diff --git "a/data_multi/mr/2022-49_mr_all_0177.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2022-49_mr_all_0177.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2022-49_mr_all_0177.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,758 @@ +{"url": "https://charudattasawant.com/forts-of-maharashtra/", "date_download": "2022-12-01T01:06:24Z", "digest": "sha1:NONCRI2JLSW44QBHEEXDEFCS4PX2LRMR", "length": 24522, "nlines": 119, "source_domain": "charudattasawant.com", "title": "गडकिल्ले Archives » माझी लेखमाला", "raw_content": "\nआठवणी, लेख, गाणी, कविता, अनुभव, समीक्षा, माहिती इत्यादी\nगोनीदांच्या ‘रानभुली’ची एक भेट\nगोनीदांच्या 'रानभुली'ची एक भेट (Gonida's Raanbhuli) गोनीदांच्या 'रानभुली'ची एक भेट (Gonida's Raanbhuli) गोनीदांच्या 'रानभुली'ची एक भेट (Gonida's Raanbhuli) - गोनीदांच्या 'रानभुली'च्या नायिकेची एक भेट, आणि जुन्या आठवणींना उजाळा (Gonida's Raanbhuli) - गोनीदांच्या 'रानभुली'च्या नायिकेची एक भेट, आणि जुन्या आठवणींना उजाळा 'पार्वती धोंडू होगाडे' उर्फ 'मनी' उर्फ 'रानभुली' 'पार्वती धोंडू होगाडे' उर्फ 'मनी' उर्फ 'रानभुली' लेखन, शब्दांकन: भगवानसूत संजय तळेकर (संजय उवाच). [प्रस्तावना: संपादक चारुदत्त सावंत महाराष्ट्रातील थोर साहित्यकार, दुर्गप्रेमी, इतिहासप्रेमी अशी अनेक विशेषणे किंवा पदव्या नावापुढे लावता येतील असे आमच्या तळेगाव दाभाडे शहराचे भूषण स्व. गोपाळ नीलकंठ दांडेकर उपाख्य 'गोनीदा' यांना त्यांच्या गडकिल्ल्याच्या सफरीत अनेक व्यक्तिमत्वे भेटली. उदा. 'वाघरू' कथेतील राजगडवासी बाबुदा, 'पवनाकाठचा धोंडी' म्हणजेच तुंगी किल्यावरील धोंडी हवालदार (ढमाले), 'माचीवरला बुधा' मधील राजमाची किल्ल्याच्या परिसरातील टेमलाईच्या पठारावरील बुधा आणि 'जैत रे जैत' मधील लिंगोबाच्या ...\nउंबरखिंड, न भूतो न भविष्यती अशी जबरदस्त कोंडी\nउंबरखिंड, न भूतो न भविष्यती अशी जबरदस्त कोंडी (Umberkhind Battle) - लेखन, संकलन: भगवानसूत संजय तळेकर (संजय उवाच) [शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे लिखित, दिग्दर्शित जाणता राजा या महानाट्यात काम करीत असताना खूप दिवसाची तळमळ होती, नाटकात काम करणार्‍या कलाकारांना घेवून पदभ्रमणाच्या मोहीमा आखाव्यात. ही गोष्ट मी एका प्रयोगाच्यावेळी श्रीमंत बाबासाहेब व ठाणे कलाकार व्यवस्थापक श्री. अरुणराव ठाकूर यांच्यापाशी बोलून दाखवली. कल्पना आवडताच लगेचच त्यांनी संमती ही दिली. मग बाबासाहेबांच्या आशीर्वादाने, अरुणरावांच्या मार्गदर्शनाने व सहकलाकार मनीषराव नाखवा याच्या सहकार्याने पदभ्रमणाची सुरुवात म्हणून नाटकात न दाखविलेल्या प्रसंगापैकी ’उंबरखिंड (Umberkhind Battle)’ या समरभूमीला भेट देण्याचे ठरले. त्या दिवशी तारीख होती ६ फेब्रुवारी २०११ आणि सभासद संख्या होती १५, त्याचा हा वृतांत .....\nरॉक कट गॅलरी – हरी��र उर्फ हर्षगड – Harihar Fort\nरॉक कट गॅलरी - हरीहर उर्फ हर्षगड - Harihar Fort मराठे ज्याच्या मदतीने लढाई खेळलेत त्या निसर्गाने निर्माण केलेल्या सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर दिमाखाने उभ्या असलेल्या आणि आपल्या पूर्वजांच्या वैभवांचा वारसा सांगणाऱ्या काही गड किल्ल्यांनी आपल्यातील काही ना काही खासियत आजपावेतो जपून ठेवलेली आहे. आणि तेच त्या त्या गड किल्ल्यांचे वैशिष्ट बनून राहिले आहे. काही किल्ले असे आहेत की ज्यांचे नुसते फोटो पाहिलेत की तेथे भेट द्यावेसे असे वाटते. त्यापैकीच एक असलेला नाशिक जिल्ह्यातील ब्रम्हगिरीच्या पश्चिमेस साधारण २० कि.मी. अंतरावरील सोपानाचा गड म्हणून ओळखला जाणारा हरिहरगड किंवा हर्षगड (Harihar Fort). समुद्रसपाटी पासून ११२० मी. उंची लाभलेला, त्रिकोणी माथ्याचा हा गड दुर्गयात्रीच्या परिचयाचा आहे तो म्हणजे त्याच्या काताळ कोरीव पायऱ्यांनी व अंतिम टप्प्यापर्यंत खोदलेल्या बोगद्यातून तर कधी नाळेतून कर...\nत्र्यंबकेश्वर उर्फ ब्रम्हगिरीचा डोंगर – Trimbakeshwar Alias Brahmagiri\nत्र्यंबकेश्वर उर्फ ब्रम्हगिरीचा डोंगर - Trimbakeshwar Alias Brahmagiri - लेखक: संजय तळेकर, मुंबई ‘‘दृष्टी पडता ब्रम्हगिरी तया नाही यमपूरी’’ असे ज्याचे माहात्म्य श्री संत नामदेव महाराजांनी सांगितले आहे., तो त्र्यंबकेश्वर उर्फ ब्रम्हगिरीचा डोंगर नाशिक पासून अवघ्या २९ किलोमीटर अंतरावर आहे. त्र्यंबकेश्वर उर्फ ब्रम्हगिरीचा डोंगर समुद्रसपाटीपासून ४२४८ फूट तर पायथ्यापासून अंदाजे १९०० फूट उंचीवर असून त्याचा घेरा १० मैल इतका प्रशस्त आहे. त्याच्या सर्वच बाजूंनी ३००-४०० फुट उंचीचे नैसर्गिक काताळकडे असल्यामुळे जिंकण्यास तर तो निव्वळ अजिंक्यच. पर्वतरूपाने साक्षात शिवाचे वास्तव्य याच डोंगरावर होते. अनेक ऋषी, महर्षि, संतांनी याच पर्वतावर तपश्चर्या केली. दक्षिण भारतातील पवित्र व महत्त्वाची मानली गेलेली ‘गोदावरी’ नदी याच डोंगरावरून उगम पावते. या पौराणिक महात्म्यामुळे बारा जोतिर्लिंगापैकी एक असलेल्या ...\nIrshalgad Cave – इर्शाळगडावरील गुहा\ncurid=42361219, Irshalgad Cave - इर्शाळगडावरील गुहा धनंजय मदन व त्याच्या निसर्गमित्रच्या शिलेदारांना इर्शाळगडावर श्रमदान करताना ISHRAHALGAD CAVE - इर्शाळगडावर एक अज्ञात गुहा सापडली. त्यावर स्वस्थ न बसता धनंजयने मुंबईच्या काही मित्रांना घेऊन पुन्हा एकदा त्या गुहेचा मागोवा घेतला. आपल्या बलाढ्य शत्रूला नामोहरम करण्यासाठी छत्रपती शिवरायांनी मूठभर मावळ्यांच्या बळावर व सह्याद्रीच्या पाठिंब्यावर महाराष्ट्रात हिंदवी स्वराज्य निर्माण केले. या स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी त्यांनी जसे चाणाक्ष हेरखाते नेमले तसेच गडकिल्ल्यांची निर्मिती केली. ...\n मूळ लेखक: स्व. तु. वि. जाधव रायगड जिल्ह्यातील पनवेल जवळच्या किल्ले माणिकगड विषयक जुना लेख साभार पोच: 'पर्यटन ' - अंक : जुलै १९७७ , संपादक, मालक, मुद्रक - जयंत जोशी, सहसंपादक - सौ. मीना जोशी, आनंद हर्डीकर. पुणे . संकलक: संजय तळेकर, मुंबई . माणिकगडाचे छायाचित्र सौजन्य: https://en.wikipedia.org/wiki/Manikgad_(Raigad) आम्ही सगळे मिळून नऊ जण, त्यातले सातजण पार्ल्याच्या हॉलिडे हायकर्स क्लबचे सभासद. श्रीकांत फ़ूणसळकर, गुबगुबीत बाळसेदार सुरेश कुळकर्णी दणकट प्रकृतीचा सुरेश कुळकर्णी दणकट प्रकृतीचा सुत्रधारही तोच बाकीचे उमद्या दिलाचे. तरूण रक्ताचे. अनेक डोंगर ओलांडून गेलेले. बेलाग कडे चढून आलेले. कित्येक अडचणी पार केलेले. मी आठवा. तसा किरकोळ पण काटक. नि नववे गिरगावातले श्रोत्री, बहुत बहुत हिंडलेले, दोनवेळा भारत ग्रमण केलेले. हिमालय भटकून आलेले. गंगोत्री पर्यंत चढून गेले...\n(MAHIPATGAD-SUMARGAD-RASALGAD) दुर्गत्रिकूट: महिपतगड, सुमारगड आणि रसाळगड\n(MAHIPATGAD-SUMARGAD-RASALGAD) दुर्गत्रिकूट: महिपतगड, सुमारगड आणि रसाळगड मूळ लेखक: स्व. तु. वि. जाधव महिपतगड, सुमारगड आणि रसाळगड ह्या दुर्गत्रिकुटाच्या भ्रमंती विषयक जुना लेख - (MAHIPATGAD-SUMARGAD-RASALGAD) साभार पोच: 'पर्यटन ' - दिवाळी अंक १९७६, संपादक, मालक, मुद्रक - जयंत जोशी, सहसंपादक - सौ. मीना जोशी, आनंद हर्डीकर. पुणे . संकलक: संजय तळेकर, मुंबई . महिपतगडाचे छायाचित्र सौजन्य: https://marathivishwakosh.org/ दुर्गत्रिकूट: महिपतगड, सुमारगड आणि रसाळगड महाराष्ट्रात सह्याद्रिनं अनेक किल्ले आपल्या शिरी मिरवविले आहेत नि त्यांनी घालून दिले धडे त्यानं आपल्या उरो मिरविले आहेत. अश्या ह्या सह्यगिरीच्या मुख्य रांगेची लांबी आठशे मैल असली तरी तीस जागोजागी अनेक फाटे फुटलेले आहेत. त्यास शाखा आहेत. उपशाखा आहेत. अशा ह्या आपुल्या शाखा उपशाखांचे बाहू अस्ताव्यस्त पसरून, प...\nraigad fort – रायगडी चढावे… पाच वाटांनी…\n(Raigad Fort) रायगडी चढावे… पाच वाटांनी… मूळ लेखक: तु. वि. जाधव स्व. तु. वि. जाधव यांनी लिहीलेला रायगड विषयीचा जुना लेख साभार पोच: 'पर्यटन' - शिवतीर्थ रायगड विशेषांक - मार्च १९८०, संपादक, मा���क, मुद्रक - जयंत जोशी, पुणे . संकलक: संजय तळेकर, मुंबई . हुकुमतपन्हा रामचंद्रपंत आमात्य यांनी आपल्या आज्ञापत्रात श्रीशिवछत्रपतींचं अनुशासन लिहून ठेवलं आहे. दुर्गद्वारांविषयी लिहिताना ते त्यात म्हणतात- 'किल्ल्यास एक दरवाजा अयब (दोष) आहे, याकरता गड पाहोन एक दोन-तीन दरवाजे, तशाच चोरदिंड्या करोन ठेवाव्या, त्यामध्ये हमेशा राबत्यास पाहिजे तितक्या ठेवोन वरकड दरवाजे व दिंड्या चिणोन टाकाव्या '. आजहि हे, कुठलाही गड चहूअंगी डोळसपणे पाहाता क्षणीच ध्यानी येतं. गडावर युध्दोपयोगी आवश्यक असणाऱ्या अनेक वास्तु आणि वस्तूंपैकी गडास एक-दोन चोरवाटा असणं ही युध्दशास्त्राच्या दृष्टीनं एक...\nJivdhan Fort – जीवधन किल्ला आणि वानरलिंगीवर व्हॅलीक्रॉसिंग\nJivdhan Fort जीवधन किल्ला आणि वानरलिंगीवर व्हॅलीक्रॉसिंग कार्यक्रम - JIVDHAN FORT भारताचा ७२वा प्रजासत्ताक दिन वेगळ्या पद्धतीने साजरा करायचा ह्या उद्देशाने पुण्याच्या 'राही ट्रेकर्स' तर्फे जीवधनच्या वानरलिंगीवर व्हॅलीक्रॉसिंग पद्धतीने चढाई करण्याचा साहसी कार्यक्रम जाहीर झाला, हे कळाल्यावर मी लगेचच नाव नोंदणी करून माझी जागा राखीव केली. २५ जानेवारी २०२१च्या रात्री पुण्याहून सुटलेल्या खाजगी बसने एकेकाला सोबत घेवून साधारण रात्री ११ वाजता नाशिक फाटा सोडला. तेथून पुढे पुणे-नाशिक महामार्गाने चाकण, खेड, मंचर, नारायणगाव मार्गे जुन्नरहून जीवधनच्या पायथ्याशी पूर्वेला वसलेल्या घाटघर गावात रात्री (पहाटे) साधारण अडीचच्या सुमारास पोहोचलो. अगोदर ठरविल्याप्रमाणे सचिन पानसरे यांच्या घरी सर्वजण थांबलो. साधारण तासभर थांबून जीवधनकडे निघण्याच्या बेताने सर्वांनी थोडी विश्रांती घेतली. पहाटे चार वाजता सर्वज...\nHistorian Mountaineer – इतिहासकार गिर्यारोहक\n(Historian Mountaineer) - तुकाराम विजयानंद जाधव मला इतिहासाच्या अभ्यासाचे वेड लावणारे, मला गुरूस्थानी असणारे आदरणीय कै. तुकाराम जाधव यांची आठवण आल्याशिवाय आमची दुर्गदर्शन अथवा दुर्गभ्रमणाची कोणतीही मोहीम सुरू झालेली नाही. तुकाराम जाधव म्हणजे इतिहास आणि गिर्यारोहण दोन्ही क्षेत्रातील अधिकारी व्यक्ती. एखाद्या किल्ल्याचा इतिहास आणि भूगोल पूर्णपणे माहीत असलेली एक व्यक्ती. असा संगम तसा दुर्मिळच. ह्या दोन्ही क्षेत्रातील ज्ञान आणि अनुभव एकाच ठायी असणे हे आमच्यासाठीच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रीयवा��ियांना मोठी अभिमानाची गोष्ट होती. अशा थोर व्यक्तीच्या सान्निध्यात गडकिल्ले फिरण्याचा अनुभव मला मिळाला हे माझे सद्भाग्यच आम्ही त्यांना पहिल्या पिढीतील गिर्यारोहक मानतो, पण हे गिर्यारोहण फक्त सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यांतून केलेले आम्ही त्यांना पहिल्या पिढीतील गिर्यारोहक मानतो, पण हे गिर्यारोहण फक्त सह्याद्रीच्या कड्या कपाऱ्यांतून केलेले गिर्यारोहण करताना सुद्धा इतिहास लक्षात ठेवून ऐतिहासिक घटना खरोखर कशा...\nमाझी लेखमाला अँड्रॉइड ऍप् डाउनलोड करा\nEnglish (3) Podcast (3) Slider (21) अनुभव (11) काव्यमाला (7) गडकिल्ले (10) गीतमाला (24) प्रवासमाला (8) प्रसारणमाला (3) बालभारती (8) भावगीते (3) माझे गाव (18) लेखमाला (17) हिंदी चित्रपट गीते (10) हिंदी विभाग (5)\nप्रिय वाचक, आपण आपले लेख आमच्या ब्लॉगवर प्रसिद्ध करू शकता. अधिक माहितीसाठी खालील लिंकला भेट द्या:\nसूचना: अटी व नियम लागू\nअविस्मरणीय गाणी - भाग 3: जनकवी पी. सावळाराम, लतादीदी आणि वसंत प्रभू (Old Marathi Songs)\nमराठी कविता - सूर्य (Marathi Kavita)\nमराठी कविता - देवाचा पत्ता (Marathi Kavita)\nJivdhan Fort - जीवधन किल्ला आणि वानरलिंगीवर व्हॅलीक्रॉसिंग\n71,668 वाचकांनी भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.kolaj.in/published_article.php?v=upcoming-movie-Godse-by-filmmaker-Mahesh-ManjrekarEE0832441", "date_download": "2022-11-30T23:02:09Z", "digest": "sha1:CJFFNYFW33G3Q3VEJWYUIYS5KMX4LM6T", "length": 24603, "nlines": 143, "source_domain": "www.kolaj.in", "title": "एका माथेफिरूला नायक करणं हा माथेफिरूपणाच| Kolaj", "raw_content": "\nएका माथेफिरूला नायक करणं हा माथेफिरूपणाच\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nमहात्मा गांधीजींच्या जयंतीला सिनेनिर्माते महेश मांजरेकर यांनी 'गोडसे' या आगामी सिनेमाची घोषणा केली. सिनेमातून गांधीजींवर टीका होणं नवीन नाही. असे अनेक सिनेमा येऊन गेले. तसंच नथुराम गोडसे सारख्या एका माथेफिरूला नायक ठरवण्याचा प्रयत्नही नवा नाही. त्यामुळे गांधीजींचा विश्वकल्याणाचा विचार संपत नसतो. या सिनेमाच्या निमित्ताने या सगळ्या प्रकरणावर भाष्य करणारी राज कुलकर्णी यांची फेसबुक पोस्ट.\nगांधीजीच्या जयंती दिनाचं औचित्य साधून सिनेनिर्माते महेश मांजरेकर यांनी 'गोडसे' या त्यांच्या आगामी सिनेमाची घोषणा केली आहे. सिनेमाची केवळ घोषणा केली आहे, अजून सिनेमाच्या कथानकाबद्दल काहीही स्पष्टता नाही. पण तरीही मांजरेकरांवर टिका सुरू झाली. मांजरेकरांच्या पुर्वीच्या अनुभवावरून ही टिका सुरू झाली असली तर��� सिनेमाच्या कथानकाबद्दल माहिती नसताना अशी टीका योग्य नाही. त्यामुळे थोडा संयम ठेवायला हवा.\nगांधीजींवर टिकात्मक लेखन किंवा त्यांच्या भुमिकांची चिकित्सा सतत होत आली आहे. या चिकित्सेतून गांधीजींच्या विचारांची उपयुक्तताही सिद्ध झालेली आहे. त्यामुळे मांजरेकरांचा सिनेमा आला तरी हरकत नाही, असं माझं मत आहे.\nमहाराष्ट्रात 'गांधी विरूद्ध गांधी' हे नाटकही यापुर्वी येऊन गेलंय. हिंदीत 'मैने गांधी को नही मारा' हा अनुपम खेर अभिनित तसंच 'हमने गांधीजीको मार दिया' हे सिनेमाही येऊन गेले आहेत. गांधीजींचा मुलगा हिरालाल गांधी यांच्या चरित्रावर आधारीत अक्षय खन्नाचा 'गांधी माय फादर' हा गांधीजी कसे अयशस्वी पिता होते सांगणारा अनिल कपुर निर्मित सिनेमाही येऊन गेला आहे. त्यामुळे सिनेमातून गांधीजींवर टीका नवीन नाही.\nरिचर्ड एँटिनबरो या जागतिक फिल्म निर्मात्याने गांधीजीवर १९८२ ला गांधी ही अप्रतिम कलाकृती जगभरातल्या सुजान सिनेरसिकांसमोर मांडली. विधु विनोद चोपडा यांनी 'लगे रहो मुन्नाभाई' या सिनेमातून गांधीजींचे विचार नव्या परीप्रेक्षात मांडले. त्यातून गांधीगीरी हा नवा शब्दप्रयोग रूढ झाला. अनेकांनी या प्रयोगाला नावाजलं तर अनेकांनी टिकाही केली.\nहेही वाचा: नथुरामायणः गांधीजी ज्या देशाचे रहिवाशी होते, तो देश नथुरामचा नव्हता\nगांधीजींची हत्या भारतीय स्वातंत्र्यानंतर अवघ्या पाच महिन्यात झाली. भारतीय स्वातंत्र्य, फाळणी, पाकीस्तानची निर्मिती, धार्मिक दंगे अशा समुद्र मंथनातून निघालेलं विष पचवायला गांधीजीसारखा निळकंठ शिव भारतात होता, त्यांनी हे विष स्वत:ची आहुती देऊन संपवलं.\nगांधीजींनी आहुती देऊनही हे विष संपलं नाही म्हणून गांधीजीवर दोषाआरोप अजूनही होत असतात. त्यातून गांधीजीच्या विरोधाचीही एक बाजू आहे, असा युक्तीवाद केला जातो. हा युक्तीवाद चुकीचा असला तरीही त्याच अस्तित्व समाजात होतं आणि आहे, हे वास्तव आहे. गांधीहत्येवरचं गोपाळ गोडसेंचं पुस्तक याच प्रयत्नाचा भाग आहे.\nगांधीजींच्याच्या मारेकऱ्यांचीही एक बाजू आहे, असा एक मतप्रवाह आहे. हा मतप्रवाह प्रामाणिक नाही किंवा तो मान्यही नसला तरी तो मांडण्याचे प्रयत्न अनेक कथा, कादंबऱ्या, नाटकं आणि सिनेमातून झालेला आहे. स्टँनली वॉलपर्ट यांनी नथुरामची बाजू मांडण्याचा एक तटस्थ प्रयत्न १९६२ ला 'नाईन अवर्स टू रामा' या कादंबरीच्या माध्यमातून केला होता. त्यावर अमेरिकेत याच नावाचा सिनेमाही येऊन गेला.\nभारतात या दोन्हींवरही बंदी घालावी अशी मागणी काँग्रेसनेही केली आणि हिंदुत्ववाद्यांनीही केली होती. त्याचं एक कारण म्हणजे त्यात नथुरामचे अनैतिक सबंधही मांडले होते. 'गोकुळ शंकर' नावाचा एक भारतीय सिनेमाही या कादंबरीवर आला पण त्यावरही बंदी घातली गेली कारण तो स्टँनली वॉलपर्ट यांच्याच कादंबरीवर आधारीत होता.\n'मी नथुराम गोडसे बोलतोय' हे नाटक तर सगळीकडे प्रसिद्ध झालं. कमल हसनने याच स्टँनली वॉलपर्टच्या कादंबरीवर आधारीत 'हे राम' हा सिनेमा काढला पण त्याने हा विषय सिनेमॅटीक लिबर्टी वापरत गांधीजींचीच बाजू ठळकपणे मांडली आणि हत्येचं समर्थन नाही केलं.\nहेही वाचा: गांधी का मरत नाही: खरा इतिहास बघण्याचा चष्मा\nस्टँनली वॉलपर्टची 'नाईन अवर्स टू रामा' ही कादंबरी आणि त्यावरचा सिनेमा हा आंतरराष्ट्रीय दृष्टीकोनातून मांडलेली कलाकृती होती. त्यात गांधीजीबद्दल द्वेष नव्हता तर गांधीजींचा तिरस्कार करणारे लोकही भारतात होते आणि त्यांनी गांधीजींची हत्या करताना त्यांची गुन्हेगारी का असेना पण नेमकी काय भुमिका होती हे मांडलं होतं.\nकमल हसनही भारतीय सिने निर्माता असला तरी त्याची दृष्टी व्यापक होती. पण 'मी नथुराम बोलतोय' या नाटकाचा हेतु मात्र नथुरामचं उदात्तीकरण नि गांधींचा द्वेष असाच होता. महाराष्ट्रीय उच्चवर्णिय प्रेक्षक समोर ठेऊन केलेला हा प्रयोग होता. जो कमालीचा यशस्वी ठरला कारण महाराष्ट्रातल्या उच्चवर्गात नि विशेष करून बहुसंख्य ब्राह्मणांमधे गांधीजीबद्दल तिरस्कार आहे, हे वास्तव आहे.\nमहेश मांजरेकरांचा बाजारू अजेंडा\nमहेश मांजरेकर हे केवळ मराठी नाही तर भारतीय सिने निर्माता आहेत. पण त्यांच्या विचारात व्यापकता नाही तर तद्दन बाजारूपणा आहे. त्यांचा 'मी शिवाजीराजे बोलतोय'हा सिनेमा तर मनसेचा राजकीय अजेंडा रेटण्याचा सिनेप्रयोग होता.\nनथुरामची बाजू मांडणारा, नथुराम या गुन्हेगाराची मानसिकता मांडणारा मनोविश्लेषणात्मक प्रयोग म्हणून एखाद्या गुन्हेगारांवर सिनेमा निघणं नवीन नाही. क्रिमीनल सायकॉलॉजीचा अभ्यास लॉ अभ्यासक्रमात गुन्ह्यामागची कारणं शोधण्याचा प्रयत्न असतो. पण त्यात गुन्हेगाराचं किंवा गुन्ह्याचं समर्थन, गुन्हेगाराबद्दल सहानुभूती ���िर्माण व्हावी असं अजिबात नसतं.\nभारतीय सिने निर्माते हे प्रबोधन मुल्यापेक्षा बाजारू मुल्यांना महत्व देतात. अमिताभ बच्चनचा 'दिवार' असो शहारूख खानचा 'डर' वा अक्षय खन्नाचा 'रूस्तुम' हे सिनेमा तर गुन्हेगारालाच नायक बनवणारे आहेत.\nहेही वाचा: गांधीजींचा राम आज समजून घ्यावाच लागेल\nमहेश मांजरेकरांच्या वास्तवमधे गुन्हेगार गँगस्टर 'रघू' हाच नायक होता. आता कदाचित नथूराम हा नायक असेल. आपला समाज गुन्हेगारी वृत्तीने बरबटला आहे. वास्तवचा 'रघू' काय आणि येणाऱ्या गोडसे मधला कदाचित 'नथुराम' काय, लोकांना आवडतं ते पुरवणं हा सिनेनिर्मात्यांचा आणि आजच्या लोकप्रिय न्यूज चॅनलचा बाजारू फंडा आहे. महेश मांजरेकर सिनेजगतातले अर्नब गोस्वामी आहेत की वेगळं काही आहेत हे सिनेमा रिलीज झाल्यावरच समजेल.\nपण आज गांधीजयंतीदिनी गोडसे सिनेमाची घोषणा ही मनोविकृतीच आहे. पण विकृतीलाच प्रतिष्ठा मिळण्याचे दिवस सध्या असल्यामुळे यावर केवळ उद्विग्न होणं एवढंच हातात आहे. पण महत्वाची गोष्ट अशी की, असे कितीही सिनेमा, नाटकं, कथा, कादंबरी येऊ द्या, गांधीजींचा विचार कधीही मरणार नाहीत कारण गांधीजींचे विचार प्राचीन हिंदू संस्कृतीत वर्णन केल्याप्रमाणे विश्वकल्याणाची आस असणारे आहेत.\nया विचारांवर अहिंसा, सत्य, करुणा, बंधूभाव आदी मानवी मुल्यांचे संस्कार आहेत. त्यामुळे तो गांधीच्या मारेकऱ्यांच्या समर्थकांप्रमाणे कोणाही जातीधर्माच्या समूहापुरता संकुचित नाही. कोणाच्या द्वेषावर, असत्यावर आधारित नाही.\nमाथेफिरूला नायक ठरवायचा प्रयत्न\nगांधीजीबद्दल सतत मनात द्वेष बाळगणाऱ्या आणि गांधी जयंतीदिनी नथुराम भक्तांची देवताही स्वदेशात नि परदेशातही प्रात:स्मरणीय गांधीजींच्या चरणांवर नतमस्तक होताना दिसून येतं. स्वच्छता अभियान असो, स्वदेशीचा नारा, गांधीजींना देखाव्यासाठी का होईना वंदन करावं लागतं.\nगांधींजींची हत्या झाल्यावर नेहरूंनी 'द लाईट हॅज गॉन आऊट' असा संदेश दिला होता. त्यात त्यांनी गांधीजींच्या मारेकऱ्याचा नामोल्लेख 'ए मॅडमन' म्हणजे एक माथेफिरू असा केला होता. माथेफिरूला नायक ठरवत सिनेमा काढण्याचा विचार एखादा माथेफिरूच करू शकतो. महेश मांजरेकर असा माथेफिरूपणा करणार नाहीत, अशी आशा व्यक्त करूया\nगांधीजींचा विचार प्रेम, क्षमा करुणा आणि समस्त मानवजातीचं उत्थान यावर आधारित आहे. त्यामुळे असे अनेक माथेफिरू येतील आणि जातील पण गांधीजींचे विचार शाश्वत होते, आहेत आणि पुढेही राहतील.\nबसवण्णा आणि गांधीजींची तीन माकडं\nनव्या पिढीनं गांधी-आंबेडकर मतभेदांकडे कसं बघावं\nअयोध्येत भव्य मंदिर महात्मा गांधींना का नकोसं वाटलं असतं\nप्लेगची साथ रोखण्यासाठी गांधीजींनी झोपडपट्टीत उभारलेल्या जुगाड हॉस्पिटलची गोष्ट\nनाईन अवर्स टू रामा\nशिवरायांचा पराक्रम, माफीवीरांची फलटण\nशिवरायांचा पराक्रम, माफीवीरांची फलटण\nलिपी ऐसी ही प्रभावी, माझ्या भाषेचे वाहन\nलिपी ऐसी ही प्रभावी, माझ्या भाषेचे वाहन\nकामाख्यातली योनीपूजा आणि सत्तेचं गणित\nकामाख्यातली योनीपूजा आणि सत्तेचं गणित\nकॉप २७ : फंड उभारून निसर्गाचा 'लॉस अँड डॅमेज' थांबेल\nकॉप २७ : फंड उभारून निसर्गाचा 'लॉस अँड डॅमेज' थांबेल\nमीडिया, शेतकरी आणि भारत जोडो यात्रा - १\nमीडिया, शेतकरी आणि भारत जोडो यात्रा - १\nगुजरातचे निकाल इतके महत्त्वाचे का ठरतायत\nगुजरातचे निकाल इतके महत्त्वाचे का ठरतायत\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरचं 'नाटक' थांबायला हवं\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरचं 'नाटक' थांबायला हवं\nगोवर भारतात पुन्हा का परततोय\nगोवर भारतात पुन्हा का परततोय\nसर्वोच्च न्याय: ईडीचं भय, ईडीला अभय\nसर्वोच्च न्याय: ईडीचं भय, ईडीला अभय\nकाश्मीर फाईल्स: एक मुक्त चिंतन\nकाश्मीर फाईल्स: एक मुक्त चिंतन\nवानर-कुत्र्यांचा वाद: सूडभावनेमागच्या नैसर्गिक कारणांचा शोध\nवानर-कुत्र्यांचा वाद: सूडभावनेमागच्या नैसर्गिक कारणांचा शोध\nलिहित्या राजकारण्यांनी देश घडवलाय\nलिहित्या राजकारण्यांनी देश घडवलाय\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87_%E0%A4%B5_%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A4_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6_%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87", "date_download": "2022-12-01T00:24:21Z", "digest": "sha1:I36WXFCURJBTYJHPQW4AXV73KLF4MXDL", "length": 5439, "nlines": 106, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "भारतीय राज्ये व केंद्रशासित प्रदेश यांची सूची लोकसंख्येनुसार - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nभारतीय राज्ये व केंद्रशासित प्रदेश यांची सूची लोकसंख्येनुसार\n(भारतीय राज्ये व केंद्रशासित प्रदेश यांची सूची लोकसंख्ये प्रमाणे या पानावरून पुनर्निर्देशित)\nभारतीय राज्यांची लोकसंख्ये प्रमाणे सूची.\n१ उत्तर प्रदेश १६६,१९७,९२१\n४ पश्चिम बंगाल ८०,१७६,१९७\n५ आंध्र प्रदेश ७६,२१०,००७\n७ मध्य प्रदेश ६०,३४८,०२३\n१८ जम्मू आणि काश्मीर १०,१४३,७००\n२० हिमाचल प्रदेश ६,०७७,९००\n२६ अरुणाचल प्रदेश १,०९७,९६८\nप्रदेश अंदमान आणि निकोबार ३५६,१५२\nप्रदेश दादरा आणि नगर-हवेली २२०,४९०\nप्रदेश दमण आणि दीव १५८,२०४\nशेवटचा बदल २२ नोव्हेंबर २०२२ तारखेला २०:४२ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल २२ नोव्हेंबर २०२२ रोजी २०:४२ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.reformer-tech.com/industrial-wire-single-shaft-shredder.html", "date_download": "2022-12-01T01:00:51Z", "digest": "sha1:LL7A5A4ANYMZDQ3DFWYVECC67NEGQ3EG", "length": 28496, "nlines": 431, "source_domain": "mr.reformer-tech.com", "title": "चायना इंडस्ट्रियल वायर सिंगल शाफ्ट श्रेडर उत्पादक आणि पुरवठादार - सुधारक", "raw_content": "\nप्लास्टिक सिंगल शाफ्ट श्रेडर\nलाकडी सिंगल शाफ्ट श्रेडर\nपाईप सिंगल शाफ्ट श्रेडर\nपेपर सिंगल शाफ्ट श्रेडर\nरबर सिंगल शाफ्ट श्रेडर\nआरडीएफ सिंगल शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू सिंगल शाफ्ट श्रेडर\nवायर सिंगल शाफ्ट श्रेडर\nकेबल सिंगल शाफ्ट श्रेडर\nग्लास सिंगल शाफ्ट श्रेडर\nकृषी सिंगल शाफ्ट श्रेडर\nघनकचरा सिंगल शाफ्ट श्रेडर\nप्लॅस्टिक दोन शाफ्ट श्रेडर\nलाकडी दोन शाफ्ट श्रेडर\nमेटल दोन शाफ्ट श्रेडर\nटायर दोन शाफ्ट श्रेडर\nRDF दोन शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू दोन शाफ्ट श्रेडर\nवायर दोन शाफ्ट श्रेडर\nकेबल दोन शाफ्ट श्रेडर\nघनकचरा दोन शाफ्ट श्रेडर\nप्लास्टिक फोर शाफ्ट श्रेडर\nवुड फोर शाफ्ट श्रेडर\nमेटल फोर शाफ्ट श्रेडर\nघनकचरा चार शाफ्ट श्रेडर\nबांधकाम कचरा पुनर्वापर लाइन\nघातक कचरा पुनर्वापर लाइन\nप्लॅस्टिक वन शाफ्ट श्रेडर\nवुड वन ���ाफ्ट श्रेडर\nपाईप वन शाफ्ट श्रेडर\nपेपर वन शाफ्ट श्रेडर\nरबर वन शाफ्ट श्रेडर\nआरडीएफ वन शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू वन शाफ्ट श्रेडर\nवायर वन शाफ्ट श्रेडर\nकेबल वन शाफ्ट श्रेडर\nग्लास वन शाफ्ट श्रेडर\nशेती एक शाफ्ट श्रेडर\nघनकचरा एक शाफ्ट श्रेडर\nप्लॅस्टिक डबल शाफ्ट श्रेडर\nवुड डबल शाफ्ट श्रेडर\nमेटल डबल शाफ्ट श्रेडर\nटायर डबल शाफ्ट श्रेडर\nआरडीएफ डबल शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू डबल शाफ्ट श्रेडर\nवायर डबल शाफ्ट श्रेडर\nकेबल डबल शाफ्ट श्रेडर\nघनकचरा डबल शाफ्ट श्रेडर\nप्लास्टिक ट्विन शाफ्ट श्रेडर\nवुड ट्विन शाफ्ट श्रेडर\nमेटल ट्विन शाफ्ट श्रेडर\nटायर ट्विन शाफ्ट श्रेडर\nRDF ट्विन शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू ट्विन शाफ्ट श्रेडर\nवायर ट्विन शाफ्ट श्रेडर\nकेबल ट्विन शाफ्ट श्रेडर\nघनकचरा ट्विन शाफ्ट श्रेडर\nस्क्रॅप ऑइल फिल्टर श्रेडर\nकचरा तेल फिल्टर श्रेडर\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nकचरा प्लास्टिकच्या बाटल्या क्रशिंग वॉशिंग लाइन\nकचरा प्लास्टिक फिल्म क्रशिंग वॉशिंग लाइन\nप्लॅस्टिक केमिकल कंटेनर रिसायकलिंग लाइन\nमेटल केमिकल ड्रम श्रेडिंग लाइन\nस्क्रॅप कॉपर केबल्स/वायर रिसायकलिंग लाइन\nबांधकाम कचरा प्रक्रिया पुनर्वापर लाइन\nटाकाऊ विद्युत उपकरणे क्रशिंग आणि वॉशिंग लाइन\nवॉशिंग आणि रीसायकलिंग लाइन\nघातक कचरा पुनर्वापर उपचार उपकरणे\nमुख्यपृष्ठ > उत्पादने > सिंगल शाफ्ट श्रेडर > वायर सिंगल शाफ्ट श्रेडर > इंडस्ट्रियल वायर सिंगल शाफ्ट श्रेडर\nप्लास्टिक सिंगल शाफ्ट श्रेडर\nलाकडी सिंगल शाफ्ट श्रेडर\nपाईप सिंगल शाफ्ट श्रेडर\nपेपर सिंगल शाफ्ट श्रेडर\nरबर सिंगल शाफ्ट श्रेडर\nआरडीएफ सिंगल शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू सिंगल शाफ्ट श्रेडर\nवायर सिंगल शाफ्ट श्रेडर\nकेबल सिंगल शाफ्ट श्रेडर\nग्लास सिंगल शाफ्ट श्रेडर\nकृषी सिंगल शाफ्ट श्रेडर\nघनकचरा सिंगल शाफ्ट श्रेडर\nप्लॅस्टिक दोन शाफ्ट श्रेडर\nलाकडी दोन शाफ्ट श्रेडर\nमेटल दोन शाफ्ट श्रेडर\nटायर दोन शाफ्ट श्रेडर\nRDF दोन शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू दोन शाफ्ट श्रेडर\nवायर दोन शाफ्ट श्रेडर\nकेबल दोन शाफ्ट श्रेडर\nघनकचरा दोन शाफ्ट श्रेडर\nप्लास्टिक फोर शाफ्ट श्रेडर\nवुड फोर शाफ्ट श्रेडर\nमेटल फोर शाफ्ट श्रेडर\nघनकचरा चार शाफ्ट श्रेडर\nबांधकाम कचरा पुनर्वापर लाइन\nघातक कचरा पुनर्वापर लाइन\nप्लॅस्टिक वन शाफ्ट श्रेडर\nवुड वन शाफ्ट श्रेडर\nपाईप वन शाफ्ट श्रेडर\nपेपर वन शाफ्ट श्रेडर\nरबर वन शाफ्ट श्रेडर\nआरडीएफ वन शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू वन शाफ्ट श्रेडर\nवायर वन शाफ्ट श्रेडर\nकेबल वन शाफ्ट श्रेडर\nग्लास वन शाफ्ट श्रेडर\nशेती एक शाफ्ट श्रेडर\nघनकचरा एक शाफ्ट श्रेडर\nप्लॅस्टिक डबल शाफ्ट श्रेडर\nवुड डबल शाफ्ट श्रेडर\nमेटल डबल शाफ्ट श्रेडर\nटायर डबल शाफ्ट श्रेडर\nआरडीएफ डबल शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू डबल शाफ्ट श्रेडर\nवायर डबल शाफ्ट श्रेडर\nकेबल डबल शाफ्ट श्रेडर\nघनकचरा डबल शाफ्ट श्रेडर\nप्लास्टिक ट्विन शाफ्ट श्रेडर\nवुड ट्विन शाफ्ट श्रेडर\nमेटल ट्विन शाफ्ट श्रेडर\nटायर ट्विन शाफ्ट श्रेडर\nRDF ट्विन शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू ट्विन शाफ्ट श्रेडर\nवायर ट्विन शाफ्ट श्रेडर\nकेबल ट्विन शाफ्ट श्रेडर\nघनकचरा ट्विन शाफ्ट श्रेडर\nस्क्रॅप ऑइल फिल्टर श्रेडर\nकचरा तेल फिल्टर श्रेडर\nस्क्रॅप वुड सिंगल शाफ्ट श्रेडर\nप्लास्टिक बादली चार शाफ्ट श्रेडर\nघरगुती प्लास्टिक पाईप श्रेडर\nऔद्योगिक कचरा मेटल श्रेडर\nऔद्योगिक कचरा ग्लास श्रेडर\nइंडस्ट्रियल वायर सिंगल शाफ्ट श्रेडर\nइंडस्ट्रियल वायर सिंगल शाफ्ट श्रेडर घनकचऱ्याच्या विस्तृत श्रेणीचे तुकडे करण्यासाठी योग्य आहे, मुख्यतः प्लास्टिक, रासायनिक उद्योग, लाकूड, सेंद्रिय पदार्थ, रबर, छपाई, धातू इत्यादी उद्योगांमध्ये वापरला जातो.\nइंडस्ट्रियल वायर सिंगल शाफ्ट श्रेडर\n1.औद्योगिक वायर सिंगल शाफ्ट श्रेडर परिचय\nइंडस्ट्रियल वायर सिंगल शाफ्ट श्रेडर घनकचऱ्याच्या विस्तृत श्रेणीचे तुकडे करण्यासाठी योग्य आहे, मुख्यत्वे प्लास्टिक, रासायनिक उद्योग, लाकूड, सेंद्रिय पदार्थ, रबर, छपाई, धातू इत्यादी उद्योगांमध्ये वापरले जाते, जसे की फिल्म्स, प्लास्टिक ब्लॉक्स्, घरगुती कचरा, रीग्रींड साहित्य, पाईप्स. , टायर, केबल्स/वायर, प्लास्टिकचे कंटेनर, शूज, कागद इ. विविध प्रकारच्या नॉनमेटल सामग्रीसाठी आणि विशेष उपयुक्तता श्रेडर आहे.\nआम्ही ग्राहकांसाठी योग्य प्रस्ताव देऊ शकतो जे भौतिक वैशिष्ट्ये आणि प्रक्रिया क्षमता इत्यादी आवश्यकतांनुसार.\nइंडस्ट्रियल वायर सिंगल शाफ्ट श्रेडर ज्यामध्ये कमी आरपीएम, उच्च टॉर्क, कमी आवाज इत्यादी फायद्यांसह स्वयंचलितपणे प्रारंभ, थांबणे, स्वयंचलित रिव्हर्स सेसर नियंत्रित करण्यासाठी कार्ये आहेत.\n2.इंडस्ट्रियल वायर सिंगल शाफ्ट श्रेडरची वैशिष्ट्ये\n*आपत्कालीन स्टॉप स्विच, पॉवर-ऑफ संरक्षण, बहु-संरक्षण, सीई युरोपियन युनियनला भेटते\n*शॉक-शमन करणारे उपकरण, मशीनच्या रन टाइममध्ये कंपन बफर करणे, गिअर बॉक्सचे आयुष्यमान सुधारणे.\n*इंडस्ट्रियल वायर सिंगल शाफ्ट श्रेडरमध्ये बाह्य बेअरिंग असते, प्रभावीपणे बेअरिंगमध्ये सामग्री क्रश करणे टाळा, बेअरिंगचे आयुष्यमान सुधारते\n*ग्राहक आउटपुट आकारानुसार योग्य स्क्रीन छिद्रे निवडू शकतो, अगदी डिस्चार्जिंग आणि कमी धूळ\n*तांब्याच्या मार्गदर्शक पट्ट्यांसह सुसज्ज असलेले पुशिंग डिव्हाइस, पुशिंग डिव्हाइस सुरळीतपणे चालू ठेवा, सहज देवाणघेवाण करणे ¼ Œविरहित लीकेज, डिझाइनमुळे पुशर बॉक्सचा वापर चालू असताना होणारा त्रास टाळता येईल.\n*इंडस्ट्रियल वायर सिंगल शाफ्ट श्रेडरचे इलेक्ट्रिकल कॅबिनेट लोगो पीएलसी प्रोग्राम इंटेलिजेंट कंट्रोलिंग, ओव्हरलोड ऑटोमॅटिक कंट्रोलिंग रिव्हर्स फंक्शन वापरून युरोपियन युनियन सीई सेफ्टी मानकांद्वारे बनवले जाते.\nही चित्रे तुम्हाला इंडस्ट्रियल वायर सिंगल शाफ्ट श्रेडर समजण्यास अधिक चांगल्या प्रकारे मदत करू शकतात.\nZhongshan सुधारक पर्यावरण TECH. Co., Ltd. पर्यावरण संरक्षण रीसायकलिंगच्या मालिकेसाठी डिझाइनिंग, संशोधन आणि विकास, उत्पादन आणि विक्रीमध्ये विशेष आहे.\nआम्ही ग्राहकांना उत्पादन डिझाइन आणि उत्पादन प्रक्रियेचे ऑप्टिमायझेशन प्रदान करतो, तसेच कुशल उत्पादन कर्मचार्‍यांचा एक गट आहे ज्यांच्याकडे 10 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे ज्यांच्याकडे पुनर्वापराच्या उत्पादनांच्या निर्मितीचा अनुभव आहे, जसे की इंडस्ट्रियल वायर सिंगल शाफ्ट श्रेडर, आमची कंपनी विश्वास ठेवते की शीर्ष- उत्कृष्ट प्रतिभा अव्वल दर्जाची निर्मिती करण्यास सक्षम आहेत.\nनोट्स: वरील पॅरामीटर्स इंडस्ट्रियल वायर सिंगल शाफ्ट श्रेडरसाठी डीफॉल्ट कॉन्फिगरेशन आहेत, मशीनची वैशिष्ट्ये केवळ संदर्भासाठी आहेत आणि पूर्वसूचना न देता बदलू शकतात, ऑर्डर देताना कृपया आमच्या विक्री प्रतिनिधीशी खात्री करा.\nगरम टॅग्ज: इंडस्ट्रियल वायर सिंगल शाफ्ट श्रेडर, उत्पादक, पुरवठादार, फॅक्टरी, चायना, मेड इन चायना, ब्रँड, सानुकूलित\nप्लास्टिक सिंगल शाफ्ट श्रेडर\nलाकडी सिंगल शाफ्ट श्रेडर\nपाईप सिंगल शाफ्ट श्रेडर\nपेपर सिंगल शाफ्ट श्रेडर\nरबर सि��गल शाफ्ट श्रेडर\nआरडीएफ सिंगल शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू सिंगल शाफ्ट श्रेडर\nवायर सिंगल शाफ्ट श्रेडर\nकेबल सिंगल शाफ्ट श्रेडर\nग्लास सिंगल शाफ्ट श्रेडर\nकृषी सिंगल शाफ्ट श्रेडर\nघनकचरा सिंगल शाफ्ट श्रेडर\nकृपया खालील फॉर्ममध्ये आपली चौकशी करण्यास मोकळ्या मनाने. आम्ही 24 तासांत आपल्याला प्रत्युत्तर देऊ.\nस्क्रॅप वायर सिंगल शाफ्ट श्रेडर\nवेस्ट वायर सिंगल शाफ्ट श्रेडर\nकॉपर वायर सिंगल शाफ्ट श्रेडर\nस्क्रॅप कॉपर वायर सिंगल शाफ्ट श्रेडर\nवेस्ट कॉपर वायर सिंगल शाफ्ट श्रेडर\nपत्ता: क्रमांक 223 कारखाना JieFu RD., JieYuan ग्राम प्रशासन, MinZhong टाउन, ZhongShan शहर, चीन\nकॉपीराइट © 2021 झोंगशान रिफॉर्मर एन्व्हायर्नमेंटल TECH. Co., Ltd. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97_%E0%A5%A8%E0%A5%A7%E0%A5%AD", "date_download": "2022-12-01T00:09:16Z", "digest": "sha1:73FQZ5LUOBVANOEVATHB2B53IYQEC52P", "length": 4139, "nlines": 84, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "राष्ट्रीय महामार्ग २१७ - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nराष्ट्रीय महामार्ग २१७ (जुने क्रमांकन) याच्याशी गल्लत करू नका.\n३५२ किलोमीटर (२१९ मैल)\nभारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण\nराष्ट्रीय महामार्ग २१७ (National Highway 217) हा भारतामधील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.\nया पानातील शेवटचा बदल २६ मे २०२२ रोजी १७:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://tarunbharat.com/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-50-%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AE/", "date_download": "2022-12-01T01:21:32Z", "digest": "sha1:YPECJKII2YVWKGP2JHQ3N6PTPJOLKDH2", "length": 7555, "nlines": 128, "source_domain": "tarunbharat.com", "title": "स्मार्टफोन बाजार 50 टक्क्मयांनी घटला, शाओमी, विवो मात्र अव्वल – Tarun Bharat", "raw_content": "\nअन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय सहन करणे किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप आहे \nस्मार्टफोन बाजार 50 टक्क्मयांनी घटला, शाओमी, व��वो मात्र अव्वल\nस्मार्टफोन बाजार 50 टक्क्मयांनी घटला, शाओमी, विवो मात्र अव्वल\nनवी दिल्ली : कोरोना महामारी आणि लॉकडाऊन या घटनांमुळे स्मार्टफोन विक्री मोठय़ा प्रमाणात प्रभावीत झाल्याचे पहावयास मिळाले आहे. देशव्यापी लॉकडाऊनने तर स्मार्टफोनचा बाजार निम्म्यावर आणला आहे. परंतु ही स्थिती असली तरी दुसऱया बाजूला मात्र चायना ब्रँड विवो आणि शाओमी स्मार्टफोन बाजाराच्या हिस्सेदारीमध्ये अव्वल स्थानी राहिल्याची नोंद करण्यात आली आहे. वित्त वर्ष 2020 च्या दुसऱया तिमाहीत स्मार्टफोन शिपमेंट 48 टक्क्मयांनी घटून 17.3 दशलक्ष युनिट्वर राहिली असल्याची माहिती मार्केट ऍनालिस्ट रिसर्च फर्म कॅनालिस यांनी दिली आहे. तर पहिल्या तिमाहीत हा आकडा 12 टक्क्मयांनी वाढून 33.5 दशलक्ष युनिट्वर राहिला आहे. उपलब्ध अहवालानुसार लॉकडाऊनच्या दरम्यान स्मार्टफोन कंपन्या व विपेत्यांना मोठय़ा प्रमाणात अडचणांचा सामना करावा लागला असल्याचे सदर अहवालात म्हटले आहे. याच दरम्यान एका बाजूला उत्पादनात झालेली घट, दुसऱया बाजूला ऑनलाइन आणि ऑफलाईन रिटेलर्स यांनाही फोन विक्रीस मनाई करण्यात आली होती यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाल्याचे म्हटले आहे. स्मार्टफोन बाजार घटून निम्म्यावर आला असला तरीही चिनी ब्रँड शाओमी सर्वोच्च स्थानावर राहिला आहे.\nपरिवहनच्या चाकांना गती कधी मिळणार\nनैर्त्रुत्य रेल्वेत 7 महिला सबइन्स्पेक्टर दाखल\nस्टार्टअप मीशोला ग्राहकांचा दमदार प्रतिसाद\nशेअर बाजारात वर्षाची सुरूवात उसळीने\nबिर्ला फॅशनकडून ‘सब्यसाची’त हिस्सेदारी\nनिस्सान मोटरच्या विक्रीत45 टक्क्यांची वाढ\nअदानी पोर्टस्चा नफा 285 टक्के वाढला\nसाखर उत्पादनात वाढीचा टक्का कायम\n‘चंद्रमुखी 2’मध्ये दिसणार कंगना रनौत\nमाकड होण्याचे प्रशिक्षण घेत आहेत लोक\nसॅमसंग भारतात करणार इंजिनियर्सची नियुक्ती\nआजचे भविष्य गुरुवार दि. 1 डिसेंबर 2022\nज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/25854/", "date_download": "2022-12-01T00:12:30Z", "digest": "sha1:HU4VBEFBLRXNEZZ4HZPBJM7VVTQLXJLC", "length": 18711, "nlines": 226, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "सिराव्यूस – २ – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ ए���िंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nसिराक्यूस –२ : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी न्यूयॉर्क राज्यातील एक व्यापारी व औद्योगिक शहर. ते राज्याच्या ऑनंडागा परगण्यात ऑनंडागा सरोवराच्या दक्षिण टोकास, ऑस्विगो शहराच्या नैर्ऋत्येस सु. ५३ किमी.वर वसले आहे. लोकसंख्या— शहर १,४५,१७० व महानगरीय समुच्चय ६,६२,५७७ (२०१०). सुरुवातीला येथे ऑनंडागा इंडियन आणि इरोक्वायी संघ यांचे मुख्यालय होते. साम्यूएल द शांप्लँ या फ्रेंच समन्वेषकाने १६१५ मध्ये या प्रदेशास भेट दिली. त्यानंतर पेअर एस्प्री सीयूर डी राडिसन या समन्वेषकाने १६५१ मध्ये तेथे प्रवेश केला. ख्रिस्ती मिशनरी फादर सायमन ली मॉईन याने तेथील क्षारयुक्त झऱ्यांची प्रथम १६५४ मध्ये नोंद घेतली आणि तिथे मिशन व सेंट मेरी डी गन्नेंताहनामक किल्ला बांधला (१६५५-५६) परंतु इंडियन जमातींचा प्रतिकार आणि दलदलीचा प्रदेश यांमुळे वसाहतीस अनुकूल वातावरण नव्हते. अशा परिस्थितीत इफ्रिअम वेबस्टर याने तिथे १७८६ मध्ये ऑनंडागा सरोवराच्या मुखाशी व्यापारी ठाणे स्थापन केले. ‘ऑनंडागा परगण्याचा जनक’ अशी उपाधी प्राप्त झालेल्या एसा डॅनफोर्थने त्याजागी लाकडाची वखार व दळणाची गिरणी सुरु केली (१७८८). इंडियनांबरोबर झालेल्या तहाने न्यूयॉर्क राज्याचे नियंत्रण येथील क्षारयुक्त झऱ्यांवर प्रस्थापित झाले. पुढे १७९७ मध्ये क्षारयुक्त जमिनी भाडेपट्ट्याच्या कराराने मीठ उत्पादन करण्यासाठी खुल्या झाल्या. त्यासाठी परिसरात वेबस्टर्स लँडिंग, सालिना व गेड्झ ही तीन खेडी वसविण्यात आली. वेबस्टर्स लँडिंग येथे १८२० मध्ये डाक कार्यालयाची स्थापना करण्यात आली. तेव्हा या स्थळाला सिसिलीतील प्राचीन ग्रीक नगराचे सिराक्यूस हे नाव देण्यात आले.\nईअरी कालव्याच्या बांधकामानंतर (१८२५) नगराचा विकास झपाट्याने झाला. १८३० च्या दशकात लोहमार्ग तयार झाला. सिराक्यूसमध्ये सालिना (१८४७) व गेड्झ (१८८६) या खेड्यांचा समावेश करण्यात आला. येथून अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांना १८७० पर्यंत मिठाचा पुरवठा होत असे. पुढे मिठाचा उद्योग कमी झाल्यानंतर इतर अनेक उद्योग येथे सुरु झाले. औषधे, जेट एंजिने, रेडिओ, दूरदर्शन संच, लाटणी धारवा (रोलर बेअरिंग्ज), कागद, विद्युत् उपकरणे, वातानुकूलक, इलेक्ट्रॉनीय संगणक व अन्य सामग्री यांच्या निर्मितीचे कारखाने येथे आहेत. न्यूयॉर्क कृषिविभागाच्या धान्याची सिराक्यूस ही घाऊक बाजारपेठ आहे.\nन्यूयॉर्क राज्याचा मेळा (जत्रा) शहरात १८४१ पासून दरवर्षी भरतो. सिराक्यूस विद्यापीठ (१८७०), ली मॉईन महाविद्यालय (१९४६), ऑनंडागा कम्युनिटी कॉलेज (१९६२), द स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क हेल्थ सायन्स सेंटर (१९५०), कॉलेज ऑफ इन्व्हाय्‌रन्मन्टल सायन्स अँड फॉरेस्ट्री (१९११) इ. शिक्षण संस्था शहरात असून द एव्हर्सन म्यूझिअम ऑफ आर्ट (१८९६) हे प्रसिद्घ कला संग्रहालय येथे आहे. ऑनंडागा इंडियन रिझर्व्हेशन शहराच्या दक्षिणेला सु. १० किमी.वर असून ऑनंडागा लेक पा���्कमध्ये सॉल्ट म्यूझिअम आणि सेंट मेरी डी गन्नेंताह किल्ल्याची प्रतिकृती आहे.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी तितुका मेळवावा (विश्वसंमेलन)\nवैश्विक स्तरावर मराठी भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा तसेच संवाद व दैनंदिन वापरामध्ये मराठीचा अधिकाधिक वापर व्हावा ह्यासाठी “मराठी तितुका मेळावा” हे आंतरराष्ट्रीय स्नेहसंमेलन मुंबई येथे दिनांक ४ ते ६ जानेवारी २०२३ रोजी आयोजित केले आहे. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.rangmaitra.com/lapa-chhapi-50/", "date_download": "2022-11-30T23:45:28Z", "digest": "sha1:JRQZZNE3UHFD5DR5LESMVZA4COG4VKK2", "length": 8754, "nlines": 108, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "‘लपाछपी’चे नाबाद ५० दिवस! | Rangmaitra", "raw_content": "\n‘ठिपक्यांची रांगोळी’त नवा ट्विस्ट\n‘विश्वनायक’द्वारे हिंदी रंगमंचावर ‘विकास’ झेप\nढाका’ मध्ये ‘मोऱ्या’ची निवड\n‘मुळशी पॅटर्���’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nगाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल\n‘डॉक्टर डॉन’ला नवं वळण…\nजिजाऊंच्या भूमिकेत भार्गवी चिरमुले\nवास्तववादी चित्रकार संतोष शंकर लाड\n‘राजा रानी…’ पुन्हा येणार २१ जुलैपासून\nHome चालू घडामोडी ‘लपाछपी’चे नाबाद ५० दिवस\n‘लपाछपी’चे नाबाद ५० दिवस\non: September 06, 2017 In: चालू घडामोडी, चित्रपट, चित्ररंग, महत्वाच्या बातम्या, लक्षवेधी\nपूजा सावंतची प्रमुख भूमिका असलेला भयपट\n‘एकच खेळ लपाछपीचा..’ असे गाणे गुणगुणणारी कावेरी आणि ती तीन मुलं आठवली, की आजही अंगावर सर्र काटा उभा राहतो. भूतांचा हा लपंडाव संपूर्ण महाराष्ट्रात आजदेखील मोठ्या उत्साहात पाहिला जात आहे. नुकत्याच आलेल्या माहितीनुसार विशाल फुरिया दिग्दर्शित ‘लपाछपी’ सिनेमाने नाबाद ५० दिवस पूर्ण केले आहेत.\nएरव्ही सिनेमागृहात दोन किवा जास्तीतजास्त तीन आठवड्यांतच गाश्या गुंडाळणाऱ्या मराठी चित्रपटाच्या यादीत ‘लपाछपी’ हा सिनेमा अपवाद ठरला आहे.\nपूजा सावंतची प्रमुख भूमिका असलेला हा भयपट, १४ जुलै रोजी सर्वत्र प्रदर्शित झाला होता, तेव्हापासून या सिनेमाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला असून, काही सिनेमागृहात हा चित्रपट आजही दाखवला जात आहे. वाईल्ड एलीफंट मोशन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडच्या अरुणा भट व सुर्यवीरसिंग भुल्लर प्रस्तुत आणि मिडास टच मुव्हीजचे जितेंद्र पाटील व मीना पाटील निर्मित तसेच मुसिक फिल्म्सचे रणजीत रामप्रकाश सहनिर्मित हा सिनेमा यापूर्वी आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्येदेखील गाजला होता. महाराष्ट्रातही त्याने आपला थरार कायम राखत हॉररपटाचा नवा आयाम मराठीत सिनेसृष्टीत रुजू केला आहे.\n‘लपाछपी’ सिनेमाला मिळत असलेल्या या घवघवीत यशाबद्दल प्रस्तुतकर्ते सुर्यवीरसिंग भुल्लर यांनी आपल्यासाठी ही अभिमानाची बाब असल्याचे सांगितले. ‘मराठी सिनेमांना सुगीचे दिवस आले असले तरी, हॉरर सिनेमाला हवा तेवढा प्रतिसाद मिळत नाही. बॉलीवूड भयपटांचीसुद्धा हीच दशा आहे. मात्र, ‘लपाछपी’ सिनेमाच्या यशामुळे भारतातील हॉररपटांनादेखील सुगीचे दिवस येतील’ असा विश्वास भुल्लर व्यक्त करतात.\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nसावनी रविंद्रचे ‘वंदे गणपती’\n‘टाईड’च्या जाहिरातीत आयुषमान झाला बाई\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०२२ रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://iyemarathichiyenagari.com/pratibhavantache-gaon-book-review-by-ramdas-kedar/", "date_download": "2022-12-01T00:36:49Z", "digest": "sha1:QZIMJXI435GJLI5JG6DNUOQAZAYRNLGW", "length": 55770, "nlines": 238, "source_domain": "iyemarathichiyenagari.com", "title": "गावमातीतून दरवळणारा सुगंध : प्रतिभावंतांंचं गाव - इये मराठीचिये नगरी", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी महाराज यांना संत तुकारामांनी पाठवलेले अभंग\nमराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nछत्रपती शिवाजी महाराजांचे पर्यावरणीय विचार\nमुक्त्यारी समारंभ अथवा श्रीमन्महाराज शाहू छत्रपती, सरकार करवीर यांचा राज्याधिकारस्वीकारोत्सव\nजाणून घ्या अत्यंत दुर्मिळ बॉम्बे किंवा एचएच रक्तगटाबद्दल…\nसंत ज्ञानेश्‍वरांची परंपरा पुढे नेणारे देवनाथ कोण होते \nहे झाड केवळ आढळते महाराष्ट्रात…\nViral Video : फळे काढणीचे सोपे अन् टाकावू बाटलीपासून केलेलं यंत्र…\nNeettu Talks : कार्बन लेसर फेसियल ट्रिटमेंट आहे तरी काय \nझाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या सासरच्या मुळगावाची अशीही ओळख\nअभ्यासक्रमांचे उपयुक्तता मूल्य वाढविण्यासाठी…\nसह्याद्रीच्या कोंदणात वसलेला रांगडा किल्ला…\nचिमणी नक्की काय बोलत असावी बरं….\nपालकचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढल्याचा दावा\nजाणून घ्या माणसाच्या जन्माची गोष्ट…\nसोनसरी, पंद अन् सह्याद्री…\nशाश्वत विकास संकल्पनेचा विचार गरजेचा\nविदर्भातील शेतीक्षेत्रात आढळतात ‘हे’ पक्षी\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nHome » गावमातीतून दरवळणारा सुगंध : प्रतिभावंतांंचं गाव\nगावमातीतून दरवळणारा सुगंध : प्रतिभावंतांंचं गाव\nप्रा. रामदास विठ्ठलराव केदार\nप्राद्यापक श्री शिवाजी महाविद्यालय, वाढवणा (बु.), ता. उदगीर, जि. लातूर\nकेंद्रप्रमुख – यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, अभ���यासकेंद्र, वाढवणा.\nबैल दौलतीचा धनी कवितेचा अभ्यासक्रमात समावेश\nलेखकांच्या गावमातीतून रुजलेल्या बालपणापासूनच्या आठवणींना उजाळा देत सुनिताराजे पवार यांनी प्रतिभावंतांचं गाव साकारण्यांचा सुंदर असा दखलपात्र प्रयत्न केलेला आहे. सुनिताराजे पवार ह्या सध्या महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेच्या कोषाध्यक्ष आहेत. संस्कृती प्रकाशनची स्थापना करून आजवर सुमारे ४५० पुस्तकांचे प्रकाशन केले आहे. त्यांच्या साहित्यकृतीस मानाचे पुरस्कार व सन्मान प्राप्त झाले आहेत. मराठी भाषा समृद्ध करणाऱ्या कलाकृती, न पाठवलेलं पत्र, संगमरवरी स्वप्नांचा शिलेदार ग्रेस, बदलती ग्रामसंस्कृती, कविता महाराष्ट्राची, प्रतिभावंतांचं गाव, मी कसा घडलो ,आणि कांडा इत्यादी त्यांच्या ग्रंथसंपदा प्रकाशित झालेल्या आहेत.\n‘माती असो वा नाती नाळ तुटू द्यायची नसते ‘\nया पुस्तकाच्या लेखिका सुनिताराजे पवार यांनी महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेखकांचा गाव आणि त्यांची गावमातींशी जुळलेली घट्ट नाळ उभा केलेला आहे. लेखक ज्या गावमातीतून वाढला आहे, त्या मातीतील आठवणी, बालपण, नातीगोती, सुख – दुःख, कुटूंब, परिसर यातून लेखक कसा घडत गेला या सगळ्या आठवणींचा खजिना या पुस्तकातून वाचावयास मिळतो. सुनिताराजे पवार यांनी आपल्या आई वडीलांना हे पुस्तक अर्पण करताना एक सुंदर अशी ओळ लिहिलेली आहे. हाच या पुस्तकाचा खरा आत्मा आहे असे वाटू लागते. ते लिहितात, ‘माती असो वा नाती नाळ तुटू द्यायची नसते ‘\nगावकुसातील व गावकुसाबाहेरील आठवणी\nया पुस्तकातील लेखकांची, प्रतिभावंतांची नाळ त्यांच्या जन्ममातीशी कधीही तुटली नाही हे पुस्तक वाचल्यानंतर सिद्ध होते.\nनागनाथ कोत्तापल्ले, उत्तम कांबळे, प्रा. व. बा. बोधे, रामचंद्र देखणे, यशवंतराव गडाख, डॉ. द. ता. भोसले, रा. रं. बोराडे, श्रीपाल सबनीस,लक्ष्मीकांत देशमुख, डॉ. न. म. जोशी, उल्हासदादा पवार, भारत सासणे, डॉ. विनायक तुमराम, महावीर जोंधळे, इंद्रजित भालेराव, डॉ. यशवंत पाटणे, डॉ. चंद्रशेखर चिंगरे, डॉ. राजेंद्र माने, प्रा. मिलिंद जोशी, प्रकाश पायगुडे, श्रीकांत देशमुख, डॉ. महेंद्र कदम, डॉ. रणधीर शिंदे, सुनिताराजे पवार, कल्पना दुधाळ, अशोक कोळी, उद्धव कानडे, वि. दा. पिंगळे, सचिन ईटकर, आणि घनश्याम पाटील या लेखकांनी आपल्या बालपणातील गावकुसातील व गावकुसाबाहेरील आठवणी उभ्या केलेल्या आहेत.\nदेगलूर जवळच्या मदनूर गावी आपले बालपण घालवलेले नागनाथ कोत्तापल्ले सांगतात की, निजामाविरुद्ध झालेल्या आंदोलनात माझा आजोबा सहभागी झालेला होता. त्यामुळे आमच्या घरापुढून रझाकार मंडळी नंग्या तलवारी घेऊन फिरत. मी जन्मलो तेंव्हा दिवसभर माझे आई वडील मला घेऊन पिवळ्या ज्वारीच्या पिकात लपून बसले होते. माझ्या जन्माच्या सहा महिन्यातच निजामांचा पराभव झाला. अशी जन्माची कथा कोत्तापल्ले सर सांगतात. तर वडील मुख्याध्यापक असल्याने पुन्हा बारहाळी गावी काही दिवस घालवले. मुखेडला असताना आजीच्या गाण्यांनी भरलेले ते दिवस आधिकच रुचकर झाले ते तिथल्या रानमेव्यांने आणि रानवाऱ्याने. एवढ्या आयुष्यात खूप घरं झाली. प्रत्येक घरांच्या कडू गोड आठवणी काळजावर शिलालेखासारख्या कोरल्या आहेत.\nबोली अभ्यासाची वाटचाल सांगणारे पुस्तक\nउत्तम कांबळे यांचे भाकरीची शिकार करण्यात बालपण\nभाकरीची शिकार करण्यात बालपण कसं उडून गेलं हे उत्तम कांबळे सांगतात. मेलेली जनावरं ओढून आणलं की तक्क्यामाग ते कापलं जायचं. जनावरांचे पाय ओढून मी उभा राहायचो. कधी कधी चामडं सोलून माझ्या डोक्यावर द्यायचे. चामड्यात अडकलेलं मेलेल्या जनावरांच रक्त अंगभर गळायचं, गोचड्या, तांबड्या अंगभर चिटकायच्या. चांभारांकडं चामडं दिलं की काम संपलं. बालपणात स्वताच्या वाट्याला आलेला अनुभव उत्तम कांबळे सांगतात.\nबोधेंनी जागवल्यात दुधी गावच्या आठवणी\nसातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील दुधी गावचे व. बा. बोधे गाव आठवणी जागवतांना सांगतात की, माझ्या जगण्याला आतून कलेचे अस्तर जोडले जात होते. नैसर्गिक जडणघडण सुंदर असलेलं गाव आणि अनुभवांची प्रचंड शिदोरी गावानेच माझ्या गाठीशी बांधली. या मातीत उभा राहिलेला प्रत्येक माणूस मी वाचलेला आहे असे बोधे सांगतात.\nदेखणेंचा जन्म जनाईच्या ओव्या गात \nरामचंद्र देखणे सांगतात की, ज्या गावच्या संस्कृतीशी आजही मी बांधला गेलो. असं गाव मला लाभलं आहे. शिरुर तालुक्यातील कारेगावी जन्म झालेल्या रामचंद्र देखणे यांच्या घराण्यातच वारकरी संप्रदायांची परंपरा. पुर्वीच्या काळी माझ्या गावात एखादी गरोदर बाई बाळांतपणासाठी अडली की तीला जात्यावर दळण दळायला बसवायचे. पोटात हालचाल सुरू झाली की बाई नैसर्गिकच बाळांतीण व्हायची. बाई दळतांना ओव्या अभंग म्हणायच्या. असच माझी आई जा���्यावर ओव्या म्हणत दळता दळता माजघरात गेली आणि मी पटकन आईच्या पोटातून बाहेर आलो. ज्यांचा जन्म मुळी आईच्या पोटातून जनाईच्या ओव्या गाता गाता झाला आहे तो आयुष्यभर संत साहित्याची सेवा करणार नाही तर काय करणार संत साहित्याचा आणि माझा स्पर्श असा जन्मापासूनच आहे असे रामचंद्र देखणे सांगतात. माझ्या गावाने जीवन जगण्याची आगळीवेगळी दृष्टी मला दिली आहे. असे रामचंद्र देखणे सांगतात. तर सोनई गाव ते साखरकारखाना हा प्रवास कसा झाला ते यशवंतराव गडाख सांगतात.\nगावयात्रेने द. ता. भोसलेंचे बालपण समृद्ध\nप्रा. डॉ. द. ता. भोसले सांगतात की, मरणाच्या उंबरवठ्यावर उभा असलेल्या माणसांलाही जन्माच्या उंबरवठ्यावरच्या आठवणी आठवत असतात. शेता -शिवाराच्या आणि ऊन ,वारा, पाऊस, धुके आणि गारठा यामध्ये मुरलेलं बालपण चराचर सृष्टीशी माणसांच नातं कसं असतं नि असावं याचे नकळत संस्कार करीत असते. निसर्गाकडे पाहण्याचा एक रसवेल्हाळ दृष्टिकोनही ते तयार करते माझे बालपण याला अपवाद नाही असे द. ता. भोसले सांगतात. तर भैरोबा ग्रामदैवत आणि गावची यात्रा यामुळे माझे बालपण अनुभवांनी समृद्ध झालेले आहे. असे द. ता. भोसले लिहितात.\nरा. रं. बोराडे लातूर जिल्ह्यातील काटगाव येथील आठवणी सांगतात. ते म्हणतात, रानोमाळ भटकणं मला खूप आवडायचं, सोबत दोस्त असायचे, काटवनात शिरायचो, डिंक गोळा करायचो, मोहोळ झाडायचो, आंबराईत भटकायचो, पाडाचे आंबे मनसोक्त खायायचो. सगळी खेळ खेळायचो, विहिरीत पोहायचो, कधी कधी माझ्या मनात विचार येतो. माझ्या सृजनशील लेखनाची बीजं माझ्या बालपणात शोधता येतील का मातीच्या स्तराखाली बीजं असतं खरं, पण त्याला ओलावा मिळताच बीज अंकुरतं, शिक्षणाच्या ओलीमुळं मला सृजनशील लेखनाचा अंकुर फुटला, विस्तारत गेला. इतका विस्तारला की माझं अवघं जीवन त्यानं व्यापलं.\nसाहित्यनिर्मिती मागील प्रेरणा सांगणारा ग्रंथ\nनिलंगा तालुक्यातील हाडोळी येथील मोहनराव पाटील सबनीस त्यांच्या निजाम सरकारशी केलेल्या सशस्त्र लढ्यामुळे पंचक्रोशीत प्रसिद्ध आहेत. त्यांचाच मुलगा डॉ. श्रीपाल सबनीस याचे बालपण या गावी गेले आहे. ते सांगतात की, अठरापगड जातीचे सर्व समुह वडिलांच्या कैवारात व निष्ठेत राहत. त्यामुळे माझ्या लहानपणीच मी जातीच्या चौकटी ओलांडून बहूजनात रमलो. माझ्या गावाने मला भरपूर दिले असून अर्धा एकरचा लांबीर��ंदीच्या भव्य वाडा आणि शिवकालीन ऐतिहासिक बुरुज किल्ला याच्या मालकिचा वारसा भोगताना आज मी जातधर्मातील भूमिका मांडतोय याचे समाधान आहे.\nलक्ष्मीकांत देशमुख यांनी बिदर, उस्मानाबाद, नांदेड आणि औरंगाबाद ही बालपण घडायला गावे मिळाली. माझे बालपण तिसरीपर्यंत जिथं झालं ते गाव म्हणजे बिदर कर्नाटक उस्मानाबाद च्या सीमेवरचं किता हे गावं होय. तर डॉ. न. म. जोशी हे मुळ गाव गारवडे (ता .पाटण) सोलापूर याबरोबरच सांगली जळगाव, मिरज, पुणे अशा सात गावामध्ये प्रत्यक्ष निवास केला आहे असे सांगतात. नियतीनं नशिबाला भिंगरी लावल्यामुळे मी अनेक गावी, अनेक शाळांत शिकलो आणि पुढं अनेक शांळामधून शिकवलं. तरी आठवणीतील शाळा म्हणाल तर माझ्या गारवडे गावची माळावरची शाळाच भविष्यातील माझ्या साहित्याची बरीच बीजं मला माळेवरच्या शाळेच्या परिसरात भेटली.\nउल्हासदादांनी जागवल्या सभांच्या आठवणी\nउल्हासदादा पवारही आपले बालपण सांगतात. अगदी युवक असल्यापासून कार्यरत असलेले दादा सत्तरी ओलांडली तरी आजही पुर्वीच्या जोमाने कार्यरत आहेत. ते सांगतात की, आमचं मसळ गाव सातारा जिल्ह्यातील कुडाळ पण आता आम्ही कुलाचार करण्यासाठी जातो. आमची चौथी पाचवी पिढी पुण्यातच वाढली आणि रुजली. माझं बालपण नाना पेठेत गंजीच्या मारुती मंदिरामागे जगतापच्या वाड्यात गेलं. वडील भल्यापहाटे हडपसरला जायचे .दोन दोन मन सायकलवर कांदे बटाटे आनायचे आणि दिवसभर विकायचे. अपार आईवडील यांच्या कष्टातून मी आज मोठा झालो आहे. मी सात वर्षाचा असल्यापासून अनेक नेत्यांना ऐकता आले. नेहरूंची सभा आम्ही सायकलवर जाऊन ऐकलेली आहे. मला कविता खूप आवडतात. मी शालेय जीवनापासून खादी वापरतो. यशवंतराव चव्हाण यांचे माझ्यावर खूप प्रेम होते. पुण्यात कुठलीही सभा असली की, मला वंदेमातरम गीत म्हणायला लावायचे. लहानपणापासून महात्मा गांधी आणि वारकरी संप्रदायाचा माझ्यावर प्रभाव आहे. बालपणापासूनच माझ्यावर कला, नाट्य, भजन, किर्तनाचा मोठा प्रभाव आहे. असे दादा सांगतात.\nभारत सासणे सांगतात की, मी किती घरे पाहिली असतील आणि किती गावे हिंडलो असेन सांगता येत नाही. प्रत्येक घरांच्या आठवणी माझ्या वेगवेगळ्या आहेत. बालपणाचा काळ जिथे गेला ते घर कदाचीत बोलावतं. तर आपल्या बालपणातील आठवणी सांगताना डॉ. विनायक तुमराम गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी या जन्मगावच�� आठवण सांगतात. आदिवासी भागातील राहनीमानात कसा वाढलो आणि आदिवासी जीवन कसा जगलो हे साक्षीदार म्हणून माझा गाव उभा आहे. अनेकवेळा जातीमुळे वाट्याला आलेली अपेक्षा व घनघायाळ एकाकीपण साहत गेलो. मनाच्या निर्धाराने चालत गेलो. लंगोटीतली आदिवासी माणसे, सर्वांग गोंदून लज्जाखोर वस्त्र गुंडाळणाऱ्या आदिवासी माय माऊल्या मी पाहिल्या, गवतांच्या त्यांच्या झोपड्या, त्यात मिणमिण जळणारे कडू तेलांचे दिवे, त्यातच आनंद मानणारी त्यांची समाधानी वृत्ती, त्यांचे शिकारी लोकजीवन, रानोमाळ त्यांची भटकंती, सण उत्सव देव देवता व पारंपारिक लोकाचार त्यांच्यातील मांत्रीक भगत हे सर्व काही माझ्या बालपणाने अनुभवलेले आहे. काट्यागोठ्यांची चढण म्हणजे आदिवासी विश्व. या विश्वात मी अनुभावाची शिदोरी चाखत लिहिता झालो, घडत गेलो असे विनायक तुमराम सांगतात.\nकाळाशी अन् काळजाशी बांधणारी श्रेष्ठ कलाकृती\nगावानेच जोंधळेना दिले लेखनीसाठी\nमहावीर जोंधळे सांगतात की, कळत नकळत आमच्या नागवेपणातील सुखद बोचऱ्या आठवणी अस्वस्थ करतात, बोचत राहतात. उरतात फक्त शब्द. पोहायचं, आमराईत शिरुन कैऱ्या तोडायच्या, गल्लोरीचा खेळ मांडायचं, कोया खेळायच्या जिकडे कोय उडे त्याची बायको तिकडे तेंव्हा सोबतचा पांड्या चिडायचा. एकदा अप्पाने पाय दाबायला सांगितले तेंव्हा पुन्हा काम सांगू नये म्हणून डब्बीत विंचू घेऊन अप्पाच्या पायात सोडलो. अप्पा रात्रभर झोपी गेले नाहीत. अशा अनेक आठवणी गावाने आणि गावमातीने दिल्याचे महावीर जोंधळे सांगतात. काळ्या शिवारातून येणाऱ्या पावलांचे ठसे रस्त्यावर उमटलेले. गाई बैलांच्या गळ्यातील घुंगरनाद पोरांना मोहरुन टाकायचा. गुराख्यांची पोरं छान उठून दिसायची. शेतावरुन येणारी माणसं देव वाटायची. अशा गावानेच मला व माझ्या लेखनीसाठी बळ दिले असे महावीर जोंधळे सांगतात.\nभालेराव यांच्या लेखणात बालपणीचा संस्कार\nइंद्रजित भालेराव यांनी तर सर्व बालपणातील आठवणी व गाव कवितेतून उभा केलेला आहे. त्यांची काट्याकुट्याचा तुडवीत रस्ता ही कविता, गायी आल्या घरा, आम्ही काबाडाचे धनी ह्या कविता वाचल्यानंतर भालेराव सरांचे संपूर्ण बालपण त्यात उतरलेले दिसते आणि आपलं बालपण आठवू लागते. ते सांगतात की, माझ्या बालपणी माझ्या घरात आरती, सिनेमातली गाणी, तमाशातील गाणी, एक बहीण जात्यावयची, भुलोबा��ी गाणी म्हणायची, एक बहीण चिऊकाऊंच्या गोष्टी सांगायची. माझ्या लेखनावर हाच संस्कार झाला आहे असे सांगतात. मी लहानपणापासून समृद्ध झालो ते माझ्या आईमुळे आणि गावातील माय माऊलीमुळे. मी लिहिता झालो .महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर कवितेचा झेंडा रोवला पण गावकऱ्यांकडून कौतूक केले नाही. कारण ह्या बाबी गावकऱ्यांना काय असते ते माहीत नाहीत. ही खंतही सर सांगतात. आईवडील जीवंत असताना जर माझा सत्कार केला असता तर त्यांच आयुष्य आणखी वाढलं असतं. ज्यांच्या सोबत गुरं राखली, पाखरं राखली, गोवऱ्या वेचल्या, धस्कट वेचली वळणं खंदली ते सगळे आज माझ्यासमोर म्हतारी वाटत आहेत. माझ्या कवितेने मला चिरतरुण ठेवलं होतं आणि माझा गाव मी माझ्या कवितेत चिरतरुण ठेवला होता. माझ्या गावचा देखना फोटो काढून तो मी साहित्याच्या चोकटीत मढवला होता. अशा अनेक आठवणी मी कवितेच्या माध्यमातून सांगत आलो आहे. असे इंद्रजित भालेराव सांगतात.\nडॉ. यशवंत पाटणे वाई गावच्या आठवणी सांगतात. बालपणी माझ्या मावश्या मुलांबाळासकट मुक्कामाला यायच्या आणि घरांच्या भिंतीही बोलक्या व्हायच्या. डॉ. चंद्रशेखर चिंगरे सांगतात की, उंच खडकावर बसून नदीच्या वाहत्या पाण्याचा प्रवाह, त्यातील इवल्या इवल्या माशांचे सुळकन सरकणारे थवे निरखत राहणं मला भारी आवडे. माझ्या गावची संस्कृती, तिथला निसर्ग, तिथली लोकदैवत, ग्रामजीवन यांनी मला संपन्न केलं.\nबार्शीच्या ब्राह्मण गल्लीतील आठवणी प्रा. मिलिंद जोशी सांगतात की, अनेकदा शाळेत जाण्याऐवजी भगवंत मंदिरातच खेळायचो, आईला वाटायच मी शाळेत गेलोय. तीन मला पाहिलं. दोन फटके दिले तेंव्हापासून शाळा कधी बुडवीली नाही. तसेच माळदावर सर्वचजण गप्पा मारत आम्ही चंद्र चांदण्या बघत झोपी जायचो. तर प्रकाश पायगुडे यांनी आपल्या बालपणातील आईची आठवण मनभरुन सांगीतलेली आहे. मंदा खांडगे यांनी समुद्र किनार्‍यावर वसलेले दापोली हे स्वप्नातले गाव उभे केले आहे. कोकणातील निसर्गाने मला भुरळी घातली होती. तेथील भातखाचरात भातलावणी सुरु झाली की मी दारात खुर्ची टाकून बसायची. कोकणातील माणसं कष्टाळू, चिवट रात्रंदिवस काम करणारी अशा वातावरणात बालपण गेले असल्याचे मंदा खांडगे सांगतात. तर मौजे राहेरी ता सिंदखेडराजा या गावाची आठवण श्रीकांत देशमुख सांगतात. बोरी आणि हिवरांच्या झाडावर बसणा-या सोनेरी भुंग्याचा शोध आम्हाला या काळात लागला. माझ्या अस्तित्वाच्या मुळ खाणाखुणा मला माझ्या गावच्या मातीतच सापडतात. तर डॉ. महेंद्र कदम हे माढा तालुक्यातील वडशिंग्या गावची आठवण सांगतात. जरी आपला प्रवास आधुनिकतेच्या आणि जागतिकीकरणाच्या दिसेने होत असला तरी तुमच्या मुळाला ही गावची माती चिटकून येते. तशी माती मलाही चिटकून आली आहे. थंडीच्या दिवसात शेकोटी केली जायची. त्यासाठी उकिरड्यावरचे गवत आणले जायचे. ते न आणणाऱ्याला शेकायला मिळायचे नाही. त्या गवताला सासू असे म्हणायचे. ज्याची सासू आधिक पेट घेणारी जास्त वेळ जळणारी त्या आधिक चांगली बायको मिळणार असा समज होता. त्यामुळे चांगली बायको मिळावी म्हणून खूप उकिरड्यांचे उंबरठे झिजवले आहेत. अशा अनेक आठवणी महेंद्र कदम यांनी सांगितले आहेत.\nदोन देशात घडलेली अद्भुत कहाणी…\nडॉ. रणधीर शिंदे हे बार्शी तालुक्यातील घाणेगाव येथील आपल्या बाल आठवणी सांगतात. प्रत्येकांच्या मनात गाव कायम वसलेलं असतं. गावाविषयीचा अपरंपार जिव्हाळा आयुष्याला लगडून राहतो. मनात वसलेल गाव घेऊनच माणसं वर्तमानात वावरतात. माझ्या गावाला कँनाल असल्याने भुईमुगाच्या शेंगा खूप पिकायच्या. गाव झाडून रानात शेंगा काढायला जायचे. बालपणी सोबत्यांसोबत घालवलेल्या आयुष्याची स्मरणसाखळी मनातून फारशी मिटत नाही. लहानपणापासून मासे पकडायला खूप आवडायचे. झाडे फांद्यांना धरुन नद्यात उड्या मारायचो.\nपुसेगावात वाढलेल्या सुनिताराजे पवार ही आपल्या बालपणातील गावमातीतल्या जुन्या आठवणी सांगतात. लहानपणी पैशांची नाही पण नात्याची समृद्धी मी अनुभवलेली आहे. वडीलांनी आपल्या रसाळ कथांद्वारे माझे बालविश्व समृद्ध केले आहे. या गावची शिकवण सेवागिरी महाराजांचा अदृश्य आशिर्वाद आणि कुटुंबातील नात्यांच्या घट्ट बंधांनी आयुष्य समृद्ध झाले. याचे सारे श्रेय माझ्या या गावच्या कसदार मातीला आहे. अशा सुनिताराजे पवार सांगतात.\nकल्पना दुधाळ ह्या माढा तालुक्यातील टेंभुर्णी गावच्या आठवणी सांगतात. काट्याकुट्यांच्या रानवाटा,बोरीबाभळी,वेलतारांची गर्दी यातून गावातला बरा रस्ता गाठायचा. आम्हाला चपल्लांची गाठभेट नव्हती आमचं अनवाणी पायाने चलणं असायचं. झिरपीवस्ती, कुटेवस्ती, बागवाले वस्ती, खारामळा अशा रानवाटा तुडवत बालपणातील आयुष्य मी घालवले. तर वाघूर नदीच्या काठावरच्या आठवणी अशोक कोळी सांगतात. नाटकांसोबतच, भारुड, भजन कीर्तनांच्या रंगात रंगून जाणार माझं गाव होतं. वेगळा सांस्कृतिक चेहरा घेऊन गाव उभं होतं. तर उद्धव कानडे माझे बालपण माझ्या आजोळी गेल्यांचे सांगतात.मुसळधार पावसांच्या चिखलात माझा जन्म झाला असे सांगतात. तसेच वि. दा. पिंगळे सांगतात की लहानपणापासून मी जात्यावरच्या ओव्या ऐकत ऐकत मी मोठा झालो आहे. माझ्या गावाने मला ब-याच गोष्टी शिकवल्या असून माझे बालपण मजामौजेत गेल्यांचे सांगतात.\nप्राथमिक शिक्षणाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी निर्मिलेला ग्रंथ\nसचिन ईटकर हे मराठवाड्यातील कळंब येथील असल्यांने त्यांना लातूरचाही सहवास लाभला आहे. बालपणातील एक गोष्ट सतत माझ्या डोळ्यासमोर येते ते म्हणजे तेथील भीषण पाणीटंचाई, सायकलींना घागरी लटकावून जिथे कुठे मिळेल तेथून पाणी आणण्यासाठी दररोज पायपीट आणि त्यातच खर्ची गेलेली कित्येक वर्षे. मला आयुष्यात पाण्यांचे महत्त्व शिकवून गेले. आजही पुणे मुंबईतील पाण्याची नासाडी पाहिली की,मला माझ्या गावचा दुष्काळ डोळ्यासमोर उभे राहतो. तर वृत्तपत्र ते संपादक हा रस्ता पार करतांना गावानेंही आपणाला बरेच काही शिकवले आहे असे घनश्याम पाटील सांगतात. चाकूर तालुक्यातील हिप्पळनेर हे बालपणाची आठवण करून देणारा गाव. आम्ही सगळी पोरं एकत्र जेवायचो, खेळायचो, शिकायचो, जातीपातीचे विचार तेंव्हा कधी मनात यायचेच नाहीत. रानातली रानमेवे घेऊन बाजारात विकायला जायचो, निंबोळ्या, करंज्या विकून चार पैसे गोळा करायचं. असे धगधगते जीवन घालवत भुकंपाचा परिसर पालथा घातला. वाचन लेखनाची आवड असल्याने बातमी लेखन करुन न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत राहायचं. मला माझ्या प्रेरणेचे मुळ माझ्या गरिबीत आहे. सोसलेल्या चटक्यात आहे. एकेकाळी जाळलेल्या पन्नास पन्नास जणांच्या चितेत आहे. भूकंपाच्या काळरात्रीने अनेकांना उद्ध्वस्त केले पण मला जगण्याचा नवा मार्ग दाखवला. निसर्गाने दिलेले ते तांडव बालपणीच बघितल्याने यापेक्षा आपले वाईट होऊच शकणार नाही याची जाणीव झाली. आणि ती आठवण मनात घर करून बसली आहे असे घनश्याम पाटील सांगतात.\nसुनिताराजे पवार यांनी अतिशय दखलपात्र व वाचनिय, प्रेरणादायक पुस्तकाची निर्मिती केली आहे. वाचत असताना वाचकाच्या समोरही स्वतः चे बालपण पिंगा घालू लागते. मी कसा घडत गेलो, लिही�� गेलो हे लेखकांनी मोजक्या शब्दात सांगण्यांचा प्रयत्न केला आहे. खरं तर गाव पुस्तकात बसू शकत नाही. इतक्या कधी न संपणा-या आठवणी खुणगाठ बांधून चिरंतन आपल्या सोबत असतात. यातील लेखकांने आपले बालपणातील वेगवेगळ्या आठवणी उभ्या केलेल्या आहेत. आयुष्याची वाटचाल करीत असताना जीवन प्रवासातील सुख दुःखाचे डोंगर पार करून नव्या वाटा कशा शोधाव्या लागतात हे वाचल्यावर कळते. गावांनी, मातींनी आपणाला कसे लिहायला लावले. हे लेखक खूप छानपणे सांगतात. कितीही वाचत राहावं असं मनाशी वाटतं. डॉ. द. ता. भोसले यांची पाठराखण व प्रस्तावना आहे. सुनिल मांडवे यांनी मुखपृष्ठ रेखाटले आहे. वाचक या पुस्तकाचे नक्कीच मोठ्या मनाने स्वागत करतील. लेखकाच्या पुढील लेखनास खूप खूप शुभेच्छा\nपुस्तकाचे नाव – प्रतिभावंतांचं गाव\nलेखिका – सुनिताराजे पवार\nप्रकाशक – संस्कृती प्रकाशन, पुणे\nमुल्य – ५०० रुपये\nPhotos : महाराष्ट्राचे समृद्ध वृक्षवैभव…\nजलनायक – सुधाकरराव नाईक\nटीम इये मराठीचिये नगरी\nबोली अभ्यासाची वाटचाल सांगणारे पुस्तक\nटीम इये मराठीचिये नगरी May 8, 2021 May 8, 2021\nप्रेरणादायी कथांचे पुस्तक – एन एनगेजिंग स्लाईस ऑफ लाईफ\nमराठी कांदबरीच्या परिवर्तनाच्या टप्प्यावरील विस्फोटक कांदबरी\nमाझ्या शिक्षणाची पालवी फुलविणारे साहित्यिक : डॉ नागनाथ कोत्तापल्ले\nइचलकरंजी संस्कृती प्रतिष्ठानतर्फे कादंबरी पुरस्कार जाहीर\nथंडीत त्वचेची अशी घ्या काळजी…\nचला जाणूया नदीला अभियानाचा दुसरा टप्पा…\nसमाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे पुरस्कार जाहीर\nV. R. Gavhane on दोलायमानतेवर चिंतन हवे – डॉ. माधव चितळे\nराजू मरवे-बेळगाव on मलकापूर येथील प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालयात पर्यावरणपूरक दसरा साजरा\nअरूण झगडकर on झाडी शब्दसाधक शिक्षक पुरस्कार\nShashikant Shinde on शिक्षणाचे पसायदान: शैक्षिक यज्ञ \nस्वप्नातून बाहेर पडून वास्तवात राहायला शिकावे\nप्रश्न मुळापासून सोडवायला हवेत तरच ते सुटतात\nनिसर्गातील मुक्त आनंदच देतो मनाला उभारी\nसृष्टीतील सर्व जीवातील ब्रह्म जाणून व्हावे सर्वज्ञ\nमुक्त होणे म्हणजे तरी काय \nप्रेमाच्या पेटीनेच गाठता येतो मोक्षाचा तीर\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा (94)\nकाय चाललयं अवतीभवती (383)\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान (74)\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास (445)\nश्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया ��्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://virashinde.com/index.php/shinde-collection/epilogue", "date_download": "2022-11-30T23:47:38Z", "digest": "sha1:WTXGC2JYZ5QR7UU6MXOPFOEXDBWC7ORU", "length": 36974, "nlines": 205, "source_domain": "virashinde.com", "title": "महर्षि विठ्ठल रामजी शिंदे [ Maharshi Vitthal Ramji Shinde ] - मुख्यपान महर्षि विठ्ठल रामजी शिंदे [ Maharshi Vitthal Ramji Shinde ] - उपसंहार", "raw_content": "\nमहर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी\nविठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके\nधर्म, जीवन व तत्त्वज्ञान\nमाझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३\nकर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र\nमाझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)\nमहर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी\nलेख, व्याख्याने आणि उपदेश\nमहर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य\nमहर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय\nयेथपर्यंत मराठी वाङ्मयाचा जुन्या नव्या काळांतील वरील दोन महत्त्वाच्या विषयासंबंधीं ग्रंथांचा आणि घडामोडींचा विचार झाला. आतां पुढें काय करावयाला पाहिजे, ह्याविषयीं उपसंहारादाखल एक दोन मुद्द्यांसंबंधीं विचार करून हें भाषण पुरें करितो. तत्त्वज्ञानाचा जो साक्षात्कारी भाग आहे त्यासंबंधीं कोणी कोणाला सांगून शिकवून तो होण्यासारखा नाहीं. जो दुसरा तार्किक भाग आहे त्यांत खरी भरीव ग्रंथनिर्मिति व्हावयाची तर तिच्या पूर्वीं निरनिराळ्या विषयांवर प्रायोगिक व वैज्ञानिक अध्ययन पुरेसें झालें पाहिजे. पण ह्या बाबतींत आमची विद्वान् मंडळी आणखी किती काळ पाश्चात्त्यांच्या श्रमावर हात टेकून राहणार हें कळंत नाहीं. बंगाल्यांतील सर जगदीशचंद्र बोस, डॉ. पी. सी. रॉय, मद्रासकडील डॉ. रामन् ह्यांचीं उदाहरणें महाराष्ट्रापुढें आहेतच. प्रत्यक्ष तत्त्वज्ञानांतच प्रो. राधाकृष्णन् यांनीं स्वदेशीं व परदेशीं बरीच कीर्ति मिळविली आहे. पण तीसुद्धां पौरस्त्य तत्वज्ञानाचें नुसतें समर्थन (Apologia) म्हणूनच मिळविली आहे. अलीकडे मराठींतून त्यांच्या ग्रंथांचा अनुवाद होत आहे. ‘Hindu View of Life’ ह्या त्यांच्या चार सुंदर ‘हिबर्ट लेक्चर्सचा’ मराठींत अनुवाद श्रीयुत बाबूभाई मेहता ह्या गुजराथी गृहस्थानें नुकताच प्रसिद्ध केला आहे. श्री. नरसिंह चिंतामण केळकर ह्यांनीं आपला ‘भारतीय तत्त्वज्ञान’ हा ग्रंथ ह्याच वर्षीं प्रसिद्ध केला आहे. पण तो केवळ “संकलनात्मक आणि संक्षिप्तच झाला आहे”. प्रसिद्ध षड्दर्शनाशिवाय आणखी सहा सातच दर्शनांचें दिग्दर्शन केळकरांनीं केलें आहे; पण पाली ब्रह्मनाल सूत्रांत श्रीगौतमबुद्धांनीं आपलें दर्शन सांगण्यापूर्वीं त्या वेळीं भारतांत निदान ६४ तरी भिन्न भिन्न दर्शनें होतीं असें स्पष्ट म्हटलें आहे. तात्यासाहेबांनीं ह्या प्रदेशावर कांहीं प्रकाश पाडला असता तर त्यांच्या पुस्तकांत कांहीं नाविन्य आलें असतें. मराठींत स्वतंत्र दर्शनांचा योग केव्हां येईल तेव्हां येवो, तोपर्यंत विश्वविद्यालयांतील विद्वानांनीं भारतीय तत्त्वज्ञानाचें शास्त्रीय शोधन करून कालानुक्रम आणि विषयानुक्रम निर्विकारपणानें जुळवून तत्त्वज्ञानाचा एक नवीन इतिहास तरी लिहिणें फार अगत्याचें आहे. नवी दृष्टी नसली तरी पुढील अध्ययनाला एक नवीन दिशा दाखविण्याचें श्रेय ह्या प्रयत्नानें मिळेल. समाजशास्त्राच्या बाबतींत मुंबई विद्यापीठानें बरींच वर्षें एक संस्था रडतकढत चालविली आहे. पण तिचें दृश्य फळ कांहींच दिसत नाहीं. निदान मराठी वाचकांना तरी कांहीं लाभ झालेला दिसत नाहीं. स्वतंत्रपणानें काम करणा-यांपैकीं रा. सा. ना. गो. चापेकरांच्या ‘बदलापूर ग्रंथाचा’ उल्लेख वर झालाच आहे. ते म्हणतात त्याप्रमाणें हें बदलापूर गॅझेटच तयार झालें आहे. त्यांचें मन:पूर्वक अभिनंदन करून मला आमच्यांतील तरुण विद्वानांना एक नम्र सूचना करावयाची आहे कीं, अशा प्रकारची अखिल भारतांतून विषयवार आणि आंकडेवार कसोशीची माहिती ब्रिटिश सरकार आणि संस्थानें ह्यांनीं आज ५-६ दशवार्षिक खानेसुमारींतून अगदीं पुरून उरण्यासारखी मिळवून ठेविली आहे. Ethnography Survey, Philological Survey वगैरेंचे द्वारें आज ५०-६० वर्षें अलोट खर्च आणि श्रम करून सामग्री मिळविण्याचें काम चाललें असून, त्याचे साह्यानें पाकसिद्धीचे कामाला मात्र अदयाप कोणीच पुढें येत नाहीं हें कसें भरतखंड म्हणजे एक अपरूप मानवी म्यूझियम आहे. मराठ्यांना महाराष्ट्रांत ही विपु��� सामग्री हाताशीं तयार आहे. ह्या बाबतींत माझे मित्र श्री. दिवेकरशास्त्री आणि श्री. श्री. म. माटे ह्यांनीं जे श्रम केले आहेत त्यांचा उल्लेख करणें जरूर आहे. विशेषतः श्री. माटे यांचा ‘अस्पृष्यांचा प्रश्न’ हा ग्रंथ सुंदर असून समतोल आहे ह्याबद्दल मी त्यांचें अभिनंदन करितों. महाराष्ट्रांतील ग्रामसंस्था, महाराष्ट्राची वसाहत, जमीनधारापद्धति असा एक एक सुटसुटीत विषय घेऊन त्यांतच आयुष्य वेंचणाराला पुरेशी सामग्री वाट पाहात आहे.\nमहाराष्ट्रांतील समाजरचनेवर लिहिणारांनीं ह्यांतील ग्रामसंस्थेपेक्षां जातिसंस्थेकडेच अधिक नजर पुरविली आहे; आणि तीहि माझी जात थोर, तुझी जात नीच या अशास्त्रीय भावनेनें. यांतील कित्येक जाती अथवा जमाती आपआपल्या अंतर्बाह्य आचारांत किती स्वयंनिर्मित होत्या हें कुणाच्या लक्षांत यावें तितकें येत नाहीं. वैयक्तिक किंवा सामाजिक गुन्हे अथवा दोष घडल्यास त्यांच्या निवाड्यासाठीं किंवा बंदोबस्तासाठीं ह्या जाती सरकारी न्यायखात्याकडे जात नसत. अशी पंचाईत जातगंगा करी किंवा क्षेत्राच्या ठिकाणीं ग्रामाधिकारी जोशी असत त्यांच्याकडूनहि हा मनसुबा होत असे. त्या जोश्याची निवड गांवच्या गोताकडून होत असे. ते गोत म्हणजे गांवच्या सर्व जातींच्या प्रमुखांचें पार्लमेंट असे, असे कज्जे अलीकडे शंकराचार्यांच्याकडे जातात. पण शंकराचार्यांचे ग्रामाधिका-यांच्या अधिकारावर अतिक्रमण आहे आणि तो ग्रामाधिकारी दोनशें वर्षांपूर्वीं चालवूं देत नसत, हे धुळ्याचे वकील भास्कर वामन भट ह्यांनीं भा. इ. सं. मंडळाचें त्रैमासिक वर्ष १३ अंक ३ यांत सप्रमाण दाखविलें आहे. मंडळाचें संशोधक श्री. शंकरराव जोशी यांच्याकडे अशा कज्ज्यांचीं दोषपत्रें आणि शुद्धिपत्रें बरींच पाहावयास मिळतील. तसेंच गांवपाटील आणि जातपाटील यांचे अधिकार आणि कार्यक्षेत्रें कशीं भिन्न होतीं हेंहि श्री. शंकरराव जोशी ह्यांनीं स्पष्ट दाखविलेलें आहे. त्रैमासिक वर्ष २ पृष्ठ १३४-३५ ह्यांत म्हटलें आहे कीं, “न्यायमनसुबी सरकारांत न्यावयाचें प्रयोजन नाहीं. सर पाटील याहि करावा. बदअंमल कोली लोकामधें जाला तरी त्याचा न्याये दिवाणांत न आणावा. अलिकडे दिवाणांत नेतात ते न न्यावे.” हें पत्र समस्त अष्टागर प्रांतांतील कोळी ज्ञातीबद्दलचें आहे. मी कर्नूल जिल्ह्यांत हिंडत असतांना तेथील धनग�� जातीमध्यें अद्यापि हाच प्रकार पाहिला.\nमहाराष्ट्रांतील जातिसंस्था आणि ग्रामसंस्था ह्यांचा कारभार मध्ययुगांत देखील लोकसत्तात्मक होता.\nराज्यक्रांति झाली तरी या लोकसभेवर परिणाम होत नसे. हल्लींच्या इंग्रजशाहीनें मात्र ही सत्ता नामशेष करून टाकली आहे.\nविद्याखातें, कायदे करणारें विधिमंडळ, निवाडा करणारें न्यायखातें आणि अंमलबजावणी करणार प्रधान मंडळ, ही वस्तुत: परस्परांहून भिन्न व स्वतंत्र असावयास पाहिजेत. पोलीसखातें व लष्करखातें एवढेंच काय तें सरकारकडे असावें, असें प्रसिद्ध समाजशास्त्री हर्बर्ट स्पेन्सर ह्यांनीं आपल्या ‘Proper Functions of the State’ या निबंधांत कंटरवानें सांगितलें आहे. तरी पाश्चात्त्य राज्यसंस्थेनें लोकांचे सर्वच हक्क आपल्या मुठींत वळले आहेत, आणि हेंच अतिक्रमण सर्वत्र चालूं आहे. नवभारत, ग्रंथमालेंतील ‘महाराष्ट्राचा सांस्कृतिक इतिहास’ चे लेखक प्रो. पेंडसे ह्यांनीं ह्या विषयाचें विवेचन केलें असतें तर बरें झालें असतें. मराठ्यांचें आणि पेशव्यांचे दफ्तर आणि ठिकठिकाणीं अद्यापि सांपडणारीं कागदपत्रें ह्यांचा उपयोग करून न घेतां श्रुति स्मृति आणि वारक-याचें भारुड ह्यांतच हे प्रोफेसर गुरफटलेले आहेत. कोळी जसा आपल्या जाळ्यांतच गुंतून मेलेला आढळतो, तशी महाराष्ट्राच्या इतिहासाची गत या ग्रंथप्रिय लोकांनीं केलेली दिसते. समाजशास्त्राच्या भावी अभ्यासूंनीं ह्या कवचाच्या बाहेर यावें, तेव्हांच खरा इतिहास कळेल, आणि नवीन समाजशास्त्र बनेल.\nमोंगलाईनंतर श्रीशिवछत्रपतीनें हिंदुपदपादशाही स्थापन केली तेव्हांपासून सामाजिक स्वातंत्र्यावर राजाचें आक्रमण सुरू झालें. आपल्या घराण्यांतील लग्नापुरती त्यांनीं पांच कुळी निर्माण केली. शेवटच्या प्रतापसिंह महाराजांनीं मराठा ज्ञातीवर नियंत्रण घालण्यासाठीं एक शिरस्तापत्र तयार केलें. त्यावर भोसले, महाडीक, शिरके, मोहिते आणि गुजर ह्या पांच कुळींतील ४३ प्रमुख मराठ्यांच्या सह्या आहेत. ह्याची अस्सल प्रत भा. इ. सं. मंडळांत आहे. मराठ्यांनीं आपसांतच शरीरसंबंध करावा. मध्यंतरी पेशवाईमुळें मराठे ज्ञातींतील शिरस्ते विसकळीत झाले होते. ते सुरळीत चालावेत. हीं दोन कलमें स्पष्ट उल्लेखिलीं आहेत. आश्रित ब्राह्मणांनीं मराठ्यांचें पौरोहित्य ते सांगतील त्याप्रमाणें करावें, न केल्यास दुस-या ब्��ाह्मणाची नेमणूक व्हावी. ह्याबाबत शेवटचें अपील छत्रपतीकडे यावें असा निर्बंध आहे.\nअस्पृश्यतेचा छडा लावण्यांत-निवारणाचा भाग तर राहूं द्या -- मला स्वत:ला जो जन्मभर अनुभव आला आणि आनंद झाला तो लक्षांत घेतां मला आणखी जन्म मिळाले तरी ते ह्याच शोधनांत आणि सेवाशुश्रूषेंत खर्चीन अशी उमेद वाटत आहे. एकच इशारा द्यावासा वाटतो. अशीं कामें पूर्वग्रह अजिबात टाकून दिल्याशिवाय कोणीं केव्हांहि हातीं घेऊं नयेत. ३६ वर्षांपूर्वीं ‘हिंदु धर्म आणि सुधारणा’ या ग्रंथाच्या विद्वान् कर्त्यांनीं आपल्या ग्रंथाच्या शेवटच्या प्रकरणांत असा निष्कर्ष काढिला कीं, ब्राह्मण जातीनें हजारों वर्षें विद्याव्यासंगाचे अतिश्रम केले, इतकेंच नव्हे तर कनिष्ठ जातींचा उद्धार सतत स्वार्थत्याग करून चालविला. त्यामुळें त्यांच्या बुद्धीला वैक्लव्य झालें आहे. आणि त्यांच्या संख्येचा नव्हे तर गुणांचाहि झपाट्यानें –हास होत आहे. त्यानंतर ३६ वर्षांनीं आज पाहावें तों श्री. गो. म. जोशी ह्यांनीं आपल्या हिंदु-समाज-रचनाशास्त्र ग्रंथांत अगदीं उलट प्रकारचा छातीठोक सिद्धान्त काढला आहे तो असा - सृष्टीच्या घडामोडींत ब्राह्मण जात एकच आज ४ हजार वर्षें टिकून राहिली आहे. तीच जात सुप्रजनन करण्यास लायक आहे. श्री. गोळे मागें म्हणून गेले कीं कनिष्ठ जातींवर विद्याव्यासंगाची आणि लोकसेवेची सारी जबाबदारी सोपवून ब्राह्मणांनीं स्वस्थ खेडेगांवांत जाऊन राहावें आणि आपली तनदुरुस्ती आणि मनदुरुस्ती करावी. ह्याच्या उलट जोशी आज म्हणतात. ब्राह्मणांनीं आपलीच संख्या शक्य तितकी वाढवावी आणि कनिष्ठांची शक्य तितकी घटवावी. आम्हीं कोणाचें ऐकावें आपल्या मतें पिसें परि तो आहे जैसें तैसें || तुका म्हणे वादें | वाया गेलीं ब्रह्मवृंदें || हा खरा प्रकार आहे असें समजून दोघांकडेहि दुर्लक्ष करावें झालें \nमाझी तरुणांना हात जोडून विनंती आहे कीं, बाबांनो, तुम्ही आपले सर्व पूर्वग्रह पुन: सोडून द्या; आणि तुमच्यासाठीं आधींच मिळवून ठेविलेल्या माहितीला तुमच्या स्वत:च्या स्थानिक निर्विकार अनुभवांची जोड देऊन, अशी कांहीं नवी दिशा दाखवा कीं जेणेंकरू आमचे पूर्वग्रह नाहींसे होतील, आणि नवीन आशा उत्पन्न होईल. परमेश्वर करो आणि हे मराठी वाङ्मयाचे पांग फिटोत \n१ प्रस्तावना 22 August 2022\nह्या व्यापाराचें पिलूं 22 August 2022\nही कोणत्या रा���्ट्राची भाषा\nहर्ष आणि चालुक्य 22 August 2022\nस्वरवैशिष्ट्य 22 August 2022\nसामाजिक सुधारणेचा व्यापक अर्थ 22 August 2022\nसिंहलद्वीपांतील डच मिशनच्या प्रचारपद्धतीचा मासला 22 August 2022\nसामाजिक व धार्मिक बाबी 22 August 2022\nसाक्षात्कारी वाङ्मय 22 August 2022\nसांप्रदायिक अस्पृश्यता 22 August 2022\nसमाजसुधारणा यशस्वी कां होत नाहीं\nसमाजशास्त्रीय विचार 22 August 2022\nसंस्थानी शेतकरी परिषद, तेरदळ 22 August 2022\nश्वेताश्वेतरोपनिषद ऊर्फ शिवगीता 22 August 2022\nश्रीशाहू व नाना 22 August 2022\nशैव, बौद्ध आणि वैष्णवांची परंपरा 22 August 2022\nशेतकरी व सरकार 22 August 2022\nशेतकरी आणि भांडवलदार 22 August 2022\nशेतकरी आणि काँग्रेस 22 August 2022\nशेतक-यांचा स्वयंनिर्णय 22 August 2022\nशीख धर्म मुसलमान संस्कृतीचा प्रवेश 22 August 2022\nशब्दकोश (कानडी) 22 August 2022\nशक्ति अथवा देवी भागवत 22 August 2022\nव्यापाराचा इतिहास 22 August 2022\nव्याख्यान दुसरें 22 August 2022\nव्याकरण (कानडी) 22 August 2022\nव्यभिचाराचा सांवळागोंधळ 22 August 2022\nवेदोक्त आणि पुराणोक्त 22 August 2022\nविष्णु-भागवत 22 August 2022\nविषारी जाळें 22 August 2022\nवासुदेव आणि एकान्तिक धर्म 22 August 2022\nवाळवें तालुका शेतकरी परिषद, बोरगांव 22 August 2022\nवारकरी पंथाची लोकसत्तात्मकता 22 August 2022\nव-हाडी आणि इतर शाखा 22 August 2022\nलिखित इतिहासाचे पुरावे 22 August 2022\nलिंगायत धर्म 22 August 2022\nराष्ट्रधर्म आणि सार्वत्रिक धर्म 22 August 2022\nराधामाधव–विलास–चंपू : आणि रा. राजवाडे. 22 August 2022\nराजकीय स्वरूप 22 August 2022\nमुख्य मुद्दा 22 August 2022\nमुंबई इलाखा शेतकरी परिषद, पुणें 22 August 2022\nमांत्रिकांची दुकानदारी 22 August 2022\nमहाराष्ट्राच्या उत्कर्षाचा एकमेव मार्ग \nमहाराष्ट्राचा गांवगाडा 22 August 2022\nमहाराष्ट्र विद्यापीठ व कर्नाटक मराठीचा प्रवास 22 August 2022\nमहाराष्ट्र भागवत धर्म 22 August 2022\nमहाराष्ट्र नाना शंकरशेटला कां विसरला\nमहाराज शिवाजी आणि महात्मा गांधीजी 22 August 2022\nमहानुभाव पंथ 22 August 2022\nमहात्मा फुले व केशवचंद्र सेन (साम्य) 22 August 2022\nमहात्मा फुले व केशवचंद्र सेन (भेद) 22 August 2022\nमराठ्यांविरुद्ध आगळीक 22 August 2022\nमराठ्यांतील प्रसिध्द राजघराणीं 22 August 2022\nमराठे हिशेबी नाहींत 22 August 2022\nमराठे आणि पेशवे 22 August 2022\nमराठींत कानडी शब्दांचा भरणा 22 August 2022\nमराठ्यांची पूर्वपीठिका 22 August 2022\nमग महारामांगांचे काय हाल वर्णावेत \nमंदिरें आणि मूर्ति 22 August 2022\nमंत्र आणि तंत्र 22 August 2022\nभावी सुधारणा 22 August 2022\nभागवतधर्म आणि महाराष्ट्रधर्म (व्याख्यान पहिले) 22 August 2022\nभागवतधर्म आणि महाराष्ट्रधर्म (व्याख्यान दुसरे) 22 August 2022\nभागवत धर्माचा पाया 22 August 2022\nभा���वत धर्म विकास 22 August 2022\nब्राह्म समाज आणि बौद्ध धर्म (व्याख्यान तिसरें) 22 August 2022\nब्रह्मानंद केशवचंद्र सेनः त्याचें विश्वधर्म विकासांतील स्थान 22 August 2022\nब्रह्मदेशांतील बहिष्कृत वर्ग 22 August 2022\nबौद्धांचा इतर भागवतांशीं संबंध 22 August 2022\nबोल्शेव्हिझमचा बागुलबोवा 22 August 2022\nप्रांतिक सामाजिक परिषद, सातारा 22 August 2022\nपूर्वपीठिका 22 August 2022\nपूर्व बंगाल्यांतील अस्पृश्य वर्गाच्या उच्च शिक्षणाची प्रगति 22 August 2022\nपुराणिक आणि हरिदास 22 August 2022\nपुराणांचा विपर्यास 22 August 2022\nपुण्यांतील जाहीर सभा 22 August 2022\nपुणेरी पेशव्यांची राष्ट्रीय कामगिरी\nपरिषदेचें सहकार्य 22 August 2022\nपरिशिष्ट चौथें 22 August 2022\nपंथाचा प्रसार व अवनति 22 August 2022\nपंजाब प्रांत 22 August 2022\nनिराळे भागवत पंथ 22 August 2022\nनामांच्या विभक्ति 22 August 2022\nनामदेव तुकाराम 22 August 2022\nध्येयात्मक प्रयत्नांतील ऐक्य 22 August 2022\nदोन ज्ञानदेव व तीन नामदेव 22 August 2022\nदारूची बंदी कीं शिक्षणाची सक्ति\nदारुचा व्यापार, सरकार आणि बहुजनसमाज 22 August 2022\nतांत्रिक वाममार्ग 22 August 2022\nतपशिलाचें वर्गीकरण 22 August 2022\nतत्त्वज्ञान आणि समाजशास्त्र 22 August 2022\nजैन लिंगायतांशीं भांडकुदळपणा व महाराष्ट्राची बदनामी 22 August 2022\nजैन आणि बौद्ध भागवत 22 August 2022\nजमीनदार वर्ग 22 August 2022\nचैतन्यचरित्र 22 August 2022\nचैतन्य पंथाची भूमिका 22 August 2022\nचातुर्मास्य, तुकोबा व त्यांची टवाळी 22 August 2022\nचांदवड तालुका शेतकरी परिषद, वडनेर 22 August 2022\nचळवळीचा कोंडमारा 22 August 2022\nगुरु गोविंदसिंग 22 August 2022\nगुप्तांचा काळ 22 August 2022\nक्रियापदांच्या विभक्ति 22 August 2022\nकौलिकता हाच आत्मीय शिक्षणाचा पाया 22 August 2022\nकोंकणी व मराठी परस्पर संबंध 22 August 2022\nकोंकण ह्या नांवाची व्युत्पत्ति 22 August 2022\nकेवळ ब्राह्मणेतर द्वेष 22 August 2022\nकुणब्यांची जूट 22 August 2022\nकानडी विरुद्ध मराठी 22 August 2022\nकानडी क्रियापदें 22 August 2022\nकानडी आणि मराठी तुलनात्मक अध्ययन 22 August 2022\nकर्नाटकाची दुर्दशा 22 August 2022\nओढिया जगन्नाथ 22 August 2022\nऐतिहासिक विवेचन 22 August 2022\nआवर्षण, कीड मुंगी, भिकारबुणगे 22 August 2022\nआधुनिक रूपान्तरें 22 August 2022\nअस्सल राजपुतांचीं मूळ ३६ कुळें 22 August 2022\nअस्पृश्यांचें राजकारण 22 August 2022\nअस्पृश्यांची शेतकी परिषद 22 August 2022\nअशोक आणि वैष्णव धर्म 22 August 2022\nअमेरिकेंतले शेतकरी 22 August 2022\nअण्णांच्या लेखसंग्रहाबाबत - २ 22 August 2022\nअण्णांच्या लेखसंग्रहाबाबत 22 August 2022\nअखिल भोर संस्थान प्रजापरिषद 22 August 2022\n''भागवत'' शब्दाचा इतिहास 22 August 2022\nसमाजशास्त्र 22 August 2022\nकर्मवीर शिंदे यांचा जीवनक��रम 22 August 2022\nउपसंहार (कानडी) 22 August 2022\nमहर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/18471", "date_download": "2022-12-01T01:05:43Z", "digest": "sha1:C5VBCV3C7BHIFIVER4XPSUXDJNM24ZWG", "length": 18555, "nlines": 271, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "जोरगेवार हा जमिनीशी जुळलेला परिवार – अभिलिप्सा पांडा…#अम्मा का टिफिन उपक्रमाचे केले कौतुक… | India Dastak News Tv", "raw_content": "\nHome चंद्रपूर जोरगेवार हा जमिनीशी जुळलेला परिवार - अभिलिप्सा पांडा...#अम्मा का टिफिन उपक्रमाचे केले...\nजोरगेवार हा जमिनीशी जुळलेला परिवार – अभिलिप्सा पांडा…#अम्मा का टिफिन उपक्रमाचे केले कौतुक…\nचंद्रपुर: कार्यक्रमानिमित्ताने देशातील अनेक भागात जाण्याच्या योग आला. या दरम्यान अेनकांच्या भेटी गाठी होत असतात मात्र आपल्या भागातील लोकांना आपला परिवार समजून गरजू लोकांच्या जेवणाची रोज व्यवस्था करणारे किंचितच असते. आज आमदार जोरगेवार यांच्या परिवाराची भेट घेतली. त्यांच्या अम्मा का टिफिन या उपक्रमाबाबत माहिती मिळाली. जोरगेवार हा जमिनीशी जुळलेला परिवार असुन अन्नदानासारखे पुण्याचे काम करत असलेल्या या कुटुंबावर माता महाकालीची सदैव कृपा राहिल. अशी भावना हर हर शभु गाण्याची सुप्रसिध्द गायीका अभिलिप्सा पांडा यांनी व्यक्त केली.\nमहाकाली महोत्सवाचा आज दुसरा दिवस असुन आज शहरातुन माता महाकालीची भव्य नगर प्रदक्षिणा यात्रा निघणार आहे. यात हर हर शंभु गाण्याची सुप्रसिध्द गायीका अभिलिप्सा पांडा रोड शो करणार आहे. त्यासाठी आज दुपारी त्या चंद्रपूरात दाखल झाल्या. यावेळी महाकाली महोत्सवाचे संयोजक आमदार किशोर जोरगेवार यांच्या निवासस्थानी अभिलिप्सा पांडा यांनी जोरगेवार कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी शाल व श्रीफळ देउुन जोरगेवार परिवाराने अभिलिप्सा पांडा यांचे स्वागत केले. यावेळी अभिलिप्सा यांनी आमदार किशोर जोरगेवार यांच्या तर्फे सुरु असलेल्या अम्मा का टिफीन या उपक्रमाची माहिती जाणुन घेत अम्मांचा आर्शिवाद घेतला. चंद्रपूरात प्रथमच आयोजित हा महोत्सव भव्य असुन राज्यभरात आयोजनाची चर्चा होत आहे. चंद्रपूरात दाखल होताच माता महाकाली मातेच्या गाण्यांचा आवाज कानावर आला. एखाद्या मोठ्या धार्मीक स्थळी आपण प्रवेश केला असे यातुन जाणवले. हे आयोजन चंद्रपूरातील धार्मीक महत्व नक्कीच वाढवेल असा विश्वास यावेळी अभिलिप्सा पांडा यांनी व्यक्त केला. यावेळी आमदार किशोर जोरगेवार, अम्मा म्हणजेच गंगुबाई जोरगेवार, कल्याणी जोरगेवार, प्रशांत जोरगेवार, रंजिता जोरगेवार, प्रसाद जोरगेवार यांच्यासह जोरगेवार परिवारातील सदस्य आणि माता महाकाली सेवा समितीच्या पदाधिका-र्यांची उपस्थिती होती.\nPrevious articleगोंडपिपरी तालुक्यातील गोजोलीच्या शेतक-याने केला आत्महत्याची प्रयत्न… उभ्या पिकावर अतिक्रमण काढण्याचा वनविभागाचा प्रयत्न…\nNext articleवृक्षाई पर्यावरण फाउंडेशन आणि आम आदमी पार्टीच्या संयुक्त विद्यमाने इरई बचावसाठी जल सत्याग्रह व साखळी उपोषण\nसुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762\nसिद्धार्थ पंच मंडळ, चंद्रपूर तर्फे भोजनदान..\nचंद्रपूर: मंडळवार, दि. 29 नोव्हेंबर 2022 ला धम्मनगरी चंद्रपुरात अनमोल बुद्ध धातूंची प्रतिष्ठाना धमकीर्ती विहारात करण्यात आली. या शुभप्रसंगी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी सिद्धार्थ पंच...\nवाघांचा बंदोबस्त करा… अन्यथा वनमंत्र्यांच्या घरापुढे ढोल बजाव आंदोलन – माजी मंत्री वडेट्टीवार\nचंद्रपूर : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वन्यजीवांचे संरक्षण याबाबत आमची सकारात्मक भूमिका आहेच. मात्र चंद्रपूर जिल्ह्यात अलीकडच्या काळात मानव वन्यजीव संघर्षाच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ...\nजातीमुक्त भारत होणे गरजेचे आहे, त्याशिवाय भारत जोडता येणार नाही- अपेक्षा एन. पिंपळे\nचंद्रपूर: संविधानिक संस्कृती संवर्धन समिती जिल्हा चंद्रपूरच्या विद्यमाने विकास नगर, बाबुपेठ येथे दिनांक २६ नोव्हेंबर २०२२ रोजी संविधान सन्मान दिवस या राष्ट्रीय समारंभाचे आयोजन...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nप्रितम गग्गुरी(उपसंपादक) आष्टी:- दिनांक २८ नोव्हेंबर रोजी श्री छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्था आष्टी तर्फे आयोजित द्वितीय विदर्भ स्तरीय आमंत्रित कराटे स्पर्धा आष्टी येथे आयोजित...\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना आवाहन…\nनागपूर -भारतीय संविधानाला अभिप्रेत लोकशाही गणराज्य घडविण्यासाठी देशातील शेवटच्या वंचित समूहापर्यंत पोहोचून त्यांच्या वेदनेशी आपुलकीचे व माणुसकीचे नाते जोडावे लागेल. तेव्हा कुठे वंचित, शोषित,...\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या ने���ृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद – अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी…\nसावली: गेल्या अनेक वर्षापासून गायरान जागेवर पिढ्यानपिढ्या पक्की घरे बांधून वास्तव्यास असलेल्या तसेच महसूल जमिनिवर अतिक्रमणं धारकांना अतिक्रमणं हटविण्याबाबत शासनाकडून नोटीस बजावण्यात आल्या. यामुळें...\nसिद्धार्थ पंच मंडळ, चंद्रपूर तर्फे भोजनदान..\nचंद्रपूर: मंडळवार, दि. 29 नोव्हेंबर 2022 ला धम्मनगरी चंद्रपुरात अनमोल बुद्ध धातूंची प्रतिष्ठाना धमकीर्ती विहारात करण्यात आली. या शुभप्रसंगी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी सिद्धार्थ पंच...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना...\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद...\nमैत्रिणी सोबत जंगलात जाणं बेतले जीवावर; वाघाचा हल्ल्यात तरुण ठार\nब्रेकिंग न्यूज: आष्टी पुलावरून ट्रक उलटला; दोन ठार,एक जखमी…\nअखेर येनापूरच्या ‘त्या’युवकांविरुद्ध ऍट्रासिटी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल.. दिक्षा...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना आवाहन…\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद – अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी…\nसिद्धार्थ पंच मंडळ, चंद्रपूर तर्फे भोजनदान..\nबार्टी प्रादेशिक कार्यालयात मदत केंद्र सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.reformer-tech.com/scrap-glass-shredder", "date_download": "2022-12-01T00:13:34Z", "digest": "sha1:ISX3YWMY5TCLUF5IVZETMWUGYMKRPNR6", "length": 28939, "nlines": 406, "source_domain": "mr.reformer-tech.com", "title": "चीन स्क्रॅप ग्लास श्रेडर उत्पादक आणि पुरवठादार - सुधारक", "raw_content": "\nप्लास्टिक सिंगल शाफ्ट श्रेडर\nलाकडी सिंगल शाफ्ट श्रेडर\nपाईप सिंगल शाफ्ट श्रेडर\nपेपर सिंगल शाफ्ट श्रेडर\nरबर सिंगल शाफ्ट श्रेडर\nआरडीएफ सिंगल शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू सिंगल शाफ्ट श्रेडर\nवायर सिंगल शाफ्ट श्रेडर\nकेबल सिंगल शाफ्ट श्रेडर\nग्लास सिंगल शाफ्ट श्रेडर\nकृषी सिंगल शाफ्ट श्रेडर\nघनकचरा सिंगल शाफ्ट श्रेडर\nप्लॅस्टिक दोन शाफ्ट श्रेडर\nलाकडी दोन शाफ्ट श्रेडर\nमेटल दोन शाफ्ट श्रेडर\nटायर दोन शाफ्ट श्रेडर\nRDF दोन शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू दोन शाफ्ट श्रेडर\nवायर दोन शाफ्ट श्रेडर\nकेबल दोन शाफ्ट श्रेडर\nघनकचरा दोन शाफ्ट श्रेडर\nप्लास्टिक फोर शाफ्ट श्रेडर\nवुड फोर शाफ्ट श्रेडर\nमेटल फोर शाफ्ट श्रेडर\nघनकचरा चार शाफ्ट श्रेडर\nबांधकाम कचरा पुनर्वापर लाइन\nघातक कचरा पुनर्वापर लाइन\nप्लॅस्टिक वन शाफ्ट श्रेडर\nवुड वन शाफ्ट श्रेडर\nपाईप वन शाफ्ट श्रेडर\nपेपर वन शाफ्ट श्रेडर\nरबर वन शाफ्ट श्रेडर\nआरडीएफ वन शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू वन शाफ्ट श्रेडर\nवायर वन शाफ्ट श्रेडर\nकेबल वन शाफ्ट श्रेडर\nग्लास वन शाफ्ट श्रेडर\nशेती एक शाफ्ट श्रेडर\nघनकचरा एक शाफ्ट श्रेडर\nप्लॅस्टिक डबल शाफ्ट श्रेडर\nवुड डबल शाफ्ट श्रेडर\nमेटल डबल शाफ्ट श्रेडर\nटायर डबल शाफ्ट श्रेडर\nआरडीएफ डबल शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू डबल शाफ्ट श्रेडर\nवायर डबल शाफ्ट श्रेडर\nकेबल डबल शाफ्ट श्रेडर\nघनकचरा डबल शाफ्ट श्रेडर\nप्लास्टिक ट्विन शाफ्ट श्रेडर\nवुड ट्विन शाफ्ट श्रेडर\nमेटल ट्विन शाफ्ट श्रेडर\nटायर ट्विन शाफ्ट श्रेडर\nRDF ट्विन शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू ट्विन शाफ्ट श्रेडर\nवायर ट्विन शाफ्ट श्रेडर\nकेबल ट्विन शाफ्ट श्रेडर\nघनकचरा ट्विन शाफ्ट श्रेडर\nस्क्रॅप ऑइल फिल्टर श्रेडर\nकचरा तेल फिल्टर श्रेडर\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nकचरा प्लास्टिकच्या बाटल्या क्रशिंग वॉशिंग लाइन\nकचरा प्लास्टिक फिल्म क्रशिंग वॉशिंग लाइन\nप्लॅस्टिक केमिकल कंटेनर रिसायकलिंग लाइन\nमेटल केमिकल ड्रम श्रेडिंग लाइन\nस्क्रॅप कॉपर केबल्स/वायर रिसायकलिंग लाइन\nबांधकाम कचरा प्रक्रिया पुनर्वापर लाइन\nटाकाऊ विद्युत उपकरणे क्रशिंग आणि वॉशिंग लाइन\nवॉशिंग आणि रीसायकलिंग लाइन\nघातक कचरा पुनर्वापर उपचार उपकरणे\nघर > उत्पादने > ग्लास श्रेडर > स्क्रॅप ग्लास श्रेडर\nप्लास्टिक सिंगल शाफ्ट श्रेडर\nलाकडी सिंगल शाफ्ट श्रेडर\nपाईप सिंगल शाफ्ट श्रेडर\nपेपर सिंगल शाफ्ट श्रेडर\nरबर सिंगल शाफ्ट श्रेडर\nआरडीएफ सिंगल शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू सिंगल शाफ्ट श्रेडर\nवायर सिंगल शाफ्ट श्रेडर\nकेबल सिंगल शाफ्ट श्रेडर\nग्लास सिंगल शाफ्ट श्रेडर\nकृषी सिंगल शाफ्ट श्रेडर\nघनकचरा सिंगल शाफ्ट श्रेडर\nप्लॅस्टिक दोन शाफ्ट श्रेडर\nलाकडी दोन शाफ्ट श्रेडर\nमेटल दोन शाफ्ट श्रेडर\nटायर दोन शाफ्ट श्रेडर\nRDF दोन शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू दोन शाफ्ट श्रेडर\nवायर दोन शाफ्ट श्रेडर\nकेबल दोन शाफ्ट श्रेडर\nघनकचरा दोन शाफ्ट श्रेडर\nप्लास्टिक फोर शाफ्ट श्रेडर\nवुड फोर शाफ्ट श्रेडर\nमेटल फोर शाफ्ट श्रेडर\nघनकचरा चार शाफ्ट श्रेडर\nबांधकाम कचरा पुनर्वापर लाइन\nघातक कचरा पुनर्वापर लाइन\nप्लॅस्टिक वन शाफ्ट श्रेडर\nवुड वन शाफ्ट श्रेडर\nपाईप वन शाफ्ट श्रेडर\nपेपर वन शाफ्ट श्रेडर\nरबर वन शाफ्ट श्रेडर\nआरडीएफ वन शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू वन शाफ्ट श्रेडर\nवायर वन शाफ्ट श्रेडर\nकेबल वन शाफ्ट श्रेडर\nग्लास वन शाफ्ट श्रेडर\nशेती एक शाफ्ट श्रेडर\nघनकचरा एक शाफ्ट श्रेडर\nप्लॅस्टिक डबल शाफ्ट श्रेडर\nवुड डबल शाफ्ट श्रेडर\nमेटल डबल शाफ्ट श्रेडर\nटायर डबल शाफ्ट श्रेडर\nआरडीएफ डबल शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू डबल शाफ्ट श्रेडर\nवायर डबल शाफ्ट श्रेडर\nकेबल डबल शाफ्ट श्रेडर\nघनकचरा डबल शाफ्ट श्रेडर\nप्लास्टिक ट्विन शाफ्ट श्रेडर\nवुड ट्विन शाफ्ट श्रेडर\nमेटल ट्विन शाफ्ट श्रेडर\nटायर ट्विन शाफ्ट श्रेडर\nRDF ट्विन शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू ट्विन शाफ्ट श्रेडर\nवायर ट्विन शाफ्ट श्रेडर\nकेबल ट्विन शाफ्ट श्रेडर\nघनकचरा ट्विन शाफ्ट श्रेडर\nस्क्रॅप ऑइल फिल्टर श्रेडर\nकचरा तेल फिल्टर श्रेडर\nस्क्रॅप वुड सिंगल शाफ्ट श्रेडर\nप्लास्टिक बादली चार शाफ्ट श्रेडर\nघरगुती प्लास्टिक पाईप श्रेडर\nऔद्योगिक कचरा मेटल श्रेडर\nऔद्योगिक कचरा ग्लास श्रेडर\nझोंगशान रिफॉर्मर एन्व्हायर्नमेंटल TECH.Co., Ltd. चीनमधील स्क्रॅप ग्लास श्रेडरसाठी एक व्यावसायिक उत्पादक आणि पुरवठादार आहे. आम्ही व्यावसायिक आणि तांत्रिक प्रतिभा आणि व्यवस्थापन कर्मचार्‍यांच्या गटाला एकत्र आणून पर्यावरण संरक्षण पुनर्वापराच्या मालिकेसाठी डिझाइनिंग, संशोधन आणि विकास, उत्पादन आणि नौकानयन यामध्ये विशेष उत्पादक आणि पुरवठादार आहोत. , 10 वर्षांहून अधिक व्यावसायिक तंत्रज्ञान आणि विपुल अनुभवासह, आम्ही ग्राहकांना उत्पादन डिझाइन आणि उत्पादन प्रक्रियेचे ऑप्टिमायझेशन प्रदान करतो, तसेच कुशल उत्पादन कर्मचार्‍यांच्या गटाचे मालक आहोत ज्यांच्याकडे पुनर्वापर उत्पादनांच्या निर्मितीसाठी 10 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे, आमच्या कंपनीचा व��श्वास आहे की अव्वल दर्जाची प्रतिभा अव्वल दर्जाची निर्मिती करण्यास सक्षम आहेत.\nकंपनीची मुख्य उत्पादने: सिंगल शाफ्ट श्रेडर, डबल शाफ्ट श्रेडर, फोर शाफ्ट श्रेडर, ट्विन-रोलर श्रेडर, प्लास्टिक क्रशर. आणि रीसायकलिंग लाईन्स, उदाहरणार्थ: मेटल रिसायकलिंग लाईन्स, वेस्ट प्लॅस्टिक रिसायकलिंग लाईन्स (फिल्म, दैनंदिन कचरा प्लास्टिक, पीपी/पीई/पीईटी बाटल्या वॉशिंग लाईन्स आणि प्लास्टिक केमिकल कंटेनर्स रिसायकलिंग लाईन्स इ.). घनकचऱ्याची विल्हेवाट लावणे (महापालिकेच्या घनकचऱ्याच्या पूर्वप्रक्रियासाठी उपकरणे, घातक कचऱ्याचे श्रेडींग/पुनर्वापरासाठी उपकरणे आणि इलेक्ट्रॉनिक कचऱ्याचे तुकडे करणे/पुनर्वापरासाठी उपकरणे आणि बांधकाम कचऱ्याचे तुकडे करणे इ.)\nपुनर्नवीनीकरण केलेल्या सामग्रीची विविधता हाताळण्यावर लक्ष केंद्रित करा, झोन्गशान रिफॉर्मर हे पुनर्वापराची उपकरणे तयार करण्यासाठी निर्माता आणि पुरवठादार आहे, आम्ही सामग्रीची वैशिष्ट्ये सखोल समजून घेऊन, सिंगल शाफ्ट श्रेडर प्रदान करण्यासाठी विविध ग्राहक आणि विपणन आवश्यकतांवर लक्ष केंद्रित करतो. , डबल शाफ्ट श्रेडर आणि चार शाफ्ट श्रेडर, प्लास्टिक क्रशर इ. व्यावसायिक मशीन. आम्ही निरनिराळ्या घनकचरा, अभियांत्रिकी कार्यक्रम नियोजन आणि डिझाइन, प्रकल्प सल्ला, बांधकाम आणि तांत्रिक प्रशिक्षण इत्यादी सेवांसाठी योग्य असलेल्या विविध पुनर्वापराच्या लाईन्ससाठी संपूर्ण समाधान प्रकल्प आणि उपकरणे प्रदान करू शकतो. तुम्ही आमच्याकडून स्क्रॅप ग्लास श्रेडर खरेदी करण्यासाठी निश्चिंत राहू शकता.\nआमचा विश्वास आहे की \"प्रामाणिकपणाने बाजारपेठ जिंकली, दर्जेदार कास्टिंग ब्रँड\" , आम्ही कठोर आणि सावधपणे काम करण्याची वृत्ती, आघाडीचे उद्योग तंत्रज्ञान, विक्रीनंतरची परिपूर्ण सेवा, तुमच्या सर्वोत्तम भागीदार आणि पुरवठादारासाठी असू\nस्क्रॅप काचेची बाटली श्रेडर\nकमी RPM, कमी आवाज, कमी धूळ, कमी देखभाल खर्च इत्यादी फायदे असलेल्या स्क्रॅप ग्लास बॉटल श्रेडरच्या मालिका मुख्यतः धातू, प्लास्टिक, घरगुती कचरा, औद्योगिक घनकचरा, कृषी घनकचरा, वैद्यकीय कचरा, रासायनिक बॅरल इ.\nस्क्रॅप ग्लास उत्पादने श्रेडर\nकमी RPM, कमी आवाज, कमी धूळ, कमी देखभाल खर्च इत्यादी फायदे असलेल्या स्क्रॅप ग्लास उत्पादनांच्या श्रेडरच्या मालिकांमध्ये प्रामुख्याने धातू, प्लास्टिक, घरगुती कचरा, औद्योगिक घनकचरा, कृषी घनकचरा, वैद्यकीय कचरा, रासायनिक बॅरल्स इ.\nघरगुती स्क्रॅप ग्लास श्रेडर\nकमी RPM, कमी आवाज, कमी धूळ, कमी देखभाल खर्च इत्यादी फायदे असलेल्या घरगुती स्क्रॅप ग्लास श्रेडरच्या मालिका मुख्यतः धातू, प्लास्टिक, घरगुती कचरा, औद्योगिक घनकचरा, कृषी घनकचरा, वैद्यकीय कचरा, रासायनिक बॅरल्स इ.\nऔद्योगिक स्क्रॅप ग्लास श्रेडर\nकमी आरपीएम, कमी आवाज, कमी धूळ, कमी देखभाल खर्च इत्यादी फायदे असलेल्या इंडस्ट्रियल स्क्रॅप ग्लास श्रेडरच्या मालिका मुख्यतः धातू, प्लास्टिक, घरगुती कचरा, औद्योगिक घनकचरा, कृषी घनकचरा, वैद्यकीय कचरा, रासायनिक बॅरल इ.\nचीनमध्ये बनवलेले सानुकूलित स्क्रॅप ग्लास श्रेडर रिफॉर्मरने ऑफर केले आहे. आम्ही चीनमधील आघाडीच्या स्क्रॅप ग्लास श्रेडर उत्पादक आणि पुरवठादारांपैकी एक आहोत. आम्ही मोठ्या संख्येने नवीन आणि जुन्या ग्राहकांना उच्च-गुणवत्तेची उत्पादने प्रदान करतो. याशिवाय, आमचे स्वतःचे ब्रँड आहेत. आपल्याला स्वारस्य असल्यास, कृपया आमच्या कारखान्याला भेट द्या. आम्ही गुणवत्ता अभिमुखता आणि ग्राहक प्राधान्य या मुख्य गोष्टींना चिकटून आहोत, आम्ही व्यावसायिक सहकार्यासाठी तुमची पत्रे, कॉल आणि तपासणीचे मनापासून स्वागत करतो.\nपत्ता: क्रमांक 223 कारखाना JieFu RD., JieYuan ग्राम प्रशासन, MinZhong टाउन, ZhongShan शहर, चीन\nकॉपीराइट © 2021 झोंगशान रिफॉर्मर एन्व्हायर्नमेंटल TECH. Co., Ltd. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://tarunbharat.com/shahi-dussehra-state-festival-of-kolhapur-deepak-kesarkar-tbdnews/", "date_download": "2022-11-30T23:58:48Z", "digest": "sha1:MNTAKOIF2ED6U6IKUJMRKQS3KC7BCKAZ", "length": 12846, "nlines": 145, "source_domain": "tarunbharat.com", "title": "कोल्हापुरचा शाही दसरा स्टेट फेस्टिव्हल करणार – Tarun Bharat", "raw_content": "\nअन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय सहन करणे किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप आहे \nकोल्हापुरचा शाही दसरा स्टेट फेस्टिव्हल करणार\nकोल्हापुरचा शाही दसरा स्टेट फेस्टिव्हल करणार\nपालकमंत्री दीपक केसरकर : शासनाच्या सहाभागासाठी श्रीमंत शाहू छत्रपतींची आज घेणार भेट : म्हैसुरच्या धर्तीवर भव्य प्रमाणात सोहळा करण्याचा प्रयत्न\nदसरा चौकात होणाऱया शाही दसरा सोहळय़ाला ऐतिहासिक परंपरा आहे. अशा पद्धतीचा सोहळा देशातील ठराविक राज्यातच होतो. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी स���रु केलेली ही वैभवशाली परंपरा राज्यभरातील जनतेसमोर नेण्यासाठी कोल्हापुरचा शाही दसरा स्टेट फेस्टीवल करणार असल्याची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. तसेच या शाही दसऱयातील सोहळय़ात शासनाच्या सहभागास परवानगी देण्यासाठी आज श्रीमंत शाहू छत्रपती यांची भेट घेणार आहे. म्हैसुरच्या धर्तीवर कोल्हापुरचा दसरा सोहळाही भव्य स्वरुपात करण्याच प्रयत्न असणार आहे, असेही पालकमंत्री केसरकर यांनी सांगितले.\nपालकमंत्री दीपक केसरकर यांनी नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली. बैठकीनंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने आदी उपस्थित होते.\nहे ही वाचा : हिंदुत्वाच्या विचाराचे सोने लुटण्यासाठी लोक बीकेसीवर येतील- मंत्री दीपक केसरकर\nपालकमंत्री केसरकर म्हणाले, म्हैसुरमध्ये होणारा दसरा सोहळा राज्यस्तरावर भव्य दिव्य स्वरुपात केला जातो. येथील दसरा सोहळय़ाचे नियोजन शासनाकडून केले जाते. कोल्हापुरात होणाऱया दसरा सोहळय़ाचे नियोजन छत्रपती परिवाराकडून केले जाते. या सोहळय़ात शासनास सहभागी होण्यासाठी छत्रपती घराण्याच्या परवानगीची आवश्यकता आहे. यासाठी रविवार 2 रोजी सकाळी श्रीमंत शाहू छत्रपती यांची भेट घेणार आहे. त्यांनी परवानगी दिल्यानंतर कोल्हापुरचा दसरा सोहळाही भव्य दिव्य करुन नागरिकांचा सहभाग वाढविण्याच दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री केसरकर यांनी सांगितले.\nकॅबिनेटमध्ये चांगला निर्णय घेवू\nमंगळवारी होणाऱया कॅबिनेटच्या बैठकीमध्ये शाही दसरा स्टेट फेस्टीव्हल करण्यासाठी चर्चा करणार आहे. बैठकीमध्ये कोल्हापुरच्या दसरा सोहळा संदर्भात चांगला निर्णय घेवू, असा विश्वासही मंत्री केसरकर यांनी व्यक्त केला.\nपुढील वर्षी संस्थान काळानुसार सोहळा\nसंस्थान काळात हत्ती महाराजांचा वाहन ओढत होता. त्यानुसार पुढील वर्षीही हत्ती वाहन ओढत आणेल अशा पद्धतीचे नियोजन आहे. यंदाच्या दसरा सोहळय़ासाठी फार कमी वेळ आहे. त्यामुळे पुढील वर्षी संस्थान काळानुसार दसरा सोहळा साजरा करण्याचे नियोजन करणार असल्याचेही पालकमंत्री केसरकर यांनी सांगितले.\nप्रमुख व्यक्ती, संघटनांशी चर्चा करणार\nकोल्हापुरच्या शाही दसरा सोहळय़ासह पर्यटन विकास संदर्भात लोकप्रतिनिधी, अधिकारी यांच्याशी चर्चा केली आहे. जिल्हय़ाच्या सर्वांगीण विकासासाठी लवकरच कोल्हापुरातील प्रमुख व्यक्ती, संघटना यांच्याशीही चर्चा करुन यासंदर्भात त्यांचेही म्हणणे ऐकून घेणार असल्याचेही पालकमंत्री केसरकर यांनी सांगितले.\nसाताऱयात शिवसृष्टी व्हावी, अशी इच्छा राजमाता यांनी व्यक्त केली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांचाही यामध्ये मोठा सहभाग असणार आहे. शिवसृष्टी साकारल्यास कोल्हापूर, सातारा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज यांच्या साम्राज्याचा केंद्रबिंदू ठरतील, असेही पालकमंत्री केसरकर यांनी सांगतिले.\nपावसामुळे भिंत कोसळून मायलेकराचा बळी\nकोल्हापूर-मुंबई विमानसेवा ४ ऑक्टोबरपासून\nकोल्हापूर : उत्तर कार्याचा खर्च टाळून केला कोरोना योध्दांचा सत्कार\nवंचित विद्यार्थ्यांना त्वरित शिष्यवृत्ती मिळावी\nकेएसए लीगवर प्रॅक्टीस (अ) चा सलग दुसऱयांदा कब्जा\nकोल्हापूर : रासायनिक खतांच्या किंमती कमी करा : खासदार धैर्यशील माने\nगडहिंग्लज कारखाना भाड्य़ाने देणार\n‘भूविकास’चे कर्जदार शेतकरी, कर्मचाऱ्यांना दिलासा द्या\nअनेक आजारांवर गुणकारी असणारा आवळा\nअरगन तलावाजवळील भुयारी गटारीमुळे अपघातास निमंत्रण\nमॉडर्न जिमच्या स्पर्धा उत्साहात\n‘मी ऊर्जिता’ कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद\nट्राय करा चटकदार आवळ्याचे लोणचे\nजगातील सर्वात मोठय़ा ज्वालामुखीत विस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/akola/crops-destroyed-administration-farmer-crop-dameg-government-is-anti-farmer-nana-patole-rj01", "date_download": "2022-11-30T23:40:17Z", "digest": "sha1:TNAOK7G4UG3LGMXZMBWZBUEOVKHAPUHB", "length": 11174, "nlines": 156, "source_domain": "www.esakal.com", "title": "Akola : पिकं नष्ट झाली, प्रशासन म्हणते सर्वकाही आलबेल! | Sakal", "raw_content": "\nAkola : पिकं नष्ट झाली, प्रशासन म्हणते सर्वकाही आलबेल\nअकोला : अतिवृष्टीने पिके धोक्यात आलीआहे. कपाशी पिकांना दोन बोंड्याही लागतील की नाही, अशी अवस्था आहे. सोयाबीनला बुरशी लागली आहे. असे असताना प्रशासनाकडून करण्यात आलेल्या सर्वेत सर्वकाही आलेबेल असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आला असून, ५० टक्के पेक्षा जास्त उत्पादन होईल, असे सांगितले जात आहे. शेतकऱ्यांना अद्याप मदत नाही. येथील प्रशासनासोबत राज्यातील सरकारही शेतकर�� विरोधी असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.\nअकोला येथे शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भारत जोडे यात्रेच्या निमित्ताने दोन दिवसांपासून अकोला जिल्हा दौऱ्यावर असलेले नाना पटोले यांनी शेतकरी, व्यापारी, कामगार, विद्यार्थी, विविध सामाजिक संघटनांची भेट घेतली. प्रत्यक्ष पाहणी केली. त्यातून दिसून आलेले वास्तव व प्रशासनसोबत केलेल्या चर्चेतून प्रशासन करीत असलेला दावा यातील विरोधाभासच नानांनी पत्रकार परिषदेत मांडला. अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल झाला असताना प्रशासन मात्र पिकांबाबत जिल्ह्यात सर्वकाही आलबेल असल्याचा दावा करीत असल्याचे ते म्हणाले.\nशेतकऱ्यांना मदत देण्याऐवजी उत्पादन कसे ५० टक्के पेक्षा अधिक होणार आहे, हे सांगणारे सर्व्हेक्षण अहवाल तयार केले जात असल्याचा आरोप नानांनी पत्रकार परिषदेत केला. या पत्रकार परिषदेला नानांसोबत काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे, श्याम उमाळकर, अशोक अमानकर, डॉ. प्रशांत वानखडे, प्रकाश तायडे, मदन भरगड, साजिद खान पठाण, डॉ. झिशान हुसेन, डॉ. संजीवणी बिघाडे, डॉ. सुधीर ढोणे, माजी आमदार बबनराव चौधरी, जावेद अन्सारी, भानुदास माळी, जि.प. सदस्य चंद्रशेखर चिंचोळकर, प्रदीप वखारिया, कपिल ढोके, विजय देशमुख, डॉ. सुभाषचंद्र कोरपे, कपिल रावदेव, रवी शिंदे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.\nअकोल्यात भाजपने दहशत निर्माण केली\nशहरात भयावह स्थिती आहे. मालमत्ता कर वाढविला आहे. जीएसटीचा मार सुरूच आहे. भाजपच्या ताब्यात असलेल्या मनपाने नवीन बांधकाम परवानगी देताना अडवणुकीचे धोरण अवलंबिले होते. सध्या कंत्राटी कर्मचाऱ्यांबळावर नगररचनाचा कारभार सुरू आहे. अकोल्यात भाजपने भ्रष्टाचार वाढविण्याचे काम केले. त्याविरोधात कुणी बोलला तर त्याची मालमत्ता बुलडोजर चालवून पाडण्याचे काम सुरू आहे. भाजपकडून दहशत निर्माण करण्याचे काम अकोल्यात सुरू असल्याचा घणाघाती आरोप नाना पटोले यांनी केला.\nसध्या प्रचंड महागाई सर्वच क्षेत्रात वाढली आहे. त्याचा परिणाम सर्वाधिक मध्यमवर्गीयांना बसला असून, महागाईत हा वर्ग पिसला जात आहे. त्यावर कुणीही बोलायला तयार नाही, अशी परिस्थिती आहे. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसत नसल्याचे नाना पटोले म्हणाले.\nभारत जोडो यात्रेत सर्वांना सोबत घेवून चालण्याचा प्रयत्न आहे. भाजपसोडून सर्वांनाच या यात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण दिले जाईल. अगदी शिवसेनेलाही भारत जोडो यात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण देवू. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनाही निमंत्रण देण्यासाठी जाणार असल्याची माहिती नाना पटोले यांनी दिली.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.kolaj.in/published_article.php?v=Thoughts-of-Namdev-Maharaj-and-the-Constitution-of-IndiaEK4540319", "date_download": "2022-12-01T00:06:09Z", "digest": "sha1:KWS4E76ENLLDN4ZZDKZHGD7EENU3I5EM", "length": 26893, "nlines": 137, "source_domain": "www.kolaj.in", "title": "संत नामदेवांच्या अभंगवाणीत भारतीय संविधानातल्या मूल्यांचा जागर | Kolaj", "raw_content": "\nसंत नामदेवांच्या अभंगवाणीत भारतीय संविधानातल्या मूल्यांचा जागर\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nसंत नामदेव महाराजांची तिथीप्रमाणे आज ७५० वी जयंती. योगायोग म्हणजे आज २६ नोव्हेंबर. भारतीय संविधान दिवस. भारतीय संविधानातलं समतेचं तत्त्व आपल्याला संतांच्या शिकवण आणि वारकरी संप्रदायाच्या तत्त्वज्ञानात जागोजागी दिसतात. अभिव्यक्तीचा विचारही नामदेवांसारख्या संतांच्या अभंगवाणीत दिसतो. त्यामुळे आजच्या संदर्भात त्याचा विचार होणं काळाची गरज आहे.\nवारकरी संप्रदायाचे पहिले संत, आद्य अभंगकार, वारकरी कीर्तनाचे उद्गाते संतश्रेष्ठ नामदेव महाराजांचा जन्म २६ ऑक्टोबर, १२७० चा 'नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी' म्हणत त्यांनी दक्षिणेकडच्या कर्नाटक, आंध्र, तमिळनाडू आणि उत्तरेकडच्या गुजरात, राजस्थान, दिल्ली, पंजाबची यात्रा केली. आंतरभारती एकतेचा पाया रचला. 'आम्हा सापडले वर्म, करू भागवत धर्म' अशी घोषणा करत नवा काळाला साजेल असा आचारधर्म, संप्रदाय स्थापन केला.\nया लोकोत्तर राष्ट्रीय संतांची तिथीप्रमाणे येणारी ७५० वी जयंती योगायोगानं आजच्या संविधान दिवशी म्हणजेच २६ नोव्हेंबर, २०२० ला येतेय. आदर्श मानवी मूल्य जोपासणारा, लोकाभिमुख शासन प्रशासनाची निर्मिती आणि सार्वभौम अशा एकसंध राष्ट्रभावनेचा विकास करणारा महाग्रंथ म्हणजे भारतीय संविधान राष्ट्रनिर्माणाची तत्त्व आणि जे मूलभूत अधिकार संविधानानं दिले, त्यांचा उद्घोष संत नामदेवांच्या अभंगवाणीत आणि पर्यायाने वारकरी संप्रदायाच्या तत्त्वज्ञानात सातशे वर्षांपूर्वीपासूनच पहायला मिळतो, तेव्हा आश्चर्य वाटतं.\nसंविधानातली अभिव्यक्ती संतांच्या अभंगवाणीत\nवैदिक धर्म आणि हेमाद्री पंडिताच्या 'चतुर्वर्गचिंतामणी' सारख्या ग्रंथात एका वर्षात करायला हव्या अशा सुमारे बाराशे व्रतांचं कर्मकांड सांगितलं होतं. सामान्य स्त्री, पुरुषांची केलेली ही कोंडी फोडायचं काम वारकरी संप्रदायाने केलं. 'वेदशास्त्रवचन चुकल्या अवचिता, गोसावी जी होता दंडावया' अशी त्या काळाची परिस्थिती असताना 'नको योग याग, नको शास्त्रबोध, नामाचे प्रबंध, पाठ करा' असा सर्वांना सोपा वाटेल असा उपासना मार्ग सांगणारे संत नामदेव होते.\nज्या काळात सगळं अध्यात्म संस्कृत भाषेत होतं, त्याकाळात मराठी या लोकभाषेत आग्रहाने अध्यात्मिक शिक्षण देण्याचं काम संत नामदेव, संत ज्ञानदेवांनी केलं. स्वतःचे परंपरेपेक्षा वेगळे असणारे विचार धाडसाने आणि आग्रहानं मांडले. त्याची किंमतही मोजली. संविधानात ज्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हटलंय, त्याचा उत्तम अविष्कार आपल्याला नामदेवादी वारकरी संतांच्या अभंगवाणीत दिसतो.\nसंविधानाच्या प्रास्ताविकेत विचार, अभिव्यक्ती, विश्वास, उपासना आणि श्रद्धा यांचं स्वातंत्र्य सांगितलंय. संत नामदेव, ज्ञानदेव, तुकारामांनी त्यांच्या काळात या गोष्टींचा जोरदार पुरस्कार केला होता. 'हिताच्या गोष्टी सांगू एकमेका, शोक मोह दुःख निरसू तेणे एकमेका करू सदा सावधान नामी अनुसंधान सुटी नेदूं एकमेका करू सदा सावधान नामी अनुसंधान सुटी नेदूं' ही नामदेवांची एकाग्रता होती. 'सर्वांभूती समदृष्टी हेचि भक्ती गोमटी' ही नामदेवांची एकाग्रता होती. 'सर्वांभूती समदृष्टी हेचि भक्ती गोमटी ' असं त्यांचं सांगणं होतं. 'शुद्ध करी मन, समता धरी ध्यान, तरीच बंधन तुटेल रे ' असं त्यांचं सांगणं होतं. 'शुद्ध करी मन, समता धरी ध्यान, तरीच बंधन तुटेल रे' असा त्यांचा आग्रह होता.\nहेही वाचा : सेलफोनचे संविधान आणि सीमकार्डातली लोकशाही\nस्त्री, पुरुष समता वारकरी विचारात\nसंविधानातल्या सामाजिक समतेच्या विचाराला साजेसं आचरण संतांनी स्वतः केलं होतं. म्हणूनच शिंपी, सोनार, माळी, कुंभार, महार, कुणबी, ब्राह्मण आणि स्त्रिया या��ना वारकरी संप्रदायात 'संधीची समानता' होती. नामदेवांनी दासी असणाऱ्या जनाबाईला मार्गदर्शन करून संत होण्याइतका अधिकार प्राप्त करून दिला होता. देवाशी भांडणारी, देवाला शिव्या देणारी बंडखोर कीर्तनकार जनाबाई स्वतःला 'नामयाची दासी जनी' म्हणवते.\nभक्तीचा दोर गळ्यात टाकून मी पंढरीचा चोर धरला आहे, असं म्हणते. 'हातामधे टाळ, खांद्यावरी विणा, आता मज मना कोण करी ' असा प्रश्न विचारत भक्तीच्या मार्गावरून चालते. तेव्हा भारतीय संविधानानं सांगितलेलं स्त्री, पुरुष समानतेचं तत्त्व पंढरपूरात शेकडो वर्षांपूर्वीच रुजलेलं दिसू लागतं. त्यामुळेच आज हजारो स्त्री, पुरुष मोठ्या विश्वासाने वारीतून चालत जाताना दिसतात.\nभेदभावाला विरोध करणारा व्यवहार\nसंत नामदेवांनी अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या चोखामेळाला वारकरी संप्रदायात घेणं, शिष्य म्हणून स्वीकारणं आणि संत म्हणून सर्वांनी त्याला मान्यता देणं, ही अभूतपूर्व घटना होती. 'अस्पृश्यता नष्ट करणं' हे मूलभूत तत्त्व संविधानानं स्वीकारलं. मात्र या तत्त्वाचा वस्तुपाठ संत नामदेवांनी सातशे वर्षांपूर्वी घालून दिला. 'ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा काय भुललासी वरलिया रंगा काय भुललासी वरलिया रंगा ' म्हणणारे चोखामेळा समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालतात.\nआत्मपरीक्षण करायलाही भाग पाडतात. याच चोखोबांचा मंगळवेढा इथं गावकुस बांधताना दरड अंगावर कोसळून मृत्यू होतो. दगडमाती खाली गाडलेल्या अस्पृश्याचा मृतदेह कोण वर काढणार कोण त्याचे अंत्यसंस्कार करणार कोण त्याचे अंत्यसंस्कार करणार नामदेवांना हे समजतं तेव्हा ते स्वतः तिथं जातात. चोखोबांच्या अस्थी शोधून पंढरपुरात विठ्ठल मंदिराच्या महाद्वारात या संताची समाधी उभी करतात.\nएका सुप्रसिद्ध मंदिराच्या दारात अस्पृश्य समजलेल्या संताची समाधी हे क्रांतिकारक पाऊल म्हणावं लागेल. भारतीय संविधान कायद्यासमोर सर्व समान असं सांगते. सर्वांना समान न्याय आणि संरक्षण सांगते. धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या आधारे भेदभाव केला जाणार नाही, अशी ग्वाही देते. परंतु असा आदर्श व्यवहार संतांनी त्यांच्या काळात केला होता, याची नोंद घ्यावी लागेल.\nनामदेवांचं वर्तन द्रष्ट्या समाजपुरुषाचं\n'जाती नाही त्याची कायसी पंगती' असं ज्या काळाचं सामाजिक वास्तव होतं, त्या काळात शेतकरी, कष्टकरी, दीनदलित, ���्त्रिया यांना आत्मविश्‍वास देण्याचं काम नामदेवांनी केलं. संन्याशाची पोरं म्हणून धर्मसभेनं ज्यांचं ब्राह्मणत्व नाकारलं, चांडाळ म्हटलं, त्या ज्ञानेश्वरादी भावंडांनाही त्यांनी आपलंसं केलं. त्यांच्या प्रज्ञेला, प्रतिभेला प्रतिष्ठा मिळवून केली. 'नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी एक तरी ओवी अनुभवावी' असे सांगून या ग्रंथाला वारकरी संप्रदायाचा आधारग्रंथ बनवलं. हे नामदेवांचं वर्तन द्रष्ट्या समाजपुरुषाचं होते.\nसंत नामदेवांना आपण स्वीकारलेल्या कामाचं ऐतिहासिक महत्त्व माहीत होतं. म्हणून त्यांनी स्वतः अभंगवाणी लिहिली. इतर संतांना लिहायला लावली. त्याचे सामूहिक भजन सुरू केलं. अभंगांचा अर्थ सामान्य भाविकांना नेमकेपणाने कळावा म्हणून वारकरी कीर्तन सुरू केलं. वारकर्‍यांचा आचारधर्म स्पष्ट केला. शुद्ध आचरणाला महत्त्व दिलं. 'परदारा परनिंदा परधन परपीडन सांडूनी भजन हरीचे करा सांडूनी भजन हरीचे करा' असं सांगितलं. ही तत्त्व भारतीय संविधानालाही अभिप्रेत आहेत. आजही बहुसंख्य वारकऱ्यांचा आचारधर्म हाच आहे.\nहेही वाचा : खरंच, वामनाने बळीला पाताळात पाठवलं होतं\nडोळस श्रद्धेची मांडणी केली\nसंत नामदेवांनी सख्यभक्तीचं नवं साधन रूढ केले. परमेश्वराला सखा मानलं. कधी त्याला आईच्या रूपात पाहिलं. त्याच्याशी लटकं भांडण केलं. जवळीक साधली. हे करता करता भक्तीने भगवंताला आपल्याकडे खेचता येतं, हे लोकांच्या मनात बिंबवलं. इतर कर्मकांड, अंधश्रद्धा, भक्तीचा बाजार आणि ते भरवणारे मध्यस्थ भटजी पुरोहित यांनाही नाकारलं. 'ब्रह्म जाणाति स ब्राह्मण:' असं म्हणून स्वतःचं श्रेष्ठत्व मिरवणाऱ्या, टिळा टोपी घालून सोंग दाखवणाऱ्या, चावळी वटवट करणाऱ्यांना बाजूला केलं.\nभारतीय संविधानाने श्रद्धा मान्य केलीय, पण अंधश्रद्धा नाकारली. संत नामदेवांनीही कर्मकांडाला नकार देऊन डोळस श्रद्धेची मांडणी केली. संत नामदेवांनी आपल्या काळात दक्षिण आणि उत्तर भारतात पाच तीर्थयात्रा केल्या. पहिली तीर्थयात्रा संत ज्ञानदेवांच्या आग्रहानं उत्तरेत केली. यानिमित्ताने त्यांच्यात झालेली चर्चा म्हणजे महाराष्ट्र संस्कृतीच्या उद्धाराचा सुवर्णबिंदू होता. हे संतांची दृष्टी अधिक व्यापक करणारं होतं.\nनामदेवांची उत्तर भारतात हजारो मंदिरं\nभक्तिमार्गाची सुस्पष्ट मां���णी या काळात झाली. पुढे नामदेवांनी पुन्हापुन्हा भारतभ्रमण करून आपल्या नव्या भक्तिमार्गाचा प्रचार, प्रसार केला. ते दीर्घकाळ पंजाबमधल्या घुमान इथं राहिले. त्यांनी उत्तरेत निर्गुण मताची पायाभरणी केली. पुढे संत नामदेवांच्या विचारातून प्रेरणा घेऊन शीख धर्माची स्थापना झाली. आजही पंजाबी माणूस 'बाबा नामदेवजी महाराज' म्हणून नामदेवरायांसमोर नतमस्तक होतो.\n'गुरुग्रंथसाहिब' मधे संत नामदेवांची ६१ पदांचा आदरपूर्वक समावेश आहे. संत कबीर, संत नरसी मेहता अशा संतकवींवर नामदेवांचा मोठा प्रभाव आढळतो. पंजाब, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, जम्मू , गुुजरात अशा सगळ्या उत्तर भारतात संत नामदेव या एकमेव वारकरी संताची हजारो मंदिरं आढळतात. हा त्यांचा राष्ट्रीय पातळीवर पोचलेला प्रभाव म्हणता येईल.\nभारतीय संविधानानं प्रत्येक भारतीयाला भारतभर मुक्त फिरण्याचं, कुठंही रहायचं, स्थायिक व्हायचं स्वातंत्र्य दिलंय. संतश्रेष्ठ नामदेवांनी मुस्लीम राजवटी सत्तेवर असताना असं स्वातंत्र्य मिळवलं. आपल्या विचार, कृती आणि बोलण्यातून शेकडो वर्ष सर्व भारतीयांच्या मनात आदराचं स्थान मिळवलं. त्यांच्या या कामाचा आजच्या संदर्भात विचार होणं काळाची गरज आहे.\nसंविधान म्हणजे काय रे भाऊ\nसंत ज्ञानेश्वरांची ‘कोपर्निकसन’ क्रांती\nगांधींच्या चातुर्वर्ण्याचं काय करायचं\nसगळे वारकरी संत पितृश्राद्ध का नाकारतात\nबेगमपूर : संत रविदासांचं दु:ख नसलेलं शहर\nशिवरायांचा पराक्रम, माफीवीरांची फलटण\nशिवरायांचा पराक्रम, माफीवीरांची फलटण\nलिपी ऐसी ही प्रभावी, माझ्या भाषेचे वाहन\nलिपी ऐसी ही प्रभावी, माझ्या भाषेचे वाहन\nकामाख्यातली योनीपूजा आणि सत्तेचं गणित\nकामाख्यातली योनीपूजा आणि सत्तेचं गणित\nकॉप २७ : फंड उभारून निसर्गाचा 'लॉस अँड डॅमेज' थांबेल\nकॉप २७ : फंड उभारून निसर्गाचा 'लॉस अँड डॅमेज' थांबेल\nमीडिया, शेतकरी आणि भारत जोडो यात्रा - १\nमीडिया, शेतकरी आणि भारत जोडो यात्रा - १\nगुजरातचे निकाल इतके महत्त्वाचे का ठरतायत\nगुजरातचे निकाल इतके महत्त्वाचे का ठरतायत\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरचं 'नाटक' थांबायला हवं\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरचं 'नाटक' थांबायला हवं\nगोवर भारतात पुन्हा का परततोय\nगोवर भारतात पुन्हा का परततोय\nवाळवाण: प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याची शोककथा\nवाळवाण: प्रकल्पग्रस्त शेतकऱ्��ाची शोककथा\nझुम्कुळा : सशक्त अनुभवविश्वाची आश्वासक कथा\nझुम्कुळा : सशक्त अनुभवविश्वाची आश्वासक कथा\nअनुवाद: जगण्याच्या संघर्षरत क्षणांचा\nअनुवाद: जगण्याच्या संघर्षरत क्षणांचा\nआषाढी कार्तिकी हेचि आम्हां सुगी\nआषाढी कार्तिकी हेचि आम्हां सुगी\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/bilquis-bano-atrocities-11-convicts-sentences-waived-130195801.html", "date_download": "2022-11-30T23:44:50Z", "digest": "sha1:AAQXMGM7TPDPLBCKYFQYGJO7L2BDP5O7", "length": 5126, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "बिल्कीस बानो अत्याचार प्रकरणी 11 दोषींची शिक्षा माफ करून त्यांची तुरुंगातून सुटका | Bilquis Bano Atrocities; 11 Convicts' sentences waived - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nबानो सामूहिक अत्याचार प्रकरण:बिल्कीस बानो अत्याचार प्रकरणी 11 दोषींची शिक्षा माफ करून त्यांची तुरुंगातून सुटका\nअहमदाबाद / नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी\n२००२ मधील गुजरात दंगलीत बिल्कीस बानो सामूहिक अत्याचार आणि तिच्या कुटुंबातील ७ सदस्यांच्या हत्येतील सर्व ११ दोषींची शिक्षा माफ करून त्यांची तुरुंगातून सुटका केली आहे. राजकीय कटाद्वारे आम्हाला गुन्हेगार बनवल्याचा आरोप दोषींनी केला आहे. तर पीडित बिल्कीसच्या कुटुंबीयांनी दोषींच्या सुटकेवर आश्चर्य व्यक्त केले आहे. काँग्रेससह विरोधी पक्ष आणि महिला हक्क कार्यकर्त्यांनी गुजरात सरकारच्या निर्णयावर टिका केली आहे.\nगुजरात सरकारच्या माफीच्या धोरणांतर्गत १५ ऑगस्ट रोजी जसवंत नाई, गोविंद नाई, शैलेश भट्ट, राधेश्याम शाह, विपिन जोशी, केशरभाई वोहानिया, प्रदीप मोढडिया, बाकाभाई वोहानिया, राजूभाई सोनी, मितेश भट्ट आणि रमेश चांदना यांची सुटका करण्यात आली. मुंबईतील सीबीआय कोर्टाने २००८ मध्ये यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मुंबई उच्च न्यायालयाने ही शिक्षा कायम ठेवली होती. सर्व दोषींनी १५ वर्षांपेक्षा जास्त शिक्षा भोगली आहे. नियमांनुसार, जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या कैद्यांना १४ वर्षांची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर सरकार शिक्षा माफ करू शकते. २००२ मध्ये गरोदर बिल्कीसवर ११ जणांनी सामूहिक अत्याचार केला होता.\nआजही बेघर : पतीची व्यथा\nमी पत्नी व मुलांसोबत आजही बेघर असल्याचे िबल्कीसचे पती याकूब रसूल यांनी सांगितले. गुजरात सरकारने कुटुंबाला ५० लाख रुपयांची भरपाई दिली. मात्र, नोकरी वा घर देण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचे पालन केले नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/3082/", "date_download": "2022-12-01T00:21:28Z", "digest": "sha1:JUIHWNQXZMRBDI3BXSPF3VRS67T7BLZH", "length": 5005, "nlines": 48, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "राजकीय ब्रेकिंग भाजपला बसणार दोन मोठे धक्के.. ?", "raw_content": "\nराजकीय ब्रेकिंग भाजपला बसणार दोन मोठे धक्के.. \nमाजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादी प्रवेश निश्चित झाल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. येत्या २२ तारखेला खडसे मुंबईत राष्ट्रवादीत प्रवेश करतील. त्यांच्यासोबत त्यांची कन्याही प्रवेश करणार आहे.\nदरम्यान, दोनच दिवसापूर्वी खडसे यांनी मि भाजपचा राजीनामा दिलेला नाही अजूनही पक्षातच आहे असे विधान केले होते तर शरद पवार यांनी खडसे यांना निर्णय घ्यावा लागेल असे सांगितले होते त्यामुळे प्रवेशाबाबत संदिग्धता होती. आता मात्र औपचारिकता पुर्ण झाल्याचे विश्वसनीय सुत्रांनी सांगितले.\n२४ तासांत देशात ४६ हजार ७९१ नवे रुग्ण तर ५८७ जणांचा मृत्यू..\nसिंधुदुर्गात आज पुन्हा नव्याने सापडले एवढे किरोना रुग्ण..\nसिंधुदुर्गातील ओसरगाव टोलनाक्यावर आज मध्यरात्रीपासून टोल वसुली होणार सुरू.MH 07 गाड्यांना 50% सवलत.\nकुडाळ आठवडा बाजारात पुन्हा एकदा नगरपंचायत प्रशासनाची मुजोरी.; बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई नाही स्थानिकांना मात्र हटवण्यासाठी प्रशासनाचा हट्टहास\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे कुडाळ मध्ये होणार जल्लोषात स्वाग.;तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती..\nसिंधुदुर्गातील ओसरगाव टोलनाक्यावर आज मध्यरात्रीपासून टोल वसुली होणार सुरू.MH 07 गाड्यांना 50% सवलत.\nकुडाळ आठवडा बाजारात पुन्हा एकदा नगरपंचायत प्रशासनाची मुजोरी.; बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई न��ही स्थानिकांना मात्र हटवण्यासाठी प्रशासनाचा हट्टहास\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे कुडाळ मध्ये होणार जल्लोषात स्वाग.;तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती..\nतरंदळे खोतवाडी येथील रक्तदान शिबीरात ५१ रक्तदात्यांचे रक्तदान..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%80", "date_download": "2022-11-30T23:44:20Z", "digest": "sha1:Z46FXVGPYTVI3B4EF277DUOPAG4WKBX6", "length": 3883, "nlines": 104, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आकडी - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nशरिरातील स्नायूंचे जोराने आणि पुन्हापुन्हा अनैच्छिक आकुंचन आणि प्रसरण होण्याच्या अवस्थेला आकडी म्हणतात.\nया पानातील शेवटचा बदल ६ सप्टेंबर २०२२ रोजी १६:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/national-international/a-mig-29-fighter-jet-of-the-indian-air-force-has-crashed-a-mig-29-plane-has-crashed-near-goa/", "date_download": "2022-12-01T00:05:52Z", "digest": "sha1:CGDISYUBLR6IQS7WTF3MW7T6YILFD4GJ", "length": 5560, "nlines": 64, "source_domain": "hwmarathi.in", "title": "भारतीय हवाई दलाचे MiG-29K लढाऊ विमान गोव्यात कोसळले - HW News Marathi", "raw_content": "\nआमच्या पत्रकारितेचे समर्थन करा\nभारतीय हवाई दलाचे MiG-29K लढाऊ विमान गोव्यात कोसळले\nभारतीय हवाई दलाचे MiG-29K लढाऊ विमान गोव्यात कोसळले\nमुंबई | भारतीय हवाई दलाचे (Indian Navy) मिग 29K (MiG-29K) हे लढाऊ विमान गोव्यात कोसळले आहे. या अपघातात विमानाचे पायलट सुरक्षित असल्याची प्रथामिक माहिती मिळाली आहे. या विमाता तांत्रिक बिघाड झाल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जाते. या घटनेची बोर्ड ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आली आहे.\nहे विमान गोव्याच्या समुद्र तटावर उड्डाण भरताना कोसळले होते. यापूर्वी गोव्याच्या समुद्रकिनारी 29 नोव्हेंबर 2020 मध्ये सुद्धा एक मिग 29K ट्रेनर विमान दुर्घटनाग्रस्त झाले होते. या विनाचे टर्बो चार्जर, फ्युएल टँक इंजिन विंगसहचे पार्टसनंतर सापडले होते.\nठाकरे गटातील सुषमा अंधारे यांच्यासह ‘या’ पाच नेत्यांवर चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्���करणी गुन्हा दाखल\n“ऋतुजा रमेश लटकेंना शिंदे गटाकडून निवडणूक लढण्यासाठी दबाव”, अनिल परबांचा आरोप\nभारतातील सत्ताधारी पक्ष मुस्लिम समाजासह पाकिस्तानविरोधी \nरावसाहेब दानवेंच्या कार्यालयाची झडती घेणाऱ्या त्या ५ पोलिसांचं निलंबन अखेर मागे\n“मुख्यमंत्री मरु द्या, आशीर्वाद माझ्या अजितदादांना द्या”- पालकमंत्री भरणे\nगडकोट व किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करणार\nनवाब मलिक यांचा जामीन अर्ज न्यायालयाने पुन्हा एकदा फेटाळला\nMangalprabhat Lodha यांनी शिवरायांवर केलेल्या वक्तव्यावर Bacchu Kadu यांचं महत्त्वाचं विधान\n“…मग कुणाचं तोंड बंद होतंय ते बघू”; आदित्य ठाकरेंना सुधीर मुनगंटीवारांचा टोला\n“सीमावाद प्रकरणी राज्य सरकारने हरीश साळवेंना बुक करावं”, अजित पवारांचा सल्ला\nआमच्या पत्रकारितेचे समर्थन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://iyemarathichiyenagari.com/superfood-for-winter-season-tips-by-smita-patil/", "date_download": "2022-12-01T00:28:08Z", "digest": "sha1:JWIKJ3L4L7AEYBOTNYYMAJMUWEI5NVF6", "length": 12343, "nlines": 184, "source_domain": "iyemarathichiyenagari.com", "title": "हिवाळ्यासाठी सुपरफुड... - इये मराठीचिये नगरी", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी महाराज यांना संत तुकारामांनी पाठवलेले अभंग\nमराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nछत्रपती शिवाजी महाराजांचे पर्यावरणीय विचार\nमुक्त्यारी समारंभ अथवा श्रीमन्महाराज शाहू छत्रपती, सरकार करवीर यांचा राज्याधिकारस्वीकारोत्सव\nजाणून घ्या अत्यंत दुर्मिळ बॉम्बे किंवा एचएच रक्तगटाबद्दल…\nसंत ज्ञानेश्‍वरांची परंपरा पुढे नेणारे देवनाथ कोण होते \nहे झाड केवळ आढळते महाराष्ट्रात…\nViral Video : फळे काढणीचे सोपे अन् टाकावू बाटलीपासून केलेलं यंत्र…\nNeettu Talks : कार्बन लेसर फेसियल ट्रिटमेंट आहे तरी काय \nझाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या सासरच्या मुळगावाची अशीही ओळख\nअभ्यासक्रमांचे उपयुक्तता मूल्य वाढविण्यासाठी…\nसह्याद्रीच्या कोंदणात वसलेला रांगडा किल्ला…\nचिमणी नक्की काय बोलत असावी बरं….\nपालकचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढल्याचा दावा\nजाणून घ्या माणसाच्या जन्माची गोष्ट…\nसोनसरी, पंद अन् सह्याद्री…\nशाश्वत विकास संकल्पनेचा विचार गरजेचा\nविदर्भातील शेतीक्षेत्रात आढळतात ‘हे’ पक्षी\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nHome » हिवाळ्यासाठी सुपरफ���ड…\nकाय चाललयं अवतीभवती शेती पर्यावरण ग्रामीण विकास\nहिवाळ्यामध्ये कोणते पदार्थ खाण्यात असायला हवेत या पदार्थामध्ये कोणते घटक असतात या पदार्थामध्ये कोणते घटक असतात शरीराला याचा काय फायदा होतो शरीराला याचा काय फायदा होतो हिवाळ्यामध्ये हे पदार्थ खाल्याने काय परिणाम होतो हिवाळ्यामध्ये हे पदार्थ खाल्याने काय परिणाम होतो यासह जाणून घ्या हिवाळ्यासाठीचे सुपरफुड स्मिता पाटील यांच्याकडून…\nकोरड्या मातीचे वर्तमान बदलावे म्हणून…\nजप, साधना कशी असावी \nटीम इये मराठीचिये नगरी\nलखलखत्या दिवाळीत शेतकऱ्याच्या घरात अंधारच\nNavratri Biodiversity Theme : निळ्या रंगातील जैवविविधतेची छटा…\nमराठवाडा साहित्य परिषदेचे ग्रंथपुरस्कार जाहीर\nमाझ्या शिक्षणाची पालवी फुलविणारे साहित्यिक : डॉ नागनाथ कोत्तापल्ले\nइचलकरंजी संस्कृती प्रतिष्ठानतर्फे कादंबरी पुरस्कार जाहीर\nथंडीत त्वचेची अशी घ्या काळजी…\nचला जाणूया नदीला अभियानाचा दुसरा टप्पा…\nसमाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे पुरस्कार जाहीर\nV. R. Gavhane on दोलायमानतेवर चिंतन हवे – डॉ. माधव चितळे\nराजू मरवे-बेळगाव on मलकापूर येथील प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालयात पर्यावरणपूरक दसरा साजरा\nअरूण झगडकर on झाडी शब्दसाधक शिक्षक पुरस्कार\nShashikant Shinde on शिक्षणाचे पसायदान: शैक्षिक यज्ञ \nस्वप्नातून बाहेर पडून वास्तवात राहायला शिकावे\nप्रश्न मुळापासून सोडवायला हवेत तरच ते सुटतात\nनिसर्गातील मुक्त आनंदच देतो मनाला उभारी\nसृष्टीतील सर्व जीवातील ब्रह्म जाणून व्हावे सर्वज्ञ\nमुक्त होणे म्हणजे तरी काय \nप्रेमाच्या पेटीनेच गाठता येतो मोक्षाचा तीर\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा (94)\nकाय चाललयं अवतीभवती (383)\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान (74)\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास (445)\nश्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्���ा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%AA%E0%A5%A9%E0%A5%AA", "date_download": "2022-12-01T00:59:17Z", "digest": "sha1:O3VE7YFTZ5NGQKXMR63UWYJETYL53KFU", "length": 2534, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स.पू. ४३४ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ६ वे शतक - पू. ५ वे शतक - पू. ४ थे शतक\nदशके: पू. ४५० चे - पू. ४४० चे - पू. ४३० चे - पू. ४२० चे - पू. ४१० चे\nवर्षे: पू. ४३७ - पू. ४३६ - पू. ४३५ - पू. ४३४ - पू. ४३३ - पू. ४३२ - पू. ४३१\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडीसंपादन करा\nशेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ तारखेला २३:०५ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ रोजी २३:०५ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-latest-news/election-announced-of-181-gram-panchayats-in-nanded", "date_download": "2022-11-30T23:43:10Z", "digest": "sha1:L2RNDM7VW2IQHJS6EBAVMPTA2FSZAL4Q", "length": 6125, "nlines": 40, "source_domain": "www.agrowon.com", "title": "नांदेडमधील १८१ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर|Gram Panchayats Election", "raw_content": "\nGram Panchayats Election : नांदेडमधील १८१ ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर\nजिल्ह्यातील ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या १८१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.\nनांदेड : जिल्ह्यातील ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या १८१ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा (Gram Panchayat Election ) कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. यात थेट सरपंच पदाची निवडणूक होणार आहे. १८ डिसेंबर रोजी मतदान (Voting) होणार आहे. या निवडणुकीसाठी नामनिर्देश प्रक्रिया संगणक प्रणालीद्वारे राबविण्याची निर्देश राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी दिले आहेत.\nSugar Export: महाराष्ट्रातील ऊस उत्पादकांसाठी गोड बातमी\nनिवडणुका होत असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यापासून निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहील. या कालावधीत मतदारावर विपरीत प्रभाव टाकणारी कोणतीही कृती, घोषणा मंत्री, खासदार, आमदार व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेतील पदाधिकाऱ्यांना करता येणार नाही असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.\nता. १८ नोव्ह���ंबर रोजी तहसीलदारांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणे, ता. २८ नोव्हेंबर ते ता. दोन डिसेंबर या कालावधीत सकाळी साडेअकरा ते दुपारी तीन पर्यंत नामनिर्देशनपत्र दाखल करणे, ता. पाच डिसेंबर रोजी नामनिर्देशन पत्राची छाननी, ता. ७ डिसेंबर रोजी नामनिर्देशन पत्र मागे घेऊन त्याच दिवशी निवडणूक चिन्ह वाटप होणार, ता. १८ डिसेंबर रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच यावेळेत मतदान होऊन ता. २० डिसेंबर रोजी निवडणूक निकाल जाहीर होणार आहे.\nGram Panchayat Election : अकोल्यात २६६ ग्रामपंचायतींसाठी निवडणुका\nनांदेड जिल्ह्यातील निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेल्या १८१ ग्रामपंचायतमध्ये अर्धापूर २, उमरी १, कंधार १६, किनवट ५३, देगलूर १, धर्माबाद ३, नांदेड ७, नायगाव ८, बिलोली ९, भोकर ३, माहूर २७, मुखेड १५, मुदखेड १, लोहा २८, हदगाव ६ व हिमायतनगर १ या गावांचा समावेश आहे.\nताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-latest-news/farmers-in-financial-trouble-due-to-crop-loss", "date_download": "2022-12-01T00:57:12Z", "digest": "sha1:DDZZDHAVIKR447X3EK3N2K25VIKHN6PM", "length": 9614, "nlines": 48, "source_domain": "www.agrowon.com", "title": "संमदच मातीत गेलय, सालभर कसं धकवायचं । Crop Damage", "raw_content": "\nCrop Damage : संमदच मातीत गेलय, सालभर कसं धकवायचं\nलहान असू की मोठा शेतकऱ्यांचं काही खर नाही. सत्य सांगतो, पेरलं तवापासून पाऊस वावरात जाऊ देईना. परिस्थिती लई बिकट झालीय साहेब. आता तुम्हाला सांगून फायदा नाही. सोयाबीन, कपाशी हाती लागली असती तर दणाणून दिवाळी झाली असती.\nहिंगोली ः ‘‘लहान असू की मोठा शेतकऱ्यांचं काही खर नाही. सत्य सांगतो, पेरलं तवापासून पाऊस वावरात जाऊ देईना. परिस्थिती लई बिकट झालीय साहेब. आता तुम्हाला सांगून फायदा नाही. सोयाबीन (Soybean), कपाशी (Cotton) हाती लागली असती तर दणाणून दिवाळी झाली असती. वावरातलं नुकसान (Crop Damage) पाहून दुखणं आलय. संमदच मातीत गेलय. तुम्हीच सांगा साहेब, आता सालभर कसं धकवायच,’’ अशी व्यथा हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मांडल्या.\nहिंगोली जिल्ह्यात यंदा पावसाने कहर केला आहे. एक हजार मिलिमीटरचा टप्पा पावसाने पार केला. त्यात शुक्रवारी (ता.२१) पहाटे झालेल्या ढगफुटीने अनेक शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिसकावून घेतला. दिवाळी सणांच्या आनंदावर काळे ��ग आले. औंढा नागनाथ, वसमत तालुक्यांतील अनेक मंडलांत अतिवृष्टी झाली. आसना नदीला मोठा पूर आला. पुराचे पाणी शेतात शिरले. शेंगांना कोंब फुटले. उभ्या पिकांवर गाळ जमा झाला. धुरे बांध फुटले. जमिनी खरडून गेल्या. सोयाबीनच्या गंजी पुरामध्ये वाहून गेल्या.\nCrop Damage : नुकसानीचे क्षेत्र २० हजार हेक्टरवर जाण्याचा धोका\nखुदनापूर (ता. वसमत) येथील ज्येष्ठ शेतकरी पिराजी चव्हाण यांना चिखलाने माखलेल्या सोयाबीनची मळणी करता येत नाही. त्यामुळे त्यांनी सोयाबीन बांधावर वाळवत घातले होते. त्याला लागून असलेल्या जमिनीवरील अर्धा एकरावरील लिंबांना यंदा अतिपाण्यामुळे फळधारणा झाली नाही. नदीकाठचे एक एकर सोयाबीन उभे आहे.\nCrop Damage Compensation : कळंब तालुक्यात ४८ गावांत मदतवाटप रखडले\nपंधरा दिवस उघाड दिली, तर त्याची काढणी करता येईल. रामा चव्हाण, शोभाबाई चव्हाण हे दांपत्य बांधावरील झाडाच्या सावलीत बसून एका एकरातील सततच्या पावसामुळे नष्ट झाल्यामुळे रिकाम्या झालेल्या रानाकडे खिन्न मनाने पाहात होते. उर्वरित कपाशीमध्ये पाणी साचलेले आहे. बोंड फुटली आहेत. परंतु पाण्याचा निचरा होत नसल्याने वेचणी करता येईना.\nकुरुंदा (ता. वसमत) येथील दाजीबा इंगोले यांची केळी बाग वादळात मोडून पडली. लाखो रुपयांचे उत्पन्न बुडाले. केळीच्या जागी त्यांनी सूर्यफूल पेरले आहे. कोर्टा येथील बाबूराव कदम यांची जमीन आसना नदीच्या दोन्ही काठावर आहे. उत्तरेकडील जमिनीवरील खरडून गेली आहे. हळदीचे कंद उघडले पडले आहेत.\nसिरला (ता.औंढा नागनाथ) येथील बाबूराव चव्हाण यांच्या दोन एकर सोयाबीनमध्ये नाल्याच्या पुराचे पाणी शिरले. अनेक तास पाण्यात बुडाल्याने दाणे डागील झाले आहेत. सततच्या पावसामुळे पिकांपेक्षा तणांची वाढ अधिक झाली आहे. मशागतीसाठी मोठा खर्च येणार आहे. परंतु सोयाबीन, कपाशीचे खर्चाएवढेही उत्पन्न न मिळाल्यामुळे रब्बी पेरणीसाठी तजवीज करणे देखील कठीण झाले आहे.\nरस्त्यावरील पाणी शेतात जाऊ नये म्हणून मोठा बांध टाकला. परंतु दुसऱ्या बाजूने आसना नदीच्या पुराचे पाणी शिरलेच. एकरभर सोयाबीनचा चिखल झाला. लिंबू बागेत झाडांच्या मुळ्या सडल्या आहेत.\nपिराजी चव्हाण, खुदनापूर, ता. वसमत.\nएक एकरवर दुबार पेरणी केलेल्या सोयाबीनचा एक दाणा सुद्धा हाती लागला नाही. एकरभर कापूस बोंडे लागण्यापूर्वीच वाहून गेलाय. सरकारी मदतबी नाही अन् रेशनवरील धान्यबी मिळत नाही.\nशोभाबाई चव्हाण, खुदनापूर, ता. वसमत.\nसततच्या पावसामुळे रानातून पाणी हटेना. एका एकरावरील हळदीला हुमणी लागली. कंद सड झाली आहे.\nपांडुरंग वावरे, कुरुंद, ता. वसमत.\nदोन एकरांवरील सोयाबीन ओढ्याच्या पाण्यात वाहून गेले. सरकारला काय अन् कसं मागावं \nबाबूराव चव्हाण, सिरला, ता. औंढानागनाथ\nताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/18474", "date_download": "2022-11-30T23:22:03Z", "digest": "sha1:UVVYIBVMXVXSXGJ4WFNKZAC56QLJQCFO", "length": 17723, "nlines": 273, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "वृक्षाई पर्यावरण फाउंडेशन आणि आम आदमी पार्टीच्या संयुक्त विद्यमाने इरई बचावसाठी जल सत्याग्रह व साखळी उपोषण | India Dastak News Tv", "raw_content": "\nHome चंद्रपूर वृक्षाई पर्यावरण फाउंडेशन आणि आम आदमी पार्टीच्या संयुक्त विद्यमाने इरई बचावसाठी जल...\nवृक्षाई पर्यावरण फाउंडेशन आणि आम आदमी पार्टीच्या संयुक्त विद्यमाने इरई बचावसाठी जल सत्याग्रह व साखळी उपोषण\nचंद्रपुर: १९८१ मध्ये चंद्रपुर थर्मल पॉवर स्टेशन ची निर्मिती झाली. त्यासाठी पुरवठ्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या इराई नदीवर असलेल्या धरणामुळे, धरणानंतर ही नदी संकुचित झाली. तिचे पात्रात कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले. तसेच पात्रात वेगवेगळ्या वनस्पतीच्या निर्मिती मुळे नदीचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे.\nनदी परिसरात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य तयार होऊन नदी दिवसेंदिवस उथळ होत आहे. दरवर्षी वर्षांतून तीन-चार वेळा नदीच्या पात्रातील पाणी पुराच्या माध्यमातून शहरात येत आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.\nलोकांना होणारा त्रास वाचविण्यासाठी, इराई नदीच्या तीरावरील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी, त्यांचे घरात नदिच्या पुराचे पाणी न यावे म्हणून, रोजगार निर्मिती व्हावी म्हणून, पर्यटन स्थळाची निर्मिती व्हावी म्हणून व या सर्व बाबीतून शासनाला टॅक्स व रेव्हेन्यू मिळविता येईल, चंद्रपुर शहरातील नागरिकांचा फायदा, शासनाच्या तिजोरीत उत्पन्नाचे मार्ग वाढतील म्हणून वृक्षाई पर्यावरण फाउंडेशनचे श्री खुशाब कायरकर आणि आम आदमी पार्टी चंद्रपुर च्या संयुक्त विद्यमाने इराई बचाव या आंदोलनाच्या अनुषंगाने इराई नदीच्या खोलीकरणासाठी महात्मा गांधी जयंती दिनी इराई पदयात्रा; जल सत्याग्रह व साखळी उपोषण सुरू करण्यात आले.\n“पदयात्रेची सुरुवात पठाणपुरा स्मशान भुमी येथून होऊन पुढे विठ्ठल मंदिर वॉर्ड- गोपालपुरी-बिनबा गेट-नगीनाबाग पासून दाताळा मार्गावरील इराई नदी पात्र येथे पदयात्रेची सांगता करण्यात आली.\nPrevious articleजोरगेवार हा जमिनीशी जुळलेला परिवार – अभिलिप्सा पांडा…#अम्मा का टिफिन उपक्रमाचे केले कौतुक…\nNext articleदुर्गापूर पाणीपुरवठा योजनेला जिल्हास्तरीय मंजुरी….राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नितीन भटारकर यांच्या प्रयत्नाला यश…\nसुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762\nसिद्धार्थ पंच मंडळ, चंद्रपूर तर्फे भोजनदान..\nचंद्रपूर: मंडळवार, दि. 29 नोव्हेंबर 2022 ला धम्मनगरी चंद्रपुरात अनमोल बुद्ध धातूंची प्रतिष्ठाना धमकीर्ती विहारात करण्यात आली. या शुभप्रसंगी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी सिद्धार्थ पंच...\nवाघांचा बंदोबस्त करा… अन्यथा वनमंत्र्यांच्या घरापुढे ढोल बजाव आंदोलन – माजी मंत्री वडेट्टीवार\nचंद्रपूर : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वन्यजीवांचे संरक्षण याबाबत आमची सकारात्मक भूमिका आहेच. मात्र चंद्रपूर जिल्ह्यात अलीकडच्या काळात मानव वन्यजीव संघर्षाच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ...\nजातीमुक्त भारत होणे गरजेचे आहे, त्याशिवाय भारत जोडता येणार नाही- अपेक्षा एन. पिंपळे\nचंद्रपूर: संविधानिक संस्कृती संवर्धन समिती जिल्हा चंद्रपूरच्या विद्यमाने विकास नगर, बाबुपेठ येथे दिनांक २६ नोव्हेंबर २०२२ रोजी संविधान सन्मान दिवस या राष्ट्रीय समारंभाचे आयोजन...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nप्रितम गग्गुरी(उपसंपादक) आष्टी:- दिनांक २८ नोव्हेंबर रोजी श्री छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्था आष्टी तर्फे आयोजित द्वितीय विदर्भ स्तरीय आमंत्रित कराटे स्पर्धा आष्टी येथे आयोजित...\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना आवाहन…\nनागपूर -भारतीय संविधानाला अभिप्रेत लोकशाही गणराज्य घडविण्यासाठी देशातील शेवटच्या वंचित समूहापर्यंत पोहोचून त्यांच्या वेदनेशी आपुलकीचे व माणुसकीचे नाते जोडावे लागे���. तेव्हा कुठे वंचित, शोषित,...\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद – अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी…\nसावली: गेल्या अनेक वर्षापासून गायरान जागेवर पिढ्यानपिढ्या पक्की घरे बांधून वास्तव्यास असलेल्या तसेच महसूल जमिनिवर अतिक्रमणं धारकांना अतिक्रमणं हटविण्याबाबत शासनाकडून नोटीस बजावण्यात आल्या. यामुळें...\nसिद्धार्थ पंच मंडळ, चंद्रपूर तर्फे भोजनदान..\nचंद्रपूर: मंडळवार, दि. 29 नोव्हेंबर 2022 ला धम्मनगरी चंद्रपुरात अनमोल बुद्ध धातूंची प्रतिष्ठाना धमकीर्ती विहारात करण्यात आली. या शुभप्रसंगी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी सिद्धार्थ पंच...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना...\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद...\nमैत्रिणी सोबत जंगलात जाणं बेतले जीवावर; वाघाचा हल्ल्यात तरुण ठार\nब्रेकिंग न्यूज: आष्टी पुलावरून ट्रक उलटला; दोन ठार,एक जखमी…\nअखेर येनापूरच्या ‘त्या’युवकांविरुद्ध ऍट्रासिटी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल.. दिक्षा...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना आवाहन…\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद – अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी…\nसिद्धार्थ पंच मंडळ, चंद्रपूर तर्फे भोजनदान..\nबार्टी प्रादेशिक कार्यालयात मदत केंद्र सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2013/06/01/%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80%e0%a4%a8-%e0%a4%87%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a4%a8-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%95%e0%a5%83/", "date_download": "2022-12-01T01:05:06Z", "digest": "sha1:SP2CDDRPPDYZOQR5PKR6MLYPE5IHIHRX", "length": 7004, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "प्राचीन इजिप्शियन संस्कृतीत उल्कांपासून बनत होते दागिने - Majha Paper", "raw_content": "\nप्राचीन इजिप्शियन संस्कृतीत उल्कांपासून बनत होते दागिने\nइजिप्त संस्कृती अतिप्राचीन संस्कृती म्हणून जगाला माहिती आह���. या संस्कृतीत मृतांबरोबरच त्यांची आठवण म्हणून कांही वैशिष्टपूर्ण दागिने मृतदेहाबरोबर पुरण्याची प्रथा आहे. सुमारे पाच हजार वर्षांपूर्वीच्या कबरस्थानात अशाच कही दागिन्यांचे नमुने मिळाले असून हे दागिने उल्कापातापासून बनविले गेल्याचे वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनात सिद्ध झाले आहे. कैरो शहरापासून ७० किमी दूर असलेल्या स्मशानभूमीत मिळालेले हे दागिने ३३५० ते ३६०० बीसी पूर्व काळातील आहेत. विशेष म्हणजे इजिप्शियन लोकांना लोखंड या धातूचा शोध लागण्या अगोदरच हजारेा वर्षे लोखंडाच्या मण्यांपासून हे दागिने बनविले गेले आहेत. अर्थात हे लोखंड निकेल धातूने समृद्ध असल्याने या दागिन्यांची चमक आजही कायम आहे.\nया दागिन्यांच्या तपासण्या इलेक्ट्रोनिक मायक्रोस्कोपखाली केल्या गेल्या तसेच त्यांचे एकस रे आणि स्कॅनिगही केले गेले तेव्हा हा धातू पृथ्वीवर अंतराळातून येणार्या उल्कांपासूनच मिळाल्याचे पुरावे मिळाले आहेत. प्राचीन इजिप्शियनना अंतराळातून पडलेला हा धातू नककीच जादूई आणि कांही धार्मिक शक्ती असलेला वाटत असणार असा अंदाज संशोधकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळेच या धातूपासून त्यांनी अतिशय सुंदर आणि दुर्मिळ अशा वस्तू , दागिने बनविले असले पाहिजेत आणि या वस्तूंना धार्मिक महत्त्वही दिले असले पाहिजे असे संशोधकांना वाटते.\nउल्का पृथ्वीवर येताना प्रचंड वेगाने अंतराळातून येतात आणि त्या पृथ्वीवर आदळल्यानंतर थंड होण्यासाठी त्यांना बराच काळ लागतो. यामुळे त्यांचे स्ट्रक्चर एकमेवाद्वितीय बनते असाही शास्त्रज्ञांना दावा आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/maharashtra/34320/", "date_download": "2022-12-01T00:13:06Z", "digest": "sha1:34PVHWB52QUJ6MMUHQKPYEHNQUEYMFYD", "length": 9810, "nlines": 105, "source_domain": "mnews.esy.es", "title": "प��पर टाकून इंजिनीयर झाला; चांगली नोकरी मिळाली, साखरपुडा झाला आणि… | Maharashtra News", "raw_content": "\nHome Maharashtra पेपर टाकून इंजिनीयर झाला; चांगली नोकरी मिळाली, साखरपुडा झाला आणि…\nपेपर टाकून इंजिनीयर झाला; चांगली नोकरी मिळाली, साखरपुडा झाला आणि…\nपंढरपूर: पेपर टाकण्याचे काम करत एक तरुण इंजिनियर होते. त्यासाठी वडिलही खूप कष्ट करतात. या तरुणाने शिक्षणात आपली चमक दाखवली आणि त्याला बड्या कंपनीत नोकरीही मिळाली. कुटुंब आनंदात होते आणि यातच तरुणाला कोरोना झाला. उपचार केले, मात्र कोरोनारूपी काळाने त्याला हिरावून नेले. क्षणार्धात आयुष्यभर केलेले कष्ट पाहिलेली स्वप्ने हातून निसटून गेली. ही हृदयद्रावक कथा आहे पंढरपुरातील उमदा अभियंता शुभम भोसले याची. (a young man from got engaged and died due to covid 19 before marriage)\nशुभम पहिल्यापासून अतिशय हुशार म्हणून शाळेत नावाजला जायचा. घरची गरिबी असल्याने लहानपणापासून वडिलांना घरोघरी पेपर टाकण्यात मदत करायचा. वडील सोमनाथ भोसले हे पंढरपुरातील पेपर विक्रेते होते. त्यामुळे पहाटे चार पासून या शुभमच्या दिवस सुरु व्हायचा. वडिलांना मदत करीत तो शिक्षण घेत होता. बारावीला चांगले मार्क मिळाल्याने त्याला कुठेही प्रवेश मिळू शकत असताना घरच्या परिस्थितीची जाणीव ठेवत पंढरपूर येथील स्वेरी इंजिनियरिंग कॉलेज मध्ये प्रवेश घेत कम्प्युटर इंजिनियरिंगच्या पदवी चांगल्या गुणांनी मिळविली. या गुणांच्या जोरावर त्याला कलकत्ता येथे टीसीएस या बड्या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरीही मिळाली. आता भोसले कुटुंबाचे चांगले दिवस येण्याची वेळ आली होती.\nक्लिक करा आणि वाचा-\nकोरोनाच्या संकटामध्ये शुभम घरूनच कंपनीचे काम अखंड करीत होता. काही दिवसापूर्वी त्याचा विवाह निश्चित होऊन साखरपुडाही झाला. आता सगळे चांगले घडणार या स्वप्नात सोमनाथ भोसले आणि त्याचे कुटुंब असतानाच चार पाच दिवसापूर्वी शुभमला कोरोनाची लक्षणे जाणवू लागली. पहिल्यांदा पंढरपूर येथेच त्याने उपचार घेतले. मात्र त्रास वाढू लागल्याने त्याला सोलापुरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवले.\nक्लिक करा आणि वाचा-\nडॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले मात्र कोरोनारूपी काळाने आज पहाटे त्याला सगळ्यातून हिरावून नेले. आपल्या भावी आयुष्याची स्वप्ने रंगवणारा अवघ्या २४ वर्षांचा शुभम अर्ध्यावरच वाट सोडून निघून गेला. ज्या मुलाच्य��� भविष्यासाठी वडील सोमनाथ भोसले यांनी जीवापाड कष्ट केले त्यांना चांगले दिवस दिसू लागताच काळाने हा घाला घातला. शुभमच्या मृत्यूने भोसले कुटुंबावर आभाळच कोसळले आहे.\nक्लिक करा आणि वाचा-\nPrevious articleकरोनाचा लहान मुलांनाही धोका; जळगावात ६ वर्षांची चिमुकली दगावली\nNext articleमुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी ७४ दिवसांवर; 'ही' आहे करोनाची ताजी स्थिती\nUdyanraje Bhosale may leave BJP, मी कोश्यारींच्या विरोधात बोलतोय, भाजपश्रेष्ठींनी माझ्यावर कारवाई करुन दाखवावीच: उदयनराजे भोसले – if bjp not taking action against bhagat...\nएकनाथ खडसे यांना अखेर ईडीची नोटीस मिळाली; केले 'हे' मोठे विधान\nPre Monsoon Rain Update : राज्यात आणखी एका जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात – pre monsoon...\nपरशुराम घाट पर्यायी मार्ग, मुंबई-गोवा हायवेवरील परशुराम घाट बंद; कोकण-गोव्यात जाण्यासाठी जाणून घ्या पर्यायी मार्ग...\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.nashikinfo.in/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%B0/", "date_download": "2022-12-01T00:41:16Z", "digest": "sha1:TODMXVTYF3PWYJOFERCUIKNZD5PWGCIZ", "length": 10288, "nlines": 116, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "नाशिक : अंगणवाड्यांबरोबर मनपाच्या ५२२ वर्गखोल्या नादुरुस्त -", "raw_content": "\nनाशिक : अंगणवाड्यांबरोबर मनपाच्या ५२२ वर्गखोल्या नादुरुस्त\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र>\nनाशिक : अंगणवाड्यांबरोबर मनपाच्या ५२२ वर्गखोल्या नादुरुस्त\nनाशिक : अंगणवाड्यांबरोबर मनपाच्या ५२२ वर्गखोल्या नादुरुस्त\nPost category:अंगणवाडी / आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार / उपआयुक्त डाॅ. दिलीप मेनकर / नाशिक / उत्तर महाराष्ट्र / वर्गखोल्या\nनाशिक : पुढारी वृत्तसेवा\nमहापालिकेच्या ९२ अंगणवाड्यांबरोबरच शिक्षण मंडळाच्या १०० शाळांमधील ९४९ पैकी तब्बल ५२२ इतक्या वर्गखोल्या नादुरुस्त असल्याने येत्या तीन वर्षांत या वर्गखाेल्या दुरुस्तीचे उद्दिष्ट मनपा प्रशासनाने डोळ्यासमोर ठेवले आहे. त्यानुसार समाजकल्याण तसेच शिक्षण मंडळाला प्रस्ताव सादर करण्याचे आदेश आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले आहेत.\nठेकेदारांच्या नावाने उदो.. उदो देणी 30 कोटी, तिजोरीत मात्र 15 कोटीच; इचलकरंजी महापालिकेतील चित्र\nशिक्षणाचा पाया म्हणून अंगणवाडी, बालवाडीकडे पाहिले जाते. बालपणापासूनच मुलांना शिक्षणाची गोडी लागावी, यासाठी शासनाने अंगणवाड्यांचा पाया रचला आहे. त्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातही अंगणवाड्या, बालवाड्या सुरू करण्यात आल्या. परंतु, या अंगणवाड्यांची जागा खासगी शिक्षण संस्थांच्या केजी, पीजी आणि माँटेसरीने घेतल्याने अंगणवाड्या दुर्लक्षित होत आहेत. विशेषत: स्थानिक स्वराज्य संस्थांचेही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने सामान्य व गोरगरीब कुटुंबांतील मुलांना अंगणवाड्याही दुरापास्त होत असल्याचे चित्र दिसत आहे. नाशिक महापालिकेच्या अखत्यारीत असलेल्या ४१९ अंगणवाड्यांपैकी जवळपास ९२ अंगणवाड्यांना इमारतीच नसल्याने त्यातील चिमुकल्यांना उघड्यावरच बसून शिकण्याची वेळ आली आहे. त्यामुळे या अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत असावी, या अनुषंगाने शाळाखोल्या बांधण्यात येणार आहेत. अंगणवाड्यांबरोबरच मनपा शिक्षण मंडळाच्या १०० शाळा इमारतींमध्ये असलेल्या ९४९ वर्गखोल्यांपैकी जवळपास ५० टक्क्यांहून अधिक म्हणजे ५२२ वर्ग खोल्या नादुरुस्त आहेत. त्यातील १९५ शाळा धोकादायक स्थितीत असून, त्याखालोखाल ३२७ शाळांच्या वर्गखोल्यांची देखभाल दुरुस्ती करण्याची गरज असल्याचे आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सांगितले.\nमतदान केंद्र म्हणूनही वापर : अंगणवाड्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या वर्गखोल्यांचा वापर भविष्यात मतदान केंद्र म्हणूनही करता येऊ शकतो. त्याशिवाय महिलांसाठीचे आरोग्य शिबिर तसेच लहान मुलांच्या लसीकरणाकरताही या खोल्यांचा वापर केला जाऊ शकताे, त्यानुसारच खोल्यांचे बांधकाम करण्यासह त्या ठिकाणी वीज, पाणी व स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्याची संकल्पना असल्याचे समाजकल्याण विभागाचे उपआयुक्त डाॅ. दिलीप मेनकर यांनी सांगितले.\nअंगणवाड्या व शाळाखाेल्यांचे बांधकाम करण्यास प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. त्यासाठी महिला बालकल्याणबरोबरच इतरही विभागांचा निधी वर्ग करण्यात येईल. येत्या तीन वर्षांत टप्प्याटप्प्याने शाळाखोल्यांचे बांधकाम हाती घेतले जाणार असून, तत्काळ प्रस्ताव सादर करण्यास सांगितले आहे.– डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, आयुक्त, मनपा\nविषाणू कसे करतात हृदयाची ह���नी\nएलन मस्क यांचा पुन्हा ट्विटर खरेदी करण्याचा निर्णय\nश्रीक्ष्रेत्र माहूर | श्री रेणुकामाता मंदिरात महाअष्टमीला होम-हवन विधी संपन्न\nThe post नाशिक : अंगणवाड्यांबरोबर मनपाच्या ५२२ वर्गखोल्या नादुरुस्त appeared first on पुढारी.\nलक्ष दिव्यांची आरास : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त गोदाकाठी रंगला दीपोत्सव\nनाशिकमध्ये बाजारपेठेते भेसळयुक्त पदार्थ विक्रीचे रॅकेट सक्रिय\nनाशिक : 75 व्या वार्षिक निरंकारी संत सत्संगाचा समारोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/bjp-has-insulted-maharaj-after-this-insult-the-chief-minister-and-his-ministers-should-have-resigned-immediately-demanded-thackeray-mp-sanjay-raut-to-chief-minister-eknath-shinde-and-the-shinde-f/", "date_download": "2022-12-01T00:00:42Z", "digest": "sha1:JSJVMBI4FVKFZMH3HI26RWCUUHWRMUJ3", "length": 10618, "nlines": 63, "source_domain": "hwmarathi.in", "title": "\"...मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्र्यांनी राजीनामा द्यावा\", संजय राऊतांची मागणी - HW News Marathi", "raw_content": "\nआमच्या पत्रकारितेचे समर्थन करा\n“…मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्र्यांनी राजीनामा द्यावा”, संजय राऊतांची मागणी\n“…मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्र्यांनी राजीनामा द्यावा”, संजय राऊतांची मागणी\nमुंबई | “भाजपने महाराजांचा अपमाना केला आहे. या अपमानानंतर मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्र्यांनी ताबडतोप राजीनामा द्याला हवा होता”, अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजा (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाकडे केली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे नेहमी वादग्रस्त वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात राहतात. राज्यपालानी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. शिवाजी महाराजांनी औरंगजेबाकडे पाच वेळा माफी मागितली, असे वक्तव्य राज्यपालांनी औरंगबादाच्या कार्यक्रमात केले आहे. राज्यपालांच्या वक्तव्यामुळे राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. नुकतेच काँग्रेस खासदार राहुल गांधींनी वीर सावकर यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात राजकीय घमासान सुरू होते. हे प्रकरण ताजे असतानाच राज्यपालांनी महाराजांसंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले. या पार्श्वभूमीवर राऊतांनी आज (20 नोव्हेंबर) पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलताना राज्यपालांच्या मुद्यांवर भाजप आ��ि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटावर हल्ला बोल केला आहे.\nसंजय राऊत म्हणाले, “शिवाजी महाराजांच्या अपमानानंतर तुम्ही सरकारमधून राजीनामा द्याला हवा होता. कारण, भाजपने महाराजांचा अपमाना केला आहे. या अपमानानंतर मुख्यमंत्री आणि त्यांच्या मंत्र्यांनी ताबडतोप राजीनामा द्याला हवा होता. आम्ही महाविकास आघाडीमध्ये गेलो. म्हणून महाराष्ट्राचा स्वाभिमान दुखावला, म्हणून तुम्ही पक्ष सोडला. येथे तर भाजपने त्यांच्या राज्यपालांनी अधिकृतपणे शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. शिवाजी महाराजांना माफीवीर म्हटले. तरी तुम्ही सत्तेला चिटकून बसलेला आहात. महाराष्ट्र तुमच्या सरकार थुंकतोय. यांनी पुन्हा एकदा अत्यंत दळभद्री विधान केलेले आहे. राज्यपालांनी शिवाजी महाराजांवर केलेल्या विधानामुळे पुन्हा एकाद महाराष्ट्राचा स्वाभिमान दुखावला आहे. त्याच वेळेला भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी त्यांनी राष्ट्रीय सत्तरावर शिवाजी महाराजांनी सुद्धा पाच वेळा औरंगजेबाची माफी, असे विधान केले. यांच्या नजरेतून का सुटते हे मला कळत नाही”, असा सवाल त्यांनी भाजपला केला.\nराऊत पुढे म्हणाले, “ही भाजपची अधिकृत भूमिका आहे का, वारंवार छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतीबा फुले, सावित्री बाई फुले, यांचा अपमान करायचा, संभाजी राजेंचा अपमान करायचा, छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच वेळा कधी माफी मागितली. हे आज महाराष्ट्रच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले पाहिजे. कारण ते भाजपचे आता सहयोगी आहेत. ते मुख्यमंत्री आहेत. वीर सावकरांसंदर्भात तुम्ही रस्त्यावर उतरलात स्वागत आहे. जोडे मारले स्वागत आहेत. हे जोडे आता तुम्ही कोणाला मारणार आहात. भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांना की राज्यपालांना मारणार आहात, वारंवार छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतीबा फुले, सावित्री बाई फुले, यांचा अपमान करायचा, संभाजी राजेंचा अपमान करायचा, छत्रपती शिवाजी महाराजांनी पाच वेळा कधी माफी मागितली. हे आज महाराष्ट्रच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले पाहिजे. कारण ते भाजपचे आता सहयोगी आहेत. ते मुख्यमंत्री आहेत. वीर सावकरांसंदर्भात तुम्ही रस्त्यावर उतरलात स्वागत आहे. जोडे मारले स्वागत आहेत. हे जोडे आता तुम्ही कोणाला मारणार आहात. भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्यांना की राज्यपालांना मारणार आह���त,” असे सवाल करत भाजपवर निशाणा साधला आहे.\nजाणून घ्या…’भारत जोडो यात्रे’ने महाराष्ट्राच्या वाट्याला काय आले \nगोवरचा आजार धोकादायक आहे का\nते राजा मी सरदार\nमी नरेंद्र मोदींना देशाचा पंतप्रधान मानत नाही \nगडकोट व किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करणार\nनवाब मलिक यांचा जामीन अर्ज न्यायालयाने पुन्हा एकदा फेटाळला\nMangalprabhat Lodha यांनी शिवरायांवर केलेल्या वक्तव्यावर Bacchu Kadu यांचं महत्त्वाचं विधान\n“…मग कुणाचं तोंड बंद होतंय ते बघू”; आदित्य ठाकरेंना सुधीर मुनगंटीवारांचा टोला\n“सीमावाद प्रकरणी राज्य सरकारने हरीश साळवेंना बुक करावं”, अजित पवारांचा सल्ला\nआमच्या पत्रकारितेचे समर्थन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://iyemarathichiyenagari.com/tag/%E0%A4%B2%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2022-12-01T01:03:44Z", "digest": "sha1:I7XRYOFSO2W347F2CPH2UVUZ6RNLO357", "length": 14408, "nlines": 186, "source_domain": "iyemarathichiyenagari.com", "title": "लता मंगेशकर Archives - इये मराठीचिये नगरी", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी महाराज यांना संत तुकारामांनी पाठवलेले अभंग\nमराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nछत्रपती शिवाजी महाराजांचे पर्यावरणीय विचार\nमुक्त्यारी समारंभ अथवा श्रीमन्महाराज शाहू छत्रपती, सरकार करवीर यांचा राज्याधिकारस्वीकारोत्सव\nजाणून घ्या अत्यंत दुर्मिळ बॉम्बे किंवा एचएच रक्तगटाबद्दल…\nसंत ज्ञानेश्‍वरांची परंपरा पुढे नेणारे देवनाथ कोण होते \nहे झाड केवळ आढळते महाराष्ट्रात…\nViral Video : फळे काढणीचे सोपे अन् टाकावू बाटलीपासून केलेलं यंत्र…\nNeettu Talks : कार्बन लेसर फेसियल ट्रिटमेंट आहे तरी काय \nझाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या सासरच्या मुळगावाची अशीही ओळख\nअभ्यासक्रमांचे उपयुक्तता मूल्य वाढविण्यासाठी…\nसह्याद्रीच्या कोंदणात वसलेला रांगडा किल्ला…\nचिमणी नक्की काय बोलत असावी बरं….\nपालकचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढल्याचा दावा\nजाणून घ्या माणसाच्या जन्माची गोष्ट…\nसोनसरी, पंद अन् सह्याद्री…\nशाश्वत विकास संकल्पनेचा विचार गरजेचा\nविदर्भातील शेतीक्षेत्रात आढळतात ‘हे’ पक्षी\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nHome » लता मंगेशकर\nTag : लता मंगेशकर\nफोटो फिचर मुक्त संवाद व्हिडिओ\nSaloni Art : चित्रातून लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली…\nसोहं तेह��� अस्तवले |… स्वरांचे माधुर्य सोहममध्ये साकारले असल्याची सदैव अनुभुती घेऊन विश्वाला मंत्रमुग्ध करणाऱ्या गानकोकीळा लता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली…सलोनी लोखंडे जाधव यांनी रेखाटलेले...\nbestplaybacksingerBharatratna Lata MangeshakarIye Marathichiye NagariLata Mangeshkarsaloni artSaloni Lokhande JadhavSingerTribute To Lata Mangeshkarइये मराठीचिये नगरीगानसम्राज्ञीगायिकाभारतरत्नलता मंगेशकरलता मंगेशकर गानकोकीळालता मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजलीसलोनी आर्ट\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची सुंदर रांगोळी (व्हिडिओ)\nनाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील रांगोळी कलाकार प्रमोद माळी (आर्वी) यांनी भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची भव्य आणि सुंदर रांगोळी साकारली आहे. यापुर्वी अनेक रांगोळीच्या माध्यमातून...\nLata MangeshkarNashik MalegaonRangoli artistनाशिकप्रमोद माळी आर्वीमालेगावरांगोळी कलाकारलता मंगेशकर\nकशामुळे आलं असेल हे सामर्थ्य या सुरांमध्ये सगळ्यांना आपल्या स्वरांनी आनंदाने न्हाऊ घालणारा हा अमृताचा घनु म्हणजेच लतादीदी . या आनंदघनाची इथवरची वाटचाल सोपी...\nAmanat KhanLata MangeshkarVishwas Deshpandeअमानत खानलता मंगेशकरविश्वास देशपांडे\nसंघर्षाचे दिवस…आनंद घन : लता मंगेशकर\nपूर्वेला तांबडं फुटू लागलं होतं. मास्टर दीनानाथांपासून तेज ग्रहण केलेल्या लता नावाच्या सूर्याचा क्षितिजावर उदय होणार होता. ‘ हृदया’ पासून तर हृदयनाथपर्यंत हा प्रकाश फाकणार...\nDinanath MangeshkarLata Mangeshkarदीनानाथ मंगेशकरलता मंगेशकर\nमाझ्या शिक्षणाची पालवी फुलविणारे साहित्यिक : डॉ नागनाथ कोत्तापल्ले\nइचलकरंजी संस्कृती प्रतिष्ठानतर्फे कादंबरी पुरस्कार जाहीर\nथंडीत त्वचेची अशी घ्या काळजी…\nचला जाणूया नदीला अभियानाचा दुसरा टप्पा…\nसमाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे पुरस्कार जाहीर\nV. R. Gavhane on दोलायमानतेवर चिंतन हवे – डॉ. माधव चितळे\nराजू मरवे-बेळगाव on मलकापूर येथील प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालयात पर्यावरणपूरक दसरा साजरा\nअरूण झगडकर on झाडी शब्दसाधक शिक्षक पुरस्कार\nShashikant Shinde on शिक्षणाचे पसायदान: शैक्षिक यज्ञ \nस्वप्नातून बाहेर पडून वास्तवात राहायला शिकावे\nप्रश्न मुळापासून सोडवायला हवेत तरच ते सुटतात\nनिसर्गातील मुक्त आनंदच देतो मनाला उभारी\nसृष्टीतील सर्व जीवातील ब्रह्म जाणून व्हावे सर्वज्ञ\nमुक्त होणे म्हणजे तरी काय \nप्रेमाच्या पेटीनेच गाठता येतो मोक्षाचा तीर\nकरिअर अन् स्पर्धा ��रिक्षा (94)\nकाय चाललयं अवतीभवती (383)\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान (74)\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास (445)\nश्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://notionpress.com/mr/story/ssc/20817/%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD-%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD", "date_download": "2022-12-01T01:41:53Z", "digest": "sha1:4TEFOOVBPKQJZDDCVRAPN72D7SOWFQLA", "length": 11711, "nlines": 223, "source_domain": "notionpress.com", "title": "ஈமச் சடங்கு by puthainthakavithai | Notion Press", "raw_content": "आम्हाला संपर्क करा-: 044-4631-5631\nप्रकाशित करा तुमचं पुस्तक मोफत प्रकाशित करा आणि १५०हून अधिक देशांमध्ये विक्री करा\nआउटपब्लिश स्वतः पुस्तक प्रकाशित करण्याचं स्वातंत्र्य आणि पारंपरिक प्रकाशनसंस्थेचं मार्गदर्शन या दोन्हींचा संयोग अनुभवा.\nमार्केटिंगची साधनंतुमच्या पुस्तकाची प्रसिद्धी करून अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचण्यासाठी आमची साधनं वापरा.\nआव्हानंतुमच्या पुस्तकाची प्रसिद्धी करून अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचण्यासाठी आमची साधनं वापरा.\nनिकाल पाहा निकाल पाहा\nभारतभरातील स्वतंत्र लेखकांची हजारो पुस्तकं शोधा आणि वाचा\nपुस्तकाच्या दुकानाला भेट द्या\nतुमचं पुस्तक मोफत प्रकाशित करा आणि १५०हून अधिक देशांमध्ये विक्री करा\nस्वतः पुस्तक प्रकाशित करण्याचं स्वातंत्र्य आणि पारंपरिक प्रकाशनसंस्थेचं मार्गदर्शन या दोन्हींचा संयोग अनुभवा.\nतुमच्या पुस्तकाची प्रसिद्धी करून अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचण्यासाठी आमची साधनं वापरा.\nनिकाल पाहा निकाल पाहा इंडी ऑथर चॅम्पिअनशिप #3 निकाल पाहा\n\"तुमच्याशी संवाद साधून आनंद वाटला. प्रकाशनाची संपूर्ण प्रक्रिया तुम्ही ठरलेल्या वेळेत नियोजनबद्ध रितीने पूर्ण केलीत, हे मला खूप भावलं.\"\nसुब्रत सौरभकुछ वो पल'चे लेखक\nतुम्हाला आवडतील अशा कथा\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nनोशन प्रेसने स्वतः पुस्तक प्रकाशित करण्यासाठी अतिशय सोयीचा मोफत प्रकाशन मंच उपलब्ध करून दिला आहे. यातून केवळ इंग्रजीतच नव्हे, तर हिंदी, तामिळ, बंगाली, मराठी, मल्याळी, गुजराती व कन्नड या भाषांमध्ये पुस्तक प्रकाशित करू इच्छिणाऱ्या लेखकांनाही मदत केली जाते. 'आउटपब्लिश' या आमच्या संमिश्र प्रकाशन कार्यक्रमाद्वारे तुम्हाला स्वतः पुस्तक प्रकाशित करण्यातील सर्व स्वातंत्र्य मिळतं आणि तज्ज्ञांच्या दृष्टिकोनाची मदतही मिळते. त्यामुळे अत्युच्च दर्जाचं पुस्तक प्रकाशित करायला आणि जगभरातील लाखो लोकांचं त्याकडे लक्ष जावं असा मंच उभारायला याचा उपयोग होतो. आमचे पुस्तकविषयक तज्ज्ञ तुमचं पुस्तक एका वेळी एक पान असं प्रकाशित करत असताना तुम्ही निवांत राहू शकता, किंवा आमच्या मोफत प्रकाशन मंचाचा वापर करून स्वतःहून पुस्तक प्रकाशित करू शकता. थोडक्यात, दर्जेदार सेवा आणि अभिनव तंत्रज्ञान यांचा संयोग साधून स्वतःहून पुस्तकं प्रकाशित करण्याचा सर्वोत्तम मार्ग नोशन प्रेस उपलब्ध करून देते. यामुळे स्वतंत्र पुस्तक प्रकाशनाचा पर्याय वापरू इच्छिणाऱ्या कोणत्याही लेखकासाठी नोशन प्रेस हा एक स्वाभाविक पर्याय ठरतो. आमच्या प्रकाशनविषयक तज्ज्ञांशी बोलून तुमच्या प्रकाशनाची योजना मोफत तयार करा आणि 'आउटपब्लिश'द्वारे थेट स्पर्धेत उतरा.\nप्रताधिकार © २०२२ नोशन प्रेस\nवापरविषयक अटी खाजगीपणाचं धोरण संकेतस्थळाचा नकाशा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2022/09/09/%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%9f%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%be%e0%a4%88%e0%a4%a8%e0%a5%87-%e0%a4%b9%e0%a5%87-%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b6-%e0%a4%9d%e0%a4%be%e0%a4%b2/", "date_download": "2022-12-01T00:36:31Z", "digest": "sha1:SGY6FEWW5IANC67RSXFDPE2TIHDUK7UM", "length": 7737, "nlines": 69, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "कामगार टंचाईने हे देश झाले हैराण - Majha Paper", "raw_content": "\nकामगार टंचाईने हे देश झाले हैराण\nअर्थ, आंतरराष्ट्रीय, जरा हटके, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे / अमेरिका, कॅनडा, कोविड, जर्मनी, नोकर टंचाई / September 9, 2022 September 9, 2022\nकोविड १९ ने सर्व जगभर जे विविध प्रतिकूल परिणाम घडविले त्यातील एक म्हणजे जगभरात निर्माण झालेली कर्मचारी टंचाई. कोविड प्रतिबंध उठविले गेल्यापासून अनेक देशात प्रचंड प्रमाणावर राजीनामे देण्याचे जे सत्र सुरु झाले ते अजून सुरूच राहिले आहे. परिणामी अनेक देशांना कर्मचाऱ्यांची चणचण जाणवू ला���ली आहे. जर्मनी मध्ये प्लंबरची चणचण आहे, अमेरिकेत पोस्टल सेवा कर्मचारी व अन्य सेवा कर्मचारी हवे आहेत तर ऑस्ट्रेलियात इंजिनिअर्स, कॅनडा मध्ये हॉस्पिटलमध्ये नर्स हव्या आहेत.\nएएफपीच्या बातमीनुसार कर्मचारी नाहीत असे नाही पण त्या त्या क्षेत्रासाठी योग्य कर्मचारी मिळविणे हे कसरतीचे काम झाले आहे. जर्मनी युरोपातील मोठी अर्थव्यवस्था आहे पण यंदा गतवर्षीच्या तुलनेत कर्मचाऱ्यांच्या रिकाम्या जागा १,०८,००० ने अधिक आहेत. अमेरिकेत परिस्थिती आणखी बिकट असून रेस्टॉरंट व अन्य व्यवसायात ‘हेल्प वॉटेड’ अशी पोस्टर्स जागोजागी दिसत आहेत. जुलै अखेर १.१ कोटी जागा रिकाम्या आहेत. म्हणजे ज्याला नोकरी हवी त्याला एकावेळी दोन नोकऱ्या मिळतील अशी परिस्थिती आहे.\nरिसर्च फर्म कॅपिटल इकॉनॉमी नुसार जगभरातच नोकरदार मिळविणे अवघड झाले आहे. प. युरोप, उ.अमेरिका येथे परिस्थिती जास्त कठीण आहे. पूर्व युरोप, तुर्कस्तान, लॅटीन अमेरिका येथेही हीच परीस्थिती आहे. रशिया युक्रेन युद्धामुळे जगाची अर्थव्यवस्था मंदावली आहे तरी नोकरदार मिळत नाहीत ही अद्भुत परिस्थिती आहे. या मागचे कारण असे सांगितले जात आहे की वरील देशात तरुण संख्या कमी आहे त्यामुळे तसेही कर्मचारी कमीच आहेत. कोविड मुळे वाढत्या वयाच्या अनेकांनी निवृत्तीचे वय होण्याअगोदर नोकऱ्या सोडल्या आहेत तर अनेकांना अजूनही लाँग कोविड इफेक्टचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे बहुतेक लोक राजीनामा देण्यास प्राधान्य देत आहेत. कंपन्या पगारवाढ, घरून काम, बोनस, सुट्ट्या अशी अनेक प्रलोभने दाखवीत असून सुद्धा नोकरदार मिळणे अवघड झाल्याचे सांगितले जात आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.nashikinfo.in/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%85%E0%A4%A7/", "date_download": "2022-12-01T00:11:40Z", "digest": "sha1:ZUBWRSZ4ZWX6K6IMJHA2HPSPF7S22WZ4", "length": 10090, "nlines": 114, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "नाशिक : ‘त्या’ वैद्यकीय अधिकार्‍यांवर होणार कारवाई -", "raw_content": "\nनाशिक : ‘त्या’ वैद्यकीय अधिकार्‍यांवर होणार कारवाई\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र>\nनाशिक : ‘त्या’ वैद्यकीय अधिकार्‍यांवर होणार कारवाई\nनाशिक : ‘त्या’ वैद्यकीय अधिकार्‍यांवर होणार कारवाई\nPost category:आर्थिक लाभ / जिल्हा वैद्यकीय अधिकारी / नाशिक / उत्तर महाराष्ट्र / पाहणी दौरा / बोलठाण प्राथमिक आरोग्य केंद्र\nनाशिक : पुढारी वृत्तसेवा\nगत महिन्यात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांनी जिल्ह्यातील दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांना मध्यरात्री अचानक भेट देण्याचा प्रसंग ताजा असतानाच, आता पुन्हा आरोग्य विभागाने जिल्ह्यातील विविध आरोग्य केंद्रांची स्थिती, सोयीसुविधा, कमतरता, औषधांची उपलब्धता, तालुकावासीयांचे आरोग्य यांची तपासणी करण्यासाठी एक दिवसीय पाहणी दौरा केला. यात सिन्नर तालुक्यातील ठाणगाव आणि नांदगाव तालुक्यातील बोलठाण प्राथमिक आरोग्य केंद्र या दोन ठिकाणी वैद्यकीय अधिकारी हजर नसल्याचे निदर्शनास आले. त्यांच्यावर लवकरच कारवाई होणार असल्याचे जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. कपिल आहेर यांनी सांगितले.\nCrime News : अमेरिकेच्या फिलाडेफ्लिया येथे गोळीबार,10 जखमी\nतपासणीसाठी गेलेल्या अधिकारी वर्गाचा अहवाल डॉ. आहेर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे. अहवालात नमूद केलेल्या गोष्टींमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रिपोर्टचे अपडेशन झालेले नाही, वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचारी यांची अनुपस्थिती या बाबी प्रकर्षाने नमूद करण्यात आलेल्या आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालकपदाची सूत्रे तुकाराम मुंढे यांनी हाती घेतल्यापासून आरोग्य विभागाच्या बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. तुकाराम मुंढे हे कडक शिस्तीचे आणि कर्तव्यकठोर अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी राज्यातील प्रमुख आरोग्य अधिकार्‍यांची बैठक घेत काही विशेष सूचना केल्या होत्या. त्यामुळे आरोग्य विभागात सुस्तावलेल्या अधिकार्‍यांनी याचा चांगलाच धसका घेतल्याचे दिसून येत आहे. पहिल्याच बैठकीत त्यांनी सर्व आरोग्य अधिकार्‍यांनी मुख्यालयी राहण्याचे फर्मान काढले होते आणि त्याबाबतचा अहवाल पाठविण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आहेर यांनी या सरप्राइज व्हिजिट दिल्या होत्या. त्याचाच पुढचा भाग म्हणजे विभागातील अधिकार्‍यांना तपासणीसाठी पाठविणे होय. जिल्ह्यातील 15 जिल्हा पर्यवेक्षक, 8 जिल्हास्तरीय अधिकारी वर्गाने 15 तालुक्यांतील विविध आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, उपरुग्णालये येथे तपासणी करून जिल्हा आरोग्य अधिकार्‍यांकडे अहवाल सुपूर्द केला आहे. पाहणी दरम्यान, औषधांची उपलब्धता, कर्मचार्‍यांची दैनंदिनी, अ‍ॅडव्हान्स टूर प्लॅनप्रमाणे (एटीपी) कामे होत आहेत की नाहीत, याची तपासणी करण्यात आली. त्याचबरोबर क्षयरोग तपासणी, लसीकरण, असंसर्गजन्य आजार (हायपर टेन्शन, डायबिटीज, कॅन्सर) तसेच डेंग्यू, पिण्यास योग्य पाण्याची स्थिती, केंद्रातील स्वच्छता, लॅब टेस्ट, महिलांच्या प्रसूतीसाठी आवश्यक उपकरणांची उपलब्धता यांची तपासणी करण्यात आली. यावेळी अतिजोखमीच्या मातांची स्थिती, त्यांना देण्यात येणारे आर्थिक लाभ, देण्यात येणार्‍या सोयीसुविधा यांची पाहणी केली.\nबारामती उपविभागात 901 हेक्टरचे उद्दिष्ट; फळबाग लागवडीसाठी अर्ज करण्याचे आवाहन\nपोलिसांत फिर्याद दिल्याच्या रागातून महिलेवर कोयत्याने वार\nपुणे : ताब्यात घेतलेली बस पळविणार्‍याला अटक\nThe post नाशिक : ‘त्या’ वैद्यकीय अधिकार्‍यांवर होणार कारवाई appeared first on पुढारी.\nनाशिक : नाशिक जिल्ह्यात पाच ठिकाणी फडकणार तिरंगा ध्वज\nNashik Crime : पतीचा खून करुन फरार झालेल्या पत्नीला अटक\nनाशिक शहरात पंधरा दिवस प्रतिबंधात्मक आदेश लागू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8/", "date_download": "2022-11-30T23:20:56Z", "digest": "sha1:3FBJF6QDXEWUXOO2XZNNKSFQWPJ34R7E", "length": 31897, "nlines": 184, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "माझे नवजीवन | थिंक महाराष्ट्र", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nHome कला माझे नवजीवन\n‘स्वत:साठी जगलास तर मेलास व दुस-यांसाठी जगलास तरच जगलास’\nआता, आयुष्यात मागे वळून बघताना खूपच छान वाटते. सुरुवातीची अडथळ्याची शर्यत कशीबशी पार केल्यानंतर आयुष्य मार्गालाच लागले पदवीपर्यंतचे शिक्षण, मिळालेली व टिकवलेली नोकरी, विवाह, जाणीवपूर्वक केलेला नीटनेटका संसार, आटोपशीर कुटुंब व एकूणच, सुनियोजित मार्गक्रमण पदवीपर्यंतचे शिक्षण, मिळालेली व टिकवलेली नोकरी, विवाह, जाणीवपूर्वक केलेला नीटन��टका संसार, आटोपशीर कुटुंब व एकूणच, सुनियोजित मार्गक्रमण यथावकाश एकुलत्या एका मुलीचा विवाह, राहायचे घर, व्यवसायातील अपूर्व यशस्वीता, आर्थिक सुस्थिती वगैरे आपसुक चालत आले. तरुण वयापासून मिळालेले राष्ट्र सेवा दलाचे संस्कार, साधना साप्ताहिकाच्या वाचनामुळे (मी गेली पन्नास वर्षे साधना वाचतो व नियमित ग्राहकही आहे.) लाभलेले वैचारिक अधिष्ठान, फर्ग्युसन कॉलेजमधील अर्थपूर्ण व लक्षवेधी शिक्षण, यांमुळे आयुष्य सुंस्कारित झालेले यथावकाश एकुलत्या एका मुलीचा विवाह, राहायचे घर, व्यवसायातील अपूर्व यशस्वीता, आर्थिक सुस्थिती वगैरे आपसुक चालत आले. तरुण वयापासून मिळालेले राष्ट्र सेवा दलाचे संस्कार, साधना साप्ताहिकाच्या वाचनामुळे (मी गेली पन्नास वर्षे साधना वाचतो व नियमित ग्राहकही आहे.) लाभलेले वैचारिक अधिष्ठान, फर्ग्युसन कॉलेजमधील अर्थपूर्ण व लक्षवेधी शिक्षण, यांमुळे आयुष्य सुंस्कारित झालेले माझ्यासारख्या एका सामान्य दर्जाच्या व्यक्तीला मिळालेले लोभस, सुंदर, लौकिक व व्यवहारी जीवन\nअशातच, 1996 च्या सप्टेंबरमध्ये समाजवादी नेते व विचारवंत पन्नालाल सुराणा यांच्या निमंत्रणावरून मी नळदुर्ग येथे दाखल झालो. नळदुर्ग येथे राष्ट्र सेवा दल संचालित ‘आपले घर’ हा लातूर-किल्लारीच्या भूकंपातील बेघर व विस्थापित झालेल्या अनाथ विद्यार्थ्यांसाठी व त्यांच्या पुनर्वसनासाठी सेवाभावी प्रकल्प, गेली सतरा वर्षे मोठया जिद्दीने चालवला जात आहे. नळदुर्गच्या या प्रकल्पात मी व्यवस्थापन समितीचा सभासद या नात्याने गेली चौदा वर्षे कार्यरत आहे. मी स्वत: ग्रामीण भागातून आलेला असल्यामुळे, मला अज्ञान व गरिबी यांनी गांजलेला, मागासलेला समाज माहीत होता, पण ‘आपले घर’च्या सहवासाने या दुर्लक्षित समाजाचे विलक्षण दर्शन मला जवळून अनुभवायला मिळाले. मी दिवसेंदिवस त्यात समरस होत गेलो. ‘आपले घर’च्या प्रकल्पात धरित्री विद्यालयाच्या मार्फत मुलांना दहावीपर्यंत शिक्षणाची सोय होती. दहावी उत्तीर्ण झालेला विद्यार्थी पुढे शिक्षणाची कोणतीही संधी स्वबळावर घेऊ शकत नव्हता. भोवतालच्या या अफाट जगात हे विद्यार्थी अर्धशिक्षित म्हणून फेकले जात होते आणि ह्याच विचाराने मला अस्वस्थ केले व त्यांच्या पुढील शिक्षणासाठी काहीतरी भक्कम व निश्चित व्यवस्था करणे जरूरीचे आहे, हे मनोमन पट���े.\nमाझ्या तेथील सर्व सहका-यांशी चर्चा करून मी हा विचार पुढे नेण्याचा निश्चय केला. सर्व सहकारी सुविद्य, सुज्ञ व समाजसेवी भूमिकेचे असल्यामुळे प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. CHARITY BEGINS AT HOME या तत्त्वानुसार, मी स्वत: दोन मुलींच्या उच्च शिक्षणाची जबाबदारी व त्यांचे पालकत्व स्वीकारले (इंदू गायकवाड व राजश्री गोसावी). या दोन्ही मुलींनी या निश्चयाला व श्रमाला अर्थपूर्ण प्रतिसाद उत्साहवर्धक पध्दतीने दिला. त्या दहावी उत्तम श्रेणीने पास झाल्या. (इंदू गायकवाड ही तिच्या गावातील दहावी पास झालेली पहिली मुलगी). पुढे ह्या मुली Microbiology विषय घेऊन B.Sc. उत्तम रीतीने पास झाल्या. कहर म्हणजे त्यांनी माझ्या आग्रहाखातर शिक्षणाची कास न सोडता अभ्यास चालू ठेवला व त्या M.Sc. Microbiology मध्ये first class मध्ये पास झाल्या. या दोन्ही मुली पुण्यात उत्तम कंपन्यांमध्ये नोक-या करून आयुष्याची स्वाभिमानी व आत्मविश्वासपूर्ण वाटचाल करत आहेत. ज्या मुलींना साधा बटाटावडा विकत घेण्याची क्षमता नव्हती, त्याच दोघीजणी महिना किमान दहा हजार रुपये पगारावर कार्यरत आहेत व स्वत:च्या कुटुंबासाठी अर्थसाहाय्य करून हातभार लावत आहेत.\nमी ‘आपले घर’ प्रकल्पाच्या व्यवस्थापन समितीचा सभासद आहे. या प्रकल्पातील निवासी शाळेमध्ये दोनशे मुले राहून शिक्षण घेत असतात. गेल्या काही वर्षांत दीडशे मुले दहावी पास होऊन बाहेर पडली. त्यामधील सत्तेचाळीस विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उच्च शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांना त्यासाठी सोय करून देणे आणि जरूर तो पैसा उभा करून देणे हे काम मी आनंदाने करतो. असे वर्षाला दोन-चार लाख रुपये मी सहज जमा करत असतो. त्याशिवाय ‘साधने’च्या दिवाळी अंकास मी अडीच-तीन लाख रुपये दरवर्षी मिळवून देतो. मी माझ्या व्यावसायिक आयुष्यात जे पेरले ते आता उगवत आहे. लोकांनाही चांगल्या, विश्वासार्ह कामासाठी पैसे द्यायचेच असतात. आमची एक देणगीदार, लॉस-एंजल्सची नयना आपटे म्हणते, की तुम्ही आम्हाला एका मोठया कामात सहभागी होण्याची संधी दिली ही भावना प्रातनिधिक आहे. त्याखेरीज, काम दाखवले की विश्वासार्हता वाढते. मी ज्या महात्मा सोसायटीत राहतो तेथील पंचवीस लोकांना घेऊन मी नळदुर्गला गेलो. त्यांनी काम पाहिले आणि त्यांच्याकडून आठ दिवसांत तीन लाख साठ हजार रुपये जमा झाले\nसमाजसेवा ही माझी जीवनधारणा आहे. त्��ामुळे मी निवृत्तीनंतर तशा कामात गुंतलो गेलो आणि त्यामुळेच, मला म्हातारपण येऊ शकत नाही किंवा कोणताही विकार त्रास देत नाही.\nआमच्या या उच्च शिक्षण योजनेतून इतरही गुणी व सक्षम विद्यार्थी-विद्यार्थिनी शिक्षणाची मार्गक्रमणा करत आहेत व आयुष्यात आत्मविश्वासाने उभे राहत आहेत.\nमी हा प्रकल्प स्थिरावण्यासाठी आर्थिक बाजू सक्षम करण्याच्या दृष्टीने गेली दहा वर्षे सातत्याने कार्यरत आहे. माझ्या मित्र परिवारातील व जाणत्या नातेसंबंधातील व्यक्तींनी या कामाचे महत्त्व लक्षात येऊन माझ्यासारखेच एका विद्यार्थ्याच्या शिक्षणाचे पालकत्व स्वीकारले आहे. त्यासाठी पालकत्व स्वीकारलेला प्रत्येकजण बारा ते पंधरा हजार रुपयांपर्यंत अर्थसाहाय्य करत आहे. हा विचार परदेशातल्या माझ्या मित्रपरिवाराने स्वखुशीने उचलून धरलेला आहे व त्यापोटी ते प्रत्येकी तीनशे डॉलर साहाय्य म्हणून देत असतात. माझी मुलगी (सोनाली केळकर) अमेरिकेतून दरवर्षी यासाठी मला साहाय्य करत आहे. माझ्या पत्नीने दिलेल्या सहकार्यामुळे नळदुर्गच्या मुलींना पुण्यात हक्काचे घर व माहेरवास मिळाला आहे.\nहे काम मी स्वत: सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून व माझी भावनिक गरज म्हणून करत आहे. मी याला समाजसेवा म्हणणार नाही. केवळ ‘स्वत:साठी जगलास तर मेलास व दुस-यांसाठी जगलास तरच जगलास’ या विचारापोटी हे काम माझ्या शक्तिमतीप्रमाणे करत आहे. आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेल्या समाजातील गरजू विद्यार्थी उच्च शिक्षणाच्या माध्यमातून स्वबळावर स्थिरावत आहेत, हे पाहण्याचे भाग्य मला निश्चितच मिळत आहे आणि म्हणूनच ‘LIFE IS WORTH LIVING’.\nदिनकर गांगल हे ‘थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली ‘म.टा.’ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना ‘फीचर रायटिंग’ या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला.\nगांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने ‘ग्रंथाली’ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील ��ाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी ‘ग्रंथाली’च्‍या ‘रुची’ मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत ‘ग्रंथाली’ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये ‘एस.टी. समाचार’चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल ‘ग्रंथाली’प्रमाणे ‘प्रभात चित्र मंडळा’चे संस्‍थापक सदस्‍य आहेत.\nसाहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि ‘स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड’ अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा ‘सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती’चा पुरस्‍कार, ‘मुंबई मराठी साहित्‍य संघ’ व ‘मराठा साहित्‍य परिषद’ यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल ‘यशवंतराव चव्‍हाण’ पुरस्‍कार लाभले आहेत.\nNext articleरेडिओ सिलोन ऐकतो कोण\nदिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन के��े आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.\nअण्णासाहेब किर्लोस्कर आणि संगीत शाकुंतल (Annasaheb Kirloskar And Sangeet Shakuntal)\nदिनकर गांगल हे ‘थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली ‘म.टा.’ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना ‘फीचर रायटिंग’ या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला.\nगांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने ‘ग्रंथाली’ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी ‘ग्रंथाली’च्‍या ‘रुची’ मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत ‘ग्रंथाली’ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये ‘एस.टी. समाचार’चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल ‘ग्रंथाली’प्रमाणे ‘प्रभात चित्र मंडळा’चे संस्‍थापक सदस्‍य आहेत.\nसाहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि ‘स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड’ अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा ‘सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती’चा पुरस्‍कार, ‘मुंबई मराठी साहित्‍य संघ’ व ‘मराठा साहित्‍य परिषद’ यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल ‘यशवंतराव चव्‍हाण’ पुरस्‍कार लाभल��� आहेत.\nकोकणचे इतिहाससंशोधक अण्णा शिरगावकर \nप्रभाकर कंदिलवाले – ओगले November 12, 2022\nजयंतराव टिळक – केसरीचे नवे रूप November 11, 2022\nगायीम्हशींसाठी माणसाची कृतघ्नता November 11, 2022\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://kolaj.in/published_article.php?v=Let-s-be-the-chowkidar-of-Idea-of-India-UK1155006", "date_download": "2022-11-30T23:04:49Z", "digest": "sha1:H2PMNVGHRLLRZHZ6ZLGCVAPQRV4IV6SH", "length": 35534, "nlines": 155, "source_domain": "kolaj.in", "title": "चला, आयडिया ऑफ इंडियाचे चौकीदार होऊया!| Kolaj", "raw_content": "\nचला, आयडिया ऑफ इंडियाचे चौकीदार होऊया\nवाचन वेळ : ७ मिनिटं\nमोदी सरकार १.० च्या काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्यांच्या गळचेपीचा मुद्दा वेळोवेळी ऐरणीवर आला. विवेकवाद्यांच्या हत्या, मॉब लिंचिंग या साऱ्या प्रकरणात सरकारने चुप्पी साधल्याने साहित्यिक, कलावंतांनी पुरस्कार आंदोलन केलं. आता मोदी सरकार २.० च्या काळात आयडिया ऑफ इंडियाचे चौकीदार होण्याची गरज आहे, हा मुद्दा अधोरेखित करणारा हा लेख.\nनिवडणुका संपल्या. मोदी सरकार पुन्हा निवडून आलं. पण लढाई संपलेली नाही. २०१४ मधे भारताच्या राजकीय प्रक्रियेशी विसंगत आणि संवैधानिक नैतिकतेच्या विरोधी सरकार बहुमतासह सत्तेत आलं. आणि अवघ्या काही वर्षांत विवेकवाद्यांच्या हत्या, अल्पसंख्यांक आणि दलित समुदायातल्या व्यक्तींच्या झुंडींनी केलेल्या हत्या, स्वायत्त संस्थावरचे हल्ले, सार्वजनिक संस्थांचं अधःपतन, बेसुमार खासगीकरण, शैक्षणिक अभ्यासक्रमांमधे बदल, नोट���ंदी, जीएसटी अशा अनेक बाबींनी खडतर आव्हान निर्माण झालंय.\nमोदी-शहांची पोलादी पकड असलेल्या या कालखंडात सत्यासाठी सत्तेच्या विरोधात उभं राहणं हे कमालीचं धाडसाचं काम होतं. १९५२ च्या लोकसभा निवडणुकांनी भारतात लोकशाही निर्माण होऊ शकते काय, या प्रश्नाचं सकारात्मक उत्तर दिलं. २०१९ च्या निकालाने लोकशाहीच्या अस्तित्वावरच गंभीर पेच उभे केलेत. म्हणूनच या काळात मोदी सरकारच्या विचार, धोरण आणि कृतींना ठोस विरोध करणं याची तुलना कदाचित स्वातंत्र्यलढा, आणीबाणीविरोधी लढ्यातल्या सहभागाशी करता येऊ शकेल.\nया अघोषित आणीबाणीच्या काळात अनेकजण निर्भीडपणे सत्तेविरोधात उभे राहिले. आणि त्यांनी इतरांनाही लढण्याची प्रेरणा दिली. त्यातल्या काहीजणांचा उल्लेख या लेखात आहे. या सर्वांप्रती कृतज्ञ राहून, सोबत राहून लढा मोठा करणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. या व्यक्ती एकेकट्या नाहीत. त्यांच्यासोबत आपण आहोत, हा विश्वास निर्माण करणंही गरजेचं.\nहेही वाचाः ट्रम्पतात्यांचा दोस्त नरेंद्र मोदींना शपथविधीच्या दुसऱ्याच दिवशी झटका\nभाषातज्ञ म्हणून परिचित असलेल्या गणेश देवी यांनी या काळात मोलाची भूमिका बजावली. दाभोलकर-पानसरे यांच्या हत्यांनंतर देवींच्या पुढाकाराने ‘दक्षिणायन’ ही सामाजिक, सांस्कृतिक चळवळ सुरु झाली. कलबुर्गींच्या हत्येनंतर सत्ताधीशांनी ज्या प्रकारचा प्रतिसाद दिला ते पाहून अनेक साहित्यिक, कलावंतांनी पुरस्कार परत केले.\nउदय प्रकाश, नयनतारा सहगल यांनी सुरू केलेल्या या चळवळीत सक्रिय सहभाग घेत देवींनी विरोधाचा आवाज बुलंद केला. गौरी लंकेश हत्येच्या तपासानंतर महाराष्ट्र, कर्नाटकमधल्या तब्बल ३५ साहित्यिक कलावंतांना पोलीस सुरक्षा देण्यात आली. यातले बहुतांश लोक दक्षिणायनशी संबंधित असल्याचं दिसतं.\nइलेक्ट्रॉनिक मिडीया सत्ताधाऱ्याचा पूर्णतः बटीक झालेला असताना रवीश कुमारांची पत्रकारिता हा या काळात आश्वासक किरण होता. एका बाजूला प्रचंड उन्मादी प्रपोगंडा सुरु असताना रवीश यांनी शांत, संयत प्रकारे प्राइम टाइम शोज केले. त्यातून मूलभूत प्रश्न समोर तर आलेच, पण त्यासह भारतीय मतदारवर्ग अधिक जागरुक आणि समंजस बनण्याची शक्यताही निर्माण झाली.\nएनडीटीवीवर एक दिवसाची बंदी आणण्याचा प्रयत्नही मोदी सरकारने केला. मात्र या दमनशाहीला न जुमानता संप���र्ण टीवी स्क्रीन काळी करत रवीश कुमार यांनी सर्जक शो केला. २०१७ पासून रवीश यांच्या शोमधे भाजप प्रवक्त्यांचं येणं बंद झालं. रवीश यांनी टिपिकल टॉकशो ऐवजी निरनिराळे प्रयोग करत भारतीय पत्रकारिता जिवंत ठेवली.\nन्या. लोया यांच्या संशयास्पद मृत्यूविषयीच्या खटल्याविषयी रवीश यांनी ४ शोज केले. राष्ट्रीय मिडियात याविषयी शो करणारे रवीश हे कदाचित एकमेव पत्रकार असतील. ‘फ्री वाईस’ या आपल्या पुस्तकातून रवीश यांनी आपल्याला भीतीतून बाहेर येत आपला सदसदविवेक जागृत ठेवण्याचं आवाहन केलं. एनडीटीवी या वृत्तसमूहाने रवीश यांना सहकार्य केलं, ही बाबही विशेष नोंद घेण्यासारखी आहे.\nराणा अय्युब यांनी वेषांतर करुन २००२ मधली गुजरात दंगल आणि त्यानंतरच्या एनकाउंटर्समधे सहभागी असणाऱ्या अनेकांच्या भेटी घेतल्या. त्यांच्यासोबत संवाद साधला. छुप्या कॅमेऱ्यांनी या संभाषणाचे विडीओ फुटेज तयार केलं. त्याचं शब्दांकन करत ‘गुजरात फाइल्स’ हे पुस्तक लिहिलं. ते स्वतः प्रकाशित केलं. अक्षरशः जीव पणाला लावून राणा यांनी केलेलं धाडस निव्वळ कौतुकास्पद आहे.\nया पुस्तकानंतर राणा अय्युब यांना ट्रोल केलं गेलं. धमक्या दिल्या गेल्या. राणा यांच्या जिवाला धोका आहे, त्यांचं संरक्षण करणं ही भारत सरकारची जबाबदारी असल्याचं पत्रक संयुक्त राष्ट्र संघटनेनं काढलं. यातूनच याचं गांभीर्य आपल्या लक्षात येईल. राणा यांच्या धाडसी कर्तृत्वाला सलाम करत ही लढाई अधिक व्यापक करणं आपलं कर्तव्य आहे.\nहेही वाचाः रवीश कुमारः नजर पैदा करणारा पत्रकार\nसोहराबुद्दीन एनकाउंटर खटल्याचे अधिपत्य करणाऱ्या न्या. ब्रजगोपाल लोया यांच्या संशयास्पद मृत्यूची स्टोरी निरंजन टकले यांनी केली. यासाठी द वीकसारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातकीर्त माध्यमसमूहातल्या आपल्या नोकरीचा राजीनामा त्यांनी दिला. द कॅरवान या मॅगेझिनने पत्रकारितेची प्रतिष्ठा राखत लोया प्रकरणाबाबत सुमारे २५ हून अधिक स्टोरीज प्रसिद्ध केल्या. या खटल्यानंतरच सुप्रीम कोर्टातल्या ४ न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेतली आणि भारतीय लोकशाही धोक्यात असल्याचं सूतोवाच केलं.\nभारतातल्या मेनस्ट्रीम मीडियाने याविषयी वार्तांकन करणं टाळलं. टकले यांची निंदानलस्ती करणं, धमक्या देणं आदी प्रकार त्यांच्याबाबतही घडले. टकले यांनी केवळ याच प्रकरणाबाबत नाही तर त्याधी सावरकर, बजरंग दल, नक्षलवाद, पाकिस्तानातले युद्धकैदी, कोपर्डी प्रकरण आदींबाबत केलेल्या स्टोरीज विशेष उल्लेखनीय आहेत. निरंजन टकले हे सत्याच्या वाटेवरचे करारी धाडसी वाटसरु आहेत. असा माणूस आपल्यासोबत असणं ही आपल्यासाठी भूषणावह बाब आहे.\n‘राम के नाम’, ‘जय भीम कॉम्रेड’, ‘वॉर ॲन्ड पीस’ अशा अत्यंत महत्त्वाच्या डॉक्युमेंट्रीजचे डायरेक्टर आनंद पटवर्धन यांनी समकाळाचा स्फोटक द्स्तावेज मांडणारी ‘विवेक’ ही डॉक्युमेंट्री आणली. युट्युबवर या डॉक्युमेंट्रीमधला भाग उपलब्ध करुन देऊन त्यांनी लोकांचा विवेक जागृत व्हावा, यासाठी मोलाचं योगदान दिलंय.\nविवेकवाद्यांच्या हत्या, रोहित वेमुलाची आत्महत्या, जेएनयु प्रकरण, उना आणि हिंदुत्ववादी संघटनांची कारस्थानं या सर्व गोष्टींबाबत डोळ्यात अंजन घालणारी ही डॉक्युमेंट्री ऐतिहासिक आहे, हे निश्चित. स्वतः पटवर्धन यांची प्रामाणिक तळमळ या डॉक्युमेंट्रीतून दिसून येते. एबीवीपी किंवा इतर हिंदुत्ववादी संघटनांसोबत थेट भिडण्याची त्यांची जिगर विशेष दखल घेण्याजोगी आहे.\nमनाची पाटी कोरी असलेल्या तरुण वर्गाची वैचारिक बैठक घडवण्यासाठी ही डॉक्युमेंट्री अतिशय उपयुक्त आहे. स्वतः पटवर्धन यांनीही राष्ट्रीय पुरस्कार परत करत कलाकारांनी पुरस्कार परत करावेत, म्हणून मोहीम चालवली.\nहेही वाचाः राजकारणातल्यापेक्षाही इतिहासातली चौकीदारी जास्त इंटरेस्टिंग\n९ फेब्रुवारी २०१६ ला दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठात तथाकथित देशद्रोही घोषणा दिल्यावरुन वाद निर्माण केला गेला. त्यातून कन्हैया कुमारचं नेतृत्व पुढे आलं. पटियाला कोर्टहाउससमोर कॅमेऱ्यासमोर त्याला मारहाण झाली. धमक्या, मारहाण यांना न जुमानता कन्हैया कुमारने देशभर संविधानाचा, लोकशाहीचा जागरच केला. त्याने घोषणा दिल्याचा कुठलाही पुरावा समोर आला नाही. उलटपक्षी खोटे विडीओ तयार केले गेल्याचं निदर्शनास आलं.\nअत्यंत सामान्य कुटुंबातून आलेल्या कन्हैयाने दाखवलेली राजकीय समज वाखाणण्याजोगी आहे. मोदी-शहा या जोडगोळीच्या विचारांचा धोका ओळखून कन्हैयाने वैचारिक लढा उभारण्याचा यशस्वी प्रयत्न केला. लोकसभा निवडणुकीत बेगुसरायमधून तो पडला असला तरी सर्वसामान्य भारतीयांची मनं त्याने जिंकली आहेत.\nरोहित वेमुला प्रकरण आणि गुजरातमधलं उना दलित अत��याचार प्रकरण या दोन्हींविरोधातल्या चळवळीतून जिग्नेशची चर्चा मीडियामधे होऊ लागली. लॉ ग्रॅज्युएट असलेल्या जिग्नेशने कॉलेजमधे असल्यापासूनट चळवळीत भाग घेतलेला आहे. कनिष्ठ समजल्या जाणाऱ्या जातीत जन्माला आल्यामुळे त्याने स्वतः भेदभावपूर्वक वर्तणुकीचा अनुभव घेतलाय. या अनुभवांमधून त्याची वैचारिक बैठक पक्की झाली असावी, असं दिसतं.\nमेलेल्या गुराढोरांच्या कातडीचे काम करणं सोडून कनिष्ठ जातींनी आपला विकास करावा, यासाठी तो प्रयत्नशील राहिलाय. दलित राजकारणाला अस्मितेत अडकवण्याचा प्रयत्न होत असताना जिग्नेशसारखा तरुण ‘मन की बात’ नाही तर ‘मुद्दे की बात’ करतो, हे अधिक महत्त्वाचं. बाबासाहेबांचे पुतळे आणि बुध्दाची नावं देण्यापलीकडे भौतिक प्रश्नांविषयी त्याला आस्था असल्याचं वारंवार दिसून आलं.\nगुजरात विधानसभेसाठी त्याने वडगावमधून निवडणूक लढवली. त्याला काँग्रेस, आप आणि स्वराज इंडियासह अनेकांनी पाठिंबा दिला. मोदींच्या गुजरातेत जिग्नेशने पहिल्याच निवडणुकीत विजय मिळवणं ही आश्वासक सुरवात आहे.\nहेही वाचाः डॉ. पायल तडवीः मेडिकल कॅम्पसमधल्या जातीव्यवस्थेचा बळी\nअवघ्या २३ वर्षांच्या ध्रुव राठीने युट्युब विडीओजच्या माध्यमातून मोदी सरकारची पोलखोल केली. २०११-१२ पासून राजकारणामधे रस घेऊ लागलेल्या ध्रुवला २०१४ मधे मोदी सरकार आल्याने भ्रष्टाचारास आळा बसेल, मोदी पर्यायी राजकारण उभं करतील, अशी आशा होती. मात्र मोदी सरकार भयंकर चुकीच्या दिशेने देशाला नेत असल्याचं बघून प्रचंड वैफल्यातून त्याने एक विडीओ युट्युबवर पोस्ट केला. पुढं तो प्रचंड व्हायरल झाला.\nअनेक समकालीन मुद्द्यांवर त्याचे विडीओज जनमत घडवण्यात महत्त्वाचे ठरले. भाजपने ध्रुव राठीचा आवाज बंद व्हावा म्हणून खोटी पोलिस तक्रार केली. त्याचं फेसबुक पेज बंद पाडण्याचा प्रयत्न केला. पण त्यातून ध्रुवची लोकप्रियता वाढतच गेली. कोट्यवधी रुपये जाहिरातींवर खर्च करणाऱ्या भाजपच्या फेसबुक पेजेसहून ध्रुवला अधिक पसंती मिळत गेली.\n२०१२-१३ पासून भाजप आयटी सेल प्रचंड प्रमाणात फेकन्यूज पसरवून जनमत तयार करतंय. ट्रोल करणारी एक मोठी सेनाच यांनी निर्माण केली असल्याचं ‘आय एम अ ट्रोल’ या स्वाती चतुर्वेदींच्या पुस्तकातून समोर आलं. जेएनयु प्रकरण, अमेरिकेतली राष्ट्राध्यक्ष निवडणूक, ब्रेक्झिट ���दी बाबींनंतर फेकन्यूजचा रोल सर्वांच्या ध्यानी येऊ लागला. अशा वेळी प्रतीक सिन्हा यांनी पोस्टस, मेसेजेस, बातम्या यांची पडताळणी करण्यासाठी Alt News नावाची वेबसाईट सुरु केली.\nयातून भाजपची फेक न्यूज फॅक्टरी सर्वांसमोर आली. विरोधी पक्षांनी फेक न्यूज पसरवण्याचे केलेले प्रयत्नही प्रतीक यांनी उघडकीस आणले. निव्वळ फॅक्ट समोर आणण्याचं हे कामही मोठं जिकिरीचं होतं. अगदी आताच्या या निवडणुकीच्या काळात २०० हून अधिक ट्रेंडिंग न्यूजचा पर्दाफाश सिन्हा यांनी केला. यातल्या बहुतांश बातम्या भाजप आणि कंपनीने पेरल्या असल्याचं समोर आलं.\nहेही वाचाः गांधी घराण्याशिवाय काँग्रेसचं चांगभलं होईल\n२०१४ मधे काँग्रेसला अवघ्या ४४ जागांवर समाधान मानावं लागलं. त्यानंतर राहुल गांधींना प्रचंड प्रमाणात ट्रोल करणं सुरु झालं. राहुल गांधी जणू पप्पू आहे, अशी निर्भत्सना केली गेली. २०१७च्या अखेरीपर्यंत राहुल गांधी यांनी काही बोलताच त्यांना पूर्णपणे बदनाम करण्याचं षड्यंत्र यशस्वी होत होते. घराण्याच्या वारशाचं ओझं, पक्षांतर्गत आव्हानं आणि विरोधी पक्षाकडून होत असलेली निंदानालस्ती या साऱ्याला तोंड देत राहुल यांनी ज्या तडफेने भाजप-आरएसएसला उत्तर दिली त्यातून खूप काही शिकण्यासारखं आहे.\nभाजपच्या विखाराला विखाराने, द्वेषाने उत्तर न देता, प्रेमाची भाषा सांगत राहुल गांधींचा खऱ्या अर्थाने उदय झाला. संसदेत मोदींना मिठी मारुन राहुल यांनी लोकांची मनं जिंकली. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढमधे काँग्रेसने विजय मिळवला आणि यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही राहुल यांनी शांत, संयत भाषेत प्रचाराचं नॅरेटिव आपल्या काबूत ठेवलं.\nविरोधकांच्या प्रवृत्तीला आपला विरोध आहे, व्यक्तिगत त्यांना नाही, हे पुन्हा आपल्या उक्ती-कृतीतून दाखवून दिलं. या लोकसभा निवडणुकीत काँग्रेससचा दारुण पराभव झाला असला तरी भारताची ‘आयडिया ऑफ इंडिया’ वाचवण्यासाठी राहुल गांधींनी उचललेली पावलं आश्वासक आहेत.\nभारताच्या आत्म्यावरच घाव घातला जात असताना ज्यांनी आयडिया ऑफ इंडिया वाचवण्यासाठी प्रयत्न केले त्यातली ही काही उदाहरणं आहेत. कलाकार, साहित्यिकांपासून ते सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत अनेकजण या लढ्यात सामील आहेत. हे धर्मनिरपेक्ष, बहुसांस्कृतिक लोकशाही सांगणाऱ्या ‘आयडिया ऑफ इंडिया’चे खरेखुरे ��ौकीदार आहेत. हा लढा अधिक व्यापक करण्यासाठीची प्रेरणास्थानंही.\nमोदी सरकार अधिक संख्याबळासह पुन्हा निवडून आलं. तरीही हा देश प्रेमाच्या अधिष्ठानावर उभा आहे आणि असेल, याचा रिमाइंडर आपण सर्वांनी लावायलाच हवा. आणि त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठाही करायला हवी.\nभावा बहिणींनो, चौकीदार चोर नसूही शकतो\nदोस्तांनो, आज सायकल डे, मग पुन्हा एकदा सायकल चालवूया\nकुणाच्या खिजगणतीतही नसणाऱ्या बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेला कसं हरवलं\n(लेखक हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात टीचिंग असोसिएट म्हणून कार्यरत आहेत.)\nशिवरायांचा पराक्रम, माफीवीरांची फलटण\nशिवरायांचा पराक्रम, माफीवीरांची फलटण\nलिपी ऐसी ही प्रभावी, माझ्या भाषेचे वाहन\nलिपी ऐसी ही प्रभावी, माझ्या भाषेचे वाहन\nकामाख्यातली योनीपूजा आणि सत्तेचं गणित\nकामाख्यातली योनीपूजा आणि सत्तेचं गणित\nकॉप २७ : फंड उभारून निसर्गाचा 'लॉस अँड डॅमेज' थांबेल\nकॉप २७ : फंड उभारून निसर्गाचा 'लॉस अँड डॅमेज' थांबेल\nमीडिया, शेतकरी आणि भारत जोडो यात्रा - १\nमीडिया, शेतकरी आणि भारत जोडो यात्रा - १\nगुजरातचे निकाल इतके महत्त्वाचे का ठरतायत\nगुजरातचे निकाल इतके महत्त्वाचे का ठरतायत\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरचं 'नाटक' थांबायला हवं\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरचं 'नाटक' थांबायला हवं\nगोवर भारतात पुन्हा का परततोय\nगोवर भारतात पुन्हा का परततोय\nहिंसेला नकार देणारं विल स्मिथचं माफीपत्र नेमकं काय सांगतं\nहिंसेला नकार देणारं विल स्मिथचं माफीपत्र नेमकं काय सांगतं\nपक्षांतराने नेमका तोटा लोकशाहीचा की पक्षांचा\nपक्षांतराने नेमका तोटा लोकशाहीचा की पक्षांचा\nआपला आपला अंदाजः महाराष्ट्रात कोण जिंकणार किती जागा\nआपला आपला अंदाजः महाराष्ट्रात कोण जिंकणार किती जागा\nनसीरुद्दीन शाह असं का बोलले असतील\nनसीरुद्दीन शाह असं का बोलले असतील\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक ���लित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A5%A7%E0%A5%AA_%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B6%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87", "date_download": "2022-12-01T00:58:31Z", "digest": "sha1:VYBMJEY4CTB6BVCLXJSH5O5B4PWRT6PB", "length": 5867, "nlines": 167, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.च्या १४ व्या शतकातील वर्षे - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nवर्ग:इ.स.च्या १४ व्या शतकातील वर्षे\nहा इ.स.च्या १४ व्या शतकातील इ.स.च्या सर्व वर्षांचा वर्ग आहे.\n\"इ.स.च्या १४ व्या शतकातील वर्षे\" वर्गातील लेख\nएकूण १०० पैकी खालील १०० पाने या वर्गात आहेत.\nइ.स.चे १४ वे शतक\nया पानातील शेवटचा बदल ६ नोव्हेंबर २००७ रोजी ११:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B0_%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2022-11-30T23:29:32Z", "digest": "sha1:2X33KHAI3HUCSR6FMB23QJKE3IYF6AZU", "length": 23579, "nlines": 163, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सोनगिर किल्ला - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nविकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.\nउपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा].\nलेख शीर्षकात वर्णनात्मकता टाळा, लेखन दोन परिच्छेदांपेक्षा कमी असेल तर दुसऱ्या आधीपासूनच्या लेखात विलीन करणे शक्य आहे का तपासा.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य व���भाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nसुर्वणगिरी किल्ल्याचा कसाबसा तग धरुन उभा असलेला एकमेव दरवाजा\nचढाईची श्रेणी अत्यंत सोपी\nजवळचे गाव शहादा,शिरपूर,धोंधाई,सोनगिर गाव\nसोनगिर किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.जे मुघल सुभेदार अहमद फारुकी याने अपल्या शासन काळात निर्मित दुसरा सर्वात किल्ला आहे, अहमद फारुकी ने सम्राट अकबराच्या काळात ' खान्देशाला ' मोठ्या प्रमाणात विकसित केले, सोनगीर अर्थात सुर्वणगिरी किल्ला हा धुळे जिल्ह्यामध्ये आहे.\nमध्ययुगीन काळात महत्त्व पावलेला सुर्वणगिरी किल्ला धुळ्याच्या उत्तरेला २० कि.मी. अंतरावर आहे. धुळे शहर हे खानदेशामध्ये असून ते मुंबई ते आग्रा तसेच नागपूर ते सूरत या महामार्गावर वसलेले आहे. धुळ्यामधून जाणारा आग्रा महामार्ग हा महामार्ग क्रमांक ३ म्हणून ओळखला जातो. या महामार्गावर सोनगीर गावालगतच सुर्वणगिरीचा किल्ला आहे. सुर्वणगिरी किल्ल्याचा माथा समुद्रसपाटीपासून ३०४ मीटर उंचीवर आहे.\nसुर्वणगिरी किल्ल्याला जाण्यासाठी धुळे येथून एस.टी. बसेस मिळतात. धुळे-शिरपूर, धुळे- नरडाणा अशा जाणाऱ्या बसेस येथे थांबतात. सोनगीर येथून नंदुरबारकडेही एक रस्ता जातो. एस.टी.ने या फाट्यावर उतरून एक कि.मी. चालत सोनगीर गाठता येतो.\nसोनगीर गावात विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आहे.या मंदिराच्या दारामध्ये एक मोडकी तोफ बेवारस पडलेली होती ती सोनगीर पोलीस स्टेशन समोर स्थापित करण्यात आली आहे. मंदिराच्या बाजूलाच तीस फूट उंचीचा बालाजीचा लाकडी नक्षीकाम असलेला रथ ठेवलेला आहे. या रथापासूनच किल्याकडे जाण्याचा रस्ता आहे.\nकिल्ल्याच्या पूर्व पायथ्याला घरांची लांबलचक रांग आहे. घरांच्या रांगांमध्ये बोळ आहेत. बोळातून घरांच्या मागच्या बाजूपर्यंत किल्ल्याचा पूर्वउतार पोहोचलेला आहे. हा परिसर अतिशय अस्वच्छ आहे. आठ-दहा मीटर चढल्यावर किल्ल्याच्या डावीकडे जाणारी मळलेली वाट लागते. या वाटेच्या टोकावर सुर्वणगिरी किल्ल्याचा कसाबसा तग धरून उभा असलेला एकमेव दरवाजा दिसतो. पायथ्यापासून या दरवाजापर्यंत पोहोचण्यासाठी १५ मिनिटांचा अवधी पुरेसा आहे. दरवाजावर सध्या कसलेच नक्षीकाम किंवा शिल्पांकन नाही. येथे पूर्वी एक शिलालेख लावलेला होता असा उल्लेख आहे. या शिलालेखाचा दगड प्रवेशद्वारावरून खाली निखळून पडला. २७ इंच लांब आणि ९ इंच रुंद असलेला या शिलालेखाचा दगड येथून उचलून धुळे येथील राजवाडे संशोधन मंडळात नेऊन ठेवलेला आहे. त्यावर संस्कृत भाषेतील ओळी कोरलेल्या आहेत. दरवाजातून आत शिरल्यावर माथ्यावर जाणाऱ्या कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. पायऱ्यांच्या सुरुवातीलाच दरवाजाला लागून एक कबर आहे. कबरीपासून पंधरा-वीस पायऱ्या चढून वर गेल्यावर गडमाथा लागतो. हा माथा समुद्रसपाटीपासून ३०४ मीटर उंचीवर आहे. पायथ्यापासून २० मिनिटांमध्ये माथा गाठता येतो.\nसुर्वणगिरीचा किल्ला रुंदीला कमी असून तो लांबीने जास्त आहे. माथ्यावरील पठारावर आज उल्लेखनीय एकही वास्तू नाही. इ.स. १८५४ साली इंग्रजांनी या किल्ल्याची पहाणी केली होती. त्यावेळी गडावर थोड्या वास्तू असल्याची नोंद त्यांनी केलेली आहे. सुर्वणगिरीचा माथा दक्षिणोत्तर पसरलेला आहे. याची तटबंदी रचीव दगडाची आहे. ती तटबंदीही मधून मधून खाली ढासळलेली आहे. उत्तरेकडील तटबंदीवर असलेल्या बुरुजांचे तुरळक अवशेष पहायला मिळतात. जमिनीखाली हौदासारखी वास्तू बांधून त्यामध्ये तेल व तूप साठवीत असल्याचे दिसते. या जागांना तेल टाके, तूप टाके असे म्हणतात. गडावर पाण्याची सोय व्हावी म्हणून एक मोठे पण खोल असे टाके खडकात कोरलेले आहे. पाणी पाझरू नये म्हणून ते चारही बाजूने गिलावा देऊन सुरक्षित केलेले आहे. या टाके-वजा विहिरीतून खाली गावातही पाणी पुरवठा होत असे. या विहिरीतून पाणी काढण्यासाठी अंबाडीच्या दोरासाठी साडेतीन रुपये खर्च झाल्याची १८०६-०७ मधील एक नोंद जमाखर्चात आहे. या विहिरीला सासू-सुनेची विहीर म्हणतात.\nया किल्ल्यात आजही गुप्तधन असल्याची चर्चा गावात केली जाते. शत्रूचा हल्ला झाल्यास पळून जाता यावे यासाठी या किल्ल्यात एक गुप्त भुयार तयार करण्यात आले होते. हे भुयार जवळ जवळ १७ कि.मी. लांब आहे.\nअतिशय मोक्याच्या जागी असलेला सुर्वणगिरी किल्ला नेमका कोणी बांधला याची इतिहासात नोंद नाही. १२व्या शतकात येथे यादवांचे राज्य असल्याने त्या राजांपैकी उग्रसेन नावाच्या राजाने हा किल्ला बांधला असावा. हा किल्ला महत्त्वाच्या आणि मोक्याच्या जागी असल्यामुळे फारुखी सुलतानांनी हा इ.स. १३७० मध्ये हिंदू सरदाराकडून जिंकून त्यावर आपली पकड कायम ठेवली. पुढे मोगल बादशहा अकबराने आपली सत्ता खानदेशात प्रस्थापित केल्यावर सुर���वणगिरी त्यांच्या ताब्यात गेला. औरंगजेबानंतर हा किल्ला पेशव्यांच्या ताब्यात आला. इ.स. १८१८ मध्ये तो ब्रिटिशांनी जिंकून घेतला.\nकिल्ले नरनाळा • बाळापूर किल्ला • अकोला किल्ला\nगाविलगड • आमनेरचा किल्ला\nहरिश्चंद्रगड • रतनगड • कुंजरगड • कलाडगड • बहादूरगड • भुईकोट किल्ला, अहमदनगर • अलंग • कुलंग • पट्टागड • मदनगड • बितनगड किल्ला • पाबरगड • कोथळ्याचा भैरवगड\nपन्हाळा • भूदरगड• विशाळगड• अजिंक्य पारगड• गंधर्वगड\nलळिंग • सोनगिर • थाळनेर • भामेर • रायकोट\nअंकाई • अंजनेरी • अचला • अहिवंत • इंद्राई • औंढ • कण्हेरगड • कावनई • त्रिंगलवाडी • धोडप • न्हावीगड • मांगी - तुंगी • मुल्हेर •मोरागड • राजधेर • सप्तशृंगी • साल्हेर • हरगड • हातगड• कांचनगड • मालेगावचा किल्ला\nअर्नाळा • अशेरीगड • आजोबागड • इरशाळगड • काळदुर्ग • कोहोजगड • गोरखगड • चंदेरी • ताहुली • मलंगगड • माहुलीगड • वसईचा किल्ला • शिरगावचा किल्ला• सिध्दगड • दौलतमंगळ • किल्ले दुर्गाडी • गंभीरगड\nकिल्ले पुरंदर • कोरीगड - कोराईगड • चावंड • जीवधन • तिकोना • तुंग • तोरणा • दुर्ग - ढाकोबा • मल्हारगड • राजगड • राजमाची • रायरेश्वर • लोहगड • विसापूर • शिवनेरी • सिंहगड • हडसर• रायरीचा किल्ला • चाकणचा किल्ला‎ • भोरगिरी• सिंदोळा किल्ला\nअंबागड • पवनीचा किल्ला•सानगडीचा किल्ला\nअंजनवेल • आंबोलगड • महिपतगड • रत्नदुर्ग • रसाळगड • सुमारगड • सुवर्णदुर्ग • किल्ले पूर्णगड• कनकदुर्ग• गोवागड\nअलिबाग - हिराकोट • अवचितगड • कर्नाळा • कुर्डूगड - विश्रामगड • कोतळीगड • कोर्लई • खांदेरी किल्ला • उंदेरी किल्ला • घनगड • चांभारगड • जंजिरा • तळगड • पेठ • पेब • प्रबळगड - मुरंजन • बहिरी - गडदचा बहिरी • बिरवाडी • भीमाशंकर • माणिकगड • मुरुड जंजिरा • रायगड (किल्ला) • लिंगाणा • सरसगड • सुधागड• सांकशीचा किल्ला • कासा उर्फ पद्मदुर्ग • घोसाळगड उर्फ वीरगड\nअजिंक्यतारा • कमळगड • कल्याणगड • केंजळगड • चंदन - वंदन • पांडवगड • प्रतापगड • भैरवगड • महिमानगड • रोहीडा • वर्धनगड • वसंतगड • वारुगड • वासोटा • वैराटगड • सज्जनगड • संतोषगड• गुणवंतगड• दातेगड• प्रचितगड• भूषणगड • रायरेश्र्वर\nबहिरगड • बाणूरगड• मच्छिंद्रगड• विलासगड• बहादूरवाडी\nविजयदुर्ग • आसवगड • सिंधुदुर्ग • भरतगड • राजकोट आणि सर्जेकोट\nसिताबर्डीचा किल्ला • नगरधन•गोंड राजाचा किल्ला •उम���ेडचा किल्ला•आमनेरचा किल्ला•भिवगड\nअंमळनेरचा किल्ला • पारोळयाचा किल्ला• बहादरपूर किल्ला\nविजयदुर्ग • सिंधुदुर्ग•अलिबाग - हिराकोट •कोर्लई•खांदेरी किल्ला•उंदेरी किल्ला•जंजिरा•मुरुड जंजिरा•कासा उर्फ पद्मदुर्ग•अंजनवेल•रत्नदुर्ग•सुवर्णदुर्ग•अर्नाळा•वसईचा किल्ला•किल्ले दुर्गाडी\nया पानातील शेवटचा बदल ५ जून २०२२ रोजी १४:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/tdb_templates/footer-template-default-pro", "date_download": "2022-12-01T00:47:35Z", "digest": "sha1:VJONJBO3K56YVIRPTLCL5SAUUDATIWR3", "length": 12294, "nlines": 255, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "Footer Template – Default PRO | India Dastak News Tv", "raw_content": "\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nप्रितम गग्गुरी(उपसंपादक) आष्टी:- दिनांक २८ नोव्हेंबर रोजी श्री छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्था आष्टी तर्फे आयोजित द्वितीय विदर्भ स्तरीय आमंत्रित कराटे स्पर्धा आष्टी येथे आयोजित...\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना आवाहन…\nनागपूर -भारतीय संविधानाला अभिप्रेत लोकशाही गणराज्य घडविण्यासाठी देशातील शेवटच्या वंचित समूहापर्यंत पोहोचून त्यांच्या वेदनेशी आपुलकीचे व माणुसकीचे नाते जोडावे लागेल. तेव्हा कुठे वंचित, शोषित,...\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद – अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी…\nसावली: गेल्या अनेक वर्षापासून गायरान जागेवर पिढ्यानपिढ्या पक्की घरे बांधून वास्तव्यास असलेल्या तसेच महसूल जमिनिवर अतिक्रमणं धारकांना अतिक्रमणं हटविण्याबाबत शासनाकडून नोटीस बजावण्यात आल्या. यामुळें...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nप्रितम गग्गुरी(उपसंपादक) आष्टी:- दिनांक २८ नोव्हेंबर रोजी श्री छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्था आष्टी तर्फे आयोजित ��्वितीय विदर्भ स्तरीय आमंत्रित कराटे स्पर्धा आष्टी येथे आयोजित...\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना आवाहन…\nनागपूर -भारतीय संविधानाला अभिप्रेत लोकशाही गणराज्य घडविण्यासाठी देशातील शेवटच्या वंचित समूहापर्यंत पोहोचून त्यांच्या वेदनेशी आपुलकीचे व माणुसकीचे नाते जोडावे लागेल. तेव्हा कुठे वंचित, शोषित,...\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद – अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी…\nसावली: गेल्या अनेक वर्षापासून गायरान जागेवर पिढ्यानपिढ्या पक्की घरे बांधून वास्तव्यास असलेल्या तसेच महसूल जमिनिवर अतिक्रमणं धारकांना अतिक्रमणं हटविण्याबाबत शासनाकडून नोटीस बजावण्यात आल्या. यामुळें...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना...\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद...\nमैत्रिणी सोबत जंगलात जाणं बेतले जीवावर; वाघाचा हल्ल्यात तरुण ठार\nब्रेकिंग न्यूज: आष्टी पुलावरून ट्रक उलटला; दोन ठार,एक जखमी…\nअखेर येनापूरच्या ‘त्या’युवकांविरुद्ध ऍट्रासिटी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल.. दिक्षा...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना आवाहन…\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद – अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी…\nसिद्धार्थ पंच मंडळ, चंद्रपूर तर्फे भोजनदान..\nबार्टी प्रादेशिक कार्यालयात मदत केंद्र सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2014/06/15/%e0%a4%89%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%9a-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0/", "date_download": "2022-12-01T00:05:50Z", "digest": "sha1:DXB54VQTDLDP5BZWN4QIDPLJLUTEKWXS", "length": 9657, "nlines": 73, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात नाविन्य स्वीकारणे आवश्यक - राष्ट्रपती - Majha Paper", "raw_content": "\nउच्च शिक्ष���ाच्या क्षेत्रात नाविन्य स्वीकारणे आवश्यक – राष्ट्रपती\nपुणे – देशातील उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात नाविन्याचा जास्तीत वापर करण्यात यायला हवा. त्याशिवाय देशातील उच्च शिक्षणाची गुणवत्ता आंतरराष्ट्रीय स्तरावर टिकणार नाही, असे प्रतिपादन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी येथे केले.केंद्रीय मनुष्यबळ विकास विभागाच्या अखत्यारितील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च संस्थेच्या नव्या वास्तूचे अनावरण, संस्थेचा तिसरा पदवीदान समारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राज्यपाल के. शंकरनारायणन, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी, आयसरचे संचालक के. गणेश, गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष टी.व्ही. रामकृष्णन आदी उपस्थित होते.\nराष्ट्रपती प्रणव मुखर्जी म्हणाले, भारताला संशोधनांची अतिशय प्राचीन अशी परंपरा आहे. नालंदा, तक्षशीला अशी शहरे केवळ विज्ञान आणि संशोधनासाठी प्रसिद्ध होती. पण संशोधनाची ही परंपरा खंडित झाली. त्यामुळे विकास आणि प्रगतीत भारताची पिछेहाट झाली आहे. पण आता पुन्हा एकदा संशोधनावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. विज्ञानाच्या मुलभूत शाखांचा विकास व्हावा यासाठी देशातील विविध शहरांत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफिक एज्युकेशन अँड रिसर्चसारख्या संस्था स्थापन करण्यात आल्या आहेत.\nदेशात चांगल्या संस्था उभ्या करण्यात येत आहेत. उच्च दर्जाचे आणि अनुभवी शिक्षकही आहेत. पण आपल्या संस्था आंतरराष्ट्रीय स्तरावरील पहिल्या दोनशे नामवंत संस्थांत एकाही भारतीय संस्थेचा समावेश नाही, या परिस्थितीत बदल होण्याची आवश्यकता आहे, असे सांगून राष्ट्रपती म्हणाले, युवाशक्ती देशाचे बलस्थान आहे. या युवाशक्तीला उच्च दर्जाचे शिक्षण मिळण्यासाठी उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातील पायाभूत सुविधांचा विकास करण्यावर भर देण्यात येत आहे. संख्यात्मक आणि गुणात्मक अशा दोन्ही दिशांनी उच्च शिक्षणाचा विकास करण्याचा प्रयत्न सुरू आहे.\nमुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या देशातील नैसर्गिक साधनसंपत्ती फार मर्यादीत आहे. त्यामुळे आपण गुणवत्ता आणि कल्पनांच्या जोरावरच आर्थिक महासत्ता बनू शकतो. त्यासाठी चांगल्या उच्च शिक्षणाची गरज आहे. आयसर ही गरज भरून काढेल, असे सांगितले.\nआपल्या दे���ाची सध्याची अर्थव्यवस्था सेवा उद्योगावर आधारित आहे. ही अर्थव्यवस्था ज्ञानावर आधारित उद्योगावर बदलायची असल्यास त्यासाठी उच्च दर्जाच्या शैक्षणिक संस्थांची गरज आवश्यक आहे. देशातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्याकडेही लक्ष दिले जाणार असल्याचे केंद्रीय मनुष्य बळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी सांगितले.यावेळी राष्ट्रपती मुखर्जी यांच्या हस्ते आकाश गुरू यांस सुवर्णपदकांने गौरविण्यात आले. त्याचबरोबर इतर विद्यार्थ्यांनाही पदवी प्रदान करण्यात आल्या.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/maharashtra/1259/", "date_download": "2022-12-01T00:34:15Z", "digest": "sha1:6IDQQTHLGVZNG35PK3K3AD4EOUZWQH5L", "length": 8007, "nlines": 102, "source_domain": "mnews.esy.es", "title": "तीन मेट्रोमार्गांसाठी दुमजली 'जंबो' कारडेपो | Maharashtra News", "raw_content": "\nHome Maharashtra तीन मेट्रोमार्गांसाठी दुमजली 'जंबो' कारडेपो\nतीन मेट्रोमार्गांसाठी दुमजली 'जंबो' कारडेपो\nम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई\nमेट्रो-३ मार्गासाठी आरे कॉलनीतील वृक्षांची कत्तल करून कारडेपो उभारण्याबाबतचा वाद कायम असताना एमएमआरडीए आपल्या तीन मेट्रो मार्गांसाठी मिळून एकच विशाल व दुमजली कारडेपो चेंबूरच्या मंडाळे येथे उभारत आहे. तब्बल ३१ हेक्टर जागेवर हा कारडेपो उभारला जात असून, त्यास ‘स्टेट ऑफ द आर्ट कारडेपो’ असे संबोधले जात आहे.\nदहिसर ते डी. एन. नगर, डी. एन. नगर ते मंडाळे व दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व असे तीन मेट्रो मार्ग एमएमआरडीए उभारत असून, या मार्गांसाठीची बांधकामेही सुरू झाली आहेत. पश्चिम उपनगर, पूर्व उपनगर व हार्बर मार्ग असे तीन विभाग या मेट्रो मार्गांनी जोडले जाणार आहेत. त्यामुळे तिन्ही विभागातील दळणवळण अधिक जलद होणार आहे. मंडाळेच्या पुढे हे मार्ग भविष्यात नवी मुंबई मेट्रोला��ी जोडले जाणार आहेत. त्यामुळे मुंबई व नवी मुंबईतील अंतर अधिक कमी होऊन प्रवास जलद होईल.\nतिन्ही मेट्रो मार्गांसाठी एकच कारडेपो असेल. आठ डब्यांच्या ७१ गाड्या ‘पार्क’ करण्याची सुविधा डेपोत उपलब्ध असेल. म्हणजे तब्बल ५७६ डबे येथे सामावू शकतात. गाड्यांची दैनंदिन देखभाल तसेच दुरुस्तीसाठी नऊ अद्ययावत वर्कशॉप असतील. या वर्कशॉपमध्ये आठ व सहा डब्यांच्या गाड्या उभ्या राहू शकतात. गाड्या धुतल्यानंतर दूषित पाण्यावर प्रक्रिया तसेच पाण्याचा पुनर्वापर करण्याचा प्रकल्पही या डेपोत असेल. गाड्या धुण्यासाठी अद्ययावत यंत्रणा असेल. गाड्या उभ्या करण्यासाठी डेपो अंतर्गत तब्बल २७ किमीचा ट्रॅक असेल. हा कारडेपो दुमजली असेल.\nPrevious articleरेल्वेत नाश्त्यामध्ये बुरशी आलेले ब्रेड-बटर\nNext articleनाना पाटेकर म्हणजे दुसरा आसाराम बापू: तनुश्री\nUdyanraje Bhosale may leave BJP, मी कोश्यारींच्या विरोधात बोलतोय, भाजपश्रेष्ठींनी माझ्यावर कारवाई करुन दाखवावीच: उदयनराजे भोसले – if bjp not taking action against bhagat...\nIND vs SA 3rd T20 Live Score : सलग तिसऱ्या सामन्यात रिषभ पंतने टॉस गमावला\nगांगुलीने ICCचे अध्यक्ष व्हावे; 'या' पाक क्रिकेपटूची इच्छा\nदापोलीत कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, अंगावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदाराचं टी-शर्ट\n फक्त ७,४९९ रुपये सुरुवाती किंमतीत मिळतायत शानदार LED...\nWhatsapp मध्ये जबरदस्त फीचर, स्कॅन करताच सेव्ह होणार नंबर\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/ahmednagar/news/citizens-sang-the-national-anthem-simultaneously-at-75-places-in-the-city-130198358.html", "date_download": "2022-12-01T00:52:26Z", "digest": "sha1:JVSFEMBNATAXGQNGYFMTQG3BJQYJTLN5", "length": 5084, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "नगरमध्ये एकाच वेळी ७५ ठिकाणी नागरिकांनी गायले सामुहिक राष्ट्रगीत | Citizens sang the National Anthem simultaneously at 75 places in the city| marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसमूह राष्ट्रगीत गायन:नगरमध्ये एकाच वेळी ७५ ठिकाणी नागरिकांनी गायले सामुहिक राष्ट्रगीत\nस्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त “महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या” निर्णयानुसार बुधवारी शहरातील गांधी मैदान येथे सम��ह राष्ट्रगीत गायन पार पडले. यात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ७५ ठिकाणी सार्वजनिक भोंग्याद्वारे एकाच वेळी सामूहिक राष्ट्रगीत गायन प्रसारित करण्यात आले.राष्ट्रगीत गायनासाठी सकाळपासूनच गांधी मैदान परिसरात नागरिक गर्दी करताना दिसून आले. यात श्री मार्कंडेय विद्यालय व प्रगत विद्यालयातील शिक्षक व पालक यांनी सहभाग नोंदवला. सर्व ७५ ठिकाणी सार्वजनिक भोंग्याद्वारे एकाच वेळी प्रसारण झाले. नागरीकांनी जागेवर उभे राहून राष्ट्रगीत म्हणून या अभियानात सहभाग घेतला.\nउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री सुधीर मुनगंटीवार, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या आवाहनानुसार भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी सामूहिक राष्ट्रगीत गायनाचे आयोजन केले. भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य भानुदास बेरड, भाजपचे शहराध्यक्ष भैया गंधे, ज्येष्ठ नेते अभय आगरकर, प्रगत महाविद्यालयाचे प्राचार्य सुनील पंडित, श्री मार्कंडे विद्यालयाचे उपप्राचार्य पांडुरंग गोणे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे ,सचिन पारखी,किशोर बोरा, वसंत लोढा, अजय चितळे, प्रशांत मुथा, गोपाल वर्मा, बंटी डापसे, गौतम कराळे, विलास नंदी, गौतम कुलकर्णी, महावीर कांकरिया शशिकांत देशमुख आदी नागरिकांनी अभियान यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/jalgaon/bhusawal/news/bargain-rates-in-railway-land-acquisition-130254350.html", "date_download": "2022-12-01T00:24:32Z", "digest": "sha1:DSZSFVBKGGJHMCXYYPGNA3WGWA5DIUH2", "length": 3578, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "रेल्वेमार्ग भूसंपादनात कवडीमोल दर | Bargain rates in railway land acquisition| marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनिवेदन:रेल्वेमार्ग भूसंपादनात कवडीमोल दर\nसाकेगाव-भुसावळ दरम्यान रेल्वेच्या चौथी लाइनसाठी भूसंपादन झाले. त्यात ज्या ठिकाणी ७५० रूपये प्रती स्क्वेअर फूट भाव आहे, तेथे फक्त ३४ रूपये इतका कवडीमोल भाव दिला आहे, अशी खंत साकेगाव येथे शेतकऱ्यांनी मंत्र्यांकडे निवेदनातून व्यक्त केली.\nशेतकऱ्यांना साडेतीन लाख रुपये एकरी भाव गृहीत धरून शासकीय अधिग्रहण नियमानुसार या भावाच्या पाच पट मोबदला मिळणे अपेक्षित आहे. यानुसार शेतकऱ्यांना एकरी १३ लाख रुपये दर मिळाला पाहिजे. मात्र उलटपक्षी याच क्षेत्रात वाघूर पाटचारीचा मोबदला केंद्र स��कार प्रकल्पा पेक्षा जास्त मिळाला आहे. त्यामुळे आता सुरू असलेली भूसंपादनाची प्रक्रिया संशयास्पद आहे. त्यासाठी पारित झालेला आदेश रद्द कराव, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, खासदार रक्षा खडसे यांना भूसंपादित शेतकऱ्यांनी निवेदन दिले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://iyemarathichiyenagari.com/tag/%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A5%E0%A4%BE/", "date_download": "2022-12-01T01:08:50Z", "digest": "sha1:Y25PF7324UHWKD47PNSI2XZNVJIYRS4O", "length": 11235, "nlines": 168, "source_domain": "iyemarathichiyenagari.com", "title": "यशोगाथा Archives - इये मराठीचिये नगरी", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी महाराज यांना संत तुकारामांनी पाठवलेले अभंग\nमराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nछत्रपती शिवाजी महाराजांचे पर्यावरणीय विचार\nमुक्त्यारी समारंभ अथवा श्रीमन्महाराज शाहू छत्रपती, सरकार करवीर यांचा राज्याधिकारस्वीकारोत्सव\nजाणून घ्या अत्यंत दुर्मिळ बॉम्बे किंवा एचएच रक्तगटाबद्दल…\nसंत ज्ञानेश्‍वरांची परंपरा पुढे नेणारे देवनाथ कोण होते \nहे झाड केवळ आढळते महाराष्ट्रात…\nViral Video : फळे काढणीचे सोपे अन् टाकावू बाटलीपासून केलेलं यंत्र…\nNeettu Talks : कार्बन लेसर फेसियल ट्रिटमेंट आहे तरी काय \nझाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या सासरच्या मुळगावाची अशीही ओळख\nअभ्यासक्रमांचे उपयुक्तता मूल्य वाढविण्यासाठी…\nसह्याद्रीच्या कोंदणात वसलेला रांगडा किल्ला…\nचिमणी नक्की काय बोलत असावी बरं….\nपालकचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढल्याचा दावा\nजाणून घ्या माणसाच्या जन्माची गोष्ट…\nसोनसरी, पंद अन् सह्याद्री…\nशाश्वत विकास संकल्पनेचा विचार गरजेचा\nविदर्भातील शेतीक्षेत्रात आढळतात ‘हे’ पक्षी\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nध्येयनिश्चितीसाठी यशोमार्ग दाखवणारे – अर्जुनाचे एकलव्यायन\nगारगोटी येथील लेखक, प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार यांचे अर्जुनाचे एकलव्यायन हे आत्मचरित्र वर्तमान पिढीला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी उर्जा मिळवून देणारे पुस्तक आहे. शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर...\nArjunArjun KumbharGargotiअर्जुनाचे एकलव्यायनगारगोटीडाॅ. अर्जुन कुंभारयशोगाथा\nमाझ्या शिक्षणाची पालवी फुलविणारे साहित्यिक : डॉ नागनाथ कोत्तापल्ले\nइचलकरंजी संस्कृती प्रतिष्ठानतर्फे कादंबरी पुरस्कार जाहीर\nथंडीत त्वचेची अशी घ्या काळजी…\nचला जाणूया नदीला अभियानाचा दुसरा टप्पा…\nसमाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे पुरस्कार जाहीर\nV. R. Gavhane on दोलायमानतेवर चिंतन हवे – डॉ. माधव चितळे\nराजू मरवे-बेळगाव on मलकापूर येथील प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालयात पर्यावरणपूरक दसरा साजरा\nअरूण झगडकर on झाडी शब्दसाधक शिक्षक पुरस्कार\nShashikant Shinde on शिक्षणाचे पसायदान: शैक्षिक यज्ञ \nस्वप्नातून बाहेर पडून वास्तवात राहायला शिकावे\nप्रश्न मुळापासून सोडवायला हवेत तरच ते सुटतात\nनिसर्गातील मुक्त आनंदच देतो मनाला उभारी\nसृष्टीतील सर्व जीवातील ब्रह्म जाणून व्हावे सर्वज्ञ\nमुक्त होणे म्हणजे तरी काय \nप्रेमाच्या पेटीनेच गाठता येतो मोक्षाचा तीर\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा (94)\nकाय चाललयं अवतीभवती (383)\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान (74)\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास (445)\nश्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/12807", "date_download": "2022-11-30T22:58:05Z", "digest": "sha1:BUUXVM6Y7Y3VWBX2JGVUSPIYWC765JIN", "length": 16502, "nlines": 272, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "अबब: काय सांगता? सावलीत तालुक्यातील त्या बकऱ्याची किंमत २५ लाख… | India Dastak News Tv", "raw_content": "\nHome चंद्रपूर सावली अबब: काय सांगता सावलीत तालुक्यातील त्या बकऱ्याची किंमत २५ लाख...\n सावलीत तालुक्यातील त्या बकऱ्याची किंमत २५ लाख…\nचंद्रपूर: सिंदेवाही शहरापासून जवळच असलेल्या पालेबारसा या गावातील तामदेव उंदीरवाडे यांच्याकडे बकरा विक्रीस उपलब्ध असल्याचे बॅनर क्षेत्रात लावण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे, या बकऱ्याची जी किंमत ठरविण्यात आली आहे, ते ऐकून तुम्हाला धक्काच बसेल. चक्क २५ लाख रुपये, आता बोला.\nसावली तालुक्यात पालेबारसा गाव आहे. या गावातील ताम��ेव उंदीरवाडे यांच्याकडे बकरा आहे. साडेतीन वर्ष वय असलेल्या बकऱ्याची चांगली जोपासना केली असून बकऱ्याचे वजन ८५ किलो आहे. आता हा बकरा त्यांनी विक्रीसाठी काढला आहे. मात्र, या बकऱ्याची किंमत त्यांनी २५ लाख रुपये ठेवली आहे. हा बकरा विक्रीस उपलब्ध असल्याचे बॅनरही त्यांनी गावात लावून टाकले आहे.\nयामुळे विविध ठिकाणी चचेर्ला उधाण आले आहे. लाखो रुपयांची किंमत असलेल्या बकऱ्यामधील नेमके आश्चर्य आणि वैशिष्ट काय आहे, हे मात्र कुणालाही माहीत नाही. पालेबारसा येथील तामदेव उंदीरवाडे यांना फोनद्वारे विचारणा केली असता बकऱ्याच्या कपाळावर चांद आहे आणि बकरी ईदनिमित्त कपाळावर चांद असलेल्या बकऱ्याला विशेष महत्त्व असते, असे त्यांनी सांगितले.\nPrevious articleप्रियसीला दुसऱ्या मुलासोबत बोलताना पाहिले म्हणून प्रियकराने प्रियसीला विहिरीत ढकलले…\nNext articleसिंदेवाहीत जबरान जोत शेतकर्‍यांचा एल्गार…राजु झोडे यांच्या नेतृत्वात शेतकर्‍यांचे धरणे आंदोलन\nसुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद – अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी…\nसावली: गेल्या अनेक वर्षापासून गायरान जागेवर पिढ्यानपिढ्या पक्की घरे बांधून वास्तव्यास असलेल्या तसेच महसूल जमिनिवर अतिक्रमणं धारकांना अतिक्रमणं हटविण्याबाबत शासनाकडून नोटीस बजावण्यात आल्या. यामुळें...\nआ. वडेट्टीवार यांच्या हस्ते ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्त्यांचा सत्कार…शहर काँग्रेस सावलीचा उपक्रम\nसावली: गेल्या अनेक वर्षांपासून पक्ष निष्ठा जोपासत तन-मन - धनाने काम करणाऱ्या एकनिष्ठ काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा आज राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते,...\nसावली तालुक्यातील धान, कापूस भाजीपाला पिक धोक्यात…\nसावली: तालुक्यातील करोली, गेवरा खुर्द, गेवरा बूज, कसरगाव, विहीरगाव, बोरमाळ, चिखली, डोंगरगाव, निफंद्रा, अंतरगाव, निमगाव, व्याहाड खुर्द परिसरातील दाबगाव, थेरगाव, बेलगाव, चीचबोडी, मोखाळा, व्याहाद...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nप्रितम गग्गुरी(उपसंपादक) आष्टी:- दिनांक २८ नोव्हेंबर रोजी श्री छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्था आष्टी तर्फे आयोजित द्वित���य विदर्भ स्तरीय आमंत्रित कराटे स्पर्धा आष्टी येथे आयोजित...\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना आवाहन…\nनागपूर -भारतीय संविधानाला अभिप्रेत लोकशाही गणराज्य घडविण्यासाठी देशातील शेवटच्या वंचित समूहापर्यंत पोहोचून त्यांच्या वेदनेशी आपुलकीचे व माणुसकीचे नाते जोडावे लागेल. तेव्हा कुठे वंचित, शोषित,...\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद – अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी…\nसावली: गेल्या अनेक वर्षापासून गायरान जागेवर पिढ्यानपिढ्या पक्की घरे बांधून वास्तव्यास असलेल्या तसेच महसूल जमिनिवर अतिक्रमणं धारकांना अतिक्रमणं हटविण्याबाबत शासनाकडून नोटीस बजावण्यात आल्या. यामुळें...\nसिद्धार्थ पंच मंडळ, चंद्रपूर तर्फे भोजनदान..\nचंद्रपूर: मंडळवार, दि. 29 नोव्हेंबर 2022 ला धम्मनगरी चंद्रपुरात अनमोल बुद्ध धातूंची प्रतिष्ठाना धमकीर्ती विहारात करण्यात आली. या शुभप्रसंगी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी सिद्धार्थ पंच...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना...\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद...\nमैत्रिणी सोबत जंगलात जाणं बेतले जीवावर; वाघाचा हल्ल्यात तरुण ठार\nब्रेकिंग न्यूज: आष्टी पुलावरून ट्रक उलटला; दोन ठार,एक जखमी…\nअखेर येनापूरच्या ‘त्या’युवकांविरुद्ध ऍट्रासिटी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल.. दिक्षा...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना आवाहन…\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद – अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी…\nसिद्धार्थ पंच मंडळ, चंद्रपूर तर्फे भोजनदान..\nबार्टी प्रादेशिक कार्यालयात मदत केंद्र सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/konkan-news/47670/", "date_download": "2022-11-30T23:58:13Z", "digest": "sha1:5CR5C7QCVJMPZEIAANSDFEG26X3ITWMP", "length": 11546, "nlines": 115, "source_domain": "mnews.esy.es", "title": "स्वरस्वतीच्या रूपातून कलेची उपासना; अस्सल वैदर्भीय बोलीभाषेतून नेहा करतेय मनोरंजन | Maharashtra News", "raw_content": "\nHome Konkan News स्वरस्वतीच्या रूपातून कलेची उपासना; अस्सल वैदर्भीय बोलीभाषेतून नेहा करतेय मनोरंजन\nस्वरस्वतीच्या रूपातून कलेची उपासना; अस्सल वैदर्भीय बोलीभाषेतून नेहा करतेय मनोरंजन\nनागपूर : सरस्वतीला विद्येसह साहित्य, संगीत, कला याचीसुद्धा देवता मानले जाते. प्रेक्षकांची करमणूक करीत कलावंतांच्या रूपाने सरस्वती देवता दर्शन देत असते. यापैकी एक म्हणजे अस्सल वैदर्भीय बोलीसह मनोरंजन करणारी नेहा ठोंबरे. नवरात्री निमित्त ‘एंटरटेनमेंट’ क्षेत्रातील वैदर्भीय आदिशक्तीचा जाणून घेतलेला हा प्रवास.\nनेहा ठोंबरे ही विटाळा (ता. धामणगाव, जि. अमरावती) येथील शेतकरी कुटुंबातील मुलगी. वडील शेतकरी तर आई नुकतीच गावची झालेली सरपंच. त्यामुळे अभिनय क्षेत्राचा आणि नेहाचा दूरदूरपर्यंत कुठलाही संबंध नाही. मात्र, शालेय जीवनामध्ये आंतरशालेय नाट्य स्पर्धेसाठी शिक्षकांनी बसविलेल्या नाटीकेमध्ये नेहाला काम करण्याची संधी मिळाली आणि पहिल्याच नाटकामध्ये तिने अभिनयाचे प्रथम पारितोषिक प्राप्त केले. इथूनच तिच्यातील या रूपाची चुणूक दिसायला लागली.\nहेही वाचा: पर्यटकांसाठी खुशखबर : १५ ऑक्टोबरपासून सरकार देणार पर्यटन व्हिसा\nमात्र, शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नेहा अभिनयापासून काहीशी दूर होती. दहावीमध्ये शाळेत पहिला क्रमांक, बारावी फर्स्ट क्लासमध्ये ती पास झाली. त्यानंतर पुणे येथून अभियांत्रिकी विषयामध्ये पदवी आणि मुंबई येथून पदविकासुद्धा फर्स्ट क्लासमध्ये तीने उत्तीर्ण केली. कलेसह विद्यासंपन्नतेमुळे विद्येची देवता सरस्वती तीच्या रूपाने अवतरली, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.\nमुंबईत शिक्षण घेण्याची संधी मिळाल्यानंतर अभिनयाचे कीडे तीला काही स्वस्थ बसू देईनात. मुंबईला शिक्षण सुरू असतानाच तिची गाठ काही नाटक वेड्यांशी पडली. एप्रिल २०१८ साली प्रसिद्ध डिजिटल प्लॅटफॉर्म ‘भाडिपा’ने तीला स्टँडअप्‌ कॉमेडीसाठी संधी दिली आणि तीचा या जगातील प्रवासाची सुरुवात झाली. फक्त विनोदी व्हिडिओ ती तयार करीत नसून यातून विदर्भातील जनतेला एक सकारात्मक संदेश देण्याचा ही सरस्वती रुपी नेहा प्रयत्न करते आ���े.\nहेही वाचा: खांदा दुखतोय जाणून घ्या कारणे आणि उपाय\nकाही प्रसिद्ध युट्यूब व्हिडिओ\nलॉकडाऊन, लग्नस्थळ आणि आई\nअसा जावई नको व माय\nविदर्भातील आई आणि लॉकडाऊन\nविदर्भातील आई, रेडिओ आणि दिवाळी\nइंडियन मॉम ऑन पबजी बॅन\n…त्या घटनेमुळे बदलले आयुष्य\nवऱ्हाडी बोलीसह हसविण्यात नेहा गर्क असताना अचानक २०१८ साली आयुष्यात अप्रिय घटना घडली. तिच्या लहान भावाचे निधन झाल्याने एकंदर जग बदलले. कठीण समई आई-वडिलांना आधार मिळावा म्हणून मुंबई सोडून तिने घरापासून जवळ असलेले नागपूर शहर नोकरीसाठी निवडले. सध्या ती नागपुरातील नॅशनल लॉ युनीव्हर्सिटीमध्ये अधीक्षक पदावर सेवा बजावीत आहे. लॉकडाऊन दरम्यान घरी बसून काय करावे म्हणून तिने ‘नेहागिरी’ हे युट्यूब चॅनल बनविले आणि बघता बघता अस्सल वऱ्हाडी भाषेला विनोदाचा टच देत सातासमुद्रापार पोहोचविले.\nविदर्भ अनेक गोष्टींमध्ये मागासलेला म्हणून इतर प्रदेशात ओळखला जातो. विदर्भाची ही ओळख मला पुसायची आहे. यासाठी मी ‘#आपला विदर्भ आपली जवाबदारी’ ही मोहीम सुरू केली आहे. विनोदासह समाजाला सकारात्मक संदेश मिळावा म्हणून वैदर्भीय भाषेतून केलेला हा माझा छोटासा प्रयत्न आहे.\n– नेहा ठोंबरे, स्टँडअप कॉमेडियन\nNext articleमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते चिपी विमानतळाचे उद्घाटन\nसिंधुदुर्ग : मच्छीमार नौका बुडाली; समुद्रात पाचजण बेपत्ता\nरत्नागिरी : कोकणातील 47 तालुक्यांमध्ये आरोग्य सुविधेसाठी हेलिपॅड\nPM मोदींनी प्रश्न उपस्थित करताच शेतकऱ्यांनी केली 'ही' मोठी घोषणा\nपाकिस्तानने न्यूझीलंडवर विजय मिळवल्याचा भारताला कसा झाला मोठा फायदा, जाणून घ्या समीकरण – pakistan beat...\nकरोना लस संबंधी अफवांना आळा घाला, PM मोदींचा राज्यांना 'हा' इशारा\n‘विरोधकांचं डिपॉझिट उगीच जप्त होत नाही…’; रोहित पवारांची उपमुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमने – ncp mla rohit pawar...\nhardik pandya video viral, IND vs Pak : पाकिस्तानच्या फलंदाजाला बाद करताच पंड्याची कातिल स्माईल,...\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://punelive24.com/budhawar-peth-crime-the-thrill-of-mulshi-pattern-in-pune-a-case-has-finally-been-registered-in-the-case-of-the-scuffle-in-pethe-on-wednesday/", "date_download": "2022-11-30T23:43:05Z", "digest": "sha1:2TMTZJ5SQJERC4MCNHXF7NYHUNQSZH46", "length": 6390, "nlines": 42, "source_domain": "punelive24.com", "title": "budhawar peth crime the thrill of mulshi pattern in pune a case has finally been registered in the case of the scuffle in pethe on wednesday | Budhawar Peth Crime : पुण्यात 'मुळशी पॅटर्न'चा थरार..! बुधवार पेठेतील हाणामारी प्रकरणी अखेर गुन्हा दाखल | Pune News", "raw_content": "\nHome - क्राईम - Budhawar Peth Crime : पुण्यात ‘मुळशी पॅटर्न’चा थरार.. बुधवार पेठेतील हाणामारी प्रकरणी अखेर गुन्हा दाखल\nPosted inक्राईम, ताज्या बातम्या, पुणे, पुणे शहर, ब्रेकिंग, महाराष्ट्र\nBudhawar Peth Crime : पुण्यात ‘मुळशी पॅटर्न’चा थरार.. बुधवार पेठेतील हाणामारी प्रकरणी अखेर गुन्हा दाखल\nपुणे – काही दिवसांपूर्वी पुण्यातील (Pune) मध्यवर्ती भागात असलेल्या बुधवार पेठेत (Budhawar Peth) दोन गटात तुफान हाणामारी (criem) झाल्याची घटना घडली होती. रविवारी रात्रीच्या सुमारास बुधवार पेठेतील (Budhawar Peth) क्रांती चौकात हा प्रकार घडला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. विशेष म्हणजे ही मारहाणीची घटना पोलिस स्टेशनपासून (Police) हाकेच्या अंतरावर घडली.\nदरम्यान, सीसीटीव्हीमध्ये काही आरोपी कोयत्याने वार करताना दिसत होते. मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास बुधवार पेठेत हा प्रकार घडला. ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार घडला असल्याने एकच पळापळ झाली.\nया घटनेनंतर पुन्हा एकदा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला. घटनेनंतर बुधवार पेठ परिसरात भीतीचे (Crime) वातावरण पसरले होते. मात्र, आता पोलिसांनी या तरुणांना तयात घेतलं आहे.\nमाध्यमात यासंबंधीच्या बातम्या येताच पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आणि त्यांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी तीन अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.\nविशाल मोतीपवळे (वय 21, नरेगाव पुणे) या तरुणाने याप्रकरणी तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्याचे मित्र बुधवार पेठेतील क्रांती चौकात रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास थांबले होते.\nयावेळी दुचाकी घेऊन आलेल्या आरोपींनी फिर्यादी आणि त्याच्या मित्रांना कट मारून जात होते. फिर्यादीने याचा जाब विचारल्यानंतर दुचाकी वरील तीन अनोळखी तरुणांनी शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी मारहाण केली.\nतर दुसरीकडे लोखंडी कोयत्याने फिर्यादी यांच्या पाठीवर वार केला. मध्यस्थी करणाऱ्या फिर्यादीच्या मित्रालाही आरोपींनी डोक्यात लोखंडी कोयत्याने मारहाण करून ठार मारण्याचा प्रयत्न केला.\nफरासखाना पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित शेटे अधिक तपास करत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात अद्यापही भीतीचे वातावरण असल्याचं दिसून येत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2011/09/asa-mi-asami-by-pu-la-deshpande.html", "date_download": "2022-12-01T00:51:06Z", "digest": "sha1:ZBPVRCNQOM6NXWZNNFJITLFERISWDXN7", "length": 24302, "nlines": 53, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): बायकोबरोबरची खरेदी - असा मी असामी Asa mi Asami by Pu La Deshpande", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nबायकोबरोबरची खरेदी - असा मी असामी Asa mi Asami by Pu La Deshpande\nबायकोबरोबर खरेदीला निघालेल्या नवर्‍याचा आणि वधस्तंभाकडे नेलेल्या वसंतसेनाघातकी चारुदत्तचा अभिनय सारखाच असतो. तीच हतबलता, तीच चिंता काही फरक नाही. बायकांना ज्या काही गोष्टी फक्त स्वता:लाच उत्तम जमतात असं वाटतं त्यातली खरेदी ही महत्वाची बाब आहे. दोन पैशाचा अळू असो, नाहीतर दोनशे रुपयांचा शालू असो, दक्षता तीच, जिकर तीच, हुज्जत तीच किंबहुना दुकानदाराशी हुज्जत घालायची पराकाष्ठेची तयारी हा तर खरेदीशास्त्राचा पाया आहे. तुम्हाला जर बायकोबरोबर खरेदीला जायचं असेल देव करो आणि असले प्रसंग फारसे तुमच्यावर न येवोत. तर एक गोष्ट प्रथम लक्षात घेतली पाहिजे. \"लवकर आटपा\" हे वाक्य चुकूनसुद्धा उच्चारता कामा नये. राग, लोभ, क्रोध वगैरे जिंकायची योगसाधना संसारात राहून देखील करायची असेल तर बायकोबरोबर खरेदीला जावं.\nसुरुवातीच्या हौसेच्या काळात माळ्याचा दुकानात वेळी विकत घेऊन देण्यापासून ह्या खरेदीला सुरुवात होते. फुलं निष्पाप असतात पण वेण्या ही गोष्ट भयंकर आहे. खरेदी नावाच्या गोष्टीतला खरी झळ तिथं बसायला लागते. आपण आपले मोहून जातो- त्या नाना प्रकारच्या वेण्या, वेण्यांची ती वेण्यांहुनही मोहक गिर्‍हाइकं वगैरे पाहून...हो.. आपल्या आपल्यात खोट कशाला बोला पण पहिले चटके इथेच बसतात. मला तर टोप���ीतली प्रत्येक वेणी चांगलीच दिसते. सुरवातीला मीदेखील हिच्यापुढे जातीच्या सुंदरीना काहीही शोभतं वगैरे विनोद करत असे. पण पुढे पुढे ह्या सुंदरीनं जात दाखवायला सुरुवात केली. नुसती चार सहा आण्यांची वेळी तास तास खायला लागली. पुरुषांना आवडलेल्या वेणीचं सौंदर्य बायकांच्या डोक्यात शिरत नाही. आपल्याला शेवंतीची वेणी आवडली तर बायको अबोलीसाठी डोकं धरुन बसते. एका अबोलीच्या वेणीसाठी हिच्याबरोबर मी ठाकूरद्वारपासुन बेनाम हॉल लेनपर्यंत तीन चकरा मारल्या आहेत. वाटेतल्या कुलकर्ण्याच्या हॉटेलातली भजी हाक मारून बोलवत असतात पण काही नाही- अबोली पण पहिले चटके इथेच बसतात. मला तर टोपलीतली प्रत्येक वेणी चांगलीच दिसते. सुरवातीला मीदेखील हिच्यापुढे जातीच्या सुंदरीना काहीही शोभतं वगैरे विनोद करत असे. पण पुढे पुढे ह्या सुंदरीनं जात दाखवायला सुरुवात केली. नुसती चार सहा आण्यांची वेळी तास तास खायला लागली. पुरुषांना आवडलेल्या वेणीचं सौंदर्य बायकांच्या डोक्यात शिरत नाही. आपल्याला शेवंतीची वेणी आवडली तर बायको अबोलीसाठी डोकं धरुन बसते. एका अबोलीच्या वेणीसाठी हिच्याबरोबर मी ठाकूरद्वारपासुन बेनाम हॉल लेनपर्यंत तीन चकरा मारल्या आहेत. वाटेतल्या कुलकर्ण्याच्या हॉटेलातली भजी हाक मारून बोलवत असतात पण काही नाही- अबोली शेवटी एकदाची दोन देऊळाजवळ अबोली सापडली. मी हुश्श करणार इतक्यात ही म्हणाली \"त्यापेक्षा ठाकूरद्वारच्या दुकातली चमेलीच ताजी होती. मी बसते दोन देवळांत घटकाभर. लक्षात आलं ना कुठली ती शेवटी एकदाची दोन देऊळाजवळ अबोली सापडली. मी हुश्श करणार इतक्यात ही म्हणाली \"त्यापेक्षा ठाकूरद्वारच्या दुकातली चमेलीच ताजी होती. मी बसते दोन देवळांत घटकाभर. लक्षात आलं ना कुठली ती\" लगेच घूम जाव करुन ठाकूरद्वार गाठावं लागलं.\nपण ह्या सगळ्या प्रकरणांत सर्वात गंभीर मामला म्हणजे कापडखरेदी बाप रे आमची बायको एके दिवशी म्हसकरांच्या दुकानतल्या लोकांसमोर चक्क मला चिकन घ्यायचयं म्हणाली. चिकन पोबृंप्याच्या मारूतीच्या देवळातल्या उपाध्यांच्या घरात बटाटाच्या सुक्या भाजीला पक्वान माणणार्‍या कुटुंबात वाडलेली बगंभटाची ही अन्नपुर्णा ’चिकन’ मागायला लागल्यावर मी आधी सोडा मागवला. घरात अजून अंड्याचा पत्ता नव्हता आणि चिकन पोबृंप्याच्या मारूतीच्या देवळातल्या उपाध्��ांच्या घरात बटाटाच्या सुक्या भाजीला पक्वान माणणार्‍या कुटुंबात वाडलेली बगंभटाची ही अन्नपुर्णा ’चिकन’ मागायला लागल्यावर मी आधी सोडा मागवला. घरात अजून अंड्याचा पत्ता नव्हता आणि चिकन कडमड्याच्या पोष्ट्या जोश्याची सुन आणि बेबंट्याची बायको चिकन खाते हे कळल्यावर सारा रत्नागिरी जिल्हा हादरला असता. मी जोरात ओरडलो \"चिकन कडमड्याच्या पोष्ट्या जोश्याची सुन आणि बेबंट्याची बायको चिकन खाते हे कळल्यावर सारा रत्नागिरी जिल्हा हादरला असता. मी जोरात ओरडलो \"चिकन\" म्हसकरांच्या दुकानाला मटणप्लेट हाऊस समजलीस की काय ही\" म्हसकरांच्या दुकानाला मटणप्लेट हाऊस समजलीस की काय ही मला वाटलं आता म्हसकर कापडवाले मृच्छित पडणार. पण घटकाभरात चिकन हे कापडाचं नाव आहे हे कळलं. म्हसकरांच्या दुकानात त्या दिवशी एक इसम थंड सोडा पितांना पाहिला का कुणी मला वाटलं आता म्हसकर कापडवाले मृच्छित पडणार. पण घटकाभरात चिकन हे कापडाचं नाव आहे हे कळलं. म्हसकरांच्या दुकानात त्या दिवशी एक इसम थंड सोडा पितांना पाहिला का कुणी मीच तो तशीच एकदा मटणकट म्हणाली. मटणकट ही एके काळी पोलक्याची फॅशन होती. हळूहळू मी ही निर्ढावत चाललोय. उद्या हिने दुकानात जाऊन ’बोकड’ मागितला तरी मी बोलणार नाही. आता चिकन हे पोलक्याच्या कापडाचं नाव असल्यावर बोकड हे शर्टिंगच नाव असायला काय हरकत आहे एकदा आमच्या शंकर्‍याला लग्नमुंजीला जातांना घालायला चांगलासा शर्ट शिवायचा म्हणून अठवले शहाड्यांकडे कापड घ्यायला गेलो. तिथल्या एका पोक्त माणसाला हिने विचारलं \"डब्बल घोडा आहे का हो एकदा आमच्या शंकर्‍याला लग्नमुंजीला जातांना घालायला चांगलासा शर्ट शिवायचा म्हणून अठवले शहाड्यांकडे कापड घ्यायला गेलो. तिथल्या एका पोक्त माणसाला हिने विचारलं \"डब्बल घोडा आहे का हो\n\"अग शंकर्‍याच्या मुंजीचा अजून पत्ता नाही आणि वरातीच्या घोड्याची कसली चौकशी करतेस असं म्हणून मी त्या पोक्त गृहस्थांना म्हणालो \"माफ करा बरं का अठवले असं म्हणून मी त्या पोक्त गृहस्थांना म्हणालो \"माफ करा बरं का अठवले\" त्यांनी पाहिलच नाही, ते शहाडे असतील म्हणुन मी गप्प बसलो. पण ते मात्र म्हणाले \"गोवींदा, डबल घोडा घे\"\nमग तो गोंवीदा रेशमी कापडाचं ठाण घेऊन आला. \"अस्सल डबल घोडा आहे\" ते म्हणाले. त्यांनी किंमत सांगितल्यावर मात्र त्यापेक्षा खर्‍या घोड्याची ��ोडी स्वस्तात मिळेल असं मला वाटलं. मी त्यांना म्हणालो \"अहो शहाडे, लहान मुलाच्या शर्टाला हवयं कापड, त्याला करायचाय काय डबल घोडा चांगलासा मांजरपाट काढा\n\"तुम्ही गप्प बसा बघू डबल घोडाच फाडा हो दोन बार त्यांच काय ऎकता तुम्ही कुलकर्णी डबल घोडाच फाडा हो दोन बार त्यांच काय ऎकता तुम्ही कुलकर्णी\nहात्तिच्या, म्हणजे ते अठवले पण नव्हते, शहाडे पण नव्हते. आणि मंडळीपैकी होते, त्यांनी रीतसर डबल घोडा फाडायला सुरुवात केली आणि मी तिसरीकडेच पाहायला लागलो.\nह्या कापडखरेदीत लुगड्याचा पोत, काठ, पदर, रंग वगैरे बाबतीत जो आपला सल्ला घेण्यात येतो, तो स्विकारण्यासाठी नसतो हे ध्यानात ठेवले पाहिजे. एकदा मी असाच हिच्या बरोबर कापडखरेदीला गेलो होतो. हिनं नेहमीप्रमाणे ते हे काढा हो, ते ते काढा हो, चाललं होतं. मी थोडासा इतर गिर्‍हाइकांकडे पाहण्यात गुंतलो होतो. तेवढ्यात ही म्हणाली, \"कसं आहे हो अंग\n\" असं म्हणून ही एवढ्यांदा ओरडली की ज्या गोर्‍या अंगाकडे पहात होतो ते देखील दचकलं. लुगडं हे अंग झाकण्यासाठी असतं अशी माझी समजूत. आता लुगड्य़ालाही अंग असतं हे मला काय ठाऊक.\nनागपूर, महेश्वर, इरकाल, इचलकरंजी, कांजीवरम, बनारस ही गावं पुरुषांचा सुड घेण्यासाठी स्थापन झालेली आहेत. एकदा मला ही अशीच म्हणाली होती \"हा पडवळी रस्ता बरा आहे की वैंगणीच घेऊ\" मला आधी हा रास्ता कोण हे एक ठाऊक नव्हतं पण पडवळ ही गोष्ट नावडती असल्यामुळं \"हा वैंगणीच बरा दिसतोय\" म्हणून मी एका लुगड्यावर हात ठेवला.\n\"इश्श, अहो हाच तर पडवळी आहे\nलगेच मी चलाखी करुन म्हटलं, \"अग, तो नको म्हणून मी त्याच्यावर हात ठेवला. तो वैंगणी हे तर मोरपंखी आहे. त्यांच्या कडची वैंगणी संपली आहेत.\"\nनिमूटपणं मी तिच्या मागे वैंगणीच्या शोधात निघालो.\nअसले हेलपाटे खाल्ल्यापासून मी कापडखरेदीला गेल्यावर कुठल्याही पातळाबाबत तिनं आपलं मत विचारलं की उगीचच विचारात पडल्यासारखा दाखवतो. कपाळाला काही आठया घालता आल्या तर घालतो. अधूनमधून नाक खाजवतो. उगीचच \"हं ~~~\" असा सुस्कारा सोडतो. याचा अर्ध पसंत किंवा नापसंत काहीही होऊ शकतो. कोणतीही सुचना स्पष्टपणे करायची नाही.\nकापडदुकानातले नोकरलोक हे गेल्या जन्मीचे योगी असतात अशी ठाम श्रद्धा आहे. बनारसी शालू आणि राजापुरी पंचा एकाच निर्विकार मनानं दाखवतात. कसलाही आग्रह नाही. लुगड्यांच्या शेकडो घड्या मोडतात पण चेह���्‍यावरची घडी मोडू देत नाहीत. बायका काय वाटेल ते बोलतात. \"शी कसले हो हे भडक रंग कसले हो हे भडक रंग\" लुगड्याच्या दुकानातील माणूस संसारात असून नसल्यासारखा चेहरा करून असतो. निष्काम, निरहंकारी चेहरा\" लुगड्याच्या दुकानातील माणूस संसारात असून नसल्यासारखा चेहरा करून असतो. निष्काम, निरहंकारी चेहरा समोरची बाई म्हणत असते \"कसला हा भरभरी पोत\" हा शांत. गिर्‍हाईक नऊवारी काकू असोत नाहीतर पाचवारी शकू असो ह्याच्या चेहर्‍यावर शुकासारखे पूर्ण वैराग्य असते. समोर शेपन्नास सांड्याचा ढिग पडलेला असतो पण एखाद्या चित्रकला प्रदर्शनातला मेणाचा माणूस बोलावा तसा अठरा रुपये, तेवीस बारा, बेचाशीस अश्या किमती हा गृहस्थ, \"अथोक्षजाय नम: अच्युअताय नम: उपद्राय नम: नरसिंहाय नम: ह्या चालीवर सांगत असतो. सगळा ढिग पाहुन झाला तरी प्रश्न येतोच \"ह्यातलं लेमन कलर नाही का हो एखादं समोरची बाई म्हणत असते \"कसला हा भरभरी पोत\" हा शांत. गिर्‍हाईक नऊवारी काकू असोत नाहीतर पाचवारी शकू असो ह्याच्या चेहर्‍यावर शुकासारखे पूर्ण वैराग्य असते. समोर शेपन्नास सांड्याचा ढिग पडलेला असतो पण एखाद्या चित्रकला प्रदर्शनातला मेणाचा माणूस बोलावा तसा अठरा रुपये, तेवीस बारा, बेचाशीस अश्या किमती हा गृहस्थ, \"अथोक्षजाय नम: अच्युअताय नम: उपद्राय नम: नरसिंहाय नम: ह्या चालीवर सांगत असतो. सगळा ढिग पाहुन झाला तरी प्रश्न येतोच \"ह्यातलं लेमन कलर नाही का हो एखादं\" एक वेळ तेराला तिनानं पूर्ण भाग जाईल पण लुगड्याची खरेदी आटोपली तरी एखाद्या प्रश्नाची बाकी उरतेच आपली स्वता:ची बायको असूनसुद्धा तिच्या चेंगटपणाची चीड येते. पण कापडदुकानातले ते योगीराज शांतपणं म्हणतात \"नारायण, इचलकरंजी लेमन घे.\" माणसाला जर क्रोध जिंकायचा असेल तर त्यानं हिमालयात न जाता कापड्याच्या दुकानात नोकरी करावी.\nहल्ली मला सवयीनं पुष्कळ गोष्टी कळायला लागल्या आहेत. हिला एखादं पातळ पसंद पडलं की नाही हे मी पातळापेक्षा हिच्या चेहर्‍याकडे बघुन सांगू शकतो. हवा तसा रंग, पदर, किनार हे त्रिकोणाचे तीन बिंदु कधीही जमत नाही. तो त्रिकोण जमला तर मॅचींग खण नसतो. एकतर अमूक एक रंगाचंच लुगडं घ्यायचं असा निर्धार करुन निघालेली बाई तेच लुगड घेऊन दुकातून बाहेर पडली हे दृष्य मला अजून दिसायचं आहे. आमची हीच काय पण \"कोइमतुरीमध्ये काही आहे का हो\" असा पुकारा करत येणारी बाई हटकून कोइमतुरी सोडून दुसरचं घेऊन जात असते. पण त्यातल्या त्यात आमच्या हिला काही पडलंच पसंत तर तिच्या चेहर्‍यावर एक प्रकारची लकाकी येते. एखाद्या आवंढाबिवंढा गिळाल्यासारखं करते आणि हल्ली त्या वार्‍याबरोबर नाचणार्‍या बाव्हल्या मिळतात त्या, तशी एक दोनदा मान हलवून \"हे लुगड जरा बाजूला ठेवून द्या बरं का\" म्हणते. तेवढ्यात तिसरीच बाई दुसर्‍या योगीराजांना हैराण करत असते. कुटुंब त्या गठ्यात लक्ष घालतं आणि नेमकी त्या बाईने पसंत केलेलं लुगडं म्हणा, पातळ म्हणा, दंडीया म्हणा, काय असेल ते हिला पसंत पडतं. दंडीया हा जंबियासारखा सुर्‍याचा प्रकार आहे अशी माझी समजूत होती. पण तो ही लुगड्याचाच प्रकार आहे हे मला लग्नानंतर कळलं.\nथोडक्यात म्हणजे बायकोबरोबर खरेदीला जातांना आपण लोकांच्या मुलांच्या वाढदिवसामुळं अगदी मनापासून आनंद झालेल इसम मला अजून भेटायचा आहे. तरीही आपण जातो कर्तव्य म्हणून. तीच गत पत्नीबरोबरच्या खरेदीची. इथं आनंद होण्यापेक्षा झाला आहे हे भासवण्याला अधिक किंमत आहे. मात्र एका गोष्टीला अजिबात भिऊ नये. पुष्कळदा आपल्याला वाटतं, कुटुंबाच्या चिकित्सक स्वभावामुळं दुकानदार चिडेल, भांडणतंटा होईल, पण दुकानदार चिडत नाही. कारण तोही बिचारा नवरा अस्तो. त्याची बायको देखील खरेदीला गेली त्याची हीच अवस्था करते. आणि नवर्‍याच्या दुकानातुन ती कधीही साड्या नेत नाही. तुम्ही कधी कापडवाल्याची बायको त्याच्या दुकानात खरेदीला आलेली पाहिली आहे मी नाही पाहिली. आणि खरोखरच अमुक तमुक मंडळींची मंडळी आपल्या यजमानांच्या दुकानात आलीच खरेदीला, तर \"तुमच्यापेक्षा लोकमान्यात कितीतरी व्हरायटी आहे\" असं नवर्‍याचा तोंडावर सांगून लुगड़्यांच्या ढिगा खाली त्याला गाडून निघून जाईल. स्त्रिस्वभाव स्त्रिस्वभाव म्हणतात तो हाच, तो समजावून घेण्यात निम्मं आयुष्य निघून जातं.\n- असा मी असामी\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/authors/snjiiv-bhaagvt-h-skaal-vrttsevaa", "date_download": "2022-12-01T01:01:18Z", "digest": "sha1:AYJ53FNNCFJEOOLF5S4V4OJ3F6OPP3N3", "length": 7126, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World | Sakal", "raw_content": "\nसंजीव भागवत ः सकाळ वृत्तसेवा\n41 Articles published by संजीव भागवत ः सकाळ वृत्तसेवा\nराज्यातील साडेआठ हजार शाळांमध्ये ‘पीएमश्री’ योजना\nमुंबई : सरकारी, स्थानिक स्वराज्य संस्था आदी शाळांचा मूलभूत आणि गुणवत्तापूर्ण विकास साधण्यासाठी राज्यात लवकरच ‘प्रधानमंत्री स्कूल फॉर रा\nरशियातील ग्रंथालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा अर्धाकृती पुतळा; विधिमंडळाच्या दोन्ही प्रस्ताव संमत\nमुंबई : स्टालिनग्राडचा पोवाडा लिहिणारे ज्येष्ठ साहित्यिक, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान करण्यासाठी त्यांच\nराज्यात शिक्षकांची १८ हजार पदे रिक्त\nमुंबई : राज्यातील सरकारी शाळांमध्ये तब्बल १८ हजार २०४ शिक्षकांची पदे रिक्त असल्याचे केंद्रीय शिक्षण मंडळाच्या प्रकल्प मान्यता मंडळाच्या\nमुंबई : अन्य प्रवर्गातील विद्यार्थी प्रवेशाला खो\nमुंबई : अल्पसंख्याकांच्या अनुदानित महाविद्यालयांमध्ये राखीव कोट्यातील ५० टक्के जागांव्यतिरिक्त उरलेल्या जागांवर विविध राखीव प्रवर्गातील\nराज्यात यंदा १,३३८ नवी महाविद्यालये\nमुंबई : राज्यातील ११ विद्यापीठांतर्गत यंदा पदवी, पदव्युत्तर आणि अल्पमुदतीचे अभ्यासक्रम देणाऱ्या तब्बल एक हजार ३३८ नव्या महाविद्यालयांची\nCorona: राज्यातील केवळ आठ हजार ७७४ शाळांचीच शुल्कमाफी\nमुंबई : कोरोनामुळे संकटात सापडलेल्या पालकांना दिलासा देण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने गेल्या वर्षी खासगी शाळांना १५ टक्के शुल्कमाफी करण\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.kolaj.in/published_article.php?v=countries-with-no-coronavirus-casesAW2936061", "date_download": "2022-11-30T23:11:56Z", "digest": "sha1:ZJE2FG6EGBTNXJKK42LN4NFJ5RGGHWDJ", "length": 26489, "nlines": 152, "source_domain": "www.kolaj.in", "title": "कोरोनाचे पेशंट या देशांत सापडले नाहीत की काही झोल आहे?| Kolaj", "raw_content": "\nकोरोनाचे पेशंट या देशांत सापडले नाहीत की काही झोल आहे\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nजानेवारीपासून चालू असलेली कोरोना वायरसची वर्ल्ड टूर अजूनही संपलेली नाही. चीन, अमेरिका, युरोप, भारत असा त्याचा प्रवास चाललाय. आता जवळपास साऱ्या देशांमधे त्यानं विना पासपोर्टची एंट्री मिळवलीय. त्याचा अगदी विसा फ्री प्रवास सुरू आहे. पण कोविड १९ चा एकही पेशंट नसणारेही काही देश या पृथ्वीवर आहेत. या देशांमधे फिरून येण्याची स्वप्न कोरोना पाहत असेल का\nयुनायटेड नेशन्स म्हणजेच युएनच्या नोंदीनुसार, आपल्या पृथ्वीवर सध्या एकूण १९७ देश आहेत. यातले अनेक देश लोकशाही मार्गाने चालतात. काही हुकूमशाही तर काही राजेशाही मार्गानेही चालतात. पण आज २१ व्या शतकाच्या सुरवातीला यापैकी बहुतांश देश हे जागतिकीकरणाचा भाग झालेले आहेत. जगातल्या वेगवेगळ्या भागात निर्माण झालेल्या वस्तू, त्यांची संस्कृती, त्यांचे विचार, राहणीमान, खाणंपिणं अशा सगळ्याची देवाणघेवाण हे देश आपापसात करत असतात.\nअशातूनच आपण कुठल्याही चेकिंगशिवाय कोरोना वायरसची देवाणघेवाण केली. चीनच्या वुहान शहरातून हा वायरस अवघ्या तीनचार महिन्यातच सगळ्या देशभर पसरला. तो पसरण्याचं एकमेव कारण होतं आणि ते म्हणजे आपला जगभरातला प्रवास. एका देशातून नकळतपणे हा वायरस सोबत घेऊन लोक दुसऱ्या देशात गेले आणि म्हणूनच इतक्या वेगाने या वायरसचा प्रसार होऊ शकला.\nहेही वाचा : साथीच्या आजाराला पळवता येऊ शकतं असं सांगणारं अमेरिकेतलं सेंट लुईस शहर\nजगभरात १३ देश कोरोना फ्री\nआज जगातल्या १९७ पैकी १८३ देशांना कोरोना वायरसची लागण झाली. ही आकडेवारी जॉन हॉपकिन्स युनिवर्सिटीच्या कोरोना वायरस रिसोर्स सेंटरनं जाहीर केलीय. महिन्याभरापूर्वीच देशातल्या ३ लाख लोकं कोरोनाने संक्रमित झालेत. पण यासगळ्यात अनेक देश असेही आहेत जिथं कोरोना आजपर्यंत पोचलाच नाहीय.\nकोरोना वायरसचे सगळ्यात जास्त पेशंट अमेरिकेत सापडलेत. कॅनडामधेही कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. रशिया आणि युरोपमधल्याही जवळपास सगळ्या देशांमधे कोरोनानं प्रवेश मिळवलाय. पण कोरोना वायरसची लागण न झालेले देश प्रामुख्याने आशिया आणि आफ्रिका या दोन खंडांमधले आहेत. ओशनिया या बेटावरच्या खंडाचाही यात समावेश आहे. या तीन खंडांमधल्या जवळपास १३ देशांना कोरोनाची अजिबात लागण झालेली नाही.\nनॉर्थ कोरियामधे कोरोना येईल कुठून\nद डिप्लोमॅट या साईटवर उपलब्ध माहितीनुसार, आशिया खंडात उत्तर कोरिया, इराण आणि अफगणिस्तानचा शेजारी असलेला तुर्कमेनिस्तान, चीन आणि अफगणिस्तानच्यामधे वसलेला ताजिकिस्तान या तीन देशांमधे कोरोनाचा एकही पेशंट सापडलेला नाही. यूएनकडे तशी आजरोजीपर्यंत नोंद नाही.\nडेमोक्रॅटिक पिपल्स रिपब्लिक ऑफ कोरिया म्हणजेच उत्तर कोरिया हा देश नावानं डेमोक्रेटिक म्हणजे प्रजासत्ताक असला तरी तिथं किम जोंग उन या हुकूमशाहची सत्ता चालते. देशाच्या उत्तरकडे चीन, पूर्वेकडे रशिया, पश्चिमेकडे समुद्र आणि दक्षिणेकडे दक्षिण कोरिया अशा चारही बाजुंनी वेढलेल्या या देशात हुकमशहाची काटेकोर सत्ता चालते.\nमध्यंतरी या देशात कोरोना वायरसची लागण झालेल्यांना तिथल्या हुकूमशाहनं गोळ्या घालून ठार मारल्याचं बोललं जात होतं. पण ही अफवा असल्याचं स्वतः किम जोंग उन यांनी स्पष्ट केलं. खरंतर, उत्तर कोरियानं आधीपासूनच स्वतःला बाकीच्या जगापासून तोडूनच घेतलंय. म्हणजे, देशातल्या कुणालाही सरकारी परवागनीशिवाय देश सोडून जाता येत नाही आणि बाहेरच्या कुणालाही आत येता येत नाही. आणि कुणी परदेशी माणूस आलाच तर त्याला कुठं फिरायचंय हे आधीच सांगितलं जातं. त्यामुळे उत्तर कोरियात कोरोनाचा एकही पेशंट न सापडणं साहजिकच म्हणायला हवं.\nहे कोरोना स्पेशलही वाचा :\nलस सापडल्यावर तरी कोरोना संपेल का\nकोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा\nकोरोनाचा पेशंट वेंटिलेटरवर किती काळ जिवंत राहतो\nकोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं\nडॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच\nकोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात\nकोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे\nएकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण\nभारताची इटली बनणाऱ्या राजस्थाननं तर कोरोनाविरुद्ध भिलवाडा मॉडेल बनवलं\nआकडेवारी लपवल्यामुळे कोरोना फ्री झालेत\nताजिकिस्तान हा मध्य आशियातला एक देश चारही बाजुंनी वेढलेला आहे. अफगणिस्तान, उझबेकीस्तान, किर्गिझस्तान आणि चीन या देशांच्यामधे ताजिकिस्तान वसलेला आहे. इथली ९० टक्के जमीन छोट्यामोठ्या डोंगरांनी व्यापलेली आहे. मार्चच्या सुरवातीला या देशानं कोरोनाचा प्रभाव असणाऱ्या ३५ देशांमधून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली होती. पण नंतर लगेचच हे निर्बंध मागे घेतले. पण बाहेरून आलेल्या सगळ्या प्रवाशांना त्यांनी विगलीकरण कक्षात ठेवलं होतं.\nताजिकिस्तानसा���खंच मध्य आशियातल्या तुर्कमेनिस्तान या देशाच्या सीमाही चार देशांना लागून आहेत. पण त्याचबरोबर याच्या एका बाजुला कॅसपिअन समुद्राचा किनाराही लागतो. जगातली सगळ्यात कमी लोकसंख्या असलेला देश म्हणून तुर्कमेनिस्तान ओळखला जातो.\nताजिकिस्तान आणि तुर्कमेनिस्तान या दोन्ही देशांमधे अत्यंत कमी दर्जाच्या आरोग्य सुविधा पुरवल्या जातात. इथल्या नागरिकांना कोणताही मानवी हक्क मिळत नाही. बालमृत्यूचं प्रमाण इथं खूप जास्त आहे. तुर्कमेनिस्तानमधे तर कोरोना वायरस हा शब्द उच्चारण्यावरही बंदी आहे. त्यामुळेच हे दोन देश कोरोना वायरसची खरी आकडेवारी लपवून ठेवताहेत, असा संशय तज्ञांकडून व्यक्त केला जातो.\nआफ्रिकेतल्या लेसोथो आणि कॉमोरोस या दोन देशांना त्यांच्या भौगोलिक स्थितीचा फायदा मिळाल्यामुळे कोरोनाला अटकाव करता आलाय. कॉमोरोस हा देश म्हणजे आफ्रिकेच्या पूर्व किनारपट्टीजवळचं एक छोटा आयलँड आहे. ‘द प्रिंट’च्या एका लेखानुसार, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनसोबत हातमिळवणी करत जानेवारी महिन्यापासूनच या देशाने कोरोनाविरोधात पावलं उचलली होती.\nबाहेरून येणाऱ्या सगळ्या प्रवाशांचं थर्मल स्क्रिनिंग करून त्यांना विलगीकरण कक्षात ठेवलं जात होतं. जवळपास २५० लोकांचं विलगीकरण करून त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. पण त्यापैकी एकाचीही टेस्ट पॉझिटीव आलेली नाही. सध्या या देशांत थोड्या प्रमाणावर लॉकडाऊन पाळला जातोय.\nमात्र, दक्षिण आफ्रिकेतल्या लेसोथो या देशाने मात्र कडक लॉकडाऊन पाळलाय. हा लेसोथो देश समुद्र सपाटीपासून हजार किलोमीटरवर आहे. त्यामुळेच मे ते सप्टेंबर या महिन्यात इथं बर्फवृष्टी होते. देशाची सगळी आर्थिक सूत्रं आपल्या हातात घेऊन इथल्या सरकारनं खासगी कंपन्यांही सरकारच्या मार्गदर्शनाखाली आणलंय. देशाबाहेर असलेल्या नागरिकांनाही त्यांनी कोरोना संपेपर्यंत देशात न येण्याचं आवाहन केलं होतं. कालच म्हणजे ६ मेला या देशानं लॉकडाऊन शिथिल करण्याचा निर्णय जाहीर केलाय. असं असलं तरी या देशाच्या सीमा अजून काही महिने बंदच ठेवण्यात येणार आहेत.\nहेही वाचा : कोरोना वायरसही आपल्यासारखा स्त्री-पुरुष भेदभाव करतो का\nकोरोना वायरसच काय, साधा कोरोना नावाचा शब्दही फारसा फिरकलेला नाही, असेही देश या पृथ्वीवर आहेत, असं सांगूनही कुणाचा विश्वास बसणार नाही. पण खरंतर, असे एक किंवा दोन नाही तर तब्बल आठ देश आहेत. हे देश ओशीनीया भागातली लहान लहान बेटं आहेत. हा ओशीनीया भाग पॅसिफिक महासागराच्या उत्तरेला ऑस्ट्रेलियाच्या जवळ आहे.\nकिरीबाटी, तुवालू, तोंगा, सामोओ, मार्शल आयलँड, सोलोमोन आयलँड, नाऊरू, पलाऊ, वालुआटू आणि फ्रेडरल स्टेट्स ऑफ मायक्रोनेशीया अशी या आठ छोट्या छोट्या आयलँडची नावं आहेत. आणि ती आपण आजपर्यंत कधी ऐकलीही नसतील.\nया सगळ्या बेटांवरची लोकसंख्या ७० हजाराहूनही कमी आहे. लोकसंख्या कमी असल्याने आरोग्य सुविधा पुरवणं या देशांना सोपं जातं. गणित एवढं साधंसोप्पं असूनही या देशांना आपल्या कमी लोकसंख्येला पुरवता येईल एवढीही आरोग्य व्यवस्था सक्षम नाही. उदारणार्थ नाऊरू हा देश जगातला दुसऱ्या क्रमांकाचा छोटासा देश आहे. इथे फक्त १० हजार लोक राहतात. पण त्या सगळ्यांसाठी अख्ख्या देशात एकच हॉस्पिटल आहे. आणि त्या हॉस्पिटलमधे एकही वेंटिलेटर उपलब्ध नाही.\nत्यामुळेच कोरोनाच्या सुरवातीलाच यातल्या बहुतेक देशांनी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली होती. या सगळ्या देशांची अर्थव्यवस्था ही निर्यातीवर अवलंबून आहे आणि त्यांचे बहुतेक व्यवहार शेजारी असलेल्या ऑस्ट्रेलियाशी होतात. कोरोनामुळे या देशांनी ऑस्ट्रेलियाला जाणारी विमानं अगदी कमी केलीत. त्यामुळे त्यांच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसलाय. कोरोना वायरस पोचण्याची पृथ्वीवरची शेवटची जागा म्हणूनच या आयलँडकडे पाहिलं जातंय.\nएखाद्या वायरसचं बारसं कसं केलं जातं\n‘आयडिया ऑफ इंडिया’ महाराष्ट्रामुळंच\nकोरोनानंतर आपण वेगळ्याच जगात असणार आहोत\nछत्रपती शाहूंचं निधन झालं, तिथे त्यांचं स्मारक उभं राहिलंच नाही\nमहाड ते वर्साय, फ्रेंच राज्यक्रांती ते भारतीय राज्यघटना, व्हाया ५ मे\nकोरोनाची शिकार कशी करायची हे वायरस हंटरकडून शिकायला हवं\nआपली मुलं बलात्कारी बनू नयेत म्हणून ‘बॉईस लॉकर रूम’मधलं हे चॅट माहीत हवं\nजगाचा बिझनेस कोमात, डीमार्ट जोमात, F.Y.B.Com ड्रॉपआऊट काकांची सक्सेस स्टोरी\nगोवर भारतात पुन्हा का परततोय\nगोवर भारतात पुन्हा का परततोय\nभावा, कोल्हापूरच्या फुटबॉलचा नादच खुळा\nप्रा. डॉ. अभिजित वणिरे\nभावा, कोल्हापूरच्या फुटबॉलचा नादच खुळा\nप्रा. डॉ. अभिजित वणिरे\nललद्यदस् ललबाय: स्त्रीत्व आणि स्त्रीमुक्तीचा शोध घेणाऱ्या कविता\nललद्यदस् ललबाय: स्त्रीत्व आणि स्त्री��ुक्तीचा शोध घेणाऱ्या कविता\nभारतीय डॉक्युसिरीजनी सावरला नेटफ्लिक्सचा डोलारा\nभारतीय डॉक्युसिरीजनी सावरला नेटफ्लिक्सचा डोलारा\nमीडिया, शेतकरी आणि भारत जोडो यात्रा - १\nमीडिया, शेतकरी आणि भारत जोडो यात्रा - १\nगुजरातचे निकाल इतके महत्त्वाचे का ठरतायत\nगुजरातचे निकाल इतके महत्त्वाचे का ठरतायत\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरचं 'नाटक' थांबायला हवं\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरचं 'नाटक' थांबायला हवं\nगोवर भारतात पुन्हा का परततोय\nगोवर भारतात पुन्हा का परततोय\nलोकसंख्या वाढतेय आपल्या प्रश्नांचं काय\nलोकसंख्या वाढतेय आपल्या प्रश्नांचं काय\nडेस्मंड टुटू: दक्षिण आफ्रिकेच्या वर्णभेदविरोधी चळवळीचे आयकॉन\nडेस्मंड टुटू: दक्षिण आफ्रिकेच्या वर्णभेदविरोधी चळवळीचे आयकॉन\nमुंबईच्या वीज पुरवठ्या आड येतोय चीनचाच घोडा\nमुंबईच्या वीज पुरवठ्या आड येतोय चीनचाच घोडा\nदेशभर चर्चेचा विषय बनलेल्या रिहानाचं वायरल सत्य असत्य\nदेशभर चर्चेचा विषय बनलेल्या रिहानाचं वायरल सत्य असत्य\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://dixrix.net/mr/csgo/10471", "date_download": "2022-12-01T00:52:40Z", "digest": "sha1:EASPT3M46K7HWJUP2WRZW5K4ZW4LQRZT", "length": 4349, "nlines": 185, "source_domain": "dixrix.net", "title": "सर्व्हर Counter Strike: Global Offensive - #2 [PUBLIC] Безумный [!ws !knife !glove]", "raw_content": "गेम सर्व्हरचे परीक्षण करणे\nखेळ परवानापीव्हीपीलाँचरशिवायडोनाटनोंदणी न करताघटनास्कोअरप्रकरणे\nते आता खेळत आहेत\nगुणांची वैधता: 7 दिवस14 दिवस1 महिना2 महिने3 महिने6 महिने12 महिने\nप्रथम असणे आवश्यक आहे 12 VIP\nमजकूरात एक त्रुटी सापडली संपूर्ण त्रुटीने शब्द हायलाइट करा आणि दाबा\nआम्ही साइटची मुख्य कार्ये प्रदान करण्यासाठी आणि त्याचे कार्य सुधारण्यासाठी कुकीज वापरतो.\\nआमच्या साइटवर उर्वरित, आपण स्वयंचलितपणे कुकी फायली वापरुन सहमत आहात आ��ि गोपनीयता धोरणासह आपल्या संमतीची पुष्टी करता.\nआपल्याला एक चूक आढळली\nआपला योग्य पर्याय ऑफर करा\nआपल्या विनंतीवर आपला ई-मेल दर्शवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/3322/", "date_download": "2022-12-01T00:03:08Z", "digest": "sha1:T36W3OGL3W5TGCPUAVPYHAMKU5UWQFPV", "length": 8877, "nlines": 50, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "वैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा निश्चितीचे आदेश दिल्याने वैद्यकीय मंत्र्यांचे अरविंद मोंडकर यांनी मानले आभार..", "raw_content": "\nवैद्यकीय महाविद्यालयासाठी जागा निश्चितीचे आदेश दिल्याने वैद्यकीय मंत्र्यांचे अरविंद मोंडकर यांनी मानले आभार..\nरत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे नियोजित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी वैद्यकीय शिक्षण विभागास जिल्हा प्रशासनाने तातडीने जागा निश्चित करुन उपलब्ध करुन द्याव्यात, असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्याची बऱ्याच वर्षाची मागणी सत्यात उतरणार आहे. याबद्दल युवक काँग्रेसचे जिल्हा प्रवक्ते अरविंद मोंडकर यांनी श्री. देशमुख यांचे आभार मानले आहेत.\nरत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक वर्षांपासून वैद्यकीय महाविद्यालयाची मागणी करण्यात येत होती. ही मागणी आता सत्यात उतरण्याचे संकेत मिळाले आहेत. जिल्हावासियांसाठी आनंदाची बाब आहे. महाविकासआघाडी सरकारने याबाबत मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार जागा निश्चित करण्यात येणार आहे.\nरत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यासंदर्भातील आढावा बैठक मंत्रालयात आयोजित केली होती. यावेळी अमित देशमुख यांनी हे निर्देश दिले. दरम्यान या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षणचे संचालक डॉ. तात्याराव लहाने, आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.\nभारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या निकषानुसार नवीन वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी किमान सलग २० एकर जागा असणे आवश्यक आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने जागा निश्चित करुन वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हस्तांतरीत करावी. यानंतर वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासाठीचा आवश्यक ���सलेला प्रस्ताव (आवश्यक असणारा निधी, मनुष्यबळ, तांत्रिक उपलब्धता) तयार करण्यात यावा असेही श्री. देशमुख यांनी सांगितले. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी जिल्हा प्रशासनाने किमान २० एकर जागा निश्चित करुन वैद्यकीय शिक्षण विभागास लवकरात लवकर कळवावे असे निर्देश श्री. देशमुख यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.\nकुडाळ नगरपंचायतीच्या बालकल्याण सभापतीपदी उषा आठल्ये.;तर बांधकाम सभापतीपदी अश्विनी गावडे बिनविरोध\nविद्यार्थीनीचे चार्जिंगकरण्यासाठी लावलेले मोबाईल चोरणाऱ्या चोरटयाला पोलिसांनी एक वर्षा नंतर पकडले..\nसिंधुदुर्गातील ओसरगाव टोलनाक्यावर आज मध्यरात्रीपासून टोल वसुली होणार सुरू.MH 07 गाड्यांना 50% सवलत.\nकुडाळ आठवडा बाजारात पुन्हा एकदा नगरपंचायत प्रशासनाची मुजोरी.; बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई नाही स्थानिकांना मात्र हटवण्यासाठी प्रशासनाचा हट्टहास\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे कुडाळ मध्ये होणार जल्लोषात स्वाग.;तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती..\nसिंधुदुर्गातील ओसरगाव टोलनाक्यावर आज मध्यरात्रीपासून टोल वसुली होणार सुरू.MH 07 गाड्यांना 50% सवलत.\nकुडाळ आठवडा बाजारात पुन्हा एकदा नगरपंचायत प्रशासनाची मुजोरी.; बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई नाही स्थानिकांना मात्र हटवण्यासाठी प्रशासनाचा हट्टहास\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे कुडाळ मध्ये होणार जल्लोषात स्वाग.;तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती..\nतरंदळे खोतवाडी येथील रक्तदान शिबीरात ५१ रक्तदात्यांचे रक्तदान..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BE", "date_download": "2022-11-30T23:59:53Z", "digest": "sha1:CLBI2UD232Y3657PULI6HNOHYMAMZOGU", "length": 2484, "nlines": 48, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "हेटा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nहीटा हे जुन्या ग्रीक वर्णमालेतील अप्रचलित मुळाक्षर आहे. रोमन लिपीमधील ͱ(अर्धा Ͱ) ह्या मुळाक्षराचा उगम हीटामधूनच झाला आहे.\nΑα आल्फा Νν न्यू\nΒβ बीटा Ξξ झी\nΓγ गामा Οο ओमिक्रॉन\nΔδ डेल्टा Ππ पाय\nΕε इप्सिलॉन Ρρ रो\nΖζ झीटा Σσ सिग्मा\nΗη ईटा Ττ टाउ\nΘθ थीटा Υυ उप्सिलॉन\nΙι आयोटा Φφ फाय\nΚκ कापा Χχ काय\nΛλ लँब्डा Ψψ साय\nΜμ म्यू Ωω ओमेगा\nशेवटचा बदल २२ नोव्हेंबर २०२२ तारखेला ०५:२३ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल २२ नोव्हेंबर २०२२ रोज��� ०५:२३ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/25728/", "date_download": "2022-11-30T23:59:32Z", "digest": "sha1:XXIQYF5DZCZA7ILRVHSTQASHAB6ASJDC", "length": 19460, "nlines": 228, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "सॉल्झबरी, सर एडवर्ड (जेम्स) – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nसॉल्झबरी, सर एडवर्ड (जेम्स)\nसॉल्झबरी, सर एडवर्ड (जेम्स)\nसॉल्झबरी, सर एडवर्ड ( जेम्स ) : (१६ एप्रिल १८८६–१० नोव्हेंबर १९७८). ब्रिटिश वनस्पतिवैज्ञानिक. ब्रिटिश वनश्रीच्या ⇨ परिस्थितिविज्ञाना संबंधी केलेल्या संशोधनाबद्दल विशेष प्रसिद्घ. यामध्ये त्यांनी मृदेच्या प्रभावावर विशेष भर दिला. तसेच निरनिराळ्या वनस्पतींच्या परिस्थितिसापेक्ष जीववैज्ञानिक अनुयोजनासंबंधीही त्यांनी संशोधन केले.\nसॉल्झबरी यांचा जन्म हर्पेंडेन ( हार्टफर्डशर, इंग्लंड ) येथे झाला. त्यांनी युनिव्हर्सिटी कॉलेज, लंडन येथून वनस्पतिविज्ञानाची पदवी (१९०५) आणि बियांच्या जीवाश्मांवर ( शिळाभूत झालेल्या अवशेषांवर ) प्रबंध लिहून डीस्‌सी. ए. पदवी (१९१३) मिळविली. ते युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट लंडन (१९१३–२४) व युनिव्हर्सिटी कॉलेज, लंडन येथे वरिष्ठ व्याख्याते, वनस्पतींच्या परिस्थितिविज्ञानाचे प्रपाठक (१९२४–२९) आणि वनस्पतिविज्ञानाचे क्वेन प्राध्यापक (१९२९–४३) होते. उद्यानविद्या व पादपजात फ्लोरा यांसंबंधी त्यांनी दिलेल्या सुरस व्याख्यानांमुळे ते लोकप्रिय झाले होते. त्यांनी प्रसिद्घ केलेल्या दि लिव्हिंग गार्डन (१९३५) या ग्रं थामुळे उद्यानविद्येची वैज्ञानिक पार्श्वभूमी समजण्यास जिज्ञासूंना बहुमोल मदत झाली याबद्दल दि रॉयल हॉर्टिकल्चरल सोसायटीने त्यांना ‘द वेच मेमोरियल मेडल’ हे सुवर्णपदक बहाल केले (१९३६). दुसऱ्या महायुद्घाच्या वेळी त्यांनी शेतकीसंबंधीच्या संशोधनकार्यात बहुमोल कामगिरी केली. ते क्यू येथील शाही वनस्पतिवैज्ञानिक उद्यानाचे संचालक (१९४३–५६) आणि रॉयल सोसायटीचे जीववैज्ञानिक सचिव (१९४५–५५) होते. १९४५ मध्ये रॉयल सोसायटीने त्यांना ब्रिटिश वनस्पतींच्या प्रजोत्पादन क्षमतेसंबंधी आद्य संशोधन केल्याबद्दल रॉयल पदक अर्पण केले.\nनिवृत्तीनंतर त्यांनी तणांच्या प्रजोत्पादनासंबंधी संशोधन चालू ठेवले. तणांना खंडितपणेच विशिष्ट वसतिस्थानाचा लाभ होत असल्याने त्यांच्या भिन्न पृथक आकारमानापेक्षा विपुल बीजनिर्मितीमध्ये व जवळजवळ एकाच वेळी होणाऱ्या बीजांकुरणामध्ये असणारे वसतिस्थानाचे महत्त्व सॉल्झबरी यांनी निदर्शनास आणून दिले. यावरुन त्यांना असा निष्कर्ष काढता आला की, मनुष्याने वनस्पतींची लागवड सुरु केल्यापासून आजपर्यंत ज्या वर्षायू ( एक वर्ष जगणाऱ्या ) जातींच्या वाणांची निवड नकळत सुरु केली, त्यांमध्ये विशेषतः खंडितपणे अंकुरण होणाऱ्या व मोठ्या संख्येने निर्माण होणाऱ्या बीजांच्या वनस्पतींचा अधिक भरणा असावा. वनस्पतींच्या प्रजोत्पादन क्षमतेच्या तपशीलवार अभ्यासाने त्यांना असे दिसून आले की, जातींच्या अस्तित्वाच्या द्दष्टीने आवश्यक त्या नैसर्गिक पूर्व दक्षतेचा परिणाम दाखविणारे, परिस्थितिसापेक्ष असे बीजांचे आकारमान, वैपुल्य व ⇨ अंकुरणा बाबत वर्तन यांना महत्त्वाचे स्थान आहे. वालुकाराशीचे परिस्थितिविज्ञान आणि वनस्पतींचे अनुक्रमण यासंबंधीही त्यांनी संशोधन केले. त्यांचे इतर ग्रंथ असे : (१) दि ईस्ट अँग्लिकन फ्लोरा (१९३३), (२) दि रिप्रॉडक्टिव्ह कपॅसिटी ऑफ प्लँट्स (१९४२), (३) डाऊन्स अँड ड्यून्स : देअर प्लँट लाइफ अँड इट्स एन्व्हायरन्मेंट (१९५२) आणि (४) वीड्स अँड ॲलीन्स (१९६१).\nसॉल्झबरी यांचे बोगनॉर रेगिस ( इंग्लंड ) येथे निधन झाले.\nकुलकर्णी, स. वि. परांडेकर, शं. आ.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nNext Postसिंग, नाईक जदुनाथ\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व ह���्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी तितुका मेळवावा (विश्वसंमेलन)\nवैश्विक स्तरावर मराठी भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा तसेच संवाद व दैनंदिन वापरामध्ये मराठीचा अधिकाधिक वापर व्हावा ह्यासाठी “मराठी तितुका मेळावा” हे आंतरराष्ट्रीय स्नेहसंमेलन मुंबई येथे दिनांक ४ ते ६ जानेवारी २०२३ रोजी आयोजित केले आहे. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.aatmnirbharkhabar.com/post/16753", "date_download": "2022-12-01T00:26:19Z", "digest": "sha1:C6FSYPDGN5M6ZT2GN3SGHQQNYWJ44MHO", "length": 11774, "nlines": 109, "source_domain": "www.aatmnirbharkhabar.com", "title": "देशात आजपासून 18 वर्षांवरील सर्वांना ‘बुस्टर’ डोस; देशात लसीकरणाचे चार टप्पे पूर्ण | आत्मनिर्भर खबर", "raw_content": "\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\nबल्लारशहा रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाचा भाग तुटला:13 प्रवासी कोसळले; महिला ठार\nउद्धव ठाकरेंची टीका | महाराष्ट्रावरील खरे संकट शिंदे व त्यांचा मिंधे गट हेच\n#Pune | नैनो उपग्रह निर्माण पर इसरो के प्रयास\n#Pune | नई शिक्षा नीति से प्रोफेसरों की नौकरी प्रभावित नहीं होगी\n#Maha_Metro l एशियन डेव्हलपमेंट बँक शिष्ट मंडल की नागपुर मेट्रो परियोजना को भेट\n12th FAIL Film | दिल्ली के मुखर्जी नगर में शूट होगी आइपीएस अफसर डॉ. मनोजकुमार शर्मा से प्रेरित 12वीं फेल\n#Maha_Metro | अब तक 31000 से ज्यादा महा कार्ड की बिक्री कर चुका है महा मेट्रो\nHome कोरोना देशात आजपासून 18 वर्षांवरील सर्वांना ‘बुस्टर’ डोस; देशात लसीकरणाचे चार टप्पे पूर्ण\nदेशात आजपासून 18 वर्षांवरील सर्वांना ‘बुस्टर’ डोस; देशात लसीकरणाचे चार टप्पे पूर्ण\nदेशात आजपासून 18 वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना लसीचा बुस्टर डोस दिला जाणार आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने केलेल्या घोषणेनुसार 10 एप्रिल म्हणजे आजपासून बुस्टर डोस नागरिकांना घेता येणार आहे. ज्या नागरिकांनी कोरोना लसीचे दोन डोस घेऊन 9 महिने पूर्ण झाले आहेत ते नागरिक खासगी रुग्णालयांमध्ये जाऊन कोरोना लसीचा बूस्टर लस घेऊ शकतील.\nलस निर्माते सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेकने बुस्टर डोसच्या किमती कमी केल्या आहेत. कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन दोन्हींचा बूस्टर डोस 225 रुपयांचा होईल. लसीच्या किमतीवर 5 टक्के (11.25 रु.) जीएसटी द्यावा लागेल. रुग्णालये कमाल 150 रुपये सर्व्हिस चार्ज घेऊ शकतील. अशा प्रकारे एका बुस्टर डोसची कमाल किंमत 386.25 रुपयेच असेल. किमती कमी करण्याची घोषणा सर्व प्रौढांना प्रिकॉशन डोस लावण्याच्या निर्णयानंतर करण्यात आली. तथापि, 10 एप्रिलपासून 18 वर्षे आणि त्यावरील सर्व नागरिकांना खासगी रुग्णालयांत कोरोना लसीचा तिसरा डोस दिला जाईल, अशी घोषणा केंद्र सरकारने शुक्रवारी केली.\nगेल्या वर्षी 16 जानेवारीला देशभरात कोरोनाच्या लसीकरणाला सुरुवात झाली. त्यावेळी आरोग्य कर्मचारी आणि 60 वर्षांवरील सर्व प्रौढांना कोरोनाची लस देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. आतापर्यंत देशभरात कोरोना लसीचे 185.38 कोटी डोस देण्यात आले आहेत. 15 वर्षांवरील जवळपास 96 टक्के लोकसंख्येला लसीचा किमान एक डोस देण्यात आला आहे, तर 83 टक्के लोकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत.\nPrevious article#Nagpur | रात में अचानक जलने लगे दोपहिया वाहन\nNext articleचंद्रपुरात आकाशातून पडलेले अवशेष इस्रोकडे, आठवड्यात येणार अहवाल\nवाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\n#Pune | नैनो उपग्रह निर्माण पर इसरो के प्रयास\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\nबल्लारशहा रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाचा भाग तुटला:13 प्रवासी कोसळले; महिला ठार\n#Pune | नैनो उपग्रह निर्माण पर इसरो के प्रयास\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते कें��्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\nबल्लारशहा रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाचा भाग तुटला:13 प्रवासी कोसळले; महिला ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathihq.com/baf/", "date_download": "2022-11-30T23:56:57Z", "digest": "sha1:AWLW4W2I4NM6IH3DXDKLW5YDYESE5U2T", "length": 10464, "nlines": 82, "source_domain": "www.marathihq.com", "title": "Baf कोर्स माहीती | Baf Course Information In Marathi - Marathihq.com", "raw_content": "\nBAF कोर्सेसची प्रवेश प्रक्रीया शक्यतो अशी असते:\nबीएएफ कोर्स प्रामुख्याने हया विषयावर लक्ष देतो:\nBAF नंतर तुम्ही काय करू शकता\nBAF नंतर कोणते जॉब भेटतात\nBAF कोर्स अकांउंटींग आणि फायनांशियल विषयावर फोकस करणारा एक अंडरग्रॅज्युएट कोर्स आहे.\nBAF 3 वर्षाचा अंडरग्रॅज्युएट कोर्स आहे. BAF कोर्स करतांना या तीन वर्षामध्ये तुम्हाला 6 सेमिस्टर असतील. BAF कोर्सच्या परीक्षा सेमिस्टर पॅटर्न पध्दतीने होतात म्हणजे प्रत्येक सेमिस्टर संपल्यावर तुमची परीक्षा होते.\nBAF कोर्सची फी 15 हजार ते 1 लाखा पर्यंत असु शकते. (*BAF कोर्सेसची फी तुम्ही कोणत्या कॉलेजला प्रवेश घेतात त्यावर अवलंबुन आहे.)\nBAF ​फ कोर्सला प्रवेश घेण्यासाठी तुम्ही कोणत्याही स्ट्रीम मधुन बारावी केलेली पाहीजे आणि तुम्हाला बारावीमध्ये कमीत कमी 45 टक्के गुण असणे गरजेचे आहे. (* आरक्षित जागांना 5 टक्के सवलत दिली जाते.)\nBAF ची प्रवेश प्रक्रीया मेरिट बेस असते पण काही महाविदयालये प्रवेश परीक्षा पण घेवु शकतात.\nआज काल बरेच महाविदयालय प्रवेश प्रक्रीया ऑनलाइन पध्दतीने करतात त्यामुळे तुम्हाला ज्या कॉलेजला प्रवेश घ्यायचा आहे त्या कॉलेजची प्रवेश प्रक्रीया ऑनलाइन आहे की ऑनलाइन आहे याची तुम्ही त्यांच्या वेबसाइट वर जाउन खात्री करू शकता.\nBAF कोर्सेसची प्रवेश प्रक्रीया शक्यतो अशी असते:\nतुम्हाला ऑनलाइन फॉर्म भरावा लागतो.\nसंबधित डॉक्युमेंटस् च्या प्रती ​अपलोड करणे.\nमेरिट लिस्टची वाट पाहणे\nमेरिट लिस्ट लागल्यावर आपले नाव आहे का याची खात्री करणे.\nमेरिट लिस्ट मध्ये नाव असल्यास कॉलेजला जाउन डॉक्युमेंट व्हेरीफीकेशन करणे आणि आणि फी भरून प्रवेश कन्फर्म करणे.\n(*कृपया संबधीत कॉलेजच्या प्रवेश प्रक्रीयेसाठी कॉलेजची ऑफिशिअल वेबसाइट पहा.)\nबीएएफ कोर्स प्रामुख्याने हया विषयावर लक्ष देतो:\nCOST ACCOUNTING (कॉस्ट अकांउंटींग)\nFINANCE AND ACCOUNTING (फायनांन्स अँड अकांउंटींग)\nBAF नंतर तुम्ही काय करू शकता\nएमबीए ( एमबीए एक पोस्ट ग्रॅज्युएट क���र्स आहे ज्याला प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला प्रवेश परीक्षा दयावी लागते.)\nजॉब (तुम्ही बीएएफ डीग्रीच्या आधारे जॉब सापडु शकता)\nबिझनेस (तुम्ही स्वताचा बिझनेस चालु करू शकता)\nसीए (तुम्ही सीए परीक्षा देवु शकता)\nसीएफए ( तुम्ही सीएफए ची तयारी करू शकता)\nसीएस (तुम्ही सीएस ची परीक्षा देवु शकता)\nBAF नंतर कोणते जॉब भेटतात\nअनॅलिस्ट(तुम्ही फायनान्स अनॅलिस्ट, इन्व्हेस्टमेंट बॅंकींग अनॅलिस्ट म्हणुन काम करू शकता)\nस्ट्रॅटेजी ( तुम्ही फायनांशियल आणि इन्व्हेस्टमेंट कंन्सल्टींग देवु शकता.)\nसेल्स् (तुम्ही इन्शुरन्स, बॅंकींग, रीसर्च क्षेत्रात सेल्स मॅनेजर म्हणुन काम करू शकता.)\nनमस्कार 🙏 मी MarathiHQ.com चा लेखक आणि संस्थापक आहे. MarathiHQ.com ही शैक्षणिक माहिती देणारी वेबसाईट आहे. तुम्हाला MarathiHQ.com या साइटवर अभ्यासक्रम, प्रवेश परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांची माहिती मिळेल.\n12 वी arts नंतर काय करावे\n12 वी कॉमर्स नंतर काय करावे\n12 वी Science नंतर काय करावे | बारावी Science नंतरचे कोर्स\nCA म्हणजे नक्की काय \nसंपूर्ण रूप आणि अर्थ\nDisclaimer: या वेबसाइटमधील माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने प्रदान केली गेली आहे. या साइटवरील कोणत्याही माहिती प्राप्तकर्त्याने, ग्राहकांनी किंवा अन्यथा, समस्येतील विशिष्ट तथ्ये आणि परिस्थितीबद्दल योग्य कायदेशीर किंवा इतर व्यावसायिक सल्ला न घेता साइटमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही सामग्रीच्या/माहितीच्या आधारावर कृती करण्यास किंवा कार्य करण्यास टाळावे. या वेबसाइटच्या कोणत्याही किंवा सर्व सामग्रीच्या आधारे घेतलेल्या किंवा न केलेल्या कारवाईच्या संदर्भात आम्ही सर्व जबाबदाऱ्या स्पष्टपणे अस्वीकृत करतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mensxp.com/marathi/fashion/style-guide/90375-tips-to-look-attractive-in-a-pant-shirt.html", "date_download": "2022-11-30T23:30:39Z", "digest": "sha1:3XYQIPNIY3VQEGIMUWKHKENA4GEQTUJC", "length": 12059, "nlines": 90, "source_domain": "www.mensxp.com", "title": "आकर्षक लूकसाठी निवडा असे पॅन्ट-शर्ट | Tips to look attractive in a pant shirt", "raw_content": "हिंदी में देखें See in English\nग्रूमिंग हेअर स्टाईल आणि हेअर केअरबिअर्ड आणि शेविंगस्किन केअर\nहेल्थ मेंटल हेल्थन्यूट्रिशनबॉडी बिल्डिंगवेट लॉससेलेब फिटनेससेक्शुअल हेल्थ\nरिलेशनशिप्स रिलेशनशिप ॲडव्हाईसडेटिंग टिप्सफादरहूडब्रेक अप टिप्स\nसाईन अप करा लेटेस्ट ट्रेंड्स संदर्भात अपडेट राहा\nआकर्षक लूकसाठी निवडा असे पॅन्ट-शर्ट\n· 3 मिनिटांमध्ये वाचा\nआकर्षक लूकसाठी निवडा असे पॅन्ट-शर्ट\nजर आपण पॅन्ट-शर्ट घालत असलो, तर आपण ऑफिसला जात आहोत, असा अनेकदा अंदाज लावला जातो. किंबहुना महत्त्वाच्या कामासाठी जात आहोत, असे अनेकांना वाटते. या लोकांच्या तर्क-वितर्कांना बदलण्यासाठी पॅन्ट-शर्ट नीट पद्धतीने ड्रेस-अप करत वेगवेगळ्या पद्धतीने वापरला हवे, तर आपल्याला ट्रेंडी राहणे सोपे जाईल.\nआपण जीन्स, टी-शर्ट वा अन्य कॅज्युअल कपड्यांमध्ये आपण स्टाइलिश दिसतो, त्यामानाने फॉर्मल कपड्यांमध्ये म्हणजेच पॅन्ट-शर्टमध्ये दिसत नाही, असा अनेकांचा समज असतो.\nपरंतु, पॅन्ट-शर्ट हा असा पोशाख आहे, की ज्यात आपण अत्यंत रुबाबदार, आकर्षक आणि आत्मविश्वास ठासून भरलेले दिसतो.\nम्हणूनच तर, इंटरव्यू देण्यासारख्या महत्त्वाच्या प्रसंगी तशा पद्धतीचे कपडे घालतो. फॉमर्ल कपड्यांत आपण स्मार्ट आणि हँडसम दिसतो.\nकसे कराल टक इन \nटक-इन शिवाय कसे शर्ट घालाल \nपॅन्ट अशा प्रकारे घाला\nकसे कराल टक इन \nपॅन्ट-शर्ट घालणारे बहुतांश जण हे शर्ट टक इन करण्याला पसंती देतात. ही स्टाईल फार पूर्वी पासून चालत आलेली आहे. जर तुम्ही शर्टाला टक-इन करत असाल तर खरंच तुम्ही प्रचंड हँडसम दिसू शकता. परंतु यासाठी योग्य पद्धतीने इन करणे गरजेचे आहे. कोणताही फॉर्मल लुक हा टक-इन शिवाय अपूर्ण मानला जातो.\nयासोबत पँन्टची निवडही योग्य हवी. जर तुम्ही उंच असाल,तर एंकल पॅन्टसोबत शर्ट टक-इन करणे योग्य आहे; जर उंच नसाल तर योग्य लेथ असलेली पॅन्ट वापरा.\nकधीही ओवरसाईज पॅन्ट किंवा आखूड पॅन्ट घेऊ नका.\nजर तुम्ही इंटरव्यू किंवा ऑफिशियल महत्त्वपूर्ण कामासाठी जात असाल तर यूनिक पद्धतीने शर्टाला टक-इन करु शकता. उदा. शर्टाला लूज ठेवून टक-इन करा ज्याने कमरेजवळ थोड्या प्रमाणात शर्ट लूज राहील. याशिवाय तुम्ही शर्टाच्या पुढच्या भागालाच टक-इन करा.\nया काही महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवा.\n१. लूज शर्टाला टक-इन करु नका. फक्त फिटींग असलेल्या शर्टाला करा.\n२. घातलेल्या शर्ट-पॅन्टच्या रंगाला साजेसा बेल्ट वापरा.\n३. बेल्टच्या रंगानुसार शूज वापरा.\nशर्टासाठी फिटींग ही एकमेव गोष्ट महत्त्वाची नसून, इतर गोष्टीदेखील महत्त्वाच्या आहेत. त्या जाणून घेऊनच शर्ट खरेदी करा.\nहेही वाचा : पुरुषांची ड्रेसिंग स्टाइल परफेक्ट करण्यासाठी 10 टिप्स\nटक-इन शिवाय कसे शर्ट घालाल \nपॅन्ट-शर्ट हे टक-इन स्वरुपामध्येच घालायला हवेत असे नाही. इन न करताही तुम्ही फक्त पॅन्ट-शर्ट घालून हँडसम दिसू शकता. टक-इन शिवाय जर शर्ट वापरायचा असेल तर काही बाबी लक्षात घ्याव्यात, ज्यामुळे तुम्ही परफेक्ट लूक परिधान करु शकता.\n१. फूल स्लीव असणारे शर्ट वापरा.\n२. फूल स्लीव शर्ट घातल्यावर स्लीव वर करा.\n३. फ्लोरल शर्ट घातल्यास हा सगळ्यात बेस्ट प्रकार आहे.\n४. या ड्रेसिंगसोबत स्नीकर किंवा लोफर वापरु शकता.\n जीन्सपेक्षा कमी नाहीत या स्टायलिश कॅज्युअल पँट्स\nपॅन्ट अशा प्रकारे घाला \nशर्ट आणि पॅन्ट याचं नातं खूप जुनं आहे, असं मानलं जातं. म्हणूनच शर्टाशिवाय पॅन्ट अपूर्ण वाटू लागते. म्हणूनच पॅन्ट निवडतानाही बर्‍याच गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे. जोपर्यत शर्ट-पॅन्ट यांमध्ये मॅचिंग नसेल, तोपर्यत तुमच्या ड्रेसिंगमध्ये योग्य लूक मिळणे कठीण आहे.\n१. फिटिंग असणारी पँन्ट निवडा.\n२. शूज आणि पॅन्टचा रंग वेगळा असावा.\n३. कॅज्युअल शर्टासोबत कॅज्युअल पॅन्ट वापरा.\n४. मोठ्या साइजचे शूजदेखील वापरु शकता.\nयाशिवाय तुम्ही पॅन्टची लेंथ गुंडाळून वर करुन घालू शकता. असा लुक मित्रांसोबत फिरताना, मजा-मस्ती करताना योग्य वाटतो. सोबत तुम्ही एंकल पॅन्टही वापरु शकता.\nहे कॉमन कलरचे शूज कोणत्याही रंगाच्या ड्रेससह सहज मॅच होतात\nलूज ड्रेसमध्ये ही आकर्षक दिसण्यासाठी या 'स्टाइलिंग टिप्स' एकदा वापरुन पाहा. त्यानंतर तुम्ही लूज कपड्यांमध्येही एट्रॅक्टिव दिसाल.\nआजच्या तरुणांची फेव्हरेट मेन्स लाईफस्टाईल वेबसाईट\nसब्सक्राईब करा आणि अपडेट राहा\nआम्ही कधीही तुम्हाला स्पॅम पाठविणार नाही. तुम्ही कधीही अनसब्सक्राईब करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/sero-survey-by-bmc-reveals-that-mumbai's-slum-population-with-antibodies-has-consistently-declined-64178", "date_download": "2022-11-30T23:59:07Z", "digest": "sha1:UBKER6ENO5TU4DDT7N4YNL3HDRHJ4M4B", "length": 9330, "nlines": 116, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Sero survey by bmc reveals that mumbai's slum population with antibodies has consistently declined | मंबईतील उच्चभ्रू इमारतीतील रहिवाशांची रोगप्रतिकारक शक्ती वाढली, झोपडपट्टीत घटली", "raw_content": "\nमंबईतील उच्चभ्रू इमारतीतील रहिवाशांची रोगप्रतिकारक शक्ती वाढली, झोपडपट्टीत घटली\nमंबईतील उच्चभ्रू इमारतीतील रहिवाशांची रोगप्रतिकारक शक्ती वाढली, झोपडपट्टीत घटली\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेत उच्चभ्रू इमारतीतील अनेक नागरिकांना कोरोनाची लागण झा��्याचं दिसत होतं. उच्चभ्रू इमारतींतील रहिवाशांची कोविडविरोधातील रोगप्रतिकारशक्ती वाढत आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम सिविक\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मुंबईतीव उच्चभ्रू इमारतीतील रहिवाशांची रोगप्रतिकारक शक्ती वाढल्याचं दिसून आलं आहे. तर झोपडपट्ट्यांमधील नागरिकांमध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी झाली आहे. तिसऱ्या सेरो सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे.\nतिसऱ्या सेरो सर्वेक्षणात मुंबईतील २४ विभागांमधील १० हजार १९७ नागरिकांच्या रक्ताच्या नमुन्यांची तपासणी झाली. त्यामध्ये ३६.३० टक्के मुंबईकरांमध्ये कोरोना रोगप्रतिकारशक्ती वाढल्याचं दिसून आलं. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत उच्चभ्रू इमारतीतील अनेक नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचं दिसत होतं. उच्चभ्रू इमारतींतील रहिवाशांची कोविडविरोधातील रोगप्रतिकारशक्ती वाढत आहे. तर, याउलट चित्र झोपडपट्टी भागात दिसत आहे. झोपडपट्ट्यांमधील नागरिकांची रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याचं दिसून आलं आहे.\nमुंबईत आतापर्यंत तीन वेळा सेरो सर्वेक्षण झाले असून मार्च २०२१ मध्ये पहिल्यांदाच संपूर्ण मुंबईत हे सर्वेक्षण करण्यात आले, अशी माहिती महानगर पालिकेकडून देण्यात आली. या सर्वेक्षणात लसीकरण न झालेल्या नागरिकांची चाचणी करण्यात आली आहे. ऑगस्ट २०२० मध्ये झालेल्या सर्वेक्षणात २७ टक्के नागरिकांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती आढळली होती. मात्र हे सर्वेक्षण काही प्रभागातच झाले होते.\nमुंबईतील काही भागांत नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढलेली असतानाच दुसरीकडे नवीन रुग्णवाढीचा वेग मंदावला आहे. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तर मुंबईतील कोरोना रुग्ण संख्या वेगाने वाढली होती. पण आता मात्र कोरोना रुग्ण वाढीचा दर हा गेल्या पंधवड्यात निम्म्यावर आला आहे.\n मुंबईतील 'इतके' टक्के रुग्ण कोरोनामुक्त\nमुंबईतील वस्त्यांमध्ये जाऊन लसीकरण करण्याचा विचार - महापौर किशोरी पेडणेकर\nरवीश कुमार यांचा राजीनामा, 26 वर्षांनंतर सोडली NDTV इंडियाची साथ\nमुंबई: बेस्टची सुपर सेव्हर नवीन योजना, २० ते ३४ टक्क्यांपर्यंत सवलत\nमेट्रोच्या कामामुळे घोडबंदर रोड 'या' वेळेत बंद, वाहतूक मार्गात बदल\nठाणे- कळवा पुलावरील चौथी लेन आजपासून सुरू\nमुंबई - एसबीआयच्या 'या' शाखेत रविवारऐवजी शुक्रवारी साप्ताहिक सुट्टी जाही��\nMumbai Metro : आरे मिल्क कॉलनी, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि आरे कारशेड दरम्यानचा पहिला टप्पा डिसेंबर 2023 पर्यंत सुरू\nमेट्रो 1 आणि मेट्रो 7 मार्गांना जोडणारा फूट ओव्हर ब्रीज 15 दिवसात तयार\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.cnsuda.com/news/notice-of-participation-in-the-130th-canton-fair/", "date_download": "2022-12-01T00:03:08Z", "digest": "sha1:ZZN6FDLMG4GMWI6PX5KFQKGNQMJ3ASGE", "length": 5497, "nlines": 184, "source_domain": "mr.cnsuda.com", "title": "बातम्या - 130 व्या कॅंटन फेअरमध्ये सहभागाची सूचना", "raw_content": "\nAudi आणि VOLKSWAGEN साठी योग्य\nFiat आणि Iveco साठी योग्य\nमॅसी फर्ग्युसन पर्किन्ससाठी योग्य\nRVI Saviem साठी योग्य\nयनमार आणि कुबोटा साठी योग्य\n130व्या कॅंटन फेअरमध्ये सहभागी होण्याची सूचना\n130व्या कॅंटन फेअरमध्ये सहभागी होण्याची सूचना\nआमची कंपनी 15 ते 19 ऑक्टोबर 2021 या कालावधीत 130 व्या कॅंटन फेअरला उपस्थित राहणे सुरू ठेवेल\n© कॉपीराइट - 2010-2021 : सर्व हक्क राखीव.\nवापर अटी आणि गोपनीयता धोरण\nगरम उत्पादने - साइट मॅप - AMP मोबाइल\nटॉप एंड बेअरिंग आणि बॉटम एंड बेअरिंग, कनेक्टिंग रॉडमध्ये जोर, B58 रॉड बियरिंग्ज, कॉनरोड बेअरिंग, मरीन इंजिनमधील मुख्य बेअरिंग, इंजिनमध्ये थ्रस्ट बेअरिंग,\nनंतर चीनमध्ये प्रवेश करणाऱ्या परदेशींसाठी नियम...\nमार्च रोजी चीनच्या घोषणेनुसार...\nफॉरवर्ड 130 वा कँटन फेअर दोन्ही...\n21 जुलै रोजी एमच्या अधिकृत वेबसाइटवर...\n130 व्या कॅन्टमध्ये सहभागाची सूचना...\nआमची कंपनी 1 मध्ये उपस्थित राहणे सुरू ठेवेल...\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी एंटर दाबा किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/5213/", "date_download": "2022-12-01T00:50:59Z", "digest": "sha1:NA3AGMAOE64B7FPRRZK3NVBKOTDPE4N5", "length": 6953, "nlines": 47, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "अस्थिविकार क्षेत्रात एस.एस.पी.एम. लाईफटाईम हॉस्पिटल सिंधुदुर्ग जिल्ह्यात अग्रेसर…", "raw_content": "\nआरोग्य कुडाळ बातम्या सिंधुदुर्ग स्थळ\nअस्थिविकार क्षेत्रात एस.एस.पी.एम. लाईफटाईम हॉस्पिटल सिंधुदुर्ग जिल्ह्यात अग्रेसर…\nरेश्मा परुळेकर वय वर्ष ५५ राहणार तेंडोली तालुका कुडाळ या मागील काही वर्षांपासून हिप जॉईंटच्या वेदनांनी त्रस्त होत्या या किरकोळ दुखण्याकडे सुरुवातीला रेश्मा परुळेक��� यांनी दुर्लक्ष केले, मात्र वेदना असह्य झाल्यामुळे रेश्मा परुळेकर यांना नातेवाईकांनी २२ नोव्हेंबर २०२० रोजी एस.एस.पी.एम. लाईफटाईम हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी दाखल केले, सर्व रिपोर्ट पाहता एस.एस.पी.एम. लाईफटाईम हॉस्पिटल मधील अस्थिरोग विभागातील अस्थिरोगतज्ञ डॉ. अजयकुमार अल्लमवार (एम.बी.बी.एस., एम.एस. अस्थिरोगतज्ञ) यांच्या असे निदर्शनास आले की हिप जॉईंट पूर्णपणे खराब झाल्यामुळे या असह्य करणाऱ्या वेदना होत होत्या रेश्मा परुळेकर यांच्या कुटुंबीयांनी हिप रिप्लेसमेंट सर्जरी करण्याचा निर्णय घेतला म्हणजेच रेश्मा परुळेकर यांचे खराब झालेले हिप पूर्णपणे कृत्रिम साधनाच्या साहाय्याने बदलविण्याचे ठरविले.\nडॉ. अजयकुमार अल्लमवार (एम.बी.बी.एस., एम.एस. अस्थिरोगतज्ञ) हे सदर शस्त्रक्रिया क्षेत्रातील तज्ञ डॉक्टर असून यापूर्वीदेखील यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली आंशिक गुडघा बदलणे (Partial knee replacement) शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडत अवघ्या दुसऱ्या दिवशी रुग्णाला कोणत्याही वेदनेशिवाय स्वतःच्या पायावर चालण्यास सक्षम बनवले होते.\nसिंधुदुर्गात आज पुन्हा सापडले तब्बल 34 नवे कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण\nजिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावर न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार.;जिल्हाध्यक्ष रावजी यादव यांचा निर्णय..\nसिंधुदुर्गातील ओसरगाव टोलनाक्यावर आज मध्यरात्रीपासून टोल वसुली होणार सुरू.MH 07 गाड्यांना 50% सवलत.\nकुडाळ आठवडा बाजारात पुन्हा एकदा नगरपंचायत प्रशासनाची मुजोरी.; बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई नाही स्थानिकांना मात्र हटवण्यासाठी प्रशासनाचा हट्टहास\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे कुडाळ मध्ये होणार जल्लोषात स्वाग.;तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती..\nसिंधुदुर्गातील ओसरगाव टोलनाक्यावर आज मध्यरात्रीपासून टोल वसुली होणार सुरू.MH 07 गाड्यांना 50% सवलत.\nकुडाळ आठवडा बाजारात पुन्हा एकदा नगरपंचायत प्रशासनाची मुजोरी.; बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई नाही स्थानिकांना मात्र हटवण्यासाठी प्रशासनाचा हट्टहास\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे कुडाळ मध्ये होणार जल्लोषात स्वाग.;तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती..\nतरंदळे खोतवाडी येथील रक्तदान शिबीरात ५१ रक्तदात्यांचे रक्तदान..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:User_nn-3", "date_download": "2022-12-01T00:07:42Z", "digest": "sha1:2T66YKFNMTPAS6VQNTLPFNKZFDN3G4WK", "length": 1549, "nlines": 32, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:User nn-3 - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"User nn-3\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nशेवटचा बदल २ मार्च २०१७ तारखेला २३:३६ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २३:३६ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://tarunbharat.com/%E0%A4%A8%E0%A4%B5-%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%A3/", "date_download": "2022-11-30T23:55:15Z", "digest": "sha1:TUNZB2PDSSDE7VZFQM3BCD56F7DQTHO3", "length": 10065, "nlines": 136, "source_domain": "tarunbharat.com", "title": "नव मतदारांनी मतदार नोंदणीसाठी व्होटर हेल्पलाईन ॲपचा वापर करावा : जिल्हाधिकारी शेखर सिंह – Tarun Bharat", "raw_content": "\nअन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय सहन करणे किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप आहे \nनव मतदारांनी मतदार नोंदणीसाठी व्होटर हेल्पलाईन ॲपचा वापर करावा : जिल्हाधिकारी शेखर सिंह\nनव मतदारांनी मतदार नोंदणीसाठी व्होटर हेल्पलाईन ॲपचा वापर करावा : जिल्हाधिकारी शेखर सिंह\nमहाविद्यालयातील एकही पात्र विद्यार्थी मतदार नोंदणी पासून वंचित राहणार नाही, यासाठी महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी विशेष शिबिरांचे आयोजन करावे. या शिबिरांमध्ये जास्तीत जास्त व्होटर हेल्पलाईन ॲपचा वापर करुन नव मतदारांची नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.\nजिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमात महाविद्यालयांचा सहभाग यासाठी आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी शेखर सिंह बोलत होते. या बैठकीला उपजिल्हा निवडणूक अधिकारी निता शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, एन. एस. एस. प्रमुख उपस्थित होते.\nजिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, 1 नोव्हेंबर 2021 रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यापुर्वी ज्या विद्यार्थ्यांनी मतदार यादीत नावाची नोंद केली असल्यास ती तपासून पहावी. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी महाविद्यालयातील किती विद्यार्थ्यांनी नावाची नोंदणी केली किती जण शिल्लक, याची माहिती तयार करावी. तसेच ज्यांनी मतदा�� यादीत नावाची नोंदणी केली नाही, अशा विद्यार्थ्यांना मतदार यादीत नाव नोंदणीसाठी प्रोत्साहित करावे.\n27 व 28 नोव्हेंबर 2021 रोजी जिल्ह्यात विशेष मोहिम राबविण्यात येणार असून प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ.) यांच्यामार्फत नवीन मतदारांचे अर्ज भरण्यात येणार आहे. याचा जिल्ह्यातील नवमतदारांनी लाभ घ्यावा. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी मतदार नोंदणीचे विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरांमध्ये महाविद्यालयींन युवकांनी सहभाग घेऊन नावे, मतदार यादीत नोंदवावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी निता शिंदे यांनी नवमतदार नोंदणीबाबतची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.\nराज्यातील सर्व वसतिगृहे आठ दिवसात सुरू होतील : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती\nतब्बल दहा दिवसांनी ‘या’ चार आगरातून धावली एसटी\nजिल्ह्यात बाधित वाढीचा वेग मंदावला\nसातारा : अखिल महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघाची पालिकेसमोर निदर्शने\nगुरुजींची शाळा बंद सर्व्हे सुरू\nछत्रपतींचे सेवक संघटनेकडून किल्ले अजिंक्यताऱ्यावर दुर्गसंवर्धन मोहीम\nसातार्‍यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बँड बजाव आंदोलन\nसातारा-पुणे-सातारा सेवेचा 19 वा वर्धापन दिन उत्साहात\nचीन सीमेवर भारत-अमेरिकेचा युद्धाभ्यास\nअरगन तलावाजवळील भुयारी गटारीमुळे अपघातास निमंत्रण\nलस घेतल्याने मृत्यू झाल्यास सरकार जबाबदार नाही\nशिवशक्ती- भीमशक्ती युतीसाठी वंचितचा होकार\nभारत-ऑस्ट्रेलियात तिसरी हॉकी कसोटी आज\nआंतरराज्य बससेवा वारंवार विस्कळीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai/in-five-second-hack-atm-hackers-arrested-bandup-police-in-bhandup-ssa-97-3150946/", "date_download": "2022-12-01T01:19:25Z", "digest": "sha1:2BHR4YSACMBJ5RX4EO23QRAJ5JDS4N4O", "length": 22739, "nlines": 272, "source_domain": "www.loksatta.com", "title": "in five second hack atm hackers arrested bandup police in bhandup ssa 97 | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा हिंदू देवस्थान जमीन घोटाळा: भाजपा आमदार सुरेश धस यांच्यासह पत्नी आणि भावावर गुन्हा दाखल\nआवर्जून वाचा एकनाथ शिंदेंच्या बंडाची शिवरायांशी तुलना करणाऱ्या मंत्री लोढांना अजित पवारांनी खडसावलं; म्हणाले, “वाचळविरांना आवरा हे…”\nआवर्जून वाचा ‘द काश्मीर फाइल्स’बद्दल इतर ��्युरींनी वक्तव्य बदलल्याचा लॅपिड यांचा दावा; म्हणाले “भीतीपोटी आणि दबाव…”\nतब्बल पाच सेकंदात एटीएम करायचे हॅक; बँकांना चुना लावणाऱ्यांना ‘अशी’ केली अटक\nहरियाणाच्या दोघांना एटीएम हॅक करून बँकांना लाखो रुपयांचा गंडा घालताना अटक केली आहे.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nकोथरुडमधील गुंडाच्या विरोधात झोपडपट्टी दादा कायद्यान्वये कारवाई\nतब्बल पाच सेकंदात एटीएम हॅक करून बँकांना लाखो रुपयांचा चुना लावण्याचा प्रकार भांडुप मध्ये समोर आला आहे. भांडुप पोलिसांनी या प्रकरणाचा पर्दाफाश केलाय. या प्रकरणात दोन जणांना भांडुप पोलिसांनी आतापर्यंत ताब्यात घेतलं आहे.\nआरिफ खान आणि तारीख खान, असं अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. हे दोन्ही हरियाणाचे रहिवासी आहेत. या दोघांना एटीएम मशीनमधून पैसे काढताना ट्रांजेक्शन झाल्यावर पाच सेकंदात ती मशीन हॅक कशी करायची याची माहिती मिळाली होती. त्यानुसार ते एन. आर. सी कंपनीचे एटीएम असलेल्या बँका शोधून काढायचे. त्याठिकाणी जाऊन एटीएम पिन टाकल्यानंतर ट्रेमध्ये पैसे येताक्षणी ते एटीएम हॅक करायचे. ज्यामुळे बँकांच्या अकाउंटमध्ये या व्यवहाराची इंट्रीच व्हायची नाही आणि आरोपींना मात्र रोख रक्कम मिळायचे.\n“फ्रिजमध्ये श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे होते पण…”, आफताबच्या दुसऱ्या गर्लफ्रेंडने सांगितले धक्कादायक अनुभव\nDelhi Murder Case: श्रद्धा खून प्रकरणाला वेगळं वळण आफताबकडून पॉलीग्राफी चाचणीत धक्कादायक खुलासे\nVideo: तू गल्ली क्रिकेट…; ऋषभ पंतने हर्षा भोगलेंना दिलेलं ‘ते’ उत्तर ऐकून नेटकरी भडकले, पाहा ट्वीट्स\nपत्रकार रवीश कुमार यांचा राजीनामा; २६ वर्षांनंतर NDTV ची साथ सोडली\nआतापर्यंत या दोघांनी विविध एटीएममधून दोन लाख 55 हजाराची रोख रक्कम हॅक करून काढली आहे. भांडुपमधील अभुदय बँकेच्या एटीएममध्ये एक इसम संशयास्पदरीत्या वारंवार ट्रांजेक्शन करत असल्याचं बँकेच्या कर्मचाऱ्यांना दिसून आलं. त्यावेळी त्यांनी त्याची चौकशी करून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलिसांनी यानंतर त्याची उलट तपासणी करून त्याच्या आणखी एका साथीदाराला मुंबई विमानतळावरून ताब्यात घेतलं.\nएटीएम सुविधा पुरविणाऱ्या एन. आर. सी कंपनीला या संदर्भात बँक प्रशासन आणि पोलिसांकडून माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार या कंपनीने आपली सर्व एटीएम ही बंद केले आहेत. या दोघांनी नेमका आतापर्यंत बँकांना कितीचा गंडा घातला आहे, याचा अधिक तपास भांडुप पोलीस करत आहेत.\nमराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nमुंबई : विलेपार्ले येथे नाल्यामध्ये सात झोपड्या खचल्या\n‘मेट्रो ३’चे १०० टक्के भुयारीकरण पूर्ण; महालक्ष्मी मेट्रो स्थानक ते मुंबई सेंट्रल मेट्रो स्थानकापर्यंतचा ४२ वा टप्पा यशस्वीपणे पार\nसमान नागरी कायद्याबाबत योग्य वेळी निर्णय; देवेंद्र फडणवीस यांचे संकेत; भाजप पुढील पाच वर्षांत गुजरातचा वेगाने विकास करणार\nगोवरबाधितांचे सात दिवस विलगीकरण; राज्यातील २६ ठिकाणी साथ पसरल्याचे स्पष्ट\nपक्षातील फूट टाळण्यासाठी रामदास आठवले यांची सारवासारव\nशेतकऱ्यांच्या कर्जमाफीतून १५ लाख बोगस बँक खात्यांचा छडा\n‘या’ ४ कारणांमुळे हातांच्या नसा फुगायला लागतात; वेळीच जाणून घ्या यावर योग्य उपचार\nफोर्ब्सने जारी केली भारतातील १०० श्रीमंतांची यादी; पहिल्या स्थानावर अंबानी नव्हे, तर ‘या’ उद्योजकाचे नाव\nउद्योगपती किर्लोस्करांची लेक झाली जयंत पाटलांची सून पाहा प्रतिक पाटील-अलिका किर्लोस्कर यांच्या शाही विवाहाचे खास फोटो\nमंगल प्रभात लोढा यांच्या वक्तव्यावरून चंद्रकांत खैरे यांची शिंदेंवर टीका\nशिवप्रतापदिनी प्रतापगडावरील ‘त्या’ वक्तव्यावर मंगलप्रभात लोढा यांनी अखेर स्पष्ट केली भूमिका\nमंगल प्रभात लोढा यांच्या वक्तव्यावर बच्चू कडू यांची प्रतिक्रिया, म्हणाले..\nमंगल प्रभात लोढा यांच्या वक्तव्यानंतर अमोल कोल्हे यांचा शिंदे-फडणवीसांना आक्रमक इशारा\nकिल्ले प्रतापगडवर शिवप्रताप दिन सोहळ्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संपूर्ण भाषण\nमंगलप्रभात लोढांकडून एकनाथ शिंदेंच्या बंडाची शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेशी तुलना\nसमान नागरी कायद्याबाबत योग्य वेळी निर्णय; देवेंद्र फडणवीस यांचे संकेत; भाजप पुढील पाच वर्षांत गुजरातचा वेगाने विकास करणार\n‘मेट्रो ३’चे १०० टक्के भुयारीकरण पूर्ण; महालक्ष्मी मेट्रो स्थानक ते मुंबई सेंट्रल मेट्रो स्थानकापर्यंतचा ४२ वा टप्पा यशस्वीपणे पार\nराज्याबाहेर जाणाऱ्या प्रकल्पांची समितीमार्फत चौकशी ; उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा\nशेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणार; विरोधी पक्षांच्या बैठकीत निर्णय\nगोवरबाधितांचे सात दिवस विलगीकरण; राज्यातील २६ ठिकाणी साथ पसरल्याचे स्पष्ट\nज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन\n४९व्या वर्षी मलायका अरोरा होणार अर्जुन कपूरच्या बाळाची आई\nMaharashtra News : भाजपाला मतांसाठी शिवराय हवेत, बाळासाहेब थोरातांची टीका\nZombie Virus: रशियात सापडला ४८ हजार ५०० वर्षांपूर्वीचा ‘झोम्बी व्हायरस’; करोनापेक्षाही भयंकर संसर्ग लाटेची वैज्ञानिकांना भीती\nथरार… रात्रीची वेळ, किर्र अंधार… अन् पोलिसांसमोर उभा ठाकला वाघ…\nPhotos: ‘#अहा लगीन’ राणादाच्या हातावर रंगली पाठकबाईंच्या नावाची मेहंदी; अक्षया देवधर व हार्दिक जोशीच्या मेहंदी सोहळ्यातील खास फोटो\n“आमच्या सर्वांची भूमिका राज्यपालांना समर्थन करणारी नाही, पण…”; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान\nदुबईच्या वाळवंटात सई लोकुरचं नवऱ्याबरोबर भन्नाट फोटोशूट; गरुड हातात घेतला आणि…; पाहा Photos\nविवाह समारंभात वर पक्षाकडील तीन लाखांचा ऐवज लंपास; पुणे-सातारा रस्त्यावरील कार्यालयातील घटना\nथरार… रात्रीची वेळ, किर्र अंधार… अन् पोलिसांसमोर उभा ठाकला वाघ…\nसमान नागरी कायद्याबाबत योग्य वेळी निर्णय; देवेंद्र फडणवीस यांचे संकेत; भाजप पुढील पाच वर्षांत गुजरातचा वेगाने विकास करणार\n‘मेट्रो ३’चे १०० टक्के भुयारीकरण पूर्ण; महालक्ष्मी मेट्रो स्थानक ते मुंबई सेंट्रल मेट्रो स्थानकापर्यंतचा ४२ वा टप्पा यशस्वीपणे पार\nराज्याबाहेर जाणाऱ्या प्रकल्पांची समितीमार्फत चौकशी ; उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा\nशेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणार; विरोधी पक्षांच्या बैठकीत निर्णय\nगोवरबाधितांचे सात दिवस विलगीकरण; राज्यातील २६ ठिकाणी साथ पसरल्याचे स्पष्ट\nसायबर फसवणुकीप्रकरणी मध्य प्रदेशातील स्थानिक नगरसेवकाला अटक; कॉल सेंटरच्या माध्यमातून फसवणूक केल्याचा आरोप\nनिवडणुका आणखी लांबणीवर; स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत आता १३ डिसेंबरला सुनावणी\n‘समृद्धी’चे ११ डिसेंबरला लोकार्पण; पंतप्रधानांच्या उपस्थितीत कार्यक्रम : नागपूर-शिर्डी प्रवास आता पाच तासांत\n“…तर आता यांच्या पोटात गोळा यायला लागला”, उद्धव ठाकरेंचं राज ठाकरेंवर टीकास्र\n“आजच्या गद्दारीची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेशी केली”, उद्धव ठाकरेंचा मंगलप्रभात ���ोढांसह शिंदेंवर हल्लाबोल\nसायबर फसवणुकीप्रकरणी मध्य प्रदेशातील स्थानिक नगरसेवकाला अटक; कॉल सेंटरच्या माध्यमातून फसवणूक केल्याचा आरोप\nनिवडणुका आणखी लांबणीवर; स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत आता १३ डिसेंबरला सुनावणी\n‘समृद्धी’चे ११ डिसेंबरला लोकार्पण; पंतप्रधानांच्या उपस्थितीत कार्यक्रम : नागपूर-शिर्डी प्रवास आता पाच तासांत\n“…तर आता यांच्या पोटात गोळा यायला लागला”, उद्धव ठाकरेंचं राज ठाकरेंवर टीकास्र\n“आजच्या गद्दारीची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेशी केली”, उद्धव ठाकरेंचा मंगलप्रभात लोढांसह शिंदेंवर हल्लाबोल\n‘मेट्रो ३’ लवकरच मुंबईत धावणार; वाचा कशी ती…\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathihq.com/bcs-information-in-marathi/", "date_download": "2022-12-01T00:28:06Z", "digest": "sha1:US5HYJIDZ62KCZCL25TKC6XG4FEUNDAK", "length": 9346, "nlines": 76, "source_domain": "www.marathihq.com", "title": "बीसीएस म्हणजे काय ? Bcs Information In Marathi - Marathihq.com", "raw_content": "\nनमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आणखी एका भरभरून माहिती देणाऱ्या ब्लॉग मध्ये.\nआज आपण जाणून घेणार आहोत बीसीएस् विषयी.\nतुमचा मनात खूप प्रश्न असतील जसे –\nकोणती प्रवेश परीक्षा द्यावी लागते\nलोकप्रीय कॉलेज कोणते आहेत\nकोणते विषय अभ्यासायला मिळणार\nह्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत.\nबीसीएस म्हणजे बॅचलर ऑफ कॉम्प्युटर सायन्स (Bachelors of Computer Science) हा एक पदवीधर कोर्स आहे.\nया मध्ये तुम्हाला कॉम्प्युटर सायन्स विषयी शिकवले जात.\nकॉम्प्युटर सायन्स मध्ये तुम्हाला कॉम्प्युटर चे प्रिनसिपल व वापर शिकवले जातात.\nकाही कॉलेजेस मध्ये हा कोर्स वेगळ्या नावाने शिकवला जातो जसे –\nप्रत्येक कोर्स च्या नावामध्ये थोडा थोडा फरक आहे तसेच त्यांच्या अभ्यास क्रमामध्ये देखील काही बदल आहेत.\nजे मुख्य विषय असतात ते सारखेच असतात.\nसामान्य पने बी सी एस मध्ये तुम्हाला सहा सेमीस्टर असतात जे तीन वर्षात पूर्ण होतात.\nपण काही कॉलेज मध्ये हा कोर्स चार वर्षाचा देखील आहे.\nया मध्ये तुम्हाला आठ सेमीस्टर असतात जे चार शेक्षणिक वर्षात पूर्ण होतात.\nतुम्हीं हा कोर्स मुक्त विद्यापीठ मधून देखील पूर्ण करू शकता.\nबी सी एस साठी प्रवेश पात्रता\nतुम्हीं जर बारावी ही विज्ञान शाखेतून Physics, Chemistry, Maths आणि English विषया सह केली असेल तर तुम्हीं बी सी एस ला प्रवेश घेता येतो. (काही मह��विद्यालये कोणत्याही प्रवाहातील विद्यार्थ्यांना प्रवेश देतात.)\nजर तुम्हीं दहावी नंतर तीन वर्षाचा डिप्लोमा कोर्स केला असेल तरी सुधा तुम्हाला बी सी एस ला प्रवेश घेता येतो.\nकाही कॉलेजेस मध्ये तुम्ही विज्ञान शाखे व्यतिरिक्त इतर शाखेने मधून जरी बारावी पूर्ण केली असेल तर प्रवेश दिला जातो.\nकाही कॉलेजेस मध्ये प्रवेश परीक्षा घेतली जाते व प्रवेश परीक्षेतील गुणांचा आधारे प्रवेश दिला जातो.\nबी सी एस नंतर मिळणारी पदे\nबी सी एस नंतर उच्च शिक्षणाच्या संधी\nबी सी एस उत्तीर्ण झाल्या नंतर तुम्ही एम सी एस (कॉम्प्युटर सायन्स) करू शकता त्याच बरोबर तुम्हीं एम सी ए, एम सी एम, एम बी ए करू शकता .\nतुम्हाला बी सी एस नंतर कॉम्प्यूटर डेव्हलमेंट क्षेत्रात काम करण्याची चांगली संधी मिळते.\nबी सी एस नंतर करता येणारे काही कोर्स:\nएम सी एस (कॉम्प्युटर सायन्स\nनमस्कार 🙏 मी MarathiHQ.com चा लेखक आणि संस्थापक आहे. MarathiHQ.com ही शैक्षणिक माहिती देणारी वेबसाईट आहे. तुम्हाला MarathiHQ.com या साइटवर अभ्यासक्रम, प्रवेश परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांची माहिती मिळेल.\n12 वी arts नंतर काय करावे\n12 वी कॉमर्स नंतर काय करावे\n12 वी Science नंतर काय करावे | बारावी Science नंतरचे कोर्स\nCA म्हणजे नक्की काय \nसंपूर्ण रूप आणि अर्थ\nDisclaimer: या वेबसाइटमधील माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने प्रदान केली गेली आहे. या साइटवरील कोणत्याही माहिती प्राप्तकर्त्याने, ग्राहकांनी किंवा अन्यथा, समस्येतील विशिष्ट तथ्ये आणि परिस्थितीबद्दल योग्य कायदेशीर किंवा इतर व्यावसायिक सल्ला न घेता साइटमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही सामग्रीच्या/माहितीच्या आधारावर कृती करण्यास किंवा कार्य करण्यास टाळावे. या वेबसाइटच्या कोणत्याही किंवा सर्व सामग्रीच्या आधारे घेतलेल्या किंवा न केलेल्या कारवाईच्या संदर्भात आम्ही सर्व जबाबदाऱ्या स्पष्टपणे अस्वीकृत करतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/maharashtra/24913/", "date_download": "2022-11-30T23:30:37Z", "digest": "sha1:YMP623R4OFLYZFWPUGNVW3RNLEUNOQ4K", "length": 9490, "nlines": 102, "source_domain": "mnews.esy.es", "title": "मराठमोळ्या अजित आगरकरचा निवड समितीमधून पत्ता कट, पाहा कोणाची निवड झाली | Maharashtra News", "raw_content": "\nHome Maharashtra मराठमोळ्या अजित आगरकरचा निवड समितीमधून पत्ता कट, पाहा कोणाची निवड झाली\nमराठमोळ्या अजित आगरकरचा निवड समितीमधून पत्ता कट, पाहा कोणाची निवड झाली\nनवी दिल्ली : मराठमोळा माजी क्रिकेटपटू अजित आगरकर हा भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचा अध्यक्ष होऊ शकतो, असे चित्र दिसत होते. पण निवड समितीमध्ये आगरकरची निवड करण्यात आली नसून या निर्णयाने काही जणांना धक्का बसला आहे. बीसीसीआयच्या क्रिकेट सल्लागार समितीने आज तीन निवड समिती सदस्यांची निवड केली आहे आणि त्यामध्ये सर्वाधिक सामने खेळलेल्या आगकरचीच निवड करण्यात आलेली नाही.\nभारतीय संघाच्या निवड समितीसाठी आगरकरबरोबरच चेतन शर्मा, मनिंदर सिंग, अॅबी कुरुविल्ला, शिवसुंदर दास, देबाशिष मोहंती, रणदेब बोस, नयन मोंगिया, विजय दाहिया यांनी अर्ज केले होते. यामधून पाच माजी क्रिकेटपटूंची निवड बीसीसीआयची क्रिकेट सल्लागार समितीने केली होती. त्यानंतर या पाच जणांमधून तीन माजी क्रिकेटपटूंची निवड करण्यात आली. या तीन माजी क्रिकेटपटूंमध्ये निवड समितीचे अध्यक्षपद मिळू शकणाऱ्या आगरकरचा समावेश मात्र करण्यात आलेला नाही.\nबीसीसीआयने आज एक पत्रक जाहीर केले आहे. यामध्ये बीसीसीआयने म्हटले आहे की, ” भारताचे माजी क्रिकेटपटू मदन लाल, आर.पी. सिंग आणि सुलक्षणा नाईक यांच्या क्रिकेट सल्लागार समितीने आज निवड समिती सदस्यांची घोषणा केली आहे. यावेळी तीन माजी क्रिकेटपटूंना निवड समितीमध्ये निवडण्यात आले आहे. यामध्ये भारताचे माजी क्रिकेटपटू चेतन शर्मा, अॅबी कुरुविल्ला आणि देबाशिष मोहंती यांची निवड करण्यात आली आहे. चेतन शर्मा यांच्याकडे निवड समितीचे अध्यक्षपद सोपवण्यात आले आहे. ही निवड एका वर्षासाठी करण्यात आली आहे.”\nसल्लागार समितीने यावेळी पाच जणांमधून तिघांची निवड केली आहे. कारण यापूर्वी माजी क्रिकेटपटू सुनील जोशी आणि हरविंदर सिंग यांची निवड करण्यात आली आहे. सल्लागार समितीने ज्या पाच खेळाडूंची निवड केली होती त्यामध्ये सर्वाधिक सामने हे अजित आगरकरच्या नावावर होते. त्यामुळे आगरकरची निवड करण्यात का आली नाही, हा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडेलला आहे. याबाबत सल्लागार समिती काही खुलासा करणार का, याची उत्सुकता सर्वांनाच असेल.\nPrevious articleराज्यात ४९ हजार करोनाबळी; आजची आकडेवारी चिंता वाढवणारी\nNext articleधक्कादायक: रिक्षाचे चाक पायावरून गेल्याने बाचाबाची झाली आणि…\nUdyanraje Bhosale may leave BJP, मी कोश्यारींच्या विरोधात बोलतोय, भाजपश्रेष्ठींनी माझ्यावर कारवाई करुन दाखवावीच: उदयनर���जे भोसले – if bjp not taking action against bhagat...\nIPL: राणाने अर्धशतक; जर्सी नंबर ६३, सुरेंदर यांना समर्पित केले\nपरशुराम घाट पर्यायी मार्ग, मुंबई-गोवा हायवेवरील परशुराम घाट बंद; कोकण-गोव्यात जाण्यासाठी जाणून घ्या पर्यायी मार्ग...\nखाजगी रुग्णालयाचा हलगर्जीपणा; वापरलेले पीपीई किट टाकले उघड्यावर\nmaharashtra sangli news, कृष्णाकाठी पाणीपातळी स्थिरावल्याने मगरींचं साम्राज्य, नागरिकांमध्ये भितीचं वातावरण – sangli news ten...\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://kolaj.in/published_article.php?v=Entry-in-the-politics-of-the-Vanchit-Bahujan-Aghadi%E2%80%99sUT0533769", "date_download": "2022-11-30T23:12:07Z", "digest": "sha1:GWF3AX3LUPX4VAE3THKBTVGGMDGPIAFY", "length": 43342, "nlines": 156, "source_domain": "kolaj.in", "title": "वंचित आघाडीने निव्वळ मतं खाल्ली की नवं राजकारण उभं केलं?| Kolaj", "raw_content": "\nवंचित आघाडीने निव्वळ मतं खाल्ली की नवं राजकारण उभं केलं\nवाचन वेळ : ९ मिनिटं\nप्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मतं खाल्याचा आरोप होतो. काँग्रेसवालेही हा आरोप करण्यात पुढे आहेत. वंचितभोवतीची सारी चर्चा मतांच्या पुढे जाताना दिसत नाही. त्यामुळे आता या मतांच्या राजकारणापलीकडे जाऊन वंचितच्या राजकारणाचं विश्लेषण करायला हवं. मुक्त शब्द मासिकात आलेल्या लेखाचा हा संपादित आणि विस्तारित अंश.\nलोकसभेचा निकाल लागला. हा निकाल जसा भाजप विरोधकांना अनपेक्षित होता तसा तो भाजप समर्थकांनाही अनपेक्षित होता. हा निकाल अंगावर येणारा असला तरी याची तयारी भाजपने २०१४ ला सुरू केली होती. काँग्रेस, पुरोगामी, डावे, आंबेडकरवादी फेसबुक आणि टीवीच्या डिबेटमधे देशाला शोधत असताना भाजपवले ग्रासरूटपर्यंत पोचले होते. या निकालाचे वेगवेगळे अर्थ लावले जाताहेत. आणि लावले जातील. परंतु दलित, मुस्लिम, आदिवासी यांच्या दृष्टीने हा निकाल त्यांचं भौतिक अस्तित्वच धोक्यात आणणारा आहे.\nत्यांच्या सामाजिक न्यायाचं, शिक्षणाचं आणि रोजगाराचं काय होणार, हे त्यांच्यासमोरचे अनुत्तरित प्रश्न आहेत. एखादी नवी उगवती पिढी बरबाद होण्याकरिता दहा वर्षांचा काळ पुरेसा असतो आणि या निकालाने भाजपला दहा वर्षांचा काळ मिळालाय. हा लोकशाहीचा विजय आहे अस��� म्हटलं जात असलं तरी केवळ निवडणुका म्हणजे लोकशाही नसते.\nजनमानस चालवणाऱ्या देशातल्या अनेक संस्था उदाहरणार्थ, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक न्यायासाठी असलेल्या सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोग, शैक्षणिक विद्यापीठ, नियोजन आयोग, अनेक संसदीय समित्या अशा ज्या काही संस्था असतात, त्याच या सरकारने गेल्या पाच वर्षांत मोडीत काढल्या आहेत. आणि उरल्यासुरल्या येत्या पाच वर्षांत मोडीत काढतील. या अर्थाने आपण लोकशाही गमावलीय. ती लॉक केलीय.\nहेही वाचाः दलितांना पुन्हा पॉलिटिकल करण्यातूनच होईल क्रांती\nबाळासाहेबांचं अत्यंत रिस्की राजकारण\nवंचित आघाडीच्या प्रयोगाच्या निमित्ताने प्रकाश आंबेडकर यांच्यासंदर्भात महाराष्ट्रातल्या डाव्या, समाजवादी, पुरोगामी विचारवंतांनी जी भूमिका घेतलीय ती केवळ आत्ताची नाही. या डाव्या, समाजवादी, आंबेडकरवादी विचारवंतांची मानसिकता ही काँग्रेसी आहे. आणि या काँग्रेसी सत्तेत त्यांचे भक्कम असे हितसंबध निर्माण झालेत. आणि ते या भाजप सत्तेत संपू पाहत आहेत. त्यामधून त्यांच्यात कमालीची असुरक्षितता निर्माण झालीय.\nबाळासाहेब आंबेडकरांचं राजकारण अत्यंत रिस्की आहे. त्यामधे कुठलीच सुरक्षितता नाही. आहे तो सततचा संघर्ष. आणि या विचारवंतांना बदल हवाय. पण त्या बदलाची रिस्क नकोय. आंबेडकर हे भांडवली मध्यमवर्गीय प्रतीकांचा सहारा न घेता बाहेरून आपली भूमिका मांडतात. त्या भूमिकेवर दलितांमधला मध्यमवर्ग कायम नाराज राहिलाय. या मध्यमवर्गाला कायम त्यांच्या राजकारणाबद्दल प्रॉब्लेम आहे. म्हणूनच त्यातील अनेक जण मायावतींचे समर्थक असतात. किंवा काँग्रेसचे. कारण मायावती आणि काँग्रेसचे राजकारण हे खूप अर्थांनी प्रो-एस्टॅब्लिशमेंट असतं.\nहेही वाचाः प्रकाश आंबेडकर काँग्रेसशी आघाडी करणार का\nहिंदूंच्या माइंडचं टेम्परिंग होतंय\nसंपूर्ण देशभर भाजपविरोधी जनमत असताना भाजप पुन्हा सत्तेवर आली कशी याबाबत वेगवेगळी विश्लेषणं समोर येताहेत. महाराष्ट्रात मात्र याबाबत काही पुरोगामी, समाजवादी विचारवंतांकडून वंचित आघाडीला जबाबदार धरलं जातंय. दलित, मुस्लिम आणि काही प्रमाणात ओबीसींची मतं काँग्रेसला पडली नाहीत म्हणून भाजपच्या विजयाला त्यांना जबाबदार धरलं जातंय. परंतु काँग्रेस राष्ट्रवादीची मराठा बेस असलेली मतं गेली कुठं याबाबत वेगवेग��ी विश्लेषणं समोर येताहेत. महाराष्ट्रात मात्र याबाबत काही पुरोगामी, समाजवादी विचारवंतांकडून वंचित आघाडीला जबाबदार धरलं जातंय. दलित, मुस्लिम आणि काही प्रमाणात ओबीसींची मतं काँग्रेसला पडली नाहीत म्हणून भाजपच्या विजयाला त्यांना जबाबदार धरलं जातंय. परंतु काँग्रेस राष्ट्रवादीची मराठा बेस असलेली मतं गेली कुठं याबाबत कुणी काही बोलत नाहीत.\nवास्तविक पाहता या निवडणुकीत समूह म्हणून केवळ दलित आणि मुस्लिम हेच सेक्युलर राहिलेत. बाकीचे सगळे जातसमूह हे कम्युनल झालेत. मुस्लिम, दलित वगळता सर्व जातसमूहांचं भाजपला हवं असणारं हिंदूकरण मोठ्या प्रमाणात झालंय. ख्रिस्तोफर जेफरलेट याने म्हटल्याप्रमाणे, ‘मतदार मोदींना मत देताना मोदींच्या नेतृत्वाविषयी बोलत होता. परंतु प्रत्यक्षात त्यांच्या मनात हिंदुत्व हाच विचार होता’ या निवडणुकीत इवीएमचे टेम्परिंग नाही तर हिंदूंच्या माइंडचे टेम्परिंग झालंय, हे ओवेसींनी म्हटलेलं अत्यंत बरोबर आहे.\nब्राह्मणी फॅसिझमपेक्षा जातसरंजामी फॅसिझम घातक\nफॅसिझम हा केवळ राजकीय नसतो. तो सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिकही असतो. आणि या फॅसिझमशी लढण्याचं समग्र तत्त्वज्ञान आणि इच्छाशक्ती काँग्रेसमधे नसून ती आपल्याला डाव्या आंबेडकरी राजकारणात दिसते. ब्राह्मणी सरंजामी जातव्यवस्था हाच या देशातला सर्वांत मोठा फॅसिझम आहे. आणि त्याचे सर्वाधिक बळी दलित आहेत. ब्राह्मणी फॅसिझमपेक्षा गावागावात असणारा जातसरंजामी फॅसिझम हा अत्यंत घातक आहे.\nसरंजामी लोक आणि त्यांचे दरबारी पक्ष हे फॅसिझमविरोधी लढाई कधीच लढू शकत नाहीत. ते केवळ लढण्याचं नाटक करत होते. आतून व्यवहार मात्र फॅसिझमबरोबर मैत्रीचाच होता. या शिवाय मुळात ‘फुले- आंबेडकरी’ राजकारणाचा मुक्तिगामी उद्देश सरंजामी सत्तेत हितसंबंध असलेला हा ‘गोलमाल विचारवंत’वर्ग जाणत नाही तो केवळ ‘स्वतःचे हितसंबंध’ जाणतो\nबाबासाहेब आंबेडकर जातिनिर्मूलनाची भाषा करत होते तेव्हा प्रथम साम्राज्यशाहीबरोबर लढलं पाहिजे अशी भाषा भारतातले पुरोगामी करत होते. आणि आता बाळासाहेब आंबेडकर इथल्या फॅसिस्ट सरंजामदार कुटुंबशाहीविरोधी वंचितांची एकजूट बांधताहेत तर तेव्हा ते फॅसिस्ट शक्तींशी लढलं पाहिजे असा युक्तिवाद करताहेत.\nहेही वाचाः खरंच वंचित आघाडीमुळे काँग्रेस, राष्ट्रवादीचा पराभव झाला\nकाँग्रेस-राष्ट्रवादीनं नेमकं केलं काय\nमहाराष्ट्रातल्या पुरोगामी डाव्यांना, समाजवाद्यांना शरद पवार कायम पुरोगामी वाटत आलेत. पवारांनी या समाजवाद्यांना आपली राखीव फौज म्हणून वापरलं. तत्त्वज्ञानाचा बुरखा पांघरून यांनी नेहमीच काँग्रेस आणि पवार यांना सोयीचे नॅरेटिव उभे केले आहे आणि आजही तेच करत आहेत. भाजपने गेल्या पाच वर्षांत जे जनविरोधी धोरण राबवलं त्यामुळे निर्माण झालेल्या अंतर्विरोधांना काँगेस भाजपविरोधी आकार देऊ शकली नाही. आणि निवडणुकीच्या तोंडावर एक सशक्त भाजपविरोधी आघाडी उभी राहील यासाठी प्रामाणिक प्रयत्न काँग्रेसने केले नाहीत.\nयाउलट अनेक प्रादेशिक पक्ष भाजपविरोधी भूमिका घेत काँग्रेससोबत येऊ पाहत होते. त्यांच्या ताकदीला दुर्लक्ष करत त्यांनाही आपल्यासोबत घेतलं नाही. उत्तर प्रदेशमधे सपा-बसपा हे पक्ष मजबूत असून तेच भाजपला हरवू शकतात. अशावेळी काँग्रेसने तिथे आपले उमेदवार उभे करून भाजपला मदत केली.\nकाँग्रेस-राष्ट्रवादी या पक्षाचा जो पराभव झाला तो, त्यांचा जो मराठा जातसमूह आहे तो आपला पारंपरिक पक्ष सोडत भाजपकडे आपलं आशास्थान शोधत नव्या केंद्रीय सत्तेकडे शिफ्ट झालाय. काँग्रेससोबत नात्यागोत्याचा आणि भावकीचा मराठा राहिला. बाकी सर्व मराठा आयडिऑलॉजिकली भाजपकडे शिफ्ट झाला. त्यामुळेच सेना, भाजप युतीच्या खुल्या जागेवर केवळ मराठा जातीतून २४ खासदार निवडून आले आणि यात राष्ट्रवादी काँग्रेसचा पराभव झाला.\nवंचित आघाडीच्या निमित्ताने महाराष्ट्रातलं भाजपविरोधी राजकारण जे एक्स्क्लुझिव होतं ते ऑल इन्क्लुझिव झालंय. आंबेडकरांनी वंचित हा जो शब्द वापरला तो केवळ जातीच्या प्रतिनिधित्वापुरताच मर्यादित नव्हता तर तो एकूणच संसाधनांच्या वंचिततेबाबतही होता हे लक्षात घेतलं पाहिजे. महाराष्ट्रातल्या अठरापगड जातींना राजकीय चेहरा देण्यात आंबेडकर यशस्वी ठरलेत. खुल्या मदारसंघातून कैकाडी, वडार, मुस्लिम माणूस साधं उभं राहण्याचा विचार करू शकत नव्हता तिथे त्यांनी लाखभर मतं मिळवलीत.\nइथल्या सरंजामी राजकारण्यांनी कायम उपेक्षित ठेवलेले कैकाडी, धनगर, वडार, लोहार, सोनार, आगरी, माळी यांना राजकीय प्रक्रियेत आणून लोकशाहीचं सामाजिकीकरण घडवून आणण्याचा प्रयत्न केलाय. लोकशाहीचं सामाजिकीकरण झालं पाहिजे याचा आग्रह धरत इथल्या सरंजामी राजकारण्यांनी प्रबोधनाची परंपरा न राबवल्याने आणि त्याला आपल्या सत्तेत वाटा न दिल्यानं ओबीसी जातसमूह संघाच्या छावणीत गेला.\nपण मंडलनंतर प्रथमच ओबीसींच्या राजकीय आकांक्षा जागृत झाल्यामुळे तो फुले-आंबेडकरवादी छावणीत परत येऊ लागलाय. त्याचाच परिणाम म्हणून काँग्रेसचा मराठा भाजपकडे शिफ्ट होताना भाजपकडून ‘माधव’ दुर्लक्षित झाला. तो आता काँग्रेसकडे न जाता काही प्रमाणात वंचित आघाडीकडे शिफ्ट झालाय. वंचित आघाडीने विधानसभेला योग्य रणनीती आखली आणि यामधून नवी लीडरशिप पक्षात आणली तर त्याचा फायदा वंचितला मिळू शकतो.\nहेही वाचाः ट्रम्पतात्यांचा दोस्त नरेंद्र मोदींना शपथविधीच्या दुसऱ्याच दिवशी झटका\nकाँगेस आणि भाजपविरोधी राजकारणात ओबीसी जातसमूह कधीच मोठ्या प्रमाणात आंबेडकरी विचारधारेसोबत उभा राहिला नव्हता. तो ओबीसीसमूह यावेळी आंबेडकरी विचारधारेसोबत उभा राहिला.\nआपल्या राजकारणाचा बेस म्हणून जातसमूह, समाज यांचा मतदारसंघ तयार झाला. कुठला वर्ग आपल्या बाजूने उभा राहू शकतो, हे स्पष्ट झालं. साधारणतः ६० ते ६५ मतदारसंघांत वीस हजार मतांचा निर्णायक जनाधार तयार झालाय. हा जनाधार विधानसभेवर निवडून येण्यासाठी पुरेसा नसला तरी तो त्या मतदारसंघात निर्णायक शक्ती बनलाय.\nया आधारावर इथल्या संसदीय राजकारणात तो एक सन्माननीय निगोसिएशन करू शकतो. आणि त्या निगोसिएशन्सना एक गणिती आधार निर्माण झाला आहे. जे विचारवंत, वंचित आघाडी लोकसभेमधे १२ जागा कुठल्या तार्किक आधारावर मागत आहे, असं विचारत होते त्यांना वंचित आघाडीने दिलेलं हे तर्काधिष्ठित उत्तर आहे. या बेसवर वंचित आघाडी विधानसभेत आपलं भक्कम राजकारण उभं करू शकते.\nमुस्लिम समूह प्रतीकात्मक अर्थाने वंचितसोबत\nवंचित आघाडीला मुस्लिम मतं मोठ्या प्रमाणात मिळाली नसली तरी याचा अर्थ त्यांना काँग्रेसबद्दल विश्वास वाटत होता आणि वंचितची भूमिका मान्य नव्हती असा नाही. तर या निवडणुकीत मुस्लिम मतदार प्रचंड धास्तावलेला होता. काहीही करून मोदीला पराभूत करणं हाच त्यांचा एकमेव अजेंडा होता.\nभाजपविरोधात असलेल्या विनिंग उमेदवाराला मतदान करणं ही त्यांची तात्कालिक रणनीती होती. मात्र या निवडणुकीत भाजपविरोधात वंचित आघाडी हा विनिंग पर्याय आहे, असा विश्वास मुस्लिम मतदारांमधे निर्माण करण्यात वंचित आघाडी कम�� पडली.\nमुस्लिम उलेमा माझ्याविरोधात गेले, असं आंबेडकर एका मुलाखतीमधे म्हणाले. पण ते का विरोधात गेले याची कारणमीमांसा त्यांनी केली नाही. २०१७ च्या दरम्यान मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्या माध्यमातून दिन बचाव, दस्तुर बचाव असं आंदोलन या उलेमांनी सुरू केलं होतं. याचं नेतृत्व आंबेडकरांनी करावं अशी त्यांची इच्छा होती. पण आंबेडकरांनी हे नेतृत्व करण्यास नकार दिला. त्यामुळे उलेमा त्यांच्याबरोबर राहिले नाहीत, अस उलेमांचं म्हणणंय.\nधनगर आरक्षणाच्या प्रश्नावर आंबेडकर भूमिका घेऊन रस्त्यावर उतरले. तसं मुस्लिम आरक्षणाबाबत घडलं नाही. समूहाची मानसिकता अनेक घटकांनी तयार होत असते. यामधे मुस्लिमांची भाजपपासून असुरक्षिततेची भावना, मौलवी, उलेमांचा प्रभाव, एमआयएमची भूमिका आणि वंचित आघाडीमधे मुस्लिमांचं प्रभावी नेतृत्व नसणं, यामुळे मुस्लिम मोठ्या प्रमाणात वंचितसोबत उभा राहताना दिसला नाही.\nजो समाज ७० वर्ष एकाच पक्षाला सेक्युलॅरिझमच्या नावाखाली आंधळेपणाने मतदान करत आलाय तो मुस्लिम वंचित जातसमूहही प्रतीकात्मक अर्थाने का होईना उभं राहणं हे विधानसभेच्या दृष्टीने नक्कीच कमी आशावादी नाही.\nहेही वाचाः डॉ. पायल तडवीः मेडिकल कॅम्पसमधल्या जातीव्यवस्थेचा बळी\nवंचित आघाडीचं भवितव्य: पाच महत्त्वाचे मुद्दे\nलोकशाहीच्या सामाजिकीकरणात घराणेशाही संपेल असं प्रकाश आंबेडकर म्हणत होते तसं काही घडलं नाही. वंचित आघाडीचा एकूणच प्रचाराचा रोख काँग्रेस-राष्ट्रवादीविरोधी असल्याने मतविभागणी ही भाजपविरोधी मतांमधे झाली. त्यामुळे वंचित आघाडीला ज्या जात-घराणेशाहीला फोकस करायचं होतं तो मुद्दा केंद्रस्थानी आला नाही. या प्रचारात काँग्रेसचा मराठा जाऊन भाजपचा मराठा आला. संघटनात्मक बांधणी, पक्षांतर्गत लोकशाही, योग्य रणनीती, काँग्रेस-राष्ट्रवादीमधे चेहरा नाही असं म्हणून जो समूह वंचितकडे आलाय त्याला केवळ प्रतीकात्मक चेहरा न देता त्याला नेतृत्वाच्या आणि निर्णयाच्या पातळीवरही चेहरा देण्याची गरज आहे.\nबाळासाहेब आंबेडकर लोकशाहीच्या सामाजिकीकरणाबद्दल बोलताहेत. आता त्यांनी आपल्या पक्षाचंही तातडीने लोकशाहीकरण आणि सामाजिकीकरण करण्याची गरज आहे. याचबरोबर लोकसभेनंतर विधानसभेची निवडणूक आपल्या दृष्टीने नेमकी काय आहे, यासंदर्भात काही स्पष्ट भूमिका जाहीर करणं गरजेचं वाटतं.\n१) दीर्घकाळ सोबत राहिलेले कम्युनिस्ट, समाजवादी, सत्यशोधक चळवळीतले आपले सहकारी यांनी काही प्रश्न उभे केलेत. आणि विधानसभेला हे फॅसिस्ट सरकार हटवणं ही प्रायॉरिटी आहे की वंचितांचं स्वाभिमानी राजकारण अशी चर्चा सध्या केंद्रस्थानी आहे.\nवंचितांच्या स्वाभिमानी राजकारणास तत्त्वतः मान्यता असलेले चळवळीतले जवळचे सहकारी, यांच्यात या मुद्द्याबद्दल खूपच संदिग्धता आहे. फॅसिस्ट सरकार हटवणं ही प्रायॉरिटी मानणारे सरसकट सगळे काँग्रेसी नाहीत हे स्पष्ट आहे. आणि त्यामुळेच त्यांचं म्हणणं गांभीर्यानं ऐकून त्याला प्रतिसाद देणं गरजेचं आहे. त्यामुळे त्यांच्या म्हणण्याला कन्विन्सिंगली सहमतीत आणणं गरजेचं ठरेल.\n२) विधानसभाही स्वबळावर लढणार अशी घोषणा आंबेडकरांनी केलीय. लोकसभेला मोदीच्या रूपातील ब्राह्मणी फॅसिझमच्या संकटाने काँग्रेससोबत संसदीय चौकटीतील युती करण्याची वेळ आणली होती. परंतु जागावाटपाच्या तडजोडीत अपेक्षेप्रमाणे न झाल्याने भाजप आणि काँग्रेस या दोन्ही राजकीय शक्तींना समान अंतरावर ठेवण्याची आपली भूमिका होती. विधानसभेला हीच भूमिका असेल का त्याला आणखी काही दुसरा सकारात्मक पर्याय असू शकेल की नाही\n३) वंचित बहुजन आघाडीमागं उभ्या राहिलेल्या प्रचंड जनसमुदायामुळे पर्यायी स्वायत्त राजकारणाच्या शक्यता जनतेसही दिसू लागल्या. जनतेचा उत्साहही वाढलाय. जनतेमधे निर्माण झालेला उत्साह ही एक सकारात्मक बाब मानावी लागेल. परंतु संसदीय चौकटीतल्या पर्यायी राजकारणाबाबतचा जनतेचा उत्साह हा शेवटी संख्यात्मक यशापयशावर टिकण्याची किंवा ओसरण्याची शक्यता असते. अशावेळी विधानसभेकडे कसं पाहणार\n४) लोकसभा निवडणुकीत वंचितला दखलपात्र मतं पडली. तरी वंचित बहुजन आघाडीला संख्येच्या स्वरूपातलं यश मिळालं नाही. त्यामुळे जनतेत एक प्रकारचं नैराश्य आहे. अशावेळी आजचा जनतेचा उत्साह टिकवून ठेवण्याचा कृती कार्यक्रम काय असेल इथे आपण १९९५ च्या प्रयोगाचे संदर्भ लक्षात ठेवायला हवेत.\n५) बाळासाहेबांच्या अलीकडच्या भूमिका ब्राह्मणी फॅसिझम बद्दलच्या चिंता व्यक्त करणाऱ्या राहिल्या आहेत. रोहित वेमुला, जेऐनयू प्रकरण ते भीमाकोरेगाव या पार्श्वभूमीवर ब्राह्मणी फॅसिझमची अनेकांना चिंता वाटतेय. वंचित बहुजन आघाडीच्या दृष्टीने २०१९ नंतरचं स्वायत्�� स्वाभिमानी राजकारण महत्त्वाचं आहे. तर या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी राजकारणाच्या शक्यतांबद्दलचं नेमकं आकलन सर्वांसमोर येण्याची गरज आहे.\n६) भारतात जातीअंताच्या कार्यक्रमाची राजकीय दिशा ज्या सांस्कृतिक संघर्षातून जाते त्या सांस्कृतिक लढ्यासाठी एक जनचळवळ करावी लागेल. त्याबद्दल आवाज उठवावा लागेल. भांडवली निवडणुकांपुरते मर्यादित असणारे पक्ष शेवटी शत्रूचा अजेंडा पुढे रेटण्याची भीती असते. भारतीय मार्क्सवाद्यांचा अभूतपूर्व पराभव याची साक्ष देतो. महाराष्ट्रतला वंचित समूह वंचित आघाडीबाबत आशावादी आहे. परंतु पक्षाच्या सत्ताकेंद्रात आमूलाग्र बदल घडवावा लागेल.\nबाळासाहेब हे लोकनेते आहेत. परंतु निरनिराळ्या प्रश्नावर संशोधन करणारे, लढ्याचे नवे आकृतिबंध शोधणारे थिंकटँक निर्माण करावे लागतील. एकजातीय पक्ष नेहमीच संकुचितपणाच्या गर्तेत कोसळताना आपण पाहिलेत. सध्या इतर कोणत्याही पर्यायापेक्षा वंचित आघाडीचा पर्याय सामाजिक जीवन बदलू पाहणाऱ्या सर्वांसमोर आशादायी आहे. पण वरील आव्हानं पेलली गेली नाहीत तर फॅसिस्टकाळात असे पर्याय अल्पजीवी ठरतात.\n७) प्रतिनिधित्वाच्या चौकटीलाही औपचारिक लोकशाहीची मर्यादा राहते. ही सगळी व्यवस्थात्मक आव्हानं परतवून आधुनिक पर्यायी स्वायत्त राजकारण उभारणं हे आपलं लांब पल्ल्याचं मुख्य उद्दिष्ट असेल. यासाठी संघटनात्मक बांधणी महत्त्वाची आहे. उद्दिष्टांना घेऊन जाणारा केडर तयार करावा लागेल. केडर असेल तर बऱ्याच गोष्टींचा निपटारा सहज शक्य होईल. निवडणुका येतील आणि जातील. परंतु सामाजिक न्यायाचा, लोकशाहीच्या सामाजिकीकरणाचा. आणि स्वायत्त राजकारणाचा जो अजेंडा आहे तो भक्कम अशा केडरबेस संघटनेच्या आधारावरच लढता येईल.\nचला, आयडिया ऑफ इंडियाचे चौकीदार होऊया\nयंदाच्या मतदानामधे मुस्लिमांची भूमिका कळीची, कारण\nमहाराष्ट्राचं राजकारण समजून घेण्यासाठी ही आत्मचरित्रं वाचायला हवीत\nसत्यशोधक शामराव देसाईंनी बंद केलेल्या लक्ष्मीच्या जत्रा पुन्हा सुरू का होताहेत\nभाई माधवराव बागलः कोल्हापुरात उभारला आंबेडकरांचा देशातला पहिला पुतळा\n(लेखक हे आंबेडकरी चळवळीत सक्रीय आहेत. मुक्त शब्द मासिकासाठी संपर्क येशू पाटील ९८२०१४७२८४.)\nमीडिया, शेतकरी आणि भारत जोडो यात्रा - १\nमीडिया, शेतकरी आणि भारत जोडो यात्रा - १\nगुज���ातचे निकाल इतके महत्त्वाचे का ठरतायत\nगुजरातचे निकाल इतके महत्त्वाचे का ठरतायत\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरचं 'नाटक' थांबायला हवं\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरचं 'नाटक' थांबायला हवं\nहिंदुत्वाचं 'गुजरात मॉडेल' अजूनही चालतंय का\nहिंदुत्वाचं 'गुजरात मॉडेल' अजूनही चालतंय का\nमीडिया, शेतकरी आणि भारत जोडो यात्रा - १\nमीडिया, शेतकरी आणि भारत जोडो यात्रा - १\nगुजरातचे निकाल इतके महत्त्वाचे का ठरतायत\nगुजरातचे निकाल इतके महत्त्वाचे का ठरतायत\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरचं 'नाटक' थांबायला हवं\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरचं 'नाटक' थांबायला हवं\nगोवर भारतात पुन्हा का परततोय\nगोवर भारतात पुन्हा का परततोय\nरोहित, आज आंबेडकरांचाही खूप राग येतोय रे\nरोहित, आज आंबेडकरांचाही खूप राग येतोय रे\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://laybhari.in/photo-gallery/", "date_download": "2022-11-30T23:42:29Z", "digest": "sha1:VBBLNH53N64VROR4FLWHB5TNTMY2IARX", "length": 10378, "nlines": 114, "source_domain": "laybhari.in", "title": "फोटो गॅलरी » Laybhari", "raw_content": "\nआपल्या खात्यात लॉग इन\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nEknath Shinde : कामाख्या देवीला रेड्याचे बळी देतात का , एकनाथ शिंदे काय म्हणाले ऐका\nअभिनयच नव्हे तर शिक्षणात देखील या सेलिब्रिटींचा आहे डंका\n‘शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया पुनरागमन करू शकते’\nInd vs NZ : 307 धावांचा डोंगर रचला; पण या क्षणाला सामना गमावला\nSanjay Raut : संजय राऊतांविरोधातील ईडीच्या प्रयत्नांना पून्हा खीळ; सुनावणी घेण्यास हायकोर्टाचा नकार\nअभिनयच नव्हे तर शिक्षणात देखील या सेलिब्रिटींचा आहे डंका\nअभिनय किंवा संगीतात करिअर करण्यासाठी एखाद्याला उच्च स्तरावरील शिक्षण घेण्याची आवश्यकता नसते, असा सर्वसाधारण समज आहे. मात्र, हा सर्वात मोठा गैरसमज आहे. शिक्षणामुळे आत्मविश्वास...\nPHOTO: प्रेक्षकांच्या मना���र राज्य करतात या विदेशी अभिनेत्री, जाणून घ्या कोण…\nबॉलीवूड त्याच्या आकर्षण, ग्लॅमर आणि स्टारडमसाठी जगभरात प्रसिद्ध आहे, जे अनेक परदेशी अभिनेत्रींना भारतीय चित्रपट उद्योगाकडे आकर्षित करते. भारतीय फिल्म इंडस्ट्रीने सुद्धा नेहमीच विदेशी...\nPHOTO: हिवाळ्यासाठी तुप आहे सुपरफूड; हे आहेत आश्चर्यकारक फायदे\nआयुर्वेदिक औषधामध्ये, तूप उबदार आणि पौष्टिक मानले जाते, ज्यामुळे ते थंड हवामानात शरीरासाठी फायदेशीर ठरते. तुपाशिवाय हिवाळा हा अपूर्ण आहे. तुपाचा सुगंध आणि चव...\nPHOTO: तरुणांनो सांधेदुखीच्या त्रासाने त्रस्त झालायं; मग योगासनांचे हे प्रकार कराच\nकमकुवत हाडे, पुरेशा शारीरिक व्यायामाचा अभाव आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे सांधेदुखी ही आजकालची सर्वात मोठी समस्या बनली आहे. आजकाल केवळ वृद्धच नाही तर...\nPHOTO: हिवाळ्यात ‘या’ जीवघेण्या आजारांपासून सावध रहा\nइतर कोणत्याही ऋतूपेक्षा हिवाळा हा ऋतू अनेकांसाठी आवडता असतो. परंतु हिवाळ्यात अनेक आजार सुद्धा हमखास होतात. काहींची तर जुनी दुखणी हिवाळ्यात डोके वर काढतात....\nPHOTO: बॉलीवूड एक्ट्रेस सौंदर्य आणि फिटनेसाठी घेतात अपार मेहनत\nबॉलिवूड किंवा इतर कोणत्याही चित्रपटात काम करणे सोपे नाही, हा एक मागणी करणारा व्यवसाय आहे आणि त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते.अभिनेता किंवा अभिनेत्रीला त्यांच्या...\nPHOTO: या सहा सोप्या सवयी ठेवतील तुम्हाला निरोगी\nमाणसांच्या विकासामध्ये त्यांच्या जीवनशैलीचा मोठा वाटा आहे. निरोगी दिनचर्येमुळे शरीर निरोगी राहते आणि निरोगी शरीर आपल्याला निरोगी आयुष्याकडे नेत असते. त्यामुळे माणसाने आपल्या जीवनशैलीकडे...\nPHOTO:पत्रकार ते निधड्या छातीचा शिवसैनिक; असा आहे संजय राऊतांचा प्रवास\nगेल्या अनेक दिवसांपासून पत्राचाळ घोटाळा प्रकरणामुळे चर्चेत असलेले शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत हे आज त्यांचा 61 वा वाढदिवस साजरा करत आहेत.उच्च...\nPHOTO: …म्हणून पंडीत नेहरूंचा चाहतावर्ग जगभरात होता\nस्वातंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती देशात बालदिन म्हणून साजरी केली जाते. सोमवार(14नोव्हेंबर) रोजी जवाहरलाल नेहरू यांची 133 वी जयंती आहे....\nPHOTO : अभिनेत्री ते बिझनेस वुमन… असा आहे जुही चावलाचा प्रवास\n90 च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्रींच्या यादीत जुही चावलाचे नाव नेहमी आघाडीवर येते. शाहरुख खान, आमिर खान, ऋषी कपूर आणि अनेक दिग्गज अभिनेत्यांसोबत काम...\n12चालू पृष्ठ एकूण पृष्ठे\nEknath Shinde : कामाख्या देवीला रेड्याचे बळी देतात का , एकनाथ शिंदे काय म्हणाले ऐका\nअभिनयच नव्हे तर शिक्षणात देखील या सेलिब्रिटींचा आहे डंका\nटीम लय भारी -\n‘शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया पुनरागमन करू शकते’\nटीम लय भारी -\nInd vs NZ : 307 धावांचा डोंगर रचला; पण या क्षणाला सामना गमावला\nSanjay Raut : संजय राऊतांविरोधातील ईडीच्या प्रयत्नांना पून्हा खीळ; सुनावणी घेण्यास हायकोर्टाचा नकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/nfdc", "date_download": "2022-12-01T00:58:44Z", "digest": "sha1:2IYQWIMOC4YSBZ5YT6DCCEAUG3UHB6QA", "length": 3015, "nlines": 45, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "NFDC Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nचार फिल्म मीडिया विभागांच्या विलीनीकरणाची घोषणा\nनवी दिल्ली: चित्रपट प्रभाग, चित्रपट महोत्सव संचालनालय (डीएफएफ), राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय), भारतीय बालचित्रपट संस्था या चार संस्थांचे राष्ट ...\nभारत जोडोची कल्पना उत्तम; पण काँग्रेस जोडोही आवश्यक\nकाँग्रेस अध्यक्षपदासाठी थरूर, खरगे, त्रिपाठी यांचे अर्ज\nदेशद्रोहाच्या एका प्रकरणात शरजील इमामला जामीन\nआदिवासींचा विरोध मोडून छत्तीसगडमध्ये ८ हजार झाडांची कत्तल\nअतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या बाधित शेतकऱ्यांनाही मदत\nचांदणी चौक पूल पाडण्यामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल\nचांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडणार\nतामिळनाडूत आरएसएसला पदयात्रा काढण्यास मनाई\nविवाहित, अविवाहित, एकल, प्रत्येक महिलेला गर्भपाताचा अधिकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://virashinde.com/index.php/shinde-collection/literature", "date_download": "2022-11-30T23:17:48Z", "digest": "sha1:BPNWH3NDEDYA4ONW7QFKMRAQANA3BJ4A", "length": 23719, "nlines": 200, "source_domain": "virashinde.com", "title": "महर्षि विठ्ठल रामजी शिंदे [ Maharshi Vitthal Ramji Shinde ] - मुख्यपान महर्षि विठ्ठल रामजी शिंदे [ Maharshi Vitthal Ramji Shinde ] - वाङ्मय", "raw_content": "\nमहर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी\nविठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके\nधर्म, जीवन व तत्त्वज्ञान\nमाझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३\nकर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र\nमाझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)\nमहर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी\nलेख, व्याख्याने आणि उपदेश\nमहर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य\nमहर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय\nकानडी ही मराठीपेक्षां जवळ जवळ एक हजार वर्षें अधिक पूर्वींची भाषा असल्यानें तिचें वाङ्मयहि अधिक जुनें, विविध आणि अभिजात असणारच. आठव्या शतकांत नृपतुंग ऊर्फ अमोघवर्ष राष्ट्रकूट ह्याच्या वेळीं मराठी ही “महाराष्ट्री” च्या उदरातूंन वाङ्मयाच्या दृष्टीनें तर राहोच, पण बोलण्याच्या उपयोगी अशी भाषा, या दृष्टीनेंहि बाहेर स्वतंत्र रूपानें वावरत होती कीं नाहीं ह्याची शंका आहे. अशा वेळीं ह्याच नृपतुंगाच्या नांवावर कविराजमार्ग नांवाचा अलंकारशास्त्राचा ग्रंथ कानडींत प्रसिद्ध होता. चंपू नांवाचा काव्यप्रकार संस्कृतांत आढळण्यापूर्वीं कानडीनेंच तो प्रथम प्रचारांत आणला. दिगंबर पंथी धगधगीत वैराग्याच्या तापांतून बचावूनहि जैन कवींनीं शृंगारलीलावतीसारखीं काव्यें कानडींत रचल्यावर मग कोठें हजार-पांचशें वर्षांनीं रघुनाथ पंडितानें आपलें नलदमयंती-स्वयंवर हें शुद्ध शृंगाराचें पहिलें काव्य रचलें; आणि तोहि पण तंजावरकडचाच होता असें म्हणतात. अनुप्रास म्हणून शब्दालंकाराचें जें एक अंग आहे तें निर्माण करण्याचें सर्वस्वीं श्रेय कानडीलाच आहे असें सागंतात; आणि कानडींतला हा अनुप्रास पुढें मोरोपंतांनीं व रघुनाथपंतांनीं उचलला. इतकेंच नव्हे तर मध्ययुगीन संस्कृत वाग्देवीलाहि हा दक्षिण देशांत मिळालेला मणी आपल्या गळसरींत ओवण्यास कमीपणा वाटला नाहीं यक्षगान ह्यासारखीं कानडी नाटकें झाल्यावर किती तरी शतकांनीं पुढें अण्णा किर्लोस्कराला पहिलें नांव घेण्यासारखें संगीत नाटक रचण्याची प्रेरणा झाली. आणि तोहि बेळगांवकडचाच होता यक्षगान ह्यासारखीं कानडी नाटकें झाल्यावर किती तरी शतकांनीं पुढें अण्णा किर्लोस्कराला पहिलें नांव घेण्यासारखें संगीत नाटक रचण्याची प्रेरणा झाली. आणि तोहि बेळगांवकडचाच होता उत्तरेकडील व-हाडांत मराठींत नाट्य-संगीत अद्यापि नाहीं. कीर्तन ही संस्था अस्सल मराठी असावी अशी कित्येकांची फुशारकी आहे. पण अंपलवासी नांवाचे मलबारी कीर्तनकारांची स्तुती सेन्सस रिपोर्टांतूनसुद्धां अद्यापि दुमदुमत आहे.\nवैष्णव-शैवांच्या भक्तिपंथाचा उदय प्रथम द्रविड देशांतच झाल्यानें तुटक पदांचा व ललितांचाहि बहर तिकडेच अगोदर झाला; नंतर कीर्तनाचा प्रचार इकडे आला. पुरंदर विठ्ठलानें कृष्णलीलेचा रस क��नडींत जितका व जसा वठविला आहे तशी व तितकी करामत बिल्हणचरित्राचें मराठी कवितेंत भाषांतर करणा-या बीडकर विठ्ठलालाहि साधली नाहीं. पदें आणि लावण्यांसारख्या लौकिक काव्यांतहि कानडीचीच सरशी होती. नाहीं म्हणावयाला पोवाड्याची मात्र कानडींत उणीव भासते. कारण कर्नाटकांत अलीकडे बरींच शतकें स्वराज्याचा दुष्काळ गाजत आहे ज्ञानेश्वरापासून रघुनाथपंतापर्यंत मराठी कवींनीं शिकस्त करून वरील पारडें पालटलें. हल्लीं तरी वैनगंगेपासून तुंगभद्रेपर्यंत व पलीकडे क्वचित् कावेरीपर्यंतहि मराठी वाङ्मयाचा दरारा चालू आहे. पण ह्या सर्व भाषाक्रांतीचें आणि हल्लींच्या मराठीच्या वैभवाचें बरेंचसें श्रेय कानडीलाच आहे. चालुक्य आणि राष्ट्रकूट राजांचे पदरीं कित्येक कवि आणि पंडित कानडी व तेलगू ह्या दोनहि भाषांत प्रवीण असलेले राहत असत. तसेंच देवगिरीच्या यादवांचे पदरीं कानडी किंवा तेलगू आणि मराठी भाषेंत पारंगत असे पंडीत असले पाहिजेत. शहाजीचे पदरीं जयराम पंड्ये नांवाचा बारा भाषांची प्रौढी मिरवणारा कवि अशाच मासल्याचा होता. सातारच्या आणि तंजावरच्या भोसल्याच्या आश्रयानें मराठीची वाढ कानडीहून अधिक झाली. शेवटीं काव्यरसांत ज्या कानडीनें एकदां इतका मोठा कीर्तिरव गाजविला त्याच हतभागी कानडींत अलीकडे अशी एक अभद्र म्हण पडली आहे कीं, “आरी अरसु, हिंदुस्थानी सरसु, कन्नड बिरसु” म्हणजे मराठी मर्दानी, मुसलमानी सरस आणि कानडी ही राठ \nवयाच्या मानानें मराठी ही सर्वांत मागाहून जन्मलेली म्हणून सृष्टिक्रमानें ती शेवटची असावी. पण केवळ राजकारणाचे जोरावर तिनें हिंदुस्थानांत संख्येच्या मानानें आतां चौथा नंबर पटकाविला आहे. आणि अभिजात वाङ्मयाचे जोरावर तर तिचा आज दुसरा नंबर आहे. काव्याच्या, जुनेंपणाच्या व भाषेच्या इतिहासाच्या दृष्टीनें पाहतां, ज्ञानेश्वरीसारखा आभिजात ग्रंथ, पहिला नंबर पटकाविणा-या बंगालींत तरी आहे कीं नाहीं ह्याची मला निदान शंका आहे. जुन्या तामील कानडी भाषेंतील वाङ्मयाचा मात्र अद्यापि नीट शोध लागला नाहीं. तो जेव्हां पूर्णपणें लागेल तेव्हां भारतीय संस्कृतिविषयकच काय, पण मानववंशशास्त्रासंबंधीं हल्लींच्या कित्येक मतांत आमूलाग्र उलथापालथ होण्याचा बराच संभव आहे \n१ प्रस्तावना 22 August 2022\nह्या व्यापाराचें पिलूं 22 August 2022\nही कोणत्या राष्ट्राची भाषा\nहर्�� आणि चालुक्य 22 August 2022\nस्वरवैशिष्ट्य 22 August 2022\nसामाजिक सुधारणेचा व्यापक अर्थ 22 August 2022\nसिंहलद्वीपांतील डच मिशनच्या प्रचारपद्धतीचा मासला 22 August 2022\nसामाजिक व धार्मिक बाबी 22 August 2022\nसाक्षात्कारी वाङ्मय 22 August 2022\nसांप्रदायिक अस्पृश्यता 22 August 2022\nसमाजसुधारणा यशस्वी कां होत नाहीं\nसमाजशास्त्रीय विचार 22 August 2022\nसंस्थानी शेतकरी परिषद, तेरदळ 22 August 2022\nश्वेताश्वेतरोपनिषद ऊर्फ शिवगीता 22 August 2022\nश्रीशाहू व नाना 22 August 2022\nशैव, बौद्ध आणि वैष्णवांची परंपरा 22 August 2022\nशेतकरी व सरकार 22 August 2022\nशेतकरी आणि भांडवलदार 22 August 2022\nशेतकरी आणि काँग्रेस 22 August 2022\nशेतक-यांचा स्वयंनिर्णय 22 August 2022\nशीख धर्म मुसलमान संस्कृतीचा प्रवेश 22 August 2022\nशब्दकोश (कानडी) 22 August 2022\nशक्ति अथवा देवी भागवत 22 August 2022\nव्यापाराचा इतिहास 22 August 2022\nव्याख्यान दुसरें 22 August 2022\nव्याकरण (कानडी) 22 August 2022\nव्यभिचाराचा सांवळागोंधळ 22 August 2022\nवेदोक्त आणि पुराणोक्त 22 August 2022\nविष्णु-भागवत 22 August 2022\nविषारी जाळें 22 August 2022\nवासुदेव आणि एकान्तिक धर्म 22 August 2022\nवाळवें तालुका शेतकरी परिषद, बोरगांव 22 August 2022\nवारकरी पंथाची लोकसत्तात्मकता 22 August 2022\nव-हाडी आणि इतर शाखा 22 August 2022\nलिखित इतिहासाचे पुरावे 22 August 2022\nलिंगायत धर्म 22 August 2022\nराष्ट्रधर्म आणि सार्वत्रिक धर्म 22 August 2022\nराधामाधव–विलास–चंपू : आणि रा. राजवाडे. 22 August 2022\nराजकीय स्वरूप 22 August 2022\nमुख्य मुद्दा 22 August 2022\nमुंबई इलाखा शेतकरी परिषद, पुणें 22 August 2022\nमांत्रिकांची दुकानदारी 22 August 2022\nमहाराष्ट्राच्या उत्कर्षाचा एकमेव मार्ग \nमहाराष्ट्राचा गांवगाडा 22 August 2022\nमहाराष्ट्र विद्यापीठ व कर्नाटक मराठीचा प्रवास 22 August 2022\nमहाराष्ट्र भागवत धर्म 22 August 2022\nमहाराष्ट्र नाना शंकरशेटला कां विसरला\nमहाराज शिवाजी आणि महात्मा गांधीजी 22 August 2022\nमहानुभाव पंथ 22 August 2022\nमहात्मा फुले व केशवचंद्र सेन (साम्य) 22 August 2022\nमहात्मा फुले व केशवचंद्र सेन (भेद) 22 August 2022\nमराठ्यांविरुद्ध आगळीक 22 August 2022\nमराठ्यांतील प्रसिध्द राजघराणीं 22 August 2022\nमराठे हिशेबी नाहींत 22 August 2022\nमराठे आणि पेशवे 22 August 2022\nमराठींत कानडी शब्दांचा भरणा 22 August 2022\nमराठ्यांची पूर्वपीठिका 22 August 2022\nमग महारामांगांचे काय हाल वर्णावेत \nमंदिरें आणि मूर्ति 22 August 2022\nमंत्र आणि तंत्र 22 August 2022\nभावी सुधारणा 22 August 2022\nभागवतधर्म आणि महाराष्ट्रधर्म (व्याख्यान पहिले) 22 August 2022\nभागवतधर्म आणि महाराष्ट्रधर्म (व्याख्यान दुसरे) 22 August 2022\nभागवत धर्माचा पाया 22 August 2022\nभागवत धर्म विकास 22 August 2022\nब्राह्म समाज आणि बौद्ध धर्म (व्याख्यान तिसरें) 22 August 2022\nब्रह्मानंद केशवचंद्र सेनः त्याचें विश्वधर्म विकासांतील स्थान 22 August 2022\nब्रह्मदेशांतील बहिष्कृत वर्ग 22 August 2022\nबौद्धांचा इतर भागवतांशीं संबंध 22 August 2022\nबोल्शेव्हिझमचा बागुलबोवा 22 August 2022\nप्रांतिक सामाजिक परिषद, सातारा 22 August 2022\nपूर्वपीठिका 22 August 2022\nपूर्व बंगाल्यांतील अस्पृश्य वर्गाच्या उच्च शिक्षणाची प्रगति 22 August 2022\nपुराणिक आणि हरिदास 22 August 2022\nपुराणांचा विपर्यास 22 August 2022\nपुण्यांतील जाहीर सभा 22 August 2022\nपुणेरी पेशव्यांची राष्ट्रीय कामगिरी\nपरिषदेचें सहकार्य 22 August 2022\nपरिशिष्ट चौथें 22 August 2022\nपंथाचा प्रसार व अवनति 22 August 2022\nपंजाब प्रांत 22 August 2022\nनिराळे भागवत पंथ 22 August 2022\nनामांच्या विभक्ति 22 August 2022\nनामदेव तुकाराम 22 August 2022\nध्येयात्मक प्रयत्नांतील ऐक्य 22 August 2022\nदोन ज्ञानदेव व तीन नामदेव 22 August 2022\nदारूची बंदी कीं शिक्षणाची सक्ति\nदारुचा व्यापार, सरकार आणि बहुजनसमाज 22 August 2022\nतांत्रिक वाममार्ग 22 August 2022\nतपशिलाचें वर्गीकरण 22 August 2022\nतत्त्वज्ञान आणि समाजशास्त्र 22 August 2022\nजैन लिंगायतांशीं भांडकुदळपणा व महाराष्ट्राची बदनामी 22 August 2022\nजैन आणि बौद्ध भागवत 22 August 2022\nजमीनदार वर्ग 22 August 2022\nचैतन्यचरित्र 22 August 2022\nचैतन्य पंथाची भूमिका 22 August 2022\nचातुर्मास्य, तुकोबा व त्यांची टवाळी 22 August 2022\nचांदवड तालुका शेतकरी परिषद, वडनेर 22 August 2022\nचळवळीचा कोंडमारा 22 August 2022\nगुरु गोविंदसिंग 22 August 2022\nगुप्तांचा काळ 22 August 2022\nक्रियापदांच्या विभक्ति 22 August 2022\nकौलिकता हाच आत्मीय शिक्षणाचा पाया 22 August 2022\nकोंकणी व मराठी परस्पर संबंध 22 August 2022\nकोंकण ह्या नांवाची व्युत्पत्ति 22 August 2022\nकेवळ ब्राह्मणेतर द्वेष 22 August 2022\nकुणब्यांची जूट 22 August 2022\nकानडी विरुद्ध मराठी 22 August 2022\nकानडी क्रियापदें 22 August 2022\nकानडी आणि मराठी तुलनात्मक अध्ययन 22 August 2022\nकर्नाटकाची दुर्दशा 22 August 2022\nओढिया जगन्नाथ 22 August 2022\nऐतिहासिक विवेचन 22 August 2022\nआवर्षण, कीड मुंगी, भिकारबुणगे 22 August 2022\nआधुनिक रूपान्तरें 22 August 2022\nअस्सल राजपुतांचीं मूळ ३६ कुळें 22 August 2022\nअस्पृश्यांचें राजकारण 22 August 2022\nअस्पृश्यांची शेतकी परिषद 22 August 2022\nअशोक आणि वैष्णव धर्म 22 August 2022\nअमेरिकेंतले शेतकरी 22 August 2022\nअण्णांच्या लेखसंग्रहाबाबत - २ 22 August 2022\nअण्णांच्या लेखसंग्रहाबाबत 22 August 2022\nअखिल भोर संस्थान प्रजापरिषद 22 August 2022\n''भागवत'' शब्दाचा इतिहास 22 August 2022\nसमाजशास्त्र 22 August 2022\nकर्मवीर शिंदे यांचा जीवनक्रम 22 August 2022\nउपसंहार (��ानडी) 22 August 2022\nमहर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/25847/", "date_download": "2022-12-01T00:08:43Z", "digest": "sha1:GVCT6PNBZSY6ZEMVIYEWP2APYBQM22XC", "length": 27323, "nlines": 241, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "सिरियम – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nसिरियम : विरल मृत्तिका गटापैकी एक धातुरुप मूलद्रव्य. रासायनिक चिन्ह Ce आवर्त सारणीमधील (इलेक्ट्रॉन रचनेनुसार केलेल्या मूलद्रव्यां��्या कोष्टकरुप मांडणीमधील) ⇨ लँथॅनाइड मालेतील (अणुक्रमांक ५७ ते ७१ असलेल्या मूलद्रव्यांच्या गटातील) लँथॅनम नंतरचे संक्रमणी मूलद्रव्य अणुक्रमांक ५८ अणुभार १४०·१२ मऊ, वर्धनीय, तंतुक्षम व करडी धातू वितळबिंदू ७९५° से. उकळबिंदू ३,४६८० से. घनता ६·७८ ग्रॅ./सेंमी.३ (२०० से.ला). सिरियमाची नैसर्गिक रीत्या आढळणारी चार समस्थानिके (अणुक्रमांक तोच परंतु द्रव्यमानांक भिन्न असलेल्या त्याच मूलद्रव्याचे प्रकार) पुढीलप्रमाणे आहेत (कंसात प्रतिशत प्रमाण) : Ce140 (८८·४८), Ce142 (११·०७), Ce138 (०·२५) आणि Ce136 (०·१९३). सिरियमाच्या कृत्रिम किरणोत्सर्गी समस्थानिकांचे द्रव्यमानांक (अणुकेंद्रातील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांची एकूण संख्या) १२३ ते १३५, १३७, १३९, १४१ व १४३ ते १५२ असे आहेत. सिरियम (१४२) या किरणोत्सर्गी समस्थानिकाचा अर्धायुकाल (किरणोत्सर्गाची मूळची क्रियाशीलता निम्मी होण्यास लागणारा काळ) ५ X१०१५ वर्षे सिरियम (१३९) चा १३८ दिवस सिरियम (१४१) चा ३२ दिवस तर सिरियम (१४४) चा २८५ दिवस आहे. विद्युत् विन्यास (अणुकेंद्राभोवतील विविध कक्षांधील इलेक्ट्रॉनांची संख्या) २, ८, १८, १९, ९, २. संयुजा (इतर अणूंशी संयोग पावण्याची क्षमता दर्शविणारा अंक) ३ व ४. स्फटिक पृष्ठकेंद्रित घनीय.\nजर्मनीमधील मार्टीन हाइन्रिख क्लापरोट आणि स्वीडनमधील यन्स याकॉप बर्झीलियस व व्हिल्हेल्म फॉन हिसिंजर या रसायनशास्त्रज्ञांनी १८०३ मध्ये स्वतंत्रपणे ऑक्साइडाच्या (सिरियाच्या) रुपात सिरियम धातूचा शोध लावला. १८०१ मध्ये शोधलेल्या ‘सेरीस’ या लघुग्रहाच्या नावावरुन या धातूस ‘सिरियम’ हे नाव देण्यात आले.\nआढळ : सिरियम इतर विरल मृत्तिका धातूंबरोबर मोनॅझाइट व बॅस्टनासाइट या खनिजांमध्ये आढळते. तसेच युरेनियम, प्लुटोनियम व थोरियम यांच्या भंजन उत्पादितांमध्येही ते आढळते. भूकवचातील अग्निज खडकांमध्ये शिशाच्या तिप्पट व तांब्याच्या समप्रमाणात सिरियम सापडते.\nनिर्मिती : क्षारीय किंवा विरल मृत्तिका धातूंच्या सान्निध्यात निर्जल सायुज्जित हॅलाइडांचे विद्युत् विच्छेदन करुन किंवा हॅलाइडांचे ऊष्मीय अपघटन करुन सिरियम मिळते. ⇨ आयन विनिमयाच्या किंवा द्रव-द्रव निष्कर्षणाच्या [⟶ निष्कर्षण] पद्घतीने अत्यंत शुद्घ स्वरुपातील धातू मिळवितात.\nरासायनिक गुणधर्म : रासायनिक दृष्ट्या सिरियम हे लँथॅनम व ॲल्युमिनियम यांच्यासा���खे आहे. कोरड्या हवेत कमी तापमानाला सावकाश ऑक्सिडीकरण होते. दमट हवेत हे मळकट होते. गरम पाण्याबरोबर याची जलदपणे विक्रीया होऊन सिरियम हायड्रॉक्साइड व हायड्रोजन तयार होतात. क्षारीय विद्राव आणि विरल व संहत अम्लांत विरघळते. अम्ले तसेच कार्बन, नायट्रोजन, गंधक, हॅलोजने वगैरेंशी सिरियमाची सहज विक्रिया होते. विरल मृत्तिकांच्या मिश्रणामध्ये सिरियम पुढील गुणात्मक कसोटीने ओळखता येते : सिरियम असलेल्या लँथॅनाइडाच्या जलीय विद्रावात अमोनिया आणि हायड्रोजन पेरॉक्साइड टाकल्यास त्या विद्रावास वैशिष्ट्यपूर्ण गडद तपकिरी रंग येतो.\nसंयुगे : सिरियमाला + ३ व + ४ या दोन सामाईक ऑक्सिडीकरण अवस्था आहेत. सिरियम IV (सिरिक) लवणे नारिंगी-तांबडी किंवा पिवळी असतात. ही लवणे तीव्र व स्थिर ऑक्सिडीकारक आहेत. वैश्लेषिक रसायनशास्त्रात ऑक्सिकरणीय पदार्थ [उदा., लोखंड (II)] शोधण्यासाठी तसेच विरल मृत्तिका धातूंच्या मिश्रणातून सिरियम धातू अलग करण्यासाठी ही लवणे वापरतात. सिरियम III (सिरस) लवणे नेहमी पांढरी किंवा रंगहीन असतात. ही लवणे रंगहीन काचा तयार करण्यासाठी वापरतात. सिरियमाच्या काही संयुगांची माहिती पुढे दिलेली आहे.\nसिरियम ऑक्साइड : (CeO2). याला सिरियम डाय-ऑक्साइड किंवा सिरिक ऑक्साइड असेही म्हणतात. हे पांढरे वा पिवळट चूर्ण सिरियम नायट्रेटाचे ऊष्मीय अपघटन करुन मिळवितात. हे सल्फ्यूरिक अम्लात विरघळते परंतु विरल अम्ले व पाणी यांमध्ये विरघळत नाही. काचेची तावदाने, दूरचित्रवाणी संचाच्या दर्शनी काचा, आरसे, कॅमेरे व चष्मे यांची भिंगे इत्यादींना पॉलिश करण्यासाठी ⇨ अपघर्षक म्हणून याचा वापर केला जातो. याचा वितळबिंदू (२,६००० से.) जास्त असल्यामुळे ते उष्णतारोधी आच्छादन तयार करण्यासाठी मिश्रधातूंमध्ये सहपदार्थ म्हणून वापरतात. सजल सिरियम ऑक्साइडाचा उपयोग काच उद्योगात एक घटक व विरंजक द्रव्य म्हणून करतात.\nसिरियम सल्फेट : [ Ce ( SO4) .4 H2O]. पिवळे सूचिकार स्फटिक. कापड उद्योगांत रंजन क्रिया व मुद्रण क्रिया यांसाठी तसेच जलरोधी द्रव्य म्हणून वापरतात. गुणात्मक विश्लेषणात मापी अनुमापनामध्ये हे ऑक्सिडीकारक म्हणून वापरतात.\nसिरियम फ्ल्युओराइड : (CeF3). पांढरे षट्फलकीय स्फटिक वितळबिंदू १,४६०० से. कार्बन प्रज्योत दिव्यांमध्ये कार्बन प्रज्योतीला प्रखरता आणण्यासाठी वापरतात.\nसिरियम क्लोराइड : (CeCl3 ). कार्बनी रसायनशास्त्रात कार्बोनिल गटाच्या विक्रियांमध्ये उत्प्रेरक (प्रत्यक्ष विक्रियेत भाग न घेता तिची गती बदलणारा पदार्थ) म्हणून वापरतात. निर्जल क्लोराइड मिशमेटल (सिरियम गटातील धातू अलग न करता मिळणारा मिश्रधातू) तयार करण्यासाठी वापरतात.\nअमोनियम हेक्झानायट्रॅटोसिरेट : सिरिक अमोनियम नायट्रेट [(NH4)2.Ce (NO3)6 ]. हे संयुग अनुमापनामध्ये व कार्बनी संयुगांच्या निर्मितीमध्ये ऑक्सिडीकारक आणि ॲझॉइडांच्या निर्मितीमध्ये अपमार्जक म्हणून वापरतात.\nयांशिवाय सिरियमाची स्टिअरेट व ओलिएट लवणे कापड उद्योगांत जलरोधी द्रव्य म्हणून, सिरियम नॅप्थॅनेट रंग व शाई यांमध्ये शुष्कक म्हणून, तर सिरियम ऑक्झॅलेट वांतिकारक (मळमळ) रोधी द्रव्य म्हणून वापरतात.\nउपयोग : ॲल्युमिनियमाचे मिश्रधातू तयार करण्यासाठी सिरियम वापरतात. ओतीव लोखंडात सिरियम धातू मिसळल्यास त्यापासून वर्धनशील लोखंड तयार करता येते. पोलाद उद्योगांत वायवीकरण रोखण्यास आणि सल्फाइड व ऑक्साइड यांचे प्रमाण कमी करण्यासाठी याचा उपयोग करतात. अगंज पोलादामध्ये सिरियम कठिनीकारक द्रव्य म्हणून वापरतात. मॅग्नेशियम मिश्रधातूंचे परिष्करण करण्यासाठी तसेच मॅग्नेशियमाच्या ओतकामामध्ये उष्णतारोधक द्रव्य म्हणून सिरियमाचा उपयोग केला जातो. जेट एंजिनासाठी वापरण्यात येणाऱ्या मिश्रधातूंमध्ये ३% सिरियम मॅग्नेशियमाबरोबर वापरतात. स्थिर चुंबक तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मिश्रधातूंमध्ये सिरियमाचा उपयोग केला जातो. वायू टंगस्टन-प्रज्योत वितळजोडकामामध्ये वापरण्यात येणारी टंगस्टन अग्रे तयार करण्यासाठीच्या मिश्रधातूमध्ये सिरियम वापरतात. फेरोसिरियमाचा [ सिगारेट लायटरमधील खडा (फ्लिंट) हा मिश्रधातू धातूवर घासल्यास तापमान एकदम वाढून ठिणगी पडते] सिरियम हा मुख्य घटक आहे. चलच्चित्रपट उद्योगामध्ये प्रक्षेपक व शोध दीप यांमध्ये असणाऱ्या कार्बन प्रज्योत दिव्यांमध्ये सिरियम वापरतात.\nपहा : विरल मृत्तिका संक्रमणी मूलद्रव्ये.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी तितुका मेळवावा (विश्वसंमेलन)\nवैश्विक स्तरावर मराठी भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा तसेच संवाद व दैनंदिन वापरामध्ये मराठीचा अधिकाधिक वापर व्हावा ह्यासाठी “मराठी तितुका मेळावा” हे आंतरराष्ट्रीय स्नेहसंमेलन मुंबई येथे दिनांक ४ ते ६ जानेवारी २०२३ रोजी आयोजित केले आहे. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh/devendra-fadanvis-criticized-congress-mp-k-suresh-on-rss-ban-demand-after-pfi-ban-rvs-94-3156489/", "date_download": "2022-11-30T23:50:10Z", "digest": "sha1:MXIZZ4PF3HYJHV3374NSGASX7V7CKG6V", "length": 24036, "nlines": 272, "source_domain": "www.loksatta.com", "title": "devendra fadanvis criticized congress mp k suresh on rss ban demand after pfi ban | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा हिंदू देवस्थान जमीन घोटाळा: भाजपा आमदार सुरेश धस यांच्यासह पत्नी आणि भावावर गुन्हा दाखल\nआवर्जून वाचा एकनाथ शिंदेंच्या बंडाची शिवरायांशी तुलना करणाऱ्या मंत्री लोढांना अजित पवारांनी खडसावलं; म्हणाले, “वाचळविरांना आवरा हे…”\nआवर्जून वाचा ‘द काश्मीर फाइल्स’बद्दल इतर ज्युरींनी वक्तव्य बदलल्याचा लॅपिड यांचा दावा; म्हणाले “भीतीपोटी आणि दबाव…”\n“आरएसएसवर बंदी घाला” काँग्रेस खासदाराच्या मागणीवर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “भाजपाशासित राज्यांमध्ये…”\nकेरळमधील काँग्रेसचे खासदार के. सुरेश यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) बंदी घालण्याची मागणी केली आहे\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\n‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (पीएफआय) या संघटनेला केंद्र सरकारने बेकायदेशीर ठरवत बंदी घातली आहे. या संघटनेवरील बंदीनंतर केरळमधील काँग्रेसचे खासदार के. सुरेश यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर (RSS) बंदी घालण्याची मागणी केली आहे. या मागणीचा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाचार घेतला आहे. “असे मुर्खासारखे बोलणार लोक अनेक आहेत. या देशात कायदा आणि संविधान अस्तित्वात आहे. कुठल्याही संघटनेवर बंदी घालण्यासाठी पुरावे लागतात” अशी तिखट प्रतिक्रिया या मागणीवर देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.\nपीएफआय ‘सायलेंट किलर’, बंदीनंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, मोठा खुलासा करत म्हणाले…\n“मंत्रिपद चुलीत घाला” नाराजीनाट्यानंतर बच्चू कडूंचं मोठं विधान; म्हणाले, “नवीन सुखाची पाऊलवाट…”\nDelhi Murder Case: श्रद्धा खून प्रकरणाला वेगळं वळण आफताबकडून पॉलीग्राफी चाचणीत धक्कादायक खुलासे\nमोठी बातमी: अवघ्या दोन महिन्यातच तुकाराम मुंढेंची बदली\nVideo: तू गल्ली क्रिकेट…; ऋषभ पंतने हर्षा भोगलेंना दिलेलं ‘ते’ उत्तर ऐकून नेटकरी भडकले, पाहा ट्वीट्स\nभाजपशासित किंवा इतर राज्यांमध्ये आरएसएसने पीएफआयप्रमाणे कृत्य केल्याचे ते शोधू शकले का असा सवाल फडणवीसांनी के. सुरेश यांना केला आहे. आरएसएसवर बंदी घालण्याची मागणी केरळमधील पूर्वीच्या काँग्रेस आणि कम्युनिस्ट सरकारांनीही केली होती, अशी आठवण मुंबईत माध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी करुन दिली.\nविश्लेषण : PFI वरील छापेमारीमुळे चर्चेत आलेले प्रश्न; ‘दहशतवादी’ संघटना म्हणजे काय, ‘बंदी’ म्हणजे काय\nकाही दिवसांपूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार दिग्विजय सिंह यांनी पीएफआयवरील तपास यंत्रणांच्या कारवाईवरुन आरएसएसवर निशाणा साधला होता. “एक ही थाली के चट्टे-बट्टे” असे म्हणत सिंह यांनी आरएसएसची तुलना पीएफआयशी केली होती. द्वेष आणि हिंसाचार पसरवणाऱ्या सर्वांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली होती. आरएसएस आणि विश्व हिंदू परिषदेवर (VHP) कारवाई का करण्यात येत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला होती.\n“…म्हण���न अशा लोकांचा बंदोबस्त केला पाहिजे”, एकनाथ शिंदेंचं नाशिकमध्ये वक्तव्य\nराष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (NIA) मंगळवारी आठ राज्यांमध्ये पीएफआयवर छापेमारी करण्यात आली. या कारवाईत १७० जणांना अटक करण्यात आली आहे. याआधी गुरुवारी १५ राज्यांत छापे घालून एनआयएने पीएफआयच्या १०६ कार्यकर्त्यांसह नेत्यांना अटक केली होती.\nमराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nडोक्यावर बंदूक ठेऊन सरकारी अधिकाऱ्यांकडून गावातील रस्ता बांधून घेतला; उत्तर प्रदेशमधील ३० गावकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल\nवरिष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनी दिला ‘एनडीटीव्ही’चा राजीनामा\n“घोडचुकीनंतर एखादा निर्लज्जच…” राज्यपाल कोश्यारींच्या विधानावर उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया\n“फ्रिजमध्ये श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे होते पण…”, आफताबच्या दुसऱ्या गर्लफ्रेंडने सांगितले धक्कादायक अनुभव\n“एकनाथ शिंदेंना कुणी बंदी ठेवलं होतं” अजित पवारांचा मंगलप्रभात लोढांना थेट सवाल\n“सर, तुम्ही मफलर का घातला नाही” महिलेनं विचारलेल्या प्रश्नावर केजरीवालांचं भन्नाट उत्तर, प्रचारादरम्यानचा किस्सा व्हायरल\nफोर्ब्सने जारी केली भारतातील १०० श्रीमंतांची यादी; पहिल्या स्थानावर अंबानी नव्हे, तर ‘या’ उद्योजकाचे नाव\nउद्योगपती किर्लोस्करांची लेक झाली जयंत पाटलांची सून पाहा प्रतिक पाटील-अलिका किर्लोस्कर यांच्या शाही विवाहाचे खास फोटो\nPhotos : तलवारीने वार, पोलिसांनी बंदुका काढल्या तरी मागे हटेना, आफताबवर हल्ला झाला तेव्हा नेमकं काय घडलं\nमंगल प्रभात लोढा यांच्या वक्तव्यावरून चंद्रकांत खैरे यांची शिंदेंवर टीका\nशिवप्रतापदिनी प्रतापगडावरील ‘त्या’ वक्तव्यावर मंगलप्रभात लोढा यांनी अखेर स्पष्ट केली भूमिका\nमंगल प्रभात लोढा यांच्या वक्तव्यावर बच्चू कडू यांची प्रतिक्रिया, म्हणाले..\nमंगल प्रभात लोढा यांच्या वक्तव्यानंतर अमोल कोल्हे यांचा शिंदे-फडणवीसांना आक्रमक इशारा\nकिल्ले प्रतापगडवर शिवप्रताप दिन सोहळ्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संपूर्ण भाषण\nमंगलप्रभात लोढांकडून एकनाथ शिंदेंच्या बंडाची शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेशी तुलना\nपत्रकार रवीश कुमार यांचा राजीनामा; २६ वर्षांनंतर NDTV ची साथ सोडल���\nपुणे: ‘आयएनएस विक्रांत’वर लढाऊ विमाने उतरविण्याच्या चाचण्या सुरू – नौदलप्रमुख\nविरोधी पक्षनेते अजित पवारांनी केलेल्या टीकेवर मंगलप्रभात लोढांनी दिलं उत्तर, म्हणाले…\n“एकनाथ शिंदेंना कुणी बंदी ठेवलं होतं” अजित पवारांचा मंगलप्रभात लोढांना थेट सवाल\nपिंपरीः चिंचवड मैलाशुद्ध्रीकरण केंद्राच्या नूतनीकरणासाठी ३१ कोटी खर्च\nज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन\n४९व्या वर्षी मलायका अरोरा होणार अर्जुन कपूरच्या बाळाची आई\nMaharashtra News : भाजपाला मतांसाठी शिवराय हवेत, बाळासाहेब थोरातांची टीका\nZombie Virus: रशियात सापडला ४८ हजार ५०० वर्षांपूर्वीचा ‘झोम्बी व्हायरस’; करोनापेक्षाही भयंकर संसर्ग लाटेची वैज्ञानिकांना भीती\nथरार… रात्रीची वेळ, किर्र अंधार… अन् पोलिसांसमोर उभा ठाकला वाघ…\nPhotos: ‘#अहा लगीन’ राणादाच्या हातावर रंगली पाठकबाईंच्या नावाची मेहंदी; अक्षया देवधर व हार्दिक जोशीच्या मेहंदी सोहळ्यातील खास फोटो\n“आमच्या सर्वांची भूमिका राज्यपालांना समर्थन करणारी नाही, पण…”; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान\nदुबईच्या वाळवंटात सई लोकुरचं नवऱ्याबरोबर भन्नाट फोटोशूट; गरुड हातात घेतला आणि…; पाहा Photos\nविवाह समारंभात वर पक्षाकडील तीन लाखांचा ऐवज लंपास; पुणे-सातारा रस्त्यावरील कार्यालयातील घटना\nथरार… रात्रीची वेळ, किर्र अंधार… अन् पोलिसांसमोर उभा ठाकला वाघ…\nपत्रकार रवीश कुमार यांचा राजीनामा; २६ वर्षांनंतर NDTV ची साथ सोडली\n“सर, तुम्ही मफलर का घातला नाही” महिलेनं विचारलेल्या प्रश्नावर केजरीवालांचं भन्नाट उत्तर, प्रचारादरम्यानचा किस्सा व्हायरल\nGujarat Election 2022 : सोशल मीडियावरील प्रचारात भाजपा पिछाडीवर आप सर्वांत पुढे; काँग्रेसचे प्राधान्य ‘भारत जोडो यात्रे’ला\nविश्लेषण: वादाआधीचे आणि नंतरचे…नदाव लापिड यांचे ज्ञात-अज्ञात पैलू\n“फ्रिजमध्ये श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे होते पण…”, आफताबच्या दुसऱ्या गर्लफ्रेंडने सांगितले धक्कादायक अनुभव\nBilkis Bano Case: बिल्किस बानोंची सर्वोच्च न्यायालयात धाव, सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींच्या सुटकेला दिलं आव्हान\nपसमांदा मुस्लिमांपर्यंत पोहोचण्याच्या मोदींच्या धोरणाला गती; दिल्ली महापालिका निवडणुकीत भाजपकडून चार उमेदवार रिंगणात\nBihar: दारू विक्री करणाऱ्यांसाठी बिहार सरकार��ी मोठी ऑफर, धंदा सोडल्यास मिळणार एवढे रुपये\nZombie Virus: रशियात सापडला ४८ हजार ५०० वर्षांपूर्वीचा ‘झोम्बी व्हायरस’; करोनापेक्षाही भयंकर संसर्ग लाटेची वैज्ञानिकांना भीती\nआफताबने आधीपासूनच रचला होता श्रद्धाच्या खूनाचा कट पॉलीग्राफी चाचणीत विचारण्यात आले ‘हे’ सात प्रश्न\n“सर, तुम्ही मफलर का घातला नाही” महिलेनं विचारलेल्या प्रश्नावर केजरीवालांचं भन्नाट उत्तर, प्रचारादरम्यानचा किस्सा व्हायरल\nGujarat Election 2022 : सोशल मीडियावरील प्रचारात भाजपा पिछाडीवर आप सर्वांत पुढे; काँग्रेसचे प्राधान्य ‘भारत जोडो यात्रे’ला\nविश्लेषण: वादाआधीचे आणि नंतरचे…नदाव लापिड यांचे ज्ञात-अज्ञात पैलू\n“फ्रिजमध्ये श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे होते पण…”, आफताबच्या दुसऱ्या गर्लफ्रेंडने सांगितले धक्कादायक अनुभव\nBilkis Bano Case: बिल्किस बानोंची सर्वोच्च न्यायालयात धाव, सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींच्या सुटकेला दिलं आव्हान\nपसमांदा मुस्लिमांपर्यंत पोहोचण्याच्या मोदींच्या धोरणाला गती; दिल्ली महापालिका निवडणुकीत भाजपकडून चार उमेदवार रिंगणात\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathilok.com/lyrics/ujalun-aal-aabhal-ramachya-paari/", "date_download": "2022-12-01T00:39:42Z", "digest": "sha1:OR6CNEB2JFBI6NT5F743UTNCCW5JU2U5", "length": 6225, "nlines": 120, "source_domain": "www.marathilok.com", "title": "Ujalun Aal Aabhal Ramachya Paari Lyrics - Irsha (1978) | Suresh Wadkar - मराठी लोक (माणसे)", "raw_content": "\nउजळून आलं आभाळ रामाच्या पारी Lyrics (Marathi)\nउजळून आलं आभाळ रामाच्या पारी\nअन् गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी\nसुर्व्या संग इर्षा करतो अंधार गा अंधार\nउजेड त्याला गिळतो म्हणुनी बेजार गा बेजार\nपापाच्या म्होरं पुण्याई ठरतीया भारी\nकोंबडा बोलतो गं, कोंबडा बोलतो गं\nउगवतीच्या डोईवरी तुरा सुर्याचा डोलतो गं\nनारायणाचं रूप खेळवी धरतीला गा धरतीला\nइरसरीनं चांद चमकवी रातीला गा रातीला\nहि जिद्द कल्याणापायी असावी सारी\nपाय उचला गं सयांनो\nकृष्ण वाजवी पावा गं बावरल्या नारी\nतुमच्या आधी पाखरं उठली घरट्यांत गा घरट्यांत\nगाय वासरू बैलं जागली गोठ्यांत गा गोठ्यांत\nकिस्नाचं रूप हे आलं चालून दारी\nनंदी राजाच्या जोडीनं, मळा शिपला शिपला\nडोळा दिपला दिपला, आज आकरीत घडो\nभगवंताने दान दिलं हे गावाला गा गावाला\nमूठ पसा हे दान पावलं देवाला गा देवाला\nकिरपेला भक्तीची जोड अशी ही न्यारी\n‘सारेगमप लिटिल चॅम्प’ ���ेम रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरचा\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी\nमोफत मराठी ई -पुस्तके\n‘सारेगमप लिटिल चॅम्प’ फेम रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरचा\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/319/", "date_download": "2022-11-30T23:50:37Z", "digest": "sha1:YX65N7HMO22VJDJNRUFTNAC6RYHAU7Q3", "length": 5274, "nlines": 47, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वाढतेय.", "raw_content": "\nशहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वाढतेय.\nशुक्रवारी रात्री उशिरा प्राप्त व आज सकाळी प्राप्त अहवालानुसार वेंगुर्ला तालुक्यात एकूण ६ व्यक्तींचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत,अशी माहिती वेंगुर्ले तहसिलदार प्रविण लोकरे यांनी दिली आहे. यामध्ये म्हापण येथील २ व्यक्ती असून आधीच्या पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील आहेत.तसेच आज शनिवारी सकाळी घेण्यात आलेल्या रॅपिड टेस्ट मध्ये वेंगुर्ला शहरातील ४ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.यातील ३ व्यक्ती आनंदवाडी येथील असून आधीच्या पॉझिटिव्ह संपर्कातील आहेत व १ व्यक्ती कुबलवाडा येथील असून आधीच्या पॉझिटिव्ह संपर्कातील आहे.दरम्यान शहरात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असून नागरिकांनी शासन नियमांचे काटेकोरपणे पालन करून विशेष दक्षता घ्यावी,असे प्रशासनातर्फे आवाहन करण्यात आले आहे.\nकणकवली येथील मोटरसायकल अपघतात 3 जण ठार..\nसावंतवाडी शहरातील रेड झोन एरियात संजू विरनोडकर यांच्या टीम कडून निर्जंतुकीकरण.;\nतरंदळे खोतवाडी येथील रक्तदान शिबीरात ५१ रक्तदात्यांचे रक्तदान..\nसामाजिक कार्यकर्ते संतोष सामंत यांच्या वाढदिवसानिमित्ताने उद्या २९ नोव्हेंबर रोजी बाव येथे रक्तदान शिबिर.\nशिक्षण मंत्री दिपक केसरकर यांचे माजी स्वीय सहाय्यक अर्जुन मोडक यांचे निधन.\nसिंधुदुर्गातील ओसरगाव टोलनाक्यावर आज मध्यरात्रीपासून टोल वसुली होणार सुरू.MH 07 गाड्यांना 50% सवलत.\nकुडाळ आठवडा बाजारात पुन्हा एकदा नगरपंचायत प्रशासनाची मुजोरी.; बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई नाही स्थानिकांना मात्र हटवण्यासाठी प्रशासनाचा हट्टहास\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे कुडाळ मध्ये हो���ार जल्लोषात स्वाग.;तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती..\nतरंदळे खोतवाडी येथील रक्तदान शिबीरात ५१ रक्तदात्यांचे रक्तदान..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%B3%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%80", "date_download": "2022-12-01T00:37:15Z", "digest": "sha1:2F4HDWU7DANQNTSRGOAVMIPBQOTAJBPZ", "length": 6438, "nlines": 175, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अळिंबी - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nमशरूम ही बुरशी गटातील वनस्पती आहे. मशरूमला मराठीत ‘अळिंबी’ असे म्हटले जाते. ही वनस्पती पावसाळ्यात निसर्गतःच उगवते. ही कुत्र्याची छत्री, भूछत्र, तेकोडे, धिंगरी या नावाने ओळखली जाते.\nनिसर्गात अनेक प्रकारचे मशरूम आढळतात; त्यांत काही विषारीदेखील असतात. जगात मशरूमच्या १२,०००हून अधिक जाती आहेत. मशरूमची लागवड प्रामुख्याने पूर्व आशिया, तैवान, चीन, कोरिया, इंडोनेशिया या देशांत करतात. या वनस्पतीचे २०१७ सालचे जागतिक उत्पन्न ८५ लाख मेट्रिक टन आहे. त्यापैकी ५५% युरोपात, २७% उत्तर अमेरिकेत व १४% पूर्व आशिया खंडात घेतात. मशरूमचे सर्वात अधिक सेवन जर्मनीमध्ये होते.\nभारतामध्ये बटन मशरूम (Agaricus bisporus), शिंपला मशरूम (pleurotus sp.) व धानपेंढ्यांवरील चिनी मशरूम (Volvariella volvacea) या जातींच्या मशरूमची लागवड केली जाते.[१]\nया पानातील शेवटचा बदल ६ सप्टेंबर २०२२ रोजी १६:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://tarunbharat.com/%E0%A4%8F%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B2-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AD/", "date_download": "2022-12-01T00:30:16Z", "digest": "sha1:MF3LI3U6VLMZ5B42QPRRHEFLXZC24ATF", "length": 10629, "nlines": 128, "source_domain": "tarunbharat.com", "title": "एपीएमसीत कवडीमोल दराने भाजीची विक्री – Tarun Bharat", "raw_content": "\nअन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय सहन करणे किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप आहे \nएपीएमसीत कवडीमोल दराने भाजीची विक्री\nएपीएमसीत कवडीमोल दराने भाजीची विक्री\nएपीएमसीमध्ये शुक्रवारी सकाळी मोठय़ा प्रमाणात शेती मा��ाची आवक झाली. मागील काही दिवसांपासून लॉकडाऊनमुळे शेतकरी बाजारात भाजी घेऊन आले नव्हते. परंतु शुक्रवारी मोठय़ा प्रमाणात आवक झाल्याने एपीएमसीमध्ये पाय ठेवण्यासही जागा नव्हती. शेतकऱयांनी शेतीमाल जरी बाजारात आणला असला तरी याला योग्य उचल नसल्यामुळे शेतकऱयांना व व्यापाऱयांना मोठे नुकसान सहन करावे लागले. कवडीमोल दराने भाजीची विक्री करण्याची वेळ शेतकऱयांवर आली.\nबेळगाव एपीएमसीमधून गोवा, महाराष्ट्र व कर्नाटकात भाजी पाठविली जाते. बेळगाव तालुका तसेच आसपासच्या भागातून भाजीची आवक होत असते. लॉकडाऊनच्या निर्णयानंतर धास्ती घेऊन शेतकऱयांनी बाजारात माल आणला नव्हता. गुरुवारपासून एपीएमसीचा बाजार रूळावर आला आहे. शुक्रवारी पहाटेपासूनच वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कोबी, फ्लॉवर, भेंडी, वांगी, मिरची, टोमॅटो यांची आवक मोठय़ा प्रमाणात झाली. यामुळे एपीएमसीत तुडुंब गर्दी झाली होती.\nभाजी बाजारात आली, परंतु इतर राज्यात पाठविली जात नसल्यामुळे भाजी एपीएमसीमध्येच पडून होती. लॉकडाऊनच्या धास्तीमुळे शहर व परिसरात भाजीची विक्री होत असल्यामुळे स्थानिक व्यापाऱयांकडून किरकोळ प्रमाणात भाजीची उचल सुरू आहे. त्यामुळे आलेली भाजी कवडीमोल दराने विक्री करण्याची वेळ शेतकऱयांवर आली. भाजीची विक्रीच होत नसल्याने शेतकऱयांना पैसा कोठून देणार असा प्रश्न व्यापाऱयांसमोर होता. त्यामुळे शुक्रवारी दिवसभर बेळगावच्या एपीएमसीमध्ये भाजी तशीच पडून होती.\nप्रशासनाने योग्य नियोजन करण्याची वेळ\nकिरकोळ बाजारात अव्वाच्या सव्वा दराने भाजीची विक्री होत असली तरी होलसेल बाजारात कवडीमोल दराने शेतकरी भाजी विकत आहे. प्रशासनाने योग्य नियोजन केले नसल्यामुळे शेतकऱयांना कृषी माल बाजारात आणलेले भाडेही परवडणारे नाही. त्यामुळे मोठय़ा आर्थिक संकटात बेळगावचा शेतकरी सापडला असून प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत व्यापाऱयांकडून व्यक्त केले जात आहे.\nपोलिसांना करावा लागला सौम्य लाठीमार\nशुक्रवारी सकाळी मोठय़ा प्रमाणात भाजीची आवक झाली. एकाचवेळी शेतकरी एपीएमसीत दाखल झाल्यामुळे सर्व व्यवस्थेचा बोजवारा उडाला. काहींशी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीमार करत शेतकऱयांना हुसकावून लावावे लागले. त्यामुळे अशाप्रकारे गर्दी होण���र नाही, याची खबरदारी एपीएमसी प्रशासनाला घ्यावी लागणार आहे.\nशेतकरीच देत आहेत घरपोच भाजी\nएपीएमसीमध्ये कवडीमोल दराने भाजीची विक्री करण्यापेक्षा काही शेतकऱयांनी नामी शक्कल लढविली आहे. शेतकरी आपला कृषी माल एका गाडीमध्ये भरून तो गावोगावी जाऊन विक्री करीत आहे. प्रत्येक गल्लो-गल्ली जाऊन भाजीची विक्री केली जात असल्यामुळे ग्राहकांनाही त्याचा फायदा होत आहे. शेतकऱयांनी पिकविलेल्या भाजीला दलालांकडून योग्य दर मिळत नसल्यामुळे ही शक्कल लढविण्यात आली आहे.\nवाहतूक रोखण्यासाठी संपर्क रस्त्यांवर झाडांचा वापर\nनिपाणीच्या वेशीवर कोरोना, सतर्क रहा\nब्लॅक फंगसवरील औषधांचा तुटवडा\nमच्छेतील मराठी-कन्नड शाळांना हेस्कॉमची नोटीस\nहिंदी पेपरने बारावी परीक्षेची सांगता\nस्वच्छतेसाठी ‘संयुक्त भारत’ उपक्रमांतर्गत स्वाक्षरी मोहीम\nनरेगा योजनेंतर्गत नंदिहळ्ळी, नागेनहट्टीत कामे सुरू\nकर्नाटक सरकार करणार धर्मांतर विरोधी टास्क फोर्सची स्थापना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.actualidadgadget.com/mr/%E0%A4%86%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%9F-7-%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%85%E0%A4%AE%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%B5%E0%A5%89%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%AE%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2022-12-01T01:09:26Z", "digest": "sha1:W5VSSYZ3GN7OEPXXQTE4E37PWWLZZ535", "length": 10654, "nlines": 105, "source_domain": "www.actualidadgadget.com", "title": "गॅलेक्सी नोट 7 एक प्रतिस्पर्धी आहे आणि अशी आहे की काही सॅमसंग वॉशिंग मशीन देखील पूर्वसूचना न देताच स्फोट करतात गॅझेट बातम्या", "raw_content": "\nगॅलेक्सी नोट 7 मध्ये एक प्रतिस्पर्धी आहे आणि ते आहे की काही सॅमसंग वॉशिंग मशिनही पूर्वीच्या सूचनेशिवाय स्फोट झाली\nव्हिलामांडोस | | वर अपडेट केले 03/10/2016 12:13 | आमच्या विषयी\nसॅमसंग नवीन गॅलेक्सी नोट 7 तयार केलेल्या प्रचंड समस्यांसह त्याला सावधगिरीशिवाय त्रास सहन करावा लागत नाही. आता आणि दुर्दैवाने दक्षिण कोरियाच्या कंपनीसाठी असे दिसते की स्फोटांचा मुद्दा संपलेला नाही आणि तो आहे सॅमसंगद्वारे निर्मित वॉशिंग मशीनचे एक विशिष्ट मॉडेल अप्रत्याशित किंवा नियंत्रित स्फोटांचा अनुभव घेत आहे.\nहे प्रकरण अत्यंत गंभीर दिसत आहे. सॅमसंग वॉशिंग मशीनच्या वापरकर्त्यांना नोटीस देण्याची जबाबदारी अमेरिकन ग्राहक उत्पाद��� सुरक्षा आयोग (इंग्रजी भाषेतील संक्षिप्त रुपात सीपीएससी) वर होती.\nप्रभावित मॉडेल डब्ल्यूए 50 एफ 9 ए 7 डीएसपी / ए 2 आहे ज्याच्या वरच्या बाजूला कार्गो दरवाजा आहे. समस्याग्रस्त वॉशिंग मशीनचे उत्पादन मार्च २०११ ते एप्रिल २०१ between या काळात केले गेले असते. सध्या या वॉशिंग मशीनच्या या मॉडेलचे स्फोट होण्याची cases प्रकरणे आधीच आहेत.\nत्याच्या मालकाने एकाला विविध माध्यमांना जाहीर केले की त्याचे वॉशिंग मशीन \"हे इतके उत्कटतेने स्फोट झाले की ते गॅरेजच्या भिंतीमध्येच एम्बेड झाले\", जे नक्कीच सॅमसंग वॉशिंग मशीनचा जवळजवळ कोणत्याही वापरकर्त्यास खूप शांत ठेवत नाही.\nत्याच्या भागासाठी, दक्षिण कोरियन कंपनी ही समस्या शोधण्याचा प्रयत्न करीत आहे, जी असामान्य कंपमुळे उद्भवली आहे. आतापर्यंत सॅमसंगची एकमेव शिफारस म्हणजे लहान वॉश प्रोग्राम वापरणे, ज्यासह स्फोटांची कोणतीही समस्या नोंदलेली नाही.\nसॅमसंगमध्ये जमा होण्यास समस्या आहे आणि शेकडो कोट्यावधी युरो खर्च झालेल्या गॅलेक्सी नोट 7 च्या स्फोटानंतर, आता असे दिसते की स्फोट होणा devices्या उपकरणांची समस्या चालूच आहे, जरी या वेळी तो एक अधिक गंभीर मुद्दा आहे आणि स्मार्टफोन विस्फोट करण्यासारखे नाही त्याच्या परिमाण आणि वजनामुळे वॉशिंग मशीनचा स्फोट\nआमच्या Youtube चॅनेलला सबस्क्राईब करा\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: गॅझेट बातम्या » जनरल » आमच्या विषयी » गॅलेक्सी नोट 7 मध्ये एक प्रतिस्पर्धी आहे आणि ते आहे की काही सॅमसंग वॉशिंग मशिनही पूर्वीच्या सूचनेशिवाय स्फोट झाली\nआपल्याला स्वारस्य असू शकते\nटिप्पणी करणारे सर्वप्रथम व्हा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nव्हाट्सएपवर 7 पर्याय तितकेच चांगल�� किंवा त्याहूनही चांगले\nशाओमी मी नोट 2 पुन्हा काळजीपूर्वक डिझाइन करताना दिसू शकते\nआपल्या ईमेलमध्ये तंत्रज्ञान आणि संगणनाबद्दल नवीनतम बातम्या प्राप्त करा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/vjti-structural-audit-report-says-10th-floor-of-gst-bhavan-heavy-for-building-45553", "date_download": "2022-12-01T00:37:57Z", "digest": "sha1:VC35J4Z5BD2IYPJL6FREMFML7R2JEK5S", "length": 8975, "nlines": 114, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Vjti structural audit report says 10th floor of gst bhavan heavy for building | जीएसटी भवनवर दहाव्या मजल्याचा भार", "raw_content": "\nजीएसटी भवनवर दहाव्या मजल्याचा भार\nजीएसटी भवनवर दहाव्या मजल्याचा भार\nसोमवारी जीएसटी भवनला (gst bhavan) लागलेल्या भीषण आगीत (fire) मोठं नुकसान झालं आहे. आगीत ९ वा आणि १० वा मजला जळून खाक झाला आहे. इमारतीचा १० वा मजला आता चर्चेचा विषय झाला आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम सिविक\nसोमवारी जीएसटी भवनला (gst bhavan) लागलेल्या भीषण आगीत (fire) मोठं नुकसान झालं आहे. आगीत ९ वा आणि १० वा मजला जळून खाक झाला आहे. इमारतीचा १० वा मजला आता चर्चेचा विषय झाला आहे. याचं कारण म्हणजे स्ट्रक्चरल ऑडीटमध्ये (Structural audit) १० मजला पाडण्याचे निर्देश देण्यात आले होते. व्हीजेटीआयच्या (VJTI) स्ट्रक्चरल ऑडिटमधून जीएसटी भवनातील दहाव्या मजल्याचा भार वाढल्याचे निष्पन्न झालं होतं. मात्र, याकडं दुर्लक्ष केल्याचं आता समोर येत आहे.\n२०१९मध्ये व्हीजेटीआयकडून (VJTI) जीएसटी (gst) भवनचं स्ट्रक्चरल ऑडीट (Structural audit) करण्यात आलं होतं. दहाव्या मजल्यावर बांधण्यात आलेल्या कार्यालयांमुळे इमारतीवर भार वाढत असल्याचा अहवाल व्हीजेटीआयने दिला होता. आता हा मजला तोडणार असल्याचं समजतं. इमारतीच्या नवव्या मजल्यावर आज दुपारी साडेबाराच्या दरम्यान आग लागली. या आगीवर तीन तासानंतर अग्निशमन दलाला नियंत्रण मिळवता आले. नवव्या मजल्यावरील कार्यालये नूतनीकरण केली जात होती. त्याजागी जुने लाकडी सामान ठेवण्यात आले होते. शॉकसर्किटने आग लागल्यावर जुन्या लाकडी सामानाने पेट घेऊन आग भडकल्याचे समोर आले आहे.\nजीएसटी भवनमध्ये (gst bhavan) दहावा मजला अनधिकृत असल्याची चर्चा सुरु झाली आहे. याबाबत पालिकेने काहीही बेकायदेशीर बांधकाम नसल्याची माहिती दिली आहे. ही इमारत ५५ वर्ष जुनी होती. या इमारतीचे एक ते दिड वर्षांपूर्वी स्ट्रक्चरल ऑडिट (Structural audit) करण्यात आले. ऑडिटसाठी व्हीजेटीआय संस्थेची नेमणूक करण्यात आली होती. न�� मजली इमारतीत कर्मचाऱ्यांना जागा कमी पडत असल्याने दहावा मजला बांधण्यात आला. या मजल्यामुळे इमारतीवर भार वाढला असून तो पाडून टाकावा असा अहवाल देण्यात आला आहे. त्याप्रमाणे इमारतीचा दहावा मजला काढून टाकण्याचे काम सुरु होते. हे काम सुरु असतानाच आग लागली.\nआरे कारशेडसाठी राॅयल पामची जागा\nगुगल करणार रेल्वे स्टेशनवरील फ्री वायफाय सेवा बंद, पण...\nरवीश कुमार यांचा राजीनामा, 26 वर्षांनंतर सोडली NDTV इंडियाची साथ\nमुंबई: बेस्टची सुपर सेव्हर नवीन योजना, २० ते ३४ टक्क्यांपर्यंत सवलत\nमेट्रोच्या कामामुळे घोडबंदर रोड 'या' वेळेत बंद, वाहतूक मार्गात बदल\nठाणे- कळवा पुलावरील चौथी लेन आजपासून सुरू\nमुंबई - एसबीआयच्या 'या' शाखेत रविवारऐवजी शुक्रवारी साप्ताहिक सुट्टी जाहीर\nMumbai Metro : आरे मिल्क कॉलनी, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि आरे कारशेड दरम्यानचा पहिला टप्पा डिसेंबर 2023 पर्यंत सुरू\nमेट्रो 1 आणि मेट्रो 7 मार्गांना जोडणारा फूट ओव्हर ब्रीज 15 दिवसात तयार\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/maharashtra/4234/", "date_download": "2022-11-30T23:08:49Z", "digest": "sha1:2PQPERICNTKACFL4AJ4HHRXSDV7SHNNG", "length": 8016, "nlines": 102, "source_domain": "mnews.esy.es", "title": "इंदोरीकरांचे स्पष्टीकरण; निर्णय तूर्त नाहीच! | Maharashtra News", "raw_content": "\nHome Maharashtra इंदोरीकरांचे स्पष्टीकरण; निर्णय तूर्त नाहीच\nइंदोरीकरांचे स्पष्टीकरण; निर्णय तूर्त नाहीच\nनगर: लिंगभेदाला अनुसरून यांनी केलेल्या एका विधानाने वादळ उठलेले असताना इंदोरीकर यांनी आरोग्य विभागाकडे दिलेल्या लेखी स्पष्टीकरणावर लगेचच पुढील कार्यवाही होण्याची शक्यता नाही. या स्पष्टीकरणावर पीसीपीएनडीटी समितीत चर्चा झाल्यानंतरच पुढचा निर्णय होणार आहे. त्यामुळे सध्या तरी आरोग्य विभागाच्या पातळीवर या विषयाला अर्धविराम मिळाला आहे.\nजिल्हा आरोग्य विभागाच्या पीसीपीएनडीटी समितीची बैठक मार्च किंवा एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता आहे. याच बैठकीत इंदोरीकर महाराज यांनी सादर केलेल्या लेखी खुलाशावर चर्चा होणार आहे. तोपर्यंत येणारे अन्य खुलासे आणि पुरावेही या बैठकीसमोर सादर करून नंतरच पुढील निर्णय होणार असल्याचे सांगण्य��त आले.\nइंदोरीकर महाराज यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मोठा गदारोळ झाला आहे. या वक्तव्याची दखल घेऊन आरोग्य विभागाने त्यांना नोटीस बजावली होती. या नोटिशीस महाराजांनी लेखी उत्तर दिले. त्यानंतर या प्रकरणी ठोस पुरावे असल्याशिवाय पुढील कार्यवाही शक्य नसल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी सांगितले; मात्र, यावर निर्णय घेण्याचा अधिकार समितीला आहे. हा मुद्दा सुरूवातीला उपस्थित झाला तोही एका बैठकीमध्ये. बैठकीतील निर्णयानंतरच नोटीस पाठविण्याची प्रक्रिया झाली. त्यामुळे त्यावर आलेले उत्तर, अन्य पुरावे वगैरे पुन्हा समितीसमोरच मांडावे लागणार आहेत. त्यामध्ये यावर चर्चा होईल.’ डॉ. मुरंबीकर यांनी काल आलेला खुलासा समाधानकारक असू शकतो, असे म्हटले असले तरी यावर समितीच्या बैठकीत आणि कायद्याच्या चौकटीतच निर्णय घेतला जाऊ शकतो.\nPrevious articleरिक्षा – मोटारीच्या धडकेत वृद्धा ठार\nNext articleराज्यातील सरकार पाडण्यात रस नाही: दानवे\nUdyanraje Bhosale may leave BJP, मी कोश्यारींच्या विरोधात बोलतोय, भाजपश्रेष्ठींनी माझ्यावर कारवाई करुन दाखवावीच: उदयनराजे भोसले – if bjp not taking action against bhagat...\nshinde camp deepali sayyad, सुषमा अंधारेंच्या झंझावातामुळे बॅकफूटवर पडल्या, दीपाली सय्यद शिंदे गटाच्या वाटेवर\nदापोली : दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू\nओठांसाठी कोरफड आहे गुणकारी..मिळतात आश्चर्यकारक फायदे\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://tarunbharat.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2022-12-01T00:24:48Z", "digest": "sha1:6QCAHKI7IBLTKUNPQHN33OJJKAJ6UTDU", "length": 7631, "nlines": 122, "source_domain": "tarunbharat.com", "title": "सातारा : नागठाणेत ‘जनता कर्फ्यू’ला प्रतिसाद – Tarun Bharat", "raw_content": "\nअन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय सहन करणे किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप आहे \nसातारा : नागठाणेत ‘जनता कर्फ्यू’ला प्रतिसाद\nसातारा : नागठाणेत ‘जनता कर्फ्यू’ला प्रतिसाद\nकोरोना साथरोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत नागठाणे (ता.सातारा) येथील व्यापाऱ्यांकडून मंगळवारपासून दहा दिवसांचा जनता कर्फ्यू घेण्याचा निर्णय सर्वानुम��े घेण्यात आला होता. या जनता कर्फ्यूला येथील ग्रामस्थांमधून उत्स्फूर्त पाठींबा भेटला आहे.\nकेंद्र व राज्य सरकारने मिशन बिगीन अगेंनची घोषणा केल्यानंतर सातारा जिल्ह्यात टप्प्याटप्याने अनलॉक सुरू झाले होते. महामार्गावरील नागठाणे हे बाजारपेठेचे प्रमुख गाव असल्याने येथेही सर्व प्रकारची दुकाने उघडण्यात आली होती. नागठाणे गावाशी परिसरातील अन्य गावांचा मोठ्या प्रमाणात संपर्क असल्याने येथील बाजारपेठ रोजच गजबजत होती. त्यामुळे सोशल डिस्टगसिंगचा फज्जा उडाला होता. अनेक लोक विनामास्कचे फिरताना आढळत होते. त्यामुळे नागठाणे गावात कोरोनाग्रस्त रुगणांची संख्या रोजच वाढत होती.\nनागठाणे प्राथमिक आरोग्य केंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार कोरोना साथरोग सुरू झालेपासून आज अखेरपर्यंत ३५० रुग्णांची नोंद झाली आहे. नागठाणे गावातच आज अखेर ८० कोरोना बधितांची नोंद झाली आहे.त्यामुळे गावात रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये , यासाठी येथील व्यापारी वर्गाने दहा दिवसांचा जनता कर्फ्यु सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. या जनता कर्फ्युला मंगळवारपासून सुरुवात झाली. गावातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. ग्रामस्थही उत्स्फूर्तपणे या जनता कर्फ्युत सहभागी झाले आहेत.\nकर्नाटकः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी\nसुदानमध्ये आता लोकशाही नांदणार\nसातारा पंचायत समिती सभापतींच्या केबिनची रंगरंगोटी\nसाताऱयात पेट्रोलिंग, रात्रगस्त वाढवणार\nसातारा : वहागाव जवळील कार अपघातातील चौघे मृत युवक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील\nसावधान, दंड वाढलाय नियम मोडू नका विठ्ठल शेलार\nसमाजामध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रूजविणे काळाची गरज\nतीर्थक्षेत्र जेजुरीला मिळाला थ्री स्टार मानांकनाचा दर्जा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-latest-news/it-is-the-sin-of-the-mahavikas-aghadi-that-the-project-goes-to-waste", "date_download": "2022-11-30T23:33:52Z", "digest": "sha1:SFF3RPPWILRIWEOXJ7OGGW6QOFI4BHPY", "length": 8200, "nlines": 38, "source_domain": "www.agrowon.com", "title": "प्रकल्प गुतरातला जाणे हे महाविकास आघाडीचे पाप | Devendra Fadanvis", "raw_content": "\nDevendra Fadanvis : प्रकल्प गुतरातला जाणे हे महाविकास आघाडीचे पाप\nफडणवीस यांची टीका; इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर मंजूर\nमुंबई : फॉक्सकॉन, टाटा एअरबस आणि सॅफ्रन प्रकल्प महाराष��ट्रातून गुजरातला जाण्याची प्रक्रिया महाविकास आघाडी (Maviaa) सरकारचे पाप आहे. मात्र, आमच्या सरकारविरोधात कांगावा केला जात आहे. जिभेला हाडच नसल्याने मनाला येईल ते आरोप विरोधक करत आहेत, असा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Phadnvis) यांनी केला.\nIndian Agriculture : शेतकऱ्यांप्रती असंवेदनशील कर्मचाऱ्यांचे कापणार वेतन\nतसेच दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर महाराष्ट्रासाठी मंजूर झाल्याची माहितीही त्यांनी पत्रकार परिषदेत दिली. या प्रकल्पांतर्गत पाच हजार रोजगार निर्मिती होईल, असा दावाही त्यांनी केला.वेदांता-फॉक्सकॉन आणि पाठोपाठ टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत विरोधक राज्यातील जनतेला थोतांड सांगत आहेत, असा आरोप केला.\nते म्हणाले, तत्कालीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी फॉक्सकॉनचा प्रकल्प महाराष्ट्रात होणार नाही, असे जाहीररीत्या सांगितले होते. तर २२ ऑक्टोंबर, २०२१ रोजी टाटा एअरबस प्रकल्प गुजरात किंवा उत्तर प्रदेश येथे जाणार असे सांगितले होते. हा प्रकल्प नागपुरात व्हावा यासाठी विरोधी पक्षनेते असताना मी टाटाच्या टीमला जागा दाखवून तेथेच प्रकल्प करण्याची विनंती केली होती. मात्र, गुजरातमध्ये हा प्रकल्प जाईल असे समजल्यानंतर टाटाच्या प्रकल्प प्रमुखांना मी माझ्या निवासस्थानी बोलविले होते.\nत्यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील वातावरण गुंतवणुकीसाठी योग्य नसल्याचे सांगितले. हा प्रकल्प गुजरातला जात आहे, याची माहिती प्रकल्पप्रमुखांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रकल्पप्रमुखांनी दिली होती. मात्र, आम्ही राजकारणात पडणार नाही, असे सांगत त्यांनी ही गोष्ट जाहीरपणे सांगणार नसल्याचेही सांगितले होते. या प्रकल्पाचा करार आणि स्थलांतर या दोन्ही गोष्टी महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाल्या आहेत, तरीही ते आता आकांडतांडव करत आहेत. सॅफ्रन प्रकल्पाबाबतही असेच झाले आहे. हा प्रकल्पही नागपुरात होणार असल्याने तो गुजरातला जाऊ दिला, असा आरोपही त्यांनी केला.\nमागील सरकारचे अपयश आमच्या माथी महाराष्ट्राला मेडिकल डिव्हाईस पार्क आणि बल्क ड्रग पार्क देऊ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कधीच जाहीर केले न��ही. मात्र, ते दिले नाही म्हणून टीका केली जातेय. याउलट महाविकास आघाडी सरकार सकाळ, दुपार संध्याकाळ मोदींना शिव्या देत होते. हे दोन क्लस्टर कधीच महाराष्ट्रात येणार नव्हते, तरीही त्यावरून टीका केली जातेय. महाविकास आघाडी सरकारच्या काळातील पाप आमच्या माथी मारले जात आहे. यापुढील काळात अधिकाधिक उद्योग महाराष्ट्रात यावेत यासाठी आम्ही प्रयत्न करू. महाराष्ट्राला गुंतवणुकीच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर नेऊ, असेही फडणवीस म्हणाले.\nताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/author/dpmhatre12345gmail-com/", "date_download": "2022-11-30T23:25:08Z", "digest": "sha1:7ZVHVYQRQL4PQM5LUWJ6JGGKENLEUMCJ", "length": 6351, "nlines": 104, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "दीपक म्हात्रे | थिंक महाराष्ट्र", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nदीपक म्हात्रे हे वरिष्ठ पत्रकार आहेत. त्यांनी 'मुंबई सकाळ', 'मुंबई संध्या', 'दैनिक लोकसत्ता' या वर्तमानपत्रांत पत्रकारिता केली आहे. ते अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस होते. म्हात्रे आगरी दर्पण या मासिकाचे दहा वर्षापासून संपादक आहेत. त्यांनी 'झुंज क्रांतिवीरांची', 'आगरी बोली लोक संस्कृति व साहित्य परंपरा' 'नवविधा नीला' अशी पुस्तके लिहिली आहेत. लेखकाचा दूरध्वनी 9892982079\nपेझारी (अलिबाग) येथील म.ना. पाटील यांनी मराठीच्या आगरी बोली भाषेत प्रथम लेखन केले. त्यांनी ‘केले रसमाधुरी’ (1965 व ‘खलाटी’ (1980) ही पुस्तके लिहिली. आता,...\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://notionpress.com/mr/story/ssc/22132/freedom", "date_download": "2022-11-30T23:36:21Z", "digest": "sha1:5JNWBDT3LUPZSGS4GY4MTUNZJIO3OVAR", "length": 11065, "nlines": 223, "source_domain": "notionpress.com", "title": "Freedom by VENKATARAMANA SARMA PODURY | Notion Press", "raw_content": "आम्हाला संपर्क करा-: 044-4631-5631\nप्रकाशित करा तुमचं पुस्तक मोफत प्रकाशित करा आणि १५०हून अधिक देशांमध्ये विक्री करा\nआउटपब्लिश स्वतः पुस्तक प्रकाशित करण्याचं स्वातंत्र्य आणि पारंपरिक प्रकाशनसंस्थेचं मार्गदर्शन या दोन्हींचा संयोग अनुभवा.\nमार्केटिंगची साधनंतुमच्या पुस्तकाची प्रसिद्धी करून अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचण्यासाठी आमची साधनं वापरा.\nआव्हानंतुमच्या पुस्तकाची प्रसिद्धी करून अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचण्यासाठी आमची साधनं वापरा.\nनिकाल पाहा निकाल पाहा\nभारतभरातील स्वतंत्र लेखकांची हजारो पुस्तकं शोधा आणि वाचा\nपुस्तकाच्या दुकानाला भेट द्या\nतुमचं पुस्तक मोफत प्रकाशित करा आणि १५०हून अधिक देशांमध्ये विक्री करा\nस्वतः पुस्तक प्रकाशित करण्याचं स्वातंत्र्य आणि पारंपरिक प्रकाशनसंस्थेचं मार्गदर्शन या दोन्हींचा संयोग अनुभवा.\nतुमच्या पुस्तकाची प्रसिद्धी करून अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचण्यासाठी आमची साधनं वापरा.\nनिकाल पाहा निकाल पाहा इंडी ऑथर चॅम्पिअनशिप #3 निकाल पाहा\n\"तुमच्याशी संवाद साधून आनंद वाटला. प्रकाशनाची संपूर्ण प्रक्रिया तुम्ही ठरलेल्या वेळेत नियोजनबद्ध रितीने पूर्ण केलीत, हे मला खूप भावलं.\"\nसुब्रत सौरभकुछ वो पल'चे लेखक\nतुम्हाला आवडतील अशा कथा\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nनोशन प्रेसने स्वतः पुस्तक प्रकाशित करण्यासाठी अतिशय सोयीचा मोफत प्रकाशन मंच उपलब्ध करून दिला आहे. यातून केवळ इंग्रजीतच नव्हे, तर हिंदी, तामिळ, बंगाली, मराठी, मल्याळी, गुजराती व कन्नड या भाषांमध्ये पुस्तक प्रकाशित करू इच्छिणाऱ्या लेखकांनाही मदत केली जाते. 'आउटपब्लिश' या आमच्या संमिश्र प्रकाशन कार्यक्रमाद्वारे तुम्हाला स्वतः पुस्तक प्रकाशित करण्यातील सर्व स्वातंत्र्य मिळतं आणि तज्ज्ञांच्या दृष्टिकोनाची मदतही मिळते. त्यामुळे अत्युच्च दर्जाचं पुस्तक प्रकाशित करायला आणि जगभरातील लाखो लोकांचं त्याकडे लक्ष जावं असा मंच उभारायला याचा उपयोग होतो. आमचे पुस्तकविषयक तज्ज्ञ तुमचं पुस्तक एका वेळी एक पान असं प्रकाशित करत असताना तुम्ही निवांत राहू शकता, किंवा आमच्या मोफत प्रकाशन मंचाचा वापर करून स्वतःहून पुस्तक प्रकाशित करू शकता. थोडक्यात, दर्जेदार सेवा आणि अभिनव तंत्रज्ञान यांचा संयोग साधून स्वतःहून पुस्तकं प्रकाशित करण्याचा सर्वोत्तम मार्ग नोशन प्रेस उपलब्ध करून देते. यामुळे स्वतंत्र पुस्तक प्रकाशनाचा पर्याय वापरू इच्छिणाऱ्या कोणत्याही लेखकासाठी नोशन प्रेस हा एक स्वाभाविक पर्याय ठरतो. आमच्या प्रकाशनविषयक तज्ज्ञांशी बोलून तुमच्या प्रकाशनाची योजना मोफत तयार करा आणि 'आउटपब्लिश'द्वारे थेट स्पर्धेत उतरा.\nप्रताधिकार © २०२२ नोशन प्रेस\nवापरविषयक अटी खाजगीपणाचं धोरण संकेतस्थळाचा नकाशा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-latest-news/land-acquisition-on-15-thousand-acres-for-delhi-mumbai-corridor-in-dhule", "date_download": "2022-11-30T23:21:05Z", "digest": "sha1:F7M4IG2ZUGDPLREIT3PSOTAW3CQ55J3E", "length": 6011, "nlines": 38, "source_domain": "www.agrowon.com", "title": "धुळ्यात दिल्ली-मुंबई कॉरिडॉरसाठी १५ हजार एकरवर भूसंपादन|Industrial Corridor Project", "raw_content": "\nIndustrial Corridor Project : धुळ्यात दिल्ली-मुंबई कॉरिडॉरसाठी १५ हजार एकरवर भूसंपादन\nजिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना देणाऱ्या दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर प्रकल्पाला गती मिळत आहे.\nधुळे ः जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना देणाऱ्या दिल्ली-मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर प्रकल्पाला (Industrial Corridor Project) गती मिळत आहे. धुळे तालुक्यातील देवभाने-सायने-नंदाणे-सोनगीरसह दहा गावांमधील १५ हजार एकरवरील भूसंपदानाचा प्रस्ताव शासनाकडे सादर झाल्याची माहिती कॉरिडॉर विकास (Corridor Development) समितीप्रमुख रणजित भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nते म्हणाले, की कॉरिडॉर प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होईल. स्थानिकांना रोजगारासाठी परजिल्हा वा परराज्यात जाण्याची गरज भासणार नाही. त्यासाठी समितीने वेळोवेळी आंदोलने, निवेदने, बैठका, विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या भेटीगाठी घेतल्या. परिणामी, संबंधित अधिकारी व समिती सदस्यांनी सहा महिन्यांमध्ये प्रस्ताव तयार केला.\nOnion Market : लासलगाव बाजार समितीत कांद्याला ७०० ते ३०५३ रुपये दर\nधुळे ग्रामीणचे तहसीलदार, पाटबंधारेचे कार्यकारी अभियंता, नगरचनाकार, ���ूमिअभिलेख, वन विभागाचे उपवनसंरक्षक, दुय्यम निबंधक, शिंदखेडा तहसीलदार आदींचे सहकार्य लाभले. नंतर शासनाच्या आदेशाने २१ ऑक्टोबर २०२२ ला एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांनी भूसंपादनाचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला. समितीचे हे यश आहे. या प्रस्तावाला शासनाने लवकर मंजुरी देण्याची अपेक्षा आहे.\nAgriculture Management : लागवडीसह विक्री पद्धतीतील सुधारणांमुळे उत्पन्नात वाढ\nप्रस्तावात दहा गावांतील ५५४४.१६ खासगी आणि ४५४.७३ सरकारी, अशी एकूण ५९९८.८९ हेक्टर जमीन अधिग्रहीत करण्याचे ठरले. यात धोडी, देवभाने, सायने, नंदाणे, सरवड, बुरझड, वडणे, सोनगीर, चिमठावळ, सोंडले आदी ठिकाणी भूसंपादन होईल, असे श्री. भोसले यांनी सांगितले. श्री. भोसले यांनी गेल्या डिसेंबरला दिल्ली येथे माजी कृषिमंत्री खासदार शरद पवार यांची भेट घेतली. तेथून या कामाला चालना मिळाली.\nताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/12589", "date_download": "2022-12-01T00:26:40Z", "digest": "sha1:6SCOONGLWAEOTPRBKQL5R2EU2QGIA66Y", "length": 17043, "nlines": 281, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "आई, मुलगा आणि आता वडीलाचा मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ… | India Dastak News Tv", "raw_content": "\nHome Breaking News आई, मुलगा आणि आता वडीलाचा मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ...\nआई, मुलगा आणि आता वडीलाचा मृतदेह आढळल्याने प्रचंड खळबळ…\nपुणे :* चिमुरड्याचा आणि त्याच्या आईचा खून करून त्या दोघांचे मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी टाकल्याच्या प्रकरणात बेपत्ता असलेला महिलेचा पती आबिद अब्दुल शेख याचा मृतदेह आढळून आला आहे.\nया घटनेने एकच खळबळ उडाली असून, घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली आहे.\nपुण्यातील दुहेरी खून प्रकरणाचा तपास चालु असतानाच बेपत्ता असलेल्या आबिद शेखचा मृतदेह आढळल्याने आता तपासाला गती मिळणार की भलतच काही तरी निष्पन्न होणार हे आता लवकरच स्पष्ट होणार आहे.\nदरम्यान, पुणे पोलिसांनी खून प्रकणाचा तपास युध्दपातळीवर सुरू केला आहे.\nआबिद अब्दुल शेख (वय 38 ) असे मृतदेह मिळालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर आयान आबिद शेख (वय 7) आणि आलीया आबिद शेख (वय 35) या माय-लेकाचा खुन झालेला आहे.\nपोलिसांच्या माहितीनुसार, आज (शुक्रवार) सकाळी हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खानापूर येथ��ल एका नदीच्या पाण्यात मृतदेह आढळून आला.\nत्यानंतर हवेली पोलीस व गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पाहणी करण्यात आली.\nत्यात तो मृतदेह आबिद शेख याचा असल्याचे समोर आल्यानंतर ही माहिती पुणे ग्रामीण पोलीस यांनी तात्काळ पुणे पोलिसांना दिली.\nत्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी खात्रीसाठी पथकाने आता धाव घेतली आहे.\nदरम्यान, त्याचा खून झाला की त्याने आत्महत्या केली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. त्यामुळे नेमकं घडलं काय याच गूढ अद्यापही उलगडलेले नाही.\nमात्र, त्याचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे\nPrevious articleपालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर..\nNext articleग्रा.पं.चिखली खुर्द येथील निकृष्ट दर्जाच्या कामांची चौकशी नाही झाली तर पाण्याच्या टाकीवर चढून विरुगीरी आंदोलन करु..प्रहार संघटनेचे रुग्णसेवक जिवन तोगरे यांचा खणखणीत इशारा…\nसुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762\nराज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, आमदार श्री. विजय वडेट्टीवार यांचा दि. २७ नोव्हेंबर २०२२ रोजीचा दौरा कार्यक्रम…\n*राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते तथा आमदार श्री. विजय वडेट्टीवार यांचा* *दि. २७ नोव्हेंबर २०२२ रोजीचा दौरा कार्यक्रम....* *रविवार दि. २७ नोव्हेंबर २०२२* *सकाळी १०:३०...\nजिल्हा महिला काँग्रेसचे रामदेव बाबा विरुद्ध जोडे मारो आंदोलन\nचंद्रपूर: तुम्ही साडी नेसल्यावर, सलवार सूट परिधान केल्यावर चांगले दिसता आणि काही नाही परिधान केल्यावरही चांगले दिसता असे महिलांना उद्देशून जे अप्पतीजनक विधान योगगुरू...\nचंद्रपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी कार्यालयात पीक विमा कक्ष स्थापन\nपीक विम्याचा लाभ मिळाला नसलेल्या शेतकऱ्यांना चंद्रपूर जिल्हा काँग्रेस ग्रामीण अध्यक्ष प्रकाश देवतळे यांचे जाहीर आवाहन चंद्रपूर: राज्यातील शेतकरी मोठ्या संकटातून जात आहे. अतिवृष्टी आणि...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nप्रितम गग्गुरी(उपसंपादक) आष्टी:- दिनांक २८ नोव्हेंबर रोजी श्री छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्था आष्टी तर्फे आयोजित द्वितीय विदर्भ स्तरीय आमंत्रित कराटे स्पर्धा आष्टी येथे आयोजित...\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना आवाहन…\nनाग���ूर -भारतीय संविधानाला अभिप्रेत लोकशाही गणराज्य घडविण्यासाठी देशातील शेवटच्या वंचित समूहापर्यंत पोहोचून त्यांच्या वेदनेशी आपुलकीचे व माणुसकीचे नाते जोडावे लागेल. तेव्हा कुठे वंचित, शोषित,...\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद – अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी…\nसावली: गेल्या अनेक वर्षापासून गायरान जागेवर पिढ्यानपिढ्या पक्की घरे बांधून वास्तव्यास असलेल्या तसेच महसूल जमिनिवर अतिक्रमणं धारकांना अतिक्रमणं हटविण्याबाबत शासनाकडून नोटीस बजावण्यात आल्या. यामुळें...\nसिद्धार्थ पंच मंडळ, चंद्रपूर तर्फे भोजनदान..\nचंद्रपूर: मंडळवार, दि. 29 नोव्हेंबर 2022 ला धम्मनगरी चंद्रपुरात अनमोल बुद्ध धातूंची प्रतिष्ठाना धमकीर्ती विहारात करण्यात आली. या शुभप्रसंगी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी सिद्धार्थ पंच...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना...\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद...\nमैत्रिणी सोबत जंगलात जाणं बेतले जीवावर; वाघाचा हल्ल्यात तरुण ठार\nब्रेकिंग न्यूज: आष्टी पुलावरून ट्रक उलटला; दोन ठार,एक जखमी…\nअखेर येनापूरच्या ‘त्या’युवकांविरुद्ध ऍट्रासिटी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल.. दिक्षा...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना आवाहन…\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद – अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी…\nसिद्धार्थ पंच मंडळ, चंद्रपूर तर्फे भोजनदान..\nबार्टी प्रादेशिक कार्यालयात मदत केंद्र सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathilok.com/photos-sonalis-beauty-revealed-in-black-saree-tjl/", "date_download": "2022-11-30T23:25:53Z", "digest": "sha1:GG7K7SAFI7ULOCOCPA5U2JBBD2FQE6SB", "length": 6321, "nlines": 67, "source_domain": "www.marathilok.com", "title": "काळ्या रंगाच्या साडीत खुललं सोनालीचं सौंदर्य, फॅन्स म्हणाले- परी म्हणू की अप्सरा - मराठी लोक (माणसे)", "raw_content": "\nHome » Photos » काळ्या रंगाच्या साडीत खुललं सोनालीचं सौंदर्य, फॅन्स म्हणाले- परी म्हणू की अप्सरा\nकाळ्या रंगाच्या साडीत खुललं सोनालीचं सौंदर्य, फॅन्स म्हणाले- परी म्हणू की अप्सरा\nकधी अप्सरा तर कधी हिरकणी अशा विविध भूमिका सक्षमपणे साकारणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.\nलॉकडाउनमुळे सर्व कलाकार घरात आपल्या कुटुंबासोबत वेळ व्यतित करत आहे.\nसोनाली देखील घरात आहे. मात्र ती सोशल मीडियावर सक्रीय असून ती या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते.\nनुकताच तिने साडीतील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोत ती खूपच सुंदर दिसते आहे.\nसोनाली कुलकर्णीने तिच्या साखरपुड्याचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत २ फेब्रुवारीला मी कुणाल बेनोडेकरसोबत साखरपुडा केला असे सांगितले आहे.\nसोनालीने काल तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने तिच्या फॅन्सना एक खूप चांगले सरप्राईज दिले. सोनलीचा फेब्रुवारीत साखरपुडा झाला असून तिने हीच घोषणा सोशल मीडियाद्वारे तिच्या चाहत्यांसाठी केली.\nसोनालीने तिच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘आमचा २ फेब्रुवारी २०२० ला साखरपुडा झाला आणि आमचा हा आनंद तुम्हा सगळ्यांसोबत वाटण्यासाठी आजच्यापेक्षा योग्य दिवस असूच शकत नाही असं मला वाटतं… आपले शुभाशीर्वाद कायम पाठीशी असू द्या…’\nसोनाली कुणालसोबत नात्यात असल्याची तिने काही महिन्यांपूर्वी कबुली दिली होती. त्यानंतर सोनाली आणि कुणाल लग्न कधी करतायेत याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागलेली होती.\nसोनालीने साखरपुड्याविषयी सांगितल्यानंतर तिचे फॅन्स खूप खूश झाले असून सोशल मीडियाद्वारे ते तिला भरभरून शुभेच्छा देत आहेत.\nकधी अप्सरा तर कधी हिरकणी… सोनाली कुलकर्णीचे एकदा पहा हे फोटो, पडाल तिच्या प्रेमात\nसोनाली कुलकर्णीचा No Makeup Look, व्हायरल होतोय पहा फोटो\nसाडीत खुलून आलंय अप्सरेचे सौंदर्य, पाहा सोनाली कुलकर्णीचे हे खास फोटो\n‘सारेगमप लिटिल चॅम्प’ फेम रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरचा\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी\nमोफत मराठी ई -पुस्तके\n‘सारेगमप लिटिल चॅम्प’ फेम रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरचा\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mensxp.com/marathi/entertainment/bollywood/98978-ranvir-shorey-biography-in-marathi.html", "date_download": "2022-11-30T23:38:47Z", "digest": "sha1:NYIMOK6273CQONVYCPU5OUPLNKVWAPG2", "length": 12154, "nlines": 80, "source_domain": "www.mensxp.com", "title": "असा आहे अभिनेता रणवीर शौरीचा फिल्मी जीवनप्रवास | ranvir shorey biography in marathi", "raw_content": "हिंदी में देखें See in English\nग्रूमिंग हेअर स्टाईल आणि हेअर केअरबिअर्ड आणि शेविंगस्किन केअर\nहेल्थ मेंटल हेल्थन्यूट्रिशनबॉडी बिल्डिंगवेट लॉससेलेब फिटनेससेक्शुअल हेल्थ\nरिलेशनशिप्स रिलेशनशिप ॲडव्हाईसडेटिंग टिप्सफादरहूडब्रेक अप टिप्स\nसाईन अप करा लेटेस्ट ट्रेंड्स संदर्भात अपडेट राहा\nअसा आहे अभिनेता रणवीर शौरीचा फिल्मी जीवनप्रवास\n· 3 मिनिटांमध्ये वाचा\nअसा आहे अभिनेता रणवीर शौरीचा फिल्मी जीवनप्रवास\nरणवीर शौरी (ranvir shorey) हा हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या निर्भीड अभिनयाने एक वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता आहे. त्याच्या अभिनय कौशल्यामुळे त्याने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. रणवीरने आपल्या कारकिर्दीची सुरुवात व्ही.जे. म्हणून केली होती, त्याचा जन्म १८ ऑगस्ट १९७२ रोजी जालंधर पंजाब येथे झाला.\nरणवीरने साकारलेल्या काही लक्षवेधी भूमिका\nरणवीरचे शालेय शिक्षण जालंधर येथील दयानंद मॉडेल सिनिअर सेकेंडरी स्कूलमधून झाले. वडील के. डी. शौरी हे चित्रपट निर्माते असल्यामुळे ते मुंबईत स्थायिक झाले. त्यामुळे रणवीरने महाविद्यालयीन शिक्षण मुंबईच्या मिठीबाई कॉलेजमधून घेतले, त्यानंतर मुंबईच्या संत झेव्हिएर इन्स्टिट्यूट येथून जनसंपर्क विषयातून त्याने पदवी ग्रहण केली.\n२००२ मध्ये प्रदर्शित झालेला \"एक छोटीसी लव्हस्टोरी\" या चित्रपटातून रणवीरने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरूवात केली, २००६ मध्ये प्रदर्शित झालेला \"खोसला का घोसला\" या चित्रपटातील त्याच्या विनोदी भूमिकेचे सर्व स्तरातून कौतूक झाले होते. त्यानंतर लक्ष्य (२००४), भेजा फ्राय (२००७), अगली और पगली (२००८), सिंग इज किंग (२००८), एक था टायगर (२०१२) मनी (२०१६) अंग्रेजी मिडीयम (२०२०) यांसारख्या अनेक हीट चित्रपटांमध्ये रणवीरने काम केले आहे.\nरणवीरचे व्यक्तीगत आयुष्य नेहमीच एक हॉट टॉपिक राहिलेला आहे. महेश भट्ट यांची मुलगी अभिनेत्री पूजा भट्ट सोबतचे रणवीरचे नाते बरेच चर्च��त आले होते. काही काळ लिव्हइन रिलेशनशिप मध्ये राहून दोघांनी आपली वेगळी वाट धरली. वास्तविक रेपोर्टनुसार या विरहाचे कारण म्हणजे रणवीरच्या वाईट सवयी होत्या असे सांगितले जाते. रणवीर ड्रग्सच्या आहारी गेला असल्यामुळे पूजा भट्टला त्याचा त्रास होत असल्याचे एका खास मुलाखतीत स्वतः पूजा भट्टने सांगितले. रणवीरने कौटूंबिक हिंसाचार केल्याचेही पूजा भट्टने उघड केले होते.\nत्यांनतर अभिनेत्री कोंकणा सेन शर्मासोबत रणवीर अनेक वर्ष लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहिला आणि २०१० साली दोघांनी लग्नगाठ बांधली. कोंकणा ही लग्नाआधीच गर्भवती झाली होती. लग्नाच्या काही महिन्यानंतरच तिने एका मुलाला जन्म दिला, त्यानंतर कौटुंबिक कलहामुळे २०२० साली त्यांनी घटस्फोट घेतला.\nरणवीरने साकारलेल्या काही लक्षवेधी भूमिका\nरणवीर शौरींच्या भूमिकेबद्दल बोलायचे तर रणवीर त्याच्या अनोख्या अभिनय शैलीमुळे ओळखला जातो. रणवीर शौरीला खरी ओळख 'ट्रॅफिक सिग्नल' या चित्रपटातील भूमिकेमुळे मिळाली. पूढे अनिस बाझमी दिग्दर्शित मोठ्या कलाकारांची फौज असलेल्या 'सिंग इज किंग' या चित्रपटातील NRI पुनीतची भूमिका प्रेक्षकांनी पसंत केली होती.\nदिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याची मुख्य भूमिका असलेला \"सोनचिडीया\" या चित्रपटातील भूमिकेसाठी उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता हा पुरस्कार रनवीरला मिळाला. तसेच \"मेट्रो पार्क\" या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता हा पुरस्कार एका वाहिनीद्वारे रणवीर शौरीला देण्यात आला.\nमोठ्या पडद्यावरील चित्रपटांमध्ये संधी अल्प प्रमाणात उपलब्ध होत असल्यामुळे रणवीर शौरीने OTT माध्यमावर आपले नशीब अजमावायचे ठरवले. त्याने सहकलाकार सुनील ग्रोवर सोबत सनफ्लॉवर या OTT माध्यमांवरील मालिकेत काम केले. यात त्याने पोलीस अधिकाऱ्याची भूमिका निभावली, \"लूटकेस\" चित्रपटातही याआधी त्याने अशी भूमिका साकारली होती. डिजिटल प्लॅटफॉर्मवर देखील रणवीरच्या या हटके अंदाजाची प्रेक्षकांनी प्रशंसा केली.\nआजच्या तरुणांची फेव्हरेट मेन्स लाईफस्टाईल वेबसाईट\nसब्सक्राईब करा आणि अपडेट राहा\nआम्ही कधीही तुम्हाला स्पॅम पाठविणार नाही. तुम्ही कधीही अनसब्सक्राईब करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.nashikinfo.in/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AA/", "date_download": "2022-11-30T23:25:04Z", "digest": "sha1:SR3UQZHYGYH2Y2KS7SPCHXIMTTPT64XG", "length": 8635, "nlines": 116, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "नाशिक : पार्टीत सहभागी दीपक दिवेचा गळा आवळून खून, शवविच्छेदन अहवालात स्पष्ट -", "raw_content": "\nनाशिक : पार्टीत सहभागी दीपक दिवेचा गळा आवळून खून, शवविच्छेदन अहवालात स्पष्ट\nनाशिक : पार्टीत सहभागी दीपक दिवेचा गळा आवळून खून, शवविच्छेदन अहवालात स्पष्ट\nनाशिक : पार्टीत सहभागी दीपक दिवेचा गळा आवळून खून, शवविच्छेदन अहवालात स्पष्ट\nनाशिक : पुढारी वृत्तसेवा\nगोदापार्क येथे पार्टी करणार्‍यांपैकी दीपक गोपीनाथ दिवे (27, रा. डीके नगर, गंगापूर रोड) याचा खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे गंगापूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणी काही संशयितांना ताब्यात घेत चौकशी सुरू करण्यात आली आहे.\nगंगापूर रोडवरील गोदापात्र परिसरात बुधवारी (दि.9) दीपक दिवे हा त्याच्या मित्रांसह दुपारी मद्यपार्टी करत होता. मात्र, दीपक घरी न आल्याने त्याच्या नातलगांनी गंगापूर पोलिस ठाण्यात दीपक बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी दीपकसोबत पार्टीत सहभागी असणार्‍या संशयितांची चौकशी केली. पार्टीत सहभागी झालेल्यांनी सांगितल्यानुसार दीपकला फोन आल्याने तो मोबाइलवर बोलता बोलता निघून गेला होता. दरम्यान, रविवारी (दि.13) पोलिसांनी दीपकच्या मित्रांना चौकशीसाठी पुन्हा बोलावले होते, मात्र पार्टीत सहभागी असलेल्या दीपकचा मित्र विजय जाधव याने विषसेवन करून आत्महत्या केली. पोलिसांच्या जाचामुळे विजयने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या नातलगांनी केला होता. दरम्यान, बुधवारी (दि.16) दीपकचा मृतदेह गोदापात्रात आढळला. गुरुवारी (दि.17) शवविच्छेदन केल्यानंतर दीपकचा गळा आवळल्याचे तसेच त्याच्या डोक्यास दुखापत आढळली. पाण्यात बुडाल्याने त्याच्या अवयवांमध्ये पाणी मिळून आले आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, चौकशीसाठी पार्टीत हजर असलेल्यांची चौकशी केली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दीपक हा प्लंबर असून, विजय गवंडी कामे करायचा. तसेच, भुरट्या चोर्‍यांमध्येही तो संशयित होता. तर, आत्महत्या केलेल्या विजयविरोधात वाहनचोरीचे गुन्हे दाखल आहेत.\nदीपक दिवे याचा गळा आवळून खून झाल्याचे शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यानुसार गंगापूर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.\nपोलिस उपआयुक्त, परिमंडळ एक\nNo Money for Terror: दहशतवाद संपेपर्यंत शांत बसणार नाही, पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा\nलोकसभेच्या ‘त्या’ 144 जागांवर विजयासाठी भाजपने कंबर कसली\nमांडव्यामध्ये रोखली ऊस वाहतूक\nThe post नाशिक : पार्टीत सहभागी दीपक दिवेचा गळा आवळून खून, शवविच्छेदन अहवालात स्पष्ट appeared first on पुढारी.\nनाशिक : नॅशनल गेम्ससाठी आदिवासी खेळाडूला डावलले, खो-खो असोसिएशनचा आरोप\nजळगाव : भुसावळात महिलेचा मृतदेह आढळला, घातपाताची शंका\nजळगावी राजकारण पेटले; राष्ट्रवादीतर्फे गिरीश महाजनांच्या पुतळ्याचे दहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/maharashtra/60818/", "date_download": "2022-11-30T23:28:20Z", "digest": "sha1:FPG7SVHW4Q3AS6LBAAX7ZVC7P5QBQ7ZY", "length": 10274, "nlines": 103, "source_domain": "mnews.esy.es", "title": "dombivli crime news: Dombivli Crime news : चोरीचे दागिने विकण्यासाठी आला आणि पोलिसांच्या जाळ्यात ‘असा’ अडकला – dombivli crime news jewellers thief arrested by kalyan crime branch | Maharashtra News", "raw_content": "\nडोंबिवली: रस्त्याने जाणाऱ्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील चेन खेचून पळून गेलेला चोरटा ज्वेलर्सच्या दुकानात दागिने विकण्यासाठी येणार असल्याची माहिती कल्याण क्राइम ब्रांचला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी ज्वेलर्सच्या दुकानाबाहेर सापळा रचला. या सापळ्यात चोरटा अलगद अडकला. संतोष तेलंग असे या चोरट्याचे नाव आहे. तो रिक्षाचालक होता. तीन महिन्यांपूर्वी तो आजारी पडल्याने रिक्षा चालवणे बंद केले होते. रिक्षाचे थकलेले कर्ज व कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवायचा या आर्थिक विवंचनेतून त्याने हा गैरमार्ग अवलंबला होता, अशी माहिती तपासात उघड झाली आहे.\nआरोपी संतोष हा चोरी केलेले दागिने कल्याण बाजारपेठ परिसरात एका ज्वेलर्सच्या दुकानात विकण्यासाठी येणार असल्याची माहिती कल्याण क्राइम ब्रांचचे विनोद चन्ने यांना गस्तीवर असताना मिळाली होती. या माहितीच्या आधारे कल्याण क्राइम ब्रांचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर शिरसाठ यांच्या पथकाने या परिसरात सापळा रचला. दागिने विकण्यासाठी आलेल्या संतोषला त्यांनी ताब्यात घेतले. त्याला पोलिसांनी खाक्या दाखवताच काही दिवसांपूर्वी बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका वृद्ध महिलेची चेन खेचून पळ काढला होता, अशी कबुली दिली. ही सोन्याची चेन विकण्यासाठी ज्वेलर्समध्ये आल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली.\nठाण्यात दिवसाढवळ्या बिबट्याचा मुक्तसंचार; झाडाखाली बसलेला पाहून सुरक्षारक्षकाची भंबेरी\nUlhasnagar News : उल्हासनगरमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत, एकाच दिवशी १५ जणांना चावा\nसंतोष तेलंग याच्याकडून पोलिसांनी चोरीची चेन जप्त केली आहे. यानंतर या इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज तपासून खात्री करून घेत पोलिसांनी संतोषला अटक केली. संतोषने याआधी अशा प्रकारे चोरी केली आहे का, याबाबत तपास सुरू आहे. दरम्यान संतोष हा रिक्षा चालवत होता. रिक्षा चालवून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. तीन महिन्यांपूर्वी तो आजारी पडला आणि आजारपणामुळे तो रिक्षा चालवू शकला नाही. त्यामुळे रिक्षासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते थकले. तसेच कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न त्याच्यासमोर होता. आर्थिक विवंचनेतून त्याने चोरीचा मार्ग पत्करला.\nउल्हासनगरमध्ये रिक्षा चालकाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपी जेरबंद\nPrevious articlethe kashmir files: नरसंहाराच्या घटना पाहून रडायला लागले प्रेक्षक, जम्मूमध्ये ठेवण्यात आलं ‘द काश्मिर फाइल्स’ चं स्क्रीनिंग – special screening for kashmiri pandits of the kashmir files film\nUdyanraje Bhosale may leave BJP, मी कोश्यारींच्या विरोधात बोलतोय, भाजपश्रेष्ठींनी माझ्यावर कारवाई करुन दाखवावीच: उदयनराजे भोसले – if bjp not taking action against bhagat...\nसातारा : कामेरीच्या चिमुरडीकडून ‘वजीर’ सर\nMI vs RR: मुंबईचा सूर्यकुमार तळपला, राजस्थानपुढे ठेवले मोठे आव्हान\nसरकारने शेतकऱ्यांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या, संघटना उद्या दिल्ली सीमेवर आंदोलन संपवू शकतात | ...\nहॅकरने दापोली अर्बन बॅंकेच्या सिस्टीममध्ये कसा केला प्रवेश\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://charudattasawant.com/marathi-ebooks/", "date_download": "2022-12-01T01:02:46Z", "digest": "sha1:DMZYPELCPAHMS7RR5EAPNJLN5YSFNYXW", "length": 5870, "nlines": 97, "source_domain": "charudattasawant.com", "title": "ई-बुक्स Marathi-eBooks » माझी लेखमाला", "raw_content": "\nआठवणी, लेख, गाणी, कविता, अनुभव, समीक्षा, माहिती इत्यादी\nआमच्या ब्लॉगवर आपणास विविध विषयावरील मराठी ई-ब��क्स Marathi-eBooks वाचावयास मिळतील. त्यात काही जुने आणि दुर्मिळ मराठी ई-बुक्स देण्याचा आमचा प्रयत्न राहील. जसजशी ई-बुक्स उपलब्ध होतात तसतशी ती उपलोड करून देण्यात येतील.\nशेतजमिनीसाठी वारसनोंद आणि शेतजमिनीची विभागणी\nलेखक: रयतमित्र श्री. सतीश मुकुंद जोशी\nशेतजमिनीची मोजणी- बिनशेती (NA) वापर\nलेखक: रयतमित्र श्री. सतीश मुकुंद जोशी\nशेतजमिनीसाठी वारसनोंद आणि शेतजमिनीची विभागणी\nलेखक: रयतमित्र श्री. सतीश मुकुंद जोशी\nशेतजमिनीची मोजणी- बिनशेती (NA) वापर\nलेखक: रयतमित्र श्री. सतीश मुकुंद जोशी\nप्रशासनातील विविध कामांसाठी मार्गदर्शन\nलेखक: रयतमित्र श्री. सतीश मुकुंद जोशी\nशेतजमीनविषयक प्रश्न आणि उत्तरे\nलेखक: रयतमित्र श्री. सतीश मुकुंद जोशी\nजमीन मालमत्तेची सुरक्षित खरेदी\nलेखक: रयतमित्र श्री. सतीश मुकुंद जोशी\nग्रामीण महाराष्ट्रातील निवारा हक्क मार्गदर्शन\nलेखक: रयतमित्र श्री. सतीश मुकुंद जोशी\nमजकूर सामाईक करा - आपल्या मित्रांना शेअर करा\nआपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा - Leave a Reply Cancel reply\nमाझी लेखमाला अँड्रॉइड ऍप् डाउनलोड करा\nEnglish (3) Podcast (3) Slider (21) अनुभव (11) काव्यमाला (7) गडकिल्ले (10) गीतमाला (24) प्रवासमाला (8) प्रसारणमाला (3) बालभारती (8) भावगीते (3) माझे गाव (18) लेखमाला (17) हिंदी चित्रपट गीते (10) हिंदी विभाग (5)\nप्रिय वाचक, आपण आपले लेख आमच्या ब्लॉगवर प्रसिद्ध करू शकता. अधिक माहितीसाठी खालील लिंकला भेट द्या:\nसूचना: अटी व नियम लागू\nअविस्मरणीय गाणी - भाग 3: जनकवी पी. सावळाराम, लतादीदी आणि वसंत प्रभू (Old Marathi Songs)\nमराठी कविता - सूर्य (Marathi Kavita)\nमराठी कविता - देवाचा पत्ता (Marathi Kavita)\nJivdhan Fort - जीवधन किल्ला आणि वानरलिंगीवर व्हॅलीक्रॉसिंग\n71,668 वाचकांनी भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/amravati/yavatmal/news/celebration-of-women-power-on-the-occasion-of-navratri-130400333.html", "date_download": "2022-12-01T00:31:12Z", "digest": "sha1:FDEBAM7TY7K5PMQNN7BCBPGFLM7XJUXW", "length": 6095, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "नवरात्रीनिमित्त नारी शक्तीचा सत्कार सोहळा‎ | Celebration of women power on the occasion of Navratri - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nअष्टभुजा दुर्गोत्सव मंडळ:नवरात्रीनिमित्त नारी शक्तीचा सत्कार सोहळा‎\nउमरखेड‎ येथील स्थानिक अष्टभुजा दुर्गोत्सव मंडळ‎ यांच्या संकल्पनेतून नारी शक्ती मातेचा‎ सन्मान करण्याचा उपक्रम शुक्रवार, दि. ३०‎ सप्टेंबर रोजी श���रातील विविध क्षेत्रात‎ उल्लेखनीय व मोलाची कामगिरी‎ करणाऱ्या नारी शक्ती मातेचा सत्कार‎ अष्टभुजा दुर्गात्सव मंडळ च्या वतीने‎ मान्यवर महिलांच्या हस्ते थाटात पार‎ पडला.‎आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य‎ करणाऱ्या जैतूनबी शेख शब्बीर व‎ बालमनी बालकिशन नांदेडकर तसेच‎ दायीमा व आयुर्वेदिक उपचार म्हणून‎ गर्भवती महिलांच्या वेदनेपासून तर प्रसूती‎ पर्यंत लक्ष देणाऱ्या गयाबाई विश्वनाथ‎ आलट, इंदुबाई शिवरामजी कलाने,‎ लक्ष्मीबाई किसनराव जोगदंड, हिराबाई‎ नथू दिवेकर, इंदुबाई भगवान इंगळे,‎ चंद्रभागाबाई मारोतराव टकले या मातेचा‎ विशेष कार्याबद्दल यांना साडीचोळी देऊन ‎ यावेळी मान्यवर महिलांच्या हस्ते सत्कार ‎करण्यात आला.\nतसेच नगर परिषद येथे‎ सफाई कामगार म्हणून सेवानिवृत्त‎ झालेल्या गीताबाई किशोर पटोणे या‎ महिलांचाही उल्लेखनीय कार्य केल्या‎ बद्ल कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. सामाजिक क्षेत्रात गर्भवती मातेचा इलाज‎ करून खऱ्या अर्थाने नारी शक्तीचा सन्मान‎ करणाऱ्या या मातेला पुरुषप्रधान‎ संस्कृतीला विशेष परिचय करून देणाऱ्या‎ सदरहू कर्तबगार महिलांचा भावनिक‎ सत्कार एपीआय सुजाता बनसोड, वैशाली‎ प्रवीण कुमार वानखेडे ,तेजश्री संतोष जैन,‎ मीना चेके व महिला पत्रकार सविता चंद्रे‎ यांच्या हस्ते साडी चोळी देऊन करण्यात‎ आला. एकूण नऊ नारी शक्तीचा सत्कार‎ व सन्मान या ठिकाणी प्रत्यक्ष डोळ्यांनी‎ बघावयास मिळाला. सदरहू आयोजित‎ सत्कार कार्यक्रमाला शहरातील व‎ परिसरातील महिला व ज्येष्ठ नागरिक,‎ युवक, युवती तसेच अष्टभुजा दुर्गोत्सव‎ मंडळातील सदस्य यांच्या समवेत नारी‎ शक्ती मातेचा सत्कार सोहळा झाला.‎ कार्यक्रमाचे प्रास्ताविक अरविंद‎ ओझलवार तर संचालन शीतल प्रफुल्ल‎ कोमलवार यांनी केले. आभार प्रदर्शन‎ मनीषा अरविंद ओझलवार यांनी केले.‎\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/osmanabad/news/post-graduate-department-started-in-jawahar-college-major-presence-of-maruti-khobare-guruji-130393752.html", "date_download": "2022-12-01T00:56:41Z", "digest": "sha1:33C3OJO7DG4VZZFBFRK3V7W6IW4BU2MO", "length": 5595, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "जवाहर महाविद्यालयात पदव्युत्तर विभाग सुरू‎ ; मारुती खोबरे‎ गुरुजी यांची प्रमुख उपस्थिती | Post graduate department started in Jawahar College; Major presence of Maruti Khobare Guruji - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nउदघाटन‎:जवाहर महाविद्यालयात पदव्युत्तर विभाग सुरू‎ ; मारुती खोबरे‎ गुरुजी यांची प्रमुख उपस्थिती\nयेथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ‎जवाहर कला विज्ञान व वाणिज्य ‎ ‎ महाविद्यालयामध्ये एम.एस्सी. व‎ एम.कॉम. विभागाचा महात्मा गांधी जयंतीदिनी शुभारंभ करण्यात आला. ‎ ‎ मराठवाडा विभाग औरंगाबादचे शिक्षक‎ आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते‎ कोनशिला अनावरण व दीपप्रज्वलन‎ करून या कार्यक्रमाचे उदघाटन‎ करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी‎ महात्मा गांधी, लाल बहाद्दूर शास्त्री‎ आणि शिक्षणमहर्षी सि.ना.आलुरे‎ गुरुजींच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते‎ पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या‎ अध्यक्षस्थानी जवाहर महाविद्यालय‎ ‎विकास समितीचे अध्यक्ष रामचंद्र‎ आलुरे हे होते तर औरंगाबाद उच्च‎ न्यायालयाचे ज्येष्ठ विधिज्ञ, तथा‎ जवाहर महाविद्यालय विकास समितीचे‎ संचालक अॅड.लक्ष्मीकांत‎ पाटील,सेवानिवृत्त मुख्याध्यापक‎ व्ही.जी.पाटील गुरुजी, मारुती खोबरे‎ गुरुजी यांची प्रमुख उपस्थिती होती. या‎ कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून‎ संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर येथील‎ प्रा.डॉ.अजित फडकुले, प्रा.डॉ.दत्ता‎ म्हमाणे, दिशा अकॅडमीच्या संचालिका‎ प्रा.डॉ.नंदा भट्टड,चार्टर्ड अकाऊंटंट‎ प्रा.डॉ.महादेव खराडे,सी- डॅकचे‎ संचालक अक्षत जोशी, शुभम नोगजा‎ यांची उपस्थिती होती. यावेळी संस्कृत‎ विभागाच्या वतीने आयोजित निबंध‎ स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांसह, रसायन‎ व भौतिक शास्त्र विभागाच्या वतीने‎ घेतलेल्या विविध स्पर्धेतील‎ गुणवंताचाही मान्यवरांच्या हस्ते गौरव‎ करण्यात आला.‎ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन‎ प्रा.डॉ.एम.बी.बिराजद ार यांनी केले तर‎ महाविद्यालयाचे उपप्राचार्य‎ डॉ.मल्लिनाथ लंगडे यांनी आभार‎ मानले.‎\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/sports/news/grand-slam-us-open-tennis-serena-venus-last-match-130237643.html", "date_download": "2022-12-01T00:19:51Z", "digest": "sha1:2NFSSWXRB6MQZ5BKJK6J6WOOAA7RCW6O", "length": 3036, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "सेरेना-व्हीनस शेवटचा सामना! | Grand Slam US Open Tennis | Serena-Venus last match! - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nग्रँडस्लॅम अमेरिकन ओपन टेनिस:सेरेना-व्हीनस शेवटचा सामना\nयेत्या साेमवारपासून यंदाच्या सत्रातील शेवटच्या ग्रँडस्लॅम अमेरिकन आेपन टेनिस स्पर्धेला सुरुवात हाेणार आहे. २३ वेळच्या ग्रँडस्लॅम चॅम्पियन सेरेनासाठी ही टेनिस स्पर्धा फार महत्त्वाची मानली जाते. कारण यंदाच्या सत्रानंतर ती पुन्हा कधीही टेनिसच्या काेर्टवर दिसणार नाही. अमेरिकेच्या या ४१ वर्षीय महिला टेनिसपटूने नुकतीच निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे सत्रातील शेवटची ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धा खेळून सेरेना ही टेनिसच्या विश्वाला अलविदा करणार आहे.\nया स्पर्धेत अमेरिकन टेनिसच्या विश्वातील िवल्यम्स भगिनींची आपल्या घरच्या काेर्टवर सामना रंगण्याची शक्यता आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://tarunbharat.com/solapur-akkalkot-sindkhed-a-unique-message-of-hindu-muslim-unity-tbdnews/", "date_download": "2022-11-30T23:00:39Z", "digest": "sha1:RHSAH2EXOY6MTPZ3TDP65G3ZH3MHTB7W", "length": 12784, "nlines": 139, "source_domain": "tarunbharat.com", "title": "हिंदू – मुस्लिम ऐक्याचा अनोखा संदेश; सिंदखेड येथे मुस्लिम कुटुंबात गौराईचे थाटात पूजन – Tarun Bharat", "raw_content": "\nअन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय सहन करणे किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप आहे \nहिंदू – मुस्लिम ऐक्याचा अनोखा संदेश; सिंदखेड येथे मुस्लिम कुटुंबात गौराईचे थाटात पूजन\nहिंदू – मुस्लिम ऐक्याचा अनोखा संदेश; सिंदखेड येथे मुस्लिम कुटुंबात गौराईचे थाटात पूजन\nसिंदखेड येथे मुस्लिम कुटुंबात गौराईचे थाटामाटात पूजन; साडेतीनशे वर्षाची परंपरा जपतो आहे सिंदखेडचा पठाण कुटुंब\nअक्कलकोट तालुक्यातील सिंदखेड या गावात आयुब बाबूलाल पठाण या दाम्पत्याने गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या राहत्या घरी गौराई (लक्ष्मी) बसवतात. पठाण कुटुंब हे मंगरूळ ता. तुळजापूर येथील असून ५० वर्षांपूर्वी कामाच्या शोधत व पोटापाण्यासाठी सिंदखेड या गावी आले. मंगरूळ या ठिकाणी शेतात काम करत असताना फत्तुभाई पठाण यांना लक्ष्मीच्या गाठी सापडल्या. त्यानंतर त्यांनी जाणकारांना विचारून आपल्या घरी गौराई (लक्ष्मी) ची प्रतिष्ठापना केली. या गोष्टीला आज साडेतीनशे वर्षाचा काळ गेला पण पठाण कुटूंब आजही अक्कलकोट तालुक्यातील सिंदखेड गावी अत्यंत भक्तिभावाने व मनोभावे प्रतिष्ठापना करतो. विधिवत पूजा- अर्चा, नैवेद्य आरती करून नामस्मरण करतात. व भक्तिभावाने हा उत्सव आपल्या संपूर्ण कुटुंबासह साजरे करतात. सबका मलिक एक हा संदेश या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.\nसिंदखेड हे गाव बाराशे लोकवस्तीचे छोटेसे गाव असून गावात अनेक जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदत आहेत. प्रत्येक जातीच्या सण उत्सवात एकत्रित येऊन अनेक सण साजरे करतात. जात, धर्म, पंथ, वंश असा भेद न मानता सर्व ग्रामस्थ एकत्रित येऊन हिंदू – मुस्लिम समाजातील सण उत्सव भक्तिभावाने साजरे करतात.\nआयुब पठाण व त्यांची पत्नी आयेशाबी हे दाम्पत्य गौराई आगमन वेळी संपूर्ण घराची स्वच्छता, धुणी – भांडी कपडे व रंगरंगोटी करत असतात.गौराई साठी लागणारे कपडे,फळे,फराळाचे साहित्य यांची जमवाजमव करतात.सजावटीसाठी संपूर्ण कुटुंब या कामात व्यस्त असतो.गौराई अगमनावेळी घरात व कुटुंबात आनंदाचे वातावरण असते. पारगावहुन पै -पाहुणे व नातेवाईक ही आवर्जुन भेट देतात.हिंदू धर्माप्रमाणे गौराईची पूजा, पूरण पोळीचे नैवेद्य,आरती केली जाते.\nमुस्लिम कुटुंब असल्याने मांसाहार हे काय नवीन नाही पण गौराई आगमन काळात मांसाहार कुणीही खात नसून त्याचा कटाक्ष पाळतात. पठाण कुटुंबातील या गौराई उत्सवाचे पंचक्रोशीतून कौतुक केले जाते. गौराई अगमनापासून यांच्या घरात सुख-शांती समृद्धीसह गोकुळ नांदतो असे यावेळी आयुब पठाण व त्यांच्या पत्नी आयेशाबी बोलत होत्या. या माध्यमातून हिंदू – मुस्लिम ऐक्याचा अनोखा संदेश दिला आहे.\nआमच्या पाच पिढ्यापासून गौराई ( लक्ष्मी )आगमन पूजन करत आहोत. कोणताच भेद आम्ही पाळत नसून सबका मलिक एक या प्रमाणे ईश्वर हा सर्वव्यापी आहे.आणि ईश्वर एकच आहे. मग आपण का भेदभाव पाळायचा.आम्ही जातीभेद अजिबात पाळत नाही. ज्या दिवसापासून आम्ही घरात गौराई बसवतो तेव्हापासून आम्हाला कोणत्याच गोष्टीची कमतरता पडली नाही. अगदी आनंदाने व समाधानकारक जीवन व्यतीत करत आहोत. -आयुब बाबूलाल पठाण, सिंदखेड ता अक्कलकोट\nगौराई आगमनवेळी आम्ही सर्व कुटूंब एकत्रित येऊन हा उत्सव साजरा करतात.आमच्या कुटुंबात या वेळी खूप आनंदाचे वातावरण आहे. पाच पिढ्यापासून चालत आलेली ही परंपरा आजही निरंतर चालू आहे आणि पुढे ही चालू राहणार आहे. यात कधीही खंड पडू देणार नाही. गौराई अगमनावेळी आनंद होतो तर विसर्जनवेळी मनोमनी दुःख होतो. – आयेशाबी आयुब पठाण, सिंदखेड ता अक्कलकोट\nकास परिसरातले लोक जगले पाहिजेत\nचिपळुणातील एटीएम फोडणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या अवाळल्या\nसोलापूर : एमआयएमचे शहराध्यक्षांकडून १० हजार घरांना अन्नधान्याचे किट वाटप\nसोलापूर ग्रामीण भागात ३११ पॉझिटीव्ह, ९ जणांचा मृत्यू\nउपमुख्यमंत्री अजित पवारांकडून विजयस्तंभास अभिवादन\nसोलापूर : डान्सबारवर छापा, बार मालकासह अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल\nसोलापूर ग्रामीण भागात तब्बल 434 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण, पाच मृत्यू\n‘भीम बेटका’ संकल्पनेवर आधारित कला प्रदर्शन 26 जानेवारीपासून\nपोर्तुगालही ‘नॉकआऊट’ फेरीत दाखल\nमॉडर्न जिमच्या स्पर्धा उत्साहात\nसागरी जलतरण स्पर्धेत आबा-हिंद क्लबचे यश\nबीएसएफने पाडले पाकिस्तानचे ड्रोन\nडिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात साधारण थंडी; कोकणात तुरळक पावसाची शक्यता\nमोंगिया, मनिंदर, रात्रा, दास निवड सदस्यांसाठी इच्छुक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://virashinde.com/index.php/shinde-collection/the-plight-of-karnataka", "date_download": "2022-11-30T23:22:49Z", "digest": "sha1:7KHSVP2IDFCEE5QUVUTE3ZOUY7A7NEI5", "length": 20196, "nlines": 199, "source_domain": "virashinde.com", "title": "महर्षि विठ्ठल रामजी शिंदे [ Maharshi Vitthal Ramji Shinde ] - मुख्यपान महर्षि विठ्ठल रामजी शिंदे [ Maharshi Vitthal Ramji Shinde ] - कर्नाटकाची दुर्दशा", "raw_content": "\nमहर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी\nविठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके\nधर्म, जीवन व तत्त्वज्ञान\nमाझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३\nकर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र\nमाझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)\nमहर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी\nलेख, व्याख्याने आणि उपदेश\nमहर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य\nमहर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय\n(७) कानडी भाषा ज्या देशांत बोलली जाते त्या कर्नाटकाची जितकी दुर्दशा हल्लींच्या काळीं झाली आहे तितकी हिंदुस्थानांत काय किंवा बाहेर काय, दुस-या कोणत्याहि देशाची किंवा राष्ट्राची झालेली नसेल. हा देश अथवा राष्ट्र आज हैद्राबाद आणि म्हैसूर ह्या दोन संस्थानांतून आणि मुंबई व मद्रास ह्या दोन इंग्रजी इलाख्यांतून विभागून ह्याचे चात तुकडे पडले आहेत. वरील राजकीय भेदच नसून ह्या भागांत हिंदु, मुसलमान, लिंगायत, जैन, इ. धार्मिक भेद आणि ब्राह्मण ब्राह्मणेतर इ. नवीन तटहि फार माजले आहेत. ह्यामुळें म्हैसूरची स्वतंत्र युनिव्हर्सिटी आणि एका स्वतंत्र हिंदु संस्थानाची सत्ता आणि संपत्ति ह्या स्वतंत्र युनिव्हर्सिटीस मिळूनहि कानडी भाषेच्या ख-या उत्कर्षाचीं चिन्हें दिसत नाहींत, अशी रड त्या युनिव्हर्सिटीच्या अहवालांतून ऐकूं येत आहे. जर पुणें पीठानें केवळ युनिटरी (ए��मुखी) होण्याचा नाद निदान आरंभींचीं कांहीं वर्षें तरी सोडून कर्नाटकाला आपल्या पंखाखालीं घेतलें तर महाराष्ट्रानें कर्नाटकाचें जुनें भाषाऋण फेडण्याचा निदान प्रयत्न केल्याचें तरी श्रेय मिळविल्यासारखें होईल. मुंबई इलाख्यांतल्या कर्नाटकांतले विद्यार्थी म्हैसूर विद्यापीठांत शिकावयास जाण्याचा जसा संभव नाहीं, तसाच तूर्त कर्नाटकास पुण्याप्रमाणें स्वतंत्र पीठ उभारण्याची संधि व सामर्थ्य येण्याचाहि संभव नाहीं. हिंदु-मुसलमानांची एकी दूरच आहे. उत्तर आणि दक्षिण महाराष्ट्राची तरी एकी करण्याचें श्रेय पुण्यानें संपादावें.\n(८) मीं केवळ कानडी आणि मराठी ह्यांचा भाषाविषयक संबंध आणि त्यांचें उच्च आणि शास्त्रीय अध्ययन ह्याच दृष्टीनें हा लेख लिहिला आहे. राजकारण, प्रांताभिमान, दरबारांतील शिरकाव, सरकारी नोक-या मिळण्याचा संभव वगैरे ख-या विद्येशीं संबंध नसलेल्या अवांतर गोष्टींकडे - जरा ह्यांचाच हिंदी विद्यापीठांतून सुळसुळाट फार आहे तरी - ह्या लेखांत मीं पूर्ण दुर्लक्ष केलें आहे. ह्यामुळें ह्याची व्यावहारीक बाजूनें किंमत आणि प्रासंगिकताहि फार कमी ठरणार आहे. फार तर काय, पण कर्नाटकांतील नमूद केलेलीं कॉलेजें आणि कदाचित् पोटाच्या मागें लागलेला पांढरपेशा वर्गहि पुणें पीठापेक्षां मुंबई पीठाकडेच येतीं बरींच वर्षें धांव घेत राहिल हेंही मी जाणून आहें. तरी पुण्यानें हें धाडस करून आणि एकमुखी होण्याचा नाद सोडून एक प्रकारें स्वार्थत्याग करून दाखविल्यास, मला अशी आशा वाटते कीं, महाराष्ट्राची आणि कर्नाटकाची कांहीं वेळ तरी एकी झाल्यानें, पुण्यानें खरोखर कोणत्याही स्वार्थाचा त्याग केला नसून आपला उत्तम प्रकारें स्वार्थच संपादिला असें त्याला परिणामीं दिसून येईल.\n१ प्रस्तावना 22 August 2022\nह्या व्यापाराचें पिलूं 22 August 2022\nही कोणत्या राष्ट्राची भाषा\nहर्ष आणि चालुक्य 22 August 2022\nस्वरवैशिष्ट्य 22 August 2022\nसामाजिक सुधारणेचा व्यापक अर्थ 22 August 2022\nसिंहलद्वीपांतील डच मिशनच्या प्रचारपद्धतीचा मासला 22 August 2022\nसामाजिक व धार्मिक बाबी 22 August 2022\nसाक्षात्कारी वाङ्मय 22 August 2022\nसांप्रदायिक अस्पृश्यता 22 August 2022\nसमाजसुधारणा यशस्वी कां होत नाहीं\nसमाजशास्त्रीय विचार 22 August 2022\nसंस्थानी शेतकरी परिषद, तेरदळ 22 August 2022\nश्वेताश्वेतरोपनिषद ऊर्फ शिवगीता 22 August 2022\nश्रीशाहू व नाना 22 August 2022\nशैव, बौद्ध आणि व��ष्णवांची परंपरा 22 August 2022\nशेतकरी व सरकार 22 August 2022\nशेतकरी आणि भांडवलदार 22 August 2022\nशेतकरी आणि काँग्रेस 22 August 2022\nशेतक-यांचा स्वयंनिर्णय 22 August 2022\nशीख धर्म मुसलमान संस्कृतीचा प्रवेश 22 August 2022\nशब्दकोश (कानडी) 22 August 2022\nशक्ति अथवा देवी भागवत 22 August 2022\nव्यापाराचा इतिहास 22 August 2022\nव्याख्यान दुसरें 22 August 2022\nव्याकरण (कानडी) 22 August 2022\nव्यभिचाराचा सांवळागोंधळ 22 August 2022\nवेदोक्त आणि पुराणोक्त 22 August 2022\nविष्णु-भागवत 22 August 2022\nविषारी जाळें 22 August 2022\nवासुदेव आणि एकान्तिक धर्म 22 August 2022\nवाळवें तालुका शेतकरी परिषद, बोरगांव 22 August 2022\nवारकरी पंथाची लोकसत्तात्मकता 22 August 2022\nव-हाडी आणि इतर शाखा 22 August 2022\nलिखित इतिहासाचे पुरावे 22 August 2022\nलिंगायत धर्म 22 August 2022\nराष्ट्रधर्म आणि सार्वत्रिक धर्म 22 August 2022\nराधामाधव–विलास–चंपू : आणि रा. राजवाडे. 22 August 2022\nराजकीय स्वरूप 22 August 2022\nमुख्य मुद्दा 22 August 2022\nमुंबई इलाखा शेतकरी परिषद, पुणें 22 August 2022\nमांत्रिकांची दुकानदारी 22 August 2022\nमहाराष्ट्राच्या उत्कर्षाचा एकमेव मार्ग \nमहाराष्ट्राचा गांवगाडा 22 August 2022\nमहाराष्ट्र विद्यापीठ व कर्नाटक मराठीचा प्रवास 22 August 2022\nमहाराष्ट्र भागवत धर्म 22 August 2022\nमहाराष्ट्र नाना शंकरशेटला कां विसरला\nमहाराज शिवाजी आणि महात्मा गांधीजी 22 August 2022\nमहानुभाव पंथ 22 August 2022\nमहात्मा फुले व केशवचंद्र सेन (साम्य) 22 August 2022\nमहात्मा फुले व केशवचंद्र सेन (भेद) 22 August 2022\nमराठ्यांविरुद्ध आगळीक 22 August 2022\nमराठ्यांतील प्रसिध्द राजघराणीं 22 August 2022\nमराठे हिशेबी नाहींत 22 August 2022\nमराठे आणि पेशवे 22 August 2022\nमराठींत कानडी शब्दांचा भरणा 22 August 2022\nमराठ्यांची पूर्वपीठिका 22 August 2022\nमग महारामांगांचे काय हाल वर्णावेत \nमंदिरें आणि मूर्ति 22 August 2022\nमंत्र आणि तंत्र 22 August 2022\nभावी सुधारणा 22 August 2022\nभागवतधर्म आणि महाराष्ट्रधर्म (व्याख्यान पहिले) 22 August 2022\nभागवतधर्म आणि महाराष्ट्रधर्म (व्याख्यान दुसरे) 22 August 2022\nभागवत धर्माचा पाया 22 August 2022\nभागवत धर्म विकास 22 August 2022\nब्राह्म समाज आणि बौद्ध धर्म (व्याख्यान तिसरें) 22 August 2022\nब्रह्मानंद केशवचंद्र सेनः त्याचें विश्वधर्म विकासांतील स्थान 22 August 2022\nब्रह्मदेशांतील बहिष्कृत वर्ग 22 August 2022\nबौद्धांचा इतर भागवतांशीं संबंध 22 August 2022\nबोल्शेव्हिझमचा बागुलबोवा 22 August 2022\nप्रांतिक सामाजिक परिषद, सातारा 22 August 2022\nपूर्वपीठिका 22 August 2022\nपूर्व बंगाल्यांतील अस्पृश्य वर्गाच्या उच्च शिक्षणाची प्रगति 22 August 2022\nपुराणिक आणि हरिदास 22 August 2022\nपुराणांचा वि��र्यास 22 August 2022\nपुण्यांतील जाहीर सभा 22 August 2022\nपुणेरी पेशव्यांची राष्ट्रीय कामगिरी\nपरिषदेचें सहकार्य 22 August 2022\nपरिशिष्ट चौथें 22 August 2022\nपंथाचा प्रसार व अवनति 22 August 2022\nपंजाब प्रांत 22 August 2022\nनिराळे भागवत पंथ 22 August 2022\nनामांच्या विभक्ति 22 August 2022\nनामदेव तुकाराम 22 August 2022\nध्येयात्मक प्रयत्नांतील ऐक्य 22 August 2022\nदोन ज्ञानदेव व तीन नामदेव 22 August 2022\nदारूची बंदी कीं शिक्षणाची सक्ति\nदारुचा व्यापार, सरकार आणि बहुजनसमाज 22 August 2022\nतांत्रिक वाममार्ग 22 August 2022\nतपशिलाचें वर्गीकरण 22 August 2022\nतत्त्वज्ञान आणि समाजशास्त्र 22 August 2022\nजैन लिंगायतांशीं भांडकुदळपणा व महाराष्ट्राची बदनामी 22 August 2022\nजैन आणि बौद्ध भागवत 22 August 2022\nजमीनदार वर्ग 22 August 2022\nचैतन्यचरित्र 22 August 2022\nचैतन्य पंथाची भूमिका 22 August 2022\nचातुर्मास्य, तुकोबा व त्यांची टवाळी 22 August 2022\nचांदवड तालुका शेतकरी परिषद, वडनेर 22 August 2022\nचळवळीचा कोंडमारा 22 August 2022\nगुरु गोविंदसिंग 22 August 2022\nगुप्तांचा काळ 22 August 2022\nक्रियापदांच्या विभक्ति 22 August 2022\nकौलिकता हाच आत्मीय शिक्षणाचा पाया 22 August 2022\nकोंकणी व मराठी परस्पर संबंध 22 August 2022\nकोंकण ह्या नांवाची व्युत्पत्ति 22 August 2022\nकेवळ ब्राह्मणेतर द्वेष 22 August 2022\nकुणब्यांची जूट 22 August 2022\nकानडी विरुद्ध मराठी 22 August 2022\nकानडी क्रियापदें 22 August 2022\nकानडी आणि मराठी तुलनात्मक अध्ययन 22 August 2022\nकर्नाटकाची दुर्दशा 22 August 2022\nओढिया जगन्नाथ 22 August 2022\nऐतिहासिक विवेचन 22 August 2022\nआवर्षण, कीड मुंगी, भिकारबुणगे 22 August 2022\nआधुनिक रूपान्तरें 22 August 2022\nअस्सल राजपुतांचीं मूळ ३६ कुळें 22 August 2022\nअस्पृश्यांचें राजकारण 22 August 2022\nअस्पृश्यांची शेतकी परिषद 22 August 2022\nअशोक आणि वैष्णव धर्म 22 August 2022\nअमेरिकेंतले शेतकरी 22 August 2022\nअण्णांच्या लेखसंग्रहाबाबत - २ 22 August 2022\nअण्णांच्या लेखसंग्रहाबाबत 22 August 2022\nअखिल भोर संस्थान प्रजापरिषद 22 August 2022\n''भागवत'' शब्दाचा इतिहास 22 August 2022\nसमाजशास्त्र 22 August 2022\nकर्मवीर शिंदे यांचा जीवनक्रम 22 August 2022\nउपसंहार (कानडी) 22 August 2022\nमहर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/18629", "date_download": "2022-12-01T00:19:12Z", "digest": "sha1:7Y4UGZSY3XYNEOK4OQK74PLW65WDA5BB", "length": 21853, "nlines": 283, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "आलापल्ली वनविभागा अंतर्गत वृक्षतोडीबाबत कार्यशाळा | India Dastak News Tv", "raw_content": "\nHome गडचिरोली आलापल्ली वनविभागा अंतर्गत वृक्षतोडीबाबत कार्यशाळा\nआलापल्ली वनविभागा अंतर्गत वृक्षतोडीबाबत कार्यशाळा\nप्���ितम गग्गुरी (अहेरी तालुका प्रतिनिधी)\nगडचिरोली :-आलापल्ली वनविभागाअंतर्गत मंजुर कार्यआयोजने नुसार सन 2022-23 मध्ये आलापल्ली वनविभागाअंतर्गत मंजुर कार्य आयोजनेप्रमाणे करण्यात येणाऱ्या वृक्षतोडी बाबत गडचिरोली वनवृत्ताचे वनसंरक्षक, डॉ. किशोर मानकर यांच्या मागदर्शनात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळेला अध्यक्ष म्हणुन आलापल्ली वनविभागाचे उपवनसंरक्षक राहुल सिंह टोलिया, मुख्य मार्गदर्शक एम.पी. मदने सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक वनविकास महामंडळ, प्रमुख अतिथी म्हणुन नितेश शंकर देवगडे उपविभागीय वन अधिकारी आलापल्ली, प्रदिप\nबुधनवार प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी आलापल्ली होते.\nसदर कार्यशाळेत आलापल्ली वनविभागातील आलापल्ली, अहेरी, पेरमिली, पेडीगुंडम, मार्कंडा, चामोर्शी, घोट परिक्षेत्रातील वनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल व वनरक्षक संवर्गाचे ८६ अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी कार्यशाळेला मार्गदर्शन करतांना आलापल्लीचे उपवनसंरक्षक राहुल सिंह\nटोलिया यांनी दरवर्षी कुपतोडीद्वारे उत्पादित वनोपजापासुन शासनास करोडो रुपयांचा महसुल प्राप्त होतो. त्यामुळे कुप तोडीचे काम जबाबदारीने पार पाडणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन करुन वनाचे संरक्षण व संवर्धनाचे ईश्वरीय कार्य निष्ठेने पार पाडण्याचे आवाहन उपस्थित\nवनपरिक्षेत्र अधिकारी, वनपाल व वनरक्षक यांना केले.\nकार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शक एम.पी. मदने सेवा निवृत्त सहाय्यक वनसंरक्षक यांनी कार्यअयोजने अंतर्गत करण्यात येणाऱ्या सी.डब्ल्यु.सी, एस.सी.आय. आय. डब्ल्यु. सी. व बांबु कार्यवृत्त अंतर्गत करण्यात येणाऱ्या विविध कामांची सविस्तर\nमाहिती सादर करुन उपचार नकाशा तयार करणे, सिमांकन करणे, मार्कीग करणे. वृक्षतोड करणे, वृक्षापासुन नग घडविणे, नगावरती मोजमाप नोंदविणे या सर्व कामांचे दस्ताएवज नोंदविण्याची कार्यवाही करणे बाबत मार्गदर्शन केले.\nआलापल्ली वनविभागा अंतर्गत मंजुर कार्यआयोजने नुसार सन २०२२-२३ मध्ये सी.डब्ल्यु.सी. कार्यवृत्त अंतर्गत ११ कुप. एस.सी.आय. कार्यवृत्त अंतर्गत २७ कुप. आय. डब्ल्यु सी.\nकार्यवृत्त अंतर्गत ११ कुप, व बांबु कार्यवृत्त अंतर्गत ८ कुपामध्ये वृक्षतोडीचे काम करण्यात येणार आहे. सदर कुपांपासुन ३५२४९ घनमिटर इमारती माल, ३६८३५ जळाउ बिटे, ५५०००० लांब बांबु व ५५०००० बांबु बंडल्स उत्पादित होणार असुन सदर उत्पादित वनोपजापासुन २०० कोटी रुपयापर्यंत अपेक्षित शासन महसुल निर्माण होणार असुन या कामांद्वारे आलापल्ली वनविभागा अंतर्गत येणाऱ्या गावातील नागरीकांना ६९३३०० मनुष्य दिवस रोजगार निर्मीती करण्यात येणार आहे.\nतसेच जंगल कामगार सहकारी संस्था मार्फत कामे करण्याकरीता १९ कुपांचा जाहिरनामा प्रसिध्द करण्यात\nआला असुन जंगल कामगार सहकारी संस्थांनी जिल्हा संघाद्वारे १७ कुपांची मागणी केलेली असुन सदर कुपांच्या तोडीमधुन ७९६५ घनमिटर ईमारती माल. १४०१७जळाउ बिटांचे अपेक्षीत उत्पादन असुन याद्वारे सदर जंगल कामगार सहकारी संस्थेच्या सभासदांना मोठया प्रमाणावर रोजगार निर्मीती करण्यात येणार आहे. कार्यशाळेचे प्रास्ताविक नितेश शंकर देवगडे, उपविभागीय वनअधिकारी आलापल्ली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रदिप बुधनवार प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी आलापल्ली तर सुत्र संचालन योगेश शेरेकर वनपरिक्षेत्र अधिकारी आलापल्ली यांनी केले.\nकार्यशाळेच्या यशस्वितेकरीता शोभा झोडे लेखापाल, अनिल झाडे क्षेत्र सहाय्यक आलापल्ली, अभिनंदन राठोड लिपीक, जिवन पुसाटे लिपीक, प्रदिप कैदलदार, दामोदर चिव्हाणे वनरक्षक, सचिन जांभोळे वनरक्षक, सायत्राबाई\nसोनेले, श्रिनिवास गंजीवार व सुरज बावणे यांनी परिश्रम घेतले.\nPrevious articleकार्तिक पौर्णिमा महोत्सवानिमित्त हनुमान वारकरी भजन मंडळ विठ्ठल मंदिर वॉर्ड, चंद्रपूर तर्फे काकड आरती…\nNext articleअम्ब्रिशराव महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान आणि आरोग्य तपासणी शिबिर संपन्न….\nसुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762\nजुगल एस बोम्मनवार ह्या गडचिरोली जिल्हा भुषण पुरस्कार 2022 ने सन्मानित\nप्रितम गग्गुरी(उपसंपादक) गडचिरोली:- ग्लोबल स्काॅलरश फाऊंडेशन, पुणे यांच्या कडून राज्य स्तरीय भूषण पुरस्कार प्रत्येक जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक व कृषी तथा उद्योजक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारी...\nशासकीय कार्यालयात महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस गडचिरोली पोलिसांनी केली अटक\nप्रितम म.गग्गुरी (उपसंपादक) गडचिरोली : येथील जिल्हा परीषद कार्यालयात महीलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस गडचिरोली पोलीसांनी केली अटक आहे. प्राप्त माहितीनुसार पिडीत महीला हि जिल्हा परीषद...\nसीटी-१ पाठोपाठ आता टी-६ वाघिणीचे दहशत; वर्षभरात घेतले ५ बळी\nप्रितम गग्गुरी (गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी) गडचिरोली:- तालुक्यातील राजगाटा-कळमटोला परिसरात पाच जणांचे बळी घेणाऱ्या टी-६ या वाघिणीला पकडण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याच्या ताडोबा व अमरावती जिल्ह्यातील मेळघाट येथील...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nप्रितम गग्गुरी(उपसंपादक) आष्टी:- दिनांक २८ नोव्हेंबर रोजी श्री छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्था आष्टी तर्फे आयोजित द्वितीय विदर्भ स्तरीय आमंत्रित कराटे स्पर्धा आष्टी येथे आयोजित...\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना आवाहन…\nनागपूर -भारतीय संविधानाला अभिप्रेत लोकशाही गणराज्य घडविण्यासाठी देशातील शेवटच्या वंचित समूहापर्यंत पोहोचून त्यांच्या वेदनेशी आपुलकीचे व माणुसकीचे नाते जोडावे लागेल. तेव्हा कुठे वंचित, शोषित,...\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद – अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी…\nसावली: गेल्या अनेक वर्षापासून गायरान जागेवर पिढ्यानपिढ्या पक्की घरे बांधून वास्तव्यास असलेल्या तसेच महसूल जमिनिवर अतिक्रमणं धारकांना अतिक्रमणं हटविण्याबाबत शासनाकडून नोटीस बजावण्यात आल्या. यामुळें...\nसिद्धार्थ पंच मंडळ, चंद्रपूर तर्फे भोजनदान..\nचंद्रपूर: मंडळवार, दि. 29 नोव्हेंबर 2022 ला धम्मनगरी चंद्रपुरात अनमोल बुद्ध धातूंची प्रतिष्ठाना धमकीर्ती विहारात करण्यात आली. या शुभप्रसंगी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी सिद्धार्थ पंच...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना...\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद...\nमैत्रिणी सोबत जंगलात जाणं बेतले जीवावर; वाघाचा हल्ल्यात तरुण ठार\nब्रेकिंग न्यूज: आष्टी पुलावरून ट्रक उलटला; दोन ठार,एक जखमी…\nअखेर येनापूरच्या ‘त्या’युवकांविरुद्ध ऍट्रासिटी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल.. दिक्षा...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “स���्मान” पुरस्कार\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना आवाहन…\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद – अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी…\nसिद्धार्थ पंच मंडळ, चंद्रपूर तर्फे भोजनदान..\nबार्टी प्रादेशिक कार्यालयात मदत केंद्र सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathihq.com/dmlt/", "date_download": "2022-12-01T00:24:24Z", "digest": "sha1:2TFDGU6TIKS2BEFRDM5BO6T3ZSTGNAPZ", "length": 30405, "nlines": 151, "source_domain": "www.marathihq.com", "title": "DMLT कोर्स माहिती| (DMLT course information in Marathi)", "raw_content": "\nDMLT कोर्स माहिती, पात्रता, प्रवेश प्रक्रिया (DMLT Course Information in Marathi)\nDMLT हा एक डिप्लोमा कोर्स आहे. कोर्सचा कालावधी १ वर्ष किंवा २ वर्ष असू शकतो. कोर्सचा कालावधी तुम्ही कोणत्या कॉलेजला कोर्स अवलंबून आहे.\nDMLT चा फुल फॉर्म: डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी.\nDMLT हा एक मेडिकल लॅब टेकनॉलॉजिस्ट डिप्लोमा कोर्स आहे. म्हणजे जर तुम्हाला लॅब टेक्निशियन व्हायचे असेल तर तुम्ही हा कोर्स करू शकता.\nहा कोर्स केल्यावर विद्यार्थी सॅम्पल घेणे, स्लीदेस बनवणे, इ कामे करून डॉक्टरांची मदत करू शकता.\nहा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थी प्रयोगशाळेतील उपकरणे efficiently हाताळू शकतात.\nDMLT कोर्सला प्रवेश घेण्यासाठी मी पात्र आहे का\nDMLT कोर्सची प्रवेश प्रक्रिया कशी आहे\nDMLT कोर्सचा कालावधी किती आहे\nDMLT कोर्सचे काही कॉलेज\nDMLT कोर्सची फी किती आहे कोर्स करतांना मला किती खर्च येईल\nDMLT कोर्समध्ये मला काय शिकवले जाते\nDMLT कोर्सनंतर मी काय करू शकतो\nDMLT कोर्सबद्दल विचारले जाणारे काही FAQs\nDMLT कोर्सला प्रवेश घेण्यासाठी मी पात्र आहे का\nDMLT कोर्सला तुम्ही दहावी नंतर, बारावी नंतर आणि पदवी नंतर प्रवेश घेऊ शकता. DMLT कोर्सला प्रवेश शक्यतो दहावीच्या गुणांच्या आधारे दिला जातो.\nकाही कॉलेज DMLT कोर्सला प्रवेश देण्यासाठी प्रवेश परीक्षा देखील घेऊ शकता. पण शक्यतो असे होत नाही, प्रवेश परीक्षा खूप कमी कॉलेज घेतात.\nजर तुम्ही दहावी नंतर DMLT कोर्सला प्रवेश घेत आहात तर –\nतुम्ही दहावी पास पाहिजे. पण पास असावेच लागते असे काही नाही. काही कॉलेज दहावी नापास विद्यार्थ्यांना देखील DMLT कोर्सला प्रवेश देतात.\nकाही कॉलेज मध्ये DMLT साठी प्रवेश घेण्यासाठी तुमचे दहावीमध्ये ५०% पेक्षा ज��स्त गुण असणे आवश्यक आहे. (हे सगळ्या कॉलेजला लागू होत नाही.\nजर तुम्ही बारावी नंतर DMLT कोर्सला प्रवेश घेत आहेत तर –\nकाही कॉलेज अशी अट ठेऊ शकता कि तुमची बारावी विज्ञान क्षेत्रातून पूर्ण झालेली पाहिजे. काही कॉलेज कोणत्याही स्ट्रॅम मधील विद्यार्थ्यांना DMLT कोर्ससाठी प्रवेश देतात.\nकाही कॉलेजला प्रवेश घेण्यासाठी तुमचे बारावी मध्ये ५०% पेक्षा जास्त गुण असणे आवश्यक आहे.\nजे कॉलेज फक्त science stream मधील विद्यार्थ्यांना प्रवेश देतात ते कॉलेज तुमचे PCB विषय असणे आवश्कय आहे अशी देखील आत टाकू शकता.\nआणि तुम्ही दहावी नंतर प्रवेश घेत असाल किंवा बारावी नंतर प्रवेश घेत असाल पण जर कॉलेज प्रवेश परीक्षा घेत असेल तर प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला प्रवेश परीक्षा देणे आवश्यक आहे.\nयावरुन आपल्या हे लक्षात येते कि प्रवेश पात्रता तुम्ही कोणत्या कॉलेजला परवेश घेत आहेत त्यावर अवलंबून आहे.\nDMLT कोर्सची प्रवेश प्रक्रिया कशी आहे\nDMLT कोर्सची प्रवेश प्रक्रिया – फॉर्म भरणे, कॉलेजवर फॉर्म जमा करणे, मेरिट लिस्ट लागल्यावर फी भरणे आणि documents जमा करणे.\nतुमचे दहावीचे किंवा बारावीचे निकाल लागल्यावर DMLT कोर्सची प्रवेश प्रक्रिया सुरु होते.\nसर्वात आधी कॉलेज प्रवेश चालू झाले आहेत याची नोटीस लावते. नोटीस नंतर कॉलेजला प्रवेश फॉर्म देणे चालू होतात. तुम्हाला कॉलेज वर जाऊन प्रवेश फॉर्म घेऊन यायचा आहे.\nतुम्हाला फॉर्म भरून कॉलेजवर जमा करण्यासाठी काही कालावधी दिला जातो. त्या कालावधी मध्ये तुम्ही फॉर्म भरून मागितलेल्या कागदपत्रांची xerox त्याला जोडून कॉलेजवर जमा करावेत.\nफॉर्म भरल्यावर मेरिट लिस्ट लागते. मेरिट लिस्ट मध्ये तुमचे नाव आल्यावर तुम्ही दिलेल्या कालावधी मध्ये कॉलेजला जाऊन फी भरावी. कॉलेज फी DD/online/कार्ड/बँक ट्रान्सफर/कॅश द्वारे घेऊ शकते.\nफी भरतांना तुम्हाला काही कागदपत्रे जमा करण्यास कॉलेज सांगू शकते.\nप्रवेश प्रक्रियेदरम्यान लागणारे काही documents/कागदपत्रे आहेत –\nआरक्षित जागेंसाठी तुमचे कास्ट सर्टिफिकेट किंवा दुसरे कागदपत्र मागितले जाऊ शकतात.\nटीप – हे फक्त काही कागदपत्रे आहेत, कॉलेज अजून कागदपत्रे मागू शकते, जसे – बोनाफाईड, रहिवासी दाखल, ई. कोणते कागदपत्र लागतील त्याची तुम्ही फॉर्म भरायला कॉलेजवर गेल्यावर माहिती घेऊ शकता.\nDMLT कोर्सचा कालावधी किती आहे\nDMLT Course Information in Marathi: अभ्यासक्रमाचा काल��वधी – DMLT कोर्सचा कालावधी १ वर्ष, २ वर्ष किंवा ३ वर्ष असू शकतो. काही कॉलेज १ वर्षाचा DMLT कोर्स देतात, काही कॉलेज २ वर्षाचा तर काही कॉलेज ३ वर्षाचा. किती वर्षाचा कोर्स असेल ते तुम्ही कोणत्या कॉलेजला प्रवेश घेत आहेत त्यावर अवलंबून आहे.\nDMLT हा तुम्ही online course म्हणून पण उपलब्ध आहे आणि ऑफलाईन पद्धतीने सुद्धा करता येतो. काही कॉलेज online पद्धतीने हा कोर्स घेतात.\nआता वरची काही माहिती वाचून तुम्हाला वाटत असेल कि हे काय आहे प्रवेश दहावीच्या आधारे पण होतात, बारावीच्या आधारे पण होतात किंवा प्रवेश परीक्षा देखील घेऊ शकतात, काहीतरी एक प्रोसेस का नाही प्रवेश दहावीच्या आधारे पण होतात, बारावीच्या आधारे पण होतात किंवा प्रवेश परीक्षा देखील घेऊ शकतात, काहीतरी एक प्रोसेस का नाही तर याचे उत्तर आहे वेगवेलग्या कॉलेजची वेगवेगळी पद्धत आहे.\nहे समजून सांगण्यासाठी मी तुम्हाला DMLT कोर्सच्या ३ कॉलेजबद्दल थोडक्यात माहिती देणार आहे जी वाचल्यावर तुमच्या ह्या शंकांचे निवारण होईल.\nDMLT कोर्सचे काही कॉलेज\n१. सबअर्बन कॉलेज ऑफ पॅरामेडिकल एजुकेशन, मुंबई\nह्या कॉलेज मध्ये DMLT कोर्सला प्रवेश घेण्यासाठी तुम्ही दहावी पास/नापास किंवा कोणत्याही स्ट्रीम मधून बारावी केलेली पाहिजे. ह्या कॉलेज मध्ये DMLT कोर्स ओंलीने पद्धतीने आणि ऑफलाईन पद्द्नातीने घेतला जातो. सबअर्बन कॉलेज ऑफ पॅरामेडिकल एजुकेशन, मुंबई मध्ये DMLT कोर्सचा कालावधी २ वर्ष आहे.\n२. ओऍसिस कॉलेज ऑफ ससान्स & मानजमेंट, पुणे\nह्या कॉलेजमध्ये DMLT कोर्सचा कालावधी २ वर्षाचा आहे. कोर्सला प्रवेश घेण्यासाठी तुम्ही दहावी किंवा बारावी पास पाहिजे.\nहे कॉलेज मध्ये लॅब टेक्निशियनचे १ वर्षाचे २ कोर्से देखील आहे.\nह्या कोर्सचे नाव आहेत मेडिकल लॅब टेक्निशियन आणि लॅब शिस्टन्ट टेक्निशियन. ह्या दोन्ही कोर्सचा कालावधी २ वर्ष इतका आहे. दोन्ही कोर्सला प्रवेश घेण्यासाठी तुम्ही दहावी पास असणे गरजेचे आहे. कॉलेजला प्रवेश मेरिटच्या आधारे होतो.\n३. दम्यानी DMLT इन्स्टिटयूट, ठाणे\nह्या कॉलेज मध्ये DMLT कोर्सचा कालावधी १ वर्ष आणि २ वर्ष आहे. तुम्ही १ वर्षाचा किंवा २ वर्षाचा DMLT कोर्स ह्या कॉलेजला करू शकता. हे कॉलेज ठाणे मध्ये आहे.\nDMLT कोर्सची फी किती आहे कोर्स करतांना मला किती खर्च येईल\nDMLT कोर्सला किती फी असेल हे तुम्ही कोणत्या कॉलेजला प्रवेश घेत आहेत त्यावर अवलंबून आहे. तरी आपण वार्षिक १५,००० ते १,००,००० रुपये इतक्या फी ची अपेक्षा करू शकता.\nकॉलेज फी सोडून तुम्हाला कोर्ससाठी लागणाऱ्या सामानाचा देखील खर्च येईल. जर तुम्ही बाहेरगावी जाऊन कोर्स करणार असाल आणि हॉस्टेलला राहून कोर्स करणार असाल तर हॉस्टेलचा खर्च वाढेल. हॉस्टेल बरोबर तुमचा खायचा प्यायचा खर्च देखील वाढेल. हा सगळा खर्च तुमचे हॉस्टेल कुठे आहे त्यावर अवलंबून आहे.\nमी पुण्यामध्ये आकुर्डी भागात इंजिनीरिंग शिकत होतो तेव्हा मला हॉस्टेल खर्च साधारणपणे ३,५०० प्रति महिना यायचा आणि मेस चा ३,००० रुपये प्रति महिना इतका खर्च यायचा. माझा मित्र शिर्डी जवळील कोपरगाव मध्ये राहून त्याचा डिप्लोमा कोर्स करत होता, त्याला प्रति महिना हॉस्टेल खर्च १,००० रुपये आणि मेसचा खर्च प्रति महिना १,५०० रुपये इतका यायचा.\nDMLT कोर्समध्ये मला काय शिकवले जाते\nDMLT कोर्समध्ये तुम्हाला लॅब टेस्टिंग बद्दल वेगवेगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. लॅब मध्ये टेस्ट्स करून लॅब टेक्निशियन डॉक्टरला आजाराचे निवारण करण्यास मदत करतो.\nशरीरशास्त्रात (Anatomy) – शरीरशास्त्रात तुम्हाला हाडे आणि शरीराच्या अवयवांबद्दल शिकवले जाते.\nPhysiology – शरीरविज्ञान मध्ये आपल्याला विविध महत्वाच्या अवयवांबद्दल शिकवले जाते.\nसूक्ष्मजीवशास्त्र (Microbiology) – मायक्रोबायोलॉजीमध्ये आपल्याला बॅक्टिओलॉजी, विषाणूशास्त्र, परजीवी विज्ञान, बुरशीचे आणि डाग-दागांबद्दल शिकवले जाते.\nजीवनशास्त्र (Biochemistry) – जीवशास्त्रात तुम्हाला अजैविक रसायनशास्त्र, द्रावण तयार करणे, सेंद्रिय रसायनशास्त्र, जैवरासायनिक नमुना संग्रह, प्लाझ्माचे पृथक्करण, मूत्र आणि मलची रासायनिक तपासणी याबद्दल शिकवले जाते.\nPathology – पॅथॉलॉजीमध्ये आपल्याला नमुने गोळा करणे, एचबी, आरबीसी गणना, लेबलिंग, अहवाल देणे आणि अहवाल पाठविणे शिकविले जाते.\nयावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल कि DMLT कोर्समध्ये तुम्हाला काय शिकवले जाईल. लक्षात राहूद्या कि हा फक्त अभ्यासक्रमाचा सारांश आहे, तुम्हाला DMLT कोर्समध्ये याबद्दल भरपूर काही शिकवले जाईल.\nDMLT कोर्सनंतर मी काय करू शकतो\nDMLT कोर्स नंतर तुम्ही जॉब करू शकता किंवा पुढे आपले शिक्षण चालू ठेऊ शकता.\nह्या दोन्ही गोष्टींबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया.\nDMLT कोर्स नंतर जॉब/नोकरी करणे\nDMLT कोर्स पूर्ण झाला म्हणजे तुम्ही लॅब टेक्निशीन म्हणून काम करण्य��साठी पात्र होतात.\nकोर्स झाल्यावर तुम्ही नोकरी करू शकता. तुम्हाला लॅब टेक्नॉलॉजिस्ट, लॅब टेक्निशिअन, किंवा लॅब वर्कर म्हणून नोकरी भेटेल.\nDMLT कोर्स झाल्यावर तुम्ही ह्या ठिकाणी नोकरी करू शकता –\nदवाखाने – तुम्ही सरकारी किंवा खाजगी दवाखान्यामध्ये नोकरी करू शकता.\nनर्सिंग होम – तुम्ही नर्सिंग होम मध्ये लॅब टेक्निशियन म्हणून नोकरी करू शकता.\nकंपनी – तुम्ही फार्म किंवा मेडिकल कंपनी मध्ये काम करू शकता.\nतुम्हाला मेडिकल कॉलेजमध्ये देखील काम भेटते.\nआता तुमच्या मनात विचार येत असेल कि नेमके मला काय काम करावे लागतील\nतर आपण याचे उत्तर देखील पाहू.\nलॅब टेक्निशियन म्हणून तुम्हाला करावी लागणारी काही कामे आहे:\nलॅब मधील उपकरणांची हाताळणी करणे\nDMLT कोर्सनंतर पुढे शिक्षण घेणे\nDMLT कोर्स नंतर तुम्ही पदवीधर कोर्स किंवा सर्टिफिकेट कोर्स करू शकता.\nDMLT कोर्स नंतर जर तुम्हाला पदवीधर कोर्स करायचा असेल तर BMLT कोर्स हा एक चांगला पर्याय आहे. BMLT म्हणजे बॅचलर ऑफ मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी. बरेच विद्यार्थी DMLT कोर्सनंतर BMLT करतात.\nदुसरा पर्याय आहे मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी मध्ये B.Sc डिग्री करणे. हा देखील एक चांगला पर्याय आहे.\nजर तुम्हाला लॅब टेक्निशियन सर्टिफिकेट कोर्स करायचे असतील तर तुम्ही ते देखील करू शकता.\nDMLT कोर्सबद्दल विचारले जाणारे काही FAQs\nDMLT कोर्स केल्यावर मला किती पगार भेटेल\nDMLT कोर्सनंतर तुम्हाला प्रति महिना १५,००० ते ४०,००० रुपये इतका पगार भेटू शकतो. टिप – तुम्ही कुठे नोकरी करत आहेत त्यावर तुमचा पगार अवलंबून आहे.\nDMLT हे एक चांगले करिअर आहे का\nDMLT हे एक चांगले करिअर आहे पण हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे कि DMLT हा एक डिप्लोमा कोर्स आहे.\nतुम्ही DMLT नंतर BMLT हा कोर्स करू शकता.\nBMLT हा पदवीधर कोर्स आहे जो तुम्ही बारावीनंतर किंवा DMLT नंतर करू शकता.\nमी दहावी नंतर DMLT कोर्स करू शकतो का\nहो, तुम्ही दहावी नंतर DMLT कोर्स करू शकता.\nमी बारावी नंतर DMLT कोर्स करू शकतो का\nहो, तुम्ही बारावी नंतर DMLT कोर्स करू शकता.\nमी DMLT कोर्स पूर्ण केल्यावर माझी स्वतःची लॅब उघडू शकतो का\nDMLT कोर्स पूर्ण केला म्हणजे तुम्ही तुमची लॅब उघडू शकता असे नाही.\nलॅब उघडण्यासाठी भारतीय वैद्यकीय परिषदेच्या काही अटी आहेत आणि त्यातली एक अट आहे कि तुमची MBBS किंवा MD डिग्री पूर्ण असणे आवश्यक आहे.\nDMLT कोर्सनंतर मला नोकरी भेटेल का\nहो, DMLT कोर्स पूर्ण झाल्य��वर तुम्हाला लॅब टेक्निशियन, लॅब अससिस्टन्ट, हेअल्थ केर अससिस्टन्ट म्हणून जॉब मिळेल.\nDMLT हा सोपा कोर्स आहे का\nज्यांना पॅरामेडिकल कोर्स मध्ये रुची आहे त्यांना हा कोर्स सोपा आहे.\nबाकी विद्यार्थ्यांसाठी DMLT कोर्स बऱ्यापैकी सोपा आहे.\nमी B.Sc नंतर DMLT कोर्स करू शकतो का\nकोणत्याही स्ट्रीम मधून बारावी झालेला कोणताही विद्यार्थी DMLT कोर्स करू शकतो.\nतुमची B.Sc झालेली असली तरी तुम्हाला तुमच्या बारावीच्या गुणांच्या आधारे DMLT कोर्सला प्रवेश भेटेल.\nDMLT कोर्सची प्रवेश प्रक्रिया कधी चालू होते\nदहावीचे आणि बारावीचे निकाल जाहीर होताच DMLT कोर्सची प्रवेश प्रक्रिया सुरु होते.\nनमस्कार 🙏 मी MarathiHQ.com चा लेखक आणि संस्थापक आहे. MarathiHQ.com ही शैक्षणिक माहिती देणारी वेबसाईट आहे. तुम्हाला MarathiHQ.com या साइटवर अभ्यासक्रम, प्रवेश परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांची माहिती मिळेल.\n12 वी arts नंतर काय करावे\n12 वी कॉमर्स नंतर काय करावे\n12 वी Science नंतर काय करावे | बारावी Science नंतरचे कोर्स\nCA म्हणजे नक्की काय \nसंपूर्ण रूप आणि अर्थ\nDisclaimer: या वेबसाइटमधील माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने प्रदान केली गेली आहे. या साइटवरील कोणत्याही माहिती प्राप्तकर्त्याने, ग्राहकांनी किंवा अन्यथा, समस्येतील विशिष्ट तथ्ये आणि परिस्थितीबद्दल योग्य कायदेशीर किंवा इतर व्यावसायिक सल्ला न घेता साइटमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही सामग्रीच्या/माहितीच्या आधारावर कृती करण्यास किंवा कार्य करण्यास टाळावे. या वेबसाइटच्या कोणत्याही किंवा सर्व सामग्रीच्या आधारे घेतलेल्या किंवा न केलेल्या कारवाईच्या संदर्भात आम्ही सर्व जबाबदाऱ्या स्पष्टपणे अस्वीकृत करतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.rangmaitra.com/saha-jani/", "date_download": "2022-11-30T23:21:41Z", "digest": "sha1:ZVTSCYY34CLVENT2WASBQOSSR6LQCOAZ", "length": 7549, "nlines": 107, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "‘स्टार प्रवाह’वर पुरुषोत्तम बेर्डेंच्या ‘सहाजणी’ | Rangmaitra", "raw_content": "\n‘ठिपक्यांची रांगोळी’त नवा ट्विस्ट\n‘विश्वनायक’द्वारे हिंदी रंगमंचावर ‘विकास’ झेप\nढाका’ मध्ये ‘मोऱ्या’ची निवड\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nगाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल\n‘डॉक्टर डॉन’ला नवं वळण…\nजिजाऊंच्या भूमिकेत भार्गवी चिरमुले\nवास्तववादी चित्रकार संतोष शंकर लाड\n‘राजा रानी…’ पुन्हा येणार २१ जुलैपासून\nHome चा��ू घडामोडी ‘स्टार प्रवाह’वर पुरुषोत्तम बेर्डेंच्या ‘सहाजणी’\n‘स्टार प्रवाह’वर पुरुषोत्तम बेर्डेंच्या ‘सहाजणी’\non: September 24, 2016 In: चालू घडामोडी, टीव्ही मालिका, महत्वाच्या बातम्या, लक्षवेधी\n१० ऑक्टोबरपासून नवी मालिका\nगेली चार दशकं मराठी सिनेनाट्य क्षेत्रात स्वत:चा वेगळा ठसा उमटवणारे पुरुषोत्तम बेर्डे छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत. स्टार प्रवाहच्या ‘गSSS सहाजणी’ या हटके मालिकेची निर्मिती पुरुषोत्तम बेर्डे करत असून, एकाच मालिकेत सहा नायिका असा नवा प्रवाह ते घेऊन येत आहेत. १० ऑक्टोबरपासून ही मालिका सुरू होत आहे.\nएका बँकेत काम करणाऱ्या सहा जणींची ही गोष्ट आहे. शर्वणी पिल्लई, नियती राजवाडे, नम्रता आवटे, पोर्णिमा अहिरे, सुरभी भावे, मौसमी तोडवळकर अशी एकापेक्षा एक सहाजणींची दमदार स्टारकास्ट या ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत आहे. प्रेक्षकांना निखळ आनंद देणाऱ्या कलाकृती पुरुषोत्तम बेर्डे यांनी या आधी निर्माण केल्या आहेत. निर्मळ विनोद आणि तिरकस विचार ही त्यांची खासियत. त्यामुळे ‘गsss सहाजणी’ काय कमाल करतात याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे.\nनुकताच या मालिकेचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आला आहे. त्याला प्रेक्षकांनीदेखील भरघोस प्रतिसाद दिला आहे.\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nसावनी रविंद्रचे ‘वंदे गणपती’\n‘टाईड’च्या जाहिरातीत आयुषमान झाला बाई\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०२२ रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/maharashtra/the-police-have-achieved-great-success-in-the-case-of-theft-of-idols-from-the-samarth-temple-in-jamb-samarth-in-jalna-district-two-accused-have-been-arrested-by-the-police-and-now-the-police-is-searc/", "date_download": "2022-11-30T23:53:51Z", "digest": "sha1:JPGMFFMVEOZUOD6PVE2HYKFPXDDGAUVI", "length": 8450, "nlines": 65, "source_domain": "hwmarathi.in", "title": "‘जांब समर्थ’ राम मंदिरातील चोरी ��्रकरणी पोलिसांना मोठे यश; 2 आरोपींना अटक तर मुख्य आरोपीचा शोध सुरू - HW News Marathi", "raw_content": "\nआमच्या पत्रकारितेचे समर्थन करा\n‘जांब समर्थ’ राम मंदिरातील चोरी प्रकरणी पोलिसांना मोठे यश; 2 आरोपींना अटक तर मुख्य आरोपीचा शोध सुरू\n‘जांब समर्थ’ राम मंदिरातील चोरी प्रकरणी पोलिसांना मोठे यश; 2 आरोपींना अटक तर मुख्य आरोपीचा शोध सुरू\nमुंबई | जालना येथील समर्थ रामदासांचे (Samarth Ramdas) जन्मगावी ‘जांब समर्थ’तील राम मंदिरातून मूर्ती चोरीला गेल्याची घटना ऑगस्ट महिन्यात घडली होती. या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना अटक केले आहे. तर मुख्य आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. या मंदिरातून चोरांनी वर्षापूर्वीच्या मूर्ती चोरी केल्याने राज्यभरात एकच खळबळ माजली होती.\nया मंदिरातील श्रीरामचंद्र, सीतामाता आणि लक्ष्मणासह अन्य सहा मूर्तीची चोरी झाली होती. या मंदिरातून ऑगस्ट महिन्यात पंचधातूचे राम पंचायतन यासह अन्य काही मूर्ती चोरीला गेल्या होत्या. या प्रकरणाला दोन महिने उलटूनही मूर्तीचोरीचा छडा न लागल्याने येथील ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनावर संतापले होते. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी घनसावंगी पोलीस ठाण्यावर मोर्चाही काढला होता. पोलिसांना चोरांचा तपास लागत नव्हता. यामुळे पोलिसांनी चोरांची माहिती देणाऱ्याला दोन लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. या मूर्ती चोरीचा छडा लागत नसल्याने पोलीस महासंचालकाच्या सुचनेवरून एका विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली होती.\nया ऐतिहासिक मुर्ती चोरी करणाऱ्या पोलिसांनी कर्नाटक आणि सोलापूरमधून दोन आरोपींना अटक केले आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अजूनही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या चोरांनी 450 वर्षापूर्वीच्या ऐतिहासिक मूर्ती काही हजार रुपयांना विकल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या चोरीचा तपास स्पेशल इन्वेस्टीगेशन टीम अर्थात एसआयटीद्वारे सुरू आहे. पोलीस महासंचालकांच्या सुचनेवरून एसआयटीची स्थापना करण्यात आली असून या प्रकरणाची सखोल तपासासाठी महाराष्ट्रातील तामिळनाडू पोलिसांच्या एक्स्पर्ट आयडॉल विंगची मदत घेतली आहे.\n‘जांब समर्थ’ राम मंदिरातून समर्थ रामदासांनी स्थापित केलेली मूर्ती चोरीला\nChoriDirector General of PoliceFeaturedJalnaJamb SamarthKarnatakaMaharashtraRa MandirSamarth RamdasSITएसआयटीकर्नाटकचोरीजांब समर्थजालनापोलीस महासंचालकमहाराष्ट्ररा मं��िरसमर्थ रामदास\nदेशाचा गौरवशाली इतिहास जपण्यासाठी दुर्मिळ नाणी जपणे आवश्यक – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी\nराज्यातील मोठे प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार ‘ब्र’ सुद्धा काढत नाहीत\nकाँग्रेसला धक्का, माजी आमदार माणिकराव जगताप यांचं निधन\n#Article370Abolished : आज देशाला खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाले \n“अल्टिमेटम कुणी द्यायचा नाही,” अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला\nगडकोट व किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करणार\nनवाब मलिक यांचा जामीन अर्ज न्यायालयाने पुन्हा एकदा फेटाळला\nMangalprabhat Lodha यांनी शिवरायांवर केलेल्या वक्तव्यावर Bacchu Kadu यांचं महत्त्वाचं विधान\n“…मग कुणाचं तोंड बंद होतंय ते बघू”; आदित्य ठाकरेंना सुधीर मुनगंटीवारांचा टोला\n“सीमावाद प्रकरणी राज्य सरकारने हरीश साळवेंना बुक करावं”, अजित पवारांचा सल्ला\nआमच्या पत्रकारितेचे समर्थन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://iyemarathichiyenagari.com/book-review-of-googlebaba-dr-suresh-sawant/", "date_download": "2022-12-01T00:57:27Z", "digest": "sha1:VVQJ5UPQYGVXQDJ7N6KVIGBRMMRJG5DN", "length": 44850, "nlines": 284, "source_domain": "iyemarathichiyenagari.com", "title": "निसर्ग अन् विज्ञान यांचा समन्वय साधणारा बालकवितासंग्रह... - इये मराठीचिये नगरी", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी महाराज यांना संत तुकारामांनी पाठवलेले अभंग\nमराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nछत्रपती शिवाजी महाराजांचे पर्यावरणीय विचार\nमुक्त्यारी समारंभ अथवा श्रीमन्महाराज शाहू छत्रपती, सरकार करवीर यांचा राज्याधिकारस्वीकारोत्सव\nजाणून घ्या अत्यंत दुर्मिळ बॉम्बे किंवा एचएच रक्तगटाबद्दल…\nसंत ज्ञानेश्‍वरांची परंपरा पुढे नेणारे देवनाथ कोण होते \nहे झाड केवळ आढळते महाराष्ट्रात…\nViral Video : फळे काढणीचे सोपे अन् टाकावू बाटलीपासून केलेलं यंत्र…\nNeettu Talks : कार्बन लेसर फेसियल ट्रिटमेंट आहे तरी काय \nझाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या सासरच्या मुळगावाची अशीही ओळख\nअभ्यासक्रमांचे उपयुक्तता मूल्य वाढविण्यासाठी…\nसह्याद्रीच्या कोंदणात वसलेला रांगडा किल्ला…\nचिमणी नक्की काय बोलत असावी बरं….\nपालकचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढल्याचा दावा\nजाणून घ्या माणसाच्या जन्माची गोष्ट…\nसोनसरी, पंद अन् सह्याद्री…\nशाश्वत विकास संकल्पनेचा विचार गरजेचा\nविदर्भातील शेतीक्षेत्रात आढळतात ‘हे’ पक्षी\nनव संशोधन आणि तंत्��ज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nHome » निसर्ग अन् विज्ञान यांचा समन्वय साधणारा बालकवितासंग्रह…\nनिसर्ग अन् विज्ञान यांचा समन्वय साधणारा बालकवितासंग्रह…\nजीवनात हरघडी प्रत्येकाला अनेक प्रश्न पडतात. जिथे प्रश्न असतात तिथे त्यांचे उत्तरही असते. ‘शोधा म्हणजे सापडे’ हाच मूलमंत्र हा गूगलबाबा आपणास देतो आहे. तो चुटकीसरशी प्रश्नांतील गुंता सोडवितो. हवामानाचा अंदाज बांधतो. सगळ्याच शब्दांचे अर्थ सांगतो. त्याच्या पोटात माहितीचे अनेक साठे लपलेले आहेत. जगाचे नकाशे त्याला तोंडपाठ आहेत.\nडॉ. श्रीकांत श्री पाटील\nराष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक,\nराज्यशासन पुरस्कार प्राप्त साहित्यिक\nबालकविता हा मुलामुलींच्या आवडीचा विषय आहे. त्यातील विषय, रंगीत चित्रे, कवितेची चाल, नावीन्य , बालकुमारांच्या काव्यप्रेमाला बळकटी देण्याचे कार्य करतात. बालकांची अभिरूची ओळखून डॉ. सुरेश सावंत यांचा 'गुगलबाबा' बालचमूच्या भेटीला आला आहे. निसर्गातील झाडेझुडपे, पानेफुले, प्राणी, पक्षी यांच्याबरोवर विज्ञान, भूगोल आणि खगोलातील विषयांच्या आविष्काराने हा संग्रह सजला असून निसर्ग आणि विज्ञान यांचा समवाय यात पाहावयास मिळतो.\n'जे न देखे रवी, ते देखे कवी' असे कवीच्या प्रतिभाशक्तीबाबत म्हटले जाते. साक्षात सूर्यनारायणाला जे दिसत नाही, त्यात डोकावण्याचे सामर्थ्य कवी अंगी बाळगून असतो. आपले निरीक्षण आणि कल्पनाशक्तीच्या सामर्थ्यावर अगदी साध्या विषयातही मोठा अर्थ शोधत असतो. 'गूगलबाबा'मध्ये विविध विषयांतील अर्थशोधाबरोबरच, मूल्यसंस्कार, नीतिबोध व रंजन यांची खाण गवसते. शब्द आणि अर्थाची सुंदर वीण गुंफून उत्तमोत्तम काव्यलेणी कोरली गेली आहेत. त्यामध्ये आशयसौंदर्याबरोबर भावसौंदर्याची पेरणी करून काव्यसौंदर्य खुलविलेले आहे.\nआपण २१व्या शतकातील तिसऱ्या दशकात पदार्पण केलेले आहे. आजचे युग हे माहिती व तंत्रज्ञानाचे युग आहे. नेट, इंटरनेटचे जाळे सर्वदूर पसरलेले आहे. आज भ्रमणध्वनी हा माणसाचा मित्रच नव्हे तर, सहायकही बनला आहे. अध्ययन - अध्यापन प्रक्रियेत आज ऑनलाईन जमाना आला असून मोबाईल, रोबो मुलांचेही मित्र बनू पाहत आहेत. बालकुमारांच्या, किशोरांच्या जीवनात शालेय स्तरापासूनच स्पर्धा परीक्षेची आवड आणि गरज दोन्हीही निर्माण होत आहे. त्��ामुळेच अलीकडे कवितेत भाषासौंदर्याबरोबर माहिती आणि तपशीलाला खूपच महत्त्व आलेले आहे. आज 'जे न देखे कवी, ते विज्ञान दाखवी' असे म्हणण्यासारखी परिस्थिती आहे. दिवसागणिक विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये, भूगोल आणि खगोलामध्ये नवनवे शोध लागत आहेत. त्याचा परिचय मुलांना व्हावा, त्यांची जिज्ञासातृप्ती व्हावी, तसेच त्यांना माहिती, ज्ञान याबरोबर मनोरंजनाचाही लाभ मिळावा, या हेतूनेच 'गूगलबाबा'ची निर्मिती झालेली दिसते.\n'गूगलबाबा' ही कविता या बालकवितासंग्रहाचे ठळकपणे प्रतिनिधित्व करते. त्यासोबत निसर्ग, निसर्गातील ऋतुचक्र, वार आणि वर्षाची गंमत, ज्ञान आणि विज्ञानाची योजना अशा जवळपास २७ कविता या संग्रहात समाविष्ट असून, कवितेतील विषयाच्या आकलन सुलभतेसाठी आखीव- रेखीव अशा सुंदर सुंदर चित्रांची केलेली योजना लोभसवाणी आहे. पानाफुलांतून बालकवितेचा प्रवास गूगलकडे होतो आहे. याचा अर्थ काळाचे भान राखून मुलांच्या बालविश्वात प्रवेशलेल्या नवनव्या गोष्टींना कवीने आपलेसे केले आहे.\nपावसाळ्यातील टपोऱ्या थेंबांची घसरगुंडी' ही आरंभीची कविता उत्तम शब्दयोजना आणि यमक प्रास रचनेमुळे लक्ष वेधून घेते.\nनिसर्ग हा मानवाचा गुरु आहे. तोच आपली जडणघडण करतो. आपल्याला शिकवितो. काळानुरूप ऋतुचक्राबरोबर जगायला आणि वागायला भाग पाडतो. या निसर्गातील शेतीची शाळा हीच खरी जीवनाची शाळा असून निर्मिती आणि संगोपनाचा संदेश देणारी आहे. येथे सुट्टी नाही. ही शाळा बारमाही असून येथे रंगागंधांची उधळण तर आहेच, पण आनंदाची गोड गाणीही आहेत. शेती आणि मातीबरोबरच भूमातेवर प्रेम करायला ही कविता शिकविते.\nया शेताशिवारातील 'झाड' होण्याचा संदेश कवी मुलांना देतो. ऊन, वारा झेलत वाटसरुंना सावली देणे, पाखरांना आसरा देणे, लतावेलींना आधार देणे, एकूण काय तर परोपकारासाठी आपली काया झिजवण्याचे कार्य झाडे करीत असतात. आशेचा किरण आणि जगण्याची उमेद शिकविणाऱ्या झाडांबाबत ते म्हणतात -\n'झाड कधीच थकत नाही,\nपिवळी पानं टाकून देतं.\nएक फांदी तुटली तरीही\nनवे धुमारे घेऊन येतं.'\nत्यामुळे झाडाझुडपांच्या साथीने आपणही झाड होऊया, असे कवी सांगतो. आपल्या सर्वांचे पोषण करणाऱ्या निसर्गाची महती आणि किमया 'निसर्ग माझा गुरु' या कवितेत वर्णिलेली आहे. झाडांप्रमाणे फुलझाडे हाही प्रत्येकाच्या आवडीचा विषय असतो . ही फुलझाडे ���ित्ताकर्षक तर असतातच, पण मनही मोहून टाकतात. 'पारिजातक' या कवितेत त्याच्या रंगागंधांची उधळण रानफुलांच्या माध्यमातून झाली आहे. सुंदर सुंदर शब्दांचा सडाच 'पारिजातक' मध्ये पडलेला आपल्याला दिसून येतो. चराचराला गंधित करणारा पारिजातरकाचा सुगंध घराला घरपण बहाल करतो. नाजूक आणि मोहक शब्दकळेने 'पारिजातक' ही कविता नटलेली, सजलेली आहे.\nप्राणी आणि पक्षी यांच्याविषयी बालमनाला विशेष ओढ असते. त्यांना पाहण्यासाठी मुले प्राणिसंग्रहालयात, अभयारण्यात किंवा जंगलात पालक व शिक्षकांसोबत जात असतात. आईविना पोरक्या पाडसाला सिंहिणीनं लळा लावल्याचे आश्चर्य कविकल्पनेने पाहिले आणि 'गीरच्या जंगलात' पाहिलेला घटनाक्रम चित्रित झाला. आई ही वात्सल्याची खाण असते. त्यामुळेच त्या पाडसाची शिकार न करता उलट त्याला पान्हा देते. निसर्गातील चमत्कारसदृश्य घटनाच कवी येथे चित्रित करतो.\nमातेची महतीच कवीने गायली आहे.\nया झाडावरून त्या झाडांवर लपंडाव खेळणाऱ्या खारुताईच्या पिलांची खेळकरवृत्ती, बिनधास्तपणाही कवी शब्दबद्ध करतो.\nमुलांचे भावविश्व समृद्ध होण्यासाठी सकस बालसाहित्याची आवश्यकता\nआज ‘कोरोना’ या अतिसूक्ष्म विषाणूने संपूर्ण मानवजातीला वेठीस धरले आहे. निसर्गाला आव्हान दिल्यानंतर अनेक संकटे येतात, पण हे मानवनिर्मित संकट आहे. यामुळे लॉकडाऊनसारख्या प्रक्रियेला आपणास सामोरे जावे लागले आहे. याची जाणीव मुलांना व्हावी म्हणून ‘गूगलबाबा’ काव्यसंग्रहामध्ये काही कवितांची योजना केली गेली आहे. ‘अजब गजब’ मध्ये फुले, फुलपाखरे, ससे, मासे, आई, बाळ, विद्यार्थी, शिक्षक, रोगी, डॉक्टर, चोर, पोलीस यांची अजबगजब कहाणीच काव्यरुपात साकारली आहे. कोरोनामुळे सुट्टीचा उबग आला आहे. कवी म्हणतो –\n‘कोरोनाच्या काळातील शाळा’ ही कविता ऑनलाइन शिकवणी, अन् शाळा बंद असल्याने दुरावलेले घटक यांच्या आठवणींची उकराउकार करते. आज वही, पुस्तक, खडू, फळा यापासून दुरावलेल्या मुलांना बंद घरात भरणारी शाळा बंदिशाळा वाटते आहे.\nया अभ्यासात खेळाचा तास नाही, ही विद्यार्थ्यांची खंत आहे. त्यामुळे त्यांना हवीहवीशी खरी शाळा लवकरच सुरू होईल, हा आशावाद कवी व्यक्त करतो.\nआज माहिती तंत्रज्ञानाच्या युगात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. शाळेत बंदी असणारा मोबाईल आणि घरात बंदी असणारा टी.व्ही. आ�� इंटरनेट आणि गूगलच्या सहाय्याने शाळा चालवितो आहे. जीवनात हरघडी प्रत्येकाला अनेक प्रश्न पडतात. जिथे प्रश्न असतात तिथे त्यांचे उत्तरही असते. ‘शोधा म्हणजे सापडे’ हाच मूलमंत्र हा गूगलबाबा आपणास देतो आहे. तो चुटकीसरशी प्रश्नांतील गुंता सोडवितो. हवामानाचा अंदाज बांधतो. सगळ्याच शब्दांचे अर्थ सांगतो. त्याच्या पोटात माहितीचे अनेक साठे लपलेले आहेत. जगाचे नकाशे त्याला तोंडपाठ आहेत. त्यामुळेच आज या मुलांची गूगलबाबाशी गट्टी जमली आहे. नानाविध प्रश्नांची उत्तरे देताना हा गूगलबाबा थकत नाही. तो हजरजबाबी आहे. माहितीचे बारकावे तो जाणतो. त्यामुळेच गूगलबाबा संपावर गेला तर, आमचे कसे होईल, असा प्रश्न कवितेतील चिमुकल्यांना पडतो. त्यामुळे ते त्याचे कौतुकच करतात.\n‘सूर्याची शाळा’ या कवितेत कवीने बालकुमारांना खगोलशास्त्राचा परिचय करून दिला आहे. ग्रह, त्यांचे रंग, त्यांची वैशिष्ट्ये सांगत कवी संपूर्ण ग्रहमाला मुलांना परिचित करून देतो. या ग्रहमालेत पृथ्वीसारखा दुसरा सुंदर ग्रह नाही, हे सांगायला ते विसरत नाहीत.\nइतर ग्रहांवर जीवसृष्टी नाही, कारण तिथे पाणी नाही. पण माझी पृथ्वी पाणीदार असून इथे सौंदर्य ठायी ठायी भरलेले असल्याचे नमूद करतो.\nमानवाने आपल्या कार्यसुलभतेसाठी यंत्रमानवाला जन्माला घातले असून संगणकाशी नाळ असलेले हे विज्ञानाचे बाळ आहे. हा दानवासारखी अचाट कामे करतो. माणसाच्या आज्ञेचे पालन करतो. हवेत उडतो, पाण्यात बुडतो, आभाळातून कोलांटउड्या मारतो. एक दिवस हा यंत्रमानव माझ्या हाती येईल, अशी कवितेतील मुलाला खात्री आहे. तो माझा सगळा गृहपाठ पूर्ण करेल, ही आशाही आहे.\nअवघड कामे करून देतो\nमुलांना शाळा, शिक्षण याबरोबर खेळाची आणि विविध छंदांची बालपणी फारच आवड असते. ‘नोटा आणि नाणी’ मध्ये बालपणी पाहिलेल्या आणि उपयोगात आणलेल्या सगळ्या नाण्यांची वैशिष्ट्ये, त्यांचे मोल तर कवितेतील मुलगा सांगतोच, पण नाण्यांसारखा नोटांचा आवाज येत नाही आणि नाण्यांची जागा नोटांनी घेतली तरी नोटांमुळे खोटा माणूस कधीच मोठा होत नाही, हे सत्यही कवी मुलांच्या नजरेस आणतो. या कवितेत कवी आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देतो, असे वाटते.\nबहिणाबाई चौधरी यांची कविता- “सृजनगंध”\n‘मायेची गोधडी’ मधून आई, आजी यांची माया, मुलांसाठीचे खपणे, त्यांच्या हातातील गोधडी विणण्याचे कौशल्य, त्याला नटविण्याची सौंदर्यदृष्टी कवी अभिव्यक्त करतो आहे. आपल्याला हवी असणारी ऊब ह्याच गोधडीत मिळते आणि गोधडी पांघरल्यानंतर थंडी पळून जाते. हे गोधडीचे उपयुक्ततामूल्यही सांगितले आहे. आठवड्यातील वारांची गंमत, त्यांचा क्रम, वेगळेपणा ‘वारांची लपाछपी’ मध्ये आला आहे. त्यात रविवारची सुट्टी, त्यातून मिळणारी विश्रांती आणि मिळणारी ऊर्जा पुढे आठवडाभर पुरणारी आहे.\nनवीन ऊर्जा देऊन जातो.’\nरविवारच्या विश्रांतीनंतर माणूस ताजातवाना होऊन नव्या जोमाने, उमेदीने कामाला लागतो. मुलांना आठवड्यातील वार, त्यांचा क्रम समजावा, तो त्यांच्या मनीमानसी बिंबवावा, हाच या लेखनामागील हेतू आहे. निढळाचा घाम, मानव्याचे गीत, पुरोगामी विचारांची देण, सत्याचे दर्शन, सुविचारांची भूक, उन्नतीचा मंत्र, नवनिर्मितीचा ध्यास, विकासाची वाट, मनबुद्धीची श्रीमंती हेच खरे दागिने आहेत, हा मूल्यसंस्कार ‘अलंकार’ या कवितेतून रूजविला गेला आहे. दिखाऊ दागिने आणि रत्ने शरीराची शोभा वाढवितात, पण व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी विचारांच्या दागिन्यांची आवश्यकता असल्याचे सूचक भाष्य यातील चरणांचरणांतून पेरलेले आहे.\nप्रत्येक जण उगवत्याचे स्वागत करतो, पण कवीने ‘मावळते वर्ष’ मध्ये सरत्या वर्षाचे गुणगाण गाईले आहे.\nमुलांनी वर्तमानात जगत असताना भूतकाळातील अनुभवांची शिदोरी बाळगून भविष्याची वाटचाल करावी, असाच संदेश ही कविता देते. ‘अक्कल आणि नक्कल’ मध्ये मुलांच्या करामती प्राणी आणि पक्ष्यांची नक्कल करून त्यातून मौजमजा लुटण्याच्या सहजप्रवृत्तीचा उहापोह आहे. मैत्री माणसाला साबेतीचं वरदान देते. सुख, समाधान आणि आनंद बहाल करते. ‘आई माझी बेस्ट फ्रेंड’ मधील मुलगी आपल्या कला, क्रीडा क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या मैत्रिणींबाबत अभिमानाने सांगते. त्या एकापेक्षा एक भारी असल्याचे प्रशस्तिपत्र देते, पण या सगळ्यात ‘आईच माझी बेस्ट फ्रेंड’ असल्याचे कबूलही करते. आईविषयीचे प्रेम, लळा आणि कृतज्ञतेचा भाव, तिचा आदर करण्याचा संस्कार देणारी ही कविता आहे.\n‘पाडव्याची गुढी’ आणि ‘धमाल’ या दोन सणांचे माहात्म्य बिंबविणाऱ्या कविता असून त्यातून सणातील उत्सवप्रियता व पावित्र्याची मुलांना ओळख करून दिली आहे. ‘सुई आणि कातरी’ या कवितून मनामनाला जोडण्याचा संदेश कवीने दिला आहे. कातरी कापण्याचे तर सुई जोडण्याचे काम करते. सुई कातरीला म्हणते –\n‘कौतुकाचे काम नव्हे हे\nतुकडे करणे लहान लहान\nकार्य आहे जगात महान’.\nआपण चुकत चुकत शिकले पाहिजे आणि शिकता शिकता एक दिवस यशाचे शिखर गाठले पाहिजे. जो चुकतो तोच शिकतो, हाच संदेश ‘मीच माझा खोडरबर’ या कवितेतून मिळतो. या विश्वात अशक्य असे काहीच नाही, हे ‘हर प्रश्नाला असते उत्तर ‘ या कवितेतून कवी सांगतो. सकारात्मक आणि आशादायी विचारांची ‘फुलवात’ या कवितेतून मुलांच्या मनात प्रज्वलित करतो.\n‘समुद्राच्या काठावर’ ही कविताही मुलांनी व्यापक, उदार आणि उदात्त व्हावे, सागराचे अथांगपण त्यांच्या ठायी यावे, हे सूचित करते.\nथोडे माझ्या अंगी यावे\n‘भाज्यांची जत्रा’ ही कविता मुलांना अनेक प्रकारच्या रानभाज्यांची आगळीवेगळी ओळख करून देते.\nनिसर्ग, विज्ञान, भूगोल, खगोल, नेट, गूगलबाबा अशा अनेकविध विषयांना स्पर्श करीत, मुलांच्या बुद्धीला खुराक देत, त्यांना ज्ञान, माहिती, तपशील याचबरोबर रंजन आणि त्यांच्या डोळ्यांत अंजन घालण्याचे कार्य ‘गूगलबाबा’ मधील कविता करतात. आज पावशा गात नाही. आभाळाला माया राहिली नाही. ढग रुसल्याने पावसाळी आभाळ रिते, सुने वाटते आहे. म्हणून पावसासाठीची एक प्रार्थनाही ह्या संग्रहात समाविष्ट केली आहे. त्यात कवी म्हणतो –\nदीनदयाळा दैन्य मिटू दे\nधरित्रीचे पांग फिटू दे.’\n‘गूगलबाबा’मधील कविता साधार, सप्रमाण तर आहेतच , पण ती मुलांना रुचेल, पचेल अशी मनोरंजक मांडणी करणारी आहे. ह्या कवितेत ज्ञान आहे, विज्ञान आहे आणि त्याला काव्यात्मकतेची जोड आहे. मुक्तछंद आणि यमकांची सोय आहे. साध्या सोप्या भाषेत वैज्ञानिक आणि भौगोलिक संज्ञा आणि संकल्पनांची काव्यात्म उकल करण्याची कवीची हातोटी वाखाणण्यासारखी आहे. माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि काव्यसौंदर्याने नटलेली ही कविता बालकुमारांबरोबरच जेष्ठांच्याही प्रसंतीस नक्की उतरेल. मुलांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावेल. त्याच्या मनामध्ये आनंदाची कारंजी फुलवेल, असा मला विश्वास वाटतो. अशी विषयवैविध्याने नटलेली , विज्ञान आणि निसर्गाबरोबरच दैनंदिन जीवनातील घटनांचा आविष्कार करणारी, प्रतीकांतून शिकवण देणारी सर्वांगसुंदर कविता साकारल्याबद्दल डॉ. सुरेश सावंत यांचे मनःपूर्वक अभिनंदन\nपुस्तकाचे नाव – ‘गूगलबाबा’ (बालकवितासंग्रह)\nकवी -डॉ. सुरेश सावंत\nप्रकाशक – दिलीपराज प्रकाशन, पुणे.\nपृष्ठे ६४, किंमत रु. १३०\nBook reviewDr Suresh SawantGoogle BabaIye Marathichiye Nagariइये मराठीचिये नगरीगुगलबाबाडॉ सुरेश सावंतमराठी कवितामराठी साहित्य\nपेडगावचा भुईकोट किल्ला – बहादूरगड\nटीम इये मराठीचिये नगरी\nयंदा तांदुळ अन् उसाचे विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज\nप्रेरणादायी कथांचे पुस्तक – एन एनगेजिंग स्लाईस ऑफ लाईफ\nआम्ही विश्व लेखिका कोकण विभाग अध्यक्षपदी सुनेत्रा जोशी\nमाझ्या शिक्षणाची पालवी फुलविणारे साहित्यिक : डॉ नागनाथ कोत्तापल्ले\nइचलकरंजी संस्कृती प्रतिष्ठानतर्फे कादंबरी पुरस्कार जाहीर\nथंडीत त्वचेची अशी घ्या काळजी…\nचला जाणूया नदीला अभियानाचा दुसरा टप्पा…\nसमाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे पुरस्कार जाहीर\nV. R. Gavhane on दोलायमानतेवर चिंतन हवे – डॉ. माधव चितळे\nराजू मरवे-बेळगाव on मलकापूर येथील प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालयात पर्यावरणपूरक दसरा साजरा\nअरूण झगडकर on झाडी शब्दसाधक शिक्षक पुरस्कार\nShashikant Shinde on शिक्षणाचे पसायदान: शैक्षिक यज्ञ \nस्वप्नातून बाहेर पडून वास्तवात राहायला शिकावे\nप्रश्न मुळापासून सोडवायला हवेत तरच ते सुटतात\nनिसर्गातील मुक्त आनंदच देतो मनाला उभारी\nसृष्टीतील सर्व जीवातील ब्रह्म जाणून व्हावे सर्वज्ञ\nमुक्त होणे म्हणजे तरी काय \nप्रेमाच्या पेटीनेच गाठता येतो मोक्षाचा तीर\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा (94)\nकाय चाललयं अवतीभवती (383)\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान (74)\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास (445)\nश्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A5%8C%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%A8", "date_download": "2022-12-01T00:11:32Z", "digest": "sha1:TRRQKBRYPHJ3J423OPZHUD4CIUKMI52X", "length": 12487, "nlines": 140, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भौगोलिक मानांकन - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार क���ा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nToggle भारतातील व्यवस्था subsection\n३महाराष्ट्रातील विविध मानांकनांची यादी\nभौगोलिक सूचकांक मानांकन किंवा भौगोलिक संकेत (इंग्रजी:जीआय) हे एक विशिष्ट नाव किंवा चिन्ह आहे जे विशिष्ट भौगोलिक स्थान किंवा मूळ स्थान (उदा. एखादे स्थान,गाव, शहर, प्रदेश किंवा देश) यांचेशी संबंधित उत्पादनांसाठी वापरले जाते. भौगोलिक सूचकांकाचा वापर हा एखाद्या स्रोतास दर्शविण्यासाठी, एखाद्या प्रमाणपत्राच्या रूपात हे प्रमाणित करतो की, त्या उत्पादनात विशिष्ट गुणधर्म आहेत. तो तेथिल प्रचलीत पारंपारिक पद्धतींद्वारे बनविला गेला आहे किंवा त्याचे भौगोलिक स्थानामुळे त्यास विशिष्ठ प्रकारची प्रतिष्ठा आहे.\nमूळ स्थानाचे नाव हे भौगोलिक सूचकांकाचा एक उपप्रकार आहे जिथे गुणवत्ता, पद्धत आणि त्या उत्पादनाची प्रतिष्ठा ही 'बौद्धिक संपत्ती अधिकार नोंदणी' अंतर्गत पारिभाषित केलेल्या निर्णायक क्षेत्रापासून बनविली जाते.\nवेगवेगळ्या देशातील विविध सरकारे ही खाद्य उत्पादनांसाठी असलेली व्यावसायिक नावे (ट्रेड नेम) व व्यापार चिन्हे (ट्रेडमार्कस्) यांना एकोणिसावे शतकाच्या शेवटापासून संरक्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत.व्यापारात होत असलेला खोटेपणाचा व फसवेगिरीचा विरोध करण्यासाठी त्यांनी वेगवेगळे कायदे केले आहेत. अशा परिस्थितीत, एखाद्या भौगोलिक सूचकांकाच्या मक्तेदारीला, ग्राहकांच्या फायद्यासाठी अथवा उत्पादकांच्या फायद्यासाठी ते सरकार प्रमाणित करते.\nजागतिक व्यापार संघटना (वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन) (डब्ल्यूटीओ)चा सदस्य म्हणून भारताने भौगोलिक संकेतांची (नोंदणी आणि संरक्षण) कायदा, १९९९ची रचना १५ सप्टेंबर २००३ पासून लागू केली आहे.ते जा.व्या.सं.च्या करारांतर्गत जीआयच्या अनुच्छेद २२ (१)च्या अंतर्गत त्याला पारिभाषित केले गेले आहे. बौद्धिक संपत्ती अधिकारांच्या व्यापार-संबंधित बाबींवर डब्ल्यूटीओ (टीआरआयपीएस) करार खालील प्रमाणे आहे: \"सदस्य किंवा त्याचे आधिपत्याखालील प्रदेश किंवा क्षेत्रात उद्भवणाऱ्या चांगल्या गोष्टी या त्या स्थानाचा गुणविशेष म्हणून त्याची गुणवत्ता, प्रतिष्ठा किंवा चांगली वैशिष्ट्ये ही भौगोलिक सूचकांकाच्या उत्पत्तीसाठी आवश्यक आहे.\nभौगोलिक सूचकांक मानांकन ही भारत सरकारतर्फे, उत्पा���नांना त्याच्या दर्जानुसार व गुणवत्तेनुसार मानांकन देण्यासाठी राबविण्यात येणारी एक व्यवस्था आहे.हे मानांकन केंद्र सरकारच्या 'औद्योगिक धोरण व प्रोत्साहन' विभागातर्फे जारी करण्यात येते.\nहे मानांकन एक प्रकारचे चिन्ह आहे जे, त्या उत्पादनाच्या मूळ भौगोलिक स्थानाकडे निर्देश करते. स्थानिक अथवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दरांवर त्याचा सकारात्मक परिणाम होते.याने त्या उत्पादनाची वेगळी ओळख निर्माण होते.\nआजवर सुमारे २०० चे जवळपास भारतीय उत्पादनांना हे मानांकन देण्यात आलेले आहे.\nमहाराष्ट्रातील विविध मानांकनांची यादी[संपादन]\nसोलापुरी चादर व टॉवेल\n^ \"कोकण हापूसला भौगोलिक मानांकन\". सकाळ. शनिवार, 6 ऑक्टोबर 2018. ८ ऑक्टोबर २०१८ रोजी पाहिले. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\n^ बेलोशे, रविकांत (शनिवार, 6 ऑक्टोबर 2018). \"महाबळेश्वर स्ट्रॉबेरीला भौगोलिक राजमान्यता\". सकाळ. ८ ऑक्टोबर २०१८ रोजी पाहिले. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\n^ \"सांगलीच्या हळदीला भौगोलिक मानांकन\". डेली हंट. २८ जून २०१८. ८ ऑक्टोबर २०१८ रोजी पाहिले.\n^ \"डहाणूच्या चिकूला मिळाले भौगोलिक मानांकन\". सामना. २८ जानेवारी २०१७. Archived from the original on 2017-01-29. ८ ऑक्टोबर २०१८ रोजी पाहिले.\nhttp://www.ipindia.nic.in/registered-gls.htm याची नोंदणी करण्यासाठी असलेले भारत सरकारचे इंग्रजी संकेतस्थळ\nया पानातील शेवटचा बदल २२ नोव्हेंबर २०२२ रोजी २१:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://tarunbharat.com/kamal-rashid-khan-to-14-day-judicial-custody-mumbai-borivali-court-order/", "date_download": "2022-11-30T23:32:30Z", "digest": "sha1:ADRECW3T5KOBXDGYL4RLWHN3EKPCNY63", "length": 7283, "nlines": 131, "source_domain": "tarunbharat.com", "title": "अभिनेता कमाल खानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; बोरिवली कोर्टाचा आदेश – Tarun Bharat", "raw_content": "\nअन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय सहन करणे किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप आहे \nअभिनेता कमाल खानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; बोरिवली कोर्टाचा आदेश\nअभिनेता कमाल खानला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; बोरिवली कोर्टाचा आदेश\nKamal Rashid Khan : वादग्रस्त ट्विटप्रकरणी अटकेत असलेला अभिनेता कमाल खान अर्थात केआरके याला बोरिवली कोर्टानं १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर त्याला मालाड पोलिसांनी अटक केली होती. आज बोरिवली कोर्टात हजर केले असता त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.\nकाही दिवसांपासून केआरकेला अटक होणार अशी चर्चा सुरु होती. तो जेव्हा मुंबई विमानतळावर आला तेव्हा त्याला अटक करण्यात आली. केआरके हा सोशल मीडियावर आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी नेहमी चर्चेत असतो. केआरके हा भारतीय अभिनेता, कथा लेखक, निर्माता आहे. त्यानं सन २००९ मध्ये बिगबॉस या रिअॅलिटी शोमध्ये सहभाग नोंदवला होता. तेव्हापासून तो प्रकाशझोतात आला. देशद्रोही नावाच्या सिनेमामुळं तो बॉलिवूडमध्ये चर्चेत आला होता. हा सिनेमाची त्यानं निर्मिती देखील केली होती.\nKolhapur : रात्री 12 वाजेपर्यंत डीजे बंद करू नका : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेश\nमुंबई बॉम्बस्फोटातील दोषी याकुब मेमनची कबर सजवली\nVIDEO-कोल्हापूर:दूधगंगा उजव्या कालव्याला भगदाड\n‘सिटाडेल’साठी समांथाने कसली कंबर\nराधानगरीच्या जंगलात वाघाचे दर्शन\nमहाराष्ट्रात पुन्हा विक्रमी वाढ बुधवारी 67,468 नवे कोरोना रुग्ण; 568 मृत्यू\nपालघर हत्याकांड : पीडितांची बाजू मांडणाऱ्या वकिलाचा अपघातात मृत्यू\nसुंदररमण राममूर्ती बीएसईचे सीईओ\nसहाव्या सत्रात शेअरबाजार नव्या उंचीवर\nबीएसएफने पाडले पाकिस्तानचे ड्रोन\nभाजप मंत्र्याकडून शिंदेंच्या बंडाची शिवरायांच्या आग्य्रातील सुटकेशी तुलना\nराहुल यात्रेसाठी योग्य, राजकारणासाठी अयोग्य\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://kolaj.in/published_article.php?v=raghuram-rajan-gives-a-plan-to-fight-with-economic-loss-after-lockdownJD7038770", "date_download": "2022-12-01T00:02:25Z", "digest": "sha1:F5SJXTMMT27QKUWXIDHXVNJD2STZOUCD", "length": 28397, "nlines": 146, "source_domain": "kolaj.in", "title": "रघुराम राजन सांगताहेत, लाॅकडाऊननंतर देशाला सावरण्याचा प्लॅन| Kolaj", "raw_content": "\nरघुराम राजन सांगताहेत, लाॅकडाऊननंतर देशाला सावरण्याचा प्लॅन\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nकोरोना वायरस हे स्वातंत्र्यानंतरच भारतावरच सर्वात मोठं संकट आहे. २००८ च्या आर्थिक संकटापेक्षा हे संकट खूप वेगळं आहे. इथे लॉकडाऊननंतरचा प्लॅन आत्ताच तयार करावा लागेल. तसंच ही लढाई आपल्याला पीएमओ कार्यालयाच्या जीवाव�� लढता येणार नाही. यापूर्वी आर्थिक संकटांचा सामना केलेल्या अनुभवी विरोधी पक्षांना सोबत घ्यावं लागेल, असा कोरोनाशी लढण्याचा प्लॅन रघुराम राजन यांनी भारताला दिलाय.\nरिझर्व बँकेचे माजी गवर्नर रघुराम राजन यांनी आपल्या लिंक्डइन अकाउंटवर भारताच्या सद्यस्थितीवर एक लेख लिहिलाय. कोरोना संकटामुळे बँकांचा एनपीए वाढणार असल्याचा इशारा दिलाय. लॉकडाऊनचा कालावधी वाढवणं धोक्याचं असल्याचं सांगत गरिबांवरील खर्च वाढवावा, असा सल्ला त्यांनी सरकारला दिलाय. लिंक्डइनवर मूळ इंग्रजीत असलेल्या लेखाचा अभिजीत जाधव यांनी केलेल्या मराठी अनुवाद इथे देत आहोत.\nआर्थिकदृष्ट्या सांगायचं तर भारत सध्या स्वातंत्र्यानंतरच्या सर्वांत मोठ्या आपत्तीला तोंड देतोय. २००८ मधे जगभरात मागणी घटल्यानं आर्थिक संकट आलं होतं. तरीही त्यावेळी रोजगार सुरुच राहीले. कंपन्यांची आर्थिक वृद्धी सुरुच राहिली. देशाची अर्थव्यवस्थाही सदृढ राहिली. पण कोरोना वायरसशी लढताना आज यापैकी कोणतीच गोष्ट घडताना दिसत नाही.\nतरीही निराश होण्याचं कोणतंही कारण नाही\nयोग्य उपाय शोधून, प्राधान्यक्रम ठरवून आणि आपल्या सामर्थ्यावर लक्ष केंद्रित करून काम केल्यास आपण या वायरसचा पराभव करु शकतो. आणि उद्यासाठी अधिक आशादायक चित्र निर्माण करु शकतो.\nभारतानं कोरोना वायरसच्या सर्वव्यापक चाचण्या घेणं, काटेकोर विलगीकरण आणि सोशल डिस्टंसिंग या गोष्टींना प्राधान्य देवून सर्वप्रथम या साथीचा प्रसार रोखायला हवा. या तयारीसाठी २१ दिवसांचा लॉकडाऊन ही पहिली पायरी आहे. हा प्रसार रोखण्यासाठी सरकारनं शक्य त्या सर्व साधनांचा वापर करावा आणि या कामाला वेग आणावा. म्हणजेच या साथीचे हॉटस्पॉट कुठं आहेत हे निश्चित करण्यासाठी कोरोना वायरस टेस्टच्या संख्येत लक्षणीय वाढ करावी लागेल. जिथं अशा गोष्टींचा तुटवडा असेल त्या ठिकाणी संसाधनं आणि कर्मचारी पोचवण्याची व्यवस्था करावी.\nहेही वाचा : रघुराम राजन सांगतात, कोरोना जगाला एकत्र आणू शकतो\nलॉकडाऊननंतरचं नियोजन तयार हवं\nलॉकडाऊननंतर समजा या वायरसवर आपण नियंत्रण मिळवू शकलो नाही तर पुढची योजना काय असेल हे आत्ताच ठरवलं पाहिजे. कारण संपूर्ण देशात लॉकडाऊनचा कालावधी वाढवणं धोक्याचं ठरु शकतं. कोरोनाचा कमी प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी योग्य काळजी घेवून काही ठराविक गोष्टी कशा प्रकारे सुरु करता येतील याचा आपण विचार करावा.\nया गोष्टी सुरु करताना आपल्याकडं कोरोना वायरससंबंधी संपूर्ण डेटा उपलब्ध असणं आवश्यक आहे. तसचं कामगारांना कामावर पुन्हा परत आणण्यासाठी त्यांच्या सुरक्षेचे उपाय योजले पाहिजेत. जसं त्यांच्या वैयक्तिक सुरक्षेची साधनं, त्यांची विनागर्दी वाहतूक, कामाच्या ठिकाणी योग्य अंतर, तसचं नवीन संसर्ग ओळखण्यासाठी आणि त्याच्या निदानासाठी उपाययोजना करणं आवश्यक आहे.\nसध्याच्या घडीला उद्योगधंदे पुन्हा सुरु करताना कामाच्या ठिकाणाहून जवळच्या अंतरावर राहणारे निरोगी तरुण हे आदर्श कामगार ठरु शकतात. आवश्यक तेवढेच कामगार ठेवणं हे सुरक्षेच्या दृष्टीनं उपयुक्त ठरेल. उत्पादकांना त्यांची संपूर्ण पुरवठा साखळी पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी नियोजन करण्यास प्रोत्साहन द्यावं लागेल. त्यांच्या या योजनांना मान्यता देणं आणि सुविधा पुरवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा प्रभावी आणि जलदगतीनं काम कसं करेल याचा विचार सरकारनं करणं आवश्यक आहे.\nहेही वाचाः कोरोनाः मुस्लिम माऊली कुछ तो सोचोना, बोलोना\nभारतानं गरीब आणि निश्चित वेतन नसलेले निम्न मध्यम वर्ग ज्यांना ल़ॉकडाऊनच्या काळात काम करता आलं नाही अशा लाखो लोकांच्या रोजच्या जगण्याची काळजी घ्यायला हवी. त्यांच्या जीवाला धोका होणार नाही याची खात्री करून घ्यावी. तसंच केंद्र आणि राज्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे.\nसरकारी संस्था आणि स्वंयसेवी संस्था यांच्यासंबंधीच्या तरतुदी, खासगी सहभाग आणि गरजू कुटुंबांना पुढील काही महीने जगण्यासाठी आवश्यक ठरणारे थेट लाभ हस्तांतर अशा गोष्टींतल्या अडचणींवर दोघांनी मिळून काम करायला हवं. असं करणं टाळल्यास त्याचा काय परिणाम होतो हे आपण यापुर्वीच पाहिलंय. दोघांतल्या समन्वयाअभावी स्थलांतरित मजुरांचे खूप हाल झाले. दुसरं म्हणजे जे लोक या काळात जगू शकणार नाहीत ते लॉकडाऊनचा कालावधी वाढल्यास लॉकडाऊन झुगारुन कामावर येतील.\nमर्यादित आर्थिक संसाधनं ही आपल्यासाठी चिंतेची बाब आहे. या वायरसविरोधात लढताना गरजू लोकांवरच खर्च करणं हाच आपला सर्वोच्च प्राधान्यक्रम असायला हवा. याचा अर्थ असा नाही की अर्थसंकल्पीय अडचणीकडे दुर्लक्ष करायचं. यामुळं आपल्या यंदाच्या महसुलावर निश्चितच परिणाम होणार. अमेरिका आणि युरोपीय देश हे त्यांच्या अर्थव्यवस्थेची रेटिंग घसरण्याची भीती न बाळगता जीडीपीच्या १० टक्क्यांहून अधिक खर्च करत आहेत. आपल्याकडं आधीच आर्थिक तूट असताना या संकटाशी सामना करावा लागतोय. आणि यावर अजूनही खूप खर्च करावा लागेल.\nहे कोरोना स्पेशलही वाचा :\nएखाद्या वायरसचं बारसं कसं केलं जातं\nमहाराष्ट्राचे एक मंत्री कोरोना संशयित बनतात तेव्हा\nकोरोनाचा पेशंट वेंटिलेटरवर किती काळ जिवंत राहतो\nकोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं\nकिराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो\nअनावश्यक खर्च टाळा, लघुउद्योगांना पैसा पुरवा\nघसरलेले रेटिंग आणि गुंतवणूकदारांचा कमी झालेला आत्मविश्वास यामुळं विनिमय दर कमी होवू शकतो आणि दीर्घमुदतीच्या व्याजदरात वाढ होऊ शकते. परिणामी आपल्या वित्तीय संस्थांचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळं सध्याच्या घडीच्या अत्यंत महत्वाच्या गरजांवरच लक्ष केंद्रित करून अनावश्यक खर्च टाळायला हवा. एन. के. सिंग समितीनं सुचवल्याप्रमाणं, सरकारनं स्वतंत्र वित्तीय परिषद स्थापन करून मध्यम मुदतीच्या कर्जाचं लक्ष्य निश्चित करण्यावर भर दिला पाहिजे.\nगेल्या काही वर्षात आधीच मोडकळीस आलेल्या लहान आणि मध्यम उद्योगांना सध्याच्या काळात बाजारामधे टिकून राहण्यासाठी आवश्यक असणारी संसाधनांची कमतरता भासू शकते. थेट लाभ हस्तांतरणामुळं अनेक कुटुंबांना त्यांची लहानसहान कामं पूर्ण करण्यास मदत होते. मानवी आणि भौतिक भांडवल ज्यात मोठ्या प्रमाणात गुंतलंय अशा मोठ्या व्यवहारांना काहीतरी नाविन्यपूर्ण मार्गाचा विचार करणं आवश्यक आहे.\nसीडीबी अर्थात लघुउद्योग विकास बँक ही लघुउद्योगांच्या कर्जाच्या पत हमीच्या अटी अधिक अनुकुल करु शकते. पण सध्याच्या घडीला बँक अशी पत जोखीम घेण्याची शक्यता नाही. लघुउद्योगांना दिलेल्या वाढीव कर्जाच्या पहिल्या नुकसानीची जबाबदारी सरकार घेऊ शकतं. त्यामुळं भविष्यात सरकारी तिजोरीत लघुउद्योग योगदान देवू शकतात. अर्थात लघुउद्योगांना मिळालेल्या हमी कर्जाचा वापर त्यांच्या मागच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी करुन घेवू नये, असे निर्देश बँकांना दिल्यावरच त्याचा खरा फायदा लघुउद्योगांना मिळेल.\nमोठ्या कंपन्या आपल्या लहान पुरवठदारांना निधी हस्तांतरीत करण्याचा एक मार्ग होऊ शकतात. त्या नेहमी बाँड मार्केटमधे ���तविस्तार वाढवतात. बँक, विमा कंपन्या आणि बाँड म्युच्यूअल फंडांना नवीन इनवेस्टमेंट-ग्रेड बाँड विकत घेण्यासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे. आणि यासाठी आरबीआयने रेपो व्यवहाराद्वारे त्यांच्या उच्च गुणवत्तेच्या पोर्टफोलिओवर कर्ज द्यायला हवीत.\nहे व्यवहार सुलभ करण्यासाठी आरबीआयने आपल्या कायद्यात बदल करावा. तसंच सरकारच्या केंद्र आणि राज्य स्तरावरील सर्व संस्थांनी आणि सार्वजनिक कंपन्यांनी खासगी कंपन्यांची बिलं त्वरीत चुकती करावीत जेणेकरुन त्यांच्या हातात पैसा येईल.\nघरगुती आणि कॉर्पोरेट क्षेत्रातल्या अडचणी आर्थिक क्षेत्रात परावर्तित होतील यात शंका नाही. त्यामुळं आरबीआयनं आर्थिक तरलतेच्या पुढं जाणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ, उत्तम व्यवस्थापन असलेल्या गैर बँकिंग वित्तीय संस्थांना कर्जं दिली पाहिजेत. तथापि, एनपीए अर्थात नॉन परफॉर्मिंग असेटस् सोबतच किरकोळ कर्जं आणि बेरोजगारी वाढेल. आरबीआयनं वित्तीय संस्था लाभांश देयकांवर स्थगिती आणण्याचा विचार करायला हवा, त्यामुळं ते भांडवल साठा करु शकतील. काही संस्थाना अधिक भांडवलाची गरज असू शकते आणि याचं नियोजन करायला हवं.\nहेही वाचा : पीएम फंड असताना पीएम-केअर्सची नवी भानगड कशाला\nसर्वांना सोबत घेणं आवश्यक\nभारतात आत्तापर्यंत अनेक लोकांनी आपलं कौशल्य आणि क्षमता सिद्ध केलीयं. सरकारनं आता अशा लोकांची मदत घेणं गरजेचं आहे. यापूर्वी आलेल्या आर्थिक संकटावेळी कामाचा अनुभव असलेल्या आणि सध्या विरोधी पक्षात असलेल्या सदस्यांची मदत घेतली पाहिजे. यासाठी सरकारनं राजकारणापलीकडं पाहणं गरजेचं आहे. सरकारनं केवळ पंतप्रधान कार्यालयातल्या लोकांच्या जीवावरच हा प्रश्न सोडवायचा आग्रह धरला तर त्यातून काहीच साध्य होणार नाही आणि आपल्याला फार उशीर होईल.\nआशा आहे, की भारतातलं उष्ण तापमान आणि आद्रतेमुळं या वायरसचं संक्रमण दुर्बल होईल आणि परिस्थिती सरकारच्या नियंत्रणात येवून ती पूर्वपदावर येईल. कोरोना वायरस संक्रमणापूर्वीच देशाची आर्थिक स्थिती हळूहळू कमकुवत होत होती. सामाजिक आणि राजकीय वातावरण खालावत चाललं होतं.\nअसं म्हटलं जातयं की, भारतात केवळ संकटकाळातच सुधारणा होतात. आशा आहे की, कोरोना वायरसच्या या संकटामुळं एक समाज म्हणून आपण किती दुर्बल झालो आहोत हे लक्षात येईल. आणि येत्या काळात आपल्या राजका���णाचा फोकस हा गंभीर स्थितीत असलेली अर्थव्यवस्था आणि आरोग्य सेवांच्या सुधारणांवर राहील.\nसाथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं\nआपण आधीच दिवे लावलेत, आतातरी डोकं लावूया\nआपल्याला घरात थांबायचं इतकं टेन्शन का आलंय\nकोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे\nकोरोनाचा आर्थिक फटका भारताला बसणार नाही, असं यूएन का म्हणतंय\nमीडिया, शेतकरी आणि भारत जोडो यात्रा - १\nमीडिया, शेतकरी आणि भारत जोडो यात्रा - १\nगुजरातचे निकाल इतके महत्त्वाचे का ठरतायत\nगुजरातचे निकाल इतके महत्त्वाचे का ठरतायत\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरचं 'नाटक' थांबायला हवं\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरचं 'नाटक' थांबायला हवं\nहिंदुत्वाचं 'गुजरात मॉडेल' अजूनही चालतंय का\nहिंदुत्वाचं 'गुजरात मॉडेल' अजूनही चालतंय का\nमीडिया, शेतकरी आणि भारत जोडो यात्रा - १\nमीडिया, शेतकरी आणि भारत जोडो यात्रा - १\nगुजरातचे निकाल इतके महत्त्वाचे का ठरतायत\nगुजरातचे निकाल इतके महत्त्वाचे का ठरतायत\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरचं 'नाटक' थांबायला हवं\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरचं 'नाटक' थांबायला हवं\nगोवर भारतात पुन्हा का परततोय\nगोवर भारतात पुन्हा का परततोय\n'वी-शेप रिकवरी'चं कौतुक करण्याची गरजच नाही\n'वी-शेप रिकवरी'चं कौतुक करण्याची गरजच नाही\nसरकारच्या झटक्यात निर्णय घेण्यामुळे थंडावलेत गुंतवणूकदार\nसरकारच्या झटक्यात निर्णय घेण्यामुळे थंडावलेत गुंतवणूकदार\nअर्थव्यवस्था सावरण्यासाठी धाडस हवं\nअर्थव्यवस्था सावरण्यासाठी धाडस हवं\nआधीची सरकारं अधिकार माहीत असतानाही रिझर्व बँकेचा सल्ला ऐकायची\nआधीची सरकारं अधिकार माहीत असतानाही रिझर्व बँकेचा सल्ला ऐकायची\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%A6%E0%A5%AF", "date_download": "2022-12-01T00:48:31Z", "digest": "sha1:ORVSLHSEGABLRBCC6JA64ITTCC7TQOW7", "length": 3768, "nlines": 55, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १९०९ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनानंतरचे दुसरे सहस्रक\n← अकरावे शतक - बारावे शतक - तेरावे शतक - चौदावे शतक - पंधरावे शतक - सोळावे शतक - सतरावे शतक - अठरावे शतक - एकोणिसावे शतक - विसावे शतक →\n← इसवी सनानंतर विसावे शतक →\nपहिले दशक १९०१ - ०२ - ०३ - ०४ - ०५ - ०६ - ०७ - ०८ - ०९ - १०\nदुसरे दशक ११ - १२ - १३ - १४ - १५ - १६ - १७ - १८ - १९ - २०\nतिसरे दशक २१ - २२ - २३ - २४ - २५ - २६ - २७ - २८ - २९ - ३०\nचौथे दशक ३१ - ३२ - ३३ - ३४ - ३५ - ३६ - ३७ - ३८ - ३९ - ४०\nपाचवे दशक ४१ - ४२ - ४३ - ४४ - ४५ - ४६ - ४७ - ४८ - ४९ - ५०\nसहावे दशक ५१ - ५२ - ५३ - ५४ - ५५ - ५६ - ५७ - ५८ - ५९ - ६०\nसातवे दशक ६१ - ६२ - ६३ - ६४ - ६५ - ६६ - ६७ - ६८ - ६९ - ७०\nआठवे दशक ७१ - ७२ - ७३ - ७४ - ७५ - ७६ - ७७ - ७८ - ७९ - ८०\nनववे दशक ८१ - ८२ - ८३ - ८४ - ८५ - ८६ - ८७ - ८८ - ८९ - ९०\nदहावे दशक ९१ - ९२ - ९३ - ९४ - ९५ - ९६ - ९७ - ९८ - ९९ - २०००\nएकूण ५ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ५ उपवर्ग आहेत.\nइ.स. १९०९ मधील जन्म‎ (७१ प)\nइ.स. १९०९ मधील मृत्यू‎ (११ प)\nइ.स. १९०९मधील जन्म‎ (२ प)\nइ.स. १९०९ मधील खेळ‎ (रिकामे)\nइ.स. १९०९ मधील निर्मिती‎ (१ प)\n\"इ.स. १९०९\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nमॉर्ले मिंटो सुधारणा १९०९\nशेवटचा बदल २२ एप्रिल २०१३ तारखेला १८:११ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल २२ एप्रिल २०१३ रोजी १८:११ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Gomu_Maherala_Jate_Ho", "date_download": "2022-11-30T23:28:36Z", "digest": "sha1:OABFSGZ3MD3RVZAYH2I46BQ7QEREOTXY", "length": 7011, "nlines": 46, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "गोमू माहेरला जाते हो | Gomu Maherala Jate Ho | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nगोमू माहेरला जाते हो\nगोमू माहेरला जाते हो नाखवा\nतिच्या घोवाला कोकण दाखवा\nदावा कोकणची निळीनिळी खाडी\nदोन्ही तीराला हिरवीहिरवी झाडी\nभगवा अबोली फुलांचा ताटवा\nकोकणची माणसं साधी भोळी\nकाळजात त्यांच्या भरली शहाळी\nउंची माडांची जवळून मापवा\nसोडून दे रे खोड्या सार्‍या\nशिडात शिर रे अवखळ वार्‍या\nझणी धरणीला गलबत टेकवा\nगीत - ग. दि. माडगूळकर\nसंगीत - दत्ता डावजेकर\nस्वर - पं. जितेंद्र अभिषेकी\nचित्रपट - वैशाख वणवा\nगीत प्रकार - चित्रगीत, कोळीगीत\nनाखवा - जहाजावरचा मुख्य नावाडी, तांडेल.\nगदिमांचा आणि कोकणचा संबंध यायचे तसे कारण नव्हते कारण गदिमा रखरखित माणदेशातले 'कुलकर्णी'. त्या काळात मोठी झालेली लोकं आपल्या गावाचे नाव लावीत. त्यामुळे 'गजानन दिगंबर कुलकर्णी' चे 'गजानन दिगंबर माडगूळकर' झाले (गदिमांचे गाव सांगली-सातार्‍याकडील 'माडगूळे'). कदाचित नावातील 'माड-गूळ'मुळे गदिमा कोकणचेच, असा अनेक लोकांचा समज व्हायचा.\nसहजच एक गंमतशीर प्रसंग आठवला. मी कुटुंबासोबत श्रीक्षेत्र गणपतीपूळे येथे गेलो होतो. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या निवासात उतरलो होतो. संध्याकाळी इतर पर्यटकांसोबत नौकाविहारासाठी गेलो. थोड्या वेळाने नावाडीभाऊ रंगात आले. कोकणच्या आसपासच्या जागा दाखवता दाखवता समोर बोट दाखवून म्हणाले, \"तो समोर किनारा दिसतो आहे ना ते 'मालगूंड गाव'. ग.दि.माडगूळकर या गावचे त्यांनी गीतरामायण लिहिले. ते नाही का गाणं.. 'गोमू माहेरला जाते हो नाखवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा..' अशी अनेक गाणी त्यांनी लिहिली..\nआम्ही शांतपणे त्याचे बोलणे ऐकत होतो. संपूर्ण कोकणचे थापापूराण झाल्या नंतर माझे वडील गंभीर चेहरा करुन म्हणाले, \"फार चांगली माहिती दिलीत आपण. पण गंमत अशी आहे की तो समोर बसला आहे ना, तो ग.दि.माडगूळकरांचा नातू आहे. त्याच्या शेजारी बसल्या आहेत, त्या गदिमांच्या सूनबाई आहेत.. त्यांना पण हे माहित नव्हते..\"\nत्या नावाड्याचा चेहरा पहाण्यासारखा झाला होता. नशिबाने आम्ही पाण्यात होतो. त्यामुळे धरणी फाटू दे आणि मला पोटात घेऊ दे, असा विचार तो बिचारा करु शकला नाही \nकविश्रेष्ठ केशवसूतांच्या 'मालगूंड'ला त्याने गदिमांचे गाव केले होते.\nप्रसंगातला विनोद सोडला तरी गदिमांनी कोकणच्या सामान्य माणसांच्या मनात मात्र सुंदर घर बांधले होते हे मात्र खरे \n* 'आठवणीतली गाणी'वर प्रसिद्ध झालेले ब्लॉग्ज कॉपी-पेस्ट करणे अनधिकृत आणि अनैतिक आहे. या लिखाणाचा कुठल्याही प्रकारे वापर करण्याआधी लेखकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.\n* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.nashikinfo.in/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2022-12-01T00:49:44Z", "digest": "sha1:I6FL7SBKG4DVMV6SEYEWMHQ3QV4RMVCA", "length": 6303, "nlines": 117, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "नाशिक : खरेदीच्या बहाण्याने दुकानात शिरले, महिलेची पोत खेचून पळाले -", "raw_content": "\nनाशिक : खरेदीच्या बहाण्याने दुकानात शिरले, महिलेची पोत खेचून पळाले\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र>\nनाशिक : खरेदीच्या बहाण्याने दुकानात शिरले, महिलेची पोत खेचून पळाले\nनाशिक : खरेदीच्या बहाण्याने दुकानात शिरले, महिलेची पोत खेचून पळाले\nPost category:chain snaching / नाशिक / उत्तर महाराष्ट्र / महिलेची पोत खेचली\nनाशिक, पंचवटी : पुढारी वृत्तसेवा\nखरेदीच्या बहाण्याने दुकानात येऊन दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील आठ ग्रॅम वजनाची पोत खेचून नेल्याची घटना आडगाव शिवारातील शरयू पार्क येथे घडली. या प्रकरणी मीनाक्षी दिनकर ठानगे (रा. शरयू पार्क १) यांनी आडगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.\nमीनाक्षी यांच्या फिर्यादीनुसार, सोमवारी (दि. ३) रात्री सव्वाआठच्या सुमारास दुचाकीवरून दोन चोरटे दुकानात आले. दोघांपैकी एक जण खरेदीच्या बहाण्याने दुकानात शिरला व मीनाक्षी यांच्याकडे पेन मागितला होता. मीनाक्षी या पेन आणण्यासाठी जात असतानाच चोरट्याने झटापट करून त्यांच्या गळ्यातील अर्धी चेन खेचून दुचाकीवरून पळ काढला. चोरट्यासोबत झालेल्या झटापटीत मीनाक्षी यांच्या चेहऱ्यास दुखापत झाली आहे. या प्रकरणी आडगाव पोलिस अधिक तपास करीत आहेत.\nपुणे: पालखी महामार्गावरील रेल्वे गेटचे काम रद्द, सणासुदीच्या काळात हा रस्ता होणार होता बंद\nनाशिक : कारची धडक बसल्याने पादचारी ठार\nनाशिक : कारची धडक बसल्याने पादचारी ठार\nThe post नाशिक : खरेदीच्या बहाण्याने दुकानात शिरले, महिलेची पोत खेचून पळाले appeared first on पुढारी.\nPrevious Postनाशिक : कारची धडक बसल्याने पादचारी ठार\nNext Postनाशिक : …अन् अमेरिकन हॅकर्सचा प्रयत्न महापालिकेने पाडला हाणून\nनाशिक : चाडेगाव शिवारात बिबट्या अखेर पिंजऱ्यात जेरबंद\nनवरात्रोत्सव : मूळ रूपातील सप्तशृंगीदेवीच्या दर्शनासाठी भाविक आतुर; यंदा भाविकांचा महापूर\nनाशिकला पावसाने झोडपले, तासाभरात 27.2 मिलिमीटर पर्जन्यमान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://epustakalay.com/book/185971-chitrashaalaa-by-nana-jog/", "date_download": "2022-11-30T23:13:47Z", "digest": "sha1:K2BRHNLIEZUC45YJMBRGPGOLOTCFNSTC", "length": 9672, "nlines": 79, "source_domain": "epustakalay.com", "title": "चित्रशाळा | Marathi Book | Chitrashaalaa - ePustakalay", "raw_content": "\nज्ञानेश्वरी चरित्र आणि ज्ञानेश्वरी चर्चा - [Marathi]\nमराठी ळोकांची संस्कृति - [Marathi]\nश्री रामदासी संशोधन खंड ४ - [Marathi]\nमराठी भाषा - [Marathi]\nपांच पाहुण्या - [Marathi]\n[८] आहे. विषम परिस्थितीमृळें दोन्ही वर्गांतील माणसांच्या श्रवृत्तींत, भाव- नांत व संस्कारांत आमूलाग्र भेद असल्याचें दिसून येतें. पाशिर्थतीप्रमाणे माणसाच्या भावना बनतात, भाषा बनते, जगाकडे पाहण्याची शि बनते. म्हणून वगभेद॒जन्य आर्थिक विषमतेचा अन्त केल्याशिवाय अथैभेदजन्य सांस्कातिक विषमतेचा अन्त होणे अशक्य अहे. जोपरयन्त नैसार्गिक संपत्तीवर व संपत्ति-निर्मितीच्या साधनांवर एका किंवा अनेक व्यक्तींची माळक्ी राहीळ तोपर्यंत या जगाला कौटुंबिक संसाराचे स्वरूप प्राप्त होणार नाहीं. तोंपर्यंत संसार ही मालक व मजूर यांच्या परस्परविरोधी स्वाथांचे रणांगणच राहणार, या रणांगणाच्या प्रचंड आगीच्या डोंबांत सवं मानवी मूल्यांची राखरांगोळी होऊं नये म्हणून प्रतिकार -- साधनाच्या शुद्धतेचा आग्रह राखणें आवह्यक आहे. पण प्रतिकार अपरिहार्य आहे. ही गोष्ट ध्यानांत न आल्यामुळेच अन्तूच्या मनाची विलक्षण स्थिति झालेली आहे. माणसाचें पोट नीट नसलें म्हणजे त्याचा झेंदूहि नीट रहात नाही, हा दररोजचा अनुभव आहे. पोटांत कळ उठली म्हणजे मःतकहि ठणकूं लागतें. पोट व डोकें, पोट व हृदय यांचा संबंध अतिशय जिव्हाळ्याचा आहे-जवळ- जवळ अभेद. म्हणन सम्पन्नांच्या “पोटाला चिमटा * घेतल्यावाचन त्याच्या अंत:करणाला पीळ पडणार नाहीं आणि डोकें ताळ्यावर येणार नाहीं असें निदान मजूरांच्या मजर-पुढार्‍यांनीं ठरविलें म्हणूनच गोविंद म्हणतो, “ सपन्नांचे हृदय शुद्ध करायच असेळ तर त्यांच्याच पाटाळा चिमटा घ्यायाला हवा-वतुमच्या (.प्रकाशच्या ) डोक्याला अन्‌ पोटाला ताण देऊन कांहीं फायदा होणार नाहीं. “ मालका 1 च्या पोटाला चिमटा घेण्याचेंहि एक तंत्र आणि शास्त्र बनलें. संप हें त्या तंत्रांतलें एक परिणामकारक हत्यार आहे. पण संपाची अत्यंत सवंग थट्टा अन्तू हा करतो, आणि त्या उपहासाला तो गोंडस व भ्त्रामक तत्त्वज्ञानाचें कोंदणहि लावतो. तो म्हेणतो, * मज्र हा आधीं नागरिक आहे आणि नंतर मज्र आहे. ' पोट खपाटीला गेलेलें असरे म्हणजे, कुलीनत्व आठवत नाहीं, नागरिकत्वाचें भान रहात नाहीं याचा त्याला अनुभव नाहीं.\nलॉगिन करें | Login\nगोपनीयता नीति | Privacy Policy\nसामग्री हटाने का अनुरोध | DMCA\nआवश्यक सूचना :(सम्पूर्ण डिस्क्लेमर यहाँ ���ेखें ) इस वेबसाइट पर मौजूद समस्त सामग्री व लिंक केवल जानकारी व ज्ञानवर्धन के लिए उपलब्ध कराये गए हैं | किसी भी सामग्री के इस्तेमाल की समस्त जिम्मेदारी इस्तेमालकर्ता की होगी | ई पुस्तकालय किसी भी लाभ, हानि अथवा किसी अन्य प्रकार के नुकसान आदि के लिए जिम्मेदार नहीं है | किसी भी सामग्री या सुझाव पर अमल करने से पूर्व अपने विवेक का इस्तेमाल जरूर करें |\nकॉपीराइट सम्बंधित सूचना : इस साईट की सभी पुस्तकें OpenSource माध्यम से ली गयी हैं | प्रत्येक पुस्तक के नीचे एक \"Ebook Source\" नामक लिंक दिया गया है, जहाँ से आप उस पुस्तक के मूल स्त्रोत के बारे में जान सकते हैं | कोई भी पुस्तक ई पुस्तकालय के सर्वर पर अपलोड नहीं की गयी है | कुछ ऐसी भी पुस्तकें हैं जो Copyright में हैं, ऐसी पुस्तकों पर कोई भी डाउनलोड लिंक नहीं दिया गया है, ऐसी पुस्तकों पर सिर्फ Review तथा रेटिंग दिए गए हैं |\nयदि किसी त्रुटिवश आपकी कोई पुस्तक जो Copyright दायरे में आती हो, और आप उसे हटवाना चाहते हों तो यहाँ क्लिक करें और दिए गए फॉर्म को भरें |\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://iyemarathichiyenagari.com/need-of-non-violence-in-mind-article-by-rajendra-ghorpade/", "date_download": "2022-12-01T01:21:31Z", "digest": "sha1:RKDQIS3WUJJDECIVOUOA6LLGITT6I7XW", "length": 18060, "nlines": 194, "source_domain": "iyemarathichiyenagari.com", "title": "मनातच अहिंसा असेल तर... - इये मराठीचिये नगरी", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी महाराज यांना संत तुकारामांनी पाठवलेले अभंग\nमराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nछत्रपती शिवाजी महाराजांचे पर्यावरणीय विचार\nमुक्त्यारी समारंभ अथवा श्रीमन्महाराज शाहू छत्रपती, सरकार करवीर यांचा राज्याधिकारस्वीकारोत्सव\nजाणून घ्या अत्यंत दुर्मिळ बॉम्बे किंवा एचएच रक्तगटाबद्दल…\nसंत ज्ञानेश्‍वरांची परंपरा पुढे नेणारे देवनाथ कोण होते \nहे झाड केवळ आढळते महाराष्ट्रात…\nViral Video : फळे काढणीचे सोपे अन् टाकावू बाटलीपासून केलेलं यंत्र…\nNeettu Talks : कार्बन लेसर फेसियल ट्रिटमेंट आहे तरी काय \nझाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या सासरच्या मुळगावाची अशीही ओळख\nअभ्यासक्रमांचे उपयुक्तता मूल्य वाढविण्यासाठी…\nसह्याद्रीच्या कोंदणात वसलेला रांगडा किल्ला…\nचिमणी नक्की काय बोलत असावी बरं….\nपालकचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढल्याचा दावा\nजाणून घ्या माणसाच्या जन्माची गोष्ट…\nसोनसरी, पंद अन् सह्याद्री…\nशाश्वत विकास संकल्पनेचा विचार गरजेचा\nविदर���भातील शेतीक्षेत्रात आढळतात ‘हे’ पक्षी\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nHome » मनातच अहिंसा असेल तर…\nमनातच अहिंसा असेल तर…\nतसे गुंडामधील गुंड प्रवृत्ती काढून त्यालाही उत्तम माणूस बनवता येणे शक्य आहे. वाल्याचा वाल्मीकी झाला हा इतिहास आहे. इतिहासात घडले तसे सध्याच्या युगातही ते शक्य आहे. यासाठी प्रत्येकाच्या मनामध्येच अहिंसावृत्ती उत्पन्न करायला हवी. अहिंसावादी मने घडवायला हवीत.\n ज्ञानेश्वरी अध्याय 13 वा\nओवीचा अर्थ – परंतु, मनांतच जर अहिंसा नसेल तर बाहेर कशी येईल. \nमनात अहिंसा नसेल तर कृतीत अहिंसा कोठून येणार. हिंस्रप्राण्यांच्या मनातच हिंसा असते. त्यानुसारच त्यांच्या शरीराचाही विकास झालेला असतो. त्यांचे दात सुळेदार असतात. ते मांस पचविण्याची ताकद त्यांच्या पोटात असते. त्या प्राण्यांनी गवत खाल्ले तर त्यांना ते पचनी पडत नाही. कारण ते पचविण्याची ताकद त्यांच्यात अस्तित्वातच नसते. गवत खाऊन सिंह, वाघ जगलेले कोठेही पुरावे नाहीत. पण इतके खरे आहे की त्यांना भूक लागल्यानंतरच ते हिंस्र होतात. इतरवेळी ते हिंसा करत नाहीत. तसा विचारही त्यांच्या मनात येत नाही.\nभूक माणसातही हिंसा उत्पन्न करते. पोट भरलेले असेल तर हिंसेचा विचार येत नाही. उलट झोप येते. पण भूक लागलेली असेल तर मन कासावीस होते. पोटात अन्नाचा कण पडल्यानंतरच मनाला शांती मिळते. सर्व सुविधा उपलब्ध असणाऱ्यांची मुले बऱ्याचदा शिक्षणात मागे पडतात. पण गरीब, सर्वसामान्यांची मुले खूप शिकलेली पाहायला मिळतात. त्यांनी मोठी प्रगती केल्याचीही उदाहरणे आहेत. म्हणजे मनाची अवस्थाही परिस्थितीनुसार बदलत असते.\nपरिस्थितीच माणसाला घडवते. पण मनाने दृढ निश्चय केला तर अशक्य गोष्टही सहज शक्य होते. यासाठी ती गोष्ट मनाला पटली पाहिजे. मनाला भिडली पाहिजे. मनावर ती बिंबली पाहिजेत. मांसाहार करायचा नाही असे ठरवले तर ते शक्य आहे. फक्त तो विचार मनात पक्का झाला पाहिजे. आहारानुसारही माणसाची वृत्ती बदलत असते. पण मनावर नियंत्रण असेल तर ही हिंस्रवृत्तीही नष्ट होऊ शकते.\nजगात शांतता नांदण्यासाठी माणसांची मने बदलायला हवीत. माणसांच्या मनात अहिंसेचा विचार बळकट करायला हवा. दुष्टांना मारायचे तर आहे, पण कसे तर त्याच्या मनातील खलवृत्ती काढून. हिंस्रप्राणीही माणसाळू श���तात. ते मांसाहार जरूर करतील कारण जगण्यासाठी त्यांना अन्नाची गरज आहे पण तो आहार त्यांना योग्य वेळी पुरविला जायला हवा. त्यांची योग्य निगा राखली तर तेही माणसांमध्ये वावरू शकतात. त्यांच्यात ती वृत्ती उत्पन्न करता येऊ शकते. मांसाहार करणा ऱ्यांमध्येही अहिंसा उत्पन्न करता येऊ शकते.\nतसे गुंडामधील गुंड प्रवृत्ती काढून त्यालाही उत्तम माणूस बनवता येणे शक्य आहे. वाल्याचा वाल्मीकी झाला हा इतिहास आहे. इतिहासात घडले तसे सध्याच्या युगातही ते शक्य आहे. यासाठी प्रत्येकाच्या मनामध्येच अहिंसावृत्ती उत्पन्न करायला हवी. अहिंसावादी मने घडवायला हवीत.\nDnyneshwariIye Marathichiye Nagarirajendra ghorpadeSant Dnyneshwarइये मराठीचिये नगरीकोल्हापूरज्ञानेश्वरीमराठी साहित्यराजेंद्र घोरपडेसंत ज्ञानेश्वर\nदुधाच्या एफआरपीसाठी आता राष्ट्रीय स्तरावर संघर्ष\nSaloni Arts : वृत्तपत्राच्या रद्दीपासून सुंदर कलाकृती…\nटीम इये मराठीचिये नगरी\nगुरुमंत्र बीज पेरणीसाठी वाफसा हवा\nदेशी अन् विदेशी गायीच्या दुधातील फरक\nअहंकारावर नम्रता हाच उतारा\nमाझ्या शिक्षणाची पालवी फुलविणारे साहित्यिक : डॉ नागनाथ कोत्तापल्ले\nइचलकरंजी संस्कृती प्रतिष्ठानतर्फे कादंबरी पुरस्कार जाहीर\nथंडीत त्वचेची अशी घ्या काळजी…\nचला जाणूया नदीला अभियानाचा दुसरा टप्पा…\nसमाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे पुरस्कार जाहीर\nV. R. Gavhane on दोलायमानतेवर चिंतन हवे – डॉ. माधव चितळे\nराजू मरवे-बेळगाव on मलकापूर येथील प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालयात पर्यावरणपूरक दसरा साजरा\nअरूण झगडकर on झाडी शब्दसाधक शिक्षक पुरस्कार\nShashikant Shinde on शिक्षणाचे पसायदान: शैक्षिक यज्ञ \nस्वप्नातून बाहेर पडून वास्तवात राहायला शिकावे\nप्रश्न मुळापासून सोडवायला हवेत तरच ते सुटतात\nनिसर्गातील मुक्त आनंदच देतो मनाला उभारी\nसृष्टीतील सर्व जीवातील ब्रह्म जाणून व्हावे सर्वज्ञ\nमुक्त होणे म्हणजे तरी काय \nप्रेमाच्या पेटीनेच गाठता येतो मोक्षाचा तीर\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा (94)\nकाय चाललयं अवतीभवती (383)\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान (74)\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास (445)\nश्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://kolaj.in/published_article.php?v=an-open-letter-to-Aparnatai-Ramtirthakar-from-Vidya-BalQE2845443", "date_download": "2022-12-01T00:10:02Z", "digest": "sha1:VTAWCRI4C5ENIVG2LW4MN4QDVGUUA7DA", "length": 28335, "nlines": 141, "source_domain": "kolaj.in", "title": "अपर्णाताई, आता दिवस स्त्री पुरूष समतेचे आहेत!| Kolaj", "raw_content": "\nअपर्णाताई, आता दिवस स्त्री पुरूष समतेचे आहेत\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nसामाजिक कार्यकर्त्या अपर्णाताई रामतीर्थकर यांचं परवा निधन झालं. आज विद्या बाळही नाहीत आणि अपर्णाताईही. पण विद्याताईंनी अपर्णाताईंना लिहिलेलं एक पत्र आपल्यासोबत आहे. दोघी नातेसंबंधांसाठी काम करायच्या. पण दोघींचा मार्ग वेगळा. अपर्णाताई महिलांना वागण्याबोलण्याचे नियम सांगायच्या तर विद्याताई नियमांमागची कारण सांगण्याचा आग्रह धरायच्या. याचसाठी विद्याताईंनी अपर्णाताईंना पत्र लिहिलं.\nनाट्य कलावंत, सामाजिक कार्यकर्त्या आणि वक्त्या अपर्णाताई रामतीर्थकर यांचं मंगळवारी २८ एप्रिलला निधन झालं. त्या ६५ वर्षांच्या होत्या. हिंदुत्ववादी विचारसरणीचा पगडा असलेल्या अपर्णाताईंनी ‘चला नाती जपू या’, ‘आईच्या जबाबदाऱ्या’ यासारख्या विषयांवर तीन हजारांहून अधिक व्याख्यानं दिली. तुटणारी घरं वाचवली पाहिजेत, यासाठी प्रयत्न केले. यूट्यूबवर तर त्यांच्या भाषणांना तुफान प्रतिसाद मिळायचा. आपल्या भाषणातून त्या विशेषतः तरुणींना, महिलांना उपदेश करत, सल्ला देत. नवऱ्याला चहा देतानाही बाईचा हात थरथरला पाहिजे; हीच खरी संस्कृती, असं त्या म्हणायच्या.\nअडचणी सोडवणारा त्यांचा साधासोपा मार्ग मात्र खूप वादग्रस्त ठरला. विशेषतः मुलींचं शिक्षण, त्यांचं घराबाहेर फिरणं, पोशाख आदी मुद्यांवर केलेल्या विधानांवरूनही अपर्णाताईंना वेळोवेळी टीकेच्या धनी व्हावं लागलं. त्यांचे हे विचार एकविसाव्या शतकातल्या तरुणतरुणींना पुन्हा मागे फिरवून मध्ययुगीन काळात नेणारे होते. म्हणूनच त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणारं एक खुलं पत्र ज्येष्ठ स्त्रीवादी कार्यकर्त्या, लेखिका विद्या बाळ यांनी लिहि���ं. स्त्रीपुरुष नातेसंबंधासाठी वाहिलेल्या मिळून साऱ्याजणी मासिकाच्या मार्च २०१९ अंकात हे पत्र आलं होतं. गेल्या ३० जानेवारीला वयाच्या ८३ व्या वर्षी विद्याताईंचं निधन झालं. विद्याताईंच्या त्या पत्राचा संपादित भाग इथं देत आहोत.\nहेही वाचा : चला, समतेच्या सॅनिटायझरनं पुरुषीपणाचा वायरस मारून टाकूया\nआजच्या स्त्रियांच्या काळजीपोटी तुम्ही अतिशय पोटतिडकीने काही गोष्टी त्यांना आचरणात आणायला सांगता. उदा. स्त्रियांनी शिकावं, डॉक्टर व्हावं, इंजिनीअर व्हावं, अंतराळात जावं, पाताळात जावं वगैरे. पण त्यांना भाकरी करता आली पाहिजे, स्त्रियांनी संध्याकाळी केस विंचरता कामा नयेत, मुलांसमोर केस मोकळे सोडता कामा नयेत, ४९८अ कलमाच्या गैरवापरामुळे दहा लाख पुरुषांनी आत्महत्या केल्या आहेत, ही तुमची विधानं एकविसाव्या शतकातल्या समाजवास्तवाशी सुसंगत आहेत का याचा तुम्ही एकदा शांतपणे विचार करावा, अशी विनंती आहे.\nघरकाम हा एक केवळ पूर्ण वेळाचा नव्हे तर सततचा ओवरटाइम करायला लावणारा प्रकार आहे. त्यात रजा नाही, बोनस नाही, सुट्टी नाही. तेव्हा शिकून नोकरी करणाऱ्या स्त्रीसाठी या घरकामातून सुटका देणाऱ्या जीवनशैलीचा विचार आपण करणार की नाही घरकाम आणि नोकरी ही दोन्ही कामं करणाऱ्या बाईला तिच्या घरातल्या पुरूषांनी मदत करावी, समजून घ्यावं, सहकार्य करावं असं पुरुषांना आवाहन करायला हवं हे समजून घेऊन मिळवत्या बायकोच्या कामाला मदतच नाही, तर त्यातली काही जबाबदारी आपणहून स्वीकारणारे पुरुष आहेत आणि त्यामुळे त्या दोघांचं सहजीवन अधिक आनंददायी झाल्याचा अनुभव आहे याचीही दखल आपण घ्यायला हवी.\nआणि हो, संध्याकाळी स्रियांनी केस विंचरणं, मोकळे सोडणं यात गैर काय समोरचा पुरुष दीर असो, मुलगा असो, तो चळेल याची भीती तुम्हाला वाटते समोरचा पुरुष दीर असो, मुलगा असो, तो चळेल याची भीती तुम्हाला वाटते मग यासाठी पुरुषाच्या मनात स्त्री ही केवळ मादी, उपभोगाची वस्तू नसून माणूस आहे, असा विचार रुजवण्याचं काम आपण करायचं की सगळा उपदेश फक्त स्त्रियांना करायचा मग यासाठी पुरुषाच्या मनात स्त्री ही केवळ मादी, उपभोगाची वस्तू नसून माणूस आहे, असा विचार रुजवण्याचं काम आपण करायचं की सगळा उपदेश फक्त स्त्रियांना करायचा मग पुरुष शहाणे आणि केवळ पुरुष न राहता, नर न राहता ‘माणूस’ होणार तरी कसे आणि क��ी मग पुरुष शहाणे आणि केवळ पुरुष न राहता, नर न राहता ‘माणूस’ होणार तरी कसे आणि कधी पद्मा गोळे यांनी ५० वर्षांपूर्वीच एका कवितेत स्पष्ट म्हटले आहे, ‘मी नच केवळ मादी, मी माणूस माणूस आधी पद्मा गोळे यांनी ५० वर्षांपूर्वीच एका कवितेत स्पष्ट म्हटले आहे, ‘मी नच केवळ मादी, मी माणूस माणूस आधी’ पुरुषांना हे समजवायला हवं\nतुम्ही सांगता आहात, ते स्त्रीच्या वागण्याबोलण्याच्या संदर्भातले नियम. उदा. आवरून-सावरून बसा, पुरुषाच्या स्पर्शाबाबत सावध राहा, आपली प्रतिष्ठा सांभाळा, हे योग्यच आहेत. पण हे केवळ नियमापुरते नियम सांगण्यापेक्षा या नियमांमागची कारणं काय ती स्त्रीला समजायला नकोत त्यासाठी तिला स्वत:ला विचार करण्याची सवय हवी, मुभा हवी. ही मुभा, ही संधी, या सगळ्याचं महत्त्वाचं साधन म्हणजे शिक्षण.\nहे कोरोना स्पेशलही वाचा :\nलस सापडल्यावर तरी कोरोना संपेल का\nकोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा\nकोरोनाचा पेशंट वेंटिलेटरवर किती काळ जिवंत राहतो\nडॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच\nकोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं\nकोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात\nकोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे\nएकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण\nतुम्हाला माहीत असेलच की, जोतिबा आणि सावित्रीबाई फुल्यांनी मुलींसाठी पहिली शाळा काढली. त्यावेळी ते म्हणाले होते, ‘आज स्त्रियांना माणसासारखं जगता येत नाही. त्यांना शिक्षण मिळालं की, त्या माणसासारखं विचारपूर्वक जगू शकतील.’ आपण आपला आत्मसन्मान, प्रतिष्ठा हे सारं सांभाळण्यासाठी कसं वागावं, कसं जगावं हे शिक्षणामुळे समजू लागतं.\nफुले, आगरकर, ताराबाई शिंदे, पंडिता रमाबाई, सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर इत्यादिकांनी स्त्री पुरुष विषमता अन्यायकारक आहे, हे लक्षात घेतलं. म्हणून तर त्यांनी स्त्रियांचं आत्मभान जागं करण्यासाठी जिवाचं रान केलं. या पार्श्वभूमीवर तुम्ही स्त्रियांना पुन्हा एकदा ‘चूल आणि मूल यांच्या जोखडात आनंदाने नांदू या,’ असं सांगता याचा थोडा फेरविचार करावा ही विनंती.\nचूल महत्त्वाचीच, पण आई-बाबा आणि मुलं यांनी ‘घर आपलं सर्वांचं आहे, घरातल्या प्रत्येकाला वाढण्याची, विकासाची संधी मिळाली पाहिजे, आपल���या आनंदाबरोबरच घरातल्या इतरांच्या आनंदाची कदर केली पाहिजे’ हे समजून घेतलं पाहिजे. फक्त स्त्रीच्या त्यागावर, तिच्या मनाचा, तिच्या अपेक्षा यांचा विचार न करता घराचं घरपण आणि त्यातलं समाधान हाती लागणं केवळ अशक्य आहे.\nसगळ्या स्त्रियांनी स्वत:च्या आशा-आकांक्षांचा विचार न करता केवळ पुरुषाच्या सेवेत, पुरुषाच्या आज्ञेत त्याला सांभाळत राहाण्यानं, स्त्रीपुरुषांचं सहजीवन आनंददायी होईल खरं तर जुन्या काळात स्त्रिया आपलं मन मारून, आपल्याला काय हवं नको त्याचा विचार सुद्धा न करता जगत राहिल्या खरं तर जुन्या काळात स्त्रिया आपलं मन मारून, आपल्याला काय हवं नको त्याचा विचार सुद्धा न करता जगत राहिल्या शिवाय त्यांच्यावर शारीरिक-मानसिक अत्याचार झाले. त्यापायी अनेकींनी आत्महत्या केली किंवा कधीकधी त्यांची हत्यासुद्धा झाली.\nहे सामाजिक वास्तव बदलण्यासाठी तर ४९८ अ हे कलम कायद्यात नव्याने आलं. तुम्ही म्हणता तसा काही स्त्रियांनी गैरवापर केलाही असेल. मी ते अमान्य करत नाही. पण अशा खोट्या तक्रारी किती आणि त्यापायी तुम्ही म्हणता दहा लाख पुरुषांनी आत्महत्या केल्या तुमच्याकडे यासाठीच्या शासकीय पाहणीचा पुरावा आहे का तुमच्याकडे यासाठीच्या शासकीय पाहणीचा पुरावा आहे का याउलट गेली शेकडो वर्ष पुरुषसत्ताक व्यवस्थेत कौटुंबिक छळातून स्त्रियांचे मृत्यू किती झाले असतील याउलट गेली शेकडो वर्ष पुरुषसत्ताक व्यवस्थेत कौटुंबिक छळातून स्त्रियांचे मृत्यू किती झाले असतील त्या स्त्रिया कुणा ना कुणा पुरुषाच्या लेकी, बहिणी असतीलच ना त्या स्त्रिया कुणा ना कुणा पुरुषाच्या लेकी, बहिणी असतीलच ना त्याविषयी ब्र न उच्चारणारे पुरुष आज ४९८ अ कलमाच्या गैरवापराविरुद्ध ओरडा करताहेत\nबाई म्हणून आपलं बायांशी काही नातं आहे की नाही की पुरुषसत्ताक व्यवस्थेच्या वाहक म्हणून आपणही पुरुषांच्या बाजूने स्त्रियांविरुद्ध गळा काढणार की पुरुषसत्ताक व्यवस्थेच्या वाहक म्हणून आपणही पुरुषांच्या बाजूने स्त्रियांविरुद्ध गळा काढणार कोणत्याही प्रश्नाचं सामाजिक गांभीर्य संख्येवरून ठरतं. ४९८ अ कलमाचा गैरवापर करणाऱ्यांची संख्या आणि गेल्या शेकडो वर्षांत नाहक बळी गेलेल्या स्त्रियांची संख्या यांचा काही ताळमेळ आपण लावणार की नाही\nहेही वाचा : कोरोनाचं युद्ध लढणाऱ्या आणि जिंकणा���्या महिला लीडर\nअपर्णाताई, आता दिवस आलेत ते स्त्रियांच्या बरोबरीने पुरुषांना काही सांगण्याचे, जगभरात आता पुरुषांमधील, पुरुषसत्ताक व्यवस्थेमधील अन्यायाचा विचार करण्याचे. पुरुषसत्ताक व्यवस्था स्त्रियांसाठीच अन्याय्य नाही तर पुरुषही त्याचे बळी आहेत. हे आजही अनेक पुरुषांना समजलेलं नाही. त्यांना ते समजावून सांगण्याची गरज आहे.\nतुमचा ज्या ‘स्त्रीमुक्तीवाल्या’ स्त्रियांवर राग आहे, त्या खरं तर काय सांगतात आणि त्याचा विपर्यास आणि गैरवापर कोण कसा करतं ते लक्षात घ्यायला हवं. ‘स्त्रीमुक्तीवाल्या’ पुरुषसत्ताक व्यवस्था हद्दपार करून स्त्रीसत्ताक व्यवस्था आणण्याच्या विरोधातच आहेत. स्त्री पुरुषांनी एकमेकांचा सूड न घेता, सहकार्य करत, समतेच्या तत्त्वाला धरून जगावं अशी माझ्यासारख्या अनेक ‘स्त्रीमुक्तीवाल्या’ स्त्रियांची धडपड आहे.\nघर, कुटुंब निश्चितच महत्त्वाचं आहे. पण त्यातली आचारसंहिता ही लोकशाहीच्या समता, स्वातंत्र्य, प्रेम या तत्त्वांना करून हवी. हुकूमशाही पद्धतीनं तयार केलेल्या नियमांमुळे कुटुंबातल्या घटकांना ना स्वातंत्र्य उपभोगता येतं, ना तिथे समता नांदू शकते.\nअपर्णाताई, मी जे काही सांगते ते एका सर्वसामान्य बाईचं सागणं म्हणून बाजूला टाकू नका. कारण हे खरंच की, मी विचारवंत नाही. पण ज्यांनी महाराष्ट्राची वैचारिक, सांस्कृतिक शान उजळली, त्या विचारवंतांच्या विचारांची मी केवळ वाहक आहे. हे फुल्यांपासून आंबेडकरांपर्यंतच्या थोरामोठ्यांचे विचार आहेत. ते अर्थातच मला पटले आहेत.\nस्त्रीने किंवा पुरुषाने परस्परांना अकारण देव मानून स्वतःचं माणूसपण समर्पित करता कामा नये. दोघांनी परस्परांचं ‘माणूसपण’ समजून घेत, माणुसकी जपावी. म्हणजे केवळ पुरुषांची किंवा केवळ स्त्रियांची सत्ता समाजावर राज्य करू शकणार नाही. उलट स्त्रीत्व आणि पुरुषत्व यांच्याशी परंपरेनं चिकटवलेल्या गुणधर्माच्या पल्याडचा विचार करणाऱ्या माणसांच्या समाजात आपण अधिक स्वास्थ्यपूर्ण आणि समाधानी आयुष्य जगू शकू.\nया पत्राचा तुम्ही मनापासून शांतपणे विचार करावा, ही विनंती.\n८ मार्च या जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आपल्यातला भगिनीभाव वाढावा, या सदिच्छेसह.\nनेशन वॉन्ट्स टू नो अर्नब, ये जबां किसकी हैं\nइरफान खान: त्याला जातानाही चमेलीचा सुगंध हवा होता\n‘थप्पड’च्या आरशात दिसणारा पुरुष आपण पाहिलाय का\nगणेश देवी सांगतायत, भारतातल्या जातव्यवस्थेच्या निर्मितीची कुळकथा\nबायका आंदोलक बनून रस्त्यावर उतरतात, त्याचा अर्थ पुरुष कसा लावणार\nआजच्या किती लेखिका आजूबाजूच्या घटनांवर भूमिका घेतात\nमराठ्यांना रोखण्याचा प्रस्ताव मांडणाऱ्या गोळवलकरांना बाबासाहेबांनी काय उत्तर दिलं\nशिवरायांचा पराक्रम, माफीवीरांची फलटण\nशिवरायांचा पराक्रम, माफीवीरांची फलटण\nलिपी ऐसी ही प्रभावी, माझ्या भाषेचे वाहन\nलिपी ऐसी ही प्रभावी, माझ्या भाषेचे वाहन\nकामाख्यातली योनीपूजा आणि सत्तेचं गणित\nकामाख्यातली योनीपूजा आणि सत्तेचं गणित\nकॉप २७ : फंड उभारून निसर्गाचा 'लॉस अँड डॅमेज' थांबेल\nकॉप २७ : फंड उभारून निसर्गाचा 'लॉस अँड डॅमेज' थांबेल\nमीडिया, शेतकरी आणि भारत जोडो यात्रा - १\nमीडिया, शेतकरी आणि भारत जोडो यात्रा - १\nगुजरातचे निकाल इतके महत्त्वाचे का ठरतायत\nगुजरातचे निकाल इतके महत्त्वाचे का ठरतायत\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरचं 'नाटक' थांबायला हवं\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरचं 'नाटक' थांबायला हवं\nगोवर भारतात पुन्हा का परततोय\nगोवर भारतात पुन्हा का परततोय\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:Jyothis", "date_download": "2022-11-30T23:59:19Z", "digest": "sha1:RFOMJRWGPFRJKWEF6CNMF367CX5PO3JB", "length": 3539, "nlines": 70, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदस्य:Jyothisला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nसर्व(मुख्य)चर्चासदस्यसदस्य चर्चाविकिपीडियाविकिपीडिया चर्चाचित्रचित्र चर्चामिडियाविकीमिडियाविकी चर्चासाचासाचा चर्चासहाय्यसहाय्य चर्चावर्गवर���ग चर्चादालनदालन चर्चाTimedTextTimedText talkविभागविभाग चर्चाGadgetGadget talkGadget definitionGadget definition talk\nनिवडीचा क्रम उलटा करा\nखालील लेख सदस्य:Jyothis या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nसदस्य:Jotterbot ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:चावडी/प्रगती/जुनी चर्चा १० ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:क्रिया नोंद द्वारे सदस्य ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया चर्चा:सांगकाम्या ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/25862/", "date_download": "2022-11-30T23:40:09Z", "digest": "sha1:YMIYPMNRYAUIPA2E26EI3ID6FBONBPOT", "length": 19528, "nlines": 230, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "सिलिका गट – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nसिलिका गट : सिलिका या खनिजाचे रासायनिक संघटन सिलिकॉन डाय-ऑक्साइड (SiO2) असून याची विविध रुपे निसर्गात आढळतात, त्यांना सिलिका गट हे नाव आहे. क्वॉर्ट्‌झ, ट्रिडिमाइट, क्रिस्टोबलाइट, कोएसाइट, स्टिशोव्हाइट या स्फटिकी बहुरुपांत, ⇨ कॅल्सेडोनी सारख्या गूढस्फटिकी (अगदी सूक्ष्म स्फटिकमय) रुपांत, ओपलसारख्या सजल रुपात आणि चूर्णरुपातही सिलिका आढळते. यांच्या संयोगातून सिलिकेटे तयार होतात.\nसर्वांत साध्या रुपात सिलिकेची रचनात्मक चौकट विद्युत् भाररहित असते व तिच्यात इतर संरचनात्मक एकके नसतात. तथापि सिलिका चौकटी जोडल्या जाऊन चतुष्फलक बनतात. अशा चतुष्फलकांत सर्व ऑक्सिजन अणू वाटून घेतले जाण्याचे आठ भिन्न प्रकार आहेत. त्याचबरोबर त्यांचे अखंड, विद्युत् भाररहित व त्रिमितीय जाळे निर्माण होते. भूमितीच्या मांडणीच्या या आठ तऱ्हा सिलिकेच्या आठ बहुरुपांशी जुळतात. यांपैकी दोन बहुरुपे कृत्रिम रीतीने संश्लेषणाद्वारे बनविली आहेत. या प्रत्येक बहुरुपाचा बाह्य आकार, आणवीय जालक ऊर्जा इ. बाबी त्याचे वैशिष्ट्य दर्शविणाऱ्या असतात. मुख्यत्वे ऊर्जाविषयक बाबींवरुन कोणते बहुरुप स्थिर आहे, ते ठरते. अधिक उच्च तापमानाला स्थिर असलेल्या बहुरुपांमध्ये अधिकतर ऊर्जायुक्त अधिक व्यापक संरचना असतात.\nसिलिकेच्या बहुरुपांचे तीन संरचनात्मक वर्ग आहेत. सर्वांत कमी सममिती व सर्वांत घट्ट जालक असलेला ‘क्वॉर्ट्‌झ वर्ग’, अधिकतर सममिती व अधिक खुली संरचना असलेला ‘ट्रिडिमाइट वर्ग’ आणि सर्वाधिक सममिती व सर्वांत व्यापक जालक असलेला ‘क्रिस्टोबलाइट वर्ग’ हे तीन वर्ग होत. या प्रत्येक वर्गाचे दुसऱ्या वर्गात रचनांतरण होऊ शकते. फक्त सिलिकॉन व ऑक्सिजन यांच्यातील बंध तुटून व चतुष्फलकाची एका नवीन आकृतिबंधात पुनर्मांडणी होऊन असे रचनांतरण होते. म्हणजे रचनांतरण ही अतिशय मंद प्रक्रिया आहे. तसेच इतर वर्ग असताना सर्व वर्ग मितस्थायी रुपात तेथे असू शकतात. तथापि प्रत्येक संरचनात्मक वर्गाची उच्च व नीच तापमानांमधील सुधारित रुपे (रुपांतरणे) असून, ती केवळ सिलिकॉन व ऑक्सिजन आयन जोडणाऱ्या बंधांची लांबी व दिशा या बाबतींत वेगळी असतात. म्हणून ही रचनांतरणे एका चांगल्या स्थिर व काटेकोर तापावर्तनाला (व्युत्क्रमी तापमानाला) जलदपणे व उलट्या दिशेत होतात. स्फटिकाचे प्रत्यक्ष तुकडे न होता याची पुनरावृत्ती घडू शकते.\nक्वॉर्ट्‌झाचे ⇨ जमुनिया, सिट्रीन, ⇨ मार्जारनेत्री तसेच गुलाबी, धुरकट व दुधी क्वॉर्ट्‌झ इ. प्रकार आहेत. कॅल्सेडोनी, कार्नेलियन, सार्ड, क्रिसोपेज, अकीक, हेलिओट्रोप (ब्लडस्टोन) व ऑनिक्स हे गूढस्फटिकी प्रकार आहेत तर फ्लिंट, चर्ट, जॅस्पर, प्रेज क्रिस्टोबलाइट, ट्रिडिमाइट व ओपल हे कणमय प्रकार आहेत.\nसिलिका गटातील खनिजे अग्निज, गाळाच्या व रुपांतरित या तिन्ही प्रकारच्या खडकांत आढळतात. औद्योगिक वापरातील या खनिजांचे निक्षेप (साठे) मुख्यतः ⇨ पेग्मटाइट खडकांमधील शिरांमध्ये आढळतात. तसेच ही खनिजे वाळूतही आढळतात. भारतात मध्य प्रदेश, बिहार, ओडिशा, उत्तर प्रदेश इ. राज्यात ही खनिजे आढळतात.\nसाधी तसेच प्रकाशकीय काच व रासायनिक उद्योगांतील उपकरणांची काच, मृत्तिका व धातू या उद्योगांत आणि उच्चतापसह विटा, रंगद्रव्ये व कागद या उद्योगांत व घरबांधणीत तसेच मौल्यवान खडे म्हणून ही खनिजे वापरतात.\nपहा : अकीक ऑनिक्स ओपल कॅल्सेडोनी कार्नेलियन क्वॉर्ट्‌झ चर्ट जॅस्पर फ्लिंट\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. ��ा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी तितुका मेळवावा (विश्वसंमेलन)\nवैश्विक स्तरावर मराठी भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा तसेच संवाद व दैनंदिन वापरामध्ये मराठीचा अधिकाधिक वापर व्हावा ह्यासाठी “मराठी तितुका मेळावा” हे आंतरराष्ट्रीय स्नेहसंमेलन मुंबई येथे दिनांक ४ ते ६ जानेवारी २०२३ रोजी आयोजित केले आहे. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/8661", "date_download": "2022-12-01T00:38:59Z", "digest": "sha1:ODZBQ7XZD46OD7MRMIAYLTEQVCEKHRS3", "length": 17950, "nlines": 274, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "बापरे! २२ वर्षामध्येच झाले तीन लग्न तरीही चौथे लग्न करण्यासाठी आहे तो उत्सुक…… | India Dastak News Tv", "raw_content": "\n २२ वर्षामध्येच झाले तीन लग्न तरीही चौथे लग्न करण्यासाठी आहे तो...\n २२ वर्षामध्येच झाले तीन लग्न तरीही चौथे लग्न करण्यासाठी आहे तो उत्सुक……\nलग्न पाहावं करून, लग्न एकदाच होतं, अशा गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. शादी ऐसा लड्डू है, जो खाये वो पछताए और ना खाए वो भी पछताए, असंही तुम्ही ऐकलं असेल. पण पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये एक तरूण एकदा नव्हे, तर चौथ्यांदा लग्न बंधनात अडकण्यासाठी सज्ज झाला आहे. विशेष म्हणजे तो सध्या त्याच्या तीन पत्नींसह आनंदात राहतोय आणि त्याहून विशेष म्हणजे या तिन्ही पत्नी आपल्या पतीसाठी चौथ्या मुलीचा शोध घेताहेत.\nसियालकोटमध्ये वास्तव्यास असणारा अदनान सध्या चौथ्या विवाहासाठी मुलगी शोधतोय. अदनानचं वय सध्या २२ वर्षे आहे. वयाच्या १६ व्या वर्षी विद्यार्थी असताना त्याचा पहिला निकाह झाला. त्यानंतर चौथ्या वर्षी त्यानं पुन्हा निकाह केला.\nतर गेल्याच वर्षी त्यानं तिसरा निकाह केला. आता अदनान चौथ्या निकाहाच्या तयारीत आहे. त्यासाठी मुलीचा शोध सुरू आहे. विशेष म्हणजे अदनानच्या तिन्ही पत्नी यामध्ये त्याला मदत करताहेत.\nमाझ्या तिन्ही पत्नी चौथ्या पत्नी��्या शोधासाठी प्रयत्न करत असल्याचं अदनाननं एका पाकिस्तानी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. ‘माझ्या तिन्ही पत्नींची नाव ‘एस’वरून सुरू होतात. चौथी पत्नीदेखील एसवरूनच नाव सुरू होणारी असेल, अशी अपेक्षा आहे,’ असं अदनान म्हणाले. शुंबल, शबाना आणि शाहिदा अशी अदनान यांच्या तीन पत्नींची नावं आहेत.\nलग्नानंतर माझी आर्थिक परिस्थिती सुधारल्याचं अदनान यांनी सांगितलं. ‘माझा मासिक खर्च एक ते दीड लाख इतका आहे. १६ वर्षांचा असताना माझा पहिला निकाह झाला. प्रत्येक निकाहानंतर माझी आर्थिक स्थिती सुधारत गेली,’ असं अदनान म्हणाले. अदनान यांच्या पत्नींची एकमेकांसोबत भांडणं होत नाहीत. त्यांचे अदनान यांच्यासोबतही वाद होत नाहीत. पण अदनान पुरेसं लक्ष देत नसल्याची तिन्ही पत्नींची तक्रार आहे. तिन्ही पत्नींनी घरातल्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या आहेत.\nPrevious articleचंद्रपूरच्या वारसा जपण्यासाठी युवकांची खासदारांना मागणी\nNext articleकोरोनाचे संकट गंभीर…आ.सुधीरभाऊ खंबीर\nसुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762\nडिजिटल मीडिया पब्लिशर अँड न्यूज पोर्टल ग्रिवेंस कौन्सिल ऑफ इंडिया” या स्वनियमन संस्थेला माहिती व प्रसारण खात्याकडून मान्यता…स्वनियमन संस्थेशी संलग्न असलेल्या इंडिया दस्तक न्यूज...\nनवीदिल्ली (प्रतिनिधी) भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल...\n ८० वर्षाचा नवरदेव आणि २९ वर्षाची वधु…\nजोहान्सबर्ग : पूर्वी 'अवघे पाऊणशे वयोमान' असलेल्या पुरुषांची कोवळ्या मुलींशी 'जरठकुमारी' लग्नं होत असत. मात्र, सध्या अनेक जोडपी कुणाच्या दबावामुळे नव्हे तर हौसेने अशी...\nदेश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…\nजगभरात कोरोना व्हायरसचा धुमाकूळ अद्याप सुरू आहे. मात्र न्‍यूझीलंड कोरोना व्हायरस मुक्‍त देश ठरला आहे. न्‍यूझीलंड सरकारने कोरोना व्हायरसचा एकही ऍक्टिव्ह रुग्ण नसल्याने सर्व...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nप्रितम गग्गुरी(उपसंपादक) आष्टी:- दिनांक २८ नोव्हेंबर रोजी श्री छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्था आष्टी तर्फे आयोजित द्वितीय विदर्भ स्तरीय आमंत्रित कराटे स्पर्धा आष्टी येथे आयोजित...\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना आवाहन…\nनागपूर -भारतीय संविधानाला अभिप्रेत लोकशाही गणराज्य घडविण्यासाठी देशातील शेवटच्या वंचित समूहापर्यंत पोहोचून त्यांच्या वेदनेशी आपुलकीचे व माणुसकीचे नाते जोडावे लागेल. तेव्हा कुठे वंचित, शोषित,...\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद – अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी…\nसावली: गेल्या अनेक वर्षापासून गायरान जागेवर पिढ्यानपिढ्या पक्की घरे बांधून वास्तव्यास असलेल्या तसेच महसूल जमिनिवर अतिक्रमणं धारकांना अतिक्रमणं हटविण्याबाबत शासनाकडून नोटीस बजावण्यात आल्या. यामुळें...\nसिद्धार्थ पंच मंडळ, चंद्रपूर तर्फे भोजनदान..\nचंद्रपूर: मंडळवार, दि. 29 नोव्हेंबर 2022 ला धम्मनगरी चंद्रपुरात अनमोल बुद्ध धातूंची प्रतिष्ठाना धमकीर्ती विहारात करण्यात आली. या शुभप्रसंगी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी सिद्धार्थ पंच...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना...\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद...\nमैत्रिणी सोबत जंगलात जाणं बेतले जीवावर; वाघाचा हल्ल्यात तरुण ठार\nब्रेकिंग न्यूज: आष्टी पुलावरून ट्रक उलटला; दोन ठार,एक जखमी…\nअखेर येनापूरच्या ‘त्या’युवकांविरुद्ध ऍट्रासिटी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल.. दिक्षा...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना आवाहन…\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद – अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी…\nसिद्धार्थ पंच मंडळ, चंद्रपूर तर्फे भोजनदान..\nबार्टी प्रादेशिक कार्यालयात मदत केंद्र सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.nashikinfo.in/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A3-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A6%E0%A4%BF/", "date_download": "2022-11-30T23:15:07Z", "digest": "sha1:RG456FWQ5NX3IGV6OTXVOZD63UOPG25F", "length": 7831, "nlines": 119, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "नाशिक : ग्रामीण भागातील दिव्यांगांना सिटीलिंकसाठी सवलत -", "raw_content": "\nनाशिक : ग्रामीण भागातील दिव्यांगांना सिटीलिंकसाठी सवलत\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र>\nनाशिक : ग्रामीण भागातील दिव्यांगांना सिटीलिंकसाठी सवलत\nनाशिक : ग्रामीण भागातील दिव्यांगांना सिटीलिंकसाठी सवलत\nPost category:ग्रामीण भागातील दिव्यांग / नाशिक / उत्तर महाराष्ट्र / मोफत बसप्रवास / सिटीलिंक शहर बससेवा\nनाशिक : पुढारी वृत्तसेवा\nमहापालिकेच्या सिटीलिंक बससेवेमार्फत शहरातील दिव्यांगांना मोफत बसप्रवास सुविधा देण्यात आली. त्याच धर्तीवर ग्रामीण भागातील दिव्यांगांनासुद्धा बसप्रवासात सवलत देण्याच्या प्रहार दिव्यांग संघटनेच्या मागणीस मनपा आयुक्तांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने येत्या 1 डिसेंबरपासून त्यांनाही सवलत लागू करण्याचे आश्वासन सिटीलिंकने दिले आहे.\nशहरालगत असलेल्या ग्रामीण भागातील दिव्यांगांना बस प्रवास सवलत नाकारण्यात आली होती. प्रहार दिव्यांग संघटनेतर्फे प्रशासनाकडे ही सवलत ग्रामीण दिव्यांगांना देण्याची मागणी करण्यात आली होती. मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. प्रहार दिव्यांग संघटनेच्या शिष्टमंडळाने सिटीलिंकचे व्यवस्थापक मिलिंद बंड यांची भेट घेतली असता 1 डिसेंबरपासून ग्रामीण दिव्यांगांना सिटीलिंकच्या बसप्रवासात सवलत देण्यात येणार असल्याचे बंड यांनी आश्वासन दिले.\nपिंपरी : दै. पुढारी’चे सामाजिक योगदान वाखाणण्याजोगे : पोलिस उपायुक्त स्वप्ना गोरे\nयावेळी संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष ललित पवार, प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख दत्तू बोडके, जिल्हाध्यक्ष अनिल भडांगे, कार्याध्यक्ष बबलू मिर्झा, उपजिल्हाध्यक्ष रुपेश परदेशी, शहराध्यक्ष दत्ता कांगणे, तालुकाध्यक्ष रवींद्र टिळे, सचिव पंकज सूर्यवंशी, सरचिटणीस प्रमोद केदारे आदी उपस्थित होते.\nनाशिकच्या कपालेश्वर महादेव मंदिर जीर्णोद्धाराला सुरुवात\n‘भारत जोडो’ रोखण्याची शेवाळेंची मागणी राज्य सरकारने फेटाळली\nतुम्हाला बाळासाहेबांशी नाते सांगण्याचा अधिकार नाही; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल\nThe post नाशिक : ग्रामीण भागातील दिव्यांगांना सिटीलिंकसाठी सवलत appeared first on पुढारी.\nPrevious PostBharti Pawar : निफाडचा मल्टी मॉडेल हब प्रकल्प मविआमुळेच रखडला\nNext Postनाशिक : महापालिकेतर्फे पुन्हा होणार शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण\nनाशिक : प्रवाशी महिलेच्या गळ्यातील तीन तोळ्यांचे दागिने लंपास\nनाशिक : नात्याला काळीमा प्रियकरासह जन्मदात्या बापानेच केला मुलीवर अत्याचार\nJalgaon : ‘लकी ड्रॉ’ च्या नावाखाली जळगावच्या तरुणाला ४३ हजाराचा गंडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.nashikinfo.in/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A7%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%B6/", "date_download": "2022-12-01T00:08:11Z", "digest": "sha1:2KDGGG3YC26GTUFGQWXEPOBXKFHO77HH", "length": 9104, "nlines": 116, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "नाशिक : मानधन वाढीसाठी ‘आशां’चा एल्गार -", "raw_content": "\nनाशिक : मानधन वाढीसाठी ‘आशां’चा एल्गार\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र>\nनाशिक : मानधन वाढीसाठी ‘आशां’चा एल्गार\nनाशिक : मानधन वाढीसाठी ‘आशां’चा एल्गार\nPost category:आशा / केंद्र सरकार / गटप्रवर्तक / जिल्हा परिषद / नाशिक / उत्तर महाराष्ट्र / सुसूत्रीकरण\nनाशिक : पुढारी वृत्तसेवा\nकोरोना काळात केलेल्या कामांचा थकीत कोरोना प्रोत्साहन भत्ता ग्रामपंचायतीने लवकरात लवकर द्यावा, गटप्रवर्तकांचा वेतन सुसूत्रीकरणमध्ये समावेश करावा, भाऊबीज भेट लागू करावी तसेच प्राथमिक बाबींच्या मागण्यांसाठी आशा व गटप्रवर्तक यांनी जिल्हा परिषेदवर महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गटप्रवर्तक राज्य अध्यक्ष राजू देसले आणि राज्य कौन्सिल सदस्या माया घोलप यांच्या नेतृत्वाखाली शालीमार येथील बी. डी. भालेकर मैदानावर जोरदार निदर्शने केली.\nअनधिकृत होर्डिंग्ज जमीनदोस्त; केशवनगरला महापालिकेची कारवाई\nआशा व गटप्रवर्तकांनी जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. निवेदनात म्हटल्यानुसार, ग्रामपंचायतने कोरोना काळात आशा व गटप्रवर्तकांच्या कामाची दखल घेऊन कोरोना प्रोत्साहन भत्ता आशा व गटप्रवर्तकांना देण्याचा शासनाचा निर्णय 2020 अन्वये असताना जिल्ह्यात त्याची अल्पप्रमाणात अंमलबजावणी होत आहे. वेगवेगळ्या ग्रामपंचायती 2 ते 4 महिन्यांचा भत्ता देऊन पूर्ण भत्ता देण्यास नाकारत आहे. तसेच आजही बहुसंख्य ग्रामपंचायतींनी कोरोना प्रोत्साहन भत्ता दिलेला नाही. कोरोना कामाचा थकीत प्रोत्साहन भत्ता दिवाळीपूर्वी देऊन आशा व गटप्रवर्तकांचा गौरव करावा. याशिवाय इतर कंत्राटी कर्मचार्‍यांप्रमाणे वेतन सुसूत्रीकरणमध्ये समावेश करावा. दरमहा कामाचा संपूर्ण मोबदला 10 तारखेच्या आत द्यावा. केंद्र सरकारने 2018 पासून मानधनात वाढ केलेली नसून ती त्वरित करावी, अशा विविध मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी राजू देसले, माया घोलप, सुवर्णा मेतकर, सुनीता गांगुर्डे, गीतांजली काळे, अर्चना गडाख, प्रतिभा कर्डक, सारिका घेगडमल, कविता सोनवणे, अनिता हिरे, सुजाता जोगदंड, सुनंदा शिंदे, वंदना वाघ, दीपाली मुठे उपस्थित होते.\nमोर्चाला परवानगी नाकारली :\nकायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी आशा व गटप्रवर्तकांना जिल्हा परिषदेवर मोर्चास परवानगी नाकारली. मोर्चाला परवानगी मिळावी यासाठी राजू देसले व पदाधिकार्‍यांनी पोलिसांशी बराच वेळ चर्चा केली. मात्र, पोलिस मोर्चा काढण्यास परवानगी न देण्यावर ठाम राहिले. त्यामुळे आशा व गटप्रवर्तकांना भालेकर मैदानावर केवळ निदर्शने करण्यावरच समाधान मानावे लागले. त्यानंतर डॉ. कपिल आहेर यांना निवेदन देण्यात आले.\nवारजे : मुलींच्या दोन गटांत फ्री स्टाईल हाणामारी\nनाशिक : स्मार्ट सिटीच्या 92 अंगणवाड्यांमधील चिमुकले उघड्यावरच गिरवताहेत धडे\nSBI warns against freebies | मोफत योजना अर्थव्यवस्थेसाठी टाईम बॉम्ब, SBI ने दिला इशारा\nThe post नाशिक : मानधन वाढीसाठी ‘आशां’चा एल्गार appeared first on पुढारी.\nनाशिक : अपघातानंतर मनपा अ‍ॅक्शन मोडवर, ‘हॉट ब्लॅक स्पॉट’वरील अतिक्रमणधारकांना नोटिसा\nआंतरराष्ट्रीयस्तरावर नाशिकच्या कलाकारांची छाप\n नावाची होतेय जोरदार चर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/maharashtra/the-policy-of-our-state-is-also-pro-industry-for-this-the-industries-will-be-supported-for-investment-growth-project-expansion-chief-minister-eknath-shinde-said-here-on-tuesday-that-the-industries/", "date_download": "2022-11-30T23:43:46Z", "digest": "sha1:ZJ3647IYKVA6HR3XJJ4Q426STVOF7OCO", "length": 13132, "nlines": 65, "source_domain": "hwmarathi.in", "title": "राज्याचे धोरण उद्योगस्नेहीच, पण कंपन्यांनी स्थानिकांच्या रोजगार व हिताला प्राधान्य द्यावे! - मुख्यमंत्री - HW News Marathi", "raw_content": "\nआमच्या पत्रकारितेचे समर्थन करा\nराज्याचे धोरण उद्योगस्नेहीच, पण कंपन्यांनी स्थानिकांच्या रोजगार व हिताला प्राधान्य द्यावे\nराज्याचे धोरण उद्योगस्नेहीच, पण कंपन्यांनी स्थानिकांच्या रोजगार व हिताला प्राधान्��� द्यावे\n आपल्या राज्याचे धोरण उद्योगस्नेहीच आहे. त्यासाठी उद्योगांना गुंतवणूक वाढ, प्रकल्प विस्तारासाठी सहकार्यच केले जाईल. पण उद्योगांनीही स्थानिकांच्या रोजगार संधी आणि हिताला प्राधान्य द्यावे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde) यांनी मंगळवारी (२३ नोव्हेंबर) येथे सांगितले.\nरायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय केमिकल अँण्ड फर्टिलायझर- आर.सी.एफ. कंपनीच्या थळ येथील विस्तारीत प्रकल्पाबाबत आणि डोलवी (ता.पेण) येथील जेएसडब्ल्यू कंपनीतील स्थानिकांच्या प्रश्नांबाबत मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांच्या समिती कक्षात झालेल्या बैठकीस उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार राहुल शेवाळे, आमदार महेंद्र दळवी, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, पर्यावरण विभागाचे सचिव प्रवीण दराडे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन शर्मा, महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित सैनी, रायगडचे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्यासह आरसीएफचे अध्यक्ष श्रीनिवास मुडगेरीकर तसेच वाडवली गाव, न्यू कफ परेड परिसरातील रहिवाशांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.\nमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्य सरकार उद्योगांच्या विकास आणि विस्ताराला पूर्ण सहकार्यच करेल. तसेच आपले धोरण आहे. कंपन्याचा विस्तार व्हावा, गूंतवणूक वाढ व्हावी. तसेच रोजगार संधी वाढाव्यात असेच प्रयत्न आहेत. पण उद्योगांनीही प्रकल्प बाधितांना नोकऱ्या देण्याबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. जास्तीत जास्त प्रकल्प बाधितांना नोकऱ्यांमध्ये स्थान मिळावे, असे प्रय़त्न करावेत. हे भूमिपूत्रच उद्योगांच्या अडचणीच्या काळात मदतीसाठी धावून येतात. म्हणून त्यांच्याशी संवाद वाढवावा. त्यांच्या हिताच्या गोष्टींनाही प्राधान्य दिले जावे. काही अडचणी, प्रश्न असतील, त्यावर सामंजस्याने, चर्चेने तोडगा काढता येईल. सुवर्णमध्य साधता येईल. यादृष्टीने परस्परांना सहकार्य केले जावे. सुरवातीपासून आपल्याकडे असे उद्योगस्नेही धोरण आणि पोषक वातावरण राहिले आहे. सरकार म्हणून आम्ही उद्योगांच्या विकासात त्यांच्या पूर्ण पाठिशी आहोत. त्यासाठी उद्योगांना पूर्ण सहकार्य करण्याचे निर्देशही सर्व विभागांना दिले आहेत, असेही त्यांनी नमूद केले.\nआर.सी.एफ.च्या विस्तारात प्रकल्प बाधितांच्या प्राधान्यासाठी प्रयत्न थळ येथील विस्तारात स्थानिक १४१ प्रकल्प बाधितांच्या हिताचे रक्षण व्हावे यासाठी आरसीएफच्यावतीने आणि राज्य सरकारच्यावतीने प्रयत्न करण्यात येण्यात आहेत. आरसीएफ त्यांच्या केंद्रीय यंत्रणांकडून याबाबत मार्गदर्शन घेणार आहे. राज्य सरकारच्यावतीनेही केंद्रीय उद्योग मंत्रालयाला आरसीएफमधील या प्रकल्प बाधितांना सामावून घेण्याबाबत पत्र देण्यात येणार आहे. वाडवली गाव येथील मंदिर, मैदानांची सुविधा उपलब्ध व्हावी तसेच आणि आरसीएफने अधिग्रहित केलेल्या जमिनीवर अतिक्रमण हटवण्याबाबतही चर्चा झाली. आरसीएफच्या मुंबईतील प्रकल्पामुळे न्यू कफ-परेड येथील रहिवाशांना होणारा प्रदूषणाचा त्रास रोखण्यासाठी, प्रदूषण नियंत्रणाची मानके काटेकोर पालनाचे तसेच प्रदूषण रोखणारी रिअल टाईम यंत्रणा बसवण्याचे निर्देश देण्यात आले.\nजेएसडब्लू प्रकल्पात स्थानिकांच्या भरतीबाबत समन्वय डोलवी (ता.पेण) येथील जेएसडब्लूच्या प्रकल्पात स्थानिकांच्या भरतीबाबतही लवकरच जाहीरात काढण्यात येईल. बंद झालेल्या प्रकल्पातील १२६ उमेदवारांना लवकरच नुकसान भरपाई देण्याचे निश्चित करण्यात आले. भरतीबाबत आणि स्थानिक उमेदवारांच्या भरतीबाबत विविध विभागांनी कंपनीशी समन्वय साधण्याचे कंपनीच्या विस्तार आणि विकासासाठी सहकार्य करण्यात यावे असेही निर्देश देण्यात आले.\nChief Minister Eknath ShindeFeaturedIndustryJSW CompanyMaharashtraउद्योगजेएसडब्ल्यू कंपनीमहाराष्ट्रमुख्यमंत्री एकनाथ शिंदे\nशेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच बारसू तेल शुद्धीकरण प्रकल्प होणार – उद्योगमंत्री उदय सामंत\nचंद्रपूर जिल्ह्यातील कर्नाटक एम्टाच्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न कालबद्धरित्या सोडवावे\nयुवक काँग्रेस उद्या ‘राष्ट्रीय बेरोजगार दिवस’ पाळणार ,मोदींच्या वाढदिवशी युवक काँग्रेसकडून आंदोलनरुपी भेट \nकंटेनमेंट कृती आराखड्यामूळे कोरोनाबाधितांच्या आकड्यातील दुप्पट होणारा वेग घटला\nकाही साप चावतात, तर काही चावत नाहीत त्यांना ठेचायचं असतं, मुख्यमंत्र्यांची विरोधकांवर टीका\nगडकोट व किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करणार\nनवाब मलिक यांचा जामीन अर्ज न्यायालयाने पुन्हा एकदा फेटाळला\nMangalprabhat Lodha यांनी शिवरायांवर केलेल्या वक्तव्यावर Bacchu Kadu यांचं महत्त्वाचं विधान\n“…मग कुणाचं तोंड बंद होतंय ते बघू”; आदित्य ठाकरेंना सुधीर मुनगंटीवारांचा टोला\n“सीमावाद प्रकरणी राज्य सरकारने हरीश साळवेंना बुक करावं”, अजित पवारांचा सल्ला\nआमच्या पत्रकारितेचे समर्थन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%89", "date_download": "2022-12-01T01:16:00Z", "digest": "sha1:EXZ3NSMRGVEMD7HQD2COVIFKPFTG72GN", "length": 2707, "nlines": 47, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "टोकेलाउ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nटोकेलाउ हा प्रशांत महासागरातील न्यू झीलंड देशाचा एक प्रदेश आहे. टोकेलाउ प्रदेशात ३ बेटे आहेत.\nटोकेलाउचे जागतिक नकाशावरील स्थान\n- एकूण १० किमी२ (२२८वा क्रमांक)\n-एकूण १,४१६ (२२०वा क्रमांक)\nवार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)\n- एकूण १५ कोटी अमेरिकन डॉलर (२२७वा क्रमांक)\n- वार्षिक दरडोई उत्पन्न\nराष्ट्रीय चलन न्यू झीलँड डॉलर\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +690\nशेवटचा बदल १९ मार्च २०२२ तारखेला २२:२५ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल १९ मार्च २०२२ रोजी २२:२५ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%A8%E0%A5%A6", "date_download": "2022-12-01T01:04:39Z", "digest": "sha1:3LCK7B3Y4PTKUC2NNBIDRMUROVDMDXKX", "length": 5046, "nlines": 167, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १३२० - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\nइ.स. १३२० मधील जन्म‎ (३ प)\nइ.स. १३२० मधील मृत्यू‎ (रिकामे)\n\"इ.स. १३२०\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १३२० चे दशक\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://virashinde.com/index.php/shinde-collection/bhagavatadharma-and-maharashtradharma-lecture-i", "date_download": "2022-12-01T01:19:23Z", "digest": "sha1:JJLWXKONAX22VA3N52RI33NVZZ347C33", "length": 24749, "nlines": 201, "source_domain": "virashinde.com", "title": "महर्षि विठ्ठल रामजी शिंदे [ Maharshi Vitthal Ramji Shinde ] - मुख्यपान महर्षि विठ्ठल रामजी शिंदे [ Maharshi Vitthal Ramji Shinde ] - भागवतधर्म आणि महाराष्ट्रधर्म (व्याख्यान पहिले)", "raw_content": "\nभागवतधर्म आणि महाराष्ट्रधर्म (व्याख्यान पहिले)\nमहर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी\nविठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके\nधर्म, जीवन व तत्त्वज्ञान\nमाझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३\nकर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र\nमाझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)\nमहर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी\nलेख, व्याख्याने आणि उपदेश\nमहर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य\nमहर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय\nभागवतधर्म आणि महाराष्ट्रधर्म (व्याख्यान पहिले)\nपुणें येथें एकनाथषष्ठीनिमित्त रा. शिंदे ह्यांनीं वरील विषयाच्या प्रस्तावनेदाखल प्रवचन केलें, तेव्हां ठाण्याचें प. लो. वा. भावे ह्यांच्या महाराष्ट्र सारस्वत ह्या पुस्तकांतील एकनाथासंबंधीं प्रकरण वाचून भागवतधर्म व महाराष्ट्रधर्म हें कोडे किंचित् उलगडण्याचा त्यांनीं प्रयत्न केला. भागवतधर्माचा राजकारणाशीं उगाच संबंध लावून न्या.रानडे ह्यांनीं ही वावटळ उठविली होती. मराठ्यांच्या सत्तेचा उत्कर्ष ह्या पुस्तकांत रानड्यांनीं ही देशाभिमानाची धूळ उठविली, आणि ती एकनाथांच्या भागवतधर्मावर व्याख्यानें देऊन त्यांनीं जी पसरविली ती महाराष्ट्राच्या चिदाकाशांत अद्याप उसळत आहे. महाराष्ट्रधर्म श्रीशिवरायांनीं स्थापिला, श्रीरामदासांनीं त्यांचा कैवार घेतला. पण निदान महिपतीच्या कालापर्यंत कोणाहि जीवन्मुक्त वारक-यानें भागवतधर्माची परिणती राजकारणी महाराष्ट्रधर्मांत होते, अशी ग्वाही दिली नाहीं. ती त्याची दिशाच नव्हती. रा. भावे ह्यांचे उतारे वाचून दाखवून, रा. भावे ह्यांनीं भागवतधर्माची व महाराष्ट्रधर्माची सांगड घालून अव्यापार केला आहे, असें रा. शिंदे ह्यांनीं आपलें मत दिलें. भावे म्हणतात कीं “भागवतधर्म मऊ आहे, पण त्याच्यांत बुद्ध, जैन, महंमदी वगैरेंसारख्या धर्मांशीं झगडून त्यांना हटविण्याचें सामर्थ्य आहे.” (पान २२६) पुढें ह्या दुग्धरसाचा उत्तम मेवा बनवून, महंमदी धर्मानें उच्छेद मांडला असतां, एकनाथांनीं त्याचा रतीब महाराष्ट्राला लावला, आणि त्याला आपल्या काळ���ाचा उबारा देऊन त्यांत हालचाल सुरू केली. पुढें ह्याचाच आणखी इतर रसायनांशीं मिलाफ करून श्रीसमर्थ रामदासांनीं महाराष्ट्रधर्म बनवला. (पान २२७) उत्तरेकडून महंमदी वारें जोरानें वाहत होतें, तसे इतर दिशांनींहि महाराष्ट्रधर्माला विघातक असें वारें वाहूं लागलें होतें. जैनांच्या पोटांतून निघालेला लिंगायत धर्म, कबीरपंथ, दादूपंथ वगैरेंनीं महाराष्ट्राच्या चातुर्वर्ण्यप्रमुख आचारांवर व विचारांवर सारखे आघात मांडले होते. मानभावपंथानेंहि हातपाय पसरण्यास सुरुवात केली होती. स्वराज्य तर पूर्वींच लयास गेलें होतें व आतां स्वधर्मालाहि राजयक्ष्मा लागल्याचीं चिन्हें दिसूं लागलीं होतीं. स्वभाषाहि खालावत चालली होती. (पान २४०-४१) वगैरे “स्व” ची आपत्ति दाखवून, त्यावर तोडगा म्हणून एकनाथांनीं आपला भागवतधर्म निरूपिला, असा रा. भावे यांचा भाव आहे. हा भाव प्रत्यक्ष एकनाथांना तरी मान्य होईल कीं नाहीं, याविषयीं रा. शिंद्यांनीं आपली शंका प्रदर्शित केली. भागवतधर्म ऐहिक व्यवहाराचें महत्त्व जाणत आहे, तो केवळ पारलौकिक अतिरेकांत कधींच तृप्त नसतो. ऐहिक परोपकाराच्या सात्त्विक प्रेमाला भागवतधर्म कधीं कोठेंच पारखा नाहीं. उलट त्याचा तो आत्माच आहे. पण भावे सांगतात तसल्या “स्व”च्या दुर्गंधीची भागवतधर्माला कधींच बाधा घडत नाहीं. हें पाहण्यास दूर जावयास नको. महाराष्ट्रधर्मी भावे आणि भागवतधर्मी महिपति यांचीं काव्यें एकमेकांजवळ ठेवून निरखून पाहिल्यास दोहोंची तफावत सामान्य माणसालाहि तत्काळ पटण्यासारखी आहे, अशी शिंदे ह्यांनीं साक्ष दिली.\nआपण स्वतः महाराष्ट्रधर्माच्या उलट नसूनहि त्याची बाधा मात्र भागवतधर्माला घडूं देण्यास तयार नसल्याचे शिंद्यांनीं सांगितलें, इतकेंच नव्हे, तर जसजसा ह्या स्वाभिमानी महाराष्ट्रधर्माचा शाब्दिक सुकाळ झाला, तसतसा महाराष्ट्रांतूनच काय पण अखिल हिंदुस्थानांतूनहि भागवतधर्म आपला पाय मागें घेऊं लागला. श्रीएकनाथांनीं जी स्वदेशाची व स्वभाषेची सेवा केली ती स्वाभिमानाला जागा करण्यास केली नसून श्रीज्ञानदेवांनीं कथन केलेला विश्वात्मकभाव जागा करण्यासाठींच केली. कोणाहि सामान्य वारक-यास भागवतधर्माचें वर्म काय म्हणून विचारतां तो चटकन् उत्तर देतो कीं, “कोणाहि जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचें” मग श्रीएकनाथच, रा. ��ावे ह्यांच्या स्तुतीस भुलून, ह्या विश्वात्मक भागवतधर्माचें आकाश आपल्या महाराष्ट्रधर्माच्या मुठींत दाबून ठेवूं पाहतील काय \nभागवतधर्माच्या आकाशाला हिंदु-मुसलमान, ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद, स्वपरदेशवाद, इहपरलोकवादाचीं ठिगळें कसल्याहि भोळ्या अगर चलाख हेतूनें चिकटवूं पाहणा-याची निराशाच होणार. ज्या एकनाथ, तुकारामांसारख्यांनीं स्वतःला जिंकलें, त्यांनाहि हल्लींच्या “स्वराज्यवादी” पक्षाला अनुकूल असें व्होट देण्यास लावण्यानें एखाद्याची घटकाभर करमणूक होईल, पण अध्यात्म मार्गांत तिळमात्रहि प्रगति होणार नाहीं, असें सांगून शेवटीं सर्वात्मक भावानें परमात्म्याची प्रार्थना करून रा. शिंद्यांनीं उपासना समाप्त केली.\n१ प्रस्तावना 22 August 2022\nह्या व्यापाराचें पिलूं 22 August 2022\nही कोणत्या राष्ट्राची भाषा\nहर्ष आणि चालुक्य 22 August 2022\nस्वरवैशिष्ट्य 22 August 2022\nसामाजिक सुधारणेचा व्यापक अर्थ 22 August 2022\nसिंहलद्वीपांतील डच मिशनच्या प्रचारपद्धतीचा मासला 22 August 2022\nसामाजिक व धार्मिक बाबी 22 August 2022\nसाक्षात्कारी वाङ्मय 22 August 2022\nसांप्रदायिक अस्पृश्यता 22 August 2022\nसमाजसुधारणा यशस्वी कां होत नाहीं\nसमाजशास्त्रीय विचार 22 August 2022\nसंस्थानी शेतकरी परिषद, तेरदळ 22 August 2022\nश्वेताश्वेतरोपनिषद ऊर्फ शिवगीता 22 August 2022\nश्रीशाहू व नाना 22 August 2022\nशैव, बौद्ध आणि वैष्णवांची परंपरा 22 August 2022\nशेतकरी व सरकार 22 August 2022\nशेतकरी आणि भांडवलदार 22 August 2022\nशेतकरी आणि काँग्रेस 22 August 2022\nशेतक-यांचा स्वयंनिर्णय 22 August 2022\nशीख धर्म मुसलमान संस्कृतीचा प्रवेश 22 August 2022\nशब्दकोश (कानडी) 22 August 2022\nशक्ति अथवा देवी भागवत 22 August 2022\nव्यापाराचा इतिहास 22 August 2022\nव्याख्यान दुसरें 22 August 2022\nव्याकरण (कानडी) 22 August 2022\nव्यभिचाराचा सांवळागोंधळ 22 August 2022\nवेदोक्त आणि पुराणोक्त 22 August 2022\nविष्णु-भागवत 22 August 2022\nविषारी जाळें 22 August 2022\nवासुदेव आणि एकान्तिक धर्म 22 August 2022\nवाळवें तालुका शेतकरी परिषद, बोरगांव 22 August 2022\nवारकरी पंथाची लोकसत्तात्मकता 22 August 2022\nव-हाडी आणि इतर शाखा 22 August 2022\nलिखित इतिहासाचे पुरावे 22 August 2022\nलिंगायत धर्म 22 August 2022\nराष्ट्रधर्म आणि सार्वत्रिक धर्म 22 August 2022\nराधामाधव–विलास–चंपू : आणि रा. राजवाडे. 22 August 2022\nराजकीय स्वरूप 22 August 2022\nमुख्य मुद्दा 22 August 2022\nमुंबई इलाखा शेतकरी परिषद, पुणें 22 August 2022\nमांत्रिकांची दुकानदारी 22 August 2022\nमहाराष्ट्राच्या उत्कर्षाचा एकमेव मार्ग \nमहाराष्ट्राचा गांवगाडा 22 August 2022\n��हाराष्ट्र विद्यापीठ व कर्नाटक मराठीचा प्रवास 22 August 2022\nमहाराष्ट्र भागवत धर्म 22 August 2022\nमहाराष्ट्र नाना शंकरशेटला कां विसरला\nमहाराज शिवाजी आणि महात्मा गांधीजी 22 August 2022\nमहानुभाव पंथ 22 August 2022\nमहात्मा फुले व केशवचंद्र सेन (साम्य) 22 August 2022\nमहात्मा फुले व केशवचंद्र सेन (भेद) 22 August 2022\nमराठ्यांविरुद्ध आगळीक 22 August 2022\nमराठ्यांतील प्रसिध्द राजघराणीं 22 August 2022\nमराठे हिशेबी नाहींत 22 August 2022\nमराठे आणि पेशवे 22 August 2022\nमराठींत कानडी शब्दांचा भरणा 22 August 2022\nमराठ्यांची पूर्वपीठिका 22 August 2022\nमग महारामांगांचे काय हाल वर्णावेत \nमंदिरें आणि मूर्ति 22 August 2022\nमंत्र आणि तंत्र 22 August 2022\nभावी सुधारणा 22 August 2022\nभागवतधर्म आणि महाराष्ट्रधर्म (व्याख्यान पहिले) 22 August 2022\nभागवतधर्म आणि महाराष्ट्रधर्म (व्याख्यान दुसरे) 22 August 2022\nभागवत धर्माचा पाया 22 August 2022\nभागवत धर्म विकास 22 August 2022\nब्राह्म समाज आणि बौद्ध धर्म (व्याख्यान तिसरें) 22 August 2022\nब्रह्मानंद केशवचंद्र सेनः त्याचें विश्वधर्म विकासांतील स्थान 22 August 2022\nब्रह्मदेशांतील बहिष्कृत वर्ग 22 August 2022\nबौद्धांचा इतर भागवतांशीं संबंध 22 August 2022\nबोल्शेव्हिझमचा बागुलबोवा 22 August 2022\nप्रांतिक सामाजिक परिषद, सातारा 22 August 2022\nपूर्वपीठिका 22 August 2022\nपूर्व बंगाल्यांतील अस्पृश्य वर्गाच्या उच्च शिक्षणाची प्रगति 22 August 2022\nपुराणिक आणि हरिदास 22 August 2022\nपुराणांचा विपर्यास 22 August 2022\nपुण्यांतील जाहीर सभा 22 August 2022\nपुणेरी पेशव्यांची राष्ट्रीय कामगिरी\nपरिषदेचें सहकार्य 22 August 2022\nपरिशिष्ट चौथें 22 August 2022\nपंथाचा प्रसार व अवनति 22 August 2022\nपंजाब प्रांत 22 August 2022\nनिराळे भागवत पंथ 22 August 2022\nनामांच्या विभक्ति 22 August 2022\nनामदेव तुकाराम 22 August 2022\nध्येयात्मक प्रयत्नांतील ऐक्य 22 August 2022\nदोन ज्ञानदेव व तीन नामदेव 22 August 2022\nदारूची बंदी कीं शिक्षणाची सक्ति\nदारुचा व्यापार, सरकार आणि बहुजनसमाज 22 August 2022\nतांत्रिक वाममार्ग 22 August 2022\nतपशिलाचें वर्गीकरण 22 August 2022\nतत्त्वज्ञान आणि समाजशास्त्र 22 August 2022\nजैन लिंगायतांशीं भांडकुदळपणा व महाराष्ट्राची बदनामी 22 August 2022\nजैन आणि बौद्ध भागवत 22 August 2022\nजमीनदार वर्ग 22 August 2022\nचैतन्यचरित्र 22 August 2022\nचैतन्य पंथाची भूमिका 22 August 2022\nचातुर्मास्य, तुकोबा व त्यांची टवाळी 22 August 2022\nचांदवड तालुका शेतकरी परिषद, वडनेर 22 August 2022\nचळवळीचा कोंडमारा 22 August 2022\nगुरु गोविंदसिंग 22 August 2022\nगुप्तांचा काळ 22 August 2022\nक्रियापदांच्या विभक्ति 22 August 2022\nकौलिकता हाच आत्मीय शिक्षणाचा पाय��� 22 August 2022\nकोंकणी व मराठी परस्पर संबंध 22 August 2022\nकोंकण ह्या नांवाची व्युत्पत्ति 22 August 2022\nकेवळ ब्राह्मणेतर द्वेष 22 August 2022\nकुणब्यांची जूट 22 August 2022\nकानडी विरुद्ध मराठी 22 August 2022\nकानडी क्रियापदें 22 August 2022\nकानडी आणि मराठी तुलनात्मक अध्ययन 22 August 2022\nकर्नाटकाची दुर्दशा 22 August 2022\nओढिया जगन्नाथ 22 August 2022\nऐतिहासिक विवेचन 22 August 2022\nआवर्षण, कीड मुंगी, भिकारबुणगे 22 August 2022\nआधुनिक रूपान्तरें 22 August 2022\nअस्सल राजपुतांचीं मूळ ३६ कुळें 22 August 2022\nअस्पृश्यांचें राजकारण 22 August 2022\nअस्पृश्यांची शेतकी परिषद 22 August 2022\nअशोक आणि वैष्णव धर्म 22 August 2022\nअमेरिकेंतले शेतकरी 22 August 2022\nअण्णांच्या लेखसंग्रहाबाबत - २ 22 August 2022\nअण्णांच्या लेखसंग्रहाबाबत 22 August 2022\nअखिल भोर संस्थान प्रजापरिषद 22 August 2022\n''भागवत'' शब्दाचा इतिहास 22 August 2022\nसमाजशास्त्र 22 August 2022\nकर्मवीर शिंदे यांचा जीवनक्रम 22 August 2022\nउपसंहार (कानडी) 22 August 2022\nमहर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/1424/", "date_download": "2022-12-01T01:14:17Z", "digest": "sha1:5WO753SQYJI2AKNR6RR75CYGTA7U2D2A", "length": 12171, "nlines": 52, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "आपले नाव रेशन कार्डमधून कट होऊ नये यासाठी आता केवळ १२ दिवसच शिल्लक;काय करावे जाणून घ्या..", "raw_content": "\nआपले नाव रेशन कार्डमधून कट होऊ नये यासाठी आता केवळ १२ दिवसच शिल्लक;काय करावे जाणून घ्या..\nदेशातील सुमारे 24 कोटी रेशनकार्डधारकांसाठी ही मोठी बातमी आहे.देशात आता आपले रेशन कार्ड आधारशी जोडण्यासाठी आपल्याकडे अवघ्या 12 दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. या उर्वरित 12दिवसांत आपल्याला रेशनकार्डांना आपल्या आधारशी लिंक करावे लागेल,नाहीतर येत्या काही काळात ग्राहक सरकारी योजनांचा लाभ घेण्यापासून वंचित राहतील.रेशन कार्ड रद्द झाल्यामुळे आपले नाव यादीतून कापले जाऊ शकते.म्हणूनच रेशनकार्डधारकांनी त्यांचे रेशन कार्ड 30 सप्टेंबर 2020 पर्यंत आधारशी जोडले पाहिजे. केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना याबाबत सतर्कतेचा इशारा दिला आहे. देशात सध्या 23.5 रेशनकार्डधारक आहेत, ज्यामध्ये 90 टक्क्यांहून अधिक लोकांचा आधार पॅनला लिंक केलेले आहे.30 सप्टेंबरपर्यंत रेशन कार्ड आधारशी लिंक करा,रेशनकार्डच्या सहाय्याने लोक सार्वजनिक वितरण प्रणाली (PDS) अंतर्गत वाजवी किंमतीच्या दुकानांत बाजारपेठेच्या किंमतीपेक्षा कमी किंमतीत धान्य खरेदी करू शकतात\nया योजनेचा फायदा कोणत्या लोकांना होईल आणि आपण आपले रेशन कार्ड कसे तयार करू शकता ते जाणून घ्या.आपल्याकडे रेशनकार्ड पॅनला लिंककेलेले नसल्यास ताबडतोब अलर्ट रहा. यासाठी तुम्ही PDS दुकानात जाऊन देखील आपल्या रेशन कार्डला आधारशी लिंक करू शकता. याबाबतची माहिती ही युनिक आयडेंटिफिकेशन अॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या (UIDAI) वेबसाइटवरही देण्यात आली आहे.\nआधार जोडण्यासाठी ‘ही’ पाच कामे करावी लागतीलयासाठी PDS केंद्रात रेशनकार्ड व कुटुंबातील सर्व सदस्यांची आधार कार्डची कॉपी सादर करा.कुटुंबप्रमुखाचा पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड बरोबर जमा करा. बायोमेट्रिक मशीनवर बोट ठेवल्यास आपल्याला सर्व डेटा मिळेल.अधिकारी आपले संपूर्ण डिटेल्स आणि आधार क्रमांकाशी जोडेल. आपल्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावर, रेशनकार्डावरील आधार लिंक केल्याचा मेसेज येईल.\nगेल्या सहा महिन्यांपासून मोदी सरकारच्या कोणत्याही योजनेबद्दल सर्वात जास्त चर्चा सुरू असल्यास ती विनामूल्य खाद्य योजने बद्दलची आहे. सध्याच्या कोरोना कालावधीत 81 कोटींहून अधिक रेशनकार्डधारकांना या योजनेच्या सहाय्याने रेशन दिले जात आहे. लॉकडाऊन दरम्यान कोणतीही व्यक्ती उपाशी झोपू नये यासाठी मोदी सरकार रेशन कार्डधारकांना मार्च महिन्यापासून 5 किलो धान्य (गहू, तांदूळ आणि मसूर) मोफत देत आहे. सरकारची ही योजना नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.तुमच्यासाठी रेशन कार्ड का महत्वाचे आहे.\nभारतात सहसा तीन प्रकारची रेशनकार्ड बनविली जातात. दारिद्र्य रेषेच्या वर राहणाऱ्यांना APL, दारिद्र्य रेषेखालील लोकांना BPL आणि सर्वात गरीब कुटुंबांसाठी अंत्योदय योजना. राज्य सरकार त्यांच्या नागरिकांना रेशनकार्ड देतात, जे ओळखपत्र म्हणून काम करतात. रेशन कार्ड तयार करण्यासाठी काही अटी पूर्ण करणे बंधनकारक आहे. दारिद्र्य रेषेखालील किंवा अंत्योदय योजनेचे शिधापत्रिका मिळविण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्रे द्यावी लागतील. भारत सरकारच्या अन्न सुरक्षा कायद्यात नवीन रेशनकार्ड बनवण्यासाठी काही अटी तयार केल्या गेल्या आहेत.\nजेव्हा आधार जोडलेला नसेल तेव्हा पोर्टेबिलिटी सेवेचा फायदा होणार नाही,आतापर्यंत 26 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ या योजनेत समाविष्ट केले गेले आहे. या सर्व राज्यांमध्ये पोर्ट���बिलिटी सेवा सुरू झाली आहे. 31 मार्च 2021 पर्यंत या देशात 81 कोटीहून अधिक लाभार्थ्यांना जोडण्याची योजना आहे. या योजनेत सामील झाल्यानंतर देशातील निम्म्याहून अधिक लोकांना याचा लाभ मिळणार आहे. 31 मार्च 2021 पर्यंत देशातील सर्व राज्यांना वन नेशन वन रेशन कार्ड योजनेत जोडले जावे, यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत सर्व 81 कोटी लाभार्थ्यांना त्याचा लाभ पुन्हा सहज मिळू शकेल.\nकंगना रणौतने केलेले बांधकाम अनधिकृतच ;महानगरपालिका\nवेंगुर्ले कामाच्या दुरावस्थे बाबत शिवसेना पदाधिकारी यांनी केली पाहणी..\nमळगावात दुचाकी अपघातात तीन युवक जखमी एक गंभीर.\n२६/११ हल्ल्यातील शहीद पोलीस अधिकारी विजय साळसकर यांच्या पुतळ्याला आ. वैभव नाईक यांनी केले अभिवादन.\nभोसले पॉलिटेक्निक येथे ‘कंटिन्यूअस एज्यूकेशन प्रोग्राम’ (CEP) अंतर्गत आरपीडी ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण संपन्न..\nसिंधुदुर्गातील ओसरगाव टोलनाक्यावर आज मध्यरात्रीपासून टोल वसुली होणार सुरू.MH 07 गाड्यांना 50% सवलत.\nकुडाळ आठवडा बाजारात पुन्हा एकदा नगरपंचायत प्रशासनाची मुजोरी.; बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई नाही स्थानिकांना मात्र हटवण्यासाठी प्रशासनाचा हट्टहास\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे कुडाळ मध्ये होणार जल्लोषात स्वाग.;तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती..\nतरंदळे खोतवाडी येथील रक्तदान शिबीरात ५१ रक्तदात्यांचे रक्तदान..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-latest-news/natural-farming-will-be-carried-out-on-25-lakh-hectare-area", "date_download": "2022-11-30T23:17:33Z", "digest": "sha1:SV2X3V6WPZLCEJZDWQZZJY2HTBD4FKJB", "length": 11077, "nlines": 52, "source_domain": "www.agrowon.com", "title": "२५ लाख हेक्टरवर नैसर्गिक शेती नेणार । Natural Farming", "raw_content": "\nNatural Farming : २५ लाख हेक्टरवर नैसर्गिक शेती नेणार\nदहा लाख हेक्टरवरील सध्याच्या नैसर्गिक शेतीला पुढील तीन वर्षांत दीड पटीने वाढवायचे आहे. नैसर्गिक शेतीसाठी केंद्र शासन मिशन मोडवर काम करीत असल्यामुळे आपल्याला देखील मोठी उडी मारायची आहे.\nपुणे ः राज्यातील नैसर्गिक शेतीचे (Area Under Natural Farming) क्षेत्र २०२५ पर्यंत २५ लाख हेक्टरपर्यंत नेण्यात येईल. त्यासाठी कृषी (Agriculture Department) व फलोत्पादन विभागाने (Horticulture Department) तयार केलेल्या कार्यक्रमांना पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी केली.\nपुण्याच्या बालेवाडी क्रीडा संकुलमध्ये गुरुवारी (ता. ६) गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य शासनाने आयोजित केलेल्या नैसर्गिक शेतीच्या राज्यस्तरीय परिषदेत ते बोलत होते. उच्च व तंत्र ‍शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, फलोत्पादनमंत्री संदीपान भुमरे, कृषी खात्याचे प्रधान सचिव एकनाथ डवले व कृषी आयुक्त धीरज कुमार व्यासपीठावर होते.\n‘‘दहा लाख हेक्टरवरील सध्याच्या नैसर्गिक शेतीला पुढील तीन वर्षांत दीड पटीने वाढवायचे आहे. नैसर्गिक शेतीसाठी केंद्र शासन मिशन मोडवर काम करीत असल्यामुळे आपल्याला देखील मोठी उडी मारायची आहे. त्याची मुहूर्तमेढ आज राज्यपाल आचार्य यांच्या उपस्थितीत होत आहे. त्यांनी नैसर्गिक शेतीचे केलेले प्रयोग देशभर अभ्यासले जात आहेत,’’ असे उपमुख्यमंत्री म्हणाले. डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती अभियानाला मुदतवाढ दिली जाईल, अशी घोषणाही त्यांनी या वेळी केली.\nNatural Farming: शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावे- पंतप्रधान\nजैविक शेती अभियान यशस्वी झाले आहे. अभियानाचा कालावधी समाप्त होत असला तरी मुदतवाढ देतानाच त्यात काही नव्या बाबींचा समावेश केला जाईल. राज्यातील शेतकऱ्यांना समृद्धीकडे नेण्यासाठी ४५०० कोटींचा बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प व २१०० कोटींचा नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) प्रकल्प राबविला जात आहे. शेतीमाल विक्रीत सध्या दलालांना लाभ मिळत असल्याने बाजार व्यवस्थेला शेतकऱ्यांशी जोडले जात आहे, असे श्री. फडणवीस यांनी स्पष्ट केले.\nNatural Farming : नैसर्गिक शेतीचे ‘सूरत मॉडेल’ देशासाठी आदर्श ठरेल ः मोदी\n‘‘मी आधी शेतकरी व नंतर राज्यपाल आहे. २०० एकरांवर मी नैसर्गिक शेती करतो आहे. त्यासाठी सूक्ष्मजीवशास्त्रज्ञांसह दहा कृषी पदवीधरांचा एक चमू, तसेच कृषी विज्ञान केंद्राची मदत घेतली जात आहे. शेती रासायनिक की जैविक, की नैसर्गिक करायची असा संभ्रम देशभर आहे. मी प्रयोगाच्या आधारावर सांगतो की तुम्ही नैसर्गिक शेतीकडे वळा. हीच शेती विज्ञानाधिष्ठित आहे. कारण त्यात सेंद्रिय कर्ब वाढविणारे जिवाणूंचे कृषी विज्ञान सामावलेले आहे,’’ असे राज्यपाल म्हणाले.\nNatural Farming : नैसर्गिक शेतीचे अंधानुकरण नको\nपूर्���ी देशासमोर भुकेची समस्या होती. त्यामुळे हरितक्रांतीत रासायनिक शेतीची गरज होती. त्याचे श्रेय शास्त्रज्ञांना द्यावे लागेल. मात्र रासायनिक शेतीचा पुढे नको तितका विस्तार होत गेला. त्याचे भयावह दुष्परिणाम आपण भोगतो आहोत. रासायनिक खतांच्या आयातीसाठी अडीच लाख कोटी रुपये खर्च केले जात आहेत.\nत्यातून शेतकरी समृद्ध होण्याऐवजी नापिकी, प्रदूषण, मानवी आरोग्याच्या समस्या उद्भवल्या आहेत. रासायनिक शेती सोडल्यास तुमचे उत्पादन घटेल ही भीती तुम्हाला घातली जात आहे. मात्र नैसर्गिक शेतीच्या प्रयोगांची माहिती घेतल्यास ही भीती दूर होते, असेही राज्यपालांनी स्पष्ट केले.\nनैसर्गिक शेतीकडे वळा ः राज्यपाल\nरासायनिक निविष्ठांच्या अतिवापरामुळे देशातील जमिनीची सुपीकता व जनतेचे आरोग्यही धोक्यात आणले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता रासायनिक ऐवजी नैसर्गिक शेतीकडे वळावे, असे आवाहन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.\nराज्यपालांनी सांगितलेली नैसर्गिक शेतीची तत्त्वे\n- शेतातील मातीत रासायनिक मूलद्रव्ये नव्हे जिवाणू वाढवावे.\n- देशी गायीच्या जिवाणूमृतांचा वापर वाढवा.\n- जिवाणूंमुळे हवा व मातीमधील उपयुक्त घटक पिकाला पुरवले जातात.\n- गांडुळ हा शेतकऱ्यांचा बिनपगारी मजूर. त्याची संख्या वाढवावी.\n- तणांचे शेतातच आच्छादन करा. त्यामुळे तापमान टिकून राहते व पाण्याची ५० टक्के पाणी बचत होते.\n- पिकाला भरपूर पाणी नव्हे तर चांगला ओलावा व वाफसा उपलब्ध करून द्यावा.\nताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.actualidadiphone.com/mr/%E0%A4%AA%E0%A5%89%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-11x20-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8-iPad-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1/", "date_download": "2022-11-30T23:10:55Z", "digest": "sha1:6KHNVIJAT5G7QJAR5A3DWKMI7OCY25BX", "length": 9966, "nlines": 117, "source_domain": "www.actualidadiphone.com", "title": "11x20 पॉडकास्टः आयपॅड वर्धापन दिन, अप्रचलितता आणि नवीन रेकॉर्ड | आयफोन बातम्या", "raw_content": "\n11 × 20 पॉडकास्टः आयपॅड वर्धापन दिन, अप्रचलितता आणि नवीन रेकॉर्ड\nलुइस पॅडिला | | पॉडकास्ट\nआणखी एक आठवड्यात आम्ही आमच्या पॉडकास्टसह परत आलो आणि यावेळी आम्ही त्याच्या दहाव्या वर्धापनदिनचा फायदा घेऊन आयपॅडबद्दल बोलत आहोत. याव्यतिरिक्त, आम्ही newsपलने नुकतीच सुरू केलेली अद्यतने, तंत्रज्ञानाची उत्पादने उधळणे किंवा fromपलमधील नवीनतम आर्थिक डेटा यासारख्या अन्य बातम्यांविषयी देखील आम्ही टिप्पणी करतो.\nआठवड्याच्या बातम्यांविषयीच्या बातम्यांसह आणि मताव्यतिरिक्त, आम्ही आमच्या श्रोत्यांकडून आलेल्या प्रश्नांची उत्तरे देखील देऊ. आमच्याकडे ट्विटरवर आठवड्यातून # पॉडकास्टल हॅशटॅग सक्रिय असेल जेणेकरुन आपण आम्हाला काय विचारू शकता, आम्हाला सूचना किंवा जे काही मनात येईल ते करा. शंका, शिकवण्या, अभिप्राय आणि अनुप्रयोगांचे पुनरावलोकन या गोष्टींमध्ये आमच्या पॉडकास्टचा अंतिम भाग व्यापू शकेल आणि प्रत्येक आठवड्यात आपण आम्हाला मदत करावी अशी आमची इच्छा आहे.\nआम्ही आपल्याला आठवण करून देतो की आपण स्पॅनिशमधील Appleपल समुदायापैकी एकापैकी एक होऊ इच्छित असाल तर आमची टेलीग्राम चॅट प्रविष्ट करा (दुवा) जिथे आपण आपले मत देऊ शकता, प्रश्न विचारू शकता, बातम्यांवर टिप्पणी देऊ शकता इ. आणि आम्ही येथे प्रवेश करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारत नाही, किंवा आपण पैसे भरल्यास आम्ही आपल्याशी चांगले वागणार नाही. आम्ही शिफारस करतो की आपण ITunes वर सदस्यता घ्या en iVoox किंवा मध्ये Spotify जेणेकरून भाग उपलब्ध होताच स्वयंचलितपणे डाउनलोड केले जातील. तुला हे ऐकायचं आहे का ठीक आहे फक्त आपल्याकडे हे करण्यासाठी खेळाडू आहे.\nपॉडकास्टः नवीन विंडोमध्ये खेळा\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: आयफोन बातम्या » आयफोन बातम्या » पॉडकास्ट » 11 × 20 पॉडकास्टः आयपॅड वर्धापन दिन, अप्रचलितता आणि नवीन रेकॉर्ड\nआपल्याला स्वारस्य असू शकते\nटिप्पणी करणारे सर्वप्रथम व्हा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटासाठी जबाबदार: AB इंटरनेट नेटवर्क 2008 SL\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू श���ता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\n'हार्ट महिना' हे आव्हान फेब्रुवारीमध्ये Appleपल वॉचवर येत आहे\nएअरस्नॅप प्रो, आपल्या एअरपॉड्स प्रोचे संरक्षण करण्याचा सर्वात मोहक मार्ग\nआपल्या ईमेलमध्ये नवीनतम आयफोन बातम्या मिळवा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\nआयफोन अनलॉक करत आहे\nआमच्या विनामूल्य वृत्तपत्राची सदस्यता घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/mumbai/today-on-behalf-of-mns-shivaji-park-deepotsav-program-has-been-organized-at-shivaji-park-ground-in-mumbai-state-chief-minister-eknath-shinde-deputy-chief-minister-devendra-fadnavis-and-mns-chie/", "date_download": "2022-12-01T01:09:13Z", "digest": "sha1:SN5ONG4AJH342F5FAFJKX7ST4YHYXYVB", "length": 13407, "nlines": 81, "source_domain": "hwmarathi.in", "title": "राज ठाकरेंच्या 'शिवाजी पार्क दीपोत्सव' कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकत्र; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण - HW News Marathi", "raw_content": "\nआमच्या पत्रकारितेचे समर्थन करा\nराज ठाकरेंच्या ‘शिवाजी पार्क दीपोत्सव’ कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकत्र; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण\nराज ठाकरेंच्या ‘शिवाजी पार्क दीपोत्सव’ कार्यक्रमात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकत्र; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण\nमुंबई | दरवर्षी दिवाळी निमित्ताने मनसेच्या वतीने दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर ‘शिवाजी पार्क दीपोत्सव’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या ‘शिवाजी पार्क दीपोत्सव’ शुभारंभ आज (21 ऑक्टोबर) होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे तिन्ही पहिल्यांदा एकत्र येणार आहेत. यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.\nसत्तांतरानंतर राज्यात राज्यात शिंदे-फडणवीसांचे सरकार आले. यात फडणवीस उपमुख्यमंत्री विराजमान झाल्यानंतर राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी त्यांचे औक्षण केले होते. यानंतर गणेशोत्सवानिमित्ताने ‘शिवतीर्थ’वर राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले होते. यानंतर राज ठाकरेंनी देखील मुख्यमंत्र्याच्या वर्षा या शासकीय निवसस्थानी जाऊन बाप्पाचे दर्शन घेतले होते. याआधी मुख्यमंत्री आणि राज ठाकरे यांच्यात झालेल्या भेटीमुळे नवे समीकरण जुळाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आज दीपोत्सवानिमित्ता��े हे तीन नेते एकत्र येणार आहे.\nराज ठाकरेंनी ‘शिवाजी पार्क दीपोत्सव’निमित्ताने ट्वीट करत दीपोत्सवाचे निमंत्रण देण्यासाठी पत्र लिहिले आहे. “यावर्षी देखील आपण ही रोषणाई करून दिवाळीचा आनंद साजरा करणार आहोतच. त्या दीपोत्सवाचे निमंत्रण देण्यासाठी हे पत्र लिहितो आहे”, राज ठाकरेंनी ‘शिवाजी पार्क दीपोत्सव’निमित्ताने ट्वीट करत शिवाजीपार्कवरील आपल्या दीपोत्सवाला तुम्ही तर याच, पण इतरांनाही आवर्जून सांगा”, असे ट्वीट केले.\nनिमंत्रण दीपोत्सवाचं…. आनंद आपण एकट्याने साजरा करत नाही. त्यात जितकी आप्त, मित्रमंडळी सहभागी होतील तितका त्या सोहळ्याचा आनंद वाढत जातो. शिवाजीपार्कवरील आपल्या दीपोत्सवाला तुम्ही तर याच, पण इतरांनाही आवर्जून सांगा.#शिवाजीपार्कदीपोत्सव #ShivajiParkDipotsav pic.twitter.com/2k5t7N8Wus\nराज ठाकरेंनी पत्रात म्हटले\nदि. २१ ऑक्टोबर २०२२\nतसंच समस्त दादरकर आणि मुंबईकर जनहो,\nदिवाळीचा उत्साह सर्वत्र दिसू लागला आहे. गेली काही वर्ष कोरोनामुळे दिवाळी थोडी झाकोळलेली होती, परंतु यावेळेस दिवाळीच्या निमित्ताने वातावरणात पुन्हा उत्साह, आनंद दिसतोय.\nदिवाळी आणि शिवतीर्थ परिसरातली रोषणाई, म्हणजेच ‘दीपोत्सव’ हे गेल्या १० वर्षापासून जणू समीकरणच बनलं आहे. दरवर्षी\nआपण शिवतीर्थावर, तिथल्या रस्त्यांवर, झाडांवर रोषणाई करतो. कोरोनाच्या २ वर्षांत सुध्दा आपण त्या परंपरेत खंड पडू दिला\nनव्हता. यावर्षी देखील आपण ही रोषणाई करून दिवाळीचा आनंद साजरा करणार आहोतच. त्या दीपोत्सवाचं निमंत्रण देण्यासाठी\nहे पत्र लिहितो आहे.\nदीपावलीच्या निमित्ताने आपण आपलं घर, आपलं अंगण आणि आपला परिसर दिव्यांनी उजळवून टाकतो. दादर मधील हा शिवतीर्थाचा परिसर, हे मी माझ्या घराचं अंगणच समजतो, म्हणून हे अंगण तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं आणि सहभागानं विविध रंगी लखलखणाऱ्या दिव्यांच्या रोषणाईनं आणि इतर सजावटीनं आपण उजळवून टाकणार आहोत. मला तर वाटतं की प्रत्येकानं आपल्या घराबरोबर आपलं अंगण आणि आपला परिसर असाच सुंदर ठेवला तर महाराष्ट्र जगाला हेवा वाटेल असा होईल. हे करण्यामागेही माझी तीच भावना आहे.\nवसुबारसेपासून, २१ ऑक्टोबर २०२२ पासून ते तुळशीच्या लग्नापर्यंत, ८ नोव्हेंबर २०२२ पर्यंत, हा दीपोत्सव साजरा होणार आहे. यावर्षी वसुबारसेला म्हणजे २१ ऑक्टोबरला, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्���ी. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आपण दीपोत्सवाचं उद्घाटन करणार आहोत. आपण अवश्य यावे, आपल्या कुटुंबातील सर्वांना घेऊन या. मित्र मंडळींना सांगा. आनंद आपण एकट्याने साजरा करत नाही. त्यात जितकी आप्त, मित्रमंडळी सहभागी होतील तितका त्या सोहळ्याचा आनंद वाढत जातो. तुम्ही तर याच, पण इतरांनाही आवर्जून सांगा.\nChief Minister Eknath ShindeDadarDeepotsavDeputy Chief Minister Devendra FadnavisDiwali Shivaji ParkfeatureaMNSRaj Thackerayउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसदादरदिवाळी शिवाजी पार्कदीपोत्सवमनसेमुख्यमंत्री एकनाथ शिंदेराज ठाकरे\nMilind Narvekar हे ‘जगन्मित्र’, MCA च्या निकालानंतर उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची प्रतिक्रिया\nठाण्यात खळबळ; मध्यवर्ती भागामधील घंटाळी परिसरात गोळीबार\nनाशिकमध्ये मनसेने आपला बालेकिल्ला राखून ठेवला\nमध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकच्या विलंबामुळे प्रवाशांचे हाल\nमुंबईसह उपनगरात पावसाची दमदार हजेरी\nगडकोट व किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करणार\nनवाब मलिक यांचा जामीन अर्ज न्यायालयाने पुन्हा एकदा फेटाळला\nMangalprabhat Lodha यांनी शिवरायांवर केलेल्या वक्तव्यावर Bacchu Kadu यांचं महत्त्वाचं विधान\n“…मग कुणाचं तोंड बंद होतंय ते बघू”; आदित्य ठाकरेंना सुधीर मुनगंटीवारांचा टोला\n“सीमावाद प्रकरणी राज्य सरकारने हरीश साळवेंना बुक करावं”, अजित पवारांचा सल्ला\nआमच्या पत्रकारितेचे समर्थन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%96", "date_download": "2022-12-01T01:10:35Z", "digest": "sha1:2VKHBFLLMFY4EAUODM3454DLZDXN42JG", "length": 4394, "nlines": 46, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वैशाख - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nहा लेख हिंदू सण याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, वेसक.\nवैशाख हा एक हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनांकानुसार दुसरा महिना आहे.\nसूर्य जेव्हा वृषभ राशीमध्ये प्रवेश करतो, तेव्हा भारतीय सौर वैशाख महिन्याची सुरुवात होते.\nवैशाख महिन्यातील सणसंपादन करा\nवैशाख शुद्ध तृतीया-अक्षय्य तृतीया, परशुराम जयंती.\nवैशाख शुद्ध पंचमी-आद्य शंकराचार्य जयंती, रामानुजाचार्य जयंती, सूरदास जयंती..\nवैशाख शुद्ध अष्टमी -बगलामुखी जयंती\nवैशाख शुद्ध चतुर्दशी (नृसिंह चतुर्दशी)-नृसिंह जयंती; छिन्नमस्ता जयंती.\nवैशाख पौर्णिमा-बुद्ध पौर्णिमा; भृगु जयंती,\nव���शाख कृष्ण प्रतिपदा-नारद जयंती.\nपश्चिम बंगाल-बांगलादेश या भागांत ग्रीष्म ऋतूतील वैशाख महिन्यात पडणाऱ्या वादळी पावसाला कालबैसाखी म्हणतात.\nवैशाख हे त्र्यं.वि. देशमुख नावाच्या मराठी कवीचे टोपणनाव आहे.\nहिंदू पंचांगानुसार बारा महिने\n← वैशाख महिना →\nशुद्ध पक्ष प्रतिपदा - द्वितीया - तृतीया - चतुर्थी - पंचमी - षष्ठी - सप्तमी - अष्टमी - नवमी - दशमी - एकादशी - द्वादशी - त्रयोदशी - चतुर्दशी - पौर्णिमा\nकृष्ण पक्ष प्रतिपदा - द्वितीया - तृतीया - चतुर्थी - पंचमी - षष्ठी - सप्तमी - अष्टमी - नवमी - दशमी - एकादशी - द्वादशी - त्रयोदशी - चतुर्दशी - अमावास्या\nशेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ तारखेला ००:०३ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ रोजी ००:०३ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://punelive24.com/pune-news-police-commissioner-amitabh-gupta-inaugurated-pune-jewelers-premier-league-cricket-tournament-victory-opening-for-nagarkar-superkings/", "date_download": "2022-11-30T23:27:38Z", "digest": "sha1:Z5U7PHV7XQDPTS42ZBSCXXUXQK6CDYXQ", "length": 6856, "nlines": 43, "source_domain": "punelive24.com", "title": "pune news police commissioner amitabh gupta inaugurated pune jewelers premier league cricket tournament victory opening for nagarkar superkings | Pune News : पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते 'पुणे ज्वेलर्स प्रीमियर लीग' क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन; नगरकर सुपरकिंग्जची विजयी सलामी | Pune News", "raw_content": "\nHome - ताज्या बातम्या - Pune News : पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते ‘पुणे ज्वेलर्स प्रीमियर लीग’ क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन; नगरकर सुपरकिंग्जची विजयी सलामी\nPosted inताज्या बातम्या, पुणे, पुणे शहर, ब्रेकिंग, महाराष्ट्र\nPune News : पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते ‘पुणे ज्वेलर्स प्रीमियर लीग’ क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन; नगरकर सुपरकिंग्जची विजयी सलामी\nपुणे – पुणे सराफ (Pune Jewellers) असोसिएशन आयोजित ‘पुणे ज्वेलर्स प्रीमिअर लीग २०२२’ क्रिकेट (cricket) स्पर्धेचे उद्घाटन पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (amitabh gupta) व बालन ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक पुनीत बालन यांच्या हस्ते झाले. पुणे सराफ (Pune Jewellers) असोसिएशनचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, नगरसेविका अश्विनी कदम, धनंजय कर्णिक यांच्यासह स्पर्धेतील सर्व संघमालक, खेळाडू आदी उपस्थित होते.\nसहकारनगर येथील शिंदे हायस्कुलच्या क्रिकेट मैदानावर २१ नोव्हेंबर २०२२ पर्यंत या क्रिकेट स्पर्धा होणार आहे. १६ पुरुष संघ व दोन महिलांचे संघ असे एकूण १८ संघ या लीगमध्ये सहभागी झाले आहेत. आठ षटकांचे हे सामने असून, स्पर्धेत एकूण २४५ खेळाडू सहभागी झाले आहेत.\nशारीरिक तंदुरुस्तीसाठी मैदानावर खेळणे गरजेचे आहे. क्रिकेट (cricket) सारख्या खेळाने पूर्ण व्यायाम चांगला होतो, असे सांगून अमिताभ गुप्ता यांनी सर्व खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.\nकोणत्याही स्पर्धेत खेळताना खेळ भावना महत्त्वाची असून, ती आपसातील नाते अधिक बळकट करण्यासाठी महत्त्वाची असल्याचे पुनीत बालन म्हणाले.\nपुणे सराफ असोसिएशन यंदा ९८ व्या वर्षात पदार्पण करत असून, त्यानिमित्त या क्रिकेट स्पर्धा भरविण्यात आल्याचे रांका यांनी प्रास्ताविकात सांगितले. यावेळी खेळाडूंना प्रामाणिकपणे खेळण्यासाठी शपथ देण्यात आली.\nसर्व खेळाडूना पुनीत बालन यांच्यातर्फे स्पोर्ट्स किट्स देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश नातू यांनी केले तर आभार अंकित शोंड यांनी मानले.\nया संघांचा आहे समावेश…\nअरिया सिल्वर किंग्ज, अभिनव रायझिंग स्टार्स, दिलीप सोनिग्रा रॉयल्स, गांधी रॉयल अँगल्स, जैनम जायंट्स, केआरए चॅलेंजर्स, सिल्वर स्ट्रायकर्स, नगरकर सुपर किंग्ज, मुंदडा डायमंड इलेव्हन,\nपरमार लायन्स, पीएनजी इलेव्हन ब्लास्टर्स, पुष्पम पलटन्स मेन्स, पुष्पम पलटन्स वूमेन्स, ओसवाल स्मॅशर्स, रांका टायटन्स, राठोड सुपर रायडर्स, आरटीएस मार्व्हल्स, संकेत वॉरियर्स या संघांचा समावेश आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://virashinde.com/index.php/shinde-collection/farmers-and-congress", "date_download": "2022-12-01T00:54:21Z", "digest": "sha1:ZABQGISYWXAY6MDW3JJSL2MAWLK6RY4A", "length": 23739, "nlines": 199, "source_domain": "virashinde.com", "title": "महर्षि विठ्ठल रामजी शिंदे [ Maharshi Vitthal Ramji Shinde ] - मुख्यपान महर्षि विठ्ठल रामजी शिंदे [ Maharshi Vitthal Ramji Shinde ] - शेतकरी आणि काँग्रेस", "raw_content": "\nमहर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी\nविठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके\nधर्म, जीवन व तत्त्वज्ञान\nमाझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३\nकर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र\nमाझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)\nमहर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी\nलेख, व्याख्याने आणि उपदेश\nमहर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य\nमहर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय\nकाँग्रेस जोंपर्यंत महात्मा गांधी व पंडित जवाहरलाल वगैरेसारख्यांच्या मुठींत आहे तोंपर्यंत तरी, ती तुमच्या बाजूस राहील असा मला भरंवसा आहे. म्हणून तुम्हीहि तिला आपला पाठिंबा सरळ मनानें व सढळ हातानें द्याच. पण तुमच्यानें काँग्रेसला काय मदत होणार काँग्रेस तर सुशिक्षितांची आणि तुम्ही अक्षरशत्रु. काँग्रेस स्वतः श्रीमंतांच्या हातीं गेली आहे; आणि जाणें साहजिकच आहे. तुम्ही तर दरिद्री. मला एकदां वाटत होतें कीं, ही सारी काँग्रेसची चळवळ शेतक-यांनींच काबीज करावी. पण हल्लींच्या स्थितींतील हिंदी शेतक-यांनीं काँग्रेस काबीज करणें जवळ जवळ ब्रिटिश राज्य काबीज करण्याइतकेंच अशक्य नाहीं काय काँग्रेस तर सुशिक्षितांची आणि तुम्ही अक्षरशत्रु. काँग्रेस स्वतः श्रीमंतांच्या हातीं गेली आहे; आणि जाणें साहजिकच आहे. तुम्ही तर दरिद्री. मला एकदां वाटत होतें कीं, ही सारी काँग्रेसची चळवळ शेतक-यांनींच काबीज करावी. पण हल्लींच्या स्थितींतील हिंदी शेतक-यांनीं काँग्रेस काबीज करणें जवळ जवळ ब्रिटिश राज्य काबीज करण्याइतकेंच अशक्य नाहीं काय काँग्रेस जोंपर्यंत अनुकूलच आहे तोंपर्यंत तुम्हीहि तिच्या उलट जाण्याचें कारण काय काँग्रेस जोंपर्यंत अनुकूलच आहे तोंपर्यंत तुम्हीहि तिच्या उलट जाण्याचें कारण काय आज काँग्रेसनेंहि तुमच्या संघटनेचें प्रत्यक्ष कार्य आपल्या शिरावर घेतलें नाहीं. याचें कारण काँग्रेसची तशी इच्छा नाहीं असें मुळींच नसून प्रस्तुतच्या हातघाईच्या लढाईंत तिला तशी वेळ व सवडच नाहीं. म्हणून नुसत्या आशीर्वादावरच तुमची ती प्रामाणिकपणें समजूत करीत आहे. तुम्हीहि प्रामाणिकपणें तिचें हित चिंता, - तिच्याशीं प्रतारणा करण्यांत तुमचें तिळमात्र हित नाहीं. पण मला सांगावयाची मुद्द्याची गोष्ट ती हीच कीं, तुम्ही ह्यापुढें कोणावरहि – प्रत्यक्ष काँग्रेसवरहि, अवलंबून राहूं नका. हें सांगण्यांत मी काँग्रेसचा अपमान करीत नसून, केवळ तुम्हांला सावध करीत आहे. काँग्रेसचें कार्य बहुतांशीं आणि आतां तर सर्वांशीं राजकारणाचें आहे. मी तुम्हांला स्पष्ट बजावीत आहे कीं, तुमच्यापुढचें कार्य मुख्यतः राजकारणाचें नसून तें अर्थकारणाचें किंवा सामाजिक स्वरूपाचें आहे, हें मी स्वतः राजकारणाला भिऊन किंवा कोणाची भीड ठेवून सांगत आहे असा गैरसमज होऊं देऊं नका. उलट, मला असें उघड दिसत आहे कीं, शेतक-यांना तुमच्या आर्थिक स्वातंत्र्यांतच परकीय सरकार काय किंवा स्वकीय सावकार काय, नोकरशाही काय किंवा भावी सनदशीर स्वराज्य काय, कोणत्याहि मानवी सत्तेला वेसण घालण्याचें सामर्थ्य आहे, हें खरें नव्हे काय आज काँग्रेसनेंहि तुमच्या संघटनेचें प्रत्यक्ष कार्य आपल्या शिरावर घेतलें नाहीं. याचें कारण काँग्रेसची तशी इच्छा नाहीं असें मुळींच नसून प्रस्तुतच्या हातघाईच्या लढाईंत तिला तशी वेळ व सवडच नाहीं. म्हणून नुसत्या आशीर्वादावरच तुमची ती प्रामाणिकपणें समजूत करीत आहे. तुम्हीहि प्रामाणिकपणें तिचें हित चिंता, - तिच्याशीं प्रतारणा करण्यांत तुमचें तिळमात्र हित नाहीं. पण मला सांगावयाची मुद्द्याची गोष्ट ती हीच कीं, तुम्ही ह्यापुढें कोणावरहि – प्रत्यक्ष काँग्रेसवरहि, अवलंबून राहूं नका. हें सांगण्यांत मी काँग्रेसचा अपमान करीत नसून, केवळ तुम्हांला सावध करीत आहे. काँग्रेसचें कार्य बहुतांशीं आणि आतां तर सर्वांशीं राजकारणाचें आहे. मी तुम्हांला स्पष्ट बजावीत आहे कीं, तुमच्यापुढचें कार्य मुख्यतः राजकारणाचें नसून तें अर्थकारणाचें किंवा सामाजिक स्वरूपाचें आहे, हें मी स्वतः राजकारणाला भिऊन किंवा कोणाची भीड ठेवून सांगत आहे असा गैरसमज होऊं देऊं नका. उलट, मला असें उघड दिसत आहे कीं, शेतक-यांना तुमच्या आर्थिक स्वातंत्र्यांतच परकीय सरकार काय किंवा स्वकीय सावकार काय, नोकरशाही काय किंवा भावी सनदशीर स्वराज्य काय, कोणत्याहि मानवी सत्तेला वेसण घालण्याचें सामर्थ्य आहे, हें खरें नव्हे काय आणि हें स्वातंत्र्य, शेतकरी बंधूंनो, तुमच्या हातीं आयतेंच खाऊच्या पुड्याप्रमाणें कोठून तरी आणून देण्याचें सामर्थ्य आजच्या काँग्रेसमध्येंहि नाहीं; इतरांना तर तशी इच्छाच नाहीं. मग आतां तुम्ही तुमचा स्वार्थ सुधारणें आवश्यक नाहीं काय \nकाँग्रेसविषयी आणखी एक गोष्ट निर्भींडपणानें मला येथें सांगणें जरूर आहे. काँग्रेस म्हणजे सा-या देशाच्या म्हणजे त्यांतील सर्व वर्गांच्या कल्याणासाठीं विचार करणारी व त्या विचाराची अंमलबजावणारी संस्था आहे. थोडक्यांत सांगावयाचें तर ती आमची भावी पार्लमेंट आहे. पण अशी कोणती पार्लमेंट आजपर्यंत जगाच्या इतिहासांत झाली आहे कीं, जिनें आपल्या कक्षेंतल्या सर्वच वर्गांचें हित सारख्या प्रमाणांत साधलें आहे ही समदृष्टि मनुष्यमात्राच्या व्यवहारांत तरी जवळ जवळ अशक्य आहे. सर्व पार्लमेंटमधली राणी जी हल्लींची ब्रिटिश पार्लमेंट तिलादेखील आजवर जें साधलें नाहीं, तें आमच्या भावी पार्लमेंटला साधेल अशी अवास्तव आत्मस्तुति करणें हा माझा धर्म नाहीं. शेतकरी हा राष्ट्राचा एक विशिष्ट अर्थात सर्वांचा पोशिंदा म्हणून सर्वांत अत्यंत महत्त्वाचा व संख्येनें मोठा वर्ग आहे हें खरें. तथापि, इतर अल्पसंख्याक व परपुष्ट वर्गांइतकें वजन शेतक-यांचें आजवर कोणत्याच पार्लमेंटवर पडलें नाहीं. मग अनेकांच्या वजनाखालीं सहज दडपून जाणा-या आमच्या राष्ट्रीय सभेवर, शेतकरी बंधूंनो, तुमचें काय म्हणून वजन पडावें ही समदृष्टि मनुष्यमात्राच्या व्यवहारांत तरी जवळ जवळ अशक्य आहे. सर्व पार्लमेंटमधली राणी जी हल्लींची ब्रिटिश पार्लमेंट तिलादेखील आजवर जें साधलें नाहीं, तें आमच्या भावी पार्लमेंटला साधेल अशी अवास्तव आत्मस्तुति करणें हा माझा धर्म नाहीं. शेतकरी हा राष्ट्राचा एक विशिष्ट अर्थात सर्वांचा पोशिंदा म्हणून सर्वांत अत्यंत महत्त्वाचा व संख्येनें मोठा वर्ग आहे हें खरें. तथापि, इतर अल्पसंख्याक व परपुष्ट वर्गांइतकें वजन शेतक-यांचें आजवर कोणत्याच पार्लमेंटवर पडलें नाहीं. मग अनेकांच्या वजनाखालीं सहज दडपून जाणा-या आमच्या राष्ट्रीय सभेवर, शेतकरी बंधूंनो, तुमचें काय म्हणून वजन पडावें तरी काँग्रेसला तुमची कळकळ वाटते ही गोष्ट निःसंशय खरी आहे. पण ती कळकळ, पुढें ह्या देशांत भिन्न भिन्न वर्गांत स्पर्धा किंबहुना वैर माजल्यावर टिकेल, किंबहुना टिकली तरी तुम्हांला खरें आर्थिक स्वातंत्र्य आणि स्वयंनिर्णय आयतेंच आणून देण्याइतकी परिणामकारी ठरेल असें समजणें म्हणजे निव्वळ दुधखुळेपणाचें दिसतें. तूर्त महात्मा गांधींसारख्या लोकोत्तर सत्पुरुषाच्या हातीं काँग्रेसचे सर्वाधिकार आहेत. हल्लींच्या लष्करी आणीबाणीच्या अवस्थेंत असें होणेंच इष्ट व जरूर आहे. पण अशा सर्वाधिकारी थोर पुरुषाला झालें तरी सर्वच पुढारलेल्या व मागासलेल्या लहानथोर वर्गांचें हित हांकेसरशीं साधणें शक्य आहे काय \n१ प्रस्तावना 22 August 2022\nह्या व्यापाराचें पिलूं 22 August 2022\nही कोणत्या राष्ट्राची भाषा\nहर्ष आणि चालुक्य 22 August 2022\nस्वरवैशिष्ट्य 22 August 2022\nसामाजिक सुधारणेचा व्यापक अर्थ 22 August 2022\nसिंहलद्वीपांतील डच मिशनच्या प्रचारपद्धतीचा मासला 22 August 2022\nसामाजिक व धार्मिक बाबी 22 August 2022\nसाक्षात्कारी वा��्मय 22 August 2022\nसांप्रदायिक अस्पृश्यता 22 August 2022\nसमाजसुधारणा यशस्वी कां होत नाहीं\nसमाजशास्त्रीय विचार 22 August 2022\nसंस्थानी शेतकरी परिषद, तेरदळ 22 August 2022\nश्वेताश्वेतरोपनिषद ऊर्फ शिवगीता 22 August 2022\nश्रीशाहू व नाना 22 August 2022\nशैव, बौद्ध आणि वैष्णवांची परंपरा 22 August 2022\nशेतकरी व सरकार 22 August 2022\nशेतकरी आणि भांडवलदार 22 August 2022\nशेतकरी आणि काँग्रेस 22 August 2022\nशेतक-यांचा स्वयंनिर्णय 22 August 2022\nशीख धर्म मुसलमान संस्कृतीचा प्रवेश 22 August 2022\nशब्दकोश (कानडी) 22 August 2022\nशक्ति अथवा देवी भागवत 22 August 2022\nव्यापाराचा इतिहास 22 August 2022\nव्याख्यान दुसरें 22 August 2022\nव्याकरण (कानडी) 22 August 2022\nव्यभिचाराचा सांवळागोंधळ 22 August 2022\nवेदोक्त आणि पुराणोक्त 22 August 2022\nविष्णु-भागवत 22 August 2022\nविषारी जाळें 22 August 2022\nवासुदेव आणि एकान्तिक धर्म 22 August 2022\nवाळवें तालुका शेतकरी परिषद, बोरगांव 22 August 2022\nवारकरी पंथाची लोकसत्तात्मकता 22 August 2022\nव-हाडी आणि इतर शाखा 22 August 2022\nलिखित इतिहासाचे पुरावे 22 August 2022\nलिंगायत धर्म 22 August 2022\nराष्ट्रधर्म आणि सार्वत्रिक धर्म 22 August 2022\nराधामाधव–विलास–चंपू : आणि रा. राजवाडे. 22 August 2022\nराजकीय स्वरूप 22 August 2022\nमुख्य मुद्दा 22 August 2022\nमुंबई इलाखा शेतकरी परिषद, पुणें 22 August 2022\nमांत्रिकांची दुकानदारी 22 August 2022\nमहाराष्ट्राच्या उत्कर्षाचा एकमेव मार्ग \nमहाराष्ट्राचा गांवगाडा 22 August 2022\nमहाराष्ट्र विद्यापीठ व कर्नाटक मराठीचा प्रवास 22 August 2022\nमहाराष्ट्र भागवत धर्म 22 August 2022\nमहाराष्ट्र नाना शंकरशेटला कां विसरला\nमहाराज शिवाजी आणि महात्मा गांधीजी 22 August 2022\nमहानुभाव पंथ 22 August 2022\nमहात्मा फुले व केशवचंद्र सेन (साम्य) 22 August 2022\nमहात्मा फुले व केशवचंद्र सेन (भेद) 22 August 2022\nमराठ्यांविरुद्ध आगळीक 22 August 2022\nमराठ्यांतील प्रसिध्द राजघराणीं 22 August 2022\nमराठे हिशेबी नाहींत 22 August 2022\nमराठे आणि पेशवे 22 August 2022\nमराठींत कानडी शब्दांचा भरणा 22 August 2022\nमराठ्यांची पूर्वपीठिका 22 August 2022\nमग महारामांगांचे काय हाल वर्णावेत \nमंदिरें आणि मूर्ति 22 August 2022\nमंत्र आणि तंत्र 22 August 2022\nभावी सुधारणा 22 August 2022\nभागवतधर्म आणि महाराष्ट्रधर्म (व्याख्यान पहिले) 22 August 2022\nभागवतधर्म आणि महाराष्ट्रधर्म (व्याख्यान दुसरे) 22 August 2022\nभागवत धर्माचा पाया 22 August 2022\nभागवत धर्म विकास 22 August 2022\nब्राह्म समाज आणि बौद्ध धर्म (व्याख्यान तिसरें) 22 August 2022\nब्रह्मानंद केशवचंद्र सेनः त्याचें विश्वधर्म विकासांतील स्थान 22 August 2022\nब्रह्मदेशांतील बहिष्कृत वर्ग 22 August 2022\nबौद्धांचा इतर भागवतांशीं संबंध 22 August 2022\nबोल्शेव्हिझमचा बागुलबोवा 22 August 2022\nप्रांतिक सामाजिक परिषद, सातारा 22 August 2022\nपूर्वपीठिका 22 August 2022\nपूर्व बंगाल्यांतील अस्पृश्य वर्गाच्या उच्च शिक्षणाची प्रगति 22 August 2022\nपुराणिक आणि हरिदास 22 August 2022\nपुराणांचा विपर्यास 22 August 2022\nपुण्यांतील जाहीर सभा 22 August 2022\nपुणेरी पेशव्यांची राष्ट्रीय कामगिरी\nपरिषदेचें सहकार्य 22 August 2022\nपरिशिष्ट चौथें 22 August 2022\nपंथाचा प्रसार व अवनति 22 August 2022\nपंजाब प्रांत 22 August 2022\nनिराळे भागवत पंथ 22 August 2022\nनामांच्या विभक्ति 22 August 2022\nनामदेव तुकाराम 22 August 2022\nध्येयात्मक प्रयत्नांतील ऐक्य 22 August 2022\nदोन ज्ञानदेव व तीन नामदेव 22 August 2022\nदारूची बंदी कीं शिक्षणाची सक्ति\nदारुचा व्यापार, सरकार आणि बहुजनसमाज 22 August 2022\nतांत्रिक वाममार्ग 22 August 2022\nतपशिलाचें वर्गीकरण 22 August 2022\nतत्त्वज्ञान आणि समाजशास्त्र 22 August 2022\nजैन लिंगायतांशीं भांडकुदळपणा व महाराष्ट्राची बदनामी 22 August 2022\nजैन आणि बौद्ध भागवत 22 August 2022\nजमीनदार वर्ग 22 August 2022\nचैतन्यचरित्र 22 August 2022\nचैतन्य पंथाची भूमिका 22 August 2022\nचातुर्मास्य, तुकोबा व त्यांची टवाळी 22 August 2022\nचांदवड तालुका शेतकरी परिषद, वडनेर 22 August 2022\nचळवळीचा कोंडमारा 22 August 2022\nगुरु गोविंदसिंग 22 August 2022\nगुप्तांचा काळ 22 August 2022\nक्रियापदांच्या विभक्ति 22 August 2022\nकौलिकता हाच आत्मीय शिक्षणाचा पाया 22 August 2022\nकोंकणी व मराठी परस्पर संबंध 22 August 2022\nकोंकण ह्या नांवाची व्युत्पत्ति 22 August 2022\nकेवळ ब्राह्मणेतर द्वेष 22 August 2022\nकुणब्यांची जूट 22 August 2022\nकानडी विरुद्ध मराठी 22 August 2022\nकानडी क्रियापदें 22 August 2022\nकानडी आणि मराठी तुलनात्मक अध्ययन 22 August 2022\nकर्नाटकाची दुर्दशा 22 August 2022\nओढिया जगन्नाथ 22 August 2022\nऐतिहासिक विवेचन 22 August 2022\nआवर्षण, कीड मुंगी, भिकारबुणगे 22 August 2022\nआधुनिक रूपान्तरें 22 August 2022\nअस्सल राजपुतांचीं मूळ ३६ कुळें 22 August 2022\nअस्पृश्यांचें राजकारण 22 August 2022\nअस्पृश्यांची शेतकी परिषद 22 August 2022\nअशोक आणि वैष्णव धर्म 22 August 2022\nअमेरिकेंतले शेतकरी 22 August 2022\nअण्णांच्या लेखसंग्रहाबाबत - २ 22 August 2022\nअण्णांच्या लेखसंग्रहाबाबत 22 August 2022\nअखिल भोर संस्थान प्रजापरिषद 22 August 2022\n''भागवत'' शब्दाचा इतिहास 22 August 2022\nसमाजशास्त्र 22 August 2022\nकर्मवीर शिंदे यांचा जीवनक्रम 22 August 2022\nउपसंहार (कानडी) 22 August 2022\nमहर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.aatmnirbharkhabar.com/post/12074", "date_download": "2022-12-01T00:50:38Z", "digest": "sha1:HTOFOSU45XY7QS3OMG2RZD2GRIGJ4Z5J", "length": 14092, "nlines": 112, "source_domain": "www.aatmnirbharkhabar.com", "title": "Maharashtra । जिल्हा परिषद निवडणुकीतील यश कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ : नाना पटोले | आत्मनिर्भर खबर", "raw_content": "\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\nबल्लारशहा रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाचा भाग तुटला:13 प्रवासी कोसळले; महिला ठार\nउद्धव ठाकरेंची टीका | महाराष्ट्रावरील खरे संकट शिंदे व त्यांचा मिंधे गट हेच\n#Pune | नैनो उपग्रह निर्माण पर इसरो के प्रयास\n#Pune | नई शिक्षा नीति से प्रोफेसरों की नौकरी प्रभावित नहीं होगी\n#Maha_Metro l एशियन डेव्हलपमेंट बँक शिष्ट मंडल की नागपुर मेट्रो परियोजना को भेट\n12th FAIL Film | दिल्ली के मुखर्जी नगर में शूट होगी आइपीएस अफसर डॉ. मनोजकुमार शर्मा से प्रेरित 12वीं फेल\n#Maha_Metro | अब तक 31000 से ज्यादा महा कार्ड की बिक्री कर चुका है महा मेट्रो\n जिल्हा परिषद निवडणुकीतील यश कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ : नाना पटोले\n जिल्हा परिषद निवडणुकीतील यश कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ : नाना पटोले\nकाँग्रेसला संपवण्याचा विचार करणाऱ्यांना जनतेचे चोख उत्तर\nमुंबई ब्युरो : राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुकीत काँग्रेसला मिळालेले यश हे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फळ आहे. या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत, त्यांनी मेहनत घेतल्यानेच या निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाची कामगिरी चांगली झाली असून ही तर सुरुवात आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.\nनिवडणूक निकालावर प्रतिक्रीया देताना पटोले म्हणाले की, विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा लोकशाहीत जनता हीच मोठी असते, जनतेचा विश्वास महत्वाचा असतो, आम्ही जनतेचा विश्वास पुन्हा संपादन करु शकलो. काँग्रेस पक्षाने स्वंतत्र्यापूर्वीही संघर्ष केला आणि स्वातंत्र्यानंतर देश उभा करण्यासाठीही संघर्ष केला परंतु मागील काही वर्षात सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्षाची धोरणे ही शेतकरीविरोधी, कामगारविरोधी, बहुजनविरोधी आणि देश विकायला निघालेली आहेत आणि याला फक्त काँग्रेस पक्षच थोपवू शकतो, संविधान, लोकशाहीचे रक्���णही काँग्रेसच करु शकतो ही जनतेची धारणा आहे म्हणूनच त्यांनी काँग्रेस पक्षावर विश्वास टाकलेला आहे. या यशाबद्दल पटोले यांनी राज्यातील जनता व कार्यकर्ते यांचे आभार मानले आहेत.\nनागपूरमध्ये भाजपचे माजी मुख्यमंत्री, विद्यमान केंद्रीय मंत्री, आरएसएसचे मुख्यालय आहे, तेथे भाजपाला काँग्रेसने धोबीपछाड दिलेली आहे. पंचायत समित्यांमध्येही काँग्रेस पक्षच सरस ठरला आहे. केंद्रातील सरकार हे महाराष्ट्राशी दुजाभाव करत आहे. नैसर्गिक संकट आलेले असताना गुजरातला एक हजार कोटी रुपये दिले जातात पण महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसली जातात हे महाराष्ट्रातील जनतेला पटलेले नाही. आजचे यश हे कार्यकर्त्यांचे यश आहे, जनतेनेही काँग्रेसला मतदानाच्या रुपाने भरभरुन आशिर्वाद दिला आहे.\nया यशामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये लढण्याची आणखी उर्जा निर्माण झाली असून महाराष्ट्रात पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाला एक नंबरचा पक्ष करण्याचा निर्धार केला होता त्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. महाराष्ट्रात काँग्रेसला माननारा मोठा वर्ग आहे. राज्यात व केंद्रात काँग्रेस हाच पर्याय आहे. काही लोक काँग्रेसला संपवायचा विचार सातत्याने करत असतात त्यांना जनतेने या निकालातून चोख उत्तर दिलेले आहे, असे प्रदेशाध्यक्ष पटोले म्हणाले.\nPrevious articleDevta Life Foundation | रक्तदान जनजागृती राज्यस्तरीय रॅलीला राज्यपालांनी दिल्या शुभेच्छा\n इंदोरा येथे नवीन अतिविशेषोपचार रुग्णालय व अतिविशेष वैद्यकीय शिक्षण संस्थेचा प्रस्ताव मंजूर\nवाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\n#Pune | नैनो उपग्रह निर्माण पर इसरो के प्रयास\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र श��सनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\nबल्लारशहा रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाचा भाग तुटला:13 प्रवासी कोसळले; महिला ठार\n#Pune | नैनो उपग्रह निर्माण पर इसरो के प्रयास\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\nबल्लारशहा रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाचा भाग तुटला:13 प्रवासी कोसळले; महिला ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/nagpur/water-anxiety-disappeared-reservoirs-filled-thirty-percent-increase-in-a-month-nad86", "date_download": "2022-11-30T23:21:05Z", "digest": "sha1:PVAFWHYE2IVC2BOBZ7GVJXOWEG2QNFJR", "length": 9115, "nlines": 158, "source_domain": "www.esakal.com", "title": "नागपूरकरांची पाण्याची चिंता मिटली; जलाशये भरली, महिनाभरात तीस टक्के भर | Sakal", "raw_content": "\nनागपूरकरांची पाण्याची चिंता मिटली; महिनाभरात तीस टक्के भर\nनागपूर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पेंच तसेच नवेगाव खैरी जलाशयांमध्ये महिनाभरात ३० टक्के पाण्याची भर पडली आहे. त्यामुळे यंदा शहरासाठी मुबलक पाणीसाठा तयार झाला. काही दिवसांत पाऊस कायम राहिल्यास पेंच धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याची शक्यता नाकारता येत नाही. नवेगाव खैरी जलाशयातही ८० टक्क्यांपर्यंत पाणीसाठा असल्याने यंदाचा उन्हाळा पाण्याबाबत नागपूरकरांना सुसह्य ठरणार असल्याचे संकेत मिळत आहे.\nमहिनाभरापासून जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात सातत्याने पाऊस पडत आहे. त्यामुळे महिनाभरापूर्वी केवळ निम्मे भरलेली जलाशये काठापर्यंत भरल्याचे दिसून येत आहे. श्रावण सरींनीही काही प्रमाणात जलाशये भरली तर भाद्रपदातही पावसाने आषाढातील दणका दिला. ऊन-पावसाच्या खेळात जलाशये चांगलीच भरल्याचे दिसून येत आहे.\nहेही वाचा: वीस वर्षांनंतर पहिल्याच पतीशी पुनर्विवाह; पत्नीने केला होता दुसरा विवाह\nशहराला तोतलाडोह येथील पेंच जलाशय तसेच नवेगाव खैरी येथील जलाशयातून वर्षभर पाणीपुरवठा होतो. ही दोन्ही जलाशये सध्या चांगली भरली आहेत. मागील महिन्यात २१ ऑगस्टपर्यंत पेंच जलाशय ६३ टक्के भरले होते. परंतु, नवेगाव खैरी जलाशयात निम्म्यापेक्षाही कमी अर्थात ४७ टक्केच पाणीसाठा होता. आता मात्र तोतलाडोह येथील पेंच जलाशय काठावर भरले आहे तर नवेगाव खैरी जलाशयातही ३१ टक्क्यांनी पाण���साठा वाढला.\nपेंच धरणात आजच्या तारखेत ८६.३७ टक्के पाणीसाठा आहे तर नवेगाव खैरी जलाशयात ७८.७१ टक्के पाणी आहे. मागील वर्षीच्या आजच्या तारखेच्या तुलनेत १० ते २० टक्क्यांनी पाणीसाठा कमी आहे. मागील वर्षी २१ सप्टेंबरला पेंच धरण ९७.१५ टक्के तर नवेगाव खैरी जलाशय ९६.५६ टक्के भरले होते.\nयंदा आणखी काही दिवस पाऊस पडल्यास दोन्ही जलाशये तुडूंब भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे शहरवासींचा येणारा उन्हाळा सुसह्य होईल, एवढा पाणीसाठा असल्याने महापालिकेचीही चिंता मिटल्याचे चित्र आहे. दोन वर्षांपूर्वी शहरात दिवसाआड पाणीपुरवठ्याचाही त्रास शहरवासीयांनी सहन केला होता.\nहेही वाचा: नाल्याच्या पाइपातून श्वानांनी काढली वस्तू अन् सर्वच झाले स्तब्ध\nजलाशय २१ ऑगस्ट २१ सप्टेंबर\nतोतलाडोह पेंच ६३.५० टक्के ८६.३७ टक्के\nनवेगाव खैरी ४७.३५ टक्के ७८.७१ टक्के\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/18553", "date_download": "2022-12-01T00:32:25Z", "digest": "sha1:RQCS5EQE6GNKLSHPSEUASHN3TGHOP75Y", "length": 20809, "nlines": 277, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "गोंडपिपरीतून आमदार सुभाष धोटेंना पुन्हा धक्का… नाराज रामचंद्र कुरवटकरांच्या भुमिकेने संकट वाढले | India Dastak News Tv", "raw_content": "\nHome चंद्रपूर गोंडपिंपरी गोंडपिपरीतून आमदार सुभाष धोटेंना पुन्हा धक्का... नाराज रामचंद्र कुरवटकरांच्या भुमिकेने संकट...\nगोंडपिपरीतून आमदार सुभाष धोटेंना पुन्हा धक्का… नाराज रामचंद्र कुरवटकरांच्या भुमिकेने संकट वाढले\nगोंडपिपरी- काँग्रेसचे जेष्ट नेते सुरेश चौधरी यांचे सूपूत्र राहूल चौधरी यांनी भाजपत प्रवेश केला.काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष राजीवसिंह चंदेल यांनी आमदार धोटेंवर निशाना साधत ते मोजक्याच कार्यकर्त्यांना महत्व देत असल्याचे सांगत घरचा आहेर दिला होता.आता पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा काँग्रेसचे नेते रामचंद्र कुरवटकर यांनीही आमदार सुभाष धोटेंच्या नव्याने पक्षात आलेल्या कार्यकर्त्यांना जास्त महत्व देत असल्याच्या भुमिकेवरून तिव्र नाराजी व्यक्त केली आहे.आता बहूसंख्येने असलेल्या समाजाची मोटबांधणी सूरू करून त्यांनी वेगळी भूमीका घेतली आहे.काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या गोंडपिपरीत गेल्या दिवसात एकापाठोपाठ एक धक्कांनी पक्षांतील अंतर्गत कलह उघडपणे समोर आला आहे.आमदार सुभाष धोटेंना हे मोठेच धक्के मानल्या जात आहे.विधानसभा निवडणुकांची रंगीन तालीम असणाऱ्या जि.प. ,पं.स. निवडणुका येत्या काळात होऊ घातल्या आहेत.अशात काँग्रेस पक्षाला चांगला फटका बसू शकतो असे राजकीय जाणकार सांगत आहेत.\nराजुरा विधानसभा क्षेत्र हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता.अशात शेतकरी संघटनेचे नेते अँड.वामनराव चटप यांनी काँग्रेसच्या बालेकिल्लाला खिंडार पाडला होता.यानंतर अँड.संजय धोटे यांनी विजयश्री मिळवीत भाजपला या क्षेत्रात ओपनींग करून दिली होती.\nआमदार सुभाष धोटे हे आता दुसऱ्यांदा या क्षेत्राचे नेतृत्व करीत आहेत.मागील निवडणूकीत ते अतीशय कमी मताधिक्याने विजयी झाले होते.अँड वामनराव चटप यांनी मतमोजणीच्या तेवीसाव्या फेरीपर्यत आघाडी कायम ठेवली.पण शेवटच्या फेरीत त्यांचा पराभव झाला होता.\nआमदार सुभाष धोटे यांच्या विजयात गोंडपिपरी तालूक्याचे मोठे योगदान राहिले.तालुक्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी एकदिलाने पक्षासाठी काम करीत धोटेंना विजयी केले.पण आता काँग्रेसचे नेते उघडपणे आमदार धोटेंच्या भुमिकेचा विरोध करू लागले आहेत.\nराहुल चौधरी,राजीव चंदेल यांच्यानंतर आता काँग्रेसचे जेष्ट नेते तथा पंचायत समितीचे माजी उपसभापती रामचंद्र कुरवटकर यांनीही आमदार सुभाष धोटेंच्या भुमिकेवरून तिव्र नाराजी व्यक्त केली आहे.\nनव्या कार्यकर्त्यांच्या प्रवेशाने पक्षाची ताकत वाढतेय असा अपप्रचार हेतुपुरसूपरपणे पसरविण्यात येत आहे.पण हा निवळ भ्रम आहे.वारंवार होत असलेल्या उपेक्षेने आता रामचंद्र कुरवटकर यांनी भुमिका घेतली आहे.\nगेल्या दिवसात गोंडपिपरीतून आमदार सुभाष धोटे यांना त्यांचेच कार्यकर्ते चांगलेच धक्के देत आहेत.\nरामचंद्र कुरवटकर हे काँग्रेस चे गोंडपिपरी तालुक्यातील जेष्ट नेते आहेत.ते पंचायत समितीचे माजी उपसभापती राहिले आहेत.\nPrevious articleगोंडपीपरी तालुक्यातील तारसा खुर्द गावातील मृतक शांताराम भोयर यांच्या कुटुंबीयांना ४ लाखाची मदत… आमदार सुभाष धोटें यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण…\nNext articleबिग ब्रेकिंग: चंद्रपुर जिल्हाचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांची बदली… नवीन जिल्हाधिकारी पदी विनय गौडा\nसुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762\nगोंडपीपरी नगरीत २० नोव्हेंबरला रंगणार काव्यमैफिल…राज्यातील दिग्गज कवींची उपस्थिती आकर्षक ठरणार … कविसंमेलनाचे अध्यक्ष धनंजय साळवे तर उदघाटक सुधाकर अडबाले…\nगोंडपीपरी:जीवन गौरव मासिक प्रणित जीवन गौरव साहित्य परिवार (म रा) व शब्दांकूर फाऊंडेशन,चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने गोंडपीपरी सारख्या अतिशय दुर्गम भागात प्रथमच विदर्भस्तरीय मराठी...\nगोंडपीपरी तालुक्यातील तारसा खुर्द गावातील मृतक शांताराम भोयर यांच्या कुटुंबीयांना ४ लाखाची मदत… आमदार सुभाष धोटें यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण…\nसिद्धार्थ दहागावकर (गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी) गोंडपिपरी :-- गोंडपिपरी तालुक्यातील मौजा तारसा येथील शांताराम भोयर हे नाल्याच्या पुरात वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. सदर घटनेची...\nगोंडपिपरी तालुक्यातील गोजोलीच्या शेतक-याने केला आत्महत्याची प्रयत्न… उभ्या पिकावर अतिक्रमण काढण्याचा वनविभागाचा प्रयत्न…\nगोंडपिपरी: तालुक्यातील गोजोली येथील साठ वर्षीय शेतक-याने आपल्या घरीच विष प्राशन करून जिवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला.शेतकरी गंभीर असून त्याला उपचारासाठी चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रूग्णालयात...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nप्रितम गग्गुरी(उपसंपादक) आष्टी:- दिनांक २८ नोव्हेंबर रोजी श्री छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्था आष्टी तर्फे आयोजित द्वितीय विदर्भ स्तरीय आमंत्रित कराटे स्पर्धा आष्टी येथे आयोजित...\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना आवाहन…\nनागपूर -भारतीय संविधानाला अभिप्रेत लोकशाही गणराज्य घडविण्यासाठी देशातील शेवटच्या वंचित समूहापर्यंत पोहोचून त्यांच्या वेदनेशी आपुलकीचे व माणुसकीचे नाते जोडावे लागेल. तेव्हा कुठे वंचित, शोषित,...\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद – अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी…\nसावली: गेल्या अनेक वर्षापासून गायरान जागेवर पिढ्यानपिढ्या पक्की घरे बांधून वास्तव्यास असलेल्या तसेच महसूल जमिनिवर अतिक्रम��ं धारकांना अतिक्रमणं हटविण्याबाबत शासनाकडून नोटीस बजावण्यात आल्या. यामुळें...\nसिद्धार्थ पंच मंडळ, चंद्रपूर तर्फे भोजनदान..\nचंद्रपूर: मंडळवार, दि. 29 नोव्हेंबर 2022 ला धम्मनगरी चंद्रपुरात अनमोल बुद्ध धातूंची प्रतिष्ठाना धमकीर्ती विहारात करण्यात आली. या शुभप्रसंगी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी सिद्धार्थ पंच...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना...\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद...\nमैत्रिणी सोबत जंगलात जाणं बेतले जीवावर; वाघाचा हल्ल्यात तरुण ठार\nब्रेकिंग न्यूज: आष्टी पुलावरून ट्रक उलटला; दोन ठार,एक जखमी…\nअखेर येनापूरच्या ‘त्या’युवकांविरुद्ध ऍट्रासिटी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल.. दिक्षा...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना आवाहन…\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद – अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी…\nसिद्धार्थ पंच मंडळ, चंद्रपूर तर्फे भोजनदान..\nबार्टी प्रादेशिक कार्यालयात मदत केंद्र सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathilok.com/ae-re-sakhi-mein-ang-ang-aaj-rang-dar-doon-amrita-khanwilkar-shared-red-dress-photoshoot/", "date_download": "2022-11-30T23:34:15Z", "digest": "sha1:26VDFBA262YIGFK4XWS7K7Z3PUC377HX", "length": 5003, "nlines": 66, "source_domain": "www.marathilok.com", "title": "'ए री सखी मैं अंग-अंग आज रंग डार दूँ', अमृता खानविलकरच्या लाल रंगाच्या ड्रेसमधील अदांनी चाहते झाले मदहोश - मराठी लोक (माणसे)", "raw_content": "\nHome » Photos » ‘ए री सखी मैं अंग-अंग आज रंग डार दूँ’, अमृता खानविलकरच्या लाल रंगाच्या ड्रेसमधील अदांनी चाहते झाले मदहोश\n‘ए री सखी मैं अंग-अंग आज रंग डार दूँ’, अमृता खानविलकरच्या लाल रंगाच्या ड्रेसमधील अदांनी चाहते झाले मदहोश\nमराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर हिने नुकतेच इंस्टाग्रामवर लाल ड्रेसमधील फोटोशूट शेअर केले आहे.\nलाल रंगाच्या ड्रेसमधील फोटो शेअर करत तिने लिहिले की, ‘ए री सखी मैं अंग-���ंग आज रंग डार दूँ’\nलाल रंगाच्या ड्रेसमधील अमृता खानविलकरच्या अदा पाहून चाहते मदहोश झाले आहेत.\nया ड्रेसमध्ये अमृता खूपच सुंदर दिसते आहे.\nअमृताच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.\nअमृता खानविलकरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर नुकताच तिचा वेल डन बेबी चित्रपट रिलीज झाला आहे.\nयात तिच्यासोबत पुष्कर जोग आणि वंदना गुप्ते मुख्य भूमिकेत आहेत.\nयाशिवाय ती पॉंडीचेरी या मराठी चित्रपटात दिसणार आहे.\nलाल साडी, हातात हिरवा चुडा अन् केसात माळलेला गजरा, पारंपारिक वेशात अमृता खानविलकर दिसतेय लय भारी \n अभिनेत्री अमृता खानविलकरने लाल रंगाच्या स्टायलिश साडीत शेअर केलं फोटोशूट\n प्रार्थना बेहरेने शेअर केले रेड कलरच्या ड्रेसमधील फोटो, पाहून म्हणाल – अतिसुंदर\n‘सारेगमप लिटिल चॅम्प’ फेम रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरचा\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी\nमोफत मराठी ई -पुस्तके\n‘सारेगमप लिटिल चॅम्प’ फेम रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरचा\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/amravati/news/bhusawal-wardha-passenger-to-resume-commuting-facilities-130207402.html", "date_download": "2022-12-01T00:59:53Z", "digest": "sha1:UUFOSKJUE4MSJIBDED7LECSDTNOBHWRO", "length": 5919, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "भुसावळ-वर्धा पॅसेंजर पुन्हा सुरू होणार ; जाण्या-येण्यासाठी सुविधा | Bhusawal-Wardha passenger to resume; Commuting facilities | marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nश्रद्धास्थान:भुसावळ-वर्धा पॅसेंजर पुन्हा सुरू होणार ; जाण्या-येण्यासाठी सुविधा\nगेल्या अडीच वर्षांपासून बंद असलेली भुसावळ-वर्धा पॅसेंजर पुन्हा धावू लागणार आहे. मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी ही गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या पॅसेंजरद्वारे विदर्भातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेली संत नगरी शेगाव येथे मोठया संख्येत प्रवासी ये-जा करत असतात. दु, २.२० नंतर शेगाव येथून अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा (अमरावती), चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, पुलगाव आणि वर्धा येथे येण्यासाठी रेल्वेच नाही. त्यामुळे सकाळी असलेल्या गाड्यांनी भाविक शेगावला गेले की त्यांची फारच ध���वपळ व्हायची. कारण २.२० च्या आधी रेल्वे स्थानकावर पोहोचावे लागायचे किंवा शेगाव येथे विश्रांती घेऊन दुसऱ्याच दिवशी यावे लागायचे.\nपरंतु, १५ नोव्हेंबरपासून ही पॅसेंजर सुरू होत असल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. पॅसेंजर असल्यामुळे प्रत्येक लहान स्थानकांवर ती थांबते. त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांसाठी ती किफायती व सोयीस्कर असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या भुसावळ कार्यालयाद्वारे देण्यात आली.पॅसेंजर गाडी क्र. १११२१ ही दु. २ वाजता भुसावळ स्थानकावरून सुटेल. तसेच रात्री ९ वाजता वर्धा स्थानकावर पोहोचेल. दु. ४.३० वाजता शेगाव स्थानकावर, सायं. ५.३० वाजता अकोला स्थानकावर, सायं. ७ वाजता बडनेरा स्थानकावर थांबा घेईल. त्याचप्रमाणे पॅसेंजर गाडी क्र. १११२२ वर्धा-भुसावळ ही १६ नोव्हेंबर राेजी रात्री १२.०५ वाजता वर्धा स्थानकावरून सुटेल आणि स. ९.१५ पर्यंत भुसावळ स्थानकावर पोहोचेल.\nएक्सप्रेसमधील गर्दी कमी होणार\nसध्या पॅसेंजर बंद असल्यामुळे एक्सप्रेस गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवाशांची गर्दी होत आहे. ते बघता पुन्हा पॅसेंजर सुरू झाल्यानंतर आपोआपच एक्सप्रेस गाड्यांमधील गर्दी कमी होणार आहे. लहान स्थानकांवरही ही पॅसेंजर थांबत असल्यामुळे प्रवाशांना तिकीटासाठी जास्त खर्च करावा लागणार नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://iyemarathichiyenagari.com/what-is-real-dharma-article-by-rajendra-ghorpade-on-dnyneshwari/", "date_download": "2022-12-01T01:01:36Z", "digest": "sha1:RZCOFQXDUUQ6NFJZ6SEUCQAKD3CMP3PY", "length": 21431, "nlines": 194, "source_domain": "iyemarathichiyenagari.com", "title": "खरा धर्म कोणता ?... - इये मराठीचिये नगरी", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी महाराज यांना संत तुकारामांनी पाठवलेले अभंग\nमराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nछत्रपती शिवाजी महाराजांचे पर्यावरणीय विचार\nमुक्त्यारी समारंभ अथवा श्रीमन्महाराज शाहू छत्रपती, सरकार करवीर यांचा राज्याधिकारस्वीकारोत्सव\nजाणून घ्या अत्यंत दुर्मिळ बॉम्बे किंवा एचएच रक्तगटाबद्दल…\nसंत ज्ञानेश्‍वरांची परंपरा पुढे नेणारे देवनाथ कोण होते \nहे झाड केवळ आढळते महाराष्ट्रात…\nViral Video : फळे काढणीचे सोपे अन् टाकावू बाटलीपासून केलेलं यंत्र…\nNeettu Talks : कार्बन लेसर फेसियल ट्रिटमेंट आहे तरी काय \nझाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या सासरच्या मुळगावाची अशीही ओळख\nअभ्यासक्रमांचे उपयुक्तता मूल्य वाढविण्यासाठी…\nसह्याद्रीच्या कोंदणात वसलेला रांगडा किल्ला…\nचिमणी नक्की काय बोलत असावी बरं….\nपालकचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढल्याचा दावा\nजाणून घ्या माणसाच्या जन्माची गोष्ट…\nसोनसरी, पंद अन् सह्याद्री…\nशाश्वत विकास संकल्पनेचा विचार गरजेचा\nविदर्भातील शेतीक्षेत्रात आढळतात ‘हे’ पक्षी\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nHome » खरा धर्म कोणता \nदुसऱ्याविषयी दया, माया, प्रेम, जिव्हाळा वाटणे हा धर्म आहे. प्राण्यांनाही हा धर्म समजतो, पण मनुष्यास समजत नाही. गाईजवळ मेलेले वासरू जरी नेऊन सोडले तरी तिच्यासाठी तिचा पान्हा फुटतो. वासरू जिवंत आहे की मृत याचा ती विचार करत नाही, इतके प्रेम, माया गायीमध्ये असते.\nओवीचा अर्थ – ज्या प्रमाणे हिकमती लोक वासरू मेलेल्या दुभत्या गायीच्या पुढे मेलेल्या वासराचा भोत ठेवून तिच्या कासेंत असेल नसेल तेवढ्या दुधाचा झाडा घेतात.\nहुशार मंडळी ही एखादे आमिष दाखवून आपला कार्यभाग साधण्यात पटाईत असतात. युद्धात शत्रूची चाल जाणून घेण्यासाठी हेरांना आमिषे देऊन बातम्या काढून घेतल्या जातात. सुरक्षा अधिकाऱ्यांनाही लाच देऊन फितूर केले जाते; पण हे कार्य सर्वांनाच साधता येते, असे नाही. ही एक कला आहे. बोलण्याची ही पद्धत अवगत करून घ्यावी लागते. तसे अशी कामे करणारी माणसे ही वेगळ्याच पद्धतीची असतात. सर्वांनाच हे जमत नाही. काही माणसे ही सरळ मार्गी असतात.\nकाही माणसे वाकड्या चालीची असतात. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. सरळ मार्गाने सर्वच गोष्टी साध्य करता येतात, असे नाही. जीवनात काही गोष्टी साध्य करण्यासाठी वाकडे मार्ग सुद्धा स्वीकारावे लागतातच. लोण्याच्या गोळ्यातून लोणी काढताना बोट सरळ ठेवून चालत नाही. ते वाकडे करावेच लागते. सरळ बोट ठेवून लोणी काढण्याचा प्रयत्न असफलच होणार. बोट वाकडे केले तरच लोणी मिळू शकेल. यासाठीच वाकड्या वाटांचा वापर योग्य कामासाठी करायला हवा. तसे सर्वच वाकडे मार्ग योग्य असतात, असे नाही; पण एखादे चांगले काम यशस्वी करण्यासाठी वाकड्या वाटेचा अवलंब केला, तर तो अधर्म होत नाही.\nNeettu Talks : मानसिक नैराश्य ओळखायचे कसे \nखरे तर प्राप्त परिस्थितीत जे आवश्‍यक कर्म केले जाते यालाच धर्म असे म्हटले जाते. चांगल्या गोष्टीसाठी एखादे वाईट कर्म करावे लागले तर तो अधर्म होत नाही. माणसा���े परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करायला हवेत. हाच त्याचा धर्म आहे. एकदा एक शाकाहारी मनुष्य जंगलात वाट चुकला. त्याला रस्ता सापडेना. तो भटकत राहिला. खायला काहीही मिळाले नाही. शेवटी त्याला एक झोपडी दिसली एक म्हातारी त्यामध्ये राहात होती. भुकेने व्याकुळ झालेला हा शाकाहारी मनुष्य या म्हातारीच्या झोपडीत गेला आणि त्याने ह्या म्हातारीकडे भोजनासाठी याचना केली. ही म्हातारी कोंबड्या पाळत होती व कोंबड्यांची अंडी खाऊन ती जीवन जगत होती. त्या मनुष्याला अंडी देण्याशिवाय तिच्याकडे काहीच नव्हते. वेळ रात्रीची होती, त्यामुळे शेतात जाऊन भाजी तोडून आणणेही शक्‍य नव्हते. भुकेने व्याकुळ झालेल्या, थकलेल्या मनुष्यास काही तरी खाणे आवश्‍यक होते. उपाशीपोटी राहून शरीराला त्रास देणे योग्य नव्हते, पण या परिस्थितीत उपाशी तरी किती दिवस राहणार अशा परिस्थितीत त्याने त्याचे शाकाहारी व्रत तोडणे आवश्‍यक आहे. यामुळे त्याचा धर्म भ्रष्ट होत नाही. प्राप्त परिस्थितीत त्याने भोजन करणे हे महत्त्वाचे आहे. ते शाकाहारी आहे, की मांसाहारी हे महत्त्वाचे नाही. स्वतःचे जीवन संपविण्याऐवजी त्याने अंडी खाऊन स्वतःचे प्राण वाचविणे हाच त्याचा खरा धर्म आहे. ही हिंसा नाही. परिस्थितीनुसार स्वीकारलेला तो मार्ग आहे. पर्याय आहे.\nदुसऱ्याविषयी दया, माया, प्रेम, जिव्हाळा वाटणे हा धर्म आहे. प्राण्यांनाही हा धर्म समजतो, पण मनुष्यास समजत नाही. गाईजवळ मेलेले वासरू जरी नेऊन सोडले तरी तिच्यासाठी तिचा पान्हा फुटतो. वासरू जिवंत आहे की मृत याचा ती विचार करत नाही, इतके प्रेम, माया गायीमध्ये असते. तिला त्या वासरूची काळजी वाटते. त्याला पाजविणे, त्याची भूक शमविणे यातच त्या गायीला आनंद वाटतो. हिंदू धर्मात गायीला देवता माणले जाते. कारण त्या गायीपासून घेण्यासारखे काही गुण आहेत. ते दैवीगुण मानव जातीने आत्मसात करावेत, हा त्या मागचा उद्देश आहे; पण तसे होत नाही. दयेचा, मायेचा गुण हा जनावरामध्ये आहे, पण माणसाला त्याची दया, माया वाटत नाही. जनावरांवर प्रेम केले तर ती सुद्धा कठीण प्रसंगी आधार देतात. मानवता धर्म मनुष्याने पाळायला हवा. प्रेमाने जग जिंकता येते. यासाठी दुसऱ्यावर प्रेमाचा वर्षाव करायला हवा. प्रेमाने दुखावलेले अनेक जण राग विसरून जाऊ शकतात. मनुष्य मात्र काही विचित्र नियमात अडकून स्वतःच त्रागा करत बसतो. हे योग्य नाही. खरा धर्म माणसाने ओळखायला हवा. अहिंसेचा खरा धर्म ओळखायला हवा.\nDnyneshwariIye Marathichiye Nagarirajendra ghorpadeReal DharmaSant Dnyneshwarइये मराठीचिये नगरीखरा धर्म कोणताज्ञानेश्वरीमराठी साहित्यराजेंद्र घोरपडेसंत ज्ञानेश्वर\nNavratri Theme : जैवविविधतेतील हिरवी छटा\nNavratri Theme : जैवविविधेतेची राखाटी छटा\nटीम इये मराठीचिये नगरी\nनंदी बैलासारखी मान डोलावून कामे नकोत, तर…\nज्ञानी होण्यासाठीच अध्यात्म शास्त्राचा अभ्यास\nकर्मातूनच होतो आत्मज्ञानाचा लाभ\nमाझ्या शिक्षणाची पालवी फुलविणारे साहित्यिक : डॉ नागनाथ कोत्तापल्ले\nइचलकरंजी संस्कृती प्रतिष्ठानतर्फे कादंबरी पुरस्कार जाहीर\nथंडीत त्वचेची अशी घ्या काळजी…\nचला जाणूया नदीला अभियानाचा दुसरा टप्पा…\nसमाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे पुरस्कार जाहीर\nV. R. Gavhane on दोलायमानतेवर चिंतन हवे – डॉ. माधव चितळे\nराजू मरवे-बेळगाव on मलकापूर येथील प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालयात पर्यावरणपूरक दसरा साजरा\nअरूण झगडकर on झाडी शब्दसाधक शिक्षक पुरस्कार\nShashikant Shinde on शिक्षणाचे पसायदान: शैक्षिक यज्ञ \nस्वप्नातून बाहेर पडून वास्तवात राहायला शिकावे\nप्रश्न मुळापासून सोडवायला हवेत तरच ते सुटतात\nनिसर्गातील मुक्त आनंदच देतो मनाला उभारी\nसृष्टीतील सर्व जीवातील ब्रह्म जाणून व्हावे सर्वज्ञ\nमुक्त होणे म्हणजे तरी काय \nप्रेमाच्या पेटीनेच गाठता येतो मोक्षाचा तीर\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा (94)\nकाय चाललयं अवतीभवती (383)\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान (74)\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास (445)\nश्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%AC_%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A4%95", "date_download": "2022-12-01T00:16:47Z", "digest": "sha1:OXYTJFHEZIXYPTHPAHTZDPGFIZWG4XYG", "length": 26787, "nlines": 614, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "२००६ फिफा विश्वचषक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nह्या लेखाचा/विभागाचा इंग्रजी किंवा अमराठी भाषेतून मराठी भाषेत भाषांतर करावयाचे बाकी आहे. अनुवाद करण्यास आपलाही सहयोग हवा आहे. ऑनलाईन शब्दकोश आणि इतर सहाय्या करिता भाषांतर प्रकल्पास भेट द्या.\nकृपया, पुढील भाषांतर संकेतांचे पालन आवर्जून करा.\nविकिपीडिया:शीर्षकलेखन संकेत अनुसार काही अपवाद वगळता लेख शीर्षके मराठीतच असणे अभिप्रेत आहे.\nएकूण लेख संख्येच्या अंदाजे २% पेक्षा अधिक लेख भाषांतर प्रतिक्षेत (इंग्रजी मसुद्याच्या स्वरूपात) असू नयेत असा संकेत आहे.\nस्वतःच्या संपादन संख्येच्या २% पेक्षा अधिक लेखात मसुदे परभाषेत चिटकवू नयेत.\n२००६ फिफा विश्वचषक स्पर्धेचे अधिकृत पोस्टर\nजून ९ - जुलै ९\n१२ (१२ यजमान शहरात)\n१४७ (२.३ प्रति सामना)\n३३५३६५५ (५२,४०१ प्रति सामना)\nमिरोस्लाव्ह क्लोझ (५ गोल)\n८.२ उप-उपांत्यपूर्व फेरी (१६ संघ)\n८.५ तिसऱ्या क्रमांकासाठीचा सामना\n११ बाह्य दुवे व संदर्भ\nमुख्य लेख: २००६ फिफा विश्वचषक संघ\nअधिक माहिती... अधिक माहिती... अधिक माहिती... अधिक माहिती...\nअधिक माहिती... अधिक माहिती... अधिक माहिती... अधिक माहिती...\n२००६ फिफा विश्वचषक जर्मनीतील बारा शहरांतून खेळला गेला.\n२००६ फिफा विश्वचषक स्पर्धेसाठीचे नाव[१]\nबर्लिन ऑलंपिक मैदान ऑलंपिक मैदान हर्था बी.एस.सी. बर्लिन नकाशा ७४,१७६\nडॉर्टमुंड सिग्नल इडूना पार्क फिफा विश्वचषक मैदान, डॉर्टमुंड बोरूस्सीया डोर्टमुंड ६७,०००\nम्युन्शेन (München) एलायन्स एरिना फिफा विश्वचषक मैदान, म्युन्शेन बायर्न म्युनिक, टी.वी.एस. १८६० म्युनिच नकाशा ६६,०१६\nश्टुटगार्ट गॉट्ट्लीब दैमलर मैदान गॉट्ट्लीब दैमलर मैदान वी.एफ.बी. स्ट्टुटगार्ट नकाशा ५४,२६७\nगेलसिन्कीचेन वेल्टींस एरेना फिफा विश्वचषक मैदान, गेलसिन्कीचेन एफ.सी. शाल्क ०४ नकाशा ५३,८०४\nहांबुर्ग एच.एस.एच. नोर्डबँक एरेना फिफा विश्वचषक मैदान, हॅम्बुर्ग हांबुर्गर एस.फाउ. नकाशा ५१,०५५\nफ्रांकफुर्ट कॉमर्स बँक एरेना फिफा विश्वचषक मैदान, फ्रांकफुर्ट एन्ट्राच फ्रॅन्कफर्ट ४८,१३२\nकोलोन रेन इनर्जी मैदान फिफा विश्वचषक मैदान, कोलोन १. एफ.सी. क्योल्न नकाशा ४६,१३४\nहन्नोवर ए.ड्ब्लु.डी. एरेना फिफा विश्वचषक मैदान, हन्नोवर हन्नोवर ९६ नकाशा ४४,६५२\nलीपझीग जेन्ट्राल मैदान जेन्ट्राल मैदान एफ.सी. साशेन लिपझ��ग नकाशा ४४,१९९\nकैसर्सलौटेन फ्रिट्झ वॉल्टर मैदान फ्रिट्झ वॉल्टर मैदान १ एफ.सी. कैसर्सलौटेन नकाशा ४३,४५०\nन्युरेंबर्ग ईझी क्रेडीट मैदान ईझी क्रेडीट मैदान १. एफ.से. न्यूर्नबेर्ग नकाशा ४१,९२६\nस्पर्धा सुरू असताना बर्लिनमधील ब्रांडेनबुर्ग फाटकाला विशेष सजावट करण्यात आली होती.\nमुख्य लेख: २००६ फिफा विश्वचषक - गट अ\nजर्मनी ९ ३ ३ ० ० ८ २ +६\nइक्वेडोर ६ ३ २ ० १ ५ ३ +२\nपोलंड ३ ३ १ ० २ २ ४ −२\nकोस्टा रिका ० ३ ० ० ३ ३ ९ −६\nमुख्य लेख: २००६ फिफा विश्वचषक - गट ब\nइंग्लंड ७ ३ २ १ ० ५ २ +३\nस्वीडन ५ ३ १ २ ० ३ २ +१\nपेराग्वे ३ ३ १ ० २ २ २ ०\nत्रिनिदाद आणि टोबॅगो १ ३ ० १ २ ० ४ −४\nमुख्य लेख: २००६ फिफा विश्वचषक - गट क\nआर्जेन्टीना ७ ३ २ १ ० ८ १ +७\nनेदरलँड्स ७ ३ २ १ ० ३ १ +२\nआयवोरी कोस्ट ३ ३ १ ० २ ५ ६ −१\nसर्बिया आणि माँटेनिग्रो ० ३ ० ० ३ २ १० −८\nमुख्य लेख: २००६ फिफा विश्वचषक - गट ड\nपोर्तुगाल ९ ३ ३ ० ० ५ १ +४\nमेक्सिको ४ ३ १ १ १ ४ ३ +१\nअँगोला २ ३ ० २ १ १ २ −१\nइराण १ ३ ० १ २ २ ६ −४\nमुख्य लेख: २००६ फिफा विश्वचषक - गट इ\nइटली ७ ३ २ १ ० ५ १ +४\nघाना ६ ३ २ ० १ ४ ३ +१\nचेक प्रजासत्ताक ३ ३ १ ० २ ३ ४ −१\nअमेरिकेची संयुक्त संस्थाने १ ३ ० १ २ २ ६ −४\nमुख्य लेख: २००६ फिफा विश्वचषक - गट फ\nब्राझिल ९ ३ ३ ० ० ७ १ +६\nऑस्ट्रेलिया ४ ३ १ १ १ ५ ५ ०\nक्रोएशिया २ ३ ० २ १ २ ३ −१\nजपान १ ३ ० १ २ २ ७ −५\nमुख्य लेख: २००६ फिफा विश्वचषक - गट ग\nस्वित्झर्लंड ७ ३ २ १ ० ४ ० +४\nफ्रान्स ५ ३ १ २ ० ३ १ +२\nदक्षिण कोरिया ४ ३ १ १ १ ३ ४ −१\nटोगो ० ३ ० ० ३ १ ६ −५\nमुख्य लेख: २००६ फिफा विश्वचषक- गट ह\nस्पेन ९ ३ ३ ० ० ८ १ +७\nयुक्रेन ६ ३ २ ० १ ५ ४ +१\nट्युनिसिया १ ३ ० १ २ ३ ६ −३\nसंयुक्त अरब अमिराती १ ३ ० १ २ २ ७ −५\nमुख्य लेख: २००६ फिफा विश्वचषक नॉक आउट फेरी\n१६ संघाची फेरी उपांत्य-पूर्व फेरी उपांत्य फेरी अंतिम फेरी\nजून २४ - म्युनिक\nजून ३० - बर्लिन\nजर्मनी (pen.) १ (४)\nजून २४ - लीपझीग\nजुलै ४ - डॉर्टमुंड\nजून २६ - कैसर्सलौटेन\nजून ३० - हॅम्बुर्ग\nजून २६ - कोलोन\nजुलै ९ - बर्लिन\nयुक्रेन (pen.) ० (३)\nजून २५ - श्टुटगार्ट\nजुलै १ - गेलसिन्कीचेन\nजून २५ - न्युरेंबर्ग\nपोर्तुगाल (pen.) ० (३)\nजुलै ५ - म्युनिक\nजून २७ - डॉर्टमुंड\nफ्रान्स १ तिसरे स्थान\nजुलै १ - फ्रांकफुर्ट जुलै ८ - श्टुटगार्ट\nजून २७ - हन्नोवर\nउप-उपांत्यपूर्व फेरी (१६ संघ)संपादन करा\nसर्व सामने मध्य युरोप उन्हाळा वेळ (CEST) (UTC+2) प्रमाणे .\n12' (रिपोर्ट) टेडी लुचिक\nफिफा विश्वचषक मैदान, म्युन्शेन, म्युन्शेन\n98' (र���पोर्ट) रफायेल मार्केझ\nगॉट्ट्लीब दैमलर मैदान, श्टुटगार्ट\nपंच: दि ब्लीकेरे (बेल्जियम)\nईझी क्रेडीट मैदान, न्युरेंबर्ग\nफ्रिट्झ वॉल्टर मैदान, कैसर्सलौटेन\nफिफा विश्वचषक मैदान, कोलोन, कोलोन\nफिफा विश्वचषक मैदान, डॉर्टमुंड\nफिफा विश्वचषक मैदान, हन्नोवर\nसर्व सामने मध्य युरोप उन्हाळा वेळ (CEST) (UTC+२) प्रमाणे .\n(पूर्णवेळानंतरचा बदली खेळाडू वापरला गेला नाही)\nऑलंपिक मैदान (बर्लिन), बर्लिन\nफिफा विश्वचषक मैदान, हॅम्बुर्ग, हांबुर्ग\nपंच: डि ब्लीकेरे (बेल्जियम)\nफिफा विश्वचषक मैदान, गेलसिन्कीचेन, गेलसिन्कीचेन\nफिफा विश्वचषक मैदान, फ्रांकफुर्ट, फ्रांकफुर्ट\nपंच: मेदिना कँतालेहो (स्पेन)\nसर्व सामने मध्य युरोप उन्हाळा वेळ (CEST) (UTC+२) प्रमाणे .\nफिफा विश्वचषक मैदान, डॉर्टमुंड, डॉर्टमुंड\nफिफा विश्वचषक मैदान, म्युन्शेन, म्युन्शेन\nतिसऱ्या क्रमांकासाठीचा सामनासंपादन करा\nसर्व सामने मध्य युरोप उन्हाळा वेळ (CEST) (UTC+2) प्रमाणे .\nगॉट्ट्लीब डाइमलर मैदान, श्टुटगार्ट\nसर्व सामने मध्य युरोप उन्हाळा वेळ (CEST) (UTC+2) प्रमाणे .\nबाह्य दुवे व संदर्भसंपादन करा\n^ फिफाने त्यांच्या अधिकृत प्रायोजकांशी केलेले करार अबाधित ठेवण्यासाठी २००६ फिफा विश्वचषक स्पर्धेदरम्यान अनेक मैदानांची नावे तात्पुरती बदलण्यात आली होती. इतकेच नव्हे तर जेथे अनधिकृत प्रायोजकांची नावे किंवा आद्याक्षरे मैदानात प्रदर्शित होती ती काढून किंवा झाकून टाकण्यात आली होती.\n^ हे नकाशे ग्लोबगाईड.ऑर्ग या संकेतस्थळावर आहेत.\n^ बसण्यासाठीच्या जागा. जर्मनीतील काही मैदानांमध्ये उभे राहूनही खेळ बघण्याची मुभा आहे परंतु फिफाच्या नियमांनुसार फक्त बसण्याची जागा पुरतील तितक्याच प्रेक्षकांना मैदानात सोडता येते\n२००६ फिफा विश्वचषक stages\nगट अ गट ब गट क गट ड गट इ\nगट फ गट ग गट ह नॉक आउट फेरी Final\n२००६ फिफा विश्वचषक general information\nशेवटचा बदल २४ फेब्रुवारी २०२२ तारखेला १३:५२ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल २४ फेब्रुवारी २०२२ रोजी १३:५२ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathilok.com/fans-go-awww-seeing-rinku-rajgurus-recent-images-of-zero-figure/", "date_download": "2022-12-01T00:43:42Z", "digest": "sha1:2MQRWEOTEH3WWXPY554ON7BIVV7Q4FH3", "length": 4822, "nlines": 69, "source_domain": "www.marathilok.com", "title": "रिंकू राजगुरुच्या फिगर,अदा आणि अप्रतिम सौंदर्याची चाहत्यांनाही वाटतेय कमाल - मराठी लोक (माणसे)", "raw_content": "\nHome » Photos » रिंकू राजगुरुच्या फिगर,अदा आणि अप्रतिम सौंदर्याची चाहत्यांनाही वाटतेय कमाल\nरिंकू राजगुरुच्या फिगर,अदा आणि अप्रतिम सौंदर्याची चाहत्यांनाही वाटतेय कमाल\nसोशल मीडियावर तिचा चाहतावर्गही प्रचंड मोठा आहे.\nसैराट गर्ल रिंकू राजगुरु फिगर कॉन्शियस झालीय.\nस्लिम दिसण्यासाठी तिने वजन कमी केले आहे.\nअभिनेत्रींच्या रेसमध्ये राहायचं तर झीरो फिगर असणेही महत्त्वाचे असल्याचे जणू समीकरणच गेल्या काही वर्षांत रुढ होतंय.\nम्हणूनच की काय, रिंकूदेखील अभिनयाव्यतिरिक्त तिच्या फिटनेसवर लक्ष देतंय.\nइतर अभिनेत्रींप्रमाणे रिंकू देखील फिटनेस फ्रिक असल्याचे समोर आले आहे आहे.\nतिने तिचे काही फोटो शेअर केले आहेत.\nफिट राहण्यासाठी रिंकू बरीच मेहनत घेत असल्याचे दिसतंय.\nझिरो साईज फिगर फोटो तिने चाहत्यांसह शेअर केला आहे.\nझिरो फिगरसाठी तिनं किती मेहनत तिच्या या फोटोवरुन स्पष्ट होतेय.\nरिंकू राजगुरुचा हा फोटो पाहून सारेच तिची भरभरुन स्तुती करत आहेत.\nआता गं बया का…. रिंकू राजगुरूचा नो मेकअप लूक होतोय व्हायरल, पहा फोटो\nरिंकू राजगुरूचा नादच खुळा, अभिनेत्रीचे राणी घोडीसोबतचे फोटोशूट होतंय व्हायरल\nआर्ची म्हणजेच रिंकू राजगुरुनं चाहत्यांना दिला हा जगण्याचा खास मंत्र, पहा फोटो\n‘सारेगमप लिटिल चॅम्प’ फेम रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरचा\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी\nमोफत मराठी ई -पुस्तके\n‘सारेगमप लिटिल चॅम्प’ फेम रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरचा\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/konkan-news/43859/", "date_download": "2022-11-30T22:58:12Z", "digest": "sha1:JXQDIBWO4WN4T3IA2FPUEBLNDOZHCM5R", "length": 10699, "nlines": 108, "source_domain": "mnews.esy.es", "title": "प्रसंगी कायदा बदलू, पण मदत जरुर करू; एकनाथ शिंदेंची ग्वाही | Maharashtra News", "raw_content": "\nHome Konkan News प्रसंगी कायदा बदलू, पण मदत जरुर करू; एकनाथ शिंदेंची ग्वाही\nप्रसंगी कायदा बदलू, पण मदत जरुर करू; एकनाथ शिंदेंची ग्वाही\nकोयनानगर (सातारा) : मी कोयनापुत्र असून, कोयना हे माझे कुटुंब आहे. या कुटुंबावर कोसळलेले संकट अस्मानी सुलतानी संकट (Heavy Rain in Koynanagar) कोसळले आहे. कोयना परिवाराच्या पाचवीला संकटे पूजली असली, तरी आतापर्यंत कोयना परिवारातील प्रत्येकाने संकटाला धीराने तोंड दिले आहे. या संकटाला सुद्धा धीराने तोंड देऊन त्यावर मात करू, यासाठी शासन तुमच्या बरोबर आहे. पुनर्वसनाचे काम जलदगतीने करण्यासाठी प्रसंगी कायदा बदलून काम करून कोयना पूरबाधितांना न्याय देऊ, अशी ग्वाही नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Minister Eknath Shinde) यांनी आज दिली. (Koyna Landslide Inspection Of Mirgaon Humberli Dhokavale Villages By Minister Eknath Shinde bam92)\nमी कोयनापुत्र असून, कोयना हे माझे कुटुंब आहे. या कुटुंबावर कोसळलेले संकट अस्मानी सुलतानी संकट (Heavy Rain in Koynanagar) कोसळले आहे.\nमुसळधार पावसाने कोयना विभागावर भूस्खलन (Koyna landslide) होऊन विभागातील मिरगाव, हुंबरळी, ढोकावळे, बाजे, गोकुळनाला या गावांत झालेल्या हानीची पाहणी नगरविकासमंत्री शिंदे यांनी केली. मुंबईवरून आणलेल्या मदतीचे वाटप त्यांनी केली. सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केलेल्या जनतेबरोबर त्यांनी कोयनानगर येथील मराठी शाळा व हुंबरळी येथे संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते. गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, माजी आमदार आनंदराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख जयवंतराव शेलार, सभापती राजाभाऊ शेलार, प्रांताधिकारी श्रीरंग तांबे, कार्यकारी अभियंता नीतेश पोतदार, कॉँग्रेसचे सरचिटणीस नरेश देसाई, ठाण्याचे नगरसेवक शशिकांत जाधव, हुंबरळीच्या सरपंच रेश्मा कांबळे आदी उपस्थित होते. मंत्री शिंदे म्हणाले, ‘‘कोयना विभागावर यापुढे संकट न येण्यासाठी सरकार कायमस्वरूपी उपाययोजना करत आहे. त्यासाठी लागेल तेवढा निधी खर्च करायला शासन तयार आहे. या चार गावांच्या कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही.’’\nAlso Read: जिवाची पर्वा न करता चिमुकल्याला नदीपात्रातून काढलं सुखरूप बाहेर\nगृह राज्यमंत्री देसाई म्हणाले, ‘‘या गावांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करताना धोकादायक जागेवर पुनर्वसन न करता सुरक्षित जागेची निवड ग्रामस्थांनी करावी. शासकीय जागा उपलब्ध नसतील तर खासगी जागा पसंत करावी. खासगी जागा खरेदी करण्यासाठी शासन खर्च करेल. मिरगाव, बाजे येथील बाधितांचे तात्पुरते स्थलांतर कोयना प्रकल्पाच्या मोकळ्या खोल्यांत केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात कोयना प्रकल्पाच्या १४६ मोडकळीस आलेल्या खोल्याची दुरुस्ती करून या बाधितांचे तात्पुरते स्थलांतर या ठिकाणी करण्यात येणार आहे.’’\nAlso Read: आंबेघरसह मिरगाव, ढोकवळेत 30 बेपत्तापैकी 29 मृतदेहांचा शोध\nगृहखात्याचा व्याप सांभाळणारे शंभूराज देसाई पाटण तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहेत. सात दिवसांपासून ते कोयना विभागात तळ ठोकून आहेत. तालुक्यातील जनतेबरोबर कोयना परिवाराची ते काळजी घेत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मी त्यांच्या संपर्कात असून, त्यांच्या मागणीनुसार कार्यवाही होत असल्याने लवकरच कोयना विभाग संकटमुक्त होईल, असा आशावाद मंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.\nPrevious articleझोमॅटोचा शेअर गडगडला; शेअर बाजारात नफावसुली जोरात, ५० हजार कोटींचे नुकसान\nNext articleशंभर कोटींच्या आरोपांची चौकशी, ED चे पथक संगमनेरमधील फार्महाउसवर\nसिंधुदुर्ग : मच्छीमार नौका बुडाली; समुद्रात पाचजण बेपत्ता\nरत्नागिरी : कोकणातील 47 तालुक्यांमध्ये आरोग्य सुविधेसाठी हेलिपॅड\nनाशिकमधील लॉकडाऊनबाबत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली मोठी घोषणा\n त्याआधी ‘या’ वर्षातील आतापर्यंतच्या...\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/mohd-siraj-replaces-injured-jasprit-bumrah-in-t20i-squad-npk83", "date_download": "2022-12-01T00:37:09Z", "digest": "sha1:62ZWAQZX4PR4B7DMNQHOFOCZ4JNLOOUN", "length": 5867, "nlines": 148, "source_domain": "www.esakal.com", "title": "BCCI ची मोठी घोषणा! मोहम्मद सिराजचा टीम इंडियात समावेश; बुमराहची जागा घेणार | Sakal", "raw_content": "\nBCCI ची मोठी घोषणा मोहम्मद सिराजचा टीम इंडियात समावेश; बुमराहची जागा घेणार\nदुखापतीमुळे टी-20 विश्वचषकातून बाहेर पडलेल्या जसप्रित बुमराहच्या जागी आता भारतीय संघात वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचा संघात समावेश करण्यात आला आहे, अशी घोषणा BCCI ने केली आहे. बीसीसीआयने ट्विटरच्या माध्यमातून सिराजचा संघात समावेश केल्याची माहिती दिली.\nमोहम्मद सिराजने टी-20 फॉरमॅटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. इंडियन प्रीमियर लीगमधून तो चमकला आहे. सिराजने 2017 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध त्याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. सिराजने आतापर्यंत 5 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून, यादरम्यान त्याने 5 विकेट्स घेतल्या आहेत. सिराजने फेब्रुवारी 2022 मध्ये श्रीलंकेविरुद्ध शेवटचा टी-20 ���ामना खेळला होता. यात त्याने 10 सामन्यात 13 विकेट्स पटकावल्या होत्या.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.mensxp.com/marathi/entertainment/bollywood/99797-arjun-kapoor-movies.html", "date_download": "2022-11-30T23:24:10Z", "digest": "sha1:NWU6JPO4I6LTLPRZZ6UQSWJWHQHD7S2A", "length": 24751, "nlines": 107, "source_domain": "www.mensxp.com", "title": "इशकजादे फेम अभिनेता अर्जुन कपूरचे गाजलेले 10 सिनेमे | arjun kapoor movies", "raw_content": "हिंदी में देखें See in English\nग्रूमिंग हेअर स्टाईल आणि हेअर केअरबिअर्ड आणि शेविंगस्किन केअर\nहेल्थ मेंटल हेल्थन्यूट्रिशनबॉडी बिल्डिंगवेट लॉससेलेब फिटनेससेक्शुअल हेल्थ\nरिलेशनशिप्स रिलेशनशिप ॲडव्हाईसडेटिंग टिप्सफादरहूडब्रेक अप टिप्स\nसाईन अप करा लेटेस्ट ट्रेंड्स संदर्भात अपडेट राहा\nइशकजादे फेम अभिनेता अर्जुन कपूरचे गाजलेले 10 सिनेमे\n· 12 मिनिटांमध्ये वाचा\nइशकजादे फेम अभिनेता अर्जुन कपूरचे गाजलेले 10 सिनेमे\nइशकजादे या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केलेला अभिनेता अर्जुन कपूर बऱ्याच कारणांसाठी नेहमीच चर्चेत असतो. कधी त्याच्या लो परफॉर्मन्समुळे, कधी पत्रकारांशी हुज्जत घातली म्हणून, कधी आपली गर्लफ्रेंड मलायका अरोरामुळे तो नेहमीच चर्चेत असतो. मलायका ही सलमान खानचा भाऊ अरबाज खान याची पत्नी होती. या दोघांनी घटस्फोट घेतल्यानंतर अर्जुन कपूर आणि मलायका एकमेकांसोबत आहेत. त्यामुळे हे जोडपं नेहमीच चर्चेत असते.\n26 जून 1985 साली अर्जुनचा जन्म पंजाबी कुटूंबात झाला. प्रसिध्द निर्माते बोनी कपूर हे त्याचे वडील तर मोना शुरी कपूर ही त्याची आई. त्याचा पहिला चित्रपट प्रदर्शित होण्याच्या काही दिवस आधीच त्याच्या आईचे कॅन्सरमुळे निधन झाले होते. आज आपण अर्जुनच्या काही महत्वपूर्ण चित्रपटांबद्दल आणि त्याच्या त्या सिनेमातील भूमिकांबद्दल जाणून घेणार आहोत.\nसंदीप और पिंकी फरार\nइशकजादे ह्या चित्रपटामध्ये अर्जुन कपूर अभिनेत्री परिणिती चोप्रासोबत झळकला होता. परिणीती चोप्रा ही देशी गर्ल प्रियांका चोप्राची सख्खी चुलत बहीण आहे. हा चित्रपट हबीब फैजल यांनी दिग्दर्शित केला होता. तर आदित्य चोप्रा आणि हबीब फैजल यांनी चित्रपटाच��� कथा लिहिली होती. या चित्रपटामध्ये पारंपारिक खानदाणी दुश्मनी असणाऱ्या 2 राजकीय कुटुंबाची स्टोरी सांगण्यात आली आहे.\nराजकीय वादातील बदल्याच्या भावनेतून अर्जुन कपूर परिणिती चोप्राला आपल्या प्रेमात पाडतो. ती धर्माने मुसलमान असते आणि तो हिंदू असतो. लग्न करून एका मुसलमान मुलीला हिंदू धर्म स्वीकारायला लावतो. आणि त्यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल करून तिच्या विश्वासाचा गैरफायदा घेतो.\nयानंतरही या दोघांमध्ये कुठेतरी प्रेम फुलण्यास सुरू होते. वर्षानुवर्षाच्या दुश्मनीनंतर त्या दोघांमध्ये निर्माण झालेल्या जिवापाड प्रेमाची गोष्ट सांगणारा हा सिनेमा आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर प्रचंड हिट ठरला होता. आपल्या पहिल्याच सिनेमामधून अर्जुन कपूरने आपण एक प्रॉमिसिंग कलाकार आहोत हे सिद्ध केले होते.\nगुंडे हा चित्रपट अली अब्बास जफर यांनी दिग्दर्शित केला होता. प्रियांका चोप्रा, रणवीर सिंग आणि अर्जुन कपूर या तिघांची प्रमुख भूमिका असलेल्या ह्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली होती. एका सत्य घटनेवर आधारित हा सिनेमा होता. दोन गुंड असतात. जे कोळशाचा व्यापार करत असतात. या दोघांचा बेकायदेशीर कोळशाचा व्यापार बंद करण्यासाठी आणि या दोन गुंडांना पकडण्यासाठी पोलीस प्रचंड प्रयत्न करत असतात. पण त्यांना यश काही केल्या मिळत नसते.\nशेवटी या दोघांच्या मैत्रीमध्ये फूट पाडण्याचा निर्णय पोलीस घेतात. प्रियांका चोप्रा जी मुळात एक पोलिस अधिकारी असते. तिला वेगळी ओळख देऊन या दोघांच्या मैत्रीमध्ये फूट पाडण्यासाठी नेमले जाते. या दोघांची मैत्री तुटते का हे दोघे पोलिसांतर्फे पकडले जातात का हे दोघे पोलिसांतर्फे पकडले जातात का हे जाणण्यासाठी तुम्हाला सिनेमा पाहावा लागेल.\nटू स्टेट्स हा सिनेमा चेतन भगत यांची कादंबरी टू स्टेट्स, द स्टोरी ऑफ माय मॅरेज लाइफ या पुस्तकावर आधारित होता. हा चित्रपट अभिषेक वर्मन यांनी दिग्दर्शित केला होता. तर अभिनेत्री आलिया भट्ट, रेणुका, अमृता सिंग, रोहित रॉय हे या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत झळकले होते.\nआयआयटी दिल्लीमधून पासआऊट झालेला पंजाबी मुलगा तमिळनाडूमधील एका मुलीच्या प्रेमात पडतो. चेतन भगत यांनी आपल्या खऱ्या आयुष्यातील घटनेवर आधारित ही कादंबरी लिहिली होती. ही अतिशय हलकी फुलकी आणि साधी सरळ लव्ह स्टोरी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. लव्ह मॅरेज करायचे झाल्यास घरच्यांना तयार करणे हे सर्वात कठीण काम असते. अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. बऱ्याच वेळा लग्न जुळतात, कधी घरचे क्षणात लग्नासाठी तयार होतात तर कधी नाही या सर्व गोष्टी सांगणारा हा सिनेमा आहे.\n2 वर्षे सलमान खानची बहीण अर्पिताला केले डेट, श्रीदेवीमुळे वडिलांशीही बिघडले होते संबंध\nफाइंडिंग फॅनी हा होमी अदजानिया यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट होता. या चित्रपटामध्ये अर्जुन कपूर दीपिका पदुकोणन, नसरुद्दीन शाह, डिंपल कपाडिया, पंकज कपूर हे दिग्गज कलाकार झळकले होते.\nलहानपणापासून दीपिकावर एकतर्फी प्रेम करणाऱ्या तरुणाचा रोल अर्जुन कपूरने या चित्रपटामध्ये निभावला आहे.\nया चित्रपटामध्ये नसरुद्दीन शहा यांनी फरडी पिंटो हे पात्र निभावले आहे. पिंटो यांची लहानपणीची गर्लफ्रेंड फॅनी हिला शोधण्यासाठी हे सर्वजण बाहेर पडतात. प्रवासात आलेले अनेक अनुभव, एकमेकांच्या आयुष्याविषयी कळलेल्या नवीन गोष्टी ह्या सिनेमामध्ये दाखविण्यात आल्या आहेत. हा चित्रपटदेखील बॉक्स ऑफिसवर हिट चित्रपट ठरला होता.\n5. की अँड का\nकी अँड का या सिनेमामध्ये अर्जुन कपूरने 'का' निभावला होता. का म्हणजेच कबीर होय. आजकालचे जग बदलले आहे. मुलगा आणि मुलगी दोघेही काम करतात, पैसे कमावतात. अशा वेळी घराची जबाबदारी कोण घेणार यावरुन बऱ्याचवेळा भांडण तंटे देखील होत असतात. तर एका नवीन कॉन्सेप्टवर आधारित हा सिनेमा होता. 'की' म्हणजेच ती ऑफिसमध्ये जाऊन काम करत असते तर 'का' हा घरातील सर्व जबाबदाऱ्या सांभाळत असतो.\nघरातील जबाबदाऱ्या सांभाळत असताना तो स्वतःचा छंद देखील पूर्ण करत असतो. त्याला जेवण बनवण्याची प्रचंड आवड असते. जेवण बनवून तो होम डिलिव्हरी देण्याचे देखील काम करतो. एका आधुनिक, समजूतदार पुरुषाचा रोल अर्जुन कपूरने या चित्रपटामध्ये निभावला आहे. हा चित्रपट एक रोमॅन्टिक कॉमेडी चित्रपट होता. आर बल्की यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. बॉक्स ऑफिसवर देखील या चित्रपटाला चांगले यश मिळाले होते.\n6. इंडियाज मोस्ट वॉन्टेड\nहा चित्रपट राजकुमार गुप्ता यांनी दिग्दर्शित केला होता. एका सत्य घटनेवर आधारित हा चित्रपट होता. भारताचा ओसामा बिन लादेन म्हणून ओळखल्या जाणार्या यासिर भाटकल याला नेपाळमधून कशी अटक केली, ही स्टोरी सांगणारा हा सिनेमा आहे. ही अटक ��कही बंदुकीची गोळी न चालवता केली होती. 2019 साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये अर्जुनने प्रभात कुमार ह्या गुप्त एजन्सीमध्ये काम करणाऱ्या युवकाचा रोल निभावला आहे.\nनुकताच डिझ्ने हॉटस्टारवर प्रदर्शित झालेल्या भूत पोलीस हा चित्रपट पवन कृपलानी यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटामध्ये अभिनेता सैफ अली खान, जॅकलिन फर्नांडिस आणि यामी गौतम झळकले होते. भूताची शिकार करण्यासाठी आणि भुताला पळवून लावण्यासाठी आपल्याकडे तसे तांत्रिक असतात. तसेच हे आधुनिक तांत्रिक असतात. यांचे वडील देखील एक तांत्रिक असतात. आपल्या वडिलांकडून मिळालेल्या विद्येचा पुरेपूर चांगल्या पद्धतीने वापर करता यावा अश्या विचाराच्या तरूणाची भूमिका अर्जुनने या चित्रपटामध्ये निभावली आहे. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे.\nहाफ गर्लफ्रेण्ड हा चेतन भगत यांच्या हाफ गर्लफ्रेंड या कादंबरीवर आधारित चित्रपट आहे. मोहित सुरी यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. अभिनेत्री श्रद्धा कपूर या चित्रपटामध्ये अर्जुन कपूरसोबत झळकली होती. प्रेम करावं, तर ते वेड्यासारखे करावे, तो समोरचा व्यक्ती आपल्या आयुष्यात आहे किंवा नाही ह्याची देखील गरज नसावी आणि फक्त प्रेम करत राहावं ते ही अगदी शेवटच्या श्वासापर्यंत. असं वेड्यासारखं प्रेम करणाऱ्या एका तरूणाची भूमिका अर्जुन कपूरने या चित्रपटामध्ये साकारली आहे.\nश्रद्धा कपूर त्याच्या कॉलेजमध्ये भेटते. या दोघांची मैत्री होते. पण ती धड मैत्रीही नसते ना धड प्रेम असतं. मैत्री आणि प्रेमाच्या मधलं त्यांचं नातं असतं. श्रद्धाला काही कारणाने दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न करावे लागते. तो व्यक्ती योग्य नसल्यामुळे ती त्या व्यक्तीला सोडून परत येते. नंतर ती पुन्हा अर्जुन कपूरला भेटते. या दोघांची भेट होऊन या दोघांमध्ये पुन्हा प्रेम कसे फुलते हे सांगणारा हा चित्रपट आहे.\n'चल छैय्या छैय्या' म्हणणारी बोल्ड 'मलाईका अरोरा'\nपानिपत हा चित्रपट आशुतोष गोवारीकर यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटामध्ये अर्जुन कपूर, क्रिती सेनन, संजय दत्त प्रमुख भूमिकेमध्ये झळकले होते. अर्जुन कपूरने या चित्रपटामध्ये सदाशिवराव भाऊ हे पात्र निभावले होते. अर्जुनचा हा पहिलाच पीरियड सिनेमा होता. या चित्रपटाला म्हणावी तशी प्रसिद्धी मिळाली नाही. कारण अर्जुन कपूरच्या या चित्रपटातील रोलची बाजीराव मस्तानी चित्रपटातील रणवीर सिंगने साकारलेल्या रोलसोबतच तुलना करण्यात आली\n10. संदीप और पिंकी फरार\nसंदीप और पिंकी फरार हा चित्रपट दिबाकर बॅनर्जी यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटामध्ये इश्कजादे चित्रपटातील हिट जोडी म्हणजेच परिणीती चोप्रा आणि अर्जुन कपूर पुन्हा एकदा एकत्र झळकले होते. परिणीती चोप्राने या चित्रपटात पिंकी हे कॅरेक्टर प्ले केले आहे. पिंकी आपला फोन, ई मेल अकाऊंट, व्हॉट्सअॅप फेसबुक सर्व बंद करून घरातून निघून जाते. आणि ती अर्जुन कपूरच्या गाडीमध्ये लिफ्ट मागते.\nअर्जुन कपूरने संदीप हे पात्र निभावले आहे. संदीप आणि पिंकी दोघेजण निघून जातात. एका दुसऱ्या शहरामध्ये हे दोघे नाव बदलून राहतात. पिंकीला मारण्यासाठी कॉन्ट्रॅक देखील देण्यात आलेले असते. तर कोण मारणार तिला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी तुम्हाला हा चित्रपट पाहावा लागेल\nआजच्या तरुणांची फेव्हरेट मेन्स लाईफस्टाईल वेबसाईट\nसब्सक्राईब करा आणि अपडेट राहा\nआम्ही कधीही तुम्हाला स्पॅम पाठविणार नाही. तुम्ही कधीही अनसब्सक्राईब करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2022-11-30T23:19:12Z", "digest": "sha1:3NYHQ3ELMIRYPYAP3JQVRLYOR42IT5MJ", "length": 29096, "nlines": 212, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "रमाबाई रानडे आणि करमाळ्याचा खोलेश्वर | थिंक महाराष्ट्र", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nHome किस्से... किस्से... रमाबाई रानडे आणि करमाळ्याचा खोलेश्वर\nरमाबाई रानडे आणि करमाळ्याचा खोलेश्वर\nन्यायमूर्ती रानडे यांच्या प्रकृतीसाठी त्यांच्या पत्नी रमाबाई यांनी करमाळा येथील खोलेश्वर देवास साकडे घातले. तेथे त्यांच्या बरोबर स्थानिक मुसलमान डॉक्टर होते आणि रानडे यांची अधिक काळजी घेण्यास पुण्याहून डॉक्टर आले ते विश्राम खोले. ते ज्योतिबांच्या संस्थेत काम करणारे. असे सामाजिक समन्वयाचे वातावरण महाराष्ट्रात एकोणिसाव्या शतकाअखेरीस होते. रमाबाईंच्या पुस्तकातील तो किस्सा जाणण्यासारखा आहे…\nसोलापूरचे मराठा सरदार रावरंभा निंबाळकर यांनी साडेसतरा लाख रुपये खर्च करून करमाळ्यात अंबाबाईचे मंदिर अठराव्या शतकात बांधले. ते ‘कमलालय’ म्हणून प्रसिद्ध आहे. रावरंभा हे ���ैदराबादच्या निजामाच्या पदरी होते. त्यांनी महादेव व मारूती या दोन दैवतांची मंदिरेही करमाळ्याच्या किल्ल्यात बांधलेली आहेत. तो महादेव ‘खोलेश्वर’ या नावाने ओळखला जातो. तो किल्ल्याच्या तटबंदीलगत स्थानापन्न आहे. त्या महादेवाचा उल्लेख रमाबाई रानडे यांच्या ‘आमच्या आयुष्यातील काही आठवणी’ या आत्मकथनात आलेला आहे. रमाबाई या न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या पत्नी.\nरमाबाई रानडे यांची ती आठवण 1891 सालातील आहे. त्यावेळी रानडे यांची नेमणूक शेतकी खात्याचे स्पेशल जज म्हणून झालेली होती. चार्ज त्यांच्याकडे पुणे, सातारा, नगर व सोलापूर अशा चार जिल्ह्यांचा होता. त्या दाम्पत्याची फिरती आठ महिने चालू होती. रानडे व रमाबाई ऑफिस स्टाफसह करमाळ्यास फेब्रुवारी 1891 च्या अखेरीस येऊन पोचले. त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था खोलेश्वर मंदिरातच केलेली होती त्या दोघांनी त्यावेळी मेडोज टेलरचे ‘तारा’ हे पुस्तक वाचण्यास घेतले होते. त्याचा उल्लेख रमाबाई यांनी केलेला आहे. त्या वाचनानंतर दोघांत चर्चा होई.\nरानडे यांनी त्यांना करमाळ्यामधील कोर्टाचे काम दोन दिवसांत आटोपायचे असल्याने, विश्रांती न घेता रात्री उशिरापर्यंत काम केले. त्यामुळे त्यांची तब्येत बिघडली. करमाळ्यातील सरकारी डॉक्टरांनी काही उपचार केले, पण काहीच फरक पडला नाही. त्यांची तब्येत खालावत गेली, बोलणे बंद झाले. रमाबाई घाबरल्या. त्यांनी पुण्यास डॉ. विश्राम घोले यांना तार केली, त्यावेळी रेल्वे हे प्रवासाचे एकमेव साधन होते. डॉक्टर पुण्याहून रेल्वेने आले तरी त्यांना येण्यास पहाट होणार आणि रेल्वे स्टेशन (जेऊर) करमाळ्याहून तेरा मैल अंतरावर डॉक्टरांना आणण्यासाठी घोडागाडी पाठवली, तरी पूर्ण रात्र जायची होती. करमाळ्याचे डॉक्टर हे जातीने मुसलमान होते. ते रात्रभर रानडे यांच्याजवळ मंदिरात बसून होते. मध्यरात्र उलटत आली तरी रानडे यांची तब्येत सुधारलेली नव्हती. नाडी हवी तशी लागत नव्हती.\nरमाबाई यांचा धीर सुटला. रात्रीचे तीन वाजले होते, रमाबाई यांना त्यांच्या हाती परमेश्वराची करुणा भाकण्याशिवाय काहीच नाही असे वाटून, डॉक्टरांची परवानगी घेऊन त्या खोलेश्वराच्या गाभाऱ्यात देवासमोर जाऊन बसल्या. त्यांनी देवळात निजलेल्या म्हाताऱ्या गुरवीणीला बाहेर जाण्यास सांगितले. देव व त्या यांच्याशिवाय तिसरे ���ोणी नको अशी त्यांच्या मनाची वृत्ती झालेली होती. खोलेश्वराच्या गाभाऱ्यात नंदादीप मंद जळत होता, तो प्रकाशसुद्धा नको असे रमाबाई यांना वाटू लागले. पण दिवा मालवण्यामधील अशुभ संकेत लक्षात आल्यावर तसे करण्यास त्यांचे मन धजेना. अशुभाच्या कल्पनेने भ्रमिष्टासारखी अवस्था झालेली. प्रार्थनेसाठी त्यांच्या तोंडातून शब्द फुटेना. देवापुढे डोके टेकून, त्या हळू आवाजात मन मोकळे होईपर्यंत रडल्या. मनावरील भार काहीसा कमी झाल्यावर, त्यांनी देवाची प्रार्थना केली आणि अखेरीस, काहीशा त्राग्याने त्यांनी खोलेश्वराला साकडे घातले. “आम्ही दीन तुझ्या दारी संकटात येऊन पडलो आहोत; तुला वाटेल त्या रीतीने आम्हाला बाहेर काढ; तू स्वत:ला अंतर्यामी म्हणवतोस त्या तुला माझी करुणा आली नाही तर ह्या बाहेरच्या मोठ्या विहिरीला तरी खचित करुणा येऊन ती मला पोटात घेईल.”\nरमाबाई यांचे मन खोलेश्वराशी केलेल्या त्या संवादाने हलके झाले आणि त्या श्रांत अवस्थेतच त्यांचा डोळा लागला. त्यांना सूचक असे स्वप्न पडले त्या स्वप्नात त्यांना कृष्णेच्या काठावरील एक वटवृक्ष उन्मळून पडत आहे असे दिसले. त्यांनी त्या वृक्षाला कवटाळून सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तो वृक्ष अंगात होते-नव्हते तेवढे त्राण लावून खेचून धरला आणि पडणारा तो वृक्ष सावरला त्या स्वप्नात त्यांना कृष्णेच्या काठावरील एक वटवृक्ष उन्मळून पडत आहे असे दिसले. त्यांनी त्या वृक्षाला कवटाळून सावरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तो वृक्ष अंगात होते-नव्हते तेवढे त्राण लावून खेचून धरला आणि पडणारा तो वृक्ष सावरला त्यांना आनंद वाटला. योगायोग असा, की तेवढ्यात शिरस्तेदाराने येऊन त्यांना हाक मारली. त्या देवळातून धावत रानडे होते त्या ओवरीकडे गेल्या. ती वेळ पहाटे पाच वाजण्याची होती. रानडे यांना शुद्ध आलेली होती. त्यांचे बोलणेही चालू झालेले होते, त्यानंतर रानडे यांना झोप लागली. डॉ. विश्राम सकाळी सात वाजता येऊन पोचले व रमाबाई यांना आणखी धीर आला. त्या संदर्भात रमाबाई लिहितात- ‘डॉ. विश्रामजी हे बिछान्याजवळ आल्याबरोबर ते जातीने मराठा आहेत, गवळी आहेत याचे भान बिलकुल न राहून मी एकदम पुढे जाऊन त्यांचे पाय धरले व पायावर डोके ठेवून म्हणाले, ‘आतापर्यंत या डॉक्टरांनी मेहरबानी करून प्रकृती सांभाळून तुमच्या हाती दिली आहे. आता तुम्ही सा���भाळा. तुमच्या रूपाने देवच मला साह्य करण्यास आला आहे, असे मी समजते.’\nडॉ. विश्राम रामजी घोले यांचा लौकिक त्या काळी साक्षात धन्वंतरी असाच होता. ते लोकमान्य टिळक, आगरकर, न्या.रानडे, ज्योतिबा फुले, विष्णुशास्त्री चिपळूणकर अशा नामवंतांच्या मांदियाळीतील होते. त्यांची मोठी कामगिरी केवळ वैद्यक नव्हे तर स्त्री शिक्षण, मागास जातीत सुधारणा, शेती, उद्योग या क्षेत्रांतही होती. त्यांना गव्हर्नरच्या दरबारात फर्स्ट क्लास सरदारांचा दर्जा होता. त्यांचा मोठा सहभाग सत्यशोधक समाजाच्या कार्यात असे. ब्राह्मण-ब्राह्मणेतर वाद पुण्यात त्या काळी विकोपाला गेलेला होता, ब्राह्मणांतही परंपरावादी व सुधारणावादी असे दोन तट पडले होते, परंतु विश्राम यांचा वावर मात्र सर्व पक्षांत सहजपणे होता. त्याचे कारण ते समन्वयवादी होते ते रानडे यांचे जवळचे मित्र असल्याने रमाबाई यांच्या निरोपासरशी पुण्याहून धावत करमाळ्यासारख्या आडगावी पोचले.\nएवढ्या संकटात असणाऱ्या व रानडे यांची अर्धांगिनी असणाऱ्या रमाबाई यांना त्या अवघड वेळेसही डॉक्टर विश्राम यांची जात आठवली हे पाहून मौज वाटते; पण रमाबाई प्रांजळपणाने लिहून जातात. त्या वेळच्या परिस्थितीत त्यात काही वावगेही वाटत नसावे. रमाबाई यांच्या लेखनात तो प्रांजळपणा ठिकठिकाणी आढळतो, त्यामुळेच त्यांचे ते आत्मकथन वाचनीय वाटते.\nडॉ. विश्राम यांनी करमाळ्यास पोचताच रानडे यांच्यावर उपचार तातडीने सुरू केले, त्यांनीही त्या दिवशी खोलेश्वराच्या मंदिरातच मुक्काम केला. त्यांनी रानडे यांच्या हाताबाहेर गेलेल्या प्रकृतीत प्रवास करण्याइतपत सुधारणा एका दिवसात घडवून आणली. रानडे यांना जेऊर स्टेशनवर दुसऱ्या दिवशी सकाळी बैलगाडीतून गाद्या टाकून, अगदी धक्का न लागेल अशा संथ चालीने नेण्यात आले. डॉ. विश्राम रमाबाई यांच्याबरोबर बैलगाडीमागे पायी चालत जेऊरपर्यंत गेले. तोपर्यंत प्रिन्सिपॉल मोडक पुण्याहून जेऊरास येऊन थांबले होते, नंतर सर्वजण मिळून पुण्यास आले. पुण्याच्या स्टेशनवर मेणा आणलेला होता. त्यातून रानडे यांना घरी नेले गेले. विश्राम घोले यांनी रानडे यांच्यावर औषधोपचार त्यानंतर दोन महिने केले. रानडे यांची प्रकृती जागेवर आली. विश्राम यांनी रानडे यांच्यासाठी जे कष्ट घेतले, त्यावरून त्या दोघांमधील स्नेहाची कल्पना येते. रानडे य���ंची सुधारक वृत्ती असूनही त्यांच्या मनात परमेश्वराविषयी श्रद्धा होती. ते करमाळ्याच्या आजारात त्यांची शुद्ध हरपत असतानादेखील ‘भिऊ नकोस, देव आहे’ असे रमाबाई यांना सांगत होते. ‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती ’ असे रमाबाई यांना सांगत होते. ‘जेथे जातो तेथे तू माझा सांगाती चालविशी हाती धरूनीया’ हा अभंग न्या. रानडे यांचा आवडता होता व तीच त्यांची जीवनविषयक श्रद्धा होती. रमाबाई बालपणापासून धार्मिक वातावरणात वाढलेल्या होत्या. त्यांनी खोलेश्वरास साकडे घालावे यात नवल नव्हते.\nअनिरुद्ध बिडवे यांनी एम कॉम, एम ए, एलएल बी असे शिक्षण घेतले आहे. ते एलआयसीमध्ये विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी इतिहासविषयक लेखन महाराष्ट्रातील आघाडीच्या वृत्तपत्रांत व नियतकालिकांत केले आहे. त्यांचे तसे दोनशेहून अधिक लेख प्रसिद्ध आहेत. त्यांची ‘बखर रावरंभाची’, ‘ऐक महाराष्ट्रा’, ‘विमाशास्त्राची ओळख’ ही पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांची ‘शिवशाहीतील अज्ञाताचा शोध’ व ‘सोलापूर मार्शल लॉ – 1930’ ही पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.\nन्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे\nNext articleहिरव्या डोंगरांनी वेढलेले पिसई\nअनिरुद्ध बिडवे यांनी एम कॉम, एम ए, एलएल बी असे शिक्षण घेतले आहे. ते एलआयसीमध्ये विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी इतिहासविषयक लेखन महाराष्ट्रातील आघाडीच्या वृत्तपत्रांत व नियतकालिकांत केले आहे. त्यांचे तसे दोनशेहून अधिक लेख प्रसिद्ध आहेत. त्यांची ‘बखर रावरंभाची’, ‘ऐक महाराष्ट्रा’, ‘विमाशास्त्राची ओळख’ ही पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांची ‘शिवशाहीतील अज्ञाताचा शोध’ व ‘सोलापूर मार्शल लॉ – 1930’ ही पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.\nबाबा आमटे-रमेश गुप्ता – कवितांचे शब्दांकन\nजॉन स्मिथ की वॉल्टर स्पिंक\nपां.वा. काणे यांच्या नावे टपाल तिकिट\nअनिरुद्ध बिडवे यांनी एम कॉम, एम ए, एलएल बी असे शिक्षण घेतले आहे. ते एलआयसीमध्ये विकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी इतिहासविषयक लेखन महाराष्ट्रातील आघाडीच्या वृत्तपत्रांत व नियतकालिकांत केले आहे. त्यांचे तसे दोनशेहून अधिक लेख प्रसिद्ध आहेत. त्यांची ‘बखर रावरंभाची’, ‘ऐक महाराष्ट्रा’, ‘विमाशास्त्राची ओळख’ ही पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांची ‘शिवशाहीतील अज्ञाताचा शोध’ व ‘सोलापूर मार्शल लॉ – 1930’ ही पु��्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.\nकोकणचे इतिहाससंशोधक अण्णा शिरगावकर \nप्रभाकर कंदिलवाले – ओगले November 12, 2022\nजयंतराव टिळक – केसरीचे नवे रूप November 11, 2022\nगायीम्हशींसाठी माणसाची कृतघ्नता November 11, 2022\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/national-international/the-constitution-bench-of-the-supreme-court-has-upheld-the-10-percent-reservation-for-economically-weaker-sections-implemented-by-the-central-government/", "date_download": "2022-12-01T00:39:35Z", "digest": "sha1:WTD47YUPW45KXXAASYBHZFYKOO3VXLB2", "length": 8745, "nlines": 66, "source_domain": "hwmarathi.in", "title": "ऐतिहासिक निर्णय! सर्वोच्च न्यायालयाच्या घटनपीठाकडून आर्थिक दुर्बल घटकांचे 10 टक्के आरक्षण वैध - HW News Marathi", "raw_content": "\nआमच्या पत्रकारितेचे समर्थन करा\n सर्वोच्च न्यायालयाच्या घटनपीठाकडून आर्थिक दुर्बल घटकांचे 10 टक्के आरक्षण वैध\n सर्वोच्च न्यायालयाच्या घटनपीठाकडून आर्थिक दुर्बल घटकांचे 10 टक्के आरक्षण वैध\nमुंबई | आर्थिक दुर्बल घटकांच्या (EWS )10 टक्के आरक्षणाचा मार्ग आज मोकळा झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 103 घटना दुरुस्तीच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने ( Supreme Court) आज (7 नोव्हेंबर) शिक्कामोर्तब केला आहे. न्यायालयाच्या घटनापीठाने हा ऐतिहासिक निर्णय देताना पाचपैकी तीन न्यायमूर्तीनी आरक्षणाच्या बाजूने कौल दिला आहे. तर स्वत: सर न्यायायशीध उदय लळीत आणि न्यायामूर्ती रविंद्र भट या दोघांनी आर्थिक आरक्षणाच्या विरोधात मत दिले आहे. परंतु, तीन न्यायामूर्तीनी आरक्षण वैध ठरविल्यामुळ��� आर्थिक दुर्बल घटकांच्या 10 टक्के आरक्षणाला हिरवा कंदील मिळाला आहे.\nन्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी म्हणाले, “आर्थिक आरक्षण हे घटनाविरोधी नाही. 50 टक्के आरक्षणाच्या मर्यादेच्या मूळ गाभ्याला धक्का लागणार नाही.” न्यायमूर्ती बेला त्रिदेवी म्हणाल्या, “एससी, एसटी आणि ओबीसींना आधीपासूनच आरक्षण आहे. याआधी आरक्षण असलेल्यांचा सामान्यांच्या आरक्षणात समावेश करता येणार नाही. आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षणासाठी वेगळा घटक आहे. आरक्षणाची कालमर्यादा असावी हे घटनाकारांचे मत आहे. घटनाकारांचे स्वप्न 75 वर्षांनेही अधूरे आहे.” न्यायामूर्ती जी.पी पारडीवाला म्हणाले, “न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी आणि न्यायमूर्ती बेला त्रिदेवी यांच्या मताशी मी सहमत आहे. आर्थिक आरक्षणाच्या मुद्यावर सहमत आहे.”\nतसेच न्यायमूर्ती एस. रवींद्र भट यांचे मत हे आरक्षणाविरोधात मत मांडताना म्हणाले, सामाजिक न्याय आणि मूळ गाभ्याला धक्का बसेल. 103 वी घटना दुरुस्ती सामाजिक न्यायाच्या उद्देशाविरोधात आहे. आर्थिक आरक्षणापासून एससी, एसटी आणि ओबीसींना आरक्षणापासून वेगळे ठेवणे चुकीचे आहे. सरन्यायाशी उदय लळीत मत मांडताना म्हणाले, “मी न्यायमूर्ती एस. रवींद्र भट यांच्या निर्णयाशी ते सहमत होते. सरन्यायशी यांनी आर्थिक दुर्बल घटकांच्या आरक्षणाच्या विरोधात मत दिले.\nChief Justice Uday LalitEconomic ReservationFeaturedPrime Minister Narendra ModiSupreme Courtआर्थिक आरक्षणपंतप्रधान नरेंद्र मोदीसरन्यायाशीध उदय लळीतसर्वोच्च न्यायालय\nशरद पवार यांना मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज\nपहिल्यांदाच Aaditya Thackeray-Shrikant Shinde मैदानात आमने-सामने; कुणाची सभा गाजणार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुषमा स्वराज यांचे अंत्यदर्शन घेतले\nआमदारांनी आपले राजीनामे विधानसभेच्या सभापतींकडे सुपूर्द करावेत \nफटाका फॅक्टरीच्या गोडाऊनमध्ये मोठा स्फोट, ७ जणांचा मृत्यू\nगडकोट व किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करणार\nनवाब मलिक यांचा जामीन अर्ज न्यायालयाने पुन्हा एकदा फेटाळला\nMangalprabhat Lodha यांनी शिवरायांवर केलेल्या वक्तव्यावर Bacchu Kadu यांचं महत्त्वाचं विधान\n“…मग कुणाचं तोंड बंद होतंय ते बघू”; आदित्य ठाकरेंना सुधीर मुनगंटीवारांचा टोला\n“सीमावाद प्रकरणी राज्य सरकारने हरीश साळवेंना बुक करावं”, अजित पवारांचा सल्ला\nआमच्या पत्रकारितेचे समर्थन कर���\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/1320/", "date_download": "2022-12-01T01:21:50Z", "digest": "sha1:6ITLMNXY353AWUWXZZZJV7HZHB6RUPI7", "length": 14845, "nlines": 55, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "जिल्हा रुग्णालयात सेवा देणाऱ्या नर्स सह विविध पदांवरील कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवेत कायम करावे :-प्रमोद जठार", "raw_content": "\nजिल्हा रुग्णालयात सेवा देणाऱ्या नर्स सह विविध पदांवरील कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवेत कायम करावे :-प्रमोद जठार\nजिल्हा कोविड रुग्णालयात नर्स सह विविध पदांवरील कर्मचाऱ्यांची अत्यंत कमतरता आहे. त्यामुळे येथील वाढत्या रुग्णांना व्यवस्थितपणे आरोग्य सुविधा देण्यात मोठा अडथळा येत आहे. त्यामुळे कोविडच्या काळात आरोग्य सेवा देण्यासाठी तात्पुरत्या नेमणुका दिल्या जाणाऱ्या नर्स, डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्याना शासनाने आरोग्य खात्यात कायमचे सामाऊन घ्यावे असे आश्वस्त करूनच नेमणुका द्याव्यात अशी मागणी आपण मुख्यमंत्री व आरोग्य मंत्र्यांकडे करणार आहे. किंबहुना या लोकांना कायमस्वरूपी नेमणुका मिळत नाहीत तोपर्यंत आपण गप्प बसणार नाही असे भाजपचे प्रदेश सचिव प्रमोद जठार यांनी सांगितले. तर पालकमंत्री उदय सामंत यांना उघडा डोळे बघा नीट असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.\nओरोस येथील जिल्हा कोविड रुग्णालयातील कोविड रुग्णांच्या सोई आणि त्यांना दिली जाणारी आरोग्य सुविधा व रुगानाल्याच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रमोद जठार यांनी आज कोविड रुग्णालयाला भेट दिली. अंगावर पीपीई कीट चढवत प्रमोद जठार थेट कोविडच्या रुग्णांना दाखल करण्यात आलेल्या कक्षात दाखल झाले. यावेळी त्यांनी कोविडच्या रुग्णांशी थेट संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत बंड्या मांजरेकर यांच्यासह रुग्णालयातील डॉक्टर आणि अधिकारीही उपस्थित होते.\nजिल्हा कोविड रुग्णालयात जिथे १३७ स्टाफ नर्सची आवश्यकता आहे त्या ठिकाणी केवळ २९ नर्स कार्यरत आहेत. आयसीयू कक्षात १२ रुग्णांच्या मागे ६ नर्स पाहिजेत तिथे केवळ १ नर्स काम पाहते. आयुषच्या २६ डॉक्टरची आवश्यकता आहे त्या ठिकाणी केवळ ७ डॉक्टर कार्यरत आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टरची कमतरता, मेडीकल ऑफिसरच्या जागा रिक्त असणे अशा अनेक समस्या यावेळी प्रमोद जठार यांच्यासमोर आल्या. याचे कारण त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांच्याकडून जाणून घेतले असता, य��� अस्थाई स्वरूपाच्या केवळ तीन महिन्यांकरता नेमणुका असल्याने नियुक्त्या देऊनही कोणी हजार व्हायला पाहत नाही अशी बाब समोर आली. यावेळी प्रमोद जठार यांनी आपण या लोकांना आरोग्य सेवेत कायम करण्यात यावे असा प्रस्थाव आरोग्य खात्याला पाठवा असे जिल्हा शल्य चिकित्सक यांना सुचविले. तसेच आपणही मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्याकडे मागणी करून पाठपुरावाही करतो असे सांगितले. रुगानांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी त्यांना तात्काळ जेवणासोबत बिसलरी पाण्याच्या दोन बॉटल देण्यात याव्यात अशी मागणी केली. तर रुगानांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी जेवणातून संत्री, मोसंबी अशी फळे देण्यात यावीत असीही मागणी केली.\nपालकमंत्री अजूनही वेळ गेलेली नाही. उघडा डोळे बघा निट\nजिल्हा रुग्णालयातील आजच्या परिस्थितीला नेमका जबाबदार कोण या पेक्षा लॉकडाऊन काळात सगळ्या गोष्टींची योग्य काळजी घेतली असती, मुंबई तून येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या पाहता हजारापार रुग्णसंख्या जाणार आहे हे डोळ्यासमोर ठेऊन जिल्हा रुग्णालयात अद्ययावत पणा आणला असता तर सर्वाना सुखकारक असा हा कोरोनाचा काळ गेला असता. शिवाय रोग्यालाही वाटल असत आपण ओरोसला गेलो म्हणजे बर होऊनच मागे येऊ. मात्र इथली अवस्था पाहता आपण ओरोसला गेलो तर मागे येणार नाही असा जे रोगी आणि त्यांचे नातेवाईक म्हणताहेत हा ठप्पाहीबसला नसता. मात्र अजूनही वेळ गेलेली नाही. पालकमंत्र्यांना मी एकच सांगेन उघडा डोळे बघा निट आणि याठीकांचा नर्सचा स्टाफ चार पट करा, आणि याच गोष्टीचा आग्रह माझा सरकारकडे राहणार आहे. असे प्रमोद जठार यांनी सांगितले.\nजिल्ह्यातील सामाजिक संस्थाना प्रमोद जठार यांचे आवाहन\nजिल्ह्यतील नागरिक,सामाजिक कार्यकर्ते व संस्थांनी येथील रुग्णांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यसाठी सामाजिक भावनेतून संत्री, मोसंबी अशी फळे, काढे, वाफेची भांडीआणि पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांची मदत करावी. असे आवाहन प्रमोद जठार यांनी यावेळी केले. आता सरकारची वाट न पाहता आपणच आपल्या लोकांची काळजी घ्यायची आहे. तेव्हा मीही अशी मदत करणार आहे. असेहि जठार यांनी सांगितले. तसेच राजकीय अभिनिवेश न ठेवता आपण हि मदत करणार असल्याचे आश्वासन जिल्हा शल्य चिकित्सक यांना दिले असल्याचे ते म्हणाले. अशी मदत ज्यांना ��रायची आहे त्यांनी बंड्या मांजरेकर ९४२२३६७०७१ यांच्याशी संपर्क साधावा. हि मदत जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णांपर्यंत पोहोचवली जाईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.\nरुगानानी मांडल्या आपल्या तक्रारी\nयावेळी कोविड रुगणालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांनी आपल्या विविध समस्या प्रमोद जठार यांच्यासमोर मांडल्या. येथील डॉक्टर आणि कर्मचारी आपल्याला चांगली सेवा देतात मात्र कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने हि सेवा पुरेशा प्रमाणात मिळत नाही. याकडे आपण लक्ष वेध अशी विनंती अनेक रुग्णांनी आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी प्रमोद जठार यांना केली. यावेळी रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना धीर देत आपण आपल्या मागणीचा नक्की पाठपुरावा करू असे प्रमोद जठार यांनी त्यांना सांगितले.\nवागदेत युवा कौशल्य विकास संस्थेच्यावतीने कोरोना योध्याचा गौरव\nजिल्ह्यातील खाजगी डॉक्टर्सची सेवा कोविडसाठी अधिग्रहित :-जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी\nतरंदळे खोतवाडी येथील रक्तदान शिबीरात ५१ रक्तदात्यांचे रक्तदान..\nसामाजिक कार्यकर्ते संतोष सामंत यांच्या वाढदिवसानिमित्ताने उद्या २९ नोव्हेंबर रोजी बाव येथे रक्तदान शिबिर.\nसाउथ एशियाई कराटे स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील चार खेळाडूंची निवड..\nसिंधुदुर्गातील ओसरगाव टोलनाक्यावर आज मध्यरात्रीपासून टोल वसुली होणार सुरू.MH 07 गाड्यांना 50% सवलत.\nकुडाळ आठवडा बाजारात पुन्हा एकदा नगरपंचायत प्रशासनाची मुजोरी.; बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई नाही स्थानिकांना मात्र हटवण्यासाठी प्रशासनाचा हट्टहास\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे कुडाळ मध्ये होणार जल्लोषात स्वाग.;तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती..\nतरंदळे खोतवाडी येथील रक्तदान शिबीरात ५१ रक्तदात्यांचे रक्तदान..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%80_%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2022-12-01T00:38:18Z", "digest": "sha1:RJ7AKSSE6JUTK2XG5QPNBUUCT4VPBJ63", "length": 21510, "nlines": 202, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मालवणी बोलीभाषा - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nLook up मालवणी बोलीभाषा in\nमालवणी बोलीभाषा ह्या बोलीभाषेची शब्दसूची\nविक्शनरी, या मुक्त शब्दकोशात पाहा/तपासा/अद्याप नसलेले शब्द/वाक्यांश जोडा अथवा सूची:मराठी बोलीभाषातील शब्द येथे मराठी बोलीभाषांची सामायिक शब्दसूची पहा\nहा लेख मालवणी नावाने ओळखली जाणारी बोलीभाषा याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, मालवणी.\nमालवणीही कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागाची बोली भाषा आहे. मच्छिंद्र कांबळी यांनी मालवणी भाषेत बरेच नाट्यप्रयोग केले आहेत. ऐकण्यास मधुर अशी ही भाषा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे एक वैशिष्ट्य आहे.\nमालवणी म्हणून ओळखली जाणारी ही बोली मूळ कुडाळी किंवा कुडाळदेशकर भाषा आहे. ह्या कुडाळ पट्ट्यातील मालवणीचा पहिला शब्दकोश शामकांत मोरे यांनी तयार केला आहे. डोंबिवलीतील ‘सुमेरू प्रकाशन’ने या शब्दकोशाची मांडणी केली आहे. व्याकरणाचे संदर्भ शब्दकोशासाठी घेण्यात आले आहेत. या शब्दकोशात ६५० क्रियापदे आहेत. एक मालवणी शब्द, त्याचे पोटअर्थ, त्या शब्दाशी संबंधित अन्य शब्द किंवा तो शब्द असलेल्या म्हणीदेखील या कोशात आहेत. ३५ मालवणी म्हणींचा समावेश आहे. भाषेचे क्षेत्र जिल्हा, प्रांतापुरते मर्यादित असते. त्यामुळे या भाषेला स्थानिक नाव मिळाले. या बोलीच्या शब्दकोशालाही मालवणी शब्दकोश म्हणतात. अन्य प्रांताचे किंवा भाषेचे नाव देण्यात आले असते तर या शब्दकोशासंबंधी संभ्रम निर्माण होण्याची शक्यता होती, असे लेखकाने स्पष्ट केले आहे. दर १२ कोसांवर भाषा बदलते; या उक्तीनुसार कणकवली, देवगड, वेंगुर्ला, मालवण, आचरे, बांदा परिसरांतील मालवणी रहिवासी यांची बोली थोडी वेगळी आहे.\nमालवणी भाषेत काही सुरेख म्हणी आहेत. खाली काही म्हणी उदाहरणादाखल दिल्या आहेत :-\nअंधारात केला पण उजेडात इला\nअरदो मिरग सारण गेलो आणि म्हारणीच्या झिलान उतव बांदलो\nआकाडता बापडा, सात माझी कापडा\nआगासली ती मागासली पाठसून इलेली गुरवार रवली\nआंधळा दळता आणि कुत्रा खाता\nआपला खावचा आनि दडान हगाचा\nआपला ठेवा झाकान आणि बघा दुसऱ्याचा वाकान\nआपली मोरी आणि मुताक चोरी\nआवस रडता रोवाक आणि चेडू रडता घोवाक\nआवस सोसता आणि बापूस पोसता\nआळशी उटाक आनी शिमरा शिंकाक\nइतभर तौसा नी हातभर बी\nउडालो तर कावळो बुडलो तर बांडूक\nएक कानार पगडी आणि घराक बायल उघडी\nएक मासो आणि खंडी भर रस्सो\nकपाळार मुकुट आणि खालसुन नागडो\nकरुक गेलं गणपती आणि झाला केडला\nकरून करून भागलो आणि देव पूजेक बसलो\nकरून गेलो गाव नि ....��ा नाव\nकशात काय आणि फटक्यात पाय\nकाप गेला भोका रवली\nकापाड न्हेला बायन आणि चींधी नेली गायन\nकायच नाय कळाक - बोको गेलो म्हाळाक\nकावळो बसाक फांदी मोडाक\nकुल्यापाटी आरी नी चांभार पोरांक मारी\nकेला तुका - झाला माका\nकोको मिटाक जाता मगे पावस येता\nकोणाची जळताहा दाडी आणि तेच्यार कोण पेतयता इडी\nकोणाच्यो म्हशी नी कोणाक उठा बशी\nकोंबो झाकलॉ म्हणान उजवाडाचा रव्हत नाय\nखळ्यात मुतलला आनी जावयाक घातलला सारख्याच\nखाल्लेला सरता नि बोल्लेला ऱ्हवता\nखांद्यार बसयलो तर कानात मुतता\nखिशात नाय आणो नि माका म्हणता शाणो\nखिशात नाय दमडी आणि खावची हा कोंबडी\nखुळा भांडता वझरा वांगडा\nगजालीन खाल्लो घोव,परशान नेली बाय- गप्पांच्या नादात कामाचा विसर..\nगाढवा गुळ हगती तर घोरपी भीक कित्या मागती\nगाबत्याक गोरवा आनी भटाक तारवा सांगलीहत कोणी\nगायरेतले किडे काय गायरेतच रवनत नाय\nगावकारची सुन काय पादत नाय\nगावता फुकट भाकरी तर कित्याक करु चाकरी\nगावात लगीन नी कुत्र्याक बोवाळ\nघरणी बरोबर वाकडा ता खायत चुलीतली लकडा\nघरासारखो गुण, सासू तशी सून\nचल चल फुडे तीन तीन वडे\nचव नाय रव धनगरा पोटभर जेव\nचुकला माकला ढॉर धामपुरच्या तळ्यात\nचुलीतला लाकूड चुलीतच जळाक होया\nजित्याची खोड मेल्याशिवाय जात नाय\nजेच्या खिशात आणो तो म्हणता मीच शाणो\nजेच्या मनात पाप तेका पोरा होती आपोआप\nडाळ भात लोणचा कोण नाय कोणचा\nतरण्याक लागली कळ आणि म्हाताऱ्याक इला बळ\nतुका नको माका नको घाल कुत्र्याक\nतुमचा तुमका आणि खटपट आमका\nदिस गेलो रेटारेटी आणि चांदण्यात कापूस काती\nदिसला मडा, इला रडा\nदुकान नाय उघडला, तो इलो उधारेक\nदेणा नाय घेणा आणि कंदिल लावन येणा\nदेव गेल्लो हगाक आणि ह्यो गेल्लो अक्कल मागाक\nदोडकाऱ्याचा कपाळात तिनच गुंडे\nधाक नाय दारारो, फुकटचो नगारो\nनदी आधी व्हाणो, कढलल्यो बऱ्यो\nनाय देवच्या भाषेक बोंडगीचे वाशे\nनालकार रडता म्हणान त्यालकार रडता\nनावाजललो गुरव देवळात हगलो\nपडलो तरी नाक वर\nपानयात हगलला काय दडान ऱ्हवाचा नाय\nपानवेलीच्या धर्मान शेगलाक पाणी\nपावळेचा पाणी पावळेक जाताला\nपोरांच्या मळणेक बी नाय भात\nफूडचा ढोर चाल्ताला तसा पाटला\nबघता वडो मागता भजी\nबघून बघून आंगण्याची वाडी\nबापूस लक्ष देयना आवस जेवक घालीना\nबारशाक वारशी नसाय आणि अवळात बसलो देसाय\nबोच्यात नाय दम आनी माका म्हणा यम\nभेरा म्हणता तेरा आणि माजाच तूनतुना खरा\nभोपळन बाय पसारली नी पाटचे गुण इसारली\nमडकेत कडी पाटी जीव ओढी\nमाका नाय माका, घाल कुत्र्याक – मला ना तुला घाल कुत्र्याला\nमिठाक लावा नी माका खावा\nमेल्ल्या म्हशीक पाच शेर दूध\nमोठ्या लोकंची वरात आणि हगाक सुद्धा परात\nयेताळाक नाय बायल, भामकायक नाय घोव\nयेरे दिसा नी भररे पोटा\nयेवाजलला साधात तर दळीदार कित्याक बाधात\nयेळार येळ - शीगम्याक खेळ\nराती राजा आणि सकाळी कपाळार बोजा\nलिना लिना नी भिकार चिन्हा\nवरये दितय तुका गावकार म्हण माका\nवसाड गावात एरंड बळी\nवसावसा खान आणि मसणात जाणा\nवैदाची पॉरा गालगुंडा येऊन मेली – स्वतःच्या ज्ञानाचा स्वतःसाठी उपयोग करता न येणे.\nशेजारणीचा रस्सा आणि पोळयेचा काढून बसा\nशेजारी पाजारी मड्याक आणि पावणे सोयरे वड्याक\nसरकारी काम, तीन म्हयने थांब\nसात पाच रंभा नी पाण्याचा नाय थेंबा\nसांदाण कित्या वाकडा, पिड्याची लाकडा – नाचता येईना अंगण वाकडे.\nसुने आधी खावचा, लेकी आधी लेवचा\nहगणाऱ्याक नाय तरी बघणाऱ्याक होई लाज\nहयरातय नाय नी माशातय नाय\nहाडाची काडा आणि बोच्याचा तूनतुना\nहात पाय ऱ्हवले, काय करु बायले\nहो गे सुने घरासारखी\nकाणकोणची कोकणी · · कोकणी · · खानदेशी · · चंदगडी · · तंजावर मराठी · · तावडी · · बाणकोटी · · बेळगावी मराठी · · मालवणी · · वर्‍हाडी · · पूर्व मावळी बोलीभाषा · · कोल्हापुरी · · सोलापुरी · · गडहिंग्लज (पूर्व)\nईस्ट इंडियन,मुंबई · · अहिराणी · · आगरी · · कादोडी · · कोलामी · · चित्पावनी · · जुदाव मराठी · · नारायणपेठी बोली · · वाघरी · · नंदीवाले बोलीभाषा · · नाथपंथी देवरी बोलीभाषा · · नॉ लिंग बोलीभाषा-मुरूड-कोलाई-रायगड · · पांचाळविश्वकर्मा बोलीभाषा · · गामीत बोलीभाषा · · ह(ल/ळ)बी बोलीभाषा · · माडीया बोलीभाषा · · मल्हार कोळी बोलीभाषा · · मांगेली बोलीभाषा · · मांगगारुडी बोलीभाषा · · मठवाडी बोलीभाषा · · मावची बोलीभाषा · · टकाडी बोलीभाषा · · ठा(क/कु)री बोलीभाषा · · 'आरे मराठी बोलीभाषा · · जिप्सी बोली(बंजारा) बोलीभाषा · · कोलाम/मी बोलीभाषा · · यवतमाळी (दखनी) बोलीभाषा · · मिरज (दख्खनी) बोलीभाषा · · जव्हार बोलीभाषा · · पोवारी बोलीभाषा · · पावरा बोलीभाषा · · भिल्ली बोलीभाषा · · धामी बोलीभाषा · · छत्तीसगडी बोलीभाषा · · भिल्ली (नासिक) बोलीभाषा · · बागलाणी बोलीभाषा · · भिल्ली (खानदेश) बोलीभाषा · · भिल्ली (सातपुडा) बोलीभाषा · · देहवाळी बोलीभाषा · · कोटली बोलीभाषा · · ��िल्ली (निमार) बोलीभाषा · · कोहळी बोलीभाषा · · कातकरी बोलीभाषा · · कोकणा बोलीभाषा · · कोरकू बोलीभाषा · · परधानी बोलीभाषा · · भिलालांची निमाडी बोलीभाषा · · मथवाडी बोलीभाषा · · मल्हार कोळी बोलीभाषा · · माडिया बोलीभाषा · · वारली बोलीभाषा · · हलबी बोलीभाषा · · ढोरकोळी बोलीभाषा · · कुचकोरवी बोलीभाषा · · कोल्हाटी बोलीभाषा · · गोल्ला बोलीभाषा · · गोसावी बोलीभाषा · · घिसाडी बोलीभाषा · · चितोडिया बोलीभाषा · · छप्परबंद बोलीभाषा · · डोंबारी बोलीभाषा · · नाथपंथी डवरी बोलीभाषा · · पारोशी मांग बोलीभाषा · · बेलदार बोलीभाषा · · वडारी बोलीभाषा · · वैदू बोलीभाषा · · दखनी उर्दू बोलीभाषा · · महाराष्ट्रीय सिंधी बोलीभाषा · · मेहाली बोलीभाषा · · सिद्दी बोलीभाषा · · बाणकोटी बोलीभाषा · · क्षत्रीय बोलीभाषा · · पद्ये बोलीभाषा\nमहाराष्ट्री प्राकृत · · मोडी लिपी · · मराठी भाषा\nया पानातील शेवटचा बदल ९ एप्रिल २०२२ रोजी ०८:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-latest-news/contact-the-farmers-remaining-in-panchnama", "date_download": "2022-11-30T23:27:57Z", "digest": "sha1:PDG4KCN7CS5JUVWXZN73SZVWS25WIGXA", "length": 4460, "nlines": 37, "source_domain": "www.agrowon.com", "title": "‘पंचनामे राहिलेल्या शेतकऱ्यांनो संपर्क साधा’|Crop Damage Survey", "raw_content": "\nCrop Damage Survey : ‘पंचनामे राहिलेल्या शेतकऱ्यांनो संपर्क साधा’\nऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत.\nनगर ः ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी (Heavy Rain) आणि सततच्या पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे (Crop Damage Survey) करण्यात आले आहेत. प्रशासनाकडून ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे राहिले आहेत, अशा शेतकऱ्यांनी तहसीलदारांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केले आहे.\nऑक्टोबर महिन्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत. अतिवृष्टीने बाधित २ लाख २ हजार २३६ शेतकऱ्यांच्या १ लाख २१ हजार ६२८.८८ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे करण्यात आले आहेत. सततच्या पावसामुळे बाधित २ लाख ९८ हजार ७१७ शेतकऱ्यांच्या शेतांचे पंचनामे करण्यात आले आहेत.\nCrop Insurance : ‘आठ दिवसांत पीक विमा रक्कम जमा करा’\n१ लाख ८४ हजार १३५.१७ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे करण्यात आले आहेत. तथापि, काही पंचनामे करावयाचे राहिले असल्यास संबंधित शेतकऱ्यांनी तहसीलदारांशी संपर्क साधावा. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनीही एखाद्या क्षेत्राचे किंवा गावाचे पंचनामे राहिले असल्यास त्याबाबतची माहिती आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय येथे कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.\nताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/2023/", "date_download": "2022-11-30T23:53:08Z", "digest": "sha1:RVXEIYQ55ABSCN2PAREUVHVZLX4MHMPS", "length": 7397, "nlines": 50, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "कणकवली शहरात जनता कर्फ्यू यशस्वी केल्याबद्दल राष्ट्रवादीच्या वतीने आभार .;नगरसेवक अबिद नाईक..", "raw_content": "\nकणकवली शहरात जनता कर्फ्यू यशस्वी केल्याबद्दल राष्ट्रवादीच्या वतीने आभार .;नगरसेवक अबिद नाईक..\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली शहरासह तालुक्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना व ती करोनाची साखळी तोडण्यासाठी कणकवली शहरात 20 ते 27 सप्टेंबर पर्यंत जनता कर्फ्यू झाला आहे या कर्फ्यूला नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक कणकवलीकर व कणकवली शहरातील विविध घटकांनी उस्फूर्त पाठिंबा देत हा जनता कर्फ्यू यशस्वी केला त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण नक्कीच यशस्वी होउ. कणकवलीत व्यापारी, नागरिक, विविध सामाजिक संस्था कणकवलीतील राजकीय नेते पदाधिकारी,नरपंचायतचे सर्व कर्मचारी सर्व पत्रकार, इलेक्ट्रॉनिक मिडिया दिवसभर व्यवसाय करुण त्यावर आपली उपजीविका करणाऱ्या अशा लोकानी सुधा चटनी भाकरी खाऊ पण करोनाची साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यूला साथ देऊ अशी भूमिका घेतली या सर्वांच्या सहकार्यामुळे जनता कर्फ्यू यशस्वी झाला.\nकणकवलीतील व्यापारी यांचे कोरोना व लोकडाउन कालावधीत\nगेल्या सहा महिन्यात आर्थिक नुकसान होउन सुधा जनता कर्फ्यू यशस्वी होण्याकरीता पुढाकार घेतला ह्या सर्वांचे राष्ट्रवादीचे नेते तथा राष्ट्रवादी नगरसेवक अबिद नाईक यांनी आभार मानले\nत्य���चबरोबर उद्या कर्फ्यू संपल्यानंतरही सर्व नागरिकांनी करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी असणाऱ्या सोशल डिस्टंग्सिंग, मास्क वापरणे, सैनिटायझर व साबनाने हाथ स्वच्छ ठेवणे, गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, या सर्व नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.महत्वाचे म्हणजे या पुढील काळात जनतेच्या हितासाठी सर्व राजकीय मतभेद विसरुन असेच एकत्र आपण येऊ असे आवाहनही राष्ट्रवादी नेते नगरसेवक अबिद नाईक यांनी केले\nकणकवली वासियांची एकजूट जिल्ह्यात आदर्शव:-नगराध्यक्ष समीर नलावडे\nसिंधुदुर्गातील ओसरगाव टोलनाक्यावर आज मध्यरात्रीपासून टोल वसुली होणार सुरू.MH 07 गाड्यांना 50% सवलत.\nकुडाळ आठवडा बाजारात पुन्हा एकदा नगरपंचायत प्रशासनाची मुजोरी.; बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई नाही स्थानिकांना मात्र हटवण्यासाठी प्रशासनाचा हट्टहास\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे कुडाळ मध्ये होणार जल्लोषात स्वाग.;तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती..\nसिंधुदुर्गातील ओसरगाव टोलनाक्यावर आज मध्यरात्रीपासून टोल वसुली होणार सुरू.MH 07 गाड्यांना 50% सवलत.\nकुडाळ आठवडा बाजारात पुन्हा एकदा नगरपंचायत प्रशासनाची मुजोरी.; बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई नाही स्थानिकांना मात्र हटवण्यासाठी प्रशासनाचा हट्टहास\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे कुडाळ मध्ये होणार जल्लोषात स्वाग.;तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती..\nतरंदळे खोतवाडी येथील रक्तदान शिबीरात ५१ रक्तदात्यांचे रक्तदान..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%AB%E0%A4%A4_%E0%A4%B5_%E0%A4%96%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A5%89%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B0", "date_download": "2022-11-30T23:09:26Z", "digest": "sha1:OGQXNNHJ2LF6S4S2FENPAK7KDRSAQTZL", "length": 13797, "nlines": 131, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मुक्त स्रोत - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\n(मोफत व खुल्या स्रोताचे सॉफ्टवेअर या पानावरून पुनर्निर्देशित)\nमुक्त स्रोत किंवा ओपन सोर्स ही एक विचारसरणी आहे. संगणक-प्रणालीच्या आज्ञावल्याचे स्रोताची उपलब्धता, दुसऱ्यांना मुक्तपणे वाटण्याची सूट आणि त्यात हवे तसे बदल करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य असेल तर त्यांना मुक्त स्रोत आज्ञावली म्हणतात. मुक्त स्रोतांतर्गत संगणक आज्ञावली, आज्ञावली संरचना दस्तावेज कोणालाही वापरण्याची संपूर्ण परवानगी असते याला मुक्त स्रोत तत्त्व म्हणतात. हा मुक्त-स्रोत चळवळीचा एक आहे भाग ज्यात संगणक प्रणाली मुक्त स्रोत अनुज्ञप्ती(लायसन्स) अंतर्गत उपलब्ध केल्या जातात. ही संकल्पना संगणक-प्रणालींच्या क्षेत्रात जन्माला आली, नंतर तिचा प्रसार आणि विस्तार इतर क्षेत्रे उदाहरणार्थ मुक्त मजकूर यांच्या मुक्त साहचर्यातदेखील झाला.\nमुक्त-स्रोत ही संज्ञा संगणक प्रणालींचे वर्णन करण्यासाठी अश्या एका गटाने सुचवली होती ज्यांचा स्वतंत्र प्रणाली संस्था आणि त्यामागील नैतिक विचारसरणी यांना तात्त्विक विरोध होता. त्यांना संगणक-प्रणालींच्या मुक्त स्रोतांचा व्यावसायिक वापर करता यावा यासाठी एक पर्यायी नाव हवे होते. या गटात क्रिस्टीन पीटरसन, टॉड अॅन्डरसन, लॅरी ऑगस्टीन, जॉन हॉल, सॅम ऑकमान, माइकल टीमन आणि एरिक एस. रेमंड हे सदस्य होते. यातील पीटरसनने पालो अल्टो येथे आयोजित एका बैठकीत मुक्त स्रोत हे नाव सुचवले, याला जानेवारी १९९८ मध्ये नेटस्केपने त्यांच्या नेव्हीगेटर ब्राऊजरच्या प्रणालीचा स्रोत उपलब्ध करून दिल्याची पार्श्वभूमी होती.\nलायनस टोरवाल्ड्सने त्याला दुसऱ्या दिवशीच अनुमोदन दिले आणि फिल हयुजेसने लिनक्स जर्नल मासिकात या संज्ञेला पाठिंबा दिला.\nरेमंडने मुक्त-स्रोत हे नाव लोकप्रिय होण्यासाठी सक्रिय पुढाकार घेतला. त्याने स्वतंत्र प्रणाली समुदायाला हे नाव स्वीकारण्यासाठी फेब्रुवारी १९९८ मध्ये जाहीर आवाहन केले. त्यानंतर लगेच त्याने ब्रुस पेरेन्सच्या साथीने \"मुक्त स्रोत पुढाकार\" (Open Source Initiative) ही संस्था स्थापन केली.\nपुढे टिम ओ'रेली या प्रकाशकाने एप्रिल १९९८ला केलेल्या एका मेळाव्याच्या आयोजनानंतर हे नाव आणखीनच सुपरिचित झाले. या मेळाव्याचे आधीचे \"मोफत प्रणाली परिषद\" Freeware summit हे नाव नंतर \"मुक्त स्रोत परिषद\" Open Source Summit म्हणून प्रचलित झाले. या आयोजनास अतिमहत्त्वाच्या व स्वतंत्र आणि मुक्त प्रणालींच्या अग्रणींनी हजेरी लावली, ज्यात लायनस टोरवाल्ड्स, लॅरी वॉल, ब्रायन बेहेन्डोर्फ, एरिक ऑलमन, गुडो वान रॉसम, माइकल टीमन, पॉल विक्सी, जॅमी झ्वाइंस्की, एरिक एस. रेमंड आले होते. या बैठकीत \"स्वतंत्र प्रणाली\" या संज्ञेला पर्याय देण्यावर विचारविनिमय झाला. टीमन ने सुचवलेल्या \"सोर्स वेयर\" विरुद्ध रेमंडचा \"मुक्त स्रोत\" यावर जमलेल्या संगणक विकसकांनी मतदान केले आणि त्याच संध्याकाळी एका पत्रकार परिषदेत विजेत्याची घोषणा झाली.\nमुक्त-स्रोत चळवळीला पाठींबा देण्यासाठी अपाचे सॉफ्टवेअर फाऊंडेशन यांसारख्या मोठ-मोठ्या औपचारिक संस्था व प्रतिष्ठाने उदयास आली. त्यांनी अपाचे हडूप फ्रेमवर्क आणि अपाचे एचटीटीपी सर्व्हर यासारख्या सामुदायिक मुक्त स्रोत प्रणालींच्या विकासाला सहाय्य केले.\nमुक्त स्रोत तत्त्व आणि मुक्त साहचार्य संकल्पना\nमुक्त-स्रोत हा एक विकेंद्रीत संगणक प्रणाली विकास प्रकार आहे यात विकसकांच्या परस्पर सहकार्यास प्रोत्साहन दिले जाते, म्हणजे \"प्रणालीतले कुठलेही नावीन्य किंवा उत्पादन हे एका विशिष्ट ध्येयाने प्रेरित असूनसुद्धा त्यात भाग घेणाऱ्या सभासदांच्या सहकार्यावर आधारित असते. हे सदस्य एकत्र चर्चा करून सामुदायिक प्रयत्नाने एखादे उत्पादन किंवा सेवा निर्माण करतात व आपल्या भागीदारांना तसेच इतरांनासुद्धा समान प्रकारे वाटतात.\" मुक्त-स्रोत प्रणाली विकसनात सर्वात महत्त्वाचे तत्त्व म्हणजे सामुदायिक उत्पादन. अश्या सामुदायिक प्रयत्नातूनच संगणक आज्ञावल्यांचे, प्रणाली आराखड्यांचे, आणि दस्तावेजांचे निर्माण होऊन ते जाहीरपणे मोफत उपलब्ध झाले आहे. मुक्त स्रोत प्रणाली ही चळवळ खाजगी मालाकीच्या प्रणालींच्या मर्यादांना पर्याय म्हणून उभी राहिली. याचाच कित्ता पुढे मुक्त-स्रोत साजेसे तंत्रज्ञान आणि मुक्त-स्रोत औषध शोध यांनी गिरवला. संगणक क्षेत्रातील मुक्त स्रोत इतर सामुदायिक मुक्त साहचार्यांना प्रेरणादायी ठरला, उदाहरणार्थ इंटरनेट मंच, मेलींग लिस्ट, आणि विविध ऑनलाइन समुदाय. किंबहुना TEDx आणि खुद्द विकिपेडिया यासारख्या वैविध्यपूर्ण सेवा मुक्त स्रोताच्याच तत्त्वावरच चालतात.\nया पानातील शेवटचा बदल १ जून २०२२ रोजी १९:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE/%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%87", "date_download": "2022-12-01T00:57:55Z", "digest": "sha1:U24N2KMI6WIRNZHEMO5FCVY4A7BYMBMX", "length": 7514, "nlines": 97, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:विकीपत्रिका/पूर्ण कामे - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\n(विकिपीडिया:विकिपत्रिका/पूर्ण कामे या पानावरून पुनर्निर्देशित)\nविकिपत्रीकेच्या चर्चा आणि माहिती पानावर आपले स्वागत आहे. मराठी विकिपीडियातील सद्द घटनांबद्दल माहिती ह्या पत्रिके द्वारे उपलब्ध करण्याचा आमचा प्रयत्न असेल.मराठी विकिपीडियाचा वाढत असलेला व्याप, म्हणजे कामाच्या आघाड्या आणि विपी परिवार यामध्ये उत्तम समन्वय राहावा, वेगवेगळ्या दिशांनी होणार्‍या कामांची सर्वाना माहिती व्हावी हा ह्या मागील प्रमुख उद्देश आहे. जेणेकरून सदस्यांना आपल्या आवडीच्या कामात भाग घेऊन योगदान करता येईल, तसेच कार्यरत सदस्याचे योगदान पण समोर आणता येईल. संख्याकी, लक्ष, ध्येय आणि ऑफ लाईन कामे त्यासाठी लागणारा जनाधार आणि नेटवर्क आदी गोष्टींचे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेऊन मराठी विकिपीडियाची मासिक पत्रिका सुरु करीत आहोत. सदर पत्रिका हि संघटनात्मक बांधणीच्या कामी मराठी विकिपीडियाचे मुखपत्र म्हणूनही वापरता येईल. पत्रिका इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये सदस्यांना त्यांच्या चर्चा पानावर पोहचवण्यात येईल.\nआपल्या इतर शंका अथवा सुचना/माहिती/मदतीसाठी लिहा अथवा marathiwikipedia@gmail.com येथे विपत्राद्वारे संपर्क करा.\nमराठी विकिपीडिया - विकिपत्रिका पानास भेट दिल्याबद्दल धन्यवाद \nमराठी विकिपीडिया मासिक पत्रिकेचे सदस्यत्व स्वीकारा. सभासद नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा.\nसर्वसाधारण माहिती (संपादन · बदल)\nसभासद नोंदणी रद्द करा\nसंपर्का साठी येथे क्लिक करा\nआपणासी जे जे ठावें, ते दुसर्‍यांसी सांगावे\nया पानातील शेवटचा बदल ५ डिसेंबर २०११ रोजी १०:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://nitinram.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/", "date_download": "2022-12-01T00:17:21Z", "digest": "sha1:Z2DTXYM7FDMKWWZT5CLPGMCZBEM4Z6YQ", "length": 4087, "nlines": 58, "source_domain": "nitinram.com", "title": "सर्वस्व... आत्ता आणि इथे आहे. Archives - Nitin Ram", "raw_content": "\n#सर्वस्व… आत्ता आणि इथे आहे.\nसर्वस्व... आत्ता आणि इथे आहे.\nजेव्हा निसर्गदत्त समोर असतात तेव्हा रमण महर्षींची घंटा वाजत असते,\nजेव्हा रमण महर्षी असतात तेव्हा रामकृष्ण परमहंसांची घंटा वाजत असते,\nजेव्हा रामकृष्ण असतात तेव्हा शंकराचार्यांची घंटा वाजत असते,\nजेव्हा शंकराचार्य असतात तेव्हा बुद्धांची घंटा वाजत असते,\nजेव्हा बुद्ध उपस्थित असतात तेव्हा श्रीकृष्णाची घंटा वाजत असते,\nजेव्हा कृष्ण समोर असतात तेव्हा श्रीरामाची घंटा वाजत असते.\nजेव्हा श्रीराम उपस्थित असतात तेव्हा परशुरामाची घंटा वाजत असते……. 🙂\nपण नाद … हा “अंतरनाद” मात्र कायमच आत्ता आणि येथे आहे\nमग का बरे कायमच मागचा, भूतकाळातील नाद ऐकू येतो कारण साधकाची श्रद्धा, त्याचा विश्वास कायम भूतकाळावर आहे, त्याची आशा आहे भविष्यकाळावर आणि त्याचा संशय मात्र आहे वर्तमान काळावर….. त्यामुळे ‘ह्या’ संपूर्ण… परिपूर्ण क्षणाकडे त्याचे बिलकूल लक्षच जात नाही. जे कायम उपस्थित त्यावर संशय आणि जे अस्थिर त्यावर श्रद्धा… कारण साधकाची श्रद्धा, त्याचा विश्वास कायम भूतकाळावर आहे, त्याची आशा आहे भविष्यकाळावर आणि त्याचा संशय मात्र आहे वर्तमान काळावर….. त्यामुळे ‘ह्या’ संपूर्ण… परिपूर्ण क्षणाकडे त्याचे बिलकूल लक्षच जात नाही. जे कायम उपस्थित त्यावर संशय आणि जे अस्थिर त्यावर श्रद्धा… मी “वेगळा” ह्यावर अढळ श्रद्धा….. होण्यावर श्रद्धा… पोचण्यावर श्रद्धा…. भूतावर श्रद्धा…. उद्यावर श्रद्धा… आणि ‘सध्या’ वर, ‘आज’ वर मात्र संशय मी “वेगळा” ह्यावर अढळ श्रद्धा….. होण्यावर श्रद्धा… पोचण्यावर श्रद्धा…. भूतावर श्रद्धा…. उद्यावर श्रद्धा… आणि ‘सध्या’ वर, ‘आज’ वर मात्र संशय बाह्यरुपांवर श्रद्धा… आणि ‘स्व-रूपा’वर मात्र संशय बाह्यरुपांवर श्रद्धा… आणि ‘स्व-रूपा’वर मात्र संशय \nज्याला, ज्या क्षणी ‘अंतरनाद’ गवसला…. आत्ताचा वर्तमान सूर गवसला….. तत्क्षणात… अरूप असे आपलेच कायम स्व-रूप प्रत्येक रुपामध्ये सहज प्रकट होते.\nसर्वस्व… आत्ता आणि इथे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://punelive24.com/crying-is-not-giving-up-know-the-benefits-of-crying/", "date_download": "2022-11-30T23:08:22Z", "digest": "sha1:BMQYVWB36JU3OE6I7S547BTAMGGU77MM", "length": 6695, "nlines": 41, "source_domain": "punelive24.com", "title": "Crying Is Not Giving Up: Know The Benefits Of Crying…. | रडणे म्हणजे हार मानणे नव्हे: जाणून घ्या रडण्याचे फायदे....", "raw_content": "\nHome - पुणे - रडणे म्हणजे हार मानणे नव्हे: जाणून घ्या रडण्याचे फायदे….\nPosted inपुणे, महाराष्ट्र, लाईफस्टाईल\nरडणे म्हणजे हार मानणे नव्हे: जाणून घ्या रडण्याचे फायदे….\nLifestyle: आपल्या मनात आनंदाचा (happiness) फुगा फुटत असताना, आपण स्वतःला हसण्यापासून रोखू शकता का तुम्ही गाडी चालवताना आणि तुमच्या सभोवतालचे निसर्गाचे सुंदर दृश्य पाहताना तुम्ही स्वतःला गुंजारव करण्यापासून रोखू शकता का तुम्ही गाडी चालवताना आणि तुमच्या सभोवतालचे निसर्गाचे सुंदर दृश्य पाहताना तुम्ही स्वतःला गुंजारव करण्यापासून रोखू शकता का कदाचित नाही. त्याचप्रमाणे, जेव्हा तुम्ही दुःखी (sad) किंवा चिचिडे (angry) असता तेव्हा तुम्ही रडत का नाही कदाचित नाही. त्याचप्रमाणे, जेव्हा तुम्ही दुःखी (sad) किंवा चिचिडे (angry) असता तेव्हा तुम्ही रडत का नाही दु:खी होण्याचा अधिकार तूम्ही स्वतःला का देत नाही दु:खी होण्याचा अधिकार तूम्ही स्वतःला का देत नाही रडणे म्हणजे हार मानणे असे का वाटते. तर जे दुःखाकडे दुर्लक्ष करतात ते जीवनातील महत्त्वाच्या पैलूपासून स्वतःला फसवतात. कारण दु:ख किंवा रडणे हे दुर्बलतेचे लक्षण नसून तुम्ही भावना असणारी (emotional) व्यक्ती आहात हे दाखवून देणारे लक्षण आहे आणि जेव्हा तुम्ही दुःखी असता तेव्हा या भावना अश्रूंमधून सर्वांसमोर येतात.\nतणावाची पातळी कमी होते:(Stress level decreases)\nज्याप्रमाणे थुंकीचे झडप पाईपमधून लाळ सोडते, त्याचप्रमाणे तुमच्या अश्रू नलिका तुमच्या मेंदू आणि शरीरातून तणाव, चिंता, दुःख आणि निराशा काढून टाकतात. रडण्याने मन हलके होते, जे जवळजवळ नकारात्मक भावनांना ताणतणावाच्या परिणामी तयार करण्यासाठी एक वाहक म्हणून काम करते. तसे, प्रत्येक वेळी कोणत्याही दु:खाने किंवा संकटाने अश्रू येतातच असे नाही, पण जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हा आनंदाचे अश्रूही येतात. पण दोघांमध्ये एक गोष्ट समान आहे, भावना. ज्याला तुम्ही अश्रूंमधून बाहेर काढले नाही तर ते शारीरिक आणि मानसिक दोन्ही दृष्टीने खूप धोकादायक ठरू शकते. रडण्याच्या फायद्यांमध्ये डोळे स्वच्छ करणे देखील ���माविष्ट आहे. रडण्यामुळे डोळ्यांमधून बॅक्टेरिया निघून जातात आणि आपली दृष्टीही चांगली राहते.\nरडणे मेंदूला पुन्हा सक्रिय करण्यास मदत करते, फील-गुड हार्मोन, एक हार्मोन जो नैसर्गिक वेदनाशामक म्हणून कार्य करतो. रडण्यामुळे मॅंगनीजची पातळी देखील कमी होते, एक रसायन जे जास्त प्रमाणात उघडल्यास मेंदू आणि शरीरावर गंभीर परिणाम करू शकते.\nभावनिकदृष्ट्या निरोगी: (Mental Wellbeing)\nआपल्या समाजातील स्त्री आणि पुरुष दोघांसाठी रडणे म्हणजे भ्याडपणा दाखवणे. पण ज्यांना आपले दु:ख सार्वजनिकपणे मांडता येते त्यांना इमोशनली हेल्दी सोसायटीचे सक्रिय सदस्य म्हणता येईल. या लोकांना आपल्या भावना कशा लपवायच्या हे कदाचित कळत नाही, परंतु त्यांच्या मनातील रागाच्या वावटळीत एकटे पडण्याऐवजी ते ते बाहेर काढतात, ज्यामध्ये काहीही नुकसान नसते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://punelive24.com/drug-seller-arrested-two-drug-sellers-arrested-in-sinhagad-area-of-pune-selling-through-social-media/", "date_download": "2022-12-01T01:25:46Z", "digest": "sha1:G7V2VCDQJF62HE5J6AC4OV6QSX7II7RP", "length": 6540, "nlines": 43, "source_domain": "punelive24.com", "title": "drug seller arrested two drug sellers arrested in sinhagad area of pune selling through social media | Drug Seller Arrested : पुण्यातील सिंहगड परिसरात ड्रग्ज विक्री करणाऱ्या दोघांना अटक; सोशल मीडियावरून करत होते विक्री | Pune News", "raw_content": "\nHome - क्राईम - Drug Seller Arrested : पुण्यातील सिंहगड परिसरात ड्रग्ज विक्री करणाऱ्या दोघांना अटक; सोशल मीडियावरून करत होते विक्री\nPosted inक्राईम, ताज्या बातम्या, पुणे, पुणे शहर, ब्रेकिंग, महाराष्ट्र\nDrug Seller Arrested : पुण्यातील सिंहगड परिसरात ड्रग्ज विक्री करणाऱ्या दोघांना अटक; सोशल मीडियावरून करत होते विक्री\nपुणे – पुण्यात गेल्या अनेक दिवसांपासून अमली पदार्थांची (drugs) तस्करी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तरुणाई व्यसनाधिनतेकडे वळली आहे. या तस्करांची कंबरडे मोडण्यासाठी पुणे पोलिसांनी नुकतीच एक मोठी कारवाई (crime) केली आहे. ही कारवाई पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरात करण्यात आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून हे तरुण अमली अपदार्थांची विक्री करत होते.\nपुण्यातील सिंहगड रस्ता परिसरात सोशल मीडियाच्या माध्यमातून अमली पदार्थाची (मेफेड्रॉन आणि चरस) विक्री करणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी अटक (Drug Seller Arrested) केली आहे.\nदरम्यान, या तरुणांच्या ताब्यातून सुमारे दोन लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. अनिकेत जनार्दन दांडेकर (वय 20) आणि आकाश महिंद्र ठाकर (वय 22) अशी अटक करण्यात या दोघांची नावे आहेत.\nसिंहगड रस्ता परिसरातील अखिल ओमकार मित्र गणेश मंडळ गणेश मंदिरासमोर ही कारवाई (Drug Seller Arrested) करण्यात आली असून, परिसरातात एकच खळबळ उडाली आहे.\nपोलिसांच्या माहितीनुसार., “सिंहगड रस्त्यावरील ब्रह्मा हॉटेल चौकातून रामनगर कडे जाणाऱ्या रस्त्यावर अमली पदार्थ विरोधी पथकाचे कर्मचारी गस्त (Drug Seller Arrested) घालत होते.\nयावेळी त्यांना वरील आरोपी सोशल मीडियाच्या माध्यमातून अमली पदार्थ विकत असल्याची माहिती मिळाली होती. नंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची अंग झडती घेतली असता सुमारे दोन लाख रुपयाचं मेफेड्रॉन आणि चरस सापडले.\nया दोघांविरोधात सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहे. तसेच, या प्रकरणाची लिंक आणखी कोणाशी जोडली गेली आहे. याचा देखील तपास सुरु आहे.\nदरम्यान, गेल्या महिन्याभरापूर्वी पुण्यातील पुणे रेल्वे स्टेशन (pune station) परिसरात देखील अशीच एक मोठी करावी करण्यात आली होती. यावेळी पोलिसांनी आरोपीकडून 11 लाख 80 हजार रुपयांचे 118 ग्रॅम एम डी (मेफेड्रॉन) जप्त केले होते.\nयाशिवाय त्याच्याकडून मोबाईल, डिजिटल वजन काटा, 2 हजार 590 रुपये रोख, आधारकार्ड, डेबिट कार्ड असा मुद्देमाल जप्त (Drug Seller Arrested) करण्यात आला होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://punelive24.com/pune-news-potholes-on-roads-in-pune-city-should-be-filled-immediately-demand-of-police-commissioner/", "date_download": "2022-12-01T00:01:41Z", "digest": "sha1:ZDQCG6LDJ2ABB5ANZIVSX3OQ3R5WZG4T", "length": 7715, "nlines": 55, "source_domain": "punelive24.com", "title": "pune news potholes on roads in pune city should be filled immediately demand of police commissioner | Pune News : पुणे शहरातील रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवावेत; पोलीस आयुक्तांची मागणी | Pune News", "raw_content": "\nHome - ताज्या बातम्या - Pune News : पुणे शहरातील रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवावेत; पोलीस आयुक्तांची मागणी\nPosted inताज्या बातम्या, पुणे, पुणे शहर, ब्रेकिंग, महाराष्ट्र\nPune News : पुणे शहरातील रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजवावेत; पोलीस आयुक्तांची मागणी\nपुणे – राज्यातील अपघात सत्र (Maharashtra Accident Latest News) कमी होताना दिसत नाहीये उलट गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर राज्यात अपघात होताना दिसून येत आहेत. दरम्यान, या अपघातांमध्ये मोठ्या संख्येने अपघात हे खाड्यांमुळे होत असल्याचे समोर आले. त्यामुळे राज्यासह पुण्यातील (Pune) खड्यांमुळं होणाऱ्या अप���ातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळं जीव मुठीत घेऊन चालकांना वाहनं चालवावी लागत आहेत.\nत्यामुळे ज्या रस्त्यांवर खड्डे आहेत, रस्ता खराब झाला असे स्पॉट शोधून रस्ते तत्काळ दुरूस्त करावेत, अशा मागणीचे पत्र पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (amitabh gupta) यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहे.\nतसेच, या खाड्यांमुळे शहरात (Pune) वाहतूक कोंडी देखील चांगलीच निर्माण झाली आहे. त्याला जबाबदार वाहतूक पोलीस, नियोजन नाही, केवळ पावत्या करण्यावर भर, चौकात कोणीही नसणे, कोंडी झाली तरी पोलीस चौकात न येणे असा अनेक तक्रारी केल्या जातात.\nत्यामध्ये काही तक्रारी या खऱ्याही असतील. मात्र, प्रत्येकवेळी पोलीसच चुकीचे असतात, असे म्हणणे योग्य नाही. कारण, शहरातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले. पावसामुळे रस्ते खराब झाले. रस्त्यांवर माती किंवा खडी पसरलेले.\nत्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावतो आणि कोंडी वाढते. त्यामुळे पोलीस आयुक्तांनी दिलेल्या सूचनेनुसार शहरातील खड्डे आणि खराब रस्त्याचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार एक यादी सुद्धा जारी करण्यात आली आहे.\nमात्र, पोलिसांकडून पुण्यातील प्रमुख भागात खड्डे असल्याचे पत्र देण्यात आले आहे. या पत्रा नंतर महापालिका आयुक्त काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.\nपुण्यातील खड्डे पडलेले प्रमुख रस्ते… (पोलिसांनी दिलेल्या यादीनुसार)\nकोथरूड : वेदभवन चौक ते कोथरूड डेपो\nडेक्कन : गरवारे पूल ते खंडूजीबाबा चौक\nलकडी पूल, स्वातंत्र्य चौक ते रसशाळा या चौकातील दोन्ही अंतर्गत रस्ते\nशिवाजीनगर : संचेती रुग्णालय ते शिवाजीनगर आणि वीर चापेकर चौक ते शिवाजीनगर.\nखडकी : किर्लोस्कर ते गुरूद्वारा, पाचवड चौक ते आरगडे चौक आणि सीएफडी डेपो ते फॅक्‍टरी हॉस्पिटल.\nभारती विद्यापीठ : कात्रज चौक ते जुना बोगदा ते नवले पूल आणि पद्मावती चौक.\nसहकारनगर : महेश सोसायटी चौक ते पासलकर चौक आणि\nयेरवडा : गुंजन चौक ते गोल्फ क्‍लब आणि पर्णकुटी चौक.\nबंडगार्डन : आरटीओ चौक ते शाहीर अमर शेख चौक आणि बोल्हाई चौक ते साधू वासवानी चौक.\nस्वारगेट : जेधे चौक ते गोळीबार मैदान चौक ते सेव्हन लव्हज चौक.\nसिंहगड रस्ता : नरवीर तानाजी मालुसरे रस्ता ते भूमकर चौक.\nवारजे : वारजे ते एनडीए रस्ता आणि उत्तमनगर रस्ता.\nचतुशृंगी : बालेवाडी चौक ते पॅनकार्ड आणि राजवाडा हॉटेल ते बाणेर फाटा आणि पुणे वि��्यापीठासमोरील चौक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.aatmnirbharkhabar.com/post/16688", "date_download": "2022-11-30T23:09:00Z", "digest": "sha1:JVPHVBNGEHKJT2HMWHFQEFMVF2YY2EMG", "length": 16726, "nlines": 113, "source_domain": "www.aatmnirbharkhabar.com", "title": "मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा । 2 एप्रिलपासून राज्यातील कोरोनाचे निर्बंध पूर्णपणे हटणार, 739 दिवसानंतर दिलासा | आत्मनिर्भर खबर", "raw_content": "\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\nबल्लारशहा रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाचा भाग तुटला:13 प्रवासी कोसळले; महिला ठार\nउद्धव ठाकरेंची टीका | महाराष्ट्रावरील खरे संकट शिंदे व त्यांचा मिंधे गट हेच\n#Pune | नैनो उपग्रह निर्माण पर इसरो के प्रयास\n#Pune | नई शिक्षा नीति से प्रोफेसरों की नौकरी प्रभावित नहीं होगी\n#Maha_Metro l एशियन डेव्हलपमेंट बँक शिष्ट मंडल की नागपुर मेट्रो परियोजना को भेट\n12th FAIL Film | दिल्ली के मुखर्जी नगर में शूट होगी आइपीएस अफसर डॉ. मनोजकुमार शर्मा से प्रेरित 12वीं फेल\n#Maha_Metro | अब तक 31000 से ज्यादा महा कार्ड की बिक्री कर चुका है महा मेट्रो\nHome Maharashtra मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा 2 एप्रिलपासून राज्यातील कोरोनाचे निर्बंध पूर्णपणे...\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा 2 एप्रिलपासून राज्यातील कोरोनाचे निर्बंध पूर्णपणे हटणार, 739 दिवसानंतर दिलासा\nगेल्या दोन वर्षांपासून कोरोना निर्बंधांमध्ये जखडलेल्या जनतेला गुढीपाडव्यापासून पुन्हा मनमोकळे जगता येणार आहे. २ एप्रिल रोजी मराठी नववर्षापासून मास्क सक्तीसह कोरोनाचे सर्व निर्बंध मागे घेण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केली. यामुळे गुढीपाडवा, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती यंदा नेहमीच्या जल्लोषात साजरी करण्याचा मार्गही मोकळा झाला आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये कोरोनाकाळात लावण्यात आलेले निर्बंध पूर्णपणे हटवण्यात आले आहेत. यापुढे मास्क लावणे बंधनकारक नसून ऐच्छिक करण्यात आले आहे.\nकोरोना महामारीनंतर देशात २४ मार्च रोजी पहिले लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. हे निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल करण्यात आले. ���रीही विवाह सोहळे, धार्मिक सोहळे, मिरवणुका, शोभायात्रा, सार्वजनिक कार्यक्रमांवरील मर्यादित उपस्थितीचे निर्बंध कायम होते. हॉटेल्स, सिनेमा, नाट्यगृहांमध्येही के‌वळ ५० टक्के क्षमतेएवढीच सवलत देण्यात आली होती. परंतु मोठ्या प्रमाणात झालेले लसीकरण, घटती रुग्णसंख्या पाहता निर्बंध हटवण्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले होते. त्या पार्श्वभूमीवर बुधवारच्या साप्ताहिक मंत्रिमंडळ बैठकीकडे लक्ष लागून होेते. पहिल्या लॉकडाऊननंंतर ७३९ दिवसांनी २ एप्रिल रोजी निर्बंध हटणार आहेत. दरम्यान, कोरोनाचा भविष्यात धोका उद्भवू नये यासाठी नागरिकांनी मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे, कोरोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे,असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.\nदेशात २४ मार्च २०२० रोजी लावला होता पहिला लॉकडऊन सार्वजनिक ठिकाणे, बगिचे, मॉल, उद्याने, सार्वजनिक वाहतूक, प्रवासासाठी लस प्रमाणपत्र दाखवण्याची गरज नाही राज्यात गुरूवारी १८३ नवे कोरोना रुग्ण, २१९ बरे राज्यात गुरूवारी २१९ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर १८३ नव्या रुग्णांची नोंद झाली. मात्र बुधवारच्या तुलनेत रुग्ण संख्या ६४ ने वाढली. गेल्या २४ तासांत एका मृत्यूची नोंद झाली. सध्या राज्यात ९०२ कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. राज्यात पहिला कोरोना रुग्ण ९ मार्च २०२० रोजी पुण्यात आढळला होता त्यानंतर आजतागायत ७८ लाख ७४ हजार २४ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.\nगुढीपाडव्यापासून कोरोनाचे सर्व िनर्बंध हटवण्यात येणार आहेत. मास्क सक्तीचा निर्णयही मागे घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. बस प्रवास, हॉटेल्स, सिनेमा-नाट्यगृहांमधील ५० टक्के प्रवेशाची मर्यादाही हटवण्यात येणार असून सार्वजनिक वाहतूक तसेच प्रवासावेळी लसीच्या दोन मात्रांचे प्रमाणपत्र दाखवण्याची सक्तीही मागे घेण्यात येणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर केली.\nमास्कमुक्तीसह विवाह सोहळे, हाॅटेल्स, सिनेमागृहातील उपस्थितीची मर्यादा हटवली गुढीपाडवा, रामनवमी, डॉ.आंबेडकर जयंती, महावीर जयंती, रमजान यंदा जल्लाेषात मास्क सक्ती नाही, मात्र मास्क लावणे ऐच्छिक असेल हॉटेल, रेस्तराँ, जिम, सिनेमा-नाट्यगृहे, शैक्षणिक संस्थामधील उपस्थितीवर मर्यादा नाही\nविवाह सोहळे, धार्मिक, कौटुंबिक, सार्��जनिक कार्यक्रम, अंत्ययात्रांमधील उपस्थितीची मर्यादा हटवणार बस, लोकल आणि रेल्वेने प्रवास करताना लसीचे प्रमाणपत्र दाखवण्याची गरज नाही. सार्वजनिक ठिकाणे, मॉल, बगीचे,उद्याने या ठिकाणी मास्क वापरणे किंवा लस प्रमाणपत्र दाखवण्याची गरज नाही. महारष्ट्रभरात सर्वधर्मीयांचे सर्व उत्सव निर्बंधमुक्त, यात्रा-जत्रा धूमधडाक्यात होणार. निर्बंध हटवण्यात आले तरीही कोरोना नियम पाळण्याचे आवाहन\nPrevious articleApril Fool | फ्रांस में 440 साल पहले हुई थी अप्रैल फूल बनाने की शुरुआत\nNext article#Nagpur | केवीआईसी के विपणन विशेषज्ञ सदस्य मनोज कुमार गोयल ने किया विदर्भ का दौरा\nवाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\n#Pune | नैनो उपग्रह निर्माण पर इसरो के प्रयास\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\nबल्लारशहा रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाचा भाग तुटला:13 प्रवासी कोसळले; महिला ठार\n#Pune | नैनो उपग्रह निर्माण पर इसरो के प्रयास\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\nबल्लारशहा रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाचा भाग तुटला:13 प्रवासी कोसळले; महिला ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/5102/", "date_download": "2022-12-01T00:35:21Z", "digest": "sha1:S6SJVWHGHOVVPSNOOPTB4DU36WNJIYLL", "length": 8006, "nlines": 50, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "मुलाने रचला स्वतःच्याच अपहरणाचा कट; वडिलांकडे मागितली अडीच लाखांची खंडणी", "raw_content": "\nमुलाने रचला स्वतःच्याच अपहरणाचा कट; वडिलांकडे मागितली अडीच लाखांची खंडणी\nमुलाने स्वतःच्या अपहरणाचा कट रचून वडिलांकडेच खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. राजस्थानच्या जयपूरमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी मुलासह त्याच्या दोन मित्रांना अटक केली आहे.\nराजस्थानच्या जयपूरमध्ये एका तरुणाने उधार घेतलेले पैसे चुकते करण्यासाठी वडिलांनी पैसे दिले नाहीत म्हणून स्वतःच्या अपहरणाचा कट रचल्याची घटना उघडकीस आली आहे. आपल्या मित्रांच्या मदतीने त्याने वडिलांकडे खंडणी मागितली. जयपूर पोलिसांनी काही तासांतच या अपहरणाच्या घटनेचा छडा लावला.\nमालवीय नगरमध्ये एका तरुणाचे अपहरण झाल्याची माहिती जयपूर पोलिसांना मिळाली. अपहरणकर्त्यांनी व्हिडिओ प्रसिद्ध करून मुलाच्या वडिलांकडे खंडणी मागितली होती. मुलाचे हायपाय बांधले होते. तसेच दोन जण त्याला मारहाण करत असताना व्हिडिओत दिसत होते. हा व्हिडिओ अजमेरच्या केकडीत राहणाऱ्या मुलाच्या वडिलांना पाठवण्यात आला होता. हा व्हिडिओ मोबाइलवर येताच कुटुंबीयांना धक्काच बसला.\nत्यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने तपास सुरू केला. पोलिसांनी काही तासांतच आरोपींना गजाआड केले. जयपूर पोलिसांनी सांगितले की, केकडी येथील रहिवासी प्रेम सिंह यांनी मुलाच्या अपहरणाची तक्रार दिली होती. त्यांच्याकडे विचारणा केली असता, मुलगा दोन दिवसांपासून पैशांची मागणी करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्याच दिवशी रात्री साडेबारा वाजता त्यांच्या मोबाइलवर एक व्हिडिओ आला. त्यात अपहरणकर्त्यांनी त्यांच्या मुलाला बांधून ठेवले होते. तसेच अपहरणकर्ते अडीच लाखांची खंडणी मागत होते.\nपोलिसांनी तातडीने कारवाई करून आरोपींना अटक केली. त्यांच्याकडे चौकशी केली असता, अपहरणाचा कट मुलानेच रचल्याची माहिती त्यांनी दिली. अपहरणकर्ते हे त्याचेच मित्र असल्याची माहिती उघड झाली. पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे.\nशेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा अमित सामंत..\n शिवसेनेचं राज्यातील जनेतला ‘हे’ आवाहन\nसिंधुदुर्गातील ओसरगाव टोलनाक्यावर आज मध्यरात्रीपासून टोल वसुली होणार सुरू.MH 07 गाड्यांना 50% सवलत.\nकुडाळ आठवडा बाजारात पुन्हा एकदा नगरपंचायत प्रशासनाची मुजोरी.; बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई नाही स्थानिकांना मात्र हटवण्यासाठी प्रशासनाचा हट्टहास\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे कुडाळ मध्ये होणार जल्लोषात स्वाग.;तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती..\nसिंधुदुर्गातील ओसरगाव टोलनाक्यावर आज मध्यरात्रीपासून टोल वसुली होणार सुरू.MH 07 गाड्यांना 50% सवलत.\nकुडाळ आठवडा बाजारात पुन्हा एकदा नगरपंचायत प्रशासनाची मुजोरी.; बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई नाही स्थानिकांना मात्र हटवण्यासाठी प्रशासनाचा हट्टहास\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे कुडाळ मध्ये होणार जल्लोषात स्वाग.;तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती..\nतरंदळे खोतवाडी येथील रक्तदान शिबीरात ५१ रक्तदात्यांचे रक्तदान..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE:%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87%3F", "date_download": "2022-12-01T00:22:01Z", "digest": "sha1:FV5KUPR45VLCYOOIXZM5UYHFFBNVZH4P", "length": 4786, "nlines": 81, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "विकिपीडिया:लेख काय आहे? - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n[[विकिपीडिया:पुस्तके|]] [[सहाय्य:चर्चा पाने कशी वापरावी|]]\n[[विकिपीडिया:मसूदे|]] [[सहाय्य:चर्चा पाने कशी वापरावी|]]\n[[विकिपीडिया:अभ्यासक्रमाची पाने|]] [[सहाय्य:चर्चा पाने कशी वापरावी|]]\nविकिपीडियामधील लेख किंवा प्रविष्टी हे एक असे पान आहे ज्यात, विश्वकोशिय माहिती असते.चांगल्या प्रकारे लिहिल्या गेलेला लेख हा एक नोंदण्याजोग्या विश्वकोशिय विषय म्हणून ओळखल्या जातो, त्या विषयास समजण्याजोगा सारांशित करतो, भरोसा ठेवण्यालायक स्रोतांना संदर्भित करतो व संबंधीत विषयास दुवे देतो. बहुदा सर्व लेखांमध्ये चित्रे व परिच्छेद असतात.परंतु, त्यांना त्याशिवायही तयार केल्या जाऊ शकते.त्या नुसत्या याद्याही असू शकतात व त्यात उपयोगी सारणीही असू शकते.अशा प्रकारच्या याद्या किंवा सारण्या ह्याही विकिपीडियाचे लेख म्हणून गणल्या जातात.\nनिःसंदिग्धीकरण पाने, साचे सदस्यपाने, चर्चापाने संचिका पाने वर्ग पाने सहाय्य पाने व विकिपीडियाच्या नीतीची पाने ही पाने लेख नव्हेत.\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nशेवटचा बदल २१ फेब्रुवारी २०२२ तारखेला १३:३७ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल २१ फेब्रुवारी २०२२ रोजी १३:३७ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्य�� अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97_%E0%A5%A9%E0%A5%AA", "date_download": "2022-11-30T23:56:22Z", "digest": "sha1:UCM7BWS77ZOPWBAG5ZHIH4BAZAGA2JSY", "length": 4206, "nlines": 86, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "राष्ट्रीय महामार्ग ३४ - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nराष्ट्रीय महामार्ग ३४ (जुने क्रमांकन) याच्याशी गल्लत करू नका.\n१,४२६ किलोमीटर (८८६ मैल)\nभारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण\nउत्तराखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश\nराष्ट्रीय महामार्ग ३४ (National Highway 34) हा भारतामधील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.\nया पानातील शेवटचा बदल २८ मे २०२२ रोजी २३:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://tarunbharat.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%9F/", "date_download": "2022-12-01T00:35:01Z", "digest": "sha1:OLWOAIZF5MTKOCBGZUIC7URHI7VEXEYW", "length": 7322, "nlines": 120, "source_domain": "tarunbharat.com", "title": "सुधीर मुनगंटीवार अडाणी आणि अशिक्षित आहेत – सोनम कपूर – Tarun Bharat", "raw_content": "\nअन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय सहन करणे किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप आहे \nसुधीर मुनगंटीवार अडाणी आणि अशिक्षित आहेत – सोनम कपूर\nसुधीर मुनगंटीवार अडाणी आणि अशिक्षित आहेत – सोनम कपूर\nतरुण भारत ऑनलाइन टीम\nमहाराष्ट्र विधानसभेत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी अलीकडेच LGBTQ समुदायावर (लेस्बियन, गे, बायसेक्शुअल आणि ट्रान्सजेंडर) टीका केली आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यांवर जोरदार टीका होत आहे. आता त्यांच्या वक्तव्यावर बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर नेही प्रतिक्रिया दिली. सोनमने इन्स्टावर भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यावर टीका करत त्यांना ‘अज्ञानी आणि अशिक्षित’ म्हटलं.\nमहाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६’ दुरुस्ती विधेयकावरील चर्चेदरम्यान भाजप आमदार सुधीर मुनगंटीवा��� यांनी LGBTQ समुदायाच्या (LGBTQIA) सदस्याचा विद्यापीठ मंडळात समावेश करण्यास विरोध केला. ते म्हणाले, ‘तुम्ही आता गे आणि लेस्बियन्स सदस्य म्हणून घेणार आहात का याबाबत आतापर्यंत कोणतीही वैद्यकीय समिती स्थापन करण्यात आली आहे का याबाबत आतापर्यंत कोणतीही वैद्यकीय समिती स्थापन करण्यात आली आहे का यात उभयलिंगी आणि समलैंगिक संबंधांचा संदर्भ आहे. अजूनपर्यंत याला परिभाषीतही केलं गेलं नाही. पुढे ते म्हणाले की,’ कोणीही याला परिभाषीत करू शकलेलं नाही. एखाद्या माणसाने प्राण्याशी संबंध ठेवले तर तो प्राणी येऊन हे परिभाषीत करणार आहे का यात उभयलिंगी आणि समलैंगिक संबंधांचा संदर्भ आहे. अजूनपर्यंत याला परिभाषीतही केलं गेलं नाही. पुढे ते म्हणाले की,’ कोणीही याला परिभाषीत करू शकलेलं नाही. एखाद्या माणसाने प्राण्याशी संबंध ठेवले तर तो प्राणी येऊन हे परिभाषीत करणार आहे का नक्की हे चाललंय तरी काय नक्की हे चाललंय तरी काय\nत्यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यावर काँग्रेस नेत्यांकडून आणि सोशल मीडियावर देखील त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. तर सोनम कपूरने त्यांना ‘अज्ञानी आणि अशिक्षित’ म्हटलं आहे. सोनम कपूर ची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.\nदेशात कोरोना रुग्णसंख्येत वाढ\nमुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर बावनदी येथे तीन वाहनांचा विचित्र अपघात\nगोव्याच्या सीमा खुल्या पण महाराष्ट्राच्या सीमा बंदच\nअँजेलिना ‘द वीकेंड’ला करतेय डेट\nपम्मी आणि शेवंताची तुलना होऊ शकत नाही : अपूर्वा नेमळेकर\nमुलगी झाली हो मालिकेत भावनिक वळण\nस्वराज्य चळवळीचा प्रारंभ म्हणजेच जिजाऊ आऊसाहेब : मृणाल कुलकर्णी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://virashinde.com/index.php/shinde-collection/against-the-marathas", "date_download": "2022-12-01T00:15:35Z", "digest": "sha1:EWP2GPOVS5T3PPKONDEEAQGPLTBWXNK3", "length": 42290, "nlines": 218, "source_domain": "virashinde.com", "title": "महर्षि विठ्ठल रामजी शिंदे [ Maharshi Vitthal Ramji Shinde ] - मुख्यपान महर्षि विठ्ठल रामजी शिंदे [ Maharshi Vitthal Ramji Shinde ] - मराठ्यांविरुद्ध आगळीक", "raw_content": "\nमहर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी\nविठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके\nधर्म, जीवन व तत्त्वज्ञान\nमाझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३\nकर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र\nमाझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)\nमहर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी\nलेख, व्याख्याने आणि उपदेश\nमहर्षी विठ्ठल रामजी शिं��े जीवन व कार्य\nमहर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय\nगेल्या अंकांत आम्हीं रा. राजवाड्यांचे इतिहाससंशोधक ह्या पदवीला न शोभणारे कांहीं दोष दाखविले. मानवी इतिहासांतील अमुक एक संस्कृति दुसरीहून श्रेष्ठ आहे, अमुक एक धर्म इतरांहून श्रेष्ठ आहे किंबहुना एकाच देशांतील अमुक एक जाति अथवा उपजाति तिच्या समकालीन व समानशील दुस-या जातीहून अथवा उपजातीहून बरी किंवा वाईट आहे म्हणून वाक्तांडव करणें हें इतिहाससंशोधकाचें मुळींच काम नव्हे. पण ह्या फंदांत पडण्याची राजवाड्यांना आनुवंशिक खोड लागली आहे, हा त्यांचा सामान्य दोष आहे. रा. चिं वि. वैद्य ह्यांनीं संशोधनाहून अधिक श्रेष्ठ दर्जाचें म्हणजे इतिहास लिहिण्याचें अथवा ऐतिहासिक मीमांसा करण्याचें काम स्वीकारूनहि त्यांनीं जो उपद्व्याप केला नाहीं, तो ह्या संशोधकानें चालविला आहे; म्हणून अशा अनाठायीं उपद्व्यापांचा वेळींच निषेध करणें आमचें कर्तव्य आहे. रा. वैद्य देखील अमुक कोणी आर्य म्हणून श्रेष्ठ व इतर कोणी अनार्य म्हणून कनिष्ठ, अमुक जाति क्षत्रिय व इतर शूद्र वगैरे ठरविण्याच्या अनैतिहासिक भानगडींत गुरफटलेले दिसून येतात. तरी त्यांच्यांत एक प्रकारची जी प्रशंसनीय समोतल वृत्ति व प्रामाणिक जाबाबदारी दिसून येते ती राजवाड्यांच्या गांवींहि नाहीं. त्यामुळें, उपरिनिर्दिष्ट सामान्य दोषांहूनहि विशेष निषेधार्ह अशा कित्येक घोडचुका त्यांनीं आपल्या प्रस्तावनेंत केल्या आहेत. त्यांपैकीं पहिली ही कीं, महाराष्ट्रांतील मराठे व कुणबी ह्यांमध्येंच त्यांनीं भिन्नता कल्पून स्वस्थ न राहतां, महारट्टे, विरट्टे आणि रट्टे इ. मराठ्यांमध्येंच एक प्रकारचा उच्चनीच भाव निर्माण करून सर्व मराठा समाज हा हीन क्षत्रिय, अराष्ट्रीय १६०० वर्षें परतंत्र राहिलेला अतएव नादान आहे असें ठरविण्याचा प्रयत्न केला आहे.\nगोदावरी कांठावरील मराठे महारठ्ठे म्हणवितात व तुंगभद्रेवरील लोक आपल्यास नुसते रठ्ठे किंवा रड्डी म्हणवितात येवढ्यावरूनच त्यांच्या मूळ दर्जांत भिन्नता मानण्याची आम्हांस मुळींच आवश्यकता दिसत नाही. हल्लीं ब्रिटिश सरकार एखाद्य जमीनदारालाहि “महाराज” बनवीत आहेत व तंजावराकडील श्री शहाजीच्या वंशजांनाहि ते राजे म्हणावयालाहि कांकूं करीत आहेत. म्हणून येवढ्याशा उपपदावरून वंशदृष्ट्या दरभंग्याचे ब्राह्म�� महाराज तंजावरच्या हल्लींच्या क्षत्रिय शिवाजी राजाहून वरिष्ठ आहेत असा सिद्धान्त ठोकून देण्याला राजवाडे तयार होतील काय “वर्णानां ब्राह्मणो गुरुः” ह्या न्यायानेंच जर दरभंग्याचे महाराज दर्जानें श्रेष्ठ ठरतील म्हणावें, तर पूर्णावतार गणलेल्या क्षत्रिय श्रीकृष्णाहूनहि त्याचा एखादा ब्राह्मण पाणक्याहि श्रेष्ठच मानावा लागेल; महारठ्ठे आणि रठ्ठे ह्यांच्या दरम्यान विराठे हा एक तिसरा भेद राजवाड्यांनीं आपल्या व्युत्पत्ति सृष्टींतून नवीनच निर्माण केला आहे. कारण काय, तर वाईला विराटनगरी असेंहि कोणी म्हणत असत आणि तेथें जवळपास विराटगड म्हणून एक डोंगर आहे “वर्णानां ब्राह्मणो गुरुः” ह्या न्यायानेंच जर दरभंग्याचे महाराज दर्जानें श्रेष्ठ ठरतील म्हणावें, तर पूर्णावतार गणलेल्या क्षत्रिय श्रीकृष्णाहूनहि त्याचा एखादा ब्राह्मण पाणक्याहि श्रेष्ठच मानावा लागेल; महारठ्ठे आणि रठ्ठे ह्यांच्या दरम्यान विराठे हा एक तिसरा भेद राजवाड्यांनीं आपल्या व्युत्पत्ति सृष्टींतून नवीनच निर्माण केला आहे. कारण काय, तर वाईला विराटनगरी असेंहि कोणी म्हणत असत आणि तेथें जवळपास विराटगड म्हणून एक डोंगर आहे एवढा शोध केल्याबरोबर त्यांना असा संशय येऊं लागला कीं विराटे व बेरड हे एकच असतील एवढा शोध केल्याबरोबर त्यांना असा संशय येऊं लागला कीं विराटे व बेरड हे एकच असतील काय हें राजवाड्यांचें भाषाव्युत्पत्तिशास्त्रावरील प्रभुत्व काय हें राजवाड्यांचें भाषाव्युत्पत्तिशास्त्रावरील प्रभुत्व ह्यावरून पांडवांचा व्याही विराट हाहि एक बेरड ठरला म्हणावयाचा ह्यावरून पांडवांचा व्याही विराट हाहि एक बेरड ठरला म्हणावयाचा फार तर काय, पुरुषसूक्तांतील विराट् पुरुष हाहि एका प्राचीन बेरडांच्या टोळीचा नायकच होता म्हणावयाचा फार तर काय, पुरुषसूक्तांतील विराट् पुरुष हाहि एका प्राचीन बेरडांच्या टोळीचा नायकच होता म्हणावयाचा बेरड ह्या शब्दाची खरी व्युत्पत्ति येणेंप्रमाणें आहे. हा कानडी शब्द मूळ बेडरू अथवा ब्याडरू असा अनेकवचनी आहे. त्याचें एकवचन ब्याड असें आहे. तो संस्कृत व्याध शब्दापासून किंवा तेलगू पेड म्हणजे महार अथवा मोठा (उरीया बोडो; संस्कृत ब्रहत् मोठा म्हातारा, जुना) ह्यापासून आला असला पाहिजे. तें कांहीं असो. विराट आणि बेरड ह्या दोन शब्दांचा मुळींच कांहीं संबंद नाहीं, हें राजवाड्यांनीं कानडी भाषेकडे यत्किंचितहि लक्ष पुरविलें असतें तर समजून आलें असतें. रड्डी हे आज एक हजाराहून अधिक वर्षें महारठ्यांहून अलग झालेले आहेत; त्यांची भाषा कानडी किंवा तेलगू, तर महरठ्यांची मराठी; जैन धर्मांतून रड्डी हे लिंगायत धर्मांत गेले आहेत; तर महारठ्ठ बुद्ध धर्मांतून शैव धर्मांत गेले आहेत. इत्यादि महत्त्वाच्या घडामोडीमुळें ह्या दोघांत आतां पुष्कळ फरक दिसून येणें साहजिक आहे. तरी पण राजवाड्यांसारख्या शोधकाला त्यांचें मुळांतलें निरतिशय साम्य स्पष्ट दिसूं नये हें आश्चर्य होय. असले नसते भेद दक्षिणेकडील क्षत्रियांत त्यांनीं रचिले आहेत, इतकेंच नव्हे तर, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, पल्लव इत्यादि अनेक शतकें दक्षिणेंतच वसाहत करून राहणा-या राजवटींतील मराठ्यांच्या विशिष्ट घराण्यांना केवळ आपल्या भिंवईची भीति घालून, बिचा-या इतर सामान्य मराठ्यांच्या पंक्तींतून उठवून निराळ्या पाटांवर बसविलें आहे. नागपूरच्या आजच्या जिवंत राजे भोसल्यांनीं डॉ. कुर्तकोटींच्या शापाला भिऊन आपला दर्जा घालविला, तर आमच्या ह्या हजारों वर्षांपूर्वींच्या स्मृतिशेष राजघराण्यांनीं राजवाड्यांच्या कृपाप्रसादानें उत्तम क्षत्रियत्वाचा मान मिळविला बेरड ह्या शब्दाची खरी व्युत्पत्ति येणेंप्रमाणें आहे. हा कानडी शब्द मूळ बेडरू अथवा ब्याडरू असा अनेकवचनी आहे. त्याचें एकवचन ब्याड असें आहे. तो संस्कृत व्याध शब्दापासून किंवा तेलगू पेड म्हणजे महार अथवा मोठा (उरीया बोडो; संस्कृत ब्रहत् मोठा म्हातारा, जुना) ह्यापासून आला असला पाहिजे. तें कांहीं असो. विराट आणि बेरड ह्या दोन शब्दांचा मुळींच कांहीं संबंद नाहीं, हें राजवाड्यांनीं कानडी भाषेकडे यत्किंचितहि लक्ष पुरविलें असतें तर समजून आलें असतें. रड्डी हे आज एक हजाराहून अधिक वर्षें महारठ्यांहून अलग झालेले आहेत; त्यांची भाषा कानडी किंवा तेलगू, तर महरठ्यांची मराठी; जैन धर्मांतून रड्डी हे लिंगायत धर्मांत गेले आहेत; तर महारठ्ठ बुद्ध धर्मांतून शैव धर्मांत गेले आहेत. इत्यादि महत्त्वाच्या घडामोडीमुळें ह्या दोघांत आतां पुष्कळ फरक दिसून येणें साहजिक आहे. तरी पण राजवाड्यांसारख्या शोधकाला त्यांचें मुळांतलें निरतिशय साम्य स्पष्ट दिसूं नये हें आश्चर्य होय. असले नसते भेद दक्षिणेकडील ��्षत्रियांत त्यांनीं रचिले आहेत, इतकेंच नव्हे तर, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, पल्लव इत्यादि अनेक शतकें दक्षिणेंतच वसाहत करून राहणा-या राजवटींतील मराठ्यांच्या विशिष्ट घराण्यांना केवळ आपल्या भिंवईची भीति घालून, बिचा-या इतर सामान्य मराठ्यांच्या पंक्तींतून उठवून निराळ्या पाटांवर बसविलें आहे. नागपूरच्या आजच्या जिवंत राजे भोसल्यांनीं डॉ. कुर्तकोटींच्या शापाला भिऊन आपला दर्जा घालविला, तर आमच्या ह्या हजारों वर्षांपूर्वींच्या स्मृतिशेष राजघराण्यांनीं राजवाड्यांच्या कृपाप्रसादानें उत्तम क्षत्रियत्वाचा मान मिळविला कोण हे कुर्तकोटी आणि राजवाडे ह्यांमधील अंतर \nआम्ही खालील कोष्टकांत पंधरा निवडक राजवटींतील घराण्यांची तपशीलवार माहिती देतों. ह्या सर्व घराण्यांत पिढ्यानपिढ्या रोटीव्यवहार तर काय, पण बेटीव्यवहारहि झालेले ऐतिहासिक दाखले आहेत. ह्या सर्व घराण्यांनीं राजवैभव भोगिलें आहे. इतकेंच नव्हे तर कांहींनीं पातशाही गाजवून, कांहींनीं तर नर्मदेच्या पलीकडील मोठमोठ्या नामांकित उत्तर क्षत्रियाचीं सिंहासनें कैक वेळां पालथीं घातलीं आहेत. ह्यांचे शरीरसंबंध उत्तरेकडील क्षत्रियांशींच नव्हे तर दक्षिणेकडील साधारण साधारण मराठ्यांशीं केव्हां प्रत्यक्ष तर केव्हां पर्यायानें, झाले असले पाहिजेत. प्रत्यक्ष राजांच्या परस्पर विवाहाचे दाखले इतिहासांत जसे मिळतात तसे त्यांचे किंवा त्यांच्या नातलगांचे दाखले मिळविणें सोपें नाहीं; तरी अशा दाखल्यांच्या अभावावरूनच ह्या राजघराण्यांचा वंशदृष्ट्या दर्जा इतर मराठ्यांहून श्रेष्ठ मानणें हें मराठा समाजाला तरी खपणार नाहीं. इतकेंच नव्हे तर असला भेद राजघराण्यांनाहि रुचणार नाहीं. चालुक्य, राष्ट्रकूट इ. ज्यांनीं ज्यांनीं राज्यें मिळविलीं तेवढेच राष्ट्रभक्त व श्रेष्ठ आणि बाकीचे कनिष्ठ व अराष्ट्रीय ठरविणें, हा कोठला न्याय श्री शिवाजीला स्वराज्य संपादण्यांत यश मिळालें नसतें, तर तेहि कनिष्ठच ठरले असते ना श्री शिवाजीला स्वराज्य संपादण्यांत यश मिळालें नसतें, तर तेहि कनिष्ठच ठरले असते ना ह्यांनीं किंवा इतरांनीं जें यश संपादिलें तें काय एकएकट्यानें संपादिलें किंवा आपल्या समानशील जातभाईंच्या जोरावर मिळविलें ह्यांनीं किंवा इतरांनीं जें यश संपादिलें तें काय एकएकट्यानें संपादिलें किंवा आपल्या समानशील जातभाईंच्या जोरावर मिळविलें हीं चार दोन घराणीं वगळलीं असतां बाकीं सर्व मराठा समाज पोटावारी भाडोत्री लढणाराच ठरतो काय हीं चार दोन घराणीं वगळलीं असतां बाकीं सर्व मराठा समाज पोटावारी भाडोत्री लढणाराच ठरतो काय आणि असे पोटाची खळगी भरणारे उत्तरेकडील क्षत्रियांत नाहींत किंवा नव्हते काय आणि असे पोटाची खळगी भरणारे उत्तरेकडील क्षत्रियांत नाहींत किंवा नव्हते काय ज्या मराठा समाजानें जवळ जवळ दोन हजार वर्षें राजवैभव भोगिलें, आणि मध्यंतरी आलेली मुसलमानांची लाट परतवून स्वराज्यहि स्थापिलें, त्यांच्यांतील पुढा-यांना तेवढे निवडून श्रेष्ठ मानणें आणि त्यांच्यांतील अनुयायांना पारतंत्र्याखालीं चिरडलेले असें समजून कनिष्ठ मानणें, हा शुद्ध विपर्यास आहे. अशानें कोणाची फसगत होण्याचा संभव नाहीं.\n(कोष्टका साठी येथे क्लिक करा)\nआडनांव अपभ्रंश अथवा पर्याय वंश गोभ देवक राजधानी\n१.स्वातिवाहन शातिवाहन सातव, शालिवाहन सालव\n२ चोळ कांची, सेलम\n३ गंग गोंक, कंक, निकम सूर्य मानव्य म्हैसूर\n४ चालुक्य चाळके, साळुंखे सूर्य चंद्र काश्यप वसिष्ठ कमळ, साळुंखीचें पीस वातापि, धनकटक\n५ राष्ट्रकूट राठोड सूर्य चंद्र कौशिक, अत्रि, गौतम मर्यादवेल, शंख मान्यखेट, मालखेड\n६ पल्लव पालव, सालव सूर्य भारद्वाज कळंब कांची\n७ यादव जाधव सोम कौंडिण्य कळंब, पांच पालवी देवगिरी\n८ भोज भोय, होयसळ, भोइरे, भोइटे, भोसले सूर्य वसिष्ठ शालंकायन शंख, रूई सातारा, कोल्हापूर, मुधोळ, म्हैसूर\n९ काळभ्र कळभूर्य, काळभोर, कलच्छुरी चंद्र त्रिपुर, मदुरा\n१० सेंद्रक सिंधु, शिंदे, छंद सूर्य शेष कौंडिण्य कळंब, रूई, अगाडा छिंदवाडा, कलादगी\n११ शिलाहार शेलार सोम दाल्भ्य कमळ कोल्हापूर\n१२ सात्वत सांवत, सातपुते सोम कौंडिण्य सांवतवाडी\n१३ परमार पवार सूर्य भारद्वाज कळंब फलटण\n१४ कदंब कदम सूर्य भारद्वारज हळद गोंवें, बनवासी\n१५ मौर्य मोरे सोम बृहदश्वा मोराचें पीस जांवळी\nवरील पंधरा नांवें आणि त्यांचे अपभ्रंश आजकालच्या सामान्य मराठ्यांत सर्रास आढळतात. ह्याशिवाय मराठ्यांत अद्यापि कितीतरी सुप्रसिद्ध आणि तेजस्वी घराणीं आढळतील कीं ज्यांनीं, सरदा-या, सरंजाम, जहागि-या मागें उपभोगिल्या आहेत व आतांहि उपभोगीत आहेत. ह्यांपैकीं कित्येक घराणीं पूर्वीं नुसत्या देशमुख्या, पाटीलक्या करून हल्लीं तीं राजपदारूढ झालीं, तर ह्याच्या उलट कांहीं उच्च पदावरून उतरून आतां नुसते नांगराचे धनी बनले आहेत. पुष्कळ वेळां आपापसांत युद्धें करून वैभवाचा नाश करून घेतला आहे, तर पुष्कळ वेळां आपल्या हाडवै-यांशीं जूट करून त्याहून अधिक जबरदस्त अशा तात्पुरत्या संकटांतून आपला निभाव करून घेतला आहे; आणि जरी यदाकदाचित् बादशाही दरबारांतील वजन मराठ्यांच्या हातून गेलेलें दिसलें, तरी थंड देशांत ज्याप्रमाणें वरती बर्फाचें दाट आवरण पडलें असूनहि त्याचेखालीं पिकें सुरक्षित वाढत असतात, त्याप्रमाणें डोक्यावरील बादशाही छत्राची कशीहि क्रांति होवो, महाराष्ट्रांतील मराठ्यांच्या स्थानिक स्वातंत्र्याला कायची मूठमाती कधींच कोणाला देतां आली नाहीं. ह्याचें कारण मराठा म्हणजे केवळ आपल्या तलवारीवरच अवलंबून राहणारा अन्योपजीवी प्राणी नसून, त्याच्या आड जर कोणी येईल तर तो कांहीं काळ नांगराचा फाळ मोडूनहि त्याची तलवार करून आपलें स्वत्व व आपला इतिहास राखील असा आहे. ह्या गुणांत जसा गोदेच्या कांठचा महरठ्ठा, तसाच तुंगेच्या कांठचा रड्डीहि कोणास हार जाणार नाहीं. कलकत्ता युनिव्हर्सिटीचे प्रो. सेन ह्यांनीं मराठ्यांची राज्यपद्धति “Administrative system of the Marathas” ह्या नांवाचा ग्रंथ नुकताच प्रसिद्ध केला आहे. त्यांतील Village System ह्या भागांत अशी स्पष्ट कबुला दिली आहे कीं, “मराठा शेतकरी हा बंगाल्याप्रमाणें ज्या पायाची लाथ बसली तो पायच पुनः चाटण्यास तयार असणारा भ्याड प्राणी नाहीं. पेशव्यांचें राज्य काबीज झाल्यावर जे युरोपिअन अंमलदार शेतावर जात त्यांच्याशीं खेडवळ मराठेहि दिलदार आणि स्वतंत्र बाण्यानें आपला आब राखून कसे वागत ह्याचें प्रत्यक्ष एलफिन्स्टनहि फार कौतुक करीत असे.” पान १७९ वर एलफिन्स्टनच्या शब्दांतच त्याचा खालील अभिप्राय दिला आहे. These (Village) communities contain in miniature all the materials of a state within themselves and are almost sufficient to protect their members if all other Governments were withdrawn. “खेड्यांतील पाटलाचें राज्य म्हणजे एक आपल्यापुरतें लुटुपुटीचें संस्थानच असे. वरील सरकार जरी लयास गेलें तरी हें संस्थान आपलें रक्षण करून घेण्यास समर्थ असे.” पण आमच्या संशोधकांस ह्या हाडींमाशीं खिळलेल्या स्थानिक स्वातंत्र्याची कांहीं किंमतच नाहीं. ज्यानें उठावें त्यानें अटकेवर घोडा नाचवावा, तरच तो स्वतंत्र; मग त्यांत दुस-याच्या स्वातंत्र्याची आहुति पडली, किंबहुना आपल्या शेजा-यांची व स्वकीयांचीहि आबाळ झाली तरी बेहेत्तर अशा अपद्रवी दिमाखखोर कर्झनशाहिपेक्षां आपल्या पायांवर उभारून आपली पगडी तोलून धरणा-या गणराज पद्धतीची किंमत बंगाल्यांनीं व युरोपिअनांनीं वाखाणावी आणि आमच्या स्वकीय इतिहाससंशोधकांनीं मात्र तिला हेटाळावें ह्याचें इंगित काय अशा अपद्रवी दिमाखखोर कर्झनशाहिपेक्षां आपल्या पायांवर उभारून आपली पगडी तोलून धरणा-या गणराज पद्धतीची किंमत बंगाल्यांनीं व युरोपिअनांनीं वाखाणावी आणि आमच्या स्वकीय इतिहाससंशोधकांनीं मात्र तिला हेटाळावें ह्याचें इंगित काय गणराज पद्धतीचा पाया बळकट बसल्याशिवाय साम्राज्यपद्धतीची इमारत तिच्यावर उठविणें शक्य नाहीं. दक्षिणेंतील मराठ्यांनीं म्हणजे सर्वसामान्य मराठा समाजानें (केवळ शहाजी-शिवाजी अशा अपवादांनींच नव्हे) ह्या गणराज पद्धतीचा पाया सह्याद्रीच्या कणखर पाठीच्या कण्यावर बसविला. इतकेंच नव्हे तर त्या पायावर वरील कोष्टकांत दाखविलेल्या मराठे घराण्यांनीं मोठमोठीं राज्यें व साम्राज्यें स्थापिलीं. चालू सहस्त्रकांत जसा मराठ्यांचा दरारा आहे तसा किंबहुना त्याहूनहि जास्त गेल्या सहस्त्रकांत दक्षिणेंतील मालखेड्याच्या राष्ट्रकूट ऊर्फ राठोड्याचा दरारा अखिल भारतांत होता, हें रा. वैद्य विस्तारानें व अभिमानानें एकपक्षीं प्रतिपादितात; तर दुसरे पक्षीं राजवाडे मराठ्यांना नादान ठरवितात गणराज पद्धतीचा पाया बळकट बसल्याशिवाय साम्राज्यपद्धतीची इमारत तिच्यावर उठविणें शक्य नाहीं. दक्षिणेंतील मराठ्यांनीं म्हणजे सर्वसामान्य मराठा समाजानें (केवळ शहाजी-शिवाजी अशा अपवादांनींच नव्हे) ह्या गणराज पद्धतीचा पाया सह्याद्रीच्या कणखर पाठीच्या कण्यावर बसविला. इतकेंच नव्हे तर त्या पायावर वरील कोष्टकांत दाखविलेल्या मराठे घराण्यांनीं मोठमोठीं राज्यें व साम्राज्यें स्थापिलीं. चालू सहस्त्रकांत जसा मराठ्यांचा दरारा आहे तसा किंबहुना त्याहूनहि जास्त गेल्या सहस्त्रकांत दक्षिणेंतील मालखेड्याच्या राष्ट्रकूट ऊर्फ राठोड्याचा दरारा अखिल भारतांत होता, हें रा. वैद्य विस्तारानें व अभिमानानें एकपक्षीं प्रतिपादितात; तर दुसरे पक्षीं राजवाडे मराठ्यांना नादान ठरवितात राजवाड्यांनीं आपला कावा साधण्यासाठीं रट्टे हे दक्षिणेंतील अधम क्षत्रिय आणि राठोडे मात्र उत्तम क्षत्रिय असें ठरविलें आहे; तर वैद्यांनीं आपल्या मध्ययुगीन भारतांत सर्व मराठ्यांना एकजात उत्तम क्षत्रिय ठरविलें आहे. इतकेंच नव्हे तर परवां ‘केसरी’ पत्रांतून मराठे हे क्षत्रियच आहेत असें रा. वैद्यांनीं पुन: आपले सिद्धान्त प्रसिद्ध केले आहेत. ह्या दोघां चितपावन ब्राह्मणांतच अशी लठ्ठालठ्ठी सुरू झाली आहे हें काय मराठ्यांचें भाग्य कीं दुर्भाग्य राजवाड्यांनीं आपला कावा साधण्यासाठीं रट्टे हे दक्षिणेंतील अधम क्षत्रिय आणि राठोडे मात्र उत्तम क्षत्रिय असें ठरविलें आहे; तर वैद्यांनीं आपल्या मध्ययुगीन भारतांत सर्व मराठ्यांना एकजात उत्तम क्षत्रिय ठरविलें आहे. इतकेंच नव्हे तर परवां ‘केसरी’ पत्रांतून मराठे हे क्षत्रियच आहेत असें रा. वैद्यांनीं पुन: आपले सिद्धान्त प्रसिद्ध केले आहेत. ह्या दोघां चितपावन ब्राह्मणांतच अशी लठ्ठालठ्ठी सुरू झाली आहे हें काय मराठ्यांचें भाग्य कीं दुर्भाग्य आपल्या मतें पिसें | परी तें आहे जैसें तैसें || हें तुकोबांचें म्हणणेंच खरें आपल्या मतें पिसें | परी तें आहे जैसें तैसें || हें तुकोबांचें म्हणणेंच खरें \n१ प्रस्तावना 22 August 2022\nह्या व्यापाराचें पिलूं 22 August 2022\nही कोणत्या राष्ट्राची भाषा\nहर्ष आणि चालुक्य 22 August 2022\nस्वरवैशिष्ट्य 22 August 2022\nसामाजिक सुधारणेचा व्यापक अर्थ 22 August 2022\nसिंहलद्वीपांतील डच मिशनच्या प्रचारपद्धतीचा मासला 22 August 2022\nसामाजिक व धार्मिक बाबी 22 August 2022\nसाक्षात्कारी वाङ्मय 22 August 2022\nसांप्रदायिक अस्पृश्यता 22 August 2022\nसमाजसुधारणा यशस्वी कां होत नाहीं\nसमाजशास्त्रीय विचार 22 August 2022\nसंस्थानी शेतकरी परिषद, तेरदळ 22 August 2022\nश्वेताश्वेतरोपनिषद ऊर्फ शिवगीता 22 August 2022\nश्रीशाहू व नाना 22 August 2022\nशैव, बौद्ध आणि वैष्णवांची परंपरा 22 August 2022\nशेतकरी व सरकार 22 August 2022\nशेतकरी आणि भांडवलदार 22 August 2022\nशेतकरी आणि काँग्रेस 22 August 2022\nशेतक-यांचा स्वयंनिर्णय 22 August 2022\nशीख धर्म मुसलमान संस्कृतीचा प्रवेश 22 August 2022\nशब्दकोश (कानडी) 22 August 2022\nशक्ति अथवा देवी भागवत 22 August 2022\nव्यापाराचा इतिहास 22 August 2022\nव्याख्यान दुसरें 22 August 2022\nव्याकरण (कानडी) 22 August 2022\nव्यभिचाराचा सांवळागोंधळ 22 August 2022\nवेदोक्त आणि पुराणोक्त 22 August 2022\nविष्णु-भागवत 22 August 2022\nविषारी जाळें 22 August 2022\nवासुदेव आणि एकान्तिक धर्म 22 August 2022\nवाळवें तालुका शेतकरी परिषद, बोरगांव 22 August 2022\nवारकरी पंथाची लोकसत्तात्मकता 22 August 2022\nव-हाडी आणि इतर श���खा 22 August 2022\nलिखित इतिहासाचे पुरावे 22 August 2022\nलिंगायत धर्म 22 August 2022\nराष्ट्रधर्म आणि सार्वत्रिक धर्म 22 August 2022\nराधामाधव–विलास–चंपू : आणि रा. राजवाडे. 22 August 2022\nराजकीय स्वरूप 22 August 2022\nमुख्य मुद्दा 22 August 2022\nमुंबई इलाखा शेतकरी परिषद, पुणें 22 August 2022\nमांत्रिकांची दुकानदारी 22 August 2022\nमहाराष्ट्राच्या उत्कर्षाचा एकमेव मार्ग \nमहाराष्ट्राचा गांवगाडा 22 August 2022\nमहाराष्ट्र विद्यापीठ व कर्नाटक मराठीचा प्रवास 22 August 2022\nमहाराष्ट्र भागवत धर्म 22 August 2022\nमहाराष्ट्र नाना शंकरशेटला कां विसरला\nमहाराज शिवाजी आणि महात्मा गांधीजी 22 August 2022\nमहानुभाव पंथ 22 August 2022\nमहात्मा फुले व केशवचंद्र सेन (साम्य) 22 August 2022\nमहात्मा फुले व केशवचंद्र सेन (भेद) 22 August 2022\nमराठ्यांविरुद्ध आगळीक 22 August 2022\nमराठ्यांतील प्रसिध्द राजघराणीं 22 August 2022\nमराठे हिशेबी नाहींत 22 August 2022\nमराठे आणि पेशवे 22 August 2022\nमराठींत कानडी शब्दांचा भरणा 22 August 2022\nमराठ्यांची पूर्वपीठिका 22 August 2022\nमग महारामांगांचे काय हाल वर्णावेत \nमंदिरें आणि मूर्ति 22 August 2022\nमंत्र आणि तंत्र 22 August 2022\nभावी सुधारणा 22 August 2022\nभागवतधर्म आणि महाराष्ट्रधर्म (व्याख्यान पहिले) 22 August 2022\nभागवतधर्म आणि महाराष्ट्रधर्म (व्याख्यान दुसरे) 22 August 2022\nभागवत धर्माचा पाया 22 August 2022\nभागवत धर्म विकास 22 August 2022\nब्राह्म समाज आणि बौद्ध धर्म (व्याख्यान तिसरें) 22 August 2022\nब्रह्मानंद केशवचंद्र सेनः त्याचें विश्वधर्म विकासांतील स्थान 22 August 2022\nब्रह्मदेशांतील बहिष्कृत वर्ग 22 August 2022\nबौद्धांचा इतर भागवतांशीं संबंध 22 August 2022\nबोल्शेव्हिझमचा बागुलबोवा 22 August 2022\nप्रांतिक सामाजिक परिषद, सातारा 22 August 2022\nपूर्वपीठिका 22 August 2022\nपूर्व बंगाल्यांतील अस्पृश्य वर्गाच्या उच्च शिक्षणाची प्रगति 22 August 2022\nपुराणिक आणि हरिदास 22 August 2022\nपुराणांचा विपर्यास 22 August 2022\nपुण्यांतील जाहीर सभा 22 August 2022\nपुणेरी पेशव्यांची राष्ट्रीय कामगिरी\nपरिषदेचें सहकार्य 22 August 2022\nपरिशिष्ट चौथें 22 August 2022\nपंथाचा प्रसार व अवनति 22 August 2022\nपंजाब प्रांत 22 August 2022\nनिराळे भागवत पंथ 22 August 2022\nनामांच्या विभक्ति 22 August 2022\nनामदेव तुकाराम 22 August 2022\nध्येयात्मक प्रयत्नांतील ऐक्य 22 August 2022\nदोन ज्ञानदेव व तीन नामदेव 22 August 2022\nदारूची बंदी कीं शिक्षणाची सक्ति\nदारुचा व्यापार, सरकार आणि बहुजनसमाज 22 August 2022\nतांत्रिक वाममार्ग 22 August 2022\nतपशिलाचें वर्गीकरण 22 August 2022\nतत्त्वज्ञान आणि समाजशास्त्र 22 August 2022\nजैन लिंगायतांशीं भांडकुदळपणा व महाराष्ट्��ाची बदनामी 22 August 2022\nजैन आणि बौद्ध भागवत 22 August 2022\nजमीनदार वर्ग 22 August 2022\nचैतन्यचरित्र 22 August 2022\nचैतन्य पंथाची भूमिका 22 August 2022\nचातुर्मास्य, तुकोबा व त्यांची टवाळी 22 August 2022\nचांदवड तालुका शेतकरी परिषद, वडनेर 22 August 2022\nचळवळीचा कोंडमारा 22 August 2022\nगुरु गोविंदसिंग 22 August 2022\nगुप्तांचा काळ 22 August 2022\nक्रियापदांच्या विभक्ति 22 August 2022\nकौलिकता हाच आत्मीय शिक्षणाचा पाया 22 August 2022\nकोंकणी व मराठी परस्पर संबंध 22 August 2022\nकोंकण ह्या नांवाची व्युत्पत्ति 22 August 2022\nकेवळ ब्राह्मणेतर द्वेष 22 August 2022\nकुणब्यांची जूट 22 August 2022\nकानडी विरुद्ध मराठी 22 August 2022\nकानडी क्रियापदें 22 August 2022\nकानडी आणि मराठी तुलनात्मक अध्ययन 22 August 2022\nकर्नाटकाची दुर्दशा 22 August 2022\nओढिया जगन्नाथ 22 August 2022\nऐतिहासिक विवेचन 22 August 2022\nआवर्षण, कीड मुंगी, भिकारबुणगे 22 August 2022\nआधुनिक रूपान्तरें 22 August 2022\nअस्सल राजपुतांचीं मूळ ३६ कुळें 22 August 2022\nअस्पृश्यांचें राजकारण 22 August 2022\nअस्पृश्यांची शेतकी परिषद 22 August 2022\nअशोक आणि वैष्णव धर्म 22 August 2022\nअमेरिकेंतले शेतकरी 22 August 2022\nअण्णांच्या लेखसंग्रहाबाबत - २ 22 August 2022\nअण्णांच्या लेखसंग्रहाबाबत 22 August 2022\nअखिल भोर संस्थान प्रजापरिषद 22 August 2022\n''भागवत'' शब्दाचा इतिहास 22 August 2022\nसमाजशास्त्र 22 August 2022\nकर्मवीर शिंदे यांचा जीवनक्रम 22 August 2022\nउपसंहार (कानडी) 22 August 2022\nमहर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/26095/", "date_download": "2022-12-01T00:35:53Z", "digest": "sha1:QZLA6WHSRHBY5MTK3FHGDEAY63VBTURW", "length": 20369, "nlines": 228, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "सिंटर – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते श��क्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nसिंटर : हा एक रासायनिक गाळाचा खडक आहे. ⇨ खनिजजला तीलखनिजांचे अवक्षेपण होऊन म्हणजे ती साक्याच्या रुपातसाचून सिंटर खडक तयार होतो. याचे सिलिकामय व कॅल्शियमयुक्त(चूर्णीय) हे दोन मुख्य प्रकार वा गट आहेत. सिंटरचा पोत सैलसर, सच्छिद्र किंवा कुहरी (पोकळ्यायुक्त) असतो.\nसिलिकामय सिंटरला गायझराइट किंवा फिओराइट म्हणतात. यातीलसिलिका सजल वा निर्जल असून ती ⇨ ओपल सदृश्य किंवा चूर्णरुपअसते. सिंटर गरम पाण्याच्या झऱ्यांभोवती [ ⟶ उन्हाळे] व गायझरांभोवती [⟶ गायझर] लेपाच्या वा पुटाच्या रुपात, कधीकधी शंकूसारख्या आकाराच्या उंचवट्यांच्या (गायझर शंकूंच्या) रुपात किंवापायऱ्यांसारख्या रचनेच्या वेदिकांच्या (गच्च्यांच्या) रुपात रासायनिकअवक्षेपणाद्वारे निर्माण होतो. मुख्यतः उष्ण पाण्यातील शैवले अथवाइतर वनस्पतींच्या क्रियेद्वारे आणि बाष्पीभवनाद्वारे सिंटर निक्षेपित होतो(साचतो). ⇨ धूममुखांलगत व गरम पाण्याच्या झऱ्यांच्या अधिकखोलवर असलेल्या नालींमध्येही सिंटर निक्षेपित होतो. तेथील भिंतींच्याखडकांत बदल होऊनही हा तयार होऊ शकतो. गायझरांच्या नलिकांभोवती व छिद्रांभोवती सिंटर अस्तरासारखा आणि लगतच्या जमिनीच्यापृष्ठभागावर याचा फुलकोबीसारखा लेप साचतो. ताउ���ो (न्यूझीलंड)येथील उन्हाळ्यांभोवती हा मोठ्या प्रमाणावर आढळतो. अमेरिकेतील‘यलोस्टोन नॅशनल पार्क’ (वायोमिंग) व ‘स्टीमबोट स्प्रिंग्ज’ (कोलोरॅडो)येथील गायझरे व उन्हाळी आणि आइसलँडमधील (मौंट हेक्लाच्यावायव्येस) गायझरे या ठिकाणी सिंटर सामान्यपणेआढळतो व यावरुनत्याचे गायझराइट नाव पडले आहे.\nकॅल्शियमयुक्त सिंटरला कधीकधी ⇨टूफा,कॅल्केरियस टूफा किंवाकॅल्कटूफा म्हणतात. ⇨ट्रॅव्हर्टाइन (कॅल्क सिंटर) हे अशा कॅल्शियमकार्बोनेटाच्या स्पंजाप्रमाणे सच्छिद्र निक्षेपाचे एक उदाहरण आहे. याचुनखडक असलेल्या भागांत वाहणाऱ्या पाण्यात कार्बन डाय-ऑक्साइडवायू विरघळलेला असतो व त्यामुळे त्यात कॅल्शियम कार्बोनेट पुष्कळप्रमाणातविरघळलेले असते. असे भूमिजल पृष्ठभागी झऱ्यांच्या रुपातपोहोचते तेव्हा त्याच्यातील काही कार्बन डाय-ऑक्साइड वायू दाब कमीझाल्याने निघून जातो व परिणामी त्यातील काही कॅल्शियम कार्बोनेटअवक्षेपित होते. अशा प्रकारे ट्रॅव्हर्टाइन निक्षेप तयार होऊन वाढत जातात.या प्रकारे थंड व गरम पाण्याच्या झऱ्यांच्या मुखाभोवती कॅल्कटूफा वाट्रॅव्हर्टाइन याखडकांची निर्मिती करणाऱ्या या झऱ्यांना (तथाकथित)अश्मीभवनकारी झरे म्हणतात. यांच्याही निक्षेपणाला बाष्पीभवनाप्रमाणेहरिता व इतर वनस्पती संरचना कारणीभूत होतात. या वनस्पतिज द्रव्याचाकुजून क्षय होतो व त्यांच्याजागी पोकळ्या, छिद्रे मागे राहतात. परिणामीकॅल्शियमयुक्त सिंटर सच्छिद्र होते. कारलॉव्ही व्हारी (चेकोस्लोव्हाकिया)येथील उन्हाळ्यांधील तप्त पाण्यात सिंटर निक्षेपित होण्याला मुख्यतः जैवकारकांचे कार्य हेच कारण आहे. तेथे सिसोलाइट निक्षेपित झाले आहे.\nअमेरिकेतील मॅथ हॉटस्प्रिंग (यलोस्टोन नॅशनल पार्क, वायोमिंग)येथील सिंटरचे निक्षेप अधिक सुंदर दिसतात. इटलीतकॅल्केरियस टूफाचेजाड थर बनले असून ते बांधकामाचे दगड म्हणून वापरतात. ऑनिक्ससंगमरवर किंवा मेक्सिकन ऑनिक्स हे झऱ्यांमुळे निक्षेपित झालेल्याकॅल्साइटाचे किंवा कधीकधी ॲरॅगोनाइट खनिजाचे पट्टेदार रुप असून तेइमारतीच्या सजावटीसाठी वापरतात. जेथे झऱ्याच्या पाण्यात मोठ्याप्रमाणावर कॅल्शियम कार्बोनेट विरघळलेले असते,तेथील पाण्यातझाडाच्या फांद्या, पक्ष्यांची घरटी व इतर वस्तू बुडत राहिल्यासत्यांच्यावर कॅल्कटूफाचे कठीण पुट चढते उदा., मॅटलॉक (कॅनारेसबरो).यात वनस्पतींचे शिलाभूत अवशेष (जीवाश्म) तयार होऊ शकतात.\nपहा : उन्हाळे गायझर गाळाचे खडक टूफा ट्रॅव्हर्टाइन धूममुख.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी तितुका मेळवावा (विश्वसंमेलन)\nवैश्विक स्तरावर मराठी भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा तसेच संवाद व दैनंदिन वापरामध्ये मराठीचा अधिकाधिक वापर व्हावा ह्यासाठी “मराठी तितुका मेळावा” हे आंतरराष्ट्रीय स्नेहसंमेलन मुंबई येथे दिनांक ४ ते ६ जानेवारी २०२३ रोजी आयोजित केले आहे. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://kolaj.in/tag_search.php?v=%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0+%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA", "date_download": "2022-11-30T23:30:29Z", "digest": "sha1:ICTZGQW7USU6ER2YZFMVXOBG5V5DUDWA", "length": 2789, "nlines": 29, "source_domain": "kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\nगर्दीतही दहशतवाद्यांना रोखणा��ं नाटोचं नवं सुरक्षा तंत्रज्ञान\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nरडार यंत्रणा, लेझर सेन्सर, आणि सॉफ्टवेअरच्या मदतीने गर्दीच्या ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी म्हणून नाटोनं एक नवं तंत्रज्ञान आणलंय. सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर हे तंत्रज्ञान ९९ टक्के काम करेल असं म्हटलं जातंय. असं झालं तर हल्ले होण्याआधीच सर्वसामान्यांची सुरक्षा करणं, खबरदारी घेणं सोपं जाईल.\nगर्दीतही दहशतवाद्यांना रोखणारं नाटोचं नवं सुरक्षा तंत्रज्ञान\nरडार यंत्रणा, लेझर सेन्सर, आणि सॉफ्टवेअरच्या मदतीने गर्दीच्या ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी म्हणून नाटोनं एक नवं तंत्रज्ञान आणलंय. सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर हे तंत्रज्ञान ९९ टक्के काम करेल असं म्हटलं जातंय. असं झालं तर हल्ले होण्याआधीच सर्वसामान्यांची सुरक्षा करणं, खबरदारी घेणं सोपं जाईल......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/11476", "date_download": "2022-12-01T00:59:53Z", "digest": "sha1:PJBVISJUD7QMMHFYJQ23JFKODXUV2ESH", "length": 22981, "nlines": 275, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : चंद्रपूर जिल्हयात वनकर्मचारी संघटनाचे निदर्शने | India Dastak News Tv", "raw_content": "\nHome चंद्रपूर दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : चंद्रपूर जिल्हयात वनकर्मचारी संघटनाचे निदर्शने\nदिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण : चंद्रपूर जिल्हयात वनकर्मचारी संघटनाचे निदर्शने\nचंद्रपूर: आज चंद्रपूर वनवृत्त अंतर्गत येणारे वनकर्मचारी-अधिकारी वर्गाची संवर्ग निहाय वेगवेगळया संघटनेचे पदाधिकारी एकत्रीत येत सर्व संघटना तर्फे प्रतीनीधीनी मुख्य वनंसरक्षक व जिल्हाधिकारी यांचे मार्फत शासनाला निवेदने पाठविण्यात आली. तत्पुर्वी प्रत्येक संघटनाच्या प्रतिनीधीनी एकत्रीत येत हातात बॅनर घेउन घटनेचा जाहीर निषेध करीत कार्यवाहीची मागणी केली.\nयांसदर्भात नुकतेच चंद्रपूर वनवृत्तातील विवीध संघटनेच्या प्रतिनीधीची बैठक पार पडली होती. या बैठकीत स्व. दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण व यास कारणीभुत बाबी यावर चर्चा करण्यात आली. उपस्थित विवीध संघटनेचे पदाधिकारी यांनी आपली मते मांडली. या बैठकीत दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येस कारणीभुत असलेले वरिष्ठ वनाधिकारी यांचेवर कठोर कार्यवाही तसेच उच्चस्तरीय चैकशी करीता ए���आयटी गठीत करण्याची मागणीवर सर्वाचे एकमत झाले. बैठकीच्या अखेरीस स्व. दिपाली चव्हाण यांना श्रध्दाजंली अर्पण करण्यात आली. सर्व संघटना मिळुन शासनास वेगवेगळे निवेदन पाठवण्यासंदर्भात व निदर्शने करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला.\nयावेळी महाराष्ट्र राज्य राजपत्रीत महासंघाचे राज्य संघटक अरूण तिखे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत, महाराष्ट्र स्टेट गॅजेटेड फाॅरेस्ट आॅफीसर्स असो. चे विभागीय वनाधिकारी राम धोतरे, सारीका जगताप, एस एस करे, मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे अॅड रमेश पिपंळशेडे, दीपक जेऊरकर, संतोष अतकरे, राजपत्रीत महासंघाच्या राज्य महीला सरचिटनीस डाॅ सुचिता धांडे, डाॅ अविनाश सोमनाथे, अशोक मातकर, जिल्हा परिषदेचे कॅफो, फाॅरेस्ट रेंजर्स असोशिएशनचे अध्यक्ष आरएफओ भाउराव तुपे, आरएफओ संतोष थिपे, राहूल कारेकर, आॅल इंडीया रेंज फाॅरेस्ट असोशिएशनच्या स्वाती महेशकर, एसटीपीएफच्या आरएफओ जाधव, आरएफओ दीपिका गेडाम, आरएफओ आर के पाटील, महाराष्ट्र वन व सामाजिक वनिकरण कार्यालयीन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष रमेश कोमलवार, सहसचिव संजय मैंद, सचिन साळवे, अखिल राईचवार, वनरक्षक वनपाल संघटनेचे प्रदिप कोडापे, राजेश पिंपळकर, विलास कोसनकर, वनरक्षक पदोन्नत वनपाल संघटनेचे विजय रामटेके, भारत मडावी, महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळ अधिकारी कर्मचारी संघटनचे महासचिव आरपी बलय्या, महाराष्ट्र वन सेवानिवृत्त पेन्शनर्स असोशिएशन कालीदास निमगडे, श्री एबी वाटेकर, श्री राऊतकर, महाराष्ट्र राज्य शासकीय-निम शासकीय व जिल्हा परिषद वाहन चालक संघटनेचे दिपक हिवरे, नरेंद्र सीडाम, महाराष्ट्र राज्य वन कर्मचारी व वनमजूर संघटना बंडू देशमुख, महाराष्ट्र राज्य चतुर्थ श्रेणी वनकर्मचारी संघटना जयप्रकाश द्विवेदी, महिला कर्मचारी सौ लीना जांभुलकर, सौ प्रीती मुधोळकर, सौ वैशाली काळे, इको-प्रो चे बंडु धोतरे, नितीन रामटेके, नितीन बुरडकर प्रामुख्याने उपस्थित होते.\nयात चंद्रपूर जिल्हयातील संवर्ग निहाय वनकर्मवारी संघटनाचा सहभाग होता आज ठरल्याप्रमाणे सर्व संघटनेचे 2-4 प्रतीनीधीनी एकत्रीत येत मुख्य वनंसरक्षक कार्यालय, चंद्रपूर वनवृत्त चंद्रपूर समोर निदर्शने केलीत.\nवनविभागाच्या संवर्गनिहाय सहभागी संघटना\nमहाराष्ट्र राज्य राजपत्रीत अधिकारी महासंघ, शाखा चंद्रपूर, महाराष्ट्र स्टेट गॅजेटेड फाॅरेस्ट आॅफीसर्स असोशिएशन, आॅल इंडीया रेंज फाॅरेस्ट आॅफिसर्स फेडरेशन, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, शाखा चंद्रपूर, फाॅरेस्ट रेंजर्स असोशिएशन महाराष्ट्र, शाखा चंद्रपूर, महाराष्ट्र वन व सामाजिक वनिकरण कार्यालयीन कर्मचारी संघटना, शाखा चंद्रपूर, महाराष्ट्र राज्य वनरक्षक वनपाल संघटना, शाखा चंद्रपूर, महाराष्ट्र राज्य वनरक्षक पदोन्नत वनपाल संघटना, शाखा चंद्रपूर, महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळ अधिकारी कर्मचारी संघटना, शाखा चंद्रपूर, महाराष्ट्र वन सेवानिवृत्त पेन्शनर्स असोशिएशन चंद्रपूर वनवृत्त, शाखा चंद्रपूर, महाराष्ट्र राज्य शासकीय-निम शासकीय व जिल्हा परिषद वाहन चालक संघटना, शाखा चंद्रपूर, महाराष्ट्र राज्य वन कर्मचारी व वनमजूर संघटना, शाखा चंद्रपूर, महाराष्ट्र राज्य चतुर्थ श्रेणी वनकर्मचारी संघटना, शाखा चंद्रपूर, इको-प्रो संस्था, चंद्रपूर\nPrevious articleवाघाच्या हल्ल्यात काका-पुतण्या ठार…#सिंदेवाही तालुक्यातील घटना…\nNext articleरमेश बुरबुरे यांच्या बहुचर्चित “सूर्या तुझ्या दिशेने” या गझल संग्रहाचे डिजिटल विमोचन…\nसुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762\nसिद्धार्थ पंच मंडळ, चंद्रपूर तर्फे भोजनदान..\nचंद्रपूर: मंडळवार, दि. 29 नोव्हेंबर 2022 ला धम्मनगरी चंद्रपुरात अनमोल बुद्ध धातूंची प्रतिष्ठाना धमकीर्ती विहारात करण्यात आली. या शुभप्रसंगी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी सिद्धार्थ पंच...\nवाघांचा बंदोबस्त करा… अन्यथा वनमंत्र्यांच्या घरापुढे ढोल बजाव आंदोलन – माजी मंत्री वडेट्टीवार\nचंद्रपूर : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वन्यजीवांचे संरक्षण याबाबत आमची सकारात्मक भूमिका आहेच. मात्र चंद्रपूर जिल्ह्यात अलीकडच्या काळात मानव वन्यजीव संघर्षाच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ...\nजातीमुक्त भारत होणे गरजेचे आहे, त्याशिवाय भारत जोडता येणार नाही- अपेक्षा एन. पिंपळे\nचंद्रपूर: संविधानिक संस्कृती संवर्धन समिती जिल्हा चंद्रपूरच्या विद्यमाने विकास नगर, बाबुपेठ येथे दिनांक २६ नोव्हेंबर २०२२ रोजी संविधान सन्मान दिवस या राष्ट्रीय समारंभाचे आयोजन...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nप्रितम गग्गुरी(उपसंपादक) आष्टी:- दिनांक २८ नोव्हेंबर रोजी श्री छत्रपत��� शिवस्वराज्य सेवा संस्था आष्टी तर्फे आयोजित द्वितीय विदर्भ स्तरीय आमंत्रित कराटे स्पर्धा आष्टी येथे आयोजित...\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना आवाहन…\nनागपूर -भारतीय संविधानाला अभिप्रेत लोकशाही गणराज्य घडविण्यासाठी देशातील शेवटच्या वंचित समूहापर्यंत पोहोचून त्यांच्या वेदनेशी आपुलकीचे व माणुसकीचे नाते जोडावे लागेल. तेव्हा कुठे वंचित, शोषित,...\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद – अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी…\nसावली: गेल्या अनेक वर्षापासून गायरान जागेवर पिढ्यानपिढ्या पक्की घरे बांधून वास्तव्यास असलेल्या तसेच महसूल जमिनिवर अतिक्रमणं धारकांना अतिक्रमणं हटविण्याबाबत शासनाकडून नोटीस बजावण्यात आल्या. यामुळें...\nसिद्धार्थ पंच मंडळ, चंद्रपूर तर्फे भोजनदान..\nचंद्रपूर: मंडळवार, दि. 29 नोव्हेंबर 2022 ला धम्मनगरी चंद्रपुरात अनमोल बुद्ध धातूंची प्रतिष्ठाना धमकीर्ती विहारात करण्यात आली. या शुभप्रसंगी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी सिद्धार्थ पंच...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना...\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद...\nमैत्रिणी सोबत जंगलात जाणं बेतले जीवावर; वाघाचा हल्ल्यात तरुण ठार\nब्रेकिंग न्यूज: आष्टी पुलावरून ट्रक उलटला; दोन ठार,एक जखमी…\nअखेर येनापूरच्या ‘त्या’युवकांविरुद्ध ऍट्रासिटी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल.. दिक्षा...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना आवाहन…\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद – अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी…\nसिद्धार्थ पंच मंडळ, चंद्रपूर तर्फे भोजनदान..\nबार्टी प्रादेशिक कार्यालयात मदत केंद्र सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/konkan-news/3365/", "date_download": "2022-12-01T00:33:32Z", "digest": "sha1:EZRGYAAG7TYLCDSNCS7AQWIEFRYBWX7I", "length": 27815, "nlines": 180, "source_domain": "mnews.esy.es", "title": "चौकुळात बाजार भरला आणि बहरलाही… | Maharashtra News", "raw_content": "\nHome Konkan News चौकुळात बाजार भरला आणि बहरलाही…\nचौकुळात बाजार भरला आणि बहरलाही…\nसावंतवाडी (सिंधुदूर्ग ) : शहरापासून दूर तरीही स्वयंपूर्ण असलेल्या चौकुळने गावात आठवडा बाजार भरवला आणि यशस्वीही केला. रानभाज्या, सुकी मासळी ते कांद्या-बटाट्यापर्यंतच्या दुकानांनी सजलेला हा आठवडा बाजार आज सलग चौथ्या मंगळवारी चढत्या क्रमाने भरला. यातून लोकांची सोयही झाली. आणि घरगुती वस्तूंना मार्केटही मिळाले. अवघ्या 6-7 तासात तीन लाखाच्या वर उलाढालही पोहोचली.रोजगार आणि बाजार ही खरे तर सख्खी भावंडे.\nगावात बाजार असला तर त्यातून हळूहळू सुविधा, रोजगार वाढत जातो ; मात्र बाजारपेठ ठरावीक शहरांची मक्तेदारी असते. त्याकडे आजुबाजूच्या गावांना यावे लागते. चौकुळ हे सह्याद्रीच्या डोंगरमाथ्यावर वसलेले खरे तर दुर्गम गाव. त्यांना बाजारपेठ गाठायची असेल तर 40 किलोमीटरचा फेरा मारत घाट उतरून सावंतवाडीत यावे लागते ; मात्र दुर्गमते बरोबरच प्रतिकुल परिस्थितीशी झगडण्याचे नैसर्गिक बळ ही या गावात आहे. यामुळे अनेक क्षेत्रात हे गाव स्वयंपूर्ण आहे. अलिकडेच रूजलेली ग्रामपर्यटन संकल्पना चौकुळला वेगळी ओळख देवून गेली आहे.\nहेही वाचा– आता फेरीवाल्यांची माहिती एका क्‍लिकवर..\nआठवडा बाजार संकल्पना मांडली\nयेथे जवळपास बाजारपेठ नसल्याने भाजी व इतर गोष्टींसाठी सावंतवाडीवर अवलंबून राहावे लागत होते. लुपीन फाऊंडेशन या ग्रामीण विकासात काम करणार्‍या संस्थेने येथे पर्यटन विकासासाठी काम केले होते. येथे आठवडा बाजार संकल्पना चांगली रूजू शकते असे लुपीनचे मत होते. त्यांनी ही संकल्पना गावासमोर मांडली. एकजुटीसाठी प्रसिध्द असलेल्या चौकुळवासीयांनी ही डोक्यावर घेतली. दोन आठवड्यांच्या तयारीनंतर महिन्याभरापूर्वी प्रत्यक्षात बाजाराचे उद्घाटन झाले. लुपीनने बाजारासाठी लागणार्‍या मोठ्या छत्र्या उपलब्ध करुन दिल्या. गावठी बाजाराचे प्रयोग अनेक ठिकाणी झाले. पण ते बर्‍याचदा उद्घाटनापूरते मर्यादीत राहिले. ही स्थिती लक्षात घेवून चौकुळमध्ये सर्वसमावेशक आठवडा बाजार संकल्पना मांडण्यात आली.\nहेही वाचा– कोकणातील खालू बाजा घुमला दुबईत …\nब���जाराचा प्रवास चढता ​\nयात रानभाज्या, गावात मिळणार्‍या वस्तू याच्या जोडीनेच सुकी मासळी, कांदे-बटाटे, घाटमाथ्यावरील भाजी यालाही स्थान देण्यात आले. यासाठी ग्रामस्थांनीच व्यापार्‍यांशी समन्वय साधला. यामुळे आज सलग चौथ्या आठवडा बाजारात गर्दी आणि उलाढाल चढत्या क्रमाने होती. याबाबत तेथील ग्रामस्थ तथा माजी सैनिक बापू गावडे म्हणाले, “ही संकल्पना यशस्वी झाली आहे. पूर्वी स्थानिकांना छोट्या-छोट्या गोष्टींसाठी दूर जावे लागत असे. आता भाजीसह सर्व गोष्टी गावातच मिळू लागल्या आहेत. शिवाय स्थानिकही आपल्याकडील भाजी, मध व इतर वस्तू याची विक्री करू लागले आहे. येत्या काही दिवसात गावठी कांदे, स्थानिक लसून अशा चौकुळची ओळख असलेल्या वस्तूही बाजारात उपलब्ध होतील. आतापर्यंतचा या बाजाराचा प्रवास चढता राहिला आहे.”\n तर डॉक्‍टरांवर होणार आता कारवाई .. का ते वाचा..\nलुपीन फाऊंडेशनचे प्रकल्प व्यवस्थापक योगेश प्रभू म्हणाले, “अशा छोट्याछोट्या प्रयत्नातून गावातील पैसा गावातच खेळता राहू शकतो. यामुळे वस्तू खरेदीसाठी होणारा प्रवास आणि लागणारा वेळ वाचला आहे. स्थानिकांना आपल्या शेतातील भाज्या, इतर वस्तू, बचत गटांनी बनवलेल्या वस्तू विक्रीसाठी मार्केट उपलब्ध झाले आहे. भविष्यात येथे शासकीय योजनेतून मार्केट शेड उभारण्यासाठी ग्रामस्थ प्रयत्न करत आहे. ग्रामस्थांनी दाखवलेली एकी येथे महत्त्वाचे आहे.\nहेही वाचा– चालकाचे प्रसंगावधान आणि दैव बलवत्तर होते म्हणून टळला हा अनर्थ…\nकोल्हापूरची गावे जोडण्याचा प्रयत्न\nचौकुळचे माजी सरपंच गुलाबराव गावडे म्हणाले, “आमच्या गावाच्या पलिकडे कोल्हापूर जिल्ह्यात असलेल्या पारगड, इसापूर, तेरवण, नामखोल, वाघोत्री या गावांनाही जवळ बाजारपेठ नाही. त्यांनाही चौकुळच्या आठवडा बाजाराशी जोडणार आहोत. या गावांपर्यंत जाणारा रस्ता मध्यंतरी खराब झाला होता. तो आता दुरूस्त केला जात असून तेथून एसटी वाहतूक सुरू करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. तसे झाल्यास या बाजाराची व्याप्ती वाढेल.”\nबाजाराला देणार वेगळी ओळख\nहा आठवडा बाजार सुरू करताना त्याची वाटचाल कशी असेल याचेही नियोजन झाले आहे. याठिकाणी अस्सल गावठी वस्तू उपलब्ध होतील असे प्रयत्न सुरू आहेत. येत्या काही महिन्यात येथे सोरटी तांदूळ, आमसोल, गावठी लिंबू, सेंद्रिय नाचणी, लोणचे, गोमुत्र, गावठी ���ंडी, भरलेली मिर्ची, शेणखत, मक्याचीबोंडा, गावठी पेरु, मिरी, फाक्याची आमटान, आवळा सरबत अळंबी, चौकुळचे रानमध, देसी तुप, शिरंगाळ, बेडकीचा पाला, सावरबोंडी केळी, तवशी, तमालपत्र, कुंभवडा काजु, वेखंड, शिकेकाई, बेटीचे कोंब, मरगज, बाळ हरडा, रानजायफळ, सुरणकांदा,गावठी कोंबडी, रानभाज्या,\nसुपारीबेडे, गावठी कांदे, फागला, आंब्याची तोरा, गावठी लसुण, शेगलाची शेंग, फणस, कोकम सरबत, कुर्ले, माडाळी, कोकम आगळ, गरम मसाला, आंबा,हळद, कुळीथपिठी, सांडगे, कढीपत्ता, अळू, शेणी, केळीचा बॉण्ड नाचणी पिठ, गावठी नारळ, नाचणी पापड, चढणीचे मासे अशा या भागातच मिळणार्‍या वस्तूंचे दालन असणार आहेत. यातील बर्‍याच वस्तू हंगामी आहेत. यातील काही आताही मिळू लागल्या आहेत.\nचौकुळात बाजार भरला आणि बहरलाही…\nसावंतवाडी (सिंधुदूर्ग ) : शहरापासून दूर तरीही स्वयंपूर्ण असलेल्या चौकुळने गावात आठवडा बाजार भरवला आणि यशस्वीही केला. रानभाज्या, सुकी मासळी ते कांद्या-बटाट्यापर्यंतच्या दुकानांनी सजलेला हा आठवडा बाजार आज सलग चौथ्या मंगळवारी चढत्या क्रमाने भरला. यातून लोकांची सोयही झाली. आणि घरगुती वस्तूंना मार्केटही मिळाले. अवघ्या 6-7 तासात तीन लाखाच्या वर उलाढालही पोहोचली.रोजगार आणि बाजार ही खरे तर सख्खी भावंडे.\nगावात बाजार असला तर त्यातून हळूहळू सुविधा, रोजगार वाढत जातो ; मात्र बाजारपेठ ठरावीक शहरांची मक्तेदारी असते. त्याकडे आजुबाजूच्या गावांना यावे लागते. चौकुळ हे सह्याद्रीच्या डोंगरमाथ्यावर वसलेले खरे तर दुर्गम गाव. त्यांना बाजारपेठ गाठायची असेल तर 40 किलोमीटरचा फेरा मारत घाट उतरून सावंतवाडीत यावे लागते ; मात्र दुर्गमते बरोबरच प्रतिकुल परिस्थितीशी झगडण्याचे नैसर्गिक बळ ही या गावात आहे. यामुळे अनेक क्षेत्रात हे गाव स्वयंपूर्ण आहे. अलिकडेच रूजलेली ग्रामपर्यटन संकल्पना चौकुळला वेगळी ओळख देवून गेली आहे.\nहेही वाचा– आता फेरीवाल्यांची माहिती एका क्‍लिकवर..\nआठवडा बाजार संकल्पना मांडली\nयेथे जवळपास बाजारपेठ नसल्याने भाजी व इतर गोष्टींसाठी सावंतवाडीवर अवलंबून राहावे लागत होते. लुपीन फाऊंडेशन या ग्रामीण विकासात काम करणार्‍या संस्थेने येथे पर्यटन विकासासाठी काम केले होते. येथे आठवडा बाजार संकल्पना चांगली रूजू शकते असे लुपीनचे मत होते. त्यांनी ही संकल्पना गावासमोर मांडली. एकजुटीसाठी प्रसिध्द असलेल्या चौकुळवासीयांनी ही डोक्यावर घेतली. दोन आठवड्यांच्या तयारीनंतर महिन्याभरापूर्वी प्रत्यक्षात बाजाराचे उद्घाटन झाले. लुपीनने बाजारासाठी लागणार्‍या मोठ्या छत्र्या उपलब्ध करुन दिल्या. गावठी बाजाराचे प्रयोग अनेक ठिकाणी झाले. पण ते बर्‍याचदा उद्घाटनापूरते मर्यादीत राहिले. ही स्थिती लक्षात घेवून चौकुळमध्ये सर्वसमावेशक आठवडा बाजार संकल्पना मांडण्यात आली.\nहेही वाचा– कोकणातील खालू बाजा घुमला दुबईत …\nबाजाराचा प्रवास चढता ​\nयात रानभाज्या, गावात मिळणार्‍या वस्तू याच्या जोडीनेच सुकी मासळी, कांदे-बटाटे, घाटमाथ्यावरील भाजी यालाही स्थान देण्यात आले. यासाठी ग्रामस्थांनीच व्यापार्‍यांशी समन्वय साधला. यामुळे आज सलग चौथ्या आठवडा बाजारात गर्दी आणि उलाढाल चढत्या क्रमाने होती. याबाबत तेथील ग्रामस्थ तथा माजी सैनिक बापू गावडे म्हणाले, “ही संकल्पना यशस्वी झाली आहे. पूर्वी स्थानिकांना छोट्या-छोट्या गोष्टींसाठी दूर जावे लागत असे. आता भाजीसह सर्व गोष्टी गावातच मिळू लागल्या आहेत. शिवाय स्थानिकही आपल्याकडील भाजी, मध व इतर वस्तू याची विक्री करू लागले आहे. येत्या काही दिवसात गावठी कांदे, स्थानिक लसून अशा चौकुळची ओळख असलेल्या वस्तूही बाजारात उपलब्ध होतील. आतापर्यंतचा या बाजाराचा प्रवास चढता राहिला आहे.”\n तर डॉक्‍टरांवर होणार आता कारवाई .. का ते वाचा..\nलुपीन फाऊंडेशनचे प्रकल्प व्यवस्थापक योगेश प्रभू म्हणाले, “अशा छोट्याछोट्या प्रयत्नातून गावातील पैसा गावातच खेळता राहू शकतो. यामुळे वस्तू खरेदीसाठी होणारा प्रवास आणि लागणारा वेळ वाचला आहे. स्थानिकांना आपल्या शेतातील भाज्या, इतर वस्तू, बचत गटांनी बनवलेल्या वस्तू विक्रीसाठी मार्केट उपलब्ध झाले आहे. भविष्यात येथे शासकीय योजनेतून मार्केट शेड उभारण्यासाठी ग्रामस्थ प्रयत्न करत आहे. ग्रामस्थांनी दाखवलेली एकी येथे महत्त्वाचे आहे.\nहेही वाचा– चालकाचे प्रसंगावधान आणि दैव बलवत्तर होते म्हणून टळला हा अनर्थ…\nकोल्हापूरची गावे जोडण्याचा प्रयत्न\nचौकुळचे माजी सरपंच गुलाबराव गावडे म्हणाले, “आमच्या गावाच्या पलिकडे कोल्हापूर जिल्ह्यात असलेल्या पारगड, इसापूर, तेरवण, नामखोल, वाघोत्री या गावांनाही जवळ बाजारपेठ नाही. त्यांनाही चौकुळच्या आठवडा बाजाराशी जोडणार आहोत. या गावांपर्यंत जाण���रा रस्ता मध्यंतरी खराब झाला होता. तो आता दुरूस्त केला जात असून तेथून एसटी वाहतूक सुरू करण्याचे आमचे प्रयत्न आहेत. तसे झाल्यास या बाजाराची व्याप्ती वाढेल.”\nबाजाराला देणार वेगळी ओळख\nहा आठवडा बाजार सुरू करताना त्याची वाटचाल कशी असेल याचेही नियोजन झाले आहे. याठिकाणी अस्सल गावठी वस्तू उपलब्ध होतील असे प्रयत्न सुरू आहेत. येत्या काही महिन्यात येथे सोरटी तांदूळ, आमसोल, गावठी लिंबू, सेंद्रिय नाचणी, लोणचे, गोमुत्र, गावठी अंडी, भरलेली मिर्ची, शेणखत, मक्याचीबोंडा, गावठी पेरु, मिरी, फाक्याची आमटान, आवळा सरबत अळंबी, चौकुळचे रानमध, देसी तुप, शिरंगाळ, बेडकीचा पाला, सावरबोंडी केळी, तवशी, तमालपत्र, कुंभवडा काजु, वेखंड, शिकेकाई, बेटीचे कोंब, मरगज, बाळ हरडा, रानजायफळ, सुरणकांदा,गावठी कोंबडी, रानभाज्या,\nसुपारीबेडे, गावठी कांदे, फागला, आंब्याची तोरा, गावठी लसुण, शेगलाची शेंग, फणस, कोकम सरबत, कुर्ले, माडाळी, कोकम आगळ, गरम मसाला, आंबा,हळद, कुळीथपिठी, सांडगे, कढीपत्ता, अळू, शेणी, केळीचा बॉण्ड नाचणी पिठ, गावठी नारळ, नाचणी पापड, चढणीचे मासे अशा या भागातच मिळणार्‍या वस्तूंचे दालन असणार आहेत. यातील बर्‍याच वस्तू हंगामी आहेत. यातील काही आताही मिळू लागल्या आहेत.\nरोजगार, Employment, सह्याद्री, पर्यटन, tourism, विकास, कोकण, Konkan, सैनिक, कोल्हापूर, सरपंच, वाघ, लिंबू, Lemon, केळी, Banana, बाळ, baby, infant, डाळ, हळद, नारळ\nगावात बाजार असला तर त्यातून हळूहळू सुविधा, रोजगार वाढत जातो ; मात्र बाजारपेठ ठरावीक शहरांची मक्तेदारी असते.\nPrevious articleकेजरीवाल म्हणाले 'दिल्लीवालो, आय लव्ह यू'\nNext articleइराणच्या 'त्या' हल्ल्यात १०० US सैनिक जखमी\nसिंधुदुर्ग : मच्छीमार नौका बुडाली; समुद्रात पाचजण बेपत्ता\nरत्नागिरी : कोकणातील 47 तालुक्यांमध्ये आरोग्य सुविधेसाठी हेलिपॅड\nमिस्टर IPL परत ये; सोशल मीडियावर मोहीम, चेन्नई संघाने दिले हे अपडेट\nसिंधुदुर्ग : उदंड झाले बिबटे…वळले मानवी वस्तीकडे\nभारतीय पद्धत वापरा, करोनापासून वाचा: PM नेतान्याहू\nपुणे जिल्ह्यासाठी 'ही' धोक्याची घंटा; आरोग्य विभागाने उचलले मोठे पाऊल\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.nashikinfo.in/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%B8%E0%A4%A8-2022-23-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2022-12-01T00:20:43Z", "digest": "sha1:EIXRFMHAUR77TJSTGU24TQWPJ55MCE2M", "length": 10007, "nlines": 115, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "समाजकल्याण : सन 2022-23 या वर्षातील वसतिगृहाच्या सोयीसुविधेसाठी सव्वाशे कोटींचा निधी वितरित -", "raw_content": "\nसमाजकल्याण : सन 2022-23 या वर्षातील वसतिगृहाच्या सोयीसुविधेसाठी सव्वाशे कोटींचा निधी वितरित\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र>\nसमाजकल्याण : सन 2022-23 या वर्षातील वसतिगृहाच्या सोयीसुविधेसाठी सव्वाशे कोटींचा निधी वितरित\nसमाजकल्याण : सन 2022-23 या वर्षातील वसतिगृहाच्या सोयीसुविधेसाठी सव्वाशे कोटींचा निधी वितरित\nPost category:अभ्यासास पूरक वातावरण / अर्थिकद़ृष्ट्या मागासवर्गीय / दर्जेदार सोयीसुविधा / नाशिक / उत्तर महाराष्ट्र / शासकीय वसतीगृहे\nनाशिक : पुढारी वृत्तसेवा\nराज्यातील शासकीय वसतिगृहांतून हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध झाली आहे. समाजकल्याण विभागामार्फत राज्यात तब्बल 441 शासकीय वसतिगृहे चालविली जातात. या सर्व वसतिगृहांतून विद्यार्थिनींना दर्जेदार सोयीसुविधा व अभ्यासास पूरक वातावरण तयार व्हावे, यासाठी विभागाने पुढाकार घेतला आहे. या वसतिगृहांच्या परिरक्षणासाठी समाजकल्याण विभागाने सन 2022-23 या वर्षाच्या 121 कोटी रुपयांच्या निधीचे वाटप केले आहे.\nबिग बॉस मराठी -4 : मला कशाचाही फरक पडत नाही – अमृता धोंगडे\nविद्यार्थ्यांसाठी विशेषत: शिक्षणासाठी विद्येचे माहेरघर म्हणून वसतिगृहांकडे बघितले जाते. राज्यातील विविध भागांत असणार्‍या वसतिगृहांतून अनेक नामवंत विद्यार्थी घडले आहेत. एका अर्थाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाची वसतिगृहे ही केंद्रे झाली आहेत. विद्यार्थांच्या जडणघडणीत मोलाचे स्थान या वसतिगृहांचे आहे. त्यामुळे शैक्षणिक विकासात महत्त्वाची भूमिका असलेल्या शासकीय वसतिगृहाच्या सर्व आवश्यक सोयीसुविधांसह विद्यार्थांना निवास तसेच अभ्यासाकरिता पूरक वातावरण उपलब्ध होणार आहे. शासनाकडून अनुसूचित जातीतील मुले व मुली यांच्याकरिता शासकीय वसतिगृहे परिरक्षण कार्यक्रमासाठी 47 कोटी 44 लाख 66 हजार, अनुसूचित जातीतील मुले व मुली यांच्याकरिता शासकीय वसतिगृहे परिरक्षण कार्यक्रमासाठी 53 कोटी 40 लाख तसेच अर्थिकद़ृष्ट्या मागासवर्गीय मुला-मुलींसाठी वसतिगृहे सुर�� करणे व त्याच्या परिरक्षणासाठी 20 कोटी 21 लाख असा तब्बल 121 कोटी 5 लाख 66 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. समाजकल्याण आयुक्तालयाने राज्यातील प्रादेशिक उपआयुक्त कार्यालयाकडे हा निधी नुकताच वितरित केला आहे. दरम्यान, प्रादेशिक उपआयुक्त यांच्याकडून जिल्हा कार्यालयांना निधीचे वाटप करण्यात आले आहे. प्राप्त निधी वसतिगृहांच्या विविध संवर्गांचे कर्मचारी यांचे वेतन, कार्यालयीन खर्च, इमारत भाडे, आहार खर्च, सामग्रीपुरवठा व इतर खर्च आदींसाठी खर्च करण्यात आला आहे.\nराज्यातील शासकीय वसतिगृहांसाठी सन 2022-23 या वर्षाकरिता अर्थसंकल्पात मोठी तरतूद मंजूर करण्यात आली आहे. त्यापैकी समाजकल्याण विभागाला प्राप्त झालेला 120 कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. उर्वरित निधीसदंर्भात शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. – डॉ. प्रशांत नारनवरे, आयुक्त, समाजकल्याण विभाग.\nनाशिक : न्यायाधीन बंदीच्या मृत्यूबाबत 4 नोव्हेंबरपर्यंत हरकती नोंदवाव्यात : पठारे\nनाशिक : नाशिककरांना ‘ई-शिवाई’ची प्रतीक्षा कायम\nT20 World Cup 2022 | पावसामुळे मेलबर्नमधील अफगाणिस्तान विरुद्ध आयर्लंड सामना रद्द\nThe post समाजकल्याण : सन 2022-23 या वर्षातील वसतिगृहाच्या सोयीसुविधेसाठी सव्वाशे कोटींचा निधी वितरित appeared first on पुढारी.\nआ.कुणाल पाटील : भारत जोडो यात्रा ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई, याञेत सामील व्हा\nजळगाव : पोहताना तलावात बुडून दोघा विद्यार्थ्यांचा मूत्यू ; शिरसोली येथील घटना\nनाशिक : आ. कांदे यांच्या हस्ते विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.rangmaitra.com/298-art-entrance/", "date_download": "2022-12-01T00:31:24Z", "digest": "sha1:NTPUYFI7HIJGEYVY32DFSCVD6ZZSB6AT", "length": 8092, "nlines": 108, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "‘आर्ट एंट्रेन्स’मध्ये अप्रतिम चित्रप्रवेश! | Rangmaitra", "raw_content": "\n‘ठिपक्यांची रांगोळी’त नवा ट्विस्ट\n‘विश्वनायक’द्वारे हिंदी रंगमंचावर ‘विकास’ झेप\nढाका’ मध्ये ‘मोऱ्या’ची निवड\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nगाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल\n‘डॉक्टर डॉन’ला नवं वळण…\nजिजाऊंच्या भूमिकेत भार्गवी चिरमुले\nवास्तववादी चित्रकार संतोष शंकर लाड\n‘राजा रानी…’ पुन्हा येणार २१ जुलैपासून\nHome कलादालन प्रदर्शन ‘आर्ट एंट्रेन्स’मध्ये अप्रतिम चित्रप्रवेश\n‘आर्ट एंट्र���न्स’मध्ये अप्रतिम चित्रप्रवेश\nशालिनी चंद्रा यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन सुरु\nचित्रकर्ती शालिनी चंद्रा यांच्या नवनिर्मित चित्रांचे प्रदर्शन काळा घोडा येथील आर्ट एंट्रेन्स गॅलरीमध्ये दि. ३० मेपासून सुरू झाले असून, ते रसिकांना ५ जून २०१५ पर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत पहायला मिळणार आहेत.\nरंगलेखिका शालिनी चंद्रा यांचे हे पहिलेच एकल प्रदर्शन असून यापूर्वी जवळजवळ २२ सामूहिक कलाप्रदर्शनातून त्यांनी विविध कलादालनात आपली चित्रे सादर करून रसिकांची वाहवा मिळवली आहे.\nचित्रकर्ती शालिनी चंद्रा यांनी कॅनवासवर तैलरंग, जलरंग, पेस्टल, एक्रिलिक रंग व मिक्स मिडियम वापरुन वास्तववादी शैलीद्वारे आपली चित्रे रसिकांसमोर सादर केली आहेत. त्यांनी राधाकृष्ण व त्यांच्यातील उद्दात्त व निरामय तसेच दैवी प्रेम, निसर्ग आणि त्याची रम्यता तसेच भव्यता आणि विविध पक्षी व त्यांची काहीशी उत्कंठा वर्धक मानसिकता ह्या गोष्टी प्रकर्षाने आपल्या चित्रात मांडल्या आहेत.\nपक्ष्यांचे विविध आकार आणि त्यांची महत्वपूर्ण संकल्पना व मानसिकता सादर करताना चित्रकर्ती शालिनी चंद्रा यांनी दाखवलेली मानसिक प्रगल्भता, वैचारिक ऊंची व रचनात्मक प्रयोगशीलता प्रशंसनीय आहे. त्यांचा हा बहुआयामी व रंगीबेरंगी असा चित्रखजिना बोलका व वैशिष्ट्यपूर्ण असून तो आपल्या मूलभूत गुणविशेषांमुळे सर्वांना आवडतो व रसिकांची दाद मिळवतो.\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nसावनी रविंद्रचे ‘वंदे गणपती’\n‘टाईड’च्या जाहिरातीत आयुषमान झाला बाई\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०२२ रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2020/08/milk-powder-coconut-barfi-for-raksha-bandhan.html", "date_download": "2022-12-01T00:03:52Z", "digest": "sha1:K3D3Z6AILDCWP4A2QA7JBI4CSXUWQKOA", "length": 6408, "nlines": 69, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Milk Powder Coconut Barfi For Raksha Bandhan - Royal Chef Sujata", "raw_content": "\nअगदी नवीन पद्धतीने नारळ व मिल्क पावडर बर्फी रक्षा बंधनसाठी\nरक्षा बंधनला आपण नारळाची बर्फी किंवा वडी बनवतो. ह्या रक्षा बंधनाला आपण नवीन पद्धतीन नारळ बर्फी किंवा वडी बनवणार आहोत. ही अगदी पौस्टीक बर्फी किवा वडी आहे कारण ह्यामध्ये गव्हाचे पीठ, नारळ, व मिल्क पावडर आहे.\nनारळ मिल्क पावडर बर्फी बनवताना गव्हाचे पीठ, डेसिकेटेड कोकनट, मिल्क पावडर वापरली आहे. नारळ व मिल्क पावडर बर्फी बनवायला अगदी सोपी व झटपट होणारी आहे. मिल्क पावडर वापरल्यामुळे खवा नाही वापरला तरी चालतो. तसेच कांडेन्समिल्क सुद्धा वापरले नाही.\nनारळ मिल्क पावडर बर्फी आपण सणवाराला किंवा इतर दिवशी सुद्धा बनवू शकतो.\nबनवण्यासाठी वेळ: 20 मिनिट\n1 वाटी गव्हाचे पीठ\n2 टे स्पून तूप\n3 टे स्पून डेसिकेटेड कोकनट\n3 टे मिल्क पावडर\n1/2 टी स्पून वेलची पावडर\nसजावटीसाठी काजू बदाम (जाडसर वाटून)\nकृती: एका कढईमद्धे तूप गरम करून त्यामध्ये गव्हाचे पीठ घालून मंद विस्तवावर 4-5 मिनिट भाजून घ्या. गव्हाचे पीठ भाजून झाल्यावर एका प्लेटमध्ये काढून घ्या. मग त्यामध्ये डेसिकेटेड कोकनट, मिल्क पावडर व वेलची पावडर घालून मिक्स करून घ्या.\nकढईमद्धे साखर व पाणी घालून मिक्स करून एक तारी पाक बनवून घ्या. मग त्यामध्ये भाजलेले गव्हाचे पीठ घालून मिक्स करून घ्या.\nएका स्टीलच्या प्लेटला तूप लावून त्यामध्ये मिक्स केलेले मिश्रण घालून एक सारखे थापून वॉरतून ड्रायफ्रूट घालून एक सारखे करून घ्या. थोडे थंड झाल्यावर त्याच्या वड्या कापून घ्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://madreshoy.com/mr/%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%B0/", "date_download": "2022-12-01T00:15:47Z", "digest": "sha1:6RJ2CY6Y5GG7E26BNU4IG2GV2ANQ6EZQ", "length": 10045, "nlines": 83, "source_domain": "madreshoy.com", "title": "गर्भधारणेदरम्यान योनीमध्ये पंक्चर | आज माता", "raw_content": "\nटॉय टोरेस | | गर्भधारणा\nगरोदरपणाच्या सुरुवातीपासून विविध शारीरिक बदल घडतात, काही उघड्या डोळ्यांनी जाणवतात आणि काही आंतरिकपणे लक्षात येतात. अंतर्गत बदल अस्वस्थता आणू शकतात, कारण वाढत्या गर्भाशयासाठी जागा तयार करण्यासाठी अवयव स्थलांतरित होतात आणि अम्नीओटिक पिशवी. तंतू आणि कंडरा ताणलेले असतात आणि बाळाच्या जन्माची वेळ येते तेव्हा शरीर पहिल्या क्षणापासून स्वतःला सामावून घेते.\nया बदलांमुळे सामान्यतः योनिमार्गात पंक्चर होणे, जे गर्भाशयाच्या वाढीमुळे उद्भवते अशा वैशिष्ट्यपूर्ण अस्वस्थता निर्माण करतात. जसजसे ते वाढते तसतसे, जननेंद्रियाच्या नसा संकुचित केल्या जाऊ शकतात, ज्यामुळे अधिक ओळखल्या जाणार्या अस्वस्थता जसे की टोचणे निर्माण होते. या अस्वस्थता पूर्णपणे सामान्य आहेत. आणि या कारणास्तव आम्ही तुम्हाला गर्भधारणेदरम्यान योनीमध्ये पंक्चरबद्दल माहित असणे आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट सांगतो.\nयोनीमध्ये पंक्चर, ते धोकादायक आहेत का\nजर तुमची गर्भधारणा सामान्यपणे विकसित होत असेल आणि डॉक्टरांनी असे सूचित केले नाही की ते नाही, तर तुम्ही योनीमध्ये पँक्चरची काळजी करू नये. त्यांना प्रसूतीच्या आकुंचन किंवा इतर लक्षणांमुळे गोंधळून जाऊ नये ज्यामुळे तुम्हाला विनाकारण काळजी होऊ शकते. हे उपद्रव प्रजनन प्रणालीच्या विविध भागांमध्ये दिसू शकतात, योनीच्या आत आणि बाहेर, अगदी मांडीच्या आतही.\nहे सहसा वेगवेगळ्या तीव्रतेच्या क्रॅम्पसारखे वाटते, तुम्हाला भीती वाटू शकते आणि अर्धांगवायू होऊ शकतो कारण ते काय आहे हे तुम्हाला माहिती नाही. तुम्हाला भीती वाटू शकते आणि काहीतरी चुकीचे आहे असे वाटू शकते, परंतु सामान्यतः हे एक तीव्र परंतु लहान पंचर आहे, ते त्वरित अदृश्य होईल. तथापि, वेदना राहिल्यास किंवा पसरत असल्यास, अशी शिफारस केली जाते तपासणीसाठी शक्य तितक्या लवकर आपल्या डॉक्टरांना भेटा.\nसर्व स्त्रियांना सारखे नसते गर्भधारणेदरम्यान लक्षणे, त्यामुळे सर्व महिलांमध्ये समान लक्षणे नसणे हे सामान्य आहे. स्त्रीच्या संविधानाला खूप काही आहे यामध्ये आणि हे लक्षात घेतले पाहिजे, कारण तुम्ही स्वतःची तुलना इतर स्त्रियांशी कधीही करू नये. शंका असल्यास, पूर्णपणे शांत राहण्यासाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: आज माता » विकास » गर्भधारणा » गर्भधारणेदरम्यान योनीमध्ये पंक्चर\nआपल्याला स्वारस्य असू शकते\nटिप्पणी करणारे सर्वप्रथम व्हा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nम�� स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटा जबाबदार: मिगुएल Áन्गल गॅटन\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\n4 महिन्यांच्या बाळासाठी अन्नधान्यांसह बाटली कशी तयार करावी\nबाळ, माता आणि कुटूंबातील नवीनतम लेख मिळवा.\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mensxp.com/marathi/yoga/yogi-lifestyle/97584-how-to-do-makarasana-or-crocodile-pose-step-by-step-instructions-in-marathi.html", "date_download": "2022-12-01T00:30:37Z", "digest": "sha1:CYJRJBXPZLA4XTKGT6QJDYL4PWFAROSE", "length": 18321, "nlines": 96, "source_domain": "www.mensxp.com", "title": "मकरासन करण्याची योग्य पद्धत, उपयोग आणि घ्यावयाची खबरदारी | How to do makarasana or crocodile pose step by step instructions in marathi", "raw_content": "हिंदी में देखें See in English\nग्रूमिंग हेअर स्टाईल आणि हेअर केअरबिअर्ड आणि शेविंगस्किन केअर\nहेल्थ मेंटल हेल्थन्यूट्रिशनबॉडी बिल्डिंगवेट लॉससेलेब फिटनेससेक्शुअल हेल्थ\nरिलेशनशिप्स रिलेशनशिप ॲडव्हाईसडेटिंग टिप्सफादरहूडब्रेक अप टिप्स\nसाईन अप करा लेटेस्ट ट्रेंड्स संदर्भात अपडेट राहा\nमकरासन करण्याची योग्य पद्धत, उपयोग आणि घ्यावयाची खबरदारी\n· 5 मिनिटांमध्ये वाचा\nमकरासन करण्याची योग्य पद्धत, उपयोग आणि घ्यावयाची खबरदारी\nयोगासने नियमितपणे केल्याने अनेक फायदे होतात. शरीरातील विविध व्याधी-आजार समूळ नाहीसे होतात निरोगीपणा येतो आणि जगण्यात फार सकारात्मकता येते. योगासनामुळे होणारे फायदे पूरेपूरपणे घ्यायचे असतील तर ती सगळी आसने योग्य रीतीने केली गेली पाहिजेत. सध्याच्या परिस्थितीत आपले ताण-तणावांशी आपले नाते जास्त जवळचे झाले आहे. ह्या ताणाला दूर करण्यासाठी सर्वात उपयुक्त आहे ते मकरासन. ह्याच आसनाला थकवा दूर करून आराम देणारे आसनही म्हटले जाते.\nमकरासन हा संस्कृत शब्द आहे. मकर आणि आसन ह्या दोन शब्दांच्या संधीने तो तयार झाला आहे. इथे मकर ह्याचा अर्थ मगर (Crocodile) आणि आसनाचा अर्थ मुद्रा (Pose) असा आहे. नदीच्या पाण्यात किंवा जलाशयात शांतपणे पहुडलेल्या मगरीसारखी अवस्था मकरासनात अपेक्षित असते.\nह्या आसनात डोळे बंद करून श्वास घ्यायचा असतो. असे केल्यामुळेच शरीर आणि मेंदू अगदी शांत होत जातो. डिप्रेशन, बेचैनी, उलघाल, अर्धशिशी आणि मेंदूशी संबंधित आजार ह्या आसनामुळे दूर होतात. जुन्या डोकेदुखीच्या त्रासात हे आसन अगदी जादूसारखे काम करते. डोकेदुखी औषध मिळाल्यागत बंद होते. स्त्रियांना होणाऱ्या कंबरदुखीच्या त्रासातही ह्या आसनाचा चांगला उपयोग होतो.\nवजन कमी करण्यासोबतच सौंदर्यासाठीही फायदेशीर आहे सिंहासन योग\nआता मकरासनाचे फायदे, पद्धत आणि आसन करताना घ्यावयाच्या खबरदारीबद्दल पाहूया.\nमकरासन करण्यापूर्वी ही आसने करावीत\nमकरासन केल्यानंतर ही आसने करावीत\nमकरासन शांत मन आणि मेंदूने केले जाते. आणि म्हणूनच ह्या आसनाचा सर्वाधिक उपयोग मेंदूलाच होतो. मेंदूची एकाग्रता कायम राखून तणावाची समस्या दूर करण्यासाठी ह्या आसनाचा फार उपयोग होतो. ह्याशिवायही मकरासनाचे पुष्कळ फायदे आहेत. त्याविषयीही समजून घेऊया.\n१. हे आसन नियमितपणे केल्याने खांदे आणि पाठीच्या कण्यातील ताठरपणा, तणाव कमी होतो आणि तेथील स्नायू मजबूत आणि लवचिक बनतात. म्हणूनच स्न्यायूंशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी लोक मकरासन नित्य नेमाने करतात. नितंबाचे स्नायू बळकट करण्यासाठीही ह्या आसनाचा चांगला उपयोग होतो.\n२. मकरासन करत असताना दीर्घ श्वसनाची प्रक्रिया केल्याने दम्याचा आजार दूर होतो. ह्याशिवाय गुडघेदुखी आणि फुफ्फुसांशी संबंधित विकारही ह्या आसनामुळे दूर होतात.\n३. दररोज योग्य प्रकारे मकरासनाचा सराव केल्याने स्पॉन्डिलायटिस ही व्याधी दूर होते. तसेच सायटिका आणि स्लिप डिस्क ह्या समस्याही संपुष्टात येतात. याशिवाय शरीरातील अनेक छोटे मोठे आजार मकरासनाच्या नित्य सरावाने दूर करता येतात. गुडघेदुखी दूर करण्यासाठीही ह्या आसनाचा चांगला उपयोग होतो.\n४. मकरासनाच्या सरावाने उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि मनोविकारांपासून मुक्ती मिळवता येते. म्हणूनच ह्या आजारांचे निराकरण करण्यासाठी दररोज मकरासन करणे आवश्यक आहे. पायांमध्ये वेदना होऊन त्रास होत असेल तर त्यासाठीही मकरासन उपयुक्त आहे.\n५. हे आसन केल्यामुळे शरीरातील थकवा दूर होऊन आराम मिळतो, मानेत लचकली असल्यास आराम मिळतो, स्नायूंचे उत्तम प्रकारे टोनिंग होते. याशिवाय बद्धकोष्ठाचा त्रास दूर होतोच आणि पोटाशी संबंधित कित्येक आजारांना दूर करण्यात हे आसन उपयुक्त आहे.\nजर योग्य पद्धतीने मकरासन केले त��� आपल्या शरीराला खूप उपयोग होतो. आता जाणून घेऊया मकरासन करण्याची योग्य पद्धत काय आहे.\nमकरासन करण्याची योग्य पद्धत (Step by Step Instructions)\n१. पोटावर आडवे व्हावे.\n२. डोके आणि खांदे वर उचलून घ्यावेत आणि तळहातांवर हनुवटी टेकवून कोपरं जमिनीवर ठेवावीत.\n३. पाठीच्या कण्यात आधिक वळण यावे यासाठी दोन्ही कोपरं एकाच समान अंतरावर राहतील ह्याकडे लक्ष द्यावे. ( हे करत असताना कुठेही दुखू नये ह्याकडे लक्ष द्यावे.)\n४. मानेवर जास्त ताण पडत असल्यास कोपरं थोडी दूर करावीत. कोपरं फार पुढे असतील तर मानेवर जास्त ताण येईल,शरीराच्या अगदी जवळ असतील तर पाठीवर ताण येईल.\n५. आपल्या शरीराचा अंदाज घेऊन कोपरं योग्य जागी टेकवावीत. उत्तम जागा तीच जिथे कोपरं टेकवल्यानंतर पाठ, मान आणि खांद्यांना छान आराम मिळेल.\n६. संपूर्ण शरीर सैल सोडावे आणि डोळे बंद करुन घ्यावे.\nमकरासन करण्यासाठी सोबतचा व्हिडिओ पाहावा. (Makarasana aka Crocodile Pose Video)\nमकरासन करण्यापूर्वी ध्यानात ठेवायच्या गोष्टी (Important Notes)\nबाकीच्या इतर आसनांच्या तुलनेत मकरासन अतिशय वेगळे आहे. ह्याचा अर्थ असा की मकरासनाचा सराव मन आणि मेंदूच्या ताणतणावमुक्त अवस्थेत केला जातो. कारण हे आसन म्हणजे आरामात पालथे झोपून करण्याची क्रिया आहे.\nहे आसन करण्याची योग्य वेळ म्हणजे दिवसाचा पहिला प्रहर, सकाळ आहे. हे आसन करण्यासाठी एकदम शांत आणि नीरव वातावरणाची आवश्यकता आहे. मकरासन करण्यापूर्वी पोट साफ झालेले असावे आणि उपाशीपोटी असावे. काही कारणांमुळे हे आसन संध्याकाळी करायचे असेल तर ते करण्यापूर्वी किमान चार ते पाच तास काहीही खाल्लेले नसावे, तरच ह्या आसनाचा पुरेपूर फायदा करून घेता येईल.\nसामान्यपणे प्रत्येक प्रकारचे आसन, योग आणि प्राणयाम आपल्या शरीरासाठी उपयुक्त असतात. पण शरीरा्ला जेव्हा काही विशिष्ट प्रकारचा त्रास सुरू होतो तेव्हा कोणत्याही आसनाचा सराव करताना काही विशिष्ट काळजी घेतली पाहिजे. आता पाहूया मकरासन करताना काय काय काळजी घेणे आवश्यक आहे.\n१. तुम्हाला जर कंबरदुखी, पाठदुखी किंवा मानेचं दुखणं असे त्रास असतील किंवा या भागांमध्ये काही दुखापत झाली असेल तर मकरासन करू नये, नाहीतर आहे त्या दुखण्यात वाढ होण्याची शक्यता असते.\n२. आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या तुम्ही अनुभवत असाल तर मकरासन करण्यापूर्वी एकदा विशेष तज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.\n३. मकरासनाचा सराव करताना शरीर सरळ ठेवावे आणि कोणत्याही कोनात फिरवू नये. नाहीतर काही त्रास होण्याची शक्यता असते.\n४. हे आसन करताना शरीरावर जास्तीचा ताण येऊ देऊ नये. शांत मन आणि ताणमुक्त मनाने मकरासन करावे. असे केल्यानेच आसनाचा उपयोग होऊ शकतो.\n५. गडबड-गोंगाट असलेल्या जागी मकरासन करू नये. त्या वातावरणात चित्त एकाग्र होऊ शकत नाही आणि आसन करण्यासाठी दिलेला वेळ व्यर्थ जाऊ शकतो.\n६. प्रकृती अतिलठ्ठ स्वरूपाची असेल आणि उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर मकरासन करू नये.\nमकरासन करण्यापूर्वी ही आसने करावीत\nमकरासन केल्यानंतर ही आसने करावीत\nआजच्या तरुणांची फेव्हरेट मेन्स लाईफस्टाईल वेबसाईट\nसब्सक्राईब करा आणि अपडेट राहा\nआम्ही कधीही तुम्हाला स्पॅम पाठविणार नाही. तुम्ही कधीही अनसब्सक्राईब करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2016/09/tomato-idli-recipe-in-marathi.html", "date_download": "2022-12-01T01:06:29Z", "digest": "sha1:USZ7ES7JGKSOQOPBXX4UCE4BILIZHMAW", "length": 6201, "nlines": 72, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Tomato Idli Recipe in Marathi - Royal Chef Sujata", "raw_content": "\nटोमाटो इडली: टोमाटो इडली हा एक नाश्त्याला किंवा मुलांना डब्यात द्यायला छान पदार्थ आहे. ही इडली बनवतांना कांदा, टोमाटो, बटाटा बारीक चिरून घातला आहे. तसेच मसाल्यासाठी आले-हिरवी मिरची-कोथंबीर वाटुन घालती आहे. जिरे पूड घातल्यामुळे चांगली चव येते. टोमाटो मसाला इडली सर्व्ह करतांना चटणी किंवा सांबरची जरुरत नाही. कारण ह्या इडलीमध्ये मसाला आहे. टोमाटो इडली दिसायला सुद्धा आकर्षक दिसते.\nबनवण्यासाठी वेळ: ६० मिनिट\nवाढणी: ३६ इडल्या बनतात\n२ कप साधे तांदूळ\n१ मोठ्या आकाराचा कांदा\n१ मोठ्या आकाराचा टोमाटो\n१ मध्यम आकाराचा बटाटा (सोलून)\n१ टे स्पून आले-हिरवी मिरची पेस्ट\n१/४ कप कोथंबीर (चिरून)\nसाखर व मीठ चवीने\nएक चिमुट सोडा (खायचा)\nइडलीचे तयार करण्यासाठी तांदूळ व डाळ वेगवेगळी धुऊन ७-८ तास भिजत ठेवा. मग मिक्सरमध्ये थोडेसे जाडसर वाटुन घेऊन हातानी एकसारखे करून परत ७-८ तास झाकून ठेवा म्हणजे इडलीचे मिश्रण चांगले फसफसून येईल.\nकांदा, टोमाटो, बटाटा बारीक चिरून घ्या. आले-हिरवी मिरची-कोथंबीर वाटुन घ्या. जिरे थोडे गरम करून पूड करून घ्या.\nइडलीच्या पिठात चिरलेला कांदा, टोमाटो, बटाटा, आले-हिरवी मिरची पेस्ट, जिरे पावडर, साखर-मीठ घालून मिक्स करून घ्या, मग त्यामध्ये एक चिमुट सोडा घालून मिक्स करा.\nकुक��मध्ये पाणी गरम करायला ठेवा, इडलीच्या साचला तेल लाऊन त्यामध्ये मिश्रण घाला. कुकरचे झाकण लाऊन त्याची शिटी काढून १०-१२ मिनिट इडली वाफवून घ्या.\nगरम गरम इडली लोण्या बरोबर सर्व्ह करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/author/bhushanmetar52gmail-com/", "date_download": "2022-11-30T23:57:54Z", "digest": "sha1:BXAZBHHZE24C2Z2623K554DFESH3M7UE", "length": 6020, "nlines": 104, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "भूषण राजन मेतर | थिंक महाराष्ट्र", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nभूषण मेतर हे मेढा, मालवण येथील रहिवासी. ते पेशाने पत्रकार आहेत. भूषण दैनिक 'रत्नागिरी टाइम्स' या वृत्तपत्रासाठी मालवण वार्ताहर म्हणून कार्यरत आहेत. ते सोशल मीडियावर मालवणसह विविध विषयांवर स्फुटलेखन करतात. त्यांना कविता लिहण्याची आवड आहे. लेखकाचा दूरध्वनी 9158953906\nछंदवेडा कलासक्त उदय रोगे\nमाणसाने कलासक्त तरी किती असावे की कला हेच माणसाचे जीवन बनावे छांदिष्ट किती असावे की छंद हे व्यसन बनावे छांदिष्ट किती असावे की छंद हे व्यसन बनावे काही माणसे कलासक्त आणि कलंदर...\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mr.cnsuda.com/bearing-for-suzuki-engine-product/", "date_download": "2022-12-01T00:22:12Z", "digest": "sha1:IM63RF3QLI5GKM35MVDZAPJVYATMLUVM", "length": 12675, "nlines": 278, "source_domain": "mr.cnsuda.com", "title": "SUZUKI इंजिनसाठी बेअरिंग - JiangXi Suda Automobile Bearing Co., Ltd.", "raw_content": "\nAudi आणि VOLKSWAGEN साठी योग्य\nFiat आणि Iveco साठी योग्य\nमॅसी फर्ग्युसन पर्किन्ससाठी योग्य\nRVI Saviem साठी योग���य\nयनमार आणि कुबोटा साठी योग्य\nAudi आणि VOLKSWAGEN साठी योग्य\nFiat आणि Iveco साठी योग्य\nमॅसी फर्ग्युसन पर्किन्ससाठी योग्य\nRVI Saviem साठी योग्य\nयनमार आणि कुबोटा साठी योग्य\nCUMMINS 6CT साठी इंजिन बेअरिंग\nमित्सुबिशीसाठी प्रिसिजन इंजिन मेन बेअरिंग M121H\n4D94E इंजिनसाठी सुपीरियर क्वालिटी मेन बेअरिंग M412A\nMAN ट्रकसाठी इंजिन बेअरिंग H992/7\nटोयोटासाठी आफ्टरमार्केट ऑटोमोबाईल बेअरिंग\nप्रवासी कार इंजिनचे मुख्य बेअरिंग आणि कनेक्टिंग रॉड...\nमर्सिडीज बेंझ OM352 साठी इंजिन बेअरिंग\nSUZUKI F8A F10A इंजिनसाठी योग्य\nव्यास: 54.02 मिमी/41.02 मिमी\nवॉरंटी कालावधी: 100000 KMS\nSUZUKI F8A F10 इंजिन बेअरिंगमध्ये 10 pcs मुख्य बेअरिंग आणि 8 pcs कॉनरोड बेअरिंग समाविष्ट आहे. हे सहसा अॅल्युमिनियमवर आधारित साहित्य असते.\nकटिंग→स्टॅम्पिंग→चेम्फरिंग→चिसेल लॉकिंग लिप→पंच होल्स→ड्रा बेंच→ब्रोचिंग ऑइल ग्रूव्ह→प्रिसिजन बोरिंग→क्यूसी→रस्ट प्रूफ→पॅकिंग\nइंजिन बियरिंग्ज हे इंजिनच्या सर्वात महत्त्वाच्या भागांपैकी एक आहेत आणि उत्पादनादरम्यान त्यांना अत्यंत अचूकतेची आवश्यकता असते. उच्च दर्जाचे इंजिन बीयरिंग इंजिनचे आयुष्य वाढवू शकते. हे लक्षात घेऊनच CNSUDA ने त्यांची इंजिन बेअरिंगची श्रेणी विकसित केली आहे. कच्च्या मालाची गुणवत्ता चाचणी आणि उत्पादन प्रक्रियेद्वारे यादृच्छिक चाचणी हे सुनिश्चित करते की आम्ही आमच्या बॉक्समध्ये ठेवलेले तयार उत्पादन योग्य आहे.\nSUZUKI इंजिन बेअरिंगसाठी कॅटलॉग\nसुडा क्र. इंजिन मॉडेल लेख उत्पादन क्र उत्पादन क्रमांक २ उत्पादन क्रमांक ३ व्यास पीसीएस\n(ओपल) कॉनरोड ७१-४०३३/४ ४५.७०० 8\nमागील: व्होल्वो TD50 इंजिन बेअरिंग\nपुढे: क्रँकशाफ्ट मुख्य बेअरिंग आणि मोठे एंड बेअरिंग\nमुख्य बियरिंग्ज स्थापित करणे\nतुमचा संदेश इथे लिहा आणि आम्हाला पाठवा\nKOMATSU साठी प्रिसिजन इंजिन मेन बेअरिंग M402H...\nMAZDA साठी प्रेसिजन कॉन्रॉड बेअरिंग R313A\nHonda ER, E साठी उच्च दर्जाचे मेन बेअरिंग M453A...\n4D94E E साठी सुपीरियर क्वालिटी मेन बेअरिंग M412A...\n© कॉपीराइट - 2010-2021 : सर्व हक्क राखीव.\nवापर अटी आणि गोपनीयता धोरण\nगरम उत्पादने - साइट मॅप - AMP मोबाइल\nटॉप एंड बेअरिंग आणि बॉटम एंड बेअरिंग, कॉनरोड बेअरिंग, B58 रॉड बियरिंग्ज, मरीन इंजिनमधील मुख्य बेअरिंग, कनेक्टिंग रॉडमध्ये जोर, इंजिनमध्ये थ्रस्ट बेअरिंग,\nनंतर चीनमध्ये प्रवेश करणाऱ्या परदेशींसाठी नियम...\nमार्च रोजी चीनच्या घोषणेनुसार...\nफॉरवर्ड 130 वा कँटन फेअर दोन्ही...\n21 जुलै रोजी एमच्या अधिकृत वेबसाइटवर...\n130 व्या कॅन्टमध्ये सहभागाची सूचना...\nआमची कंपनी 1 मध्ये उपस्थित राहणे सुरू ठेवेल...\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी एंटर दाबा किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://notionpress.com/mr/story/ssc/21470/an-old-acquaintance", "date_download": "2022-12-01T01:14:56Z", "digest": "sha1:SNVTOPVGN35VEFETMYDNIAD2DBGBS5VF", "length": 11046, "nlines": 223, "source_domain": "notionpress.com", "title": "An old acquaintance by Priyabrata Mitra | Notion Press", "raw_content": "आम्हाला संपर्क करा-: 044-4631-5631\nप्रकाशित करा तुमचं पुस्तक मोफत प्रकाशित करा आणि १५०हून अधिक देशांमध्ये विक्री करा\nआउटपब्लिश स्वतः पुस्तक प्रकाशित करण्याचं स्वातंत्र्य आणि पारंपरिक प्रकाशनसंस्थेचं मार्गदर्शन या दोन्हींचा संयोग अनुभवा.\nमार्केटिंगची साधनंतुमच्या पुस्तकाची प्रसिद्धी करून अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचण्यासाठी आमची साधनं वापरा.\nआव्हानंतुमच्या पुस्तकाची प्रसिद्धी करून अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचण्यासाठी आमची साधनं वापरा.\nनिकाल पाहा निकाल पाहा\nभारतभरातील स्वतंत्र लेखकांची हजारो पुस्तकं शोधा आणि वाचा\nपुस्तकाच्या दुकानाला भेट द्या\nतुमचं पुस्तक मोफत प्रकाशित करा आणि १५०हून अधिक देशांमध्ये विक्री करा\nस्वतः पुस्तक प्रकाशित करण्याचं स्वातंत्र्य आणि पारंपरिक प्रकाशनसंस्थेचं मार्गदर्शन या दोन्हींचा संयोग अनुभवा.\nतुमच्या पुस्तकाची प्रसिद्धी करून अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचण्यासाठी आमची साधनं वापरा.\nनिकाल पाहा निकाल पाहा इंडी ऑथर चॅम्पिअनशिप #3 निकाल पाहा\n\"तुमच्याशी संवाद साधून आनंद वाटला. प्रकाशनाची संपूर्ण प्रक्रिया तुम्ही ठरलेल्या वेळेत नियोजनबद्ध रितीने पूर्ण केलीत, हे मला खूप भावलं.\"\nसुब्रत सौरभकुछ वो पल'चे लेखक\nतुम्हाला आवडतील अशा कथा\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nनोशन प्रेसने स्वतः पुस्तक प्रकाशित करण्यासाठी अतिशय सोयीचा मोफत प्रकाशन मंच उपलब्ध करून दिला आहे. यातून केवळ इंग्रजीतच नव्हे, तर हिंदी, तामिळ, बंगाली, मराठी, मल्याळी, गुजराती व कन्नड या भाषांमध्ये पुस्तक प्रकाशित करू इच्छिणाऱ्या लेखकांनाही मदत केली जाते. 'आउटपब्लिश' या आमच्या संमिश्र प्रकाशन कार्यक्रमाद्वारे तुम्हाला स्वतः पुस्तक प्रकाशित करण्यातील सर्व स्वातंत्र्य मिळतं आणि तज्ज्ञांच्या दृष्टिकोनाची मदतही म���ळते. त्यामुळे अत्युच्च दर्जाचं पुस्तक प्रकाशित करायला आणि जगभरातील लाखो लोकांचं त्याकडे लक्ष जावं असा मंच उभारायला याचा उपयोग होतो. आमचे पुस्तकविषयक तज्ज्ञ तुमचं पुस्तक एका वेळी एक पान असं प्रकाशित करत असताना तुम्ही निवांत राहू शकता, किंवा आमच्या मोफत प्रकाशन मंचाचा वापर करून स्वतःहून पुस्तक प्रकाशित करू शकता. थोडक्यात, दर्जेदार सेवा आणि अभिनव तंत्रज्ञान यांचा संयोग साधून स्वतःहून पुस्तकं प्रकाशित करण्याचा सर्वोत्तम मार्ग नोशन प्रेस उपलब्ध करून देते. यामुळे स्वतंत्र पुस्तक प्रकाशनाचा पर्याय वापरू इच्छिणाऱ्या कोणत्याही लेखकासाठी नोशन प्रेस हा एक स्वाभाविक पर्याय ठरतो. आमच्या प्रकाशनविषयक तज्ज्ञांशी बोलून तुमच्या प्रकाशनाची योजना मोफत तयार करा आणि 'आउटपब्लिश'द्वारे थेट स्पर्धेत उतरा.\nप्रताधिकार © २०२२ नोशन प्रेस\nवापरविषयक अटी खाजगीपणाचं धोरण संकेतस्थळाचा नकाशा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/nitin-sonawane-writes-costa-rica-country-pjp78", "date_download": "2022-11-30T23:45:49Z", "digest": "sha1:4TCWUF5BAQN54SZ7QRMC2PIQ6BXM6EIC", "length": 20008, "nlines": 157, "source_domain": "www.esakal.com", "title": "आनंदी देशाची सफर... | Sakal", "raw_content": "\nग्रॅनडा शहरातून मी ‘कोस्टारिका’ देशाकडं प्रस्थान केलं. खूप सहजतेने हा १२० किलोमीटरचा प्रवास मी पार पडला, रस्ते मोठे आणि बाजूला झाडे आणि पवनचक्की यामुळे मला वेळ कसा गेला ते समजलेच नाही.\nग्रॅनडा शहरातून मी ‘कोस्टारिका’ देशाकडं प्रस्थान केलं. खूप सहजतेने हा १२० किलोमीटरचा प्रवास मी पार पडला, रस्ते मोठे आणि बाजूला झाडे आणि पवनचक्की यामुळे मला वेळ कसा गेला ते समजलेच नाही. माझ्या यात्रे दरम्यान मी सोळाव्या देशात कोस्टारिका मध्ये प्रवेश केला होता. सायंकाळची वेळ होती, यापूर्वी मी कधी एवढ्या उशिरा कुठल्या देशाची सीमा पार करून गेलो नव्हतो. मी पुढं जाण्याचा विचार केला, पण अंधार, लहान रस्ते आणि मोठया गाड्या यामुळं जास्त वेळ सायकल चालवणं धोकादायक होतं. संध्याकाळचे सात वाजायला आले होते, मी आत्तापर्यंत १० किलोमीटरचा प्रवास या देशात केला होता.\nआजूबाजूला घनदाट झाडी आणि डोंगराळ भाग यामुळे मला तंबू लावून त्यात राहणे अवघड होते. त्यामुळं निवाऱ्यासाठी घरं पाहत होतो, जेणेकरून मला रात्री आराम करता येईल. मला रस्त्यालगत एक पत्र्याचे छत असलेले घर दिसले, त्याच्या समोर ख��प फुलझाडं होती, अशी फुलझाडं असलेल्या लोकांकडचा माझा अनुभव चांगला होता.\nमी आत गेलो आणि घरच्या दरवाज्यावरून हाक मारली, आतून एक महिला, साधारण माझ्या वयाची होती व तिच्या कडेवर एक बाळ होतं, ती एकटी होती. मला वाटलं की ती मला नाही राहू देणार. कारण अमेरिकेमध्ये असताना मी असेच एका महिलेच्या घरी गेलो होतो, जिथे तिचा नवरा बाहेर होता आणि तिचं एक मूल होत तिने मला सांगितले होते की ‘मी निर्णय घेऊ शकत नाही कारण माझा नवरा बाहेर आहे.’ असे जगभरात खूप ठिकाणी झाले जेव्हा मी कोणा घरी जायचो तेव्हा प्रथम महिला दरवाजा उघडायची आणि माझी विनंती ती आपल्या पती किंवा घरातील पुरुषाकडे सांगायची आणि ते पुरुष निर्णय घेत. जर महिला ही वयस्कर आणि प्रमुख असले तर ती निर्णय घ्यायची, यावरून जगभरातील महिलेचे स्थान अजूनही दुय्यम आहे हे समजते. पुरुषसत्ताक समाजाची ही लक्षणे मी जगभरात पाहत होतो. आज मला ते परत दिसतील असे वाटले, मी त्या महिलेला विचारले \"आज रात्री मी तिथे राहू शकतो का\" त्यापूर्वी माझ्या यात्रेबद्दल सांगितले, ती विचार करू लागली आणि लगेच म्हणाली \"हो तू राहू शकतो\" आणि मला विश्वासच बसेना नाही की ती असे काही उत्तर देईल म्हणून, तिच्या या निर्णय क्षमतेवर मी थक्क झालो. यामागचे कारण शोधण्याचा मी प्रयत्न करू लागलो आणि जसे जसे मी पुढे कोस्टारिका मध्ये प्रवास करत होतो तसं मला याची उत्तरे मिळू लागली.\nकोस्टारिका या देशाच्या उत्तरेस निकाराग्वा आणि दक्षिणेस पनामा आणि बाजूला प्रशांत महासागर आणि दुसऱ्या बाजूला कॅरिबिना समुद्र. या देशाचे क्षेत्रफळ भारताच्या दीड टक्के आहे. यावरून त्याचा छोट्या आकारमान बदल समजू शकते. या देशाची लोकसंख्या साधारण ५० लाखाच्या आसपास, म्हणजे आपल्या पुणे शहरापेक्षाही कमी. इथे स्पॅनिश भाषा बोलली जाते, इतर मध्य आणि दक्षिण अमेरिकेप्रमाणे इथेही स्पॅनिश देशाची वसाहत होती. त्याआधी इथे खूप साऱ्या जमाती होत्या त्यांच्यावर उत्तरेकडील मायन सभ्यता आणि दक्षिणेकडील अँडी पर्वतावरील इंका सभ्यता याचा प्रभाव होता. येथील लोक मला खूप अभिमानाने सांगत की आमच्या देशात युद्धसैनिक नाही हे एकूण मी आश्चर्यचकित झालो, यापूर्वी मी सैन्य नसलेला देश पहिला नव्हता. खूप मोठा सरकारी पैसा हा सैन्यासाठी लागतो त्यामागची कारणे म्हणजे दुसऱ्या देशाकडून असलेल्या भीतीमुळे स्वसं���क्षणासाठी किंवा दुसऱ्यावर आक्रमण करण्यासाठी आणि सोबत देशात लोकांना काबू करण्यासाठीही सैन्याचा वापर जगभरात केला जातो. या देशात असे सैन्य का नाही याची करणे मी शोधू लागलो व सोबत त्याचे फायदे.\n१ डिसेंबर १९४८ रोजी, कोस्टारिकाचे राष्ट्राध्यक्ष जोसे फिग्युरेस फेरर यांनी त्या वर्षी कोस्टारिकाच्या गृहयुद्धात विजय मिळविल्यानंतर कोस्टारिकाचे सैन्य संपुष्टात आले. सैन्यावर होणारा खर्च हा आता शिक्षणावर आणि आरोग्यावर होऊ लागला. इथं ६.९ टक्के खर्च शिक्षणावर होतो त्यामुळे मोफत आणि दर्जेदार शिक्षण मुलांना मिळते. इथे ९६ टक्के लोक साक्षर आहेत, सोबत मोफत आरोग्य सेवा हा आपल्या नागरिकांना देते. अमेरिकेतील इंटेल कॉर्पोरेशनने १९९७ मध्ये कोस्टारिकामध्ये एक मोठी मायक्रोप्रोसेसर सेमीकंडक्टर असेंब्ली आणि चाचणी सुविधा उघडली, ज्यामुळे हजारो नोकऱ्या उपलब्ध झाल्या. तेव्हापासून, इतर मोठ्या परदेशी तंत्रज्ञान आणि फार्मास्युटिकल कंपन्यांना देशाचे स्थान, राजकीय स्थिरता, महाविद्यालयीन पदवीधरांची उच्च संख्या आणि कर सवलतींमुळे आकर्षित केले. हा देश लॅटिन अमेरिकेतील सर्वांत आनंदी देश असल्याचे म्हटले जाते. त्याच्या कारणांमध्ये सामाजिक सेवांची उच्च पातळी, तेथील रहिवाशांचा काळजी घेणारा स्वभाव, दीर्घायुष्य आणि तुलनेने कमी भ्रष्टाचार यांचा समावेश होतो व ते मी प्रत्यक्ष अनुभवत होतो. नोव्हेंबर २०१७ मध्ये, नॅशनल जिऑग्राफिक मासिकाने कोस्टारिकाला जगातील सर्वांत आनंदी देश म्हणून घोषित केले होते.\nइथं राष्ट्रीय उद्याने आणि संरक्षित क्षेत्रे, देशाच्या भूभागाच्या सुमारे २३.४ टक्के व्यापतात. हे देशाच्या क्षेत्राच्या टक्केवारीनुसार जगातील सर्वांत मोठे राखीव आहे. सुंदर असे समुद्रकिनारे, जंगले आणि आनंदी जीवन जगणारी लोक, यामुळे या देशात खूप मोठया प्रमाणात पर्यटक येतात. सेवानिवृत्त अमेरिकेनं नागरिक आपले उर्वरित आयुष्य आनंदात घालण्यासाठी इथे स्थायिक होतात. इथे काही भारतीय लोकही राहतात आणि ते खूप आनंदी आहेत, ते इथे तंत्रज्ञान क्षेत्रात आणि काही इतर व्यवसाय करतात. त्यांनी सॅनहोसे या राजधानीच्या शहरात माझी राहण्याची व्यवस्था केली होती. अलेक्झांडर गुटरेझ्झ हा एक युवक एल रॉबले या शहरात राहतो, त्याची भेट ही काउचसर्फिंग या वेबपोर्टेल वर झाली. काउचसर्फिंग अँपवर जगभरातील प्रवासी असतात आणि सोबत नागरिक यावर आपण लोकांना विनंती करू शकतो त्याच्या घरी राहण्यासाठी, मी अलेक्झांडरला विनंती केली आणि त्याने ती स्वीकारली.\nखूप सारे जगभरातले लोक उत्तर अमेरिकेतील कॅनडामधून दक्षिणेस असलेल्या अर्जेन्टिना पर्यंत सायकल प्रवास करत असतात आणि त्यातील खूप लोक हे अलेक्झांडरच्या घरी राहतात, कारण निकाराग्वा सीमेपासून त्याचे घर हे साधारण ८०-९० किलोमीटर आहे. त्याचे जीवन हे खूप साधे आणि सुंदर होते, घराजवळ प्रशांत महासागर होता. कोस्टारिका हा थोडा महाग देश आहे, एक वेळेच्या जेवणाचा खर्च आहे ४-५ डॉलर. त्यामुळे मी पनामाकडे लवकर जाण्याचा निर्णय घेतला. इथे फक्त आठ दिवस होतो. सॅनहोसे हे सुंदर आणि आधुनिक शहर आहे आणि त्यामध्ये \"University Of Peace\" ही युनिव्हर्सिटी आहे तिथे विश्वशांतीचे शिक्षण दिले जाते, ती संयुक्त राष्ट्र संघटनेची शैक्षणिक शाखा आहे. तेथील मानव अधिकार केंद्राचे प्रमुख मिहीर कानडे या नागपूरच्या प्राध्यापकाला भेटलो, त्यांनी मला कॉलेज दाखवले आणि भारत देशाची शान असलेले महात्मा गांधी यांचा पुतळाही दाखवला, जिथे शांती हा शब्द येतो तेथे आपले बापू येतातच हे मी जगभरात पाहिले व अनुभवले आहे. कोस्टारिका हे जगासाठी खूप प्रेरणादायी आहे, या माझ्या आवडत्या देशात मला परत जावे वाटते, तुम्ही जर अमेरिका खंडात जात असाल तर या देशाला नक्की भेट द्या.\n(सदराचे लेखक जगभर सायकलने भ्रमंती करत असतात आणि महात्मा गांधी यांच्या विचारांचे प्रसारक आहेत.)\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.sai.org.in/mr/blacklisted-vendors", "date_download": "2022-12-01T00:14:35Z", "digest": "sha1:K4HSWHQFNZYZNYU6UZRCYLWLPXR42T65", "length": 4083, "nlines": 109, "source_domain": "www.sai.org.in", "title": "Blacklisted vendors | Shri Saibaba Sansthan Trust, Shirdi", "raw_content": "\nसाई लीला मासिकाची सदस्यता\nश्री साईबाबा संस्‍थानला आयकरात १७५ कोटी रुपये कर माफी\nमा.ना. श्री. एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री, महाराष्‍ट्र राज्‍य यांनी श्री साईबाबा समाधी चे दर्शन घेतले\nश्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी मार्फत श्री साई दैनंदिनी व श्री साईबाबा दिनदर्शिका-२��२३ आज गुरुवार दि.१७/११/२०२२ रोजीचे शुभ मुहूर्तावर मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांचे शुभहस्‍ते प्र‍काशित करण्‍यात आले.\nपुर्वीप्रमाणे गुरुस्‍थान मंदिरास आरतीप्रसंगी प्रदक्षिणाकरीता खुले\nमाहिती अधिकार कायदा कलम- 4\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-latest-news/akolas-improved-cash-flow-despite-losses-is-53-paise", "date_download": "2022-11-30T23:59:53Z", "digest": "sha1:ZVU4RBIZXHE6H27DKDKQPDTH75WTUBBK", "length": 6868, "nlines": 51, "source_domain": "www.agrowon.com", "title": "नुकसान होऊनही अकोल्याची सुधारित पैसेवारी ५३ पैसे | Crop Damage", "raw_content": "\nCrop Damage : नुकसान होऊनही अकोल्याची सुधारित पैसेवारी ५३ पैसे\nशेतकऱ्यांकडून आश्‍चर्य व्यक्त; नुकसानग्रस्तांमध्ये निराशा\nअकोला ः जिल्ह्यात या खरीप हंगामात (Kharip Season) अतिवृष्टीमुळे (Wet Drought) शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. खरीप पिकांचे (Kharip Crop) अतोनात नुकसान (Crop Damage) झाल्याने शेतकऱ्यांच्या नजरा जिल्हा प्रशासनाकडून जाहीर केल्या जाणाऱ्या सुधारित पैसेवारीवर लागल्या होत्या. मात्र नुकसान झालेले असतानाही सुधारित पैसेवारी ५३ पैसे जाहीर झाल्याने शेतकऱ्यांच्या पदरात निराशा पडली आहे.\nखरिपातील लागवडी योग्य ९९० गावांमध्ये यंत्रणांनी ही पैसेवारी जाहीर केली आहे. पैसेवारी ५० पैशांवर आल्याने जिल्ह्यातील पीक परिस्थिती उत्तम असल्याची मोहर शासकीय यंत्रणांच्या या पैसेवारीने लावली आहे. खरीप हंगामातील पिकांची पैसेवारी महसूल विभाग कृषी विभागाच्या मदतीने दरवर्षी जाहीर करीत असतो. या पैसेवारीचा संबंध दुष्काळासंदर्भात येत असल्यामुळे पर्जन्यमान कमी अथवा अधिक झाल्यानंतर पिकांच्या उत्पादकतेवरील परिणाम पैशांच्या स्वरूपात प्रकट करण्याचे सूत्र म्हणून याकडे पाहिले जाते.\nCotton Crop Management : शेतकरी पीक नियोजन : कपाशी\nदुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास या पैसेवारीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागते. दर वर्षी सप्टेंबर महिन्यात नजरअंदाज पैसेवारी जाहीर होते. ऑक्टोबरमध्ये सुधारित नजरअंदाज तर डिसेंबर महिन्यात अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात येते. या पैसेवारीनंतर शासन दुष्काळाची परिसीमा ठरवली जाते.\n५० टक्क्यांच्या खाली पैसेवारी निघाल्यास पीक परिस्थिती गंभीर व ५० टक्क्यांच्यावर निघाल्यास पीक परिस्थिती उत्तम, असे ढोबळमानाने समजले जाते. जिल्ह्यात १०१२ गावे असून, पैसेवारीसाठी यंदा पाहणी करण्यात आलेल्या ९९० गावांमधील सुधारित पैसेवारी सरासरी ५३ पैसे काढण्यात आली.\nयापूर्वी खरीप पिकांची नजरअंदाज पैसेवारी ३० सप्टेंबर रोजी सरासरी ५८ पैसे जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर आता ३१ ऑक्टोबरला प्रशासनाने सुधारित पैसेवारी ५३ पैसे जाहीर केली. डिसेंबर महिन्यात अंतिम पैसेवारी जाहीर होणार आहे. ही पैसेवारी ५० पैशांपेक्षा अधिक आल्यास शेतकऱ्यांचे नुकसान झालेले नाही, असे स्पष्ट होईल.\nतालुकानिहाय खरीप पिकांची पैसेवारी\nताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2021/06/crispy-outstanding-batata-bhaji-potato-pakora-without-cutting-potato-in-marathi.html", "date_download": "2022-12-01T00:22:19Z", "digest": "sha1:GTPY7GKCNKJJGZ56DHJV37IT4NS2EAA5", "length": 6917, "nlines": 69, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Crispy Outstanding Batata Bhaji Potato Pakora Without Cutting Potato In Marathi - Royal Chef Sujata", "raw_content": "\nआता पावसाळा सीझन चालू आहे मग दुपारी चहा बरोबर आपण काही नाश्ता बनवतो. आपण कांदा भजी, बटाटा भजी, पालक भजी, कोबीची भजी आपण निरनिराळ्या प्रकारची भजी बनवतो पण कधी अश्या पद्धतीने बटाटा भजी बनवली नसतील. बटाटा भजी बनवताना बटाटे चिरावे किंवा कापावे लागत नाही.\nनवीन पद्धतीने बटाटा भजी खूप छान टेस्टी व कुरकुरीत लागतात. तसेच बनवायला अगदी सोपी अ झटपट होणारी आहेत. आपण नाश्तासाठी किंवा जेवणात साईड डिश म्हणून सुद्धा बनवू शकतो. बटाटा भजी आपण टोमॅटो सॉस बरोबर किंवा चटणी बरोबर सर्व्ह करू शकतो.\nबनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट\n3 मोठ्या आकाराचे बटाटे\n2 टे स्पून कॉर्नफलोर\n2 टे स्पून मैदा किंवा तांदळाचे पीठ\n½ ” आले तुकडा\n1 टे स्पून कोथिंबीर (चिरून)\nकृती: लसूण सोलून बारीक चिरून घ्या. आले धुवून सोलून बारीक चिरून घ्या. कोथिंबीर धुवून चिरून घ्या. हिरवी मिरची चिरून घ्या.\nप्रथम बटाटे स्वच्छ धुवून, सोलून मोठ्या भोकाच्या किसणीवर केसून घ्या. मग एका बाउलमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये किसलेले बटाटे घालून पाण्यातून मग काढून दुसऱ्या बाऊलमद्धे पाणी घेऊन त्यामध्ये घाला मग तिसऱ्या बाउलमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये थोडेसे मीठ घालून त्यामध्ये केसलेले बटाटे घाला. मग तिसऱ्या पाण्यातील किसेलेले बटाटे पाणी दाबून काढून बाउलमध्ये ठेवा.\nआता बटाट्यामद्धे मैदा, कॉर्नफ्लोर, हिरवी मिरची, आले-लसूण, कोथिंबीर, म��ठ चवीने घालून मिक्स करून घ्या.\nकढईमध्ये तेल गरम करायला ठेवा. तेल गरम झालेकी त्यामध्ये छोटी छोटी भजी घालून छान कुरकुरीत तळून घ्या. अश्या प्रकारे सर्व भजी तळून घ्या.\nगरम गरम बटाटा भजी टोमॅटो सॉस किंवा चटणी बरोबर सर्व्ह करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "http://fbnews.trendkatta.in/aadhaar-card-%E0%A4%85%E0%A4%B6%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1-%E0%A4%91/", "date_download": "2022-12-01T01:01:57Z", "digest": "sha1:I4DCATIQK2X56IZCCQ3CI5JAHGY73HIE", "length": 10405, "nlines": 102, "source_domain": "fbnews.trendkatta.in", "title": "Aadhaar Card : अशा प्रकारे आधार कार्ड ऑनलाईन डाउनलोड करा, जाणून घ्या सोपी पद्धत | how to download eaadhaar card online by using mobile number totp name and date of birth prp 93 - FB News", "raw_content": "\nआधार हा देशातील नागरिकांना जारी केलेला १२ अंकी ओळख क्रमांक आहे. आता अनेक शासकीय योजनांसाठी आधार कार्ड, ओळखपत्र म्हणून आधार कार्डचा वापर केला जात आहे. भारतीयांसाठी आधार कार्ड महत्त्वाचे दस्तऐवज आहे. बायोमेट्रिक आणि डेमोग्राफिक डेटा या डेटाबेसमध्ये संग्रहित केला जातो. आधार कार्डसाठी नोंदणी केल्यानंतर, युजर्स UIDAI वेबसाईटवरून ई-आधार डाउनलोड आणि प्रिंट करू शकता.\nई-आधार कार्ड डाउनलोड करण्याचे दोन मार्ग आहेत. पहिला- एनरोलमेंट नंबर वापरून आणि दुसरा- आधार क्रमांक वापरून. या दोन्ही प्रकारे आधार कसे डाउनलोड करायचे ते जाणून घ्या:\nआणखी वाचा : तुम्हाला 5G स्मार्टफोन घ्यायचाय मग ५० MP कॅमेराच्या Moto G71 5G वर असलेल्या ऑफरचा नक्की विचार करा\nनागरिक २८ डिजिटली एंटर केलेला एनरोलमेंट नंबर, पूर्ण नाव आणि पिन कोड टाकून त्यांचे ई-आधार डाउनलोड करू शकतात. या पद्धतीमध्ये युजर्सच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी पाठवला जातो. युजर्स इच्छित असल्यास OTP ऐवजी TOPTP वापरू शकतात. TOTP mAadhaar मोबाईल अॅपद्वारे जनरेट करता येतो.\nतुम्हाला हवे असल्यास, तुम्ही ई-आधार डाउनलोड करण्यासाठी १२ अंकी आधार क्रमांक देखील वापरू शकता. आधार व्यतिरिक्त, तुम्हाला तुमचे पूर्ण नाव आणि पिन कोड टाकावा लागेल. या प्रक्रियेत नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ओटीपी येतो. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही OTP ऐवजी TOTP वापरून ई-आधार डाउनलोड करू शकता. TOTP mAadhaar मोबाईल अॅपद्वारे जनरेट करता येतो.\nआणखी वाचा : १३ हजाराची बचत करण्याची संधी, OnePlus Nord CE 2 Lite 5G आणि Redmi 9A Sport स्वस्तात खरेदी करा\nई-आधार डाउनलोड करण्यासाठी या स्पेप्स फॉलो करा:\nस्टेप १: सर्व प्रथम UIDAI वेबसाइटला भेट द्या https://uidai.gov.in/\nस्टेप २: त्यानंतर ‘Download Aadhaar’ पर्यायावर जा आणि https://eaadhaar.uidai.gov.in/ लिंकला भेट द्या\nस्टेप ४: यानंतर Regular Aadhaar पर्याय निवडा आणि आवश्यक तपशील जसे की तुमचा आधार क्रमांक, पूर्ण नाव आणि पिन कोड प्रविष्ट करा. जर तुमच्याकडे mAadhaar असेल तर तुम्ही TOTP जनरेट करू शकता, अन्यथा तुम्ही OTP पद्धत निवडू शकता.\nस्टेप ५: ‘Request OTP’ वर क्लिक करा\nस्टेप ६ : आता तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर प्राप्त झालेला ६ अंकी OTP प्रविष्ट करा\nस्टेप ७: सर्वेक्षण पूर्ण करा आणि Download करा पर्यायावर क्लिक करा.\nशेतकरी प्रोत्साहनपर अनुदानावरून श्रेयवाद ; शेतकरी संघटनेचे आंदोलन\nतुम्हाला 5G स्मार्टफोन घ्यायचाय\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\n“बंटी बबलीने पळ काढला”सोशल मिडीयावर जोरदार चर्चा - FB News on तुम्ही कोणाला सपोर्ट करणार\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/maharashtra/33014/", "date_download": "2022-12-01T01:07:01Z", "digest": "sha1:OZXFUUF6XN5HF6DEOE44Y3KW36WD2KIW", "length": 9525, "nlines": 105, "source_domain": "mnews.esy.es", "title": "ही तर कारखानदार विरूद्ध शेतकऱ्याच्या मुलाची लढाई: रविकांत तुपकर | Maharashtra News", "raw_content": "\nHome Maharashtra ही तर कारखानदार विरूद्ध शेतकऱ्याच्या मुलाची लढाई: रविकांत तुपकर\nही तर कारखानदार विरूद्ध शेतकऱ्याच्या मुलाची लढाई: रविकांत तुपकर\nसोलापूर: पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत शेतकरी संघटनेने कंबर कसली आहे. मंगळवेढा तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सचिन अरुण शिंदे यांच्या प्रचारासाठी विविध ठिकाणी संभांचे आयोजन करण्यात येत आहे. येथील सभांना संघटनेचे नेते हजेरी लावत वातावरण निर्मिती करण्याचे काम करत आहेत. ही पोटनिवडणूक म्हणजे कारखानदार विरुद्ध सामान्य शेतकऱ्याचा मुलगा अशी लढाई आहे. साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांची ऊस बिले न दिल्यामुळे तसेच वीजबिल वसुलीसाठी लाईट बंद केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. त्यातूनच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक लावण्याचा निर्णय घेतला असून यामध्ये शेतकऱ्यांची साथ मिळत आहे, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी व्यक्त केले. (this is the son against the factory owner says )\nमंगळवेढा तालुक्यातील पाटखळ, खुपसंगी, शिरशी, जुनोनी, हिवरगाव, तळसंगी या गावांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सचिन अरुण शिंदे यांच्या प्रचारार्थ प्रचार सभांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तुपकर बोलत होते.\nक्लिक करा आणि वाचा-\nयावेळी बोलताना रविकांत तुपकर यांनी मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावांचा पाणीप्रश्न कायमचा मार्गी लागावा यासाठी राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली जनआंदोलन उभं करण्यात येईल असे आश्वासन दिले. या ठिकाणच्या शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. त्या प्रमाणे कष्टकरी आणि शेतमजुरांचे देखील प्रश्न आहेत. या सर्व घटकांचे प्रश्न स्वाभिमानी मार्गी लावेल, असे तुपकर म्हणाले. स्वाभिमानी नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आहे. दूध दरवाढ यासह विजेच्या प्रश्नावरही संघटनेने आवाज उठवला आहे,असेही तुपकर यांनी आवर्जून सांगितले.\nक्लिक करा आणि वाचा-\nयावेळी स्वाभिमानी युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष अमरसिंह कदम, उमेदवार सचिन शिंदे,युवा आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राहुल घुले, जिल्हाध्यक्ष तानाजी बागल,दत्ता गणपाटील, तालुकाध्यक्ष श्रीमंत केदार विश्रांती भुसनर,आणि अमोल शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.\nक्लिक करा आणि वाचा-\nPrevious article'स्वयंपाक्याच्या कानाखाली मारणे सोपे, व्यवस्थेच्या कानाखाली आवाज काढून दाखवा\nNext articleपाक तरुणाच्या प्रेमात ओडिशाची महिला, मुलगी आणि २५ तोळे सोनं घेऊन निघाली होती भेटायला…\nmeasles outbreak in mumbai, मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, पण पुढचे १० ते १५ दिवस धोक्याचे; काळजी घ्या\nकमॉडिटी बाजारात पडझड ; सोन्याचा भाव आठ महिन्याच्या नीचांकी पातळीवर\nindia’s services sector, भारतीय सेवा क्षेत्र सुसाट… सलग पाचव्या महिन्यात रोजगारात वाढ, अर्थव्यवस्थेत मजबूतीची चिन्हे...\nडीजे लावून मध्यरात्री रस्त्य���त नाचत होते, पोलीस येताच लाइट बंद केली आणि…\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/10566/", "date_download": "2022-11-30T23:32:39Z", "digest": "sha1:WN2C7NM6AO5DO4AK33G4CIASMFHJZK5O", "length": 6819, "nlines": 47, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "मोरे येथील स्वप्ननगरीला खा.विनायक राऊत,आ.वैभव नाईक यांनी दिली भेट.;कोविड रुग्णांची तपासणी व औषध उपचाराचा घेतला आढावा..", "raw_content": "\nमोरे येथील स्वप्ननगरीला खा.विनायक राऊत,आ.वैभव नाईक यांनी दिली भेट.;कोविड रुग्णांची तपासणी व औषध उपचाराचा घेतला आढावा..\nकुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील मोरे येथील स्वप्ननगरी या अपंग पुनर्वसन व मदत केंद्रातील तब्बल २२ जणांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.याची गंभीर दखल खासदार विनायक राऊत,आमदार वैभव नाईक यांनी घेत मोरे गावात आज बुधवारी २ जून रोजी संध्याकाळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. माणगाव प्रा.आ.केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश पाटील यांच्याकडून रुग्णांची तपासणी व औषध उपचाराचा आढावा घेण्यात आला.कोविड रुग्णांवर उपचारासाठी स्वप्ननगरीलाच सीसीसी सेंटर म्हणून जाहीर करण्यात आले. डॉ. उमेश पाटील यांना रुग्णांच्या वैद्यकीय तपासणी बाबत सूचना देण्यात आल्या तसेच रुग्णांच्या सेवेसाठी ६ नर्सची नेमणूक करण्यात आली आहे.येथील रुग्ण व इतरांच्या जेवणाची व्यवस्था बचत गटामार्फत करण्यात आली. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, मास्क, सॅनिटायझर,पीपीई किट तसेच आवश्यक साहित्य याठिकाणी मागविण्यात आले आहे. यावेळी जि.प.गटनेते नागेंद्र परब, जी.प.सदस्य राजू कविटकर, शिवसेना उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी, विभाग प्रमुख रामा धुरी, युवासेना तालुका प्रमुख योगेश धुरी आदी उपस्थित होते.\nपहिल्यांदा जिल्हापरिषदच्या कर्मचाऱ्यांना कोव्हिड लस द्या नंतरच हुष्य|ऱ्या मारा.;शिवसेना जि.प.गटनेते नागेंद्र परब यांचा सल्ला..\nकोरोना रुग्णांच्या नातेवाईकांचा जिल्हा रुग्णालयातील प्रवेश तातडीने बंद\nसिंधुदुर्गातील ओसरगाव टोलनाक्यावर आज मध्यरात्रीपासून टोल वसुली होणार सुरू.MH 07 गाड्यांना 50% सवलत.\nकुडाळ आठवडा बाजारात पुन्हा एकदा नगरपंचायत प्रशासनाची मुजोर���.; बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई नाही स्थानिकांना मात्र हटवण्यासाठी प्रशासनाचा हट्टहास\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे कुडाळ मध्ये होणार जल्लोषात स्वाग.;तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती..\nसिंधुदुर्गातील ओसरगाव टोलनाक्यावर आज मध्यरात्रीपासून टोल वसुली होणार सुरू.MH 07 गाड्यांना 50% सवलत.\nकुडाळ आठवडा बाजारात पुन्हा एकदा नगरपंचायत प्रशासनाची मुजोरी.; बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई नाही स्थानिकांना मात्र हटवण्यासाठी प्रशासनाचा हट्टहास\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे कुडाळ मध्ये होणार जल्लोषात स्वाग.;तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती..\nतरंदळे खोतवाडी येथील रक्तदान शिबीरात ५१ रक्तदात्यांचे रक्तदान..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://tarunbharat.com/training-of-mechanical-boats-and-rescue-equipment-at-mirajet-krishnaghat/", "date_download": "2022-12-01T00:17:30Z", "digest": "sha1:LGM5NKUR3AFCSBEUAAKVMIAS45KAB6FC", "length": 6471, "nlines": 121, "source_domain": "tarunbharat.com", "title": "मिरजेत कृष्णाघाट येथे यांत्रिक बोटी व बचाव उपकरणांची रंगीत तालीम – Tarun Bharat", "raw_content": "\nअन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय सहन करणे किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप आहे \nमिरजेत कृष्णाघाट येथे यांत्रिक बोटी व बचाव उपकरणांची रंगीत तालीम\nमिरजेत कृष्णाघाट येथे यांत्रिक बोटी व बचाव उपकरणांची रंगीत तालीम\nमहानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाच्यावतीने कृष्णाघाट येथे मंगळवारी यांत्रिक बोटी व बचाव उपकरणांची मॉकड्रिल (रंगीत तालीम) घेण्यात आली. महापौर दिग्विजय सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत आणि आयुक्त नितीन कापडणीस यांच्या सूचनेनुसार ही रंगीत तालीम घेण्यात आली.\nपूरस्थितीसाठी महापालिका प्रशासनाने आत्तापासूनच आपली तयारी सुरू केली आहे. पूरस्थिती निर्माण झालीच तर काय करावे यासाठी आपत्ती पूर्व तयारीची आणि साधनांची रंगीत तालीम घेण्याची सूचना आयुक्त नितीन कापडणीस यांनी अग्निशमन विभागाला दिल्या होत्या. यानुसार मुख्य अग्निशमन अधिकारी विजय पवार यांनी आपल्या सर्व साधन सामग्रीच्या सज्जेतीची रंगीत तालीम घेतली. यावेळी पाण्यात पडलेल्या व्यक्तीला कसे वाचवता येते याचे प्रात्यक्षिकही करण्यात आले.\nपुणे विभागात ३८० स्टेशन मास्तर जाणार सामूहिक रजेवर\nमंकीपॉक्सचा आजार; नेमकी काय आहे परिस्थिती…\nएकजूटीने काम करून विकास कामे घराघरा��र्यंत‍ पोहचवा : मंत्री जयंत पाटील\nनवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सुवर्णा पवार\nसांगली : ‘कोव्हिड’ काळात मानसिक आरोग्य जपण्यासाठी ‘विश्वास’ हेल्पलाईन\nSangli; गणेश आगमनापूर्वी रस्ते खड्डेमुक्त होणार : महापौर आणि आयुक्तांनी दिले प्रशासनाला आदेश\nसांगली : शड्डू थांबला, मल्ल रोजंदारीवर\nइचलकरंजीत गांजा विक्री करणाऱ्यास अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/25489/", "date_download": "2022-11-30T23:32:25Z", "digest": "sha1:EW7R5C6MRYDUE54IX7V2CCLOAO3QUYBT", "length": 30585, "nlines": 229, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "सातवळेकर, माधव श्रीपाद – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद�� ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nसातवळेकर, माधव श्रीपाद : (१३ ऑगस्ट १९१५–१६ जानेवारी २००६). सुप्रसिद्घ महाराष्ट्रीय चित्रकार व महाराष्ट्र शासनाचे भूतपूर्व कलासंचालक. जन्म लाहोर (पाकिस्तान) येथे. त्यांचे वडील पंडित ⇨श्रीपाद दामोदर सातवळेकर हे सुविद्य, सुसंस्कृत, वेदाभ्यासक, देशभक्त व चित्रकार होते. संस्कारसंपन्न अशा वातावरणात माधवरावांची बालपणापासून जडणघडण झाली. चित्रकलेचा उपजत वारसाही त्यांना वडील पंडितजी व आजोबा दामोदरपंत यांच्याकडून लाभला. वयाच्या तिसऱ्या वा चौथ्या वर्षी ते आपल्या आईवडिलांबरोबर सातारा जिल्ह्यातील औंध संस्थानात आले. त्यांचे शालेय शिक्षण औंध येथेच झाले. औंधचे संस्थानिक ⇨भवानराव ऊर्फ बाळासाहेब श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी हे स्वतः चित्रकार, चित्रसंग्रा हक, विद्या व कलांचे जाणकार आणि आश्रयदाते होते. त्यांनी औंधमध्ये उभारलेल्या कलासंग्रहालयामुळे देश-विदेशांतील दर्जेदार व वैविध्यपूर्ण चित्रे लहानपणापासूनच माधवरावांना पाहावयाला व अभ्यासावयास मिळाली. त्यातून त्यांची कलाभिरुची व कलादृष्टी विकसित झाली. ते बारा-तेरा वर्षांचे असतानाच त्यांनी चित्रकलेच्या प्राथमिक (एलिमेंटरी) व माध्यमिक (इंटरमिडिएट) परीक्षा दिल्या व त्यांत त्यांना निसर्गचित्रणाचे बक्षीसही मिळाले. पुढील चित्रकलेचे रीतसर, औपचारिक शिक्षण घेण्यासाठी १९३२ मध्ये ते मुंबईत आले व चित्रकार सा. ल. हळदणकरांच्या (१८८२–१९६८) वर्गात शिकण्यासाठी दाखल झाले परंतु वारंवार उद्भवणाऱ्या आजारपणांमुळे औंधला परतू न पंडितजींकडेच सराव करू लागले. १९३४ मध्ये त्यांनी मुंबईला जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला. तत्कालीन प्राचार्य कॅप्टन ग्लॅडस्टन सॉलोमन यांनी माधवरावांचे चित्रकलेतील प्रावीण्य पाहून त्यांना एकदम चौथ्या वर्षाला प्रवेश दिला. १९३५ मध्ये त्यांनी रंगरेखाकला विषयाची जी. डी. आर्ट ही पदविका मिळविली. पाश्चात्त्य व भारतीय दोन्ही पद्घतींच्या चित्रकलेचे शिक्षण तेथे त्यांना मिळाले. त्याकाळी जे. जे. स्कूलमधील सर्वोच्च समजले जाणारे ‘मेयो’ पदक त्यांना मिळाले. त्यांचे वडील पंडितजी यांनाही हे पदक ���िळाले होते. पिता-पुत्र दोघांनाही हा सन्मान मिळण्याची ही घटना तशी दुर्मिळच म्हणावी लागेल. वडिलांची चित्रकलेच्या उच्च शिक्षणासाठी यूरोपला जाण्याची अपुरी राहिलेली इच्छा ही माधवरावांनी पूर्ण केली. त्यासाठी त्यांना राजेहाराजांकडून कर्जाऊ शिष्यवृत्ती, तसेच चित्रे काढून त्यांच्या मोबदल्याच्या रूपाने आर्थिक साहाय्यही लाभले. त्यांच्या यूरोपमधील वास्तव्यकाळातील तपशीलवार दैनंदिनी त्यांनी लिहिली. त्यात कलेवर केलेले भाष्य, विश्लेषण यांबरोबरच पाश्चात्त्य कलाजगताचा त्यांचा अनुभवही नोंदविला आहे. ही दैनंदिनी पुरुषार्थ मासिकातून १९३८ मध्ये क्रमशः प्रसिद्घ झाली. तत्कालीन यूरोपीय कलाविषयक घडामोडींचा महत्त्वपूर्ण दस्तऐवज या दृष्टीने या दैनंदिनीचे महत्त्व आहे. यूरोपमधील युद्घजन्य परिस्थितीमुळे मे, १९४० मध्ये ते भारतात परतले. यूरोपमधून परतल्यावर त्यांचे पहिले चित्रप्रदर्शन १९४५ मध्ये मुंबईतील ताजमहाल हॉटेलमध्ये भरले. त्यांची अंदाजे ७०–७५ चित्रप्रदर्शने झाली असावीत. चित्रे काढण्यासाठी तसेच चित्रप्रदर्शनांसाठी त्यांनी देश-विदेशांत भरपूर भ्रमंती केली. उच्च शिक्षण घेऊन यूरोपमधून परतल्यावर तेथील शिक्षणाचा उपयोग व्हावा, या हेतूने त्यांनी ‘इंडियन आर्ट इन्स्टिट्यूट’ या कलाशिक्षणसंस्थेची स्थापना १९५४ मध्ये केली. या संस्थेच्या कार्यातून ‘द फेडरेशन ऑफ आर्ट इन्स्टिट्यूट’ची स्थापना १९६० मध्ये झाली. सतत दहा वर्षे माधवराव या संस्थेचे अध्यक्ष होते. या संस्थेच्या बैठका निरनिराळ्या गावी घेतल्या जात व त्यांत कलाशिक्षणविषयक धोरण ठरविले जाई. कलासंस्थांचे प्रश्न शासनापर्यंत संघटितपणे पोहोचविणे, हे संस्थेचे मुख्य उद्दिष्ट होते. १९६२–६८ या कालावधीत ते ⇨बाँबे आर्ट सोसायटी चे अध्यक्ष होते. विविध कलासंस्थांमधील त्यांच्या कार्यकाळात त्यांचे उत्तम प्रशासकीय कौशल्य दिसून आले.\nमहाराष्ट्र राज्य शासनाचे कलासंचालक म्हणून माधवरावांची १९६९ मध्ये नियुक्ती करण्यात आली. १९७५ पर्यंत त्यांनी हा पदभार सांभाळला. या सहा वर्षांच्या कारकीर्दीत उत्कृष्ट प्रशासक म्हणून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला. कलाशिक्षणाचा सुधारित अभ्यासक्रम तातडीने अंमलात आणण्याची जबाबदारी माधवरावांवर येऊन पडली. हा अभ्यासक्रम जर्मनीतील ⇨बौहाउस या कलाशिक्षणसंस्थेच्या शिक्षणक्रमाच्या धर्तीवर आखलेला होता. महाराष्ट्रात सरकारमान्य असलेल्या चाळीस खाजगी संस्थांतून हा शिक्षणक्रम त्वरित राबवावयाचा असल्याने, कलासंचालकांच्या अखत्यारीत या अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये व महत्त्व विशद करण्यासाठी जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळांपासून ते महाविद्यालयीन पातळीपर्यंत चौफेर प्रयत्न करण्यात आले. कलेचा इतिहास व मूलभूत अभ्यासक्रम अशी दोन पुस्तकेही आपल्या देखरेखीखाली त्यांनी तयार केली. पूर्वापार चालत आलेल्या राज्य कलाप्रदर्शनांच्या योजनेचा चेहरामोहरा त्यांनी बदलला. राज्य -चित्रकलाप्रदर्शने केवळ एकाच जागी न भरवता, जेथे जेथे कलाविद्यालये (आर्ट स्कूल) आहेत, त्या त्या ठिकाणी ती नेण्यात येऊ लागली. वास्तवदर्शी कलाप्रकारांना महत्त्व देण्यात आले. राज्यप्रदर्शनांतून शासनाने चित्रे विकत घेण्याची पद्घत सुरू केली. कलेचा व्यापक दृष्टिकोण व समग्र विचार सातत्याने मनाशी बाळगून माधवरावांनी कलेच्या सर्वांगीण विकासावर भर देऊन आपल्या योजनांची चौफेर आखणी व अंमलबजावणी केली. यांखेरीज १९७२ मध्ये औरंगाबाद येथे शासकीय कलाविद्यालय त्यांच्या कारकीर्दीत सुरू करण्यात आले.\nचित्रकार म्हणूनही माधवरावांची कारकीर्द भारतीय कलेतिहासात महत्त्वपूर्ण व संस्मरणीय ठरली. व्यक्तिचित्रे, आलंकारिक रचनाचित्रे, निसर्गचित्रे, नग्नाकृतिचित्रे तसेच काही युद्घचित्रे अशा विविध प्रकारांत त्यांनी विपुल चित्रनिर्मिती केली. देश-परदेशांतील आपल्या भ्रमंतीत त्यांनी अगणित रेखांकने (स्केचेस) केली. त्यांत विषय व शैलीदृष्ट्या कमालीचे वैविध्य आढळते. रेखांकन नेमके व पक्के, रेषा ओघवती व आकारांची सुलभता ही त्यांची वैशिष्ट्ये. त्यांच्या सर्वच चित्रांमधून ते दृश्यात्मक सौंदर्य प्रभावीपणे व्यक्त करतात. रंग, रेषा, आकार, पोत (टेक्स्चर), रचना यांचा मनोहर खेळ त्यांतून अभिव्यक्त होतो. सर्वच चित्रांतील रेखांकनात अचूकता, लालित्य व सौष्ठव दिसून येते. भरपूर सरावाने कमावलेले रेखनकौशल्य व सततच्या रियाजाने लखलखीत ठेवलेले तांत्रिक कसब यांचे उच्च प्रतीचे दर्शन त्यांच्या चित्रकलेत घडते. तेजस्वी रंग, पोताचे वैविध्य व सर्वत्र वेढून राहिलेल्या रम्य रेषेचे अनेकविध विभ्रम ही त्यांच्या कलेची खासियत म्हणता येईल. त्यांच्या च���त्रांतून प्रकर्षाने दिसणारी निळी रेषा प्रथमतः लक्ष्मणराव किर्लोस्करांच्या व्यक्तिचित्रात (१९४०) उमटली. ब्रिटिश प्रभावाखालील पाश्चात्त्य व्यक्तिचित्रणशैली त्यांनी उत्तम रीत्या आत्मसात करून त्यावर स्वतःचा स्वतंत्र ठसा उमटविला. ⇨पॉल गोगँ, ⇨आंरी मातीस या चित्रकारांच्या उमेदवारी काळातील प्रभावातूनही त्यांची स्वतंत्र चित्रशैली घडत गेली. यूरोपमधील उच्च शिक्षणामुळे त्यांच्या चित्रकलेवर पाश्चात्त्य संस्कार झाले खरे पण त्यांच्या चित्रांचे विषय व प्रेरणा अस्सल भारतीयच राहिल्या. भारतीय चित्रकलेतील रेषात्मकता, तेजस्वी व लखलखीत रंग हे त्यांच्या शैलीचे अविभाज्य घटक होत. विषय व शैली यांतील अस्सल भारतीयत्वाची मुळे त्यांच्या कौटुंबिक संस्कारांत शोधता येतात. आपल्या अंतःप्रेरणांशी प्रामाणिक राहून ते अविचल निष्ठेने व स्थिर वृत्तीने अखेरपर्यंत पारंपरिक वळणाची दर्जेदार निर्मिती करीत राहिले. आधुनिकतेच्या वा प्रायोगिकतेच्या नव्या लाटेला ते कधी शरण गेले नाहीत. काही जाणकारांच्या मते हीच त्यांची मर्यादा ठरली. त्यांनी चित्रकलेवर अनेक व्याख्याने दिली, नियतकालिकांतून लेख लिहिले. कलांचा मर्मज्ञ भाष्यकार ही त्यांची भूमिका त्यातून स्पष्ट होते. २६ जुलै २००५ रोजी मुंबईत झालेल्या अतिवृष्टीचा तडाखा त्यांच्या स्टुडिओला बसला व त्यात त्यांची अनेक चित्रे दुर्दैवाने नष्ट होऊन अपरिमित नुकसान झाले.\nअहमदाबाद येथे त्यांचे निधन झाले. (चित्रपत्र).\nसंदर्भ : बहुळकर, साधना, चित्रायन, मुंबई, २००५.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nव्हाग्नर, फोन यौरेक, यूलिउस\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीड���श भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी तितुका मेळवावा (विश्वसंमेलन)\nवैश्विक स्तरावर मराठी भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा तसेच संवाद व दैनंदिन वापरामध्ये मराठीचा अधिकाधिक वापर व्हावा ह्यासाठी “मराठी तितुका मेळावा” हे आंतरराष्ट्रीय स्नेहसंमेलन मुंबई येथे दिनांक ४ ते ६ जानेवारी २०२३ रोजी आयोजित केले आहे. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/manoranjan/shahrukh-khan-news-vadodara-stampede-case-supreme-court-npk83", "date_download": "2022-12-01T00:36:35Z", "digest": "sha1:KAHJ45555W7ZMWDYPA6IM6A4BS432BXW", "length": 7495, "nlines": 153, "source_domain": "www.esakal.com", "title": "Shah Rukh Khan : 'किंग खान' ला सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; हायकोर्टाचा निर्णय कायम | Sakal", "raw_content": "\nShah Rukh Khan : 'किंग खान' ला सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; हायकोर्टाचा निर्णय कायम\nShah Rukh Khan : चित्रपट अभिनेता शाहरुख खानला पाच वर्षापूर्वी घडलेल्या एका प्रकरणाच सुप्रीम कोर्टाना मोठा दिलासा दिला आहे. 2017 मध्ये रईस चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान गुजरातमधील वडोदरा रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी झाली होती. यात एकाचा मृत्यू झाला होता तर अनेक जण जखमी झाले होते. याप्रकरणी शाहरुख खानवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.\nहेही वाचा: बाळासाहेबांची सावली अशी ओळख असणारा चंपासिंह थापा देखील शिंदे गटात\nत्यानंतर आज सुप्रीम कोर्टाने उच्च न्यायालयाने यापूर्वी खटला रद्द करण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. सुप्रीम कोर्टाचा या निर्णयामुळे शाहरुख खानाला मोठा दिलासा मिळाला आहे. काँग्रेसचे स्थानिक नेते जितेंद्र सोलंकी यांनी शाहरुख खानविरोधात वडोदरा येथील न्यायालयात तक्रार केली होती.\nहेह�� वाचा: Jacqueline Fernandez : अभिनेत्री जॅकलिनला दिलासा; 200 कोटींच्या प्रकरणात जामीन मंजूर\n2017 मध्ये शाहरुख खान त्याच्या रईस चित्रपटाच्या प्रमोशनसाठी मुंबईहून दिल्लीला ट्रेनने निघाला होता. यावेळी ही ट्रेन अनेक स्थानकांवर थांबली होती. यावेळी या ठिकाणी चित्रपटाचे प्रमोशन करण्यात आले होते. यादरम्यान, ट्रेन गुजरातमधील वडोदरा स्टेशनवर थांबली होती. शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली होती. त्यावेळी अचानक चेंगराचेंगरी सारखी परिस्थीती निर्माण झाली. यात फरीद खान नावाच्या व्यक्तीला जीव गमवावा लागला होता. तसेच काहीजण जखमी झाले होते.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/18483", "date_download": "2022-11-30T23:44:56Z", "digest": "sha1:M4DYFH2PMVVKQWDIHRJUQHLSH6O22ESU", "length": 17770, "nlines": 277, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "तालुक्यातील बरेचसे पशुधन लंम्पी या आजाराच्या विळख्यात सापडल्याचे चित्र…#बाधित क्षेत्रातील २६ गावातील ६९०४ पशुधनांवर लसीकरण | India Dastak News Tv", "raw_content": "\nHome चंद्रपूर जिवती तालुक्यातील बरेचसे पशुधन लंम्पी या आजाराच्या विळख्यात सापडल्याचे चित्र...#बाधित क्षेत्रातील २६ गावातील...\nतालुक्यातील बरेचसे पशुधन लंम्पी या आजाराच्या विळख्यात सापडल्याचे चित्र…#बाधित क्षेत्रातील २६ गावातील ६९०४ पशुधनांवर लसीकरण\nजिवती (ता.प्र.) तालुक्यात लम्पी या संसर्गजन्य आजारांने जिवती तालुक्यातही आपले पाय पसरविले आहे,त्यामुळे जिवती, शेणगाव व येल्लापुर या गावापासून पाच किलमीटरवर त्रिजेचा परीसर सतर्कता क्षेत्र म्हणुन घोषित करण्यात आला आहे.\nजिवती परिसरातील पाच किमी सतर्कता क्षेत्रात गडपांढरवनी, असापुर,नागापूर,धोंडार्जूनी,दंपुरमोहादा, घारपाना, मरकलमेटा, रोडगुडा, देवलागुडा,मौजा शेंणगाव परिसरातील पल्लेझरी, माथाडी, सलिमनगर, मरकागोंदी,हिरापुर, टेकार्जूनी, धोंडामांडवा, घनपठार, हटकरगुडा,तर मौजा येल्लापूर परिसरातील लांबोरी, नारपठार,भूरियेसापूर,टाटाकोहाड, येल्लापूर खुर्द, कमलापुर, मराठगुडा, शेडवाही (लांबोरी)अशी २६ गावे सतर्कता क्षेत्रात आली आहेत.\nलंम्पी आ���ाराचा कोणताही पादूर्भाव वाढू नये म्हणून तालुक्यातील बाधित ठिकाणापासून पाच किलमीटरवर त्रिजेच्या परिसरातील २६ गावातील पशुधनाना लम्पी लसीकरण मोहीम राबवून शुक्रवार व शनिवार या दोन दिवसात युद्धस्तरावर पुर्ण करण्यात आले.\nजिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.मंगेश काळे व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.हिरुडकर यांच्या\nमार्गद्शनाखाली प्यार फाऊंडेशन व डॉ.प्रकाश सहारे,चंद्रपूर येथील चमु, पशुवैद्यकीय दवाखाना जिवती येथील चमू,डॉ.जगदीश मसराम,डॉ.भूषण मकेश्वर,\nडॉ.शीतल वासनिक,राहुल नरवाडे, आर्विंद राठोड,\nराम आडे,गणेश शेडमाके आदी उपस्थित होते.\nPrevious articleदुर्गापूर पाणीपुरवठा योजनेला जिल्हास्तरीय मंजुरी….राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष नितीन भटारकर यांच्या प्रयत्नाला यश…\nNext articleम. गांधींच्या विचारधारेनेच देशातील अराजकता संपुष्टात येणार – आ. वडेट्टीवार…गांधी के रास्ते पदयात्रेचा सावली येथे समारोप\nसुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762\nग्रापंचायत भारी व जि.प.शाळा येथे महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृतिदिन संपन्न…\nबळीराम काळे,जिवती जिवती : तालुका अंतर्गत ग्राम पंचायत भारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भारी येथे दिनांक २८/११/२०२२ ला रोज सोमवार या दिवशी थोरपुरुष महात्मा...\n“त्या” रस्त्यावर दुचाकी, चालविताना येतोय मौत का कुआ चा अनुभव… रस्त्यावर पसरलेल्या गिट्टीमुळे होत आहेत अनेक अपघात…\nबळीराम काळे,जिवती जिवती (ता.प्र.) : स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून प्रलंबित असलेल्या येल्लापूर ते सावलहिरा या रस्त्याच्या कामास सुरुवात झाल्याने जिवती व कोरपना तालुक्यातील येल्लापूर मार्गे तेलंगणा कडे...\nमाराईपाटणच्या “खरतड’ रस्थाअभावी नागरिकांचा व शालेय विद्यार्थी यांचा होतोय मनस्ताप… दिवाळी लोटूनही माराईपाटण रस्त्याचे काम नाही\nबळीराम काळे, जिवती जिवती : (ता.प्र.) तालुक्या अंतर्गत टेकामांडवा ते माराईपाटण रस्त्याचे काम ४ ते ५ महिन्याचा कालावधी लोटूनही किंवा दिवाळी होऊनही आजपोवतो माराईपाटण रस्त्याचे...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nप्रितम गग्गुरी(उपसंपादक) आष्टी:- दिनांक २८ नोव्हेंबर रोजी श्री छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्था आष्टी तर्फे आयोजित द्वितीय विदर्भ स्तरीय आमंत्��ित कराटे स्पर्धा आष्टी येथे आयोजित...\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना आवाहन…\nनागपूर -भारतीय संविधानाला अभिप्रेत लोकशाही गणराज्य घडविण्यासाठी देशातील शेवटच्या वंचित समूहापर्यंत पोहोचून त्यांच्या वेदनेशी आपुलकीचे व माणुसकीचे नाते जोडावे लागेल. तेव्हा कुठे वंचित, शोषित,...\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद – अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी…\nसावली: गेल्या अनेक वर्षापासून गायरान जागेवर पिढ्यानपिढ्या पक्की घरे बांधून वास्तव्यास असलेल्या तसेच महसूल जमिनिवर अतिक्रमणं धारकांना अतिक्रमणं हटविण्याबाबत शासनाकडून नोटीस बजावण्यात आल्या. यामुळें...\nसिद्धार्थ पंच मंडळ, चंद्रपूर तर्फे भोजनदान..\nचंद्रपूर: मंडळवार, दि. 29 नोव्हेंबर 2022 ला धम्मनगरी चंद्रपुरात अनमोल बुद्ध धातूंची प्रतिष्ठाना धमकीर्ती विहारात करण्यात आली. या शुभप्रसंगी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी सिद्धार्थ पंच...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना...\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद...\nमैत्रिणी सोबत जंगलात जाणं बेतले जीवावर; वाघाचा हल्ल्यात तरुण ठार\nब्रेकिंग न्यूज: आष्टी पुलावरून ट्रक उलटला; दोन ठार,एक जखमी…\nअखेर येनापूरच्या ‘त्या’युवकांविरुद्ध ऍट्रासिटी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल.. दिक्षा...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना आवाहन…\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद – अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी…\nसिद्धार्थ पंच मंडळ, चंद्रपूर तर्फे भोजनदान..\nबार्टी प्रादेशिक कार्यालयात मदत केंद्र सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://punelive24.com/pune-news-nota-gets-maximum-votes-in-andheri-by-election-celebration-in-pune-by-bursting-firecrackers-and-distributing-straws/", "date_download": "2022-11-30T23:20:41Z", "digest": "sha1:3V7KLONHSB77EXMTRVN67I4XKEOAG5KV", "length": 6070, "nlines": 42, "source_domain": "punelive24.com", "title": "pune news nota gets maximum votes in andheri by election celebration in pune by bursting firecrackers and distributing straws | Pune News : अंधेरीत पोटनिवडणुकीत 'NOTA'ला सर्वाधिक मते; पुण्यात चक्क फटाके फोडून व पेढे वाटून सेलिब्रेशन.! | Pune News", "raw_content": "\nHome - ताज्या बातम्या - Pune News : अंधेरीत पोटनिवडणुकीत ‘NOTA’ला सर्वाधिक मते; पुण्यात चक्क फटाके फोडून व पेढे वाटून सेलिब्रेशन.\nPosted inताज्या बातम्या, पुणे, पुणे शहर, ब्रेकिंग, महाराष्ट्र, राजकारण\nPune News : अंधेरीत पोटनिवडणुकीत ‘NOTA’ला सर्वाधिक मते; पुण्यात चक्क फटाके फोडून व पेढे वाटून सेलिब्रेशन.\nपुणे – दिवाळीपूर्वी संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा (andheri election) मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी गुरुवारी मतदान पार पडले. मतदारांनी दाखवलेल्या निरुउत्साहामुळे या पोटनिवडणुकीत अवघे ३१.७४ टक्के इतके मतदान झाले. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, अंधेरी पूर्व मतदारसंघात एकूण २,७१,००० मतदार आहेत. मात्र, यापैकी फक्त ३१.७४ टक्के म्हणजे ८५,६९८ नागरिकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.\nमतदानाच्या इतक्या कमी टक्केवारीमुळे निकालाच्या दिवशी नेमके कसे चित्र पाहायला मिळणार, याविषयीचा संभ्रम आणखीनच वाढला होता. मात्र, अखेर अंधेरी पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर शिवसेनेने जल्लोष केला असल्याचं आपण पाहिलं.\nपुण्यात देखील या विजयाचा आनंद साजरा करण्यात आला आहे. मात्र, पुण्यातील (pune) हा उत्साह जरा वेगळ्या प्रकारे साजरा करण्यात आला असल्याचं दिसून आलं आहे.\nअंधेरी पोटनिवडणुकीत (andheri election) NOTA ला दहा हजारांच्या वर मते मिळाली म्हणून पुण्यात चक्क फटाके फोडून पेढे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.\nपुण्यातील कोथरूड (Pune news) डेपो भागात असणारे सामाजिक कार्यकर्ते सचिन धनकुडे यांनी नोटाला सर्वाधिक मते मिळाली म्हणून लोकशाहीचा विजय आहे.\nअसं म्हणत कोथरूड येथे मोठा बॅनर उभारला आणि यावर नोटाला सर्वाधिक दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली म्हणून मतदारांचेही आभार मानले. इतकंच काय तर धनकुडे यांनी कोथरूड येथील चौकात बॅनर भोवती रांगोळी काढत दिवे देखील लावले होते.\nतसेच येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना पेढे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर फटाक्यांची माळ वाजवून आनंदोत्सव साजरा केला.\nमुंबईत अंधेरी पोटनिवडणुकीत विजय मिळवल्यानंतर शिवसेनेने जल्लोष केला मात्र नोटा लाही दहा हजारांच्या वर मत मिळाल्यानंतर पुण्यातही जल्लोष झाला ही मात्र नवलाची गोष्ट आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/622107.html", "date_download": "2022-11-30T23:41:11Z", "digest": "sha1:ITAWIKHS3AVJZFWV24BPISO5QBZOGJ2T", "length": 45475, "nlines": 184, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "धर्मांतरित अनुसूचित जातींना मिळणारे आरक्षण थांबवा ! - मिलिंद परांडे, राष्ट्रीय महामंत्री, विहिंप - सनातन प्रभात", "raw_content": "\nसनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > धर्मांतरित अनुसूचित जातींना मिळणारे आरक्षण थांबवा – मिलिंद परांडे, राष्ट्रीय महामंत्री, विहिंप\nधर्मांतरित अनुसूचित जातींना मिळणारे आरक्षण थांबवा – मिलिंद परांडे, राष्ट्रीय महामंत्री, विहिंप\nकेवळ हिंदु अनुसूचित जातींनाच आरक्षणाचा अधिकार \nविश्‍व हिंदु परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री मिलिंद परांडे (मध्यभागी )\nनागपूर – धर्मांतरित अनुसूचित जातींना मिळणारे आरक्षण थांबवण्यात यावे, अशी मागणी विश्‍व हिंदु परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री मिलिंद परांडे यांनी २१ ऑक्टोबर या दिवशी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. ‘केवळ हिंदु अनुसूचित जातींनाच आरक्षणाचा अधिकार असतांना अनुसूचित जातीतील धर्मांतरितांना आरक्षण देण्याची मागणी करण्याचे कारस्थान चालू झाले आहे’, असा आरोपही त्यांनी केला. या वेळी विहिंपचे विदर्भ प्रांतमंत्री गोविंद शेंडे आणि अध्यक्ष राजेश निवल उपस्थित होते.\nमिलिंद परांडे पुढे म्हणाले की,\n१. दुर्दैवाने हिंदु समाजात अनुसूचित जाती आणि जमाती यांना सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक आधार यांवर भेदभावाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे हिंदु समाजाचा हा भाग सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे.\n२. आंबेडकर आणि मोहनदास गांधी यांच्यात वर्ष १९३५ मध्ये पुणे येथे झालेल्या संभाषणानुसार या वर्गांना आरक्षण देण्यावर व्यापक एकमत झाले आणि धर्माच्या आधारावर स्वतंत्र निवडणुकांना राष्ट्रविरोधी घोषित करण्यात आले होते.\n३. वर्ष १९३६ मध्येच ख्रिस्ती मिशनरी आणि मुसलमान नेते यांनी अनुसूचित जातींतील लोकांचे ख्रिस्ती आणि मुसलमान पंथांमध्ये धर्मांतर केले. त्यांच्या आरक्षणाची मागणीही करण्यात आली; परंतु आंबेडकर आणि मोहनदास गांधी यांनी ही मागणी तर्कशुद्धपणे फेटाळून लावली होती.\n४. संविधान सभेतही जेव्हा अनुसूचित जातीच्या आरक्षणाची मागणी करण्यात आली, तेव्हा डॉ. आंबेडकर यांनी धर्मांतरित अनुसूचित जातींची आरक्षणाची मागणी फेटाळून लावत अनुचित ठरवले होते.\n५. वर्ष १९५० मध्ये घटनात्मक आदेश लागू करून केवळ ‘हिंदु अनुसूचित जातींनाच आरक्षण द्यावे’, असे स्पष्ट केले होते. ‘ख्रिस्ती किंवा इस्लाम धर्म स्वीकारणार्‍यांची गणना अनुसूचित जातीत होऊ शकत नाही’, असे आंबेडकरांनी यापूर्वीही सांगितले आहे.\n६. असे असतांनाही ख्रिस्ती मिशनरी त्यांच्या अवास्तव मागणीसाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासह अनेक पंतप्रधानांनी ही मागणी अवास्तव असल्याचे सिद्ध करून नेहमीच फेटाळून लावली होती.\n७. माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी, दिवंगत देवेगौडा आणि डॉ. मनमोहन सिंह यांनी ही मागणी मान्य करण्याचा प्रयत्न केला; परंतु उग्र देशव्यापी निषेधामुळे त्यांना माघार घ्यावी लागली.\n८. वर्ष २००५ मध्ये सच्चर समिती आणि वर्ष २००९ मध्ये रंगनाथ समिती यांनी या संदर्भात काही शिफारसी केल्या होत्या; परंतु त्यांच्यातील विरोधाभास आणि चुकीच्या पद्धतींमुळे त्या दोन्ही वादग्रस्त ठरल्या आहेत.\n९. ६ नोव्हेंबरपासून विहिंप युवकांना जोडण्याचे अभियान चालू करणार आहे. यात दीड लाख गावांत भेट देऊन देशभरात १ कोटी युवकांना जोडणार आहे. धर्मरक्षणासमवेत सामाजिक कामही आम्ही करणार आहे. अनुसूचित जातीचा ८० टक्के लाभ १८ टक्के लोक घेत आहेत.\nCategories महाराष्ट्र, राष्ट्रीय बातम्या Tags आरक्षण, राष्ट्रीय, विश्व हिंदु परिषद, हिंदूंचे धर्मांतरण Post navigation\nमुलींच्या रक्षणासाठी ‘लव्ह जिहादविरोधी’ कायदा लागू करा \nमहाकाल सेना आणि हिंदु जनजागृृती समिती यांच्या वतीने वीरयोद्धा लाचित बोरफुकनजी यांच्या ४०० व्या जयंतीनिमित्त ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाचे आयोजन\nपंढरपूर विकास आराखड्याला विरोध करू नये – बंडातात्या कराडकर, ज्येष्ठ कीर्तनकार\nदेहलीतील भाजपच्या नेत्याकडून पुजार्‍यांना पगार देण्याची आप सरकारकडे मागणी\nअक्कलकोटमधील २८ गावे कर्नाटकात जाण्यास इच्छुक \nरत्नागिरी येथे वाहनफेरीच्या माध्यमातून भगवा झंझावात \nCategories Select Category Location आफ्रिका आशिया इंडाेनेशिया चीन नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम उत्त��� प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगाणा त्रिपुरा देहली नागालँड पंजाब पुदुच्चेरी बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान लडाख हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका उत्तर अमेरिका ऑस्ट्रेलिया दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या राज्यस्तरीय बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष सनातन प्रभात विशेष स्थानिक बातम्या राष्ट्र-धर्म विशेष आपत्काळ आयुर्वेद कविता खंडण ग्रंथ सदर ज्योतिषशास्त्र नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार विशेष सदर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण बुद्धीअगम्य घटना सण-उत्सव संशोधन सूक्ष्म ज्ञान सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF विशेष स्मरणिका आयुर्वेद आहार धर्माचरण\nSelect Tag (पू.) श्री. अशोक पात्रीकर १९९३ बॉम्बस्फोट ३१ डिसेंबर ६१ टक्के आध्यात्मिक पातळी अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन अग्नीशमन प्रशिक्षण अटक अण्णा द्रमुक अतिक्रमण अत्याचार अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अंधश्रद्धा निर्मूलन समिती अधिक मास अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर अध्यात्म अनुभूती अन्न आणि नागरी पुरवठा अपघात अपप्रकार अभय वर्तक अमरनाथ अंमलबजावणी संचालनालय अंमली पदार्थ अमित शहा अमेरिका अरविंद केजरीवाल अर्थ अर्थ खाते अलंकार अल् कायदा अल्पसंख्य-हिंदू अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन अवैध बांधकाम अहवाल आक्रमण आढावा आतंकवाद आतंकवाद विरोधी पथक आतंकवादी आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सीमावाद आत्महत्या आंदोलन आध्यात्मिक संशोधन आपत्काळ आम आदमी पक्ष आयकर खाते आयात आयुर्वेद आयुर्वेदीय जीवनशैली विशेषांक आरक्षण आरोग्य आरोग्य साहाय्य समिती आर्थिक आवाहन आव्हाड आस्थापनांचा हिंदुद्वेष इंडोनेशिया इतिहासाचे विकृतीकरण इम्रान खान इसिस इस्रायल इस्रो इस्लाम उत्तर कोरिया उत्तर-अमेरिका उत्तराखंड उद्धव ठाकरे उपक्रम उपोषण एकनाथ शिंदे एन. सी. ई. आर्. टी. एन्आयए एमआयएम एसएसआरएफचे सं�� एस्. एस्. आर. एफ्. ऑस्ट्रेलिया ओमर अब्दुल्ला ओमिक्रॉन विषाणू कचरा समस्या कन्हैय्याकुमार कर कर्जमाफी कर्नाटक कलम - ३७० कविता काँग्रेस कायदा कारागृह कार्तिकी वारी विशेष वृत्त मालिका कार्यक्रम कार्यशाळा कावड यात्रा काश्मीर काश्मीर प्रश्न काश्मीरी पंडित कुपोषण कुंभमेळा कृतज्ञता पुष्पांजली विशेषांक १ ऑगस्ट २०२१ कृतज्ञता विशेषांक कृषी कॅग कॅसिनो के. चंद्रशेखर राव केरळ मंदिरे कै. परात्पर गुरु परशराम पांडे महाराज कॉ. पानसरे हत्या प्रकरण कोरेगाव भीमा कोरोना व्हायरस कोल्हापूर क्रांतीकारक क्रीडा खंडण खासगी बस अनियंत्रित दरवाढीविरोधी चळवळ खासदार खेळ ख्रिस्ती ख्रिस्ती धर्मगुरु गंगा नदी गंगानदी शुद्धीकरण गड-किल्ल्यांचे संवर्धन गणशोत्सव गणेशोत्सव गायनकला साधना गीतापठण गुढीपाडवा गुन्हेगार पोलीस गुन्हेगारी गुरुकृपायोग गुरुगाथा विशेषांक जून २०२२ गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी गुरुपैर्णिमा विशेषांक २३ जुलै २०२१ गुरुपौर्णिमा गुरुभक्ती विशेषांक गुरुमहती विशेषांक गुरुमाहात्म्य विशेषांक १८ जुलै २०२१ गॅस सिलिंडर गैरप्रकार गो गोतस्कर गोंधळ गोमाता गोमांस गोरक्षक गोरक्षण गोवा गोवा खाणप्रश्न गोवा विधानसभा अधिवेशन गोशाळा गोहत्या गौरी लंकेश ग्रंथ ग्रंथ प्रकाशन ग्रंथ सदर ग्रंथप्रदर्शन ग्राहक चंद्रबाबू नायडू चर्चासत्र चारुदत्त चित्रकला साधना चित्रपट चित्रपटाद्वारे विडंबन चिनी वस्तू चीन चीन प्रश्न चेतन राजहंस चोरी चौकटी चौकशी छत्रपती शिवाजी महाराज जमात- ए-इस्लामी जमात-उद-दवा जम्मू-काश्मीर जागतिक आरोग्य संघटना जागो जिहाद जिहाद एक षड्यंत्र विशेषांक जेएनयू जैविक अस्त्रे जैश-ए-महंमद जो बायडेन ज्ञानवापी ज्योतिष शास्त्रार्थ टी. राजासिंह ठाणे डॉ. झाकीर नाईक डॉ. प्रमोद सावंत डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी डोनाल्ड ट्रम्प ड्रेसकोड तबलीगी जमात तहरीक-ए-तालिबान-पाकिस्तान ताज्या बातम्या तालिबान तिबेट तिरंगा तीर्थक्षेत्र तुळजापूर भवानी मंदिर तृणमूल काँग्रेस द कश्मीर फाइल्स दगडफेक दंगल दंड दत्त दत्तजयंती विशेषांक २०२१ दरोडा दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन दहीहंडी दाऊद दाभोलकर दिनविशेष दिवाळी दिवाळी २०२२ दिव्य रथोत्सव विशेषांक दीपावली विशेषांक ४ नोव्हेंबर २०२१ दुष्काळ दूरचित्रवाणी कार्यक्रम देअली देवतांचे विडंबन देवेंद्र फडणवीस देहली दैनिक सनातन प्रभातचा २३ वा वर्धापनदिन दैवी बालक द्रमुक द्रौपदी मुर्मू धर्म धर्मग्रंथ धर्मद्रोही धर्मनिरपेक्षता धर्मप्रेमीं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज धर्मशिक्षण धर्मांतर धर्मांध ध्वनीप्रदूषण नक्षलवादी नगर नरेंद्र मोदी नवरात्रोत्सव नवरात्रोत्सव-२०२२ नवी मुंबई महानगरपालिका नागरिकत्व सुधारणा कायदा नामजप नितीश कुमार निधन निर्यात निवडणुका निवेदन निसर्गानुकूल शेती विशेषांक २०२२ नृत्यकला साधना नॅशनल काॅन्फरन्स नॅशनल क्राईम रेकॉर्डस ब्युरो नेपाळ नैसर्गिक आपत्ती नोटा नोंद नौदल न्यायालय प. पू. आसारामजी बापू प.पू .आबा उपाध्ये प.पू. दादाजी वैशंपायन प.पू. दास महाराज प.पू. देवबाबा प.पू. श्रीकृष्ण कर्वे गुरुजी पंढरपूर विठ्ठल मंदिर पतंजलि पत्रकार परिषद पत्रकारिता पनून कश्मीर परराष्ट्रनिती परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव परीक्षा पर्यटक पर्यटन पर्यावरण पर्यावरण आणि वन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिति पाक प्रश्न पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तान पाकिस्तानचे उदात्तीकरण पाद्री पाश्चात्त्यां​चे अंधानुकरण पितृपक्ष पिनाराई विजयन् पीएनबी घोटाळा पीएफआय पीडीपी पुणे पुणे महानगरपालिका पुणे विद्यापीठ पुरातत्व विभाग पुरोगामी विचारवंत पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी पू. (अधिवक्ता) हरिशंकर जैन पू. (कु.) दीपाली मतकर पू. तनुजा ठाकूर पू. भार्गवराम प्रभु पू. वामन राजंदेकर पू. शिवाजी वटकर पू. संदीप आळशी पू. संभाजीराव भिडे गुरुजी पू. सौ. उमा रविचंद्रन् पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज पूर पेट्रोल-डिझेल दरवाढ पैठण पोप फ्रान्सिस पोलीस प्रकाश जावडेकर प्रकाशन प्रदर्शनी प्रदूषण प्रमोद मुतालिक प्रवासी भारतिय प्रशासकीय अधिकारी प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रशिक्षण प्रसार प्रसारमाध्यम प्रादेशिक परिवहन विभाग फटाक्यांवर बंदी फलक प्रसिद्धी फसवणूक फारुख अब्दुल्ला फुटीरतावादी बँक बँक घोटाळे बँक विलिनीकरण बकरी ईद बंगाल बजरंग दल बराक ओबामा बर्ड फ्ल्यू बलात्कार बहिष्कार बहुचर्चित विषय बहुजन समाज पक्ष बांगलादेश बांगलादेशातील हिंदूंवर आक्रमण ऑक्टोबर २०२१ बांगलादेशी घुसखोरी बाजीराव पेशवा बाबरी मशीद बुरखा बौद्ध धर्म ब्राह्मण ब्रिगेडीयर हेमंत महाजन भवानीदेवी भाजप भारत भारताचा इतिहास भारतीय भारतीय जनता पार्टी भारतीय नकाशाचे विकृतीकरण भावभक्ती विशेषांक भावामृत विशेषांक भाषा संवर्धन भूमाता ब्रिगेड भोजशाळा भ्रमणभाष भ्रष्टाचार म मकर संक्रांति मंगलमय दसरा विशेषांक २०२१ मंत्रजप मदत मदरसा मंदिर मंदिररक्षण विशेषांक जुलै २०२१ मंदिरांचे सरकारीकरण मंदिरे वाचवा मद्य मद्याचे दुष्परिणाम मद्यालय मनोज खाडये ममता बॅनर्जी मराठी भाषा मराठी साहित्य संमेलन मशिदींवरील भोंगे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय महर्षि अरविंद महागाई महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ महाराष्ट्र विधीमंडळ महाराष्ट्र विधीमंडळ अधिवेशन महालक्ष्मी मंदिर महालय श्राद्ध विशेषांक २०२२ महाविकास आघाडी महाशिवरात्र महिला महिला आयोग महिलांवरील अत्याचार मानसिक मारिया वर्थ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष मार्गदर्शन मालवाहतूक मालेगाव बॉम्बस्फोट माहिती अधिकार कायदा मुंबई मुंबई उच्च न्यायालय मुंबई महानगरपालिका मुंबई सनातन प्रभात वर्धापनदिन विशेषांक मार्च २०२२ मुलायमसिंह यादव मुसलमान मूर्ती विसर्जन मेहबूबा मुफ्ती मोर्चा मोहन भागवत मोहनदास गांधी मौलवी यज्ञ यायाल युद्ध विशेषांक युरोप युवा योग वेदांत सेवा समिती योगा योगी आदित्यनाथ रक्षाबंधन रणरागिणी शाखा रमेश शिंदे रशिया रशिया-युक्रेन संघर्ष रस्त्यांवरील खड्डे राज ठाकरे राजकीय राजनाथ सिंह राजपूत करणी सेना राजेश क्षीरसागर राज्य राज्य महिला आयोग राज्यसभा राज्यस्तरीय राम मंदिर रामजन्मभूमी रामदास आठवले रामदेव बाबा रामनाथ कोविंद रामनाथी आश्रमाला मान्यवरांची भेट राममंदिर रामसेतू राष्ट्र राष्ट्र आणि धर्म राष्ट्र-धर्म लेख राष्ट्र-धर्म विशेष राष्ट्र-धर्मविषयक चौकट राष्ट्रगीत राष्ट्रद्रोही राष्ट्रध्वजाचा सन्मान राष्ट्रपुरूष राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा राष्ट्रीय जनता दल राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हरित लवाद राष्ट्रीय हिंदू आंदोलन राष्ट्र्ध्वजाचा अवमान राहुल गांधी रिझर्व्ह बँक रुग्ण रुग्णालय रेल्वे रेल्वे अपघात रोग रोहिंग्या प्रश्न लँड जिहाद लडाख लता मंगेशकर लव्ह जिहाद लष्कर ए तोयबा लाग लाचलुचपत प्रतिबंधक खाते लालू प्रसाद यादव लेख लोकमान्य टिळक लोकशाही लोकशाही कि भ्रष्टशाही लोकसंख्या वाढ लोकसभा लोकसभा अधिवेशन वंचित आघाडी वन्दे मातरम् वाचकांचे विचार वाद्यकला साधना वायूदल वारकरी वारकरी संप्रदाय विघ्नहर्ता गजानन विशेषांक २०२२ विज्ञान विज्ञापनांद्वारे विडंबन विडंबन विदेशी गुंतवणूक विद्यार्थी संघटना विनयभंग विमान विरोध विश्व हिंदु परिषद वृक्ष वृत्तविशेष वैज्ञानिक वैद्यकिय व्यंकय्या नायडू व्लादिमिर पुतिन व्हॅलेंटाईन डे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती शनिशिंगणापूर शबरीमला मंदिर शरद पवार शालेय पाठ्यपुस्तक शाळा शिक्षक शिक्षण शिक्षा शिर्डी साई बाबा शिव शिवप्रतिष्ठान शिवराज सिंह चौहान शिवशाहीर बाबासांहेब पुरंदरे शिवसेना शी-जिनपिंग शीख शे शेख हसीना शेतकरी आत्महत्या शेतकरी आंदोलन शेती शैक्षणिक शौर्य श्री गणेश श्री गणेशचतुर्थी विशेषांक १० सप्टेंबर २०२१ श्री गणेशमूर्ती श्री गणेशमूर्ती विसर्जन श्रीकृष्ण श्रीकृष्णजन्मभूमी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे भारतभ्रमण श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमद्भगवद्गीता श्रीराम श्रीराम सेना श्रीलंका श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ गौरव विशेषांक श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ संगीतकला साधना संघटना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सण-उत्सव संत संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत भक्तराज महाराज संतभेट संतांची गुणवैशिष्ट्ये संतांचे आशीर्वाद संतांचे मार्गदर्शन संतांचे विडंबन सदगुरू (डॉ. ) चारुदत्त पिंगळे सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये सद्गुरु नंदकुमार जाधव सद्गुरु नीलेश सिंगबाळ सद्गुरु राजेंद्र शिंदे सद्गुरु सत्यवान कदम सनबर्न फेस्टिवल सनातन आश्रम देवद सनातन आश्रम रामनाथी सनातन प्रभात सनातन प्रभात वर्धापनदिन सनातन प्रभात विशेष सनातन संस्था सनातन संस्था कौतुक सनातन संस्थेला विरोध सनातनचे संत संपादकीय संभाजी ब्रिगेड समर्थन समलैंगिक समाजवादी पक्ष संयुक्त जनता दल संयुक्त राष्ट्र संरक्षण सर्वेक्षण सर्वोच्च न्यायालय संशोधन संसद संस्कृत भाषा सांगली साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना साधनाविषयक चौकट साध्वी प्रज्ञासिंह सामना सामाजिक सामाजिक दुष्प्रवृत���ती निर्मूलन साम्यवादी सायकल सायबर गुन्हे सिद्धरामय्या सिद्धिविनायक मंदिर सिंधुदुर्ग सीबीआय सीसीटीव्ही सुनील घनवट सुरक्षारक्षक सुराज्य अभियान सुराज्य क्रांती विशेषांक सुरेश चव्हाणके सुवचने सूक्ष्म-परीक्षण सेन्सॉर बोर्ड सैन्य सोनिया गांधी सोलापूर सोशल मिडिया सौदी अरेबिया स्थानिक बातम्या स्वच्छ भारत अभियान स्वदेशीचा वापर करा लोकसंख्या वाढ लोकसभा लोकसभा अधिवेशन वंचित आघाडी वन्दे मातरम् वाचकांचे विचार वाद्यकला साधना वायूदल वारकरी वारकरी संप्रदाय विघ्नहर्ता गजानन विशेषांक २०२२ विज्ञान विज्ञापनांद्वारे विडंबन विडंबन विदेशी गुंतवणूक विद्यार्थी संघटना विनयभंग विमान विरोध विश्व हिंदु परिषद वृक्ष वृत्तविशेष वैज्ञानिक वैद्यकिय व्यंकय्या नायडू व्लादिमिर पुतिन व्हॅलेंटाईन डे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती शनिशिंगणापूर शबरीमला मंदिर शरद पवार शालेय पाठ्यपुस्तक शाळा शिक्षक शिक्षण शिक्षा शिर्डी साई बाबा शिव शिवप्रतिष्ठान शिवराज सिंह चौहान शिवशाहीर बाबासांहेब पुरंदरे शिवसेना शी-जिनपिंग शीख शे शेख हसीना शेतकरी आत्महत्या शेतकरी आंदोलन शेती शैक्षणिक शौर्य श्री गणेश श्री गणेशचतुर्थी विशेषांक १० सप्टेंबर २०२१ श्री गणेशमूर्ती श्री गणेशमूर्ती विसर्जन श्रीकृष्ण श्रीकृष्णजन्मभूमी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे भारतभ्रमण श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमद्भगवद्गीता श्रीराम श्रीराम सेना श्रीलंका श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ गौरव विशेषांक श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ संगीतकला साधना संघटना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सण-उत्सव संत संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत भक्तराज महाराज संतभेट संतांची गुणवैशिष्ट्ये संतांचे आशीर्वाद संतांचे मार्गदर्शन संतांचे विडंबन सदगुरू (डॉ. ) चारुदत्त पिंगळे सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये सद्गुरु नंदकुमार जाधव सद्गुरु नीलेश सिंगबाळ सद्गुरु राजेंद्र शिंदे सद्गुरु सत्यवान कदम सनबर्न फेस्टिवल सनातन आश्रम देवद सनातन आश्रम रामनाथी सनातन प्रभात सनातन प्रभात वर्धापनदिन सनातन प्रभात विशेष सनातन सं��्था सनातन संस्था कौतुक सनातन संस्थेला विरोध सनातनचे संत संपादकीय संभाजी ब्रिगेड समर्थन समलैंगिक समाजवादी पक्ष संयुक्त जनता दल संयुक्त राष्ट्र संरक्षण सर्वेक्षण सर्वोच्च न्यायालय संशोधन संसद संस्कृत भाषा सांगली साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना साधनाविषयक चौकट साध्वी प्रज्ञासिंह सामना सामाजिक सामाजिक दुष्प्रवृत्ती निर्मूलन साम्यवादी सायकल सायबर गुन्हे सिद्धरामय्या सिद्धिविनायक मंदिर सिंधुदुर्ग सीबीआय सीसीटीव्ही सुनील घनवट सुरक्षारक्षक सुराज्य अभियान सुराज्य क्रांती विशेषांक सुरेश चव्हाणके सुवचने सूक्ष्म-परीक्षण सेन्सॉर बोर्ड सैन्य सोनिया गांधी सोलापूर सोशल मिडिया सौदी अरेबिया स्थानिक बातम्या स्वच्छ भारत अभियान स्वदेशीचा वापर करा स्वभावदोष आणि अहंनिर्मूलन स्वातंत्र्यवीर सावरकर स्वातंत्र्यसैनिक स्वामी विवेकानंद हत्या हनुमान जयंती हमिद अन्सारी हलाल हाफिज सईद हिं हिजबुल मुजाहिदीन हिजाब / बुरखा वाद हिंद हिंदु हिंदु जनजागृती समिती हिंदु जनजागृती समिती कौतुक हिंदु जनजागृती समितीकडून निवेदन हिंदु जागरण मंच हिंदु धर्म हिंदु धर्म संस्कार हिंदु धर्मजागृती सभा हिंदु धर्मात पुनरागमन हिंदु धर्माविषयी अज्ञान हिंदु नेते हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र जागृती अभियान हिंदु राष्ट्र जागृती आंदोलन हिंदु राष्ट्र जागृती सभा हिंदु राष्ट्र संकल्प अभियान हिंदु राष्ट्र सेना हिंदु विधीज्ञ परिषद हिंदु विराेधी हिंदु विरोधी हिंदु शरणार्थी-भारतीय नागरीकत्व हिंदु संघटना आणि पक्ष हिंदु संतांची अपकीर्ति हिंदु संस्कृती हिंदुत्व हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदुत्वनिष्ठांचे आंदोलन हिंदुविरोधी कायदे हिंदुविरोधी वक्तव्ये हिंदू हिंदू महासभा हिंदू राष्ट्र हिंदूंचा इतिहास हिंदूंचा पराक्रम हिंदूंचा वंशविच्छेद हिंदूंचा विरोध हिंदूंची मंदिरे असुरक्षित हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंचे यश हिंदूंचे राजे हिंदूंच्या समस्या हिंदूंवर आक्रमण हिंदूंवरील अत्याचार हिंदूंवरील आघात हिंदूंसाठी सकारात्मक हुरियत काॅन्फरन्स होळी रंगपंचमी\nCategories Select Category Location आफ्रिका आशिया इंडाेनेशिया चीन नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम��मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगाणा त्रिपुरा देहली नागालँड पंजाब पुदुच्चेरी बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान लडाख हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका उत्तर अमेरिका ऑस्ट्रेलिया दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या राज्यस्तरीय बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष सनातन प्रभात विशेष स्थानिक बातम्या राष्ट्र-धर्म विशेष आपत्काळ आयुर्वेद कविता खंडण ग्रंथ सदर ज्योतिषशास्त्र नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार विशेष सदर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण बुद्धीअगम्य घटना सण-उत्सव संशोधन सूक्ष्म ज्ञान सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF विशेष स्मरणिका आयुर्वेद आहार धर्माचरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-latest-news/chicken-bread-will-overcome-malnutrition", "date_download": "2022-12-01T00:43:59Z", "digest": "sha1:QTZQVRF4SBKSQEJAF3RNWKHQKFNHJR52", "length": 8368, "nlines": 44, "source_domain": "www.agrowon.com", "title": "चिकनची वडी करणार कुपोषणावर मात | Ckicken Cake", "raw_content": "\nChicken Cake : चिकनची वडी करणार कुपोषणावर मात\nभारतीय कृषी संशोधन परिषदेच्या तज्ञांनी असा एक प्रयोग केलाय. चिकनची वडी. ही वडी कुपोषणावर मात करणार असल्याचं म्हटलं जातंय.\nमहाराष्ट्रात १९७२ च्या दरम्यान भीषण दुष्काळ (Drought) पडला होता. लोकांच्या शेतातली उभी पीक जळून (Crop Damage) गेली होती. अन्न पाण्यावाचून गोठ्यातली जनावर मरून गेली होती. कोणाच्याच घरात अन्नाचा कण नव्हता. भूकबळीची (Starvation) संख्या वाढतचं होती.\nदुष्काळाचा फटका एवढा मोठा होता की मोठमोठे बागायतदार देखील या रोजगाराच्या कामावर येऊ लागले. धान्यांची सरकारी गोदाम रिकामी होती. अशात मदतीला धावून आली होती सुखडी. लहान मुलांना पोषण म्हणून बनवलेल्या या पदार्थाने उभा महाराष्ट्र जगवला होता.\nत्यानंतर अशा पोषक आहाराच्या वड्या तयार करण्याचे प्रयत्न फारसे काही दिसून आले नाहीत. मात्र भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या तज्ञांनी असा एक प्रयोग केलाय. चिकनची वडी. ही वडी कुपोषणावर मात करणार असल्याचं म्हटलं जातंय.\nLumpy Skin : नांदेड जिल्ह्यात आत्तापर्यंत १७ जनावरे मृत्यूमुखी\nतर भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या केंद्रीय पक्षी संशोधन संस्थेतील तज्ञांनी चिकनपासून प्रथिनयुक्त वडी तयार केली आहे. कुपोषणावर मात करण्यासाठी ही वडी उपयुक्त ठरणार असल्याचं या शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. या वडीची शेल्फ लाईफ तीन ते सहा महिने असेल.\nसंशोधन संस्थेच्या कुक्कुटपालन व्यवस्थापन विभागातील शास्त्रज्ञ डॉ. जयदीप रोकडे या वडी विषयी सांगतात की, भारताच्या पूर्व भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली की बऱ्याचदा भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण होतो.\nअशा स्थितीत लोकांना पोषक आहार मिळणं लांबची गोष्ट. ही बाजू विचारात घेऊन लोकांना कमी खर्चात प्रथिनयुक्त आहार उपलब्ध होण्यासाठी हा संशोधन प्रकल्प सुरू करण्यात आला. या वडीत आणखीन काय काय आहे\nतर प्रथिनांची उपलब्धता वाढविण्यासाठी चिकनसोबत वडी मऊ करण्यासाठी पेठा, सोयाबीन, कडधान्यांची डाळ असे घटक योग्य प्रमाणात मिसळलेले आहेत. या वडीला चव येण्यासाठी गरम मसाल्यांचा वापर करण्यात आला आहे.\nसाधारण तापमानाला ही वादी तीन ते सहा महिने टिकते. ही वडी तयार करण्यासाठी कमी अंडी देणाऱ्या कोंबड्या तसेच अंडी न देणाऱ्या देशी तसेच लेअर कोंबडीच्या चिकनपासून प्रक्रिया उत्पादन विकसित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यातून कुक्कुटपालकांच्या उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.\nयाविषयी डॉ.जयदीप रोकडे सांगतात, शेतकरी अंडी देणाऱ्या देशी आणि लेयर कोंबड्यांचे संगोपन करतात. मात्र अंडी देण्याची क्षमता कमी झाल्यानंतर किंवा पूर्णतः बंद झाल्यानंतर ही कोंबडी साधारणपणे ७० ते ८० रुपयांना बाजारात विकली जाते.\nहेच जर या कोंबडीपासून वडी बनवायची ठरवली तर एक किलो कोंबडीच्या चिकनपासून सुमारे दीड किलो वडी बनवता येते. या वडीची बाजारात २५० रुपये किलो या दराने विक्री करता येईल.\nचिकन वडी तयार करण्यासाठी पोल्ट्री उत्पादकांना ९० रुपयांपर्यंत खर्च येईल. सध्या भारत सरकारकडे या उत्पादनाच्या पेटंटसाठी अर्ज करण्यात आला आहे. पेटंट मंजूर झाल्यानंतरच हा फॉर्म्यूला व्यावसायिक उत्पादनासाठी उद्योजकांना दिला जाणार आहे.\nताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्���ाइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.rangmaitra.com/601-mr-and-mrs-sadachari-trailer/", "date_download": "2022-12-01T01:12:55Z", "digest": "sha1:LRY6MYEIAQVQFUM3JG47KXFBXWBJWF27", "length": 13846, "nlines": 112, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी’चा ट्रेलर लाँच! | Rangmaitra", "raw_content": "\n‘ठिपक्यांची रांगोळी’त नवा ट्विस्ट\n‘विश्वनायक’द्वारे हिंदी रंगमंचावर ‘विकास’ झेप\nढाका’ मध्ये ‘मोऱ्या’ची निवड\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nगाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल\n‘डॉक्टर डॉन’ला नवं वळण…\nजिजाऊंच्या भूमिकेत भार्गवी चिरमुले\nवास्तववादी चित्रकार संतोष शंकर लाड\n‘राजा रानी…’ पुन्हा येणार २१ जुलैपासून\nHome चित्रपट आगामी चित्रपट ‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी’चा ट्रेलर लाँच\n‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी’चा ट्रेलर लाँच\nरोमँटिक, अॅक्शन, इमोशनल ड्रामा\nइंडियन फिल्म्स स्टुडियोज निर्मित ‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी’ हा सिनेमा वैभव आणि प्रार्थनाची जोडी आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी चांगलीच पर्वणी ठरणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने त्यांना पुन्हा एकदा पाहण्याची संधी मिळणार आहे. रोमँटिक आणि अॅक्शनचं परफेक्ट कॉम्बिनेशन असलेला ‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी’ हा सिनेमा १९ फेब्रुवारी रोजी येत्या शिवजयंतीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. नुकताच या सिनेमाचा धमाकेदार ट्रेलर आणि टायटल ट्रॅक लाँच मंगलदायी वातावरणात पार पडला.\nपुणेरी ढोल ताशाचा गजर, लग्नाचा माहोल, उपस्थित पाहुण्यांना फेट्याचा मान आणि स्वागताला खुद्द ‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी’ म्हणजेच अभिनेता वैभव तत्ववादी आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे. लव्ही-डव्ही किंवा चॉकलेट बॉयची ईमेज वैभवने आधीच्या काही सिनेमात रंगवली आहे. मात्र मिस्टर अँड मिसेस सदाचारी हा अॅक्शन सिनेमा त्यांच्यातील आणखी एका गुणाची चमक दाखवून देईन. या सिनेमात रोमँटिक, अॅक्शन, इमोशनल ड्रामा असणार आहे, ज्याची झलक आपल्याला ट्रेलरमधून दिसेल. त्यासोबतच वैभवचा डॅशिंग लूक आणि प्रार्थनाचा पारंपारिक तसेच मॉडर्न लूक पाहायला मिळेल. विशेष म्हणजे, नयनरम्य अशा मॉरिशअसमध्ये सिनेमाचे चित्रिकरण झाल्याने सिनेमाला एक वेगळीच लकाकी आली आहे.\nकोल्हापूर चित्रनगरीचे विज्युअल्सदेखील या ट्रेलरमध्ये आहेत. या सिनेमाच्या ट्रेलरनंतर ‘मिस्टर अँड मिसेस सदाचार��’चे टायटल सॉंग लाँच करण्यात आले. वन्स मोअरची दाद मिळालेल्या या टायटल सॉंगला लोकांनी पसंतीची पावती दिली. या गाण्याचे मूळ संगीत व्ही. हरी कृष्ण यांनी दिले असले तरी त्याला पंकज पडघन यांनी आपला मराठमोळा तडका दिला आहे.\nया सिनेमाच्या टायटल सॉंगबद्दल बोलताना पंकज पडघन यांनी सांगितले की, ‘लोकांना ठेका धरायला भाग पडेल असे हे गाणे आहे. या सिनेमात माझे तीन गाणी असून ही तिन्ही गाणी विविध जॉनरची आहेत. लोकांना ती नक्कीच आवडतील.’ तसेच रोहित राउत याच्या आवाजातल्या या गाण्याचे बोल ओमकार मंगेश दत्त यांनी लिहिली आहेत.\nया कार्यक्रमात उपस्थित सिनेमातील मिस्टर आणि मिसेस सदाचारी यांनीदेखील आपल्या भूमिकेविषयी भरभरून सांगितले. ‘या सिनेमात माझी अगदी वेगळी भूमिका आहे, ‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी’च्या निमित्ताने मला डॅशिंग लूकमध्ये लोकांसमोर यायला मिळतंय याचा आनंद आहे. शिवाय प्रार्थना आणि मोहन जोशी यांनी दिलेल्या कम्फर्ट झोनमुळे हे शक्य झाले’ असे सिनेमाचा मिस्टर सदाचारी म्हणजेच अभिनेता वैभव तत्ववादी याने आपल्या भूमिकेविषयी सांगितले.\nवर्षाच्या सुरुवातीलाच हा सिनेमा प्रदर्शित होत असल्याकारणामुळे मी खूप उत्साही असल्याचे मिसेस सदाचारी उर्फ प्रार्थना बेहरे सांगते. ‘माझ्या आतापर्यंत केलेल्या प्रत्येक कामाला लोकांनी पसंती दिलेली आहे, त्यामुळे या सिनेमातही मला पसंत करतील अशी मी आशा करते. तसेच या सिनेमात जेवढी एक्शन आणि स्टट आहे तेवढाच तो रोमँटिकपण आहे’ अस तिने पुढे सांगितल.\nसिनेमाची कथा बाप मुलाच्या नाते संबंधावर आधारित आहे. वैभव आणि ज्येष्ठ अभिनेता मोहन जोशी यांची बापलेकाची फ्रेश जोडी पहिल्यांदा ऑन स्क्रीन दिसणार आहे, याबद्दल बोलताना मोहन जोशी यांनी या सिनेमाबाबत मी खूप उत्साही असल्याचे सांगत, ‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी’ टीम सोबत काम करताना मजा आली असल्याचे सांगितले. तर आईच्या व्यक्तिरेखेत असणा-या उमा सरदेशमुख यांनी ”बाप आणि मुलामध्ये होणारे भावनिक अंतर सांभाळणारी माझी व्यक्तिरेखा असल्याचे सांगितले. आतापर्यंत वितरण क्षेत्रात कार्यरत असलेले आशिष वाघ ‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी’ या सिनेमातून पहिल्यांदाच दिग्दर्शकाची भूमिका पार पाडत आहे.\nनृत्यदिग्दर्शक फिरोज खान यांनी या गाण्यावर वैभव आणि प्रार्थना यांना ठेका धरायला लावले आहे. सिनेमाची पटकथा आणि संवाद प्रवीण विठ्ठल तरडे आणि उमा कुलकर्णी यांची आहे. उत्पल आचार्य आणि आशिष वाघ या दोघांनी मिळून या सिनेमाची निर्मिती केली आहे.\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nसावनी रविंद्रचे ‘वंदे गणपती’\n‘टाईड’च्या जाहिरातीत आयुषमान झाला बाई\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०२२ रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/maharashtra/1626/", "date_download": "2022-11-30T23:06:05Z", "digest": "sha1:JTPKHJO3AJUDKRYCI3E7BV4BBG2SJZOW", "length": 7684, "nlines": 102, "source_domain": "mnews.esy.es", "title": "मस्तच! सात ते आठ हजार पदांसाठी पोलीस भरती | Maharashtra News", "raw_content": "\n सात ते आठ हजार पदांसाठी पोलीस भरती\n सात ते आठ हजार पदांसाठी पोलीस भरती\nअमरावती: गृहविभागातील रिक्त पदे भरण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून लवकरच सात ते आठ हजार पदांवर करण्यात येणार असल्याचे माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. या पोलीस भरतीमुळे राज्यातील पोलिसांवरील ताण काही प्रमाणात कमी होणार असल्याची चर्चा आहे.\nदिवंगत जे.डी. पाटील उपाख्य बाबासाहेब सांगळूदकर यांच्या ५१व्या पुण्यतिथीनिमित्त दर्यापूर येथील श्रीमती कोकिळाबाई गावंडे महिला महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात गृहमंत्री अनिल देशमुख बोलत होते.\nकायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य सरकार पावले उचलणार आहे. अवैध सावकारी, नक्षलवादाला आळा घालण्यासाठी उपाययोजना आखण्यात येणार असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले. पोलीस भरतीसह विविध स्पर्धा परिक्षांसाठी ग्रामीण भागातील तरुणांनी अभ्यासात सातत्य ठेवत तयारी करायला हवी असे मतही त्यांनी व्यक्त केले. राज्यातील महिला अत्याचाराला आळा घालण्यासाठी शासन पावले उचलणार आहे. विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्येबाबत गृहमंत्री देशमुख यांनी चिंता व्यक्त केली. पालकांन��� आपल्या मुलांवर अवास्तव अपेक्षांचे ओझे लादू नये असे आवाहन त्यांनी केले.\nयावेळी कार्यक्रमाला विधानसभेचे माजी उपाध्यक्ष शरद तसरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. आमदार बळवंत वानखडे, जिल्हा परिषद सभापती जयंतराव देशमुख, माजी मंत्री रणजीत देशमुख, माजी आमदार अमर काळे, सुनील वऱ्हाडे, आनंद माने आदी यावेळी उपस्थित होते.\nPrevious articleभारतातील सध्याची स्थिती दु:खद : सत्या नडेला\nNext articleIND vs AUS :'बुमराह आमच्या बरगड्या, डोकेही फोडेल'\nUdyanraje Bhosale may leave BJP, मी कोश्यारींच्या विरोधात बोलतोय, भाजपश्रेष्ठींनी माझ्यावर कारवाई करुन दाखवावीच: उदयनराजे भोसले – if bjp not taking action against bhagat...\nकेंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी घेतली महत्त्वाची बैठक; दिल्या 'या' सूचना\nमुलीच्या लग्नात मिळालेल्या आहेरावर चोरट्यांचा डल्ला\nजिओला टक्कर; BSNL चा नवा ब्रॉडबँड प्लान\nराज्यात तरुणांमध्ये सर्वाधिक करोना संसर्ग; 'ही' आहेत कारणं\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/maharashtra/3859/", "date_download": "2022-11-30T23:12:29Z", "digest": "sha1:DU46SBMS26U7SB7OZWZQKBZZRXQXULGE", "length": 15048, "nlines": 109, "source_domain": "mnews.esy.es", "title": "करोनामुळे चिनी मल्लांना भारतात प्रवेश नाही! | Maharashtra News", "raw_content": "\nHome Maharashtra करोनामुळे चिनी मल्लांना भारतात प्रवेश नाही\nकरोनामुळे चिनी मल्लांना भारतात प्रवेश नाही\nभारतात मंगळवारपासून रंगणाऱ्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत चीनचे मल्ल भाग घेणार नाहीत. विषाणूच्या संसर्गाच्या भितीमुळे भारत सरकारने त्यांना व्हिसा नाकारला आहे. सोमवारी भारतीय कुस्ती फेडरेशनच्या अधिकाऱ्यांकडून ही माहिती मिळाली. भारतीय कुस्ती फेडरेशनचे सहाय्यक चिटणीस विनोद तोमर यांनी दिलेल्या माहितीनुसार चीनने ४० मल्लांचा संघ भारतात पाठवण्याची तयारी केली होती अन् त्यासाठी तसा व्हिसाअर्जही करण्यात आला होता. करोना विषाणूमुळे आतापर्यंत दीड हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा बळी घेतला आहे.\nतोमर यांनाही हे व्हिसा नाकारल्याची माहिती भारतीय सरकारकडूनच मिळाली आहे. ‘करोना विषाणूचे संकट हे जागतिक स्तरावरील आहे. तेव्हा आम्हाला खेळाडूंच्या तब्येतीची खबरदारी घ्यायल��च हवी. त्यामुळे सरकारने व्हिसा नाकारल्यामागील कारण आपण सगळेच समजू शकतो’, असे तोमर म्हणाले. मात्र भारतीय कुस्ती फेडरेशनला व्हिसा नाकारल्याची अधिकृत माहिती सरकारकडून अजून मिळाली नसल्याचेही त्यांनी सांगितले. चीनमधील वूहान हे करोना विषाणूचे केंद्रबिंदू असून २३ जानेवारीपासून हे शहर जवळपास बंदच आहे. बऱ्याच देशांनी येथून आपल्या नागरिकांना देशात बोलावून घेतले आहे. अनेक देशांनी चिनी पर्यटकांना व्हिसा देणे बंद केले असून चीनला विमानेही पाठवली जात नाहीत.\nभारताने व्हिसा नाकारल्याबाबत ‘वर्ल्ड युनायटेड कुस्ती’चे काय म्हणणे आहे, असे विचारल्यावर तोमर म्हणाले, ‘आम्हाला तरी यात काहीच गैर वाटत नाही. परिस्थिती सध्या इतकी गंभीर नसती आणि भारताने व्हिसा नाकारला असता, तर युनायटेड कुस्तीला हरकत असती. मात्र जीवघेण्या करोना विषाणूचा मुद्दा लक्षात घेता युनायटेड कुस्तीला या निर्णयाबाबत आक्षेप नसावा. अन् फक्त भारतातील या स्पर्धेतच असे होत नाही. इतर देशही चिनी अॅथलिटना व्हिसा नाकारत आहेत. दरम्यान युनायटेड कुस्तीकडून आम्हाला गेल्या काही आठवड्यांत आणि आताही कोणतीही सूचना आलेली नाही’. पाकिस्तानी मल्लांना भारताकडून या स्पर्धेसाठी व्हिसा देण्यात आला आहे.\nचीनमधील बऱ्याच आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या असून अनेक स्पर्धांचे यजमानपद दुसऱ्या देशांना देण्यात आले आहे. महिलांची ऑलिम्पिक प्रवेशाची फुटबॉल स्पर्धाही चीनमध्ये होणार होती. जी रद्द करण्यात आली आहे. जागतिक इनडोअर अॅथलेटिक्स स्पर्धा, शांघाय एफवन ग्रांप्री आणि आशिया/ओशनिया बॉक्सिंग प्राथमिक स्पर्धा… अशा स्पर्धा दुसऱ्या देशांत हलवण्यात आल्या आहे.\nबजरंग, विनेशकडून ‘सुवर्णकामगिरी’ची अपेक्षा\nनवी दिल्लीः बजरंग पुनियाला ६५ किलो फ्रीस्टाइल वजनी गटात आपले जेतेपद राखायचे आहे, तर विनेश फोगटला ५३ किलो वजनी गटात सुवर्णपदक खुणावते आहे… भारतीय कुस्तीगिरांची ही सगळी तयारी सुरू आहे ती आज, मंगळवारपासून रंगणाऱ्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेसाठी. राजधानी दिल्लीतील खाशाबा जाधव स्टेडियममध्ये आठवडाभर आशियाई देशांतील मल्ल आपले कसब पणाला लावत पदकांची कमाई करण्यासाठी झुंजताना दिसणार आहेत. टोकियो ऑलिम्पिक काही महिन्यांवर असताना ही स्पर्धा आशियाई मल्लांसाठी महत्त्वाची मानली जाते आहे. टोकियो ऑलिम्पिकसाठी या स्पर्धेतील कामगिरी मल्लांना रँकिंगच्या दृष्टिने महत्त्वाची ठरणार आहे.\nबजरंग आणि विनेश यांनी गेल्यावर्षी पार पडलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत ब्राँझपदकाची कमाई केली आहे. त्यांच्यासह दीपक पुनिया, रवीकुमार दाहिया आणि ऑलिम्पिक पदकविजेती मल्ल साक्षी मलिकदेखील या स्पर्धेत भाग घेणार आहे. अंशू मलिक आणि अशू-सोनम मलिक हे तीन नव्या दमाचे मल्लही या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करतील. ही स्पर्धा फ्रीस्टाइल (पुरुष), ग्रीको-रोमन आणि महिलांची कुस्ती स्पर्धा अशा गटात होईल. त्यानंतर महिलांमधील विविध वजनी गटाच्या लढती होतील. त्यानंतर अखेरचे दोन दिवस पुरुषांच्या गटांतील फ्रीस्टाइल गटाच्या झुंजी होतील.\nआधी पाकिस्तानचे मल्ल आणि दोन अधिकाऱ्यांना व्हिसा मिळेल की नाही, याबाबत साशंकता होती; पण भारत सरकारने पाकिस्तान संघ आणि अधिकाऱ्यांनाही आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी व्हिसा दिला आहे. जागतिक कुस्ती रँकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावरील बजरंग पुनिया म्हणाला, ‘आम्हा सगळ्या भारतीय कुस्तीगिरांसाठी ही खूप मोठी संधी आहे; कारण आम्ही आमच्या देशवासियांसमोर लढतींमध्ये भाग घेणार आहोत. काही जणांच्या मते, आम्हाला याचे दडपण येईल; पण मला विचाराल तर आपल्या देशबांधवांपुढे खेळताना आम्हा सर्वांची ताकद दुप्पट होईल. आशा आहे की आम्ही सगळेच भारताला पदकांची लयलूट करून देऊ. मी भारतीय बांधवांना विनंती करेन की त्यांनी स्टेडियममध्ये येऊन आम्हाला प्रोत्साहन द्यावे’.\nPrevious articleअभिनेत्रींची गुणवत्ता दुर्लक्षित: अमृता सुभाष\nNext articleम्हाडाचे दोषी अधिकारी मोकाट; कारवाई नाही\nUdyanraje Bhosale may leave BJP, मी कोश्यारींच्या विरोधात बोलतोय, भाजपश्रेष्ठींनी माझ्यावर कारवाई करुन दाखवावीच: उदयनराजे भोसले – if bjp not taking action against bhagat...\najit pawar, अडीच वर्षांत मी कधी उद्धवजींचा माईक नाही खेचला; अजित पवारांचा फडणवीसांना टोला –...\nalia ranbir wedding: Ranbir-Alia Wedding: लग्नसोहळ्याच्या फोटोंचे हक्क ओटीटीला कोट्यवधी रुपयांना विकले\nरिया चक्रवर्तीची ८ तास चौकशी; कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://kolaj.in/published_article.php?v=Nobel-Peace-Prize-to-Maria-Resa-Dmitry-MuratovCO0825768", "date_download": "2022-11-30T23:32:00Z", "digest": "sha1:X2XT4C5PD5WEZZZ5EKSGD5CYIGVQZRG3", "length": 23266, "nlines": 142, "source_domain": "kolaj.in", "title": "निर्भिड पत्रकारांना नोबेल, लोकशाही मूल्यांचा सन्मान| Kolaj", "raw_content": "\nनिर्भिड पत्रकारांना नोबेल, लोकशाही मूल्यांचा सन्मान\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nनोबेल शांतता पुरस्कारासाठी फिलिपीन्सच्या ज्येष्ठ पत्रकार मारिया रेसा आणि रशियातल्या पत्रकार दिमित्री मुराटोव या दोन पत्रकारांची निवड झालीय. हा पुरस्कार म्हणजे नोबेल समितीनं सत्य, तथ्य आणि त्यावर आधारलेल्या स्वातंत्र्याचा केलेला एकप्रकारे गौरव म्हणायला हवा. तो करताना लोकशाही मूल्यांच्या र्‍हासाकडेही अशांत जगाचं लक्ष वेधलंय. या दोन्ही पत्रकारांवर त्यांच्या देशांनी राष्ट्रविरोधी कृत्याचा आरोप ठेवला होता.\nजगभरात अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा, शांततेचा राजरोस संकोच सुरू असताना आणि अफगाणिस्तानावर एकहाती वर्चस्व मिळवत दहशतवाद्यांनी तिथल्या सत्तेतून बलाढ्य शक्तीला हुसकावून लावल्याच्या पार्श्वभूमीवर नोबेल पुरस्कार समितीने दोन पत्रकारांना जाहीर केलेला शांततेचा नोबेल पुरस्कार महत्त्वाचा ठरतो. फिलिपीन्सच्या ज्येष्ठ पत्रकार मारिया रेसा आणि रशियातले पत्रकार दिमित्री मुराटोव हे पुरस्काराचे यंदाचे मानकरी आहेत.\nसत्याचा शोध घेणारे, सत्याचं संरक्षण करणारे आणि सत्यासाठी प्रस्थापित व्यवस्थेविरोधात आवाज उठवणारे, त्यासाठी कोणतीही किंमत द्यायची तयारी ठेवून काम करणारे अनेक पत्रकार आहेत. हीच गुणवत्ता हेरून या दोन पत्रकारांची निवड केल्याचं निवड समितीचे अध्यक्ष बेरिट रीस अँडर्सन यांनी म्हटलंय. समितीने जाणीवपूर्वक सध्या काम करणाऱ्या पत्रकारांना यासाठी निवडलं. दोघेही आशियातल्या आणि सत्तेला चिकटून बसलेल्या दोन सत्ताधीशांच्या विरोधात ठामपणे लढणारे आहेत.\nहेही वाचा: लोकशाहीमुळे आर्थिक विकास खुंटतो\nलोकशाही स्वातंत्र्य सशक्त माध्यमांशिवाय आणि त्या माध्यमांच्या पूर्ण स्वातंत्र्याशिवाय अपूर्ण आहे. लोकशाहीचा हा चौथा स्तंभ जितका बळकट तितकं लोकशाहीचं मंदिर चिरस्थायी. आज या स्वातंत्र्याचीच वाणवा जगभर दिसतेय. या पत्रकारांची निवड करताना या मुद्याकडे जगाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न समितीने केलाय.\nलोकशाही मूल्यांच्य�� संरक्षणासाठी काम करणार्‍या कार्यकर्त्यांना, विशेषत: पत्रकारांच्या कामाला बळ देण्यासाठी ही निवड सार्थ म्हणावी लागेल. लोकशाही आणि शाश्वत शांतीसाठी झटण्याची हमी त्यांची पत्रकारिता देते. अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य किती विरोधाभासांनी भरलेलं आहे, हेे यातून दाखवून देण्याचा, त्यांना सामोरं जाण्याचा प्रयत्न समितीने केला आहे.\nशाश्वत शांतीचं ध्येय गाठण्यासाठी टोकाचा संघर्ष करत आणि अत्युच्च मूल्यांचा आग्रह धरत तसूभरही न ढळता आपली जागृत लेखणी त्यासाठी धगधगत ठेवणारे हे पत्रकार म्हणूनच पत्रकारितेत नवे मानक निश्चित करतात. जगभरातल्या सामाजिक कार्यकर्त्यांना आणि समाजवेड्या पत्रकारांना ही लढाई संपलेली नाही, तर सुरू झाल्याचा संदेश देतात.\nहुकूमशाही विरोधात लढणाऱ्या मारिया\nअफगाणिस्तानच्या सत्तांतरातून डोकं वर काढणारा दहशतवाद, रशियातले सत्ताधीश व्लादिमीर पुतीन यांची वाढलेली सत्तेची भूक आणि फिलिपीन्समधल्या लोकशाही मूल्यांची पायमल्ली, दोन वर्षांपूर्वी सौदी राजसत्तेकडून झालेली पत्रकार जमाल खाशोगी यांची हत्या हा आशियाच्या तीन टोकांचा घटनाक्रम समोर येतो. त्यांचा थेट परस्परसंबंध नसला, तरी तर्कयोग आहेच.\nफिलिपीन्सच्या ज्येष्ठ पत्रकार, शोध पत्रकारितेत मोलाची कामगिरी बजावणार्‍या मारिया रेसा यांनी इथल्या सत्ताधीशांशी दिलेला लढा, राष्ट्राध्यक्षांकडून राजकीय हेतूने झालेली अन्यायी अटक, त्यावर जगभरातून आलेल्या तिखट प्रतिक्रिया या नोंद घेण्यासारख्या घटना आहेत. सत्ताधार्‍यांकडून होणारा सत्तेचा दुरूपयोग, हुकूमशाही आणि हिंसेचे समर्थन याविरोधात मुक्त आणि स्वतंत्रपणे लढणार्‍या या पत्रकार.\nहेही वाचा: लोकशाही वाचवण्याचा वीस कलमी कृतीक्रार्यक्रम\nनोबेल मिळवणार्‍या त्या देशातल्या पहिल्या महिला. फेक न्यूजविरोधातला त्यांचा लढाही तितकाच लक्षणीय ठरतो. आग्नेय आशियातल्या वाढत्या दहशतवादाकडे त्यांनी आपल्या ‘सीडस् ऑफ टेरर’मधून अल-कायदाच्या कारवायांवर प्रकाश टाकला, तर ‘बिन लादेन ते फेसबुक’ या पुस्तकातून दहशतवादाचं विखारी रूप जगासमोर ठेवलं.\nशोधपत्रकारितेसाठी त्यांनी स्वतंत्र डिजिटल माध्यमाची स्थापना त्यांनी केली आणि ते समर्थपणे चालवलं. २०१८ला ‘टाईम पर्सन ऑफ द इयर’च्या त्या मानकरी. अमेरिकेच्या जोखडातूनच फिलिपिन्स स���वतंत्र झाला होता आणि त्याच देशातल्या एका महिलेचा गौरव नोबेलने होतो, हीसुद्धा आणखी एक उल्लेखनीय गोष्ट म्हणावी लागेल. नोबेलच्या १२० वर्षांच्या इतिहासातल्या त्या अठराव्या महिला विजेत्या ठरल्या आहेत.\n‘मारिया आणि दिमित्री यांना हा पुरस्कार जाहीर होणं म्हणजे मूलभूत अधिकारांचं रक्षण करण्याचं महत्त्व अधोरेखित करणं,’ असं निवड समितीने म्हटलंय. जगभर ते झालंच पाहिजे, हे ठामपणे सांगण्याचा प्रयत्न नोबेल निवड समिती आणि त्यांनी निवड केलेले हे दोन जागतिक कीर्तीवर पोचलेले पत्रकार करतात.\nदुसरे नोबेल विजेते ज्येष्ठ रशियन पत्रकार दिमित्री अँड्रीविच मुराटोव यांनीही देशातल्या अभिव्यक्तीसाठी आघाडी उघडताना व्लादिमीर पुतिन सरकारकडून होणार्‍या मानवाधिकार उल्लंघनसारख्या घटना, सरकारी पातळीवर सुरू असलेला भ्रष्टाचार, चेचन्या आणि उत्तरेकडच्या अशांत परिस्थितीवर आपल्या स्वतंत्र ‘नोवाजा गॅझेट’ पेपरमधून आवाज उठवला.\nपुतीन प्रशासनाच्या कारभाराची उलटत पासणी केली. गंभीर वृत्तीचे, प्रस्थापित व्यवस्थेवर अंकुश असलेले आणि अनेक दशकांपासून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं रक्षण करणारं माध्यम ही त्यांची प्रतिमाच बोलकी ठरावी.\nहेही वाचा: समाजाच्या अंधारात विज्ञानाचा दिवा तेवत ठेवायलाच हवा\nशांतता पुरस्कारासाठी निवड करताना दोन देशांतल्या शस्त्र स्पर्धा कमी करणं, त्यासाठी शस्त्र कपात करणं आणि जागतिक शांततेसाठी निर्धाराने काम करणं, हे नोबेलचे निकष बाजूला का पडतायत, याचा विचारही महासत्तांच्या वाढत्या विस्तारवादाच्या, वाढत्या अण्वस्त्र स्पर्धेच्या संदर्भात झाला पाहिजे. कारण, गेल्या शंभर वर्षांत या शस्त्रांनी अनेक देशांचा इतिहास आणि भूगोलही बदलला आहे.\nएकमेकांच्या दिशेने अण्वस्त्रं सज्ज ठेवत धमकावण्या सुरू असताना विश्वशांतीसाठी काम करणारी माणसं, नेते आणि देश संपले आहेत की, तो हेतूच बाजूला पडला आहे की, तो हेतूच बाजूला पडला आहे नोबेल शांतता पुरस्कारांतून शांतता शब्द झाकोळला तर जात नाही ना नोबेल शांतता पुरस्कारांतून शांतता शब्द झाकोळला तर जात नाही ना केवळ उपचार म्हणून त्याकडे पाहिले जात नसावं; पण प्रश्न उरतातच.\nपुरस्कार जगाचं लक्ष वेधणारे\nजगभरातल्या मूलभूत प्रश्नांवरची आंदोलनं, नेटाने चालवल्या जाणार्‍या चळवळी हीच लोकशाही व्यवस्थेची खरीखुरी आयुधं असतात. त्यातून ती बळकटच होत असते; पण लुप्त झालेल्या चळवळी, दडपशाहीने चिरडली जाणारी आंदोलनं आणि आकुंचन पावलेलं अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य या सार्‍या लोकशाहीच्या भवितव्यावर चिंता व्यक्त करणार्‍या घटना.\nटीकेचा, प्रतिक्रियेचा, प्रतिवादाचा अधिकारही नाकारला जात असताना, झुंडशाहीने दडपला जात असताना या सगळ्याचा विचार झाला पाहिजे. हक्क-अधिकारांबद्दलचा निखळ आशावाद जागवणार्‍या प्रेरणांची जपणूक झालीच पाहिजे. हे पुरस्कार माध्यमांचं स्वातंत्र्य, तथ्य आणि मुक्ततेचं वातावरण याकडे जगाचं लक्ष वेधतात. या दोन्ही पत्रकारांवर त्यांच्या देशांनी राष्ट्रविरोधी कृत्याचा आरोप ठेवला होता, हे विशेष\nभिऊ नका, मीच तुमच्या पाठीशी आहे\nआपले राजकारणी पुस्तकं का लिहित नाहीत\nनागराज मंजुळेंनी आरएसएसच्या शाखेत जाणं का थांबवलं\nबहुसंख्यांक राजकारणाच्या खुशमस्करीत क्षीण झाला पुरोगामी आवाज\nया बाळंतपणाने सरकारी आरोग्य व्यवस्थेवरचा विश्वास जन्माला घातलाय\nशिवरायांचा पराक्रम, माफीवीरांची फलटण\nशिवरायांचा पराक्रम, माफीवीरांची फलटण\nलिपी ऐसी ही प्रभावी, माझ्या भाषेचे वाहन\nलिपी ऐसी ही प्रभावी, माझ्या भाषेचे वाहन\nकामाख्यातली योनीपूजा आणि सत्तेचं गणित\nकामाख्यातली योनीपूजा आणि सत्तेचं गणित\nकॉप २७ : फंड उभारून निसर्गाचा 'लॉस अँड डॅमेज' थांबेल\nकॉप २७ : फंड उभारून निसर्गाचा 'लॉस अँड डॅमेज' थांबेल\nमीडिया, शेतकरी आणि भारत जोडो यात्रा - १\nमीडिया, शेतकरी आणि भारत जोडो यात्रा - १\nगुजरातचे निकाल इतके महत्त्वाचे का ठरतायत\nगुजरातचे निकाल इतके महत्त्वाचे का ठरतायत\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरचं 'नाटक' थांबायला हवं\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरचं 'नाटक' थांबायला हवं\nगोवर भारतात पुन्हा का परततोय\nगोवर भारतात पुन्हा का परततोय\nशरद पवारांसाठी दिल्ली किती दूर\nशरद पवारांसाठी दिल्ली किती दूर\nबेळगाव महापालिका: मराठी एकजुटीला सुरुंग लावणारा निकाल\nबेळगाव महापालिका: मराठी एकजुटीला सुरुंग लावणारा निकाल\nनारायण राणे- मुख्यमंत्री ठाकरे वाद: महाराष्ट्र बंगालच्या वाटेवर\nनारायण राणे- मुख्यमंत्री ठाकरे वाद: महाराष्ट्र बंगालच्या वाटेवर\nकाँग्रेस पक्ष इतका का गोंधळलाय\nकाँग्रेस पक्ष इतका का गोंधळलाय\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://online33post.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%82-%E0%A4%A6/", "date_download": "2022-12-01T00:25:53Z", "digest": "sha1:IOM5CDWOHNGPVLZPNHDB677N2KEZACL2", "length": 8236, "nlines": 73, "source_domain": "online33post.com", "title": "या प्रकारे करा कपड्यानं द्वारे वशीकरण! - Online 33 Post", "raw_content": "\nया प्रकारे करा कपड्यानं द्वारे वशीकरण\nया प्रकारे करा कपड्यानं द्वारे वशीकरण\nMay 31, 2021 Xyax NewsLeave a Comment on या प्रकारे करा कपड्यानं द्वारे वशीकरण\nया प्रकारे करा कपड्यानं द्वारे वशीकरण\nआज आम्ही आपल्याला कपड्यांसह मोहित करण्याचा उपाय सांगणार आहोत, हा एक अगदी सोपा आणि अचूक उपाय आहे, याद्वारे आपण कोणत्याही स्त्रीला किंवा पुरुषाला स्वत: च्या मार्गाने नियंत्रित करू शकता आणि आपण आपल्या इच्छेनुसार लढाईपासून दूर करू शकता. हे करण्यासाठी, हे उपाय केले जातात ज्याद्वारे पती-पत्नी एकमेकांना प्रेमात बळकट करतात.\nआधुनिक युगात बरीच महिला आपल्या पतींना वशीकरण मंत्रांचा उपयोग करून वश करून जीवन उपभोगत आहेत किंवा एक अगदी छोटा आणि प्रभावी उपाय आहे.\nप्रयोग: – सर्व प्रथम, आपण आपल्या पती / प्रेयसीच्या कपड्याने प्रयोग करणे सुरू केले पाहिजे, हा प्रयोग शनिवारी केला पाहिजे, सर्वप्रथम, स्वच्छ स्नान करावे, सर्व प्रथम, स्वच्छ कपडे घाला आणि शिवलिंग वर कच्चे दूध अर्पण करावे.\nया नंतर अशी कुठलीही जागा जिथे कोणीही नसते तेथे बघा, म्हणजे एकांत जागा आणि एक लिंबू घ्या आणि आपल्या पतीचे नाव लिहा आणि दुसर्‍या हिरव्या लिंबावर आपले नाव लिहा.\nदोन्ही लिंबू लाल कपड्यात लपेटून घ्या, त्यानंतर, वशीकरण मंत्र पद्धतशीरपणे १०१ वेळा जप करा आणि ज्याला आपण पाश करू इच्छित आहात त्याचे नाव लिहा, ते मध मध्ये मिसळा.ज्याला आपण इच्छुक आहात तो घ्या आणि हातात धरा आणि त्या व्यक्तीसमोर सात वेळा ���शीकरण मंत्र वापरा.\nॐ मोहिनी देवी व्रज श्वर काम मालिनी मां प्रियता आकर्षय आकर्षय स्व\nकपड्यानं पासून वशी करण:- कपड्यानं पासून वशी करण करण्यासाठी करा हा मंत्राचा जाप\nॐ नमो भूतनाथ समस्त भूवन भूटानी साध्य हू.\nवरील लेख धार्मिक मान्यतेचा आधारावर तयार करण्यात आला आहे. तरी या माध्यमातून आमचा कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा कोणताही उद्देश नाही.मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या.\nउत्तराखंड में 8 जून तक बढ़ा कोरोना कर्फ्यू ,अब हफ्ते में दो दिन खुलेगी दुकाने, पढ़े नई गाइडलाइन\nयह बुजुर्ग ” tree Man ” के नाम से प्रसिद्ध है पूरे भारत देश में, एक दो नहीं बल्कि लगाए हैं पूरे एक करोड़ पेड़\nपत्नी जवळ विनाकारण वाद-विवाद होत असतील तर करा हे ७ उपाय\nमंगळवारी सुख समृध्दी साठी आणि समस्या दूर करण्यासाठी करा हे खास उपाय \nबुधवार चे उपाय : बुधवारी हा उपाय करा, तुम्हाला श्रीगणेशाची कृपा प्राप्त होईल…\nSanjay Sharma on दिल्ली में बिना राशन कार्ड वाले लोगो को भी मिलेगा अब राशन, जाने यहां, कैसे \nRamesh Chander ranga on दिल्ली में बिना राशन कार्ड वाले लोगो को भी मिलेगा अब राशन, जाने यहां, कैसे \nPradeep kumar on दिल्ली सरकार द्वारा सड़क पे उतारी गई 7000 नई ई बसें, दिल्ली में प्रदूषण होगा कम\nPradeep kumar on दिल्ली सरकार द्वारा सड़क पे उतारी गई 7000 नई ई बसें, दिल्ली में प्रदूषण होगा कम\nSharad on आज से शुरू दिल्ली में कम लागत वाली वाला Fully Electric बस, 19 जगह से पकड़ सकते हैं, जानिए रूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://virashinde.com/index.php/shinde-collection/dictionary-kannadi", "date_download": "2022-11-30T23:16:56Z", "digest": "sha1:NNYGJB3N7DS2NAK4GG74IZ46FSPBG2JQ", "length": 25879, "nlines": 199, "source_domain": "virashinde.com", "title": "महर्षि विठ्ठल रामजी शिंदे [ Maharshi Vitthal Ramji Shinde ] - मुख्यपान महर्षि विठ्ठल रामजी शिंदे [ Maharshi Vitthal Ramji Shinde ] - शब्दकोश (कानडी)", "raw_content": "\nमहर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी\nविठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके\nधर्म, जीवन व तत्त्वज्ञान\nमाझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३\nकर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र\nमाझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)\nमहर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी\nलेख, व्याख्याने आणि उपदेश\nमहर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य\nमहर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय\nमुसलमानी अमलांत मराठी शब्दकोशांत इ. स. १४ व्या, १५ व्या आणि १६ व्या शतकांत अरबी फारसी आणि उर्दू भाषेंतील शब्दांचा किती तीव्र वेगानें शिरकाव झाला तें ध्यानांत घेतलें असतां जितांच्या भाषेवर जेत्यांच्या भाषेचा किती लवकर पगडा बसतो हें समजतें. सतराव्या शतकाचे आरंभीं महाराष्ट्रांत मुसलमानी सत्तेचा कळस झाला होता. तेव्हांच्या दरबारी व्यवहारांतून चालू असलेल्या मराठी भाषेंत निम्मेअधिक, केव्हां केव्हां तीनचतुर्थांशाहूनहि अधिक, शब्द मुसलमानी भाषेचे असत. धार्मिक ग्रंथांतून आणि बायकांच्या तोंडांत मात्र मराठी भाषा कशीबशी जीव धरून होती. तथापि पेशवाई काळांत वामन, रघुनाथ, मोरोपंत इ. संस्कृतज्ञ पंडित कवींचा उद्य होऊन चुकल्यामुळें मराठींत तत्सम शब्दाचें घोडें प्रमाणाबाहेर दामटण्यांत येऊं लागलें. १४|१५|१६ व्या शतकांत परकीय भाषेचा हल्ला जसा मराठीवर झाला तसाच एक हजार वर्षांपूर्वीं स्वकीय देशी भाषा जी कानडी तिचा हल्ला तत्कालीन महाराष्ट्रीवर झाला. फरक इतकाच कीं, मुसलमानी भाषा परकीय असल्यामुळें तिचा प्रवेश धार्मिक आणि घरगुती व्यवहरांतून होऊं शकला नाहीं. पण कानडी ही देशी भाषा असल्यामुळें तिनें नुसता राजदरबारच नव्हे तर घरगुती देव्हारा, चूल, जातें, झोंपाळा हा साराच प्रदेश हस्तगत केला. महाराष्ट्रांतील शातवाहन ऊर्फ आंध्रभृत्यांच्या राजवटीची अगदीं अखेरची मर्यादा म्हणजे इ. स. ३०४ हें साल होय. त्यानंतर जवळ जवळ दोन शतकें आभिर, राठोड (राष्ट्रकूट), शेलार आणि इतर लहानसान घराण्यांची सत्ता अथवा बंडाळी चालू होती. भाषावृद्धीचा तो कालच नव्हता. एकंदरींत इ. स. च्या पहिल्या पांच शतकांत गोदावरीच्या दोनहि तीरांवरील प्रांतांत महाराष्ट्रीचा किंवा तिला लागू असलेल्या एकाद्या अप्रौढ भाषेचा प्रचार होता म्हणावयास हरकत नाहीं. कृष्णेपर्यंत तर कानडीचाच मुलूख पसरलेला होता; किंबहुना कृष्णेच्या उत्तरेकडे आणि क-हाडच्या बाजूनें कोंकणांतहि कदाचित् कानडीच चालू असावी. ५ व्या व ६ व्या शतकांत चालुक्यांचें साम्राज्य झालें. हे आणि त्यानंतरचे सम्राट् निवळ कानडी अथवा तेलुगू होते. त्यामुळें कानडीनें हां हां म्हणतां गोदेचा किनारा गांठला. देवरकोंडें, कोईलकोंडें, गोवळकोंडें, नलगुंडें, हाणमकोंडें ह्या गांवांच्या नांवावरून हल्लींच्या निजामशाहीच्या पूर्वभागावरच नव्हे, तर इंदूर, तंदूर, माहूर, दारूर, एल्लूर (वेरूळ), कल्याणी, करहाटक, निंबाळ इत्यादि कानडी घाटाच्या नांवावरून भीमथडी आणि गंगथडीवरहि कानडीनें आपला पगडा बसविला होता हें उघड दिसतें. स्थळांचींच नव्हे तर पूर्वीं व्यक्तींचींहि पुष्कळ नांवें कानडीच असत हें खालील कांहीं प्रसिद्ध ऐतिहासिक व्यक्तींच्या नांवांवरून दिसून येतें. पुलकेशी (चालुक्य), बड्डिग, कक्कल (राष्ट्रकूट), धाडियप्पा, वड्डिग, जिजाऊ (यादव), विठोबा, बसवण्णा, जयप्पा (शिंदे), व्यंकोजी (भोसले) याचें कारण त्या वेळच्या कानडी राजवट्या हें उघड असतां चिंतामणराव वैद्यांसारखे शोधक आपल्या मध्ययुगीन भारतांत “त्या प्रदेशांत कर्नाटकी भाषेचा प्रसार कां व कसा झाला हें अद्यापि गूढ आहे” असें म्हणतात हेंच मोठें गूढ आहे \nबदामीचे व कल्याणीचे चालुक्य आणि नंतर मालखेडचे राष्ट्रकूट सम्राट् कानडी होते. म्हैसुरांतील गंगवाडी राजेदरबारांत तर जैन धर्माचार्यांचें मोठें प्रस्थ माजल्यानें त्यांनीं संस्कृत आणि कानडी वाङ्मयाचा प्रसार सर्व दक्षिण आणि पश्चिम हिंदुस्थानांत झपाट्यानें चालविला. त्यांनीं कानडीच नव्हे तर तामिळ, मल्याळी व तेलुगू ह्या चारहि द्राविडी भाषांची पुनर्घटना संस्कृताच्या पायावर केली. पूज्यपादासारखे विजिगीषु आचार्य इ. स. चौथ्या शतकापासून निरनिराळ्या राजवटींतून हिंडत असत व आश्रम मिळाल्याबरोबर जागजागीं मठ स्थापन करून आपला तळ रोवीत. त्यांनीं बौद्धधर्माला मागें हांकलें; इतकेंच नव्हे तर पाली आणि महाराष्ट्री भाषांनाहि दाबून टाकून विद्वानांत तसेंच सामान्य जनांत आपल्या मताच प्रसार करण्यासाठीं संस्कृत आणि कानडी व मागाहून तेलुगू वाङ्मय वाढविलें. चालुक्य राजे प्रथम प्रथम आपला जम बसण्यापुरते जैनांशीं आणि बौद्धांशीं सहिष्णुतेनें वागले. पण पुढें पूर्वेकडील वेंगी घराण्यांतील चालुक्यांनीं व कलच्छुरी घराण्यांतील राजांनीं शैवधर्माचा आणि कांचीच्या पल्लवांनीं वैष्णवधर्माचा जोराचा पुरस्कार चालविला, त्यामुळें जैनांचा बहुतेक आणि बौद्धांचा सर्वस्वीं नायनाट झाला; इतकेंच नव्हे तर ह्या नवीन धर्माचा भक्तिमार्ग बहुजनसमाजास पटण्यासारखा असल्यामुळें आधुनिक हिंदुधर्माची जरी घडी बसत चालली तरी जुन्या संस्कृत भाषेचा अवतार संपुष्टांत आला. ह्या राजकीय आणि धार्मिक क्रांतीच्या धांदलींत देवगिरी येथें यादवांचा उद्य (सुमारें १००० इ. स.) होईपर्यंत तुंगा आणि गोदा यांच्या दरम्यान कानडीचा व तिच्या आश्रयानें तेलुगूचा विजय निरंकुशपणानें चालू होता. त्यानंतर मराठीनें हल्ला चढविला. तिनें अखेरीस तेलुगूस मांजरा व सुशी नद्यांच्या पूर्वेस आणि कानडीस तर खालीं कृष्णेच्या पलीकडे घालवून प्रत्यक्ष तिच्या प्रांतीं कावेरी उतरून तंजावरावर आपला झेंडा रोविला. याचें श्रेय महादेव यादव आणि हेमाडपंत ह्यांना जितकें आहे तितकें, किंबहुना जास्तच भावार्थदीपिकेचे कर्ते ज्ञानेश्वरमहाराज यांना आहे.\n१ प्रस्तावना 22 August 2022\nह्या व्यापाराचें पिलूं 22 August 2022\nही कोणत्या राष्ट्राची भाषा\nहर्ष आणि चालुक्य 22 August 2022\nस्वरवैशिष्ट्य 22 August 2022\nसामाजिक सुधारणेचा व्यापक अर्थ 22 August 2022\nसिंहलद्वीपांतील डच मिशनच्या प्रचारपद्धतीचा मासला 22 August 2022\nसामाजिक व धार्मिक बाबी 22 August 2022\nसाक्षात्कारी वाङ्मय 22 August 2022\nसांप्रदायिक अस्पृश्यता 22 August 2022\nसमाजसुधारणा यशस्वी कां होत नाहीं\nसमाजशास्त्रीय विचार 22 August 2022\nसंस्थानी शेतकरी परिषद, तेरदळ 22 August 2022\nश्वेताश्वेतरोपनिषद ऊर्फ शिवगीता 22 August 2022\nश्रीशाहू व नाना 22 August 2022\nशैव, बौद्ध आणि वैष्णवांची परंपरा 22 August 2022\nशेतकरी व सरकार 22 August 2022\nशेतकरी आणि भांडवलदार 22 August 2022\nशेतकरी आणि काँग्रेस 22 August 2022\nशेतक-यांचा स्वयंनिर्णय 22 August 2022\nशीख धर्म मुसलमान संस्कृतीचा प्रवेश 22 August 2022\nशब्दकोश (कानडी) 22 August 2022\nशक्ति अथवा देवी भागवत 22 August 2022\nव्यापाराचा इतिहास 22 August 2022\nव्याख्यान दुसरें 22 August 2022\nव्याकरण (कानडी) 22 August 2022\nव्यभिचाराचा सांवळागोंधळ 22 August 2022\nवेदोक्त आणि पुराणोक्त 22 August 2022\nविष्णु-भागवत 22 August 2022\nविषारी जाळें 22 August 2022\nवासुदेव आणि एकान्तिक धर्म 22 August 2022\nवाळवें तालुका शेतकरी परिषद, बोरगांव 22 August 2022\nवारकरी पंथाची लोकसत्तात्मकता 22 August 2022\nव-हाडी आणि इतर शाखा 22 August 2022\nलिखित इतिहासाचे पुरावे 22 August 2022\nलिंगायत धर्म 22 August 2022\nराष्ट्रधर्म आणि सार्वत्रिक धर्म 22 August 2022\nराधामाधव–विलास–चंपू : आणि रा. राजवाडे. 22 August 2022\nराजकीय स्वरूप 22 August 2022\nमुख्य मुद्दा 22 August 2022\nमुंबई इलाखा शेतकरी परिषद, पुणें 22 August 2022\nमांत्रिकांची दुकानदारी 22 August 2022\nमहाराष्ट्राच्या उत्कर्षाचा एकमेव मार्ग \nमहाराष्ट्राचा गांवगाडा 22 August 2022\nमहाराष्ट्र विद्यापीठ व कर्नाटक मराठीचा प्रवास 22 August 2022\nमहाराष्ट्र भागवत धर्म 22 August 2022\nमहाराष्ट्र नाना शंकरशेटला कां विसरला\nमहाराज शिवाजी आणि महात्मा गांधीजी 22 August 2022\nमहानुभा��� पंथ 22 August 2022\nमहात्मा फुले व केशवचंद्र सेन (साम्य) 22 August 2022\nमहात्मा फुले व केशवचंद्र सेन (भेद) 22 August 2022\nमराठ्यांविरुद्ध आगळीक 22 August 2022\nमराठ्यांतील प्रसिध्द राजघराणीं 22 August 2022\nमराठे हिशेबी नाहींत 22 August 2022\nमराठे आणि पेशवे 22 August 2022\nमराठींत कानडी शब्दांचा भरणा 22 August 2022\nमराठ्यांची पूर्वपीठिका 22 August 2022\nमग महारामांगांचे काय हाल वर्णावेत \nमंदिरें आणि मूर्ति 22 August 2022\nमंत्र आणि तंत्र 22 August 2022\nभावी सुधारणा 22 August 2022\nभागवतधर्म आणि महाराष्ट्रधर्म (व्याख्यान पहिले) 22 August 2022\nभागवतधर्म आणि महाराष्ट्रधर्म (व्याख्यान दुसरे) 22 August 2022\nभागवत धर्माचा पाया 22 August 2022\nभागवत धर्म विकास 22 August 2022\nब्राह्म समाज आणि बौद्ध धर्म (व्याख्यान तिसरें) 22 August 2022\nब्रह्मानंद केशवचंद्र सेनः त्याचें विश्वधर्म विकासांतील स्थान 22 August 2022\nब्रह्मदेशांतील बहिष्कृत वर्ग 22 August 2022\nबौद्धांचा इतर भागवतांशीं संबंध 22 August 2022\nबोल्शेव्हिझमचा बागुलबोवा 22 August 2022\nप्रांतिक सामाजिक परिषद, सातारा 22 August 2022\nपूर्वपीठिका 22 August 2022\nपूर्व बंगाल्यांतील अस्पृश्य वर्गाच्या उच्च शिक्षणाची प्रगति 22 August 2022\nपुराणिक आणि हरिदास 22 August 2022\nपुराणांचा विपर्यास 22 August 2022\nपुण्यांतील जाहीर सभा 22 August 2022\nपुणेरी पेशव्यांची राष्ट्रीय कामगिरी\nपरिषदेचें सहकार्य 22 August 2022\nपरिशिष्ट चौथें 22 August 2022\nपंथाचा प्रसार व अवनति 22 August 2022\nपंजाब प्रांत 22 August 2022\nनिराळे भागवत पंथ 22 August 2022\nनामांच्या विभक्ति 22 August 2022\nनामदेव तुकाराम 22 August 2022\nध्येयात्मक प्रयत्नांतील ऐक्य 22 August 2022\nदोन ज्ञानदेव व तीन नामदेव 22 August 2022\nदारूची बंदी कीं शिक्षणाची सक्ति\nदारुचा व्यापार, सरकार आणि बहुजनसमाज 22 August 2022\nतांत्रिक वाममार्ग 22 August 2022\nतपशिलाचें वर्गीकरण 22 August 2022\nतत्त्वज्ञान आणि समाजशास्त्र 22 August 2022\nजैन लिंगायतांशीं भांडकुदळपणा व महाराष्ट्राची बदनामी 22 August 2022\nजैन आणि बौद्ध भागवत 22 August 2022\nजमीनदार वर्ग 22 August 2022\nचैतन्यचरित्र 22 August 2022\nचैतन्य पंथाची भूमिका 22 August 2022\nचातुर्मास्य, तुकोबा व त्यांची टवाळी 22 August 2022\nचांदवड तालुका शेतकरी परिषद, वडनेर 22 August 2022\nचळवळीचा कोंडमारा 22 August 2022\nगुरु गोविंदसिंग 22 August 2022\nगुप्तांचा काळ 22 August 2022\nक्रियापदांच्या विभक्ति 22 August 2022\nकौलिकता हाच आत्मीय शिक्षणाचा पाया 22 August 2022\nकोंकणी व मराठी परस्पर संबंध 22 August 2022\nकोंकण ह्या नांवाची व्युत्पत्ति 22 August 2022\nकेवळ ब्राह्मणेतर द्वेष 22 August 2022\nकुणब्यांची जूट 22 August 2022\nकानडी विरुद्ध मराठी 22 August 2022\nकानडी क्रिय���पदें 22 August 2022\nकानडी आणि मराठी तुलनात्मक अध्ययन 22 August 2022\nकर्नाटकाची दुर्दशा 22 August 2022\nओढिया जगन्नाथ 22 August 2022\nऐतिहासिक विवेचन 22 August 2022\nआवर्षण, कीड मुंगी, भिकारबुणगे 22 August 2022\nआधुनिक रूपान्तरें 22 August 2022\nअस्सल राजपुतांचीं मूळ ३६ कुळें 22 August 2022\nअस्पृश्यांचें राजकारण 22 August 2022\nअस्पृश्यांची शेतकी परिषद 22 August 2022\nअशोक आणि वैष्णव धर्म 22 August 2022\nअमेरिकेंतले शेतकरी 22 August 2022\nअण्णांच्या लेखसंग्रहाबाबत - २ 22 August 2022\nअण्णांच्या लेखसंग्रहाबाबत 22 August 2022\nअखिल भोर संस्थान प्रजापरिषद 22 August 2022\n''भागवत'' शब्दाचा इतिहास 22 August 2022\nसमाजशास्त्र 22 August 2022\nकर्मवीर शिंदे यांचा जीवनक्रम 22 August 2022\nउपसंहार (कानडी) 22 August 2022\nमहर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/sampadkiya/the-political-impact-of-the-tragedy", "date_download": "2022-11-30T23:57:10Z", "digest": "sha1:YFPJIVG3ISYTWOIX42S23YACEHUZXGV5", "length": 18246, "nlines": 53, "source_domain": "www.agrowon.com", "title": "दुर्घटनेचा राजकीय झोल | Narendra Modi", "raw_content": "\nगुजरात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोरबी शहरातील मच्छू नदीवरील कोसळलेल्या झुलत्या पुलाने दीडशेवर लोकांचा बळी घेतला आहे. अशीच घटना पश्‍चिम बंगालमध्ये २०१६मध्ये राज्य विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत घडली होती. त्यामुळे पुन्हा एकदा पुलाचे राजकारण रंगू लागेल, असे दिसते.\nअमेरिका आणि परदेशातील अनेक विद्यापीठांमधून शिक्षण घेतलेले मानसशास्त्रज्ञ डॉ. जोसेफ मर्फी यांचे १९६३ मध्ये प्रकाशित झालेले ‘द पॉवर ऑफ युवर सबकॉन्शस माइंड’ हे पुस्तक बरेच गाजले. त्यात अचेतन मनशक्तीबाबत सुरेख विवेचन आहे. तत्पूर्वी डॉ. मर्फींनी भारतात प्रवास केला. ते हिंदू तत्त्वज्ञान शिकले.\nनंतर त्यांनी अमेरिकेत हिंदू विचारसरणीचे नवीन चर्च स्थापन केले. स्वसंवाद आणि प्रत्येक व्यक्तीमधील सकारात्मकता हा त्यांच्या अभ्यासाचा गाभा होता. त्यानंतरच खऱ्या अर्थाने ‘ब्रेन प्रोग्रामिंग’ उदयास आले. डॉ. मर्फी न्यू थॉट्स चळवळीचे समर्थक होते. वाईट बोलू नये, अपशब्द उच्चारू नये, याबाबत भारतात मुलांवर आईवडिलांकडून संस्कार केले जातात.\nGlobal Vikas Trust : मराठवाड्यातील 'ग्लोबल विकास ट्रस्ट'ची सुरुवात कशी झाली \nइतके करूनही कोणी वाईट विधान केल्यास त्याला ‘शुभ बोल रे नाऱ्या’ म्हणायची पद्धत आहे. ‘शुभ’ बोलण्याचा संस्कार राजकारण्यांवर नसतो का लोकनेते म्हणून वाटेल ते बोलण्याचा, गैरसमज पसरवण्याचा त्यां���ा अधिकार असतो का, असा प्रश्‍न पडतो. अशा नेत्यांवर आणि त्यांच्या स्तुतिपूजकांवर डॉ. मर्फींचे सूत्रे प्रभावहीन ठरते.\n२०१६ मध्ये प. बंगाल विधानसभेसाठी एप्रिलमध्ये मतदान होणार होते. प्रचार शिगेला असताना ३१ मार्च २०१६ रोजी दुर्घटना घडली. कोलकाता येथील गिरीश पार्क परिसरातील निर्माणाधीन उड्डाण पुलाचा भाग कोसळला. त्यात २७ लोकांचा मृत्यू झाला; ८० जखमी झाले. संतापजनक घटना होती. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या प्रशासनाची लक्तरे वेशीला टांगणारी होती. बॅनर्जींनी पूल बांधणाऱ्या आयव्हीआरसीएल कंपनीवर खुनाचा गुन्हा दाखल केला.\nभारतीय राजकारण भ्रष्ट झाल्यापासून मानवनिर्मित दुर्घटनांमध्ये वाढ झाली. एकही पक्ष आणि सरकार असे नाही की त्यांच्यावर अशा भयावह घटनांचा ठपका नाही. त्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारसभेत गिरीश पार्कची घटना म्हणजे ‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’, नाही तर ‘अ‍ॅक्ट ऑफ फ्रॉड’ (दैवगती की भ्रष्टकृती...) असल्याचे सांगत राज्य सरकारचा समाचार घेतला होता.\nCrop Insurance : पीकविम्यासाठी शेतकऱ्यांना ‘तारीख पे तारीख’\nघटनेची तीव्रता, मृत्यू याबाबत सांत्वनापेक्षा मोदींनी राज्य सरकारच्या भ्रष्टाचारावर लक्ष केंद्रित केले होते. त्याची चित्रफित गुजरातमधील मोरबीतील झुलत्या पुलाच्या दुर्घटनेनंतर समाजमाध्यमावर मोठ्या प्रमाणात पसरवली जात आहे. मोदी ज्या विडंबनात्मक पद्धतीने व्यक्त झाले होते, तोच डाव गुजरातच्या घटनेनंतर त्यांच्यावर उलटण्याचा प्रकार सुरू आहे.\nमोदी एखाद्या उपक्रमाबाबत बोलतात तेव्हा आपले नाणे खणखणीत असल्याचा भासवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. २७ मे २०२२ रोजी त्यांनी एका कार्यक्रमात कामांच्या दर्जाबाबत मी अधिकाऱ्यांवर केवळ विश्‍वास ठेवत नाही; तर ड्रोनद्वारे लक्ष ठेवून असल्याचे सांगत टाळ्या घेतल्या होत्या. मोदींच्या आभासी उपस्थितीत दिवाळीत मध्य प्रदेशात पंतप्रधान घरकुल योजनेतून गरिबांना घरे देण्यात आली. त्या घरांपैकी ७५ घरे गायब होतात, तेव्हा मोदींकडून सांगितल्या जाणाऱ्या सर्वोत्तम प्रशासनाबाबत प्रश्‍नचिन्ह उभे राहते.\nमोदींचा ड्रीम प्रोजेक्ट वंदे भारत एक्स्प्रेस वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आहे. ६ ऑक्टोबरला ‘वंदे भारत’ला म्हशी धडक देतात तेव्हा इंजिनचा समोरचा भाग उघडा पडला होता. याच गाडीला ७ तारखेला गाय आड���ी आली, आठ तारखेला गाडीची चाके जाम होतात, २९ला बैलाची धडक बसते. या प्रत्येक धडकेत वंदे भारत एक्स्प्रेसचा अवतार असा होतो, की जसे काही केंद्र सरकारची लक्तरचे लटकत आहेत.\nयातही ‘अ‍ॅक्ट ऑफ फ्रॉड’ आहे का, अशी चर्चा होते. सरकारसाठी ही बाब लाजीरवाणी आहे. जनावरे मोकाट असतातच कशी म्हणून सरकार संतापले आहे. पश्‍चिम रेल्वेचे विभागीय वरिष्ठ सुरक्षा आयुक्त विनीत खरब यांच्या स्वाक्षरीने रेल्वे रुळालगतच्या एक हजार गावातील सरपंचांना पत्रे पाठविली आहेत. ‘वंदे भारत’ला जनावरे आडवी आल्यास त्या जनावरांच्या मालकांवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. देशाला रेल्वेचे अपघात नवे नाहीत. परंतु अन्य गाड्यांची ‘वंदे भारत’प्रमाणे दुरवस्था झाली नाही, हेही खरे.\nFarmer Suicide : आत्महत्या रोखण्यासाठी वारकरी संप्रदायांनी प्रबोधन करावे\nगुजरातच्या मोरबी गावातील मच्छू नदीवरील झुलता पूल ३० ऑक्टोबर रोजी कोसळला. दीडशेवर लोकांचा मृत्यू झाला. मृतांत मुलांचा भरणा अधिक होता. या घटनेत कुठली ‘अ‍ॅक्ट’ असावी ‘गॉड’ची की ‘फ्रॉड’ची दुसऱ्यांना हिणवणाऱ्यांवर जेव्हा तसाच प्रसंग ओढवतो तेव्हा त्याचे राजकारण करू नका, हा दु:खाचा क्षण असल्याचे भाजपकडून बजावले जाते.\nया प्रकरणाच्या खोलात गेल्यावर कळते, की अनुभवहीन व्यक्तीस हितसंबंधातून काम दिल्याने ही दुर्घटना घडली. घड्याळ बनविणाऱ्या जयसुख पटेल यांच्या ओरेवा या कंपनीला या पुलाचे कंत्राट दिले होते. त्यासाठी नियम धाब्यावर बसविले. जयसुख ही तीच व्यक्ती आहे, ज्यांच्या १८ मे २०१९ रोजी प्रकाशित ‘समस्या आणि समाधान’ या पुस्तकात त्यांनी देशात चीनच्या धर्तीवर हुकूमशहा हवा. त्यामुळे भारत भ्रष्टाचारमुक्त होईल, असे मत मांडले आहे.\nजी व्यक्ती राज्यघटना आणि लोकशाही अमान्य करते तिला कंत्राट देणे, दुर्घटनेनंतर तिच्यावर कोणतीही कारवाई न होणे हे काय दर्शवते या प्रकरणी प्रशासन गंभीर असल्याचे भासवण्यासाठी कंपनीचे व्यवस्थापक, उपकंत्राटदार आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करून सारवासावर केली गेली. याचवेळी मोदी गुजरात दौऱ्यावर होते.\nनिवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या शक्यतेने विकासकामांचे उद्‌घाटन अर्धवट सोडणे त्यांना योग्य वाटले नाही. त्यांनी मोरबीच्या रुग्णालयाला भेट द्यायला तिसरा दिवस उजाडला. ज्या रुग्णालयात ३१ ऑक्टोबर रोजी ���वांचे थर होते, तिथे दुसऱ्या दिवशी पंतप्रधान येणार म्हणून रातोरात रंगरंगोटी केली गेली. चित्रे लटकवली. खाटांवर नवीन बेडशीट अंथरले. टाइल्स लावल्या. नवे कूलर ठेवले गेले. गुजरात मॉडेलची भुरळ घालणाऱ्या मोदींवर आरोग्य विभागातील वास्तव लपविण्याची वेळ येते यापेक्षा दुर्दैव कोणते\nगुजरातमध्ये अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आले होते तेव्हाही गरिबी झाकण्यासाठी भिंत उभारावी लागली होती. ‘भारत जोडो यात्रे’तून मोरबीच्या दुर्घटनेवर प्रतिक्रिया देताना राहुल गांधींना हा राजकीय विषय होऊ शकत नाही, असे वाटते. ज्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला त्यांच्या दु:खात सहभागी असल्याचे उत्तर त्यांच्याकडून येते. त्यांना निवडणुकीच्या तोंडावर मोदींप्रमाणेच ‘फ्रॉड’ शब्दाचा वापरता आला असता.\nमागच्या वर्षी उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांच्या मुलाच्या वाहनाने द्वेषापोटी आठ शेतकऱ्यांना चिरडल्याची घटना घडली होती. मिश्रा आजही मंत्री आहेत. मोरबीमध्ये सुरक्षा कर्मचारी, तिकिट विक्रेते अडकतील आणि जयसुख पटेल यांना राजकीय आश्रय मिळेल.\n‘द पॉवर ऑफ युवर सबकॉन्शस माइंड’नुसार डोक्यात कुठला केमिकल लोचा असतो त्यावर व्यक्तीची ओळख होते. सत्ता, स्वार्थ आणि निवडकांच्या हिताचा विचार एवढेच यांचे ‘ब्रेन प्रोग्रामिंग’ झाले आहे. त्याचे सरकारला दु:ख नाही. त्यामुळे ज्यांचे नातेवाईक बळी गेले त्या कुटुंबीयांना न्याय तरी मिळेल का, असा प्रश्‍न आहे.\nताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://fbnews.trendkatta.in/get-free-gas-calendar/", "date_download": "2022-11-30T23:08:16Z", "digest": "sha1:QJFP2XRII5IOE4ZK2KM52AFOIMILFOEL", "length": 9689, "nlines": 98, "source_domain": "fbnews.trendkatta.in", "title": "Free LPG Gas Cylinder: Paytm वर असा फ्री मिळेल गॅस सिलेंडर, पाहा बुक करण्याची सोपी प्रोसेस - FB News", "raw_content": "\nFree LPG Gas Cylinder: Paytm वर असा फ्री मिळेल गॅस सिलेंडर, पाहा बुक करण्याची सोपी प्रोसेस\nFree LPG Gas Cylinder: Paytm वर असा फ्री मिळेल गॅस सिलेंडर, पाहा बुक करण्याची सोपी प्रोसेस\nपेटीएमवर (Paytm) एलपीजी सिलेंडर (LPG Cylinder) मोफत मिळवण्याची संधी आहे. काही सोप्या स्टेप्स फॉलो करुन तुम्ही गॅस सिलेंडर बुक करू शकता.\nपेटीएमवर (Paytm) एलपीजी सिलेंडर (LPG Cylinder) मोफत मिळवण्याची संधी आहे. काही सोप्या स्टेप्स फॉलो करुन तुम्ही गॅस सिलेंडर बुक करू शकता.\nनवी दिल्ली, 4 मे : पेटीएमवर (Paytm) एलपीजी सिलेंडर (LPG Cylinder) मोफत मिळवण्याची संधी आहे. देशभरात हजारो युजर्स एलपीजी सिलेंडर ऑनलाइन बुक करण्यासाठी पेटीएमचा वापर करतात. Paytm App वर पेमेंट प्रक्रिया पूर्ण करण्याआधी केवळ कूपन कोडचा वापर करावा लागेल.\nत्याशिवाय पेटीएमचे नवे युजर्स लेटेस्ट डीलसह पहिल्या बुकिंगवर 30 रुपयांचा कॅशबॅकही मिळवू शकतात. त्यासाठी पेटीएमवर पेमेंट करताना केवळ प्रोमो कोड “FIRTSGAS किंवा GAS100” चा वापर करावा लागेल. ही रिफंड ऑफर सर्व तीन प्रमुख एलपीजी सिलेंडर कंपन्या इंडेन, एचपी गॅस आणि भारत गॅसवर मान्य आहे. इतकंच नाही, तर पेटीएम पोस्टपेड नावाने पॉप्युलर पेटीएम नाऊ पे लेटर सर्विसमध्ये रजिस्टर्ड करुन पुढील महिन्यात सिलेंडर बुकिंगसाठी पेमेंट करता येईल.\nसहजपणे करता येईल बुकिंग –\nकंपनीने एलपीजी सिलेंडर बुकिंगचा अनुभव अधिक सोपा केला आहे. यात युजरला आपल्या गॅस सिलेंडर डिटेल्सला ट्रॅक करण्यासाठी आणि रिफिल करण्यासाठी ऑटोमेटिक इंटेलिजेंट रिमाइंडर मिळवण्याची परवानगी देतं. पेटीएमच्या मोफत आणि क्विक बुकिंग प्रक्रियेमुळे एलपीजी सिलेंडर बुकिंग सहज झालं आहे. काही सोप्या स्टेप्स फॉलो करुन तुम्ही गॅस सिलेंडर बुक करू शकता.\n– आता तुमचा गॅस प्रोव्हाइडर निवडा.\nत्यानंतर तुमचा रजिस्टर्ड मोबाइल नंबर, एलपीजी आयडी किंवा कंज्यूमर नंबर टाका.\n– आता पेटीएम वॉलेट, पेटीएम यूपीआय, कार्ड आणि नेट बँकिंग पैकी कोणत्याही एकाची निवड करुन पेमेंट करा. त्यात कूपन कोड सेक्शनमध्ये प्रोमो कोड ‘FIRTSGAS किंवा GAS100’ जोडा.\nपेमेंट पूर्ण करा आणि तुमची प्रोसेस पूर्ण होईल. सिलेंडर जवळच्या गॅस एजेन्सीकडून रजिस्टर्ड पत्त्यावर पोहोचवला जाईल.\nMSEDCL : राज्य सरकारचा मोठा निर्णय , घरगुती विजबिज सरसकट माफ\nसरकार मोफत लावत आहे तुमच्या घरावर सोलर प्लांट, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-ल���करच कार्यवाही\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\n“बंटी बबलीने पळ काढला”सोशल मिडीयावर जोरदार चर्चा - FB News on तुम्ही कोणाला सपोर्ट करणार\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/national-international/a-varanasi-court-has-rejected-a-demand-for-carbon-dating-of-an-alleged-shiva-linga-found-in-the-gyanvapi-mosque-case/", "date_download": "2022-11-30T23:19:22Z", "digest": "sha1:Q6SFJC52MW53M7RO3JKOUZAY3NLWCTLY", "length": 8902, "nlines": 63, "source_domain": "hwmarathi.in", "title": "ज्ञानवापी मशिदीमध्ये सापडलेल्या शिवलिंगाची 'कार्बन डेटिंग' करण्याची मागणी वाराणसी जिल्हा न्यायालयाने फेटाळली - HW News Marathi", "raw_content": "\nआमच्या पत्रकारितेचे समर्थन करा\nज्ञानवापी मशिदीमध्ये सापडलेल्या शिवलिंगाची ‘कार्बन डेटिंग’ करण्याची मागणी वाराणसी जिल्हा न्यायालयाने फेटाळली\nज्ञानवापी मशिदीमध्ये सापडलेल्या शिवलिंगाची ‘कार्बन डेटिंग’ करण्याची मागणी वाराणसी जिल्हा न्यायालयाने फेटाळली\nमुंबई | ज्ञानवापी मशिदीमध्ये (Gyanvapi Masjid Case) सापडलेल्या शिवलिंगची ‘कार्बन डेटिंग’ (Carbon Dating) करण्याची मागणी जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावली. या शिवलिंगाची कार्बन डेटिंग करण्याची मागणी करणारी याचिका हिंदू पक्षाने केली होती. या शिवलिंगाची कार्बन डेटिंग केल्याने काही नुकसान झाले तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होईल, असे आज (14 ऑक्टोबर) वाराणसी जिलन्हा न्यायालयाने असे म्हणत याचिका फेटाळून लावली.\nवाराणसी जिल्हा न्यायालयाने सुनावणीदरम्यान म्हटले, “ज्ञानवापी मशिदीमध्ये सापडलेले शिवलिंगाची जागा सुरक्षित ठेवण्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले आहे. दरम्यान, शिवलिंगाचे कार्बन डेटिंग केल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन होईल,” असे म्हणाले. यापूर्वी न्यायालयाने Places Of Workship Act 1991 दुर्लक्ष करत ज्ञानव्यापी प्रकरणाची सुनावणी योग्य मानले होते. या प्रकरणाची सुनावणी सुरू असतानाच हिंदू पक्षकारांनी कार्बन डेटिंग करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. परंतु, न्यायालयाने कार्बन डेटिंग करण्याची याचिका फेटाळून लावली.\nपाच हिंदू महिलांनी श्रृंगार गौरी पूजेसाठी एक याचिका ऑगस्ट 2021मध्ये दाखल केली होती. या याचिकेत दिवाणी न्यायालयाने न्यायमुर्ती रवी कुमार दिवाकर यांनी न्यायालयात कमिश्नर नियुक्त करून ज्ञानव्यापी मशिदीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते. या सर्वेक्षणादरम्यान मशिदीच्या परिसरात शिवलिंग आढळून आले. यानंतर मुस्लिम पक्षकारांनी न्यायालयात सांगतिले की, मशिदीत शिवलिंग नसून पाण्याचा कारंजेचे असल्याचा दाव केला होता. परंतु, हिंदू पक्षकारांनी न्यायालयाकडे हा भाग सील करण्याचे मागणी केली होती. यानंतर न्यायालयाने हिंदू पक्षकारांची मागणी मान्य करत शिंवलिंग आढळून आलेला भाग सील करण्याचे आदेश दिले. जिल्हा न्यायालयाच्या निर्णयाविरोधात मुस्लिम पक्षकारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. पूजेच्या मागणीवरील याचिकेवर अद्याप निर्णय झालेला नाही.\nCarbon DatingHindu Party and Muslim PartyJnanavapi MasjidShivlingstoryofthedaySupreme CourtVaranasi District Courtकार्बन डेटिंगज्ञानवापी मशिदीवाराणसी जिल्हा न्यायालयशिवलिंगसर्वोच्च न्यायालयहिंदू पक्ष आणि मुस्लिम पक्ष\n माजी आमदार अवधूत तटकरे आणि मीरा भाईंदरचे तीन नगरसेवक भाजपामध्ये सामील\nकुणावर 18 लाखांचं कर्ज, कुणाची 4 कोटींची मालमत्ता; Rutuja Latke, Murji Patel यांची संपत्ती तरी किती\nदेशात व्याघ्रगणना सुरू असतानाच ३ वाघांचा बळी\n१०८ रुग्णवाहिकेची सेवा आजपासून बंद\n‘सीएए’चा देशातील मुस्लीम नागरिकाला धोका नाही, सरसंघचालकांचं वक्तव्य\nगडकोट व किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करणार\nनवाब मलिक यांचा जामीन अर्ज न्यायालयाने पुन्हा एकदा फेटाळला\nMangalprabhat Lodha यांनी शिवरायांवर केलेल्या वक्तव्यावर Bacchu Kadu यांचं महत्त्वाचं विधान\n“…मग कुणाचं तोंड बंद होतंय ते बघू”; आदित्य ठाकरेंना सुधीर मुनगंटीवारांचा टोला\n“सीमावाद प्रकरणी राज्य सरकारने हरीश साळवेंना बुक करावं”, अजित पवारांचा सल्ला\nआमच्या पत्रकारितेचे समर्थन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://iyemarathichiyenagari.com/asparagus-medicinal-plant-information/", "date_download": "2022-12-01T00:55:42Z", "digest": "sha1:IYAX6BNW254APKG6CGB7V25FZSUC37AX", "length": 17722, "nlines": 203, "source_domain": "iyemarathichiyenagari.com", "title": "शतावरी ( ओळख औषधी वनस्पतींची ) - इये मराठीचिये नगरी", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी महाराज यांना संत तुकारामांनी पाठवलेले अभंग\nमराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nछत्रपती शिवाजी महाराजांचे पर्यावरणीय विचार\nमुक्त्यारी समारंभ अथवा श्रीमन्महाराज शाहू छत्रपती, सरकार करवीर यांचा राज्याधिकारस्वीकारोत्सव\nजाणून घ्या अत्यंत दुर्मिळ बॉम्बे किंवा एचएच रक्तगटाबद्दल…\nसंत ज्ञानेश्‍वरांची परंपरा पुढे नेणारे देवनाथ कोण होते \nहे झाड केवळ आढळते महाराष्ट्रात…\nViral Video : फळे काढणीचे सोपे अन् टाकावू बाटलीपासून केलेलं यंत्र…\nNeettu Talks : कार्बन लेसर फेसियल ट्रिटमेंट आहे तरी काय \nझाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या सासरच्या मुळगावाची अशीही ओळख\nअभ्यासक्रमांचे उपयुक्तता मूल्य वाढविण्यासाठी…\nसह्याद्रीच्या कोंदणात वसलेला रांगडा किल्ला…\nचिमणी नक्की काय बोलत असावी बरं….\nपालकचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढल्याचा दावा\nजाणून घ्या माणसाच्या जन्माची गोष्ट…\nसोनसरी, पंद अन् सह्याद्री…\nशाश्वत विकास संकल्पनेचा विचार गरजेचा\nविदर्भातील शेतीक्षेत्रात आढळतात ‘हे’ पक्षी\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nHome » शतावरी ( ओळख औषधी वनस्पतींची )\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nशतावरी ( ओळख औषधी वनस्पतींची )\nओळख औषधी वनस्पतींची यामध्ये शतावरी वनस्पतीबद्दल माहिती…\nऔषधी वनस्पती व आरोग्य पर्यटन केंद्र,\nसावरचोळ, ता. संगमनेर, जि. नगर\nवनस्पतीचे नाव – शतावरी\nइतर नावे – शतावरी, श्वेत्मुखी, खादुरसा, शतमुखी, शतपदी\nलीलीयासी या कुळातील शतावरी ही वेलवर्गीय औषधी वनस्पती आहे. ही मुळची बर्तातील आहे. शतावरीमध्ये औषधी शतावरी, भाजीची शतावरी आणि शोभेची शतावरी असे बावीस प्रकार आहेत. बारीक शेपूच्या पानासारखी पाने असणारी वेलवर्गीय शतावरी ही औषधात वापरली जाते. हिच्या फांद्यांना बारीक बारीक काटे असतात. हिची फुले पांढरट, गुलाबी, सुवासिक आणि लहान असून मे ते जुलै मध्ये येतात. फळे वाटण्यासारखी पण लहान असून पक्व झाल्यावर तांबडी होतात. शतावरीला खोडापासून जमिनीत दंडाकृती दोन्हीकडे निमुळती होणारी पांढऱ्या रंगाची अनेक मांसलमुळे येतात. मुळांची लांबी जमिनीच्या मगदुराप्रमाणे ३० ते ६० सेंटीमीटर इतकी असते. भारतात ही वनस्पती सर्वच आढळते.\nशतावरीची झाडे उन्हाळ्यात सुप्त अवस्थेत असतात. उन्ह्याळ्यात पूस झाल्याबरोबर सुप्त गळ्यांना अंकुर येत आणि वेलीची वाढ झपाट्याने होते. वसंत ऋतूमध्ये बारीक दोन झुपकेदार फु���े मंजिरीमध्ये येतात. काही दिवसानंतर वाढण्यापेक्षा लहान आकाराची व पिकल्यावर लाल अशी फळे पहावयास मिळतात. त्यानंतर हिवाळ्यात वेलीच्या फांद्या सुकाव्यास सुरवात होते व कंद खोडून काढावा.\nभस्मास आंतरराष्ट्रीय मान्यता मिळावी यासाठी हवे संशोधन\nशतावरीची पाने आणि मुळे औषधात वापरतात. मूळ मूत्राशयाच्या रोगावर गुणकारी आहे. तसेच मुतखडा सफेद प्रदर रोग व शुक्रजंतू वाढीसाठी उपयोगी आहे. दुध सुटण्यासाठी आणि भूक वाढविण्यासाठी मुळांचा उपयोग करतात. गर्भाशयातील पिडा कमी करते, शक्ती वाढविण्यासाठी उपयोगी, वात, पित्त, कफ रोधक, ताणतणाव, मधुमेह, आतड्यांचे आजार, हार्मोन संतुलन, रोगप्रतिकारकशक्ती वाढवते.\nहवामान व जमीन –\nशतावरी पिकास समशीतोष्ण व उष्ण हवामान चांगले मानवते. उत्तम निचरा होणारी जमीन चांगली असते.दोन रोपात ९० सेमी व दोन, तीन, सात फुट अंतर असावे. जमिनीच्या मगदुराप्रमाणे १० ते १२ दिवसांनी पाणी द्यावे.\nशतावरी मुलांची १.५ ते २ (साधारण १८ महिने) वर्षांनी करावी. कुदळीने किंवा टिकावाने जमीन खोडून काळजीपूर्वक मुले काढून घ्यावीत. खोडाला २ .३ मुळे ठेऊन परत ती मातीत गाडून ठेवावीत म्हणजे पुढील वर्षी उत्पन्न मुळू शकेल. काढलेल्या मुलावरील माती पाण्याने धुऊन घ्यावी व १० ते १५ सेंटीमीटर लांबीचे तुकडे करावेत. हेक्टरी उत्पादन साधारण १२ ते १५ क्विंटल सुकलेल्या मुळ्या मिळतात.\nअडुळसा (ओळख औषधी वनस्पतींची)\nAsparagusIye Marathichiye NagariMedicinal PlantSatish KanwadeSawarcholइये मराठीचिये नगरीऔषधी व सुगंधी वनस्पतीलीलीयासी कुळातील वनस्पतीशतावरीसतिश कानवडेसावरचोळ\nलोडशेडींगमधून ग्रामीण वास्तवावर प्रकाश\nटीम इये मराठीचिये नगरी\nउसाच्या पाचटापासून मिळवा उत्तम सेंद्रिय खत\nकार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी डंपरमध्ये डिझेल ऐवजी एलएनजी वापर\nमाझ्या शिक्षणाची पालवी फुलविणारे साहित्यिक : डॉ नागनाथ कोत्तापल्ले\nइचलकरंजी संस्कृती प्रतिष्ठानतर्फे कादंबरी पुरस्कार जाहीर\nथंडीत त्वचेची अशी घ्या काळजी…\nचला जाणूया नदीला अभियानाचा दुसरा टप्पा…\nसमाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे पुरस्कार जाहीर\nV. R. Gavhane on दोलायमानतेवर चिंतन हवे – डॉ. माधव चितळे\nराजू मरवे-बेळगाव on मलकापूर येथील प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालयात पर्यावरणपूरक दसरा साजरा\nअरूण झगडकर on झाडी शब्दसाधक शिक्षक पुरस्कार\nShashikant Shinde on शिक्षणाच�� पसायदान: शैक्षिक यज्ञ \nस्वप्नातून बाहेर पडून वास्तवात राहायला शिकावे\nप्रश्न मुळापासून सोडवायला हवेत तरच ते सुटतात\nनिसर्गातील मुक्त आनंदच देतो मनाला उभारी\nसृष्टीतील सर्व जीवातील ब्रह्म जाणून व्हावे सर्वज्ञ\nमुक्त होणे म्हणजे तरी काय \nप्रेमाच्या पेटीनेच गाठता येतो मोक्षाचा तीर\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा (94)\nकाय चाललयं अवतीभवती (383)\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान (74)\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास (445)\nश्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://punelive24.com/chandrakant-patil-alandi-will-give-25-crores-for-the-first-phase-of-development-plan-guardian-minister-chandrakant-patil/", "date_download": "2022-12-01T00:17:08Z", "digest": "sha1:T4YIGH24SY4CBLYJENFMEZBTJC6JGJLW", "length": 6774, "nlines": 42, "source_domain": "punelive24.com", "title": "chandrakant patil alandi will give 25 crores for the first phase of development plan guardian minister chandrakant patil | Chandrakant Patil : 'आळंदी विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यासाठी २५ कोटी देणार' पालकमंत्री चंद्रकांत पाटील | Pune News", "raw_content": "\nHome - ताज्या बातम्या - Chandrakant Patil : ‘आळंदी विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यासाठी २५ कोटी देणार’ – पालकमंत्री चंद्रकांत पाटील\nPosted inताज्या बातम्या, पिंपरी चिंचवड, पुणे, पुणे जिल्हा, पुणे शहर, ब्रेकिंग, महाराष्ट्र\nChandrakant Patil : ‘आळंदी विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यासाठी २५ कोटी देणार’ – पालकमंत्री चंद्रकांत पाटील\nपुणे – राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी नुकतंच आळंदी (Alandi news) येथे संत ज्ञानेश्वर समाधी (sant dnyaneshwar maharaj) मंदिराला भेट देऊन माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतले. आळंदी विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यासाठी २५ कोटींचा निधी लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी (Chandrakant Patil) यावेळी सांगितले.\nयावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे विश्वस्त विकास ढगे-पाटील, लक्ष्मीकांत देशमुख, उप विभागीय अधिकारी विक्रांत चव्हाण, नगर नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकुश जाधव आदी उपस्थित होते.\nमहसूल मंत्री असताना मंदिर परिसरातील जागेचा प्रश्न सोडविण्याची संधी मिळाली हे आपले भाग्य असल्याचे नमूद करून पालकमंत्री पाटील म्हणाले, आळंदी देवस्थानच्या जमिनींवर शासनाकडून गायरान जमिनीचा शेरा दिल्याने जागेच्या विकासावर मर्यादा आल्या.\nमहसूल मंत्री असतांना समितीच्या सदस्यांनी हे निदर्शनास आणून दिल्यानंतर तात्काळ वारकरी बांधवांच्या सुविधेसाठी ४०० एकर जमीन देवस्थानला देण्याचा निर्णय घेतला.\nया जागेच्या विकासासाठी २०० कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यास पुणे महानगर विकास प्राधिकरणाची मान्यता घेण्यासाठी प्रशासनाशी चर्चा करण्यात येईल.\nआराखड्यातील कामे करण्यासाठी टप्प्याटप्प्याने निधी उपलब्ध करून दिला जाईल. पहिल्या टप्प्यात भक्त निवास, वारकऱ्यांच्या राहुट्या उभारण्यासाठी ओटे आणि आभासी (व्हर्चुअल) वारीसाठी २५ कोटींचा निधी देण्यात येईल.\nव्हर्चुअल वारीमुळे पंढरपूरला जाऊ न शकलेल्या वारकऱ्यांना विठ्ठलाचे दर्शन घेता येईल. संस्थानने त्याचे डिझाईन त्वरीत तयार करावे. नगर परिषदेच्या माध्यमातून ही कामे करण्यात येतील. पुढील टप्प्यात रुग्णालय व इतर कामांचादेखील समावेश करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.\nसंत ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात वारकरी आळंदीत येतात. ज्ञानेश्वर आणि ज्ञानेश्वरी जगणाऱ्या वारकऱ्यांची भेट होईल म्हणून आपण आळंदीत आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/18486", "date_download": "2022-12-01T00:23:56Z", "digest": "sha1:KQKYIDELLHPAOTMB34QPLT6CUF6OJUXB", "length": 21395, "nlines": 272, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "म. गांधींच्या विचारधारेनेच देशातील अराजकता संपुष्टात येणार – आ. वडेट्टीवार…गांधी के रास्ते पदयात्रेचा सावली येथे समारोप | India Dastak News Tv", "raw_content": "\nHome चंद्रपूर म. गांधींच्या विचारधारेनेच देशातील अराजकता संपुष्टात येणार - आ. वडेट्टीवार...गांधी के रास्ते...\nम. गांधींच्या विचारधारेनेच देशातील अराजकता संपुष्टात येणार – आ. वडेट्टीवार…गांधी के रास्ते पदयात्रेचा सावली येथे समारोप\nसावली: देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी उभे आयुष्य पणाला लावणारे खरे देशभक्त महात्मा गांधी हे होय. त्यांचे नीतिमूल्ये व मानवतावादी विचार आजच्या अराजक्तेच्या काळात प्रत्येकामध्ये रुजविणे काळाची गरज असून गुलामगिरीच्या खाईत लोटल्या जाणाऱ्या भारत देशाला पुन्हा स्वातंत्र्याचा लढा देण्यासाठी हर घर गांधी , घर घर गांधी असा नारा देऊन तत्पर राहावे. असे आवाहन राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री काँग्रेस नेते तथा आ. विजय वडेट्टीवार यांनी केले.ते प्रोफेशनल काँग्रेस जिल्हा चंद्रपूरच्या वतीने तिन दिवसीय आयोजित गांधी के रास्ते पदयात्रेच्या समारोपीय कार्यक्रमात अध्यक्ष म्हणुन बोलत होते.\nयाप्रसंगी प्रामुख्याने गडचिरोली चे माजी आ. नामदेवराव उसेंडी,काँग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे ,चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष रितेश (रामू ) तिवारी, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमस्कर, माजी जि. प.सभापती संदीप गड्डमवार, दिनेश चीटनूरवार, प्रोफेशनल काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा पदयात्रा प्रमुख मनीष तिवारी, इंटक नेते के. के. सिंग, हसन गिलानी, विश्वशांती दूत प्रकाश अर्जुनवार, सावली नगराध्यक्ष लता लाकडे, उपनगराध्यक्ष संदीप पुण्यपवार, सिंदेवाही नगराध्यक्ष स्वप्निल कावळे, हरिदास पाहुणकर, पोंभूर्णा काँग्रेस तालुकाध्यक्ष कवडू कुंदावार, तथा सावली नगरपंचायतीचे सर्व पदाधिकारी काँग्रेसचे कार्यकर्ते गांधी विचारधारेचे जेष्ठ नागरिक व इतर बहुसंख्य प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.\nयावेळी बोलताना पुढें आ. विजय वडेट्टीवार म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्याच्या चळवळीत जहाल व मवाळ अशा दोन्हीही शस्त्रांनी इंग्रजांना सळो की पळो करून सोडले. गांधीजींच्या अहिंसावादी विचाराने देशातील स्पृश्य अस्पृश्य भेद व जातीय विषमता दूर झाली. त्याबरोबरच दक्षिण आफ्रिकेतील वर्णभेदाच्या लढ्यातही गांधीजींचा मोलाचा वाटा होता. देशातच नव्हे तर विदेशातही गांधीजींचे विचार दूरवर पसरले असून याची अनुभूती विदेशातील गांधीजींचे उभे असलेले पुतळे यावरून येते. चंद्र आणि सूर्याप्रमाणेच गांधीजीचे विचारही अजरामर असून देशातील सध्याच्या स्थितीत सुधारणा घडविण्यासाठी गांधी विचारधारा काळाची गरज बनली आहे. असे आवाहन त्यांनी केले. यानंतर अनेक मान्यवरांनी गांधीजींच्या जीवनावर प्रकाश टाकणारी भाषणे केली. चंद्रपूर प्रोफेशनल काँग्रेस द्वारा आयोजित चंद्रपूर ते सावली या तीन दिवसीय गांधी के रास्ते पदयात्रा मधील सलग तीन दिवसीय सहभागी मान्यवरांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. यानंतर गांधीजीच्या सावली येथील भेटींच्या स्मृतींची आठवण करत चरखा संघातील विणकाम यंत्र व भूतकाळातील चरखा याची पाहणी करून गांधीजींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या चरखा संघ सावली भूमीच्या इतिहासासाठी चरखा संघ परिसराच्या विकासाबाबत विसरून चर्चा करण्यात आली. याप्रसंगी प्रामुख्याने सावली चंद्रपूर गडचिरोली व परिसरातील बहुसंख्या नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काँग्रेस तालुका अध्यक्ष नितीन गोहने, प्रास्ताविक जिल्हा प्रोफेशनल काँग्रेस चंद्रपूर अध्यक्ष मनीष तिवारी ,तर पदयात्रेत सहभागी सिंदेवाही नगरपंचायत नगरसेवक युनूस शेख यांनी मानले.\nPrevious articleतालुक्यातील बरेचसे पशुधन लंम्पी या आजाराच्या विळख्यात सापडल्याचे चित्र…#बाधित क्षेत्रातील २६ गावातील ६९०४ पशुधनांवर लसीकरण\nNext articleसंबोधन ट्रस्ट आणि सियोन बहुउद्देशीय समाज संस्था यांच्या विद्यमाने गरजू महिलांना साड्या वाटप…\nसुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762\nसिद्धार्थ पंच मंडळ, चंद्रपूर तर्फे भोजनदान..\nचंद्रपूर: मंडळवार, दि. 29 नोव्हेंबर 2022 ला धम्मनगरी चंद्रपुरात अनमोल बुद्ध धातूंची प्रतिष्ठाना धमकीर्ती विहारात करण्यात आली. या शुभप्रसंगी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी सिद्धार्थ पंच...\nवाघांचा बंदोबस्त करा… अन्यथा वनमंत्र्यांच्या घरापुढे ढोल बजाव आंदोलन – माजी मंत्री वडेट्टीवार\nचंद्रपूर : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वन्यजीवांचे संरक्षण याबाबत आमची सकारात्मक भूमिका आहेच. मात्र चंद्रपूर जिल्ह्यात अलीकडच्या काळात मानव वन्यजीव संघर्षाच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ...\nजातीमुक्त भारत होणे गरजेचे आहे, त्याशिवाय भारत जोडता येणार नाही- अपेक्षा एन. पिंपळे\nचंद्रपूर: संविधानिक संस्कृती संवर्धन समिती जिल्हा चंद्रपूरच्या विद्यमाने विकास नगर, बाबुपेठ येथे दिनांक २६ नोव्हेंबर २०२२ रोजी संविधान सन्मान दिवस या राष्ट्रीय समारंभाचे आयोजन...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nप्रितम गग्गुरी(उपसंपादक) आष्टी:- दिनांक २८ नोव्हेंबर रोजी श्री छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्थ��� आष्टी तर्फे आयोजित द्वितीय विदर्भ स्तरीय आमंत्रित कराटे स्पर्धा आष्टी येथे आयोजित...\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना आवाहन…\nनागपूर -भारतीय संविधानाला अभिप्रेत लोकशाही गणराज्य घडविण्यासाठी देशातील शेवटच्या वंचित समूहापर्यंत पोहोचून त्यांच्या वेदनेशी आपुलकीचे व माणुसकीचे नाते जोडावे लागेल. तेव्हा कुठे वंचित, शोषित,...\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद – अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी…\nसावली: गेल्या अनेक वर्षापासून गायरान जागेवर पिढ्यानपिढ्या पक्की घरे बांधून वास्तव्यास असलेल्या तसेच महसूल जमिनिवर अतिक्रमणं धारकांना अतिक्रमणं हटविण्याबाबत शासनाकडून नोटीस बजावण्यात आल्या. यामुळें...\nसिद्धार्थ पंच मंडळ, चंद्रपूर तर्फे भोजनदान..\nचंद्रपूर: मंडळवार, दि. 29 नोव्हेंबर 2022 ला धम्मनगरी चंद्रपुरात अनमोल बुद्ध धातूंची प्रतिष्ठाना धमकीर्ती विहारात करण्यात आली. या शुभप्रसंगी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी सिद्धार्थ पंच...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना...\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद...\nमैत्रिणी सोबत जंगलात जाणं बेतले जीवावर; वाघाचा हल्ल्यात तरुण ठार\nब्रेकिंग न्यूज: आष्टी पुलावरून ट्रक उलटला; दोन ठार,एक जखमी…\nअखेर येनापूरच्या ‘त्या’युवकांविरुद्ध ऍट्रासिटी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल.. दिक्षा...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना आवाहन…\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद – अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी…\nसिद्धार्थ पंच मंडळ, चंद्रपूर तर्फे भोजनदान..\nबार्टी प्रादेशिक कार्यालयात मदत केंद्र सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/pune/ajit-pawar-has-appealed-to-uddhav-thackeray-and-eknath-shinde-about-dispute-which-should-not-be-increase-kjp-91-3171030/", "date_download": "2022-12-01T00:29:52Z", "digest": "sha1:SIGEYOBX4KDDQJ7XFHV7ZXJNJVBXIFTT", "length": 22789, "nlines": 275, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Ajit Pawar has appealed to Uddhav Thackeray and Eknath Shinde about dispute which should not be increase | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा हिंदू देवस्थान जमीन घोटाळा: भाजपा आमदार सुरेश धस यांच्यासह पत्नी आणि भावावर गुन्हा दाखल\nआवर्जून वाचा एकनाथ शिंदेंच्या बंडाची शिवरायांशी तुलना करणाऱ्या मंत्री लोढांना अजित पवारांनी खडसावलं; म्हणाले, “वाचळविरांना आवरा हे…”\nआवर्जून वाचा ‘द काश्मीर फाइल्स’बद्दल इतर ज्युरींनी वक्तव्य बदलल्याचा लॅपिड यांचा दावा; म्हणाले “भीतीपोटी आणि दबाव…”\n” ठाकरे-शिंदें यांनी कोणतीही कटुता…”; दोन दसरा मेळाव्यांच्या निमित्ताने अजित पवारांनी केलं आवाहन\nमी सभागृहात बोलतानाच एकनाथ शिंदेंना बोलून हे वाद मिटविण्याचे प्रयत्न केले. मात्र अद्याप हे वाद सुरूच आहेत. – अजित पवार\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nदसरानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये विविध कार्यक्रसांठी आलेल्या अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना मुंबईत होत असलेल्या दोन दसरा मेळाव्याबाबत मत व्यक्त केलं आहे. “उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांनी ही सामंजस्याची भूमिका घ्यायला हवी. जरूर त्यांनी स्वतःची ताकद दाखवावी, पक्ष वाढविण्याचं काम करावं, त्यांची भूमिका जनतेसमोर ठेवण्याचा ही त्यांना अधिकार आहे. पण लोकशाहीच्या परंपरा जपायला हव्यात, अनादर होणार नाही, याला कुठं ही बाधा येणार नाही, अथवा डाग लागणार नाही, आजच्या दसऱ्याच्या दिवशी कोणतीही कटुता निर्माण होणार नाही.असं त्यांनी वागावं ” असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.\nहेही वाचा… विश्लेषण: दसरा मेळाव्याची मुहूर्तमेढ केव्हा रचली पहिल्या मेळाव्यात बाळासाहेबांना होती ‘ही’ भीती\n“फ्रिजमध्ये श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे होते पण…”, आफताबच्या दुसऱ्या गर्लफ्रेंडने सांगितले धक्कादायक अनुभव\nDelhi Murder Case: श्रद्धा खून प्रकरणाला वेगळं वळण आफताबकडून पॉलीग्राफी चाचणीत धक्कादायक खुलासे\nVideo: तू गल्ली क्रिकेट…; ऋषभ पंतने हर्षा भोगलेंना दिलेलं ‘ते’ उत्तर ऐकून नेटकरी भडकले, पाहा ट्वीट्स\n‘टोयोटा-किर्लोस्कर मोटर’च्या विक्रम किर्लोस्कर यांचं निधन; ६४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास\n“ठाकरे शिंदे गटाचे वाद इतक्��ा पराकोटीला गेलेले आहेत,की यात कोणी पुढाकार घ्यायचा हा मूळ प्रश्न आहे. शब्दाने शब्द वाढत आहेत, एकाने आरे म्हटलं की दुसऱ्याने कारे म्हणायचं. यातून वाद खालपर्यंत पोहचत आहेत. त्यामुळं त्यांना एकमेकांचे शत्रू वाटू लागतात. आपापल्या भूमिका सांगण्याचं कार्यक्रम झाला की राजकीय जोडे बाजूला ठेऊन, सलोख्याच्या भावनेनं पाहायला हवं” अशीही प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे.\nहेही वाचा…एकनाथ शिंदे शिवसेना पक्षप्रमुख पदावर दावा करणार\n“मी सभागृहात बोलतानाच एकनाथ शिंदेंना बोलून हे वाद मिटविण्याचे प्रयत्न केले. मात्र अद्याप हे वाद सुरूच आहेत. परंतु कोणताही वाद फार काळ टिकत नाही, त्यातून कटुता कमी होईल आणि जनतेसमोर हे दोघे जातील. उदाहरणार्थ १३ नोव्हेंबरला जी पोटनिवडणुक आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निकालाकडे लक्ष लागून आहे. चिन्हं गोठवलं जाणार, नाही गोठवलं तर कोणाला मिळणार असे अनेक प्रश्न आहेत. आमच्या बाबतही १९९९ साली असंच घडलं होतं. काँग्रेसलाही अनेक चिन्हं घेऊन निवडणुका लढायला लागल्या. तेव्हा चिन्हं गावागावात पोहचवणे कठीण व्हायचं, पण आता तंत्रज्ञानामुळं प्रत्येक चिन्हं घराघरात पोहचते. त्यामुळे भविष्यात धनुष्यबाण हे चिन्हं नसलं तरी कोणताही फटका शिवसेनेला बसणार नाही” असंही अजित पवार यांनी सांगितले.\nमराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nशेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने २९ लाखांची फसवणूक\nराज्यपालांना पदमुक्त करण्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सूचक संकेत\nपुणे: चिठ्ठी ठरली ‘लकी’; स्वीकृत नगरसेवकपदी काँग्रेसचे अजित दरेकर\nआत्मवृत्तांमध्ये पडझडीचा इतिहास लिहिला जावा – महेश एलकुंचवार\nभारती विद्यापीठाच्या महाविद्यालयाची सात संशोधने\nपुण्यात प्रेमी युगुलाची खाणीत उडी मारून आत्महत्या\n‘या’ ४ कारणांमुळे हातांच्या नसा फुगायला लागतात; वेळीच जाणून घ्या यावर योग्य उपचार\nफोर्ब्सने जारी केली भारतातील १०० श्रीमंतांची यादी; पहिल्या स्थानावर अंबानी नव्हे, तर ‘या’ उद्योजकाचे नाव\nउद्योगपती किर्लोस्करांची लेक झाली जयंत पाटलांची सून पाहा प्रतिक पाटील-अलिका किर्लोस्कर यांच्या शाही विवाहाचे खास फोटो\nमंगल प्रभात लोढा यांच्या वक्तव्या��रून चंद्रकांत खैरे यांची शिंदेंवर टीका\nशिवप्रतापदिनी प्रतापगडावरील ‘त्या’ वक्तव्यावर मंगलप्रभात लोढा यांनी अखेर स्पष्ट केली भूमिका\nमंगल प्रभात लोढा यांच्या वक्तव्यावर बच्चू कडू यांची प्रतिक्रिया, म्हणाले..\nमंगल प्रभात लोढा यांच्या वक्तव्यानंतर अमोल कोल्हे यांचा शिंदे-फडणवीसांना आक्रमक इशारा\nकिल्ले प्रतापगडवर शिवप्रताप दिन सोहळ्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संपूर्ण भाषण\nमंगलप्रभात लोढांकडून एकनाथ शिंदेंच्या बंडाची शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेशी तुलना\nसमान नागरी कायद्याबाबत योग्य वेळी निर्णय; देवेंद्र फडणवीस यांचे संकेत; भाजप पुढील पाच वर्षांत गुजरातचा वेगाने विकास करणार\n‘मेट्रो ३’चे १०० टक्के भुयारीकरण पूर्ण; महालक्ष्मी मेट्रो स्थानक ते मुंबई सेंट्रल मेट्रो स्थानकापर्यंतचा ४२ वा टप्पा यशस्वीपणे पार\nराज्याबाहेर जाणाऱ्या प्रकल्पांची समितीमार्फत चौकशी ; उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा\nशेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणार; विरोधी पक्षांच्या बैठकीत निर्णय\nगोवरबाधितांचे सात दिवस विलगीकरण; राज्यातील २६ ठिकाणी साथ पसरल्याचे स्पष्ट\nज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन\n४९व्या वर्षी मलायका अरोरा होणार अर्जुन कपूरच्या बाळाची आई\nMaharashtra News : भाजपाला मतांसाठी शिवराय हवेत, बाळासाहेब थोरातांची टीका\nZombie Virus: रशियात सापडला ४८ हजार ५०० वर्षांपूर्वीचा ‘झोम्बी व्हायरस’; करोनापेक्षाही भयंकर संसर्ग लाटेची वैज्ञानिकांना भीती\nथरार… रात्रीची वेळ, किर्र अंधार… अन् पोलिसांसमोर उभा ठाकला वाघ…\nPhotos: ‘#अहा लगीन’ राणादाच्या हातावर रंगली पाठकबाईंच्या नावाची मेहंदी; अक्षया देवधर व हार्दिक जोशीच्या मेहंदी सोहळ्यातील खास फोटो\n“आमच्या सर्वांची भूमिका राज्यपालांना समर्थन करणारी नाही, पण…”; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान\nदुबईच्या वाळवंटात सई लोकुरचं नवऱ्याबरोबर भन्नाट फोटोशूट; गरुड हातात घेतला आणि…; पाहा Photos\nविवाह समारंभात वर पक्षाकडील तीन लाखांचा ऐवज लंपास; पुणे-सातारा रस्त्यावरील कार्यालयातील घटना\nथरार… रात्रीची वेळ, किर्र अंधार… अन् पोलिसांसमोर उभा ठाकला वाघ…\n‘आयएनएस विक्रांत’वर लढाऊ विमाने उतरविण्याच्या चाचण्या सुरू – नौदलप्रमुख\nरब्बी हंगामात उच्चांकी पेरा; ���िसेंबरअखेपर्यंत ६५ लाख हेक्टरवर लागवडीचा अंदाज\nपुणे: गडकिल्ले संवर्धनासाठी दोन वर्षांनंतर समित्या स्थापन\nपुणे: नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; ट्रकची मालवाहू गाडीला धडक; सात जण जखमी\nपुणे: ‘आयएनएस विक्रांत’वर लढाऊ विमाने उतरविण्याच्या चाचण्या सुरू – नौदलप्रमुख\nपिंपरीः चिंचवड मैलाशुद्ध्रीकरण केंद्राच्या नूतनीकरणासाठी ३१ कोटी खर्च\nपिंपरी-चिंचवडला २५ ठिकाणी ‘जिजाऊ क्लिनिक’\nपुणे: वाल्हेकरवाडी, चिंचवडमध्ये व्यापारी गाळ्यांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन\nपुणे: नदीपात्रातील मेट्रो मार्गिकेबाबतची याचिका ‘एनजीटी’कडून रद्द\nपुणे: सहकारी संस्थांच्या निवडणुका २० डिसेंबरपर्यंत स्थगित\n‘आयएनएस विक्रांत’वर लढाऊ विमाने उतरविण्याच्या चाचण्या सुरू – नौदलप्रमुख\nरब्बी हंगामात उच्चांकी पेरा; डिसेंबरअखेपर्यंत ६५ लाख हेक्टरवर लागवडीचा अंदाज\nपुणे: गडकिल्ले संवर्धनासाठी दोन वर्षांनंतर समित्या स्थापन\nपुणे: नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; ट्रकची मालवाहू गाडीला धडक; सात जण जखमी\nपुणे: ‘आयएनएस विक्रांत’वर लढाऊ विमाने उतरविण्याच्या चाचण्या सुरू – नौदलप्रमुख\nपिंपरीः चिंचवड मैलाशुद्ध्रीकरण केंद्राच्या नूतनीकरणासाठी ३१ कोटी खर्च\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathilok.com/laxmikant-berdes-daughter-aka-actress-swanandi-berde-shared-photos-in-black-sarees/", "date_download": "2022-12-01T00:06:07Z", "digest": "sha1:DVYC2RWSKMGPY2O6M7YR7WZS5FP422GT", "length": 4894, "nlines": 69, "source_domain": "www.marathilok.com", "title": "लक्ष्मीकांत बेर्डेंची लेक स्वानंदी बेर्डे चे साडीतील ग्लॅमरस फोटो - मराठी लोक (माणसे)", "raw_content": "\nHome » Photos » लक्ष्मीकांत बेर्डेंची लेक स्वानंदी बेर्डे चे साडीतील ग्लॅमरस फोटो\nलक्ष्मीकांत बेर्डेंची लेक स्वानंदी बेर्डे चे साडीतील ग्लॅमरस फोटो\nमराठीतील स्टारकिडसमध्ये लक्ष्मीकांत यांची मुलगी स्वानंदी बेर्डेचे नाव आघाडीवर आहे\nस्वानंदी बेर्डे सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे\nइन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटोशूटचे आणि इतरही काही फोटो ती शेअर करत असते\nआता अभिनयपाठोपाठ त्याची बहिण स्वानंदीसुद्धा रसिकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज होणार असल्याच्या चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून ऐकायला मिळत आहे.\nमात्र अजून तरी तिचे दर्शन रसिकांना झालेले नाही.\nस्वानंदी बेर्डे ‘रिस्पेक्ट’ या सिनेमातून मराठी चित्रपटसृ���्टीत पाऊल ठेवणार आहे.\nकिशोर बेळेकर यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे.\nया सिनेमात सात महिलांची गोष्ट दाखवण्यात आली आहे.\nसिनेमात झळकण्यापूर्वीच स्वानंदी लोकप्रिय होत आहे.\nसोशल मीडियावर तिचा प्रचंड चाहतावर्ग आहे\nलक्ष्मीकांत बेर्डेंची लेक स्वानंदी पुन्हा आली चर्चेत, ग्लॅमरस फोटो झाले व्हायरल\nलक्ष्मीकांत बेर्डेंची लेक स्वानंदी सिनेइंडस्ट्रीत येण्याआधीच ठरतेय सुपरहिट, शेअर केले ग्लॅमरस फोटो\nलक्ष्मीकांत बेर्डेंची लेक सिनेइंडस्ट्रीत येण्याआधीच ठरतेय सुपरहिट\n‘सारेगमप लिटिल चॅम्प’ फेम रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरचा\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी\nमोफत मराठी ई -पुस्तके\n‘सारेगमप लिटिल चॅम्प’ फेम रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरचा\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.nashikinfo.in/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A6/", "date_download": "2022-11-30T23:01:52Z", "digest": "sha1:KDH6K5GUYGRQYXWSRG3CMOKMNXA4GSR4", "length": 5328, "nlines": 115, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "नाशिक : अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांची बदली -", "raw_content": "\nनाशिक : अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांची बदली\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र>\nनाशिक : अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांची बदली\nनाशिक : अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांची बदली\nPost category:अपर जिल्हाधिकारी दत्त प्रसाद नडे / नाशिक / उत्तर महाराष्ट्र / महसूल विभाग नाशिक\nनाशिक : पुढारी वृत्तसेवा\nनाशिकचे अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांची बदली मुंबई येथे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ येथे करण्यात आली आहे. शासनाने बुधवारी (दि.2) रात्री उशिरा त्याबाबतचे आदेश काढले. नडे यांच्यासोबत राज्यातील अन्य 7 अपर जिल्हाधिकाऱ्यांचा बदलीत समावेश आहे. दिवाळीच्या अगोदरपासून नडे यांच्या बदलीची जोरदार चर्चा महसूल विभागात रंगली होती.\nनाशिक : पालकमंत्र्यांची आज विशेष आढावा बैठक, भाजप आमदारांना निमंत्रण\nParenting Tips : मुलांच्या चांगल्या जडणघडणीसाठी पालकांनी ‘या’ गोष्टी कटाक्षाने टाळाव्या\nShoaib Akhtar Talks About Virat Kohli : यंदाचा वर्ल्ड कप ‘विराट कोहली’चा; पाकिस्तानच्या शोहेब अख्तरची स्तुतीसुमने\nThe post नाशिक : अपर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे यांची बदली appeared first on पुढारी.\nPrevious Postनाशिक : पालकमंत्र्यांची आज विशेष आढावा बैठक, भाजप आमदारांना निमंत्रण\nNext Post‘धन्यवाद मोदीजी’ अभियानास नाशिकमध्ये सिडकोतून सुरुवात\nजळगाव : अत्याचारातून कुमारी मातेने दिला बाळाला जन्म\nनाशिक : दीड तासाच्या पावसाने मनपाचे पितळ उघडे\nआमदार सुधीर तांबे : वाचन चळवळ वाढीसाठी ग्रंथोत्सव महत्त्वाचा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.nashikinfo.in/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F-2/", "date_download": "2022-12-01T01:24:17Z", "digest": "sha1:BZNS5IC2DB37RZLNLKQA3OHVDLJMABFM", "length": 8833, "nlines": 118, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची क्रिकेट मैदानातही जोरदार फटकेबाजी -", "raw_content": "\nपालकमंत्री गुलाबराव पाटील यांची क्रिकेट मैदानातही जोरदार फटकेबाजी\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र>\nपालकमंत्री गुलाबराव पाटील यांची क्रिकेट मैदानातही जोरदार फटकेबाजी\nपालकमंत्री गुलाबराव पाटील यांची क्रिकेट मैदानातही जोरदार फटकेबाजी\nPost category:नाशिक / उत्तर महाराष्ट्र\nजळगाव : पुढारी वृत्तसेवा\nधरणगाव तालुक्यातील नांदेड येथे भरत सैंदाणे क्रिकेट क्लबतर्फे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते या क्रिकेट स्पर्धांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ना. गुलाबराव पाटील यांनी स्वतः क्रिकेट खेळत जोरदार बॅटिंगचा आनंद लुटला. मंत्री पाटील यांनी चौकार मारल्यानंतर प्रेक्षकांनी देखील त्यांना भरभरून दाद दिली. एरवी भाषणातून तुफान फटकेबाजी करणारे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी क्रिकेट मैदानातही जोरदार फटकेबाजी दाखवली.\nRishabh Pant : ऋषभ पंतला आले वाईट दिवस घ्यावा लागला चाहत्याचा सल्ला (Video)\nनांदेड येथे भारत सैंदाणे आयोजित क्रिकेट क्लबतर्फे रविवार, दि. 30 पासून क्रिकेट स्पर्धेस सुरूवात झाली आहे. स्पर्धेत १२ संघ सहभागी असून पालकमंत्री ना. पाटील यांच्या हस्ते येथील स्टार क्लबविरूध्द सन्नाटा क्रिकेट क्लब या संघातील सामन्याचा टॉस करण्यात आला. नंतर पालकमंत्र्यांनी या स्पर्धेचे उदघाटन झाले. सकाळी नांदेड येथे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते स्पर्धेस प्रारंभ करण्यात आला. स्पर्धेतील पहिले बक्षीस भगवान महाजन यांच्याकडून रु. ५६५६, दुसरे बक्षीस कृणाल इंगळे यांच्याकडून रु. ३५३५ आणि अतुल पटेल यांच्याकडून तिसरे बक्षीस रु. २५२५ पारितोषिके जाहीर करण्यात आले आहे.\nपराजय देखील खिलाडूपणाने मान्य करावा…\nयाप्रसंगी बोलतांना पालकमंत्र्यांनी आयुष्यात क्रिकेटला खूप महत्वाचे स्थान असल्याचे नमूद करत क्रिकेट हा संघभावनेचे प्रतिक असणारा खेळ आहे. कोणत्याही स्पर्धेत विजयी होण्यासाठीच सहभागी व्हायचे असते. मात्र पराजय देखील तितक्यात खिलाडूपणाने मान्य करावा आणि स्पर्धकांच्या गुणांचे देखील कौतुक करावे असे आवाहन त्यांनी केले.\nराजा हुकला तो संपला ….\nहे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला …… हे गीत म्हणून त्यांनी क्रिकेट व जीवनातील साम्य विशद केले. यावेळी येथील युवकांसाठी साहित्यासह व्यायामशाळा मंजूर करणारा असल्याचे सांगून ऑनलाईन प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले.\nWamika : वामिकासोबतचे फोटो शेअर करत अनुष्‍का म्‍हणाली, ‘प्रार्थना आणि प्रेम…’\nPAKvsNED T20WC : नेदरलँड्सचे पाकिस्तानसमोर 92 धावांचे लक्ष्य\nUrfi Javed : अरे, हिला तर अर्धे स्वेटर मिळालयं; उर्फी पुन्हा झाली ट्रोल (video)\nThe post पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची क्रिकेट मैदानातही जोरदार फटकेबाजी appeared first on पुढारी.\nनवरात्रोत्सवाच्या रंगात आमदार देवयानी फरांदे यांनी सुध्दा गरबा नृत्यावर धरला ठेका\nनाशिक : अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग, कला शिक्षकास सात वर्षे सश्रम कारावास\nदीपोत्सव : मनेगावच्या विद्यार्थ्यांची फटाकेमुक्त दिवाळीची शपथ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://fbnews.trendkatta.in/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%A2%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A2%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%9A/", "date_download": "2022-12-01T00:34:16Z", "digest": "sha1:PW5PF7F5LJV5GDLYI7PNFEJICPP7XXNP", "length": 7516, "nlines": 90, "source_domain": "fbnews.trendkatta.in", "title": "माझी लढाई यापुढेही सुरूच - संजय पवार यांचा निर्धार | battle continues Sanjay Pawar decision Rajya Sabha elections Shiv Sainik amy 95 - FB News", "raw_content": "\nराज्यसभा निवडणुकीत जिंकण्याचा आत्मविश्वास होता. दुर्देवाने पराभव झाला. मी सच्चा शिवसैनिक असल्याने माझी लढाई यापुढेही सुरूच राहील, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व राज्यसभेचे शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांनी व्यक्त केली.\nया निवडणुकीच्या निकालानंतर पवार म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात तीस वर्षाहून अधिक काळ शिवसेनेचे काम प्रामाणिकपणे केले आहे. याची उतराई म्हणून मुख्यमंत्री शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यसभेची उमेदवारी देऊन उमेदवारीची मोठी संधी दिली होती. मी विजय व्हाव्यात अशा अनेकांनी शुभेच्छा ही व्यक्त केल्या होत्या. निवडून येईन अशा प्रकारचे वातावर ही निर्माण झाले होते. परंतु दुर्दैवाने साथ दिली नाही.\nया निवडणुकीतील पराभव मी स्वीकारत असताना विजयी उमेदवारांचेहि अभिनंदन करत आहे. मी लढणारा कार्यकर्ता असल्याने पुढील लढाईसाठी सज्ज आहे. सोमवारपासून जनसेवेचे व्रत अव्याहतपणे सुरू ठेवणार आहे,असेही पवार म्हणाले.\nमोबाईल चोरीला गेल्यावर बँक डिटेल्स आणि मोबाईल वॉलेटचे संरक्षण कसे करायचे जाणून घ्या सविस्तर माहिती\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\n“बंटी बबलीने पळ काढला”सोशल मिडीयावर जोरदार चर्चा - FB News on तुम्ही कोणाला सपोर्ट करणार\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/business/news/high-court-dismisses-plea-challenging-zoo-130213022.html", "date_download": "2022-11-30T23:13:54Z", "digest": "sha1:XIYPMJD4JJQJJULIUG74ILFKFIGY3BVX", "length": 7459, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "उच्च न्यायालयाने 'झु' ला आव्हान देणारी याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले-याचिकेला तर्क नाही | High Court dismisses plea challenging zoo - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nरिलायन्सच्या प्राणीसंग्रहालयाचा मार्ग मोकळा:उच्च न्यायालयाने 'झु' ला आव्हान देणारी याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले-याचिकेला तर्क नाही\nगुजरातमधील जामनगर येथे रिलायन्स इंडस्ट्रीजने बनवलेल्या प्राणिसंग्रहालयाला आव्हान देणारी जनहित याचिका सर्वोच्च न्याया���याने फेटाळून लावली आहे. या याचिकेत कोणतेही तर्क किंवा आधार नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. याचिकाकर्त्याने कोणतेही ठोस कारण न देता आणि केवळ काही बातम्यांच्या आधारे ही याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी आणि न्यायमूर्ती कृष्णा मुरारी यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणावर सुनावणी झाली.\nजनहित याचिका रिलायन्सच्या ग्रीन्स झूलॉजिकल रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन सेंटरवर (GZRRC) भारत आणि परदेशातून प्राणी आणण्यावर बंदी घालण्याची मागणी केली होती. यासोबतच ना-नफा संस्थेच्या ऑपरेशन आणि व्यवस्थापनाची चौकशी करण्याची एसआयटीची मागणीही न्यायालयासमोर ठेवण्यात आली होती. GZRRC चा अनुभव आणि क्षमता यावरही प्रश्न उपस्थित केले गेले होते.\nइन्फ्रापासून तज्ज्ञ माहिती पर्यंत\nGZRRC चा तपशीलवार प्रतिसाद दिल्यानंतर, न्यायालयाने 16 ऑगस्ट 2022 रोजी या प्रकरणाची सुनावणी केली. यावेळी स्थगितीची मागणी करणारी याचिका फेटाळली. न्यायालयात, GZRRC ने आपल्या पायाभूत सुविधा, कार्यप्रणाली, पशुवैद्य, क्युरेटर, जीवशास्त्रज्ञ, प्राणीशास्त्रज्ञ आणि इतर तज्ज्ञांची माहिती दिली. रिलायन्स सर्व नियमांचे पूर्णपणे पालन करत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले.\nजगातील सर्वात मोठ्या प्राणीसंग्रहालयांपैकी एक\nमद्रास उच्च न्यायालयाने असेही म्हटले होते की, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या न्यायालयाच्या पाठिंब्याने ग्रीन्स प्राणीशास्त्र बचाव आणि पुनर्वसन केंद्रात उपलब्ध असलेल्या सुविधांबद्दल ते समाधानी आहे. रिलायंन्स इंडस्ट्रीजने हे प्राणीसंग्रहालय प्राण्यांच्या संख्येच्या आणि प्रजातींच्या बाबतीत जगातील सर्वात मोठे प्राणीसंग्रहालय असेल. आरआयएलचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी या प्रकल्पाची देखरेख करत आहेत.\nआफ्रिकन सिंह, चित्ता, जग्वार या प्राण्यांचा समावेश\nरिलायन्सच्या या प्राणिसंग्रहालयाला सुमारे 300 एकरमध्ये बांधण्यात आलेले आहे. आफ्रिकन सिंह, चित्ता, जग्वार, भारतीय लांडगा, एशियाटिक सिंह, पिग्मी हिप्पो, ओरंगुटान, लेमूर, मासेमारी मांजर, स्लॉथ बेअर, बंगाल टायगर, मलायन तापीर, गोरील्ला, झेब्रा, जिराफ यांचा समावेश आहे. आफ्रिकनमध्ये हत्ती आणि कोमोडो ड्रॅगनसारखे प्राणी असणे अपेक्षित आहे. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या 33 व्या बैठकीत रिलायन्सच्या या योजनेला मंजुरी देण्यात आली होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://laybhari.in/maharashtra/north-maharashtra/", "date_download": "2022-11-30T22:58:29Z", "digest": "sha1:KMDKMALFVEU63WODYEMM65BAGYWBUIYA", "length": 10727, "nlines": 114, "source_domain": "laybhari.in", "title": "उत्तर महाराष्ट्र » Laybhari", "raw_content": "\nआपल्या खात्यात लॉग इन\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nBharat Jodo Yatra : सोने गहाण ठेऊन सिलेंडर घेतला, पण गॅस १२०० रुपये झाला; मेडशीच्या महिलांनी मांडल्या व्यथा\nPHOTO: बॉलीवूड एक्ट्रेस सौंदर्य आणि फिटनेसाठी घेतात अपार मेहनत\nVideo : भारत एकजुटीने पुढे जावा, म्हणून आम्ही ‘भारत जोडो यात्रेत’\nNarayan Rane : अखेर राणेंनी स्वत:च ‘अधीश’ बंगल्यावर चालवला हातोडा\nVideo : आदिवासी समाजासोबत राहुल गांधींनी धरला ठेका\nCM Eknath Shinde : नाशिक जिल्ह्यात शिंदे गटात पडणार फूट \nमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) मंगळवारी (ता. 15 ऑक्टोबर) नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदे हे काही दिवसांपासून नाराज असलेले...\nखोक्यांचा व्यवहार एकनाथ शिंदेंच्या हातून झाल्याचे दिसते; एकनाथ खडसे यांचा आरोप\nराज्याच्या राजकारणामध्ये सध्या 50 खोक्यांच्या वाद चांगलाच पेटला आहे. आमदार रवी राणा यांच्या 50 खोक्यांच्या आरोपामुळे आमदार बच्चु कडू यांनी त्यांना 1 तारखेपर्यंत पुरावे...\nCrime : मंत्री दादा भुसेंचा डॅशिंग अवतार; बंगल्यात घुसून दरोडेखोराला पकडले\nराज्याचे कॅबिनेट मंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या धाडसाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. नाशिकमध्ये (Nashik) एका बंगल्यात पिस्तूल घेऊन एक दरोडेखोर (Robber) पिस्तूल...\nAjit Pawar : जळगावच्या सभेत अजित पवारांनी सरकारचे कान उपटले\nजळगावच्या भाषणात अजित पवार (Ajit Pawar) यांनी सरकारला चांगलेच फैलावर घेतले. वेदांत समूह आणि फॉक्सकॉन कंपन्या गुजरातला हलवण्यावरुन महाराष्ट्रात राजकीय वातवरण चांगलेच तापले आहे....\nमोठी बातमी : वरिष्ठ अधिकाऱ्याला जिवंत जाळणाऱ्या तिघांना जन्मठेपेची शिक्षा\nआपल्याकडे अनेक प्रकारचे अवैध धंदे सर्रासपणे सुरू आहेत. या धंदयांचे अनेक प्रकार आहेत. विविध मार्गानी लोक काळा पैसा मिळवतात. गैर व्यवहार करतात. त्यात पेट्रोल,...\nAmbadas Danve : ‘शिंदे सरकारची पकड ढिली, प्रशासनाचा शेतकऱ्यांवर अन्याय’\nराज्यातील नवीन शिंदे-फडणवीस सरकार आपसात भांडण्यात व्यस्त आहेत. जनता मात्र कष्ट उपसते आहे. राजकारण्यांचा सत्ता संघर्ष विकोपाला गेला आहे. राज्य सरकारच्या निष्काळजीपणा व अकार्यक्षमतुमुळे...\nNCP : ‘पन्नास खोके महागाई एकदम ओके’ घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसचे महागाई विरोधात धुळयात आंदोलन\nमहाविकास आघाडीतील पक्षांनी भाजपच्या 50 खोक्यांविरुद्ध महाराष्ट्रात रान उठवले आहे. शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी देखील आवाज उठवायला सुरूवात केली आहे. '50 खोके महागाई एकदम...\nJayant Patil : चौकशा लावून आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे – जयंत पाटील\nरूपाली केळस्कर - August 27, 2022\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भविष्यात चांगले दिवस येणार आहेत. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना बदनाम केले जात आहे. भाजप हे सर्व जाणीवपूर्वक करीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या...\nST Bus : संतप्त प्रकार, महामार्गावर अंधारात लाईटविना धावली एसटी बस\nसंजय सोनवणे, धुळे - August 23, 2022\nरात्रीच्या वेळी धावणाऱ्या एसटी बसेसचे (ST bus) किमान पुढचे आणि मागचे लाईट सुरु राहतील, अशी प्रवाशांची माफक अपेक्षा असते. मात्र प्रवाशांची ही माफक अपेक्षा...\nNashik Central Jail Attack : कैद्यांचा जीवघेणा हल्ला, पोलिसाचे फोडले डोके\nसुचित्रा पेडणेकर - August 18, 2022\nनाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कारागृहातील कैद्यांनी जीवघेणा हल्ला चढवून पोलिस कर्मचाऱ्याला जखमी केले आहे. प्रभू चरण पाटील असे पोलिस...\n12चालू पृष्ठ एकूण पृष्ठे\nBharat Jodo Yatra : सोने गहाण ठेऊन सिलेंडर घेतला, पण गॅस १२०० रुपये झाला; मेडशीच्या महिलांनी मांडल्या व्यथा\nPHOTO: बॉलीवूड एक्ट्रेस सौंदर्य आणि फिटनेसाठी घेतात अपार मेहनत\nटीम लय भारी -\nVideo : भारत एकजुटीने पुढे जावा, म्हणून आम्ही ‘भारत जोडो यात्रेत’\nNarayan Rane : अखेर राणेंनी स्वत:च ‘अधीश’ बंगल्यावर चालवला हातोडा\nटीम लय भारी -\nVideo : आदिवासी समाजासोबत राहुल गांधींनी धरला ठेका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/mukhya-batamya/agriculture-news-marathi-25-thousand-crore-profit-ethanol-policy-maharashtra-44166", "date_download": "2022-12-01T00:51:44Z", "digest": "sha1:GG7JGIGMUMHYRW7FMSKHVF4OSJNRP6NV", "length": 7206, "nlines": 35, "source_domain": "www.agrowon.com", "title": "इथेनॉल मिश्रण धोरणामुळे २५ हजार कोटींचा फायदा", "raw_content": "\nइथेनॉल मिश्रण धोरणामुळे २५ हजार कोटींचा फायदा\nइथेनॉल मिश्रण २० टक्क्यांवर नेण्याचे लक्ष्य आता दोन वर्षांनी कमी करण्यात आले आहे. या नव्या धोरणामुळे देशाच्या साखर उद्योगा���ा किमान २५ हजार कोटींचा फायदा होण्याची शक्यता आहे.\nपुणे ः इथेनॉल मिश्रण २० टक्क्यांवर नेण्याचे लक्ष्य आता दोन वर्षांनी कमी करण्यात आले आहे. या नव्या धोरणामुळे देशाच्या साखर उद्योगाला किमान २५ हजार कोटींचा फायदा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच इथेनॉल धोरणात केलेल्या बदलाचे साखर उद्योगातून स्वागत केले जात आहे. केंद्राच्या आधीच्या धोरणानुसार २०२५ पर्यंत पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रण २० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य (टार्गेट) ठेवले गेले होते. मात्र आता या कालावधीत पाच वर्षांनी कपात केली गेली आहे. २०२३ पर्यंत मिश्रणाचे लक्ष्य गाठा, अशा सूचना आता देशातील तेल विपणन कंपन्यांना (ओएमसी) देण्यात आल्या आहेत.\nइथेनॉल मिश्रण धोरणातील या बदलासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी व माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचा पाठपुरावा कारणीभूत असल्याचे सांगण्यात आले. देशातील साखर उद्योगाला सध्या या दोघांकडून दिशा दिली जात असून, इथेनॉल धोरणात लवचिकता आणण्यासाठी अनेकदा दोघेही संयुक्त प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते.\nदेशात २०१३-१४ पर्यंत इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण अवघे एक ते दीड टक्क्यापर्यंत होते. त्यामुळे साखर कारखान्यांकडून इथेनॉलची होणारी खरेदीदेखील ३५ ते ३८ लाख लिटरच्यावर जात नव्हती. आता मात्र सरकारने ३८० कोटी लिटरपर्यंत ही खरेदी वाढवल्याने कारखान्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मोबदला मिळतो आहे. उलाढाल ५० हजार कोटींवर जाईल ‘‘केंद्र सरकारच्या आकडेवारीनुसार, इथेनॉलचे पेट्रोलमध्ये मिश्रण सध्या केवळ ८.५ टक्के आहे. तरीही इथेनॉलपासून २१ हजार कोटी रुपये साखर उद्योगाकडे येत आहेत. मिश्रणाचे प्रमाण प्रत्यक्षात २० टक्क्यांच्या पुढे गेल्यास हीच उलाढाल ५० हजार कोटींच्या पुढे जाईल. त्यामुळे इथेनॉलमध्ये आता साखर उद्योगाला सर्वाधिक भवितव्य दिसते आहे,’’ असे उद्योग सूत्रांचे म्हणणे आहे. प्रतिक्रिया केंद्र सरकारने इथेनॉल मिश्रणाच्या नव्या धोरणामुळे देशाच्या साखर उद्योगातील इथेनॉलमधील उलाढाल किमान २५ हजार कोटींनी वाढू शकते. तितका पैसा थेट शेतकऱ्यांच्याच खिशात जाणार आहे. मात्र २० टक्के मिश्रणाचे लक्ष्य गाठण्यासाठी वाटेतील अनेक अडचणी दूर कराव्या लागत��ल. - विकास रासकर, कार्यकारी अध्यक्ष, श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना, पुणे\nताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.idiva.com/ampstories/marathi/lifestyle/food/healthy-snacking-ideas-in-marathi/18044435", "date_download": "2022-12-01T00:11:26Z", "digest": "sha1:6M67BGODKRBQL3K7XWVOIZRDNTY55T4F", "length": 2580, "nlines": 36, "source_domain": "www.idiva.com", "title": "खूप भूक लागली आहे? जाणून घ्या निरोगी स्नॅकिंगसाठी सर्वोत्तम पर्याय | Healthy Snacking Ideas in Marathi", "raw_content": "\nखूप भूक लागली आहे जाणून घ्या निरोगी स्नॅकिंगसाठी सर्वोत्तम पर्याय\nफायबर आणि पौष्टिकतेने समृद्ध असलेली फळे खावीत.\nमीठ, मिरपूड टाकून अंडे झाले तयार\nघरी बनवण्यासाठी एक अतिशय सोपी आणि आरोग्यदायी रेसिपी.\nहेल्दी स्मूदी बनवण्यापूर्वी त्याला बारीक करा.\nएयरेटेड ड्रिंक्सला बाय-बाय म्हणा आणि हेल्दी फ्रूट लस्सीचा आनंद घ्या\nचविष्ट दही फ्रीझ करा आणि उन्हाळ्यात त्याचा आनंद घ्या\nफायबर आणि उर्जेसाठी हे सर्वोत्तम पर्याय आहेत\nसाध्या डिपसह कच्चे गाजर तुमच्या आरोग्यासाठी उत्तम आहे.\nपॉपकॉर्न विसरा, फक्त मखनांचा आनंद घ्या.\nचिप्ससाठी एक उत्तम, निरोगी आणि हलका पर्याय.\nखाद्यपदार्थांशी संबंधित अशाच पदार्थांसाठी वाचत राहा iDiva मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.rangmaitra.com/756-laut-aavo-gauri/", "date_download": "2022-11-30T23:59:39Z", "digest": "sha1:YKV7RIA3ABQUL5VXTBQDJRGU44N237T6", "length": 12069, "nlines": 110, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "प्रथमेश शोधतोय हरवलेल्या गौरीला | Rangmaitra", "raw_content": "\n‘ठिपक्यांची रांगोळी’त नवा ट्विस्ट\n‘विश्वनायक’द्वारे हिंदी रंगमंचावर ‘विकास’ झेप\nढाका’ मध्ये ‘मोऱ्या’ची निवड\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nगाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल\n‘डॉक्टर डॉन’ला नवं वळण…\nजिजाऊंच्या भूमिकेत भार्गवी चिरमुले\nवास्तववादी चित्रकार संतोष शंकर लाड\n‘राजा रानी…’ पुन्हा येणार २१ जुलैपासून\nHome नाटक प्रथमेश शोधतोय हरवलेल्या गौरीला\nप्रथमेश शोधतोय हरवलेल्या गौरीला\n‘लौट आओ गौरी’द्वारे हिंदी रंगमंचावर एन्ट्री\nहिंदी, मराठी चित्रपटसृष्टीत नाव कमावल्यानंतर आणि मराठी रंगभूमीवर आपल्या अभिनयाची जादू पसरवल्यानंतर ‘लौट आओ गौरी’ या हिंदी नाटकाच्या निमित्ताने प्रथमेशने ‘लौट आओ गौर��’ या नाटकाद्वारे हिंदी रंगमंचावर एन्ट्री केले आहे.\nआपली एखादी आवडती वस्तू हरवली तर मन बैचेन होते. महागडं घड्याळ किंवा स्मार्ट फोन चोरीला गेला असेल तर तो परत मिळवण्यासाठी काय काय धडपड करणार नाही. पोलिसांत तक्रार करण्यासाठी जाल आणि तिथे अगदी टुकार गोष्टीसाठी आलात असं वागवून तक्रार नोंदवलीच जात नसेल तर कोणी तिथे आपलं ऐकूनच घेत नसेल तर कोणी तिथे आपलं ऐकूनच घेत नसेल तर किती वाईट वाटत असेल न. हीच जर परिस्थिती आपली आवडती व्यक्ती हरवली असताना घडली तर… विचारच करवत नाही, हो ना\nहेच घडले आहे जियालाल श्रीवास्तव या मध्यमवयीन शेतकऱ्यासोबत. एका खेडेगावात आपली पत्नी लाजवंती (लाजो) आणि ६ वर्षाची मुलगी गौरी हिच्या सोबत गुण्या- गोविंदाने जगणाऱ्या जियालालची मुलगी अचानक बेपत्ता झालीये. मुलीच्या हरवण्याने हतबल झालेला जियालाल पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवायला जातो आणि तिथे आधीच हरवलेल्या एका ‘गौरी’ ला शोधण्यासाठी संपूर्ण पोलिस खाते व्यस्त आहे. हि दुसरी गौरी तेथील स्थानिक आमदार दुर्गविजय सिंग यांची आहे.\nकेवळ पैसा आणि सत्ता याच्या बळावर कोणत्या गोष्टीला महत्त्व प्राप्त होईल हे सांगता येत नाही. याच विषयावर प्रकाशझोत टाकणारे म.ल. डहाणूकर महाविद्यालय प्रस्तुत ‘लौट आओ गौरी’ हे नाटक रंगभूमीवर नुकतेच आले आहे. जियालाल या दु:खी आणि हतबल बापाची भूमिका साकारली आहे तरुणाईच्या लाडक्या दगडूने म्हणजेच प्रथमेश परब याने.\nमहाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी साकारलेल्या या नाटकात प्रथमेशसह विभव राजाध्यक्ष, वेदांगी कुलकर्णी, सुव्रतो प्रभाकर सिंह, सिद्धेश पुजारे, तेजस्विनी कासारे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘लौट आओ गौरी’चे लेखक पराग ओझा असून पराग, कृणाल, सुशील या त्रयीने याचे दिग्दर्शन केले आहे. तर नेपथ्य हर्षद-विशाल, प्रकाशयोजना जयदीप आपटे, संगीत समीहन यांनी सांभाळले आहे. या एकांकिकेने युथ महोत्सव २०१४-१५ मध्ये सर्वोत्कृष्ट नाटक तृतीय क्रमांक पटकावला. तसेच हिंदी एकांकिका स्पर्धेत मानाची समजली जाणारी इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन (इप्टा), इंडियन नॅशनल थिएटर (आयएनटी), आयआयटी मूड इंडिगो महोत्सवात ‘तिसरी घंटा’ स्पर्धा यांमध्ये सर्वोत्कृष्ट निर्मितीचे प्रथम पारितोषिक आणि भाऊसाहेब हिंदी एकांकिका स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट नाटक म्हणून मान पटकावला आहे. याच���रोबर सर्वोत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री, दिग्दर्शन, नेपथ्य या पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.\n२२ मे रोजी प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात या नाटकाचा शुभारंभ झाला. या पहिल्याच प्रयोगाला मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे येत्या काळात ‘लौट आओ गौरी’ या नाटकाचे अनेक प्रयोग मुंबईत रंगणार आहेत. याची सुरवात १४ जून रोजी एनसीपीए सभागृहात सायंकाळी ६:३० वाजता होणार आहे. अशा या बहारदार कलाकृतीचा आनंद प्रेक्षकांना १७ जून रोजी सायंकाळी ७:३० वाजता साठ्ये सभागृह, विलेपार्ले , १८ जून रोजी रात्री ८ वाजता सावरकर स्मारक, दादर आणि २५ जून रोजी सायंकाळी ४:३० वाजता प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरीवली येथे घेता येणार आहे.\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nसावनी रविंद्रचे ‘वंदे गणपती’\n‘टाईड’च्या जाहिरातीत आयुषमान झाला बाई\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०२२ रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/author/anandwingkar533gmail-com/", "date_download": "2022-11-30T23:29:00Z", "digest": "sha1:4I4TIHYMI7WRHMMW74CCBH6RDV6WKSXV", "length": 6182, "nlines": 104, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "आनंद विंगकर | थिंक महाराष्ट्र", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nआनंद विंगकर हे लेखक आहेत. 'दिव्य मराठी'मधील रसिक पुरवणीत 'सुंबरान' या सादरमध्ये 'पुस्तक परिचय' या विषयावर लेखन करत आहेत. त्यांनी लिहिलेला 'आत्मटिकेच्या उदास रात्री' हा कविता संग्रह 1999 साली प्रसिद्ध झाला आहे. 'अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट' ही कादंबरी 2011 साली प्रसिद्ध झाली आहे. लेखकाचा दूरध्वनी 9823155768\nधनगरवाडा – जखडलेल्या जगण्याचे आत्मकथन\nधनंजय धुरगुडे यांचे ‘माझा धनगरवाडा’ हे धनगरी अन् एकूणच, मराठी साहित्यातील मैलाच्या दगडाचे आत्मकथन आहे. तो पट एका कुटुंबाचा नव्हे, तर मेंढरे राखणाऱ्या धनगर...\nव्हि���न महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://iyemarathichiyenagari.com/god-in-stone-spiritual-concept-article-by-rajendra-ghorpade/", "date_download": "2022-12-01T00:04:36Z", "digest": "sha1:5R7O5RTBP3XLYJHEKIFLXRM2JQCKVRSZ", "length": 18842, "nlines": 192, "source_domain": "iyemarathichiyenagari.com", "title": "दगडातले देवपण समजून घेऊन व्हा आत्मज्ञानी - इये मराठीचिये नगरी", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी महाराज यांना संत तुकारामांनी पाठवलेले अभंग\nमराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nछत्रपती शिवाजी महाराजांचे पर्यावरणीय विचार\nमुक्त्यारी समारंभ अथवा श्रीमन्महाराज शाहू छत्रपती, सरकार करवीर यांचा राज्याधिकारस्वीकारोत्सव\nजाणून घ्या अत्यंत दुर्मिळ बॉम्बे किंवा एचएच रक्तगटाबद्दल…\nसंत ज्ञानेश्‍वरांची परंपरा पुढे नेणारे देवनाथ कोण होते \nहे झाड केवळ आढळते महाराष्ट्रात…\nViral Video : फळे काढणीचे सोपे अन् टाकावू बाटलीपासून केलेलं यंत्र…\nNeettu Talks : कार्बन लेसर फेसियल ट्रिटमेंट आहे तरी काय \nझाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या सासरच्या मुळगावाची अशीही ओळख\nअभ्यासक्रमांचे उपयुक्तता मूल्य वाढविण्यासाठी…\nसह्याद्रीच्या कोंदणात वसलेला रांगडा किल्ला…\nचिमणी नक्की काय बोलत असावी बरं….\nपालकचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढल्याचा दावा\nजाणून घ्या माणसाच्या जन्माची गोष्ट…\nसोनसरी, पंद अन् सह्याद्री…\nशाश्वत विकास संकल्पनेचा विचार गरजेचा\nविदर्भातील शेतीक्षेत्रात आढळतात ‘हे’ पक्षी\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेत�� पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nHome » दगडातले देवपण समजून घेऊन व्हा आत्मज्ञानी\nदगडातले देवपण समजून घेऊन व्हा आत्मज्ञानी\nदेह आणि आत्मा वेगळा आहे. तसा तो दगड आणि चैतन्य वेगळे आहे. मानसिकतेमुळे ते एकच वाटते. अज्ञानी राहू नका ज्ञानी व्हा. देव व दगड यातील फरक ओळखा. हा फरक ज्याला समजला तो आत्मज्ञानी.\nराजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल – 9011087406\nऐसा विपायें देवो मानिजे \nआणि आत्मा तंव म्हणिजे देहातेंचि ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा\nओवीचा अर्थ – कदाचित देव मानला तर याप्रमाणे तो देव म्हणजे फक्त दगडाची मूर्तीच समजतो आणि आत्मा तर देहालाच समजतो.\nदगडी कोरीव बांधकाम असलेले एक पुरातन मंदिर होते. त्यामध्ये अनेक रूढी परंपरा चालत आल्या आहेत. त्या काळातील राजाने या परंपरा सुरू केल्या होत्या. गुन्हेगार गुन्हे कबूल करत नसत. त्यांना बोलते करणे हे राजासमोर मोठे आव्हानच होते. राजाने काही युक्त्या त्यावेळी लढविल्या. गुन्हेगारांना बोलते करण्यासाठी या मंदिराचा त्याने आधार घेतला. मंदिराच्या प्रांगणात राजाने एक मोठा गोलाकार कोरलेला दगड ठेवला. प्रत्येक भाविक हा देवाचा दगड समजून उचलून पाहत. अनेकांना हा देवाचा दगड सहज उचलला जायचा. तो दगड उचलण्यासाठी तशी मानसिक तयारी असावी लागते.\nकाही गोष्टी ताकदीपेक्षा युक्तीने लढल्या जातात. त्यात सहजता असते. त्यामुळे काही जण हा दगड अगदी सहजपणे उचलत असत. हा दगड तयार करण्यामागे राजाचा मुख्य उद्देश हा गुन्हेगारांना बोलते करणे हा होता. राजा त्या मंदिरात गुन्हेगारांना घेऊन येत असे व सांगत असे तू गुन्हा केला नाहीस ना मग उचल पाहू हा दगड. खोटे बोलणाऱ्यांना हा दगड कदापि उचलत नाही. प्रत्येक गुन्हेगार काही धडधाकट नसत. ते हा दगड पाहूनच खरे बोलण्यास सुरवात करत. काही धडधाकट गुन्हेगार मात्र हा दगड उचलण्याचा प्रयत्न करत. गुन्हेगारांना गुर्मीच असते हा दगड आपण सहज उचलू व राजाला मी गुन्हा केला नाही याचा प्रत्यय देऊ, पण खरा गुन्हेगार दगड उचलण्याआधी राजाच्या मानसिक प्रश्नांचा बळी जायचा.\nराजा त्याठिकाणी गुन्हेगारांना अनेक प्रश्न करायचा. त्याची मानसिकता तपासायचा. गुन्ह्याची वारंवार त्याला आठवण करून द्यायचा. वारंवार गुन्ह्याची आठवण करून दिल्याने खऱ्या गुन्हेगाराची मानसिकता ढळायची. त्याच्याकडून तो दगड उचलला जात नसे. अ��ेर घाबरून तो सर्व गुन्हा कबूल करायचा. काही गुन्हेगार खरोखरच गुन्हा केलेले नसायचे पण काही कारणाने ते त्यात अडकले जायचे. ते त्या गुन्ह्याशी संबंधित नसल्याने त्यांच्यावर राजाच्या मानसिक तपासणीचा फारसा फरक पडायचा नाही आणि ते हा दगड सहज उचलत असत.\nराजाची ही युक्ती दैवी शक्ती मानली जायची. पुढच्या काळात ही युक्ती गावागावात वापरली जाऊ लागली. काही गावांची ही परंपरा झाली. मानला तर तो देवाचा दगड होता. गुन्हेगार अचूक शोधायचा. गुन्हेगारांसाठी, चोरांसाठी तो दैवी दगड होता. कारण ते त्या दगडाला घाबरायचे. तो दैवी दगड नव्हताच मुळी तो केवळ एक दगडच होता. पण मानसिकतेने त्यात देवत्व आले होते. अज्ञानी व्यक्ती त्याला दैवी दगड समजायचे. अज्ञानी व्यक्तीच देहाला आत्मा समजतात. तसाच तो प्रकार होता. देह आणि आत्मा वेगळा आहे. तसा तो दगड आणि चैतन्य वेगळे आहे. मानसिकतेमुळे ते एकच वाटते. अज्ञानी राहू नका ज्ञानी व्हा. देव व दगड यातील फरक ओळखा. हा फरक ज्याला समजला तो आत्मज्ञानी.\nDnyneshwariIye Marathichiye Nagarirajendra ghorpadeइये मराठीचिये नगरीकोल्हापूरज्ञानेश्वरीदगडातले देवपणमराठी साहित्यराजेंद्र घोरपडेसंत ज्ञानेश्वर\nविचारांच्या डोळ्यांनी पाहणे अन् अनुभवणे\nमन अन् बुद्धीचे भांडण..\nटीम इये मराठीचिये नगरी\nसमाधीपादः ईश्वरप्रणिधान म्हणजे काय\nमानापमान, निंदा-स्तुतीतही राखा समभाव\nमाझ्या शिक्षणाची पालवी फुलविणारे साहित्यिक : डॉ नागनाथ कोत्तापल्ले\nइचलकरंजी संस्कृती प्रतिष्ठानतर्फे कादंबरी पुरस्कार जाहीर\nथंडीत त्वचेची अशी घ्या काळजी…\nचला जाणूया नदीला अभियानाचा दुसरा टप्पा…\nसमाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे पुरस्कार जाहीर\nV. R. Gavhane on दोलायमानतेवर चिंतन हवे – डॉ. माधव चितळे\nराजू मरवे-बेळगाव on मलकापूर येथील प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालयात पर्यावरणपूरक दसरा साजरा\nअरूण झगडकर on झाडी शब्दसाधक शिक्षक पुरस्कार\nShashikant Shinde on शिक्षणाचे पसायदान: शैक्षिक यज्ञ \nस्वप्नातून बाहेर पडून वास्तवात राहायला शिकावे\nप्रश्न मुळापासून सोडवायला हवेत तरच ते सुटतात\nनिसर्गातील मुक्त आनंदच देतो मनाला उभारी\nसृष्टीतील सर्व जीवातील ब्रह्म जाणून व्हावे सर्वज्ञ\nमुक्त होणे म्हणजे तरी काय \nप्रेमाच्या पेटीनेच गाठता येतो मोक्षाचा तीर\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा (94)\nकाय चाललयं अवतीभवती (383)\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान (74)\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास (445)\nश्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/ncp-ajit-pawar-on-amol-kolhe-caste-statement-shirur-sabha-pune-loksabha-election-2019-rd-348607.html", "date_download": "2022-11-30T23:56:34Z", "digest": "sha1:VQTMNSPFL4RJORBUA3TAVXV26LRGTOKB", "length": 11265, "nlines": 108, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अमोल कोल्हे यांच्या जातीच्या चर्चांवर असे बरसले अजित पवार – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /\nअमोल कोल्हे यांच्या जातीच्या चर्चांवर असे बरसले अजित पवार\nअमोल कोल्हे यांच्या जातीच्या चर्चांवर असे बरसले अजित पवार\nअजित पवार यांनी या सभेमध्ये थेट उपस्थितांना इच्छुक उमेदवारांची नावे सांगत तुमचा उमेदवार कोण असेल असं तुम्हीच ठरवा असं विचारलं.\nअजित पवार यांनी या सभेमध्ये थेट उपस्थितांना इच्छुक उमेदवारांची नावे सांगत तुमचा उमेदवार कोण असेल असं तुम्हीच ठरवा असं विचारलं.\nभाजपच्या देणगीदारांमध्ये मोठी वाढ; जाणून घ्या कोणत्या पक्षाला किती देणगी\nआतापर्यंत तुझी जबान गप्प का होती महाजनांच्या 'त्या' आरोपावर खडसे भडकले\nजयंत पाटलांमुळे सत्ताधारी विरोधक आमने सामने, निमित्त आहे खास\n...तर सर्वपक्षीय जनाची नाही तर मनाची लाज ठेवावी कार्यक्रम ठेवू, मुनगंटीवार भडकले\nपुणे, 07 मार्च : काही दिवसांवर येऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. यात मागील 2 दिवसांपूर्वी शिवसेनेचे विद्यमान खासदार शिवाजी आधळराव यांनी अमोल कोल्हे यांच्या जातीबद्दल विधान केलं होतं. त्यावर अजित पवार चांगलेच बरसले आहेत. अजित पवार यांनी या सभेमध्ये थेट उपस्थितांना इच्छुक उमेदवारांची नावे सांगत तुमचा उमेदवार कोण असेल असं तुम्हीच ठरवा असं विचारलं. यावेळी नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले डॉ. अमोल को���्हे यांना जनतेने हात उंचावून पसंती दिली. त्यामुळे कोणाची जात विचारू नका तर त्या उमेदवाराला जनतेनं आधीच पसंत केलं असल्याचं पवार म्हणाले.\nशिरूर लोकसभा मतदारसंघात गेल्या तीन दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मेळावे होत आहेत. गुरुवारी मंचर आणि शिरुरला सभा झाल्या. या सभांमध्ये अजित पवार खूपच आक्रमक पाहायला मिळाले.\nदरम्यान युती सरकारवरही आणि उद्धव ठाकरे यांनाही अजित पवार यांनी टीकेचं लक्ष केलं. मोदी सरकारच्या काळात शेतकरी देशोधडीला लागला यांचे पुरावे थेट जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांचे कांदा आणि फ्लावरच्या पट्याच उपस्थितांना दाखवला असा टोला पवारांनी शिवसेनेला लगावला.\nमोदी सरकार खोट्या जाहिराती करून सरकारची प्रतिमा मोठी करत आहे आणि तुमच्या-आमच्या खिशातील लाखो रुपयांचा चुराडा करत आहे हे सांगताना अजित पवारांनी थेट दैनिकांत छापून आलेल्या जाहिरातीही यावेळी दाखवल्या.\nया संवाद यात्रेमध्ये बोलताना डॉ. अमोल कोल्हे यांनी थेट येथील शेतक-यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला हात घातला. बैलगाडा सुरू करायचा तर त्यावेळी सांगितलं. वर सरकार होतं पण तेव्हा आपण काही करू शकलो नाही. मात्र राज्यात आणि केंद्रात तुम्हीच आहे मग बैलगाडा का सुरू होत नाही असा सवालही यावेळी त्यांनी उपस्थित केला.\nएकंदरीत शिरुर लोकसभा मतदार संघात सेना-राष्ट्रवादीत चांगलंच राजकारण तापताना दिसतं आहे. पण याचा अखरे निवडणुकांच्या निकालावेळी काय फायदा होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.\nमाझी जात विचारू नका, मी छत्रपतींचा मावळा आहे - अमोल कोल्हे\nदरम्यान, अभिनेते अमोल कोल्हे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसध्ये प्रवेश केल्यानंतर ते जुन्नरच्या दौऱ्यावर होते. यावेळी बोलताना 'माझी जात कोणती आहे ते विचारू नका. माझी जात आहे 'छत्रपतींचा मावळा' असं अमोल कोल्हे म्हणाले. 'राष्ट्रवादी काँग्रेस अमोल कोल्हेंना मराठा नव्हे तर माळी म्हणून मैदानात उतरवत आहे. कोल्हे माळी समाजाचे आहेत. कुणी काहीही केलं तरी शिरूरमध्ये शिवसेनाच जिंकणार,' असं खासदार आढळराव पाटलांनी म्हटलं. त्यावर मी छत्रपतींचा मावळा असल्याचा टोला अमोल कोल्हा यांनी लगावला होता.\nया भाषणावेळी अमोल कोल्हे यांनी भाजपवरही जोरदार टीका केली. तर 'माझ्या संभाजी आणि शिवाजी महाराज्यांच्या भूमिकेतील फोटो कोणत्याही बॅनरव�� वापरू नका' असा सल्लाही यावेळी अमोल कोल्हे यांनी कार्यकर्त्यांना दिला.\nVIDEO : मनसेचं इंजिन आघाडीत\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/market-intelligence/market-analysis/marigold-fetches-rs-30-to-rs-50-per-kg-in-the-city-market", "date_download": "2022-12-01T00:19:28Z", "digest": "sha1:VYELQMM5BTPG3CZEXSNKKQRE5YCAD2GV", "length": 6144, "nlines": 38, "source_domain": "www.agrowon.com", "title": "नगर बाजारात झेंडूला मिळाला ३० ते ५० रुपये प्रतिकिलो दर | Nagar APMC", "raw_content": "\nNagar APMC : नगर बाजारात झेंडूला मिळाला ३० ते ५० रुपये प्रतिकिलो दर\nदिवाळी लक्ष्मीपूजनानिमित्त फुलांना चांगली मागणी असते, मात्र सोमवारी (ता. २४) नगर येथील बाजारात फुलांचे दर पडलेले होते.\nनगर ः दिवाळी लक्ष्मीपूजनानिमित्त फुलांना (Flower Market) चांगली मागणी असते, मात्र सोमवारी (ता. २४) नगर येथील बाजारात फुलांचे दर पडलेले होते. झेंडू, अॅस्टर, शेंवतीला अधिक मागणी असते. झेंडूला ३० ते ५० रुपये, शेवंतीला ५० ते ८०, तर ॲस्टरला ७० ते १०० रुपयांचा ठोक विक्रीत दर (Flower Rate) मिळाला.\nNampur APMC : नामपूर बाजार समिती दहा दिवस बंद\nएक तर पावसाने नुकसान झाले, सततच्या पावसाने उत्पादन घटले त्यात दरही पडल्याने यंदा नगर जिल्ह्यातील फूल उत्पादकांना मोठा आर्थिक फटका सोसावा लागला आहे. नगर जिल्ह्यात नगर तालुक्यातील अकोळनेर, भोरवाडी, चास, कामरगावसह पारनेर, शिर्डी, शेवगाव, राहाता भागांत फुलांचे उत्पादन घेतले जाते. यंदा दसऱ्याला फुलांना बऱ्यापैकी दर मिळाला. मात्र त्यानंतर सतत पाऊस सुरू झाल्याने ऐन दिवाळीत फूल उत्पादकांना मोठा आर्थिक तोटा सोसावा लागला आहे. फुलांच्या शेतात पाणी साचून राहिल्याने ७० टक्क्यापर्यंत फुलांचे नुकसान झाले आहे. शिवाय बाजारात दरही मिळाला नाही.\nनगर तालुक्यातून देशभरात फुले विक्री होतात. दिवाळीच्या काळात सर्वदूर भागातून व्यापारी फुलांची खरेदी करण्यासाठी नगरला येतात. यंदा मात्र व्यापारी आले नसल्याने स्थानिक पातळीवरही दर पडले. त्यामुळे यंदा उत्पादन घटूनही दर मिळाला नसल्याने फूल उत्पादकांना मोठा आर्थिक फटका सोसावा लागला आहे. हे नुकसान सहज भरुन निघाणारे नाही असे सांगत फूल उत्पादक शेतकऱ्यांनी हतबलता व्यक्त केली.\nदिवाळीच्या काळात फुलांना चांगला मागणी तसेच दर मिळत असतो. यंदा पावसाने फुलांचे उत्पादन घटले, त्यात राज्य व बाहेर राज्यातून फुलांची खरेदी करण्यासाठी येणारे व्यापारी आलेच नाहीत. त्यामुळे स्थानिक पातळीवर फारसा दर मिळाला नाही. त्याचा फूल उत्पादकांना मोठा आर्थिक तोटा सोसावा लागला. हे नुकसान सहज भरून येणारे नाही.\n- तुषार मेहेत्रे, फूल उत्पादक शेतकरी, अकोळनेर, ता. नगर\nताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/?s=%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2022-11-30T23:50:19Z", "digest": "sha1:YSFF4BSJ34QRCJ7AJWQ2B44DNIL4XW77", "length": 13113, "nlines": 131, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "परंपरा | Search Results | थिंक महाराष्ट्र", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nपरतवाडयाचे सव्वाशे वर्षांची परंपरा असलेले श्री विठ्ठल मंदिर\nअमरावती जिल्ह्यातील अचलपूर-परतवाडा ही ऐतिहासिक वारसा लाभलेली जुळी शहरे होत. परतवाडयात आधी लष्करी छावणी होती. त्यानंतर कालांतराने तेथे गाव वसले. त्या परतवाडयाच्या वकील लाईन या परिसरात शहरातील सर्वात जुने अशी ओळख असलेले श्री विठ्ठल मंदिर आहे.\nअचलपूरची नृसिंह जयंती – दोनशे वर्षांची परंपरा\nरामचंद्र खवसे - May 3, 2022 0\nश्री नृसिंह जन्मोत्सव वैशाख शुक्ल चौदाला अचलपूरच्या सावरकर नगरमध्ये वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने साजरा केला जातो. दशावतारातील चौथा अवतार हा नृसिंहाचा. त्या अवतारामागील कथा या दिवशी भक्तिमय वातावरणात नाट्यरूपाने अचलपूर येथे साकारली जाते. हे रोमांचकारी नाट्य गेली दोनशे वर्षे साकारले जाते...\nअचलपूर – त्राटिका वधाची नऊशे वर्षांची परंपरा\nअचलपूरच्या जीवनपुरा भागातील बालाजी मंदिर उत्सवात समारोपाला सादर होणारे राम अवतार व त्राटिका वध हे ‘नाट्य’ त्या उत्सवाची खासीयत मानली जाते. त्या परंपरेस नऊशे वर्षे 2018 साली पूर्ण झाली. लोटांगणे घालण्याची परंपराही बालाजी मंदिरात आहे. भाविक-भक्त मंदिरापासून एक किलोमीटर दूर असलेल्या सर्पीण नदीच्या पात्रापर्यंत लोटांगणे घालत जातात…\nहार्मोनियम बनवण्याची चाळीस वर्षांची परंपरा\nपांचाळ कुटुंबीयांचा पिढीजात व्यवसाय हा सुतारकामाचा. दत्ताराम पांचाळ यांनी त्यांचे भाऊ विश्वनाथ यांच्याकडून हार्मोनियम तयार कर��्याचे कौशल्य संपादन केले. त्यांनी हरिभाऊ विश्वनाथ ह्या वाद्य निर्मिती कंपनीत नोकरीदरम्यान तंतुवाद्याच्या दुरुस्तीतील आठ वर्षांच्या अनुभवानंतर स्वत:चा हार्मोनियम बनवण्याचा व्यवसाय सुरू केला...\nनाटक, दशावतार, भारूड, कीर्तन असे कोणतेही नवनवे कलाप्रकार एकाएकी जन्माला आलेले नाहीत. त्यांना पूर्व परंपरा आहे. ते घटक आणि काळाबरोबर विकसित होत असलेल्या नवनवीन कल्पना यांच्या एकत्रीकरणातून नवे ताजे काही जन्माला येते...\nअश्वारूढ गणेशांची साखरपा-कोंडगावची शतकोत्तर परंपरा (Ganapati tradition in Sakharpa One Hundred year old)\nकोंडगाव-साखरपा गावातील अश्वारूढ गणेश मूर्तींची परंपरा प्रसिद्ध आहे. परंपरेला शतकभरापेक्षा जास्त इतिहास आहे. त्या परिसरात अभ्यंकर, केतकर, केळकर, जोगळेकर, सरदेशपांडे, पोंक्षे, रेमणे, नवाथे ही घराणी पूर्वापार वास्तव्य करून आहेत.\nनवरात्रातील तुणतुणे परंपरा (Tuntune Tradition In Konkan)\nकोकणातील नवरात्रोत्सवाचा अविभाज्य भाग म्हणजे नऊ दिवस तुणतुणे घेऊन आरती म्हणत गावागावातून फिरणारे देवीचे भुत्ये. भुत्ये हे सरवदे समाजाचे लोक असतात. संगमेश्वर तालुक्यात ती परंपरा चारशे वर्षांची आहे.\nकीर्तनपरंपरा म्हणजे महाराष्ट्र संस्कृतीचे वैभव होय. कीर्तन परंपरा म्हणजे रंजन आणि शिक्षण यांचा अपूर्व समन्वय आहे. महाराष्ट्रात नारदीय आणि वारकरी अशा दोन कीर्तन परंपरा आहेत. मात्र अलिकडे नारदीय कीर्तन परंपरा दुर्बल झाली आहे.\nवारीची परंपरा (Wari Tradition)\nश्री ज्ञानेश्वर महाराज स्वत: ज्येष्ठ वद्य अष्टमीला ‘माझ्या जीवीची आवडी पंढरपुरा नेईन गुढी’ असे म्हणत पंढरपुरास साडेसातशे वर्षांपूर्वी प्रस्थान ठेवते झाले. तेथपासून वारीची परंपरा सुरू झाली असे मानले जाते.\nदुरशेत – तरुणांनी जपलेल्या परंपरा\nशैलेश परशुराम गावंड - January 6, 2019 0\nरायगड जिल्ह्यातील पेण तालुक्याच्या उत्तरेला दोन-तीनशे घरांची वस्ती असलेले, बाळगंगा नदीच्या छोट्याशा तीरावर वसलेले इवलसे, टुमदार, सुंदर असे पेशवेकालीन खेडे म्हणजे दुरशेत गाव. तीन...\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://kolaj.in/published_article.php?v=Love-story-of-Ajay-devgan-and-kajolQZ0748422", "date_download": "2022-12-01T00:49:42Z", "digest": "sha1:G5CJROJG3GRPUTCC42H74GBW56XN6T3Z", "length": 34703, "nlines": 149, "source_domain": "kolaj.in", "title": "अजय देवगण बड्डे स्पेशलः नैंटीजची लवइष्टोरी| Kolaj", "raw_content": "\nअजय देवगण बड्डे स्पेशलः नैंटीजची लवइष्टोरी\nवाचन वेळ : ९ मिनिटं\nनाईण्टीचं दशक आलं आणि तो दोन बाईकवर उभा राहून आला. आता एकविसाव्या शतकात सिंघम झालाय. त्या अजय देवगणचा ५१वा बड्डे आहे. त्याच्यात स्वतःला शोधणाऱ्या एका पिढीचे केस आता पिकू लागलेत. तरीही नाईण्टीजच्या लवस्टोरी अजूनही त्याच्याभोवती फिरताहेत. प्रत्येक गावात एक अजय देवगण आणि काजोल नाईण्टीजमधेही होते आणि आजही असावेत. अशाच एका गावातली ही खरीखोटी लवस्टोरी.\nत्याला तसं लहानपणापासून बघत आलो होतो. गाव फार मोठं न्हवतं त्यामुळे कुणाशी ओळख नसली तरी माणूस बघून माहिती असायचा. तो आमच्यापेक्षा बऱ्यापैकी मोठा. पण त्याच्या ग्रुपसोबत ग्राऊंडवर क्रिकेट खेळताना दिसायचा.\nत्यावर्षी मात्र तो गावात अचानक फेमस झाला. इंद्रायणी थेटरवर अजय देवगणचा ‘फूल और कांटे’ लागला आणि त्याचं आयुष्यच बदलून गेल\n‘फूल और कांटे’ची गाणी भयंकर फेमस. प्रत्येक सलून, पानटपरी, सोडावाला, अंडाभुर्जीची लारी सर्वीकडे एकच, `कोई जन्नत की वों हूर नहीं, मेरे कोलेज की एक लड़की हैं`. आणि एक दिवस याला कोणीतरी सांगितलं, `पिंट्या, तू हुबेहूब त्या हिरोंना मायक दिसस\nमग काय गडी चेकाळला. अजय देवगणचा अभ्यासच सुरू केला त्यानी. सेम हेअर स्टाईल, सेम जीन्स, ज्याकेट, शूज. भाई फूल ऑन तयारीला लागला. मोटारसायकल आधीच येत होती. हिरो होंडा फोर एस. वर काळा गॉगल. त्यानंतर मात्र ‘इंद्रायणी’ असो नायतर ‘रत्नदीप’, देवगणच्या प्रत्येक पिच्चरला हा स���्वात पुढे.\nहेही वाचा : बॉलिवूडच्या सिनेमात कधी आनंदी दलित पाहिलाय का\nइतरांना असतात तसे याचेही मित्र महानालायक. झाडावर चढवायला पुढे. तिकडे पडद्यावर देवगणनी डायलॉग मारला की इकडे मित्र याला खांद्यावर घेऊन शिट्या मारत.\n‘फूल और कांटे’चा फिवर संपतो न संपतो अजय ‘जिगर’ घेऊन आला. आणि पिंट्या देवगणवर दडपण आलं. उजव्या हाताच्या पंज्यानी वरच्या वर अंड्याचा अर्धा भाग फोडणं म्हणजे खायचं काम न्हवतं. पण पिंट्याच्या मित्रांनी हेही शिवधनुष्य लीलया पेललं. न्यू इंग्लिश स्कूलच्या ग्राउंडवर प्रॅक्टिस सुरू झाली. पिंट्या देवगणला रोमँटिक सोबतच ऍक्शनमधेपण पारंगत होणं महत्वाचं वाटू लागलं.\nपिंट्या हिरो होंडा फोर एसवर स्टंट मारायला शिकला. मित्र बाईक चालवायचा आणि हा मागे सीटवर उभा. मोटारसायकल ह्यांडबॉलच्या गोल पोस्टमधे घुसायची आणि पिंट्या वरच्यावर पोल पकडायचा. आम्ही कोपऱ्यात उभं राहून हे बघायचो. पिंट्याला दुरून दादही द्यायचो.\nपिंट्या मात्र आपल्या मस्तीत. एव्हाना बरेच स्टंट त्याला यायला लागले होते. पण अंड्याचं प्रकरण जरा कठीणच. पिंट्या अंड्यावर प्रहार बरोबर करायचा पण अर्ध्या ऐवजी अंड पूर्ण फुटायचं. पण प्रॅक्टिस चालू होती. आता पिंट्या ‘प्रति अजय देवगण’ म्हणून अख्ख्या ‘साक्री’ गावात वर्ल्डफेमस झाला होता. न्यू इंग्लिश स्कूल असो वा सिगो पाटील कॉलेज, पिंट्याला सर्वीकडच्या मुली ओळखायला लागल्या होत्या. पिंट्या देवगण फॉर्मात होता.\nदेवगणचे ‘विजयपथ’ आणि ‘दिलवाले’ एकाच वर्षी आले आणि दोघांचीही गाणी हिट झाली. त्यामुळे पिंट्याचं बरं चाललं होतं.\nपण एक दिवस अचानक ती बातमी येऊन ठेपली. पिंट्या पांझरा कॉलनी समोरच्या नाल्यात पडला. पडला तर पडला, नाल्याची गटार झाल्यामुळे चिखलाने माखला. माखला तर माखला, समोरून ट्युशनला जाणाऱ्या ग्रुपमधल्या मुली त्याच्यावर फिदीफिदी हसल्या. हसल्या तर हसल्या. त्या सर्वात पुढे ‘कासार गल्लीतली काजोल’ही होती. इतर कुणी हसतं तर ठीक होतं. पण गेल्या सहा महिन्यापासून पिंट्याचा क्रश ठरलेली कासार गल्लीतली काजोलपण हसली. पिंट्या नाराज झाला.\nत्या दिवसापूर्वी त्याला ती साक्रीच्या पोळा चौकात त्याच्या मागे मागे तब्बूसारखी ‘रुक रुक रुक अरे बाबा रुक, ओह माय डार्लिंग गिव मी अ लूक’ असं म्हणताना दिसायची. अर्थात स्वप्नातच.\nआता मात्र नाला प्��करणानंतर त्याला तिच्यात `दिलवाले`ची बेवफा ‘रविना’ दिसायला लागली. तो `जिता था जिसके लिये, जिसके लिये मरता` हे गाणं गुणगुणायला लागला. उदास उदास राहायला लागला.\nहेही वाचा : पटकथाकार जावेद अख्तरांचा स्ट्रगलही पटकथेएवढाच फिल्मी आहे\nकासार गल्लीतली मुन्नी थोरातपण अशीच अचानक पिंट्यासारखी रातोरात साक्रीत वर्ल्डफेमस झाली होती. त्याच झालं असं, काजोलचा ‘बाजीगर’ हिट झाला आणि गावातला कन्हैया कुल्फीवाला आपल्या बासरीवर ‘बहारो फुल बरासाओ, मेरा मेहबूब आया है’ ऐवजी ‘मेरा दिल था अकेला, तुने खेल ऐसा खेला’ वाजवायला लागला. काजोल साक्रीत हिट व्हायला हे कारण पुरेसं ठरलं.\nलोकमतच्या धुळे आवृत्तीच्या एका लेखात आलं होतं, ‘गल्लीबोळात दिसणारं सौंदर्य म्हणजे काजोल सौंदर्य’. मुन्नी लोकमतची पुरवणी रेगुलर वाचयची. शेजारच्या जोशीबाईंकडून आवर्जून मागून आणायची आणि वाचायचीच. मुन्नी थोरातला ‘मेरा दिल था अकेला’ आधीच आवडलेलं. त्यातली काजोल आणि आपल्यात साम्य आहे, असं तिने स्वतःशीच म्हटलेलं. पण पेपरच्या त्या बातमीने तिचा आत्मविश्वास वाढला. कारण मुन्नी थोरात देखील कासार गल्लीच्या बोळात वाढली होती\nघरी आरश्यात ती स्वतःला न्याहाळायला लागली. मैत्रिणीला हळूच बोलून दाखवलं तर तिने देखील दुजोरा दिला, `हा वं माय, तू बी ते काजोल नां मायक दिसस`. तेव्हापासून मुन्नीची चाल बदलली. एक वेगळा आत्मविश्वास दिसायला लागला. गल्लीतल्या पोरांनी ते हेरलं असावं. कॉलेजच्या ग्यादरिंगमधे मुन्नीवर फिशपाँड पडला. `स्वताला समजते बाजीगरची काजोल, घरी खाते बिन तेलचं बेसन.`\n त्या दिवसापासून मुन्नी थोरात कासार गल्लीतली काजोल म्हणून आख्या साक्रीत फेमस झाली. सुरवातीला मुन्नी ऑकवर्ड व्हायची. पण हळू हळू तिला आवडायला लागलं सगळं.\n`इंद्रायणी` आणि `रत्नदीप` थेटर म्हणजे साक्रीचं सांस्कृतिक वैभवच. गावात नवीन पिच्चर आला की पोरं ताश्याच्या गजरात गावभर पिच्चरची पाटी फिरवून आणायचे. आता काजोलचा पिच्चर लागला की पाटीवाले कासार गल्लीत जरा जास्त जोर लावून ताशा वाजवायला लागले.\nमुन्नी थोरात धावत बाहेर यायची नि पाटी बघून खुश व्हायची. शेजारच्या शीलाकडे बघून डोळा मिचकावून आज रात्री लवकर जेवण करून थेटरात जायचंच असं ठरवून टाकायची. ओपन थेटरात अंधार पडल्या शिवाय पिच्चर लागत नाही. हिवाळ्याच्या दिवसात सूर्य लवकर म���वळतो. त्यामुळे पहिला शो लवकर लागतो.\nत्या दिवशी ‘रत्नदीप’च्या गेट वर पिंट्या उर्फ पोळा चौकातला अजय देवगण आणि मुन्नी थोरात उर्फ कासार गल्लीतली काजोल यांची पहिल्यांदा नजरा नजर झाली. पिंट्या आख्या गावात आधीच फेमस होता त्यामुळे मुन्नीला तो माहिती होता. पण पिंट्या मुन्नीविषयी फक्त ऐकून होता. आज पहिल्यांदाच पाहत होता आणि पाहताच त्याला खात्री पटली, हीच माझी हीरोईन. तब्बू, रविना, करिष्मा हे सर्वे वरवरचे चेहरे. आतून हीच खरी माझी काजोल.\nहेही वाचा : सैरंध्री : पहिल्या मेड इन इंडिया सिनेमाची शंभरी\nत्या दिवसापासून पिंट्याच्या कासार गल्लीत चकरा वाढल्या. गल्ली तशी बऱ्यापैकी अरुंद. पण तिथं पिंट्या लीलया मोटारसायकल स्टंट करू लागला. कासार गल्लीत राहणारा बधीर अव्या आता त्याचा जवळचा मित्र झाला. अव्याच्या अंगणात पाणी पिण्याच्या बहाणे पिंट्या हळूच मुन्नीच्या घराकडे डोकवायचा. मुन्नीने मात्र अजून पिंट्याकडे खास लक्ष दिलं न्हवत.\nआणि अचानक त्या दिवशी पिंट्या नाल्यात पडला आणि मुन्नी त्याच्यावर फिदीफिदी हसली. प्रपोज व्हायच्या आताच ब्रेकअप झाल्याची फिलिंग पिंट्याला आली. त्याला `दिलवाले`ची सर्व गाणी तोंडपाठ झाली. आता थेटरात पिंट्याचं लक्ष लागेना. मोटारसायकलचे स्टंट चुकू लागले. पिंट्याचा काळा गॉगल हरवला. पिंट्या उदास उदास राहू लागला.\nतिकडे बधीर अव्याने, शीलाला आणि शीलानी मुन्नी थोरातला पिंट्याची हकीकत सांगितली. पिंट्या देवगण आपल्यावर मरतो याची कल्पना मुन्नीला होतीच. पण त्यावर तिचं उत्तर होतं, मैंने कभी तुम्हें उस नजर से देखा ही नहीं. तेव्हाच्या सर्व हिरोईनी असंच सांगायच्या.\nया उस नजरचा पिंट्याला प्रचंड राग होता. त्यामुळे त्यानेपण कासार गल्लीतला वावर कमी केला. मित्रांमधे पिंट्या देवगण आता ‘सुलझा हुआ कॅरेक्टर’ म्हणून ओळखला जाऊ लागला. ‘गोल्डी’वर चहा पिताना पिंट्या डावा हाथ केसांवर फिरवत म्हणायचा, `हमें तो अपनों ने लुटा, गैरों में कहा दम था, मेरी कश्ती डूबी वहां, जहां पानी ही कम था.` पोरं वाह वाह करत आणि हळूच कश्तीऐवजी मोटरसायकल नाले में कैसे डूबी विचारत. पिंट्या अजून उदास होई.\nतो दिवस मात्र वेगळा होता. सप्टेंबरच्या महिन्यात साक्रीत थंडीला सुरवात होऊन जात असे. ताश्यावाले नवीन पिक्चरची पाटी घेऊन बाजार पट्टी, लक्ष्मी रोड, सुतार गल्ली व्हाया पोळ��� चौक ते राजवाडा, मोहल्ला करत करत कासार गल्लीत येऊन पोचले. पिक्चर होता `हलचल.` काजोल आणि अजय देवगण पहिल्यांदा एकत्र सिनेमात आलेले. त्याच्या महिनाभर आधीच लोकमत आणि आपला महाराष्ट्रला त्या दोघांच्या प्रेमाच्या बातम्या छापून आलेल्या.\nसंध्याकाळी मुन्नी थोरात शीलासोबत `इंद्रायणी`ला आलेली. कोपऱ्यावर पिंट्या देवगण मित्रांसोबत लारीवर तिखट बटाटा खात होता. मुन्नीला बघताच पिंट्याला ठसका लागला. लारीवाल्या नझीमनं तत्काळ पिंट्याला पाण्याचा मग दिला. मग पिंट्या भानावर आला. जाताजाता मुन्नी पिंट्याला स्माईल देऊन गेली.\nतसा पिंट्या नेहमी थेटरात चार रुपये भरून वाळू वर बसायचा. पण आज गेटकीपर उत्तम पैलवानने स्वतः त्याला पाच रुपयेवाल्या खुर्चीच्या गेटनी आत सोडलं. पिंट्या मित्रांसोबत तर मुन्नी मैत्रीणीसोबत एकमेकांना सामोरासमोर दिसतील अशा अंतरावर बसले.\nहेही वाचा : ‘थप्पड’च्या आरशात दिसणारा पुरुष आपण पाहिलाय का\n`हलचल` सुरु झाला. अजय देवगणच्या एण्ट्रीला पोरांच्या शिट्ट्या नि टाळ्या. पिंट्या मात्र चूप. मुन्नीला काजोल आणि अजय एकत्र बघून जाम भारी वाटत होतं. अधूनमधून ती पिंट्याकडेदेखील बघत होती. पिंट्या मात्र शून्यात. गाणं लागलं. थेटरवाल्यानं आवाज डबल करून दिला. पिंट्या अचानक शुद्धीवर आला. गाणं सुरू झालं होतं, `आय एम सिक्स्टीन, गोईंग ऑन सेवंटीन, दिल क्यूं ना धक धक करे.`\nकाजोल गाण्यात पुढाकार घेऊन अजयशी जवळीक साधत होती. तर इकडे मुन्नीला परवाच सतरावं पूर्ण झालं होतं. म्हणून शीला तिला कोपरा मारत चिडवत होती. मुन्नीचं लक्ष मात्र पिंट्याकडे. दोघांची शेवटी नजरानजर झालीच. गाणं पुढे सरकत होतं.\nमिटादे दूरियां क्या हैं मजबुरियां,\nढूंढे दिल ये मेरा तेरी नजदीकियां\n...रात हैं, रंग हैं, जिंदगी हैं\nफिर भी ऐसा लगे कुछ कमी हैं\nदिल क्यूं न धक धक करें\nनेमक्या धक धक वर मुन्नीचे डोळे चमकलेले पिंट्यानी बघितले. मुन्नी जागेवरून उठली आणि सरळ बाहेर जाऊ लागली. जाता जाता पिंट्याकडे बघून स्माईल करून गेली.\nपिंट्या अवाक. मुन्नी दाराबाहेर गेली. तसा पिंट्यादेखील जागेवरून उठला. `इंद्रायणी` थेटर गावच्या नदीजवळ. थेटरच्या मागे जरा चाललं की धबधबा लागतो. मुन्नी अंधारात त्या दिशेनी चालायला लागली. पिंट्या तिच्या मागोमाग. धबधब्याजवळ येताच पिंट्यानी देवगणसारखा केसांवर हाथ फिरवला. मुन्नीने पण काजोलसारखं नाकाजवळ बोट नेलं आणि पिंट्या ला काही बोलणार एवढ्यात...\nपिंट्या पुढे होत मुन्नीचा हाथ हातात घेत विचारायला लागला, `क्यां तुम भी मुझसे उतना ही प्यार करती हो, जितना मैं तुमसे` मुन्नीने मान हलवत पिंट्याला होकार दिला. पिंट्यानी मुन्नीला अलगद आपल्या मिठीत ओढलं. मुन्नीनेदेखील समाधानाने त्याच्या बाहुपाशात स्वतःला झोकून दिलं.\nपाठीमागे थेटरात चालू असलेल्या ‘हलचल’चे डायलॉग ऐकू येत होते. अजय देवगणच्या संवादांना पिंट्या ओठ हलवत होता. तर काजोलच्या वाक्यांवर मुन्नी. दोघीही ‘कान’ नदीच्या त्या वाहत्या धबधब्याच्या साक्षीने आयुष्यभर एकमेकांवर असंच प्रेम करत राहण्याच्या आणाभाका घेत होते.\nआता या प्रसंगालादेखील मोठा काळ लोटून गेला. परवा अजय देवगण पन्नाशीचा झाला आणि पिंट्या देवगण पंचेचाळीशीचा. मागे एकदा त्याच्या दुकानावर चप्पल घ्यायला गेलेलो. त्यावेळी त्यानी ‘सिंघम’सारखी मिशी ठेवली होती. आता केस जरा उडालेत त्याचे पण स्टाईल आजही कायम आहे.\nहेही वाचा : कादर खान: झीरोतून हीरो बनलेला लाखमोलाचा माणूस\nदुकानात स्पीकरवर ‘दिलवाले’चं `जिता था जिसके लिये` चालू होतं. तीन चार जोडे ट्राय केल्यानंतर मी त्याला हळूच विचारलं, पिंट्या, मुन्नी भेटस का कधी\nत्यावर तो हसून अभिमानाने म्हणाला, `पुण्यामा रास पण अजूनभी आपलाच दुकान न्या चप्पल वापरस. वर्षातून एकदा हमकास दिवाळीला दुकानात येतेच. मी पण त्या वर्षाची सर्वात फेशानेबल जोडे काढून ठेवतो तिच्यासाठी. तेवढंच माहेरचं गिफ्ट.` हे म्हणताना पिंट्या देवगण मनमोकळा हसला. हसताना गुटख्याने पिवळे झालेले दात करुण दिसत होते.\n‘हलचल’ रिलीज झाला त्याच्या पुढच्या वर्षी काजोलचा, ‘दिलवाले दुल्हनियां ले जाएंगे’ आला होता. पिच्चर खूप हिट झाला, पण पिंट्याला तो आवडला नाही. कारण त्या पिच्चरमधे काजोलबरोबर अजय नसून शाहरूख होता. पिंट्या देवगण आणि मुन्नीच्या प्रेमाची खबर मुन्नीच्या बापाला कळली. त्याच वर्षी त्यांनी तिचं आपल्याच जातीतला मुलगा बघून लग्न लावून दिलं.\nदिलवाला दुल्हनियां घेऊन पुण्याला सेटल झाला. आणि पिंट्या साक्रीत एकटा पडला. मुन्नीच्या लग्नावेळी पिंट्या एवढा रडला नसेल, जेवढा पुढे काही वर्षांनी रडला. तेव्हा अजय देवगण आणि काजोलच्या खऱ्या लग्नाची बातमी आली होती.\nहे कोलाज स्पेशलही वाचा :\nसोशल कसलं, हे तर दिल्ली डिस्टन्सिंग\nसंत तुकाराम, महात्मा गांधी आणि कोरोनाची साथ\nयुद्धात जिंकणाऱ्या अमेरिकेला कोरोना का हरवतोय\nकोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं\nभारत कोरोनाच्या दुसऱ्या स्टेजमधे गेलाय, म्हणजे धोका किती वाढलाय\n(लेखक सिनेमा दिग्दर्शक आहे. ते सांगतात की या कथेतली सगळी पात्रं काल्पनिक आहेत.)\nगोवर भारतात पुन्हा का परततोय\nगोवर भारतात पुन्हा का परततोय\nभावा, कोल्हापूरच्या फुटबॉलचा नादच खुळा\nप्रा. डॉ. अभिजित वणिरे\nभावा, कोल्हापूरच्या फुटबॉलचा नादच खुळा\nप्रा. डॉ. अभिजित वणिरे\nललद्यदस् ललबाय: स्त्रीत्व आणि स्त्रीमुक्तीचा शोध घेणाऱ्या कविता\nललद्यदस् ललबाय: स्त्रीत्व आणि स्त्रीमुक्तीचा शोध घेणाऱ्या कविता\nभारतीय डॉक्युसिरीजनी सावरला नेटफ्लिक्सचा डोलारा\nभारतीय डॉक्युसिरीजनी सावरला नेटफ्लिक्सचा डोलारा\nमीडिया, शेतकरी आणि भारत जोडो यात्रा - १\nमीडिया, शेतकरी आणि भारत जोडो यात्रा - १\nगुजरातचे निकाल इतके महत्त्वाचे का ठरतायत\nगुजरातचे निकाल इतके महत्त्वाचे का ठरतायत\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरचं 'नाटक' थांबायला हवं\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरचं 'नाटक' थांबायला हवं\nगोवर भारतात पुन्हा का परततोय\nगोवर भारतात पुन्हा का परततोय\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/1289/", "date_download": "2022-11-30T23:03:13Z", "digest": "sha1:QYJIZ66R3ELLOVXC5RVAGUN4ZZJDTVOA", "length": 4948, "nlines": 47, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "एअर इंडियाच्या विमानांना दुबईत बंदी..", "raw_content": "\nएअर इंडियाच्या विमानांना दुबईत बंदी..\nएअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानांना दुबईमध्ये 15 दिवसांसाठी बंदी घालण्यात आली आहे.ऑक्टोबरपर्यंत विमानांना दुबईमध्ये परवानगी नाकारण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी जयपूरमधून दुबईला जाणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानातील प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती.त्यानंतर एअर इंडियाच्या विमानांना दुबईत प्रवेश नाकारण्यात आला आहे. दरम्यान, दुबईला एअर इंडियाच्या विमानातून गेलेल्या कोरोनाग्रस्त प्रवाशांच्या उपचाराचा आणि क्वारंटाइन ठेवण्याचा खर्चही एअर इंडियाला करावा लागणार आहे.\nबस’ आता शंभर टक्के प्रवासी क्षमतेने धावणार..\nनाधवडे येथून बेपत्ता झालेली विवाहिता वैभववाडी पोलीस स्टेशनमध्ये हजार\nसिंधुदुर्गातील ओसरगाव टोलनाक्यावर आज मध्यरात्रीपासून टोल वसुली होणार सुरू.MH 07 गाड्यांना 50% सवलत.\nकुडाळ आठवडा बाजारात पुन्हा एकदा नगरपंचायत प्रशासनाची मुजोरी.; बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई नाही स्थानिकांना मात्र हटवण्यासाठी प्रशासनाचा हट्टहास\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे कुडाळ मध्ये होणार जल्लोषात स्वाग.;तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती..\nसिंधुदुर्गातील ओसरगाव टोलनाक्यावर आज मध्यरात्रीपासून टोल वसुली होणार सुरू.MH 07 गाड्यांना 50% सवलत.\nकुडाळ आठवडा बाजारात पुन्हा एकदा नगरपंचायत प्रशासनाची मुजोरी.; बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई नाही स्थानिकांना मात्र हटवण्यासाठी प्रशासनाचा हट्टहास\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे कुडाळ मध्ये होणार जल्लोषात स्वाग.;तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती..\nतरंदळे खोतवाडी येथील रक्तदान शिबीरात ५१ रक्तदात्यांचे रक्तदान..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%A8_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87", "date_download": "2022-12-01T00:57:35Z", "digest": "sha1:LNGYHCPCCAVZNHUXIRPC4FGK2CWP3NAS", "length": 6149, "nlines": 149, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:संगणन साचे - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहे साचे संगणन याचेशी/यांचेशी संबंधित आहेत.\nया वर्गात असलेली पाने ही या गोष्टींसाठी आहेत: साचे साचे.\nपुढील साचा वर्ग नोंदी\nया वर्गात साचा नामविश्वाची पाने आहेत.त्याचा वापर लेखाचे वर्गीकरण किंवा इतर नामविश्वातील पानांसाठी करण्यात येऊ नये.\nया वर्गात साचा जोडण्यास:\nजर त्या साच्यास वेगळे दस्तावेजीकरण पान (बहुदा, \"साचा:template name/doc\" असे असलेले) असेल, तर\nअसे त्या पानाच्या खाली असलेल्या विभागात जोडा, तसे नसेल तर,\nहे साचा संके��ाच्या शेवटी जोडा. त्यापूर्वी याची खात्री करा कि, ते त्याच ओळीत सुरु होते ज्यात संकेताचा शेवटचा वर्ण आहे.\nया वर्गासाठी मुख्य लेख हे/हा विकिपीडिया:विकिप्रकल्प संगणन/साचे आहे:.\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\nसंचेतन साचे‎ (१ क, १ प)\nतंत्रज्ञान व उपयोजित विज्ञान साचे\nया पानातील शेवटचा बदल ८ डिसेंबर २०१६ रोजी २१:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://punelive24.com/pune-crime-shocking-tired-of-his-father-in-laws-troubles-he-ended-his-life/", "date_download": "2022-12-01T00:22:47Z", "digest": "sha1:VLMTC5TTDJLZIIFHQK7NSXJNYCMZGFBZ", "length": 5126, "nlines": 41, "source_domain": "punelive24.com", "title": "pune crime shocking tired of his father in laws troubles he ended his life | Pune Crime : धक्कादायक.! सासरच्या त्रासाला कंटाळून जावयाने संपवलं जीवन | Pune News", "raw_content": "\n सासरच्या त्रासाला कंटाळून जावयाने संपवलं जीवन\nPosted inक्राईम, ताज्या बातम्या, पुणे, पुणे शहर, ब्रेकिंग, महाराष्ट्र\n सासरच्या त्रासाला कंटाळून जावयाने संपवलं जीवन\nपुणे – पुण्यातील (Pune) खडकी (Khadki) भागातून एक धक्कादायक (Crime) घटना समोर येत आहे. सासरचे लोक त्रास देत असल्याने एका 38 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी खडकी पोलीस (Pune Police) ठाण्यात फिर्याद दिली आहे. समीर निवृत्ती नाईक (वय ३८, रा. खडकी) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. पत्नी तसेच सासरच्या लोकांकडून सारखा त्रास देण्यात असल्याने समीर नाईक यांनी गळफास (Crime) घेत जीवन संपवले आहे.\nनाईक यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन पत्नी उषा, सासू, सासरे, मामा यांच्या विरोधात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.\nसमीर यांचे वडील निवृत्ती भगवंत नाईक (वय ६५, रा. चांभुर्डी, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) यांनी या संदर्भात खडकी पोलीस (Pune Police) ठाण्यात फिर्याद दिली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर आणि उषा यांना एक 12 वर्षीय मुलगी देखील आहे. मात्र गेल्या 4 वर्षांपासून पत्नी उषा आणि सासरचे लोक वारंवार समीरकडे पैशाची मागणी करत होते.\nयावरून समीर आणि उषा यांच्यात नेहमीच वाद होत. समीरने पत्नी उशाला 10 लाख रुपये दिले होते. मात्र तरीदेखील पत्नी आणि नातेवाईकांच्या मानसिक त्रास काही कमी होत नव्हता. या जीवघेण्या त्रासाला कंटाळून समीरने गळफास घेत आपलं जीवन संपवलं आहे.\nयाप्रकरणी सुरुवातीला अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली होती. समीरच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर समीर यांच्या पत्नी उषा नाईक,\nयासह सासरची मंडळी सरसाबाई पंढरकर, रामचंद्र पंढरकर, मलसिंग आढाव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक कदम तपास करत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://punelive24.com/sanjay-raut-and-sanjay-raut-made-fun-of-mns-getting-fame-is-for-mns/", "date_download": "2022-12-01T01:06:54Z", "digest": "sha1:U74V5QL72WVCPS4GYN6CLFKXU6GD6XYR", "length": 6727, "nlines": 43, "source_domain": "punelive24.com", "title": "sanjay raut and sanjay raut made fun of mns getting fame is for mns | Sanjay Raut : अन् संजय राऊत यांनी उडवली मनसेची खिल्ली? \"प्रसिद्धी मिळवणं हा मनसेचा....' | Pune News", "raw_content": "\nHome - ताज्या बातम्या - Sanjay Raut : अन् संजय राऊत यांनी उडवली मनसेची खिल्ली “प्रसिद्धी मिळवणं हा मनसेचा….’\nPosted inताज्या बातम्या, पुणे, पुणे शहर, ब्रेकिंग, महाराष्ट्र, राजकारण\nSanjay Raut : अन् संजय राऊत यांनी उडवली मनसेची खिल्ली “प्रसिद्धी मिळवणं हा मनसेचा….’\nपुणे – पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी काँग्रेसचे (Congress) नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भारत जोडो यात्रा काढली आहे. कन्याकुमारी ते श्रीनगर असा या यात्रेचा मार्गक्रमण असून काल या यात्रेचा 31वा दिवस होता. काल राहुल गांधी यांनी कर्नाटकातील तुरुवेक्रे येथे माध्यमांशी संवाद संवाद साधला. यावेळी त्यांनी आरएसएस (RSS) आणि वीर सावरकर (Veer Sawarkar) यांच्यावर निशाना साधला.\n‘मला वाटते की आरएसएस इंग्रजांना मदत करत होती आणि सावरकरांना इंग्रजांकडून मानधन मिळत होते, अशी टीका राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केली होती. यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू असून, मनसेने देखील या वादात उडी घेतली आहे.\nराहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केल्यानंतर राज्यातील भाजप आणि मनसे आक्रमक झाली आहे. राहुल गांधी यांच्याविरोधात अनेक ठिकाणी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या मुद्द्यावरून कार्यकर्त्यांना आक्रमक होण्याचे आदेश दिले आहेत. तसेच राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवण्याचे आदेशही दिले आहेत. त्यामुळे मनसेही आक्रमक झाली आहे.\nठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांनी मात्र मनसेची खिल्ली उडवली आहे. हा प्रसिद्धी मिळवण्याचा राजकीय उद्योग असल्याचं संजय राऊत (Sanjay raut) यांनी म्हटलं आहे.\nसंजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. मनसेने राहुल गांधी यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. काही ठिकाणी तक्रारीही नोंदविल्या आहेत. त्यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे असा सवाल राऊत यांना करण्यात आला.\nमला त्यावर काही बोलायचं नाही. आपल्या देशात तक्रारी दाखल करणं आणि तक्रारीच्या आधारे प्रसिद्धी मिळवणं हा राजकीय उद्योग झालाय. आमच्याकडचे लोकं अनेकदा त्याचे राजकीय बळी ठरले आहेत, असं संजय राऊत म्हणाले.\nराहुल गांधी हे भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने सध्या महाराष्ट्रात आहेत. नांदेड हिंगोलीनंतर आता आज राहुल गांधी यांची शेगावमध्ये सभा होणार आहे.\nशेगावमधील सभेतही राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या माफीच्या मुद्द्यावरुन आता सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सभेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://fbnews.trendkatta.in/%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%9C-%E0%A4%9A%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1-%E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%A5%E0%A4%B2/", "date_download": "2022-12-01T01:02:15Z", "digest": "sha1:K5TYO4XXLFKLHK43KDYEBGZKO7PGLEEZ", "length": 11925, "nlines": 94, "source_domain": "fbnews.trendkatta.in", "title": "नीरज चोप्रा वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनच्या अंतिम फेरीसाठी पात्र, पहिल्याच प्रयत्नात स्थान निश्चित | India Gold Medalist Neeraj Chopra Qualifies For Final of World Athletics Championships Eugene Oregon sgy 87 - FB News", "raw_content": "\nनीरज चोप्रा वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनच्या अंतिम फेरीसाठी पात्र, पहिल्याच प्रयत्नात स्थान निश्चित | India Gold Medalist Neeraj Chopra Qualifies For Final of World Athletics Championships Eugene Oregon sgy 87\nऑलिम्पिक पदक विजेता भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राने जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. नीरज चोप्राने पहिल्याच प्रयत्नात ८८.३९ मीटर अंतरावर भाला फेकत अंतिम फेरीतील आपलं स्थान निश्चित केलं. पात्रता फेरीसाठी २४ वर्षीय नीरज चोप्रा ‘अ’ गटामध्ये होता. भाला फेकण्यासाठी सर्वात पहिला क्रमांक नीरज चोप्राचा होता. युजीनमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेची अंतिम फेरी रविवारी होणार आहे.\nजागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरीत पात्र होण्यासाठी ८३.५० मीटर अंतर पार करण्याची आव���्यकता असते. ‘अ’ गटात नीरज चोप्राची कामगिरी सर्वोत्तम ठरली. या गटातून टोक्यो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता चेक प्रजासत्ताकचा जॅकूब व्हॅडलेच यानेदेखील अंतिम फेरी गाठली.\nनुकतंच नीरज चोप्राने प्रतिष्ठेच्या डायमंड लीग अ‍ॅथलेटिक्समध्ये रौप्य पदक जिंकत नवा राष्ट्रीय रेकॉर्ड केला. नीरज चोप्राने ८९.९४ मीटर अंतर पार केलं. ऑगस्ट २०१८मध्ये झुरिच येथे झालेल्या डायमंड लीगमध्ये नीरजने चौथे स्थान मिळवलं होतं. त्यावेळी त्याने ८५.७३ मीटर अंतरावर भाला फेकला होता.\nतसंच तुर्कू (फिनलंड) येथे झालेल्या पोव्हो नुर्मी क्रीडा स्पर्धेत २४ वर्षीय नीरजने राष्ट्रीय विक्रमाची नोंद करीत ८९.३० मीटर भाला फेकून रौप्यपदक पटकावलं. मग क्युर्टाने क्रीडा स्पर्धेत आव्हानात्मक वातावरणाचा सामना करीत नीरजने ८६.३० मीटर अंतर गाठत सुवर्णपदकाची कमाई केली. फिनलंडमधील या दोन्ही स्पर्धामधील कामगिरीमुळे नीरजच्या हंगामाला सकारात्मक सुरुवात झाली. तुर्कू येथील स्पर्धेत क्युर्टानेपेक्षा अधिक तारांकित खेळाडू सहभागी झाले होते. पावसामुळे मैदान निसरडे झाल्यामुळे क्युर्टानेच्या स्पर्धेतील तिसऱ्या प्रयत्नात नीरज घसरला; परंतु सुदैवाने त्याला कोणतीही दुखापत झाली नाही.\nअन्नू अंतिम फेरीत ;भारताच्या भालाफेकपटूला सलग दुसऱ्यांदा यश\nभारताची भालाफेकपटू अन्नू राणीने गुरुवारी अखेरच्या प्रयत्नात ५९.६० मीटर अंतरावर भाला फेकून जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. अन्नूने पहिल्या प्रयत्नात सदोष फेक केली, तर दुसऱ्या प्रयत्नात ५५.३५ मीटर अंतर गाठलं. त्यामुळे तिचे आव्हान पात्रता फेरीत संपुष्टात येण्याची चिन्हं होती. परंतु तिसऱ्या आणि अखेरच्या प्रयत्नात तिने ५९.६० मीटर अंतर गाठलं. जे यंदाच्या हंगामातील तिच्या ६३.८२ मीटर या सर्वोत्तम कामगिरीइतके नसले, तरी अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी पुरेसे होतं.\nमहिलांच्या ५००० मीटर शर्यतीत पारुल चौधरीला उपांत्य फेरी गाठण्यात अपयश आले. १५:५४.०३ मिनिटे वेळ नोंदवणाऱ्या पारुलला दुसऱ्या क्रमांकाच्या शर्यतीत १७वा क्रमांक, तर एकंदर ३१वा क्रमांक मिळाला. पारुलने यंदाच्या हंगामात १५:३९.७७ मि. आणि कारकीर्दीतील १५:३६.०३ अशी सर्वोत्तम वेळ नोंदवली होती.\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान जमिनीब���बत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\n“बंटी बबलीने पळ काढला”सोशल मिडीयावर जोरदार चर्चा - FB News on तुम्ही कोणाला सपोर्ट करणार\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://kolaj.in/published_article.php?v=Let%E2%80%99s-understand-ram-which-Gandhi-taughtSD8985873", "date_download": "2022-12-01T00:06:52Z", "digest": "sha1:3SPSCA6BDJ2YODZYRJ4V63CA2VBIZLBC", "length": 28959, "nlines": 138, "source_domain": "kolaj.in", "title": "गांधीजींचा राम आज समजून घ्यावाच लागेल| Kolaj", "raw_content": "\nगांधीजींचा राम आज समजून घ्यावाच लागेल\nवाचन वेळ : ७ मिनिटं\nराम गांधीजींच्या प्रभावाखाली होता तोपर्यंत रामाच्या नावानं कधी सांप्रदायिक दंगे झाले नाहीत. पण हाच राम गांधीच्या प्रभावाखालून निसटला आणि अडवाणींच्या ताब्यात गेला, तेव्हा तो हिंसक झालेला, सांप्रदायिक दंगे घडवून आणणारा झालेला आपण अनुभवलाय. म्हणून गांधीजींचा राम आज समजून घ्यावा लागेल.\nगांधीजी नुकतेच आफ्रिकेतून भारतात आले होते, तेव्हाची ही गोष्ट. गोखलेंच्या सांगण्यावरून त्यांचं भारतभ्रमण सुरू होतं. हिमालयाजवळच्या महात्मा मुन्शीरामच्या आश्रमात ते गेले. तेथे एका कट्टर हिंदू धर्मीयाने गांधींना शरीरावर हिंदुत्वाच्या खुणा बाळगण्याचा आग्रह केला. जानवं घालायला त्यांनी नकार दिला. कारण खालच्या जातींना ते धारण करण्याचा अधिकार नाकारला होता.\nधर्माची शेपटी पकडून ठेवली\nमात्र डोक्याच्या मागे हिंदू परंपरेनुसार शेंडी ठेवायला ते राजी झाले. कालांतराने त्यांनी ही शेंडीही काढून टाकली. पण हिंदू धर्माची धरून ठेवलेली शेपटी मात्र त्यांनी कधीच सोडली नाही. धर्माचा अवकाश व्यापण्यासाठी तर ही शेपटी धरून ठेवणं गरजेचीच असल्याची धारणा असावी. म्हणूनच गांधीजींच्या आयुष्यात राम दिसतो. रामनाम दिसतं. रामनामाचा जप दिसतो. पण रामाचं मंदिर गायब दिसतं. रामाची मूर्तीही दिसत नाही. एवढंच काय रामाचा साधा फोटोही दिसत नाही.\nगांधींचा बारकाईने अभ्यास केला तर एक गोष्ट स्पष्ट होते. ती म्हणजे गांधी धर्माचा अवकाश अजिबात सोडायला तयार नाहीत. ही गोष्ट चांगली की वाईट यावर वादच नाही, तर वादंगही होऊ शकतो. गांधीजींना हा अवकाश तर घट्ट धरुन ठेवायचाच आहे. पण ज्या धर्मांधांनी या मोकळ्या जागेवर अतिक्रमण करुन त्यावर ताबा मिळवलाय, बळजबरी कब्जा मिळवलाय, त्यांना तिथून हुसकावूनही लावायचंय.\nगांधी ईश्वर मानतात पण या ईश्वराच्या दर्शनासाठी कधी मंदिरात जावं, त्याची पूजाअर्चा करावी, असं त्याला वाटत नाही. बरं, बाहेर मंदिरात जात नसेल तर किमान आश्रमात देव्हारा असावा. त्यालाही त्यांची मान्यता नाही. प्रार्थना गांधीजींच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. तेव्हा आश्रमाच्या परिसरात किमान प्रार्थना मंदिर असावं, हेही त्यांना मान्य नाही.\nदेव आहे, पण मूर्ती नाही\nहे ही एक वेळ ठीक आहे. पण ज्यांना असं वाटतं, त्यांनाही ते अशा प्रकारचं कोणतंही मंदिर आश्रम परिसरात बांधू देत नाहीत. देव आहे पण मंदिर नाही. मंदिर नाही म्हणून मूर्ती नाही. आणि मूर्ती नाही म्हणून त्याची पूजा नाही. पण हाच माणूस येरवड्याच्या तुरुंगात असतो. तेव्हा पत्रव्यवहारात मात्र येरवडा मंदिरातून असा उल्लेख आवर्जून करतो. म्हणजे हा माणूस तुरुंगालाच मंदिर मानतो किंवा बनवतो.\nमग या माणसाचा देव, ईश्वर, परमेश्वर आहे तरी कुठं गांधीच मग कधीतरी आपल्याला हळूच पत्ता सांगतात. ‘कोट्यवधी मूक जनतेच्या हृद्यात आढळणाऱ्या परमेश्वराशिवाय मी दुसरा कोणताही परमेश्वर ओळखत नाही. या कोट्यवधी लोकांच्या सेवेतून मी सत्यरूपी देवाची सेवा करत असतो.’ आता हा दोघांचीही पंचाईत करून ठेवतो. देव मानणाऱ्यांची आणि देव न मानणाऱ्यांचीही.\nमंदिरात देव नाही असं काहीसं सूचवून गांधीजी देवाच्या नावावर धंदा करणार्‍यांची पंचाईत करतात. तर देव न मानणाऱ्यांनी त्यांना तात्विक देव मानतो म्हणून आस्तिक कॅटेगरीत घ्यावं, तरी अडचण आणि त्यांना नास्तिक म्हणावं तरी पंचाईत.\nहेही वाचाः कृतीच त्यांची भाषा होती\nदेवाला उलटं केलं आणि धर्मालाही\nगांधीजींनी देवधर्माच्या नावाखाली किती लोकांना अडचणीत आणलं असेल, किती लोकांना गोंधळात टाकलं असेल, त्याचं त्यांनाच माहीत. गांधींनी देवधर्माच्या क्षेत्रात जेवढा ध��डगूस घातला तेवढा कोणी घातला नसेल. पहिले तर गांधींनी देव या संकल्पनेलाच उलटं केलं. ‘परमेश्वर हेच सत्य’ म्हणजे गॉड इज ट्रूथ हेच खरं तर रुढ होतं. पण गांधीजींनी त्याला ‘सत्य हाच परमेश्वर’ म्हणजे ट्रूथ इज गॉड असं उलटं केलं. गांधीजींनी देवालाच उलटं केलं असेल तर त्याच्या धर्माला सहजासहजी थोडीच सोडणार आहेत.\nहिंदू धर्माची व्याख्या करताना गांधी म्हणतात, अहिंसेच्या मार्गाने सत्याचा शोध घेणं म्हणजे हिंदू धर्म. तर ‘सत्य आणि अहिंसा’ ही गांधींची धर्मश्रद्धा. सत्याच्या शोधाची अविश्रांत साधना म्हणजे धर्म. गांधीच्या दृष्टीने ईश्वर म्हणजे सत्य आणि प्रेम. ईश्वर म्हणजे आचारधर्म आणि नैतिकता. निर्भयता म्हणजे ईश्वर. सद्सद्विवेक बुद्धी म्हणजे ईश्वर आणि आपल्या समाजाची आणि जनतेची सेवा हीच परमेश्वराची सेवा.\nगांधीजींची यातली देवाधर्माची भाषा कोणत्याही अर्थाने धार्मिक वाटत नाही. गांधी स्वत:ला ‘मी सनातनी हिंदू आहे’ असंही म्हणतात आणि दुसऱ्याच वाक्यात, ‘पण मी वेदप्रामाण्य मानत नाही’ असंही म्हणतात. रूढ अर्थाने जो वेदप्रामाण्य मानत नाही, तो हिंदूच असू शकत नाही. गांधी तर म्हणतात, ‘मी सनातन हिंदू आहे.’\nमग मॅक्सम्युलरलाच गुरू मानुया\nबरं हा सनातनी हिंदू शंकराचार्यांनाच उघड आव्हान देतो. म्हणतो, ‘वर्तमान शंकराचार्य आणि शास्त्री पंडितांनी हिंदू धर्माची खरी व्याख्या केली, असा त्यांचा दावा असला तरीही ती व्याख्या मी नाकारतो.’ त्यापुढे जाऊन ते म्हणतात, धर्माची कोणी कितीही पांडित्यपूर्ण व्याख्या केली तरीही माझ्या विवेकाला आणि नैतिक बुद्धीला जे पटणार नाही. अशा कोणत्याही गोष्टी मी स्वत:ला बंधनकारक मानत नाही, असंही सांगतात.\nगांधी एका बाजूला हिंदू धर्मग्रंथांवर विश्वास आहे, असंही म्हणतात. पण दुसर्‍या बाजूला त्यातील प्रत्येक शब्द, प्रत्येक ओळ मानलीच पाहिजे, असं मी मानत नाही, असंही बोलतात. त्यांनी वेदांच्या अनुषंगाने विचारलेला एक प्रश्न खोचक भोचक तर आहेच. पण परंपरावाद्यांच्या जिव्हारी लागावा असाही आहे.\nहेही वाचाः खऱ्या गांधींच्या विसरत चाललेल्या आठवणी\nते म्हणतात ‘ब्राम्हण वेदांचे अध्ययन केल्यामुळे धर्मगुरू होत असतील, तर वेद जाणणारा मॅक्सम्युलर आमचा धर्मगुरू ठरला पाहिजे.’ शेवटी हा धार्मिक माणूस असंही म्हणतो की, हिंदूस्थानातील प्रत्येक गरीबाला आपण पोटभर अन्न आणि अंगभर वस्त्र देऊ शकत नाही, तोपर्यंत त्यांच्या दृष्टीने धर्माला काही अर्थ उरत नाही.\nपोटात शिरून नकाराची संतपरंपरा\nधर्माच्या नावावर केलं जाणारं शोषण, देवाधर्माच्या नावावरचं कर्मकांड, वाईट चालीरीती, परंपरा, अस्पृश्यता, उच्चनीच भेदभाव दूर करण्यासाठी धर्माचा अवकाश सोडून चालणार नाही, असं तर गांधी मानत होते संतपरंपरेचीही हीच धारणा दिसते. तुकारामांनी धर्मावर, त्याच्या नावाने चालणार्‍या ढोंगबाजीवर कितीही कठोर प्रहार केले असतील. पण त्यांनी कधी विठ्ठल सोडला नाही.\n‘तुमच्या देवावर काय कुत्रंही टांग करुन मुतते’ इतपत कठोर भाषा गाडगेबाबांनी वापरली असेल, पण ‘गोपाला’ सोडला नाही. तुकाराम तर आपल्या एका अभंगात स्पष्टपणे म्हणतात, ‘आहे ऐसा देव वदवावी वाणी नाही ऐसा मनीं अनुभवावा नाही ऐसा मनीं अनुभवावा’ हे सगळं माहीत असूनही विठ्ठल धरुन ठेवतात. गांधीही राम धरून ठेवतात. मी सनातनी हिंदू आहे. असं म्हणत धर्माची शेपटी मात्र सोडत नाही.\nभारतीय विचार परंपरेत नकार देण्याच्या अनेक परंपरा आहेत, त्यात पोटात शिरून नकार देणं, ही एक मध्ययुगीन परंपरा आहे. भक्ती आणि संतपरंपरेने हीच पद्धत स्वीकारली, असं दिसतं. मी तुमचाच आहे असं म्हणत म्हणत त्यातली स्युडो प्रस्थापित व्यवस्था नाकारणं आणि नवा आशय देत राहणं, असं या पद्धतीमधे केलं जातं. गांधीही तसंच करतात की काय असं वाटतं.\nदेवधर्म मानत नाही तर बोलता का\nतुम्ही देव, धर्म मानत नसाल तर कृपया तुम्ही आमच्या देवाधर्मावर बोलू नका, असं परंपरावादी धर्मांधच नाही तर सर्वसामान्य माणूसही म्हणवू शकतो. धर्म ही अफूची गोळी आहे, असं तुम्ही मानता ना, तर ठीक आहे. पण तुम्हाला आता आमच्या देवाधर्मावर बोलण्याचा काय अधिकार तुम्ही आपला धर्म सोडला ना तुम्ही आपला धर्म सोडला ना दुसऱ्या धर्मात गेलात ना\nहेही वाचाः विनोबा भावे : सुळी दिलेले संत (भाग १)\n‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ असं म्हणून धर्माचा अवकाश व्यापणारे संत गाडगेबाबाच ‘तुमचा देव काय, त्याच्यावर कुत्रंही मुतत.’ अस ठणकावून म्हणू शकतात. आणि ते त्यांच्या तोंडून सर्वसामान्यही ऐकून घेतात. त्यांच्या धार्मिक भावना दुखावत नाहीत. हेच वाक्य देवधर्म न मानणाऱ्याने उच्चारलं, तर ते कदाचित सहनही केलं जाणार नाही. ते वाक्य उच्चारणाऱ्याला लोक नाकारतीलही. हीच शक्यता अध���क आहे.\nदेव आणि धर्माचा आधार शोषकांनी घेत शोषण केलं. म्हणून देव, धर्म नाकारणाऱ्या परिवर्तनवादी चळवळी करणाऱ्यांपेक्षा, देवधर्म स्वीकारत ज्यांनी परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न केला तो जास्त परिणामकारक ठरलाय का हे ही एकदा गांभीर्याने तपासलं पाहिजे. अखेर देव आणि धर्म ही समाजाची मानसिक गरजच असेल तर तिचा अव्हेर आपण कितपत करू शकू\nराम हिंसक झाला आणि गायही\nदेवधर्माच्या बाबतीत गांधी म्हणतात, ‘लंगड्या माणसाला जोवर तुम्ही चालायला शिकवत नाही तोवर त्याच्या कुबड्या काढून घेण्याचा अधिकार नाही.’ देवाला निवृत्त करता करता अनेकजण निवृत्त झाले, पण देव काही निवृत्त होताना दिसत नाही. ज्या देवाला आपण समाजातूनच काय घरातूनही निवृत्त करू शकलो नाही, त्या देव आणि धर्माच्या मागे हात धुवून लागण्यापेक्षा त्याचा अवकाश व्यापून आपण त्याहून अधिक काही चांगलं करू शकू, ही धारणा गांधीजींची होती.\nती त्यांची भूमिका योग्य की अयोग्य यावरही बराच वाद होवू शकतो. परंतु राम गांधीजींच्या प्रभावाखाली होता तोपर्यंत रामाच्या नावानं कधी सांप्रदायिक दंगे झाले नाहीत. पण हाच राम गांधीच्या प्रभावाखालून निसटला आणि लालकृष्ण अडवाणींच्या ताब्यात गेला, तेव्हा तो हिंसक झालेला, सांप्रदायिक दंगे घडवून आणणारा झालेला आपण अनुभवलाय.\nजी गोष्ट रामाची तीच गोष्ट गाईचीही आपण अनुभवलीय. गाय जोपर्यंत गांधींच्या खुट्याला बांधून होती, तोपर्यंत गाय हा पाळीव प्राणीच होता. पण हीच गाय आता हिंस्त्र पशू झाल्याचाही आपण अनुभव घेतोय. धर्माच्या बाबतीत तरी याहून वेगळं काय घडतंय\nयामुळेच गांधीजींचा खून झाला\nगांधींच्या धार्मिक असण्याने पुरोगामी, डाव्यांचा पार गोंधळ उडाला असेल. परंपरावाद्यांनी मात्र हा आपला दुष्मन आहे, हे नीट ओळखलं होतं. त्यांच्या धार्मिक धुडगूसाने आपली दुकानदारी कायमची बंद होऊ शकते, हेही त्यांच्या ध्यानात आलं. हा संभाव्य धोका लक्षात घेऊन गांधीजींचा खून करून त्यांना आपल्या रस्त्यातूनच कायमचं हटवून टाकलं.\nआज तर धर्माचा हा सारा अवकाश धर्मांधांनी, परंपरावाद्यांनी व्यापलाय. संत, महाराज, बुवा, बाबा, योगी, साधू, साध्वी यांचा धर्माच्या नावाने राजकारणातला प्रवेशही भयावह आहे. एका अर्थाने गांधीच यांना रोखू शकतो, पण त्यासाठी गांधी समजून घ्यावा लागेल ना\n(लेखक हे ज्येष्ठ संपादक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत.)\nगांधींच्या चातुर्वर्ण्याचं काय करायचं\nअफवांच्या बाजारात वाचा सुभाषबाबूंची खरी कहाणी\nसरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर\nशिवरायांचा पराक्रम, माफीवीरांची फलटण\nशिवरायांचा पराक्रम, माफीवीरांची फलटण\nलिपी ऐसी ही प्रभावी, माझ्या भाषेचे वाहन\nलिपी ऐसी ही प्रभावी, माझ्या भाषेचे वाहन\nकामाख्यातली योनीपूजा आणि सत्तेचं गणित\nकामाख्यातली योनीपूजा आणि सत्तेचं गणित\nकॉप २७ : फंड उभारून निसर्गाचा 'लॉस अँड डॅमेज' थांबेल\nकॉप २७ : फंड उभारून निसर्गाचा 'लॉस अँड डॅमेज' थांबेल\nमीडिया, शेतकरी आणि भारत जोडो यात्रा - १\nमीडिया, शेतकरी आणि भारत जोडो यात्रा - १\nगुजरातचे निकाल इतके महत्त्वाचे का ठरतायत\nगुजरातचे निकाल इतके महत्त्वाचे का ठरतायत\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरचं 'नाटक' थांबायला हवं\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरचं 'नाटक' थांबायला हवं\nगोवर भारतात पुन्हा का परततोय\nगोवर भारतात पुन्हा का परततोय\nगांधींच्या चातुर्वर्ण्याचं काय करायचं\nगांधींच्या चातुर्वर्ण्याचं काय करायचं\nगांधीजींचा राम आज समजून घ्यावाच लागेल\nगांधीजींचा राम आज समजून घ्यावाच लागेल\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/5556/", "date_download": "2022-11-30T23:40:40Z", "digest": "sha1:QSGIMB6YKN3COJGGUFGIJGXMZCMKPOQX", "length": 4804, "nlines": 47, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "सिंधुदुर्गात आज नव्याने २१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले.;जिल्हा शल्य चिकित्सक", "raw_content": "\nआरोग्य ओरोस बातम्या सिंधुदुर्ग स्थळ\nसिंधुदुर्गात आज नव्याने २१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले.;जिल्हा शल्य चिकित्सक\nसिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ५ हजार ८६ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३५० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह��यात आज. जिल्हयात २१ कोरोना बाधीत रुग्ण आपडल्याची माहिती जिल्ह्या शल्य चिकित्सक श्रीमंत चव्हाण यांनी दिली आहे.\nकुंदे येथे ग्रामस्थ व युवक मित्रमंडळाच्या सहकार्याने स्वच्छता अभियान यशस्वी..\nहळदिचे नेरूर येथील रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद.;३० रक्तदात्यांनी केले रक्तदान..\nसिंधुदुर्गातील ओसरगाव टोलनाक्यावर आज मध्यरात्रीपासून टोल वसुली होणार सुरू.MH 07 गाड्यांना 50% सवलत.\nकुडाळ आठवडा बाजारात पुन्हा एकदा नगरपंचायत प्रशासनाची मुजोरी.; बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई नाही स्थानिकांना मात्र हटवण्यासाठी प्रशासनाचा हट्टहास\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे कुडाळ मध्ये होणार जल्लोषात स्वाग.;तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती..\nसिंधुदुर्गातील ओसरगाव टोलनाक्यावर आज मध्यरात्रीपासून टोल वसुली होणार सुरू.MH 07 गाड्यांना 50% सवलत.\nकुडाळ आठवडा बाजारात पुन्हा एकदा नगरपंचायत प्रशासनाची मुजोरी.; बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई नाही स्थानिकांना मात्र हटवण्यासाठी प्रशासनाचा हट्टहास\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे कुडाळ मध्ये होणार जल्लोषात स्वाग.;तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती..\nतरंदळे खोतवाडी येथील रक्तदान शिबीरात ५१ रक्तदात्यांचे रक्तदान..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://fbnews.trendkatta.in/ind-vs-wi-1st-odi-playing-11-%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%8F%E0%A4%95/", "date_download": "2022-11-30T23:09:12Z", "digest": "sha1:SDTFLXWF6H5ZJQHQUVCYYZ3LWLVOL64S", "length": 8612, "nlines": 91, "source_domain": "fbnews.trendkatta.in", "title": "IND vs WI 1st ODI Playing 11: आजपासून सुरू होणार एकदिवसीय मालिका; जाणून घ्या संभाव्य संघ - FB News", "raw_content": "\nIND vs WI 1st ODI Playing 11: आजपासून सुरू होणार एकदिवसीय मालिका; जाणून घ्या संभाव्य संघ\nIND vs WI 1st ODI : भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आजपासून (२२ जुलै) सुरू होत आहे. या मालिकेतील पहिला सामना पोर्ट ऑफ स्पेन येथील क्वीन्स पार्क ओव्हल येथे होणार आहे. भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी शिखर धवनच्या खांद्यावर देण्यात आलेली आहे.\nपहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू आणि उपकर्णधार रवींद्र जडेजा जखमी झाला आहे. त्यामुळे त्याच्या खेळण्याबाबत साशंकता आहे. या दुखापतीतून तो सावरला नाही तर संपूर्ण मालिकेतून बाहेर जाऊ शकतो.\nयाशिवाय संघाचा नियमित सलामीवीर रोहित शर्माला या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीतीमध्ये शिखर धवनसोबत सलामीला कोण येणार हा प्रश्न आहे. वेस्ट इंडीजमध्ये दाखल झालेल्या संघात ईशान किशन, ऋतुराज गायकवाड आणि शुबमन गिल हे तीन पर्याय उपलब्ध आहेत.\nक्वीन्स पार्क ओव्हल मैदानावर भारतीय संघ गेल्या १५ वर्षांपासून एकदिवसीय सामना हरलेला नाही. त्यामुळे आजचा सामना जिंकून विजयाची ही परंपरा पुढे सुरू ठेवण्यासाठी भारतीय संघ उत्सुक असेल. तर, निकोलस पूरनच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडीज संघ पाहुण्यांना रोखण्यासाठी जोरदार प्रयत्न करेल.\nपोर्ट ऑफ स्पेनमध्ये गेल्या काही दिवसांपासून पाऊस हजेरी लावत आहे. पावसामुळे भारतीय संघाला इनडोअर सराव करावा लागला होता. परंतु, आज सामन्याच्या दिवशी ३० अंश सेल्सिअस तापमानासह अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची अपेक्षा आहे.\nपंजाबमध्ये दरोडा टाकून केली कोटीची लूट; चार आरोपींना कोल्हापुरात अटक | one crore robbery in punjab four accused in kolhapur\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\n“बंटी बबलीने पळ काढला”सोशल मिडीयावर जोरदार चर्चा - FB News on तुम्ही कोणाला सपोर्ट करणार\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://mr.junhetec.com/faqs/", "date_download": "2022-12-01T01:09:28Z", "digest": "sha1:XELQXSUGFJ6YUBLVSVHRK6NJFAYWNZPZ", "length": 4083, "nlines": 151, "source_domain": "mr.junhetec.com", "title": "FAQs - Changzhou Junhe Technology Stock Co., Ltd.", "raw_content": "\nडायमंड वायर कटिंग फ्लुइड\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nकोटिंग मशीनची डिलिव्हरी वेळ\nठेव प्राप्त झाल्यानंतर 90 कार्य दिवस.\nपेंट आणि कोटिंग मशीनची डिलिव्हर�� टर्म\nलहान कोटिंग मशीन (DSB D350 आणि DSB S300) वगळता आम्ही आमच्या अभियंत्याला ग्राहकाच्या जॉब साइट गाइड इन्स्टॉलेशनवर पाठवू.\nकृपया 86-519-85922787 वर संपर्क साधा किंवा तुम्हाला विक्रीनंतरचे कोणतेही प्रश्न असल्यास marketing@junhe-china.com वर ईमेल पाठवा.\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा किंमत सूचीबद्दल चौकशीसाठी, कृपया आम्हाला तुमचा ईमेल द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\n© कॉपीराइट - 2021-2022 : सर्व हक्क राखीव. गरम उत्पादने - साइट मॅप - AMP मोबाइल\nसंरक्षक आवरण साफ करा, झिंक फ्लेम स्प्रे, स्प्रे कॉम्प्रेसर मशीन, झिंक डस्ट पेंट, गॅल्वनाइझिंग कंपाऊंड, झिंक मेटल स्प्रे कोटिंग,\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी एंटर दाबा किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://charudattasawant.com/2020/11/29/my-village-my-home-my-family-3/", "date_download": "2022-11-30T23:35:05Z", "digest": "sha1:EJBR5XDQ52GESYEBORFSIIEC4BB6MOTT", "length": 24379, "nlines": 87, "source_domain": "charudattasawant.com", "title": "माझे गाव: भाग १२ : आमचे घर, आमची माणसे - ३ » माझी लेखमाला", "raw_content": "\nआठवणी, लेख, गाणी, कविता, अनुभव, समीक्षा, माहिती इत्यादी\nमाझे गाव: भाग १२ : आमचे घर, आमची माणसे – ३\nमागच्या भागात आजीची ओळख झाली, ह्या भागात नानाला भेटूयात.\nआमचा नाना म्हणजे माझ्या वडिलांचा मोठा भाऊ. तरुणपणी दिसायला खूपच तरतरीत होता. किती शिकला माहीत नाही. पण साधारण इंग्रजी शब्द बनवून लिहिता यायचे त्याला. शाळेत असताना कानाला काही अपघात झाला. आणि त्याला ऐकणे येणे बंद झाले. त्यामुळे पुढे बोलणे पण बंद झाले. म्हणून नाव मोतिराम असले तरी मुक्या म्हणूनच पंचक्रोशीतच प्रसिद्ध. बोलणे बंद झाले म्हणजे त्याला फक्त सर्वसामान्य लोकांसारखे शब्द उच्चारणे जमत नव्हते, अन्यथा तोंडाने हा, बाबो, हो, ह्या, वपया, यपया असे बरेच शब्द तो उच्चारू शके. त्याला वर्तमानपत्र वाचायला आवडायचे. मासिके, अंक इत्यादी तो तासनतास वाचत बसे. एखादी खास बातमी आवडली कि शेजारी बसलेल्या माणसाला ती बातमी त्याच्या भाषेत अशी काही समजावून सांगे कि तो माणूस परत नानाच्या नादाला लागायचा नाही किंवा त्याला बातमी पूर्ण कळायची. नानाला ओळखत नाही असे एकही गाव नव्हते, आणि तो ओळखत नाही असा एकही माणूस पंचक्रोशीत नव्हता. तो सर्वज्ञानी होता. लांबलांबपर्यंत त्याच्या ओळखी होत्या. तोंडाने बोलता यायचे नाही पण त्याच्या हातवाऱ्यांच्या भाषेत आणि तोंडाने काही विशिष्ट आवाज क���ढून तो न थकता कितीही तास गप्प मारू शकायचा. कोणाचा कोण हे सर्व त्याला सर्व माहित असायचे. आणि व्यावहारिक ज्ञानही त्याला चांगलेच होते. इंग्रजीत जरी पत्ता लिहून दिला तरी तेवढ्या सुतावरून गावाहून मुंबईला सरळ घरी यायचा, एवढी हुशारी त्याच्याकडे होती. मध्य मुंबईची खूप माहिती त्याला होती. मुंबईत तो कुठेही एकटा फिरू शकायचा. माझ्या लहानपणी नाना मुंबईला आला कि मला मुंबई दाखवायला न्यायचा. त्याला कपड्यांचीही खूप आवड होती. मुंबई सारखे शर्ट, पॅन्ट घालायचा. शेतात असताना जरा जाडे भरडे कपडे असायचे. शर्टाच्या खिशात कायम छोटी डायरी आणि पेन ठेवायचा.\nनाना चांगला कलाकार होता. कुठे शिकला माहीत नाही. पण त्याला रंगकाम करणे, कागदावर निर्सगचित्रे चित्रे अथवा व्यक्तिचित्रे काढणे, भिंतीवर देव देवतांची चित्रे काढून रंगविणे, घराच्या दरवाज्यांवर कोरीव काम करून चित्रे काढणे यांची खूप आवड होती. पूर्वी फावल्या वेळेत आपली कला जोपासायचा. नंतर काही लोकांची कामे पण तो करून देवू लागला.\nनानाला आजीचा चांगलाच धाक असायचा. आजोबा तसे फारच लवकर गेले. त्यांच्यानंतर सुमारे १० वर्षे आजीने नानाच्या सहाय्याने घर सांभाळले आणि वाढवले. आजी नानाकडून शेतीची सर्व कामे करून घेत असे. बरीच वर्ष आमच्या घरात मी एकटाच मुलगा असल्याने सर्वांचा लाडका होतो. मी उन्हाळ्याच्या सुट्टीत गावी गेलो कि माझे खूप लाड करायचा. उन्हाळ्याचे दिवस असल्याने शेतकामाची सुरुवात झालेली असे. सोबत कायम मला घेवून जायचा. आमच्या घरासमोरच्या आणि वाडग्याजवळच्या (गोठ्याजवळ) उकिरड्यावरून शेणखत घेवून शेतात न्यावे लागे. बैलगाडीच्या आत चारी बाजूने फळ्या लावून गाडी बंदिस्त केली जाई. मग काकू, नाना खोऱ्याने उकिरडा फोडून घमेली भरून शेणखत बैलगाडीत टाकीत असत. वरच्या बाजूला सुके असले तरी शेणखताच्या ढिगात खाली ओल दिसे. गाडी भरली की बैलं जुंपली जात आणि मला शेजारी बसवून किंवा कधीकधी त्या शेणखताच्या ढिगावर चांगले पोते अंथरून मला बसवायचा आणि मग आम्ही शेतात जायचो. मग खालच्या खाचरात किंवा माळावरच्या वावरात ते खत ओतले जाई. शेतात सुमारे पंधरा फूट अंतरावर त्या खताचे ढीग टाकले जायचे. लांबून ते त्रिकोणी आकाराचे ढीग छान दिसत. ते ढीग टाकत असताना मी बैलगाडीवर कासरा धरून बसलेलो असायचो. एक ढीग टाकून झाला कि बैलं हाकायची आणि पंधराएक ���ुटावर थांबायचे आणि दुसरा ढीग टाकायचा. हे ढीग टाकायचे काम नानाच करायचा, मी फक्त गाडी तेवढ्यापुरती हाकायचो. आता मुंबईला गेल्यावर सर्व मित्रांना मी बैलगाडी चालवायला शिकलो हे सांगायचे असे मनोमन ठरवायचो. पण नंतर लक्षात आले की, मी फक्त निमीत्तमात्रच होतो. खरे तर नानाच्या आवाजानेच बैल चालायची, थांबायची. पण मला वाटायचे मीच गाडी चालवतोय. हा माझ्या भ्रमाचा भोपळा लवकरच फुटला. कारण खत शेतात टाकीत असताना त्यातील सुके गबाळ, गवत वाऱ्यावर उडून माझ्या अंगावर, तोंडावर यायचे, त्याने मी वैतागून गाडीतून खाली उतरून वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला जाऊन उभा राहिलो, अन पहातो तो काय बैल मुकाटपणे नानाच्या आवाजावर चालायची. मला आपले उगाच वाटले कि मीच गाडी चालवत होतो.\nमग शेणखत टाकीत असतानाच काकू तेथे येई. खताच्या ढिगातील शेणखत फावड्याने शेतात चहूबाजूला पसरून टाकी. ते झाल्यावर दाढ भाजण्याचा कार्यक्रम होई. शेताच्या एका कोपऱ्यात एक आयताकृती पट्टा करून ठेवलेला असे त्यात अगोदरच शेणखत टाकलेलं असे. त्यात वरच्या बाजूला अजून काही शेणाचे सुके तुकडे आणि गवत पसरवून टाकून त्याला आग लावली जाई. मला काही कळायचे नाही पण मी फक्त सगळे पहायचो. कारण आमचा मुक्काम फक्त महिनाभरच असायचा. काही दिवस नंतर नाना मला पुन्हा शेतात न्ह्यायचा. बैलगाडीत सर्व अवजारे भरून घ्यायचा आणि मलाही बैलगाडीत भरायचा. मग शेतात नांगर चालविणे, पेटारा चालविणे, कुळव घालणे इत्यादी कामे करायचा. ते मी बघत बसायचो. नांगराने अथवा पेटाऱ्याने पडलेल्या सऱ्या मोडणार नाही या बेताने मी मागोमाग धावायचो. शेतात कुळव घातला की हातात कासरा घेवून मी कुळवावर उभा रहायचो. कुळव शेतातील भुसभुशीत मातीतून जात असताना, एक ‘सस्स्स्स, सस्स्स्स, सस्स्स्स’ असा काही विशिष्ट आवाज यायचा (शब्दात वर्णन करणे अशक्य आहे) आणि एकदम सुळकन मातीतून तरंगत चाललोय असा भास व्हायचा, मजा यायची.\nअशी शेतीची कामे झाली कि एके दिवशी नाना रिकामी गाडी काढी अन आम्ही शेतात जायचो. शेतात एखाद्या बांधाजवळ गाडी उभी केली जाई. बांधावर अथवा जरा पुढे टेकडीच्या उतारावर आंब्याच्या अथवा उंबराच्या झाडाच्या काही फांदया तोडून जळणासाठी लाकूडफाटा अगोदरच काढून ठेवलेला असे. तो गाडीत भरून घरी आणत असू. फाट्याचे वजन जास्त नसल्याकारणाने गाडी खूप उंच भरली जायची. एकदा अशीच गाडी उंच भरली गेल्यावर मला फाट्याच्या ढिगावर उंच बसविले. आणि गाडी निघाली घराकडे. थोडावेळ मजा आली पण नंतर वाट लागली. लाल मातीचा दगडधोंड्यांनी भरलेला रस्ता. गाडी नेहमी वरखाली धडधडायची अथवा आपटायची, मी वरच्या बाजूला वेडावाकडा हलायचो. गाडी बांधायला जाड कासऱ्याचा वापर केला होता म्हणून वाचलो. हाताने कासरा घट्ट धरून ठेवला म्हणून पडलो नाही हे खरे, पण गाडीच्या धक्क्याने खालचा लाकूडफाटा जोरात टोचायचा हा नवीन त्रास सुरु झाला. पण खरा त्रास आणखीनच वेगळा होता. माझी हवा तंग झालेली, पुरती वाट लागलेली. पण हे ऐकणारा आणि पाहणारा कोणीच नाही. नाना खालच्या बाजूला बसून गाडी हाकत असल्याकारणाने तो मला दिसत नव्हता आणि मी कितीही हातवारे केले तरी त्याला दिसत नव्हते. जोरात ओरडायचे म्हटले तरी नानाला ऐकू येत नव्हते. एकवेळ बैलांना माझा आवाज गेला असता पण नानाच्या कानात माझा आवाज जाणे अशक्य. ह्या अवस्थेत कशीबशी २० ते २५ मिनिटे काढली. गावात माझी अशी वरात आलेली बघून लोकं मजा घेत होती. माझे कौतुक करत होती. आता घर जवळ आल्याकारणाने मी गप बसून राहिलो अन कुणालाच काही बोललो नाही. घरासमोर गाडी थांबल्यावर पटकन खाली उतरून मांजरीसारखा टुणकन उडी मारून घरात पसार झालो अन परत कधी तो प्रयोग केला नाही.\nकधीकधी लाकडे तोडायला जाताना नानाबरोबर मी जायचो. तेव्हा माळावरून खाली उतरुन शेताकडे चालत जावे लागते. तेव्हा प्रत्येक शेताची माहिती नाना द्यायचा. म्हणजे आमचे शेत कुठले, खालचे आणि वरचे शेत कोणाचे ते सांगायचा. हातवारे करून सांगायचा, मला काहीच कळायचे नाही मग नाना खालची एखादी काडकी उचलून घ्यायाचा आणि स्वतःच्या हातावर त्या काडीने नाव लिहून दाखवायचा. अशा तऱ्हेने शब्द उच्चारता नाही आले तरी नाना सतत बोलत रहायचा.\nवाड्याला शनिवारी आठवड्याचा बाजार असायचा. त्या निमित्ताने नाना शुक्रवारी दुपारीच बैलगाडी काढायचा. भाताची आठ ते दहा पोती भरडण्यासाठी गाडीत टाकायचा. दिवस मावळायच्या आत आम्ही वाड्याला पोहोचायचो. एसटी स्टॅन्ड जवळच्या गिरणीत भात उतरवून मग मला वाड्यात फिरवायचा. हॉटेलमध्ये चहा, भेळ, भजी, पेढे, लाडू असा खाऊ द्यायाचा. रस्त्यात भेटणाऱ्या सर्वांची ओळख करून द्यायचा. मग गाडी जुंपून आम्ही गावात जायचो. गावात लोहाराकडे गाडी सोडल्यावर बैलं जरा दूर बांधून वैरण वगैरे देवून परत लोहाराकडे जात अस���. मग बैलगाडीची दोन्ही चाके काढून चाकांची लोखंडी धाव दुरुस्त करून पुन्हा चाके गाडीला जोडली जात. तोपर्यंत घरून आणलेली भाजी भाकर खाऊन घेत असू. नंतर रात्री गाडी पुन्हा गिरणीजवळ नेऊन भरडलेले भात आणि कोंड्याची पोती गाडीत टाकून ठेवी. मग मला अंगावर गोधडी टाकून गाडीतच झोपवी. त्याकाळी शुक्रवारी अर्धे वाडा गाव रात्रीचे जागेच असायचे. सकाळी मग बाजारात जाऊन पुन्हा बऱ्याच लोकांच्या भेटी होत. काही तांदूळ विक्री केले जायचे. कोंडा घरी गुरांना लागायचा म्हणून विकायचा नाही. दुपारपर्यंत जेवणखाणे करून, बाजारहाट करून आम्ही परतीच्या प्रवासाला निघत असू.\nनानाच्या अशा खूप आठवणी आहेत. माझ्या आईवडिलांशी जरी त्याचे पटत नव्हते, तरी माझ्यावरचे आणि आम्हा भावंडांवरचे त्याचे प्रेम शेवटपर्यंत कमी झाले नव्हते.\nमाझे गाव ह्या मालिकेतील हा शेवटचा भाग.\nछायाचित्र – ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरचा कळस – छायाचित्रकार- ऍड. जितेंद्र शंकरराव सावंत, ग्रामस्थ-कुडे खुर्द, वास्तव्य-पुणे.\nदुर्देवाने विषयाला अनुसरून योग्य छायाचित्र उपलब्ध नाही आहे.\nलेख स्वामित्वहक्क – चारुदत्त सावंत २०२०, संपर्क: ८९९९७७५४३९\nमजकूर सामाईक करा - आपल्या मित्रांना शेअर करा\nPrevमाझे गाव: भाग ११ : आमचे घर, आमची माणसे – २\nNextमाझे गाव: भाग १३ : आमच्या प्रेमळ आत्या\nछान मांडणी झाली आहे.मजशीर आहे\nआपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा - Leave a Reply Cancel reply\nमाझी लेखमाला अँड्रॉइड ऍप् डाउनलोड करा\nEnglish (3) Podcast (3) Slider (21) अनुभव (11) काव्यमाला (7) गडकिल्ले (10) गीतमाला (24) प्रवासमाला (8) प्रसारणमाला (3) बालभारती (8) भावगीते (3) माझे गाव (18) लेखमाला (17) हिंदी चित्रपट गीते (10) हिंदी विभाग (5)\nप्रिय वाचक, आपण आपले लेख आमच्या ब्लॉगवर प्रसिद्ध करू शकता. अधिक माहितीसाठी खालील लिंकला भेट द्या:\nसूचना: अटी व नियम लागू\nअविस्मरणीय गाणी - भाग 3: जनकवी पी. सावळाराम, लतादीदी आणि वसंत प्रभू (Old Marathi Songs)\nमराठी कविता - सूर्य (Marathi Kavita)\nमराठी कविता - देवाचा पत्ता (Marathi Kavita)\nJivdhan Fort - जीवधन किल्ला आणि वानरलिंगीवर व्हॅलीक्रॉसिंग\n71,667 वाचकांनी भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.aatmnirbharkhabar.com/post/14531", "date_download": "2022-11-30T23:21:38Z", "digest": "sha1:7ACKH5MXXGQ3A7YOSWIUFZIZXNXZMKNO", "length": 11309, "nlines": 109, "source_domain": "www.aatmnirbharkhabar.com", "title": "शेअर बाजारात मोठी घसरण:सेन्सेक्स 1100 अंकांनी घसरून 55907 वर | आत्मनिर्भर खबर", "raw_content": "\n आशीनगर झ���नमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\nबल्लारशहा रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाचा भाग तुटला:13 प्रवासी कोसळले; महिला ठार\nउद्धव ठाकरेंची टीका | महाराष्ट्रावरील खरे संकट शिंदे व त्यांचा मिंधे गट हेच\n#Pune | नैनो उपग्रह निर्माण पर इसरो के प्रयास\n#Pune | नई शिक्षा नीति से प्रोफेसरों की नौकरी प्रभावित नहीं होगी\n#Maha_Metro l एशियन डेव्हलपमेंट बँक शिष्ट मंडल की नागपुर मेट्रो परियोजना को भेट\n12th FAIL Film | दिल्ली के मुखर्जी नगर में शूट होगी आइपीएस अफसर डॉ. मनोजकुमार शर्मा से प्रेरित 12वीं फेल\n#Maha_Metro | अब तक 31000 से ज्यादा महा कार्ड की बिक्री कर चुका है महा मेट्रो\nHome मराठी शेअर बाजारात मोठी घसरण:सेन्सेक्स 1100 अंकांनी घसरून 55907 वर\nशेअर बाजारात मोठी घसरण:सेन्सेक्स 1100 अंकांनी घसरून 55907 वर\nआठवड्याच्या पहिल्या दिवशी आज शेअर बाजारात मोठी घसरण झाली आहे. सेन्सेक्स 1100 अंकांनी घसरून 55,907 वर पोहोचला आहे. यामुळे पहिल्या 60 सेकंदात मार्केट कॅप 5.53 लाख कोटी रुपयांनी कमी होऊन 253.94 लाख कोटींवर आले आहे. शुक्रवारी ते 259.47 लाख कोटी रुपये होते.\nबॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) सेन्सेक्स आज 494 अंकांनी घसरून 56,517 वर उघडला. पहिल्याच मिनिटात 56,104 अशी नीचांकी सुरुवात झाली. सेन्सेक्समधील 30 समभागांमध्ये फक्त सन फार्मा आघाडीवर आहे. त्याच्या उर्वरित 29 शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. टाटा स्टील 3% पेक्षा जास्त खाली आहे. तर SBI, HDFC बँक, IndusInd Bank, Bajaj Finserv, Mahindra & Mahindra, UltraTech, Axis Bank, Bajaj Finance, Airtel, Tech Mahindra सारखे समभाग ३-३% पेक्षा जास्त तुटले आहेत.\nघसरणीचे मुख्य कारण म्हणजे ओमायक्रॉन प्रकरणे वाढण्याची भीती, परदेशी गुंतवणूकदारांनी केलेली विक्री आणि मध्यवर्ती बँकेने व्याजदरात केलेली वाढ. विदेशी गुंतवणूकदारांनी (FII) गेल्या 40 दिवसांत बाजारातून 80,000 कोटी रुपये काढून घेतले आहेत. बँक ऑफ इंग्लंडने अचानक दर 0.15 वरून 0.25% पर्यंत वाढवून आश्चर्यचकित केले आहे.\nनिफ्टीच्या 50 शेअरपैकी 48 शेअर घसरत असून फक्त 2 शेअर्स वधारत आहेत. त्याचे मिड कॅप, फायनान्शियल, बँकिंग आणि नेक्स्ट 50 निर्देशांक तोट्यासह व्यवहार करत आहेत. निफ्टी बँक 3%, मिडकॅप इंडेक्स 3%, नेक्स्ट 50 2.59 आणि वित्तीय निर्देशांक 2.50% घसरला आहे.\nPrevious article#Nagpur | ब्रेकऐवजी अ‍ॅक्सिलरेटर दाबला, कारने तरुणाला चिरडलं, काळजाचा ठोका चुकवणारी दृश्यं\nNext articleसही रणनीति अपनाकर आप भी कमा सकते हैं मुनाफा ; बाजार की गिरावट है पैसा बनाने का मौका\nवाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\n#Pune | नैनो उपग्रह निर्माण पर इसरो के प्रयास\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\nबल्लारशहा रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाचा भाग तुटला:13 प्रवासी कोसळले; महिला ठार\n#Pune | नैनो उपग्रह निर्माण पर इसरो के प्रयास\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\nबल्लारशहा रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाचा भाग तुटला:13 प्रवासी कोसळले; महिला ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/sampadkiya/columns/deshkal-bharat-jodo-yatra-intentions-honest-of-effort-democracy-is-effective-ysh-95-3293962/?ref=Must_Read", "date_download": "2022-11-30T23:43:42Z", "digest": "sha1:FWSMYJ7EQN4RBV6CMDFW7JGOJVFUR4FG", "length": 34102, "nlines": 283, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Deshkal Bharat jodo Yatra Intentions honest of effort Democracy is effective ysh 95 | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा हिंदू देवस्थान जमीन घोटाळा: भाजपा आमदार सुरेश धस यांच्यासह पत्नी आणि भावावर गुन्हा दाखल\nआवर्जून वाचा एकनाथ शिंदेंच्या बंडाची शिवरायांशी तुलना करणाऱ्या मंत्री लोढांना अजित पवारांनी खडसावलं; म्हणाले, “वाचळविरांना आवरा हे…”\nआवर्जून वाचा ‘द काश्मीर फाइल्स’बद्दल इतर ज्युरींनी वक्तव्य बदलल्याचा लॅपिड यांचा दावा; म्हणाले “भीतीपोटी आणि दबाव…”\nदेश-काल : सोप्या उत्तरांचे अवघड प्��श्न\nनियोजित संवादाची संधी मिळत नाही असे लोक त्यांच्या मागण्यांकडे राहुल गांधी यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभे राहतात.\nWritten by योगेंद्र यादव\nराहुल गांधींचे उत्कट कुतूहल, भेदक प्रश्न, नि:संदिग्ध सौजन्य आणि मानवतावादी वृत्ती यामुळे त्यांना भेटणारा प्रत्येकजण प्रभावित होतो आहे.\nदेशातल्या महत्त्वाच्या प्रश्नांवर आपल्याकडे अक्सीर उपाय आहे, असे वाटणारे अनेकजण भारत जोडो यात्रेत भेटतात. त्यांचा हेतू प्रामाणिक असतो, पण अवघड प्रश्नांना सोपी उत्तरे शोधण्याच्या प्रयत्नांचा इतिहास काही फारसा बरा नाही..\n“फ्रिजमध्ये श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे होते पण…”, आफताबच्या दुसऱ्या गर्लफ्रेंडने सांगितले धक्कादायक अनुभव\nDelhi Murder Case: श्रद्धा खून प्रकरणाला वेगळं वळण आफताबकडून पॉलीग्राफी चाचणीत धक्कादायक खुलासे\nVideo: तू गल्ली क्रिकेट…; ऋषभ पंतने हर्षा भोगलेंना दिलेलं ‘ते’ उत्तर ऐकून नेटकरी भडकले, पाहा ट्वीट्स\n‘टोयोटा-किर्लोस्कर मोटर’च्या विक्रम किर्लोस्कर यांचं निधन; ६४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास\nत्यांना मी ‘पुडय़ावाले’च म्हणतो. कारण मला ते जगातल्या सर्व रोगांवर अक्सीर इलाज करणाऱ्या तंबूवाल्यांची आठवण करून देतात. तुमच्या कोणत्याही समस्येवर तुम्ही एकच करायचे असते, ते म्हणजे त्यांनी पुडीत घालून दिलेली ‘जादुई’ औषधी पावडर रिकाम्या पोटी किंवा कोमट दुधासोबत घ्यायची. हा फक्त एकच डोस घ्या आणि सगळे ठीक होईल, अशी हमीच ते देतात.\nदेशामधल्या सगळय़ा प्रश्नांवर कुणा एकाच पुडीचा जालीम उपाय कसा आहे, असे सांगणारे तथाकथित वैदू आपल्याकडच्या सार्वजनिक जीवनात ठायी ठायी सापडतात. गरिबी आहे दोनच मुले जन्माला घालायचा नियम लागू करा. जातीवाद आहे दोनच मुले जन्माला घालायचा नियम लागू करा. जातीवाद आहे आडनाव लावणे बेकायदेशीर ठरवा. लोकशाही परिणामकारक नाही आडनाव लावणे बेकायदेशीर ठरवा. लोकशाही परिणामकारक नाही प्रमाणबद्ध प्रतिनिधित्वाकडे वळा. नेते काम करत नाहीत प्रमाणबद्ध प्रतिनिधित्वाकडे वळा. नेते काम करत नाहीत सगळय़ा राजकारण्यांना वयाच्या ६० व्या वर्षी निवृत्त करा. भ्रष्टाचार होतोय सगळय़ा राजकारण्यांना वयाच्या ६० व्या वर्षी निवृत्त करा. भ्रष्टाचार होतोय लोकपाल बिल आणा. नैतिक अध:पतन होते आहे लोकपाल बिल आणा. नैतिक अध:पतन होते आहे नैतिक शिक्षण सक्तीचे करा.\nपूर्वी मी अशा लोकांशी वाद घालत असे. त्यांना प्रश्नांमधली जटिलता, गुंतागुंत समजावून सांगायचा प्रयत्न करत असे. किंवा या सगळय़ा उपायांचे दुष्परिणामच कसे जास्त गंभीर आहेत, हे समजावून सांगत असे. पण आता मी ते सगळे करणे सोडून दिले आहे. ज्या देशात कमालीच्या गुंतागुंतीच्या समस्या आहेत, त्यावर उपायांची किंवा त्यासाठीच्या कल्पकतेची कमतरता आहे, तिथे या बिचाऱ्यांना त्यांच्या कल्पनारम्य जगातून बाहेर कशाला आणायचे मी स्वत:देखील त्यांच्याबद्दल यापुढे जाऊन कल्पना करतो की या सगळय़ांना त्यांच्या या विनामूल्य सल्ल्यासाठी मानधन दिले गेले तर मी स्वत:देखील त्यांच्याबद्दल यापुढे जाऊन कल्पना करतो की या सगळय़ांना त्यांच्या या विनामूल्य सल्ल्यासाठी मानधन दिले गेले तर यांचे हे सगळे प्रस्ताव मस्तपैकी आकर्षक पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनमध्ये सादर केले आणि त्यासाठी डॉलर आकारले गेले तर यांचे हे सगळे प्रस्ताव मस्तपैकी आकर्षक पॉवरपॉइंट प्रेझेंटेशनमध्ये सादर केले आणि त्यासाठी डॉलर आकारले गेले तर आपला जीडीपी नक्कीच वाढेल.\nदर आठवडय़ाला मला ई-मेल किंवा व्हॉट्सअ‍ॅपवर अशा अनेक पुडय़ा येतात. त्यात सर्वाधिक प्राधान्य असते ते निवडणुकीबाबतच्या सुधारणांना आणि शैक्षणिक सुधारणांना. या पुडीवाल्यांना त्यांचे मुद्दे मी टीव्हीवरून मांडावेत, किंवा संसदेला त्यासाठी कायदा करायला सांगावे किंवा प्रशांत भूषण यांना जनहित याचिका दाखल करण्यास सांगावे असे वाटत असते. काही पुडीवाल्यांना मला प्रत्यक्ष भेटून आपली योजना सांगायची असते. मजेशीर आहे ना हे सगळे पण थांबा, खरी मजा आणखी पुढे आहे. सध्या माझ्याकडे येणाऱ्या या पुडय़ा बंद झाल्या आहेत. याला कारण आहे भारत जोडो यात्रा. या यात्रेत केवळ चालणे होत नाही तर बोलणे, चर्चादेखील होतात. कोणतीही समस्या, वेदना घेऊन येणाऱ्यांना या यात्रेचे आकर्षण वाटते आहे, हे या यात्रेचे यशच म्हणायला हवे. त्यातील काहींना यात्रेतील नेत्यांसमोर आपले मुद्दे मांडण्याची संधी मिळते आहे.\nयात्रेच्या विश्रांतीच्या टप्प्यात काही जणांना राहुल गांधींशी औपचारिक चर्चा करण्याची, समस्या मांडण्याची, निवेदन देण्याची संधी मिळते. त्यात वनहक्क कायद्याच्या अंमलबजावणीच्या प्रतीक्षेत असलेले आदिवासी, अवकाळी पावसामुळे नुकसानीला सामोर��� जाणारे शेतकरी, जीएसटीमुळे त्रासलेले छोटे व्यावसायिक, द्वेषातून ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले आहेत असे मुस्लीम अल्पसंख्याक, भेदभाव सहन करावा लागणाऱ्या महिला, बेरोजगार तरुण आणि विडी कामगारांपासून ओला/ऊबर चालकांपर्यंत असंघटित क्षेत्रातील कामगार.. असे कोणीही असू शकतात. मग थोडे हळूहळू चालणे असते तिथे चर्चा होते. तिथे लहान गट राहुल गांधींसोबत काही मिनिटे चालतात आणि त्यांचे मुद्दे मांडतात. एनईईटी प्रवेशांमध्ये ओबीसी कोटय़ाचा अभाव, अनुसूचित जातींच्या कोटय़ाच्या उप-वर्गीकरणाची मागणी, ट्रान्सजेंडर समुदायाचे हक्क, मनरेगा कामगारांना पैसे देण्यास होणारा विलंब, आशा कामगारांना पगार न मिळणे.. अशा समस्या त्या संवादात मांडल्या गेल्या आहेत.\nनियोजित संवादाची संधी मिळत नाही असे लोक त्यांच्या मागण्यांकडे राहुल गांधी यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभे राहतात. जुनी पेन्शन योजना पुर्नसचयित करणे, सनदी सेवा इच्छुकांना अतिरिक्त संधी, सार्वत्रिक पेन्शनची मागणी आणि वीज (दुरुस्ती) बिल रद्द व्हावे ही मागणी असलेले विद्युत मंडळाचे कर्मचारी असे अनेक लोक त्यात असतात. या संवादाची संधी मिळालेला प्रत्येक जण राहुल गांधींचे उत्कट कुतूहल, भेदक प्रश्न, नि:संदिग्ध सौजन्य आणि मानवतावादी वृत्ती यांनी प्रभावित झाला आहे.\nभारतामधल्या प्रश्नांबाबत चर्चा केली जाते तेव्हा त्यावर हुकमी तोडगा देणारे पुडय़ावाले कसे मागे राहू शकतील त्यांच्याशिवाय भारत जोडो यात्रेत रंगच भरले गेले नसते. ज्या ‘पुडय़ा’ राहुल गांधींपर्यंत पोहोचत नाहीत, त्या ऐकवू इच्छिणारे, कान शोधत आपोआप माझ्यापर्यंत येतात. आपण संपूर्ण जात जनगणना करून प्रत्येक जातीला त्यांच्या लोकसंख्येनुसार सरकारी नोकऱ्यांचे वाटप केले पाहिजे.. शेतकऱ्यांनी या अमुकतमुक तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास त्यांचे उत्पन्न दहापटीने वाढेल.. आजकाल सॉफ्टवेअर ‘पुडय़ा’ही असतात. सरकारने हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल केले तर सर्व भ्रष्टाचार नाहीसा होईल.. कंपन्यांनी ग्राहकांना त्यांच्या वैयक्तिक डेटासाठी पैसे दिले तर महागाई होणार नाही.. वगैरे, वगैरे.\nया यात्रेत राजकीय ‘पुडी’वाल्यांचे प्रमाण नेहमीपेक्षा जरा जास्तच आहे. नरेंद्र मोदी सरकारला हटवण्यासाठी त्या प्रत्येकाकडे जादूई उपाय आहे. राहुल गांधींनी कसे दिसावे, कसे बोलावे आणि चालावे यासाठी प्रत्येकाकडे उपाययोजना आहेत. ‘पुडय़ां’चे हे गठ्ठे स्वीकारणे आणि संधी मिळाल्यावर ते राहुल गांधींना देण्याचे वचन देणे हे माझे जणू कामच असावे, इतके ‘पुडीवाले’ इथे भेटत असतात.\nआता माझ्या शेवटच्या मुद्दय़ाकडे येतो. २०१४ च्या उत्तरार्धात पुण्यात घडलेली ही गोष्ट. सनदी लेखापाल आणि अभियंत्यांच्या मला परिचित नसलेल्या एका आर्थिक सल्लागार संस्थेने माझ्याशी संपर्क साधला होता. भारतातील सर्व आजारांवर रामबाण उपाय त्यांच्याकडे आहे, असे त्यांचे म्हणणे होते. ‘काळा पैसा, दरवाढ आणि महागाई, भ्रष्टाचार, वित्तीय तूट, बेरोजगारी, खंडणी आणि दहशतवाद.. या सगळय़ा सगळय़ा समस्यांवर त्यांच्याकडे प्रभावी आणि खात्रीचा उपाय होता.’ माझ्यावर काही त्या सगळय़ाचा फारसा प्रभाव पडला नाही. आणि वैयक्तिक भेटीची त्यांची विनंती मी नाकारली. पण काही कामासाठी मी पुण्यात गेलो तेव्हा त्यांची भेटीची विनंती मी नाकारू शकलो नाही. आम्ही विद्यापीठाच्या अतिथीगृहात २० मिनिटांसाठी भेटलो.\nहे अर्थक्रांती या संस्थेचे लोक होते. या गटाचा प्रस्ताव जहाल होता. सर्व कर रद्द करा आणि प्रत्येक बँकिंग व्यवहारावर कर लावा. यासाठी सर्व रोखीचे व्यवहार बंद करावे लागतील. १०० रुपयांच्या आणि त्यापेक्षा जास्त किमतीच्या सर्व नोटा परत घेतल्या आणि चलनातून काढून टाकल्या तर हे साध्य होऊ शकते. हे सगळे वेडगळपणाचे आहे, हे माझ्या ताबडतोब लक्षात आले. मी त्यांना म्हणालो की बँकिंग व्यवहारावर कर लावला तर काळा बाजार वाढेल. उच्च मूल्याचे चलन रद्द केल्याने काळय़ा पैशावर कसा परिणाम होणार, कारण तो बँकिंग व्यवस्थेत परत येईल असा प्रश्न मी त्यांना केला. त्यांच्याकडे प्रत्येक मुद्दय़ाला उत्तर होते, पण मला ते पटले नाही.\nती सगळी चर्चा पुढे कुठेच जात नव्हती. त्यामुळे मी त्यांना असे सुचवले की आमची चर्चेची पुढची फेरी पुन्हा कधीतरी होण्याआधी त्यांनी एखाद्या अर्थतज्ज्ञाला भेटावे आणि त्यांच्या या प्रस्तावावर त्याचे म्हणणे काय असेल, त्याला हे उपाय मान्य होतात का ते पाहावे. निघताना त्यांनी मला सांगितले की याआधी नरेंद्र मोदींसोबत त्यांची बैठक झाली होती आणि ती अत्यंत यशस्वी ठरली होती. मोदींनी सुरुवातीला त्यांना नऊ मिनिटे देण्याचे कबूल केले होते आणि प्रत्यक्षात त्यांनी दोन तास बसून यांचे सगळे म्हणणे ऐकले. ही मंडळी भेटली तेव्हा नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होते. बाकी इतिहास सगळय़ांनाच माहीत आहे.\nमराठीतील सर्व स्तंभ ( Columns ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nलोकमानस : चारित्र्य निर्माण कसे करता येईल\nदेश-काल : देशाची प्रतीके बदलत आहेत..\nअन्वयार्थ : भारतीय औषधांवर अविश्वास का\nसाम्ययोग : भूदानस्य कथा..\nलोकमानस : पाकिस्तानविरोधात सज्ज राहावेच लागेल\nचतु:सूत्र (गांधीवाद) : दोन महामानवांचे जीवनदर्शन\n‘या’ ४ कारणांमुळे हातांच्या नसा फुगायला लागतात; वेळीच जाणून घ्या यावर योग्य उपचार\nफोर्ब्सने जारी केली भारतातील १०० श्रीमंतांची यादी; पहिल्या स्थानावर अंबानी नव्हे, तर ‘या’ उद्योजकाचे नाव\nउद्योगपती किर्लोस्करांची लेक झाली जयंत पाटलांची सून पाहा प्रतिक पाटील-अलिका किर्लोस्कर यांच्या शाही विवाहाचे खास फोटो\nमंगल प्रभात लोढा यांच्या वक्तव्यावरून चंद्रकांत खैरे यांची शिंदेंवर टीका\nशिवप्रतापदिनी प्रतापगडावरील ‘त्या’ वक्तव्यावर मंगलप्रभात लोढा यांनी अखेर स्पष्ट केली भूमिका\nमंगल प्रभात लोढा यांच्या वक्तव्यावर बच्चू कडू यांची प्रतिक्रिया, म्हणाले..\nमंगल प्रभात लोढा यांच्या वक्तव्यानंतर अमोल कोल्हे यांचा शिंदे-फडणवीसांना आक्रमक इशारा\nकिल्ले प्रतापगडवर शिवप्रताप दिन सोहळ्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संपूर्ण भाषण\nमंगलप्रभात लोढांकडून एकनाथ शिंदेंच्या बंडाची शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेशी तुलना\nगोवरबाधितांचे सात दिवस विलगीकरण; राज्यातील २६ ठिकाणी साथ पसरल्याचे स्पष्ट\n‘आयएनएस विक्रांत’वर लढाऊ विमाने उतरविण्याच्या चाचण्या सुरू – नौदलप्रमुख\nसायबर फसवणुकीप्रकरणी मध्य प्रदेशातील स्थानिक नगरसेवकाला अटक; कॉल सेंटरच्या माध्यमातून फसवणूक केल्याचा आरोप\nFifa World Cup 2022 : टय़ुनिशियाकडून फ्रान्सचा पराभव\nFifa World Cup 2022 : ऑस्ट्रेलियाचा डेन्मार्कला धक्का; विश्वचषकाच्या बाद फेरीत धडक\nज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन\n४९व्या वर्षी मलायका अरोरा होणार अर्जुन कपूरच्या बाळाची आई\nMaharashtra News : भाजपाला मतांसाठी शिवराय हवेत, बाळासाहेब थोरातांची टीका\nZombie Virus: रशियात सापडला ४८ हजार ५०० वर्षांपूर्वीचा ‘झोम्बी व्हायरस’; करोनापेक्षाही भयंकर संसर्ग लाटेची वैज्ञानिकांना भीती\nथरार… रात्रीची वेळ, किर्र अंधार… अन् पोलिसांसमोर उभा ठाकला वाघ…\nPhotos: ‘#अहा लगीन’ राणादाच्या हातावर रंगली पाठकबाईंच्या नावाची मेहंदी; अक्षया देवधर व हार्दिक जोशीच्या मेहंदी सोहळ्यातील खास फोटो\n“आमच्या सर्वांची भूमिका राज्यपालांना समर्थन करणारी नाही, पण…”; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान\nदुबईच्या वाळवंटात सई लोकुरचं नवऱ्याबरोबर भन्नाट फोटोशूट; गरुड हातात घेतला आणि…; पाहा Photos\nविवाह समारंभात वर पक्षाकडील तीन लाखांचा ऐवज लंपास; पुणे-सातारा रस्त्यावरील कार्यालयातील घटना\nथरार… रात्रीची वेळ, किर्र अंधार… अन् पोलिसांसमोर उभा ठाकला वाघ…\nअन्वयार्थ : डाव्यांचे उजवे वळण\nलोकमानस : चित्रपटाचा दर्जा मुत्सद्देगिरीतून ठरत नाही\nसाम्ययोग : जय जगत्\nअन्वयार्थ : नेपाळ कोणाकडे\nचतु:सूत्र (गांधीवाद) : दोन महामानवांचे जीवनदर्शन\nसाम्ययोग : भूदानस्य कथा..\nलोकमानस : पाकिस्तानविरोधात सज्ज राहावेच लागेल\nपहिली बाजू : संविधानाच्या आधारे ‘अमृत काला’कडे..\nअन्वयार्थ : ऑलिम्पियन अडाणीपणा\nसाम्ययोग : जेव्हा देव जागा होतो\nअग्रलेख : अदृश्य चलनाचे दृश्य वलन\nअंचता शरथ कमल ‘खेलरत्न’ने सन्मानित; राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचे वितरण संपन्न\nFifa World Cup 2022 : पुलिसिकच्या गोलमुळे अमेरिकेची आगेकूच\nनिवडणुका आणखी लांबणीवर; स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत आता १३ डिसेंबरला सुनावणी\nविकासगती मंदावली ; सकल राष्ट्रीय उत्पन्न १३.५ टक्क्यांवरून ६.३ टक्क्यांवर\n२०व्या शतकात गांधीजी, पटेल; २१व्या शतकात मोदी ; गुजरातमध्ये राजनाथ सिंहांचे विधान\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00208.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/opinion/news/disadvantages-of-blind-competition-in-liquor-sales-among-states-virag-gupta-130231995.html", "date_download": "2022-12-01T00:58:17Z", "digest": "sha1:IJNN3VPG62PHMNSQTN7US2XUBQZUX2M3", "length": 11398, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "राज्यांमधील मद्यविक्रीबाबतच्या आंधळ्या शर्यतीने होणारे तोटे | Disadvantages of blind competition in liquor sales among states | Virag Gupta - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nविश्लेषण:राज्यांमधील मद्यविक्रीबाबतच्या आंधळ्या शर्यतीने होणारे तोटे\nखिरापत प्रकरणात केजरीवाल सरकारने सर्वोच्च न्यायालयात कल्याणकारी राज्याच्या घटनात्मक तरतुदींसाठी दाद मागितली. दुसरीकडे, आप प��्षाने कलम ४७ मधील दारूबंदीच्या घटनात्मक सूचना झुगारून दिल्लीला दारूची राजधानी बनवण्यात कोणतीही कसर सोडली नाही. दारी पिण्याचे किमान वय २५ वरून २१ वर्षे केल्यानंतर ते १८ वर्षे करण्याचा प्रयत्न करण्यात आला, ड्राय डेची संख्या २३ वरून ३ दिवसांवर आणण्यात आली, निवासी भागांत मद्यविक्रीच्या दुकानांचा विस्तार करण्यात आला. ड्रग्ज, तंबाखू आणि दारू यातून मिळणाऱ्या कमाईला बॅड मनी म्हणतात. तरुण, महिला आणि कामगार वर्गाला दारूचा पुरवठा वाढवून आपण शिक्षण आणि आरोग्य सुविधांचे चॅम्पियन असल्याचा दावा अण्णांच्या अनुयायांनी केला. हा विरोधाभास संविधान, लोककल्याण आणि नैतिकतेच्या दृष्टीने कसा न्याय्य ठरू शकतो जेपींचे शिष्य असलेल्या नितीश यांनी याप्रकरणी स्पष्ट भूमिका घेत बिहारमध्ये दारूबंदीमुळे महिलांच्या सुरक्षेबरोबरच गुन्ह्यांमध्येही घट झाल्याचे सांगितले.\nअबकारी धोरणातील अनियमिततेसह भ्रष्टाचाराचे सत्य बाहेर यायला वेळ लागेल. मात्र, या वादानंतर ‘आप’ची दुटप्पी वृत्ती आणि ‘ऑपरेशन लोटस’चे आरोप यामुळे येत्या निवडणुकीची गणिते नक्कीच बिघडू शकतात. येथे शासन आणि संविधानाशी संबंधित ६ मुद्दे समजून घेणे आवश्यक आहे-\n१. जीएसटीच्या कक्षेबाहेर असल्याने मद्यावरील कर हा राज्यांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे. यातून राज्यांना सुमारे २.२५ लाख कोटी रुपयांचे उत्पन्न मिळते. दिल्लीत एकूण कराच्या १४.१%, तर मिझोराममध्ये ५८% उत्पन्न अल्कोहोल करातून येते. वादानंतर मद्यविक्री घटल्यामुळे दिल्ली सरकारचा दरमहा १९३ कोटींचा महसूल बुडत असल्याच्या बातम्या आहेत. महसूल घट व खिरापतीच्या राजकारणामुळे राजधानीचे स्वरूप विस्कळीत झाले तर त्याचा फटका देशाला सहन करावा लागू शकतो.\n२. दिल्लीतील दारूचा विस्तार की गुजरात-बिहारच्या दारूबंदीचे धोरण दारूच्या कायदेशीर-अवैध व्यवसायात राजकारणी, पोलिस आणि अधिकारी यांच्याशी माफियांचे संगनमत असते. दिल्लीतील दारू माफियांचा तपास तार्किक बिंदूपर्यंत पोहोचला तर त्याचा परिणाम शेजारील राज्यांवर तसेच संपूर्ण देशात होईल.\n३. पिण्याचे किमान वय, कराचे दर आणि दुकाने उघडण्याचे तास याबाबत अखिल भारतीय धोरण असल्यास मद्यविक्रीसाठी राज्यांमधील आंधळी शर्यत कमी होऊ शकते. दारूच्या राजकारणाला आळा घालण्यासाठी सर्व राज्यांच्या मह��ुलाचे कॅग ऑडिट व्हायला हवे.\n४. बिहार, झारखंड, बंगालसह अनेक राज्यांत विरोधी पक्षांचे नेते व समर्थकांकडून नोटांच्या बंडलांसह एकेके-४७ जप्त करण्यात येत आहे. भाजपचे आरोप खरे असल्यास दिल्लीतील अबकारी धोरणातील बदलातून ‘आप’च्या नेत्यांनी प्रचंड पैसा कमावला, त्याचा वापर पंजाबमध्ये सत्ता मिळवण्यासाठी झाला. दुसरीकडे महाराष्ट्र, मध्य प्रदेशसह अनेक राज्यांत आमदारांच्या ठोक पक्षांतराने सरकार स्थापन केल्याने भाजपही गड्ड्यांच्या खेळात चॅम्पियन असल्याचे स्पष्ट झाले आहे.\n५. सरकार बनवणे सोपे आहे, पण देश बनवणे अवघड आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. सत्तेच्या राजकारणासाठी भ्रष्ट माफियांसोबत सत्ताधारी-विरोधी पक्षातील सर्वच पक्षांनी चुका केल्या आहेत. राजकारण भ्रष्टाचारमुक्त करण्याची चळवळ अण्णा हजारे यांनी सुरू केली. अबकारी घोटाळ्यात कुणालाही शिक्षा झाली नाही, तरी या आरोपांनंतर आप पक्षाची नैतिक श्रेष्ठत्वाची भावना खचली आहे. जयप्रकाश यांच्यानंतर अण्णांच्या अनुयायांच्या अपयशाने व्यवस्थेत सुधारणा करण्यात आणि राष्ट्र उभारणीच्या आशा धुळीस मिळाल्याने लोकांमध्ये अस्वस्थता व निराशा निर्माण झाली आहे.\n६. निवडणुकांपूर्वी व सत्तापालटाच्या संक्रमण काळात विरोधकांविरुद्ध आयटी, सीबीआय, ईडीचा गैरवापर आता सर्रास झाला आहे. पश्चिम बंगालचे भाजप नेते दिलीप घोष यांनी म्हटले आहे की, टीएमसी नेत्यांसोबत सीबीआय अधिकाऱ्यांची सेटिंग केल्यानंतर ईडीला मैदानात उतरवावे लागले. तपास यंत्रणांच्या गैरवापरामुळे पोलिस शक्तीला चालना मिळते आणि कायद्याच्या राज्याला धक्का बसतो. त्यामुळे न्यायालयांमध्येही अनावश्यक खटले वाढत आहेत. सत्ताधारी-विरोधी पक्षातील भ्रष्ट व गुन्हेगारी वृत्तीचे नेते आणि माफिया यांच्यावर कारवाई झाली तरच देशाची प्रतिष्ठा वाढेल. (ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)\nविराग गुप्ता लेखक आणि वकील virag@vasglobal.co.in\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://iyemarathichiyenagari.com/dr-neeta-narke-advice-on-best-interview-skills/", "date_download": "2022-11-30T23:55:15Z", "digest": "sha1:R4FSI5RWDJNUYP6EANACNVQVCNZ7JETP", "length": 13350, "nlines": 188, "source_domain": "iyemarathichiyenagari.com", "title": "Neettu Talks : मुलाखतीला जाताना हे लक्षात ठेवा... - इये मराठीचिये नगरी", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी महाराज यांना संत तुकारामांनी पाठवलेले अभंग\nमराठी भाषा समृद्ध करण्यात जैन ��ेखकांचाही मोठा हातभार\nछत्रपती शिवाजी महाराजांचे पर्यावरणीय विचार\nमुक्त्यारी समारंभ अथवा श्रीमन्महाराज शाहू छत्रपती, सरकार करवीर यांचा राज्याधिकारस्वीकारोत्सव\nजाणून घ्या अत्यंत दुर्मिळ बॉम्बे किंवा एचएच रक्तगटाबद्दल…\nसंत ज्ञानेश्‍वरांची परंपरा पुढे नेणारे देवनाथ कोण होते \nहे झाड केवळ आढळते महाराष्ट्रात…\nViral Video : फळे काढणीचे सोपे अन् टाकावू बाटलीपासून केलेलं यंत्र…\nNeettu Talks : कार्बन लेसर फेसियल ट्रिटमेंट आहे तरी काय \nझाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या सासरच्या मुळगावाची अशीही ओळख\nअभ्यासक्रमांचे उपयुक्तता मूल्य वाढविण्यासाठी…\nसह्याद्रीच्या कोंदणात वसलेला रांगडा किल्ला…\nचिमणी नक्की काय बोलत असावी बरं….\nपालकचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढल्याचा दावा\nजाणून घ्या माणसाच्या जन्माची गोष्ट…\nसोनसरी, पंद अन् सह्याद्री…\nशाश्वत विकास संकल्पनेचा विचार गरजेचा\nविदर्भातील शेतीक्षेत्रात आढळतात ‘हे’ पक्षी\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nHome » Neettu Talks : मुलाखतीला जाताना हे लक्षात ठेवा…\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nNeettu Talks : मुलाखतीला जाताना हे लक्षात ठेवा…\nमुलाखतीला जाताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात ड्रेसिंग कसे असायला हवे ड्रेसिंग कसे असायला हवे बाॅडी लॅग्वेज कशी असायला हवी बाॅडी लॅग्वेज कशी असायला हवी चेहऱ्यावर कोणते हावभाव असायला हवेत चेहऱ्यावर कोणते हावभाव असायला हवेत मुलाखतीसाठी कोणत्या प्रश्नांची तयारी करायला हवी मुलाखतीसाठी कोणत्या प्रश्नांची तयारी करायला हवी कोणते प्रश्न विचारायला हवेत कोणते प्रश्न विचारायला हवेत आदी मुद्द्यावर डाॅ. नीता नरके यांचे मार्गदर्शन…\nडाॅ. नीता नरके कोल्हापूर येथे गेली 15 वर्षे 'फेस अँन्ड फिगर' हे क्लिनिक चालवतात. कोल्हापूर मेडिकल असोसिएशनच्या त्या कार्यकारी व्यवस्थापकिय संचालक आहेत. मानव अधिकार आणि पत्रकार संघटनेच्या त्या कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस आहेत. कोल्हापूर रोटरी क्लब ऑफ गार्गिग्जच्या त्या माजी अध्यक्ष आहेत.\nरामतिर्थ अन् चित्रीचे सौंदर्य…(व्हिडिओ)\nशेजाऱ्याच्या वाईट नजरेला कंटाळून बायको नवऱ्याला म्हणाली…\nटीम इये मराठीचिये नगरी\nआपली शिक्षणव्यवस्था फिनलँडच्या दिशेने नेता येईल का \nNeettu Talks : अभ्यास किंवा कामात मन ए���ाग्र कसे करायचे \nपत्रकारितेत करिअर घडवू पाहणाऱ्यांसाठी… (व्हिडिओ)\nमाझ्या शिक्षणाची पालवी फुलविणारे साहित्यिक : डॉ नागनाथ कोत्तापल्ले\nइचलकरंजी संस्कृती प्रतिष्ठानतर्फे कादंबरी पुरस्कार जाहीर\nथंडीत त्वचेची अशी घ्या काळजी…\nचला जाणूया नदीला अभियानाचा दुसरा टप्पा…\nसमाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे पुरस्कार जाहीर\nV. R. Gavhane on दोलायमानतेवर चिंतन हवे – डॉ. माधव चितळे\nराजू मरवे-बेळगाव on मलकापूर येथील प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालयात पर्यावरणपूरक दसरा साजरा\nअरूण झगडकर on झाडी शब्दसाधक शिक्षक पुरस्कार\nShashikant Shinde on शिक्षणाचे पसायदान: शैक्षिक यज्ञ \nस्वप्नातून बाहेर पडून वास्तवात राहायला शिकावे\nप्रश्न मुळापासून सोडवायला हवेत तरच ते सुटतात\nनिसर्गातील मुक्त आनंदच देतो मनाला उभारी\nसृष्टीतील सर्व जीवातील ब्रह्म जाणून व्हावे सर्वज्ञ\nमुक्त होणे म्हणजे तरी काय \nप्रेमाच्या पेटीनेच गाठता येतो मोक्षाचा तीर\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा (94)\nकाय चाललयं अवतीभवती (383)\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान (74)\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास (445)\nश्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/tag/mimicry/", "date_download": "2022-11-30T23:59:22Z", "digest": "sha1:PHTON32WBQ5T2EUTJGLQXDZQPFLJ7I6E", "length": 4893, "nlines": 64, "source_domain": "hwmarathi.in", "title": "Mimicry Archives - HW News Marathi", "raw_content": "\nआमच्या पत्रकारितेचे समर्थन करा\nदेश / विदेश राजकारण\nFeatured ‘भाईयो और बहनो’, म्हणत राहुल गांधींनी केली पंतप्रधानांची नक्कल\nमुंबई | काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मध्य प्रदेशमध्ये ‘भारत जोडो यात्रे’च्या (Bharat Jodo Yatra) निमित्ताने जनतेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची...\n“काय हायवे, काय डोंगार, काय हॉटेल”, Pankaja Munde यांची फटकेबाजी\nशहाजी बापू पाटील यांच्या डायलॉगची अ��ेकांना भुरळ पडली आहे आज पंकजा मुंडे यांनी देखील या डायलॉगची पुनरावृत्ती केली आणि तीही आपल्या शैलीत काय हायवे काय...\nAmol Mitkari यांनी केली Raj Thackeray यांची मिमिक्री\nअमोल मिटकरी यांनी इस्लामपूरच्या सभेत भाजपसह मनसेवर जोरदार टिका केली. भाजपची बी टीम एमआयएम आम्ही ऐकलं होतं, आता भाजपची सी...\nराजकीय नेत्यांची केली मिमिक्री, ट्रेनमधील विक्रेत्याला अटक\nसुरत | सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून रेल्वेमध्ये खेळणी विकणाऱ्या तरुणाला गुजरात रेल्वे पोलिासांनी अटक केली आहे. या तरुणाचे नाव अविनाश दुबे असे असून त्यांचे...\nFeaturedGujaratMimicryRailway PoliceSelling ItemsTrainVaranasiगुजरातट्रेनमिमिक्रीरेल्वे पोलीसवस्तू विकणेवाराणसी\nगडकोट व किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करणार\nनवाब मलिक यांचा जामीन अर्ज न्यायालयाने पुन्हा एकदा फेटाळला\nMangalprabhat Lodha यांनी शिवरायांवर केलेल्या वक्तव्यावर Bacchu Kadu यांचं महत्त्वाचं विधान\n“…मग कुणाचं तोंड बंद होतंय ते बघू”; आदित्य ठाकरेंना सुधीर मुनगंटीवारांचा टोला\n“सीमावाद प्रकरणी राज्य सरकारने हरीश साळवेंना बुक करावं”, अजित पवारांचा सल्ला\nआमच्या पत्रकारितेचे समर्थन करा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://punelive24.com/give-your-eyebrows-the-perfect-shape-with-microblading-treatment-know-its-benefits/", "date_download": "2022-12-01T00:38:16Z", "digest": "sha1:4HGUJII4VWXIKQ4B4VAW7CERAV2KKG3F", "length": 6955, "nlines": 41, "source_domain": "punelive24.com", "title": "Give your eyebrows the perfect shape with microblading treatment, know its benefits…. | मायक्रोब्लेडिंग उपचाराने तुमच्या भुवयांना परिपूर्ण आकार द्या, जाणून घ्या त्याचे फायदे....", "raw_content": "\nHome - लाईफस्टाईल - मायक्रोब्लेडिंग उपचाराने तुमच्या भुवयांना परिपूर्ण आकार द्या, जाणून घ्या त्याचे फायदे….\nPosted inलाईफस्टाईल, मनोरंजन, महाराष्ट्र\nमायक्रोब्लेडिंग उपचाराने तुमच्या भुवयांना परिपूर्ण आकार द्या, जाणून घ्या त्याचे फायदे….\nSkinCare: डोळ्यांप्रमाणेच तुमच्या भुवयाही (eyebrows) तुमच्या चेहऱ्याचे सौंदर्य (define beauty) वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. आपल्या भुवया सुंदर दिसण्यासाठी बहुतेक महिला ब्युटी पार्लरमध्ये (beauty parlour) जातात. काही महिलांच्या भुवयांचा आकार दिसायला सुंदर असतो, पण बहुतेक महिला दर महिन्याला पार्लरमध्ये जाऊन त्यांच्या भुवयांचा आकार बदलण्यासाठी किंवा त्यांना पातळ, जाड करण्यासाठी जातात. या उपचारादरम्यान महिलांनाही खूप वेदना (painful process) होतात. ��ण सुंदर दिसण्यासाठी ती कोणत्याही प्रकारचे दुःख सहन करण्यास तयार असतात. तर दुसरीकडे, काही स्त्रिया त्यांच्या भुवया सुंदर करण्यासाठी आयब्रो पेन्सिलच्या (eyebrow pencil) साहाय्याने त्यांना काळे आणि दाट बनवतात. जेणेकरून ते अधिक सुंदर दिसू शकतील. पण या सर्व समस्या टाळण्यासाठी तुम्ही मायक्रोब्लेडिंग (microblading) तंत्राची मदत घेऊ शकता. आज आम्ही तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून मायक्रोब्लेडिंग तंत्राने तुमच्या भुवया कशा सुंदर बनवू शकता हे सांगणार आहोत.\nमायक्रोब्लेडिंग उपचार म्हणजे काय\nमायक्रोब्लेडिंग हे भुवया सुशोभित करण्यासाठी वापरले जाणारे अर्ध-स्थायी टॅटू तंत्र आहे. मायक्रोब्लाडींग दरम्यान, भुवयांच्या केसांमधील रंगद्रव्ये मशीनच्या मदतीने त्वचेखाली रोपण केली जातात. या तंत्राने भुवयांना सुंदर आकार देण्याबरोबरच तुमच्या आवडीचा रंगही देता येतो. जेणेकरून तुमच्या भुवया जाड आणि सुंदर दिसू शकतील. भुवयांना सुंदर आकार देण्यासाठी महिला त्यांच्या वेळेसोबतच खूप पैसाही खर्च करतात. हेच कारण आहे की आजकाल महिलांना मायक्रोब्लेडिंग तंत्र खूप आवडते.\nमायक्रोब्लेडिंगचे फायदे: (benefits of microblading)\nमहिला मायक्रोब्लेडिंग उपचारांच्या मदतीने त्यांच्या भुवयांना सुंदर देखावा देऊ शकतात. एकदा ही ट्रीटमेंट केल्यानंतर, तुम्हाला तुमच्या भुवयांची काळजी घेण्यापासून काही काळ विश्रांती मिळते. दर महिन्याला पार्लरमध्ये जाण्याच्या खर्चासोबतच तुमचा बराच वेळही वाचू शकतो.\nमायक्रोब्लेडिंग किती टिकाऊ आहे हे पूर्णपणे तुमच्या जीवनशैलीवर आणि त्वचेच्या प्रकारावर अवलंबून असते. भुवयांना साधारणपणे (no touch-up needed for 1-3 years) 1 वर्ष ते 3 वर्षांपर्यंत टच-अपची आवश्यकता नसते. परंतु जर तुमची त्वचा तेलकट असेल तर 1 वर्षानंतर तुम्हाला तुमच्या भुवया सेट कराव्या लागतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.aatmnirbharkhabar.com/post/15577", "date_download": "2022-12-01T01:02:25Z", "digest": "sha1:F5I5RC3GGT2HUKEBCMJGXAE6DEG4CCBU", "length": 12630, "nlines": 110, "source_domain": "www.aatmnirbharkhabar.com", "title": "एसटीचे 27 हजार कर्मचारी कामावर, 244 आगार सुरू; विलीनीकरण अहवालाची मुदत 3 पर्यंत | आत्मनिर्भर खबर", "raw_content": "\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\nबल्लारशहा रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाचा भाग तुटला:13 प्रवासी कोसळले; महिला ठार\nउद्धव ठाकरेंची टीका | महाराष्ट्रावरील खरे संकट शिंदे व त्यांचा मिंधे गट हेच\n#Pune | नैनो उपग्रह निर्माण पर इसरो के प्रयास\n#Pune | नई शिक्षा नीति से प्रोफेसरों की नौकरी प्रभावित नहीं होगी\n#Maha_Metro l एशियन डेव्हलपमेंट बँक शिष्ट मंडल की नागपुर मेट्रो परियोजना को भेट\n12th FAIL Film | दिल्ली के मुखर्जी नगर में शूट होगी आइपीएस अफसर डॉ. मनोजकुमार शर्मा से प्रेरित 12वीं फेल\n#Maha_Metro | अब तक 31000 से ज्यादा महा कार्ड की बिक्री कर चुका है महा मेट्रो\nHome Maharashtra एसटीचे 27 हजार कर्मचारी कामावर, 244 आगार सुरू; विलीनीकरण अहवालाची मुदत 3...\nएसटीचे 27 हजार कर्मचारी कामावर, 244 आगार सुरू; विलीनीकरण अहवालाची मुदत 3 पर्यंत\nगेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेला एसटी संप अद्याप पूर्णपणे संपुष्टात आला नाही, परंतु २७ हजार कर्मचारी कामावर परतले असून २४४ आगारांतून अंशत: प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे.\nविलीनीकरणाच्या मागणीसाठी २८ ऑक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्य समिती स्थापन करण्याचा निर्णय नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात आला होता. समितीच्या शिफारशींचा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर करावा आणि मुख्यमंत्र्यांचे मत उच्च न्यायालयाला सादर करावे तसेच ही प्रक्रिया बारा आठवड्यांत पूर्ण करण्यासंदर्भात शासन आदेश आहे.\nसमितीने एसटीतील २५ हून अधिक कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची बाजू ऐकून घेतली आहे, तर महामंडळानेही विलीनीकरणावर आपले मत समितीला सादर केले आहे. त्रिसदस्यीय समितीला अहवाल तयार करण्यासाठी बारा आठवड्यांची मुदत देण्यात आली होती. ही मुदत ३ फेब्रुवारी २०२२ संपुष्टात येत आहे. सरकारला हा अहवाल न्यायालयाला सादर करावा लागणार आहे. विलीनीकरणाबाबत नेमलेल्या समितीचा अहवाल सरकार वेळेत सादर करते की त्यास मुदतवाढ देते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या ज्या २८ संघटना आहेत त्यांनी सदर अहवाल मान्य करण्याची हमी न्यायालयात दिली आहे. त्यामुळे हा अहवाल संप संपवण्याचा एकमात्र उपाय आहे.\nआतापर्यंत संपात सहभागी असलेल्या एसटीतील ११ हजार २४ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. निलंबनाची कारवाई केल्यानंतर त्यालाही उत्तर न देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची नोटीस बजावण्यात येत आहे. अशा ७ हजार ८७६ कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची नोटीस बजावण्यात आली आहे, तर ६ हजार ४२६ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे.\nPrevious articleदहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाइन अन् नियोजित वेळेतच होणार : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nNext articleतेजस्वी प्रकाश ने जीता बिग बॉस-15 का खिताब, प्रतीक सहजपाल फर्स्ट रनर-अप चुने गए\nवाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\n#Pune | नैनो उपग्रह निर्माण पर इसरो के प्रयास\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\nबल्लारशहा रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाचा भाग तुटला:13 प्रवासी कोसळले; महिला ठार\n#Pune | नैनो उपग्रह निर्माण पर इसरो के प्रयास\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\nबल्लारशहा रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाचा भाग तुटला:13 प्रवासी कोसळले; महिला ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/8746", "date_download": "2022-12-01T00:36:33Z", "digest": "sha1:3I6MKJVMZZMDGAA7GDDLWWBWUQGA5SAC", "length": 21095, "nlines": 273, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विविध सार्वजनि‍क ठिकाणी उपलब्‍ध केल्‍या १३८ ऑटोमॅटीक सॅनिटायझर मशीन | India Dastak News Tv", "raw_content": "\nHome आरोग्य आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विविध सार्वजनि‍क ठिका��ी उपलब्‍ध केल्‍या १३८ ऑटोमॅटीक सॅनिटायझर...\nआमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विविध सार्वजनि‍क ठिकाणी उपलब्‍ध केल्‍या १३८ ऑटोमॅटीक सॅनिटायझर मशीन\nकोरोना संसर्गाच्‍या काळात सेवाकार्याच्‍या माध्‍यमातुन गोरगरीब जनतेला मदत करणारे माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी नागरिकांच्‍या आरोग्‍याची काळजी घेण्‍याच्‍या दृष्‍टीने सार्वजनिक ठिकाणी ऑटोमॅटीक सॅनिटायझर मशीन उपलब्‍ध केल्‍या व त्‍या माध्‍यमातुन नागरिकांमध्‍ये स्‍वच्‍छतेबाबत जागरूकता निर्माण केली. आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रासह जिल्‍हयातील अनेक भागांमध्‍ये 138 ऑटोमॅटीक सॅनिटायझर मशीन उपलब्‍ध करण्‍यात आल्‍या आहेत.\nबललारपूर नगर परिषद क्षेत्रात नगर परिषद इमारत, तहसिल कार्यालय, रेल्‍वे स्‍टेशन, बसस्‍थानक, न्‍यायलय इमारत, एलआयसी कार्यालय, विविध बँकांमध्‍ये 21 सॅनिटायझर मशीन उपलब्‍ध करण्‍यात आल्‍या आहेत. चंद्रपूर तालुक्‍यातील ग्राम पंचायत दुर्गापूर, ऊर्जानगर, चिचपल्‍ली, नागाळा, अजयपूर, वरवट, मोहर्ली, भटाळी, बोर्डा, जुनोना, मामला, चोरगांव, बल्‍लारपूर तालुक्‍यातील ग्राम पंचायत बामणी, दहेली, कोर्टीमकता, लावारी, पळसगांव, कवडजई, इटोली, किन्‍ही, गिलबिली, मानोरा, काटवली, हडस्‍ती, आमडी, मुल तालुक्‍यातील ग्राम पंचायत चिचाळा, केळझर, चिरोली, हळदी, भेजगाव, बेंबाळ, नांदगाव, डोंगरगाव, चिखली, सिंताळा, बाबराळा, गोवर्धन, पंचायत समिती मुल, पोंभुर्णा तालुक्‍यातील ग्राम पंचायत चिंचलधाबा, जुनगांव, घाटकुळ, भिमणी, नवेगाव मोरे, दिघोरी, चकठाणा, घोसरी, देवाडा खुर्द, जामखुर्द, जामतुकूम, आंबेधानोरा, उमरी पोतदार, आष्‍टा, घनोटी नं. 1, बोर्डा झुल्‍लुरवार, चेक फुटाणा, पिपरी देशपांडे, केमारा, पंचायत समिती पोंभुर्णा या ठिकाणी सॅनिटायझर मशीन उपलब्‍ध करण्‍यात आल्‍या आहेत.\nयाशिवाय राजुरा, गोंडपिपरी, मुल, पोंभुर्णा, बल्‍लारपूर येथील ग्रामीण रूग्‍णालये, मारोडा, राजोली, कोठारी, चिरोली, बेंबाळ, नवेगाव मोरे चिचपल्‍ली, दुर्गापूर, बाळापूर, विसापूर, कळमना, घुग्‍गुस, साखरवाही येथील प्राथमिक आरोग्‍य केंद्रे, गोंडपिपरी, गडचांदूर, मुल, चंद्रपूर येथील तहसिल कार्यालये व पंचायत समिती कार्यालय, विविध नगर पंचायती, नागभीड व मुल येथील कोविड सेंटर, सिटी पोलिस स्‍टेशन, रामनगर पोलि�� स्‍टेशन, वाहतुक नियंत्रण शाखा, स्‍थानिक गुनहे शाखा, सायबर सेल, दुर्गापूर पोलिस स्‍टेशन, पोंभुर्णा, बल्‍लारपूर येथील पोलिस स्‍टेशन, चंद्रपूर पोलिस मुख्‍यालय, चंद्रपूरातील सरदार पटेल महाविद्यालय, राजीव गांधी महाविद्यालय, एफ.ई.एस. गर्ल्‍स कॉलेज, चिचपल्‍ली येथील बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्र, मुख्‍य डाकघर चंद्रपूर आदी ठिकाणी आ. मुनगंटीवार यांच्‍या पुढाकाराने सॅनिटायझर मशीन उपलब्‍ध करण्‍यात आल्‍या आहेत.\nभारतीय जनता पार्टीने राज्‍यभर छेडलेल्‍या आंदोलनाच्‍या माध्‍यमातुन राज्‍य शासनाने देवालये उघडण्‍याचा निर्णय घेतल्‍यानंतर चंद्रपूरचे आराध्‍य दैवत माता महाकाली मंदीर देवस्‍थान, श्री गजानन मंदीर, श्री साईबाबा मंदीर, श्री माता कन्‍यका देवस्‍थान या ठिकाणी ऑटोमॅटीक सॅनिटायझर मशीन उपलब्‍ध करण्‍यात आल्‍या आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्‍याच्‍या दृष्‍टीने करण्‍यात येणा-या विविध उपाययोजनांदरम्‍यान आ. सुधीर मुनगंटीवार यांनी ऑटोमॅटीक सॅनिटायझर मशीन उपलब्‍ध करण्‍याचा हा पुढाकार अतिशय महत्‍वपूर्ण ठरला आहे.\nPrevious articleवर्धा नदीत बुडालेल्या दोन युवकांचे मृत्युदेह सापडले..\nNext articleकोरोना काळातील आशाताईंची सेवा चंद्रपूरकर विसरणार नाही-आ. किशोर जोरगेवार\nसुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762\nसिद्धार्थ पंच मंडळ, चंद्रपूर तर्फे भोजनदान..\nचंद्रपूर: मंडळवार, दि. 29 नोव्हेंबर 2022 ला धम्मनगरी चंद्रपुरात अनमोल बुद्ध धातूंची प्रतिष्ठाना धमकीर्ती विहारात करण्यात आली. या शुभप्रसंगी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी सिद्धार्थ पंच...\nवाघांचा बंदोबस्त करा… अन्यथा वनमंत्र्यांच्या घरापुढे ढोल बजाव आंदोलन – माजी मंत्री वडेट्टीवार\nचंद्रपूर : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वन्यजीवांचे संरक्षण याबाबत आमची सकारात्मक भूमिका आहेच. मात्र चंद्रपूर जिल्ह्यात अलीकडच्या काळात मानव वन्यजीव संघर्षाच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ...\nजातीमुक्त भारत होणे गरजेचे आहे, त्याशिवाय भारत जोडता येणार नाही- अपेक्षा एन. पिंपळे\nचंद्रपूर: संविधानिक संस्कृती संवर्धन समिती जिल्हा चंद्रपूरच्या विद्यमाने विकास नगर, बाबुपेठ येथे दिनांक २६ नोव्हेंबर २०२२ रोजी संविधान सन्मान दिवस या राष्ट्रीय समारंभाचे आयोजन...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सद���्यांना “सन्मान” पुरस्कार\nप्रितम गग्गुरी(उपसंपादक) आष्टी:- दिनांक २८ नोव्हेंबर रोजी श्री छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्था आष्टी तर्फे आयोजित द्वितीय विदर्भ स्तरीय आमंत्रित कराटे स्पर्धा आष्टी येथे आयोजित...\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना आवाहन…\nनागपूर -भारतीय संविधानाला अभिप्रेत लोकशाही गणराज्य घडविण्यासाठी देशातील शेवटच्या वंचित समूहापर्यंत पोहोचून त्यांच्या वेदनेशी आपुलकीचे व माणुसकीचे नाते जोडावे लागेल. तेव्हा कुठे वंचित, शोषित,...\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद – अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी…\nसावली: गेल्या अनेक वर्षापासून गायरान जागेवर पिढ्यानपिढ्या पक्की घरे बांधून वास्तव्यास असलेल्या तसेच महसूल जमिनिवर अतिक्रमणं धारकांना अतिक्रमणं हटविण्याबाबत शासनाकडून नोटीस बजावण्यात आल्या. यामुळें...\nसिद्धार्थ पंच मंडळ, चंद्रपूर तर्फे भोजनदान..\nचंद्रपूर: मंडळवार, दि. 29 नोव्हेंबर 2022 ला धम्मनगरी चंद्रपुरात अनमोल बुद्ध धातूंची प्रतिष्ठाना धमकीर्ती विहारात करण्यात आली. या शुभप्रसंगी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी सिद्धार्थ पंच...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना...\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद...\nमैत्रिणी सोबत जंगलात जाणं बेतले जीवावर; वाघाचा हल्ल्यात तरुण ठार\nब्रेकिंग न्यूज: आष्टी पुलावरून ट्रक उलटला; दोन ठार,एक जखमी…\nअखेर येनापूरच्या ‘त्या’युवकांविरुद्ध ऍट्रासिटी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल.. दिक्षा...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना आवाहन…\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद – अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी…\nसिद्धार्थ पंच मंडळ, चंद्रपूर तर्फे भ���जनदान..\nबार्टी प्रादेशिक कार्यालयात मदत केंद्र सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/ahmednagar/news/occasion-of-dussehra-the-purchase-of-cotton-has-started-in-shevgaon-the-price-of-cotton-has-been-announced-at-rs-130402663.html", "date_download": "2022-12-01T00:10:59Z", "digest": "sha1:YPF7PZ7YWIXNOQH4M2NI7NSASRYJQPGC", "length": 6651, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "दसऱ्याच्या मुहूर्तावर शेवगावात कापूस खरेदीला सुरुवात | On the occasion of Dussehra, the purchase of cotton has started in Shevgaon, the price of cotton has been announced at Rs 8111 - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकापसाला 8 हजार 111 रुपये भाव जाहीर:दसऱ्याच्या मुहूर्तावर शेवगावात कापूस खरेदीला सुरुवात\nमारुतराव घुले पाटील जिनिंग अँड प्रेसिंग सहकारी संस्था मर्यादित शेवगाव संस्थेच्या वतीने विजयादशमीच्या मुहुर्तावर बुधवारी (ता. 5 कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला आहे. कापूस खरेदीच्या शुभारंभ प्रसंगी उच्च प्रतीच्या कापसाला प्रतिक्विंटल 8111 रुपये भाव जाहीर करण्यात आला.\nशेवगाव येथील मारुतराव घुले पाटील जिनिंग अँड प्रेसिंग सहकारी संस्थेच्या वतीने विजयादशमीच्या शुभ मुहुर्तावर कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली. यावेळी उद्धव महाराज सबलस व माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या हस्ते कापूस खरेदीचा शुभारंभ झाला. कापसाला आजचा भाव प्रतिक्विंटल 8 हजार 111 रुपये जाहीर करण्यात आला.\nयावेळी काकासाहेब नरवडे, मारुतराव घुले पाटील जिनिंग अँड प्रेसिंग सहकारी संस्थेचे अध्यक्ष अ‌ॅड. शिवाजी दसपुते, शेवगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष चंद्रकांत निकम, राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय कोळगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कैलास नेमाने, गंगाधर चोपडे, नाना मडके, बबेराव भालसिंग, राजेंद्र भराट, बप्पासाहेब पावशे, नाना मोटकर, रोहिदास कणसे, कापूस खरेदीदार शेख रहीम, कापूस विक्रेते शेतकरी सीताराम झाडे, पाराजी नजन, विलास लोखंडे, मच्छिंद्र महाराज पानकर, संभाजी काळे, अशोक वाघ, बन्सी पवार, राहुल सावंत व गोकुळ पठाडे व यांच्यासह मोठ्या संख्येने कापूस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. नगर जिल्ह्यातील शेवगाव, नेवासे, पाथर्डी या तालुक्यांमध्ये प्रामुख्याने कापूस पिकाची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक लागवड शेवगाव तालुक्यात झाली आहे. त्यामुळे दसऱ्याच्या मुहूर्तावर शेवगाव येथील मारुतराव घुले पाटील जिनिंग अँड प्रेसिंग सहकारी संस्थेच्या वतीने दसऱ्याच्या मुहूर्तावर कापूस खरेदीला सुरुवात करण्यात आली आहे.\nसुरुवातीलाच कापसाला 8 हजार 111 रुपये भाव जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, यावर्षी कापसाच्या भावात यापेक्षाही जास्त वाढ होण्याची शक्यता आहे. नगर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी कपाशी पिकाचे नुकसान झाल्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. अतिवृष्टीतून वाचलेल्या कपाशी पिकाकडून शेतकऱ्यांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/bjp-national-president-jp-nadda-has-released-the-partys-manifesto-for-the-himachal-pradesh-assembly-elections/", "date_download": "2022-11-30T23:30:50Z", "digest": "sha1:HCROF3DR2F6LOVUV5IE2J6GR46TMAQ5Y", "length": 11278, "nlines": 75, "source_domain": "hwmarathi.in", "title": "हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहीरनामा प्रसिद्ध केला - HW News Marathi", "raw_content": "\nआमच्या पत्रकारितेचे समर्थन करा\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहीरनामा प्रसिद्ध केला\nदेश / विदेश राजकारण\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहीरनामा प्रसिद्ध केला\nमुंबई | हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh ) विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा (J.P.Nadda) यांनी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये येत्या 12 नोव्हेंबर रोजी ६८ जागांसाठी मतदान होणार असून ८ डिसेंबर रोजी हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या पार्श्वभूमीवर नड्डांनी आज (6 नोव्हेंबर) भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे.\nभाजपचा जाहीरनाम्यात तयार करण्यासाठी सर्वसामान्यांच्या सूचना घेण्यासाठी एक समिती स्थापन केली, असे नड्डा म्हणाले. भाजपने आपल्या जाहीरनाम्यात पुन्हा निवडून आल्यास समान नागरी कायदा लागू करण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात दिले आहे. या समितीच्या शिफारशींच्या आधारे समान नागरी कायदा लागू केला जाईल.\nभाजपने आपल्या जाहीरनाम्यात सरकार आल्यास त्यांचा सरकार युवकांना रोजगार देणार असल्याचा म्हटले आहे. पक्षाने राज्यात आणखी 5 वैद्यकीय महाविद्यालये, कौशल्य विकासासाठी 900 कोटी रुपयांचा निधी आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या मानधनातील भेदभाव बंद करण्याचे आश्वासन दिले. हिमाचलमधील सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण देण्याचे आणि इयत्ता 6 वी ते 12 वीच्या विद्यार्थिनींना सायकल देण्याचे आश्वासन दिले. राज्यातील लोकांना 8 लाख नोकऱ्या देण्याचे सुद्धा आश्वासन दिले. तसेच मुख्यमंत्री योजनेंतर्गत पीएम किसान सन्मान निधीमध्ये वार्षिक 3000 जोडले जातील, असंही भाजपच्या जाहीरनाम्यात म्हटले आहे.\nभाजपच्या जाहीरनाम्यातील महत्वाचे मुद्दे :\n1) “हिम स्टार्टअप” योजनेचा एक भाग म्हणून, 900 कोटी रुपयांच्या निधीची व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन भाजपने दिले आहे.\n2) विरोधानकांकडून होत असलेल्या भेरोजगारीच्या टीकेला उत्तर देत, 8 लाख रोजगार संधी निर्माण करण्याची घोषणाही केली.\n3) “संकल्प पत्र”नुसार भाजप सत्तेत परत आल्यास हिमाचलमध्ये पाच नवीन वैद्यकीय महाविद्यालये मिळतील. “प्राथमिक आरोग्य अधिक बळकट करण्यासाठी, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मोबाईल क्लिनिकची संख्या दुप्पट केली जाईल जेणेकरून दूरच्या भागातील लोकांना आरोग्यचा लाभ मिळेल,” असे नड्डा म्हणाले.\n4) सर्व गावांना जोडणाऱ्या रस्त्यांसाठी ५००० कोटींची गुंतवणूक देखील करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.\n5) इयत्ता 6 वी ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी सायकल दिली जाईल तसेच प्रत्येक जिल्ह्यात दोन मुलींची वसतिगृहे उभारण्यात येणार आहेत.\n6) ‘शक्ती’ नावाच्या कार्यक्रमांतर्गत, धार्मिक स्थळे आणि मंदिरांभोवती पायाभूत सुविधा आणि वाहतूक विकसित करण्यासाठी 10 वर्षांच्या कालावधीत 12,000 कोटी रुपये खर्च केले जातील. “ते ‘हिमतीर्थ’ सर्किटशी जोडले जातील,” असे नड्डा म्हणाले.\n7) पीएम-किसान निधी योजनेअंतर्गत वार्षिक ₹3,000 अतिरिक्त रक्कम दिली जाईल; आणि 10 लाख शेतकरी या कार्यक्रमात जोडले जातील.\n8) “न्यायिक आयोगाअंतर्गत कायद्यानुसार वक्फ मालमत्तेची चौकशी केली जाईल आणि त्यांचा बेकायदेशीर वापर थांबवला जाईल,” जेपी नड्डा म्हणाले.\n9) सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन वितरणातील तफावत दूर केली जाईल.\n10) शाहिद सैनिकांच्या कुटुंबीयांना मिळणाऱ्या रक्कमेत वाद करण्यात येईल.\n11) सफरचंद उत्पादकांसाठी वस्तू आणि सेवा कर (GST) 12 टक्क्यांपर्यंत मर्यादित असेल.\n“मला आता भविष्याच्या लढाईची चिंता नाही”, अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया\n“महाराजांचा असा चुकीचा इतिहास समोर आणत असाल तर याद राखा” संभाजीराजेंचा निर्माते आणि दिग्दर्शकांना इशारा\nलेह-लडाखला चीनचा भाग दाखवणाऱ्या ट्विटरने ��ागितली माफी\nभारताने सुवर्णपदक विजेत्या अर्जेंटिनाला धूळ चारली, उपांत्यपूर्व फेरीत स्थान झाले निश्चित\nअग्निशमन केंद्राच्या जागेवर सहकारमंत्र्यांचा बंगला\nगडकोट व किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करणार\nनवाब मलिक यांचा जामीन अर्ज न्यायालयाने पुन्हा एकदा फेटाळला\nMangalprabhat Lodha यांनी शिवरायांवर केलेल्या वक्तव्यावर Bacchu Kadu यांचं महत्त्वाचं विधान\n“…मग कुणाचं तोंड बंद होतंय ते बघू”; आदित्य ठाकरेंना सुधीर मुनगंटीवारांचा टोला\n“सीमावाद प्रकरणी राज्य सरकारने हरीश साळवेंना बुक करावं”, अजित पवारांचा सल्ला\nआमच्या पत्रकारितेचे समर्थन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/502227", "date_download": "2022-12-01T00:00:29Z", "digest": "sha1:A2XNP5Q4MVGEPUVMTKDD4UUJK5OYJNUR", "length": 3938, "nlines": 95, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"कॉव्हेंट्री\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"कॉव्हेंट्री\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१७:०५, ८ मार्च २०१० ची आवृत्ती\n९५१ बाइट्सची भर घातली , १२ वर्षांपूर्वी\n१०:३८, ८ मार्च २०१० ची आवृत्ती (संपादन)\n(नवीन पान: {{माहितीचौकट शहर | नाव = कॉव्हेंट्री | स्थानिक =Coventry | चित्र = Coventry cathedral.jpg | ध...)\n१७:०५, ८ मार्च २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nXqbot (चर्चा | योगदान)\n'''बर्मिंगहॅम''' हे [[युनायटेड किंग्डम]]च्या [[इंग्लंड]] देशामधील एक प्रमुख शहर आहे. [[वेस्ट मिडलंड्स]] काउंटीमधे वसलेले हे शहर युनायटेड किंग्डममधील ११व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.nashikinfo.in/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%95-%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%85/", "date_download": "2022-11-30T23:38:00Z", "digest": "sha1:XPHDC7D2QI6JTD4352CTA2TFK7N27Z6Q", "length": 7445, "nlines": 115, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "मिर्ची चौक : अतिक्रमणावर अखेर हातोडा पुढाऱ्यांच्या अतिक्रमण काढले -", "raw_content": "\nमिर्ची चौक : अतिक्रमणावर अखेर हातोडा पुढाऱ्यांच्या अतिक्रमण काढले\nमिर्ची चौक : अतिक्रमणावर अखेर हातोडा पुढाऱ्यांच्या अतिक्रमण काढले\nमिर्ची चौक : अतिक्रमणावर अखेर हातोडा पुढाऱ्यांच्या अतिक्रमण काढले\nPost category:‘हॉट ब्लॅक स्पॉट / Latest / अतिक्रमण / नगर रचना विभाग / नाशिक / उत्तर महाराष्ट्र / नोटीसा\nनाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा\nऔरंगाबाद महामार्गावरील हॉटेल मिर्ची चौकात झालेल्या अपघातानंतर ‘हॉट ब्लॅक स्पॉट’ बाबत महापालिका प्रशासनाने अतिक्रमण काढण्यासंबंधी दिलेली १५ दिवसांशी मुदत संपुष्टात आल्याने मनपाच्या नगर रचना विभाग व अतिक्रमण विभागाने पोलीस फौज फाट्यासह मिरची हॉटेल व नाशिक वडापाव यांच्या अतिक्रमण जमीनदोस्त केले.\nया भागातील पक्के अतिक्रमण काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून अपघातानंतर या भागातील अतिक्रमण धारकांना १५ दिवसांची अतिक्रमण काढण्यासंदर्भात नोटीसा देण्यात येऊन जागेवर रेखांकन करण्यात आले होते. यानंतरही सदर अतिक्रमण धारकांकडून कुठलीही अतिक्रमण काढण्यासंबंधी हालचाल झालेली नव्हती. आज मात्र अतिक्रमण काढण्याची मुदत संपल्याने महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून सदर अतिक्रमणावर हातोडा चालवण्यात आला व संपूर्ण अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले.\nसरसकट कारवाई होणार का\nचौक परिसरातील सर्व अतिक्रमण धारकांना नोटीस बजावण्यात आले असून यातील ज्या सामान्य नागरिकांनी अतिक्रमण केलेले आहे अशा लोकांनी त्यांचे अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली आहे मात्र याच चौकातील मुख्य भागात अतिक्रमण केलेल्या पुढार्‍यांनी मात्र अतिक्रमण काढण्याबाबत कुठलीही हालचाल केलेली नाही. यामुळे यांचे अतिक्रमण नक्की निघेल की नेहमीप्रमाणे फक्त सामान्यांवर कारवाई होईल असा प्रश्न नागरिक विचारत आहे.\nनगर : महासभेत आरोपांचे फटाके रस्ते, कचरा, आरोग्याच्या प्रश्नवर नगरसेवक आक्रमक\nसांगली : सोयाबीन उत्पादकांची दिवाळी सुनीसुनीच\nDiwali Special Recipe : अशी बनवा खुसखुशीत, रूचकर आणि चविष्ठ करंजी\nThe post मिर्ची चौक : अतिक्रमणावर अखेर हातोडा पुढाऱ्यांच्या अतिक्रमण काढले appeared first on पुढारी.\nसुषमा अंधारे : शेतमालाचे मार्केटिंग व्यवस्थापन जाणून घ्यावे\nनाशिकमध्ये पुन्हा दुर्घटना : सप्तशृंगीगडावर बस पेटली, प्रवाशांनी बसमधून उड्या मारल्याने जीवितहानी टळली\nलव्ह जिहादविरोधात नाशिकमध्ये हिंदू संघटनांचा विराट मोर्चा, मोठी गर्दी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/maharashtra/21612/", "date_download": "2022-11-30T23:32:08Z", "digest": "sha1:JEL5MLEHFJLE5CSWI6VO3CDAF25DSFNL", "length": 8892, "nlines": 105, "source_domain": "mnews.esy.es", "title": "ऐन दिवाळीत महाराष्ट्रावर मोठा आघात; LoCवर पाकशी लढताना २ वीरपुत्र शहीद | Maharashtra News", "raw_content": "\nHome Maharashtra ऐन दिवाळीत महाराष्ट्रावर मोठा आघात; LoCवर पाकशी लढतान��� २ वीरपुत्र शहीद\nऐन दिवाळीत महाराष्ट्रावर मोठा आघात; LoCवर पाकशी लढताना २ वीरपुत्र शहीद\nकोल्हापूर: कुरापतखोर पाकिस्तानने ऐन दिवाळीत शस्त्रसंधीचे उल्लंघन करताना नियंत्रण रेषा भागात गोळीबार केला असून त्यात शहीद झालेल्या तीन जवानांपैकी दोन जवान महाराष्ट्रातील असल्याची माहिती मिळाली आहे. कोल्हापूर आणि नागपूर येथील दोन जवानांना येथे सुरू असलेल्या धुमश्चक्रीत वीरमरण पत्करावे लागले आहे. ( LoC Firing Latest News Updates )\nनियंत्रण रेषेला लागून असलेल्या डावर, केरन, उरी, नौगाम या भागांना पाकिस्तानकडून लक्ष्य करण्यात आलं आहे. पाक सैन्याच्या गोळीबाराला भारतीय लष्कराकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात येत असून सीमा सुरक्षा दलातील उपनिरीक्षक, दोन जवान या धुमश्चक्रीत शहीद झाले आहेत तर सहा नागरिकांनाही प्राण गमवावे लागले आहेत. श्रीनगर येथील संरक्षण विभागाचे प्रवक्ते कर्नल यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, शहीद झालेल्या जवानांमधील दोन जवान महाराष्ट्रातील आहेत. नागपूर येथील भूषण रमेश सतई आणि कोल्हापुरातील या दोन जवानांना पाक सैन्याशी लढतान वीरमरण आले आहे.\nऋषिकेश ११ जून रोजी दाखल झाला होता सेवेत\nऋषिकेश हा जवान अवघ्या २० वर्षांचा होता. कोल्हापूरमधील आजरा तालुक्यातील बहिरेवाडी हे त्याचे गाव असून ऋषिकेशच्या निधनाची बातमी गावात येताच संपूर्ण बहिरेवाडी पंचक्रोशीवर ऐन दिवाळीत शोककळा पसरली आहे. ऋषिकेश हा ६ मराठा बटालियनमध्ये सेवा बजावत होता. ११ जून रोजी त्याने ड्युटी जॉइन केली होती. राष्ट्रीय खेळाडू असल्याने त्या माध्यमातून त्याची भारतीय लष्करात भरती झाली होती. त्याला एक लहान बहीण असून ऋषिकेशच्या निधनाने दु:खाचा डोंगरच जोंधळे कुटुंबीयावर कोसळला आहे. दरम्यान, ऋषिकेशचे पार्थिव उद्या रात्रीपर्यंत गावात पोहचेल असे सांगण्यात आले आहे.\nPrevious articleपुन्हा गोत्यात येऊ शकतो कृणाल पंड्या, सोशल मीडियावर 'या' सरकारी विभागाने ठेवली नजर\nNext articleदेवमाणूस… सचिन तेंडुलकरने हॉस्पिटलला केले महादान, दोन हजारपेक्षा जास्त लहान मुलांना होणार फायदा\nUdyanraje Bhosale may leave BJP, मी कोश्यारींच्या विरोधात बोलतोय, भाजपश्रेष्ठींनी माझ्यावर कारवाई करुन दाखवावीच: उदयनराजे भोसले – if bjp not taking action against bhagat...\n पंकजा मुंडे यांनी दिलं 'हे' उत्तर\n १० फूट लांबी, ६० दात, तोंडात विष; अस्वल, म्हशी खाणाऱ्या महाकाय...\nरत्नागिरी : ‘मातृ वंदना’ ठरतेय महिलांसाठी जीवनदान\nकरोनाच्या भीतीने मुलींनी ३ दिवस वडिलांचा मृतदेह घरीच ठेवला, नंतर एका मुलीची आत्महत्या तर…\nजिओ ग्राहकांना करोनाचे प्रत्येक अपडेट मिळणार\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://mr.junhetec.com/equipment/", "date_download": "2022-12-01T01:01:52Z", "digest": "sha1:J6RLO4PBC6NNOSXFMR73VAHQC52D7HEK", "length": 6618, "nlines": 193, "source_domain": "mr.junhetec.com", "title": "उपकरण कारखाना |चीन उपकरणे उत्पादक, पुरवठादार", "raw_content": "\nडायमंड वायर कटिंग फ्लुइड\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nडायमंड वायर कटिंग फ्लुइड\nप्रयोगशाळा वापरा Dacromet झिंक फ्लेक कोटिंग मशीन DSB S300\nटिल्टिंग प्रकार झिंक फ्लेक कोटिंग मशीन DSB D350\nजुने प्लॅनेटरी कोटिंग मशीन DSP T500\nBG3012 स्टेपिंग ट्रे-प्रकार क्युरिंग फर्नेस\nउत्पादन प्रोफाइल JUNHE®स्टेपिंग ट्रे-प्रकार क्युरिंग फर्नेस coa ला भेटू शकते...\nजुने ऑटोमोबाईल ब्रेक डिस्क इंडक्शन हीटिंग स्प्रे लाइन\nDST-S800++ पूर्ण स्वयंचलित झिंक फ्लेक कोटिंग लाइन\nपूर्ण स्वयंचलित डिप स्पिन कोटिंग मशीन DST S800N\n1.Junhe पूर्ण स्वयंचलित डिप स्पिन कोटिंग मशीन.पेटंट उत्पादन, बुद्धिमान कोटिंग.उच्च कार्यक्षमता आणि ऊर्जा बचत,\n2.स्वयंचलित लोडिंग.अनुलंब किंवा क्षैतिज केंद्रीत.संपूर्ण प्रक्रिया रिअल-टाइम मॉनिटरिंग.रिमोट ऑपरेशन.\nजुने इंजेक्टर प्रेसिजन स्प्रे लाइन\nतीन-बास्केट प्लॅनेट प्रकार कोटिंग मशीन DSP T400\nपूर्ण स्वयंचलित डिप स्पिन कोटिंग मशीन DST S800+\n12पुढे >>> पृष्ठ 1/2\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा किंमत सूचीबद्दल चौकशीसाठी, कृपया आम्हाला तुमचा ईमेल द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\n© कॉपीराइट - 2021-2022 : सर्व हक्क राखीव. गरम उत्पादने - साइट मॅप - AMP मोबाइल\nसंरक्षक आवरण साफ करा, झिंक डस्ट पेंट, स्प्रे कॉम्प्रेसर मशीन, गॅल्वनाइझिंग कंपाऊंड, झिंक मेटल स्प्रे कोटिंग, झिंक फ्लेम स्प्रे,\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी एंटर दाबा किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://charudattasawant.com/tag/marathi-story-chuk/", "date_download": "2022-11-30T23:51:46Z", "digest": "sha1:JXFKZMQMU5XMBALUUTWZWWDIEJASM6KV", "length": 9347, "nlines": 76, "source_domain": "charudattasawant.com", "title": "Marathi Story - Chuk Archives » माझी लेखमाला", "raw_content": "\nआठवणी, लेख, गाणी, कविता, अनुभव, समीक्षा, माहिती इत्यादी\nधुळवड - लेखक: दीपक तांबोळी. ('कथा माणुसकीच्या' या पुस्तकातील एक कथा) - Marathi Story आरवने घड्याळात पाहीलं. सकाळचे आठ वाजले होते. त्याच्या मित्रांचा अजून पत्ता नव्हता. खरं म्हणजे ते येणार असं काही ठरलं नव्हतं पण दरवर्षीप्रमाणे ते येतील मग रंगांची आतषबाजी सुरु होईल अशी त्याला अपेक्षा होती. \"आरव, अंघोळ करुन घे रे\". किचनमधून आई ओरडली. तिने असं ओरडायची ही तिसरी वेळ होती. आरवने तिला काहीही उत्तर दिलं नाही. आपण मित्रांची वाट बघतोय हे तो तिला कोणत्या तोंडाने सांगणार होता कारण गेल्या कित्येक महिन्यात कुणीही मित्र त्याला भेटायला आला नव्हता किंवा तो स्वतःही कुणाला भेटायला गेला नव्हता. पण आजतरी कुणीतरी येईल ही आशा सोडवत नव्हती म्हणून तो दरवाजाकडे डोळे लावून बसला होता. नऊ वाजले तसं त्याला निराशेने घेरलं. अजूनही त्याचे मित्र आले नव्हते आणि त्यांनी का यावं कारण गेल्या कित्येक महिन्यात कुणीही मित्र त्याला भेटायला आला नव्हता किंवा तो स्वतःही कुणाला भेटायला गेला नव्हता. पण आजतरी कुणीतरी येईल ही आशा सोडवत नव्हती म्हणून तो दरवाजाकडे डोळे लावून बसला होता. नऊ वाजले तसं त्याला निराशेने घेरलं. अजूनही त्याचे मित्र आले नव्हते आणि त्यांनी का यावं आरवने बारावी नापास झाल्यानंतर सग...\nमोबदला - लेखक: दीपक तांबोळी. ('रंग हळव्या मनाचे' या पुस्तकातील एक कथा) - Marathi Story शिरीष जसा घरात शिरला तशी त्याची बायको नेहा त्याला म्हणाली, \"अहो जरा अण्णांना बघता का खूप अस्वस्थ वाटताहेत. जेवलेही नाहीत\". \"हो. फ्रेश झालो की लगेच बघतो\". बाथरुममध्ये फ्रेश झाल्यावर तो पटकन अण्णांच्या रुममध्ये गेला. नेहमीप्रमाणे अण्णा पलंगावर झोपले होते. जवळ जाऊन शिरीषने त्यांच्याकडे पाहिलं. खरंच अस्वस्थ वाटत होते. त्यांचे खोल गेलेले डोळे, निस्तेज नजर, चेहऱ्यावरची उद्विग्नता पाहून त्याला गलबलून आलं. लक्षण काही ठिक दिसत नव्हतं. \"काय झालं अण्णा खूप अस्वस्थ वाटताहेत. जेवलेही नाहीत\". \"हो. फ्रेश झालो की लगेच बघतो\". बाथरुममध्ये फ्रेश झाल्यावर तो पटकन अण्णांच्या रुममध्ये गेला. नेहमीप्रमाणे अण्णा पलंगावर झोपले होते. जवळ जाऊन शिरीषने त्यांच्याकडे पाहिलं. खरंच अस्वस्थ वाटत होते. त्यांचे खोल गेलेले डो��े, निस्तेज नजर, चेहऱ्यावरची उद्विग्नता पाहून त्याला गलबलून आलं. लक्षण काही ठिक दिसत नव्हतं. \"काय झालं अण्णा काय होतंय\" स्वतःलाच धीर देत त्यानं विचारलं. अण्णांनी काही न बोलता उजवा हात आकाशाकडे नेला. त्यांच्या तोंडातून अस्पष्ट शब्द बाहेर पडले पण ते शिरीषला समजले नाहीत. त्यांच्या तोंडाजवळ कान नेत तो म्हणाला, \"काय म्हणालात कळलं नाही, परत एकदा सांगा\". ...\nचूक - लेखक: दीपक तांबोळी. ('रंग हळव्या मनाचे' या पुस्तकातील एक कथा) - Marathi Story निर्मलाबाई नाही नाही म्हणत असतांनाही वसंतरावांनी त्यांना दवाखान्यात अँडमीट केलं. नर्स निर्मलाबाईंना सलाईन लावत असतांना ते शांतपणे निर्मलाबाईंच्या आजाराने उतरलेल्या चेहऱ्याकडे पहात राहिले. निर्मलाबाईंची या वर्षातली दवाखान्यात ऍडमिट होण्याची ही तिसरी वेळ होती. आणि मागच्या दोन वर्षातली सातवी. खरं म्हणजे वयाच्या साठाव्या वर्षी असं सारखं सारखं आजारी पडायचं तसं निर्मलाबाईंना काही कारण नव्हतं. घरात अनेक वर्षापासून समृद्धी नांदत होती. प्रत्येक गोष्टीत साथ देणारा नवरा होता. मुलामुलींची लग्न होऊन दोघंही त्यांच्या घरी सुखासमाधानात होते. पण आयुष्यात आलेला रिक्तपणा निर्मलाबाईंना त्रासदायक ठरला होता. त्यांचं खाण्यापिण्यावरचं लक्ष उडालं होतं. त्यातच देवाधर्माच्या नावाखाली केलेल्या उपासातापासांनी त्यांचं शरीर कमकुवत झा...\nमाझी लेखमाला अँड्रॉइड ऍप् डाउनलोड करा\nEnglish (3) Podcast (3) Slider (21) अनुभव (11) काव्यमाला (7) गडकिल्ले (10) गीतमाला (24) प्रवासमाला (8) प्रसारणमाला (3) बालभारती (8) भावगीते (3) माझे गाव (18) लेखमाला (17) हिंदी चित्रपट गीते (10) हिंदी विभाग (5)\nप्रिय वाचक, आपण आपले लेख आमच्या ब्लॉगवर प्रसिद्ध करू शकता. अधिक माहितीसाठी खालील लिंकला भेट द्या:\nसूचना: अटी व नियम लागू\nअविस्मरणीय गाणी - भाग 3: जनकवी पी. सावळाराम, लतादीदी आणि वसंत प्रभू (Old Marathi Songs)\nमराठी कविता - सूर्य (Marathi Kavita)\nमराठी कविता - देवाचा पत्ता (Marathi Kavita)\nJivdhan Fort - जीवधन किल्ला आणि वानरलिंगीवर व्हॅलीक्रॉसिंग\n71,667 वाचकांनी भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/maharashtra/chief-minister-eknath-shinde-appealed-to-the-construction-sector-to-come-forward-to-fulfill-the-dream-of-a-house-for-the-private-sector-to-take-the-initiative-and-keep-the-prices-affordable/", "date_download": "2022-12-01T00:35:35Z", "digest": "sha1:OM72E2PSHGT7H4VZEGNBR7HA3H2PXA4O", "length": 14372, "nlines": 67, "source_domain": "hwmarathi.in", "title": "सर्वसामान्यांचे गृहस्वप्न साकारण्यासाठी घरांच्या किंमती परवडणाऱ्या ठेवाव्यात; मुख्यमंत्र्यांचे बांधकाम व्यावसायिकांना आवाहन - HW News Marathi", "raw_content": "\nआमच्या पत्रकारितेचे समर्थन करा\nसर्वसामान्यांचे गृहस्वप्न साकारण्यासाठी घरांच्या किंमती परवडणाऱ्या ठेवाव्यात; मुख्यमंत्र्यांचे बांधकाम व्यावसायिकांना आवाहन\nसर्वसामान्यांचे गृहस्वप्न साकारण्यासाठी घरांच्या किंमती परवडणाऱ्या ठेवाव्यात; मुख्यमंत्र्यांचे बांधकाम व्यावसायिकांना आवाहन\nमुंबई | परवडणाऱ्या घरांच्या निर्मितीसाठी केंद्र आणि राज्य शासन विविध योजना राबवित आहे. सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी खासगी क्षेत्रातील बांधकाम व्यावसायिकांनी पुढाकार घेऊन परवडणाऱ्या किंमती ठेवाव्यात, याकरिता बांधकाम क्षेत्राने पुढे येण्याचे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज (2 ऑक्टोबर) येथे केले.\n‘नारेडेको’ म्हणजे नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिलतर्फे आयोजित प्रॉपर्टी एक्स्पो 2022 मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत आज समारोप झाला, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक , नारेडेकोचे महाराष्ट्र अध्यक्ष संदीप रुणवाल, नारेडेकोचे राष्ट्रीय उपाध्यक्ष निरंजन हिरानंदानी, राजन भालेकर,अभय चांडक आदी मान्यवर उपस्थित होते.\nमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सामान्य माणसाला त्याच्या हक्काचे घर मिळावे यासाठी प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली. ‘सर्वांसाठी घरे: या संकल्पनेतून ही योजना सामान्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकारताना दिसून येत आहे. महाराष्ट्रातही शहरी आणि ग्रामीण भागात या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी प्रयत्न केले, ही योजना राबविण्यात महाराष्ट्र प्रथम क्रमांकाचे राज्य ठरले आहे. शासनाच्या माध्यमातून बांधकाम क्षेत्राला चालना देण्यासाठी विविध सवलती दिल्या जातात.\nबांधकाम क्षेत्र हे कृषी क्षेत्रानंतर रोजगार निर्मिती करणारे दुसऱ्या क्रमांकाचे क्षेत्र ओळखले जाते. हे खूप मोठे क्षेत्र असून यावर लक्ष देण्याची गरज आहे.त्यामुळे या क्षेत्राला अधिक बळकटी देण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करू, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. सण उत्सव काळात अहोरात्र पोलीस आपल्या कर्तव्य बजावत असतात, विकासकाने घरे बांधत असताना एक सामाजिक बांधीलकी म्हणून पोलिसांना घरे द्यावीत असे सांगून पोलिसांसाठी घरांना प्राधान्य देण्याकरिता योजना तयार करण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.\nमुंबईत दरवर्षी 50 कि.मी. चे रस्ते बनवले जात होते. हे सरकार आल्यानंतर आता दरवर्षी 500 कि.मी. चे रस्ते तयार केले जाणार असल्याचे सांगून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, या कामासाठी 550 कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. मार्च अखेरपर्यंत उर्वरित रस्त्याचे संपूर्ण कॉक्रेंटीकरण होईल. तसेच दोन ते अडीच वर्षात एकही रस्ता डांबराचा आढळून येणार नसून संपूर्ण रस्त्याचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे. यापुढे मुंबईतील रस्त्यावर एकही खड्डा आढळून येणार नाही असे शिंदे यांनी सांगितले.\nशासनामार्फत मुंबई आणि महानगरामध्ये मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांचे प्रकल्पांची कामे सुरू आहेत. त्यामुळे या क्षेत्राचा होणारा विकास लक्षात घेऊन त्याभागात गृहनिर्माण प्रकल्प देखील झपाट्याने उभे राहत आहेत. राज्यभरात बांधकाम क्षेत्रात सुसूत्रता यावी आणि शहरांच्या विकासात एकत्रितपणा यावा, यासाठी नगरविकास विभागाने युनिफाइड डीसीपीआर राज्यभर लागू केला आहे. बांधकाम व्यावसायिकांनी मोकळ्या जागेवरील नव्या बांधकांमाऐवजी जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी पुढे आले पाहिजे. मुंबईच्या धर्तीवर समुह विकास (क्लस्टर डेव्हलपमेंट) व झोपडपट्टी पुनर्विकास (SRA) नियमावली मध्ये ठाणे तसेच राज्यातील इतर शहरासाठी लागू केल्यामुळे जुन्या शहराच्या भागाचा पुनर्विकास आता अधिक चांगल्या प्रकारे व नियोजनबध्द पध्दतीने करता येईल. सुधारित नियमांमुळे पुनर्विकासासाठी अधिक एफएसआय उपलब्ध होणार आहे. अनेक किचकट नियमांमध्ये सुटसुटीतपणा आणण्यात आला आहे. त्यामुळे पुनर्विकासाचे प्रकल्प विकासक आणि रहिवासी या दोघांसाठीही व्यवहार्य ठरतील त्यातून पुनर्विकासाला गती मिळेल, असा विश्वासही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. गृहनिर्माण क्षेत्राबरोबरच पायाभूत आणि दळणवळण प्रकल्पांच्या कामाला गती देण्यासाठी सरकारने प्रयत्न केले आहे. सद्यस्थिती अनेक माठ्या प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर असल्याचे शिंदे म्हणाले.\nमुंबईतील वांद्रे कुर्ला काँम्प्लेक्स येथील जिओ कन्वेक्शन सेंटर येथे नारे���ेको महाराष्ट्र होमेथॉन एक्पो 2022 आयोजन करण्यात आले होते. रिअल इस्टेट संबंधित असलेल्या या प्रदर्शनामध्ये 125 हून अधिक स्टॉल्स होते, मुंबईसह पुणे, नाशिक आणि विदर्भातील विकासक या प्रर्दशनात सहभागी झाले होते.\nChief Minister Eknath ShindeConstruction IndustryFeaturedMaharashtraNaredecoPrime Minister Narendra Modiनारेडेकोप्रधानमंत्री नरेंद्र मोदीबांधकाम व्यावसायमहाराष्ट्रमुख्यमंत्री एकनाथ शिंदे\nEknath Shinde यांना जीवे मारण्याची धमकी; गुप्तचर विभागाला माहिती\nकिटकांचे नियंत्रण करण्यासाठी स्वतंत्र प्रोटोकॉल तयार करण्याचा निर्णय – राधाकृष्ण विखे पाटील\nआईला बाजारात पाठवून घेतला गळफास\nलॉकडाऊनमध्ये काळात राज्यात सायबरचे २२७ गुन्हे दाखल, महाराष्ट्र सायबर विभागाची माहिती\nपर्यावरणपूरक होळीच्या आयोजनातून आनंदाची धुळवड साजरी करूया – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nगडकोट व किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करणार\nनवाब मलिक यांचा जामीन अर्ज न्यायालयाने पुन्हा एकदा फेटाळला\nMangalprabhat Lodha यांनी शिवरायांवर केलेल्या वक्तव्यावर Bacchu Kadu यांचं महत्त्वाचं विधान\n“…मग कुणाचं तोंड बंद होतंय ते बघू”; आदित्य ठाकरेंना सुधीर मुनगंटीवारांचा टोला\n“सीमावाद प्रकरणी राज्य सरकारने हरीश साळवेंना बुक करावं”, अजित पवारांचा सल्ला\nआमच्या पत्रकारितेचे समर्थन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/2373/", "date_download": "2022-11-30T22:57:47Z", "digest": "sha1:CY5XHDSTXKQ6KWURC3LYZVHHOJQIMF36", "length": 8581, "nlines": 51, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "दिलासादायक! अवघ्या 50 रुपयांत करता येणार MRI तर Dialysis साठी मोजावे लागणार 600 रुपये..", "raw_content": "\n अवघ्या 50 रुपयांत करता येणार MRI तर Dialysis साठी मोजावे लागणार 600 रुपये..\nदेशात सध्या कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. याच दरम्यान अनेक लोक विविध आजारांचा देखील सामना करत आहेत. मात्र काही वेळा वैद्यकीय उपचारांसाठी येणारा खर्च हा जास्त असल्याने अनेकांना अडचणींचा सामना करावा लागतो. पण आता सर्वसामान्यांना याबाबतीत मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्लीमध्ये अवघ्या 50 रुपयांत एमआरआय (MRI) करून मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. यामुळे गरजू लोकांना मोठा फायदा होणार आहे.\nदिल्ली शीख गुरुद्वारा मॅनेजमेंट कमिटीने (DSGMC) दिलेल्या माहितीनुसार, देशातील सर्वात “स्वस्त” निदान सुविधा ही डिसेंबरमध्ये गुरुद्वारा बंगला साहिब येथे सुरू होणार असून एमआर��यसाठी लोकांना फक्त 50 रुपये मोजावे लागणार आहेत.\nगुरुद्वारा परिसरातील गुरू हरकिशन रुग्णालयामध्ये डायलिसिस सेंटर देखील सुरू करण्यात आले आहे. पुढच्या आठवड्यापासून त्याचं काम सुरू होईल.\nगरजूंना केवळ 50 रुपयांमध्ये मॅग्नेटिक रेझोनान्स इमेजिंग (MRI) सेवा उपलब्ध डीएसजीएमसीचे अध्यक्ष मनजिंदरसिंग सिरसा यांनी डालिसिस प्रक्रियेसाठी रुग्णांना 600 रुपये मोजावे लागतील अशी माहिती दिली आहे. रुग्णालयाला 6 कोटींचं डायग्नोस्टिक मशीन दान करण्यात आले आहे. यामध्ये डायलिसिससाठी चार मशीन आणि अल्ट्रासाऊंड, एक्स-रे आणि एमआरआयसाठी प्रत्येकी एका मशीनचा समावेश असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. गरजूंना केवळ 50 रुपयांमध्ये मॅग्नेटिक रेझोनान्स इमेजिंग (MRI) सेवा उपलब्ध असणार आहे. तर इतरांसाठी एमआरआय स्कॅनची किंमत 800 रुपये असणार आहे.एक्स-रे आणि अल्ट्रासाऊंड फक्त 150 रुपये\nकोणाला सवलतीची गरज आहे हे ठरवण्यासाठी डॉक्टरांची एक समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती सिरसा यांनी दिली आहे. खासगी लॅबमध्ये सध्या एमआरआयची किंमत 2,500 रुपये आहे. कमी उत्पन्न गटातील लोकांना एक्स-रे आणि अल्ट्रासाऊंड फक्त 150 रुपये मोजावे लागणार आहेत. सध्या मशीन्स बसवण्यात येत आहेत आणि हे केंद्र डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल. देशातील सर्वात स्वस्त सेवा असेल असं देखील सिरसा यांनी म्हटलं आहे. एका इंग्रजी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.\nसीईटीची परीक्षा देवून घरी परताना १९ वर्षीय तरुणीचे अपहरण.\nकॉल करताना तुम्ही देखील ‘कोरोना’ व्हायरसची कॉलर ट्यून ऐकून परेशान झालात ना ‘या’ पध्दतीनं होईल तुमची सूटका;जाणून घ्या..\nसिंधुदुर्गातील ओसरगाव टोलनाक्यावर आज मध्यरात्रीपासून टोल वसुली होणार सुरू.MH 07 गाड्यांना 50% सवलत.\nकुडाळ आठवडा बाजारात पुन्हा एकदा नगरपंचायत प्रशासनाची मुजोरी.; बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई नाही स्थानिकांना मात्र हटवण्यासाठी प्रशासनाचा हट्टहास\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे कुडाळ मध्ये होणार जल्लोषात स्वाग.;तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती..\nसिंधुदुर्गातील ओसरगाव टोलनाक्यावर आज मध्यरात्रीपासून टोल वसुली होणार सुरू.MH 07 गाड्यांना 50% सवलत.\nकुडाळ आठवडा बाजारात पुन्हा एकदा नगरपंचायत प्रशासनाची मुजोरी.; बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई नाही स्थानि��ांना मात्र हटवण्यासाठी प्रशासनाचा हट्टहास\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे कुडाळ मध्ये होणार जल्लोषात स्वाग.;तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती..\nतरंदळे खोतवाडी येथील रक्तदान शिबीरात ५१ रक्तदात्यांचे रक्तदान..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mensxp.com/marathi/yoga/yogi-lifestyle/98049-hath-yoga-poses-for-beginners-in-marathi.html", "date_download": "2022-12-01T00:03:20Z", "digest": "sha1:2TOSDILFFEX4VK3CBMLNODZBQ2XUSCEJ", "length": 30779, "nlines": 259, "source_domain": "www.mensxp.com", "title": "हठ योगाची ही 7 आसने, बिगिनर्ससाठी आहेत बेस्ट | hath yoga poses for beginners in Marathi", "raw_content": "हिंदी में देखें See in English\nग्रूमिंग हेअर स्टाईल आणि हेअर केअरबिअर्ड आणि शेविंगस्किन केअर\nहेल्थ मेंटल हेल्थन्यूट्रिशनबॉडी बिल्डिंगवेट लॉससेलेब फिटनेससेक्शुअल हेल्थ\nरिलेशनशिप्स रिलेशनशिप ॲडव्हाईसडेटिंग टिप्सफादरहूडब्रेक अप टिप्स\nसाईन अप करा लेटेस्ट ट्रेंड्स संदर्भात अपडेट राहा\nहठ योगाची ही 7 आसने, बिगिनर्ससाठी आहेत बेस्ट\n· 8 मिनिटांमध्ये वाचा\nहठ योगाची ही 7 आसने, बिगिनर्ससाठी आहेत बेस्ट\nहठ योग ही भारताची प्राचीन योग शैली आहे.\nहठ योग ही एक विशिष्ट योगविद्या आहे. १५व्या शतकातील ऋषीमुनींनी हठ योगाची रचना केली. हठ योग ही शैली जनमाणसांत प्रचलित करण्यासाठी योग गुरुंनी अथक प्रयत्न देखील केले आहेत. हठ योगाची यात्रा हजारो वर्षांपुर्वीची आहे.\nहिमालयाच्या गुहेमध्ये बसून योगींनी जे ज्ञान आत्मसात केले ते आज देखील तितकेच महत्त्वाचे व उपयुक्त आहे.\nअनेक लोक, विशेषतः विदेशी लोक हे कठीण, एक्सपर्ट लेव्हलचे आसनं करणा-यांना हठ योगी मानतात. अनेक लोक तर केवळ हे आसन करणा-या योगींना पाहण्यासाठी काशी आणि हिमाचलमधील गावी जातात.\nपरंतू, लक्षात घ्या हा हठयोग नाही. हठयोग यापेक्षाही अधिक व्यापक आहे. हठयोग म्हणजे काय, यावर मी पुढील लेखात चर्चा करेन.\nया लेखात, मी बिगिनर्ससाठी (नवशिक्यांसाठी) 7 आसने आणि हठयोग करण्याच्या पद्धतीबद्दल माहिती देईन. हा लेख नवशिक्या हठयोगींसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो.\n(ट्री पोज) वृक्षासन करण्याची पद्धत:\nसेतू बंधनासन करण्याची पद्धत:\nअधोमुख श्वानासन करण्याची योग्य पद्धत ः\nवृक्षासन हा संस्कृत शब्द आहे. याचा शाब्दिक अर्थ वृक्ष, म्हणजेच झाडासारखे आसन असा होतो. या आसनात, योगींचे शरीर वृक्षाचे स्थान घेते आणि झाड ज्याप्रमाणे जमीनीत एका ठिकाणी स्तब्ध असते त्याचप्रमाणे योगीही तेच गांभीर्य आणि झाडाची विशालता स्वतःमध्ये आत्मसात करण्याचा प्रयत्न करते.\nवृक्षासन हे असे योगासन आहे जे तुमच्या शरीरात स्थिरता, संतुलन आणि सहनशक्ती प्रदान करण्यास मदत करते. हे आसन प्रत्येक पायावर किमान ५ वेळा करावे. वृक्षासन हे हठयोगाचे प्राथमिक स्तराचे आसन आहे.\nयांना चांगला स्ट्रेच मिळतो.\n(ट्री पोज) वृक्षासन करण्याची पद्धत:\nयोगा चटईवर सावधान स्थितीत सरळ उभे राहा.\nदोन्ही हात मांड्याजवळ आणा.\nउजवा गुडघा हळूहळू वाकवून डाव्या मांडीवर ठेवा.\nया दरम्यान डावा पाय जमिनीवर घट्ट ठेवावा.\nडावा पाय सरळ ठेवा आणि श्वासोच्छवासाचा वेग सामान्य करा.\nहळू हळू श्वास घेताना दोन्ही हात वर करा.\nदोन्ही हात वर घेऊन 'नमस्कार' करण्याची मुद्रा करा.\nदूरच्या वस्तूवर लक्ष ठेवा आणि संतुलन राखा.\nपाठीचा कणा सरळ ठेवा, शरीर मजबूत तसेच लवचिक राहील.\nदीर्घ श्वास घेत राहा.\nश्वास सोडताना शरीर हलके सोडा.\nहळू हळू हात खाली आणा.\nआता उजवा पायही जमिनीवर ठेवा.\nआसनाच्या आधी जसे उभे होतात तसे उभे रहा.\nआता हीच प्रक्रिया डाव्या पायाने पुन्हा करा.\nवृक्षासन करण्याची योग्य पद्धत, फायदे आणि इतर आवश्यक गोष्टी\nफलकासन योग करण्याची योग्य पद्धत, फायदे आणि करताना घ्यावयाची खबरदारी\nयोगशास्त्रात विरभद्रासनाला योद्ध्यांचे आसन म्हणतात. हे आसन (Power Yoga) पॉवर योगाचा आधार मानले जाते. विरभद्रासनाला बिगिनर लेव्हलचे आसन मानले जाते.\nविरभद्रासनाला (Virabhadrasana) इंग्रजी भाषेत वॉरियर पोज असेही म्हणतात. याला योद्ध्यांचे आसन असेही म्हणतात. ज्यांना शरीरात शक्ती आणि ऊर्जा मिळवायची असते अशा लोकांना विरभद्रासनाचा सराव करण्याचा सल्ला दिला जातो.\nतर, विरभद्रासनाच्या नियमित सरावाने\nयोगा चटईवर सरळ उभे रहा.\nआता ताडासनाच्या मुद्रेत या.\nदोन्ही पायांमध्ये 3 ते 3.5 फूट अंतर ठेवा.\nदोन्ही हात वर करूत जमिनीशी समांतर आणा.\nदोन्ही हातांचे तळवे डोक्याच्या वर नेऊन त्यांना जोडा.\nउजव्या पायाच्या तळव्याला ९० अंशाच्या कोनात फिरवा.\nयानंतर, डाव्या पायाचा तळवा 45 अंश फिरवा.\nआपले पाय स्थिर ठेवा.\nमान उजव्या पायाच्या दिशेने फिरवा.\nआतापर्यंत तोंडही ९० अंशाच्या कोनात फिरले असावे.\nउजव्या पायाचा गुडघा वाकवून ९० अंशाचा कोन बनवा.\nउजवी मांडी जमिनीच्या समांतर आणा, डावा पाय सरळ राहील.\nआपले डोके मागे वाकवा आणि वर पहा. 30 ते 60 सेकंद या स्थितीत रहा.\nआता पुन्हा जुन्या स्थितीत परत या.\nआता ही सर्व प्रक्रिया दुसऱ्या पायानेही करा.\nवीरभद्रासन-1 करण्याचे फायदे आणि योग्य पद्धत\nसंस्कृतमध्ये पुलाला सेतू म्हणतात. पूल किंवा सेतू हे एखादे दुर्गम ठिकाण किंवा नदीच्या काठाला जोडतो. हे आसन आपले मन आणि शरीर संतुलित राखण्यास देखील मदत करते. पुलाचे कार्य जसे वाहतूक आणि दबाव सहन करणे आहे, तसेच हे आसन आपल्या शरीरातील तणाव कमी करण्यास मदत करते.\nसेतू बंधनासनामध्ये हृदय डोक्याच्या वर येते. यामुळे रक्ताचा प्रवाह आपल्या डोक्याकडे वाढतो. यामुळे आपल्याला चिंता, थकवा, तणाव निद्रानाश, डोकेदुखी आणि सौम्य डिप्रेशन कमी होण्यास मदत होते.\nसेतू बंधासनाच्या नियमित सरावाने मनाला शांती मिळते आणि रक्तदाब सामान्य राहतो. तसेच फुफ्फुसाची क्षमता वाढवण्यासोबतच छातीतील ब्लॉकेजेस खण्यातही यामुळे मदत होते. अस्थमाच्या रुग्णांनाही हे आसन दररोज करण्याचा सल्ला दिला जातो.\nसेतू बंधनासन करण्याची पद्धत:\nयोगा मॅटवर पाठीवर झोपा.\nश्वासोच्छवासाचा वेग सामान्य ठेवा.\nत्यानंतर हात बाजूला ठेवा.\nआता हळूहळू तुमचे पाय गुडघ्यातून वाकवून नितंबांच्या जवळ आणा.\nशक्य तितके जमिनीपासून वर नितंब वाढवा.\nथोडा वेळ श्वास रोखून धरा.\nयानंतर, श्वास सोडा आणि जमिनीवर परत या.\nपाय सरळ करा आणि आराम करा.\n10-15 सेकंद विश्रांती घेतल्यानंतर, पुन्हा सुरू करा.\nसेतू बंधासन करण्याची पद्धत, फायदे आणि काळजी काय घ्यायची\nताडासन हे आसन योग सत्राच्या सुरुवातीला केले जाते. स्ट्रेचिंग आणि शरीराला योगासाठी तयार करण्यासाठी हे सर्वोत्तम योगासन आहे. हे आसन वॉर्म-अपसाठी केले जात असले तरी या आसनाचे अनेक आरोग्य फायदे आहेत. यामुळे तुमचे एब्स योग्य टोनमध्ये देखील येऊ शकतात.\nयोग शास्त्रज्ञ मानतात की ताडासन हे सर्व आसनांचे मूलभूत आसन आहे. हे आसन केवळ स्नायूंवर काम करत नाही तर पोश्चर सुधारण्यास देखील मदत करते. हे आसन शरीरातील वेदना दूर करते तसेच ऑफिसमध्ये डेस्क जॉब करणार्‍यांना जे पाठीचे दुखणे येते ते देखील दूर करण्यास मदत करते.\nसरळ उभे राहा आणि दोन्ही पायांमध्ये थोडे अंतर ठेवा.\nदोन्ही हात देखील शरीरापासून थोडेसे दूर ठेवावेत.\nमांडीचे स्नायू बळकट करा, खांदे सैल सोडा.\nतुमची पाठ सरळ ठेवा, आपल्या पायाच्या बोटांवर उभे राहण्याचा प्रयत्न करा.\nपोटाच्या खालच्या भा���ावर दबाव टाकू नका, समोर पहा.\nहळूवारपणे आपल्या मांड्यांवर आतील बाजूस दाब द्या.\nकंबर ताणून वर उठण्याचा प्रयत्न करा.\nश्वास आत घ्या आणि खांदे, हात आणि छातीला वरच्या बाजूस ताण द्या.\nशरीराचा दाब पायाच्या बोटांवर राहील.\nडोक्यापासून पायापर्यंत शरीरातील ताण जाणवणे.\nकाही सेकंद या स्थितीत रहा.\nत्यानंतर, श्वास सोडा आणि सामान्य स्थितीत जा.\nयोग विज्ञानाने अधोमुख श्वानासन हे श्वानांकडून घेतलेली योग मुद्रा आहे. शरीराचा थकवा दूर करण्यासाठी कुत्रे अनेकदा याच मुद्रेमध्ये स्ट्रेचिंग करतात. विश्वास ठेवा, शरीराला ताण देण्यासाठी म्हणजेच स्ट्रेचिंगसाठीच्या आसनांपैकी सर्वोत्तम आसन आहे.\nअधोमुख श्वानासनात शरीराची जी स्थिती असते त्याला ठीक उलट केले तर ते नौकासन होते. नौकासन शरीरात पोटाच्या खालच्या स्नायुंना मजबूत करण्यासोबतच मणक्यालाही आधार देते हे आपण जाणतोच.\nयोगासने करणाऱ्यांना याचे अनेक फायदे मिळतात. हे शरीरातील स्नायूंना मजबूत आणि ताणण्यास मदत करते. या आसनाच्या सरावाने पोटावर साठलेली अतिरिक्त चरबीही काही दिवसांत कमी होऊ शकते.\nअधोमुख श्वानासन करण्याची योग्य पद्धत ः\nयोगा मॅटवर पोटावर झोपा.\nयानंतर, श्वास घेताना, पाय आणि हातांच्या मदतीने शरीर उचला.\nआता शरीर टेबलासारख्या आकारात येईल.\nश्वास बाहेर सोडताना हळू हळू नितंब वरच्या बाजूस उचला.\nकोपर आणि गुडघे घट्ट ठेवा.\nशरीर उलट्या 'V' आकारात येईल याची खात्री करा.\nया आसनाचा सराव करताना खांदे आणि हात सरळ रेषेत असावेत.\nपाय नितंबांच्या रेषेत असतील आणि घोटे बाहेरील बाजूस असतील.\nहात जमिनीच्या दिशेने दाबा.\nमान लांब खेचण्याचा प्रयत्न करा.\nकानाला, हाताच्या आतील भागाला स्पर्श करत राहील.\nआपले डोळे नाभीवर केंद्रित करण्याचा प्रयत्न करा.\nकाही सेकंद या स्थितीत रहा.\nत्यानंतर गुडघे जमिनीवर ठेवा.\nपुन्हा टेबल पोझिशनवर परत या.\nअधोमुख श्वानासन करण्याचे फायदे आणि योग्य पद्धत\nउत्तानासन हा संस्कृत शब्द आहे. याचा शब्दशः अर्थ स्ट्रेचिंग पोस्चर किंवा स्ट्रेचिंग करणारे आसन असा होतो. हे आसन केवळ तुमचे शरीर बरे करत नाही तर शरीराला नवजीवनही देते.\nउत्तानासनाच्या वेळी डोके हृदयाच्या खाली असते. त्यामुळे रक्ताचा प्रवाह पायांच्या ऐवजी डोक्याकडे सुरू होतो. त्यामुळे मेंदूपर्यंत रक्त आणि ऑक्सिजन चांगल्या प्रमाणात प��होचू लागते.\nउत्तानासन हे हठयोग शैलीतील मध्यम कठीण मानले जाणारे आसन आहे. हे आसन करण्याचा कालावधी 15 ते 30 सेकंदांच्या दरम्यान असावा. त्यासाठी कोणत्याही प्रकारची पुनरावृत्ती आवश्यक नसते. उत्तानासनाचा सराव गुडघे आणि मांड्या मजबूत बनवतात तसेच नितंब, हॅमस्ट्रिंग काव्समध्ये ताण आणतो.\nयोगा मॅटवर सरळ उभे राहा आणि दोन्ही हात नितंबांवर ठेवा.\nश्वास आत घेताना गुडघे हलके मऊ करा.\nकंबर वाकवून पुढे झुका.\nशरीर संतुलित करण्याचा प्रयत्न करा.\nनितंब आणि टेलबोन किंचित मागे न्या.\nहळू हळू नितंब वर करा आणि वरच्या मांड्यांवर दाब येऊ लागेल.\nआपल्या हातांनी मागून घोटा पकडा.\nतुमचे पाय एकमेकांना समांतर असतील.\nतुमची छाती पायाच्या वरच्या भागाला स्पर्श करत राहील.\nछातीची हाडे आणि प्यूबिस यांच्यामध्ये मोठी जागा असेल.\nमांड्या आतून दाब द्या आणि टाचांवर शरीर स्थिर ठेवा.\nआपले डोके खाली वाकवा आणि आपल्या पायांमधून पहात राहा.\n15-30 सेकंद या स्थितीत रहा.\nजेव्हा तुम्हाला ही स्थिती सोडायची असेल तेव्हा पोट आणि खालच्या अंगांना आकुंचन द्या.\nश्वास आत घ्या आणि हात नितंबांवर ठेवा.\nहळू हळू वरच्या बाजूने उठा आणि सामान्य उभे रहा.\nउत्तानासन योगासन करण्याची ही आहे योग्य पद्धत\nशलभासन हा संस्कृत शब्द आहे, जो दोन शब्दांपासून बनलेला आहे, ज्यामध्ये पहिल्या शब्दाचा अर्थ म्हणजे 'नाकतोडा (Locust)' ' आणि दुसरा शब्द आसन म्हणजे 'मुद्रा', म्हणजेच शलभासन म्हणजे नाकतोड्यासमान मुद्रा असणे.\nशलभासन, हठ योगाचे प्राथमिक स्तरावरील आसन आहे. या आसनाला इंग्रजीत ग्रासहोपर पोज (Locust Pose or Grasshopper Pose) म्हणतात. या आसनाचा नियमित सराव केल्यास मणका मजबूत होतो.\nजे लोक आता नव्यानेच योगाला सुरूवात करत आहेत अशा लोकांना शलभासन करणे कठीण होऊ शकते, परंतू या आसनाचा नियमित सराव केल्यास हे आसन सहज शिकता येऊ शकते.\nशलभासन करण्याची पद्धत ः\nयोगा मॅटवर पोटावर उलटे झोपा.\nपाठ वर व पोट खाली जमिनीवर ठेवा.\nदोन्ही पाय सरळ ठेवा.\nपायांचे तळवे सरळ किंवा वरच्या बाजूने ठेवा.\nदोन्ही हात सरळ करून मांड्याखाली दाबा.\nउजवा हात उजव्या मांडीच्या खाली आणि डावा हात डाव्या मांडीच्या खाली असेल.\nडोके आणि तोंड सरळ ठेवा.\nएक दीर्घ श्वास आत घ्या.\nदोन्ही पाय वरच्या दिशेने वर करण्याचा प्रयत्न करा.\nसुरुवातीला पायांना उचलण्यासाठी तुम्ही हातांचा आधार घेऊ शकता.\n��िमान 20 सेकंद या आसनात राहण्याचा प्रयत्न करा.\nश्वास सोडताना पाय हळू हळू खाली करा\nआणि तुमच्या सुरुवातीच्या स्थितीत या.\nहा व्यायाम 3-4 वेळा पुन्हा करा.\n‘शलभासन’ करण्याची योग्य पद्धत आणि फायदे\nआजच्या तरुणांची फेव्हरेट मेन्स लाईफस्टाईल वेबसाईट\nसब्सक्राईब करा आणि अपडेट राहा\nआम्ही कधीही तुम्हाला स्पॅम पाठविणार नाही. तुम्ही कधीही अनसब्सक्राईब करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/osmanabad/news/for-the-first-time-after-twelve-years-the-male-female-waterfall-of-naladurg-is-flowing-in-the-month-of-august-130200099.html", "date_download": "2022-11-30T23:34:06Z", "digest": "sha1:EI54GLQSQKVS6V5TQQGRDSP6PEILAEHS", "length": 3965, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "बारा वर्षांनंतर प्रथमच ऑगस्ट महिन्यात वाहतोय नळदुर्गचा नर-मादी धबधबा | For the first time after twelve years, the male-female waterfall of Naladurg is flowing in the month of August - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनळदुर्ग किल्ल्यास 40 हजार पर्यटकांनी दिली भेट:बारा वर्षांनंतर प्रथमच ऑगस्ट महिन्यात वाहतोय नळदुर्गचा नर-मादी धबधबा\nछाया : लतीफ शेख, नळदुर्ग\nया वर्षी सततच्या पावसाने तुळजापूर तालुक्यातील नळदुर्गजवळचे बोरी धरण ओव्हरफ्लो झाले आहे. सांडव्याद्वारे बोरी नदीतून वाहणाऱ्या अतिरिक्त पाण्याने खालच्या भागात असलेल्या ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यातील पाणी महालातील नर-मादी धबधबा सुमारे १२ वर्षांनंतर या वर्षी प्रथमच ऑगस्ट महिन्यातच प्रवाही झाला आहे. गेल्या चार दिवसांतील सुट्यांमुळे महाराष्ट्रच नव्हे तर आंध्र प्रदेश, कर्नाटकासह तेलंगणातील ४० हजार पर्यटकांनी किल्ल्याला भेट दिली आहे. दरवर्षी हा धबधबा सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात वाहू लागतो.\n२०२० व २०२१ मध्येही धबधबा सुरू होता. मात्र तेव्हा कोविडमुळे पर्यटकांसाठी किल्ला बंद होता. त्यामुळे व्यावसायिकांवरही बेकारीची कुऱ्हाड कोसळली होती. आता निर्बंध उठल्यानंतर किल्ला पुन्हा सुरू झाला असून गर्दीही होत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.reformer-tech.com/scrap-wire-one-shaft-shredder.html", "date_download": "2022-12-01T00:08:05Z", "digest": "sha1:5T244GXDWEN4QS4WVHHOAH4OY6HKZXAG", "length": 27858, "nlines": 431, "source_domain": "mr.reformer-tech.com", "title": "चायना स्क्रॅप वायर वन शाफ्ट श्रेडर उत्पादक आणि पुरवठादार - सुधारक", "raw_content": "\nप्लास्टिक सिंगल शाफ्ट श्रेडर\nलाकडी सिंगल शाफ्ट श्रेडर\nपाईप सिंगल शाफ्ट श्रेडर\nपेपर स���ंगल शाफ्ट श्रेडर\nरबर सिंगल शाफ्ट श्रेडर\nआरडीएफ सिंगल शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू सिंगल शाफ्ट श्रेडर\nवायर सिंगल शाफ्ट श्रेडर\nकेबल सिंगल शाफ्ट श्रेडर\nग्लास सिंगल शाफ्ट श्रेडर\nकृषी सिंगल शाफ्ट श्रेडर\nघनकचरा सिंगल शाफ्ट श्रेडर\nप्लॅस्टिक दोन शाफ्ट श्रेडर\nलाकडी दोन शाफ्ट श्रेडर\nमेटल दोन शाफ्ट श्रेडर\nटायर दोन शाफ्ट श्रेडर\nRDF दोन शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू दोन शाफ्ट श्रेडर\nवायर दोन शाफ्ट श्रेडर\nकेबल दोन शाफ्ट श्रेडर\nघनकचरा दोन शाफ्ट श्रेडर\nप्लास्टिक फोर शाफ्ट श्रेडर\nवुड फोर शाफ्ट श्रेडर\nमेटल फोर शाफ्ट श्रेडर\nघनकचरा चार शाफ्ट श्रेडर\nबांधकाम कचरा पुनर्वापर लाइन\nघातक कचरा पुनर्वापर लाइन\nप्लॅस्टिक वन शाफ्ट श्रेडर\nवुड वन शाफ्ट श्रेडर\nपाईप वन शाफ्ट श्रेडर\nपेपर वन शाफ्ट श्रेडर\nरबर वन शाफ्ट श्रेडर\nआरडीएफ वन शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू वन शाफ्ट श्रेडर\nवायर वन शाफ्ट श्रेडर\nकेबल वन शाफ्ट श्रेडर\nग्लास वन शाफ्ट श्रेडर\nशेती एक शाफ्ट श्रेडर\nघनकचरा एक शाफ्ट श्रेडर\nप्लॅस्टिक डबल शाफ्ट श्रेडर\nवुड डबल शाफ्ट श्रेडर\nमेटल डबल शाफ्ट श्रेडर\nटायर डबल शाफ्ट श्रेडर\nआरडीएफ डबल शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू डबल शाफ्ट श्रेडर\nवायर डबल शाफ्ट श्रेडर\nकेबल डबल शाफ्ट श्रेडर\nघनकचरा डबल शाफ्ट श्रेडर\nप्लास्टिक ट्विन शाफ्ट श्रेडर\nवुड ट्विन शाफ्ट श्रेडर\nमेटल ट्विन शाफ्ट श्रेडर\nटायर ट्विन शाफ्ट श्रेडर\nRDF ट्विन शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू ट्विन शाफ्ट श्रेडर\nवायर ट्विन शाफ्ट श्रेडर\nकेबल ट्विन शाफ्ट श्रेडर\nघनकचरा ट्विन शाफ्ट श्रेडर\nस्क्रॅप ऑइल फिल्टर श्रेडर\nकचरा तेल फिल्टर श्रेडर\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nकचरा प्लास्टिकच्या बाटल्या क्रशिंग वॉशिंग लाइन\nकचरा प्लास्टिक फिल्म क्रशिंग वॉशिंग लाइन\nप्लॅस्टिक केमिकल कंटेनर रिसायकलिंग लाइन\nमेटल केमिकल ड्रम श्रेडिंग लाइन\nस्क्रॅप कॉपर केबल्स/वायर रिसायकलिंग लाइन\nबांधकाम कचरा प्रक्रिया पुनर्वापर लाइन\nटाकाऊ विद्युत उपकरणे क्रशिंग आणि वॉशिंग लाइन\nवॉशिंग आणि रीसायकलिंग लाइन\nघातक कचरा पुनर्वापर उपचार उपकरणे\nमुख्यपृष्ठ > उत्पादने > एक शाफ्ट श्रेडर > वायर वन शाफ्ट श्रेडर > स्क्रॅप वायर वन शाफ्ट श्रेडर\nप्लास्टिक सिंगल शाफ्ट श्रेडर\nलाकडी सिंगल शाफ्ट श्रेडर\nपाईप सिंगल शाफ्ट श्रेडर\nपेपर सिंगल शा��्ट श्रेडर\nरबर सिंगल शाफ्ट श्रेडर\nआरडीएफ सिंगल शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू सिंगल शाफ्ट श्रेडर\nवायर सिंगल शाफ्ट श्रेडर\nकेबल सिंगल शाफ्ट श्रेडर\nग्लास सिंगल शाफ्ट श्रेडर\nकृषी सिंगल शाफ्ट श्रेडर\nघनकचरा सिंगल शाफ्ट श्रेडर\nप्लॅस्टिक दोन शाफ्ट श्रेडर\nलाकडी दोन शाफ्ट श्रेडर\nमेटल दोन शाफ्ट श्रेडर\nटायर दोन शाफ्ट श्रेडर\nRDF दोन शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू दोन शाफ्ट श्रेडर\nवायर दोन शाफ्ट श्रेडर\nकेबल दोन शाफ्ट श्रेडर\nघनकचरा दोन शाफ्ट श्रेडर\nप्लास्टिक फोर शाफ्ट श्रेडर\nवुड फोर शाफ्ट श्रेडर\nमेटल फोर शाफ्ट श्रेडर\nघनकचरा चार शाफ्ट श्रेडर\nबांधकाम कचरा पुनर्वापर लाइन\nघातक कचरा पुनर्वापर लाइन\nप्लॅस्टिक वन शाफ्ट श्रेडर\nवुड वन शाफ्ट श्रेडर\nपाईप वन शाफ्ट श्रेडर\nपेपर वन शाफ्ट श्रेडर\nरबर वन शाफ्ट श्रेडर\nआरडीएफ वन शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू वन शाफ्ट श्रेडर\nवायर वन शाफ्ट श्रेडर\nकेबल वन शाफ्ट श्रेडर\nग्लास वन शाफ्ट श्रेडर\nशेती एक शाफ्ट श्रेडर\nघनकचरा एक शाफ्ट श्रेडर\nप्लॅस्टिक डबल शाफ्ट श्रेडर\nवुड डबल शाफ्ट श्रेडर\nमेटल डबल शाफ्ट श्रेडर\nटायर डबल शाफ्ट श्रेडर\nआरडीएफ डबल शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू डबल शाफ्ट श्रेडर\nवायर डबल शाफ्ट श्रेडर\nकेबल डबल शाफ्ट श्रेडर\nघनकचरा डबल शाफ्ट श्रेडर\nप्लास्टिक ट्विन शाफ्ट श्रेडर\nवुड ट्विन शाफ्ट श्रेडर\nमेटल ट्विन शाफ्ट श्रेडर\nटायर ट्विन शाफ्ट श्रेडर\nRDF ट्विन शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू ट्विन शाफ्ट श्रेडर\nवायर ट्विन शाफ्ट श्रेडर\nकेबल ट्विन शाफ्ट श्रेडर\nघनकचरा ट्विन शाफ्ट श्रेडर\nस्क्रॅप ऑइल फिल्टर श्रेडर\nकचरा तेल फिल्टर श्रेडर\nस्क्रॅप वुड सिंगल शाफ्ट श्रेडर\nप्लास्टिक बादली चार शाफ्ट श्रेडर\nघरगुती प्लास्टिक पाईप श्रेडर\nऔद्योगिक कचरा मेटल श्रेडर\nऔद्योगिक कचरा ग्लास श्रेडर\nस्क्रॅप वायर वन शाफ्ट श्रेडर\nस्क्रॅप वायर वन शाफ्ट श्रेडर घनकचऱ्याच्या विस्तृत श्रेणीचे तुकडे करण्यासाठी योग्य आहे, मुख्यतः प्लास्टिक, रासायनिक उद्योग, लाकूड, सेंद्रिय पदार्थ, रबर, मुद्रण, धातू इत्यादी उद्योगांमध्ये वापरला जातो.\nस्क्रॅप वायर वन शाफ्ट श्रेडर\n1.स्क्रॅप वायर वन शाफ्ट श्रेडर परिचय\nस्क्रॅप वायर वन शाफ्ट श्रेडर घनकचऱ्याच्या विस्तृत श्रेणीचे तुकडे करण्यासाठी योग्य आहे, मुख्यतः प्लास्टिक, रासायनिक उद्योग, लाकूड, सेंद्रिय पदार्थ, रबर, छपाई, धातू इत्यादी उद्योगांमध्ये, जसे की फिल्म्स, प्लास्टिक ब्लॉक्स्, घरगुती कचरा, रीग्रींड साहित्य, पाईप्स. , टायर, केबल्स/वायर, प्लास्टिकचे कंटेनर, शूज, कागद इ. विविध प्रकारच्या नॉनमेटल सामग्रीसाठी आणि विशेष उपयुक्तता श्रेडर आहे.\nआम्ही ग्राहकांसाठी योग्य प्रस्ताव देऊ शकतो जे भौतिक वैशिष्ट्ये आणि प्रक्रिया क्षमता इत्यादी आवश्यकतांनुसार.\nस्क्रॅप वायर वन शाफ्ट श्रेडर कमी आरपीएम, उच्च टॉर्क, कमी आवाज इत्यादी फायद्यांसह स्वयंचलितपणे प्रारंभ, थांबा, स्वयंचलित रिव्हर्स सेसर नियंत्रित करण्यासाठी फंक्शन्ससह.\n2.स्क्रॅप वायर वन शाफ्ट श्रेडरची वैशिष्ट्ये\n*आपत्कालीन स्टॉप स्विच, पॉवर-ऑफ संरक्षण, बहु-संरक्षण, सीई युरोपियन युनियनला भेटते\n*शॉक-शमन करणारे उपकरण, मशीनच्या रन टाइममध्ये कंपन बफर करणे, गिअर बॉक्सचे आयुष्यमान सुधारणे.\n*स्क्रॅप वायर वन शाफ्ट श्रेडरमध्ये बाह्य बेअरिंग आहे, प्रभावीपणे बेअरिंगमध्ये सामग्री क्रश करणे टाळा, बेअरिंगचे आयुष्य वाढवा\n*ग्राहक आउटपुट आकारानुसार योग्य स्क्रीन छिद्रे निवडू शकतो, अगदी डिस्चार्जिंग आणि कमी धूळ\n*तांब्याच्या मार्गदर्शक पट्ट्यांसह सुसज्ज असलेले पुशिंग डिव्हाइस, पुशिंग डिव्हाइस सुरळीतपणे चालू ठेवा, सहज देवाणघेवाण करणे ¼ Œविरहित लीकेज, डिझाइनमुळे पुशर बॉक्सचा वापर चालू असताना होणारा त्रास टाळता येईल.\n*स्क्रॅप वायर वन शाफ्ट श्रेडरचे इलेक्ट्रिकल कॅबिनेट लोगो पीएलसी प्रोग्राम इंटेलिजेंट कंट्रोलिंग, ओव्हरलोड ऑटोमॅटिक कंट्रोलिंग रिव्हर्स फंक्शन वापरून, युरोपियन युनियन सीई सेफ्टी मानकांद्वारे बनवले जाते.\nही चित्रे तुम्हाला स्क्रॅप वायर वन शाफ्ट श्रेडर समजण्यास अधिक चांगल्या प्रकारे मदत करू शकतात.\nZhongshan सुधारक पर्यावरण TECH. Co., Ltd. पर्यावरण संरक्षण रीसायकलिंगच्या मालिकेसाठी डिझाइनिंग, संशोधन आणि विकास, उत्पादन आणि विक्रीमध्ये विशेष आहे.\nआम्ही ग्राहकांना उत्पादन डिझाइन आणि उत्पादन प्रक्रियेचे ऑप्टिमायझेशन प्रदान करतो, तसेच कुशल उत्पादन कर्मचार्‍यांचा एक समूह आहे ज्यांच्याकडे पुनर्वापर उत्पादनांच्या निर्मितीसाठी 10 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे, जसे की स्क्रॅप वायर वन शाफ्ट श्रेडर, आमची कंपनी विश्वास ठेवते की शीर्ष- उत्कृष्ट प्रतिभा अव्वल दर्जाची निर्म��ती करण्यास सक्षम आहेत.\nटिपा: वरील पॅरामीटर्स स्क्रॅप वायर वन शाफ्ट श्रेडरसाठी डीफॉल्ट कॉन्फिगरेशन आहेत, मशीनची वैशिष्ट्ये केवळ संदर्भासाठी आहेत आणि पूर्वसूचनेशिवाय बदलू शकतात, ऑर्डर देताना कृपया आमच्या विक्री प्रतिनिधीशी खात्री करा.\nगरम टॅग्ज: स्क्रॅप वायर वन शाफ्ट श्रेडर, उत्पादक, पुरवठादार, कारखाना, चीन, मेड इन चायना, ब्रँड, सानुकूलित\nप्लॅस्टिक वन शाफ्ट श्रेडर\nवुड वन शाफ्ट श्रेडर\nपाईप वन शाफ्ट श्रेडर\nपेपर वन शाफ्ट श्रेडर\nरबर वन शाफ्ट श्रेडर\nआरडीएफ वन शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू वन शाफ्ट श्रेडर\nवायर वन शाफ्ट श्रेडर\nकेबल वन शाफ्ट श्रेडर\nग्लास वन शाफ्ट श्रेडर\nशेती एक शाफ्ट श्रेडर\nघनकचरा एक शाफ्ट श्रेडर\nकृपया खालील फॉर्ममध्ये आपली चौकशी करण्यास मोकळ्या मनाने. आम्ही 24 तासांत आपल्याला प्रत्युत्तर देऊ.\nवेस्ट वायर वन शाफ्ट श्रेडर\nकॉपर वायर वन शाफ्ट श्रेडर\nस्क्रॅप कॉपर वायर वन शाफ्ट श्रेडर\nवेस्ट कॉपर वायर वन शाफ्ट श्रेडर\nऔद्योगिक वायर वन शाफ्ट श्रेडर\nपत्ता: क्रमांक 223 कारखाना JieFu RD., JieYuan ग्राम प्रशासन, MinZhong टाउन, ZhongShan शहर, चीन\nकॉपीराइट © 2021 झोंगशान रिफॉर्मर एन्व्हायर्नमेंटल TECH. Co., Ltd. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://tarunbharat.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%81%E0%A4%95-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5-9/", "date_download": "2022-11-30T23:28:52Z", "digest": "sha1:QYZO2T6QRJ7MUENHLF5GRTQXJJTS4K4F", "length": 7713, "nlines": 133, "source_domain": "tarunbharat.com", "title": "कोल्हापूर जिल्हा बँक अध्यक्षनिवड : आमदार विनय कोरे नाराज ? – Tarun Bharat", "raw_content": "\nअन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय सहन करणे किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप आहे \nकोल्हापूर जिल्हा बँक अध्यक्षनिवड : आमदार विनय कोरे नाराज \nकोल्हापूर जिल्हा बँक अध्यक्षनिवड : आमदार विनय कोरे नाराज \nआमदार कोरेंनी जिल्हा बँक अध्यक्ष निवडीची बैठक अर्ध्यावर सोडली\nकोल्हापूर जिल्हा बँकेसाठी अध्यक्षनिवड आज होणार आहे. त्यासाठी कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहावर बैठकीला सुरुवात झाली आहे. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्यराज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, नूतन संचालक माजी खासदार निवेदिता माने यांच्यासह आमदार आणि अन्य संचालक या बैठकीला उपस्थित आहेत. अध्यक्षपदाच्या निवडीसाठी ही बैठक सुरु असतानाच आमद���र विनय कोरे बैठक अर्ध्यावर सोडून बाहेर आले.\nदरम्यान आमदार कोरे बैठकीतून बाहेर पडल्यानंतर माध्यम प्रतिनिधींनी अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीबाबत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अध्यक्षपदासाठी सामंजस्यपणाने चर्चा झाली आहे. अध्यक्ष-उपाध्यक्ष कोण होणार हे त्यांनाच विचारा, असे म्हणत आमदार विनय कोरे यांनी बैठकीतून माघार घेतली आहे. आमदार कोरे बैठक अर्ध्यावरच सोडून गेल्याने ते नाराज झाल्याची चर्चा आहे.\n‘राज्यात सोमवारपासून शाळा पुन्हा सुरु होणार’\nगोवा निवडणूक : देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांवर केली जोरदार टीका\nसातारा जिल्ह्यातील १९९ संशयितांचे अहवाल कोरोना बाधित तर ४ बाधितांचा मृत्यू\nकोरोनामुळे ३०९ विद्यार्थी पोरके\nसंपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर होणार मोठी कारवाई\nमराठ्यांची उद्या एमपीएससीवर धडक\nमलकापूर आगारातील निलंबित कर्मचाऱ्यांच्या पाठीशी सर्व कर्मचारी\nPHOTO : संसाराचा झाला कोळसा ,आता भविष्याला चटके\nबाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार तुम्ही मुख्यमंत्री झाल्यास तुमच्या हातून दणकेबाज कार्य...\nलक्ष्य सेन मानांकनात सहावा\nपहिल्या टप्प्यासाठीचा प्रचार संपुष्टात\nबेळगुंदीत एकाच दिवशी दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nचालकाच्या सतर्कतेमुळे वाचला ५० विध्यार्थांचा जीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.mensxp.com/marathi/entertainment/bollywood/99794-jimmy-shergill-biography-in-marathi.html", "date_download": "2022-12-01T00:45:30Z", "digest": "sha1:A7YK7XJFAM7KDO622SRTEBMPGS6LVPKI", "length": 24932, "nlines": 116, "source_domain": "www.mensxp.com", "title": "मोहब्बतें चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर जिमीच्या स्माईलनेच अनेक तरुणींना वेडे केले होते | jimmy shergill biography in marathi", "raw_content": "हिंदी में देखें See in English\nग्रूमिंग हेअर स्टाईल आणि हेअर केअरबिअर्ड आणि शेविंगस्किन केअर\nहेल्थ मेंटल हेल्थन्यूट्रिशनबॉडी बिल्डिंगवेट लॉससेलेब फिटनेससेक्शुअल हेल्थ\nरिलेशनशिप्स रिलेशनशिप ॲडव्हाईसडेटिंग टिप्सफादरहूडब्रेक अप टिप्स\nसाईन अप करा लेटेस्ट ट्रेंड्स संदर्भात अपडेट राहा\nमोहब्बतें चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर जिमीच्या स्माईलनेच अनेक तरुणींना वेडे केले होते\n· 12 मिनिटांमध्ये वाचा\nमोहब्बतें चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर जिमीच्या स्माईलनेच अनेक तरुणींना वेडे केले होते\nशाहरुख खान, अमिताभ बच्चन आणि ऐश्वर्या राय या दिग्गज कलाकारांच��� भूमिका असणारा मोहब्बतें ह्या सिनेमाला कोण विसरू शकतं या सिनेमाने अनेकांना प्रेमात पडायला लावले होते. अक्षरशः वेडे केले होते, असे म्हणायला हरकत नाही. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील प्रचंड कमाई केली होती. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या दिग्गज कलाकारांपेक्षा सर्वात जास्त कोणता चेहरा गाजला असेल, तर तो म्हणजे जिमी शेरगिल याचा.\nजिमी शेरगिलने या चित्रपटामध्ये करण चौधरी हे कॅरेक्टर प्ले केले होते. गुरुकुलमध्ये शिकणाऱ्या एका साध्या सुध्या मुलाचा रोल जिमीने या चित्रपटामध्ये निभावला होता. त्याच्या या साधेपणामुळे, क्यूट इनोसंट हॅण्डसम लूक्समुळे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्याच्या स्माईलने अनेक तरुणींना वेड लावले होते. मोहब्बतें या चित्रपटातील त्याने निभावलेल्या भूमिकेमुळे तो अतिशय फेमस झाला होता. हा चित्रपट त्याच्यासाठी एक गेम चेंजर सिनेमा ठरला होता.\nआज आपण जाणुन घेणार आहोत जिमी शेरगिल याच्या आयुष्याबद्दल काही गोष्टी.\nसाहेब बीवी और गँगस्टर\nमेरे यार की शादी है\nजिमीचे वेब सीरिज करिअर\nजिमीचा जन्म एका पंजाबी शीख कुटुंबामध्ये 3 डिसेंबर, 1970 रोजी झाला. एक श्रीमंत जमीनदार घरामध्ये त्याचा जन्म झाला होता. जिमीच्या वडीलांची आत्ती अमृता शेरगील ही एक प्रसिद्ध चित्रकार होती. जिमीचे शिक्षण सेंट फ्रान्सिस कॉलेज लखनऊ, पंजाब पब्लिक स्कूल नाभा, विक्रम कॉलेज पंजाबी युनिव्हर्सिटी पटियाला येथे पूर्ण झाले आहे. शालेय शिक्षणानंतर त्याला मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन ही पदवी संपादन करायची होती. पण काही कारणाने त्याला एमबीएला ॲडमिशन घेता आले नाही.\nपुढे त्याने आपले पोस्ट ग्रॅज्युएशन गव्हर्मेंट कॉलेज चंदीगड पंजाब युनिव्हर्सिटी येथून पूर्ण केले. त्याच्या चुलत भावाच्या सांगण्यावरून त्याने अभिनय क्षेत्रामध्ये करिअर आजमावण्यासाठी मुंबई गाठली. मुंबईमध्ये आल्यानंतर त्याने रोशन तनेजा ॲक्टिंग क्लासेसमध्ये आपल्या नावाची नोंदणी केली. तिथेच त्याने ॲक्टींगचे धडे गिरवले.\nविश्व सुंदरी झाली बच्चन घराण्याची सून \n1996 साली प्रदर्शित झालेल्या माचिस या चित्रपटातून जिमीने हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपट प्रसिद्ध गीतकार गुलजार यांनी दिग्दर्शित केला होता. पंजाब मधील दहशतवादावर आधारित हा चित्रपट होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. तर या चित्रपटातील गाणी देखील प्रचंड फेमस झाली होती.\n'चप्पा चप्पा चरखा चले' हे प्रसिद्ध गाणेही याच चित्रपटातील आहे. या चित्रपटाची एक खास गोष्ट अशी की, गुलजार जेव्हा एखाद्या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असतात. त्यांना कलाकारांचा अभिनय आवडला, त्यांचा परफॉर्मन्स आवडला तर ते त्यांना चॉकलेट देतात. तर जिमी शेरगिल याला आपल्या पहिल्याच चित्रपटामध्ये गुलजार यांच्याकडून बरीच चॉकलेट्स मिळाली हाेती.\nया चित्रपटातील त्याचा अभिनय पाहून त्याला आदित्य चोप्रा यांनी मोहोबत्ते या बिग बजेट, बिग स्टार कास्ट असणाऱ्या सिनेमात अमिताभ बच्चन, शाहरुख खान, ऐश्वर्या राय या दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी दिली. आणि त्याने या संधीचे सोने केले. हा चित्रपट तुफान यशस्वी झाला. जिमी शेरगील हा एक नवीन चेहरा बॉलीवूड चित्रपट सृष्टीला मिळाला होता.\nजिमीने आजवर अनेक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. जहा तुम ले चले, ये जिंदगी का सफर, मेरे यार की शादी है, दिल है तुम्हारा, दिल विल प्यार व्यार, कहता है दिल बार बार, हासिल, मुन्नाभाई एमबीबीएस, अग्निपथ, चरस, हम तुम, टॉम डिक और हॅरी, यू होता तो क्या होता, बस एक पल, दिल्ली हाइट्स, व्हिक्टोरिया नंबर 203, अ वेन्सडे, माय नेम इज खान, तनू वेड्स मनू, साहेब बीवी और गँगस्टर, हॅपी भाग जायेगी, मुक्काबाज, वीरे की वेडिंग, शुभमंगल सावधान, हॅपी फिर भाग जाएगी, पती पत्नी और वो, जजमेंटल है क्या असे त्याचे काही गाजलेले चित्रपट आहेत. ज्यामध्ये त्याने अनेक विविधांगी भूमिका साकारल्या आहेत.\nफक्त हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये नाही तर जिमीने अनेक पंजाबी चित्रपटांमध्ये देखील महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. यारा नाल बहारा, मन्नत, तेरा मेरा कि रिश्ता, मुंडे यूके दे, मेल करा दे रब्बा, धरती, साडी लव्ह स्टोरी, रंगीले, आ गये मुंडे यूके दे, हीरो नाम याद रखी, वैशाखी लिस्ट, जिंदुआ, दानापानी या पंजाबी चित्रपटांमध्ये त्याने भूमिका साकारल्या आहेत.\nनिर्माता म्हणून देखील जिमी अत्यंत ॲक्टिव्ह असतो. धरती, तौर मित्रां दीं, साडी लव स्टोरी, रंगीले या चित्रपटांची निर्मिती जिमीने केली आहे.\nसाहेब बीवी और गँगस्टर\nसाहेब बीवी और गँगस्टर हा जिमीच्या करिअरमधील एक उत्कृष्ट सिनेमा आहे असे म्हणायला अजिबात हरकत नाही. या चित्रपटामध्ये त्याने साहेब ही भ��मिका साकारली होती. एक श्रीमंत खानदानी माणूस, त्याची सुंदर पत्नी आणि तिचा एक प्रेमी अशा तिघांभोवती फिरणारी या सिनेमाची कथा होती.\nनातेसंबंधांमध्ये जेव्हा पैसा, हवस, सत्तेचा लोभ, स्पर्धा, फसवणूक या सारख्या गोष्टींचा शिरकाव होतो त्या वेळी आयुष्य वेगाने बदलत जाते. हे सांगणारी या चित्रपटाची कथा आहे. हा चित्रपट जर तुम्ही पाहिला नसेल तर एक क्लासि सिनेमा पाहण्याची संधी हुकलेली आहे असे म्हणायला हरकत नाही.\nमुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटामध्ये अतिशय छोट्या रोलमध्ये जिमी दिसला होता. पण या छोट्याशा रोलमुळे देखील त्याला प्रचंड प्रसिद्धी मिळाली होती. एक व्यक्ती ज्याला कॅन्सर झालेला असतो. आपल्या आयुष्याच्या शेवटच्या घटका मोजत असताना, जगण्यासाठी तो माणूस हरएक प्रकारे प्रयत्न करत असतो. पण त्याच्याकडे नेमका वेळ नसतो. अशा युवकाचा रोल जिमीने या चित्रपटामध्ये निभावला आहे. 'देख ले, आँखो मे आँखे दाल देख ले' हे प्रसिद्ध गाणे जिमीवर चित्रीत करण्यात आले होते.\nतनू वेड्स मनू या चित्रपटामध्ये आर माधवन, कंगना राणावत आणि जिमी शेरगिल या तिघांची प्रमुख भूमिका होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली होती. उत्तर प्रदेशमधील गल्लीबोळांमध्ये गुंडगिरी करत फिरणाऱ्या, आपला एक वेगळाच दरारा सतत मनात घुमवत आरेरावी करणाऱ्या एका तरूणाची भूमिका जिमीने या चित्रपटामध्ये निभावली होती. प्रॉपर यूपीएचा ठसका त्याने आपल्या अॅक्टिंग मधून दाखवला होता.\nक्वीन सोबतच कंगनाचे हे 10 सिनेमेही आहेत तितकेच भन्नाट....\nदिल है तुम्हारा या चित्रपटामध्ये जिमी शेरगिल, प्रीती झिंटा, अर्जुन रामपाल, महिमा चौधरी, रेखा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. 2002 साली हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये त्याने बोलक्या बाहुल्यांचा खेळ करणाऱ्या तरुणाचा रोल निभावला होता. एकतर्फी प्रेम करणारा, मनातल्या मनात जीवापाड प्रेम करणारा, कधीही आपल्या भावना व्यक्त न करणाऱ्या मनाने साध्या तरुणाचा रोल जिमीने या चित्रपटामध्ये निभावला होता.\nमेरे यार की शादी है\nजिमच्या करिअरमधील मेरे यार की शादी है हा चित्रपट एक महत्त्वपूर्ण चित्रपट आहे. मोहोबत्ते या चित्रपटाच्या यशानंतर जिमी शेरगिल कडून प्रेक्षकांच्या, समीक्षकांच्या, चित्रपट निर्मात्यांच्या, दिग्दर्शकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. आ��ि नेमका त्याचवेळी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटामध्ये जिमीने एक सोफेस्टिकेटेड हायक्लास तरूणाची भूमिका साकारली होती. या चित्रपटातील 'शरारा शरारा' हे गाणे आजही लोक आवडीने ऐकतात. आजही लग्नातील संगीत समारंभात हमखास ह्या गाण्यावर डान्स केला जातो.\nजिमीचे वेब सीरिज करिअर\nजिमीने 2019 साली 'रंगबाज फिरसे' या झी5 वरील वेबसीरिजमध्ये अमर पाल सिंग हे पात्र निभावले हाेते. रंगबाज फिरसे ही सत्य घटनांवर आधारित सीरिज आहे. या सीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्ये जिमी शेरगिल याने अमर पाल सिंग हे पात्र निभावले होते. राजस्थानमधील एक कुख्यात गँगस्टर ज्याला राजस्थान सरकारने पकडण्यासाठी हरेक प्रयत्न केलेले होते. दारुचा अवैध व्यवसाय करणाऱ्या एका गँगस्टरच्या भूमिकेमध्ये जिमी शेरगिल दिसला होता. मोहोबत्ते सिनेमातील हाच का तो देखणा, क्युट, हँडसम, गोड स्माइल देणारा जिमी असा प्रश्न तुम्हाला ही सिरीज पाहिल्यानंतर पडल्या वाचून राहणार नाही.\nयुअर ऑनर ही एक थ्रिलर क्राइम सीरीज आहे. सोनी लिव्ह वर ही सीरिज प्रदर्शित केली जाते. क्योडो या इस्राईल वेब सीरिज वरून ही सिरीज हिंदीमध्ये बनवण्यात आली आहे.\nया सीरिजमध्ये जिमीने बिषण खोसला हे पात्र निभावले आहे. खोसलाच्या मुलाकडून एक दिवशी अॅक्सिडंट होतो. आणि या अॅक्सिडेंटमध्ये शहरातील कुख्यात गँगस्टरच्या मुलाचे निधन होते. आपल्या मुलाला वाचवण्यासाठी खोसला हर एक प्रकारचे प्रयत्न करतो. वेळप्रसंगी कायदा देखील तोडतो. अशा बापाची भूमिका जिमीने या सीरिजमध्ये निभावली आहे.\nजिमीचा शारीक 2 हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. 2015 साली प्रदर्शित झालेल्या पंजाबी शारीक या चित्रपटाचा हा पुढचा भाग असणार आहे.\nजिमीच्या पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा.\nआजच्या तरुणांची फेव्हरेट मेन्स लाईफस्टाईल वेबसाईट\nसब्सक्राईब करा आणि अपडेट राहा\nआम्ही कधीही तुम्हाला स्पॅम पाठविणार नाही. तुम्ही कधीही अनसब्सक्राईब करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.rangmaitra.com/ambarnath-film-fest/", "date_download": "2022-12-01T01:22:30Z", "digest": "sha1:XJW2E74MUN4SG52UCUM26TBEFTHSG7O3", "length": 9795, "nlines": 111, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "अंबरनाथ मराठी फिल्म फेस्टिवलची घोषणा | Rangmaitra", "raw_content": "\n‘ठिपक्यांची रांगोळी’त नवा ट्विस्ट\n‘विश्वनायक’द्वारे हिंदी रंगमंचावर ‘विकास’ झेप\nढाका’ मध्ये ‘मोऱ्य��’ची निवड\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nगाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल\n‘डॉक्टर डॉन’ला नवं वळण…\nजिजाऊंच्या भूमिकेत भार्गवी चिरमुले\nवास्तववादी चित्रकार संतोष शंकर लाड\n‘राजा रानी…’ पुन्हा येणार २१ जुलैपासून\nHome चालू घडामोडी अंबरनाथ मराठी फिल्म फेस्टिवलची घोषणा\nअंबरनाथ मराठी फिल्म फेस्टिवलची घोषणा\non: October 06, 2016 In: चालू घडामोडी, चित्रपट, चित्ररंग, महत्वाच्या बातम्या, लक्षवेधी\nलघुपट हवेत ‘अवयव दान, देहदान’वर\nमराठी चित्रपटाचा विकास आणि प्रगतीमध्ये अंबरनाथ शहराचेसुद्धा योगदान असावे म्हणून ‘अंबर भरारी’चा अंबरनाथ मराठी फिल्म फेस्टिवल आयोजित केला जातो. या फेस्टिव्हलची घोषणा झाली आहे. हे या महोत्सवाचे दुसरं वर्ष आहे.\nगेल्या काही वर्षात अंबरनाथ शहर झपाट्याने वाढत गेलं. कला आणि संस्कृतीचा वारसा जपणारं शहर म्हणून ओळख मिळवू पाहणाऱ्या या शहरात बरेच कलाकार आहेत. चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील सगळ्या कला प्रकारात इथले कलाकार रस घेऊ लागले आणि हळूहळू त्यांनी चित्रपट, नाटक, दूरदर्शन मालिका आणि इतर क्षेत्रात आपलं स्थान पक्क केलं, आज अंबरनाथमध्ये अभिनेते, अभिनेत्री, लेखक, दिग्दर्शक, गीतकार, संगीतकार, कॅमेरामन, कला दिग्दर्शक असे सर्व प्रकारचे कलाकार आहेत आणि त्यांच्या कलाकृती लोकप्रिय होत आहेत. याच सर्व कलाकारांना अजून नव्या संधी निर्माण होऊन त्यांचा नाव लौकिक वाढून अंबरनाथ शहराचेसुद्धा नाव जगाच्या नकाश्यावर या कलावंतामुळे मानाने घेतले जावे या उद्देशाने ‘अंबर भरारी’ या संस्थेचे संस्थापक आणि अंबरनाथचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांच्या संकल्पनेतून ‘अंबरनाथ चित्रपट महोत्सव’ अंबरनाथमध्ये घेतला जावा असा विचार पुढे आला.\n‘अंबर भरारी’ या संस्थेने आयोजनाची सगळी जबाबदारी घेतली आणि पहिल्या वर्षीच्या यशस्वी आयोजनानंतर आता दुसरा महोत्सव जाहीर करण्यात आला आहे.\nऑक्टोबर २०१५ ते सप्टेंबर २०१६ या कालावधीत प्रदर्शित, अप्रदर्शित चित्रपटांना तसेच लघुपट, माहितीपट, आमंत्रित करून मान्यवर परीक्षकांच्या वतीने २२ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत चित्रपट पहिले जातील.\nचित्रपटांच्या पुरस्कारांचे नामांकन ६ नोव्हेंबर रोजी जाहीर होतील आणि २७ नोव्हेंबर रोजी अंबरनाथ चित्रपट महोत्सवाचा सांगता सोहळा आणि पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होईल. लघुपटासाठी यंदा ‘अवयव दान, देहदान’ याबद्दल जागृती निर्माण करणारे लघुपट पाठवावे. इतर कोणत्याही विषयावरवरील लघुपटांचा विचार केला जाणार नाही, असे आयोजकांच्या वतीने कळवण्यात आले आहे.\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nसावनी रविंद्रचे ‘वंदे गणपती’\n‘टाईड’च्या जाहिरातीत आयुषमान झाला बाई\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०२२ रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://atharvapublications.com/book-details.php?id=477", "date_download": "2022-11-30T23:17:50Z", "digest": "sha1:S447D3O6PPJMBZZ4L3G7UNCO3UHL7UMH", "length": 11079, "nlines": 299, "source_domain": "atharvapublications.com", "title": "दिल से … ( शायरी ) | Atharva Publications", "raw_content": "\nखेळ आणि शारीरिक शिक्षण\nमानवी हक्क व आदिवासी अभ्यास\nम. गांधी/डॉ.आंबेडकर विचार व इतर\nशारीरिक शिक्षण व आरोग्य\nशासन निर्णय संग्रह (GR)\nसर्व स्पर्धात्मक प्रवेश परीक्षा\nखेळ आणि शारीरिक शिक्षण\nमानवी हक्क व आदिवासी अभ्यास\nम. गांधी/डॉ.आंबेडकर विचार व इतर\nशारीरिक शिक्षण व आरोग्य\nशासन निर्णय संग्रह (GR)\nसर्व स्पर्धात्मक प्रवेश परीक्षा\nदिल से … ( शायरी )\nAuthor : डॉ. विनोद रघुवंशी\nदिल से … ( शायरी )\nदिल से … ( शायरी )\nदेश धरम का नाता है\nधर्म से धम्म तक\nहिंदी व्याकरण एवं अभिव्यक्ति कौशल\nहमालपुरा से कुलपती तक का सफर\nसमकालीन हिंदी उपन्यासो में - आदिवासी एवं जनजातीय जीवन\nदिल से … ( शायरी )\nभावधारा : मराठी व हिंदी गीते\nहिंदी कविताए अध्ययन और रसास्वाद\nहिंदी दलित साहित्य विमर्श\nअनुवाद : अवधारणा और आयाम\nकथा संचयन कि कहानियों का अनुशीलन\nलेखन कौशल : मीडिया आणि साहित्य\nपंडित दीनदयाल उपाध्याय (व्यक्तिव के विविध पहलु )\nकथेतर गद्य विधाये ( प्रतिनिधी रचनाओ का विश्लेषण )\nSocial Science: स्त्री-अभ्यास , इतिहास , भूगोल , राज्यशास्त्र , अर्थशास्त्र , मानसशास्त्र , संरक्षणशास्त्र , समाजश���स्त्र , शिक्षणशास्त्र , ग्रंथालय व माहितीशास्त्र , धर्म व तत्वज्ञान , खेळ आणि शारीरिक शिक्षण , मानवी हक्क व आदिवासी अभ्यास , पत्रकारिता , म. गांधी/डॉ.आंबेडकर विचार व इतर , शारीरिक शिक्षण व आरोग्य , शासन निर्णय संग्रह (GR) , संशोधन पध्दती , इतर पुस्तके\nBest Sellers: मराठी , हिंदी , इंग्रजी\nEnglish & Literature: समिक्षा , क्रमिक पुस्तके , चरित्र आणि आत्मचरित्र , मुलांची पुस्तके , वैचारिक पुस्तके , व्यक्तिमत्व विकास , संदर्भ पुस्तके , कविता , कादंबरी आणि कल्पना\nHindi & Literature: कविता , कादंबरी आणि कल्पना , समिक्षा , क्रमिक पुस्तके , चरित्र आणि आत्मचरित्र , मुलांची पुस्तके , वैचारिक पुस्तके , व्यक्तिमत्व विकास , संदर्भ पुस्तके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.aatmnirbharkhabar.com/post/14536", "date_download": "2022-12-01T01:17:09Z", "digest": "sha1:6BQB3Y3KMVQAJNU5MMOGRC6INZR26CJL", "length": 16217, "nlines": 116, "source_domain": "www.aatmnirbharkhabar.com", "title": "कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचारी संघटनेची एसटी संपातून माघार; आंदोलनात फूट | आत्मनिर्भर खबर", "raw_content": "\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\nबल्लारशहा रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाचा भाग तुटला:13 प्रवासी कोसळले; महिला ठार\nउद्धव ठाकरेंची टीका | महाराष्ट्रावरील खरे संकट शिंदे व त्यांचा मिंधे गट हेच\n#Pune | नैनो उपग्रह निर्माण पर इसरो के प्रयास\n#Pune | नई शिक्षा नीति से प्रोफेसरों की नौकरी प्रभावित नहीं होगी\n#Maha_Metro l एशियन डेव्हलपमेंट बँक शिष्ट मंडल की नागपुर मेट्रो परियोजना को भेट\n12th FAIL Film | दिल्ली के मुखर्जी नगर में शूट होगी आइपीएस अफसर डॉ. मनोजकुमार शर्मा से प्रेरित 12वीं फेल\n#Maha_Metro | अब तक 31000 से ज्यादा महा कार्ड की बिक्री कर चुका है महा मेट्रो\nHome मराठी कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचारी संघटनेची एसटी संपातून माघार; आंदोलनात फूट\nकनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचारी संघटनेची एसटी संपातून माघार; आंदोलनात फूट\nराज्यात मागील ५४ दिवसांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचारी आंदोलनात आता उभी फूट पडल्याचे दिसले. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजयकुमार गुजर यांनी एसटी संपातून माघार घेतली. सोमवारी परिवहनमंत्री अनिल परब आणि अजयकुमार गुजर यांच्यात ५ तास बैठक झाली. त्यानंतर गुजर यांनी आपण संप मागे घेतल्याची घोषणा केली. दरम्यान, गुजर यांच्या संघटनेने माघार घेतली असली तरीही आझाद मैदानावर ठिय्या देऊन बसलेल्या कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाचा निर्णय होईपर्यंत संप सुरूच ठेवणार असल्याचे जाहीर केले आहे.\nमंत्रालयात चाललेली बैठक रात्री नऊ वाजता संपली त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना गुजर यांनी संप मागे घेतल्याची घोषणा केली. परिवहनमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर संप मागे घेत आहोत, असे गुजर यांनी सांगितले. एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाचा लढा न्यायालयावर सोपवलेला आहे. न्यायालयाचा निर्णय आम्हाला मान्य असेल. आपण पुकारलेला लढा चर्चा केल्याप्रमाणे आता थांबवत आहोत. २२ डिसेंबरपर्यंत कर्मचाऱ्यांनी कामावर हजर व्हावे. आपल्यावरील कारवाई मागे घेण्याची विनंती संघटनेने केली आहे,’ असे आवाहनही गुजर यांनी कर्मचाऱ्यांना केले आहे. अजय गुजरप्रणीत महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचारी संघटनेनं ही संपाची नोटीस दिली होती. त्यामुळे गुजर यांनी केलेली घोषणा संप मागे घेण्याबाबत अत्यंत महत्त्वाची मानली जाते. दरम्यान, फौजदारी गुन्हे वगळता निलंबन,बडतर्फीसह सर्व कारवाया मागे घेण्याचे राज्य सरकारने आश्वासन दिले आहे. राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन बुधवारपासून (२२ डिसे.) मुंबईत सुरू होत आहे त्या पार्श्वभूमीवर आघाडी सरकारने जोरदार हालचाली करत संपूर्ण मिटवण्याचा प्रयत्न केला आहे.\nदरम्यान, आझाद मैदान आणि राज्यात विविध ठिकाणी एसटी कर्मचारी अद्यापही संपावर ठाम आहेत. याबाबत विचारलं असता, कर्मचारी भावनाविवश होत आहेत. पण हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्यामुळे ही भूमिका आम्ही घेतली आहे. आम्ही कुणाकडून पैसे घेतले नाहीत, पैसे कुणी जमा केले हे आम्हाला माहिती नाही. आमच्यामध्ये आणि अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यात कोणतीही फूट पडलेली नाही, असे गुजर यांनी सांगितले. दरम्यान, आता दुसरी संघटना काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.\n1. आत्महत्या केलेले ५४ एसटी कर्मचारी आहेत. त्यांना न्याय देण्यासाठी ५० लाखांची आर्थिक मदत आणि कुटुंबातील व्यक्तीला तत्काळ नोकरी देण्यात यावी.\n2. राज्यात कोरोनाकाळात ३०६ कर्मचारी मृत्युमुखी पडले. १० कर्मचाऱ्यांच्या वारसांना आर्थिक मदत मिळालेली आहे. त्यावर लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणीही संघटनेने केली.\n3. २१ ऑक्टोबर रोजी संघटनेनं दिलेल्या नोटीसनुसार ३ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून संप पुकारला होता. ५४ दिवस संप सुरू होता. २ ते ३ वेळा परिवहन मंत्र्यांसोबत बैठका झाल्या.\nशरद पवार यांचा हस्तक्षेप कामी आला\nरविवारी शरद पवार यांच्यासोबत नवी दिल्लीत कामगार संघटनांशी प्रदीर्घ चर्चा झाली. तेव्हा विलीनीकरणाचा मुद्दा मान्य करण्याचं ठरलं. विलीनीकरण ही आमची प्रमुख मागणी आहे. आम्ही त्यावर ठाम आहोत, असे अजयकुमार गुजर म्हणाले.\nविलीनीकरणाबाबत कोर्टाचा निर्णय मान्य\nगेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेला लढा न्यायालयात प्रलंबित आहे. न्यायालयात प्राथमिक अहवाल सादर झाला आहे. २२ जानेवारीला पूर्ण अहवाल येईल. विलीनीकरणाबाबत न्यायालय जो निर्णय घेईल तो आम्हा दोघांना मान्य असेल, असे गुजर माध्यमांशी बोलताना म्हणाले.\nNext articleराज्याला हुडहुडी; तीन दिवस राहणार कडाका, खान्देश-विदर्भात थंडीची लाट\nवाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\n#Pune | नैनो उपग्रह निर्माण पर इसरो के प्रयास\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\nबल्लारशहा रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाचा भाग तुटला:13 प्रवासी कोसळले; महिला ठार\n#Pune | नैनो उपग्रह निर्माण पर इसरो के प्रयास\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\nबल्लारशहा रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाचा भाग तुटला:13 प्रवासी क���सळले; महिला ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.aatmnirbharkhabar.com/post/15724", "date_download": "2022-11-30T23:20:49Z", "digest": "sha1:VWLBDTECLVGND25WKJRFTDG2GZA3P6VD", "length": 12385, "nlines": 108, "source_domain": "www.aatmnirbharkhabar.com", "title": "लता मंगेशकर । दीदी म्हणजे गायनाच्या इतिहासातील एक सुवर्णपान : विजय वडेट्टीवार | आत्मनिर्भर खबर", "raw_content": "\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\nबल्लारशहा रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाचा भाग तुटला:13 प्रवासी कोसळले; महिला ठार\nउद्धव ठाकरेंची टीका | महाराष्ट्रावरील खरे संकट शिंदे व त्यांचा मिंधे गट हेच\n#Pune | नैनो उपग्रह निर्माण पर इसरो के प्रयास\n#Pune | नई शिक्षा नीति से प्रोफेसरों की नौकरी प्रभावित नहीं होगी\n#Maha_Metro l एशियन डेव्हलपमेंट बँक शिष्ट मंडल की नागपुर मेट्रो परियोजना को भेट\n12th FAIL Film | दिल्ली के मुखर्जी नगर में शूट होगी आइपीएस अफसर डॉ. मनोजकुमार शर्मा से प्रेरित 12वीं फेल\n#Maha_Metro | अब तक 31000 से ज्यादा महा कार्ड की बिक्री कर चुका है महा मेट्रो\nHome मराठी लता मंगेशकर दीदी म्हणजे गायनाच्या इतिहासातील एक सुवर्णपान : विजय वडेट्टीवार\n दीदी म्हणजे गायनाच्या इतिहासातील एक सुवर्णपान : विजय वडेट्टीवार\nचंद्रपूर ब्युरो : दिवस-रात्र अशी कुठलीही वेळ नाही किंवा क्षण नाही की लतादिदिंचा स्वर या जगात कुठून तरी कुठेतरी जात येत असतो. पण आता तो सूर लुप्त पावला. लता मंगेशकर यांची गाणी म्हणजे रसिकांसाठी मोठी पर्वणीच होती. दिदी भारतीय चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायनाच्या इतिहासातील एक सुवर्णपान ठरल्या, असे भावनात्मक उद्गार राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी काढले.\nलतादिदी कीती महान होत्या हे सांगतांना वडेट्टीवार यांनी सांगीतले की, लता मंगेशकर यांना १९६९ मध्ये तिसरा-सर्वोच्च नागरी पुरस्कार “पद्मभूषण”, १९९९ मध्ये द्वितीय-सर्वोच्च नागरी पुरस्कार “पद्मविभूषण”ने सन्मानित करण्यात आले. २००१ मध्ये त्यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल “भारतरत्न” या सर्वोच नागरी पुरस्काराने सन्मानित केले होते. लता दिदींच्या जाण्यानं एका स्वर युगाचा अंत झाला, एक महान पर्व संपले. त्यांच्या जाण्याने एक ज���गतिक प्रकारची पोकळी निर्माण झाली आहे. ती न भरून निघणारी आहे. भारतीय संस्कृतीच्या एक दिग्गज गायिका म्हणून येणाऱ्या पिढ्या त्यांना लक्षात ठेवतील. त्यांच्या सुरेल आवाजात लोकांना मंत्रमुग्ध करण्याची क्षमता होती.\nस्वरसम्राज्ञी लतादिदी आज आपल्यातून गेल्या हे अत्यंत दुःखद आहे. पण त्या त्यांच्या अमृत स्वरांनी अजरामर आहेत, विश्व व्यापून राहिल्या आहेत. त्या अर्थाने त्या आपल्यातच राहतील. त्यांना त्यांच्या वडिलांकडून म्हणजेच पंडित दिनानाथ मंगेशकर यांच्याकडून गाण्याचा वारसा मिळाला होता. मीना खाडीलकर, आशा भोसले, उषा मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर या भावंडांमध्ये त्या सर्वात मोठ्या होत्या. त्यामुळे मंगेशकर बहिण भावंडांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.\n मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची स्वरसम्राज्ञी लता दीदी यांना श्रद्धांजली\n दीदींचा स्वर म्हणजे भारावलेलं राष्ट्रीयत्व : सुनील केदार\nवाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\n#Pune | नैनो उपग्रह निर्माण पर इसरो के प्रयास\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\nबल्लारशहा रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाचा भाग तुटला:13 प्रवासी कोसळले; महिला ठार\n#Pune | नैनो उपग्रह निर्माण पर इसरो के प्रयास\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\nबल्लारशहा रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाचा भाग तुटला:13 प्रवासी कोसळले; महिला ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/12-foot-giant-crocodile-came-out-of-the-flood-in-prayagraj-130239222.html", "date_download": "2022-12-01T00:50:35Z", "digest": "sha1:APHA5JPB3LFYGNUO5RKRWBBP27IATBAP", "length": 5354, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "12 फुटी मगरीला पाहून नागरिकांना घाम; रेस्क्यूदरम्यान वन विभागाची दमछाक | 12 foot giant crocodile came out of the flood in Prayagraj. - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nप्रयागराजमध्ये रस्त्यावर आली महाकाय मगर:12 फुटी मगरीला पाहून नागरिकांना घाम; रेस्क्यूदरम्यान वन विभागाची दमछाक\nउत्तर प्रदेशच्या कानपूर, प्रयागराज आणि वाराणतीस गंगा आणि यमुनेला पूर आला आहे. प्रयागराजमध्ये गंगा-यमुना धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. पुराच्या पाण्यातून आलेली एक मगर शनिवारी प्रयागराजच्या सलोरी या निवासी भागात शिरली. सुमारे 12 फुटांची ही महाकाय मगर पाहून नागरिकांची भितीने गाळण उडाली. मगर रस्त्यावर येताच नागरिकांनी आपल्या घराचे दरवाजे बंद करून घेतले. लगेचच पोलिस आणि वनविभागाला माहिती देण्यात आली. मगरीला पकडताना वन विभागाची टीमची चांगलीच दमछाक झाली. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर मगरीला पकडून पुन्हा गंगेत सोडण्यात आले.\nप्रयागराजमधील गंगेला लागून असलेल्या सलोरी भागात शनिवारी मगरी दिसली. सुमारे 12 फूट लांब मगरीला पाहून लोक घाबरले आणि छतावर चढले.\nवाराणसीत गंगेची पाणीपातळी धोक्याच्या पातळीपेक्षा 24 सेंटीमीटरने जास्त आहे. मणिकर्णिका आणि हरिश्चंद्र घाट पुरात बुडाले आहेत. कानपूरमध्येही यमुनेची पाणीपातळी वाढली आहे. घाटमपूर तहसीलमध्ये यमुनेच्या पुरामुळे कानपूर-बांदा राज्य महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.\nवाराणसीत गंगेची पातळी वाढणार\nवाराणसीत गंगेची पाणी पातळी दर तासाला दोन सेंटीमीटरने वाढत आहे. त्यामुळे गंगेची पाणीपातळी आणखीन वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.\nप्रयागराजमध्ये गंगा-यमुना धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. तर कानपूरमध्ये पुरामुळे अनेक गाव पाण्यात बुडालेत. घाटमपूर तहसीलमधील अमीरेतपूर, मोहाटा, गडाथा आणि इतर गावांचे बेट झाल्याची स्थिती दिसत आहे. पुरातून नागरिकांना वाचवण्यासाठी बचावकार्य राबवले जात आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/india-50862617", "date_download": "2022-12-01T00:20:57Z", "digest": "sha1:CCUPASLL5EFHMXLW4AA4W54B6RWHHZJQ", "length": 27408, "nlines": 135, "source_domain": "www.bbc.com", "title": "CAA विरोधी आंदोलनाला हिंसक वळण, उत्तर प्रदेशात 5 ठार - BBC News मराठी", "raw_content": "\nCAA विरोधी आंदोलनाला हिंसक वळण, उत्तर प्रदेशात 5 ठार\nनागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात (CAA 2019) संपूर्ण देशभरात आंदोलन पेटलंय.\nया आंदोलनादरम्यान उत्तर प्रदेशात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती उत्तर प्रदेश पोलीसचे महासंचालक ओ. पी. सिंह यांनी PTI वृत्तसंस्थेला दिली आहे. मृतांपैकी दोन बिजनोरमधील असून फिरोझाबाद, संभल आणि मेरठमध्ये एक-एक जणाचा मृत्यू झाल्याचं त्यांनी सांगितलं.\nउत्तर प्रदेश सरकारचे सहसचिव अवनीश कुमार यांनीही या माहितीला दुजोरा दिला. मात्र हे मृत्यू पोलिसांच्या गोळीबाराने झाले की इतर कुणाच्या, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.\nराज्यातले 50हून अधिक पोलीस कर्मचारी यात जखमी झाले आहेत, असंही सिंह यांनी PTIशी बोलताना सांगितलं.\nदिल्लीतही आंदोलकांवर पाण्याचा मारा करण्यात आल्याचंही वृत्त आहे.\nसुरुवातीला आसाम आणि नंतर दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांमध्ये पेटलेल्या या आंदोलनाचं लोण आता देशातील अनेक शहरांमध्ये पसरलं आहे. यात महाराष्ट्रातील नागपूर, औरंगाबाद, हिंगोली, बीड आणि परभणीसारख्या शहरांचा समावेश आहे.\nप्रामुख्याने कर्नाटक आणि उत्तर प्रदेशात अनेक शहरांमध्ये आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्ष पेटताना दिसून येतोय. त्यामुळे पोलिसांनी ठिकठिकाणी जमावबंदीचे आदेश दिले आहेत. तर मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये 21 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत.\nगेल्या आठवड्यात लागू झालेला नागरिकत्व दुरुस्ती कायदा 2019 हा बांगलादेश, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील सहा धर्मांच्या नागरिकांना भारताचं नागरिकत्व देण्याचा मार्ग सुकर करतो. मात्र यात या देशांमधील मुस्लिमांचा समावेश नसल्याने, हा कायदा धार्मिक भेदभाव करतो आणि घटनाबाह्य आहे, असं आंदोलकांचं म्हणणं आहे. त्यामुळे देशभरात लाखो नागरिक रस्त्यांवर उतरले आहेत.\nसौरव गांगुलीच्या मुलीची 'ती' पोस्ट इम्रान खान यांनीही केली ट्वीट\nCAA आंदोलन : मंगळुरूमध्ये पोलिसांच्या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू\nपंतप्रधान मोदी तसंच गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांचे हे आरोप फेटाळले आहेत. या कायद्याबाबत लोकांच्या मनात गैरसमज पसरवण्याचं काम विरोधी पक्ष करत आहेत, असं सांगत सरकारच्या वतीने वेळोवेळी स्पष्टीकर��� जारी करण्यात येत आहे.\nमात्र या कायद्यात तसंच स्पष्टीकरणात गाळलेला मजकूरच चिंतेचं कारण आहे, असं आंदोलक म्हणत आहेत.\nभाजप सरकारने लोकांचं ऐकावं - सोनिया गांधी\nकाँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या आंदोलनांना जाहीर पाठिंबा दिला असून ठिकठिकाणी होत असलेल्या हिंसाचाराचा निषेध केला आहे.\n\"नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा भेदभाव करणारा असूनच याचा सर्वाधिक फटका गरिबांना बसणार आहे. त्यामुळे काँग्रेस या कायद्याला विरोधावर ठाम असून आपला या आंदोलनांना पाठिंबा आहे,\" असं काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शुक्रवारी संध्याकाळी एका व्हीडिओ संदेशाद्वारे सांगितलं.\nलाखो लोक रस्त्यांवर उतरले असताना भाजप याकडे दुर्लक्ष करू शकत नाही, भाजप सरकारने लोकांचं म्हणणं ऐकावं, असंही सोनिया गांधी म्हणाल्या.\n\"भाजपच्या सरकारनं लोकांच्या आवाजाला दाबवण्याचा प्रयत्न केला आहे. हे स्वीकारार्ह नाही. काँग्रेस पक्ष भाजपच्या कृत्याचा निषेध करतं. काँग्रेस पक्ष विद्यार्थी आणि निदर्शकांचा पाठिंबा देत आहे,\" असंही त्या म्हणाल्या.\n\"CAA आणि NRC मुळे गरीब आणि असुरक्षित समुदायांना अडचण होणार आहे. नोटाबंदीच्या वेळेसही असंच झालं होतं,\" असंही त्या म्हणाल्या.\nत्यांची कन्या आणि काँग्रेस सरचिटणीस सोनिया गांधी यांनीही इंडिया गेटवर निदर्शनांमध्ये सहभाग नोंदवला. \"नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि NRC हे दोन्ही गरिबांविरोधी आहे. गरिबांनाच याचा सर्वाधिक फटका बसला आहे. रोजंदारीवर काम करणारे काय करतील निदर्शनं शांततेच पार पडायला हवी,\" असं त्या म्हणाल्या.\nशुक्रवारच्या नमाजनंतर ठिकठिकाणी निदर्शनं\nदिल्लीतल्या 12 पोलीस स्टेशनच्या हद्दींमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. आज शुक्रवारची नमाज असल्यामुळे जामा मशीदबाहेर हजारोंच्या संख्येने निदर्शक जमा झाले होते. त्यानंतर जामा मशीद ते जंतर मंतर असा मोर्चा काढण्यात आला होता. भीम आर्मीचे नेते चंद्रशेखर आझाद यांनी सर्व आंदोलकांना जंतर मंतरवर जमण्याचं आवाहन केलं होतं.\nदिल्लीत हिंसाचारामुळे चर्चेत आलेलं जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी आज पुन्हा मोर्चा काढला. त्यांनी पोलिसांना गुलाब देऊन शांततेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. गांधीगिरीचा हा अनोखा प्रयोग सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरतो आहे.\nउत्तर प्रदेशातही शुक्रवारच्या नमाजनंतर कानपूर, सुलतानपूर, उन्नाव, हाथरस, मुझफ्फरनगर, फिरोझाबाद आणि बहराईच या ठिकाणी आंदोलन हिंसक झाल्याचं दिसून आलं. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांची अश्रुधुराचा मारा केला. यात अनेक जण जखमी झाल्याचं वृत्त आहे.\nआंदोलनादरम्यान सार्वजनिक मालमत्तेचं बऱ्याच मोठ्या प्रमाणात नुकसान करणारे देशद्रोही आहेत. जे लोक सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करतील त्यांची संपत्ती जप्त करून त्या संपत्तीचा लिलाव करून त्यातून सरकारचं नुकसान भरून काढलं जाईल, असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.\nउत्तर प्रदेशात पुढील 45 तासांसाठी इंटरनेट बंद ठेवण्यात आलं आहे.\nमीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे\nपाहा व्हीडिओ - 'नरेंद्र मोदींमुळे ही कागदपत्रांची ब्याद आमच्या मागे लागली'\nआदित्यनाथ यांचं कर्मभूमी राहिलेल्या गोरखपूरमध्ये तर पोलीस आणि आंदोलकांमध्ये होत असलल्या दगडफेकीचा व्हीडिओ चर्चेत आला आहे.\nबंगळुरू येथील बीबीसी हिंदीचे प्रतिनिधी इम्रान कुरेशी यांनी सांगितलं की मंगळुरू येथे 48 तासांसाठी इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली होती.\nकर्नाटक कायदा-सुव्यवस्था आढावा बैठक\nराज्यातल्या कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी कर्नाटकच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली.\nमहाराष्ट्रातही ठिकठिकाणी लोक रस्त्यांवर उतरलेले दिसले. औरंगाबादचे खासदार आणि MIM नेते इम्तियाज जलील यांनी शहरात मोर्चा काढला आहे. नागरिकांनी मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केलं होतं.\nपरभणी शहरात झालेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याची बातमी माध्यमांनी दिली आहे. परभणीत आंदोलकांनी अग्निशमन दलाची गाडी पेटवल्याचं वृत्त आहे.\nबीड, औंरगाबाद, नागपूरसह अनेक शहरांमध्ये आंदोलकांनी मोर्चे काढले.\nदिल्लीत मेट्रो स्टेशन्स बंद\nआंदोलनांमुळे गेल्या काही दिवसांत दिल्ली मेट्रोचे अनेक स्टेशन्स अंशतः बंद करण्यात आले होते. आजही जामिया मिलिया इस्लामिया आणि जसोला विहार-शाहीन बाग हे मजेंटा लाईनवरील मेट्रो स्टेशन्स बंद करण्यात आले होते. काही काळानंतर ते सुरू करण्यात आली.\nगुरुवारी या आंदोलनादरम्यान तीन जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. यापैकी दोन जणांचा बेंगळुरू आणि ए���ाचा लखनौतमध्ये मृत्यू झाला. तसंच दिल्लीत शेकडो जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं. दिल्ली, उत्तर प्रदेश आणि कर्नाटकात काही ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली होती. देशातल्या काही भागात इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली होती.\nकेंद्रीय गृह मंत्रालयाचं पुन्हा स्पष्टीकरण\nज्यांच्याकडे कुठलेच कागदपत्र नाही, त्यांना नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी काय करावं लागणार\n\"भारताचं नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी तुम्ही जन्मतारीख किंवा जन्मस्थानाचा पुरावा असलेली कुठलीही कागदपत्र दाखवू शकता. या कागदपत्रांच्या यादीत सामान्यतः लोकांकडे असणारे दस्तावेज समाविष्ट करण्यात येतील, जेणेकरून लोकांना कुठल्याही प्रकारचा त्रास किंवा त्यांची गैरसौय होणार नाही,\" असं केंद्रीय गृह मंत्रालयाच्या प्रवकत्यांनी ट्वीट केलं आहे.\n\"जे लोक 1971च्या आधीपासून भारताचे नागरिक आहे, त्यांना आपलं नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी आपल्या आईवडिलांची किंवा त्यांच्या आईवडिलांची ओळखपत्र दाखवण्याची किंवा कुठल्याही प्रकारचं वंशावळ सिद्ध करण्याची गरज नाही.\n\"जे निरक्षर आहेत, ज्यांच्याकडे कुठलीच कागदपत्र नाहीत, त्यांना कुठला साक्षीदार किंवा स्थानिकांच्या आधारे पुरावे सादर करण्याची परवानगी अधिकारी देतील. यासाठी एक व्यवस्थित प्रक्रिया आखण्यात आली आहे,\" असंही ते म्हणाले.\nया कायद्याच्या विरोधात देशातील विविध क्षेत्रातील मान्यवर एकत्र आले आहेत. राजकीय पक्ष, विद्यार्थी संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि चित्रपटसृष्टीतील कलावंत या आंदोलनात सहभागी झाले आहेत.\nकाल बंगळुरु येथे आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी पोहोचलेल्या इतिहासकार रामचंद्र गुहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. स्वराज्य अभियान पार्टीचे संस्थापक अध्यक्ष योगेंद्र यादव यांना ताब्यात घेतलं.\nबीबीसीच्या एका कार्यक्रमादरम्यान रामचंद्र गुहा यांनी सांगितलं की हे स्पष्ट दिसत आहे की लोकांमध्ये फूट पाडणाऱ्या या कायद्याचा विरोध संपूर्ण देश करत आहे.\nमुंबईतही शेकडो लोक रस्त्यावर उतरले आहेत. चित्रपटसृष्टीतील कलावंत रस्त्यावर उतरले आहेत. मुंबई येथील ऑगस्ट क्रांती मैदानावर अनेक जण या कायद्याविरोधात आंदोलन करण्यासाठी उपस्थित होते.\nयावेळी उपस्थित असलेले दिग्दर्शक आणि अभिनेते फरहान अख्तर यांनी म्हट���ं की या कायद्याचा शांततापूर्ण मार्गाने विरोध करण्याचा आम्हाला अधिकार आहे. या कायद्यामुळे लोकांमध्ये फूट पडण्याची भीती असल्याचं त्यांनी म्हटलं.\nनागरिकत्व दुरुस्ती कायदा खरंच मुस्लिमविरोधी आहे का\nजामिया हिंसाचारात बसला आग दिल्ली पोलिसांनीच लावली होती का\nCAA मुळे राज्यघटनेतील कलम 14चं उल्लंघन होतंय का\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)\nNDTV मधून रवीश कुमार यांचा राजीनामा\nशिवाजी महाराजांचं नाव घेत देशात सामाजिक-धार्मिक ध्रुवीकरण सुरू - उदयनराजे\nहार्ट अटॅकनंतरही ओमप्रकाशनी दशावताराचे खेळ का थांबवले नाहीत\nनवाब मलिकांचा जामीन मुंबई सत्र न्यायालयाने फेटाळला\nवेदांता-फॉक्सकॉनसाठी कुठलाही एमओयू झाला नव्हता – उदय सामंत\nगोवरचा फैलाव कोरोनापेक्षा पाचपट वेगाने, तज्ज्ञांचं मत\nआरे मेट्रो कारशेडसाठी आणखी 84 झाडं तोडण्याची सुप्रीम कोर्टाची परवानगी\nपोलीस भरतीसाठी अर्जाची तारीख वाढवली, वाचा मंत्रिमंडळ बैठकीतले 12 निर्णय\nमहात्मा फुलेंना भेटलेली माणसं आणि त्यांनी सांगितलेले 7 किस्से\nधारावीची झोपडपट्टी अदानी कशी बदलणार\nशिवाजी महाराजांचा उल्लेख फक्त राजकारणासाठी होतोय - तीन गोष्टी पॉडकास्ट\nगावाकडची गोष्ट : सातबारा उताऱ्यावर पिकांची नोंद कशी करायची\nपोटात सतत गॅस आणि अपचन होत असेल तर हे 8 पदार्थ कारणीभूत असू शकतात\nNDTV मधून रवीश कुमार यांचा राजीनामा\nलहान बाळांना दिल्या जाणाऱ्या 'या' 11 लशींची तुम्हाला माहिती आहे का\n'माझ्या पतीने हनीमूनला नकार दिला आणि माझा जीव वाचला'\nसेक्स करणं थांबवल्यास तुमच्यावर 'हे' 7 परिणाम होऊ शकतात...\nशेवटचा अपडेट: 13 मे 2022\n त्यामुळे HIV संक्रमण कसं टाळता येईल\nNDTV तून राधिका रॉय आणि प्रणव रॉय यांचा राजीनामा, समुहाची धुरा या मोठ्या पत्रकाराकडे\nशरीराला किती प्रथिनं लागतात प्रोटिन्स खाऊन वजन कमी होतं\nमुली लवकर वयात आल्यामुळे आरोग्याचे 'हे' धोके उद्भवतात\nशेवटचा अपडेट: 15 मार्च 2022\nफुटबॉल : मॅच हरल्यावर युद्ध भडकलं आणि हजारो लोकांचा जीव गेला\nतुम्ही बीबीसीवर विश्वास ठेवू शकता कारण\n© 2022 BBC. बीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्द��� आम्हाल काय वाटतं इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/11556", "date_download": "2022-11-30T23:13:55Z", "digest": "sha1:MDJT7RVC775N2JHOCKKIIH2ULFQC5MLE", "length": 15198, "nlines": 271, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "HSC-SSC Board EXAM ! दहावी-बारावीची परीक्षा पुढे ढकलली…कोरोना संकटात महत्वपूर्ण निर्णय… | India Dastak News Tv", "raw_content": "\n दहावी-बारावीची परीक्षा पुढे ढकलली...कोरोना संकटात महत्वपूर्ण निर्णय...\n दहावी-बारावीची परीक्षा पुढे ढकलली…कोरोना संकटात महत्वपूर्ण निर्णय…\nमुंबई : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दहावी-बारावीची बोर्डाची परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आज महत्त्वाची बैठक पार पडली.\nराज्यात लागणाऱ्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर दहावी, बारावीचे वेळापत्रक बदलण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली. आता दहावीची परीक्षा जून महिन्यात आणि बारावीची परीक्षा मे अखेरीस घेण्यात येणार आहे. राज्यातील कोरोनाची स्थिती पाहून लवकरच नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, अशी माहिती शिक्षणमंंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.\nPrevious articleडॉक्‍टर….आम्हाला आमच्या पेशंटला भेटू दे नाहीतर #जम्बो रुग्णालयातील डॉक्‍टरांना नातेवाईकाची चिठ्ठीद्वारे धमकी\n गत 24 तासात 974 पॉझिटिव्ह ; 10 मृत्यू\nसुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762\nराज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, आमदार श्री. विजय वडेट्टीवार यांचा दि. २७ नोव्हेंबर २०२२ रोजीचा दौरा कार्यक्रम…\n*राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते तथा आमदार श्री. विजय वडेट्टीवार यांचा* *दि. २७ नोव्हेंबर २०२२ रोजीचा दौरा कार्यक्रम....* *रविवार दि. २७ नोव्हेंबर २०२२* *सकाळी १०:३०...\nजिल्हा महिला काँग्रेसचे रामदेव बाबा विरुद्ध जोडे मारो आंदोलन\nचंद्रपूर: तुम्ही साडी नेसल्यावर, सलवार सूट परिधान केल्यावर चांगले दिसता आणि काही नाही परिधान केल्यावरही चांगले दिसता असे महिलांना उद्देशून जे अप्पतीजनक विधान योगगुरू...\nचंद्रपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी कार्यालयात पीक विमा कक्ष स्थापन\nपीक विम्याचा लाभ मिळाला नसलेल्या शेतकऱ्यांना चंद्रपूर जिल्हा काँग्रेस ग्रामीण अध्यक्ष प्रकाश ���ेवतळे यांचे जाहीर आवाहन चंद्रपूर: राज्यातील शेतकरी मोठ्या संकटातून जात आहे. अतिवृष्टी आणि...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nप्रितम गग्गुरी(उपसंपादक) आष्टी:- दिनांक २८ नोव्हेंबर रोजी श्री छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्था आष्टी तर्फे आयोजित द्वितीय विदर्भ स्तरीय आमंत्रित कराटे स्पर्धा आष्टी येथे आयोजित...\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना आवाहन…\nनागपूर -भारतीय संविधानाला अभिप्रेत लोकशाही गणराज्य घडविण्यासाठी देशातील शेवटच्या वंचित समूहापर्यंत पोहोचून त्यांच्या वेदनेशी आपुलकीचे व माणुसकीचे नाते जोडावे लागेल. तेव्हा कुठे वंचित, शोषित,...\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद – अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी…\nसावली: गेल्या अनेक वर्षापासून गायरान जागेवर पिढ्यानपिढ्या पक्की घरे बांधून वास्तव्यास असलेल्या तसेच महसूल जमिनिवर अतिक्रमणं धारकांना अतिक्रमणं हटविण्याबाबत शासनाकडून नोटीस बजावण्यात आल्या. यामुळें...\nसिद्धार्थ पंच मंडळ, चंद्रपूर तर्फे भोजनदान..\nचंद्रपूर: मंडळवार, दि. 29 नोव्हेंबर 2022 ला धम्मनगरी चंद्रपुरात अनमोल बुद्ध धातूंची प्रतिष्ठाना धमकीर्ती विहारात करण्यात आली. या शुभप्रसंगी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी सिद्धार्थ पंच...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना...\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद...\nमैत्रिणी सोबत जंगलात जाणं बेतले जीवावर; वाघाचा हल्ल्यात तरुण ठार\nब्रेकिंग न्यूज: आष्टी पुलावरून ट्रक उलटला; दोन ठार,एक जखमी…\nअखेर येनापूरच्या ‘त्या’युवकांविरुद्ध ऍट्रासिटी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल.. दिक्षा...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना आवाहन…\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद – अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी…\nसिद्धार्थ पंच मंडळ, चंद्रपूर तर्फे भोजनदान..\nबार्टी प्रादेशिक कार्यालयात मदत केंद्र सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/health/bmc-planning-for-prevent-emergencies-in-the-oxygen-supply-64136", "date_download": "2022-11-30T23:29:45Z", "digest": "sha1:7HQE7JAF32OQTUVIBTEK2HBAU5U57D7W", "length": 14825, "nlines": 123, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Bmc planning for prevent emergencies in the oxygen supply | ऑक्सिजन पुरवठ्यात आणीबाणी उद्भवू नये यासाठी कार्यपद्धती निश्चित", "raw_content": "\nऑक्सिजन पुरवठ्यात आणीबाणी उद्भवू नये यासाठी कार्यपद्धती निश्चित\nऑक्सिजन पुरवठ्यात आणीबाणी उद्भवू नये यासाठी कार्यपद्धती निश्चित\nBy मुंबई लाइव्ह टीम आरोग्य\nकोरोनाच्‍या वाढत्या प्रादुर्भावामुळं रुग्‍णांसाठी ऑक्सिजनची गरज सातत्‍यानं वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका प्रशासनानं मुंबईतील सर्वच रुग्‍णालयांना प्राणवायूचा सुयोग्‍य व काटकसरीनं उपयोग करण्‍याच्‍या सूचना यापूर्वीच केल्‍या आहेत. त्‍यासोबत आता प्राणवायूची कमतरता मुंबई क्षेत्रातील कोणत्याही रुग्णालयास जाणवत असल्‍यास वेळीच प्राणवायू साठा पुरवता यावा, यासाठी बृहन्‍मुंबई महापालिकेनं कार्यपद्धती निश्चित केली आहे. ही कार्यपद्धती प्रशासनातील सर्व संबंधित घटकांसह मुंबईतील सर्व रुग्‍णालयांनी तंतोतंत पाळावी, असे निर्देश महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी प्रशासनाला दिले आहेत.\nमहानगरपालिकेचे प्रमुख अभियंता (यांत्रिकी व विद्युत) यांच्या कार्यालयात एक सांख्यिकी तक्‍ता (डेटा शीट) तयार करून त्यामध्ये विभागनिहाय सर्व खासगी रुग्णालयांची माहिती प्रसिद्ध करावी. या तक्‍त्‍यामध्‍ये सर्व प्रकारच्या कोविड रुग्णालयांची नावे व त्यांना प्राणवायू पुरविणाऱ्या पुरवठादाराचे नाव, त्याचप्रमाणे सदर रुग्णालयामध्ये किती ड्यूरा, जंबो आणि छोटे प्राणवायू सिलेंडर उपलब्ध आहेत, याबद्दलची माहिती समाविष्‍ट करण्‍यात येईल.\nही माहिती महानगरपालिकेच्या विभागीय नियंत्रण कक्षाला तसेच अन्‍न व औषध प्रशासन (FDA) नियंत्रण कक्षाला उपलब्ध करून देण्यात येईल. याव्यतिरिक्त विभाग कार्यालयात इतर रुग्णालय कार्यरत असतील तर त्याबाबतची माहिती विभाग कार्यालय अद्ययावत करतील व प्रमुख अभियंता (यांत्रिकी व विद्युत) यांना eemechsouth.me@mcgm.gov.in या ई-मेलवर अवगत करतील.\nही सुधारीत माहिती विभागीय नियंत्रण कक्षाला तसेच अन्‍न व औषध प्रशासन नियंत्रण कक्षाला उपलब्ध करुन देण्यात येईल.\nप्राणवायूचा पुरवठा रुग्णालयात योग्य वेळेत व्हावा, यासाठी पुढीलप्रमाणे उपाययोजना करण्यात येतील.\nअ) रुग्णालयाने प्राणवायूची मागणी पुरवठादाराकडे किमान २४ तास किंवा त्यांच्या करारनाम्याप्रमाणे, यातील जो कालावधी जवळ असेल त्याआधी करावी.\nब) १६ तासामध्ये हा पुरवठा उपलब्ध न झाल्यास रुग्णालय याबाबत विभाग कार्यालयातील नियंत्रण कक्षाला कळवतील.\nक) विभाग कार्यालयातील नियंत्रण कक्ष पुरवठादारांशी संपर्क करून प्राणवायूचा पुरवठा वेळेवर होईल, याची खातरजमा करतील. जर विभागातील नियंत्रण कक्षाला कळविल्यानंतर दोन तासांमध्ये प्राणवायूचा पुरवठा करणे शक्य होत नसल्यास विभागातील नियंत्रण कक्ष याबाबत अन्‍न व औषध प्रशासन नियंत्रण कक्षाला कळवतील.\nड) अन्‍न व औषध प्रशासन नियंत्रण कक्ष पुरवठादारांशी संपर्क करून प्राणवायूचा पुरवठा वेळेवर होईल, याची खातरजमा करतील. जर अन्‍न व औषध प्रशासन नियंत्रण कक्ष कळविल्यानंतर दोन तासांमध्ये प्राणवायूचा पुरवठा करणे शक्य होत नसल्यास अन्‍न व औषध प्रशासन नियंत्रण कक्ष याबाबत गरजेनुसार विभागीय समन्वय कार्यकारी अभियंता यांना संपर्क साधतील आणि माहिती देतील.\nइ) विभागीय समन्वय कार्यकारी अभियंता हे आवश्‍यकतेनुसार वाहनांमधून रुग्णालयांना प्राणवायूचा पुरवठा करतील आणि याबाबत वरिष्ठांना कळवतील.\n३. सर्व वैद्यकीय अधिकारी त्यांच्या अखत्यारितील कोविड रुग्णालयास प्राणवायूचा पुरवठा सुरळीत होण्याकरीता या सूचनांचे पालन करण्यासाठी कळवतील.*\n४. त्याचप्रमाणे विभाग कार्यालयातील नियंत्रण कक्षातील अधिकारी संबंधित रुग्णालयाच्या संपर्कात राहून तेथील प्राणवायू सिलेंडर्सची नोंद ठेवतील.\nशनिवार १७ एप्रिल रोजी महापालिकेच्‍या ६ रुग्‍णालयांमधून १६८ रुग्‍णांना प्राणवायू उपलब्‍ध असलेल्‍या महापालिकेच्‍याच इतर रुग्‍णालयांमध्‍ये अक्षरशः युद्ध पातळीवर कार्यवाही करुन सुरक्षितपणे स्‍थलांतर‍ित करण्‍यात आले होते. त्‍यानंतर बुधवार २१ एप्रिल रोजी घाटकोपर येथील एच. जे. दोशी घाटकोपर हिंदू सभा रुग्णालयामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला. या रुग्‍णालयातील प्राणवायू साठा काहीसा शिल्लक राहिला होता. यावेळी महापालिकेनं युद्ध पातळीवर परिस्थिती हाताळत या ठिकाणी ऑक्सिजनचा पुरवठा करून दिला.\nया २ घटनांच्‍या पार्श्‍वभूमीवर मुंबई महापालिकेनं एक कार्यपद्धतीच सुनि‍श्चित केली आहे. ऑक्सिजन संदर्भात आणीबाणीची परिस्थिती वारंवार रुग्‍णालयांमध्‍ये उद्भवणार नाही, यासाठी निश्चित कार्यपद्धती तयार करण्यात आली आहे. या कार्यपद्धतीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी उप आयुक्त (विशेष) संजोग कबरे, प्रमुख अभियंता कृष्णा पेरेकर, कार्यकारी अभियंता संजय शिंदे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. हरिदास राठोड हे समन्वय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.\nरवीश कुमार यांचा राजीनामा, 26 वर्षांनंतर सोडली NDTV इंडियाची साथ\nमुंबई: बेस्टची सुपर सेव्हर नवीन योजना, २० ते ३४ टक्क्यांपर्यंत सवलत\nमेट्रोच्या कामामुळे घोडबंदर रोड 'या' वेळेत बंद, वाहतूक मार्गात बदल\nठाणे- कळवा पुलावरील चौथी लेन आजपासून सुरू\nमुंबई - एसबीआयच्या 'या' शाखेत रविवारऐवजी शुक्रवारी साप्ताहिक सुट्टी जाहीर\nMumbai Metro : आरे मिल्क कॉलनी, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि आरे कारशेड दरम्यानचा पहिला टप्पा डिसेंबर 2023 पर्यंत सुरू\nमेट्रो 1 आणि मेट्रो 7 मार्गांना जोडणारा फूट ओव्हर ब्रीज 15 दिवसात तयार\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0/", "date_download": "2022-12-01T01:19:31Z", "digest": "sha1:DHDWUOWXAEHXMCI2LKS7ZTXX6O7PWVZ5", "length": 19847, "nlines": 186, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "‘तेर’चे त्रिविक्रम मंदिर (Trivikram Temple of Ter) | थिंक महाराष्ट्र", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nHome वैभव ‘तेर’चे त्रिविक्रम मंदिर (Trivikram Temple of Ter)\n‘तेर’चे त्रिविक्रम मंदिर (Trivikram Temple of Ter)\nतेरगावातील त्रिविक्रम मंदिराची वास्तू विटांनी बांधलेली आहे. ती गावाच्या मध्यभागी आहे. ती वास्तू म्हणजे बौद्धधर्मीयांचा चैत्य असावा असे एक मत आहे. विटांनी बांधलेल्या चैत्याच्या ज्या दोन वास्तू ज्ञात आहेत त्यांपैकी एक तेरची मानली जाते. आणि दुसरी आंध्रप्रदेशातील चेझार्ला येथे आहे. त्रिविक्रम मंदिराच्या विटांच��या बांधकामावर नंतरच्या काळात चुन्याचा थर दिलेला आहे. ती दोन्ही चैत्यगृहे समान मोजमापाची आहेत. त्यांच्या बांधणीत वापरलेल्या विटाही सारख्याच आकाराच्या आहेत. या वास्तूचा काळ स्थापत्यवैशिष्ट्यांनुसार, पर्सी ब्राऊन यांच्या मते इसवी सनाचे पाचवे शतक, कझीन्सच्या मते चौथ्या शतकापूर्वीचा, तर डॉ.म.श्री.माटे यांच्या मते सातवे शतक आहे. माटे म्हणतात, की त्रिविक्रमाचे हे मंदिर पल्लव शैलीतील आहे. त्यांना ते मूळ बौद्ध असावे हे पटत नाही. ते ती वास्तू म्हणजे हिंदू मंदिरच आहे असे ठासून सांगतात.\nत्रिविक्रमाचे मंदिर पूर्वाभिमुख असून, गर्भगृह व मंडप ही त्याची दोन प्रमुख अंगे आहेत. त्यांतील गर्भगृह हे बौद्ध चैत्यासारखे आहे- सुमारे आठ मीटर लांब व चार मीटर रुंद. गर्भगृहाचा पृष्ठभाग अर्धवर्तुळाकृती असून, त्यावरील छप्पर हे गजपृष्ठाकृती म्हणजे हत्तीच्या पाठीच्या आकाराचे आहे. गजपृष्ठाकृती छपराची बांधणी ही विटांची बैठक प्रत्येक थरात आत सरकणारी करून, कमान निर्माण होईल अशी केलेली आहे. गर्भगृहाच्या समोर मंडप आहे, पण तो नंतर बांधला गेला असावा. दर्शनी भाग बौद्ध लेण्यासारखा म्हणजे चैत्यगवाक्षासारखा आहे. गवाक्ष करण्यासाठी उपयोगात आणल्या गेलेल्या लाकडी कमानीची प्रतिकृती कौशल्याने निर्माण केलेली आहे. दर्शनी भागाचे स्वरूप असे आहे, की ते पाहताच वेरुळच्या विश्वकर्मा लेण्याची आठवण येते.\nकालभैरवाची मूर्ती गर्भगृहात आहे. त्या मूर्तीच्या मागे विटांची भिंत आहे. त्या भिंतीच्या एका बाजूला आत जाण्यासाठी दरवाजा आहे. त्या दरवाज्यातून आत गेल्यावर त्रिविक्रमाची मूर्ती दिसते. त्या भव्य मूर्तीच्या पुढे विष्णूची मूर्ती असून, दोन्ही मूर्ती काळ्या दगडाच्या आहेत. सिंहासनाच्या दर्शनी पट्टीवर कानडी भाषेतील लेख आहे. तो सुमारे इसवी सन 1000 या काळातील आहे. त्यात कलचुरी घराण्यातील महामंडळेश्वर जोगमरस यांचा उल्लेख आहे. त्रिविक्रमाच्या मूर्तीचा वरचा भाग शाबूत आहे. तिचे चेहरा, नाक, डोळे आणि ओठ हे अवयव प्रमाणबद्ध असून डोक्यावर मोत्यांच्या झुपक्यांनी खचलेला मुकुट आहे. कानात मोठे कर्णालंकार, गळ्यात तीन वेगवेगळ्या प्रकारचे हार, बाहूंवर बाजूबंद आणि मनगटांवर रुंद नक्षीदार कंकणे आहेत. त्रिविक्रमाचा उजवा पाय खाली सोडलेला आहे- डावा बैठकीच्या कडेने उंचावलेला आहे. उंचावलेल्या पायाखाली बली, बलीपत्नी इत्यादी मूर्ती आहेत. त्रिविक्रम हा विष्णूचा अवतार मानला जातो. बौद्ध चैत्यगृहाचे नंतरच्या काळात वैष्णवीकरण झाल्याचे ते एक उदाहरण सांगितले जाते.\nत्रिविक्रम मंदिराच्या गर्भगृहासमोर मंडप आहे. तो चैत्यगृहाच्या नंतरच्या काळातील असावा. मंडप आणि चैत्यगृह यांच्या या दोन्ही भागांची वैशिष्ट्ये लक्षात घेतली तर ते दोन्ही भाग एकाच वेळी सलग बांधले गेलेले नाहीत हे समजून येते. कदाचित त्रिविक्रम मंदिर म्हणून हिंदूंनी वापर केल्याने ती वास्तू उद्ध्वस्त न होता बरीचशी सुस्थितीत राहिलेली असावी.\n– भारत गजेंद्रगडकर 9404676461\n(‘बालाघाटची साद’ पुस्तकावरून उद्धृत, संपादित-संस्कारित)\nभारत गजेंद्रगडकर हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. त्यांनी सर्व प्रमुख वृत्तपत्रांत लेखन केले आहे. त्यांना छायाचित्रणाचा छंद आहे. त्यांची छायाचित्रे साधना, तरुण भारत यांच्या मुखपृष्ठावर तसेच, अनेक दैनिक व साप्ताहिकांत प्रसिद्ध झाली आहेत. त्यांनी छायाचित्रांची पंधरा प्रदर्शनेही भरवली आहेत. त्यांचा विविध सामाजिक कार्यांत सहभाग असतो. त्यांची तेरा पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांना आखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा कै. नागोराव दुधगावकर पुरस्कार मिळाला आहे.\nभारत गजेंद्रगडकर हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. त्यांनी प्रमुख वृत्तपत्रांत काम केले आहे. त्यांना छायाचित्रणाचाही छंद आहे. त्यांची छायाचित्रे साधना, तरुण भारत यांच्या मुखपृष्ठावर; तसेच, अनेक दैनिके व साप्ताहिके यांत प्रसिद्ध झाली आहेत. त्यांची छायाचित्रांची पंधरा प्रदर्शने त्यांनी भरवली आहेत. त्यांचा विविध सामाजिक कार्यांत सहभाग असतो. त्यांची तेरा पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांना अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा कै. नागोराव दुधगावकर पुरस्कार मिळाला आहे.9404676461\nNext articleसरोवर संवर्धिनी : गावोगावचे तलाव वाचवण्यासाठी \nभारत गजेंद्रगडकर हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. त्यांनी प्रमुख वृत्तपत्रांत काम केले आहे. त्यांना छायाचित्रणाचाही छंद आहे. त्यांची छायाचित्रे साधना, तरुण भारत यांच्या मुखपृष्ठावर; तसेच, अनेक दैनिके व साप्ताहिके यांत प्रसिद्ध झाली आहेत. त्यांची छायाचित्रांची पंधरा प्रदर्शने त्यांनी भरवली आहेत. त्यांचा विविध सामाजिक कार्यांत सहभाग असतो. त्यांची तेरा पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांना अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा कै. नागोराव दुधगावकर पुरस्कार मिळाला आहे.9404676461\nशिवाजी, रामदास आणि गणेशोत्सव\nमराठवाडा : सण बाई दिवाळीचा राजा\nभारत गजेंद्रगडकर हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. त्यांनी प्रमुख वृत्तपत्रांत काम केले आहे. त्यांना छायाचित्रणाचाही छंद आहे. त्यांची छायाचित्रे साधना, तरुण भारत यांच्या मुखपृष्ठावर; तसेच, अनेक दैनिके व साप्ताहिके यांत प्रसिद्ध झाली आहेत. त्यांची छायाचित्रांची पंधरा प्रदर्शने त्यांनी भरवली आहेत. त्यांचा विविध सामाजिक कार्यांत सहभाग असतो. त्यांची तेरा पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांना अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा कै. नागोराव दुधगावकर पुरस्कार मिळाला आहे.9404676461\nकोकणचे इतिहाससंशोधक अण्णा शिरगावकर \nप्रभाकर कंदिलवाले – ओगले November 12, 2022\nजयंतराव टिळक – केसरीचे नवे रूप November 11, 2022\nगायीम्हशींसाठी माणसाची कृतघ्नता November 11, 2022\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://iyemarathichiyenagari.com/need-of-conservation-of-powari-boli-language-lakhansinh-katre/", "date_download": "2022-12-01T00:54:12Z", "digest": "sha1:EC4OEPKLDS5JGYUITLRQO27DGHHMLC6P", "length": 22776, "nlines": 196, "source_domain": "iyemarathichiyenagari.com", "title": "पोवारी बोली संवर्धनासाठी सामुहिक प्रयत्नाची गरज - ॲड. लखनसिंह कटरे - इये मराठीचिये नगरी", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी महाराज यांना संत तुकारामांनी पाठवलेले अभंग\nमराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nछत्रपती श���वाजी महाराजांचे पर्यावरणीय विचार\nमुक्त्यारी समारंभ अथवा श्रीमन्महाराज शाहू छत्रपती, सरकार करवीर यांचा राज्याधिकारस्वीकारोत्सव\nजाणून घ्या अत्यंत दुर्मिळ बॉम्बे किंवा एचएच रक्तगटाबद्दल…\nसंत ज्ञानेश्‍वरांची परंपरा पुढे नेणारे देवनाथ कोण होते \nहे झाड केवळ आढळते महाराष्ट्रात…\nViral Video : फळे काढणीचे सोपे अन् टाकावू बाटलीपासून केलेलं यंत्र…\nNeettu Talks : कार्बन लेसर फेसियल ट्रिटमेंट आहे तरी काय \nझाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या सासरच्या मुळगावाची अशीही ओळख\nअभ्यासक्रमांचे उपयुक्तता मूल्य वाढविण्यासाठी…\nसह्याद्रीच्या कोंदणात वसलेला रांगडा किल्ला…\nचिमणी नक्की काय बोलत असावी बरं….\nपालकचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढल्याचा दावा\nजाणून घ्या माणसाच्या जन्माची गोष्ट…\nसोनसरी, पंद अन् सह्याद्री…\nशाश्वत विकास संकल्पनेचा विचार गरजेचा\nविदर्भातील शेतीक्षेत्रात आढळतात ‘हे’ पक्षी\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nHome » पोवारी बोली संवर्धनासाठी सामुहिक प्रयत्नाची गरज – ॲड. लखनसिंह कटरे\nपोवारी बोली संवर्धनासाठी सामुहिक प्रयत्नाची गरज – ॲड. लखनसिंह कटरे\nनागपुरात दुसरे अखिल भारतीय पोवारी बोली साहित्य संमेलन उत्साहात\nमृतप्राय होऊ घातलेल्या पोवारी बोलीचे पुनरुत्थापित करण्याचा निर्णय\nबोलीभाषा हीच खरीखुरी समाजाच्या संस्कृतीची संरक्षक, प्रवाहक, निर्मिक\nबोलीभाषेच्या पुनरुत्थान, पुनर्निर्माण आणि पुनर्कथनसाठी कटिबद्ध राहण्याची शपथ\nभिन्न भिन्न कारणांमुळे संपूर्ण पोवार समाज अखंड भारतात पसरला आहे. यामुळे समाजाच्या संस्कृतीत एकाच वेळी साम्य, समन्वय आणि एकसारखेपणा सोबतच विविधता, बहुसांस्कृतिकता दिसते आहे. म्हणूनच आपली संस्कृती टिकविण्याबरोबरच पोवार समाजाच्या आंतरिक संस्कृतीचा आदर केला गेला पाहिजे. पोवार समाजाच्या जीवनपद्धतीत आलेले काही थोडेफार बदल समजून घेतले पाहिजेत. अशी समन्वयवादी, समजदारीची आणि आदरयुक्त विचारधारा समाजाला, आपल्या बोलीला आणि संस्कृतीला पूरक आणि तारक ठरेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक ॲड. लखनसिंह कटरे यांनी नागपूर येथे केले. तसेच पोवारी बोलीच्या संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.\nकटरे पुढे म्हणाले, समाजाच्या संघटनेद्वारे पो���ारी बोली आणि पोवारी संस्कृतीचा संस्थापन, उत्थापन, पुनर्कथन, नव-प्रवर्तन/नव-सृजन सारख्या विषयात परीपूर्ण लक्ष दिले गेल्याचे दिसत नाही. याचा अर्थ आमच्या त्या प्रथम-प्रवर्तक समाज-प्रमुखांचे महत्त्व आणि श्रेय कमी आहे, असे अजिबात नाही, उलट आम्ही त्या आमच्या पूर्वजांचे आभारी आहोत कारण त्यांनी आम्हाला समाजोन्नतीसाठी काम करण्याची दिशा दाखवली. आता आपले लक्ष्य मृतप्राय होऊ घातलेली पोवारी बोलीचे पुनरुत्थापित व पर्यायाने ही बोली अमर कशी होवू शकेल यावर हवे. कारण, कोणत्याही समाजाची बोलीभाषा हीच खरीखुरी त्या समाजाच्या संस्कृतीची संरक्षक, प्रवाहक, निर्मिक राहते. हीच प्रमुख गोष्ट लक्षात ठेवून आपण बोलीभाषेच्या पुनरुत्थान, पुनर्निर्माण आणि पुनर्कथनसाठी कटिबद्ध राहिले पाहिजे.\nतरुणांना प्रेरणादायी असा बोली भाषेचा जागर\nसांस्कृतिक समृध्दीसाठी चांगल्या साहित्याची नितांत आवश्यकता असते. कारण की, चांगले साहित्य हे वाचकाला अंतर्मुख करते, आणि सोबतच वाचकाची जिज्ञासा आणि संवादाची भूक पण पूर्ण करते. मानवी जीवनाचे विविध अल्पपरिचित पैलू वाचकाच्या दृष्टीस आणून देते, ज्यामुळे वाचकांची जाणीव-कक्षा विशाल आणि सखोल होवू शकते, वाचकाला अस्वस्थ करते, उल्हासित करते, असेही कटरे म्हणतात.\nदुसरे अखिल भारतीय पोवारी बोली साहित्य संमेलन, नागपूरात झाले. संमेलनाची सुरुवात पुस्तक दिंडीने झाले. हनुमान मंदिर – गणेश मंदिर – दुर्गा मंदिर ते संमेलन स्थळ – पवार विद्यार्थी भवन या मार्गाने दिंडी काढण्यात आली. त्यात संमेलनाध्यक्ष ॲड. लखनसिंह कटरे, मंडळाचे अध्यक्ष डाॅ. ज्ञानेश्वर टेंभरे, सचिव ॲड. देवेंद्र चौधरी, स्वागताध्यक्ष प्रा. बालाराम शरणागत, प्रा.अलका चौधरी (बालाघाट), आयोजक पृथ्वीराज रहांगडाले, डाॅ. प्रल्हाद हरिणखेडे (मुंबई), देवानंद टेंभरे, सी. एच. पटले, छगनलाल रहांगडाले, स्वप्नील पटले आदी सहभागी झाले होते.\nउद्घाटन सरस्वती पूजन, राजा भोज नमन करून झाले. विचार पिठावर संमेलनाध्यक्ष ॲड. कटरे, सौ.उषादेवी कटरे, राष्ट्रीय क्षत्रिय पवार समाज संघटनेचे अध्यक्ष इंजि. मुरलीधर टेंभरे उपस्थित होते. संमेलनामध्ये डॉ.ज्ञानेश्वर टेंभरे, डाॅ.अशोक राणा, ॲड. देवेंद्र चौधरी, पृथ्वीराज रहांगडाले, नामदेव पारधी (भरुच, गुजरात), डाॅ. नामदेव राऊत, प्रा. तुकाराम किनकर, राजेश राणे, डाॅ. गौरीशंकर टेंभरे, प्रा.अलका चौधरी, डाॅ. तीर्थानंद बन्नगरे‌ हे मान्यवर सहभागी झाले होते.\nगोर बोली भाषा संवर्धनाची गरज\nप्रास्ताविक डाॅ. ज्ञानेश्वर टेंभरे यांनी केले. याप्रसंगी ॲड.देवेंद्र चौधरी, प्रा. बालाराम शरणागत, इंजि.मुरलीधर टेंभरे, डाॅ. नामदेव राऊत, राजेश राणे, डाॅ. गौरीशंकर टेंभरे, डाॅ. तीर्थानंद बन्नगरे, डाॅ. अशोक राणा (प्रमुख पाहुणे), प्रा. अलका चौधरी, प्रा. तुकाराम किनकर आदींचे समयोचित भाषण झाले. आभार छगनलाल रहांगडाले यांनी केले.\nमायबोली की सुगम वाटचाल या विषयावरील परिसंवादात तुफानसिं पारधी, सुरेश देशमुख, प्रा.अलका चौधरी यांनी भाग घेतला. कविसंमेलन प्रा.अलका चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झाले. त्यात देवेंद्र चौधरी, हिरदीलाल ठाकरे, यादोराव चौधरी, डाॅ. प्रल्हाद हरिणखेडे ‘प्रहरी’, चिरंजीव बिसेन, इंजि. गोवर्धन बिसेन, वंदना कटरे ‘राम-कमल’, तुकाराम किनकर ‘किंकर’, छगनलाल रहांगडाले, देवानंद टेंभरे, उषाबाई पटले, विद्या बिसेन, रामचरण पटले, सुरेश देशमुख, रवीन्द्र टेंभरे, मुकुंद रहांगडाले, उमेन्द्र बिसेन ‘प्रेरित’, कल्याणी पटले, फिरोज पटले , डाॅ. भारती शरणागत, फुलवंताबाई चौधरी, सी. एच. पटले, किरण राज बोपचे, स्वप्नील पटले, नीतेश टेंभरे आदींनी स्वरचित कवितेचे वाचन केले.\nIye Marathichiye NagariLakhansingh KatrePowari Boli Bhashaइये मराठीचिये नगरीनागपूर येथे अखिल भारतीय पोवारी बोली साहित्य संमेलनपोवारी बोली भाषा संवर्धनबोली भाषामराठी साहित्यलखनसिंह कटरे\nजैतापूर अणूउर्जा प्रकल्पाला विरोध कशासाठी \nखोबऱ्यास प्रति क्विंटल 10 हजार 590 रुपये किमान आधारभूत किंमत\nटीम इये मराठीचिये नगरी\nप्राथमिक शिक्षणक्षेत्राची उंची वाढवू पाहणारे पुस्तक\nकॉम्पीटीटर्स फाउंडेशनचे कार्य राष्ट्रीय स्तरावर नेण्याचा निर्धार\nअक्षरबंध फाउंडेशनचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर\nमाझ्या शिक्षणाची पालवी फुलविणारे साहित्यिक : डॉ नागनाथ कोत्तापल्ले\nइचलकरंजी संस्कृती प्रतिष्ठानतर्फे कादंबरी पुरस्कार जाहीर\nथंडीत त्वचेची अशी घ्या काळजी…\nचला जाणूया नदीला अभियानाचा दुसरा टप्पा…\nसमाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे पुरस्कार जाहीर\nV. R. Gavhane on दोलायमानतेवर चिंतन हवे – डॉ. माधव चितळे\nराजू मरवे-बेळगाव on मलकापूर येथील प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालयात पर्यावरणपूरक दसरा साजरा\nअरूण झगडकर on झाडी शब्दसाधक शिक्षक पुरस्कार\nShashikant Shinde on शिक्षणाचे पसायदान: शैक्षिक यज्ञ \nस्वप्नातून बाहेर पडून वास्तवात राहायला शिकावे\nप्रश्न मुळापासून सोडवायला हवेत तरच ते सुटतात\nनिसर्गातील मुक्त आनंदच देतो मनाला उभारी\nसृष्टीतील सर्व जीवातील ब्रह्म जाणून व्हावे सर्वज्ञ\nमुक्त होणे म्हणजे तरी काय \nप्रेमाच्या पेटीनेच गाठता येतो मोक्षाचा तीर\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा (94)\nकाय चाललयं अवतीभवती (383)\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान (74)\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास (445)\nश्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/5086/", "date_download": "2022-11-30T23:04:31Z", "digest": "sha1:ASEDT4M7LY2T62FXSTBJHL65GDNKEQBU", "length": 7631, "nlines": 50, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "डॉ. बाबासाहेब आंबेडकर याना काव्यमय मानवंदना", "raw_content": "\nइतर बातम्या मसुरे मालवण सिंधुदुर्ग स्थळ\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर याना काव्यमय मानवंदना\nदर्पण स्टुडंट फेडरेशनच्या वतीने दर्पण प्रबोधिनीच्या युट्यूबवर सादरीकरण\nदर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग या संस्थेच्या दर्पण स्टुडंट फेडरेशनच्या वतीने विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी कवी उत्तम पवार यांच्या सत्तेच्या आतबाहेर या काव्यसंग्रहातील काही निवडक कवितांवर आधारित क्रांतीगर्भ सादरीकरणाचा उत्कट अविष्कार सादर करण्यात आला.\nराजेश कदम यांच्या संकल्पनेतून आणि किशोर कदम यांचे दिग्दर्शनातून दर्पण कलावंत संदेश कदम, विशाल कासले,राहुल कदम, आणि दिनेश कदम यांनी सादर केलेल्या या काव्यमय आविष्कार कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य आनंद तांबे, अनिल तांबे यांचे लाभले. दर्पण परिवारातील कार्यकर्त्यांच्या सहकार्याने महापरिनिर्वाणदिनी महामानवाला अभिवादन करणारा हा काव्यमय आविष्कार विशेष लक्षणीय ठरला.\nकवी उत्तम पव���र यांनी आपल्या कवितेतून बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवमुक्तीची विचारधारा परिवर्तनाच्या सम्यक दिशेने नेण्याचा प्रयत्न आपल्या ‘सत्तेच्या आतबाहेर ‘ या काव्यसंग्रहाच्या माध्यमातून केला आहे. हीच प्रेरणा घेऊन दर्पण प्रबोधिनी च्या स्टुडंट फेडरेशनने या दृश्य सादरीकरणातून ही विचारधारा आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून दर्पणच्या युट्यूबवर सर्वांना पाहण्याची संधी उपलब्ध करून दिली.\nया संपूर्ण सादरीकरणाचे दृश्यचित्रीकरण आणि संकलन तंत्रज्ञ विशाल हडकर यांचे असून शीर्षक गीत ए. आर. प्राॅडक्शन,कल्याण येथील प्रसिद्ध गायक राजू सर्पे यांचे आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी सादर झालेल्या या अभिनव उपक्रमाचे सर्वांनी विशेष कौतुक करून महामानवाला अभिवादन केले.\nकुडाळ तालुक्यात आज रविवारी नव्याने एवढे कोरोना रुग्ण सापडले…\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर वंचित शेतकऱ्यांना मिळणार मागील वर्षीची भात पीक नुकसान भरपाई ….\nसिंधुदुर्गातील ओसरगाव टोलनाक्यावर आज मध्यरात्रीपासून टोल वसुली होणार सुरू.MH 07 गाड्यांना 50% सवलत.\nकुडाळ आठवडा बाजारात पुन्हा एकदा नगरपंचायत प्रशासनाची मुजोरी.; बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई नाही स्थानिकांना मात्र हटवण्यासाठी प्रशासनाचा हट्टहास\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे कुडाळ मध्ये होणार जल्लोषात स्वाग.;तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती..\nसिंधुदुर्गातील ओसरगाव टोलनाक्यावर आज मध्यरात्रीपासून टोल वसुली होणार सुरू.MH 07 गाड्यांना 50% सवलत.\nकुडाळ आठवडा बाजारात पुन्हा एकदा नगरपंचायत प्रशासनाची मुजोरी.; बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई नाही स्थानिकांना मात्र हटवण्यासाठी प्रशासनाचा हट्टहास\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे कुडाळ मध्ये होणार जल्लोषात स्वाग.;तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती..\nतरंदळे खोतवाडी येथील रक्तदान शिबीरात ५१ रक्तदात्यांचे रक्तदान..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://virashinde.com/index.php/shinde-collection/mantras-and-tantras", "date_download": "2022-11-30T23:35:21Z", "digest": "sha1:3R5BF5AC6LFFU7Q244DSRH6VDHZJTUI3", "length": 23490, "nlines": 198, "source_domain": "virashinde.com", "title": "महर्षि विठ्ठल रामजी शिंदे [ Maharshi Vitthal Ramji Shinde ] - मुख्यपान महर्षि विठ्ठल रामजी शिंदे [ Maharshi Vitthal Ramji Shinde ] - मंत्र आणि तंत्र", "raw_content": "\nमहर्षि विठ��ठल रामजी शिंदेविषयी\nविठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके\nधर्म, जीवन व तत्त्वज्ञान\nमाझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३\nकर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र\nमाझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)\nमहर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी\nलेख, व्याख्याने आणि उपदेश\nमहर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य\nमहर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय\nवैदिक ऊर्फ ब्राह्मण धर्मांची आणि शैव, शाक्त, बौद्ध, जैन, वैष्णव आणि तर वैदबाह्य ऊर्फ भागवत धर्मांची झटापट सुमारें २००० वर्षांपूर्वीं भरतखंडांत कशी लागली, हें वर सांगितलें. बौद्ध व जैनांप्रमाणेंच शैव व वैष्णवादिक संप्रदायांना मी वेदबाह्य म्हणत आहें, ह्यांचे ब-याच तज्ज्ञांनाहि आश्चर्य वाटेल. वैदिक धर्माला मी ब्राह्मण धर्म म्हणत आहे, ह्यासंबंधीं कांहींजण आक्षेप घेतील, पण विचार व शोधाअंतीं माझे म्हणण्याची सत्यता सहज पटण्यासारखी आहे. जेव्हां वैदिक धर्माला केवळ पोकळ कर्मठपणाचें स्वरूप आलें, यज्ञयाग करणें कांहीं विशिष्ट वृत्तींच्या माणसांचा धंदा झाला व त्यांची एक जात अथवा जूट (Guild) बनूं लागली, तेव्हांच ह्या पोकळ कर्ममार्गाच्या उलट विरक्त ज्ञानमार्गाची उठावणी झाली. कर्ममार्गी ब्राह्मण आणि ज्ञानमार्गी क्षत्रिय अशा दोन जुटी किंवा जाती उपनिषद्-काळीं आर्य लोकांमध्यें निर्माण झाल्या, आणि जे आर्य ह्या धर्माच्या अगर परमार्थाच्या भानगडींत न पडतां आपली शेती, गुरेंढोरें, धंदा वगैरे ऐहिक व्यवहारांतच तृप्त राहून दिवस काढीत, त्यांची गणना वैश्य अथवा आर्यांचा बहुजनसमाज ह्या नांवाखालीं होऊं लागली. ह्या तीन जुटींचे तीन भिन्न वर्ण मानले जाऊन त्यांचें प्रथम त्रैवर्ण्य बनलें. पुढें ब-याच काळानें ज्या आर्येतरांनीं आर्यांच्या धार्मिक चालीरीति आणि आश्रय स्वीकारिला त्यांचा एक निराळा हीन वर्ण ‘शूद्र’ या नांवानें मानण्यांत आला. उपनिषद्काळांत चातुर्वर्ण्य नव्हतें, किंबहुना त्रैवर्ण्याचेंहि बंड पुढच्या काळींच उद्भवलें असावें. भगवद्गीतेंतील ‘स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्तेSपि यान्ति परागतिम्’ ह्या वाक्यावरून हें बंड त्या काळींच माजलें होतें असें दिसतें, म्हणजे ब्राह्मण व क्षत्रिय ह्या दोनच वर्णांचा शिरजोरपणा चालून शूद्रांना व आर्य वैश्यांनाच नव्हे तर ब्राह्मण-क्षत्रियांच्या स्त्रियांना देखील धर��माच्या दृष्टीनें हीन लेखण्यांत येत होतें, असें दिसतें. एरव्हीं गीतेंतल्या सुधारक धर्मानें ‘तेSपि यान्ति परागतिम्’ अशी थोरवी गाइली नसती. तात्पर्य इतकेंच, आर्यांचें कर्मकांड आणि कांहीं अशीं क्षत्रियांनीं उभें केलेलें ज्ञानकांडहि ब्राह्मण म्हणविणा-यांनीं आपलेंसें केल्यावर क्षत्रियांनीं, विशेषतः मथुरेकडचे सात्वतपुत्र ऊर्फ कृष्णायन, कपिलवस्तूचे शाक्यपुत्र ऊर्फ बौद्ध, वैशालीचे नाथपुत्र ऊर्फ (लाट) ह्यांनीं आपला भक्तिमार्ग ऊर्फ भागवत धर्म वैदिक धर्मांचे बंडाला तोंड देण्याकरितां निरनिराळ्या ठिकाणीं आणि वेळीं संस्थापिला. ह्यांपैकीं सात्वत अथवा भागवत धर्म हा मुळांत श्वेताश्वेतरोपनिषदाचे काळापर्यंत शैव आणि शाक्त मतवादी होता; तो पुढें गीतेच्या उत्तर काळीं वैष्णव संप्रदायी बनला. शैव-वैष्णव आणि बौद्ध-जैन व इतर लहानसान संप्रदाय पूर्वींसारखेच वेदबाह्य होते. निदान ते सर्व ब्राह्मणांना व कांहीं जुन्या मतांच्या क्षत्रियांना सारखेच तिरस्करणीय वाटत होते; कारण काय तर त्यांचा वेदांशीं संबंध नव्हता. त्या सर्वांना भागवत हें सामान्य नांव होतें. गुरुपूजा आणि त्या गुरूंची अथवा देवादिकांची मूर्ति, देवळें वगैरे पार्थिव साधनांच्या द्वारा भक्ति करण्याचा प्रघात शैवमतांत होता. त्यांच्या संसर्गानें प्रथम बौद्ध-जैनांमध्यें आणि नंतर त्यांच्या द्वारां वैष्णव संप्रदायांत हा प्रघात फारच बोकाळला. ही गुरुपूजा अथवा देवादिकांची पार्थिव पूजा आर्यांच्या अस्सल वैदिक धर्माला प्रथम मुळींच पसंत नव्हती. पण अस्सल आर्यवैदिक धर्म प्रथम बाहेरून आलेल्या मूठभर परकीयांचा होता. येथें भरतखंडांत असणा-या सुसंकृत अथवा असंस्कृत आर्येतरांमध्यें ब-यावाईट त-हेची ही गुरुभक्ति उर्फ श्रमणपूजा (Shramanism) पुरातन काळापासून चालत आलेली आहे. ह्या प्राकृत आर्येतरांच्या प्रागैतिहासिक धर्माची सुधारणा ज्या धर्मानें ऐतिहासिक काळांत केली, त्यालाच मीं ह्या व्याख्यानांतून ‘भागवत’ हें नांव दिलें आहे. ह्या धर्माचा मूळ संस्थापक जरी वासुदेव कृष्ण होता असे अंधुक पुरावे सांपडतात तरी खरे आणि उज्ज्वल संस्थापक भगवान् गौतम बुद्ध आणि महावीर वर्धमान जिन हेच होते, असा भरभक्कम ऐतिहासिक पुरावा आहे.\n१ प्रस्तावना 22 August 2022\nह्या व्यापाराचें पिलूं 22 August 2022\nही कोणत्या राष्ट्राची भाषा\nहर्ष आणि चालुक्य 22 August 2022\nस्वरवैशिष्ट्य 22 August 2022\nसामाजिक सुधारणेचा व्यापक अर्थ 22 August 2022\nसिंहलद्वीपांतील डच मिशनच्या प्रचारपद्धतीचा मासला 22 August 2022\nसामाजिक व धार्मिक बाबी 22 August 2022\nसाक्षात्कारी वाङ्मय 22 August 2022\nसांप्रदायिक अस्पृश्यता 22 August 2022\nसमाजसुधारणा यशस्वी कां होत नाहीं\nसमाजशास्त्रीय विचार 22 August 2022\nसंस्थानी शेतकरी परिषद, तेरदळ 22 August 2022\nश्वेताश्वेतरोपनिषद ऊर्फ शिवगीता 22 August 2022\nश्रीशाहू व नाना 22 August 2022\nशैव, बौद्ध आणि वैष्णवांची परंपरा 22 August 2022\nशेतकरी व सरकार 22 August 2022\nशेतकरी आणि भांडवलदार 22 August 2022\nशेतकरी आणि काँग्रेस 22 August 2022\nशेतक-यांचा स्वयंनिर्णय 22 August 2022\nशीख धर्म मुसलमान संस्कृतीचा प्रवेश 22 August 2022\nशब्दकोश (कानडी) 22 August 2022\nशक्ति अथवा देवी भागवत 22 August 2022\nव्यापाराचा इतिहास 22 August 2022\nव्याख्यान दुसरें 22 August 2022\nव्याकरण (कानडी) 22 August 2022\nव्यभिचाराचा सांवळागोंधळ 22 August 2022\nवेदोक्त आणि पुराणोक्त 22 August 2022\nविष्णु-भागवत 22 August 2022\nविषारी जाळें 22 August 2022\nवासुदेव आणि एकान्तिक धर्म 22 August 2022\nवाळवें तालुका शेतकरी परिषद, बोरगांव 22 August 2022\nवारकरी पंथाची लोकसत्तात्मकता 22 August 2022\nव-हाडी आणि इतर शाखा 22 August 2022\nलिखित इतिहासाचे पुरावे 22 August 2022\nलिंगायत धर्म 22 August 2022\nराष्ट्रधर्म आणि सार्वत्रिक धर्म 22 August 2022\nराधामाधव–विलास–चंपू : आणि रा. राजवाडे. 22 August 2022\nराजकीय स्वरूप 22 August 2022\nमुख्य मुद्दा 22 August 2022\nमुंबई इलाखा शेतकरी परिषद, पुणें 22 August 2022\nमांत्रिकांची दुकानदारी 22 August 2022\nमहाराष्ट्राच्या उत्कर्षाचा एकमेव मार्ग \nमहाराष्ट्राचा गांवगाडा 22 August 2022\nमहाराष्ट्र विद्यापीठ व कर्नाटक मराठीचा प्रवास 22 August 2022\nमहाराष्ट्र भागवत धर्म 22 August 2022\nमहाराष्ट्र नाना शंकरशेटला कां विसरला\nमहाराज शिवाजी आणि महात्मा गांधीजी 22 August 2022\nमहानुभाव पंथ 22 August 2022\nमहात्मा फुले व केशवचंद्र सेन (साम्य) 22 August 2022\nमहात्मा फुले व केशवचंद्र सेन (भेद) 22 August 2022\nमराठ्यांविरुद्ध आगळीक 22 August 2022\nमराठ्यांतील प्रसिध्द राजघराणीं 22 August 2022\nमराठे हिशेबी नाहींत 22 August 2022\nमराठे आणि पेशवे 22 August 2022\nमराठींत कानडी शब्दांचा भरणा 22 August 2022\nमराठ्यांची पूर्वपीठिका 22 August 2022\nमग महारामांगांचे काय हाल वर्णावेत \nमंदिरें आणि मूर्ति 22 August 2022\nमंत्र आणि तंत्र 22 August 2022\nभावी सुधारणा 22 August 2022\nभागवतधर्म आणि महाराष्ट्रधर्म (व्याख्यान पहिले) 22 August 2022\nभागवतधर्म आणि महाराष्ट्रधर्म (व्याख्यान दुसरे) 22 August 2022\nभागवत धर्माचा पाया 22 August 2022\nभागवत धर्म विकास 22 August 2022\nब्राह्म समाज आणि बौद्ध धर्म (व्याख्यान तिसरें) 22 August 2022\nब्रह्मानंद केशवचंद्र सेनः त्याचें विश्वधर्म विकासांतील स्थान 22 August 2022\nब्रह्मदेशांतील बहिष्कृत वर्ग 22 August 2022\nबौद्धांचा इतर भागवतांशीं संबंध 22 August 2022\nबोल्शेव्हिझमचा बागुलबोवा 22 August 2022\nप्रांतिक सामाजिक परिषद, सातारा 22 August 2022\nपूर्वपीठिका 22 August 2022\nपूर्व बंगाल्यांतील अस्पृश्य वर्गाच्या उच्च शिक्षणाची प्रगति 22 August 2022\nपुराणिक आणि हरिदास 22 August 2022\nपुराणांचा विपर्यास 22 August 2022\nपुण्यांतील जाहीर सभा 22 August 2022\nपुणेरी पेशव्यांची राष्ट्रीय कामगिरी\nपरिषदेचें सहकार्य 22 August 2022\nपरिशिष्ट चौथें 22 August 2022\nपंथाचा प्रसार व अवनति 22 August 2022\nपंजाब प्रांत 22 August 2022\nनिराळे भागवत पंथ 22 August 2022\nनामांच्या विभक्ति 22 August 2022\nनामदेव तुकाराम 22 August 2022\nध्येयात्मक प्रयत्नांतील ऐक्य 22 August 2022\nदोन ज्ञानदेव व तीन नामदेव 22 August 2022\nदारूची बंदी कीं शिक्षणाची सक्ति\nदारुचा व्यापार, सरकार आणि बहुजनसमाज 22 August 2022\nतांत्रिक वाममार्ग 22 August 2022\nतपशिलाचें वर्गीकरण 22 August 2022\nतत्त्वज्ञान आणि समाजशास्त्र 22 August 2022\nजैन लिंगायतांशीं भांडकुदळपणा व महाराष्ट्राची बदनामी 22 August 2022\nजैन आणि बौद्ध भागवत 22 August 2022\nजमीनदार वर्ग 22 August 2022\nचैतन्यचरित्र 22 August 2022\nचैतन्य पंथाची भूमिका 22 August 2022\nचातुर्मास्य, तुकोबा व त्यांची टवाळी 22 August 2022\nचांदवड तालुका शेतकरी परिषद, वडनेर 22 August 2022\nचळवळीचा कोंडमारा 22 August 2022\nगुरु गोविंदसिंग 22 August 2022\nगुप्तांचा काळ 22 August 2022\nक्रियापदांच्या विभक्ति 22 August 2022\nकौलिकता हाच आत्मीय शिक्षणाचा पाया 22 August 2022\nकोंकणी व मराठी परस्पर संबंध 22 August 2022\nकोंकण ह्या नांवाची व्युत्पत्ति 22 August 2022\nकेवळ ब्राह्मणेतर द्वेष 22 August 2022\nकुणब्यांची जूट 22 August 2022\nकानडी विरुद्ध मराठी 22 August 2022\nकानडी क्रियापदें 22 August 2022\nकानडी आणि मराठी तुलनात्मक अध्ययन 22 August 2022\nकर्नाटकाची दुर्दशा 22 August 2022\nओढिया जगन्नाथ 22 August 2022\nऐतिहासिक विवेचन 22 August 2022\nआवर्षण, कीड मुंगी, भिकारबुणगे 22 August 2022\nआधुनिक रूपान्तरें 22 August 2022\nअस्सल राजपुतांचीं मूळ ३६ कुळें 22 August 2022\nअस्पृश्यांचें राजकारण 22 August 2022\nअस्पृश्यांची शेतकी परिषद 22 August 2022\nअशोक आणि वैष्णव धर्म 22 August 2022\nअमेरिकेंतले शेतकरी 22 August 2022\nअण्णांच्या लेखसंग्रहाबाबत - २ 22 August 2022\nअण्णांच्या लेखसंग्रहाबाबत 22 August 2022\nअखिल भोर संस्थान प्रजापरिषद 22 August 2022\n''भागवत'' शब्दाचा इतिहास 22 August 2022\nसमाजशास्त्र 22 August 2022\nकर्मवीर शिंदे यांचा जीवनक्रम 22 August 2022\nउपसं��ार (कानडी) 22 August 2022\nमहर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-latest-news/change-of-power-is-possible-in-nandurbar-zilla-parishad", "date_download": "2022-11-30T23:37:36Z", "digest": "sha1:DVADFJLG5B2OGGPP6KUECDFWRBFFW2JK", "length": 8141, "nlines": 40, "source_domain": "www.agrowon.com", "title": "...तर नंदुरबार ‘जि.प.’मध्ये सत्तांतर शक्य । Nandurbar ZP", "raw_content": "\nPolitics : ...तर नंदुरबार ‘जि.प.’मध्ये सत्तांतर शक्य\nनंदुरबार : जिल्हा परिषदेचे अध्यक्ष -उपाध्यक्षपदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. नव्याने अध्यक्ष- उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी १७ ऑक्टोबरला विशेष सभेचे आयोजन केले आहे.\nनंदुरबार : जिल्हा परिषदेचे (Nandurbar ZP) अध्यक्ष -उपाध्यक्षपदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. नव्याने अध्यक्ष- उपाध्यक्षपदाच्या निवडीसाठी १७ ऑक्टोबरला विशेष सभेचे आयोजन केले आहे. त्यामुळे राजकीय गोटात हालचालींना वेग आला आहे. या अडीच वर्षाचा कार्यकालासाठी महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) सत्ता ‘जैसे थे’ राहू शकते अथवा राज्यातील सत्तेतील सध्याचा पॅटर्न जर जिल्ह्यात लागू झाला. वरिष्ठांकडून तसे आदेश आले तर जिल्हा परिषदेत भाजप- शिवसेना (शिंदे गट) युतीचा सत्ता येऊ शकते. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या या पदाधिकारी निवडणुकीत काहीही होऊ शकते.\nAgriculture Department : गुणनियंत्रण चौकशीसाठी नेमलेली समिती वादात\nजिल्हा परिषद अध्यक्ष -उपाध्यक्ष पदाचा अडीच वर्षाचा कार्यकाळ जुलै महिन्यातच संपला आहे. आरक्षणाचा मुद्द्यावरून तीन महिन्यांची मुदत वाढ मिळाली होती. मात्र सध्या आरक्षण जाहीर झाले आहे. नंदुरबार जिल्हा परिषदेसाठी अध्यक्षपदाचे आरक्षण जैसे थे निघाले आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष -उपाध्यक्ष निवडीची तारीख जाहीर होताच राजकीय गोटातही वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत.\nनंदुरबार जिल्हा परिषदेत सध्या महाविकास आघाडीची सत्ता आहे. ॲड. सीमा वळवी अध्यक्ष काँग्रेसचे, तर उपाध्यक्ष शिवसेनेचे ॲड. राम रघुवंशी आहेत. ही आघाडी अडीच वर्षांपूर्वीचा राज्यातील महाविकास आघाडी पॅटर्न होता.\nSoybean Research : सोयाबीन उगवणक्षमतेचे होणार संशोधनात्मक प्रयोग\nस्थानिक राजकारणात माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा भाजपशी राजकीय संघर्ष आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी त्यांनी काँग्रेसचे नेते ॲड. के. सी. पाडवी यांच्याशी बेबनाव असतानाही ‘काँग्रेस’शी आघाडी केली होती. त्यामुळे ��िल्हा परिषदेत काँग्रेसकडे अध्यक्षपद व शिवसेनेकडे उपाध्यक्षपद होते.\nराज्यात शिवसेनेचे दोन गट झाले. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भाजपचे युती सरकार सत्तेत आहे. तोच पॅटर्न राबविला तर जिल्हा परिषदेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जिल्ह्यातील नेत्यांना तसे आदेश देऊ शकतात. कारण नुकतेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे जिल्हा दौऱ्यावर येऊन गेले होते. त्यांनी प्रत्येक निवडणूक शिंदे गट शिवसेना व भाजप यांची युतीने लढविली जाईल. मुळे तसे आदेशाची शक्यता आहे.\n...अशी गरज आहे संख्याबळाची\nआदेश आल्यास भाजपचे २० व शिवसेनेचे ८ असे २८ सदस्य आहेत. कॉग्रेसचे २४ व राष्ट्रवादीचे ४ असे २८ सदस्य आहेत. सत्ता स्थापनेसाठी २९ सदस्यांची गरज आहे. त्यामुळे एक सदस्याची जुळवा जुळव करणे भाजपला सहज शक्य आहे. फोडाफोडीचे राजकारण झाल्यास माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी व भाजपचे नेते तथा आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचा गटाची सत्ता स्थापन होऊ शकेल.\nताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.nashikinfo.in/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%82/", "date_download": "2022-11-30T22:56:11Z", "digest": "sha1:VB5MLYCV6CMRIVJUY3O64PUZXZL2Z2UQ", "length": 6739, "nlines": 114, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "पालकमंत्री भुसे : कालवे बंदिस्तीकरणाने वाढणार सिंचन क्षेत्र -", "raw_content": "\nपालकमंत्री भुसे : कालवे बंदिस्तीकरणाने वाढणार सिंचन क्षेत्र\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र>\nपालकमंत्री भुसे : कालवे बंदिस्तीकरणाने वाढणार सिंचन क्षेत्र\nपालकमंत्री भुसे : कालवे बंदिस्तीकरणाने वाढणार सिंचन क्षेत्र\nPost category:कर्नाटक राज्य / खनिकर्ममंत्री दादा भुसे / ठिबक सिंचन प्रकल्प / नाशिक / उत्तर महाराष्ट्र / बोधखिंडी (ता. इस्लामपूर) / रामथळ प्रकल्प\nमालेगाव : पुढारी वृत्तसेवा\nकर्नाटक राज्यातील रामथळ प्रकल्पांतर्गत एकाच यंत्रणेच्या देखरेखखाली 12 हजार 500 हेक्टर क्षेत्रावर ठिबक सिंचन झालेे. तर महाराष्ट्राच्या बोधखिंडी (ता. इस्लामपूर) या ठिबक सिंचन प्रकल्पांतर्गत 600 एकर क्षेत्र ओलिताखाली आले. याच धर्तीवर दहिकुटे व बोरी अंबेदरी प्रकल्प���तील पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा उपयोग करून शेतकर्‍यांचे हित साधण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन राज्याचे बंदरे आणि खनिकर्ममंत्री दादा भुसे यांनी केले. दहिकुटे व बोरी अंबेदरी मुख्य कालव्याचे बंदिस्त नलिकेद्वारे वितरण प्रणाली कामाचे भूमिपूजन पालकमंत्री भुसे यांच्या हस्ते रविवारी झाले. हा शाश्वत, नावीन्यपूर्ण व पथदर्शी प्रकल्प यशस्वी करावा, असे आवाहन पालकमंत्री भुसे यांनी केले.\nया गावांना होणार लाभ….\nदहीकुटे प्रकल्पांतर्गत देवारपाडे, जळकू, झोडगे, चिखलओहोळ, दसाणे, दहिकुटे, माणके, सायने खुर्द या गावांचा, तर बोरी अंबेदरी प्रकल्पाअंतर्गत झोडगे, अस्ताणे, जळकू, वनपट, लखाणे, राजमाने, दहिदी, गाळणे, टिंगरी, या गावांचा समावेश आहे. बंदिस्त कालवा योजनेमुळे या गाव परिसरास सिंचन क्षेत्रात वाढ होणार आहे.\nनाशिक : आनंदाचा शिधा अन् वितरणात बाधा\nनाशिक महानगरपालिका : कचरा विलगीकरणाची घोषणा हवेतच\nठाणे : प्लास्टिकचे साहित्य असलेल्या गोडाऊनला भीषण आग\nThe post पालकमंत्री भुसे : कालवे बंदिस्तीकरणाने वाढणार सिंचन क्षेत्र appeared first on पुढारी.\nभारत जोडो यात्रा : नाशिककरांचाही उत्स्फूर्त सहभाग\nरेल्वेमंत्री ना. रावसाहेब दानवे : भुसावळ बांद्रा खान्देश एक्सप्रेस लवकरच दररोज होणार\nनाशिक : भद्रकाली व पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन बेवारस मृतदेह आढळले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1885905", "date_download": "2022-12-01T00:24:35Z", "digest": "sha1:7RKPHYRLXQRCL5M2KBCTBH7HGHK4C6UA", "length": 2463, "nlines": 44, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"विकिपीडिया:प्रचालक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"विकिपीडिया:प्रचालक\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२३:३९, १९ मार्च २०२१ ची आवृत्ती\n१६ बाइट्सची भर घातली , १ वर्षापूर्वी\n२३:३९, १९ मार्च २०२१ ची आवृत्ती (स्रोत पहा)\nखूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit\n२३:३९, १९ मार्च २०२१ ची आवृत्ती (स्रोत पहा)\nखूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Advanced mobile edit\n== प्रचालकांना साद ==\nसर्व प्रचालकांना एकदाच एकत्रितपणे साद घालण्यासाठी {{t|साद प्रचालक}} हा साचा वापरावा.\n== हे सुद्धा पाहा ==\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.nashikinfo.in/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%A6/", "date_download": "2022-11-30T23:54:35Z", "digest": "sha1:4QH7OQFQADRGHW2UVIP3VQDMYT7JXGUD", "length": 6842, "nlines": 114, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "नाशिक : घरफोडी करणाऱ्यास दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा -", "raw_content": "\nनाशिक : घरफोडी करणाऱ्यास दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र>\nनाशिक : घरफोडी करणाऱ्यास दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा\nनाशिक : घरफोडी करणाऱ्यास दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा\nPost category:घरफोडी / नाशिक / उत्तर महाराष्ट्र / न्यायालय / सश्रम कारावास\nनाशिक : पुढारी वृत्तसेवा\nघरफोडी करणाऱ्या चोरट्यास न्यायालयाने दोन वर्षे तीन महिने सश्रम कारावास व दोन हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. अजय वाघेला असे घरफोडी करणाऱ्या चोरट्याचे नाव आहे.\nदेवळाली कॅम्प येथील लॅम रोड परिसरात २६ ते २७ मार्च २०२० या कालावधीत विष्णू संतू खताळे यांच्या घरात चोरट्याने घरफोडी करून ११ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला होता. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात चोरट्याविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपासी अधिकारी सहायक पोलिस उपनिरीक्षक बी. पी. हांडोरे यांनी तपास करून अजय वाघेला याच्यासह आणखी एकास अटक करून त्याच्याकडून घरफोडीतील मुद्देमाल जप्त केला. या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. सरकारी पक्षातर्फे पी. एस. सपकाळे यांनी युक्तिवाद केला.\nसाक्षीदारांच्या साक्ष, परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे अजय याने घरफोडी केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. देशमुख यांनी वाघेला यास घरफोडी केल्याप्रकरणी सश्रम कारावास व दंड ठोठावला आहे. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलिस अंमलदार किरण बाबूराव गावंडे यांनी कामकाज पाहिले.\nकोरोना एकल महिलांना वर्षभरातही पैसे मिळेनात ; ‘संजय गांधी’च्या गोंधळामुळे दिवाळी अंधारात\nठाणे, मुंबई, नवी मुंबईची वाहतूककोंडी सुटणार .. एमएमआरडीएचा मास्टर प्लॅन\nShahrukh Khan : मध्यरात्र होताच फॅन्स पोहोचले शाहरुखच्या बंगल्यावर (Video)\nThe post नाशिक : घरफोडी करणाऱ्यास दोन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा appeared first on पुढारी.\nनाशिक : मनपाच्या भूखंडावर अतिक्रमण झाल्यास अधिकारीच जबाबदार- आयुक्त डॉ. पुलकुंडवार\nसप्तशृंगी घाटात : काय ती झाडी, काय तो डोंगर, काय ते धुके….\nकितीही त्रास झा���ा तरी काँग्रेस सोडणार नाही : आमदार कुणाल पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2021/06/left-right-eye-blinking-scientific-or-astrology-reason-remedy-in-marathi.html", "date_download": "2022-12-01T00:26:07Z", "digest": "sha1:RCXBR2UVYRZ5GKADS6BEHN7I4WRGFWPP", "length": 10167, "nlines": 67, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Left & Right Eye Blinking Scientific Or Astrology Reason & Remedy in Marathi - Royal Chef Sujata", "raw_content": "\nआज आपण आपला डोळा लवणे किंवा फडफडणे त्याचे महत्वपूर्ण कारण म्हणजे शुभ का अशुभ आहे ते पाहणार आहोत. आपल्या शरीरातील कोणता ना कोणता भागात हालचाल होत असते. जसेकी डोळा लवणे, तळहाताला खाज येणे, ओठ फडफडणे, त्याचे साइंटिफिक कारण सुद्धा आहेत.\nआपल्या घरातील वरिष्ठ व्यक्ति म्हणतात की उजवा डोळा (right eye) किंवा डावा डोळा (left eye) फडफडणे म्हणजे शुभ किंवा अशुभ संकेत आहे. मग आपण घराच्या बाहेर पडत नाही. आपले महत्वाचे काम असले तरी आपण घराच्या बाहेर पडत नाही. कारण आपल्याला वाटते ऑफिसमध्ये काहीतरी वाईट होणार, इंटरव्ह्यु मध्ये पास नाही होणार, आज मला पैसे नाही मिळणार, काही जरूरी काम असेल तर ते नाही होणार असे समजून आपण घराच्या बाहेर नाही पडत. करणकी आपल्याला वाटते की काहीतरी अपशकुन होणार. पण असे काही होत नाही हा आपल्या मनाचा खेळ असतो.\nआपल्या वाटले की हे अशुभ आहे तर ते अशुभ आहे पण आपण नेहमी सकारात्मक विचार केला पाहिजे. तरी आपण पहाणार आहोत की डोळा फडफडणे ह्याचे कारण काय आहे व ते शुभ आहे का अशुभ तसेच त्याच बरोबर आपण वैज्ञानिक कारण व ज्योतिष शास्त्रा नुसार काय कारण आहे. स्त्री व पुरुष ह्याच्या मध्ये वेगवेगळे कारण आहे.\nडोळा लवणे किंवा फडफडणे ह्याचे वैज्ञानिक कारण काय आहे.\nडोळा लवणे ह्यामध्ये साइंटिफिक कारण आहे ते म्हणजे डोळ्याची मांसपेशी जर एकत्र आल्या तर डोळा फडफडायला लागतो. किंवा काही वेळेस आपण खूप सतत विचार करत बसतो व परेशान होतो त्यामुळे तनाव निर्माण होऊन आपला डोळा फडफडायला लागतो. किंवा एकाच जागेवर बसून एकटक पहात राहिलो तरी डोळा फडफडायला लागतो. किंवा काहीवेळेस खूप धावपळ झाली, झोप पूर्ण झाली नाही तरी डोळा फडफडायला लागतो.\nज्योतिष शास्त्रा नुसार डोळा फडफडण्याचे कारण काय आहे (eye blinking for male /female astrology meaning)\nडोळा लवणे म्हणजे येणाऱ्या गोष्टीचे संकेत मिळतात, की चांगले होणार की वाईट होणार त्याच बरोबर स्त्री व पुरुष ह्याचे वेगवेगळे संकेत आहेत.\nपुरुषांच्या मध्ये उजवा डोळा फडफडणे शुभ मानले जाते म्हणजे येण���ऱ्या काळामध्ये चांगल्या गोष्टी होणार व कामात सफलता मिळणार. पण स्त्रीयांच्या बाबतीत उलट असते की उजवा डोळा लवला तर अशुभ संकेत होतात.\nस्त्री च्या बाबतीत डावा डोळा लवणे शुभ संकेत मानले जाते व शुभ घटना घडणार ह्याचे संकेत मिळतात व जेपण काम असेल ते नक्की होणार. त्याच बरोबर पुरुषाचा डावा डोळा लवणे म्हणजे अशुभ संकेत होतात म्हणजे भांडणे होणार काम होणार नाही.\nआपले दोन्ही डोळे फडफडले तर ते शुभ आहे की अशुभ आहे.\nजर स्त्री अथवा पुरुष ह्याचे दोन्ही डोळे लवले तर असे मानावे की शुभ संकेत मिळत आहेत आपले काम नक्की होणार.\nडोळा लवणे किंवा फडफडणे ह्यावर उपाय काय आहे\nजर आपला डोळा फडफडत आहे तर एक कापसाचा बोळा घेऊन ओला करून डोळ्याच्या पापण्यावर ठेवावा किंवा ओला कागद ठेवला तरी चालेल.\nआपले दोन्ही डोळे फडफडत असतील तर आपला अंगठा किंवा बोट तळहातावर घासून बोट किंवा अंगठा आपल्या डोळ्यावर ठेवून हळुवारपणे मसाज करावा. त्याच्या मुळे डोळे लवणे थोड्या वेळात लगेच थांबेल.\nडोळा लवणे किंवा फडफडणे ह्याचे शुभ अथवा अशुभ संकेत मानणे किंवा नमानणे ही आपल्यावर अवलंबून आहे. कधी कधी त्याचा आपल्याला प्रत्यय सुद्धा येतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://fbnews.trendkatta.in/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A6%E0%A4%BE-nothing-phone-1-%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA/", "date_download": "2022-12-01T01:29:10Z", "digest": "sha1:RF5GORH3JOF57I7PBT2SWZTHEYRW5ZK7", "length": 11734, "nlines": 95, "source_domain": "fbnews.trendkatta.in", "title": "भारतात पुन्हा एकदा Nothing Phone (1) ची प्री-बुकिंग सुरु; जाणून घ्या कधीपर्यंत करता येणार ऑर्डर - FB News", "raw_content": "\nभारतात पुन्हा एकदा Nothing Phone (1) ची प्री-बुकिंग सुरु; जाणून घ्या कधीपर्यंत करता येणार ऑर्डर\nनथिंग फोन (१) पहिल्या प्री-ऑर्डर विक्रीदरम्यान काही मिनिटांतच आऊट ऑफ स्टॉक झाला. दुर्दैवाने, अनेक इच्छुक ग्राहक फोन प्री-बुक करू शकले नाहीत. यामुळे त्यांची निराशा झाली. मात्र अशा ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नथिंग इंडियाचे अध्यक्ष आणि महाव्यवस्थापक मनु शर्मा यांनी आज, १८ जुलै रोजी प्री-ऑर्डर विक्रीची दुसरी फेरी आयोजित करण्याची घोषणा केली आहे.\nशर्मा यांनी दुसऱ्या प्री-ऑर्डर विक्रीची घोषणा ट्विटरवर केली आहे. इच्छुक ग्राहकांसाठी आज दुपारी १२ वाजल्यापासून नथिंग फोन (१) ची बुकिंग सुरु झाली आहे. नथिंग फोन (१) ची बुकींग करताना घाई करणे आवश्यक आहे कारण उशीर होऊ शकतो आणि स्टॉक काही मिनिटांतच संपू शकतो. आता, प्री-ऑर्डर विक्रीचा कालावधी २० जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत वाढवण्यात आला आहे.\nवेबसाइट खरी आहे की बनावट हे ओळखणे झाले सोपे; मिनिटांमध्ये कळणार सत्यता\nनथिंग फोन (१) तीन प्रकारांमध्ये येतो. बेस मॉडेल ८जीबी रॅम आणि १२८जीबी अंतर्गत स्टोरेजसह ३२,९९९ रुपयांच्या किंमतीत येते. दुसरे मॉडेल ८जीबी रॅम आणि २५६जीबी स्टोरेजसह ३५,९९९ रुपयांच्या किंमतीत येते. शेवटी, फोनचे तिसरे आणि टॉप-एंड मॉडेल १२जीबी रॅम आणि २५६जीबी अंतर्गत स्टोरेजसह पॅक केले आहे आणि त्याची किंमत ३८,९९९ रुपये आहे.\nनथिंग आणि फ्लिपकार्ट विशेष किंमतीमध्ये नथिंग फोन (१) ऑफर करत आहेत. फोन प्री-बुक करणार्‍या ग्राहकांना नथिंग फोन (१) रु. ३१,९९९ च्या सुरुवातीच्या किमतीत मिळेल. ही किंमत ८जीबी रॅम + १२८जीबी स्टोरेज असलेल्या बेस मॉडेलसाठी आहे. इतर दोन मॉडेल ८जीबी/२५६जीबी आणि १२जीबी/२५६जीबी अनुक्रमे ३४,९९९ रुपये आणि ३७,९९९ रुपयांच्या कमी किमतीत उपलब्ध असतील. याव्यतिरिक्त, खरेदीदारांना एक हजार रुपयांची झटपट सूट मिळू शकेल, ज्यामुळे किंमत आणखी कमी होईल.\nनथिंग फोन १ स्मार्टफोन अँड्रॉइड १२ आधारित नथिंगओएससह येतो. कंपनीने आश्वासन दिले आहे की फोनला ३ वर्षांसाठी सिस्टम अपडेट आणि ४ वर्षांसाठी दर दोन महिन्यांनी सिक्युरिटी पॅच अपडेट मिळतील. डिव्हाईस जवळपास-स्टॉक अँड्रॉइड १२ चा अनुभव देतो. नथिंगचे सॉफ्टवेअर आणि अद्वितीय हार्डवेअरसह, हा फोन इतरांपेक्षा वेगळा आहे.\nआपला पर्सनल डेटा लीक होण्यापासून कसा वाचवायचा जाणून घ्या सोप्या टिप्स\nनथिंग फोन १ हा फोन १२०Hz च्या रीफ्रेश रेटसह ६.५५ इंच फुलएचडी+ एमोलेड डिस्प्लेसह येतो. नथिंग फोन (१) मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, जो ५० मेगापिक्सलच्या दोन सेन्सर्सने सुसज्ज आहे. प्रायमरी सेन्सर ओआयएस म्हणजेच ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशनला सपोर्ट करतो. सेकेंडरी कॅमेरा अल्ट्रावाइड सेन्सर आणि मॅक्रो कॅमेरा म्हणून काम करतो.\nनथिंग फोन (१) ला ४५०० एमएएच बॅटरीचा सपोर्ट आहे जो ३३ वॉट वायर्ड चार्जिंग, १५ वॉट वायरलेस चार्जिंग आणि ५ वॉट रिव्हर्स वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतो. मात्र, या फोनचा चार्जिंगचा स्पीड इतर स्मार्टफोनच्या तुलनेत कमी आहे आणि कंपनीने बॉक्समध्ये चार्जरही दिलेला नाही. युजर्सन�� या फोनसाठी स्वतंत्रपणे वायर्ड किंवा वायरलेस चार्जर खरेदी करावा लागेल. चार्जरची किंमत २,४९९ रुपये आहे.\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\n“बंटी बबलीने पळ काढला”सोशल मिडीयावर जोरदार चर्चा - FB News on तुम्ही कोणाला सपोर्ट करणार\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/maharashtra/1171/", "date_download": "2022-12-01T00:25:51Z", "digest": "sha1:E2GVUZPYZKT3UMMQYL5PUAK6XKA2X5AP", "length": 6557, "nlines": 107, "source_domain": "mnews.esy.es", "title": "जेएनयू हिंसाचारः अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल | Maharashtra News", "raw_content": "\nHome Maharashtra जेएनयू हिंसाचारः अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल\nजेएनयू हिंसाचारः अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल\nनवी दिल्लीः दिल्लीतील जवाहलाल नेहरू विद्यापीठात शुल्क वाढीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला काल रात्री हिंसक वळण लागलं. यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांना मारहाण करण्यात आली असून, एका शिक्षिकेसह २० विद्यार्थी जखमी झाले. या प्रकारानंतर विद्यापीठ परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत.\n>>महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा राजकारणासाठी वापर करणं चुकीचं:\n>> जेएनयूतील हल्लेखोरांविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे:\n>>मालमत्तेचं नुकसान, हिंसाचार केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांकडून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल\n>>हिंसाचारादरम्यान जखमी झाल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल केलेल्या विद्यार्थ्यांना डिस्चार्ज\n>> जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचे मुंबई, पुण्यासह देशाच्या विविध भागात तीव्र पडसाद उमटले\nPrevious articleसोने ४१ हजारांवर; सा��� वर्षांतील उच्चांक\nNext articleमंत्री यशोमती ठाकूरांवर संजय निरुपम भडकले\nUdyanraje Bhosale may leave BJP, मी कोश्यारींच्या विरोधात बोलतोय, भाजपश्रेष्ठींनी माझ्यावर कारवाई करुन दाखवावीच: उदयनराजे भोसले – if bjp not taking action against bhagat...\nदर पावसात ‘आंबोली’ ची हिरवळ खुणावते; पण दरडी दरडावतात..\nकोल्हापूर: अतिक्रमण हटवलं म्हणून पोलिसाचं घर पेटविलं\n येथे महिलांना जेवण आणि औषधांसाठी सेक्स करावा लागतोय\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/maharashtra/deputy-chief-minister-devendra-fadnavis-asserted-that-all-the-policemen-above-the-age-of-40-years-will-be-subjected-to-regular-health-check-up-and-the-medical-institutions-taking-the-initiative-will/", "date_download": "2022-12-01T00:30:02Z", "digest": "sha1:MPWU2PJNHTKXTDM6LLMOSUZMTICDIVDU", "length": 8030, "nlines": 63, "source_domain": "hwmarathi.in", "title": "पोलिसांच्या नियमित आरोग्य तपासणीवर विशेष लक्ष देणार! - उपमुख्यमंत्री - HW News Marathi", "raw_content": "\nआमच्या पत्रकारितेचे समर्थन करा\nपोलिसांच्या नियमित आरोग्य तपासणीवर विशेष लक्ष देणार\nपोलिसांच्या नियमित आरोग्य तपासणीवर विशेष लक्ष देणार\n पोलीसांचे (Police) आरोग्य उत्तम राहिले पाहिजे यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील. 40 वर्ष वयावरील सर्व पोलीसांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात येईल, यासाठी पुढाकार घेणाऱ्या वैद्यकीय संस्थांना सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले.\nअपोलो क्लिनिक कुलाबा मुंबई येथे सेवेक्स टेक्नॉलॉजीच्या सहाकार्याने मुंबई वाहतूक पोलीसांच्या संपूर्ण आरोग्य तपासणी कार्यक्रमाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. यावेळी सह पोलीस आयुक्त (वाहतूक) राजवर्धन, सेवेन्स टेक्नॉलॉजीचे अध्यक्ष अनिल जग्यासी, अपोलो क्लिनिकचे संचालक डॉ. संजय कपोते, निशा चॅरिटी यांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते.\nयावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, अपोलो क्लिनिकचे संचालक कपोते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गेली अनेक वर्षे राबविलेला पोलीस आरोग्य तपासणी कार्यक्रम अतिशय कौतुकास्पद आहे. दिवसरात्र कर्तव्यावर असतांना पोलीसांचे आरोग्याकडे कळत नकळत दुर्लक्ष होत असते. ��जाराने गंभीर स्वरूप धारण केल्यानंतर तपासणी करण्यापेक्षा नियमितपणे आरोग्य तपासणी झाल्यास वेळीच काळजी घेवून भविष्यातील मोठे आजार टाळता येऊ शकतात. या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुमारे दोन हजार वाहतूक पोलीसांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. तसेच भविष्यात मुंबईतील सर्व पोलीसांची आरोग्य तपासणी करण्याचा डॉ. कपोते यांचा मानस आहे. या उपक्रमासाठी राज्य शासनामार्फत परवानगी आणि सर्वातोपरी सहकार्य करण्यात येईल, असेही फडणवीस यांनी सांगितले. यावेळी डॉ. कपोते यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले\nबंजारा समाजाच्या मागण्यांसाठी लवकरच बैठक घेऊ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे\nअंधेरी पोटनिवडणुकीसंदर्भात शरद पवारांच्या भूमिकेबदद्ल उद्धव ठाकरेंनी पत्र लिहून मानले आभार\n…तर अधिकाऱ्यांना शॉक देणार, मनसेचा इशारा\nजखमी गोविंदांवर राज्यातील सर्व शासकीय, पालिका रुग्णालयांमध्ये मोफत उपचार; मुख्यमंत्र्यांची घोषणा\nऔरंगाबाद पदवीधर निवडणूकीत राष्ट्रवादीच्या सतीश चव्हाण यांचा दणदणीत विजय\nगडकोट व किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करणार\nनवाब मलिक यांचा जामीन अर्ज न्यायालयाने पुन्हा एकदा फेटाळला\nMangalprabhat Lodha यांनी शिवरायांवर केलेल्या वक्तव्यावर Bacchu Kadu यांचं महत्त्वाचं विधान\n“…मग कुणाचं तोंड बंद होतंय ते बघू”; आदित्य ठाकरेंना सुधीर मुनगंटीवारांचा टोला\n“सीमावाद प्रकरणी राज्य सरकारने हरीश साळवेंना बुक करावं”, अजित पवारांचा सल्ला\nआमच्या पत्रकारितेचे समर्थन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://tarunbharat.com/%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE/", "date_download": "2022-11-30T22:54:48Z", "digest": "sha1:F3RBEW3A73OHQGVJR4VB7CPGQEKBZAGP", "length": 7853, "nlines": 135, "source_domain": "tarunbharat.com", "title": "तिकिटासाठी इच्छुकांनी भाजप हाय कमांडला मोठी रक्कम दिली : कुमारस्वामी – Tarun Bharat", "raw_content": "\nअन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय सहन करणे किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप आहे \nतिकिटासाठी इच्छुकांनी भाजप हाय कमांडला मोठी रक्कम दिली : कुमारस्वामी\nतिकिटासाठी इच्छुकांनी भाजप हाय कमांडला मोठी रक्कम दिली : कुमारस्वामी\nमाजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी गुरुवारी बासकल्याण विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी एका उमेदवाराने भाजप ��ाय कमांडला मोठ्या प्रमाणात पैसे दिले असल्याचे म्हंटले आहे.\nएका पत्रकार परिषदेत बोलताना कुमारस्वामी यांनी, स्थानिक भाजप कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण करण्यामागे हेच कारण आहे. ही पैशाची बाब असल्याने भाजपने अद्याप बासकल्याण विभागासाठी आपला उमेदवार जाहीर केलेला नाही, असा आरोप त्यांनी केला.\nप्रादेशिक पक्ष मस्की विधानसभा पोटनिवडणुकीत आपला उमेदवार उभे करणार नाही, असे स्पष्टीकरण देताना कुमारस्वामी म्हणाले की, बसव कल्याणमधील जद (एस) उमेदवाराचा विजय निश्चित करण्यासाठी पक्ष सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे.\nकॉंग्रेस आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांना पक्षाच्या धर्मनिरपेक्षतेच्या प्रश्नांवर सामान्यपणे प्रश्न विचारणारे योग्य उत्तर देण्यासाठी अल्पसंख्याक समाजातील एका व्यक्तीला उभे केले गेले आहे. मुस्लिम समुदायातील लोकांना विरोध करण्यासाठी ते करत आहेत, असा त्यांनी आरोप केला आहे .\nकृष्णा नदीत महिलेचा मृतदेह सापडला\nयूपी : पंचायत निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर\nसाखर कारखान्यांनी उसाची शिल्लक बिले द्यावीत\nकर्नाटक : ८०.७२ टक्के रुग्णांची कोरोनावर मात\nकर्नाटकः चित्रदुर्गात एचएएल-आयआयएससी कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन\nकर्नाटक: युकेहून आलेले १० जण कोरोनाबाधित\nखानापूर तालुका म. ए. समितीच्या रास्तारोकोला यश\nकर्नाटक : निवासी डॉक्टर २९ नोव्हेंबरपासून बेमुदत संपावर\nबेळगुंदीत एकाच दिवशी दोन सख्ख्या भावांचा मृत्यू\nरुद्रांक्ष पाटील मानांकन फेरीत दाखल\nम्युच्युअल फंडधारकांना मिळणार परताव्याची रक्कम लवकर\nअमेरिकेत समलिंगी विवाह विधेयक मंजूर\nभारत-ऑस्ट्रेलियात तिसरी हॉकी कसोटी आज\nजगातील सर्वात मोठय़ा ज्वालामुखीत विस्फोट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/4846/", "date_download": "2022-12-01T00:38:19Z", "digest": "sha1:M3BGNBRVBTTU5LDDZSC3DGFKZQPUTIQX", "length": 7361, "nlines": 47, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "कुडाळ हायस्कूलचे १३ विद्यार्थी ठरले शिष्यवृत्तीधारक..", "raw_content": "\nकुडाळ हायस्कूलचे १३ विद्यार्थी ठरले शिष्यवृत्तीधारक..\nकराची महाराष्ट्रीय शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कुडाळ हायस्कूल , कुडाळ या प्रशालेतील महाराष्ट्र राज्य शासनाच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत 04 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक तर पूर्व माध्यमिक शिष्यव���त्ती परीक्षेत 09 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीधारक होऊन एकूण प्रशालेचे 13 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले आहेत.पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत प्रशालेच्या 53 विद्यार्थ्यापैकी 33 विद्यार्थी पात्र ठरले आहे . त्यापैकी सृष्टी बाळासाहेब केंद्रे ( 83.30 टक्के ) गुण मिळवून राष्ट्रीय ग्रामीण गुणवत्ता यादीत 12 वी आली . तसेच सार्थक संगम कदम ( 79.86 टक्के ) , अथर्व अभिनय आजगांवकर ( 79.16 टक्के ) , स्मितेश विनोद कडोलकर ( 77.08 टक्के ) या चार विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे . पूर्व माध्यमिक परीक्षेत प्रशालेतील 49 विद्यार्थ्यांपैकी 18 विद्यार्थी पात्र झाले आहेत . सेजल जयसिंग शारबिद्रे ( 72.10 ) , तन्वी संतोष चिपकर ( 70.06 ) , आर्या दत्तगुरु शिरसाट ( 68.70 ) , विश्वजीत अविनाश परीट ( 65.98 ) गौरांग संदीप मणेरीकर ( 65.30 ) साक्षी प्रेमनाथ दळवी ( 61.10 ) , ग्रीष्मा विक्रांत भोगटे ( 61.22 ) , वैष्णवी राजेंद्र कांबळी ( 59.86 ) व प्रज्ञा चंद्रकांत चव्हाण ( 55.78 ) या नऊ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे . या यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेतील शिक्षकांनी मार्गदर्शन केले आहे . या सर्वांचे संस्थाचालक व मुख्याध्यापक प्रेमनाथ प्रभूवालावलकर , उपमुख्याध्यापक मनोहर गुरबे व राजकिशोर हावळ , पर्यवेक्षक शरद धामणेकर , अनंत जामसंडेकर यांनी अभिनंदन केले आहे.\nआमदार वैभव नाईक यांच्या हस्ते कुडाळ तालुक्यातील आंब्रड येथे भात खरेदी केंद्राचा शुभारंभ..\nयुवासिंधु फाऊंडेशनच्या माध्यमातून कुडाळ तालुक्यातील सविताआश्रमात लोकांना नवीन कपडे भेट..\nसिंधुदुर्गातील ओसरगाव टोलनाक्यावर आज मध्यरात्रीपासून टोल वसुली होणार सुरू.MH 07 गाड्यांना 50% सवलत.\nकुडाळ आठवडा बाजारात पुन्हा एकदा नगरपंचायत प्रशासनाची मुजोरी.; बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई नाही स्थानिकांना मात्र हटवण्यासाठी प्रशासनाचा हट्टहास\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे कुडाळ मध्ये होणार जल्लोषात स्वाग.;तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती..\nसिंधुदुर्गातील ओसरगाव टोलनाक्यावर आज मध्यरात्रीपासून टोल वसुली होणार सुरू.MH 07 गाड्यांना 50% सवलत.\nकुडाळ आठवडा बाजारात पुन्हा एकदा नगरपंचायत प्रशासनाची मुजोरी.; बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई नाही स्थानिकांना मात्र हटवण्यासाठी प्रशासनाचा हट्टहास\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे कुडाळ मध्ये होणा��� जल्लोषात स्वाग.;तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती..\nतरंदळे खोतवाडी येथील रक्तदान शिबीरात ५१ रक्तदात्यांचे रक्तदान..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agro-special/changing-hospitality-method", "date_download": "2022-11-30T23:55:45Z", "digest": "sha1:NZNM34SJ536PPVL3J66GAM4PZA4UTACM", "length": 13876, "nlines": 45, "source_domain": "www.agrowon.com", "title": "बदलत्या पाहुणचार पद्धती । Rural Hospitality", "raw_content": "\nगेल्या शतकात कौटुंबिक जीवन एवढे बदलले आहे की त्याचा परिणाम पाहुणचार आणि आतिथ्य यावर सुद्धा झाला आहे. पूर्वी मुक्कामाला येणारे जवळचे नातेवाईक व सगेसोयरे यांचा पाहुणचार मोठ्या प्रमाणावर होत असे.\nगेल्या शतकात कौटुंबिक जीवन एवढे बदलले आहे की त्याचा परिणाम पाहुणचार आणि आतिथ्य यावर सुद्धा झाला आहे. पूर्वी मुक्कामाला येणारे जवळचे नातेवाईक व सगेसोयरे यांचा पाहुणचार मोठ्या प्रमाणावर होत असे. लग्न समारंभ, मुंज, साखरपुडा किंवा जवळच्या नातेवाइकांचे निधन झाल्यावर मुख्यतः पाहुणे व नातेवाईक मुक्कामाला येत. आताच्या सारखे अर्ध्या तासात भेटून, बोलून लगेच निघून जाण्याची घाई त्या वेळी कोणालाही नसायची.\nआयुष्याला वेग नक्की कधी आला हे सांगता येणे अवघड आहे. परंतु १९३० च्या आसपास महाराष्ट्रात सुरू झालेल्या कापड गिरण्या आणि त्यामुळे निर्माण झालेले रोजगार व स्थलांतर, स्वातंत्र्यानंतर सुरू झालेली विकासकामे, १९९० नंतरचे खासगीकरणाचे वारे आणि त्यातून निर्माण झालेल्या नोकऱ्या असे टप्पे सांगता येतील. कूळ कायदा येईपर्यंत दरवर्षी जमीनमालक कुटुंबासह सुगीच्या हंगामात कुळाकडे म्हणजे स्वतःच्या शेतजमिनीत मुक्कामाला जात असे.\nAgriculture Policy : शेतकऱ्यांना गृहीत धरणे बंद करा\nमॅट्रिकच्या परीक्षेला कुळांची मुले मुक्कामाला मालकाच्या वाड्यावर शहरात जात. लग्नासाठी आलेले नातेवाईक आरामात आठवडाभर राहत असत व घरातील बायकासुद्धा हसत खेळत एकत्र स्वयंपाक करीत. आनंदाने चार, पाच दिवस एकत्र राहत. पंचमीच्या सणाला माहेरी आलेल्या मुलींसाठी वाड्यावस्त्यांवर हौसेने झोके बांधले जात आणि वर्षभर कष्ट करणाऱ्या व संसाराचे ओझे पडलेल्या मुलींना माहेर सुखावून जात असे. आई जिवंत असेपर्यंत हे लाड चालत असत. कमी वयात लग्न झालेल्या मुलींना त्या वेळी किमान वीस, पंचवीस वर्षे असा आनंद मिळत असे.\nAgriculture Produce : शेतमालाची किंमत कशी निश्चित होते \nशहरे आकाराने म���ठी झाली तशी एकाच शहरात माहेर आणि सासर असे चित्र दिसू लागले. कधी कधी दोघेही इतर राज्यांत, देशांत किंवा शहरांत नोकरीच्या निमित्ताने गेल्यावर सासर आणि माहेर दोन्हीही दूरचे झाले. लांब गेलेल्या घरातल्या लोकांना रेल्वे स्टेशनवर बैलगाडी जुंपून घेऊन जायला येणारी माणसे हळूहळू कमी झाली. त्याची जागा सुरुवातीला टांगा, त्यानंतर टॅक्सी, आणि आता बस, रिक्षा, टॅक्सी, कार यांनी घेतली आहे.\nकोणत्यातरी निमित्ताने आपल्या मूळ गावी आल्यानंतर आपली शाळा, मास्तर, वर्गमित्र, मैत्रिणी यांना भेटणे होत असे. आता मात्र जीवनमान झपाट्याने बदलले आहे. अचानक निधन झालेल्या नातेवाइकांकडे जाताना सुद्धा अंत्यविधी नक्की किती वाजता आहे हे विचारून तोपर्यंत पोहोचण्याचा जेमतेम प्रयत्न होत आहे.\nअनेक लोकप्रतिनिधी एकाच मुहूर्तावर असलेल्या गावातील पाच-सहा लग्नांना हजेरी लावू लागले आहेत. कोणाच्या तरी लग्नात अगोदर नवरा- बायकोला भेटून व फोटो काढून, दुसऱ्या लग्नात पहिल्या मंगलाष्टकाला उपस्थित राहून आणि तिसऱ्या लग्नात शेवटच्या मंगलाष्टकाला हजर राहताना पुढाऱ्यांची दमछाक होत आहे. बहुतेक ठिकाणी प्रवासाचा जाण्या-येण्याचा वेळ वाढत गेला आहे, त्या प्रमाणात एकमेकांना देण्याचा प्रत्यक्ष वेळ कमी होत आहे.\nकुटुंबे छोटी झाल्यामुळे, शिक्षणामुळे, चांगल्या नोकऱ्या मिळाल्यामुळे, शेती परवडत नसल्यामुळे, शेती विकल्यामुळे, भूसंपादन झाल्यामुळे आणि उन्हातान्हात कष्ट करण्यापेक्षा सावलीत बसून जास्त वेतन मिळत असल्यामुळे शहरी आणि नागरी संस्कृतीमध्ये वाढ होत आहे. प्रवासाची चांगली साधने झाल्यामुळे व रस्त्यांचे जाळे सुधारल्यामुळे देखील दुसऱ्या ठिकाणी नातेवाइकांकडे मुक्काम करण्याची गरज संपुष्टात येत आहे.\nएरवी कोणत्याच सुख दुःखाच्या प्रसंगाला हजर न राहिल्यामुळे कामानिमित्त एखाद्या गावी गेल्यावर लॉज, हॉटेल किंवा अन्य पर्याय उपलब्ध होत आहेत. शक्यतो कोणताच पर्याय नसेल, तरच नातेवाइकांकडे मुक्कामाला जाण्याचा पाश्‍चात्त्यांचा विचार हळूहळू भारतात पण मूळ धरू लागला आहे. जी गोष्ट मुकामाची तीच गोष्ट पाहुणचाराची पण झाली आहे. शहरातील छोट्या घरांमुळे नातेवाइकांकडे मुक्काम करणे गैरसोयीचे ठरू लागले आहे.\nत्याचबरोबर अचानक घरी पाहुणे येणार असतील, तर अल्प काळाची पूर्वसूचना मिळत असल्य���मुळे पाहुणचाराला घरचे पदार्थ बनवून खाऊ घालण्याचे प्रमाणदेखील कमी होऊ लागले आहे. जवळच्या मिठाईच्या दुकानातून रेडिमेड खाद्य पदार्थ आणून पाहुणचार केला, तरी परस्परांना वाईट वाटेनासे झाले आहे. कधी कधी तर शहरात घराच्या बाहेर पाहुण्याला हॉटेलमध्ये खाऊ घालून परस्पर वाटेला लावले जाण्याचे प्रमाण वाढले आहे.\nआता पूर्वीप्रमाणे चहापान हे नाममात्र राहिले आहे. विशेषतः डायबेटिसमुळे निम्मे पाहुणे गोड खात नाहीत. ‘अतिथी देवो भवो’ अशी परंपरा असलेला या देशात अतिथीला पण वेळ नाही आणि यजमानालाही वेळ नाही अशी परिस्थिती निर्माण होत आहे. जीवनाचा वेग वाढत असताना अप्रत्यक्षरीत्या अतिथीला देव मानण्याच्या संस्कृतीवर देखील विपरीत परिणाम झाला आहे. रस्ते रुंद आणि गुळगुळीत झाले आहेत, तरी मानवी मने अरुंद होत आहेत.\nइमारतीच्या उंच्या वाढल्या तरी माणसे खुजी होऊ लागली आहेत. माहेरचा रस्ता, शाळेचा रस्ता, गल्लीतला रस्ता, मंदिराचा रस्ता आता अनोळखी होऊ लागला आहे. प्रसिद्ध लेखक पु. ल. देशपांडे यांच्या भाषेत ‘‘माझ्या रस्त्याला मी ओळखले नाही, की त्याने मला ओळखले नाही, कोण जाणे त्याच्या उशाची टेकडी कापली होती. तो रस्ता खूप म्हातारा होऊन वारला असावा. आता त्याची जागा एका डांबरट रस्त्याने घेतली होती, आणि तो आपल्या नावाची पाटी लावून पडला होता. मी ती पाटी वाचायला गेलो नाही.’’\nताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/health/us-sends-five-tonnes-of-oxygen-concentrators-to-india-amid-covid-crises-64183", "date_download": "2022-12-01T00:15:30Z", "digest": "sha1:H4X3NEJEGE2EL5NVCLCTYVTYFGBUVCFL", "length": 8539, "nlines": 116, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Us sends five tonnes of oxygen concentrators to india amid covid crises | अमेरिकेकडून भारताला ३१८ ऑक्सिजन कंसंट्रेटरची मदत, कंसंट्रेटर मशिन बद्दल जाणून घ्या", "raw_content": "\nअमेरिकेकडून भारताला ३१८ ऑक्सिजन कंसंट्रेटरची मदत, कंसंट्रेटर मशिन बद्दल जाणून घ्या\nअमेरिकेकडून भारताला ३१८ ऑक्सिजन कंसंट्रेटरची मदत, कंसंट्रेटर मशिन बद्दल जाणून घ्या\nभारतात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्यानं अमेरिकेनें भारताला मदतीचा हात पुढे केला आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम आरोग्य\nभारतात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्यानं अमेरिकेनें भारताला मद���ीचा हात पुढे केला आहे. अमेरिकेनं भारताला ३१८ ऑक्सिजन कंसंट्रेटर दिले आहेत. एअर इंडियाच्या विमानानं अमेरिकेतून हे मशिन्स भारतात आले आहेत. केंद्रीय मंत्री हरदीप सिंग यांनी याबाबतचं ट्विट करून माहिती दिली आहे.\nनागरी उड्डाण मंत्री हरदीप सिंग यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. प्रत्येक रुग्णाचा प्राण वाचवण्यासाठी आणि कोरोना संकटावर मात करण्यासाठी नागरी उड्डाण मंत्रालयाकडून करण्यात आलेला हा प्रयत्न आहे, असं सिंग यांनी म्हटलं आहे.\nऑक्सिजन कंसंट्रेटर ही सामान्य हवेद्वारे ऑक्सिजन तयार करणारी मशीन आहे. ही मशीन रुग्णांसाठी एक प्रकारची जीवन संजीवनीच आहे. ऑक्सिजन कंसंट्रेटर हे गृह विलगीकरणात असलेल्यांसाठी एक चांगला पर्याय आहे. देशात बीपीएल आणि फिलिप्स या दोन मुख्य कंपन्याच या मशीनचे उत्पादन करतात. हे ऑक्सिजन कंसंट्रेटर ऑक्सिजन सिलिंडरपेक्षा खूप वेगळे असतात.\nमेडिकल ऑक्सिजन कंसंट्रेटरसाठी ३० ते ६० हजार रुपयात बनवले जातात. काही पोर्टबल मशीन खूप छोट्या असतात. त्याची किंमत ३ ते ५ हजार रुपये असते. या मशीन वीज किंवा बॅटरीवर चालतात. ऑक्सिजन सिलेंडर आणि रिफलिंगच्या तुलनेत या मशीन स्वस्त आणि सुरक्षित आहेत. कंसंट्रेटर ऑक्सिजनचे नवीन मॉल्युक्लर बनवत नाहीत. तर हवेतील नायट्रोजन वेगळे करतात, त्यातून ऑक्सिजन कायम राहतो.\n मुंबईतील 'इतके' टक्के रुग्ण कोरोनामुक्त\nमुंबईत रुग्ण संख्या दुपटीचा कालावधी ‘इतक्या’ दिवसांनी वाढला\nरवीश कुमार यांचा राजीनामा, 26 वर्षांनंतर सोडली NDTV इंडियाची साथ\nमुंबई: बेस्टची सुपर सेव्हर नवीन योजना, २० ते ३४ टक्क्यांपर्यंत सवलत\nमेट्रोच्या कामामुळे घोडबंदर रोड 'या' वेळेत बंद, वाहतूक मार्गात बदल\nठाणे- कळवा पुलावरील चौथी लेन आजपासून सुरू\nमुंबई - एसबीआयच्या 'या' शाखेत रविवारऐवजी शुक्रवारी साप्ताहिक सुट्टी जाहीर\nMumbai Metro : आरे मिल्क कॉलनी, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि आरे कारशेड दरम्यानचा पहिला टप्पा डिसेंबर 2023 पर्यंत सुरू\nमेट्रो 1 आणि मेट्रो 7 मार्गांना जोडणारा फूट ओव्हर ब्रीज 15 दिवसात तयार\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.nashikinfo.in/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6/", "date_download": "2022-11-30T23:05:36Z", "digest": "sha1:6R7JO5AFF5R5OLOUO27YPBL3TQVDKP66", "length": 9242, "nlines": 117, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "स्वच्छता सर्वेक्षणात नाशिकचे देवळाली कॅन्टोन्मेंट देशभरात प्रथम -", "raw_content": "\nस्वच्छता सर्वेक्षणात नाशिकचे देवळाली कॅन्टोन्मेंट देशभरात प्रथम\nस्वच्छता सर्वेक्षणात नाशिकचे देवळाली कॅन्टोन्मेंट देशभरात प्रथम\nस्वच्छता सर्वेक्षणात नाशिकचे देवळाली कॅन्टोन्मेंट देशभरात प्रथम\nPost category:Latest / देवळाली कॅन्टोन्मेंट / नाशिक / उत्तर महाराष्ट्र / राष्‍ट्रपती द्रौपदी मूर्मू / स्वच्छ सर्वैक्षण\nनाशिक, देवळाली कॅम्प : पुढारी वृत्तसेवा\nस्वच्छता सर्वेक्षणात देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाने देशभरातील ६२ कॅन्टोन्मेंट बोर्डांमधून प्रथम स्थान पटकाविले आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने शहर स्वच्छतेकडे बारकाईने दिले गेलेले लक्ष, सौंदर्यीकरणावर भर तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोना काळातही केलेल्या कार्यामुळे देवळाली बोर्डाला प्रथम क्रमांक मिळाला आहे.\nदिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या हस्ते पदक व सन्मानपत्र देत गौरव करण्यात आला. यावेळी डायरेक्टर जनरल डिफेन्स इस्टेट्सचे अजयकुमार शर्मा, बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर ए. रागेश, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राहुल गजभिये, आरोग्य अधीक्षक अमन गुप्ता, स्वच्छ भारत मिशन तांत्रिक सल्लागार साजेब सय्यद उपस्थित होते.\nआपली कॉलर आपल्या मानेवरच चांगली दिसते : शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंना टोला\nस्वच्छ देवळाली-सुंदर देवळाली व हरित देवळाली असे ब्रीद वाक्य बाळगणाऱ्या देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डात गेल्या वर्षापासून बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर ए. रागेश व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राहुल गजभिये, नामनिर्देशित सदस्या प्रीतम आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य अधीक्षक अमन गुप्ता यांनी वेळोवेळी राबविलेल्या स्वच्छता मोहिमा, आठही वाॅर्डांमध्ये घंटागाड्यांचे योग्य नियोजन, गटाराच्या पाण्यावर प्रक्रिया करणारा एसटीपी प्लांट, टाकाऊ वस्तूंचा योग्य वापर व कचऱ्याचे योग्य नियोजन या कामगिरीमुळे देवळाली कॅन्टाेन्मेंट बोर्डाची मान उंचावली आहे. यासाठी अधीक्षक अमन गुप्ता, आरोग्य ���िरीक्षक शिवराज चव्हाण, आरोग्य निरीक्षक अतुल मुंडे, स्वच्छ भारत मिशन तांत्रिक सल्लागार शाजेब सय्यद, पर्यवेक्षक विनोद खरालीया, रोहिदास शेंडगे, राजू जाधव यांच्यासह कंत्राटी ठेकेदार एन. एच. पटेल यांच्या कामगारांनी घेतलेल्या मेहनतीमुळे देवळाली कॅन्टोन्मेंटने ६००० पैकी ५४३३.८८ गुण मिळविले आहे.\nदेवळाली शहर स्वच्छता व सौंदर्यीकरणावरती दिलेला भर तसेच या कामासाठी आरोग्य अधीक्षक अमन गुप्ता व त्यांच्या चमूने अहोरात्र घेतलेल्या मेहनतीचे फळ प्रथम क्रमांकासाठी झालेली निवड हे होय.\n– डॉ. राहुल गजभिये, मुख्य कार्यकारी अधिकारी, कॅन्टाेन्मेंट बोर्ड\nलक्ष्मीची पाऊले : सात कंपन्यांचे टाटा स्टीलमध्ये विलीनीकरण\nमंचर : कर्जाची परतफेड केल्यास संस्थेची प्रगती: माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील\nखेडमधील 56 गावांच्या हरकतींवर सुनावणी सुरू\nThe post स्वच्छता सर्वेक्षणात नाशिकचे देवळाली कॅन्टोन्मेंट देशभरात प्रथम appeared first on पुढारी.\nनाशिक : भांडणाच्या कुरापतप्रकरणी अवघ्या काही तासातच युवकाच्या खूनाचा तपास लागला\nNashik : त्र्यंबकेश्वर मंदिरात दिवाळीमुळे भाविकांचा वाढता ओघ\nनाशिक : सोनजांब येथे शेतकऱ्यावर केला बिबट्याने हल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/maharashtra/7186/", "date_download": "2022-11-30T23:35:11Z", "digest": "sha1:6UCN3NNFPMYQSEGOLQNBE4G4DG6CRM35", "length": 8444, "nlines": 104, "source_domain": "mnews.esy.es", "title": "दहशतवादी हल्ल्यात बुलडाण्यातील जवान शहीद | Maharashtra News", "raw_content": "\nHome Maharashtra दहशतवादी हल्ल्यात बुलडाण्यातील जवान शहीद\nदहशतवादी हल्ल्यात बुलडाण्यातील जवान शहीद\nश्रीनगरः जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलाच्या जवानांवर दहशतवाद्यांनी हल्ला केलाय. बारामुला जिल्ह्यातील सोपोरमध्ये हा हल्ला करण्यात आलाय. यात तीन जवान शहीद झाले तर तीन जवान जखमी झाले आहेत. यानंतर सुरक्षा दलांची दहशतवाद्यांविरोधात कारवाई सुरू आहे.\nसुरक्षेवर असलेले पोलीस आणि सीआरपीएफ जवानांच्या संयुक्त पथकावर दहशतवाद्यांनी घात लावून हा हल्ला केला. अहद बाब चौकाजवळ असलेल्या नूरबाग परिसरात हा हल्ला करण्यात आला. हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांना तातडीने जवळच्या एसडीएच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. दोन जवानांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर एका जवानाने नंतर प्राण सोडले, अशी प्राथमिक माहिती आहे.\nया हल्ल्यात तीन निमलष्करी द��ाचे जवानही जखमी झाले आहेत. हल्ल्याच्या घटनेनंतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना पकडण्यासाठी कारवाई सुरू केली. परिसराला घेरण्यात आलं आहे, अशी माहिती सोपोरच्या पोलीस अधीक्षकांनी दिली.\nहल्ल्यात महाराष्ट्राचा जवानही शहीददहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांची माहिती सीआरपीएफकडून देण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील बुलडाणा जिल्ह्यातल्या जवानाचाही समावेश आहेत. सी. बी. भाकरे (वय ३८) हे हल्ल्यात शहीद झालेत. त्यांच्यासह बिहारमधील वैशाली जिल्ह्यातले राजीव शर्मा (वय ४२) आणि गुजरातमधील साबरकांठा येथील परमार सत्यपाल सिंह (२८) हे दोन जवानही शहीद झाले आहेत.\nसीआरपीएफ जवानांवर हल्ले वाढले\nपुलवामा जिल्ह्यातील नेवा भागातही शुक्रवारी सीआरपीएफ जवानांच्या एका तुकडीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यात एका जवानाच्या पायला गोळी लागल्याने तो जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल केलं गेलं. तर ७ एप्रिलाल अनंतनाग जिल्ह्यात बिजबेहरा भागात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद झाला होता. तर एक जखमी झाला होता.\nPrevious articleभाजीवाल्याला करोना, २ हजार जण क्वारंटाइन\nNext articleकरोना: नाशिक जिल्ह्यात दिवसभरात २१ नवे रुग्ण\nUdyanraje Bhosale may leave BJP, मी कोश्यारींच्या विरोधात बोलतोय, भाजपश्रेष्ठींनी माझ्यावर कारवाई करुन दाखवावीच: उदयनराजे भोसले – if bjp not taking action against bhagat...\nराज्यसभा निवडणूक: शिवसेनेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीची चलाख खेळी; अडचणीतील २ मतांची यशस्वी जुळवणी\n २८ प्रवासी घेऊन निघालेल्या बसला अचानक लागली आग,...\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://charudattasawant.com/2022/01/02/narmada-parikrama-part-3/", "date_download": "2022-12-01T00:58:53Z", "digest": "sha1:77XHFTHCK4WZ4VCX2SBGBK4SADLASUQX", "length": 37870, "nlines": 130, "source_domain": "charudattasawant.com", "title": "स्मिता कढे - माझी नर्मदा परिक्रमा - भाग ३ - Narmada Parikrama » माझी लेखमाला", "raw_content": "\nआठवणी, लेख, गाणी, कविता, अनुभव, समीक्षा, माहिती इत्यादी\nस्मिता कढे – माझी नर्मदा परिक्रमा – भाग ३ – Narmada Parikrama\nमाझी नर्मदा परिक्रमा – भाग ३ – लेखिका: स्मिता कढे – Narmada Parikrama\nठाणे येथील स्मिता श्रीहरी कढे यांनी वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी वयाच्या ७४व्या वर्षी वाहनातून नर्मदा परिक्रमा मानसिक बळावर पूर्ण केली. त्यांची कथा, त्यांच्याच शब्दात\nस्मिता कढे – माझी नर्मदा परिक्रमा – भाग ३ – Narmada Parikrama\n[मागच्या दोन भागात आपण वाचले: आम्ही मुंबई सोडल्यावर मध्यप्रदेशातील उजैनी मार्गे महांकाळेश्वराचे आणि पहाटेच्या भस्मारतीचे दर्शन घेऊन पुढे इंदौर मार्गे ओंकारेश्वराच्या दक्षिण तटावर मुक्कामाला गेलो. दुसऱ्या दिवशी ओंकारेश्वराच्या नांगर घाटावर शास्त्रोक्त पूजन करून नर्मदा परीक्रमेचा संकल्प केला. तिथून परिक्रमा (Narmada Parikrama) सुरु झाली. तेथून पुढे गुजरात राज्यात प्रवेश करण्यापूर्वी महाराष्ट्रातील नंदुरबार तालुक्यातील शहादा तालुक्यात तापी नदीच्या तीरावरील प्रकाशा गावातील बलबला कुंडावर गेलो. तेथून पुढे गुजरात राज्यात प्रवेश झाल्यावर प्रसिद्ध शूलपाणीच्या जंगलाला वळसा घालून राज पीपला गावात मुक्कामाला पोहोचलो.\nपुढे गुजरातच्या पश्चिम किनार्यावरील कटोपार गावातून नावेने रेवा सागर म्हणजे जिथे नर्मदा नदी समुद्राला मिळते त्याला वळसा घालून पलीकडच्या मिठी तलाई गावात पोहोचलो. तेथे पोहोचेपर्यंत समुद्रात सुमारे दीड मैल चिल्का आणि गाळातून चालावे लागले होते. तेथून पुढचा प्रवास हा नर्मदेच्या उत्तर ताटावरून झाला. वाटेत गरुडेश्वरला वासुदेवानंदसरस्वती (टेंबे स्वामी) महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेवून, पुढे मांडू गावातील ११०० वर्षे जुने श्रीरामाचे एकमेव चतुर्भुज मूर्तीचे दर्शन घेतले. जबलपूरच्या जवळील भेडाघाटला आल्यावर तेथील सुप्रसिद्ध ‘धुवाधार धबधबा’ पाहिला आणि सायंकाळच्या वेळेस भेडाघाटाच्या रंगीबेरंगी संगमरवरी डोंगरातून नर्मदेत फेरफटका मारला. आता पुढे …..]]\nनंतर रात्रीचा प्रवास करून आम्ही मृत्युंजय आश्रम अमरकंटक येथे पोहचलो. देशाचे उत्तर व दक्षिण असे दोन भाग पाडणाऱ्या विंध्य – सातपुडा (Satpuda Mountains) पर्वतात आणि मध्य प्रदेशच्या शहडोल जिल्ह्यात हे स्थान येते. या स्थानापासून पर्वत उंच सखल होत होत अरबी समुद्रापर्यंत पसरलेले आहेत. अमरकंटक हे स्थान मैकल पर्वतात आहे. याची समुद्रसपाटी पासूनची उंची ३५०० फूट आहे. रेवा नायक या राजाने येथे कुंडाची निर्मिती केली आहे. त्या राजाचा तेथे पुतळा आहे. नागपूरचे राजे भोसले यांनी येथे स्नानकुंड बांधले आहे. त्याचे स्वच्छतेचे काम चालू होते म्हणून आम्ही ज��ळच्या घाटावर स्नानाला गेलो. नेमावर व या ठिकाणी स्त्रीयांना कपडे बदलण्यासाठी छोट्या छोट्या पत्र्याच्या शेडस् उभ्या केल्या आहेत. बाकी कुठल्याही घाटावर ही सुविधा नाही. तरीही अंघोळ करताना वा कपडे बदलताना कोणीही स्त्रीयांकडे पहात नाही, किंवा अश्लिल टोमणेही कधी ऐकू आले नाहीत.\nउगम स्थानी पांढरी साडी नेसायची मी ठरवले होते. नदीस्नान झाल्यावर मी कपडे करुन टपरीतून बाहेर आले. पांढरे केस तसेच पांढरे साडी ब्लाउज पाहून “नर्मदामैया” म्हणत सर्वांनी ओरडा केला. पण नुसत्या वेषाने गुण थोडेच अंगी येणार.\nतेथे एकूण तीन नद्या उगम पावतात. एक नर्मदा, दुसरी शोण (हा नद आहे) आणि तिसरी जुहिली म्हणजेच भद्रा, अर्थात नर्मदेची मैत्रिण असे सांगतात. पूर्वी नर्मदा व शोण यांचे लग्न ठरले होते, पण शोणने जुहिलीशी लग्न केले. नर्मदा रागावली व तिने तोंड फिरविले आणि ती पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहू लागली. तर शोण व जुहिली पूर्वेकडे वाहू लागले व नर्मदा कुमारिकाच राहिली.\nघाटावरुन गाडी दुसऱ्या रस्त्याने जाते. व यात्रिक डोंगरावरील जंगलातून चढ उताराची वाट चालत नदीच्या उगम स्थानी जातात. येथे नर्मदेची काळ्या पाषाणातील अतीसुंदर मूर्ती आहे. तेथील गुरुजी नर्मदेची आपल्याकडून शास्त्रशुद्ध पूजा करुन घेतात. सोबत आणलेले जल थोडे कुंडात ओतायचे व दुसरे भरुन घ्यायचे. येथे नर्मदेची बारीक धार आहे. जलाची पूजा झाल्यावर जल तर बदललेच, पण घरी नेण्यासाठी बाटलीभर तेथील जल घेतले. गुरुजींनी सुंदर माहिती दिली व शंका असल्यास विचारा असे सांगितले. मी दोन प्रश्न विचारले. एक नर्मदेला रेवा का म्हणतात व फक्त नर्मदेचीच परिक्रमा का करतात\nत्यांचे उत्तर दिले, “नर्मदा खडकाळ भागातून जाताना खळखळाट करीत जाते. देवाने तिला भेडाघाटाचा डोंगर फोडण्याचे काम दिले होते. ते करण्यासाठी मला सतत शिवसन्निध्यात रहायचे आहे असे तिने सांगितले. आपण पहातोच, नर्मदे किनारी वा कोठकोठे प्रवाहातही शिवलिंग दिसतात. नर्मदेतील गोटे बाण म्हणून (शंकराची पिंड) देवघरात दिसतात. खडक फोडताना बारीक वाळू सारखे कणही उडतात, म्हणजे रेती (वाळू) तयार होते म्हणून तिला रेवा म्हणतात”.\nजे चार प्रकल्प झाले त्यात सर्व नष्ट झाले. फक्त नर्मदा मैया व मार्कंडेय ऋषी त्यातून वाचले. तसेच ही एकच नदी पूर्वेला उगम पावून पश्चिमेला वहाते. तापी ही तशीच वहाते पण तिचा प्रवाह नर्मदे इतका खोल नाही.\nतेथे एक गंमत झाली एक छोटा हत्ती होता. त्याच्या अंगाखालून बाहेर यायचे. त्या हत्तीची उंची कमी होती, बऱ्याच जणींनी प्रयत्न केला. कोणा कोणाला त्रास झाला.\nनंतर आम्ही उगमस्थानच्या मागच्या बाजूने म्हणजे, माईच्या बगिच्यातून चालत चालत जिकडे बस थांबली होती तिकडे गेलो तिथे तर फारच गंमत झाली. चहूबाजूने घनदाट जंगल असल्यामुळे माकडांची कुटूंबच्या कूटूंबे तिथे नांदत होती. वाहानांवरील बॅगांवर त्यांचे लक्ष होते. ड्रायव्हरचे जरा दुर्लक्ष झाले, तर चढविलाच त्यांनी हल्ला आमच्या बसवरील दोन बॅगा त्यांनी उघडल्या, त्यातील कपडे खाली टाकून खाण्याचे जिन्नस पळविले. एवढ्या गडबडीत एक माणूस तेथे मोठ्या पांढऱ्या शुभ्र काचेच्या पेल्यातून रस विकत होता. मी तहान व भुकेने व्याकुळ झाले होते, पण गाडीखाली उतरण्याची हिंमत होत नव्हती. गाडीतील जे खाली होते त्यांना पैसे देण्याची विनंती करत मी खिडकीतूनच ग्लास घेतला, तेवढ्यात माकडांनी पुन्हा हल्ला केला तसे सर्वजण पटापट गाडीत बसले. मीही पटकन रस पिऊन ग्लास त्याला दिला. तोही माकडांच्या भितीने पळत सुटला. मी गाडीतील सर्वांना पैशाबद्दल विचारले, पण सर्वजण आपण दिले नाहीत असे सांगत होते. मैयाने मला बहूदा शंकराचा प्रसाद दिला असावा.\nमाझी प्रदक्षिणेची खरी कळकळ तिला कळली असावी. मी कधीही थंड पाण्याने अंघोळ करत नाही, पण या अठरा दिवसात फक्त पहिल्या दिवशी मी गरम पाण्याने अंघोळ केली, नंतर सदैव गार पाणीच वापरले. तसेच मी उघड्यावर म्हणजे नदी किनारी कधीही अंघोळ करत नाही. मागे दोनदा केली पण दोन्ही वेळा मला ताप आला. परिक्रमेत मी जवळ जवळ चार पाच वेळा घाटावर अंघोळ केली. तसेच भर उन्हात व प्रवासात मी ऊसाचा रस पित नाही, मला लगेच बाधतो, पण परिक्रमेत मी ऊसाचा रस प्यायले व अगदी ठणठणीत घरी आले. म्हणून म्हणते, मैयाला माझी कळकळ समजली. एकटी प्रवासाला गेलेली मी, पण प्रवासात साथ संगत सुद्धा भावनिक नाते जोडणारी लाभली.\nअमरकंटकहून येताना परतीच्या प्रवासात दोन गंमती घडल्या. आमचे मॅनेजर श्रीयुत खरे मागेच राहिले. माकडांच्या गडबडीने गाडी लवकरच पुढे पळवली. एका पेट्रोल पंपावर ही गोष्ट लक्षात आली. तेंव्हा तेथील कोणाची तरी स्कुटर घेऊन ड्रायव्हर त्यांना आणायला गेला. ते आल्याच्या आनंदात आणि वेळेवर पोहचायचे, या विचिराने गाडी ड्���ायव्हरने लगेचच सुरु केली. पाच दहा मिनीटे गाडीने प्रवास केला. नंतर लक्षात आले की, बसमधील दोघी तिघी पेट्रोलपंपावरच राहिल्या. परत गाडी मागे घेऊन त्यांना बसमध्ये घेऊन गाडी निघाली. परत मृत्युंजय आश्रमात जेवणे केली . दुपारच्या चहा नंतर पुढील प्रवासाला सुरुवात झाली. मैकल पर्वतात दुग्धधारा व कपिलधारा असे दोन धबधबे आहेत. दुर्वास ऋषींनी उग्र तपाचरण केले, तेथे मैया दुग्धधारांनी धांवली व कपिलऋषींनी जिथे तप केले तिथे ही सहस्त्रधारांनी धांवली, म्हणून धबधब्यांना अशी नावे पडली.\nरात्रीचा प्रवास करुन सकाळी सकाळी आम्ही होशंगबादला हॉटेल संगिनी येथे उतरलो. बाकी लोक घाटावर गेले. मी मात्र रुमवरच अंघोळ केली. संध्याकाळी आम्ही सर्वच घाटावर गेलो. शांत वातावरण, फक्त घाटावरच उजेड व नदीवर पूर्ण अंधार. आकाशात चंद्र दिसत होता, तेथून उठूच नये असे वाटत होते. परत समाजाच्या गदारोळात अडकू नये असे वाटत होते. पण फरशीचा गारठा आणि बसलेल्या ठिकाणची कमी उंची, यामुळे उठल्यावर चालणे कठीण वाटले. म्हणून थोड्या जास्त उंचीवर बसावे, म्हणजे पटकन उठता येईल असे वाटले. जरा खालच्या पायरीवर ग्रुपमधील काही बायका होत्या. त्यांना मला दुसरीकडे बसते असे सांगायचे होते म्हणून हाका मारत होते. त्याही त्या दृष्यात गुंग झाल्या, त्यामुळे त्यांचे लक्ष गेले नाही. शेजारच्या ग्रुपमधील एकाचे लक्ष गेले. त्यांनी तत्परतेने पुढे येऊन खाली उतरण्यासाठी मदत देण्याची तयारी दर्शवली. नंतर त्या बायकांना मी सांगतो, तुम्ही चला असे म्हणून माझ्या हाताला धरुन त्या उंच जागेकडे मला चालविले. वाटेतच म्हणले चपला काढा. विचित्र मन साशंक झाले, पण चपला काढल्या तर, अहोआश्चर्य त्यांनी माझ्या हातात चालू असलेल्या आरतीचे तबकच दिले. दररोज बाटलीतल्या जलाची आरती तर करतातच पण मला नर्मदेच्या पात्राचीच आरती करायला मिळाली. ही त्या मैयाचीच कृपा त्यांनी माझ्या हातात चालू असलेल्या आरतीचे तबकच दिले. दररोज बाटलीतल्या जलाची आरती तर करतातच पण मला नर्मदेच्या पात्राचीच आरती करायला मिळाली. ही त्या मैयाचीच कृपा डोळ्यात पाणी आले. मैयानेच माझ्याकडून पूजा करवून घेतली. माझ्या दादांची ईच्छा तिनेच पुरवली.\nत्या दिवशी नरेनचा वाढ दिवस होता. म्हणून सर्वांना देता येईल असे काहीतरी स्वीट बाजारातून आणायला खऱ्यांना सांगितले. त्यांनी रसग��ल्ले आणले होते. प्रत्येकी एक एक आला. जेवणा आधी मैयाची आरती केली. रात्री तिथेच मुक्काम होता. दुसऱ्या दिवशी सकाळी ओंकारेश्वरासाठी रवाना झालो. दुपारी तीन वाजता तेथे पोहचलो. गजानन धर्मशाळेत जागा मिळाली नाही. दुसरीकडे उतरावे लागले. सर्वजण अगदी मॅनेजर व पुजारी सुद्धा सांगत होते कि, आजच संकल्पपूर्ती करा. पण जेवणे झाल्यावर संकल्पपूर्ती नको असे ठरले. बहुतेकांनी पहाटे रुमवरच अंघोळी केल्या. पहाटे चारला चहा घेऊन आम्ही घाटावर निघालो. घाटावर पूर्ण अंधार होता. पायाखालचा रस्ताही दिसत नव्हता. बऱ्याच उशीराने गुरुजींनी पूजा सांगितली. नंतर बरोबरचे जल थोडे प्रवाहात, थोडे ओंकारेश्वरावर आणि उरलेले सर्व ममलेश्वरावर घालायचे असे गुरुजी म्हणाले. संकल्पपूर्ती झाल्यामुळे आम्ही नावेतून नदी ओलांडून वर जावे का नाही या विचारात असतानाच वैशाली आणि सुजाता म्हणाल्या, “चल ममा, आम्ही आहोत बरोबर. तू स्वतःच्या हातानेच जल घाल”. त्यांनी मला उभारी दिली व मी वर गेले. माझे सामान इतरांनी घेतले. हळू हळू वर चढले. देवळात गर्दी तर खूपच होती. प्रत्येकाच्या हातात पाणी होते. आणि ते पाणी हिंदकळत होते. त्यामुळे सगळीकडे ओले झाले होते. गर्दीने धक्काबुक्की व रेटारेटी होत होती. अर्चनाताईंना फारच त्रास होऊ लागला. कोणीतरी, बहुतेक वैशाली असावी, त्यांना बाजूला काढले व त्यांना मोकळा श्वास मिळाला.\nनंतर नावेने अलिकडे येऊन ममलेश्वराला आलो. तेथील घाट कसाबसा चढले. पुन्हा चालणे कठीण वाटले. तर गुरुजीच स्कुटर घेऊन आले. त्यांनी मला देवळात सोडले. इथेही मी स्वतःच्या हाताने पाणी घातले, रिकामी बाटली सिंधुताईंनी घेतली व परत घाटावर जाऊन घरी नेण्यासाठी भरुन आणून दिली. तेवढ्यात यशोदा मैयाने हांक मारली व आपण रिक्षाने रुमवर जाऊ, असे सांगितले. मंदिराबाहेरआल्यावर तिघी चौघी रिक्षाने रुमवर आलो.\nआणि प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर मला नेहमीचा पायाचा अटॅक आला. अठरा दिवस निर्विघ्न पार पडले होते. मी चालूच शकत नव्हते. रिक्षा ड्रायव्हरच्या मदतीने मी फाटकाच्या आत एका खुर्चीवर बसले. रुममधील माझे सामान पॅक केलेलेच होते. ते मुलींनी बाहेर ठेवले. नाष्टा व जेवणाची पॅकेटस् देण्यात आली होती. बसमध्ये पुढील सीट माझ्यासाठी राखून ठेवण्यात आली. मी कशीबशी सीटवर बसले. ड्रायव्हर हिरालालने कौशल्य दाखवले, ११ वाजता ओंकारेश्वरा���ून निघून, बरोबर एक वाजता आम्ही इंदोर गाठले. कारण तेथून पुण्याची गाडी १.२०ला होती. तर कोणाचे पाचचे फ्लाईट होते. आमची अवंतिका एक्सप्रेस ४.२०ला होती. स्टेशनला सामान आत नेण्यासाठी हातगाडी ठरवली. पुरुषवर्ग सामानाबरोबर गेला. वैशाली व सुजाता यांनी स्टेशनमध्ये जाऊन माझ्यासाठी व्हिलचेअर आणली. गाडीत बसताना त्यांनी मला आधार देऊन सीटवर बसविले व माझे सामान सीटखाली नीट लावून दिले. ४.२० ला गाडी हलली. अर्चना व भावना पुण्याच्या गाडीने गेल्या. माझ्या पायाच्या अटॅकमुळे मी त्यांना बाय बाय पण करु शकले नाही. नंतर पाच- साडेपाचच्या सुमाराला पाय नॉर्मलला आला. पहाटे पहाटे गाडी मुंबई सेंट्रलला आली. ठाण्याला रहाणारे चौधरी यांनी मला टॅक्सीने घरापर्यंत सोडले.\nप्रवासाला सुरुवात झाली, त्यावेळी कंपनीच्या कामगारांपैकी कोणीतरी माझ्या तोंडावरच म्हणाले, या वयात घरच्यांनी एकटे पाठवलेच कसे मी त्यांना म्हटले, “तुमच्याच जबाबदारीवर”. तसे आम्हाला सांगितलेच होते. असे असूनसुद्धा त्या सर्वांनी खूपच छान काम व सर्वांची योग्य ती काळजी घेतली. माझे पाय खूपच सुजले होते. माझ्या सूनेने मोबाईल वर एका औषधाचा फोटो पाठविला रस्त्यात औषधाचे दुकान दिसताच केदारने ते औषध मला आणून दिले ग्रुपमधील सर्वांनीच एकमेकांना, विषेशतः मला खूपच मदत केली.\nजरी आमची ट्रीप खूप छान झाली असली तरी एक फार मोठे गालबोट लागले व कधीही न भरुन येणारे नुकसान झाले. आमचे मॅनेजर श्री. खरे, अतिशय साधे व गरीब स्वभावाचे. वेळोवेळी सदैव कुठल्याही कामाला तयार असणारे. ओंकारेश्वरी पहाटेच्या अंधारात अंघोळ करताना पाय घसरून पडले. त्यांना तर पोहता येत नव्हतेच पण पट्टीचे पोहणारेही त्या अंधारात पाण्यात उडी घ्यायला तयार झाले नाहीत. तेथे पाण्याची खोली ५०० फूट आहे असे म्हणतात.\nशेवटी उजाडल्यावर म्हणजे सात साडेसातला त्यांचे पार्थीवच हाती आले.\nनर्मदेमुळे त्यांचे सोने झाले, पण घरच्यांचे मात्र दररोजचे मरणच ना\nमाता नर्मदा उगम स्थान मंदिराचे रात्रीचे विहंगंम दृष्य\nसूचना: सदर लेखात वापरलेली छायाचित्रे हि केवळ स्थानिक माहात्म्य वाचकांना कळावे, त्याचा अनुभव घेता यावा, म्हणून टाकली आहेत. ती छायाचित्रे परिक्रमे दरम्यानची नाहीत. मात्र क्षणचित्रात वापरलेली छायाचित्रे हि लेखिकेची स्वतःची परिक्रमे दरम्यानची आहेत.\nनाव: स्मिता श्रीहरी कढे\nपूर्वाश्रमीच्या शालिनी रघुनाथ रूपदे\nपत्ता: २, सुचेता, भास्कर कॉलनी, नौपाडा, ठाणे – ४००६०२\nमूळच्या पुण्याच्या. १९६१ मध्ये ठाणे येथे नर्सिंग कोर्स करून येथेच लग्नानंतर स्थायिक झाल्या.\nप्रवासाची आणि लेखनाची अत्यंत आवड\nवडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी वयाच्या ७४ व्या वर्षी वाहनातून नर्मदा परिक्रमा मानसिक बळावर पूर्ण केली.\nत्यांचा नर्सिंग मधील अनुभव खूप मोठा आहे. त्यांच्या क्षेत्रातील विविध अनुभव ही लेख रूपाने वाचकांसमोर ठेवायला आवडेल.\nलोकरीची फुले, तोरण, स्वेटर बनवणे, मोत्यांची तोरणे बनवणे हे त्यांचे छंद आहेत. तसेच त्यांना शब्दकोडी सोडवायला खूप आवडते.\nआमचे इतर लेख वाचा:\nमुंबई – पुणे पदयात्रा: भाग १\nमुंबई – पुणे पदयात्रा: भाग २\nमुंबई – पुणे पदयात्रा: भाग ३\nमुंबई – पुणे पदयात्रा: भाग ४\nमुंबई – पुणे पदयात्रा: भाग ५\nमजकूर सामाईक करा - आपल्या मित्रांना शेअर करा\nPosted in प्रवासमाला, लेखमाला\nPrevस्मिता कढे – माझी नर्मदा परिक्रमा – भाग २ – Narmada Parikrama\nआपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा - Leave a Reply Cancel reply\nमाझी लेखमाला अँड्रॉइड ऍप् डाउनलोड करा\nEnglish (3) Podcast (3) Slider (21) अनुभव (11) काव्यमाला (7) गडकिल्ले (10) गीतमाला (24) प्रवासमाला (8) प्रसारणमाला (3) बालभारती (8) भावगीते (3) माझे गाव (18) लेखमाला (17) हिंदी चित्रपट गीते (10) हिंदी विभाग (5)\nप्रिय वाचक, आपण आपले लेख आमच्या ब्लॉगवर प्रसिद्ध करू शकता. अधिक माहितीसाठी खालील लिंकला भेट द्या:\nसूचना: अटी व नियम लागू\nअविस्मरणीय गाणी - भाग 3: जनकवी पी. सावळाराम, लतादीदी आणि वसंत प्रभू (Old Marathi Songs)\nमराठी कविता - सूर्य (Marathi Kavita)\nमराठी कविता - देवाचा पत्ता (Marathi Kavita)\nJivdhan Fort - जीवधन किल्ला आणि वानरलिंगीवर व्हॅलीक्रॉसिंग\n71,668 वाचकांनी भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A9%E0%A5%A8%E0%A5%AC", "date_download": "2022-12-01T00:52:22Z", "digest": "sha1:ONQS3BAGKF5N2MXSPTPNRWDF4NQ7MPOO", "length": 5907, "nlines": 211, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १३२६ - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १३ वे शतक - १४ वे शतक - १५ वे शतक\nदशके: १३०० चे - १३१० चे - १३२० चे - १३३० चे - १३४० चे\nवर्षे: १३२३ - १३२४ - १३२५ - १३२६ - १३२७ - १३२८ - १३२९\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.च्या १३२० च���या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १४ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ ऱ्या सहस्रकातील वर्षे\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ रोजी २२:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8/2409:4070:2594:5255:0:0:1280:50A4", "date_download": "2022-12-01T00:10:12Z", "digest": "sha1:2FLBRCJDV6PGTESOV42YLSQ2AWDR6AAE", "length": 6403, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "2409:4070:2594:5255:0:0:1280:50A4 साठी सदस्य-योगदान - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nFor 2409:4070:2594:5255:0:0:1280:50A4 चर्चा रोध नोंदी नोंदी संपादन गाळणी नोंदी\nआंतरजाल अंकपत्ता किंवा सदस्यनाम:\nसर्व(मुख्य)चर्चासदस्यसदस्य चर्चाविकिपीडियाविकिपीडिया चर्चाचित्रचित्र चर्चामिडियाविकीमिडियाविकी चर्चासाचासाचा चर्चासहाय्यसहाय्य चर्चावर्गवर्ग चर्चादालनदालन चर्चाTimedTextTimedText talkविभागविभाग चर्चाGadgetGadget talkGadget definitionGadget definition talk\nनिवडीचा क्रम उलटा करा\n'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ( रोमन लिपीत मराठी ( रोमन लिपीत मराठी Advanced mobile editAndroid app editcampaign-external-machine-translationcondition limit reachedContentTranslation2Disambiguation linksdiscussiontools (hidden tag)discussiontools-added-comment (hidden tag)discussiontools-source-enhanced (hidden tag)Fountain [0.1.3]iOS app editManual revertmeta spam idModified by FileImporterNew topicNewcomer taskNewcomer task: linksPAWS [1.2]PAWS [2.1]ReplyRevertedSectionTranslationSourceSWViewer [1.4]T144167Visualwikieditor (hidden tag)अनावश्यक nowiki टॅगअभिनंदन १० व्या संपादनाचा टप्पा ओलांडला अमराठी मजकूरअमराठी मजकूरआशय-बदलआशयभाषांतरईमोजीउलटविलेएकगठ्ठा संदेश वितरणकृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा.कृ.हे विशिष्ट संपादन प्रताधिकार उल्लंघना करीता तपासा.कोण म्हणते/समजते/मानते,कसे उमजते ; संदर्भ आहेत ना ; संदर्भ आहेत ना दृश्य संपादनदृष्य संपादन: बदललेनवीन पानकाढा विनंतीनवीन पुनर्निर्देशनपान कोरे केलेपुनर्निर्देशन हटविलेपुनर्निर्देशनाचे लक्ष्य बदललेमिवि.-कोरे करणेमोठा मजकुर वगळला दृश्य संपादनदृष्य संपादन: बदललेनवीन पानकाढा विनंतीनवीन पुनर्निर्देशनपान कोरे केलेपुनर्निर्देशन हटविलेपुनर्निर्देशनाचे लक्ष्य बद��लेमिवि.-कोरे करणेमोठा मजकुर वगळला मोबाईल अ‍ॅप संपादनमोबाईल वेब संपादनमोबाईल संपादनरिकामी पाने टाळालेखाचे सर्व वर्ग उडवले.वार्तांकनशैली मोबाईल अ‍ॅप संपादनमोबाईल वेब संपादनमोबाईल संपादनरिकामी पाने टाळालेखाचे सर्व वर्ग उडवले.वार्तांकनशैली विशेषणे टाळासंदर्भ क्षेत्रात बदल.संदर्भा विना,भला मोठा मजकुर विशेषणे टाळासंदर्भ क्षेत्रात बदल.संदर्भा विना,भला मोठा मजकुर सदस्यांना उद्देशून लिहीताना,कृ. आदरार्थी बहुवचन वापरा, एकेरी उल्लेख टाळा.सुचालन साचे काढलेहिंदी अथवा मराठी लेखन त्रुटी२०१७ स्रोत संपादन\nकेवळ नवीनतम आवर्तने असलेलीच संपादने दाखवा\nफक्त नवीन पाने तयार केलेली संपादनेच दाखवा\n१७:३४१७:३४, २२ जून २०२० फरक इति −४२७‎ बाळ ठाकरे ‎ संदर्भित नाही खूणपताका: उलटविले\n१६:५९१६:५९, २२ जून २०२० फरक इति −३,६१७‎ हैदराबाद मुक्तिसंग्राम ‎ p.o.v काढले\n१६:५६१६:५६, २२ जून २०२० फरक इति −५५९‎ हैदराबाद मुक्तिसंग्राम ‎ दुरुस्त चुकीचा भाग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://punelive24.com/pune-breaking-news-the-photo-of-sambhaji-bhide-who-said-kunku-lava-survived-mahila-congress-aggressive-in-pune/", "date_download": "2022-12-01T00:29:34Z", "digest": "sha1:3GNYN4NRKONLZDBQFPXDFEFFOASYV5UE", "length": 6728, "nlines": 45, "source_domain": "punelive24.com", "title": "pune breaking news the photo of sambhaji bhide who said kunku lava survived mahila congress aggressive in pune | Pune Breaking News : 'कुंकू लाव' म्हणणाऱ्या संभाजी भिडे यांच्या फोटोलाच लावली टिकली; पुण्यात महिला काँग्रेस आक्रमक | Pune News", "raw_content": "\nHome - ताज्या बातम्या - Pune Breaking News : ‘कुंकू लाव’ म्हणणाऱ्या संभाजी भिडे यांच्या फोटोलाच लावली टिकली; पुण्यात महिला काँग्रेस आक्रमक\nPosted inताज्या बातम्या, पुणे, पुणे शहर, ब्रेकिंग, महाराष्ट्र, राजकारण\nPune Breaking News : ‘कुंकू लाव’ म्हणणाऱ्या संभाजी भिडे यांच्या फोटोलाच लावली टिकली; पुण्यात महिला काँग्रेस आक्रमक\nपुणे – ‘शिवप्रतिष्ठान’चे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) हे वादग्रस्त विधानामुळे कायम चर्चेत असतात. नुकतंच संभाजी भिडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची मंत्रालयात जाऊन भेट घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे. एका महिला पत्रकाराने (Women Journalist) विचारलेल्या प्रश्नावर बोलताना संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी ‘तू आधी कुंकू लाव, मग मी तुझाशी बोलतो’ असे वादग्रस्त विधान (Controversial Statement) केले.\nदरम्यान, संभाजी भिडे यांच्या या बुरसटलेल्या मनोवृत्तीच्या वक्तव्यावर राज्यभरातून प्रचंड टीका होत असून, अश्यातच आता पुण्यात देखील संभाजी भिडेंविरोधात काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.\nपुण्यात (pune news) संभाजी भिडे यांच्याविरोधात महिला काँग्रेसने आंदोलन केलं. यावेळी त्यांच्या पोस्टरला टिकली लावून महिला कार्यकर्त्यांनी संभाजी भिडे यांचा निषेध नोंदवला.\nसंभाजी भिंडे काय म्हणाले होते…\nमुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी संभाजी भिडे यांच्याशी संवाद साधला. त्यात एका मराठी वृत्तवाहिनीच्या महिला पत्रकाराने संभाजी भिंडेंना प्रश्न विचारला, “तुम्ही आज मंत्रालयात कोणाची भेट घेतली\nयावर “तू आधी कुंकू किंवा टिकली लाव, तरच तुझ्याशी बोलेन. प्रत्येक स्त्री ही भारत मातेचं रुप आहे. भारत माता विधवा नाही आहे,” असं वादग्रस्त वक्तव्य भिडे यांनी केलं आहे.\nमहाराष्ट्र राज्य महिला आयोगाने घेतली दखल…\nसंभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्या या व्यक्तव्याची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने त्याची दखल घेतली आहे. तरी कपाळावर टिकली नाही म्हणून,\nमहिला पत्रकारांशी बोलण्यास नकार देण्यामागील आपल्या भूमिकेचा खुलासा महाराष्ट्र राज्य महिला आयोग कायदा 1993 कलम 12 (2) व 12 (3) नुसार तात्काळ सादर करावा, अशी नोटीस महिला आयोगाकडून संभाजी भिडे यांना देण्यात आली आहे.\nअमोल मिटकरी काय म्हणाले पहा…\nराष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी संभाजी भिडेंविरोधात आज प्रतिक्रिया दिली. भिडे यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. ही प्रवृत्ती नष्ट झाली पाहिजे, असं ते म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.nashikinfo.in/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%81%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2022-12-01T00:10:15Z", "digest": "sha1:ZDPR7E4NSY2LWEATHIX25IBFJJZSCK4Q", "length": 8795, "nlines": 115, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "नाशिक : कर्मचारी बँकेची कर्जमर्यादा 15 लाखांवरून 20 लाख -", "raw_content": "\nनाशिक : कर्मचारी बँकेची कर्जमर्यादा 15 लाखांवरून 20 लाख\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र>\nनाशिक : कर्मचारी बँकेची कर्जमर्यादा 15 लाखांवरून 20 लाख\nनाशिक : कर्मचारी बँकेची कर्जमर्यादा 15 लाखांवरून 20 लाख\nPost category:कर्जाची मर्यादा / नाशिक / उत्तर महाराष्ट्र / नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँक / संचालक मंडळ\nनाशिक : पुढारी वृत्तसेवा\nना��िक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँकेची नियमित कर्जाची मर्यादा 15 लाखांवरून 20 लाख इतकी करण्यात आली आहे. तर, कर्जासाठी घेण्यात येणारी कायम ठेव पाच टक्क्यांनी कमी करण्यात आल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष सुधीर पगार यांनी दिली.\nगणितामुळे विचार बनतात सुस्पष्ट\nनुकतीच संचालक मंडळाची मासिक बैठक बँकेच्या प्रशासकीय कार्यालयात झाली. बँकेकडे उपलब्ध असणारा निधी विचारात घेता संचालक मंडळाच्या बैठकीत कर्जाची मर्यादा वाढविणेची सूचना ज्येष्ठ संचालक विजयकुमार हळदे यांनी मांडली. त्यास उपस्थित सर्वच संचालकांनी तत्काळ मान्यता दिली. त्याचबरोबर कर्जासाठी घेण्यात येणारी कायम ठेव देखील 5 टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे. त्यामुळे कर्जदार सभासदांना तेवढी जादाची रक्कम हातात मिळणार आहे. कर्जमर्यादा वाढीबाबत माजी अध्यक्ष भाऊसाहेब खातळे यांनी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेवर याबाबत सभासदांना आश्वासित केले होते. बैठकीतील निर्णयांना उपस्थित सर्व संचालकांनी मान्यता दिली असून, ही योजना 15 नोव्हेंबरपासून प्रत्यक्षात लागू होणार आहे. कर्जावरील व्याजदरदेखील लवकरच कमी करण्याचा मानस असल्याची माहिती उपाध्यक्षा मंदाकिनी पवार यांनी दिली. या वाढीव मर्यादेचा सभासदांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष सुधीर पगार, उपाध्यक्षा मंदाकिनी पवार, ज्येष्ठ संचालक भाऊसाहेब खातळे, विजयकुमार हळदे, सुनील बच्छाव, दिलीप थेटे, शिरीष भालेराव, बाळासाहेब ठाकरे-पाटील, दीपक अहिरे, प्रवीण भाबड, अजित आव्हाड, दिलीप सलादे, अशोक शिंदे, सुभाष पगारे, संदीप पाटील, महेश मुळे, सुनील गिते, प्रशांत गोवर्धने, मंगेश पवार, प्रशांत कवडे, धनश्री कापडणीस, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश पाटील यांनी केले आहे.\nसातव्या वेतन आयोगामुळे सरकारी कर्मचार्‍यांच्या वेतनात चांगली वाढ झाली असून, मुलांचे शिक्षण, आपसातील देणी, धार्मिक विधी यासाठी या वाढीव रकमेचा फायदा होणार आहे. शैक्षणिक कर्ज व वाहन कर्जाची मर्यादादेखील लवकरच वाढविणार असल्याचे अध्यक्ष सुधीर पगार यांनी सांगितले. – सुधीर पगार, बँकेचे अध्यक्ष\nASEAN : नामिबियातून चित्ते आले आता भारतातील वाघ कंबोडियाला निघाले\nपुणे : शरद पवारांनी कुठली सहकारी संस्था सुरू केली राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांचा सवाल\nगोवा : एकीकडे दारूचा महापूर; दुसरीकडे जपली ‘ग्रामसंस्कृती’\nThe post नाशिक : कर्मचारी बँकेची कर्जमर्यादा 15 लाखांवरून 20 लाख appeared first on पुढारी.\nनाशिक : अन्नपाण्याच्या शोधात “तो” शिरला भरवस्तीत\nनाशिक : खतांच्या साठवणुकीसाठी रेल्वे गोदामात जागा द्या – खा. हेमंत गोडसे\nधुळे : समर्थ खंडोजी महाराजांचा पालखी सोहळा विविध उपक्रमांनी साजरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathilok.com/lyrics/bhui-bhegalali-khol/", "date_download": "2022-11-30T23:30:34Z", "digest": "sha1:S3EREHVTVVTL6R2OVDYUKTO5HIILNUC6", "length": 4069, "nlines": 89, "source_domain": "www.marathilok.com", "title": "Bhui Bhegalali Khol Lyrics - Doghi (1995) | Anjali Marathe - मराठी लोक (माणसे)", "raw_content": "\nभुई भेगाळली खोल Lyrics (Marathi)\nभुई भेगाळली खोल, ओल राहिली ना कुठं\nपाल्यापाचोळ्याचा जीव वाहटुळीशी घुसमट\nउभ्या धस्कटाचं रान आयुष्याला भिंगुळवाणं\nमुक्या जात्याच्या पाळूशी ओवी गाते जीवातून\nसये सुगरणी बाई तुला कशी सांगू गोस्ट\nदाट दुःखाचं गाठुडं शब्द उचलेना ओठ\nमाय सुगरणी बाई देई घरट्याशी थारा\nअसं बेवारशी जिणं सोसवेना उन्हवारा\nना धों महानोर (N D Mahanor)\n‘सारेगमप लिटिल चॅम्प’ फेम रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरचा\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी\nमोफत मराठी ई -पुस्तके\n‘सारेगमप लिटिल चॅम्प’ फेम रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरचा\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/politics/819/", "date_download": "2022-11-30T23:48:53Z", "digest": "sha1:N2WVB4UUGTSE2PZFWO7ISDDT5EF3CUY5", "length": 5449, "nlines": 98, "source_domain": "mnews.esy.es", "title": "मंत्रिपद न दिल्याने संग्राम थोपटे यांच्या समर्थकांकडून पुण्यात काँग्रेस भवनाची तोडफोड | Maharashtra News", "raw_content": "\nHome Politics मंत्रिपद न दिल्याने संग्राम थोपटे यांच्या समर्थकांकडून पुण्यात काँग्रेस भवनाची तोडफोड\nमंत्रिपद न दिल्याने संग्राम थोपटे यांच्या समर्थकांकडून पुण्यात काँग्रेस भवनाची तोडफोड\nपुणे : बाळासाहेब थोरातांनी आमदार संग्राम थोपटे यांना काँग्रेसचे सरकार आले तर मंत्रिपद देण्याचा शब्द दिला होता. मात्र, महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमध्ये काँगेसकडून थोपटे यांना मंत्रिपद न देत तो पक्षाने शब्द पाळला नाही. एकीकडे नव्याने निवडून आलेल्या आमदारांना मंत्रिपद दिले गेले पण काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या व पक्ष वाढविण्यासाठी दिवसरात्र कष्ट घेतलेल्या माणसाला मंत्रिपदापासून डावलण्यात आले.\nPrevious articleपालिकेने मलेरियाविरोधात लढाई जिंकली 2019मध्ये एकही मृत्यू नाही\nNext articleमोहिते पाटलांचा बारामतीला धक्का; सोलापूर जिल्हा परिषदेवर भाजपाचा झेंडा\nनाराज अब्दुल सत्तारांच्या पारड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी टाकली महत्त्वाची खाती\nथेट अमेरिकेतून ट्वीट, पंकजांनी निकालापूर्वीच फडकावले पांढरे निशाण\n‘ही’ आहेत अब्दुल सत्तारांच्या नाराजीचे कारणे\n बेस्ट फीचर्ससह येणाऱ्या ‘या’ शानदार स्मार्टफोन्सवर अनेक जबरदस्त डील्स, पाहा...\nराज्यात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने २४ तास उघडी राहणार\nदानवेंच्या 'त्या' वक्तव्यांवर संतापाची लाट; काँगेसच्या नेत्यानं दिला 'हा' इशारा\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://mr.plas-machinery.com/no-cutting-system-squeezing-machine-product/", "date_download": "2022-12-01T01:14:15Z", "digest": "sha1:X6WDZJWY3QBKX3DVAOZPRJZSJQ5B4ROA", "length": 8181, "nlines": 154, "source_domain": "mr.plas-machinery.com", "title": "चीन नाही कटिंग सिस्टम पिळणारी मशीन उत्पादक आणि पुरवठादार | रिचिंग मशीनरी", "raw_content": "\nप्लास्टिक फिल्म पिळणे मशीन\nसिंगल / डबल शाफ्ट श्रेडर\nप्लॅस्टिक पाईप / प्रोफाइल एक्स्ट्रोडर लाइन\nकटिंग सिस्टम नाही मशीन\nप्लास्टिक फिल्म पिळणे मशीन\nकटिंग सिस्टम नाही मशीन\nहे नवीन प्रकारचे प्लास्टिक मशीन आहे, प्लास्टिकच्या पुनर्वापरासाठी आणि वॉशिंग लाइनसाठी विशेष आहे, हे उच्च घर्षण धुण्यापासून चित्रपटानंतर डी-वॉटर मशीन, ड्रायर मशीन बदलू शकते. ग्रॅन्यूल बनवताना, त्यास कॉम्पॅक्टरची देखील आवश्यकता नाही.\nआम्हाला ईमेल पाठवा पीडीएफ म्हणून डाउनलोड करा\nहे नवीन प्रकारचे प्लास्टिक मशीन आहे, प्लास्टिकच्या पुनर्वापरासाठी आणि वॉशिंग लाइनसाठी विशेष आहे, हे उच्च घर्षण धुण्यापासून चित्रपटानंतर डी-वॉटर मशीन, ड्रायर मशीन बदलू शकते. ग्रॅन्यूल बनवताना, त्यास कॉम्पॅक्टरची देखील आवश्यकता नाही. अधिक मशिन खर्च आणि पॉवर वाचवेल.आणि नियंत्रित करणे सोपे आहे.उत्पादक डिझाइन कल्पना खालीलप्रमाणे:\n1. स्क्रीझिंग मशीन बॅरलला 38 क्रॉमोलद्वारे उपचार करणे आवश्यक न���ही, कारण फ्रिक्टॉनचा भाग डोक्यावर आहे.\nपरंतु गरम उपचारांची आवश्यकता आहे. (38 अंशांद्वारे गरम भाग)\n२. स्क्विझिंग मशीन बॅरेल डिझाइन, पृष्ठभागावर, बॅरेल अधिक लहान छिद्र ड्रिल केले जाईल.साइड छिद्र सुमारे mm मिमी, सुमारे mm मिमीच्या बाहेर.\nम्हणून जेव्हा आत उच्च दबाव असतो तेव्हा हे डिझाइन मटेरियलद्वारे अडकणार नाही हे सुनिश्चित करू शकते.\nQue. स्क्विझिंग मशीन बॅरलच्या बाजूस p पीसी कीवे आहे (चित्र 300 प्रकारचे आहे, 6 पीसी की आहे),\nहे की फंक्शन स्क्रूद्वारे कच्चा माल पुढे ढकलणे सुनिश्चित करते.\n4. स्क्रीझिंग मशीन स्क्रू सामग्री 38 क्रिमोल, कठोर उच्च, चांगले घर्षण प्रतिरोधक असणे आवश्यक आहे.\n5. सर्वात कमी किंमतीचा वापर करून, दोन-इन-वन द्वारे मशीन स्क्रू डिझाइन स्क्विझिंग.\n6. पिळणे मशीनचे साचेचे छिद्र समायोज्य असू शकतात\nमनोरंजक तपशील असल्यास, येथे संपर्क साधा info@zjgrcmc.com\nपुढे: अ‍ॅग्लॉमरेटर पेलेटिझिंग मशीन\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\n300 किलो / एच विणलेल्या पिशव्या पिळणे मशीन\nपीई / पीपी फिल्म पिळणे मशीन\nपीई दूध पिशवी पिळणे मशीन\nकागद कारखाना गोंधळ साहित्य पिळणे मशीन\nआपण करा आपली टोरू\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/maharashtra/prashant-patil-electoral-officer-of-andheri-east-assembly-constituency-has-informed-that-many-of-the-officers-and-employees-who-are-working-for-election-duty-will-work-with-dedication-on-all-the-days/", "date_download": "2022-12-01T00:47:58Z", "digest": "sha1:PSOJNFNYSOQHQIXZ5WEIWWSBKJQGCXDR", "length": 12459, "nlines": 64, "source_domain": "hwmarathi.in", "title": "दिवाळीच्या दिवशीही सुट्टी न घेता समर्पित भावनेने अधिकारी व कर्मचारी काम करणार - HW News Marathi", "raw_content": "\nआमच्या पत्रकारितेचे समर्थन करा\nदिवाळीच्या दिवशीही सुट्टी न घेता समर्पित भावनेने अधिकारी व कर्मचारी काम करणार\nदिवाळीच्या दिवशीही सुट्टी न घेता समर्पित भावनेने अधिकारी व कर्मचारी काम करणार\n “आली दिवाळी मंगलदायी, आनंद झाला घरोघरी” या कवी – संगीतकार दत्ता डावजेकर यांच्या समर्पक शब्दांनी व्यक्त होणाऱ्या दिवाळीला “सणांचा राजा” असंही म्हटलं जातं. याच दिवाळीनिमित्त (Diwali) अनेक मुंबईकर आपापल्या गावी जाऊन दिवाळी साजरी करतात. तर अनेक जण आपापल्या कुटुंबीयांसोबत दिवाळीचा आनंद वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करीत असतात. मात्र, मुंबई उपनगर जिल्ह्यातील ‘अंधेरी पूर्व विधानसभा’ मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी (Andheri East Assembly by-election) कार्यरत असणारे अनेक अधिकारी व कर्मचारी याला अपवाद ठरले आहेत. निवडणूक कर्तव्यार्थ कार्यरत असणाऱ्यांपैकी अनेक अधिकारी व कर्मचारी हे यंदाच्या दिवाळीतील सर्व दिवशी निवडणूक कर्तव्यार्थ समर्पित भावनेने काम करणार असल्याची माहिती अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांनी दिली आहे.\nमुंबई उपनगर जिल्ह्यातील ‘१६६ – अंधेरी पूर्व’ विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक ही येत्या ३ नोव्हेंबर २०२२ रोजी होणार असून ६ नोव्हेंबर २०२२ रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी ७ उमेदवार रिंगणात आहेत. तर मतदारसंघात २ लाख ७१ हजार ५०२ मतदार आहेत. या निवडणुकीची सर्व प्रक्रिया ही भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार व संबंधित नियमांनुसार होत आहे. यामध्ये प्रामुख्याने सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे प्रशिक्षण, यंत्रसामग्री तपासणे व यंत्रसामग्री सिलबंद करणे, मतदान केंद्रनिहाय कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन करणे आदी विविध स्तरीय बाबींचा या प्रक्रियेमध्ये समावेश असतो. निवडणूक प्रक्रियेसाठी क्षेत्रीय अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, सहायक मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी, पोलीस कर्मचारी, केंद्र सरकारी कर्मचारी असणारे ‘मायक्रो ऑब्जरव्हर’ यासह समन्वय अधिकारी, विविध चमूंमध्ये कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी अशा सुमारे २ हजार ५०० कर्मचाऱ्यांचा निवडणूक प्रक्रियेत सहभाग असणार आहे.\nनिवडणूक विषयक विविध स्तरीय प्रक्रिया पार पाडण्याकरिता यंदाच्या पोटनिवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्हा कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासह बृहन्मुंबई महानगरपालिका, बेस्ट, म्हाडा, महावितरण, कामगार आयुक्तालय, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, राज्य शासनाचे विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांच्या सेवा अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. निवडणूक विषयक विविध बाबी व प्रक्रिया करण्यासाठी असलेला कालावधी पुरेसा आहे. मात्र, असे असले तरी सदर प्रक्रिया अधिक प्रभावी व अधिक चांगल्या प्रकारे व्हावी, यासाठी यंदाच्या दिवाळीच्या सुट्ट्यांमध्येही कार्यरत राहण्याचे आवाहन मुंबई उपनगर जिल्हा प्रशासनाद्वारे संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्य���ंना करण्यात आले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत अनेक अधिकारी व कर्मचारी हे धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज या दिवशी देखील कार्यरत राहून लोकशाही प्रक्रियेत आपले योगदान देत यंदाची दिवाळी एका वेगळ्या अर्थाने अधिकाधिक प्रकाशमय करणार आहेत.\nदिवाळीच्या सुट्ट्यांमध्येही अव्याहतपणे कार्यरत असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक करतानाच जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी येत्या ३ नोव्हेंबर २०२२ रोजी ‘अंधेरी पूर्व’ मतदारसंघात सुट्टी घोषित करण्यात आली आहे, मात्र ती सुट्टी हे मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी आहे; हे लक्षात घेऊन सर्व संबंधित मतदारांनी अधिकाधिक संख्येने आवर्जून मतदान करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे.\n“जेव्हा आपण सत्तेत होतात…” केसरकरांचा उद्धव ठाकरेंच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाहाणीवर टोला\nमनसे, शिंदे-भाजपचं टार्गेट एकच; ठाकरेंना महागात पडणार की उध्दवच सर्वांना भारी पडणार\n‘राज्यातील पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार घेणार महत्त्वाचा निर्णय’, मुख्यमंत्र्यांची आपत्कालीन बैठक\n‘धीर धरा, सगळा देश तुमच्यासोबत आहे’, राज्यपालांनी घेतली पूरग्रस्तांची भेट\nहिंगणघाट जळीत कांड : लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करा, मुख्यमंत्र्यांकडून सूचना\nगडकोट व किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करणार\nनवाब मलिक यांचा जामीन अर्ज न्यायालयाने पुन्हा एकदा फेटाळला\nMangalprabhat Lodha यांनी शिवरायांवर केलेल्या वक्तव्यावर Bacchu Kadu यांचं महत्त्वाचं विधान\n“…मग कुणाचं तोंड बंद होतंय ते बघू”; आदित्य ठाकरेंना सुधीर मुनगंटीवारांचा टोला\n“सीमावाद प्रकरणी राज्य सरकारने हरीश साळवेंना बुक करावं”, अजित पवारांचा सल्ला\nआमच्या पत्रकारितेचे समर्थन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/andheri-by-elections-have-been-announced-and-the-voting-process-will-be-held-on-november-3-counting-of-votes-will-be-done-on-november-6/", "date_download": "2022-12-01T00:49:11Z", "digest": "sha1:TDAMJFBB7HPVGE6OES45NDLUIRUVQTHG", "length": 10618, "nlines": 68, "source_domain": "hwmarathi.in", "title": "अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर; 'धनुष्यबाण' कोणाला मिळणार? - HW News Marathi", "raw_content": "\nआमच्या पत्रकारितेचे समर्थन करा\nअंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर; ‘धनुष्यबाण’ कोणाला मिळणार\nअंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर; ‘धनुष्यबाण’ कोणाला मिळणार\nमुंबई | अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक (Andheri East Assembly By-Election) जाहीर झाली आहे. या विधनासभेची पोटनिवडणूक 3 नोव्हेंबरला मतदान होणार असून 6 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. तर या विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 14 ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करता येणार आहेत. तसेच 17 ऑक्टोंबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. राज्यातील सत्तांतरानंतरची ही पहिली विधानसभा पोटनिवडणूक आहे. निवडणूक आयोगाने विधानसभा पोटनिवडणूक जाहीर केली. परंतु, या पोटनिवडणुकीत शिवसेनेना (Shiv Sena) आणि शिंदे गट (Shinde Group) कोणत्या चिन्हांवर निवडणूक लढवणार, यावर सस्पेन्स वाढला आहे.\nशिवसेनेचे अंधेरी पूर्व विधानसभेचे आमदार रमेश लटके (Ramesh Latke) यांच्या निधनानंतर येथे पोटनिवडणूक होणार आहे. लटकेंचे 11 मे रोजी दुबईत निधन झाले होते. लटकेंच्या निधनानंतर शिवसेनेकडून रमेश लटके यांची पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्याची माहिती मिळाली आहे. या मतदारसंघात शिंदे गटाने उमेदवार देणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. परंतु, शिंदे गटा ऐवजी भाजपने अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत मुरजी पटेल यांना उमेदवार असणार आहे.\nया पोटनिवडणुकीत शिंदेच्या बंडानंतर ठाकरे विरूद्ध शिंदे ही लढाई होणार आहे. तर ठाकरे विरूद्ध शिंदे लढाईची ही पहिली पोटनिवडणूक असेल. नियमानुसार, सहा महिन्यात निवडणूक जाहीर होणे हे बंधनकारक असते. त्यामुळे 11 नोव्हेंबरच्या आधी ही पोटनिवडणूक अपेक्षित होते. निवडणूक ही 30 ते 40 दिवस आधी जाहीर होत असते. कारण उमेदवारांना प्रचार करण्यासाठी वेळ मिळावा.\nनिवडणूक आयोग चिन्ह गोठवणार का\nया पोटनिवडणुकीत धनुष्यबाण कोणाला मिळणार हे महत्वाचे आहे. कारण निवडणूक आयोगातील ठाकरे गट आणि शिंदे गट यांची लढाई अजून सुरू देखील झालेली नाही. एका बाजूची कागदेपत्रे दाखल झाले आहेत. हे चिन्हा कोणाला देणार, यासंदर्भातील निर्णय निवडणूक आयोग कसा घेणार, हे पहावे लागेल. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने निवडणूक आयोगाला मुभा मिळाली असली तरी, ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे अद्याप आपली कागदपत्रे सादर केलेली नाही. याआधी शिंदे गटाची कागदपत्रे आम्हाला मिळावी, मग आमची कागदपत्रे सादर करू, अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे. यामुळे ही पोटनिवडणूक दोन्ही गटासाठी महत्वाची ठरणार आहेत. ज्यावेळी निवडणूक जवळ असते, त्यावेळी निवडणूक आयोग अनेकदा वादातील चिन्हे गोठवून ठाकते. आणि दोन्ही बाजूना नवीन चिन्हे देत असते. मग आता शिंदे-ठाकरेंच्या केसमध्ये निवडणूक आयोग चिन्ह गोठवणार का, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे म्हणण्यानुसार, अजूनही केस आयोगासमोर सुरू झालेली नाही. त्यामुळे आमचे म्हणजे शिवसेनेचे चिन्हे त्यांच्याकडे राहिले पाहिजे, शिवसेनेचा हा दावा आयोगामध्ये योग्य ठरतोय का ते बघावे लागेल.\nअंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप किंवा शिंदे गटापैकी कोण निवडणूक लढवणार\nशिवसेनेचे अंधेरी पूर्वचे आमदार रमेश लटके यांचे दुबईत निधन\nमहान एअरलाईन्सच्या विमानात बॉम्ब ठेवल्याची माहिती\nएकनाथ खडसेंबाबत गिरीश महाजनांचा मोठा दावा; भाजपा प्रवेशाबाबत म्हणाले…\nदिवाळीनिमित्त मुंबईत किल्ले बांधणीला उस्फुर्त प्रतिसाद\nमोदींचे सरकार संविधानाचा गौरव करणारे सरकार\n“कब तक छिपोगे गोहातीमे..आना हि पडेगा.. चौपाटीमे…,” राऊतांचा बंडखोरांना इशारा\nगडकोट व किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करणार\nनवाब मलिक यांचा जामीन अर्ज न्यायालयाने पुन्हा एकदा फेटाळला\nMangalprabhat Lodha यांनी शिवरायांवर केलेल्या वक्तव्यावर Bacchu Kadu यांचं महत्त्वाचं विधान\n“…मग कुणाचं तोंड बंद होतंय ते बघू”; आदित्य ठाकरेंना सुधीर मुनगंटीवारांचा टोला\n“सीमावाद प्रकरणी राज्य सरकारने हरीश साळवेंना बुक करावं”, अजित पवारांचा सल्ला\nआमच्या पत्रकारितेचे समर्थन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://online33post.com/rashifal/%E0%A4%A7%E0%A4%A8%E0%A5%81-%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A/", "date_download": "2022-12-01T01:05:02Z", "digest": "sha1:65T3AR2L5R4M2YRYQ3EYH3HECTWYV773", "length": 7829, "nlines": 67, "source_domain": "online33post.com", "title": "धनु, मकर आणि सिंह या राशींच्या लोकांसाठी महत्वपूर्ण नियम, चुकूनही करू नका हे काम! - Online 33 Post", "raw_content": "\nधनु, मकर आणि सिंह या राशींच्या लोकांसाठी महत्वपूर्ण नियम, चुकूनही करू नका हे काम\nधनु, मकर आणि सिंह या राशींच्या लोकांसाठी महत्वपूर्ण नियम, चुकूनही करू नका हे काम\nJune 1, 2021 Xyax NewsLeave a Comment on धनु, मकर आणि सिंह या राशींच्या लोकांसाठी महत्वपूर्ण नियम, चुकूनही करू नका हे काम\nधनु, मकर आणि सिंह या राशींच्या लोकांसाठी महत्वपूर्ण नियम, चुकूनही करू नका हे काम\nआज आम्ही तुम्हाला अशा तीन राशीं बद्दल माहिती देणार आहोत ज्यांनी कधीही हातातील कडे घालू नये. असे केल्याने त्यांना मानसिक व शारीरिक नुकसान होऊ शकते. हातातील कडे घालने खूपच लाभदायक असते परंतु या तीन राशींच्या व्यक्तींनी कधीही कडे घालू नये. घातल्यास येऊ शकते मोठी समस्या.\nधनु राशी :- धनु राशीच्या व्यक्तीने कधीही हातातील कडे घालू नये कारण या राशींचे व्यक्ती शांत स्वभावाचे असतात. या राशीच्या व्यक्तींना कडे घातल्याने काही लाभ होत नाही उलट नुकसान होत असते व मोठ्या समस्या येत असतात. शारीरिक व मानसिक त्रासही सुरू होतो.\nमकर राशी :- या राशींचे व्यक्ती खूपच समजदार असतात. यामुळे या राशींचे व्यक्ती हातातील कडे घालण्यावर विश्वास ठेवत नाही. मकर राशीच्या व्यक्तींनी कधीही कपडे घालू नये कारण यामुळे आर्थिक हानी होऊ शकते.\nसिंह :- सिंह राशींच्या व्यक्तींनी कडे घालू नये. कारण कडे घातल्याने व्यवसायात नुकसान होऊ शकते. जर तुमची राशी सिंह असेल तर आज पासूनच कडे घालणे थांबवा.\nवरील लेख धार्मिक मान्यतेचा आधारावर तयार करण्यात आला आहे. तरी या माध्यमातून आमचा कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा कोणताही उद्देश नाही.मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक करा, शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या.\nशाबाश दीपक सिंह रौतेला…. मेहनत के दम से दुनिया की मशहूर कंपनी में पाया 40.37 लाख का पैकेज, उत्तराखंड का नाम किया रोशन\nशादी में बारातियों के स्वागत में फूल-मालाएं नहीं बल्कि मास्क व सेनेटाइज़र्स,सबने की इसकी सराहना\nआज आपको अधिक मेहनत करनी होगी, चिंता न करें, बेहतर परिणाम आपको मिलेंगे, जानिए क्या कहती है आप की राशि..\nआज मंगलवार को इस राशि के लोग होंगे खुश, दोस्तों के सहयोग से हो सकता है धन लाभ..\nइन 8 राशियों के लिए आज का दिन रहेगा खास, जानिए कौन सी हैं ये राशियां..\nSanjay Sharma on दिल्ली में बिना राशन कार्ड वाले लोगो को भी मिलेगा अब राशन, जाने यहां, कैसे \nRamesh Chander ranga on दिल्ली में बिना राशन कार्ड वाले लोगो को भी मिलेगा अब राशन, जाने यहां, कैसे \nPradeep kumar on दिल्ली सरकार द्वारा सड़क पे उतारी गई 7000 नई ई बसें, दिल्ली में प्रदूषण होगा कम\nPradeep kumar on दिल्ली सरकार द्वारा सड़क पे उतारी गई 7000 नई ई बसें, दिल्ली में प्रदूषण होगा कम\nSharad on आज से शुरू दिल्ली में कम लागत वाली वाला Fully Electric बस, 19 जगह से पकड़ सकते हैं, जानिए रूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathihq.com/category/degree-courses/", "date_download": "2022-12-01T00:33:00Z", "digest": "sha1:TAZKCMTVEYN4G3OUFGBZROVZ44UOST3U", "length": 7397, "nlines": 53, "source_domain": "www.marathihq.com", "title": "पदवी अभ्यासक्रम - Marathihq.com", "raw_content": "\nयेथे सर्व पदवी अभ्यासक्रमांचे दस्तऐवजीकरण आहे ज्यांची माहिती आमच्या वेबसाइटवर आहे. विविध पदवी अभ्यासक्रम आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांबद्दल तुम्हाला येथे माहिती मिळेल. आम्ही तुमच्या बारावीच्या वर्गानुसार अभ्यासक्रमांचीही क्रमवारी लावली आहे. त्यावर तुम्हाला खाली स्वतंत्र पोस्ट सापडतील. तुम्हाला प्रत्येक लेखाच्या खाली 12 वैकल्पिक अभ्यासक्रमांची यादी मिळेल. तेथे तुम्ही तुमचे पर्यायी अभ्यासक्रम शोधू शकता.\n12 वी नंतर काय करावे | 12 वी नंतरचे कोर्स\n | इंजिनिअर बनण्यासाठी काय करावे लागते\nडॉक्टर होण्यासाठी काय करावे लागते\nएम. सीए कोर्स इन्फॉर्मेशन इन मराठी | MCA Information in Marathi\nबीएससी – अभ्यासक्रम, भविष्यातील संधी | BSc Course Information in Marathi\nBA कोर्सची माहिती, पात्रता \nबी कॉम म्हणजे काय बी कॉम नंतर काय करावे बी कॉम नंतर काय करावे\nएम बी ए म्हणजे काय\n आर्किटेक्चर कोर्से बद्दल सर्व माहिती मराठी मध्ये\nबी एम एस (BMS) बारावी नंतर एक उत्तम करिअर पर्याय || काय असत हे बीएमस || What is BMS \nकसं बनायचं वकील 👩‍💼⚖️ || LLB म्हणजे काय \nBCA Course Information in Marathi | प्रवेश प्रक्रिया | पात्रता | बीसीए नंतर काय\nबी फार्मसी म्हणजे काय\n12 वी Science नंतर काय करावे | बारावी Science नंतरचे कोर्स\n12 वी कॉमर्स नंतर काय करावे\n12 वी arts नंतर काय करावे\nDisclaimer: या वेबसाइटमधील माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने प्रदान केली गेली आहे. या साइटवरील कोणत्याही माहिती प्राप्तकर्त्याने, ग्राहकांनी किंवा अन्यथा, समस्येतील विशिष्ट तथ्ये आणि परिस्थितीबद्दल योग्य कायदेशीर किंवा इतर व्यावसायिक सल्ला न घेता साइटमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही सामग्रीच्या/माहितीच्या आधारावर कृती करण्यास किंवा कार्य करण्यास टाळावे. या वेबसाइटच्या कोणत्याही किंवा सर्व सामग्रीच्या आधारे घेतलेल्या किंवा न केलेल्या कारवाईच्या संदर्भात आम्ही सर्व जबाबदाऱ्या स्पष्टपणे अस्वीकृत करतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.rangmaitra.com/zee-gaurav-namankan/", "date_download": "2022-12-01T00:34:09Z", "digest": "sha1:4O6YGLF4QO3GNQVLNFJXTLELTWSVEOPE", "length": 29022, "nlines": 338, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "झी गौरवचा नामां���नाचा ‘राजेशाही थाट’ | Rangmaitra", "raw_content": "\n‘ठिपक्यांची रांगोळी’त नवा ट्विस्ट\n‘विश्वनायक’द्वारे हिंदी रंगमंचावर ‘विकास’ झेप\nढाका’ मध्ये ‘मोऱ्या’ची निवड\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nगाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल\n‘डॉक्टर डॉन’ला नवं वळण…\nजिजाऊंच्या भूमिकेत भार्गवी चिरमुले\nवास्तववादी चित्रकार संतोष शंकर लाड\n‘राजा रानी…’ पुन्हा येणार २१ जुलैपासून\nHome चालू घडामोडी झी गौरवचा नामांकनाचा ‘राजेशाही थाट’\nझी गौरवचा नामांकनाचा ‘राजेशाही थाट’\non: March 17, 2017 In: चालू घडामोडी, चित्रपट, चित्ररंग, टीव्ही मालिका, नाटक, नाट्यरंग, महत्वाच्या बातम्या, लक्षवेधी, सांस्कृतिक उपक्रम\nचित्रगौरवसाठी ‘सैराट’, ‘रंगा पतंगा’, ‘कासव’मध्ये चुरस\nनाट्यगौरवमध्ये ‘अमर फोटो स्टुडिओ’, ‘मग्न तळ्याकाठी’ला सर्वाधिक नामांकने\nमराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीच्या उत्कृष्ट कलाकृतींचा सन्मान करणाऱ्या झी गौरव पुरस्कार सोहळ्याचा नामांकन सोहळा नुकताच ‘राजेशाही थाटात’ पार पडला.\nयावर्षी आपल्या कामगिरीने राज्यातीलच नाही तर जगभरातील प्रेक्षकांची मने जिंकणाऱ्या सैराट चित्रपटाने सर्वाधिक अकरा नामांकने मिळवली आहेत. सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर यांच्या ‘कासव’ने आठ आणि ‘हाफ तिकीट’ आणि ‘रंगा पतगा’ने सात विभागात नामांकने मिळवत स्पर्धेत चुरस निर्माण केली आहे.\nव्यावसायिक नाटकांमध्ये ‘अमर फोटो स्टुडिओ’ने बारा विभांगात नामांकने मिळवत अव्वल स्थान मिळवले आहे तर ‘मग्न तळ्याकाठी’ नाटकाने नऊ विभांगात तथा ‘कोडमंत्र’ आणि ‘तीन पायांची शर्यत’ नाटकाने प्रत्येकी सहा विभांगात नामांकने मिळवत स्पर्धेत रंगत निर्माण केली आहे. प्रायोगिक नाटकांमध्ये ‘हे राम’ दहा नामांकने, ‘एमएच १२जे १६’ आणि ‘हंडाभर चांदण्या’ नाटकाने प्रत्येकी सात नामांकने मिळवली आहेत.\nमराठी मनोरंजनाचं साम्राज्य अशी यावर्षीची संकल्पना असलेल्या झी गौरव पुरस्काराचा नामांकन सोहळाही राजेशाही थाटात पार पडला. मराठी नाट्य चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर कलावंत देखण्या राजेशाही अंदाजात या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित होते. या सर्व कलाकारांच्या मांदियाळीत नामांकने घोषीत करण्यात आली.\nमराठी चित्रपटसृष्टीसाठी हे वर्ष लक्षवेधी ठरलं ते ‘सैराट’च्या विक्रमी कामगिरीमुळे. मराठी चित्रपटसुद्धा शंभर कोटींचं स्वप्न बघू शकतो हा विश्वास सैराटने निर्माण केला. अजय-अतुलच्या संगीताची जादू आणि आर्ची-परश्याच्या प्रेमकथेने देशभरातील प्रेक्षकांची मने जिंकली. सैराटची ही जादू झी गौरवच्या नामांकनातही बघायला मिळाली. सैराटने उत्कृष्ट चित्रपट, उत्कृष्ट दिग्दर्शक, अभिनेता आणि अभिनेत्री, उत्कृष्ट संगीतासहित अनेक महत्त्वाच्या विभागांत नामांकने मिळवली. आशयघन चित्रपटांसाठी ओळखल्या जाणाऱ्या सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या दिग्दर्शकद्वयींच्या ‘कासव’नेही परीक्षकांचे लक्ष वेधत आठ नामांकने मिळवली आहेत. शेतकऱ्याची आणि त्याच्या बैलाच्या नात्याची गोष्ट सांगणाऱ्या संवेदनशिल ‘रंगा पतंगा’नेही सात नामांकने मिळवली आहेत. पुष्कर श्रोत्री या लोकप्रिय अभिनेत्याच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या ‘उबंटु’ चित्रपटाने उत्कृष्ट चित्रपटासह इतरही महत्त्वाच्या विभागात नामांकने मिळवली आहेत.\nसुनील बर्वे यांच्या सुबकची निर्मिती असलेल्या आणि यावर्षी प्रेक्षकांची वाहवा मिळवणाऱ्या ‘अमर फोटो स्टुडिओ’ने परीक्षकांचीही मने जिंकत बारा विभागांत नामांकने मिळवली आहेत. महेश एलकुंचवार यांच्या लेखणीने आणि चंद्रकांत कुलकर्णी यांच्या दिग्दर्शनाने सजलेल्या ‘मग्न तळ्याकाठी’ नाटकानेही नऊ विभागांत नामांकने मिळवत स्पर्धेत रंगत आणली आहे.\nयावर्षीच्या झी चित्र गौरव पुरस्कारासाठी जानेवारी २०१६ ते डिसेंबर २०१६ या काळात प्रदर्शित झालेल्या आणि सेन्सॉर संमत चित्रपटांचा विचार करण्यात आला तर नाटकांमध्ये याच कालावधीत रंगभूमीवर दाखल झालेली नाटके (पुनरूज्जीवित नाटके वगळता) प्रवेशासाठी पात्र होती.\nयावर्षी चित्रपट विभागासाठी रघुवीर कुलकर्णी, मिलिंद इंगळे आणि किरण यज्ञोपावित यांनी परीक्षक म्हणून काम बघितले. तर व्यावसायिक नाट्य विभागाच्या परीक्षक मंडळात सुरेश खरे, विजय तापस आणि रविंद्र दिवेकर आदी मान्यवर होते. प्रायोगिक नाट्य विभागासाठी नितिन नेरुरकर, राजन ताम्हाणे आणि योगेश सोमण यांनी परीक्षणाची जबाबदारी पार पाडली.\nझी चित्रगौरव पुरस्कार २०१७ नामांकने\nसचिन लोवळेकर – हाफ तिकीट\nरश्मी रोडे – रंगा पतंगा\nअपर्णा गुरम – एक अलबेला\nविद्याधर भट्टे – एक अलबेला\nसंतोष गायके – हाफ तिकीट\nश्रीकांत देसाई – रंगा पतंगा\nवासू पाटील – हाफ तिकीट\nसंतोष ���ुटाणे – उबंटु\nबबन अडगळे – एक अलबेला\nसुजीत कुमार – “उबंटु उबंटु” – उबंटु\nराहूल – संजीव – “ओ काका” – वाय झेड\nउमेश जाधव – “फिल्मी फिल्मी हुआ” – गुरु\nमोहित टाकळकर – कासव\nरामेश्वर भगत – व्हेंटिलेटर\nफैजल – इम्रान – हाफ तिकीट\nसंजय मेमाणे – हाफ तिकीट\nधनंजय कुलकर्णी – कासव\nसंजय मेमाणे – नदी वाहते\nअविनाश सोनावणे – सैराट\nअनमोल भावे – उबंटु\nसुहास राणे – नदी वाहते\nसंकेत कानेटकर – कासव\nनरेंद्र भिडे – उबंटु\nसमीर सामंत – “माणसाने माणसाशी” – उबंटु\nइलाही जमादार – “ऐ सनम” – रंगा पतंगा\nअजय गोगावले – “झिंगाट” – सैराट\nसावनी रविंद्र – “मगन मन मस्त मलंगा” – वन वे तिकीट\nश्रेया घोषाल – “आताच बया का बावरलं” – सैराट\nनेहा राजपाल – “ओली ती माती” – फोटोकॉपी\nआदर्श शिंदे – “ऐ सनम” – रंगा पतंगा\nअजय गोगावले – “याड लागलं” – सैराट\nगौरव ढगावकर – “मगन मन मस्त मलंगा” – वन वे तिकीट\nगौरव ढगावकर – वन वे तिकीट\nकौशल इनामदार – रंगा पतंगा\nराजन खान – हलाल\nगिरीश जोशी – टेक केअर गुडनाईट\nअंबर हडप, गणेश पंडित, जतीन वागळे – बंध नायलॉनचे\nसुमित्रा भावे – सुनील सुकथनकर – कासव\nगिरीश जोशी – टेक केअर गुडनाइट\nराजेश मापुसकर – व्हेंटिलेटर\nसुमित्रा भावे – सुनील सुकथनकर – कासव\nनागराज मंजुळे – भारत मंजुळे – सैराट\nगिरीश कुलकर्णी – जाऊंद्याना बाळासाहेब\nस्मिता तांबे – गणवेश\nप्रियांका कामत बोस – हाफ तिकीट\nपूनम शेडगावकर – नदी वाहते\nप्रियदर्शन जाधव – हलाल\nसारंग साठे – उबंटु\nसंदीप पाठक – रंगा पतंगा\nआर्य आढाव – दशक्रिया\nशुभम मोरे, विनायक पोतदार – हाफ तिकीट\nभाग्यश्री शंखपाल – उबंटु\nइरावती हर्षे – कासव\nपर्ण पेठे – फोटोकॉपी\nरिंकू राजगुरु – सैराट\nमकरंद अनासपुरे – रंगा पतंगा\nआकाश ठोसर – सैराट\nगिरीश कुलकर्णी – जाऊंद्याना बाळासाहेब\nसुमित्रा भावे – सुनील सुकथनकर – कासव\nनागराज मंजुळे – सैराट\nराजेश मापुसकर – व्हेंटिलेटर\nसैराट – झी स्टुडिओज्\nव्हेंटिलेटर – पर्पल पेबल पिक्चर्स व मॅगीज पिक्चर्स\nकासव – विचित्र निर्मिती\nटेक केअर गुडनाईट – एस.पी. एंटरटेन्मेट प्रा. लि.\nउबंटु – फेबल फॅक्टरी\nव्यावसायिक नाटक – नामांकने\nअजय खत्री – कोडमंत्र\nकल्याणी कुलकर्णी गुगळे – अमर फोटो स्टुडिओ\nप्रतिमा जोशी, भाग्यश्री जाधव – मग्न तळ्याकाठी\nकेदार ओटवणेकर – हे राम नथुराम\nसंतोष गिलबिले – अमर फोटो स्टुडिओ\nशरद सा��ंत – मग्न तळ्याकाठी\nगंधार – अमर फोटो स्टुडिओ\nरोहित प्रधान – एक शून्य तीन\nशीतल तळपदे – अमर फोटो स्टुडिओ\nजयदीप आपटे – एक शुन्य तीन\nरवी- रसिक – मग्न तळ्याकाठी\nप्रदीप मुळ्ये – अमर फोटो स्टुडिओ\nप्रसाद वालावलकर – कोडमंत्र\nप्रदीप मुळ्ये – तीन पायांची शर्यत\nपूजा ठोंबरे- अमर फोटो स्टडिओ\nपूर्वा पवार- मग्न तळ्याकाठी\nस्वानंदी टिकेकर – एक शून्य तीन\nवैभव मांगले – मग्न तळ्याकाठी\nलोकेश गुप्ते – तीन पायांची शर्यत\nसिद्धेश पुरकर – अमर फोटो स्टुडिओ\nसखी गोखले – अमर फोटो स्टुडिओ\nअपूर्वा नेमळेकर देशपांडे – आलाय मोठा शहाणा\nलेखा मुकुंद – अतिथी देवो भव\nसंतोष पवार – आलाय मोठा शहाणा\nसंदीप गायकवाड – कानांची घडी तोंडावर बोट\nसुव्रत जोशी – अमर फोटो स्टुडिओ\nशुभांगी गोखले – साखर खाल्लेला माणूस\nमुक्ता बर्वे – कोडमंत्र\nशर्वरी लोहकरे – तीन पायांची शर्यत\nनिवेदिता सराफ – मग्न तळ्याकाठी\nमानसी कुलकर्णी – छडा\nप्रशांत दामले – साखर खाल्लेला माणूस\nअजय पुरकर – कोडमंत्र\nसंजय नार्वेकर – तीन पायांची शर्यत\nसुमीत राघवन – एक शून्य तीन\nगिरीश ओक – यु टर्न २\nआनंद म्हसवेकर – यु टर्न २\nविद्यासागर अध्यापक – साखर खाल्लेला माणूस\nमहेश एलकुंचवार – मग्न तळ्याकाठी\nमनस्विनी लता रविंद्र – अमर फोटो स्टुडिओ\nविवेक आपटे – बंध मुक्त\nराजेश जोशी – कोडमंत्र\nचंद्रकांत कुलकर्णी – साखर खाल्लेला माणूस\nचंद्रकांत कुलकर्णी – मग्न तळ्याकाठी\nविजय केंकरे – तीन पायांची शर्यंत\nनिपुण धर्माधिकारी – अमर फोटो स्टुडिओ\nकोडमंत्र – अनामिका व रसिका\nसाखर खाल्लेला माणूस – एकदंत क्रिएशन्स,अष्टविनायक व प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन\nमग्न तळ्याकाठी – अष्टविनायक व जिगिषा\nतीन पायांची शर्यत – सुयोग\nअमर फोटो स्टुडिओ – सुबक\nप्रायोगिक नाटक – नामांकने\nप्रतिमा जोशी – आषाढ बार\nकुमार भुरके – बैल अ बोलबाला\nसंतोष पवार – हे राम\nसौरभ मेस्त्री – अंदाजे चौसष्ट मांडलिकांचा देश\nमानसी नाईक – जनक\nप्रफुल्ल दीक्षित – हंडाभर चांदण्या\nराजस बापट – अंधाराचं बेट\nसुबोध राजगुरु, गौरव जोशी – MH 12 J 16\nअमोघ फडके – जनक\nविनोद राठोड – हे राम\nअरुण कदम – हे राम\nनिश्चय अटल, सुबोध पंडे – MH 12 J 16\nप्रदीप मुळ्ये – आषाढ बार\nवैभव पांडुरंग सातपुते – गारा\nसुमीत पाटील – अॅब्सोल्युट\nभानुदास गायकवाड – बैल अ बोलबाला\nरोहित सरोदे – हंडाभर चांदण्या\nआशु���ोष वाघमारे – हे राम\nनिलेश ढोबळे – गारा\nजोशुआ अॅंड बेकी, आशुतोष – अॅब्सोल्युट\nकल्याणी मुळ्ये – आषाढ बार\nमृणाल वरुणकर – असूरवेद\nतृप्ती जाधव – चाहूल उद्याची\nअपर्णा गोखले – जनक\nउदय बराध्ये – हे राम\nप्राजक्त देशमुख – हंडाभर चांदण्या\nजयदीप मुजुमदार – MH 12 J 16\nअंकुश काणे – जनक\nनितीन जाधव – गारा\nतेजस्वी परब – हे राम\nअश्विनी कासार – बेबी डॉल\nआरती वडगबाळकर – बैल मेलाय\nडॉ. प्रिया जामकर – सावित्री\nगौरी नलावडे – अॅब्सोल्युट\nविकास पाटील – बैल मेलाय\nनिशांत कदम – हे राम\nअनिल रसाळ – जनक\nनितीन जाधव – गारा\nप्रणव प्रभाकर – हंडाभर चांदण्या\nराम दौंड – हे राम\nदत्ता पाटील – हंडाभर चांदण्या\nडॉ. विवेक बेळे – MH 12 J 16\nमकरंद साठे – आषाढ बार\nशार्दुल सराफ – जनक\nराम दौंड – हे राम\nसचिन शिंदे – हंडाभर चांदण्या\nअनिकेत साने – बेबी डॉल\nराजीव मुळ्ये – बैल अ बोलबाला\nहंडाभर चांदण्या – सोशल नेटवर्किंग फोरम\nबैल अ बोलबाला – लोकरंग मंच, सातारा\nMH 12 J 16 – प्रयोग, पुणे\nबेबी डॉल – ब्रदर्स निर्मित\nहे राम – विजिगीषा फाउंडेशन, कल्याण\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nसावनी रविंद्रचे ‘वंदे गणपती’\n‘टाईड’च्या जाहिरातीत आयुषमान झाला बाई\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०२२ रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/11709", "date_download": "2022-12-01T01:14:48Z", "digest": "sha1:OSOB7WZMVSS3DRWDYKTGZUPQEVC7NSTK", "length": 17399, "nlines": 271, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "पिगीबँक मधील पैसे प्रशासनाला देऊन अन्वितीने साजरा केला वाढदिवस…#८ वर्षीय मुलीच्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक… | India Dastak News Tv", "raw_content": "\nHome Breaking News पिगीबँक मधील पैसे प्रशासनाला देऊन अन्वितीने साजरा केला वाढदिवस...#८ वर्षीय मुलीच्या निर्णयाचे...\nपिगीबँक मधील पैसे प्रशासनाला देऊन अन्वितीने साजरा केला वाढदि���स…#८ वर्षीय मुलीच्या निर्णयाचे सर्वत्र कौतुक…\nसावली : देशात कोरोनाने मृत्यूचे तांडव सुरु असल्याने वाढदिवस साजरा न करता आपल्या पिगीबँकमधील रक्कम जिल्हा प्रशासनाला देत अन्विती सुरज बोम्मावार हिने आपला वाढदिवस साजरा केला. छोट्याशा वयात अन्वितिने केलेल्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. विशेष म्हणजे मागील वर्षीसुद्धा तिने कोरोनासाठी आपल्या पिगीबँक मधील जमा रक्कम दिली होती.\nसावली येथील पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते सुरज बोम्मावार यांची कन्या अन्विती दरवर्षी आपला वाढदिवस 23 एप्रिलला आपले कुटुंबीय व मित्रपरिवारांच्या उपस्थितीत साजरा करते. मात्र मागील वर्षीपासून देशात कोरोनाने शिरकाव केला. जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट सुरु आहे. मृतकांचा आकडा वाढत आहे. प्रशासन आपल्या परीने प्रयत्न करीत आहे. परंतु निधीची कमतरता भासत आहे. त्यामुळे अन्वितीने आपला वाढदिवस साजरा न करता पिगीबँकमधील रक्कम मदत म्हणून देण्याची ईच्छा आपल्या वडिलांजवळ व्यक्त केली. त्यांनासुद्धा आपल्या छोट्याश्या मुलीच्या निर्णयाचे कौतुक करीत तिच्या वाढदिवसाच्या दिवशी तिच्या हाताने आपत्ती व्यवस्थापण सहायता निधीसाठी तीन हजार रुपयांचा धनादेश सावलीचे तहसीलदार परिक्षित पाटील, नायब तहसील सागर कांबळे यांच्याकडे सुपूर्द केला. तहसीलदारांनी तिच्या या निर्णयाचे कौतुक करत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे मागील वर्षी सुद्धा तिने कोविडसाठी मदत केली होती.\nPrevious articleचंद्रपुर: रात्री भांडण, पहाटे पत्नीच्या डोक्यात घातला रॉड आणि स्वतःही केली आत्महत्या…\n शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या…#ब्रम्हपुरी तालुक्यातील घटना…\nसुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद – अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी…\nसावली: गेल्या अनेक वर्षापासून गायरान जागेवर पिढ्यानपिढ्या पक्की घरे बांधून वास्तव्यास असलेल्या तसेच महसूल जमिनिवर अतिक्रमणं धारकांना अतिक्रमणं हटविण्याबाबत शासनाकडून नोटीस बजावण्यात आल्या. यामुळें...\nराज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, आमदार श्री. विजय वडेट्टीवार यांचा दि. २७ नोव्हेंबर २०२२ रोजीचा दौरा कार्यक्रम…\n*राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते तथा आमदार श्री. विजय वडेट्टीवार यांचा* *दि. २७ नोव्हेंबर २०२२ रोजीचा दौरा कार्यक्रम....* *रविवार दि. २७ नोव्हेंबर २०२२* *सकाळी १०:३०...\nजिल्हा महिला काँग्रेसचे रामदेव बाबा विरुद्ध जोडे मारो आंदोलन\nचंद्रपूर: तुम्ही साडी नेसल्यावर, सलवार सूट परिधान केल्यावर चांगले दिसता आणि काही नाही परिधान केल्यावरही चांगले दिसता असे महिलांना उद्देशून जे अप्पतीजनक विधान योगगुरू...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nप्रितम गग्गुरी(उपसंपादक) आष्टी:- दिनांक २८ नोव्हेंबर रोजी श्री छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्था आष्टी तर्फे आयोजित द्वितीय विदर्भ स्तरीय आमंत्रित कराटे स्पर्धा आष्टी येथे आयोजित...\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना आवाहन…\nनागपूर -भारतीय संविधानाला अभिप्रेत लोकशाही गणराज्य घडविण्यासाठी देशातील शेवटच्या वंचित समूहापर्यंत पोहोचून त्यांच्या वेदनेशी आपुलकीचे व माणुसकीचे नाते जोडावे लागेल. तेव्हा कुठे वंचित, शोषित,...\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद – अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी…\nसावली: गेल्या अनेक वर्षापासून गायरान जागेवर पिढ्यानपिढ्या पक्की घरे बांधून वास्तव्यास असलेल्या तसेच महसूल जमिनिवर अतिक्रमणं धारकांना अतिक्रमणं हटविण्याबाबत शासनाकडून नोटीस बजावण्यात आल्या. यामुळें...\nसिद्धार्थ पंच मंडळ, चंद्रपूर तर्फे भोजनदान..\nचंद्रपूर: मंडळवार, दि. 29 नोव्हेंबर 2022 ला धम्मनगरी चंद्रपुरात अनमोल बुद्ध धातूंची प्रतिष्ठाना धमकीर्ती विहारात करण्यात आली. या शुभप्रसंगी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी सिद्धार्थ पंच...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना...\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद...\nमैत्रिणी सोबत जंगलात जाणं बेतले जीवावर; वाघाचा हल्ल्यात तरुण ठार\nब्रेकिंग न्यूज: आष्टी पुलावरून ट्रक उलटला; दोन ठार,एक जखमी…\nअखेर येनापूरच्या ‘त्या’युवकांविर���द्ध ऍट्रासिटी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल.. दिक्षा...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना आवाहन…\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद – अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी…\nसिद्धार्थ पंच मंडळ, चंद्रपूर तर्फे भोजनदान..\nबार्टी प्रादेशिक कार्यालयात मदत केंद्र सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.idiva.com/ampstories/marathi/fashion/tv-actress-rashmi-desai-ethnic-looks-in-marathi/18044620", "date_download": "2022-11-30T23:44:12Z", "digest": "sha1:IAVAAG2HTMWSXV3KTLPKRFRJBSTUR75S", "length": 4232, "nlines": 38, "source_domain": "www.idiva.com", "title": "रश्मी देसाईचे प्रभावशाली पारंपारिक लूक्स; तुम्हालाही आवडतील I Tv Actress Rashmi Desai Ethnic Looks In Marathi", "raw_content": "रश्मी देसाईचे प्रभावशाली पारंपारिक लूक्स; तुम्हालाही आवडतील\nरश्मीने लाइट ब्ल्यु म्हणजे आकाशी कलरची कॉटन साडी प्रिंटेड ब्लेझसह स्टाइल केली आहे.\nबॉम्बे टाइम्स फॅशन वीकमध्ये रश्मी अनु मेहराची शोस्टॉपर बनली. या अभिनेत्रीने हिरव्या रंगाच्या दुपट्ट्यासह हेवी एम्ब्रॉयडरी लेहेंगा स्टाईल केला.\nरश्मीचा हा अनारकली ड्रेससह हेवी ज्वेलरी स्टाइलमधील लुक सण किंवा लग्नसमारंभासाठी वापरता येईल.\nया व्हिडिओमध्ये रश्मीने कॉटन कुर्तीसोबत फ्लेअर लूकमध्ये प्लाझो स्टाइल केला आहे.\nरश्मीने फिकट निळ्या प्रिंटेड साडीमध्ये बलून स्लीव्हजसह ब्लाउज स्टाइल केला आहे.\nपिवळ्या सुशोभित प्लाझो सेटमध्ये रश्मीचा हा लूक कोणत्याही खास प्रसंगासाठी योग्य आहे.\nसुशोभित बेल्ट आणि दुपट्ट्यासह बेज फ्लोर लांबीच्या अनारकलीत रश्मीचा हा लुक लग्नातील पाहुण्यांच्या लुकपैकी एक आहे.\nदिशा परमार आणि राहुल वैद्य यांच्या लग्नासाठी रश्मीने ब्राऊन कलरच्या कॉर्सेट टॉपसह एथनिक गाऊन स्टाईल केला होता.\nप्लेन फिकट निळ्या रंगाच्या अनारकलीने कॉन्ट्रास्ट लुक तयार करत रश्मीने लाल दुपट्टा स्टाइल केला आहे. अभिनेत्रीचा हा लूक कॉपी केला जाईल असा आहे.\nपीच कलरच्या या सुंदर लेहेंग्यासह रश्मीने चांदीच्या दागिन्यांसोबत तिचा लूक पूर्ण केला.\nरश्मीप्रमाणेच हा फ्लोरल लूकमधील पांढरा अनारकली कुर्ता कुठेही स्टाईल करता येईल.\nअशाच Fashion कथांसाठी वाचत रहा..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.nashikinfo.in/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%87%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%89%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A/", "date_download": "2022-11-30T23:56:00Z", "digest": "sha1:36B2NF3HHEZKQJ3B6JULY4SMZY2EIL7B", "length": 15248, "nlines": 146, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "नाशिक : इथेनॉल प्रकल्प याच हंगामात; कादवाचे बॉयलर अग्निप्रदीपन -", "raw_content": "\nनाशिक : इथेनॉल प्रकल्प याच हंगामात; कादवाचे बॉयलर अग्निप्रदीपन\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र>\nनाशिक : इथेनॉल प्रकल्प याच हंगामात; कादवाचे बॉयलर अग्निप्रदीपन\nनाशिक : इथेनॉल प्रकल्प याच हंगामात; कादवाचे बॉयलर अग्निप्रदीपन\nPost category:इथेनॉल प्रकल्प / ऊसलागवड / कादवा / नाशिक / उत्तर महाराष्ट्र / बॉयलर अग्निप्रदीपन / शेतकर्‍यांसाठी संजीवनी\nनाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा\nयंदा ऊसतोडीचे योग्य नियोजन करण्यात आले असून, सुमारे पाच लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट कादवाने ठेवले आहे. तसेच याच हंगामात इथेनॉल प्रकल्प सुरू केले जाणार असल्याने यशस्वीतेसाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी कारखान्याच्या 46 व्या बॉयलर अग्निप्रदीपन समारंभावेळी केले.\nसंगमनेर : दूध संस्थेची पावणेचार लाख रुपयांची फसवणूक\nबॉयलर अग्निप्रदीपन पूजन सूर्यकांत राजे, योगेश बर्डे, प्रकाश पिंगळ, समाधान गडकरी, संजय जाधव या दाम्पत्यांच्या हस्ते झाले. श्रीराम शेटे म्हणाले की, साखर उद्योग अनेक अडचणीतून मार्गक्रमण करत असताना कादवा साखर कारखान्याने प्रतिकूल परिस्थितीतही उत्तर महाराष्ट्रात उसाला सर्वाधिक भाव देण्याची परंपरा कायम राखली आहे. कादवाचा इथेनॉल प्रकल्प या हंगामात कार्यान्वित होत असून, त्याचा निश्चित शेतकर्‍यांना लाभ होणार आहे. त्यासाठी सभासदांनी ठेवी ठेवल्याबद्दल आभार मानत अजूनही ठेवी ठेवाव्यात, असे आवाहन केले. सीएनजी प्रकल्प विचाराधीन असून, संपूर्ण अभ्यासाअंती हा प्रकल्प हाती घेतला जाणार आहे. ऊस हे शाश्वत पीक असून, सर्व शेतकरी सभासदांनी जास्तीत जास्त ऊसलागवड करावी, असे आवाहन शेटे यांनी केले. तसेच कादाचे नवीन प्रकल्प शेतकर्‍यांसाठी संजीवनी ठरणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. यावेळी कामगारांच्या आरोग्य तपासणी चाचणी अहवालाचे वाटप करण्यात आले. यावेळी विश्वासराव देशमुख, जयराम डोखळे, विठ्ठलराव संधान, राज्य ब���क अधिकारी माधव पाटील, युनियन अध्यक्ष भगवान जाधव यांनी विचार मांडले. यावेळी दिंडोरीचे माजी सभापती सदाशिव शेळके, दत्तात्रेय जाधव, बाकेराव जाधव, बाजीराव पाटील, साहेबराव पाटील, डॉ. योगेश गोसावी आदींसह सर्व संचालक सभासद कामगार उपस्थित होते. प्रास्ताविक संचालक शहाजी सोमवंशी यांनी केले कार्यकारी संचालक हेमंत माने यांनी आभार मानले.\nपत्नी-मुले सांभाळण्यास सक्षम नसेल, तर मुस्लिम व्यक्ती दुसरे लग्न करू शकत नाही : उच्च न्यायालयाची टिप्पणी\nCOVID-19 |ऑक्सफोर्डला मोठा धक्का नेझल स्प्रे कोरोना लसीच्या पहिल्या टप्प्यातील चाचणी अयशस्वी\nकिंग चार्ल्स III यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा मुहूर्त ठरला\nThe post नाशिक : इथेनॉल प्रकल्प याच हंगामात; कादवाचे बॉयलर अग्निप्रदीपन appeared first on पुढारी.\nनाशिक : मनपा कर्मचार्‍यांची दिवाळी होणार गोड, आयुक्तांनी घेतला ‘हा’ निर्णय\nनाशिक : ‘वनरार्ई’ने पाणलोट क्षेत्रातील पाणीपातळीत वाढ\n‘धन्यवाद मोदीजी’ अभियानास नाशिकमध्ये सिडकोतून सुरुवात\nनाशिक : इथेनॉल प्रकल्प याच हंगामात; कादवाचे बॉयलर अग्निप्रदीपन\nPost category:इथेनॉल प्रकल्प / ऊसलागवड / कादवा / नाशिक / उत्तर महाराष्ट्र / बॉयलर अग्निप्रदीपन / शेतकर्‍यांसाठी संजीवनी\nनाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा\nयंदा ऊसतोडीचे योग्य नियोजन करण्यात आले असून, सुमारे पाच लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट कादवाने ठेवले आहे. तसेच याच हंगामात इथेनॉल प्रकल्प सुरू केले जाणार असल्याने यशस्वीतेसाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे यांनी कारखान्याच्या 46 व्या बॉयलर अग्निप्रदीपन समारंभावेळी केले.\nसंगमनेर : दूध संस्थेची पावणेचार लाख रुपयांची फसवणूक\nबॉयलर अग्निप्रदीपन पूजन सूर्यकांत राजे, योगेश बर्डे, प्रकाश पिंगळ, समाधान गडकरी, संजय जाधव या दाम्पत्यांच्या हस्ते झाले. श्रीराम शेटे म्हणाले की, साखर उद्योग अनेक अडचणीतून मार्गक्रमण करत असताना कादवा साखर कारखान्याने प्रतिकूल परिस्थितीतही उत्तर महाराष्ट्रात उसाला सर्वाधिक भाव देण्याची परंपरा कायम राखली आहे. कादवाचा इथेनॉल प्रकल्प या हंगामात कार्यान्वित होत असून, त्याचा निश्चित शेतकर्‍यांना लाभ होणार आहे. त्यासाठी सभासदांनी ठेवी ठेवल्याबद्दल आभार मानत अजूनही ठेवी ठेवाव्यात, असे आवाहन केले. सीएनजी प्रकल्��� विचाराधीन असून, संपूर्ण अभ्यासाअंती हा प्रकल्प हाती घेतला जाणार आहे. ऊस हे शाश्वत पीक असून, सर्व शेतकरी सभासदांनी जास्तीत जास्त ऊसलागवड करावी, असे आवाहन शेटे यांनी केले. तसेच कादाचे नवीन प्रकल्प शेतकर्‍यांसाठी संजीवनी ठरणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. यावेळी कामगारांच्या आरोग्य तपासणी चाचणी अहवालाचे वाटप करण्यात आले. यावेळी विश्वासराव देशमुख, जयराम डोखळे, विठ्ठलराव संधान, राज्य बँक अधिकारी माधव पाटील, युनियन अध्यक्ष भगवान जाधव यांनी विचार मांडले. यावेळी दिंडोरीचे माजी सभापती सदाशिव शेळके, दत्तात्रेय जाधव, बाकेराव जाधव, बाजीराव पाटील, साहेबराव पाटील, डॉ. योगेश गोसावी आदींसह सर्व संचालक सभासद कामगार उपस्थित होते. प्रास्ताविक संचालक शहाजी सोमवंशी यांनी केले कार्यकारी संचालक हेमंत माने यांनी आभार मानले.\nपत्नी-मुले सांभाळण्यास सक्षम नसेल, तर मुस्लिम व्यक्ती दुसरे लग्न करू शकत नाही : उच्च न्यायालयाची टिप्पणी\nCOVID-19 |ऑक्सफोर्डला मोठा धक्का नेझल स्प्रे कोरोना लसीच्या पहिल्या टप्प्यातील चाचणी अयशस्वी\nकिंग चार्ल्स III यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचा मुहूर्त ठरला\nThe post नाशिक : इथेनॉल प्रकल्प याच हंगामात; कादवाचे बॉयलर अग्निप्रदीपन appeared first on पुढारी.\nनाशिकमध्ये शिंदे गटाकडून जिल्हाप्रमुखांच्या नियुक्ती; ढिकले, तांबडे यांची निवड\n“मी भुजबळ, आव्हाड नाही; तुमची गाठ नाशिकच्या गोडसेशी”\nउर्मिला कराड यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी नाशिकमध्ये उद्या शोकसभा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.nashikinfo.in/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AB/", "date_download": "2022-12-01T00:55:54Z", "digest": "sha1:IC5FCG3NRMTNFXBRXUXEQC5TEY6NXUZD", "length": 8066, "nlines": 119, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "नाशिक : रावणदहन करण्यावर फौजदारी कारवाईची मागणी -", "raw_content": "\nनाशिक : रावणदहन करण्यावर फौजदारी कारवाईची मागणी\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र>\nनाशिक : रावणदहन करण्यावर फौजदारी कारवाईची मागणी\nनाशिक : रावणदहन करण्यावर फौजदारी कारवाईची मागणी\nPost category:आदिवासी बांधव / नाशिक / उत्तर महाराष्ट्र / मोर्चा / रावणदहन\nनाशिक : पुढारी वृत्तसेवा\nआदिवासी मूळ पुुरुष रावणाचे दहन करण्याची प्रथा कायमस्वरूपी बंद करताना दहन करणार्‍यांवर फौजदारी कारवाई करावी, यासह अन्य मागण्यांसाठी आ��िवासी बांधवांनी शुक्रवारी (दि.28) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी प्रशासनाला मागण्यांचे निवेदन देण्यात आले.\nआदिवासी समन्वय समितीच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आलेल्या मोर्चात रावण दहन आयोजित करणार्‍या संस्था, संघटना, राजकीय पक्ष, कार्यकर्ते व आयोजकांवर फौजदारी कारवाई करावी. रावणदहन प्रथा कायमची बंद करताना आदिवासी समाजाला जातीवाचक शिवीगाळ करणार्‍या नेत्यांना त्वरित अटक करावी. आदिवासी महिला व मुलींवर वाढलेल्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी कठोर पावले उचलताना आदिवासी विभागातील रिक्त जागा त्वरित भराव्यात आदी मागण्या यावेळी निवेदनात करण्यात आल्या.\nजमिनीच्या वादातून तलवारीने हल्ला\nनिमाणीतील आरपी विद्यालय येथून मोर्चाला प्रारंभ झाला. पंचवटी कारंजा, मालेगाव स्टॅण्ड, रविवार कारंजा, रेडक्रॉस सिग्नल, नेहरू गार्डन, शालिमार, सीबीएसमार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला. मोर्चात आदिवासी कोळी महादेव समाज विकास संघटना, महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियान, हर हर महादेव फाउंडेशन, आदिवासी संघर्ष समिती, रावण युवा फाउंडेशन, आदिवासी शक्ती सेना, एकलव्य भिल्ल समाज संघटना, आदिवासी उलगुलान सेना, सह्याद्रीचा राजा वीर राघोजी युवा फाउंडेशन, उलगुलान कामगार संघटना, कोकणा समाज संघटना, नॅशनल आदिवासी पीपल्स फेडरेशन, आदिवासी वारली बहुउद्देशीय संस्था, धर्मपुत्र आदिवासी भिल्ल समाज फाउंडेशन आणि आदिवासी आदिम सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या मोर्चामध्ये सहभागी झाले होते.\nअल्पवयीन आरोपीला कायद्यानुसार जामिनाचा अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा\nआजचे राशिभविष्य (दि. २९ ऑक्‍टोबर २०२२)\nभूकरमापकांची पदे भरण्याचा मार्ग मोकळा; ‘आयबीपीएस’ कडून डिसेंबरमध्ये होणार परीक्षा\nThe post नाशिक : रावणदहन करण्यावर फौजदारी कारवाईची मागणी appeared first on पुढारी.\nPrevious Postनाशिकमध्ये पांरपारिक पद्धतीने रेड्यांची पूजा\nNext Postनाशिक : शासकीय कार्यालयांमध्ये ‘दिवाळी फीवर’\nनाशिक : जिल्ह्यातील 217 रस्त्यांची अतिवृष्टीने चाळण; जिल्हा प्रशासन शासनाला सादर करणार अहवाल\nनाशिक : परतीच्या पावसाचा डाळिंब उत्पादकांना फटका\nनाशिक : रेशनचे धान्य काळ्या बाजारात विक्रीचा डाव उधळला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/bollywood/news/emotions-must-be-controlled-to-be-successful-in-life-130211736.html", "date_download": "2022-12-01T00:38:13Z", "digest": "sha1:QER6L2LVIYO62RU4CTMLWO4BF6CLXQQ5", "length": 8484, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "‘आयुष्यात यशापयशाच्या पुढे जाण्यासाठी भावनांवर नियंत्रण असणे अत्यावश्यक’ | 'Emotions must be controlled to be successful in life' | marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nसुपरस्टार चिरंजीवींचा सल्ला:‘आयुष्यात यशापयशाच्या पुढे जाण्यासाठी भावनांवर नियंत्रण असणे अत्यावश्यक’\n‘माझे वडील शासकीय कर्मचारी होते. पोलिस कॉन्स्टेबल म्हणून त्यांनी नोकरीला सुरुवात केली. उत्पादन शुल्कचे सहायक अधीक्षक या पदावरून ते सेवानिवृत्त झाले. मला मात्र सरकारी नोकरी करायची नव्हती. सुरुवातीपासून एकच इच्छा होती, ती म्हणजे सर्वांचे लक्ष माझ्याकडे असावे. आकर्षणाचा केंद्रबिंदू बनून राहणे मला आवडायचे. संगीत आ‌वडायचे, नृत्य चांगले वाटायचे. कुटुंबीयांसमोर, शाळेत सादरीकरण करत असे. सर्वजण कौतुक करायचे त्या वेळी फार बरे वाटायचे. चित्रपटसृष्टीत येण्याचे मी ७० च्या दशकात निश्चित केले. दोन नाटकांमध्ये मला उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला, त्यानंतर हा निर्णय झाला. मद्रासला येऊन अभिनय शिकलो. १९७८ मध्ये माझा अभ्यासक्रम पूर्ण होणार होता. त्यावेळी मी एका चित्रपटात काम करत होतो. प्रत्यक्षात ही भूमिका सुधाकर या मित्राला मिळाली होती, मात्र तो एका करारात अडकला होता. त्यामुळे तो भूमिका करू शकत नव्हता. त्याने माझे नाव पुढे केले. मी माझ्या प्राचार्यांची परवानगी घेऊन चित्रपटात काम केले. निर्माते क्रांतिकुमार यांंनी तो चित्रपट पाहिला आणि त्यांच्या पुढील चित्रपटासाठी मला करारबद्ध केले. हा चित्रपट २२ सप्टेंबर १९७८ रोजी प्रदर्शित झाला. याच्या बरोबर १० वर्षांनंतर माझा १०० वा चित्रपट ‘त्रिनेत्रुड़ू’ प्रदर्शित झाला. सुरुवातीच्या काळात चित्रपटांच्या यशापयशात मी स्वत:ला जास्तच गुंतवून घेतले होते. मी कुणालाही उत्तर देण्यास बाध्य नाही, हे कळायला २० वर्षे लागली. १९९० पर्यंत मी हे समजून घेतले होते. मला आठवते, की याच वर्षी ‘प्रतिबंध’ आणि ‘सिम्हम’ सुपरहिट झाले होते. मी यशाचा आनंद कसा साजरा करतोय हे पाहण्यासाठी माझे मित्र आले होते. मी लुंगी नेसून एका पुस्तकाच्या वाचनात गर्क असल्याचे पाहून ते आश्चर्यचकित झाले. जिला नुकतेच बाळ झाले आहे, त्या मातेप्रमाणे मी वागत होतो. प्रत्येक यशाकडे मी असेच पाहतो. व्यावसायिक आयुष्यातही भावनांवर नियंत्रण आवश्यक आहे. यश किंवा अपयशाने मला फरक पडत नाही. मला सुपरस्टार बनायचे नव्हते. फक्त कौतुक आवडायचे. कौतुक काही क्षणांसाठी चांगले असते, हे वेळेनुसार मी शिकलो. यापासून ऊर्जा घ्यायची आणि आपल्या कामाला लागायचे. त्याला डोक्यावर घ्यायची गरज नाही. आता माझ्यासाठी फक्त विनम्रता, मानवता, संस्कृती, चांगुलपणा... हे महत्त्वाचे होते. आज तुम्ही ज्या ठिकाणी आहात, उद्या तेथे कुणी तरी दुसरा असेल. तुमचे वागणे, तुमचा व्यवहार नेहमी लक्षात ठेवला जाईल. तुमची मुले तुम्हाला पाहतात आणि शिकतात. प्रत्येक जण चांगुलपणाचा अंगीकार करू इच्छितो. माझ्या मुलाजवळ २००४ पर्यंत स्वत:ची कार नव्हती. गरज वाटली नाही. कारला त्याने चैनीची वस्तू म्हणून स्वीकारू नये, असे मला वाटायचे. त्याला खरेच गरज आहे, असे वाटल्यानंतर मी त्याला एक कार भेट दिली.\nतुम्ही कितीही यशस्वी असाल, तसे तुम्ही एकमेव नाही. तुमच्यासारखे जगात अनेक आहेत. मातीशी नाळ टिकवून ठेवा आणि शिकायचा प्रयत्न करत राहा. (विविध मुलाखतींत दक्षिणेचे सुपरस्टार चिरंजीवी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/beed/news/thieves-broke-into-three-houses-in-satephal-in-one-night-130248556.html", "date_download": "2022-12-01T00:38:53Z", "digest": "sha1:SXM3AISHUGXYMF2ZVT7Q7OMEQTVQPKFZ", "length": 3743, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "सातेफळ येथे एकाच रात्री चोरांनी तीन घरे फोडली | Thieves broke into three houses in Satephal in one night - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nघर फोडली:सातेफळ येथे एकाच रात्री चोरांनी तीन घरे फोडली\nचोरट्यांनी एकाच रात्री तीन घरे फोडून घरातील रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा ३९ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना तालुक्यातील सीताफळ येथे घडली.\nसातेफळ येथील श्रीहरी बाबुराव चंदनशिव हे मागील आठ दिवसापूर्वी घराला कुलूप लावून लातूरला गेले होते. २८ ऑगस्ट रोजी मध्यरात्री चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. पत्नीच्या कानातील १० हजार रुपयांचे ५ ग्रॅमचे सोन्याचे झुंबर व २० हजार रुपयांच्या प्रत्येकी ५ ग्रॅमच्या सोन्याच्या दोन अंगठ्या नेल्या. त्यानंतर विशाल नरहरी थोरात यांच्या घरातील पेटी फोडून नगदी ४ हजार रुपये, २ हजार रुपयांची सोन्याची नथ व लक्ष्��ीच्या सणासाठी आणलेले समान काढून घेतले. त्यानंतर भिवाजी वनवे यांच्या घरातील कपाट उघडुन ३ हजार रुपयांची रक्कम घेतले. चोरट्यांनी एकाच रात्री तीन घरे फोडून ३२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, नगदी ७ हजार रुपये असा ३९ हजारांचा मुद्देमाल लंपास केला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/jalgaon/nandurbar/news/dhule-surat-highway-closed-for-fifth-time-in-visarwadi-when-will-the-closed-session-stop-130191233.html", "date_download": "2022-12-01T01:09:40Z", "digest": "sha1:HHOJQIYESRUJMOTZIT7P6QSHAXFCZPGE", "length": 9074, "nlines": 68, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "विसरवाडीत पाचव्यांदा धुळे-सुरत महामार्ग बंद; लोकांच्या यातना कधी थांबणार? | Dhule-Surat highway closed for fifth time in Visarwadi; When will the closed session stop? - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनवापूर तालुक्यात नागरिकांचा जीवघेणा प्रवास:विसरवाडीत पाचव्यांदा धुळे-सुरत महामार्ग बंद; लोकांच्या यातना कधी थांबणार\nनवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील छोटा पुल पुन्हा पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. एका महिन्यात सलग पाचव्यांदा महामार्ग वाहतूक पूर्णपणे बंद झाली. नवापूर तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने सरपणी नदीला पूर आला आहे.\nया पाण्यामुळे महामार्गावरील वाहतूक बंद झाली असून. प्रशासनाने महामार्गाची वाहतूक साक्री, नंदुरबार, उच्छल यापर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. घटनास्थळी दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या असून विसरवाडी पोलिस व महामार्ग पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.\nवाहनधारकांनी केला संताप व्यक्त\nमहामार्गाचे ठेकेदार कंपनीच्या गलथान कारभारामुळे वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे यासाठी संबंधितांवर कारवाई होणे अपेक्षित आहे जिल्हा प्रशासनाकडून कोणत्याही कारवाई होत नसल्याने गावकरी व वाहनधारक यांनी संताप व्यक्त केला आहे.\nप्रशासन विकास कामांकडे लक्ष द्या\nविसरवाडी येथील पूल पाण्याखाली गेल्याने स्थानिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो बाजारातून घरी किंवा घरून रुग्णालयात जाण्यासाठी स्थानिकांना धोकेदायक पद्धतीने चिमुकल्यांना घेऊन तारेवरची कसरत करून पुल पार करावा लागत आहे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी अशी अवस्था ग्रामस्थांची झाल्याने जिल्हा प्रशासनाने विकास कामांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.\nपूलाचे काम लवक���ात लवकर सुरू करा\nविसरवाडी येथील पूल कोसळल्याने आमचे प्रचंड हाल होत आहे. पावासामुळे वाहन चालवायला कठीण झाले आहे. पूल क्रॉस करणे धोकादायक झाले आहे. मुलगी आजारी आहे, तिला दवाखाण्यात कस घेऊन जायचे हा प्रश्न आहे. प्रशासनाला एकच विनंती आहे की, या पुलाचे काम लवकरात लवकर सुरू करून दखल घ्यावी.\nआमच्या येण्या-जाण्याची व्यवस्था करावी\nविसरवाडीचा पूल कोसळल्याची पहिली चौथी वेळ असून पाचवी वेळ आहे. हा पूल कोसळल्याने आम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. पूल कोसळल्याची घटना कलेक्टर साहेबांपर्यंत पोहचली असेल, किंवा पाचव्यांदा पूल वाहून गेला असल्याची माहिती त्यांच्यापर्यंत पोहचली असेल त्यांनी इथे येऊन परिपूर्ण चौकशी करायला पाहिजे, की लोकांची अवस्था काय आहे, इथले हाल काय आहे, रोड कंत्राटदार मुर्खपणाने काम करता आहे. तरी स्थानिक प्रशासन आणि कलेक्टर महोदयांना एक विनंती आहे की, किमान आमच्या येण्या-जाण्याची व्यवस्था तरी करावी एवढी एक मागणी आम्हा नागरिकांची आहे.\nप्रशासनाकडे अशा अनेक यंत्रणा आहेत की, या पूलाचे काम पावसाळ्याच्या आधी किंवा पावसाळ्याची आधी या ब्रिजच्या खालच्या सोयीसुविधा करायला हव्या होत्या, नाहीतर मग पावसाळी संपून हे काम पूर्ण करायला हवे होते. इकतेच नाही तर, जिल्हा प्रशासनाने देखील याची काडीमात्र दखल घेतलेली नाही. जवळपास पाचव्यांदा ही परिस्थिती उद्भवली आहे. हा नॅशनल हायवे 2 ते 3 किलो मीटर ब्लॉक झाला आहे. नॅशनल कर्मचाऱ्यांच्या लोकांनी दखल घेतली पाहिजे. यामध्ये जिल्हा प्रशासनाचा निष्काळजीपणा दिसून येत आहे. किमान जिल्हा प्रशासनाने याची पाहणी ज्यामुळे आम्ही जनसामान्यांचे हाल होणार नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/solapur/news/the-guardian-minister-came-to-the-door-and-anger-spread-only-then-siddheshwar-tali-gave-a-special-ride-130404045.html", "date_download": "2022-11-30T23:21:01Z", "digest": "sha1:SWXZTGHYGFIXLIGIQQBOJPEUCGXST5CE", "length": 3925, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "पालकमंत्री आले दारी अन् नाराजी सरली; मगच हालली खासा स्वारी सिद्धेश्वर तळी | The Guardian Minister came to the door and anger spread; Only then Siddheshwar Tali gave a special ride| marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदिवसभरातील कार्यक्रमांना गैरहजेरी:पालकमंत्री आले दारी अन् नाराजी सरली; मगच हालली खासा स्वारी सिद्धेश्वर तळी\nचंद्रकांत मिराखोर | सोल��पूर2 महिन्यांपूर्वी\nदिवसभरातील पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमांना, भाजप मेळाव्याला गैरहजर असलेले भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी संध्याकाळच्या सिद्धेश्वर तलाव परिसरातील लेसर शोच्या लोकार्पण सोहळ्यास हजेरी लावली. तत्पूर्वी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी श्री. देशमुख यांच्या सिद्धलीला निवासस्थानी भेट देत त्यांची नाराजी दूर केली. त्यानंतर ते कार्यक्रमास आले.\n : सर्व घटनाक्रम व भाजपात सुरू असलेले हालचाली पाहता, आमदार विजयकुमार देशमुख यांना एकाकी पाडण्याचा प्रयत्न होता. त्यावर विजयकुमार देशमुख यांनी मात केल्याची स्थिती आहे. आगामी महापालिका निवडणुकीत पक्षातील नेत्यांना या नाराज नाट्यावर पडदा टाकावे लागणार आहे. कारण शहर उत्तरमध्ये पालिका काँग्रेस सफाया करणारे विजय देशमुखांची नाराजी पक्षाला परवडणारे नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/jharkhand-bjp-leader-seema-patra-case-updates-disabled-young-woman-freed-and-admitted-to-rims-case-registered-130252204.html", "date_download": "2022-11-30T23:30:28Z", "digest": "sha1:55MPGGDAICJLMLUCTN2DF5N4WXKMJQ74", "length": 9999, "nlines": 65, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "दिव्यांग तरुणीची भयंकर छळातून सुटका, म्हणाली- त्यांनी जिभेने फरशी साफ करायला लावली! | Jharkhand BJP Leader Seema Patra Case Updates ।Disabled Young Woman Freed And Admitted To RIMS, Case Registered - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nIASच्या पत्नीने 8 वर्षे डांबून ठेवले:दिव्यांग तरुणीची भयंकर छळातून सुटका, म्हणाली- त्यांनी जिभेने फरशी साफ करायला लावली\nझारखंडमधील दुमका येथे अंकिताला जाळून मारल्याच्या घटनेनंतर आता आदिवासी अपंग मुलीच्या भयंकर छळाची घटना समोर आली आहे. रांची येथील निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या पत्नी भाजप नेत्या सीमा पात्रा यांच्या घरातून एका अपंग आदिवासी मुलीची सुटका करण्यात आली आहे. सीमा पात्रा यांनी गेल्या 8 वर्षांपासून मुलीला जबरदस्तीने घरात डांबून ठेवले होते.\nअनेक वर्षांपासून तिने सूर्यप्रकाशही पाहिला नसल्याचे मुलीने पोलिसांना सांगितले. तिला धड जेवणही दिले जात नव्हते. तिचा एवढा छळ करण्यात आला की तिला चालताही येत नव्हते. ती जमिनीवर रांगत चालायची. लघवी खोलीच्या बाहेर गेली, तर जिभेने फरशी साफ करायला लावली जायची.\nमालक एवढा निष्ठूर होता की त्याने रॉडने मारून तिचे दात तोडले. कधी-कधी गरम तव्याने तो चटके देत असे. मुलीच्या जळालेल्या चेहऱ्यावर अजूनही जखमा आहेत.\nघरी जायचे म्हटले तर मालक मारायचा\nपात्रा दाम्पत्य रांचीच्या व्हीआयपी परिसर अशोक नगरमध्ये राहते. पीडित मुलगी सुनीता हिने सांगितले की, ती गुमला येथील रहिवासी आहे. सीमा पात्रा यांना दोन मुले आहेत. मुलीला दिल्लीत नोकरी लागल्यावर ती 10 वर्षांपूर्वी घरच्या कामासाठी दिल्लीला गेली. ती 6 वर्षांपूर्वी रांचीला परत आली. तिचा सुरुवातीपासूनच छळ होत होता. तिला नोकरी सोडायची होती, पण तिला 8 वर्षे घरात डांबून ठेवण्यात आले. तिने घरी जाण्याबद्दल म्हटले असता तिला बेदम मारहाण करण्यात यायची. ती आजारी असताना तिच्यावर उपचारही झाले नाहीत.\nतरुणीने सांगितले की, सीमा पात्रा तिला मारहाणही करत असत.\nपात्रा दाम्पत्याच्या कैदेतून अशी झाली मुलीची सुटका\nएके दिवशी सुनीताने विवेक आनंद बस्के नावाच्या सरकारी कर्मचाऱ्याला मोबाइलवर मेसेज करून आपल्यावर होत असलेल्या अत्याचाराची माहिती दिली होती. माहितीवरून आरगोरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. रांची पोलिस आणि जिल्हा प्रशासनाच्या पथकाने 29 वर्षीय तरुणीची सुटका केली होती.\nमहिलेने सीमा पात्रा यांच्यावर रॉडने मारल्याचा आरोपही केला आहे.\n'बेटी बचाओ-बेटी पढाओ' अभियानाच्या राज्य समन्वयक होत्या सीमा\nसीमा पात्रा या माजी IAS महेश्वर पात्रा यांच्या पत्नी आहेत. महेश्वर पात्रा हे राज्यातील आपत्ती व्यवस्थापन विभागात सचिव म्हणून कार्यरत आहेत. आणि विकास आयुक्त पदावरून निवृत्त झाले. सीमा पात्रा याही भाजपच्या नेत्या होत्या. त्यांना पक्षाने बेटी बचाओ-बेटी पढाओ मोहिमेचे राज्य निमंत्रकही बनवले होते. मात्र, हे प्रकरण समोर आल्यानंतर सीमा पात्रा यांची भाजपने पक्षातून हकालपट्टी केली आहे.\nडांबून ठेवलेल्या महिलेच्या अंगावर जखमेच्या खुणा आढळून आल्या.\nएससी-एसटी कलमांतर्गत गुन्हा दाखल\nसीमा पात्राविरुद्ध रांचीच्या अरगोरा पोलिस ठाण्यात एससी एसटीच्या वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच आयपीसीच्या विविध कलमान्वयेही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी हटियाचे डीएसपी राजा मित्रा यांना या प्रकरणाचे आयओ बनवण्यात आले आहे. पोलीस पीडितेची वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त होण्याची वाट पाहत आहेत जेणेकरून तिचा जबाब नोंदवला जाऊ शकेल.\nभाजप���्या 'बेटी बचाओ-बेटी पढाओ' उपक्रमाच्या राज्य समन्वयक असलेल्या सीमा यांची पक्षाने आता हकालपट्टी केली आहे.\nरिम्समध्ये सुरू आहेत उपचार\nपीडित सुनीताची सुटका केल्यानंतर तिला रिम्समध्ये दाखल करण्यात आले आहे. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. वैद्यकीयदृष्ट्या तंदुरुस्त झाल्यानंतर पीडितेला न्यायालयात हजर केले जाईल, त्यानंतर 164चा जबाब नोंदवला जाईल. पीडित सुनीताच्या सुरक्षेसाठी दोन महिला सुरक्षा कर्मचारीही तैनात करण्यात आल्या आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/3673/", "date_download": "2022-11-30T23:09:27Z", "digest": "sha1:JQ4OFZFMY4ZBC3T2IVZWEPYEFXAAFAMH", "length": 6189, "nlines": 47, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "अमित वेंगुर्लेकर यांची भाजपला सोडचिठ्ठी..राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते शिवसेनेत जाहीर प्रवेश !", "raw_content": "\nअमित वेंगुर्लेकर यांची भाजपला सोडचिठ्ठी..राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते शिवसेनेत जाहीर प्रवेश \nसावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील एक हुशार वेक्तिमहत्व सामजिक कार्यकर्ते ह्युमन राईट प्रोटेक्शन ट्रस्ट प्रदेश महासचिव अमित वेंगुर्लेकर यांनी आज शिवबंधन बांधत,जाहीर शिवसेनेत प्रवेश केला आहे. नारायण राणे समर्थक असलेले श्री.अमित वेंगुर्लेकर हे राणेंसोबत काँग्रेस,नंतर स्वाभिमान पक्ष त्यानंतर भारतीय जनता पक्ष आसा प्रवास करत त्यांनी भाजपला आता सोड चिट्टी दिली आहे.तालुक्यातील भाजपच्या संघटना,व नेत्यांवर नाराज असल्याने श्री.अमित वेंगुर्लेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचे समजते.अमित वेंगुर्लेकर यांना मानणारा युवा वर्ग मोठया प्रमाणावर आहे.याचा फायदा शिवसेना पक्षाला नक्कीच होईल याबद्दल दुमत नाहीच.सदरचा शिवसेना प्रवेश हा,वेंगुर्लेकर यांनी हल्लीच शिवसेनेत दाखल झालेले श्री. रूपेश पावसकर यांच्या नेतृत्वाखाली श्री.अमित वेंगुर्लेकर यांनी आज राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते कुडाळ येथील मेळाव्यात हा प्रवेश केला आहे.\nकुडाळसाठी कोरोनाची दिलासादायक बातमी..\nकुडाळ पंचायत समिती सदस्य निलिमा वालावलकर यांचा शिवसेनेत प्रवेश..\nसिंधुदुर्गातील ओसरगाव टोलनाक्यावर आज मध्यरात्रीपासून टोल वसुली होणार सुरू.MH 07 गाड्यांना 50% सवलत.\nकुडाळ आठवडा बाजारात पुन्हा एकदा नगरपंचायत प्रशासनाची मुजोरी.; बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांव�� कारवाई नाही स्थानिकांना मात्र हटवण्यासाठी प्रशासनाचा हट्टहास\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे कुडाळ मध्ये होणार जल्लोषात स्वाग.;तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती..\nसिंधुदुर्गातील ओसरगाव टोलनाक्यावर आज मध्यरात्रीपासून टोल वसुली होणार सुरू.MH 07 गाड्यांना 50% सवलत.\nकुडाळ आठवडा बाजारात पुन्हा एकदा नगरपंचायत प्रशासनाची मुजोरी.; बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई नाही स्थानिकांना मात्र हटवण्यासाठी प्रशासनाचा हट्टहास\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे कुडाळ मध्ये होणार जल्लोषात स्वाग.;तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती..\nतरंदळे खोतवाडी येथील रक्तदान शिबीरात ५१ रक्तदात्यांचे रक्तदान..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%AA%E0%A5%AF", "date_download": "2022-11-30T23:52:15Z", "digest": "sha1:QTMHJ2NJBMIYIXUT5EZE2OPWZMXOXUTB", "length": 2712, "nlines": 38, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. १७४९ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १७ वे शतक - १८ वे शतक - १९ वे शतक\nदशके: १७२० चे - १७३० चे - १७४० चे - १७५० चे - १७६० चे\nवर्षे: १७४६ - १७४७ - १७४८ - १७४९ - १७५० - १७५१ - १७५२\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडीसंपादन करा\nमे १९ - ईंग्लंडचा राजा जॉर्ज दुसऱ्याने ओहायो कंपनीला अमेरिकेतील ओहायो प्रदेशातील जागा दिली.\nजून २१ - कॅनडाच्या नोव्हा स्कॉशिया प्रांतात हॅलिफॅक्स शहराची स्थापना.\nऑगस्ट २८ - योहान वोल्फगांग फॉन ग्यॉटे, जर्मन साहित्यिक.\nशेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ तारखेला २२:४९ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ रोजी २२:४९ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://online33post.com/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5/%E0%A4%A8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8/", "date_download": "2022-12-01T00:40:37Z", "digest": "sha1:QYO7IKAJWDMCBTU423TTDPTDF23YPCHL", "length": 12005, "nlines": 82, "source_domain": "online33post.com", "title": "नकारात्मक वातावरण पासून दूर राहण्यासाठी करा हे योग आसन. - Online 33 Post", "raw_content": "\nनकारात्मक वातावरण पासून दूर राहण्यासाठी करा हे योग आसन.\nनकारात्मक वातावरण पासून दूर राहण्यासाठी करा ह��� योग आसन.\nJune 3, 2021 Xyax NewsLeave a Comment on नकारात्मक वातावरण पासून दूर राहण्यासाठी करा हे योग आसन.\nनकारात्मक वातावरण पासून दूर राहण्यासाठी करा हे योग आसन.\nमहामारीचा या संकटमय वातावरणात नकारात्मकतेचे विषय डोक्यात जास्त येत असतात. अशातच संकटाच्या काळात जास्त स्वतः सकारात्मक राहणे खूप महत्वाचे आहे. नकारात्मक विचार आपल्या आजूबाजूला असलेल्या वातावरणामुळे येत असतात व आपल्यासोबत ज्या घटना घडलेल्या असतात यामुळे ही आपल्या मनात नकारात्मक विचार येत असतात.\nमनात येणार्‍या नकारात्मक विचारांचे सर्वात अधिक जिम्मेदार लालच, बल, निर्दयीपणा, उत्पीडन व शोषण इत्यादी आहेत.या नकारात्मक विचारांमुळेच व्यक्तींना संताप येतो. योग आसनांमुळे या नकारात्मक विचारांपासून मुक्ती मिळेल.\nयोग आसनांमुळे नकारात्मक विचार दूर करण्यास मदत होते. योगासन मनाला शांत अवस्थेत आणत असतात व आपल्या मनात असे विचार आणतात ज्या\nमुळे दुसऱ्यांचा लाभ होईल. योगासन आपल्या शरीरा सोबतच आपल्या इंद्रियांना ही शांती प्रदान करते. आपल्या मनात जर नकारात्मक विचार येत असतील तर सकाळी योगासन करा. चलातर जाणून घेऊया या योगासना बद्दल.\nशवासन – तणाव, चिंता आणि नकारात्मक विचार दूर करण्यासाठी योगाचा अवलंब केला जाऊ शकतो, तणाव कमी करण्यासाठी तुम्हाला हा योग आसन करावा लागेल. ‘शवासन’ ही एक अद्भुत चिंतन प्रक्रिया आहे जी एखाद्या व्यक्तीला सर्व प्रकारच्या आतल्या सामर्थ्यात वापरण्याची परवानगी देते. शारीरिक आणि मानसिक आजार बरे होतात.\nशीर्षासन – शीर्षासन हे एक आसन आहे ज्याचा दररोज रिकाम्या पोटी सराव केल्याने शरीरातील विविध विकार दूर होतात. हे आसन शरीराच्या स्नायूंना बळकट करण्यास तसेच डोकेदुखी, झोपेची समस्या, यकृत आणि मूत्रपिंडाच्या आजाराची समस्या दूर करण्यात मदत करते. शीर्षासनात आपले मन विश्रांती घेते आणि तणावमुक्त करण्यास मदत करते.\nअधोमुख श्वानासन- आरोग्यासाठी आणि शरीरातील अनेक विकार दूर करण्यात लाभ होतो. हे आसन केल्याने मान आणि मानांच्या हाडात ताण येतो, ज्यामुळे मेंदूतून चिंता दूर होते. हे आसन तणाव दुर करण्यासाठी खूप महत्वाचे मानले जाते.\nसेतुबंधासन– या आसनचा रोज आणि योग्य पद्धतीने अभ्यास केल्यास नैराश्य, तणाव आणि चिंता दूर होते आणि त्या व्यक्तीचे मन शांत होते. मन शांत ठेवण्यासाठी सेतूबंधासन एक अत���शय लोकप्रिय आसन मानले जाते. मायग्रेनची समस्या दूर करण्यातही ही आसन खूप उपयुक्त आहे.\nहे उपाय करा व नकारात्मक विचार करा दूर\n१)सकाळी लवकर उठून व्यायाम आणि योगा करा.\n२) इतरांचा हेवा करु नका.\n३)वाईट संगतीपासून दूर रहा.\n४) नेहमी आनंदी रहा कर्माच्या परिणामाची चिंता करू नका.\n५) हसण्याची सवय लावा .\n७)आपल्या आवडीचे काहीतरी किंवा नवीन काहीतरी शिका.\n९) सकारात्मक शब्दांनी जीवन भरा.\nमित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.\n(टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे. माहितीच्या आधारे मोठे पाऊल उचलण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, धन्यवाद \nलॉकडाउन में ट्रेनिंग सेंटर हुआ बंद तो गांव पहुंच बच्चों को निशुल्क कराटे सिखाने लगे “शौकीन लाल” ,हुनर को दी पहचान\nसाइकिल के शौकिन IMA के चेयरमैन ने आज तक नहीं खरीदा दोपहिया वाहन, पेश कर रहे मिसाल\nमार्गशीर्ष महिन्यात जाणुन घ्या लक्ष्मी व्रत पूजेचे विशेष महत्त्व, जाणून घ्या व्रताची पध्दत आणि नियम…\nस्वामी समर्थांचे मनोबल वाढविण्यासाठी अथर्व वेदोक्त वल्गा सुक्त, चमत्कारी फायदे पाहून व्हाल चकित\nहा बोट सांगू शकतो की आपण किती धनवान होणार आहात, कोणत्या व्यक्तीवर करू शकतो विश्वास व कोण असते मानसिक दृष्ट्या बळकट , श्री. स्वामी समर्थ\nSanjay Sharma on दिल्ली में बिना राशन कार्ड वाले लोगो को भी मिलेगा अब राशन, जाने यहां, कैसे \nRamesh Chander ranga on दिल्ली में बिना राशन कार्ड वाले लोगो को भी मिलेगा अब राशन, जाने यहां, कैसे \nPradeep kumar on दिल्ली सरकार द्वारा सड़क पे उतारी गई 7000 नई ई बसें, दिल्ली में प्रदूषण होगा कम\nPradeep kumar on दिल्ली सरकार द्वारा सड़क पे उतारी गई 7000 नई ई बसें, दिल्ली में प्रदूषण होगा कम\nSharad on आज से शुरू दिल्ली में कम लागत वाली वाला Fully Electric बस, 19 जगह से पकड़ सकते हैं, जानिए रूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://punelive24.com/chandrashekhar-bawankule-saraswati-worship-in-the-office-of-a-nationalist-is-a-late-suggested-wisdom-chandrashekhar-bawankules-scathing-critique/", "date_download": "2022-11-30T23:07:29Z", "digest": "sha1:RY64WU2XLTUO5IB6HBDAXDZJ44L7GO3B", "length": 6112, "nlines": 41, "source_domain": "punelive24.com", "title": "chandrashekhar bawankule saraswati worship in the office of a nationalist is a late suggested wisdom chandrashekhar bawankules scathing critique | chandrashekhar bawankule : \"राष्ट्रवादीच्या कार्यालयातील सरस्वती पूजन हे उशीरा सुचलेले शहाणपण'; चंद्रशेखर बावनकुळे यांची खोचक टीका | Pune News", "raw_content": "\nHome - ताज्या बातम्या - chandrashekhar bawankule : “राष्ट्रवादीच्या कार्यालयातील सरस्वती पूजन हे उशीरा सुचलेले शहाणपण’; चंद्रशेखर बावनकुळे यांची खोचक टीका\nPosted inताज्या बातम्या, पुणे, ब्रेकिंग, महाराष्ट्र, राजकारण\nchandrashekhar bawankule : “राष्ट्रवादीच्या कार्यालयातील सरस्वती पूजन हे उशीरा सुचलेले शहाणपण’; चंद्रशेखर बावनकुळे यांची खोचक टीका\nमुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी सरस्वती (saraswati) देवीच्या अस्तित्वाबद्दल प्रश्न उपस्थित केला असल्याने त्या पक्षाच्या प्रदेश कार्यालयातील सरस्वती पूजन हे मनापासून झाले की, संपूर्ण राज्यातील हिंदू समाजाने टीका केल्यामुळे उशीरा सुचलेले शहाणपण आहे, असा सवाल भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) यांनी केला. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात आयोजित केलेल्या सरस्वती पूजनाविषयी एका पत्रकाराने प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी वरील सवाल केला.\nते म्हणाले की, ‘मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी हिंदू देवदेवतांचा अपमान करण्याचे अनेक प्रकार राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या बाबतीत घडले आहेत. त्यामध्ये छगन भुजबळ सामील झाले आहेत. त्यांनी अनेकदा ओवैसीसारखी भूमिका स्वीकारली आहे.\nज्या सरस्वती मातेचे पूजन करून आपण सर्वांनी शिक्षणाचे धडे घेतले तिच्या अस्तित्वाबद्दल छगन भुजबळ यांनी प्रश्न उपस्थित केले. राज्यभरातील हिंदू समाजाने छगन भुजबळ व राष्ट्रवादी काँग्रेसवर टीकेची झोड उठवली.\nत्यानंतर त्या पक्षाला सरस्वती पूजनाचे शहाणपण सुचले आहे. जनतेचा दबाव वाढला म्हणून ही पूजा केली की, मनात सरस्वतीला स्थान आहे, म्हणून राष्ट्रवादीने पूजा केली हे पहावे लागेल.\nत्यांनी सांगितले की, राज्यातील सात कोटी रेशनकार्डधारकांना दिवाळीसाठी प्रत्येकी शंभर रुपयात रवा, डाळ, साखर व तेलाचे पॅकेज देण्याचा भाजपा – शिवसेना सरकारचा निर्णय महत्त्वाचा आहे.\nत्याबद���दल आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करतो. सरकार हा निर्णय चांगल्या रितीने अंमलात आणेल. तसेच तो लाभार्थींपर्यंत पोहचविण्यासाठी पक्ष संघटना काम करेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Kamapurata_Mama", "date_download": "2022-11-30T23:58:23Z", "digest": "sha1:2UYX5X52LQDFPYVRYQ4YVJUN5MBLM4IL", "length": 2862, "nlines": 36, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "कामापुरता मामा | Kamapurata Mama | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nकामापुरता मामा, ताकापुरती आजी\nजोवर पुरवू हट्ट तोवरी पत्‍नी असते राजी\nमित्र म्हणोनी जवळ कराया कोणी योग्य दिसेना\nतुटून पडते नाण्यांवरती सारी वानरसेना\nतोंडापुरती गोडी, पाठीवर चहाडी\nपैशावाचुन वैद्य बघेना पिडलेल्यांची नाडी\nलग्‍नाआधी जावई मागे जागा संसाराला\nपैशावाचुन फुटे न अंकुर प्रेमाच्या बीजाला\nनाती ना रक्ताची, विरघळत्या मेणाची\nकाका मामा बंधु भगिनी सगळी हो स्वार्थाची\nपैसा असता मानमरातब, सलाम करतिल सारे\nअधनावस्था पाहून म्हणतील 'दूर निघोनी जा रे'\nहात करावा ओला, तेव्हा पुढचं बोला\nगरिबांसाठी येथे काठी, त्याला कुणीही टोला\nगीत - यशवंत देव\nसंगीत - यशवंत देव\nस्वर - कृष्णा कल्ले, सुधीर फडके\nचित्रपट - कामापुरता मामा\nगीत प्रकार - चित्रगीत\nचहाडी - चुगली, लावालावी.\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \nहिल हिल पोरी हिला\nकृष्णा कल्ले, सुधीर फडके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-latest-news/farmers-in-malshiras-waiting-for-of-neera-canal-water", "date_download": "2022-12-01T00:44:36Z", "digest": "sha1:JY7YYK22FLHFHD7CHC2Q4JNLRPYIKOMJ", "length": 6463, "nlines": 39, "source_domain": "www.agrowon.com", "title": "माळशिरसमध्ये ‘नीरे’च्या पाण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा । Agriculture Irrigation", "raw_content": "\nAgriculture Irrigation : माळशिरसमध्ये ‘नीरे’च्या पाण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा\nराज्य सरकारने राज्यातील सर्वच धरणांवरील कालवा सल्लागार समितीची पुनर्रचना केली आहे. त्यानुसार नीरेच्या पाण्यासाठीही समिती नेमली आहे.\nलवंग, जि. सोलापूर ः राज्य सरकारने राज्यातील सर्वच धरणांवरील कालवा सल्लागार समितीची (Canal Advisory Committee) पुनर्रचना केली आहे. त्यानुसार नीरेच्या पाण्यासाठीही (Nira Water) समिती नेमली आहे. पण या नवीन समितीने रब्बी हंगामाचे (Rabi Season) पाण्याचे पहिले आवर्तन सोडण्याचा अद्याप निर्णय घेतला नसल्याने माळशिरस तालुक्यातील नीरा उजवा कालव्यावरील शेतकरी पि��े पाण्याला आली असल्याने पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी करत आहेत.\nपावसाळा संपून महिना झाला आहे. पिके पाण्याला आली आहेत. परंतु नीरा उजवा कालव्यातून अद्याप जलसंपदा विभागाचा पाणी सोडण्याचा निर्णय झाला नसल्याने शेतकरी कालव्याला पाणी कधी येणार असा प्रश्न करीत आहेत. शेतकऱ्यांना गहू, हरभरा, मका पिकांची पेरणी चालू करायची आहे. विहीर, बोअर वरील शेतकऱ्यांनी पेरण्या चालू केल्या आहेत.\nपरंतु निव्वळ कालव्याच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना पेरण्या करता येत नसल्याने पाणी कधी येणार याकडे लक्ष लागले आहे. पुणे जिल्ह्यातील देवघर आणि भाटघर तर सातारा जिल्ह्यातील वीर धरणाचे पाणी नीरा उजवा कालव्यातून सातारा जिल्ह्यातील फलटणसह सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर, सांगोला या तालुक्यांना मिळते.\nत्यामुळे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे या कालवा सल्लागार समितीचे सहअध्यक्ष असणार आहेत. या पुनर्रचनेत शिफारस केलेले शेतकऱ्याचे सदस्यत्व कमी करून समितीमधील पूर्वीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये कुठलेही बदल केले नाहीत. पण पाण्याबाबत निर्णय न झाल्याने शेतकऱ्यांचे डोळे त्याकडे लागले आहे.\nराज्य सरकारने कालवा सल्लागार समितीची पुनर्रचना केली असून, आता पूर्वीचे अध्यक्ष असणारे जलसंपदा मंत्री किंवा राज्यमंत्री यांच्याऐवजी ज्या जिल्ह्यात धरण आहे. त्या-त्या जिल्ह्याचे पालकमंत्री हे आता कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष असणार आहेत. त्यामुळे ते निर्णय घेतील.\nएच. व्ही. गुणाले, मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग\nताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mensxp.com/marathi/health/weight-loss/96943-how-to-be-able-to-increase-running-distance-without-stopping-and-fatigue-in-marathi.html", "date_download": "2022-11-30T23:25:58Z", "digest": "sha1:ACSRF3CAL2OZCOUDRN3WJGWGHLJON7XW", "length": 19834, "nlines": 107, "source_domain": "www.mensxp.com", "title": "न थकता सलग धावायची क्षमता वाढवण्यासाठी फाॅलो करा या 5 टिप्स | how to be able to increase running distance without stopping and fatigue in marathi", "raw_content": "हिंदी में देखें See in English\nग्रूमिंग हेअर स्टाईल आणि हेअर केअरबिअर्ड आणि शेविंगस्किन केअर\nहेल्थ मेंटल हेल्थन्यूट्रिशनबॉडी बिल्डिंगवेट लॉससेलेब फिटनेससेक्शुअल हेल्थ\nरिलेशनशिप्स रिलेशनशिप ॲड���्हाईसडेटिंग टिप्सफादरहूडब्रेक अप टिप्स\nसाईन अप करा लेटेस्ट ट्रेंड्स संदर्भात अपडेट राहा\nन थकता सलग धावायची क्षमता वाढवण्यासाठी फाॅलो करा या 5 टिप्स\n· 5 मिनिटांमध्ये वाचा\nन थकता सलग धावायची क्षमता वाढवण्यासाठी फाॅलो करा या 5 टिप्स\nधावणे हा एक उत्तम व्यायाम आहे. शरीरासाठी फायदेशीर असलेल्या कार्डिओ व्यायामांमध्ये धावणे या व्यायामाचा समावेश होतो. धावल्यामुळे आरोग्य सुधारते.\nलहान असताना हळूहळू रांगत आपण चालायला शिकतो. स्वतःच्या पायांवर उभे राहत आपण दिवसभर घरात आणि घराबाहेर पळत सुटतो. अगदी तेव्हापासून धावणे ही कृती आपल्या आयुष्यातील अविभाज्य भाग बनते. जोरात चालणे (Brisk Walking) या कृतीमुळे शरीराला फायदा होतो. वेगाने चालण्यापेक्षा धावणे अधिक उपयुक्त असते. सर्वसाधारणपणे एक प्रौढ व्यक्ती 9 Km/ h (6 Mp/ h) या वेगाने धावू शकते.\nलहानपणी धावताना रस्त्यावर लक्ष न दिल्याने जखम झाल्याचे तुम्ही अनुभवले असेलच. धावताना, पळताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक असते. तुम्ही धावत असताना कुठे धावत आहात ही बाब देखील महत्त्वपूर्ण असते. काही बेसिक गोष्टी फाॅलो करुन तुम्ही सकारात्मक रिझल्ट मिळवू शकता.\nधावण्याचे फायदे आपल्याला शाळेमध्ये शारीरिक शिक्षणाच्या तासाला सांगितले जातात. पण त्या गोष्टींकडे लक्ष देणे आपण टाळत असतो. धावणे शरीरासाठी खूप फायदेशीर असते. तुम्ही जेव्हा फिटनेसचा विचार करायला लागाल, तेव्हा तुम्हांला धावण्याचे महत्त्व स्पष्ट होईल.\n॰ वजन नियंत्रणात राहते. (Weight Control)\n॰ रक्तदाबाची समस्या होऊ नये यासाठी मदत होते. (Prevents High Blood Pressure)\n॰ रोग प्रतिकारशक्तीला चालना मिळते. (Strengthens Immune System)\n॰ शारीरिक स्थिरता वाढण्यास मदत होते. शरीराची ताकद वाढते. (Increases Joint Strength And Stability)\nजे लोक नियमितपणे धावण्याचा सराव करत असतात, ते न दमता जास्त लांब धावू शकतात. असे लोक बर्‍याच वेळानंतर थकतात. याउलट काही लोक थोड्या अंतरापर्यंत पळतात आणि दमून जातात. अशा लोकांना थोडा वेळ धावल्यामुळे लगेच धाप लागते.\nजर तुम्ही थोडा वेळ धावल्यानंतर थकत असाल, तर या टिप्स फाॅलो करुन स्वतःची धावायची क्षमता वाढवू शकता. या आर्टिकलमध्ये दिलेल्या गोष्टी अंगीकृती केल्यामुळे तुम्ही सलग आणि वेगाने धावू शकाल. या टिप्समुळे धावताना दम लावणार नाही.\nनेहमी स्वतःची काळजी घ्या\nपोटावाटे श्वास घेऊ नये श्वासोच्छावाची प्र���्रिया नाकाद्वारे करावी\nधावायचा वेग मेंटेन करा\nशूज घालणे आवश्यक आहे\n1. नेहमी स्वतःची काळजी घ्या.\nधावताना नेहमी स्वतःला प्राथमिकता द्यावी. इतर गोष्टींकडे जास्त लक्ष न देता आपल्यासमोर असणार्‍या गोष्टींवर लक्ष द्यावे. उदा. आपण ज्या रस्त्यावर धावत आहोत, त्या रस्त्यावर खड्डे आहेत का याची खात्री करावी. धावताना गाणी ऐकणे टाळावे. गाणी ऐकत धावल्यामुळे तुम्ही समोरुन येणार्‍या व्यक्तीच्या शरीरावर आपटू शकता. ज्या ठिकाणी धावायला जाणार आहात, ती धावपट्टी, मैदानाची जागा नीट पाहून घ्या.\nरस्त्यावरुन धावणे योग्य नसते. फुटपाथची जागा चालण्यासाठी असते. धावण्यासाठी एखाद्या मैदानात जा. रस्त्यावरुन धावताना तुमचा मोठा अपघात होऊ शकतो. तुम्ही जिममध्ये यंत्रावर धावत असाल, तर धावताना हेडफोन्स लावू शकता.\nरात्रीच्या वेळी रस्त्यावर धावू नये. पहाटे काही ठिकाणी धुके साचलेले असते. धुक्यामध्ये समोरची गोष्ट स्पष्ट दिसत नसते. अशा वेळी धावायला जाणे टाळावे.\nएका दिवसात 2-3 किलो वजन कमी करण्यासाठी वापरा ही ट्रिक \n2. पोटावाटे श्वास घेऊ नये. श्वासोच्छावाची प्रक्रिया नाकाद्वारे करावी.\nधावताना धाप लागणे ही बाब खूप सामान्य असते. प्रत्येकाला एका ठराविक वेळेनंतर दम लागतो. जर धावल्यानंतर श्वास घेताना त्रास होत असेल, तर परिस्थिती गंभीर आहे हे लक्षात घ्यावे. धावताना श्वास घेताना अडचण होत असल्याचा अनुभव आल्यास तुम्ही डाॅक्टरांकडे जाऊन त्यांच्याशी चर्चा करु शकता.\n॰ इतर शारीरिक आजार\nअशा काही कारणांमुळे धावताना धाप लागू शकते.\nधावताना नीट श्वास घेणे जमत नसल्यामुळे लोक मध्येच थांबतात आणि जोराजोरात श्वास घेतात. बर्‍याच लोकांना सलग धावताना त्रास होतो. चालण्याच्या तुलनेमध्ये धावताना अधिक प्रमाणात ऑक्सिजनची गरज असते. आपण जेव्हा धावत असतो, त्यावेळी हृदय वेगाने धडधडत असते.\nकाहीजण धावताना दम लागू नये म्हणून तोंडाने श्वास घ्यायचा प्रयत्न करतात. तोंडावाटे श्वास घेतल्यामुळे ते जास्त दमतात. जर तुम्हांला धावताना दम लागत असेल, तर धावण्याचा सराव करा. यामुळे तुमची धावायची क्षमता वाढेल.\nकाही वेळेस अनुभवी धावपटूंना देखील दम लागतो. अशा वेळी ते धावता-धावता मध्येच चालायला लागतात. थोडा वेळ चालून नीट श्वास घेतल्यानंतर ते पुन्हा धावायला सुरुवात करतात. तुम्ही या कृतीचे अनुकरण करु ���कता.\nया उपायांमुळे धावल्यानंतर धाप लागण्याची समस्या होईल दूर\n3. धावायचा वेग मेंटेन करा.\nजेव्हा आपण खूप कालावधीनंतर धावतो, तेव्हा सलग वेगाने लांबपर्यंत धावायची इच्छा आपल्या मनात निर्माण होते. धावताना सुरुवातीला आपण खूप वेगात धावत आहोत हे आपल्या लक्षात येते. हळूहळू थकवा आल्यामुळे आपल्या धावण्याचा वेग मंदावतो.\nमॅरेथाॅन सारख्या धावायच्या स्पर्धांबद्दल तुम्ही ऐकले असेल. मोठमोठ्या मॅरेथाॅनमध्ये धावपटू चालून स्पर्धेची सुरुवात करतात. हळूहळू स्वतःचा वेग वाढवून धावायला लागतात. प्रथम कमी वेगाने चालून त्यानंतर वेग वाढवून धावल्यामुळे दम लागत नाही. यामुळे मॅरेथाॅनमध्ये भाग घेणारे स्पर्धेक लांबपर्यंतचे अंतर धावून पूर्ण करु शकतात. या पद्धतीचा वापर करुन तुम्हीही जास्त वेळ धावपट्टीवर टिकून रहाल.\nधावताना स्वतःचे शरीर योग्य पोझिशनमध्ये आहे की नाही याची खात्री करणे आवश्यक असते. धावताना दोन्ही खांदे नेहमी रिलॅक्स पोझिशनमध्ये असावेत. तुम्ही धावत असताना पुढच्या दिशेने वाकत असाल, तर तुमच्या छातीचा आकार छोटा होईल. यामुळे श्वास घेताना त्रास होऊ शकतो. परिणामी दम लागू शकतो.\nधावताना छाती बाहेर काढायचा प्रयत्न करावा. यामुळे बाॅडी पाॅश्चर सुधारते. धावत असताना पाय आणि खांदे समांतर रेषेत ठेवायचा प्रयत्न करावा. धावताना पायांच्या टाचा (Heels) जमिनीवर टेकवू नये. टाचांवर ताण पडल्यामुळे गुडघ्यांमध्ये वेदना होऊ शकतात. धावताना तुमच्या बायसेप्स (Bicepces) आणि फोरआर्म (Forearm) मध्ये 90 अंशाचा कोन आणण्याचा प्रयत्न करा.\nट्रेडमिलवर धावण्यासाठी वापरा ‘या’ 10 सोप्या टीप्स, यामुळे तुम्हाला होतील अनेक फायदे\n5. शूज घालणे आवश्यक आहे.\nधावपटू धावताना किंवा धावायचा सराव करताना शूज वापरतात. शूज घातल्यामुळे त्यांच्या पायांना दुखापत होत नाही. शूज घातल्यामुळे पायांना आराम मिळतो. तसेच धावताना जास्त चांगली ग्रीप मिळते.\nजोरात धावताना खूप घाम येतो. घामामुळे पाय ओले होतात. यामुळे पाय घसवून पडायची शक्यता असते. असे घडू नये यासाठी शूज घालणे आवश्यक असते. धावताना ओलावा शोषून घेणार्‍या (Moisture Wicking Clothing) कापडापासून तयार केलेले शूज घालावे.\nवर दिलेल्या 5 टिप्स फाॅलो करुन तुम्ही न थकता सलग धावू शकाल. धावण्यापूर्वी शरीर मोकळे व्हावे यासाठी स्ट्रेचिंगचे काही व्यायाम करावेत. स्ट्रेचिंग करतान��� शरीर जास्त ताणू नये.\nया विषयासंबंधित जास्तीची माहिती मिळवण्यासाठी तुम्ही एखाद्या तज्ज्ञाची मदत घेऊ शकता. या आर्टिकलबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहचवण्यासाठी कमेंट करायला विसरु नका.\nआजच्या तरुणांची फेव्हरेट मेन्स लाईफस्टाईल वेबसाईट\nसब्सक्राईब करा आणि अपडेट राहा\nआम्ही कधीही तुम्हाला स्पॅम पाठविणार नाही. तुम्ही कधीही अनसब्सक्राईब करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/konkan-news/53403/", "date_download": "2022-11-30T23:24:25Z", "digest": "sha1:OGQV4LQJHVS7Y7J5QW3OHZGTE5CERZV5", "length": 8028, "nlines": 103, "source_domain": "mnews.esy.es", "title": "रत्नागिरी : पावसामुळे सागरी पर्यटनाला ‘ब्रेक’ | Maharashtra News", "raw_content": "\nHome Konkan News रत्नागिरी : पावसामुळे सागरी पर्यटनाला ‘ब्रेक’\nरत्नागिरी : पावसामुळे सागरी पर्यटनाला ‘ब्रेक’\nमालवण; पुढारी वृत्तसेवा : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे कोकण किनारपट्टीवर वादळी वार्‍यासह पावसाने जोर धरल्याने गेली अनेक दिवस सुरू असलेल्या सागरी पर्यटनावर परिणाम झाला आहे. पर्यटनाला ‘ब्रेक’ लागल्याने पर्यटन व्यवसायिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.\nदरम्यान, खबरदारीची उपाययोजना म्हणून किल्ले सिंधुदुर्ग दर्शन प्रवासी होडी वाहतूक गुरुवारी सकाळपासून बंद ठेवण्यात आली आहे, अशी माहिती किल्ले प्रवासी होडी वाहतूक संघटना अध्यक्ष मंगेश सावंत यांनी दिली. पाऊस व वारे यामुळे मालवण किनारपट्टीवरील वॉटर स्पोर्टस् व अन्य सागरी पर्यटनही बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे मालवणात आलेल्या पर्यटकांना किनार्‍यावरूनच किल्ले दर्शन व पर्यटनाचा आनंद घ्यावा लागला.\nसुरक्षेच्या उपाययोजना म्हणून छोट्या प्रवासी होड्या (नौका), मासेमारी बोटी या कोळंब खाडी पात्रात सुरक्षित स्थळी उभ्या करून ठेवण्यात आल्या आहेत. तर, मोठ्या मासेमारी नौकांनी सुरक्षित बंदरांचा आसरा घेतला आहे. अवकाळी पावसाचा मोठा परिणाम मालवणच्या सागरी पर्यटन व्यवसायावर झाला आहे.\nवारे व पावसाचा मासेमारी व्यवसायावरही परिणाम झाला आहे. समुद्री वातावरण खराब आल्यामुळे मासेमारी नौका सुरक्षित बंदरात आश्रयाला आहेत. यामुळे मासेमारी व्यवसायही ठप्प झाला आहे. एकूणच मच्छीमार व पर्यटन व्यावसायिक यांचे मोठे नुकसान झाले आहे.\nसमुद्रात 45 ते 55 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची ���क्यता आहे. तर लाटांचा जोरही वाढेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तरी प्रवासी होडी वाहतूक तसेच सागरी व खाडी पात्रातील पर्यटन व्यवसायिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन मालवण बंदर विभागाच्यावतीने बंदर निरीक्षण सुषमा कुमठेकर यांनी केले आहे.\nपोस्ट रत्नागिरी : पावसामुळे सागरी पर्यटनाला ‘ब्रेक’ वर प्रथम दिसू लागले पुढारी.\nPrevious articleGoogle 10 जानेवारीच्या पुढे कार्यालयात अनिवार्य परत येण्यास विलंब करते\nसिंधुदुर्ग : मच्छीमार नौका बुडाली; समुद्रात पाचजण बेपत्ता\nरत्नागिरी : कोकणातील 47 तालुक्यांमध्ये आरोग्य सुविधेसाठी हेलिपॅड\nSindhudurg: सिंधुदुर्गातही करोनाचा कहर; नारायण राणेंचा 'हा' खंदा समर्थक हरपला\nशाओमीच्या या फोनची जगभरात धूम, २.५ कोटींहून जास्त विक्री\n52 वर्षांच्या दिग्दर्शकाशी लग्न करणारी श्वेतांबरी सोनी आहे कोण\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/maharashtra/1530/", "date_download": "2022-12-01T00:12:29Z", "digest": "sha1:EBM4NTTBL5V3WW4RKBO3BZQG7KDNX5FS", "length": 8900, "nlines": 102, "source_domain": "mnews.esy.es", "title": "PM मोदींचा 'कटमनी'वरून ममता सरकारवर हल्लाबोल | Maharashtra News", "raw_content": "\nHome Maharashtra PM मोदींचा 'कटमनी'वरून ममता सरकारवर हल्लाबोल\nPM मोदींचा 'कटमनी'वरून ममता सरकारवर हल्लाबोल\nकोलकाता: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, रविवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारवर हल्लाबोल केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये औद्योगिकरणाचे स्वप्न पाहिले होते. पण येथील राज्य सरकारांनी त्याकडे पाठ केली, असा आरोप मोदींनी केला. कोलकाता पोर्टला डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी पोर्ट असं नाव देण्यात येत असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. मिळत नसल्यानं राज्य सरकार केंद्राच्या योजना लागू करत नाही, असा गंभीर आरोपही त्यांनी ममता बॅनर्जी यांचं नाव न घेता केला.\nपश्चिम बंगालमधील सरकार आयुष्मान भारत योजना, पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणीला मान्यता देईल, त्यावेळी येथील लोकांना या योजनांचा लाभ मिळेल. या योजनांना सरकार मान्यता देईल की नाही हे मी सांगू शकत नाही. जर योजना राबवण्यास मान्यता दिली तर, येथील लोकांना त्यांचा लाभ मिळेल. आयुष्मान भारत योजनेच्या माध्यमातून ७५ लाख लोकांना गंभीर आजारपणात मोफत उपचार मिळाले आहेत. त्यात कोणताही मध्यस्थी नाही. कमिशन नाही. त्यामुळं या योजना कोण लागू करणार, असा प्रश्नही मोदींनी उपस्थित केला.\n‘पश्चिम बंगालच्या धोरणकर्त्यांना सद्बुद्धी द्यावी’\n‘माझ्या मनात नेहमीच दुःख राहील आणि पश्चिम बंगालच्या धोरणकर्त्यांना सद्बुद्धी दे अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. गरिबांना आयुष्मान योजना आणि शेतकऱ्यांना पीएम शेतकरी सन्मान निधीचा लाभ मिळावा,’ असंही पंतप्रधान मोदी म्हणाले. कटमनीवरून काही दिवसांपूर्वी तृणमूल काँग्रेस भाजपच्या निशाण्यावर होता. पंतप्रधान मोदी यांनी कटमनीचा उल्लेख करून पुन्हा ममता सरकारवर निशाणा साधला आहे. कोलकाता पोर्टला भारतातील औद्योगिकरणाचे प्रणेते, पश्चिम बंगालच्या विकासाचे स्वप्न उराशी बाळगून एक देश, एक विधानसाठी बलिदान देणारे डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे नाव देण्याची घोषणा करत आहे. आज या क्षणी मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मरण करत आहे, असं मोदी म्हणाले.\nPrevious articleICC टी-२० वर्ल्ड कप: महिला संघाची घोषणा\nNext articleधक्कादायक… चोरी केलेली सोन्याची चेन महिलेने गिळली…\nUdyanraje Bhosale may leave BJP, मी कोश्यारींच्या विरोधात बोलतोय, भाजपश्रेष्ठींनी माझ्यावर कारवाई करुन दाखवावीच: उदयनराजे भोसले – if bjp not taking action against bhagat...\n‘गाणारं व्हायोलिन’ झालं शांत…\nhome ministry cabinet, फडणवीस म्हणाले, ‘खातेवाटपात धक्कातंत्र’, गृह खातं शिंदे गटाला मिळणार का, भाजपचा नक्की...\nजळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना करोनाची लागण\nपाकिस्तान म्हणतंय आम्हाला भारताची गरज नाही\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/beed/news/the-youth-installed-led-lights-in-the-village-130248791.html", "date_download": "2022-11-30T23:39:59Z", "digest": "sha1:3FVP67CLJONRFF52H4Z7B37KU5ZS3U6G", "length": 5185, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "तरुणाने गावात बसवले एलईडी दिवे | The youth installed LED lights in the village |marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nएलईडी दिवे:तरुणाने गावात बसवले एलईडी दिवे\nस्थानिक स्वराज्य संस्थांच्या मार्फत ग्रामीण भागात शासन अनेक योजना राबवत असून देखील रात्रीच्या वेळी पथदिव्याअभावी गाव अंधारमय होते. त्यामुळे सामाजिक कार्याचा वसा जोपासत माजलगाव तालुक्यातील नाखलगाव येथील एका तरुणाने पुतण्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधत अख्ख्या गावात एलईडी लाइट बसवत अंधारात असलेल्या गावाला प्रकाशमय केले आहे.\nतालुक्यातील नाखलगाव हे सधन गाव म्हणून सुपरिचित अाहे. विविध उपक्रमांसाठी हे गाव सतत चर्चेत असते, गावात विजेच्या फोनवर लाइट नसल्याने सर्वत्र अंधार पसरला होता. त्यामुळे वाढदिवसाला अवाढव्य खर्च न करता गावासाठी योगदान देण्याचा मानस ठेवून येथील रमेश झोडगे या तरुणाने कुठल्याही सरकारी योजनेची वाट पाहत बसण्यापेक्षा स्वतःच्या स्वखर्चातून अख्ख्या गावातील विद्युत पोलवर जवळपास सव्वा लाख रुपये खर्च करत ४८ विद्युत खांबावर सौर पथदिवे बसवले. यामुळे त्यांनी आदर्श उभा केला आहे.\nशनिवारी या उपक्रमाचा लोकार्पण सोहळा झाला. या वेळी भाजपचे पांडुरंग झोडगे, सरपंच विठ्ठल गवळी, रामहरी शिनगारे, लक्ष्मण सोळंके, भागवत शेळके, विजेंद्र झोडगे अनिल उंचे आदी मान्यवरांची याप्रसंगी उपस्थिती होती. या एलईडी लाइटमुळे अंधारात असलेल्या अख्ख्या गावात प्रकाश पडणार असल्यामुळे नाखलगावकर ग्रामस्थांतून झोडगे परिवाराने राबवलेल्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.\nदरम्यान, गावातील विद्युत खांबांवर एलईडी दिवे बसवल्यामुळे गाव प्रकाशमान झाले आहे. अंधाराचा सामना पूर्वी गावकऱ्यांना करावा लागत असे. मात्र, अशा प्रकारे उपक्रम राबवल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/aap-alleges-that-the-lt-governor-changed-old-notes-worth-1400-crores-130253511.html", "date_download": "2022-11-30T23:57:39Z", "digest": "sha1:SIPUTRORDKUJAY54NMITP72DF7IKQNKY", "length": 6434, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "नायब राज्यपालांनी 1400 कोटींच्या जुन्या नोटा बदलल्याचा आपचा आरोप | AAP alleges that the Lt. Governor changed old notes worth 1400 crores - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nनायब राज्यपालांच्या विराेधात रात्रभर धरणे:नायब राज्यपालांनी 1400 कोटींच्या जुन्या नोटा बदलल्याचा आपचा आरोप\nिदल्लीत आम आदमी पार्टी व भाजप यांच्यातील दरी वाढत चालली आहे. त्यातच आम आदम��� पार्टीने नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना यांच्यावर गंभीर आराेप करून त्यांना पदावरून हटवण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी आप आमदारांनी रात्रभर विधानसभा परिसरात धरणे धरले. आपचे प्रवक्ते साैरभ भारद्वाज म्हणाले, नाेटबंदीदरम्यान विद्यमान उपराज्यपालांनी खादी ग्रामाेद्याेग आयाेगाच्या अध्यक्षपदावर असताना १४०० काेटी रुपयांचा घाेटाळा केला. या प्रकरणाची चाैकशी केली जावी, अशी मागणी आपच्या आमदारांनी केली आहे. आराेप असल्यास चाैकशी करावी, असे त्यांनी स्वत:च म्हटले हाेते. त्यामुळे आता आम्ही त्यांची सीबीआय, ईडीद्वारे चौकशीची मागणी करत असल्याचे आमदारांचे म्हणणे आहे. आता आपचे शिष्टमंडळ नायब राज्यपालांच्या विराेधात सीबीआयकडे तक्रार देऊ शकते. आपचे आमदार दुर्गेश पाठक यांनी सक्सेना यांच्यावर खादी ग्रामाेद्याेगच्या अध्यक्षपदावर असताना नाेटबंदीदरम्यान १४०० काेटी रुपयांच्या घाेटाळ्याचा आराेप केला हाेता. त्यासाठी पाठक यांनी खादी ग्रामाेद्याेगाच्या दाेन माजी कर्मचाऱ्यांच्या जबाबाचादेखील हवाला दिला. कर्मचाऱ्यांनी त्यांच्याविराेधात तक्रार केल्यानंतरही काही कारवाई झाली नाही. त्यांच्या आदेशानुसार खादीतील जुन्या नाेटांची अदलाबदली करून नवीन नाेटा वापरण्यात आल्या. काळ्या पैशांना व्हाइट करण्यात आले.\nसीबीआयकडून ४५ मिनिटे लाॅकरची झडती नवीन मद्य धाेरणावरून टीकेचे लक्ष्य झालेले उपमुख्यमंत्री मनीष सिसाेदिया यांच्याविराेधात सीबीआयने आणखी एक कारवाई केली. तपास संस्थेने मंगळवारी त्यांच्या बँक लाॅकरची ४५ मिनिटे झडती घेतली. त्या वेळी मनीष सिसाेदिया व त्यांच्या पत्नीदेखील हजर हाेत्या. त्यानंतर सिसाेदिया यांनी विधानसभेच्या अधिवेशनात भाजपवर टीका केली. भाजप ‘बच्चा चाेर पार्टी’ असल्याचा आराेप त्यांनी केला. सीबीआयला माझ्या घरी पाठवण्यात आले. परंतु त्यांच्या हाती काही लागले नाही. त्यातच सभागृहात भाजप सदस्य आक्रमक झाले हाेते. ते अध्यक्षांच्या वेलमध्ये दाखल झाले हाेते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/sports/news/india-strong-with-spin-pakistans-madar-on-pacers-india-pak-match-two-days-left-130233424.html", "date_download": "2022-12-01T01:05:36Z", "digest": "sha1:BKWVSGZ4XSO4YX4IL6IMADX74KPQGU5S", "length": 17213, "nlines": 78, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "भारत फिरकीने भक्कम; पाकची मदार पेसर्सवर, भारत-पाक सामन्य��ला दाेन दिवस शिल्लक | India strong with spin; Pakistan's strong with pacers, India-Pak match two days left | Marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदिव्‍य मराठी विश्‍लेषण:भारत फिरकीने भक्कम; पाकची मदार पेसर्सवर, भारत-पाक सामन्याला दाेन दिवस शिल्लक\nचंद्रेश नारायणन | मुंबई3 महिन्यांपूर्वी\nभारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघ तब्बल ३०९ दिवसांनंतर समाेरासमाेर असतील. क्रिकेटच्या विश्वातील या दाेन्ही कट्टर प्रतिस्पर्धी संघांमध्ये रविवारी आशिया कप स्पर्धेचा सामना रंगणार आहे. येत्या शनिवारपासून यूएईमध्ये टी-२० फाॅरमॅटच्या आशिया कप क्रिकेट स्पर्धेला सुरुवात हाेणार आहे. यादरम्यान जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे या स्पर्धेतील भारत आणि पाक यांच्यात हाेणाऱ्या हाय हाेल्टेज सामन्याकडे लागले आहे. गतवेळच्या टी-२० विश्वचषकानंतर पहिल्यांदाच हे दाेन्ही संघ मैदानावर झंुजणार आहेत. सात वेळच्या आशिया कप विजेता भारतीय संघ राेहित शर्माच्या नेतृत्वाखाली स्पर्धेतील आपल्या माेहिमेला दमदार सुरुवात करण्यासाठी सज्ज झाला आहे. या सामन्यात भारतीय संघाचे पारडे जड मानले जात आहे. कारण टीम इंडियाने सत्रात टी-२० फाॅरमॅटमध्ये सामन्यागणिक विजयाची नाेंद केली आहे. पाकची वेगवान गाेलंदाजी ही मजबूत बाजू मानली जाते. मात्र, टीमचा युवा वेगवान गाेलंदाज आफ्रिदी दुखापतीमुळे बाहेर पडला आहे.\nभारतीय संघात स्टार खेळाडूंचे कमबॅक; पाक संघाकडे ऑलराउंडर बॅटिंग लाइनअप\nभारत- अनेक खेळाडू हे दीर्घ काळानंतर भारतीय संघामध्ये पुनरागमन करत आहेत. त्यामुळे टीमची फलंदाजी अधिक मजबूत मानली जात आहे. झिम्बाव्वे दाैऱ्यावर कर्णधार राहुलने नेतृत्वात वनडे मालिका जिंकून दिली. काेहलीही सध्या सुमार खेळीमुळे चर्चेत आहे. ऋषभही फाॅर्म टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे.\nपाकिस्तान- अनुभवी शाेएब मलिक आणि हाफिजच्या अनुपस्थितीत पाक संघ नव्या रूपात दिसत आहे. कर्णधार बाबर आझम व रिझवान दमदार सुरुवात करून मधल्या फळीचा आत्मविश्वास उंचावणार आहेत. फखर, आसिफ, हैदर, इफ्तिखारही आता भारतविरुद्ध स्फाेटक फलंदाजीसाठी उत्सुक आहेत.\nभारताची मदार फिरकीवर, चाैघांना माेठी संधी; पाकला वेगवान गाेलंदाजांचे पाठबळ\nभारत- फिरकीपटूंमुुळे भारतीय संघ मजबूत मानला जात आहे. यासाठी चार फिरकीपटूंची खास निवड केली आहे. यात अश्विन व जडेजा ���ा अष्टपैलूंचा समावेश आहे. विश्वासू चहल या सर्वांचा आत्मविश्वास उंचावणार आहे. रवी बिश्नाेईही फाॅर्मात आहे. मात्र, वेगवान गाेलंदाजांची फळी काहीशी दुबळी आहे.\nपाकिस्तान- वेगवान गाेलंदाजीच्या आक्रमणासाठी पाक संघाकडे अनेक पर्याय आहेत. मात्र, तरीही आफ्रिदीची उणीव भासणार आहे. दरम्यान टीमला नसीम शाह, हॅरिस रऊफ, शाहनवाज दहानीकडून माेठी आशा आहे. फिरकीची बाजू उस्मान कादीर, माे. नवाज आणि शादाब खान हे सांभाळणार आहेत. त्यांच्याकडून टीमला आशा आहे.\nफाॅर्मात असलेल्या फळीमुळे भारतीय संघ मजबूत; पाकसमाेर संथ फलंदाज अडचणीचे\nभारत- हार्दिकचे पुनरागमन हे भारतीय संघासाठी वरदान मानले जात आहे. त्याच्या चेंडूमध्ये वाऱ्याचा वेग आहे. याशिवाय ताे फलंदाजीमध्येही तरबेज आहे. यादरम्यान रवींद्र जडेजा आणि अश्विनही उपयाेगी अष्टपैलू म्हणून संघात आहेत.\nपाकिस्तान- पाकिस्तान संघाला आता शादाब, नवाजकडून माेठ्या खेळीची आशा आहे. याशिवाय नसीम हा अष्टपैलू खेळाडूही स्वत:ची क्षमता सिद्ध करू शकताे. त्याच्याकडून गाेलंदाजी व फलंदाजीत माेठ्या खेळीची आशा आहे.\n100 वा टी-२० सामना खेळणार काेहली करिअरमधील. हे यश संपादन करणारा दुसरा भारतीय व १४ वा आंतरराष्ट्रीय फलंदाज ठरेल.\nभारत- भारतीय संघाने गत टी-२० विश्वचषकांनंतर सर्वच टी-२० सामने जिंकले आहेत. यादरम्यान नवा कर्णधाराचा प्रयाेगही संघाने यशस्वीपणे राबवला.\nपाकिस्तान : एप्रिलनंतर आतापर्यंत पाक संघाने एकही टी-२० सामना खेळला नाही. त्यामुळे या फाॅरमॅटमध्ये संघाची माेठी कसरत हाेणार आहे.\nभारताकडे जडेजा, हार्दिक, सूूर्यकुमारच्या भूमिकेत सर्वाेत्तम क्षेत्ररक्षक आहेत. त्यामुळे भारतीय संघाचा मैदानावर दबदबा राहणार अाहे. क्षेत्ररक्षणात पाक सातत्याने अपयशी ठरत आहे. टीमचा शादाब हा सर्वाेत्तम क्षेत्ररक्षक आहे. मात्र, त्याला सुटलेल्या एका झेलची किंमत गत वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात माेजावी लागली.\nसंघ निवड कर्णधार राेहितसाठी आव्हानात्मक\nया ब्लॅकबस्टर सामन्यापूर्वी राेहित शर्मासाठी संघ निवड ही डाेकेदुखीच आहे. राेहित आणि राहुल हे दाेघेही सलामीला असतील. काेहली तिसऱ्या, सूर्यकुमार चाैथ्या, ऋषभ पंत पाचव्या स्थानावर खेळतील. त्यानंतर काेण असेल हे निश्चित करावे लागेल.\nदिनेश कार्तिक की दीपक हुडा : एक सर्वाेत्तम फिनिशर तर ���ुसरा जबरदस्त ऑलराउंडर आहे. भारतीय संघासाठी सहाव्या गाेलंदाजाचा उत्तम पर्याय आहे. दीपक हुडाची आघाडीची फलंदाजी लक्षवेधी ठरली हाेती. त्याने यादरम्यान शतकही साजरे केले हाेते. कार्तिकने सातव्या स्थानावरून विजय निश्चित केला हाेता. दीपक सहाव्या व हार्दिक हा सातव्या स्थानी खेळेल. यातून अनुभवी कार्तिकला बाहेर बसावे लागेल.\nभुवनेश्वर कुुमारला कुणाची असेल साथ : गत इंग्लंड आणि विंडीज दाैऱ्यानंतर आता अर्शदीपच्या जागी संघात स्थान मिळवण्यासाठी आवेश आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराह व हर्षलच्या अनुपस्थितीत भुवनेश्वरसाेबत अर्शदीपला संधी मिळू शकेल. त्याने ६ सामन्यांत ९ बळी घेतले. त्याची यादरम्यानची कामगिरी ही अधिक लक्षवेधी ठरली हाेती.\nवर्ल्डकपनंतर कामगिरीत बदल : भारतीय संघाने दूर केले कच्चे दुवे; खेळाची शैली झाली वेगवान\nगतवर्षी टी-२० विश्वचषकात पाक संघाविरुद्ध पराभवानंतर टीम इंडियाने आपली दुबळी बाजू पूर्णपणे दूर केली. यातून टीमने खेळण्याच्या दृष्टिकाेनात कमालीचा बदल केला. त्यामुळे टीमच्या कामगिरीचा दर्जा उंचावला आहे. यातून आता याच फाॅरमॅटमध्ये भारतीय संघाला आपली विजयी माेहिम कायम ठेवता आली. यात टीमची कामगिरही दर्जेदार ठरली आहे.\nरन-रेट गतिमान : प्रथम फलंदाजी करतानाही टीम इंडियाने कायम ठेवली विजयी माेहीम\nशास्त्री-कोहली यांच्या काळात भारतीय संघ हा प्रत्युत्तरात अधिक वरढच ठरत हाेता. त्यामुळे प्रतिस्पर्धीने दिलेले विजयाचे माेठे लक्ष्यही सहजपणे गाठण्यात टीम इंडिया अधिक सक्षम हाेती. आत २०२० पासून २०२१ विश्वचषकापर्यंत टीम इंडियाने प्रथम फलंदाजीतही रन-रेट उंचावत विजय संपादन केले आहेत. यातून प्रथम फलंदाजीत भारताने १५ पैकी सात सामने जिंकले. तसेच प्रत्युत्तरात ८ पैकी ७ विजय नाेंदवले.\nआफ्रिदीने कराचीत भारतीय खेळाडूंसाठी तयार केले खास शाकाहारी रुचकर जेवण\nपाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीचे गत काही वर्षांत भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंसाेबतचे मैत्रीचे संबंध आता बिघडवले आहेत. मात्र, एकेकाळी ताे भारतीय संघातील खेळाडूंचा जवळचा मित्र मानला जात हाेता. याच मैत्रीतून त्याने २००६ मध्ये पाक दाैऱ्यावर आलेल्या भारतीय संघातील खेळाडूंसाठी खास स्वत:च्या हाताने रुचकर व स्वादिष्ट असे जेवण तयार केले हाेते.त्यान��� आपल्या कराची येथील घरी सर्वांसाठी खास जेवण तयार केले. यातील काही जण हे शाकाहारी हाेते. त्याच्यासाठी त्याने डाळ आणि भाजी तयार केली. सर्वांनी मनसाेक्तपणे येथील भाेजनाचा आनंद घेतला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%B2%E0%A4%B0%E0%A4%A8_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2022-12-01T00:01:03Z", "digest": "sha1:Y2RMAHLYR5VZCVTKHM63GJBBTHCM4X3X", "length": 4326, "nlines": 75, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ॲरन जोन्स - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nॲरन जोन्स (१९ ऑक्टोबर, १९९४:न्यू यॉर्क, अमेरिका - हयात) हा अमेरिकाच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे.[१]\nआंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण - पापुआ न्यू गिनीविरुद्ध २७ एप्रिल २०१९ रोजी विन्डहोक येथे.\nआंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण - संयुक्त अरब अमिरातीविरुद्ध १२ मार्च २०१९ रोजी दुबई येथे.\nअमेरिकेचे ट्वेंटी२० क्रिकेट खेळाडू\nअमेरिकेचे एकदिवसीय क्रिकेट खेळाडू\nइ.स. १९९४ मधील जन्म\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १६:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/health/maharashtra-government-issued-helpline-number-for-remdesivir-injection-64249", "date_download": "2022-12-01T00:34:59Z", "digest": "sha1:X2MMW3MK3TQZLN4BTPWW4OOFUDYJD4PY", "length": 8986, "nlines": 116, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Maharashtra government issued helpline number for remdesivir injection | रेमडेसिवीर हवंय? 'या' क्रमांकावर करा काॅल", "raw_content": "\n 'या' क्रमांकावर करा काॅल\n 'या' क्रमांकावर करा काॅल\nरेमडेसिवीर इंजेक्शनला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. रुग्णांचे हाल होऊ नये आणि त्यांना इंजेक्शन सहज उपलब्ध व्हावे यासाठी हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम आरोग्य\nराज्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याने बेड्स, आॅक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शनची मोठ्या प्रमाणावर कमतरता भासत आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. रुग्णांचे हाल होऊ नये आणि त्यांना इंजेक्शन सहज उपलब्ध व्हावे यासाठी हेल्पलाईन सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना रेमडेसिवीर इंजेक्शनची माहिती एका कॉलवर उपलब्ध होणार आहे.\nरेमडेसिवीरच्या विक्रीवर कोणतेही नियंत्रण नसल्याने त्याचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू झाला. मोठ्या किमतीत ते विकले जाऊ लागले. त्यामुळे राज्य आरोग्य विभागाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत रेमडेसिवीर देण्याचा निर्णय घेतला आहे.\nयासाठी १८००२२२३६५ हा हेल्पलाईन क्रमांक जारी केला आहे. रेमडेसिवीर आवश्यकता असलेल्या रुग्णांनी या हेल्पलाईनवर काॅल केल्यावर तेथे संपूर्ण माहिती द्यावी लागेल. हेल्पलाईनचे कर्मचारी रुग्णाची माहिती संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाला देतील. माहितीमध्ये काही कमतरता आढळल्यास जिल्हाधिकारी कार्यालय संबंधित व्यक्तीस कॉल करेल. मात्र, रेमडेसिवीर रुग्ण दाखल असलेल्या रूग्णालयात दिलं जाईल. कोणत्याही व्यक्तीला रेमडेसिवीर दिलं जाणार नाही.\nमुंबईतील रुग्णांसाठी मात्र हा हेल्पलाईन क्रमांक नसणार आहे. मुंबई महापालिका आणि एफडीएकडे मुंबईकरांना रेमडेसिवीर देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. जर कोणी हेल्पलाइन नंबरवर कॉल केला तर हेल्पलाइनवरील कर्मचारी त्यांची माहिती पालिकेला कळवतील.\nकोरोना रूग्णांना येणाऱ्या अडचणींसाठी BMC च्या 'या' क्रमांकावर संपर्क साधा\nबेड्स, रूग्णवाहिका मिळण्यासाठी नवी मुंबईकरांसाठी हेल्पलाईन सुविधा, 'हा' आहे क्रमांक\nरवीश कुमार यांचा राजीनामा, 26 वर्षांनंतर सोडली NDTV इंडियाची साथ\nमुंबई: बेस्टची सुपर सेव्हर नवीन योजना, २० ते ३४ टक्क्यांपर्यंत सवलत\nमेट्रोच्या कामामुळे घोडबंदर रोड 'या' वेळेत बंद, वाहतूक मार्गात बदल\nठाणे- कळवा पुलावरील चौथी लेन आजपासून सुरू\nमुंबई - एसबीआयच्या 'या' शाखेत रविवारऐवजी शुक्रवारी साप्ताहिक सुट्टी जाहीर\nMumbai Metro : आरे मिल्क कॉलनी, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि आरे कारशेड दरम्यानचा पहिला टप्पा डिसेंबर 2023 पर्यंत सुरू\nमेट्रो 1 आणि मेट्रो 7 मार्गांना जोडणारा फूट ओव्हर ब्रीज 15 दिवसात तयार\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स��क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.rangmaitra.com/254-shivaji-mandir/", "date_download": "2022-11-30T23:10:39Z", "digest": "sha1:6SIUL5ASUI5HJ3X4LHV3EJUVSF6DHVTW", "length": 13973, "nlines": 110, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "‘शिवाजी मंदिर’ने गाठली पन्नाशी! | Rangmaitra", "raw_content": "\n‘ठिपक्यांची रांगोळी’त नवा ट्विस्ट\n‘विश्वनायक’द्वारे हिंदी रंगमंचावर ‘विकास’ झेप\nढाका’ मध्ये ‘मोऱ्या’ची निवड\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nगाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल\n‘डॉक्टर डॉन’ला नवं वळण…\nजिजाऊंच्या भूमिकेत भार्गवी चिरमुले\nवास्तववादी चित्रकार संतोष शंकर लाड\n‘राजा रानी…’ पुन्हा येणार २१ जुलैपासून\nHome सांस्कृतिक उपक्रम ‘शिवाजी मंदिर’ने गाठली पन्नाशी\n‘शिवाजी मंदिर’ने गाठली पन्नाशी\non: May 13, 2015 In: सांस्कृतिक उपक्रम\n७ मे रोजी होणार सुवर्ण महोत्सवी सोहळा\nशिवाजी मंदिर नाट्यगृहाने ३ मे रोजी पन्नाशी गाठली असून, या सुवर्ण महोत्सवि वर्षानिमित्त ७ मे रोजी दुपारी ४ वाजता एक सोहळा आयोजित केला आहे.\nमुंबई शहराच्या मध्यवर्ती विभागात असलेल्या शिवाजी मंदिर नाट्यगृहाचे या कलेशी अतूट नाते जुळले आहे. काळानुरूप नाटकात असलेल्या बदलांचे शिवाजी मंदिर नाट्यगुह साक्षीदार आहे. ३१ डिसेंबर १९४३ रोजी स्थापन झालेल्या ‘श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ’ (ट्रस्ट) ने या बंदिस्त नाट्यगृहाची निर्मिती केली. मुंबई शहरात अशी एक सांस्कृतिक संस्था असावी, जिच्या माध्यमातून कलेचा विस्तार होईल असा व्यापक दृष्टीकोन घेऊन ३ मे १९६५ रोजी शिवाजी मंदिर नाट्यगृहाची स्थापना झाली. यंदाच्या ३ मे रोजी नाट्यगृह ५० व्या वर्षात यशस्वीरित्या पदार्पण करीत आहे.\nमराठी रसिकांची खरी नाळ जोडली आहे ती नाटकांशी टेक रिटेक पेक्षा लाइव्ह पर्फोर्मंसला टाळ्यांचा कडकडाट करणारे प्रेक्षक आणि त्यात असलेला तुफान उत्साह कलाकाराला स्फुरण चढवणारा आहे. १५० वर्षांपेक्षाही जुनी असलेली नाट्यकला अजूनही फुलतेय. अशा या फुलत बहरत चाललेल्या कलेला एक अशी साक्षीदार वास्तू आहे जी आजही आपल्या पारंपारिक रुपात मानाने उभी आहे. येथे आजही रंगकर्मी आग्रहाने शुभारंभाचा प्रयोग करतात.\nयाबाबत अधिक माहिती देताना मंडळाचे अध्यक्ष शशिकांत भालेकर म्हणाले की, शिवाजी मंदिर नाट्यगृहाने अनेक दशके पहिली आहेत. वेळेनुसार घडणारे बदलही आम्ही सगळ्यांनी पाहिले आहेत आणि पहात आहोत. मात्र आजही तोच पारंपारिक नाट्यकलेचा ठेवा आम्ही या नाट्यगृहाच्या माध्यमातून जतन करून ठेवला आहे. या वास्तूच्या स्थापनेत महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री बाळासाहेब देसाई यांचे मोलाचे सहकार्य लाभले. गोवा राज्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर उद्‌घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. दर्शनी भागात श्री शिवछत्रपतींचा भव्य पुतळा असलेले नाटक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सर्व सुखसोयींनी परिपूर्ण असे प्रेक्षागृह उभारण्याचा संकल्प मंडळाच्या स्थापनेवेळी सोडण्यात आला होता. ही वास्तू म्हणजे त्याचेच मूर्त स्वरूप आहे.\nआशिया खंडातील हे आदर्श नाट्यगृह आहे येथील दर्जेदार आणि निर्दोष ध्वनीयोजना, आसन व्यवस्था आणि प्रकाश योजना यांची विशेष काळजी घेतल्यामुळे जवळपास एक हजार प्रेक्षक एकावेळी बसून कार्यक्रमाचा आनंद घेऊ शकतात. वेळोवेळी होत असलेल्या देखभालीने नाट्यगृह अजून काही दशके सुस्थितीत चालेल अशी अपेक्षा आहे. शिवाजी मंदिरमध्ये नाटक व तत्सम नृत्य, गीत, संगीताचा कार्यक्रम हमखास रंगतो असं आवर्जून सांगणारे अनेक रसिक आहेत. नटवर्य नानासाहेब फाटक, नटवर्य चिंतामणराव कोल्हटकर, गणपतराव बोडस, मा. दत्ताराम, डॉ. काशिनाथ घाणेकर, डॉ. श्रीराम लागू, विमल कर्नाटक, मीनाक्षी शिरोडकर, सुधा करमरकर, आशा काळे यांच्यापासून आज लोकप्रिय असलेल्या विक्रम गोखले, मोहन जोशी, प्रशांत दामले, भरत जाधव यांच्यापर्यंत सर्वांचेच शिवाजी मंदिर श्रद्धास्थान आहे.\nशिवाजी मंदिराच्या रंगमंचावर प्रवेश केला की वेगळंच स्फुरण चढतं, उत्साह संचारतो असे त्यांचे उद्गार आहेत. समाज प्रबोधनासाठी केले जाणारे लोकनाट्य, मुक्तनाट्य सादर करण्यात आली. शिवाजी मंदिरने अनेक नवनव्या उपक्रमांना नेहमीचं प्रोत्साहन दिलं आहे, आश्रय दिला आहे. शिवाजी मंदिर नाट्यगृहाच्या ५० व्या वर्धापनदिनाचा ७ मे रोजी दुपारी ४ वाजता होणा-या सोहळ्यात माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा मंत्री विनोद तावडे तसेच महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई स्वागताध्यक्ष म्हणून उपस्थित असणार आहे. आमदार जयंत पाटील, माजी आमद���र नीळकंठ (भाई) सावंत, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी, मराठी व्यवसायिक नाट्य निर्माता संघाचे अध्यक्ष प्रशांत दामले उपस्थित राहणार असल्याची माहिती संस्थेचे सरचिटणीस चंद्रकांत (अण्णा) सावंत यांनी दिली.\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nसावनी रविंद्रचे ‘वंदे गणपती’\n‘टाईड’च्या जाहिरातीत आयुषमान झाला बाई\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०२२ रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.rangmaitra.com/vijay-kadam/", "date_download": "2022-12-01T00:56:59Z", "digest": "sha1:7FRS4AZZFSFTP2PLMHGFAWZGZCJXV3TG", "length": 7979, "nlines": 107, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "विजय कदम यांची ‘खुमखुमी’ दक्षिण आफ्रिकेत! | Rangmaitra", "raw_content": "\n‘ठिपक्यांची रांगोळी’त नवा ट्विस्ट\n‘विश्वनायक’द्वारे हिंदी रंगमंचावर ‘विकास’ झेप\nढाका’ मध्ये ‘मोऱ्या’ची निवड\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nगाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल\n‘डॉक्टर डॉन’ला नवं वळण…\nजिजाऊंच्या भूमिकेत भार्गवी चिरमुले\nवास्तववादी चित्रकार संतोष शंकर लाड\n‘राजा रानी…’ पुन्हा येणार २१ जुलैपासून\nHome कलावंत विजय कदम यांची ‘खुमखुमी’ दक्षिण आफ्रिकेत\nविजय कदम यांची ‘खुमखुमी’ दक्षिण आफ्रिकेत\non: October 13, 2016 In: कलावंत, चालू घडामोडी, महत्वाच्या बातम्या, लक्षवेधी, सांस्कृतिक उपक्रम\nजोहॅन्सबर्गच्या मराठी रसिकांना १६ ऑक्टोबरला हसवणार\nआपल्या सहजसुंदर विनोदांनी प्रेक्षकांना दिलखुलास हसविणारे महाराष्ट्राचे बहुरंगी, बहुढंगी लोकप्रिय कलाकार विजय कदम ‘खुमखुमी’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने दक्षिण आफ्रिकेतील मराठी रसिकांच्या भेटीस जोहॅन्सबर्गला पोहोचले आहेत.\nदक्षिण आफ्रिका मराठी मंडळाच्या सौजन्याने ‘खुमखुमी’ कार्यक्रमाचे आयोजन १६ ऑक्टोबरला दुपारी २ वाजता ‘द मार��केट लॅब्रोटरी’ थिएटर येथे करण्यात आले आहे. निखळ हास्याची मेजवानी असणाऱ्या विजय कदम यांच्या आगळ्या वेगळ्या ‘खुमखुमी’स महाराष्ट्रातील प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली असून दक्षिण आफ्रिकेतील तमाम मराठी रसिकजन या रंगतदार मराठमोळ्या कार्यक्रमाचा आस्वाद घेणार आहेत.\nयावेळी विजय कदम यांच्यासोबत कवी, लेखक आणि नाटककार मोहन भोईर सहभागी होणार आहेत. आगरी भाषा आणि नाटके दर्जेदारपणे सादर करून आगरी भाषा जनमानसात लोकप्रिय करण्यासाठी त्यांनी अपार मेहनत घेतली आहे. ‘खुमखुमी’ कार्यक्रमाच्या सादरीकरणाठी दक्षिण आफ्रिकेतील मराठी मंडळाचे सर्व पदाधिकारी उत्साहाने सहभागी झाले आहेत. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कवठेमहांकाळ येथील सधन शेतकरी चंद्रजीत पाटील यांनी बहुमोलाचे सहकार्य केलंय.\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nसावनी रविंद्रचे ‘वंदे गणपती’\n‘टाईड’च्या जाहिरातीत आयुषमान झाला बाई\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०२२ रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://fbnews.trendkatta.in/ind-vs-wi-t20-series-india-vs-west-indies-1st-t20-live-match-score-updates-in-marathi-vkk-95/", "date_download": "2022-12-01T00:07:41Z", "digest": "sha1:C36Z44VEUT6NTXRZTJPKLUAFBI4BRQRQ", "length": 6460, "nlines": 89, "source_domain": "fbnews.trendkatta.in", "title": "IND vs WI T20 Series India vs West Indies 1st T20 Live Match Score Updates in Marathi vkk 95 - FB News", "raw_content": "\nIND vs WI 1st T20 Live News in Marathi, 29 July 2022 : भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान पाच सामन्यांची टी २० मालिका आजपासून (२९ जुलै) सुरू झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना तारौबा येथील ब्रायन लारा क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला गेला. या सामन्यात भारताने वेस्ट इंडीजचा ६८ धावांनी पराभव केला. वेस्ट इंडीजचा कर्णधार निकोलस पूरनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने निर्धारित २० षटकांमध्ये सहा बाद १९० धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माचे शानदार अर्धशतक आणि दिनेश कार्तिकच्या फटकेबाजीमुळे भारताला १९० धावांपर्यंत मजल मारता आली.\nIndia vs West Indies 1st T20 Live : भारत विरुद्ध वेस्ट इंडीज पहिल्या टी २० सामन्यातील सर्व लाईव्ह अपडेट्स\nCommonwealth Games 2022 : टेबल टेनिसची शानदार सुरुवात; मनिका बत्राने मिळवला विजय\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\n“बंटी बबलीने पळ काढला”सोशल मिडीयावर जोरदार चर्चा - FB News on तुम्ही कोणाला सपोर्ट करणार\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://online33post.com/rashifal/%E0%A5%AC-%E0%A4%8F%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A8%E0%A5%A7-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%98%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95/", "date_download": "2022-11-30T23:23:36Z", "digest": "sha1:X63TXB5FMTWOUDCJBQ4MUK4DY5PYGYFB", "length": 14708, "nlines": 76, "source_domain": "online33post.com", "title": "६ एप्रिल २०२१ जाणून घ्या कोणत्या राशीच्या व्यक्तींना होणार आहे अचानक धनलाभ, व कोणत्या राशीच्या व्यक्तींनी घ्यावी आरोग्याची काळजी! - Online 33 Post", "raw_content": "\n६ एप्रिल २०२१ जाणून घ्या कोणत्या राशीच्या व्यक्तींना होणार आहे अचानक धनलाभ, व कोणत्या राशीच्या व्यक्तींनी घ्यावी आरोग्याची काळजी\n६ एप्रिल २०२१ जाणून घ्या कोणत्या राशीच्या व्यक्तींना होणार आहे अचानक धनलाभ, व कोणत्या राशीच्या व्यक्तींनी घ्यावी आरोग्याची काळजी\nApril 5, 2021 Xyax NewsLeave a Comment on ६ एप्रिल २०२१ जाणून घ्या कोणत्या राशीच्या व्यक्तींना होणार आहे अचानक धनलाभ, व कोणत्या राशीच्या व्यक्तींनी घ्यावी आरोग्याची काळजी\n६ एप्रिल २०२१ जाणून घ्या कोणत्या राशीच्या व्यक्तींना होणार आहे अचानक धनलाभ, व कोणत्या राशीच्या व्यक्तींनी घ्यावी आरोग्याची काळजी\nमेष :- आजचा दिवस उत्तम जाणार आहे. बहीण भावंडं ��डून मदत मिळू शकते. व्यवसाय संदर्भात एखाद्या ठिकाणी प्रवास करावा लागू शकतो. आज आपल्या हातून समाजसेवा होऊ शकते. या राशीच्या विद्यार्थ्यांना अधिक मेहनत घेण्याची आवश्यकता आहे. आरोग्याची अधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे.\nवृषभ – या राशीच्या व्यक्तीचे सरकारी नोकरी करतात त्यांच्यासाठी योगेश घेऊन येणारा दिवस आहे. समजदारी ठेवल्याने दाम्पत्य जीवनातील समस्या कमी होतील. आरोग्याच्या बाबतीत स्वतःला अधिक मजबूत समजाल. एखाद्या जुन्या मित्रासोबत अचानक भेट होऊ शकते. देवी मातेला लाल चुनरी चढवल्याने संबंध चांगले होतील.\nमिथुन :- आज आपल्याला विचार करून निर्णय घेण्याची आवश्यकता आहे यामुळे आपली प्रगती होणार आहे आपल्या विचारांनी आपण दुसऱ्या व्यक्तीचे विचार तरी वाचून देखील करू शकता. एखाद्या नवीन जागी जाण्याचे योग आहेत. नवीन व्यक्तींशी भेटणार आहात. जेवढे लागेल तेवढे या शब्दाचा बघतो होणार आहे बेरोजगार व्यक्तींसाठी रोजगार संधी उपलब्ध होऊ शकते.\nकर्क :- व्यापार-व्यवसायात असेल लोकांकरिता आजचा दिवस खूप उत्तम आहे. शारीरिक आराम मिळू शकतो व मनोरंजन करू शकता. आपल्याला हे लक्षात ठेवले पाहिजे की आपले आर्थिक परिस्थितीनुसार आपले खर्च असणे आवश्यक आहे. प्रेयसीला/ प्रियकराला मनातील गोष्ट सांगण्याकरिता आजचा दिवस उत्तम आहे.\nसिंह :- आज व्यापार व्यवसाय क्षेत्रातील व्यक्तींसाठी धनलाभाचे योग आहेत. आपली कमाई मध्ये वाढ होणार आहे. एखाद्या ठिकाणाहून अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. खर्चांवर नियंत्रण ठेवण्याची अत्यंत आवश्यकता आहे. जीवनसाथी किंवा प्रेयसी किवा प्रियकर आवर राग व्यक्त करू नका याचे वाईट परिणाम समोर येऊ शकता.\nकन्या :- आज करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळणार आहे. आज आपण परिवारातील व्यक्ती जवळ धार्मिक स्थळे जाऊ शकतात व ही यात्रा लाभदायक ठरणार आहे. जर एखाद्या नवीन कार्य सुरू करण्याचे ठरवत असाल तर आजचा दिवस शुभ आहे. ऑफिसमध्ये वरिष्ठ अधिकारी आपल्या कार्याने प्रभावित होणार आहेत.\nतूळ :- माझा पण आनंद करायचा प्रयत्न करणार आहेत. जे व्यक्ती आपल्याला धोका द्यायचा प्रयत्न करणार आहेत आपण त्यांचे मनातील भावना ओळखू शकता. मित्र प्रेमी किंवा परिवारातील सदस्यांच्या व्यतीत केलेला वेळ आपल्यासाठी लाभदायक ठरू शकतो. एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या सल्ल्यामुळे आपल्या जी��नात योग्य तो परिणाम होणार आहे.\nवृश्चिक :- आज प्रवासाला टाळा. प्रकृती ठीक होईल. आर्थिक लाभ होईल. व्यवसायाला वाढवण्यासाठी नवीन योजना करू शकतात. अनोळखी व्यक्तींपासून सावध राहा. वाहन सावधानतेने चालवा.\nधनु :- कामामुळे ताण तणाव येऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्या. आध्यात्मिक बदलासाठी आजचा दिवस योग्य असेल. मोठ्याचा सल्ला घेतल्याशिवाय काही निर्णय घेऊ नका. काही कामा निमित्त यात्रा होऊ शकते.\nमकर :- आजचा दिवस उत्तम असेल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. व्यर्थ खर्च टाळा. ऑफिसमधलं काम वेळेवर पूर्ण कराल. त्यांचा सल्ला लाभदायक ठरेल. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात लागेल.\nकुंभ :- आजचा दिवस चांगला असेल. परिवारात कोणाची प्रकृती ठीक नसेल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. व्यवसायात उन्नती होईल. वयस्कर लोकांची सेवा करा. नातेवाइकांकडून चांगली बातमी मिळेल.\nमिन :- आत्मविश्वास खूप असेल. आज तुमच्या समस्या दूर होतील. विद्यार्थ्यांनी अधिक अभ्यास करावा. शत्रुंपासून सावध राहा. करियर वाढेल. व्यवसायिक लोकांना धनलाभ होईल. तुमच्या पासून लोक प्रभावित होतील.\nमित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.\n(टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे. माहितीच्या आधारे मोठे पाऊल उचलण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, धन्यवाद \nहे आहे रजनीकांत यांचे महाराष्ट्रातील मूळ गाव, का जात नाहीत रजनीकांत आपल्या गावी गाव करी आजही रजनीकांत यांची काढतात आठवण \nउत्तराखंड में 8 जिलों में होगी भारी बरसात, ओलावृष्टि और भूस्खलन के भारी सकेत ..आप सावधान रहें\nकोणत्या राशीच्या व्यक्तींच्या परिवारात वाढतील कलह, जाणून घ्या संपूर्ण रशिफळ\n5 डिसेंबर 2021 चे राशीभविष्य : जाणून घ्या तुमची राशीचक्र काय म्हणते, कसा जाईल तुमचा आजचा दिवस….\nमासिक राशीभविष्य : या चार राशिंसाठी खूपच लाभदायक असेल ऑक्टोबर महिना, जाणुन घ्या अन्य राशींना कसा जाईल \nSanjay Sharma on दिल्ली में बिना राशन कार्ड वाले लोगो को भी मिलेगा अब राशन, जाने यहां, कैसे \nRamesh Chander ranga on दिल्ली में बिना राशन कार्ड वाले लोगो को भी मिलेगा अब राशन, जाने यहां, कैसे \nPradeep kumar on दिल्ली सरकार द्वारा सड़क पे उतारी गई 7000 नई ई बसें, दिल्ली में प्रदूषण होगा कम\nPradeep kumar on दिल्ली सरकार द्वारा सड़क पे उतारी गई 7000 नई ई बसें, दिल्ली में प्रदूषण होगा कम\nSharad on आज से शुरू दिल्ली में कम लागत वाली वाला Fully Electric बस, 19 जगह से पकड़ सकते हैं, जानिए रूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2015/08/%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%87.html", "date_download": "2022-11-30T23:50:38Z", "digest": "sha1:2RV5JA33TVP7NM2JUI25L57JJ77ABF2Q", "length": 13034, "nlines": 118, "source_domain": "www.royalchef.info", "title": "कपड्यांवर पडलेले डाग कसे काढायचे", "raw_content": "\nकपड्यांवर पडलेले डाग कसे काढायचे\nकपड्यांवर पडलेले डाग कसे काढायचे : आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये काम करत असतांना आपल्या कपड्यांवर काही ना काही डाग पडतात. ते डाग कसे काढायचे ते आपण बघुया.\nडागाचा प्रकार किंवा डागाचे नाव – त्यासाठी काय साधन आहे – व तो पडलेला डाग कसा काढायचा\nतेल व तूप (ऑईल)\nतेल व तूप याचा तेलकट डाग\nटाल्कम पावडर किंवा कणिक वापरावी\nप्रथम डाग कणिक किंवा टाल्कम पावडर टाकून पुसून घ्या. डाग जुना असला तर त्याला उलट्या बाजूनी इस्त्री करायची मग त्यावर टाल्कम पावडर टाकायची म्हणजे टाल्कम पावडर तेल अथवा तूप शोषून घेईल मग डाग धुवून काढायचा.\nभाजी किंवा आमटीचा पिवळा डाग\nहळदीचा डाग पडलेला कपडा उन्हात वाळत घातला असता उडून जातो. डाग धुतल्यावर नंतर जर गुलाबी झाला व कपडा उन्हात वाळत घातला असता निघून जातो. जर नाही गेला तर डागावर साबणाची पेस्ट लावावी मग वाळल्यावर डाग धुवावा.\nहळदीचा डाग पडलेला कपडा मिठाच्या गार पाण्यात भिजत ठेवून मग धुतला तर जातो.\nफळांचा किंवा फळांच्या रसाचा डाग\nडागावर मीठ चोळावे आणि नाही गेलातर पसरट बशीत डाग ठेवून त्यावर ग्लिसरीन टाकावे. व २४ तास डाग तसाच भिजत ठेवावा मग कपडा धुवावा.\nचहा, कॉफी व कोकोचा डाग\nडाग पडलेला कपडा प्रथम स्वच्छ धुवून घ्या मग जेथे डाग पडला असेल तेथे बोरँक्स पावडरची पेस्ट लावावी किंवा फळाचा डाग काढण्या साठी जी पद्धत वापरली जाते ती पद्धत वापरावी.\nप्रथम डाग स्वच्छ धुवून घ्यावा मग बोरँक्स पावडरच्या पाण्यात डाग १०-१५ मि���िट भिजत ठेवावा. मग धुवावा.\nमीठ्च्या थंड पाण्यात १०-१५ मिनिट डाग भिजत ठेवावा मग धुवावा.\nसाबण, कणिक किंवा टाल्कम पावडर\nसाबणानी डाग धुवून जातो अगर नाही गेला तर कणिक किंवा पावडर चोळावी मग डाग धुवावा.\nपानपट्टीचा डाग म्हणजेच खायच्या पानाचा डाग\nप्रथम डाग धुवून घ्यावा मग डागावर चुन्याची पेस्ट लावावी वाळल्यावर डाग धुवावा.\nडाग पडलेल्या भागावर पावाचा मधला भाग ओला करावा व डागावर लावून सुकत आल्यावर धुवावा.\nपावसाळ्यात कपड्यावर नेहमी चिखलाचे डाग पडतात किंवा लहान मुले बागेत खेळायला जातात तेव्हा त्याच्या कपड्यावर चिखलाचे डाग पडतात.\nडाग पडलेला भाग स्वच्छ धुवून घ्यावा मग डाग पडलेल्या भागावर कच्चा बटाटा लावावा थोडा वेळाने डाग धुवावा.\nलहान मुले खेळतांना नेहमी पडतात व त्याच्या कपड्यावर रक्ताचे डाग पडतात.\nरक्ताचा डाग ओला असतांनाच लगेच धुवावा. डाग धुतल्यावर काळसर किंवा पिवळट झालातर मिठाच्या गार पाण्यात डाग १०-१५ मिनिट भिजत ठेवावा मग धुवावा. घामाचे पिवळे डाग मिठाच्या गार पाण्यानी जातात.\nस्त्रीयांचा हा नेहमीचा प्रश्न आहे की लिपस्टिकचे डाग कसे काढावे.\nलिपस्टिकचे डाग हा साबणाच्या गरम पाण्यानी धुवावा न गेल्यास तेलाच्या डागाप्रमाणे काढावा.\nडागावर लिंबू चोळावे. मग डाग धुवावा.\nमुले शाळेत पेननी लिहितात तेव्हा कपड्यावर नेहमी डाग पडतात.\nडाग पडलेल्या भागावर लिंबू व मीठ चोळावे व मग डाग धुवून घ्यावा.\nबॉलपेनची शाई किंवा नेलपेंटचा डाग\nस्पिरिट किंवा अँसिटाँल वापरावे\nडाग पडलेला भाग थोडा खरडावा मग पाठीमागून डावाला इस्री मारावी व वरतून स्पिरिट किंवा अँसिटाँल लावावे मग डाग धुवावा.\nमीठ व लिंबू वापरावे, अँकझाँलिक अँसिड, मिल्कद्वा\nमीठ व लिंबू डाग पडलेल्या भागावर लावावे व मग डाग धुवून घ्या अगर नाही गेला तर अँकझाँलिक अँसिड, मिल्कद्वा डाग धुवून मग लावावे वाळल्यावर डाग धुवून घ्या.\nलिंबू, खायचा सोडा किंवा स्पिरिट वापरावे\nडागावर लिंबू चोळावे किंवा खाण्याचा सोडा घेवून त्याची पेस्ट करून डागावर चोळावी मग डाग धुवून घ्यावा. किंवा स्पिरिट लावावे.\nडांबर, ग्रीस, ऑईलचा डाग\nरॉकेल, पेट्रोल टरपेनटाईन वापरावे\nडाग थोडा खरवडून घ्यावा व मागच्या बाजूनी इस्त्री करावी मग डाग पिवळट पडल्यास डाग रॉकेल, पेट्रोल टरपेनटाईन मध्ये थोडा वेळ भिजत ठेवावा मग धुवावा.\nडाग ओला करून घ्या व डागावर कोरड्या कापडाने एमराँल लावावे मग डाग धुवावा.\nकपड्याला लागलेला दुसरा रंगाचा डाग\nपाण्यात एक चमचा हायड्रो स्ल्फ़ाईड घालावे मग डाग पडलेला भाग त्या पाण्यात भिजत ठेवावा मग धुवावा. हा डाग पडल्यावर १०-१२ दिवसात डाग धुवावा. तसेच हे अँसिड पाण्यात घालून मगच वापरावे तसेच डायरेक्ट वापरू नये.\nHome » Tutorials » कपड्यांवर पडलेले डाग कसे काढायचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://iyemarathichiyenagari.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%A3%E0%A5%87/", "date_download": "2022-12-01T00:03:57Z", "digest": "sha1:EVRHDKRCKQQBRWW2MRUBJHSEK4XBKS4U", "length": 16192, "nlines": 192, "source_domain": "iyemarathichiyenagari.com", "title": "विलास पाटणे Archives - इये मराठीचिये नगरी", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी महाराज यांना संत तुकारामांनी पाठवलेले अभंग\nमराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nछत्रपती शिवाजी महाराजांचे पर्यावरणीय विचार\nमुक्त्यारी समारंभ अथवा श्रीमन्महाराज शाहू छत्रपती, सरकार करवीर यांचा राज्याधिकारस्वीकारोत्सव\nजाणून घ्या अत्यंत दुर्मिळ बॉम्बे किंवा एचएच रक्तगटाबद्दल…\nसंत ज्ञानेश्‍वरांची परंपरा पुढे नेणारे देवनाथ कोण होते \nहे झाड केवळ आढळते महाराष्ट्रात…\nViral Video : फळे काढणीचे सोपे अन् टाकावू बाटलीपासून केलेलं यंत्र…\nNeettu Talks : कार्बन लेसर फेसियल ट्रिटमेंट आहे तरी काय \nझाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या सासरच्या मुळगावाची अशीही ओळख\nअभ्यासक्रमांचे उपयुक्तता मूल्य वाढविण्यासाठी…\nसह्याद्रीच्या कोंदणात वसलेला रांगडा किल्ला…\nचिमणी नक्की काय बोलत असावी बरं….\nपालकचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढल्याचा दावा\nजाणून घ्या माणसाच्या जन्माची गोष्ट…\nसोनसरी, पंद अन् सह्याद्री…\nशाश्वत विकास संकल्पनेचा विचार गरजेचा\nविदर्भातील शेतीक्षेत्रात आढळतात ‘हे’ पक्षी\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nHome » विलास पाटणे\nTag : विलास पाटणे\nराणी लक्ष्मीबाईची ज्वलजहाल कहाणी\nराणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर अमेरिकन लेखिका जॉयस लेब्रा यांनी लिहिलेल्या चरित्रापासून ते ज्येष्ठ बंगाली लेखिका महाश्वेता देवी यांनी लिहिलेल्या कादंबरीपर्यंतचे या विषयाचे माझे बऱ्यापैकी वाचन...\nIye Marathichiye NagariLaxmibai Zhashi QueenPanipatkar VIshwas PatilRani LaxmibaiVilas Patneइये मराठीचिये नगरीझाशीची राणी लक्ष्मीबाईपानिपतकार विश्वास पाटीलमराठी पुस्तकमर���ठी साहित्यविलास पाटणे\nविशेष संपादकीय शेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकोकणातील ”ग्रीन गोल्ड” बांबू शेतीचा चढता आलेख\nकोकणातील ”ग्रीन गोल्ड” बांबू शेतीचा चढता आलेख सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ८-१० हजार शेतकरी बांबूशेतीशी जोडले गेले आहेत. जवळपास पाच हजारहून अधिक ट्रक भरून बांबू सिंधुदुर्ग जिल्ह्याबाहेर...\nBamboo FarmingForestIye Marathichiye NagariKonkanVilas Patneइये मराठीचिये नगरीकोकणबांबू लागवडवनशेतीविलास पाटणे\nकाय चाललयं अवतीभवती सत्ता संघर्ष\nन्यायालयाला छाननीचा निर्विवाद अधिकार\nभाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनाच्या कारवाई सर्वोच्च न्यायालयाच्या पीठाने रद्द केली. चुकीचा, बेकायदेशीर, तर्कहीन व घटनात्मकदृष्ट्या अवैध निर्णयासंबंधी पुनरावलोकन करणेचा अधिकार निर्विवादपणे न्यायालयाला आहे असे स्पष्टपणे...\nBJPDemocracyIye Marathichiye NagariPoliticsSupreme CourtVilas Patneइये मराठीचिये नगरीज्येष्ठ वकीलभाजपभाजपचे १२ आमदारांचे निलंबनराजकारणलोकशाहीविलास पाटणेसर्वोच्य न्यायालय\nकाय चाललयं अवतीभवती विशेष संपादकीय\nजैतापूर अणूउर्जा प्रकल्पाला विरोध कशासाठी \nपांढरा हत्ती संबोधणे चुकीचे आहे. जैतापूर प्रकल्पासंबंधी फ्रान्सच्या इडीएफ कंपनीसोबत तांत्रिक चर्चा सुरु आहे. खर्च निश्चित झाल्यावर दर स्पर्धात्मक असेल. परंतु कोणत्याही परिस्थितीत 6 रुपयांपेक्षा...\nIye Marathichiye NagariJaitapurKonkanNuclear power ProjectPower ProjectVilas Patneअणुउर्जा प्रकल्पइये मराठीचिये नगरीकोकणजैतापूरविज प्रकल्पविलास पाटणे\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nजगातील सर्वात महागडा आंबा – जपानचा मियाझाकी\nमध्य प्रदेशमधील जबलपूरच्या एका शेतकऱ्याने चोरी होवू नये म्हणून दोन आंब्याच्या झाडांच्या संरक्षणासाठी पहारेकरी आणि नऊ जर्मन शेफर्ड कुत्र्यांची व्यवस्था केली आहे. इतकी सुरक्षा पुरवण्यामागे...\nAgricultureExpensive MangoInternational MangoJapanJapnise Miyazhakiआंबाकृषीकोकणी शेतकरीजपानजापनिज मियाझाकीमहागडा आंबाविलास पाटणेशेती\nमाझ्या शिक्षणाची पालवी फुलविणारे साहित्यिक : डॉ नागनाथ कोत्तापल्ले\nइचलकरंजी संस्कृती प्रतिष्ठानतर्फे कादंबरी पुरस्कार जाहीर\nथंडीत त्वचेची अशी घ्या काळजी…\nचला जाणूया नदीला अभियानाचा दुसरा टप्पा…\nसमाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे पुरस्कार जाहीर\nV. R. Gavhane on दोलायमानतेवर चिंतन हवे – डॉ. माधव चितळे\nराजू मरवे-बेळगाव on मलकापूर येथील प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालयात प���्यावरणपूरक दसरा साजरा\nअरूण झगडकर on झाडी शब्दसाधक शिक्षक पुरस्कार\nShashikant Shinde on शिक्षणाचे पसायदान: शैक्षिक यज्ञ \nस्वप्नातून बाहेर पडून वास्तवात राहायला शिकावे\nप्रश्न मुळापासून सोडवायला हवेत तरच ते सुटतात\nनिसर्गातील मुक्त आनंदच देतो मनाला उभारी\nसृष्टीतील सर्व जीवातील ब्रह्म जाणून व्हावे सर्वज्ञ\nमुक्त होणे म्हणजे तरी काय \nप्रेमाच्या पेटीनेच गाठता येतो मोक्षाचा तीर\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा (94)\nकाय चाललयं अवतीभवती (383)\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान (74)\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास (445)\nश्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.rangmaitra.com/99-born-1/", "date_download": "2022-12-01T00:44:18Z", "digest": "sha1:NY7NLKPDPKMR5UYKPCBHVC337HVV2CTO", "length": 9295, "nlines": 109, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "पुण्याच्या ‘बॉर्न १’ने जिंकली सवाई! | Rangmaitra", "raw_content": "\n‘ठिपक्यांची रांगोळी’त नवा ट्विस्ट\n‘विश्वनायक’द्वारे हिंदी रंगमंचावर ‘विकास’ झेप\nढाका’ मध्ये ‘मोऱ्या’ची निवड\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nगाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल\n‘डॉक्टर डॉन’ला नवं वळण…\nजिजाऊंच्या भूमिकेत भार्गवी चिरमुले\nवास्तववादी चित्रकार संतोष शंकर लाड\n‘राजा रानी…’ पुन्हा येणार २१ जुलैपासून\nHome नाटक नाट्यस्पर्धा पुण्याच्या ‘बॉर्न १’ने जिंकली सवाई\nपुण्याच्या ‘बॉर्न १’ने जिंकली सवाई\nरसिकांच्या कोर्टात ‘मडवॉक’ एकांकिका अव्वल\nचतुरंग प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या ‘सवाई एकांकिका स्पर्धे’त पुण्याच्या आय.एम.सी.सी.ची ‘बॉर्न १’ ही एकांकिका सर्वोत्कृष्ट ठरली. द्वितीय क्रमांक पटकावणा-या उल्हासनगरच्या सी. एच. एम. अक्षरच्या ‘मडवॉक’ने प्रेक्षकांची पसंती मिळवून ‘प्रेक्षक पारितोषिक’ही पटकावले.\nरवींद्र नाटय़मंदिरात २६ जाने��ारीच्या पूर्वसंध्येपासून सुरू झालेली ‘सवाई’ स्पर्धा रात्रभर रंगली. तरुणाईचा उत्तुंग प्रतिसाद लाभलेल्या या स्पर्धेत औरंगाबादची ‘जागरण’, उल्हासनगरची ‘मडवॉक’, मुंबईच्या साठे महाविद्यालयाची ‘दस्तुरखुद्द’, पिंपरी-चिंचवडच्या नाटय़ परिषदेची ‘द कॉन्शन्स’, पुण्याची ‘बॉर्न १’, बदलापूरच्या अनुभुतीची ‘आयुष्य एक होताना’ आणि मुंबईच्या झेप कलामंचची ‘ई=एस.सी. स्क्वेर’ अशा सात एकांकिकांचे सादरीकरण झाले.\nया स्पर्धेत’ बॉर्न १’ने सवाई लेखक (मानस लयाळ), सवाई दिग्दर्शक (अजिंक्य गोखले), सवाई ध्वनिसंयोजक (प्रतिक केळकर), सवाई प्रकाशयोजनाकार (सचिन शेकदार-अक्षय जोशी) आणि सवाई अभिनेत्री (नेहा साठेची भूमिका साकारणारी तन्वी कुलकर्णी) हे महत्त्वाचे सारे पुरस्कार पटकावून ‘सवाई’ करंडकावर आपले नाव कोरले. प्रेक्षकांच्या कोर्टात सर्वोत्कृष्ट ठरलेल्या श्रीपाद देशपांडे लिखित आणि सुनील हरिश्चंद्र दिग्दर्शित ‘मडवॉक’च्या नेपथ्यासाठी सुयोग भोसले यांना तर बेंजामिन फ्रॅकलिनची भूमिका वठवणा-या अभिजित पवारला सवाई अभिनेत्याचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.\nस्पर्धेचे परीक्षक मिलिंद फाटक, सीमा देशमुख, सुबोध भावे यांच्यासह प्रसिद्ध अभिनेते मिलिंद शिंदे, अभिनेत्री अदिती सारंगधर, पु.ल. देशपांडे कला अकादमीचे संचालक अभिजित घोरपडे आदी सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण २६ जानेवारीला सकाळी ६ वाजता करण्यात आले.\nस्पर्धेत द्वितीय पुरस्कार पटकावणारी टीम ‘मडवॉक’. (छायाचित्र : संजय वैद्य)\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nसावनी रविंद्रचे ‘वंदे गणपती’\n‘टाईड’च्या जाहिरातीत आयुषमान झाला बाई\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०२२ रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://sudhirsawant.com/rawan-jala_18-10-2018/", "date_download": "2022-12-01T00:44:25Z", "digest": "sha1:XRIGH5ZUBF762GQJKQ444BWSRJBCMSEZ", "length": 19927, "nlines": 71, "source_domain": "sudhirsawant.com", "title": "रावण जाळा_18.10.2018 | | Brigadier Sudhir Sawant (Ex-MP)", "raw_content": "\nदसरा म्हणजे रावण जाळणे. लहान असताना आम्ही धनुष्यबाण घेवून गल्लीभर फिरायचो. राम बनून सोबत सीतेला घेवून फिरण्यात स्पर्धा असायची. बाकी सगळे माकडे बनायची. पण रावण जाळणे म्हणजे त्याचा अर्थ काय ते समजायचे नाही. आई सांगायची की जगातील वाईटपणा, दुष्टपणा जाळायचा. अन्याय अत्याचारावर विजय मिळवायचा. आजच्या परिस्थित काय करायचे तर आज आपण काय केले पाहिजे आज आपल्या देशात सर्वात मोठी समस्या काय आहे आज आपल्या देशात सर्वात मोठी समस्या काय आहे तर भ्रष्टाचार आहे. भ्रष्टाचारामुळे रस्ते खड्डामय होतात. कारण मंत्र्यांचे हस्तक कंत्राटदार आणि अधिकारी सिमेंट ऐवजी माती जास्त वापरतात. हे जगाला माहित आहे फक्त मंत्र्यांना, आमदार व खासदाराना माहित नाही. अशाप्रकारे प्रत्येक क्षेत्रात चोरी लूटमार चालली आहे. सरकार म्हणते सरकारी दवाखान्यात उपचार फुकट आहेत. पण जनतेचे शोषण चालू आहे कारण औषधे काळ्याबाजारात विकली जातात. रस्त्याची सफाई होत नाही. रोगराई टाळण्यासाठी दिलेला निधी खाऊन टाकला जातो. शाळांचे बांधकाम निक्रुष्ट असते. एकंदरीत लाच दिल्याशिवाय व पैसे खाल्याशिवाय देशात काहींच काम होत नाही.\nदेशात पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मधून ड्रग जशी अफू भारतात आणली जात आहे. पंजाबचा युवक व्यसनाधीन बनला. मुंबईच्या शाळा कौलेजमध्ये नशेमुळे बर्‍याच मुलांचे आयुष्य बरबाद होते. पोलीस हे थांबवायला काहीच करत नाही. कारण मोठे डॉन राजकरत्यांचे साथीदार असतात व त्यांच्या संरक्षणासाठी सगळ्या काही सुविधा पुरविल्या जातात. काश्मीर पंजाबमध्ये दहशतवाद ड्रग व्यापारासाठी झाला. दहशतवादी हे स्मगलर असतात. १९९३ ला ग्रह सचिव एन. एन. ओरा आताचे राज्यपाल न न व्होरा यांच्या अध्यक्षेतेखाली सर्व गुप्तहेर खात्यांच्या प्रमुखांची मी एक समिती गठीत करायला लावली होती. गुन्हेगार आणि राजकीय नेत्यांमधील मेतकूट उघड करण्यासाठी ही समिती होती. समितीने स्पष्टपणे नमूद केले की “राजकीय नेते, माफिया आणि भ्रष्ट अधिकार्‍यांचे समांतर सरकार ह्या देशावर राज्य करत आहे.” इतक्या भयानक वक्तव्याची कुठल्याच सरकारने दखल घेतली नाही. गुप्तहेर खात्यांचे हे मत आहे कि आज आपण समांतर सरकारचे नोकर आहोत. पूर्वी गुन्हेगार राजकीय नेत्याला निवडून देत होते व राजकरणात आपला हस्तक्षेप वाढवत होते. आज तेच स्वत: निवडून येतात अन मंत्री बनतात. कोणाचेही सरकार असुदेत हे काय बदलत नाही.\nपुढे जावून सर्वात मोठा भ्रष्टाचार हा सैन्यदलात हत्यार खरेदीत चालतो. संरक्षण खात्याचा हिस्सा अर्थसंकल्पाच्या जवळजवळ २५% असतो. त्यामुळे शेती, आरोग्य, पाणी, वीज अशा लोकोपयोगी खात्यावर तो तितकाच कमी असतो. त्यात पोलीस, गुप्तहेर खाते ह्या विषयांना शामिल केले तर जवळजवळ ३५% खर्च संरक्षण आणि अंतर्गत संरक्षण यावर होतो. जवळजवळ ६ लाख कोटी खर्च होतात. त्यातील बराच भाग परदेशात जातो. ज्या देशामध्ये गुन्हेगारी, दहशतवाद व शेजारी राष्ट्राचा तणावग्रस्त संबंध देशाच्या आणि समाजाच्या विकासाला परिणाम करतो. देशाच्या विकासासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध करण्यासाठी देशातंर्गत आणि देशाबाहेर हिंसा आणि तणाव कमी करण्याचा प्रत्येक देशाने प्रयत्न केला पाहिजे. पण भारतात तसे होताना दिसत नाही. देशात जितक्या दंगली वाढतील जाती-जाती आणि धर्मा-धर्मामध्ये द्वेष व भावना वाढेल तितका विकासावर खर्च कमी होईल. भूकमारी, रोजगार, शिक्षण, आरोग्य यावर खर्च करण्यासाठी पैसा उपलब्ध होईल का ह्या विषयाची परवा कुणाला दिसत नाही. १९९३ च्या बाबरी मस्जिद पाडण्यापासून देशांतर्गत प्रचंड हिंसाचार वाढत चालला आहे परिणामतः शेतकऱ्यांच्या आत्महत्याला कारणीभूत सरकारच आहे. त्यातच भ्रष्टाचारामुळे लोकांच्या वाट्याचा प्रचंड पैसा लुटून देशातील एक टक्का लोक परदेशा बाहेर घेऊन जात आहेत, नेता आणि समाजासाठी प्रत्यक्षात खर्च होणारा पैसा आणखी कमी होतो ही आज भारताच्या अर्थव्यवस्थेची खरी स्थिती आहे.एकीकडे एक टक्के लोक मजा मारत आहेत आणि बाकी हालअपेष्टा सहन करत दिवस जगत आहेत.\nपॅरीसमध्ये ३६ राफेल लढाऊ विमानांना ७.८ अब्ज डॉलर (५८,००० कोटी रुपये) खर्च केले. १० एप्रिल २०१५ ला पॅरिसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सबरोबर करारात ३६ राफेल लढाऊ विमाने लष्करासाठी खरेदी केली जातील असे घोषित केले व जागतिक लष्करी एरोस्पेस उद्योगाला आश्चर्यचकित केले. भारतीय हवाई दलाची १२६ विमानांची गरज अचानक ३६ वर ही गेली कशी एका फ्रेंच कंपनी दासाल्ट याला कंत्राट का दिले आणि कसे दिले हा प्रश्न निर्माण होतोच. ��ोदी- हॉलंड घोषणापत्रानंतर पर्रीकर यांनी स्वत:ला या सर्वांपासून दूर करण्याचा निर्णय घेतला. मोदींनी निर्णय घेतला; मी फक्त त्याला पाठींबा दिला असे पर्रीकर यांनी १३ फेब्रुवारी २०१५ रोजी दूरदर्शनला सांगितले. खरंतर, डिफेन्स प्रोक्युर्मेंट पॉलिसी (DPP) च्या परिच्छेद ७१ मध्ये परदेशातून हत्यारे घेण्याचे नवा नियम आहे. डीपीपीच्या परिच्छेद ७३ मध्ये असे म्हटले आहे: ‘अशा सर्व (रणनीतिक) अधिग्रहणांचा निर्णय कॅबिनेट कमिटी ऑफ सेक्युरिटीद्वारे संरक्षण प्रोक्युरमेंट मंडळाच्या शिफारशीवरून घेतला जाईल.’\nमोदींनी राफेल खरेदी केल्याबद्दल १० एप्रिल २०१५ पर्यंत मंत्रालय किंवा कॅबिनेट मंडळाशी सल्लामसलत केली नाही. २G घोटाळ्यातील प्रमुख लाभार्थींपैकी एक अनिल अंबानी हे राफेल डीलचे लाभार्थी आहेत. १२६ विमानासाठी मूळ करार रद्द करण्यामागे, तंत्रज्ञान शेअर करण्यासाठी आणि राफेल विमानांची निर्मिती करण्यासाठी HAL चा करार रद्द करण्यात आला आहे. त्याऐवजी, अनिल अंबानी यांच्या रिलायन्स, ज्याकडे बँकांची अगणित कर्जे आहेत, ती राफेल डीलमध्ये दासॉल्टचे नवीन भागीदार म्हणून उदयास आले आहेत.\nराजीव गांधीपासून वायुदल प्रमुख आणि मोदीपर्यंत मोठ्या भ्रष्टाचाराचे प्रचंड आरोप होत आहेत. iWराडाईझ अहवालामध्ये भारतातील जवळजवळ १००० प्रचंड श्रीमंत लोकांचे भ्रष्टाचार करून परदेशात पैसे पळवून नेल्याबद्दल नाव जाहीर झाले. पाकीस्तानमध्ये नवाज शरीफला राजीनामा द्यावा लागला. त्यांचे त्यात नाव असल्यामुळे त्यांना कठोर शिक्षा देखील होईल. पण भारतामध्ये मोदी सरकारच्या कारकिर्दीत त्यावर कुठलीच कारवाई केल्याचे दिसत नाही. परदेशातून काळा पैसा भारतात आणण्याच्या गमजा मारणार्‍या मोदींनी नाव माहिती असून देखील एकाही माणसावर कार्यवाही झाली नाही. उलट मल्ल्या, निरोमोदी ह्यांना १००० कोटी लुटायला दिले व परदेशात पळायला सोपे केले. अशा मुळे हे स्पष्ट होते की सरकार श्रीमंताचे कर्ज माफ करते श्रीमंताना पैसे लुटायला देते, पण शेतकरी आणि कामगारांचे घरातील भांडी कुंडी जप्त करते. आज हाच खरा रावण आहे आणि ह्याच रावणाला जाळला पाहिजे.\nलेखक : ब्रिगेडियर सुधीर सावंत\n← सबसे छोटा रुपया_11.10.2018\nदुसर्‍या स्वातंत्र्य लढ्याची सुरुवात_25.10.2018 →\nशून्य खर्च नैसर्गिक शेती (ZBNF)\nकृषी विज्ञान केंद्र, किर्लोस\nकेंद्र श��सनाच्या मदतीने प्रत्येक जिल्ह्यात सुरु असलेले कृषी विज्ञान केंद्र शेतीवर संशोधन केंद्र म्हणून संचालित केले जातात. ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किर्लोस येथील केंद्र सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान तर्फे चालविले जाते .. Read More\nसिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान\nसिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान कोकणातील एक महत्त्वाची संस्था असून संस्थेतर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. ओरोसनगरी येथे संस्थेतर्फे एक नामांकित कृषी महाविद्यालय चालविले जाते. .. Read More\nछ शिवाजी म कृषी विद्यालय\nछ. शिवाजी महाराज कृषी विद्यालय सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान तर्फे चालविले जाते .. Read More\nसंयुक्त महाराष्ट्र शिक्षण प्र मंडळ\nया मंडळातर्फे महाराष्ट्र नाईट हायस्कूल (६वि ते दहावी), कामगार नगर-कुर्ला (पूर्व) येथे चालविले जाते आणि मुंबई सेन्ट्रल येथे महाराष्ट्र रात्र महाविद्यालय (वाणिज्य) देखील चालविले जाते\nसंस्थापक अध्यक्ष, पूर्वी या ट्रस्टच्या वतीने मुंबई फेस्टिव्हल भरविला जात असे\nकणकवली येथील बाल शिवाजी हायस्कूल याचे अध्यक्ष\nआनंदी आणि समृध्द गाव_१७.११.२०२२\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%AA%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2022-12-01T00:14:45Z", "digest": "sha1:EMCGPYNA2SMQWCQAEDF5PFNCGA4RYPIY", "length": 2177, "nlines": 35, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स.चे १७४० चे दशक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइ.स.चे १७४० चे दशक\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १७ वे शतक - १८ वे शतक - १९ वे शतक\nदशके: १७१० चे १७२० चे १७३० चे १७४० चे १७५० चे १७६० चे १७७० चे\nवर्षे: १७४० १७४१ १७४२ १७४३ १७४४\n१७४५ १७४६ १७४७ १७४८ १७४९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nशेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ तारखेला २३:०१ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ रोजी २३:०१ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%94%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%86_%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE", "date_download": "2022-12-01T00:30:44Z", "digest": "sha1:5JZ6SLPNVUTMFMU7JG3V2VVBT6LQXYQC", "length": 1699, "nlines": 27, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "औरेलिआ कॉट्टा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nऔरेलिआ कॉट्टा ही प्राचीन ज्युलिओ-क्लॉडिअन वंशातील असून रोमन साम्राज्याचा संस्थापक असलेल्या ज्यूलिअस सीझर याची आई होती.\nशेवटचा बदल १ जुलै २०१८ तारखेला २२:२२ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल १ जुलै २०१८ रोजी २२:२२ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/25514/", "date_download": "2022-12-01T00:51:53Z", "digest": "sha1:XNGZ5HEP4O4QPTVFM46ZNTO27Y3FK5C3", "length": 15022, "nlines": 226, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "सान पेद्रो सूला – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक��षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nसान पेद्रो सूला : दक्षिण अमेरिकेतील हाँडुरस या देशातील कॉर्तेझ विभागाच्या राजधानीचे ठिकाण. देशातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर. लोकसंख्या ६,४६,३०० (२०११). देशाच्या वायव्य भागातील ऊलूआ नदीखोऱ्यात हे शहर वसले आहे. हाँडुरस आखाताच्या किनाऱ्यावरील व देशातील सर्वांत मोठ्या प्वेर्तो कार्तेझ या बंदरापासून महामार्ग व लोहमार्गाने ६० किमी. आत हे शहर आहे. स्पॅनिशांनी १५३६ मध्ये या शहराची स्थापना केली. सांप्रत शहराची संपूर्ण पुनर्रचना केली आहे.\nशहराचा परिसर महत्त्वाचा कृषिप्रदेश असून तेथून निर्यातीसाठी केळी तर स्थानिक उपभोगासाठी ऊस, तांदूळ, मका, रताळी, कसाव्हा ही पिके आणि प्राणिज उत्पादने घेतली जातात. देशातील हे प्रमुख औद्योगिक केंद्र असून येथे कापड, कागद, फर्निचर, रंग, प्लास्टिक, सिमेंट, काच, विद्युत् उपकरणे, सायकली, औषधे, रसायने, साबण, बीर, प्रकिया केलेले लाकूड, धातूच्या वस्तू, खाद्यपदार्थ, पशुखाद्य व इतर विविध उत्पादनांच्या निर्मितीचे कारखाने आहेत. हाँडुरसच्या उत्तर व पश्चिम भागाचे हे प्रमुख व्यापारी, वित्तीय व वितरणाचे केंद्र आहे. १९७४\nमध्ये आलेल्या फिफी या हरिकेन वादळात शहरातील उद्योगधंद्यांचे, तसेच पृष्ठप्रदेशातील कृषी क्षेत्राचे प्रचंड नुकसान झाले होते. हे १९७६ मध्ये औद्योगिक खुले व्यापारी क्षेत्र बनले.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी तितुका मेळवावा (विश्वसंमेलन)\nवैश्विक स्तरावर मराठी भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा तसेच संवाद व दैनंदिन वापरामध्ये मराठीचा अधिकाधिक वापर व्हावा ह्यासाठी “मराठी तितुका मेळावा” हे आंतरराष्ट्रीय स्नेहसंमेलन मुंबई येथे दिनांक ४ ते ६ जानेवारी २०२३ रोजी आयोजित केले आहे. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/11489", "date_download": "2022-11-30T23:06:41Z", "digest": "sha1:JX7GGOY3GB6IINWJMOZPCY5E7BI3XAOB", "length": 17615, "nlines": 274, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "चंद्रपुर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक : 637 नवे रुग्ण; 5 मृत्यू… | India Dastak News Tv", "raw_content": "\nHome चंद्रपूर चंद्रपुर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक : 637 नवे रुग्ण; 5 मृत्यू...\nचंद्रपुर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक : 637 नवे रुग्ण; 5 मृत्यू…\nजिल्ह्यात मागील 24 तासात 288 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 637 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून पाच बाधीतांचा मृत्यू झाला आहे.\nजिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 30 हजार 500 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 26 हजार 700 झाली आहे. सध्या 3353 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख 88 हजार 692 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख 53 हजार 825 नमुने निगेटीव्ह आले आहेत.\nआज मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहराच्या इंदिरानगर येथील 67 वर्षीय पुरूष, शिवाजीनगर तुकुम येथील 74 वर्षीय पुरूष व सिस्टर कॉलनी येथील 68 वर्षीय पुरूष, यवतमाळ जिल्ह्याच्या वणी येथील 58 वषी्रय पुरूष व मारेगाव तालुक्यातील 50 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 447 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 405, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 20, यवतमाळ 18, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.\nआज बाधीत आलेल्या 637 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 190, चंद्रपूर तालुका 37, बल्लारपूर 38, भद्रावती 54, ब्रम्हपुरी 25, नागभिड 25, सिंदेवाही 10, मूल 21, सावली 12, पोंभुर्णा एक, गोंडपिपरी आठ, राजूरा 13, चिमूर 48, वरोरा 102, कोरपना 34, जीवती तीन व इतर ठिकाणच्या 16 रुग्णांचा समावेश आहे.\nनागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच 45 वर्षावरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.\n भाजपा गोंडपिपरीचे कार्यालय प्रमुख व्यंकटेश मारगोनवार यांचे अपघाती निधन…\nNext articleआज विदर्भातील कोरोनारुग्ण १०,००० च्या वर…#नागपुरात ५३३८ रुग्ण तर ६६ मृत्यू…\nसुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762\nसिद्धार्थ पंच मंडळ, चंद्रपूर तर्फे भोजनदान..\nचंद्रपूर: मंडळवार, दि. 29 नोव्हेंबर 2022 ला धम्मनगरी चंद्रपुरात अनमोल बुद्ध धातूंची प्रतिष्ठाना धमकीर्ती विहारात करण्यात आली. या शुभप्रसंगी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी सिद्धार्थ पंच...\nवाघांचा बंदोबस्त करा… अन्यथा वनमंत्र्यांच्या घरापुढे ढोल बजाव आंदोलन – माजी मंत्री वडेट्टीवार\nचंद्रपूर : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वन्यजीवांचे संरक्षण याबाबत आमची सकारात्मक भूमिका आहेच. मात्र चंद्रपूर जिल्ह्यात अलीकडच्या काळात मानव वन्यजीव संघर्षाच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ...\nजातीमुक्त भारत होणे गरजेचे आहे, त्याशिवाय भारत जोडता येणार नाही- अपेक्षा एन. पिंपळे\nचंद्रपूर: संविधानिक संस्कृती संवर्धन समिती जिल्हा चंद्रपूरच्या विद्यमाने विकास नगर, बाबुपेठ येथे दिनांक २६ नोव्हेंबर २०२२ रोजी संविधान सन्मान दिवस या राष्ट्रीय समारंभाचे आयोजन...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nप्रितम गग्गुरी(उपसंपादक) आष्टी:- दिनांक २८ नोव्हेंबर रोजी श्री छत्रपती शिवस्वराज���य सेवा संस्था आष्टी तर्फे आयोजित द्वितीय विदर्भ स्तरीय आमंत्रित कराटे स्पर्धा आष्टी येथे आयोजित...\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना आवाहन…\nनागपूर -भारतीय संविधानाला अभिप्रेत लोकशाही गणराज्य घडविण्यासाठी देशातील शेवटच्या वंचित समूहापर्यंत पोहोचून त्यांच्या वेदनेशी आपुलकीचे व माणुसकीचे नाते जोडावे लागेल. तेव्हा कुठे वंचित, शोषित,...\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद – अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी…\nसावली: गेल्या अनेक वर्षापासून गायरान जागेवर पिढ्यानपिढ्या पक्की घरे बांधून वास्तव्यास असलेल्या तसेच महसूल जमिनिवर अतिक्रमणं धारकांना अतिक्रमणं हटविण्याबाबत शासनाकडून नोटीस बजावण्यात आल्या. यामुळें...\nसिद्धार्थ पंच मंडळ, चंद्रपूर तर्फे भोजनदान..\nचंद्रपूर: मंडळवार, दि. 29 नोव्हेंबर 2022 ला धम्मनगरी चंद्रपुरात अनमोल बुद्ध धातूंची प्रतिष्ठाना धमकीर्ती विहारात करण्यात आली. या शुभप्रसंगी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी सिद्धार्थ पंच...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना...\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद...\nमैत्रिणी सोबत जंगलात जाणं बेतले जीवावर; वाघाचा हल्ल्यात तरुण ठार\nब्रेकिंग न्यूज: आष्टी पुलावरून ट्रक उलटला; दोन ठार,एक जखमी…\nअखेर येनापूरच्या ‘त्या’युवकांविरुद्ध ऍट्रासिटी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल.. दिक्षा...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना आवाहन…\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद – अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी…\nसिद्धार्थ पंच मंडळ, चंद्रपूर तर्फे भोजनदान..\nबार्टी प्रादेशिक कार्यालयात मदत केंद्र सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:Aathavanitli.gani", "date_download": "2022-11-30T23:27:01Z", "digest": "sha1:Y5MP3WAQ7HH442KEW7IU45FQKNH2GM57", "length": 1714, "nlines": 37, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "सदस्य:Aathavanitli.gani - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n६ जानेवारी २०१० पासूनचा सदस्य\nयेथे काय जोडले आहे\nकेशवा, माधवा, तुझ्या नामात रे गोडवा\nशेवटचा बदल २२ नोव्हेंबर २०१७ तारखेला २२:२४ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल २२ नोव्हेंबर २०१७ रोजी २२:२४ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agroguide/what-will-you-do-to-make-the-flowers-last-longer", "date_download": "2022-12-01T00:18:22Z", "digest": "sha1:WRYBDNSTWEE3HIW56U7NMWAUWOLRRXSV", "length": 7281, "nlines": 43, "source_domain": "www.agrowon.com", "title": "फुले अधिक काळ टिकविण्यासाठी काय कराल?|What will you do to make the flowers last longer?", "raw_content": "\nFlower Harvestning : फुले अधिक काळ टिकविण्यासाठी काय कराल\nफुलांचे काढणीनंतरचे आयुष्य हे ७० % त्यांच्या काढणीच्या वेळेवर तर उर्वरित ३० % हे काढणीनंतरच्या घटकांवर अवलंबून असते.\nफुलांचे काढणीनंतरचे (Flower Harvestning ) आयुष्य हे ७० % त्यांच्या काढणीच्या वेळेवर तर उर्वरित ३० % हे काढणीनंतरच्या घटकांवर अवलंबून असते. फुलांचे काढणीनंतरचे आयुष्य हे फुलांची परिपक्वता, फुले काढणीची पद्धत तसेच फुलांची काढणीनंतरची हाताळणी, फुलांचे पॅकिंग, वाहतुकीच्या योग्य पद्धती आणि साठवणीच्या पद्धती यांवर अवलंबून असते.\nजनावरांना किटोसीस होऊ नये म्हणून काय कराल\nफुलांचे प्रिकुलींग करणे आवश्यक\nकाही फुलांच्या बाबतीत सकाळी आठ वाजता काढलेल्या फुलांपेक्षा संध्याकाळी चारच्या सुमारास काढलेली फुले जास्त काळ टिकतात. कारण संध्याकाळी काढलेल्या फुलांमध्ये कोर्बोहायड्रेटचे प्रमाण सकाळी काढलेल्या फुलांपेक्षा जास्त असते. त्यामुळे फुलांची काढणी केलेली असते त्यावेळेस फुलामध्ये उष्णता असते. आणि त्या उष्णतेमुळे फुलांचा श्वसनाचा दर वाढतो. वाढलेल्या श्वसनाचा दरामुळे फुलांमधील पाणी हवेमध्ये उडून जाते त्यामुळे फुलांची गुणवत्ता, रंग, वजन कमी होते. त्यामुळे फुलांमधील जास्त असलेली उष्णता काढणे गरजेचे असते. ती काढण्यासाठी फुलांचे प्रिकुलींग करणे गरजेचे असते. हायड्रोकुलींग, रेफ्रीजरेशन आणि फोर्स्ड एअर कुलींग या प्रीकुलींगच्या पद्धती आहेत.\nदुग्धजन्य पदार्थ टिकविण्यासाठी आधुनिक तंत्र\nकाढणीनंतर फुले अधिक काळ ताजी कशी ठेवायची\n- साखर हा फुलांच्या अन्नद्रव्यातील मुख्य घटक असतो. साखर फुलांना अन्नाचा पुरवठा करते आणि बायोसाईड अन्नद्रव्यामधील सूक्ष्मजीव, जिवाणू आणि विषाणू कमी करते.\n- ३.० ते ३.५ पीएच असलेले शुद्ध पाणी फुलांसाठी वापरावे. जर पाण्याचा पीएच जास्त असेल तर पाण्यामध्ये सूक्ष्मजीव आणि जिवाणूंची वाढ होते आणि ते फुलांचे आयुष्य कमी करतात.\n- साखर फुलांना अन्नाचा पुरवठा करते. त्यामुळे फुलांची काढणी केल्यांनंतर ती अधिक काळापर्यंत ताजी राहावीत यासाठी १० ते २० ग्रॅम साखर प्रती लिटर या प्रमाणात पाण्यात मिसळून या द्रावणात फुले ठेवावीत. जर आपण या प्रमाणा पेक्षा अधिक साखरेचा वापर केला तर फुलांचे आयुष्यचक्र लवकर पूर्ण होते आणि फुले लवकर कोमुजून जातात. त्यामुळे पाण्यामध्ये साखरेचे प्रमाण इष्टतम ठेवावे.\n- बायोसाईड हे रसायन पाण्यातील सूक्ष्मजीव नष्ट करते. जिवाणूंची वाढ कमी करते. फुलांची अन्नघटक आणि पाणी ग्रहण करण्याची क्षमता वाढविते. त्यामुळे काढणीनंतर फुले बायोसाईडच्या द्रावणात ठेवली जातात.\nसंपर्क - बालाजी जाधव : 09420090899\nताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/9791", "date_download": "2022-12-01T00:37:09Z", "digest": "sha1:FKCHDQSCYXRQMHS4UINKL237WKJ3DZF7", "length": 21225, "nlines": 273, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "बल्‍लारपूर तालुका क्रिडा संकुल ऑलिंम्‍पीक तयारीसाठी रिलायन्‍सने दत्‍तक घ्‍यावे यासाठी विनंती करणार – क्रिडामंत्री सुनिल केदार | India Dastak News Tv", "raw_content": "\nHome Breaking News बल्‍लारपूर तालुका क्रिडा संकुल ऑलिंम्‍पीक तयारीसाठी रिलायन्‍सने दत्‍तक घ्‍यावे यासाठी विनंती करणार...\nबल्‍लारपूर तालुका क्रिडा संकुल ऑलिंम्‍पीक तयारीसाठी रिलायन्‍सने दत्‍तक घ्‍यावे यासाठी विनंती करणार – क्रिडामंत्री सुनिल केदार\n2024 मध्‍ये होणा-या ऑलिंम्‍पीक स्‍पर्धेसाठी प्राविण्‍यप्राप्‍त खेळाडू तयार करण्‍याच्‍या दृष्‍टीने तज्‍ज्ञांकरवी प्रशिक्षण व अन्‍य बाबींसाठी चंद्रपूर जिल्‍हयातील बल्‍लारपूर तालुका क्रिडा संकुल रिलायन्‍स फाऊंडेशनने दत्‍तक घ्‍यावे यासाठी राज्‍य सरकार रिलायन्‍स फाऊंडेशनला विनंती करेल तसेच बल्‍लारपूर त��लुका क्रिडा संकुलाला भारतीय क्रिडा प्राधिकरणाचे प्रादेशिक केंद्र म्‍हणून मान्‍यता मिळावी यासाठी केंद्रीय क्रिडा राज्‍यमंत्री किरण रिजीजु यांना सुध्‍दा आपण विनंती करणार असल्‍याचे आश्‍वासन राज्‍याचे क्रिडामंत्री सुनिल केदार यांनी दिले.\nमिशन शक्‍ती अंतर्गत बल्‍लारपूर येथील तालुका क्रिडा संकुल येथे 2024 च्‍या ऑलिंम्‍पीक स्‍पर्धेच्‍या तयारीसाठी सेंटर फॉर एक्‍सेलन्‍स सुरू करण्‍यासाठी रिलायन्‍स स्‍पोर्ट फाऊंडेशनसोबत करार करण्‍याच्‍या विषयासंदर्भात माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या मागणीच्‍या अनुषंगाने मंत्रालयात क्रिडा मंत्री सुनिल केदार यांच्‍या अध्‍यक्षतेखाली आज बैठक आयोजित करण्‍यात आली होती. या बैठकीत बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले, चंद्रपूर, गडचिरोली या आदिवासीबहुल, नक्षलप्रभावित जिल्‍हयांमधले खेळाडू 2024 मध्‍ये होणा-या ऑलिंम्‍पीक स्‍पर्धेसाठी प्राविण्‍यप्राप्‍त ठरावे यादृष्‍टीने मिशन शक्‍ती या उपक्रमांतर्गत अत्‍याधुनिक क्रिडा विषयक सुविधांनी परिपूर्ण असे बल्‍लारपूर तालुका क्रिडा संकुल बांधण्‍यात आले. या तालुका क्रिडा संकुलाची देखभाल व दुरूस्‍ती तसेच खेळाडू प्रशिक्षणासाठी आंतरराष्‍ट्रीय दर्जाचे तज्ञ प्रशिक्षक उपलब्‍ध व्‍हावे यासाठी रिलायन्‍स स्‍पोर्ट फाऊंडेशनने दत्‍तक घ्‍यावे, अशी विनंती रिलायन्‍स फाऊंडेशनच्‍या अध्‍यक्षा श्रीमती निता अंबानी यांच्‍याकडे आपण केली असल्‍याचे आ. मुनगंटीवार म्‍हणाले. गेल्‍या 120 वर्षात ऑलिंम्‍पीक स्‍पर्धेत भारताला केवळ 28 पदके मिळाली असून यात फक्‍त 9 सुवर्ण पदकांची नोंद आहे. अमेरिकेला 2520, चीनला 543, ग्रेट ब्रिटेनला 847, सोवियत युनियनला 1122, जर्मनीला 937, फ्रांन्‍सला 713 पदके प्राप्‍त झाली आहेत. भारताला मिळालेल्‍या पदकांची संख्‍या या तुलनेत नगण्‍य आहे. हे प्रमाण वाढावे व आदिवासीबहुल, नक्षलप्रभावित असलेल्‍या चंद्रपूर, गडचिरोली जिल्‍हयातील खेळाडू पदकप्राप्‍त ठरावे यादृष्‍टीने रिलायन्‍स स्‍पोर्ट फाऊंडेशनला हे स्‍टेडियम दत्‍तक देण्‍याची आवश्‍यकता असल्‍याचे प्रतिपादन आ. मुनगंटीवार यांनी केले.\nयेत्‍या सोमवारी केंद्रीय क्रिडा राज्‍यमंत्री महाराष्‍ट्राच्‍या दौ-यावर येत आहेत. या दौ-यादरम्‍यान बल्‍लारपूर तालुका क्रिडा संकुलाला भारतीय क्रिड�� प्राधिकरणाचे प्रादेशिक केंद्र म्‍हणून मान्‍यता मिळावी यासाठी आपण त्‍यांना विनंती करणार असल्‍याचे क्रिडामंत्री सुनिल केदार यांनी यावेळी सांगीतले. तसेच या तालुका क्रिडा संकुलाच्‍या वसतीगृहाची संरक्षक भिंत, सोलार सिस्‍टीम यासाठी त्‍वरीत अंदाजपत्रक सादर करावे, आपण यासाठी प्राधान्‍याने निधी उपलब्‍ध करून देवू, असेही त्‍यांनी यावेळी सांगीतले.\nबैठकीला क्रिडा आयुक्‍त श्री. बकोरीया, नागपूरचे क्रिडा उपसंचालक, जिल्‍हा क्रिडा अधिकारी चंद्रपूर यांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.\nPrevious article10 रुपयाचे नाणे चलनात आहे…अफवेवर विश्वास ठेवू नका…\nNext articleअखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या चंद्रपुर सोशल मीडिया जिल्हाध्यक्षपदी विलास टिपले…\nसुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762\nराज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, आमदार श्री. विजय वडेट्टीवार यांचा दि. २७ नोव्हेंबर २०२२ रोजीचा दौरा कार्यक्रम…\n*राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते तथा आमदार श्री. विजय वडेट्टीवार यांचा* *दि. २७ नोव्हेंबर २०२२ रोजीचा दौरा कार्यक्रम....* *रविवार दि. २७ नोव्हेंबर २०२२* *सकाळी १०:३०...\nजिल्हा महिला काँग्रेसचे रामदेव बाबा विरुद्ध जोडे मारो आंदोलन\nचंद्रपूर: तुम्ही साडी नेसल्यावर, सलवार सूट परिधान केल्यावर चांगले दिसता आणि काही नाही परिधान केल्यावरही चांगले दिसता असे महिलांना उद्देशून जे अप्पतीजनक विधान योगगुरू...\nचंद्रपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी कार्यालयात पीक विमा कक्ष स्थापन\nपीक विम्याचा लाभ मिळाला नसलेल्या शेतकऱ्यांना चंद्रपूर जिल्हा काँग्रेस ग्रामीण अध्यक्ष प्रकाश देवतळे यांचे जाहीर आवाहन चंद्रपूर: राज्यातील शेतकरी मोठ्या संकटातून जात आहे. अतिवृष्टी आणि...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nप्रितम गग्गुरी(उपसंपादक) आष्टी:- दिनांक २८ नोव्हेंबर रोजी श्री छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्था आष्टी तर्फे आयोजित द्वितीय विदर्भ स्तरीय आमंत्रित कराटे स्पर्धा आष्टी येथे आयोजित...\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना आवाहन…\nनागपूर -भारतीय संविधानाला अभिप्रेत लोकशाही गणराज्य घडविण्यासाठी देशातील शेवटच्या वंचित समूहापर्यंत पोहोचून त्यांच्या वेदनेशी आ��ुलकीचे व माणुसकीचे नाते जोडावे लागेल. तेव्हा कुठे वंचित, शोषित,...\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद – अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी…\nसावली: गेल्या अनेक वर्षापासून गायरान जागेवर पिढ्यानपिढ्या पक्की घरे बांधून वास्तव्यास असलेल्या तसेच महसूल जमिनिवर अतिक्रमणं धारकांना अतिक्रमणं हटविण्याबाबत शासनाकडून नोटीस बजावण्यात आल्या. यामुळें...\nसिद्धार्थ पंच मंडळ, चंद्रपूर तर्फे भोजनदान..\nचंद्रपूर: मंडळवार, दि. 29 नोव्हेंबर 2022 ला धम्मनगरी चंद्रपुरात अनमोल बुद्ध धातूंची प्रतिष्ठाना धमकीर्ती विहारात करण्यात आली. या शुभप्रसंगी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी सिद्धार्थ पंच...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना...\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद...\nमैत्रिणी सोबत जंगलात जाणं बेतले जीवावर; वाघाचा हल्ल्यात तरुण ठार\nब्रेकिंग न्यूज: आष्टी पुलावरून ट्रक उलटला; दोन ठार,एक जखमी…\nअखेर येनापूरच्या ‘त्या’युवकांविरुद्ध ऍट्रासिटी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल.. दिक्षा...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना आवाहन…\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद – अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी…\nसिद्धार्थ पंच मंडळ, चंद्रपूर तर्फे भोजनदान..\nबार्टी प्रादेशिक कार्यालयात मदत केंद्र सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.rangmaitra.com/natyamahotsav/", "date_download": "2022-12-01T00:49:12Z", "digest": "sha1:7CNVE2OMBCUYFN7FPPRVLPG73QICRJXA", "length": 14182, "nlines": 111, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "माणुसकी वाचवण्यासाठी रंगचिंतन | Rangmaitra", "raw_content": "\n‘ठिपक्यांची रांगोळी’त नवा ट्विस्ट\n‘विश्वनायक’द्वारे हिंदी रंगमंचावर ‘विकास’ झेप\nढाका’ मध्ये ‘मोऱ्या’ची निवड\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nगाण्यांच्या फर्माइशींनी र��गणार सुरांची मैफिल\n‘डॉक्टर डॉन’ला नवं वळण…\nजिजाऊंच्या भूमिकेत भार्गवी चिरमुले\nवास्तववादी चित्रकार संतोष शंकर लाड\n‘राजा रानी…’ पुन्हा येणार २१ जुलैपासून\nHome चालू घडामोडी माणुसकी वाचवण्यासाठी रंगचिंतन\non: March 13, 2018 In: चालू घडामोडी, नाटक, नाट्यरंग, महत्वाच्या बातम्या, लक्षवेधी, सांस्कृतिक उपक्रम\nजागतिक रंगभूमीदिनानिमित्त ठाण्यात नाट्य महोत्सव\nदिल्ली, मुंबई आणि पनवेल येथे यापूर्वी तीन नाट्य महोत्सवझाल्यानंतर चौथा नाट्य महोत्सव २७, २८ आणि २९ मार्च २०१८ रोजी तिन्ही दिवस सकाळी ११.३० वाजता गडकरी रंगायतन, ठाणे येथे होणार आहे. या तीनही नाटकांचे लेखन-दिग्दर्शन ‘रंगचिंतक मंजुल भारद्वाज’ यांनी केले असून या कलात्मक चळवळीला आपल्या कलेने मंचावर साकार करणारे कलाकार आहेत, अश्विनी नांदेडकर, योगिनी चौक, सायली पावसकर, कोमल खामकर, तुषार म्हस्के आणि बबली रावत. या महोत्सवामागची भूमिका सांगताहेत रंगचिंतक मंजुल भारद्वाज....\n२७ मार्च हा “विश्व रंगमंच दिवस” म्हणून ओळखला जातो. विश्व आणि रंगमंच यांचं एक अनोखं नातं आहे. विश्व हेच रंगमंच आणि रंगमंच हेच विश्व असं म्हंटलं जातं. आज संपूर्ण विश्वासमोर अनेक आव्हाने आ वासून उभी आहेत आणि त्यातील सर्वात मोठं आव्हान आहे “माणुसकी वाचवणे” म्हणूनच, माणूस बनण्याची संवेदना जागवणारे नाटक “गर्भ” हे या कलात्मक महोत्सवात सादर होणारे पहिले नाटक आहे.\nविश्वाला माणुसकीचे भान देणारी कला आणि कलाकारंचं असतात आणि ‘अनहद नाद’ याच कलेला आणि कलाकारांना बाजारीकरणातून उन्मुक्तता देणारं रंगचिंतन आहे. भांडवलवादी व्यवस्था, खरेदी-विक्री या तत्वावर वर्षानुवर्षांपासून जे करत आली आहे, त्याविरोधात आवाज उठवणारे हे नाटक “अनहद नाद – Unheard sounds of Universe” तसेच सततचा संघर्ष आहे, न्यायसंगत समाजरचनेचा निर्माण करणे, अर्ध्या लोकसंख्येचा संदर्भ म्हणजे नाटक, “न्याय के भंवर में भंवरी” कला ही माणसाला समृद्ध करत असते. मानवी संवेदना जागवून माणसाला माणूस बनवण्याची ताकद ही कलेतच आहे हा विश्वास असल्याने 27 मार्च या जागतिक रंगमंच दिवशी “थिएटर ऑफ रेलेवन्स” या तत्वज्ञानाचे ‘अभ्यासक कलाकार’ ‘कलात्मक नाट्य महोत्सव’ घेऊन येत आहेत\nया नाट्य महोत्सवाचे वैशिष्ठय म्हणजे हा संपूर्ण महोत्सव जन सहयोगाने उभा राहणार आहे कलाकाराची ताकद म्हणजे त्याचे हक्काचे प्रेक्षक कलाकाराची ताकद म्हणजे त्याचे हक्काचे प्रेक्षक हे प्रेक्षक उभे राहणार, पाठींबा देणार आणि २७, २८, २९ मार्च २०१८ रोजी प्रेक्षक सहयोगाने एक कलात्मक नाट्य महोत्सव संपन्न होणार, कलाकारासाठी यापेक्षा आनंदाची गोष्ट दुसरी कोणती असू शकते…\nकोणताही कार्यक्रम करायचा वा नाटक उभे करायचे तर भांडवल लागतं, पैसा अनिवार्य आहे पण हा कलात्मक नाट्य महोत्सव कोणत्याही निर्मात्याची, मध्यस्थाची मदत न घेता स्वतःच्या पायावर उभा राहिला आहे, “कला उद्योजकता” या संकल्पनेच्या जोरावर या प्रक्रियेत महोत्सवातील कलाकार स्वतः प्रेक्षकांना जाऊन भेटतात, त्यांना नाटकाची संकल्पना समजावून देतात, या प्रक्रियेने मुख्य म्हणजे कलाकार आणि प्रेक्षक यांत ‘संवाद’ होतो. जो संवाद आजच्या काळात अत्यन्त महत्वाची भूमिका बजावतो. आज जिथे एकमेकांकडे बघून स्मित हास्य करायलाही वेळ नाही तिथे थिएटर ऑफ रेलेवन्सचे कलाकार प्रेक्षकांना भेटून संवाद करत आहेत आणि भेट घेतली की, ही संवाद प्रक्रिया वाढीस लागते, संवादाने विचार प्रक्रिया भक्कम व्हायला लागते आणि संकल्पना आवडली तर प्रेक्षक स्वतः कलाकारांकडून सहयोग पत्र (तिकीट) घेतात आणि नाटकाची सहयोग राशी जमा करतात. सहयोग राशी याकरिता, कारण या नाटकाला कोणताही निर्माता किंवा स्पॉन्सरर्स नाही तसेच कोणतेही सरकारी वा नीमसरकारी अनुदानाची मदत हे नाटक घेत नाही. स्वावलंबन हे पूर्णत्वे आहे.\nआज जिथे एका पाकिटासाठी कलाकाराला थांबून राहावे लागते किंवा वाट पाहावी लागते तिथे ‘प्रेक्षक सहयोग’ हाच खरा सहयोग आहे, जो कलाकाराला खऱ्या अर्थाने भक्कम करतो. त्याच प्रमाणे माणुसकी या संकल्पनेची सुरवात ही संवादापासूनच होते. म्हणूनच जसे प्रेक्षक आणि कलाकार भेटून संवाद साधतात तशी “कला उद्योजकता” ही संकल्पना वाढीस लागते आहे. या कलात्मक संवादांना ‘प्रोफेशनलिझम’ म्हणतात. फक्त पाकीट किती आणि गल्ला किती भरला, इतकं सीमीत प्रोफेशनलिझम नाही. रंगमंचावर मानवीय मूल्य जपण्यासाठी कलाकार जीव ओतून आपली कला साधना प्रेक्षकांसमोर सादर करतात आणि प्रेक्षकांमध्ये कलासत्व जागवून मानवीय मूल्य प्रस्थापित करतात या प्रक्रियेला “प्रोफेशनलिझम” म्हणतात.\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nसावनी रविंद्रचे ‘वंदे गणपती’\n‘टाईड’च्या जाहिरातीत आयुषमान झाला ���ाई\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०२२ रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://fbnews.trendkatta.in/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2022-12-01T00:05:56Z", "digest": "sha1:6BEFL2FCZSRNUTSNAXARDYWLC44HGLES", "length": 7667, "nlines": 90, "source_domain": "fbnews.trendkatta.in", "title": "पाऊसगती कमी; कोल्हापुरात पुराचा धोका वाढला - FB News", "raw_content": "\nपाऊसगती कमी; कोल्हापुरात पुराचा धोका वाढला\nकोल्हापूर : कोल्हापुरी शहरात गुरुवारी पावसाचे प्रमाण कमी राहिले.मात्र पुराची शक्यता वाढीस लागली आहे. शहराच्या काही भागांमध्ये पुराचे पाणी घुसू लागले असल्याने लोखंडी कठडे लावून या मार्गावरील वाहतूक बंद केली आहे.\nजिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असले तरी कोल्हापूर शहराला महापुराचा धोका निर्माण झाला आहे. पंचगंगा नदीकाठी असणाऱ्या शिंगणापूर पाणंद, विवेकानंद हायस्कूल, गायकवाड घर, तोरस्कर चौक यासह अन्य काही भागांमध्ये पुराचे पाणी घुसू लागले आहे. पुराची चिन्हे लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने दक्षतेचा भाग म्हणून या सर्व मार्गावर महापालिका प्रशासनाने लोखंडी कठडे लावले आहेत. येथे सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.\nजिल्हयामध्ये गेल्या आठवडयाभरापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे महापूर येण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी मुले पूराच्या पाण्यातून धोकादायकरित्या प्रवास करत शाळेला येतात. या सर्व बाबींचा विचार करून जिल्हयातील सर्व शाळांना १४ ते १६ जुलै दरम्यान सुट्टी जाहीर करावी, अशी मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे गुरुवारी एका पत्राद्वारे केली आहे.\nगॅस सिलिंडर “डिलिव्हरी बाॅय” ला द्यावे लागतायेत अतिरिक्त पैसे; ग्राहकांची लूट थांबेना…\nVideo: कट्टर वैरी आमने-सामने अर्धा त��स शाळेसमोरच्या रस्त्यावर सुरु होती नाग आणि मुंगसाची झुंज\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\n“बंटी बबलीने पळ काढला”सोशल मिडीयावर जोरदार चर्चा - FB News on तुम्ही कोणाला सपोर्ट करणार\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/akola/news/covid-under-control-in-the-district-but-swine-flu-has-entered-130212095.html", "date_download": "2022-11-30T23:58:17Z", "digest": "sha1:LTL2BVCWMESQDKAHKI77FPJRXHGB3HYJ", "length": 7298, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "जिल्ह्यात कोविड नियंत्रणात, मात्र स्वाइन फ्लूचा शिरकाव | Covid under control in the district, but swine flu has entered - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nस्वाइन फ्लूचा:जिल्ह्यात कोविड नियंत्रणात, मात्र स्वाइन फ्लूचा शिरकाव\nअकोला शहरातील एका ४५ वर्षीय रुग्णाचा वैद्यकीय अहवाल स्वाइन फ्लूसाठी पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे नागरिकांना सुरक्षात्मक खबरदारी घेण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे. संबंधित रुग्णास इतरही आजार असून, या रुग्णावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य यंत्रणेने दिली आहे.जिल्ह्यातील कोरोनाचे संकट नियंत्रणात येत असतानाच अनेक भागात व्हायरल तापानी डोके वर काढले होते. त्यानंतर आता स्वाइन फ्लूने शिरकाव केला आहे. शहरात सध्या स्वाइन फ्लूचे तीन रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.\nत्यातील एक रुग्ण अकोला शहरातील तर दोन रुग्ण बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर व जळगाव जामोद या तालुक्यातील आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या माहितीनुसार, सर्वोपचार रुग्णालयात आतापर्यंत एकही रुग्ण आढळून आला नाही, किंवा उपचारासाठी दाखल नाही. रुग्ण आढळल्यास दाखल करण्य��साठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येईल, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांनी दिली आहे.\nस्वाइन फ्लू-कोविड लक्षणांमध्ये साम्य : स्वाइन फ्लू या आजाराचा संसर्ग हा नाक, डोळे, तोंडावाटे होतो. ताप, थंडी, सर्दी, कफ, घसादुखी, अंगदुखी, डोकेदुखी, थकवा, डायरिया, उलट्या आदी स्वरूपातील लक्षणे यामध्ये दिसून येतात. यातील बहुतांश लक्षणे ही कोविडमध्येही आढळून येत आहेत. त्यामुळे लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तत्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.\nएका रुग्णाचा नागपुरात मृत्यू : शहरातील एका ४० ते ४२ वर्षाच्या रुग्णाचा नागपूर येथे स्वाइन फ्लूवर उपचार घेत असताना यापूर्वी मृत्यू झाला आहे. संबंधित रुग्ण हा कामानिमित्त नागपूरला गेला होता, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांनी दिली आहे.\nअकोल्यातील एक रुग्ण अकोल्यातील एक ५५ वर्षीय रुग्ण स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह असून खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. याशिवाय बुलडाणा जिल्ह्यातील दोन रुग्ण खासगी रुग्णालयात उपचारासाठी आहेत. काही दिवसांपूर्वी शहरातीलच एका रुग्णाचा नागपूरमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. तो रुग्णही स्वाइन फ्लू पॉझिटिव्ह होता. - डॉ. सुरेश आसोले, जिल्हा आरोग्य अधिकारी.\nआतापर्यंत ८९४ जणांची स्क्रीनिंग जिल्ह्यात आतापर्यंत स्वाइन फ्लूच्या ८९४ रुग्णांची स्क्रीनिंग करण्यात आली आहे. जे रुग्ण कोविड संदिग्ध म्हणून निदर्शनास आले आहेत. लक्षणे आहेत मात्र कोविड चाचणी निगेटिव्ह आहे, अशा रुग्णांची स्वाइन फ्लूसाठी चाचणी करण्यात येत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सांगितले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1728049", "date_download": "2022-12-01T00:16:31Z", "digest": "sha1:VFWHH6BKWFKYHK7T7PXGT6EEAL45AYJ3", "length": 3738, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"आम्ल\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"आम्ल\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१७:४४, ८ जानेवारी २०२० ची आवृत्ती\n२५९ बाइट्सची भर घातली , २ वर्षांपूर्वी\n११:५८, ३० सप्टेंबर २०१९ ची आवृत्ती (संपादन)\n१७:४४, ८ जानेवारी २०२० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nजे आम्लारी (अल्कली) पदार्थांबरोबर रासायनिक प्रक्रियेत भाग घेतात त्यांना आम्ल पदार्थ म्हणतात. आंबट चव आणि calcium सारख्या धात��ंबरोबर व sodium carbonate सारख्या आम्लारी पदार्थांबरोबर रासायनिक प्रक्रियेत भाग घेणे हे आम्ल पदार्थांचे मुख्य गुणधर्म आहेत. पाण्याचे पी.एच. मूल्य ७ असते. आम्ल पदार्थांचे पी.एच मूल्य ७ पेक्षा कमी असते. पी.एच. मूल्य जितके कमी तितके त्याचे गुणधर्म तीव्र होतात.उदा.सलफुरिक, नायट्रिक, हायड्रोक्लोरिक आणि फॉस्फोरिक आम्ल आणि कार्बोक्झिलिक आम्ल, सल्फोनिक आम्ल ई.\nAcetic acid (vinegar मध्ये वापरतात), Sulphuric acid (गाड्यांच्या battery मध्ये वापर) व tartaric acid(Baking मध्ये वापर) ही व्यवहारात वापरण्यात येणाऱ्या आम्लांची उदाहरणे आहेत. या उदाहरणावरून दिसून येते की आम्ल हे मिश्रण असू शकते आणि घन किंवा द्रव पदार्थ पण असू शकते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:Location_map_%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF_%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9D%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2022-12-01T00:27:29Z", "digest": "sha1:7PLIWKPKONWP3ZGXUYTWSW7BSC4DF5HB", "length": 4762, "nlines": 158, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:Location map बॉस्निया आणि हर्झगोव्हिना - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nसाचा:Location map बॉस्निया आणि हर्झगोव्हिना\nबॉस्निया आणि हर्झगोव्हिनाचा स्थान नकाशा\nया पानातील शेवटचा बदल १७ मार्च २०१५ रोजी १५:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://charudattasawant.com/about-us/", "date_download": "2022-11-30T23:45:42Z", "digest": "sha1:CG5YKXHDMLYPR7DLKEK2QBKS2UT7Q533", "length": 10165, "nlines": 87, "source_domain": "charudattasawant.com", "title": "आमच्या विषयी » माझी लेखमाला", "raw_content": "\nआठवणी, लेख, गाणी, कविता, अनुभव, समीक्षा, माहिती इत्यादी\nमराठी वाचक व लेखक यांना दर्जेदार व्यासपीठ निर्माण करून देणे.\nमराठी वाचकांकरीता गेल्या शतकातील लेख आणि साहित्य उपलब्ध करुन देण्याचा आमचा प्रयत्न राहील.\nलेखन, इतिहास आणि भूगोल\nभ्रमणध्वनी आणि व्हॅट्सऍप :\nमाझ्या ह्या ब्लॉगवर आपले स्वागत असो\nमाझ्या ब्लॉगला भेट दिल्याबद्दल आपले आभार\nमराठी वाचक आणि लेखक या��च्याकरीता विजयादशमी, शके १९४२, म्हणजेच रविवार दिनांक २५ ऑक्टोबर २०२० रोजीच्या सुमुहुर्तावर आमचे संकेतस्थळ आणि अँड्रॉइड ऍप् आपल्यासाठी सादर करण्यास आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. आपल्यापैकी बरेच जण मला व्यक्तीश: ओळखत असतील तर त्यांना सुद्धा माझ्या ह्या नवीन उपक्रमाविषयी आनंदच होत असेल यात शंका नाही.\nगेली अनेक वर्षे लिखाण करण्याचे मनात होते, असंख्य विषय आणि प्रसंग लिहिण्याची प्रेरणा देत होते, परंतु आळस ह्या गोष्टींपासून मला दूर नेता होता. कोरोनाच्या निमित्ताने मिळालेल्या सक्तीच्या सुटीमुळे या विषयी विचार करावयास आणि पूर्वतयारी करण्यास मला वेळ मिळाला, आणि पुरेसा गृहपाठ करून, एकही क्षण वाया न घालवता मनातील उपक्रम पूर्ण करण्याचा जोरदार प्रयत्न केला, त्याचे हे फळ आहे. अर्थात हि केवळ सुरुवात असून, अजून मोठा पल्ला गाठायचा आहे, हे ध्यानात असल्यामुळे ह्या प्रकल्पाच्या विस्ताराच्या योजना आणि अंमलबजावणी ह्याकडे लक्ष देणे गरजेचे राहील.\nह्या ब्लॉगवर आपणास माझ्या आवडीच्या विषयांवरची लेखमाला वाचावयास मिळेल. कुठलाही एक विशिष्ठ अनुक्रम किंवा विषय मनात न ठेवता मला जसे सुचेल तसे आणि आठवेल तसे विविध विषयांवर मी येथे लिहिलेलं आहे. माझे मनोगत येथे मांडलेले आहे. हि लेखमाला तुम्हाला एका वेगळ्या विश्वात घेऊन जाईल, विचार करावयास लावेल, आपले हरवलेले येथे आपणास नक्कीच सापडेल. नवीन गोष्टींची माहिती मिळेल. असे मला नक्की वाटते.\nआमचा हा पहिलाच प्रयत्न आहे. तेव्हा माझी ही लेखमाला आपण गोड मानून घ्यावी. आणि आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला नक्की कळवाव्यात म्हणजे आम्हाला सुधारणा करण्यासाठी ते मार्गदर्शक ठरेल.\nसुरुवातीला हा उपक्रम माझा वैयक्तिक स्वरूपाचा असणारा होता, परंतु माझ्या मित्रांनी यात योगदान देण्याचा मनोदय प्रकट करून लगेच काही जून लेख, छायाचित्रे असे साहित्य उपलब्ध करून दिले आहे, तेही आपणास लवकरच वाचावयास/पाहावयास मिळेल. तसेच नवोदित आणि अपरीचित लेखकांना येथे व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाईल.\nमाझ्या उपक्रमात माझ्या घरच्यांनी म्हणजेच मुले आणि सून आणि माझे मित्र यांनी सहकार्य केले आहेच शिवाय आमच्या कार्यालयातील अनुभवी संगणकतज्ञ् शिक्षकवर्गाचेही मार्गदर्शन आणि प्रेत्साहन मला लाभले आहे.\nया ब्लॉगवर सतत लेखांची भर पडत असणार आहे त्यामुळे आपण ब्लॉगवर नोंदणी करून घ्यावी म्हणजे आपणास ई-मेल अथवा संदेशाद्वारे नवीन लेखांची सूचना प्राप्त होईल.\nआपण आमचा हा उपक्रम सामाजिक माध्यमाद्वारे आपले मित्रमंडळी आणि कुटुंबीय यांच्यापर्यन्त पोहोचवावा. म्हणजे मोठा वाचकवर्ग निर्माण होण्यास मदत होईल. नवीन लेखकांची देखील भर पडेल आणि उत्तम साहित्य/विचार आपणास वाचावयास मिळतील, हि सदिच्छा\nमजकूर सामाईक करा - आपल्या मित्रांना शेअर करा\nमाझी लेखमाला अँड्रॉइड ऍप् डाउनलोड करा\nEnglish (3) Podcast (3) Slider (21) अनुभव (11) काव्यमाला (7) गडकिल्ले (10) गीतमाला (24) प्रवासमाला (8) प्रसारणमाला (3) बालभारती (8) भावगीते (3) माझे गाव (18) लेखमाला (17) हिंदी चित्रपट गीते (10) हिंदी विभाग (5)\nप्रिय वाचक, आपण आपले लेख आमच्या ब्लॉगवर प्रसिद्ध करू शकता. अधिक माहितीसाठी खालील लिंकला भेट द्या:\nसूचना: अटी व नियम लागू\nअविस्मरणीय गाणी - भाग 3: जनकवी पी. सावळाराम, लतादीदी आणि वसंत प्रभू (Old Marathi Songs)\nमराठी कविता - सूर्य (Marathi Kavita)\nमराठी कविता - देवाचा पत्ता (Marathi Kavita)\nJivdhan Fort - जीवधन किल्ला आणि वानरलिंगीवर व्हॅलीक्रॉसिंग\n71,667 वाचकांनी भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/career/how-to-react-in-interview-when-you-get-blank-interview-tips-in-marathi-how-to-crack-job-interview-mham-739689.html", "date_download": "2022-11-30T23:15:30Z", "digest": "sha1:BVVYG6GALJWFN6UNPWYD664W7E73RVRD", "length": 10195, "nlines": 106, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "How to react in interview when you get blank Interview Tips in Marathi how to crack job interview mham - Interview Tips: मुलाखत सुरु असताना अचानक सगळं काही विसरलात? मग पहिले करा हे काम; जॉब तुमचाच – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /करिअर /\nInterview Tips: मुलाखत सुरु असताना अचानक सगळं काही विसरलात मग पहिले करा हे काम; जॉब तुमचाच\nInterview Tips: मुलाखत सुरु असताना अचानक सगळं काही विसरलात मग पहिले करा हे काम; जॉब तुमचाच\nआज आम्ही तुम्हाला सहा काही टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला मुलाखतीदरम्यान प्रश्नांची उत्तरं नाही आलीत तरी तुम्ही घाबरणार नाही आणि तुम्हाला जॉब मिळू शकेल.\nबाप गवंडी तर आई करते शिवणकाम, परिस्थितीवर मात करत तरुण UPSC पास\n प्रश्नामुळे गोंधळू नका; असं द्या बेस्ट उत्तर\nसर्वोच्च न्यायालयाची शिफारस, केंद्र सरकारची मंजुरी, बीडचे सुपूत्र बनले..\nकरंट अफेअर्स, रिझनिंग म्हणजे डोक्याला ताप; चिंता नको; असा करा बँक PO चा अभ्यास\nमुंबई, 30 जुलै: जॉबची मुलाखत (Job Interview) म्हंटलं की उमेदवारांना प्रचंड टेन्शन येतं. त्यात मुलाखतीदरम्यान विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आली नाहीत तर अजूनच टेन्शन येतं. अनेकदा मुलाखतीदरम्यान (Job Interview tips) विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं न आल्यामुळे आपण घाबरतो आणि आपल्याला जॉब (Interview Tips in Marathi) मिळू शकत नाही. मात्र आता चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला सहा काही टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला मुलाखतीदरम्यान प्रश्नांची उत्तरं नाही आलीत तरी तुम्ही घाबरणार नाही आणि तुम्हाला जॉब मिळू शकेल.\nया परिस्थितीत चांगली प्रतिक्रिया देण्याची पहिली पायरी म्हणजे व्यावसायिक स्वरूप राखण्यावर लक्ष केंद्रित करणे. जेव्हा तुम्हाला मुलाखतीच्या प्रश्नाचे उत्तर माहित नसते, तेव्हा तुम्ही चिंताग्रस्त होऊ शकता किंवा अनिश्चित होऊ शकता, परंतु शांत राहणे महत्वाचे आहे आणि तुम्हाला शक्य तितक्या चांगल्या प्रकारे नियुक्ती व्यवस्थापकाला प्रतिसाद देण्याची तयारी करणे आवश्यक आहे. तुमचा व्यावसायिक देखावा टिकवून ठेवण्यासाठी, तुम्ही दीर्घ श्वास घेऊ शकता, स्मित करू शकता आणि मुलाखतकाराशी संवाद साधू शकता.\nप्राध्यापकांसाठी सर्वात मोठी खूशखबर परीक्षा न देताही इथे थेट मिळेल नोकरी\nमुलाखतीतील प्रश्नाचे उत्तर कसे द्यायचे याची तुम्हाला खात्री नसल्यास, नियुक्ती व्यवस्थापक पुरेसा संदर्भ देत नसल्यामुळे किंवा ते शोधत असलेल्या उत्तराबद्दल स्पष्ट नसल्यामुळे असे होऊ शकते. असे झाल्यास, स्पष्टीकरणासाठी प्रश्न विचारण्याचा विचार करा. उदाहरणार्थ, तुम्ही त्यांना हवे असलेल्या उत्तराबद्दल तुमचे स्वतःचे प्रश्न विचारून प्रतिसाद देऊ शकता.\nनियोक्ता तुम्हाला सध्याच्या घडामोडी किंवा तांत्रिक प्रक्रियांबद्दल विशिष्ट प्रश्न विचारू शकतो आणि कदाचित तुम्हाला या विषयाची पूर्ण माहिती नसेल. प्रतिसाद देण्‍यासाठी, अधिक जाणून घेण्‍याच्‍या तुमच्‍या स्वारस्याबद्दल प्रामाणिक रहा आणि तुम्‍हाला विषयाबद्दल काय माहिती आहे ते तपशीलवार सांगा.\nCBSC-ICSE Result: अकरावीच्या प्रवेशासाठी लागणार कस; मुंबईत कट-ऑफ वाढला\nउत्तर जाणून घेण्याचा आव आणण्यापेक्षा किंवा नियुक्त व्यवस्थापकाला पुनर्निर्देशित करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, आपल्या ज्ञानाच्या पातळीबद्दल प्रामाणिक रहा. प्रामाणिक असल्‍याने कामावर घेण्‍याच्‍या टीमला तुमच्‍या सकारात्मक गुणधर्म दाखवता येतात आणि तुमच्‍या ज्ञानात सुधारणा करण्‍यासाठी आणि उत्तरे शोधण्‍यासाठी तुमच्‍या पद्धती समजावून सांगण्‍याची अनुमती मिळते.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathilok.com/lyrics/tu-sukhakarta/", "date_download": "2022-11-30T23:20:47Z", "digest": "sha1:2O6F6PUVRBCW4ZFPVPEOLYQAS5KCSKHN", "length": 4823, "nlines": 100, "source_domain": "www.marathilok.com", "title": "Tu Sukhakarta Lyrics - Ashtavinayak (1979) | Pt. Vasantrao Deshpande Rani Verma - मराठी लोक (माणसे)", "raw_content": "\nतू सुखकर्ता, तू दुःखहर्ता, तूच कर्ता आणि करविता Lyrics (Marathi)\nतू सुखकर्ता, तू दुःखहर्ता\nतूच कर्ता आणि करविता\nमोरया मोरया, मंगलमूर्ती मोरया\nओंकारा तू, तू अधिनायक\nतुझ्या कृपेचा हात मस्तकी, पायी तव मम चिंता\nदेवा सरू दे माझे मी पण\nतुझ्या दर्शने उजळो जीवन\nनित्य कळावे तुझेच चिंतन\nतुझ्या धुळीचे भाळी भूषण\nसदैव राहो ओठांवरती, तुझीच रे गुणगाथा\nतू सुखकर्ता, तू दुःखहर्ता, तूच कर्ता आणि करविता – Tu Sukhakarta\n‘सारेगमप लिटिल चॅम्प’ फेम रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरचा\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी\nमोफत मराठी ई -पुस्तके\n‘सारेगमप लिटिल चॅम्प’ फेम रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरचा\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://www.nashikinfo.in/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A5%AD-%E0%A5%AA-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%B6/", "date_download": "2022-11-30T23:08:25Z", "digest": "sha1:Y4M6KMZ63RCYBC57DFVHILPZ6X5INRED", "length": 8045, "nlines": 115, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "नाशिक : निफाडला पारा ७.४ अंशावर; द्राक्षबागांना भरली हुडहुडी‌ -", "raw_content": "\nनाशिक : निफाडला पारा ७.४ अंशावर; द्राक्षबागांना भरली हुडहुडी‌\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र>\nनाशिक : निफाडला पारा ७.४ अंशावर; द्राक्षबागांना भरली हुडहुडी‌\nनाशिक : निफाडला पारा ७.४ अंशावर; द्राक्षबागांना भरली हुडहुडी‌\nPost category:थंडी / द्राक्षबागा / नाशिक / उत्तर महाराष्ट्र / पारा / रब्बी पिके\nनाशिक (निफाड) : पुढारी वृत्तसेवा\nगुलाबी थंडीचा अनुभव चालु हंगामात निफाड तालुक्यात एक महिना अगोदरच येऊ लागला आहे. रविवार, दि. २० रोजी निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहु संशोधन केंद्रावर पारा ७.४ अंशावर स्थिरावल्याची नोंद करण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्यातील प्रमुख पिक असलेल्या द्राक्षबागांना मात्र वाढलेल्या थंडिने चांगलीच हुडहुडी‌ भरली आहे.\nतंत्रज्ञान : हवेतील गाड्या; बदलत्या शहरांचं भविष्य\nथंडीत वाढ झाल्याने गहु, हरभरा या रब्बी पिकांना पोषक वातावरण तयार झाले आहे. चालु द्राक्ष हंगामात फळबहार छाटण्या अती पाऊसामुळे एक महिना लांबल्यामुळे द्राक्षमाल तयार होण्यास विलंब असला तरी सध्याच्या वातावरणामुळे द्राक्षवेलीच्या मुळ्या व पेशींचे कार्य मंदावत आहे. त्याचा परिणाम पुरेसा अन्नपुरवठा द्राक्षवेलीतून फळापर्यंत जात नाही. द्राक्ष वेल व फळाच्या वाढ विकासाला थंड तपमानाचा फटका बसणार आहे. शिवाय तपमान घसरत चालले असल्याने द्राक्षबागांत मुळी व पेशी कार्यरत राहण्यासाठी पाणी देणे गरजेचे आहे. परंतु ऎन थंडीत भारनियमनात एक तास वाढ झाल्याने द्राक्ष बागायतदारांची अवस्था आगीतुन फोफाट्यात अशी होत आहे.\nद्राक्ष हंगाम उशिराने असला तरी घसरणारे तापमान हे द्राक्ष वेलीला व फळाला मारक आहे. द्राक्षमालाच्या विकासाला या थंडीमुळे ब्रेक बसणार आहे. शिवाय उशीराने गत पंधरवाड्यात झालेल्या फळबहार छाटण्यांनंतरच्या फुटींची वाढ खुंटणार आहे. अशा अवस्थेत पाणीपुरवठा करणे हा पर्याय आहे. त्यासाठी थंडीच्या हंगामात शासनाने द्राक्ष उत्पादक भागाचा विचार करु‌न नाशिक विभागात पहाटे चार ते सकाळी दहा वाजेपावेतो अखंडीत वीजपुरवठा केला पाहिजे तर, शेतकरी उभारीने शेती करु शकणार आहे. – कैलासराव भोसले, उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ पुणे.\nतारुण्यातच समजू शकेल वृद्धावस्थेतील आजारांचा धोका\nदै. ‘पुढारी’ आयोजित ‘राईज अप’ : बुद्धिबळाच्या पटावर आज रंगणार ‘ती’चा सामना\n केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा\nThe post नाशिक : निफाडला पारा ७.४ अंशावर; द्राक्षबागांना भरली हुडहुडी‌ appeared first on पुढारी.\nनाशिक : टोलनाक्यावरच दोघी भिडल्या\nनाशिक : सिडको कार्यालयातच नागरिकांची कामे होतील – मुख्य प्रशासक दीपा मुंडे\nNashik : साई दर्शनास निघालेल्या दोघा सायकलस्वारांवर काळाचा घाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.nashikinfo.in/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%8F%E0%A4%A8%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%BE/", "date_download": "2022-11-30T23:21:40Z", "digest": "sha1:TGTNCDAN4TGHHWA7NXSD45YUH4TAAKDI", "length": 8998, "nlines": 115, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "नाशिक : सीएनजीच्या दरात सात महिन्यांत २५ रुपये वाढ -", "raw_content": "\nनाशिक : सीएनजीच्या दरात सात महिन्यांत २५ रुपये वाढ\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र>\nनाशिक : सीएनजीच्या दरात सात महिन्यांत २५ रुपये वाढ\nनाशिक : सीएनजीच्या दरात सात महिन्यांत २५ रुपये वाढ\nPost category:नाशिक / उत्तर महाराष्ट्र / पेट्रोल / वाहनधारक / वाहनांच्या रांगा / सीएनजी\nनाशिक : पुढारी वृत्तसेवा\nकाही महिन्यांपूर्वीच राज्यातील अनेक शहरांत सीएनजीच्या दरात कपात करण्यात आली होती, मात्र आता पुन्हा एकदा दरवाढ केल्याने वाहनधारकांची डोकेदुखी वाढली आहे. नव्या दरवाढीनुसार नाशिकमध्ये सीएनजी वाहनधारकांना प्रतिकिलोसाठी ९६ रुपये ५० पैसे मोजावे लागणार आहे.\nSocial Media and Depression : सोशल मीडियाचा अतिवापरामुळे ‘या’ मानसिक राेगाला मिळते निमंत्रण, जाणून घ्‍या नवीन संशोधनातील निष्‍कर्ष\nपेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे हैराण झालेले वाहनधारक पर्याय म्हणून सीएनजीकडे बघत आहेत. मात्र सीएनजीचे दरही वाढू लागल्याने, वाहनधारक त्रस्त झाले आहेत. नाशिकमध्ये सीएनजीच्या दरात चार रुपयांनी वाढ केल्याने, दर प्रतिकिलो ९६.५० रुपये इतके झाले आहेत. घरगुती ग्राहकांना नैसर्गिक गॅसपुरवठा करणाऱ्या महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने (एमएनजीएल) ही दरवाढ केली आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नाशिकमध्ये सीएनजीचे दर प्रतिकिलो ७१ रुपये इतके होते. त्यानंतर मे महिन्याच्या अखेरीस १० रुपयांनी तर जून महिन्यात चार रुपयांनी वाढ झाली होती. यानंतर आता पुन्हा चार रुपयांची वाढ झाली असून, सीएनजीचे भाव ९६ रुपये प्रतिकिलो पर्यंत पोहोचले आहेत. नैसर्गिक वायूच्या इनपूट खर्चात वाढ झाल्यामुळे सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ झाली आहे. घरगुती नैसर्गिक वायूच्या उपलब्धतेची कमतरता भरून काढण्यासाठी रि-गॅसिफाइड लिक्विफाइड नॅचरल गॅस मिसळणे आवश्यक आहे. यामुळे एमएनजीएलद्वारे खरेदी केल्या जाणाऱ्या गॅसच्या खर्चात वाढ झाली आहे. तरीही पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत अनुक्रमे ४४ टक्के आणि २० टक्के इतकी बचत होत आहे.\nसीएनजीसाठी रांगाच रांगा : पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सीएनजीचा पर्याय उत्तम ठरत असतानाच सीएनजीची दरवाढ डोकेदुखी ठरू लागली आह��. विशेष बाब म्हणजे सीएनजीच्या दरांनी केव्हाच डिझेलला मागे टाकले असून, पेट्रोलदराच्या समीप सीएनजीचे दर गेल्याने, ही दरवाढ वाहनधारकांची आर्थिक समीकरण विस्कळीत करणारी ठरत आहे. दुसरीकडे शहरात सीएनजी वाहने वाढत असताना, पुरेशा प्रमाणात गॅसची उपलब्धता होत नाही. सीएनजी घेण्यासाठी भल्या सकाळपासून पंपावर वाहनांच्या रांगा लागतात. गॅस संपुष्टात आल्यावर रांगेतील वाहनधारकांना माघारी फिरावे लागत असल्याने ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो आहे.\nDasara Melava : महिला सशक्तीकरणाची गरज – सरसंघचालक मोहन भागवत\nएलन मस्क यांचा पुन्हा ट्विटर खरेदी करण्याचा निर्णय\nमुंबई : वरळी सी लिंकवर पाच वाहनांचा अपघात; ५ ठार, १० जखमी\nThe post नाशिक : सीएनजीच्या दरात सात महिन्यांत २५ रुपये वाढ appeared first on पुढारी.\nनाशिक : परदेशी विद्यार्थ्यांना ‘एसएमबीटी’त वैद्यकीय शिक्षणाचे धडे\nनाशिक : पावसानेच केला मनपाचा ‘डांबर’ टपणा उघड\nनाशिक : वासरासह दोन पिल्ले बिबट्याने केले फस्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%8F%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2022-12-01T01:18:15Z", "digest": "sha1:D4PGA5NVVEATWHZNMMMC4TF5FZJU3R2I", "length": 11636, "nlines": 238, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "क्रोएशिया फुटबॉल संघ - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nक्रोएशिया फुटबॉल फेडरेशन (Hrvatski nogometni savez)\n(झाग्रेब, युगोस्लाव्हिया; २ एप्रिल १९४०)[१]\n(झाग्रेब, युगोस्लाव्हिया; १७ ऑक्टोबर १९९०)\n(झाग्रेब, क्रोएशिया; ६ जून १९९८)\n(झाग्रेब, क्रोएशिया; ७ ऑक्टोबर २००६)\n(लंडन, इंग्लंड; ९ सप्तेंबर २००९)\nउपांत्यपूर्व फेरी, १९९६ व २००८\nक्रोएशिया फुटबॉल संघ हा फुटबॉल खेळात क्रोएशिया देशाचे प्रतिनिधित्व करतो. झाग्रेब व स्प्लिट येथून आपले यजमान सामने खेळणाऱ्या क्रोएशियाने आजवर ३ फिफा विश्वचषक व ४ युरोपियन अजिंक्यपद स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे.\nयुएफा यूरो २०१२ अंतिम संघ\nचेक प्रजासत्ताक • ग्रीस • फ्रान्स • इंग्लंड\nक्रोएशिया • आयर्लंडचे प्रजासत्ताक\nयुरोपमधील राष्ट्रीय फुटबॉल संघ (युएफा)\nआल्बेनिया • आंदोरा • आर्मेनिया • ऑस्ट्रिया • अझरबैजान • बेलारूस • बेल्जियम • बॉस्निया आणि हर्झगोव्हिना • बल्गेरिया • क्रोएशिया • सायप्रस • चेक प्रजासत्ताक • डेन्मार्क • इंग्लंड • एस्टोनिया • फेरो द्वीपसमूह • फिनलंड • मॅसिडोनिया • फ्रान्स • जॉर्जिया • जर्मनी • ग्रीस • हंगेरी • आइसलँड • आयर्लंड • इस्रायल • इटली • कझाकस्तान • लात्व्हिया • लिश्टनस्टाइन • लिथुएनिया • लक्झेंबर्ग • माल्टा • मोल्दोव्हा • माँटेनिग्रो • नेदरलँड्स • उत्तर आयर्लंड • नॉर्वे • पोलंड • पोर्तुगाल • रोमेनिया • रशिया • सान मारिनो • स्कॉटलंड • सर्बिया • स्लोव्हाकिया • स्लोव्हेनिया • स्पेन • स्वीडन • स्वित्झर्लंड • तुर्कस्तान • युक्रेन • वेल्स\nनिष्क्रिय: सी.आय.एस. • चेकोस्लोव्हाकिया • पूर्व जर्मनी • सोव्हियेत संघ • युगोस्लाव्हिया\n२०१४ फिफा विश्वचषक संघ\nगट अ • गट ब • गट क • गट ड • गट इ • गट फ • गट ग • गट ह • बाद फेरी • अंतिम सामना\nबेल्जियम • कोलंबिया • कोस्टा रिका • फ्रान्स\n१६ संघांच्या फेरीमध्ये पराभूत\nअल्जीरिया • चिली • ग्रीस • मेक्सिको • नायजेरिया • स्वित्झर्लंड • अमेरिका • उरुग्वे\nऑस्ट्रेलिया • बॉस्निया आणि हर्झगोव्हिना • कामेरून • क्रोएशिया • इक्वेडोर • इंग्लंड • घाना • होन्डुरास • इराण • इटली • कोत द'ईवोआर • जपान • पोर्तुगाल • रशिया • दक्षिण कोरिया • स्पेन\nयुरोपमधील राष्ट्रीय फुटबॉल संघ\nया पानातील शेवटचा बदल २२ नोव्हेंबर २०२२ रोजी १०:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photos/news/3159271/shivsena-uddhav-thackeray-on-dasara-melava-shinde-faction-maharashtra-government-sgy-87/", "date_download": "2022-11-30T23:55:12Z", "digest": "sha1:YDR3SEDVKCYAIBXUVSR7MNU3MWY4MSHX", "length": 20474, "nlines": 306, "source_domain": "www.loksatta.com", "title": "“तोतये फिरत आहेत”, दसरा मेळाव्याआधी उद्धव ठाकरेंचं मोठं विधान, शिवसैनिकांना म्हणाले “आपल्याकडून वेडवाकडं करुन…” | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा हिंदू देवस्थान जमीन घोटाळा: भाजपा आमदार सुरेश धस यांच्यासह पत्नी आणि भावावर गुन्हा दाखल\nआवर्जून वाचा एकनाथ शिंदेंच्या बंडाची शिवरायांशी तुलना करणाऱ्या मंत्री लोढांना अजित पवारांनी खडसावलं; म्हणाले, “वाचळविरांना आवरा हे…”\nआवर्जून वाचा ‘द काश्मीर फाइल्स’बद्दल इतर ज्युरींनी वक्तव्य बदलल्याचा लॅपिड यांचा दावा; म्हणाले “भीतीपोटी आणि दबाव…”\n“तोतये फिरत आहेत”, दसरा मेळाव्याआधी उद्धव ठाकरेंचं मोठं विधान, शिवसैनिकांना म्हणाले “आपल्याकडून वेडवाकडं करुन…”\nउद्धव ठाकरेंनी ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर पुणे यवतमाळच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला\nराज्यात सध्या शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटात जोरदार संघर्ष सुरु असून सर्वांचं लक्ष आता दसरा मेळाव्याकडे लागलं आहे. मुंबई हायकोर्टाने उद्धव ठाकरेंना शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळावा घेण्यास परवानगी देत शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे. तर दुसरीकडे सुप्रीम कोर्टाने ‘धनुष्यबाण’ चिन्ह कोणाला द्यायचं हा निर्णय निवडणूक आयोगाकडे सोपवला आहे. दरम्यान उद्धव ठाकरेंनी यावर भाष्य केलं आहे.\nउद्धव ठाकरेंनी ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर पुणे यवतमाळच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला.\nयावेळी त्यांनी दसरा मेळावा, निवडणूक आयोगातील लढाई यावर भाष्य केलं. यावेळी त्यांनी शिवाजीराव अढळराव पाटील यांनाही लक्ष्य केलं.\n“माझ्यासोबत जुनी माणसं आहेत, पण सोबत नवीन येत आहेत याचा आनंद आहे. शिरुरमधील काही लोक ढळली, पण जे खरे अढळ आहेत ते माझ्यासोबत आहेत,” असा टोला त्यांनी शिवाजीराव अढळराव पाटील यांचं नाव न घेता लगावला.\n“ज्या मतदारसंघात शिवनेरी आहे तिथे राजकारणातील गद्दार लोक आढळले नाही पाहिजेत, अन्यथा हा शिवनेरीचा अपमान आहे,” असं उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं.\n“गटप्रमुखांच्या मेळाव्यात मी बोलले होतो ते पुन्हा बोलेन. आपल्याला देवाने दिलेली ही एक संधी आहे. देशातील लोकशाही टिकवणं, खरं हिंदुत्व जोपासणं, वाढवणं ही संधी आपल्याकडे आहे,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.\n“इतिहासात तोतयांचे बंड असं एक प्रकरण आहे, असे काही तोतये फिरत आहेत,” असा टोला उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला लगावला.\n“नुसतं हातात भगवा असून फायदा नाही, तर ह्रदयात भगवा हवा,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.\n“दसऱ्याला थोडेच दिवस शिल्लक आहेत. वाजत गाजत, गुलाल उधळत तुम्ही सर्व येणारच आहात. शिस्तीने या अशी विनंती आहे. आपल्याकडून वेडवाकडं करुन घेण्यासाठी ते प्रयत्न करतील, पण तुम्ही सावध राहा,” असा सल्ला उद्धव ठाकरेंनी दिला.\n“आपल्याला लढाई जिंकायची आहे, मग ती कोर्टातील असो क��ंवा निवडणूक आयोगातील असो,” असा निर्धार उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला.\nपुढे ते म्हणाले “पण आम्ही जनतेच्या मनाला महत्व देतो. त्यांच्या मनातील लढाई आपण जिंकलीच आहे. लोकांच्या भावना तशाच कायम ठेवा”.\n“फ्रिजमध्ये श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे होते पण…”, आफताबच्या दुसऱ्या गर्लफ्रेंडने सांगितले धक्कादायक अनुभव\n“घोडचुकीनंतर एखादा निर्लज्जच…” राज्यपाल कोश्यारींच्या विधानावर उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया\nपत्रकार रवीश कुमार यांचा राजीनामा; २६ वर्षांनंतर NDTV ची साथ सोडली\n‘लक्ष्मी नारायण राजयोग’ तयार झाल्याने ‘या’ राशींचे भाग्य चमकणार २०२२ च्या शेवटी मिळेल प्रचंड धनलाभाची संधी\n१ जानेवारी पासून गुरु ‘या’ ३ राशींना देणार प्रचंड धनलाभाची संधी; ६ महिने अमाप पैसे कमावू शकतील ‘ही’ मंडळी\n‘या’ ४ कारणांमुळे हातांच्या नसा फुगायला लागतात; वेळीच जाणून घ्या यावर योग्य उपचार\nफोर्ब्सने जारी केली भारतातील १०० श्रीमंतांची यादी; पहिल्या स्थानावर अंबानी नव्हे, तर ‘या’ उद्योजकाचे नाव\nउद्योगपती किर्लोस्करांची लेक झाली जयंत पाटलांची सून पाहा प्रतिक पाटील-अलिका किर्लोस्कर यांच्या शाही विवाहाचे खास फोटो\nमंगल प्रभात लोढा यांच्या वक्तव्यावरून चंद्रकांत खैरे यांची शिंदेंवर टीका\nशिवप्रतापदिनी प्रतापगडावरील ‘त्या’ वक्तव्यावर मंगलप्रभात लोढा यांनी अखेर स्पष्ट केली भूमिका\nमंगल प्रभात लोढा यांच्या वक्तव्यावर बच्चू कडू यांची प्रतिक्रिया, म्हणाले..\nमंगल प्रभात लोढा यांच्या वक्तव्यानंतर अमोल कोल्हे यांचा शिंदे-फडणवीसांना आक्रमक इशारा\nकिल्ले प्रतापगडवर शिवप्रताप दिन सोहळ्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संपूर्ण भाषण\nमंगलप्रभात लोढांकडून एकनाथ शिंदेंच्या बंडाची शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेशी तुलना\n‘मेट्रो ३’चे १०० टक्के भुयारीकरण पूर्ण; महालक्ष्मी मेट्रो स्थानक ते मुंबई सेंट्रल मेट्रो स्थानकापर्यंतचा ४२ वा टप्पा यशस्वीपणे पार\nराज्याबाहेर जाणाऱ्या प्रकल्पांची समितीमार्फत चौकशी ; उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा\nशेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणार; विरोधी पक्षांच्या बैठकीत निर्णय\nगोवरबाधितांचे सात दिवस विलगीकरण; राज्यातील २६ ठिकाणी साथ पसरल्याचे स्पष्ट\n‘आयएनएस विक्रांत’वर लढाऊ विमाने उतरविण्याच्या चाचण���या सुरू – नौदलप्रमुख\nज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन\n४९व्या वर्षी मलायका अरोरा होणार अर्जुन कपूरच्या बाळाची आई\nMaharashtra News : भाजपाला मतांसाठी शिवराय हवेत, बाळासाहेब थोरातांची टीका\nZombie Virus: रशियात सापडला ४८ हजार ५०० वर्षांपूर्वीचा ‘झोम्बी व्हायरस’; करोनापेक्षाही भयंकर संसर्ग लाटेची वैज्ञानिकांना भीती\nथरार… रात्रीची वेळ, किर्र अंधार… अन् पोलिसांसमोर उभा ठाकला वाघ…\nPhotos: ‘#अहा लगीन’ राणादाच्या हातावर रंगली पाठकबाईंच्या नावाची मेहंदी; अक्षया देवधर व हार्दिक जोशीच्या मेहंदी सोहळ्यातील खास फोटो\n“आमच्या सर्वांची भूमिका राज्यपालांना समर्थन करणारी नाही, पण…”; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान\nदुबईच्या वाळवंटात सई लोकुरचं नवऱ्याबरोबर भन्नाट फोटोशूट; गरुड हातात घेतला आणि…; पाहा Photos\nविवाह समारंभात वर पक्षाकडील तीन लाखांचा ऐवज लंपास; पुणे-सातारा रस्त्यावरील कार्यालयातील घटना\nथरार… रात्रीची वेळ, किर्र अंधार… अन् पोलिसांसमोर उभा ठाकला वाघ…\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://fbnews.trendkatta.in/%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%96-%E0%A4%85%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%88%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2022-12-01T00:16:33Z", "digest": "sha1:SBW6KWL6BBK4ONV44ZBUR2ICUM2RX2TS", "length": 9936, "nlines": 92, "source_domain": "fbnews.trendkatta.in", "title": "फारुख अब्दुल्ला ईडीच्या रडारवर; जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशन आर्थिक अफरातफरी प्रकरणी आरोपपत्र दाखल - FB News", "raw_content": "\nफारुख अब्दुल्ला ईडीच्या रडारवर; जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशन आर्थिक अफरातफरी प्रकरणी आरोपपत्र दाखल\nजम्मू आणि काश्मीर क्रिकेट असोसिएशनमधील (जेकेसीए) आर्थिक अफरातफरीप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आरोपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रात जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्यासह अहसान अहमद मिर्झा, मीर मंजूर गझनफर आणि इतरांची नावे आहेत. हे आरोपपत्र ४ जून रोजी दाखल करण्यात आले होते. परंतु, श्रीनगरमधील विशेष न्यायालयाने मंगळवारी (२६ जुलै) त्याची दखल घेतली. आरोपपत्रात नावे असलेल्या सर्व व्यक्तींना २७ ऑगस्ट रोजी हजर राहण्यासाठी न्यायालयाने नोटीस बजावली आहे.\n“हे प्रकरण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) जेकेसीएला दिलेल्या अनुदानातील कथित अनियमिततेशी संबंधि��� आहे. २०१९मध्ये जेकेसीएच्या पदाधिकाऱ्यांसह इतर अनेक व्यक्तींच्या वैयक्तिक बँक खात्यांमध्ये निधी हस्तांतरित झाल्याचे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणात ईडीने आतापर्यंत ५१.९० कोटी रुपयांच्या अफरातफरीच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. त्यापैकी आतापर्यंत २१.५५ कोटी रुपयांची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे,” अशी माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे.\nहेही वाचा – मास्टरकार्ड घेणार पेटीएमची जागा बीसीसीआयने केला शीर्षक प्रायोजकत्वासाठी करार\nफारुख अब्दुल्ला यांची या प्रकरणात यापूर्वीही अनेकदा चौकशी करण्यात आली आहे. शेवटची चौकशी या वर्षी मे महिन्यात करण्यात आली होती. २०२०मध्ये, ईडीने या प्रकरणात अब्दुल्लांचा गुपकर रस्त्यावरील बंगला आणि जम्मूतील काही मालमत्ता जप्त करण्यात आली होता.\nहेही वाचा – Video : रोहित शर्मा अन् ऋषभ पंतसह इतर खेळाडू वेस्ट इंडीजमध्ये दाखल; हॉटेलच्या लॉबीमध्ये रंगला गळाभेटीचा कार्यक्रम\n“२००६ ते जानेवारी २०१२ दरम्यान, डॉ. फारूख अब्दुल्ला जेकेसीएचे अध्यक्ष होते. आपल्या कार्यकाळात त्यांनी जेकेसीएमधील पदाधिकाऱ्याच्या बेकायदेशीर नियुक्ती करून त्यांच्या पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर केला. त्यांनी या पदाधिकाऱ्यांना जेकेसीए निधीची अफरातफर करण्याच्या उद्देशाने आर्थिक अधिकार दिले. तपासात असेही दिसून आले आहे की, डॉ. फारूख अब्दुल्ला हे जेकेसीएच्या निधीचे महत्त्वपूर्ण लाभार्थी होते,” असे ईडीने एका निवेदनात म्हटले आहे.\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\n“बंटी बबलीने पळ काढला”सोशल मिडीयावर जोरदार चर्चा - FB News on तुम्ही कोणाला सपोर्ट करणार\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://punelive24.com/bhushi-dam-news-unfortunate-death-of-minor-youth-drowned-in-bhushi-dam-during-diwali/", "date_download": "2022-11-30T23:48:05Z", "digest": "sha1:22IUVFFCXAPHYRTYAOKWXPVJSFWD6G6A", "length": 5446, "nlines": 40, "source_domain": "punelive24.com", "title": "bhushi dam news unfortunate death of minor youth drowned in bhushi dam during diwali | Bhushi Dam News : ऐन दिवाळीच्या काळात भुशी धरणात बुडून अल्पवयीन युवकाचा दुर्दैवी मृत्यू | Pune News", "raw_content": "\nHome - ताज्या बातम्या - Bhushi Dam News : ऐन दिवाळीच्या काळात भुशी धरणात बुडून अल्पवयीन युवकाचा दुर्दैवी मृत्यू\nPosted inताज्या बातम्या, पुणे, पुणे जिल्हा, पुणे शहर, ब्रेकिंग, महाराष्ट्र\nBhushi Dam News : ऐन दिवाळीच्या काळात भुशी धरणात बुडून अल्पवयीन युवकाचा दुर्दैवी मृत्यू\nलोणावळा – ऐन दिवाळीमध्ये भाऊबीज आणि पडावा सणाच्या दिवशी लोणावळा (lonavala) परिसरात एक दुर्दैवी घटना घडली असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दिवाळीच्या (Diwali) दिवसांमध्ये आपल्या मित्रांसोबत लोणावळ्यातील भुशी धरणावर (Bhushi Dam) फिरायला आलेल्या एका 17 वर्षीय अल्पवयीन युवकाचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.\nदिवाळी पाडवा व भाऊबिजेच्या दिवशी ही घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. रोहन जोगिंदर लाहोट (वय 17, रा. घाटकोपर, मुंबई) असे या मुलाचे नाव आहे.\nभुशी धरण परिसरात तो क्लासमधील शिक्षक आणि इतर सहा विद्यार्थी मित्रांसोबत रोहन हा लोणावळा येथे फिरण्यासाठी आला होता. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास तो भुशी धरणाच्या बॅक वॉटर मध्ये उतरला असताना पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडाला.\nया घटनेची माहिती समजताच सणासुदीच्या दिवशी देखील लोणावळ्यात (Bhushi Dam) शिवदुर्ग मित्र या रेस्कू पथकातील सदस्यांनी तात्काळ घटनास्थळी जात रेस्कू ऑपरेशन राबवत सदर मुलाचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.\nसचिन गायकवाड सर, योगेश उंबरे, अशोक उंबरे, अमित भोसले, ओंकार पडवळ, सागर कुंभार, अमोल चिनुरे, राजेंद्र कडु, अजय मयेकर, अमोल परचंड, अमोल सुतार, सुनिल गायकवाड यांच्या पथकाने हे रेस्कू राबवत मृतदेह पाण्यातून बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिला.\nदरम्यान, आता या घटनेचा पुढील तपास लोणावळा शहरचे पोलीस नाईक शिंदे करत आहेत. ऐन सणासुदीच्या दिवशी ही दुर्दैवी घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे मात्र त्याचवेळी आपला सण बाजूला ठेऊन मदतीसाठी पोचलेल्या शिवदुर्ग मित्राचे कौतुक देखील ऐकायला मिळत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://punelive24.com/hadapsar-crime-a-dispute-broke-out-over-bursting-firecrackers-in-the-society-elderly-woman-was-brutally-beaten-by-youths/", "date_download": "2022-11-30T23:50:17Z", "digest": "sha1:M372GJ224UGAJF3THN3PTBWBWUOHTMPR", "length": 5697, "nlines": 40, "source_domain": "punelive24.com", "title": "hadapsar crime a dispute broke out over bursting firecrackers in the society elderly woman was brutally beaten by youths | Hadapsar Crime : सोसायटीत फटाके फोडण्यावरुन झाला वाद; ज्येष्ठ महिलेला तरुणांनी केली जबर मारहाण | Pune News", "raw_content": "\nHome - क्राईम - Hadapsar Crime : सोसायटीत फटाके फोडण्यावरुन झाला वाद; ज्येष्ठ महिलेला तरुणांनी केली जबर मारहाण\nPosted inक्राईम, ताज्या बातम्या, पुणे, पुणे शहर, ब्रेकिंग, महाराष्ट्र\nHadapsar Crime : सोसायटीत फटाके फोडण्यावरुन झाला वाद; ज्येष्ठ महिलेला तरुणांनी केली जबर मारहाण\nपुणे – दिवाळीचा उत्सव हा (Diwali) फराळ व फटाक्यांची आतीषबाजी, आकाशकंदील आणि पणत्यांच्या प्रकाशाने उजळून निघणारा आहे. दिवाळी (Diwali) हा दिपोत्सावाचा सण, “ज्या ठिकाणी अंधार आहे, त्या ठिकाणी उजेड देणे’ हाच संदेश या सणाचा आहे. गेल्या दोन वर्षांपासून करोना (Corona) महामारीच्या साथीमुळे सर्वांनाच दिवाळीचा सण निर्बंधांमध्ये साजरा करावाला लागला होता. मात्र, यंदाच्या वर्षी करोनाचा (Corona) आलेख पूर्ण पणे खाली आला असून, मोठ्या आनंदात दिवाळीचा (Diwali) सण साजरा होताना दिसून येत आहे.\nदरम्यान, दोन वर्षे महासाथीमुळे दिवाळीत फटाक्यांचा ‘क्षीण क्षीण’ आनंद लाभलेल्या नागरिकांनी यंदा फटाक्यांची पुरती हौस भागवली आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पुण्यात मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.\nमात्र, अश्यातच शहरात काही ठिकाणी गंभीर घटना देखील घडल्याचं पाहायला मिळालं. ऐन दिवाळीच्या दरम्यान सोसायटीच्या (society) आवारात फटाके फोडण्यावरुन झालेल्या वादातून ज्येष्ठ महिलेसह दोघांना धक्काबुक्की करण्यात आली आहे.\nहडपसर (hadapsar) भागात ही घटना घडली असून, या प्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोट्या पवार, राहुल पवार, सौरभ सकट (तिघे रा. नाईकनवरे सोसायटी, ससाणेनगर, हडपसर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहे.\nयाबाबत मयूर सतीश गायकवाड (वय २२, रा. नाईकनवरे सोसायटी, ससाणेनगर, हडपसर) याने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मयूर आणि आरोपी गोट्या, राहुल, सौरभ एकाच सोसायटीत राहायला आहे.\nफटाके फोडण्यावरुन त्यांच्यात वाद झाला. ���ा कारणावरुन मयूर, त्याचे काका किरण आणि आजी उषा यांना आरोपींनी मारहाण करुन शिवीगाळ केली. या घटनेचा तपस सहायक फौजदार शिंदे करत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/health/free-corona-vaccination-for-citizens-between-age-of-18-and-45-in-maharashtra-64166", "date_download": "2022-12-01T00:04:10Z", "digest": "sha1:ZWHBDBPW7HMAZZS4SI4XVWQ2JXYQW7MM", "length": 8627, "nlines": 113, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Free corona vaccination for citizens between age of 18 and 45 in maharashtra | १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना मोफत लस, ठाकरे सरकारची घोषणा", "raw_content": "\n१८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना मोफत लस, ठाकरे सरकारची घोषणा\n१८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना मोफत लस, ठाकरे सरकारची घोषणा\n१ मेपासून लसीकरण केंद्रांवर लसीचा तुटवडा भेडसावणार नाही, यासाठी अधिकाधिक लशींचे डोस उपलब्ध होण्यासाठी जागतिक निविदा काढण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.\nBy मुंबई लाइव्ह टीम आरोग्य\nराज्यात १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचं मोफत लसीकरण केलं जाणार आहे. रविवारी राज्य सरकारने ही घोषणा केली आहे. १ मे पासून १८ वर्षापुढील नागरिकांना कोरोनाची लस दिली जाणार आहे.\nठाकरे सरकारने लसीकरण मोहिमेवर लक्ष केंदीत केलं आहे. १ मेपासून लसीकरण केंद्रांवर लसीचा तुटवडा भेडसावणार नाही, यासाठी अधिकाधिक लशींचे डोस उपलब्ध होण्यासाठी जागतिक निविदा काढण्याचा निर्णय राज्य सरकारने शनिवारी घेतला. मात्र १८ ते ४५ या वयोगटातील व्यक्तींना मोफत लस मिळणार का असा प्रश्न विचारला जात होता. अखेर राज्य सरकारने या वयोगटातील नागरिकांचं मोफत लसीकरण करणार असल्याची घोषणा केली.\nराज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना या निर्णयाची घोषणा केली. मलिक म्हणाले, महाराष्ट्र सरकारच्या वतीने राज्यातील १८ ते ४५ वयोगटातील प्रत्येकाला मोफत लस दिली जाणार आहे. सरकार आपल्या तिजोरीमधून हा कार्यक्रम हातात घेणार आहे. जागतिक टेंडर मागवण्यात येईल आणि जास्तीत जास्त लस खरेदी केल्या जातील. कॅबिनेट बैठकीमध्ये याविषयी चर्चा झाली आणि एकमत झाल्यानंतर राज्यातील जनतेला मोफत लस देण्याचा निर्णय घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याला होकार दिला आहे. मोफत लसीकरणासाठी लवकरात लवकर टेंडर काढण्यात येणार आहे.\nकोविडशिल्ड लस केंद्राला दीडशे रुपये, राज्याला ४०० रुपये आणि खाजगी रुग्णालयांना ६०० रुपयाला मिळणार आहे. कोवॅक्सिनची किंमत सुद्धा राज्यांना ६०० रुपये व खाजगी विक्रीसाठी १२०० रुपये अशी जाहीर करण्यात आली आहे, असं नवाब मलिक यांनी सांगितलं.\nरवीश कुमार यांचा राजीनामा, 26 वर्षांनंतर सोडली NDTV इंडियाची साथ\nमुंबई: बेस्टची सुपर सेव्हर नवीन योजना, २० ते ३४ टक्क्यांपर्यंत सवलत\nमेट्रोच्या कामामुळे घोडबंदर रोड 'या' वेळेत बंद, वाहतूक मार्गात बदल\nठाणे- कळवा पुलावरील चौथी लेन आजपासून सुरू\nमुंबई - एसबीआयच्या 'या' शाखेत रविवारऐवजी शुक्रवारी साप्ताहिक सुट्टी जाहीर\nMumbai Metro : आरे मिल्क कॉलनी, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि आरे कारशेड दरम्यानचा पहिला टप्पा डिसेंबर 2023 पर्यंत सुरू\nमेट्रो 1 आणि मेट्रो 7 मार्गांना जोडणारा फूट ओव्हर ब्रीज 15 दिवसात तयार\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.nashikinfo.in/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5/", "date_download": "2022-11-30T23:45:23Z", "digest": "sha1:I5OWHTCSJ35CWSM32TFXXFLN2P6EYXDE", "length": 6817, "nlines": 113, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "नाशिक : निवृत्तीनाथ संस्थानचा नावलौकीक वाढविणार - हभप कांचनताई उकार्डे -", "raw_content": "\nनाशिक : निवृत्तीनाथ संस्थानचा नावलौकीक वाढविणार – हभप कांचनताई उकार्डे\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र>\nनाशिक : निवृत्तीनाथ संस्थानचा नावलौकीक वाढविणार – हभप कांचनताई उकार्डे\nनाशिक : निवृत्तीनाथ संस्थानचा नावलौकीक वाढविणार – हभप कांचनताई उकार्डे\nPost category:एसव्हीकेटी महाविद्यालय / नाशिक / उत्तर महाराष्ट्र / श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालय / हभप कांचनताई उकार्डे\nत्रंबकेश्वर येथील निवृत्तीनाथ महाराज संस्थान हे संपूर्ण भारतभर प्रसिध्द आहे. संस्थानचा नावलौकीक वाढविण्यासाठी आपण भर देणार असल्याचे प्रतिपादन हभप कांचनताई उकार्डे यांनी केले.\nदेवळाली कॅम्प येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी हभप कांचनताई उकार्डे व हभप निलेश महाराज गाढवे यांची त्रंबकेश्वर संस्थानवर विश्वस्त म्हणून तसेच माजी विद्यार्थी संग्राम करंजकर यांची एनडीएसटी सोसायटीवर संचालक म्हणुन नियुक्ती झाल्याबद्दल प्राचार्य डॉ. एस. एस. काळे यांच्या हस्ते सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. सत्काराला उत्तर देताना हभप निलेश महाराज गाढवे म्हणाले की, संस्थानच्या विस्तार अन आधुनिकीकरणासाठी आपण प्रयत्नशील राहू, असे सांगितले. संग्राम करंजकर यांनी प्रामणिक काम केल्यामुळे मला सभासदांनी संचालक म्हणून निवडून दिल्याचे म्हटले. अध्यक्षीय भाषणात बोलताना प्राचार्य डॉ. काळे यांनी माजी विद्यार्थ्यांची नियुक्ती महाविद्यालयासाठी गौरवास्पद असल्याचे म्हटले आहे.\nDefence Expo 2022 : भारताच्या व्यवसाय कौशल्यांवर जगाचा विश्वास दृढ होईल; पंतप्रधान नरेद्र मोदी\nबिहार | नवा वाद : इयत्ता ७ वीच्या प्रश्नपत्रिकेत काश्मीरचा वेगळा देश म्हणून उल्लेख\nमाता सुरक्षित योजना : चार लाख जणींनी घेतला लाभ; आरोग्य मोहिमेला उदंड प्रतिसाद\nThe post नाशिक : निवृत्तीनाथ संस्थानचा नावलौकीक वाढविणार - हभप कांचनताई उकार्डे appeared first on पुढारी.\nनाशिक : घरपट्टी वसुलीसाठी आयुक्तांचा अल्टिमेटम\nनाशिक : सिन्नरला तीन धाडसी घरफोड्या\nनाशिक : ‘ग्रंथ तुम्हारे द्वार’ हिंदी ग्रंथ योजनेचा दुबईत श्रीगणेशा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.rangmaitra.com/tarangate-hotel/", "date_download": "2022-12-01T01:18:44Z", "digest": "sha1:P3R6N5M3CLBNSHZ6DLTO4MOIXTF3PCK3", "length": 8568, "nlines": 107, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "मुंबईत ‘तरंगते हॉटेल’! | Rangmaitra", "raw_content": "\n‘ठिपक्यांची रांगोळी’त नवा ट्विस्ट\n‘विश्वनायक’द्वारे हिंदी रंगमंचावर ‘विकास’ झेप\nढाका’ मध्ये ‘मोऱ्या’ची निवड\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nगाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल\n‘डॉक्टर डॉन’ला नवं वळण…\nजिजाऊंच्या भूमिकेत भार्गवी चिरमुले\nवास्तववादी चित्रकार संतोष शंकर लाड\n‘राजा रानी…’ पुन्हा येणार २१ जुलैपासून\nHome चालू घडामोडी मुंबईत ‘तरंगते हॉटेल’\non: March 11, 2017 In: चालू घडामोडी, पर्यटन, महत्वाच्या बातम्या, लाईफ स्टाईल\nसमुद्रात जेवायचे किंवा समुद्राच्या पाण्यावर एक छानशी संध्याकाळ घालवायची असेल तर आता बांद्रा-वरळी सी लिंकच्या छायेत मुंबईच्या पहिल्या वहिल्या अनोख्या अशा तरंगत्या एबी सेलेस्टीअल हॉटेलद्वारे संपूर्णपणे नवीन अनुभव मिळू शकेल. हे नव्या प्रकारचे हॉटेल महाराष्ट्र सागरी मंडळाच्या बांद्रा-वरळी सी लिंक, बांद्रा येथील जेटीवर असणार आहे.\nडब्ल्यू इंटरनॅशनल कन्सल्टंटट्स द्वारा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) आणि महाराष्ट्र सागरी महामंडळ यांच्या सहयोगाने संचालित एबी सेलेस्टीअल हॉटेलचे उद्घाटन करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जयकुमार रावल, पर्यटनमंत्री, महाराष्ट्र सरकार आणि इतर मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.\nएबी सेलेस्टीअलची रचना आणि संबंधित ज्ञान हे अमेरिकेतून आणण्यात आले आहे. आधुनिक रचना, थ्री टायर लक्झरी स्काय डेक सहित डायनिंग फ्लोटेल, ६६० पाहुण्यांना सांभाळू शकणाऱ्या चार टायर्समधील दोन गॅलीज याच्यात असतील. एबी सेलेस्टीअल ऑनलाईन बुकिंग आणि अल्पोपहार व जेवण अशा सुविधाही देणार आहे. या फ्लोटेलमध्ये द्वीस्तरीय मल्टी-क्युझिन २ रेस्टोरंट २४ तास कॉफी शॉपची सुविधा असणाऱ्या क्लब लाउंजसहित असेल.\nएबी सेलेस्टीअलचे उद्घाटन करताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की “हे फ्लोटेल अभ्यंगतांना अनोखा अनुभव देईल. शहर आणि राज्यात पर्यटनाला चालना देणाऱ्या नवीन संकल्पनांना सरकार नेहमीच प्रोत्साहन आणि पाठिंबा देत आले आहे. फ्लोटेलसारख्या वेगळ्या कल्पनांमुळे शहरात नक्कीच पर्यटक येतील आणि आदरातिथ्याचा एक वेगळा अनुभव त्यांना मिळेल.”\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nसावनी रविंद्रचे ‘वंदे गणपती’\n‘टाईड’च्या जाहिरातीत आयुषमान झाला बाई\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०२२ रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://punelive24.com/bharat-jodo-yatra-news-those-who-divide-the-country-are-going-on-bharat-jodo-yatra-today-mns-leaders-criticism/", "date_download": "2022-12-01T00:21:17Z", "digest": "sha1:2K7PZRT3UU3FSZPB4RPBWNKSIC6H5MSX", "length": 6017, "nlines": 41, "source_domain": "punelive24.com", "title": "bharat jodo yatra news those who divide the country are going on bharat jodo yatra today mns leaders criticism | Bharat Jodo Yatra News : \"देशाची फाळणी करणारे आज भारत जोडो यात्रा काढतायत'; मनसेच्या बड्या नेत्याची खोचक टीका! | Pune News", "raw_content": "\nHome - ताज्या बा��म्या - Bharat Jodo Yatra News : “देशाची फाळणी करणारे आज भारत जोडो यात्रा काढतायत’; मनसेच्या बड्या नेत्याची खोचक टीका\nPosted inताज्या बातम्या, पुणे, पुणे शहर, ब्रेकिंग, महाराष्ट्र, राजकारण\nBharat Jodo Yatra News : “देशाची फाळणी करणारे आज भारत जोडो यात्रा काढतायत’; मनसेच्या बड्या नेत्याची खोचक टीका\nपुणे – काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सुरू केलेली ‘भारत जोडो’ यात्रा (bharat jodo yatra) नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात नांदेड जिल्ह्यातून महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. काँग्रेसची भारत जोडो यात्रा ही 7 नोव्हेंबरला महाराष्ट्रात दाखल होत आहे. यासाठी राज्यातील काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते कामाला लागले आहेत. काँग्रेसने यासाठी जय्यत तयारी केली आहे.\nदरम्यान, काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ महाराष्ट्रात (Maharashtra) दाखल होण्यापूर्वीच राज्यातील राजकीय वातावरण तापतांना पाहायला मिळत आहे.\nमनसेकडून (MNS) सुद्धा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर टीका करण्यात आली आहे. ‘देशाची फाळणी करणारे आज भारत जोडो यात्रा काढतायत’ अशा शब्दात मनसेचे नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) काँग्रेसवर निशाणा साधला आहे. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.\nमहाजन म्हणाले की, “भरात जोड यात्रा असं काँग्रेसने नावं कसं दिलं मला माहित नाही. कारण काँग्रेसच्या राजकीय धोरणामुळे भारताची फाळणी झाली हे कटू सत्य आहे. पण आज तीच काँग्रेस भारत जोडो यात्रा करते, तेव्हा त्यांच्या मनात नेमकं काय आहे.\nपुन्हा बांगलादेश आपल्यात मिसळायचं आहे का असा सवाल महाजन यांनी उपस्थित केला. तर महाराष्ट्रातील काँग्रेसकडून जोरदार तयारी सुरु असून, पक्षाचे नेते आता चालण्याचा सराव करतायत. कारण हे नेते कधी चाललेच नाही असा टोलाही महाजन यांनी लगावला.\nदरम्यान, काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेत (bharat jodo yatra) पुण्यातील 1 हजार 150 पदाधिकारी सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. ही यात्रा महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर बुलढाणा जिल्ह्यात संबंधित पदाधिकारी हे सहभागी होणार आहेत.\nयावेळी राज्यात राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या दोन जाहीर सभा होणार आहेत. नुकतंच झालेल्या पत्रकार परिषदेत मध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ही माहिती दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.aatmnirbharkhabar.com/post/15808", "date_download": "2022-11-30T23:55:11Z", "digest": "sha1:6AXAWBHFNE3YMZ4FPWNBRA6XEG3NS53H", "length": 11727, "nlines": 111, "source_domain": "www.aatmnirbharkhabar.com", "title": "नितीन गडकरी । नाशिक-सुरत 176 किमीचा महामार्ग, 5 तासांचे अंतर येणार सव्वा तासावर | आत्मनिर्भर खबर", "raw_content": "\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\nबल्लारशहा रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाचा भाग तुटला:13 प्रवासी कोसळले; महिला ठार\nउद्धव ठाकरेंची टीका | महाराष्ट्रावरील खरे संकट शिंदे व त्यांचा मिंधे गट हेच\n#Pune | नैनो उपग्रह निर्माण पर इसरो के प्रयास\n#Pune | नई शिक्षा नीति से प्रोफेसरों की नौकरी प्रभावित नहीं होगी\n#Maha_Metro l एशियन डेव्हलपमेंट बँक शिष्ट मंडल की नागपुर मेट्रो परियोजना को भेट\n12th FAIL Film | दिल्ली के मुखर्जी नगर में शूट होगी आइपीएस अफसर डॉ. मनोजकुमार शर्मा से प्रेरित 12वीं फेल\n#Maha_Metro | अब तक 31000 से ज्यादा महा कार्ड की बिक्री कर चुका है महा मेट्रो\nHome मराठी नितीन गडकरी नाशिक-सुरत 176 किमीचा महामार्ग, 5 तासांचे अंतर येणार सव्वा...\n नाशिक-सुरत 176 किमीचा महामार्ग, 5 तासांचे अंतर येणार सव्वा तासावर\nकेंद्र सरकारच्या ग्रीन फील्ड महामार्ग संकल्पनेनुसार चेन्नई-सुरत हा ग्रीन फील्ड सहापदरी महामार्ग उभारला जाणार आहे. तीन महिन्यांत त्याचे काम सुरू होणार आहे. हा महामार्ग नाशिक जिल्ह्यातून जाणार असल्याने नाशिक ते सुरतदरम्यानचे अंतर अवघे १७६ किमीवर येणार आहे. त्यामुळे नाशिककरांना अवघ्या सव्वा तासात सुरत शहर गाठता येणार असल्याची घाेषणा केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली.\nसुरत ते चेन्नई हे १,६०० किमीचे अंतर १,२५० किमीवर येईल. मुंबई, पुणे, साेलापूर या शहरांच्या वाहतुकीचा बोजा निम्याने घटेल. यंदा मार्चमध्ये निविदा काढून मार्च २०२३ मध्ये काम सुरू हाेऊन पुढील अडीच वर्षांत पूर्ण हाेईल.\nनाशिक जिल्ह्यामार्गे दरराेज सुरतकडे सुमारे ४६,००० वाहने जातात. जिल्ह्यात १२२ किलोमीटरच्या या महामार्गासाठी ११,००० काेटी रुपये खर्च येईल.\nसध्या नाशिक-धरमपुर-सुरत या मार्गाचे अंतर २२५ किमी आहे. दुसरा २४० किमीचा मार्ग नाशिक-दिंडाेरी-सापुतारा मार्गे सुरत असा आहे. या दाेन्ही मार्गांनी सुरतला पाेहाेचण्यासाठी किमान ५ तास लागतात. त्याची आता बचत होईल.\nर��्त्याच्या बाजूला, लाॅजिस्टिक-रिसर्च सेंटर्स, गाेडाऊन्स, उद्याेग, अन्न प्रक्रिया उद्याेग, काेल्डस्टाेअर उभे राहतील. दक्षिणेतही भाजीपाला पाेहाेचवता येईल. सूरतमधील भाविकांना शिर्डी, त्र्यंबकेश्वर, वणी जाण्यासाठी मोठी साेय होईल.\nPrevious articleशिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना 2 महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा, माहिती लपवणे पडले महागात\n श्रेयस अय्यर पहिला 10 कोटींचा खेळाडू बनला, अश्विन आणि बटलर आता एकाच टीम मध्ये\nवाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\n#Pune | नैनो उपग्रह निर्माण पर इसरो के प्रयास\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\nबल्लारशहा रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाचा भाग तुटला:13 प्रवासी कोसळले; महिला ठार\n#Pune | नैनो उपग्रह निर्माण पर इसरो के प्रयास\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\nबल्लारशहा रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाचा भाग तुटला:13 प्रवासी कोसळले; महिला ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/?s=%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE", "date_download": "2022-12-01T01:10:09Z", "digest": "sha1:OMNY7O7CI37H7VGFEU7D3WRCZ2243III", "length": 12145, "nlines": 131, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "संस्था | Search Results | थिंक महाराष्ट्र", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nआयत्या बिळावरील जातीय संस्था \nजे वर्षानुवर्षे चालू आहे ते जातीचे मोठेपण आपण कधी घालवणार ओबीसी, मराठा, कुणबी, धनगर, ब्राह्मण या सर्वांना त्यांच्या त्यांच्या ���ातींच्या पंखांखाली राहून सरकारी फायदे व राजकारणातील जागांवर डोळा ठेवणेच आवडते. त्यासाठी मोर्चे, धरणे करण्यावर त्यांचा भर जास्त असतो. निदान शिक्षणाच्या बाबतीत तरी सर्व जाती-धर्मांतील मुलांनी या व्याधीपासून दूर राहून स्पर्धात्मक परीक्षांत पुढे येण्यास पाहिजे...\nथिंक महाराष्ट्र - October 7, 2021 0\nगांधीजी महाराष्ट्राची ताकद कार्यकर्त्यांत आहे असे म्हणत. महाराष्ट्रभर स्वयंसेवी संस्थांचे जाळे असून व्यक्तिगत व संस्थात्मक रीत्या बरेच मोठे सामाजिक कार्य होत असते. बदलत्या काळात...\nगोपाळकृष्ण गोखले यांचे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील योगदान बहुमुल्य आहे. ते बहुविध गुणांनी नावाजले गेले होते - भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचे नेमस्तवादी पुढारी, उत्कृष्ट संसदपटू, देशभक्त राजकारणी, तर्कशुद्ध मांडणी शांतपणे करणारे अभ्यासू अर्थतज्ञ,\nवारकरी शिक्षण संस्था आळंदी : कीर्तनकारांचे विद्यापीठ\nमहाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील पहिल्या वारकरी शिक्षण संस्थेची गुढी 24 मार्च 1917 रोजी (चैत्र शुद्ध प्रतिपदा (गुढीपाडवा) शके 1839) आळंदी येथे उभारली गेली. महाराष्ट्र...\nउपक्रमशील भक्तिसंस्था – श्रीक्षेत्र देवगड\nअहमदनगर जिल्ह्याच्या नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड हे अलिकडे प्रसिद्ध झालेले महत्त्वाचे भक्तिकेंद्र. ते स्थान मराठवाड्याच्या प्रवेशद्वारावर नगर-औरंगाबाद महामार्गालगत आहे. तो दळणवळणाचा मार्ग म्हणून...\nगुजरातमधील कुटुंबसंस्था आणि कुटुंबकबिला हरवला\nमी ‘आर्किटेक्चर’चे काही विषय गुजराथमधील तीन महाविद्यालयांत व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून शिकवतो. मला तेथे पाच-सात मुले तरी दरवर्षी ‘सर, आय अॅम अ सिंगल चाईल्ड’ असे सांगणारी भेटतात....\nसंगमनेरची ध्येयवादी शिक्षण प्रसारक संस्था\n‘प्रज्वालितो ज्ञानमया: प्रदीप:’ हे ब्रीदवाक्य आहे संगमनेरच्या ‘शिक्षण प्रसारक संस्थे’चे मानचिन्ह आहे उगवत्या सूर्याचे. संस्थेची मुहूर्तमेढ महाराष्ट्राच्या शैक्षणिक क्षितिजावर 23 जानेवारी 1961 रोजी रोवली...\nपक्षीमित्र अनिल महाजन आणि त्यांची चातकसंस्था\nअनिल महाजन यांना शाळेमध्ये अभ्यासात रस फारसा नव्हता, परंतु त्यांना पक्ष्यांचे निरीक्षण करण्यास आवडत असे आणि त्यातूनच पक्षी-अभ्यासात त्यांचे स्थान तयार झाले व ते...\nवन्यजीव संरक्षण बहुउद्देशीय संस्था\n'वन्यजीव संर���्षण बहुउद्देशीय संस्था' नावाप्रमाणेच खानदेश विभागातील वन्यजीवांच्या संरक्षणासाठी काम करते. संस्थेची स्थापना 2006 साली झाली (अधिकृत नोंदणी -2009). संस्थेचे संस्थापक आहेत बाळकृष्ण देवरे....\nश्रद्धेचे व्यवस्थापन – श्री गजानन महाराज संस्थान\nश्रीकांत.कुलकर्णी - July 17, 2017 4\nमी शेगावला कामानिमित्त जाणार आहे, असे बायकोला सांगितल्यावर तिने सात्त्विक राग व्यक्त केला. मग म्हणाली “मी महाराजांची पोथी वाचते आणि तुला महाराज बोलावतात. हे...\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/author/aditi-khanna", "date_download": "2022-11-30T23:43:48Z", "digest": "sha1:524BURUJ6HZ6YS3OPPCGXTJLOVSHELS7", "length": 3064, "nlines": 45, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "अदिती खन्ना, Author at द वायर मराठी", "raw_content": "\nइंग्लंडमध्ये सांप्रदायिक संघर्ष: ४७ जणांना अटक\nलंडन: इंग्लंडच्या पूर्व भागातील लायसेस्टर शहरात, भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून, झालेल्या संघर्षासंदर्भात यूके पोलिसांनी ४७ जणांना अटक केली आहे. श ...\nभारत जोडोची कल्पना उत्तम; पण काँग्रेस जोडोही आवश्यक\nकाँग्रेस अध्यक्षपदासाठी थरूर, खरगे, त्रिपाठी यांचे अर्ज\nदेशद्रोहाच्या एका प्रकरणात शरजील इमामला जामीन\nआदिवासींचा विरोध मोडून छत्तीसगडमध्ये ८ हजार झाडांची कत्तल\nअतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या बाधित शेतकऱ्यांनाही मदत\nचांदणी चौक पूल पाडण्यामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल\nचांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरद���म्यानच्या मध्यरात्री पाडणार\nतामिळनाडूत आरएसएसला पदयात्रा काढण्यास मनाई\nविवाहित, अविवाहित, एकल, प्रत्येक महिलेला गर्भपाताचा अधिकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.mensxp.com/marathi/entertainment/bollywood/99029-sanjay-leela-bhansali-biography-in-marathi.html", "date_download": "2022-11-30T23:20:17Z", "digest": "sha1:5Z2A4VTTNNUWQNWY73GGFD2WFM4RDFG3", "length": 26268, "nlines": 114, "source_domain": "www.mensxp.com", "title": "बालपण गरिबीत गेलं, आई शिवणकाम करायची, आता आहेत बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणारे दिग्दर्शक | sanjay leela bhansali biography in marathi", "raw_content": "हिंदी में देखें See in English\nग्रूमिंग हेअर स्टाईल आणि हेअर केअरबिअर्ड आणि शेविंगस्किन केअर\nहेल्थ मेंटल हेल्थन्यूट्रिशनबॉडी बिल्डिंगवेट लॉससेलेब फिटनेससेक्शुअल हेल्थ\nरिलेशनशिप्स रिलेशनशिप ॲडव्हाईसडेटिंग टिप्सफादरहूडब्रेक अप टिप्स\nसाईन अप करा लेटेस्ट ट्रेंड्स संदर्भात अपडेट राहा\nबालपण गरिबीत गेलं, आई शिवणकाम करायची, आता आहेत बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणारे दिग्दर्शक\n· 10 मिनिटांमध्ये वाचा\nबालपण गरिबीत गेलं, आई शिवणकाम करायची, आता आहेत बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणारे दिग्दर्शक\nत्यांच्या सिनेमाची कथा वेगळी असते, सिनेमांचे सेट्स एकदम भव्य-दिव्य असतात. ते आपल्या सिनेमाच्या संगीतावर इतके काम करतात की त्यांचा सिनेमा संगीतमय म्हणजे संगीत चित्रपट झाल्यासारखा होतो. त्यांच्या सिनेमातील स्टारकास्ट तगडी असते. त्यांचा सिनेमा म्हटले की वाद आलाच. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी केलेले बहुतांश सिनेमे हे हिट आहेत.\nआता त्यांच्याबाबत इतके वर्णन केल्यानंतर तुमच्या लक्षात आले असेल की सध्या बॉलिवूडमध्ये असा निर्माता-दिग्दर्शक कोण आहे. होय, अगदी बरोबर ओळखले तुम्ही. ती व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून हे आहेत वन अँड ओन्ली 'द संजय लीला भन्साळी'. चित्रपटाच्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीवर बारकाईने काम करणारा हा चित्रपटकर्मी. लहानपणापासून घरी चित्रपटाचे वातावरण असले तरी वडिलांच्या व्यसनापोटी वाईट दिवसांना सामोरे जावे लागलेल्या संजय यांना त्यांच्या आईने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून त्यांना मोठे केले. आपल्या आईला सर्वस्व मानणाऱ्या संजय भन्साळी यांनी त्यामुळे आपल्या नावातील वडिलांचे नाव काढून तिथे आई लीला यांचे नाव जोडले. त्यामुळेच आज ते अत्यंत अभिमानाने 'संजय लीला भन्साळी' हे नाव सर्वांना सांगतात. ���ज आपण संजय लीला भन्साळी यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग...\nआईने शिवणकाम करत मोठं केलं\nपुण्यातील एफटीआय आणि संजय लीला भन्साळी अनोखं नातं\nसंजय लीला भन्साळी नावामागचा इतिहास\nखामोशीपासून स्वतंत्र कामास सुरुवात\nसंजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केलेले सिनेमे\nसंजय लीला भन्साळी यांनी निर्मिती केलेले सिनेमे\nआईने शिवणकाम करत मोठं केलं\nसंजय भन्साळी यांचा जन्म 24 फेब्रुवारी 1963 मध्ये मुंबईतील एका गुजराती जैन परिवारात झाला. त्यांचे वडील नवीन भन्साली हे चित्रपट निर्माते होते. परंतु, त्यांना दारुचे खूप व्यसन होते. त्यांचे काही चित्रपट प्लॉप गेले. त्यामुळे ते कर्जाच्या खाईत अडकले. त्याचबरोबर त्यांची व्यसनाधीनता ही वाढली होती. लोक त्यांचे पैसे मागायला घरी गेले की नवीन भन्साळी हे नेहमी नशेतच दिसायचे. त्यामुळे संजय यांचा संबंध लहानपणापासून चित्रपटांशी जरी आला असला तरी दुर्दैवाने नंतर त्यांना या सर्वांवर पाणी फेरावे लागले.\nगरिबीवर मात करण्यासाठी संजय यांची आई लीला भन्साळी या शिवणकाम करु लागल्या. आईच्या हाती हे काम केल्यानंतर जे पैसे येत त्यातून त्यांच्या घरात स्वयंपाक होत असत. इतक्या प्रतिकूल परिस्थितीशी झगडत आपले आयुष्य पुढे न्यायचे हा धडा संजय यांनी आईकडून शिकला आहे.\nसंजय भन्साळी यांना चित्रपट क्षेत्रात येऊन आता 25 हून अधिक वर्षे झाली आहेत. सिनेमा त्यांना वारशाने मिळाला आहे, हे सांगताना त्यांना कोणताही संकोच वाटत नाही. संजय यांनी मध्यंतरी त्यांच्या बालपणीचा एक किस्सा सांगितला होता. ते म्हणाले की, मला आजही लक्षात आहे. मी त्यावेळी 4 वर्षांचा होतो. माझ्या वडिलांनी मला एक शुटिंग दाखवायला नेले होते. सेटवर गेल्यानंतर ते आपल्या मित्रांना भेटायला गेले. जाताना त्यांनी मला तिथेच एका ठिकाणी बसण्यास सांगितले. मी माझ्या मित्रांना भेटून लगेच येतो, असे ते म्हणाले. त्यावेळी तिथे मी बसल्यानंतर माझ्या मनात विचार आला की, माझ्यासाठी इतकी शांत आणि प्रसन्न जागा आणखी कुठे असूच शकत नाही.\nते म्हणतात की, वडिलांनी मला तिथे बसायला सांगितले होते. आज 25 वर्षे मी त्याच जागेवर बसलो आहे.\nहेही वाचाः चित्रपटांपेक्षा इतर कारणांमुळे चर्चेत राहणारी शिल्पा शेट्टी\nपुण्यातील एफटीआय आणि संजय लीला भन्स��ळी अनोखं नातं\nपारंपारिक शिक्षण घेतल्यानंतर संजय यांना सिनेमाचे आकर्षण गप्प बसू देत नव्हते. त्यांनी थेट पुण्यातील फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्येच (एफटीआय) प्रवेश घेतला. पण एफटीआयमधील त्यांच्या काही आठवणी खूप कटू आहेत. एफटीआयबद्दल संजय यांना पूर्वीपासूनच खूप आकर्षण होते. ज्या संस्थेतून जया बच्चन, केतन मेहता, विनोद चोप्रा यांच्यासारखी मंडळी तयार झालीत. त्या संस्थेतूनच आपण प्रशिक्षीत व्हावे अशी त्यांची इच्छा होती.\nएफटीआयमध्ये प्रवेश घेण्याचा त्यांनी 1984 मध्ये प्रयत्न केला. पण त्यांना यात अपयश आले. त्यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे 1985 मध्ये त्यांना तिथे प्रवेश मिळाला. यासाठी त्यांची बहीण बेला यांनी खूप प्रयत्न केले होते. संजय यांचे अर्धे स्वप्न तिथेच पूर्ण झाले होते. संजय यांना तिथे एडिटिंगसाठी प्रवेश मिळाला होता. त्यावेळी त्यांच्या सोबत सध्याचा प्रख्यात दिग्दर्शक श्रीराम राघवन होता. राघवन हे त्यांच्या शेजारच्या रुममध्ये राहत तर दिग्गज दिग्दर्शक राजू हिराणी हेही त्याच मजल्यावर राहत असत.\nपण एका गोष्टीमुळे ते एफटीआयमधील आपले उर्वरित शिक्षण पूर्ण करु शकले नाहीत. ते एडिटिंगच्या कोर्समध्ये असल्यामुळे त्यांना एका दिग्दर्शकाची फिल्म परीक्षेचा भाग म्हणून एडिट करण्याचा टास्क होता. त्यांना दिग्दर्शक दिलीप घोष यांच्याबरोबर काम करायचे होते. परंतु, दिलीप घोष बरोबर त्यांचे जमले नाही. त्यामुळे संजय यांनी संस्थेच्या प्रमुखांकडे दिग्दर्शक बदलून देण्याची मागणी केली. परंतु, त्यांची ती मागणी अमान्य करण्यात आली. संजय यांनी यासाठी कोर्ट गाठले. पण कोर्टाचा निकालही त्यांच्याविरोधात गेला. त्यांनी पुन्हा संस्थेच्या तत्कालीन प्रमुखांकडे जाऊन विनंती केली. परंतु, ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. संजय यांना अश्रू आवरणेही कठीण झाले. त्यानंतर रागारागाने त्यांनी हॉस्टेल गाठले आणि तिथून आपले सर्व सामान घेऊन थेट मुंबई गाठली. त्यावेळी बहीण आणि आईने त्यांना समजून घेतले.\nआपल्याला एफटीआयकडून सर्टिफिकेट मिळाले नाही, अखेरचे शिक्षण पूर्ण करता आले नाही, याची संजय भन्साळींना आजही खंत आहे. त्यांना त्या संस्थेच्या परिसरात जायची, त्या संस्थेतील मुलांना मार्गदर्शन करण्याची खूप इच्छा असते. आजही संजय लीला भन्साळी त्यांचा नवा सिनेमा सु��ु करण्याआधी आपला संपूर्ण एक दिवस पुण्यातील एफटीआयमध्ये घालवतात. ते संपूर्ण परिसरात फिरतात, हॉस्टेलवर जातात, कँटिनमध्ये जाऊन जेवतात, मग पुन्हा मुंबईला येऊन आपल्या नव्या सिनेमावर काम सुरु करतात.\n'संजय लीला भन्साळी' नावामागचा इतिहास\nसंजय भन्साळी हे आपल्या नावाबरोबर आपल्या आईचे नाव जोडतात. याचा आपण वर उल्लेख केला आहेच. यामागे कारणही तसेच आहे. आधी म्हटल्याप्रमाणे संजय यांचे वडील हे निर्माता होते. त्यांचे सिनेमे प्लॉप गेल्यानंतर ते दारुच्या आहारी गेले होते. त्यावेळी त्यांच्या पत्नी आणि संजय यांच्या आई लीला भन्साळी यांनी संपूर्ण घराची जबाबदारी उचलली. त्या गुजराती रंगभूमीवर काम करत असत त्याचबरोबर शिवणकामही त्या करत. अशी छोटीमोठी कामे करुन त्यांनी घराचा खर्च भागवला. त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. आपल्या आईच्या संघर्ष आणि कष्टाचा सन्मान करण्यासाठी संजय यांनी आपल्या नावाच्या समोर नेहमीसाठी आईचे नाव जोडले. त्यांचे शाळेतही नाव संजय लीला भन्साळी असेच होते. त्याचबरोबर इतर ठिकाणीही त्यांनी तेच नाव कायम ठेवले आहे.\nविधु विनोद चोप्रा हे 'परिंदा' हा सिनेमा करत होते. त्यावेळी ते संजय भन्साळी यांच्या कामामुळे प्रभावित झाले होते. त्यावेळी त्यांनी संजय भन्साळी यांना आपला सहाय्यक केले. मीडियात आलेल्या रिपोर्ट्सनुसार सिनेमा पूर्ण झाल्यानंतर जेव्हा क्रेडिट लिस्ट करायची होती. त्यावेळी सर्वांची नावे मागवण्यात आली होती. त्यावेळी संजय यांनी आपले नाव संजय लीला भन्साळी लिहिले होत. तेव्हापासून ते त्याच नावाने फिल्म इंडस्ट्रीत ओळखले जातात.\n'खामोशी'पासून स्वतंत्र कामास सुरुवात\nसंजय भन्साळी यांनी आपल्या करिअरची सुरुवात विधु विनोद चोप्रा यांचा असिस्टंट म्हणून केली होती. त्यांच्याबरोबर त्यांनी पर परिंदा’, 1942: ए लव स्टोरी आणि करीब साठी काम केले. करीब सिनेमाचे दिग्दर्शन करण्यास विधु विनोद चोप्रा यांनी नकार दिल्याने त्यांनी दिग्दर्शक म्हणून आपल्या करिअरची सुरुवात ‘खामोशीः द म्यूजिकल’ पासून केले. या सिनेमा तिकीटखिडकी वर चालला नाही. पण समीक्षकांनी सिनेमाचे मोठे कौतुक केले.\nत्यांचा दुसरा सिनेमा ‘हम दिल दे चुके सनम’ प्रेम त्रिकोणावर आधारित होता. यामध्ये ऐश्वर्या राय, सलमान खान, अजय देवगन यांची प्रमुख भूमिका होती. या सिनेमाच्या माध्यमातून त्यांनी स्वतःला सिद्ध केले होते. हा सिनेमा हिट झाला आणि अनेक पुरस्कारही मिळाले. त्यांचा पुढचा सिनेमा ‘देवदास’ होता. यात शाहरुख खान, ऐश्वर्या राय आणि माधुरी दीक्षित यांची प्रमुख भूमिका होती. 2002 मधील सर्वाधिक कमाई करणारा हा सिनेमा ठरला. भारताकडून हा सिनेमा बेस्ट फॉरेन लँग्वेजसाठी अकॅडमी अवॉर्डसाठी पाठवण्यात आला होता. टाइम मॅगझीनच्या त्या दशकातील 10 सर्वोत्कृष्ट सिनेमांमध्ये आठवे स्थान मिळवले होते.\nत्यानंतर त्यांनी अमिताभ बच्चन आणि राणी मुखर्जी यांना घेऊन ब्लॅक सिनेमा काढला. मग रणबीर कपूर आणि सोनमला घेऊन ‘सांवरिया’ काढला. पण हा सिनेमा प्लॉप गेला.\nवर्ष 2006 मध्ये भन्साळी यांनी छोट्या पडद्याकडे धाव घेत फराह खान आणि शिल्पा शेट्टीबरोबर झलक दिखला जा हा रियालिटी शो केला. यात ते जज बनले होते. ते इंडियन म्युझिक टॅलेंट शो एक्स फॅक्टरच्या पहिल्या सिझनचे जज पण होते.\nहेही वाचाः इंजिनिअरिंग नंतर एमबीए करायचं होतं, 'कांटा लगा'मुळे आयुष्यच बदललं\nसंजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केलेले सिनेमे\nहम दिल दे चुके सनम (1999)\nगोलियों की रासलीला रामलीला (2013)\nसंजय लीला भन्साळी यांनी निर्मिती केलेले सिनेमे\nहम दिल दे चुके सनम (1999)\nमाय फ्रेंड पिंटो (2011)\nशिरीन फरहाद की तो निकल पढी (2012)\nगोलियों की रासलीला रामलीला (2013)\nगब्बर इज बॅक (2015)\n2015 मध्ये त्यांना भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले\nचार राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार\nआजच्या तरुणांची फेव्हरेट मेन्स लाईफस्टाईल वेबसाईट\nसब्सक्राईब करा आणि अपडेट राहा\nआम्ही कधीही तुम्हाला स्पॅम पाठविणार नाही. तुम्ही कधीही अनसब्सक्राईब करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.nashikinfo.in/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%AA/", "date_download": "2022-12-01T00:15:39Z", "digest": "sha1:DEQMFFYVHJVCG5Q42QPIXHL5VSQQ3UK6", "length": 6094, "nlines": 112, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "नाशिक : तीन वर्षांनंतरही पुलाला लागेना मुहूर्त -", "raw_content": "\nनाशिक : तीन वर्षांनंतरही पुलाला लागेना मुहूर्त\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र>\nनाशिक : तीन वर्षांनंतरही पुलाला लागेना मुहूर्त\nनाशिक : तीन वर्षांनंतरही पुलाला लागेना मुहूर्त\nPost category:नाशिक / उत्तर महाराष्ट्र / प्रशासन / फरशीपूल / बाबेश्वर शिवमंदिर / मुल्हेर / मोसम नदी / शेतकरीवर्ग\nनाशिक (मुल्हेर) : पुढारी ���ृत्तसेवा\nमुल्हेरपासून दोन किलोमीटर अंतरावर बाबेश्वर शिवारात मोसम नदीवरील सोनलवान नाल्यावर तीन वर्षांपूर्वी फरशीपूल मंजूर झाला होता. त्याचे काम अद्यापही सुरू न झाल्याने शेतकरीवर्गाचे व नागरिकांचे हाल सुरू आहेत. 2018 मध्ये नाशिक जिल्हा परिषदेच्या निधीतून मुल्हेर ते बाबेश्वर रस्ता व फरशी पुलासाठी 55 लाखांचा निधी मंजूर झाला होता. त्यातील रस्त्याचे काम पूर्ण झाले मात्र पुलाचे काम अद्याप सुरूदेखील झालेले नाही. फरशीपूल नसल्याने परिसरातील शेतकरी व नागरिकांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मोसम नदीला या ठिकाणी नेहमी पाणी असते, त्यामुळे शेतीमाल वाहतूक करणे जिकिरीचे होऊन जाते. तसेच प्रसिद्ध बाबेश्वर शिवमंदिरात येणार्‍या भाविकांना अडचणींचा सामना करावा लागतोे. त्यामुळे प्रशासनाने हे काम सुरू करावे, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष योगेश सोनवणे, बन्सीलाल बत्तीसे आदींनी केली आहे.\nमुळा धरणाचा विसर्ग पुन्हा सुरू; शेतकरी खुश\nअमृता सुभाषने शेअर केले ‘वंडर वुमेन’चे अनुभव, या दिवशी होणार रिलीज\nपालकमंत्र्यांना कालवा समितीचे अधिकार ; अध्यादेश जारी\nThe post नाशिक : तीन वर्षांनंतरही पुलाला लागेना मुहूर्त appeared first on पुढारी.\nजिल्हा परिषद शाळा : शिक्षण नको, आता आम्ही बकऱ्याच चारणार\nनाशिक : चिंच झोडताना 115 पक्ष्यांचा तडफडून मृत्यू; वनविभागाकडून तिघांविरुद्ध गुन्हा दाखल\nनाशिक : राज्यपालांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ युवक राष्ट्रवादी पाठविणार 6 हजार पत्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.rangmaitra.com/sangharshayatra/", "date_download": "2022-12-01T00:35:51Z", "digest": "sha1:3HAWU2ZYIING63J677MHUV2BCCR4ZTCA", "length": 8594, "nlines": 106, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "१४ एप्रिलपासून ‘संघर्षयात्रा’ | Rangmaitra", "raw_content": "\n‘ठिपक्यांची रांगोळी’त नवा ट्विस्ट\n‘विश्वनायक’द्वारे हिंदी रंगमंचावर ‘विकास’ झेप\nढाका’ मध्ये ‘मोऱ्या’ची निवड\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nगाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल\n‘डॉक्टर डॉन’ला नवं वळण…\nजिजाऊंच्या भूमिकेत भार्गवी चिरमुले\nवास्तववादी चित्रकार संतोष शंकर लाड\n‘राजा रानी…’ पुन्हा येणार २१ जुलैपासून\nHome चित्रपट आगामी चित्रपट १४ एप्रिलपासून ‘संघर्षयात्रा’\non: March 18, 2017 In: आगामी चित्रपट, चालू घडामोडी, चित्ररंग, महत्वाच्या बातम्या, लक्षवेधी\n‘संघर्षयात्रा’ ���ा बहुचर्चित चित्रपट आता प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे. येत्या १४ एप्रिल रोजी हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित केला जाणार आहे.\nयुवा दिग्दर्शक साकार राऊत यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाचे शिवधनुष्य पेलले आहे. या चित्रपटाची मुख्य संकल्पना आणि निर्मिती ओम सिद्धिविनायक मोशन पिक्चर्स व बीजेपी चित्रपट युनियनच्या संयुक्त विद्यमानाने करण्यात आली आहे. सूर्यकांत बाजी, संदीप घुगे, मुकुंद कुलकर्णी आणि राजू बाजी यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद विराज मुळे, विशाल घार्गे यांनी लिहिले आहेत. शाहीर मोरेश्वर मेश्राम यांनी लिहिलेल्या पोवाडा अनिरुद्ध-अक्षय या जोडीने संगीतबद्ध केला आहे. हा पोवाडा सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे व अनिरुद्ध जोशी यांच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आला आहे. त्याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनीही चित्रपटासाठी आपला आवाज दिला आहे. हे शीर्षक गीत मंदार चोळकर यांनी लिहिलेले असून, संगीत श्रीरंग उर्हेकर यांचे आहे. सनिश जयराज यांनी छायांकन, अनंत कामत यांनी संकलन केले आहे.\n‘काही कारणांनी हा चित्रपट प्रदर्शित होण्यास विलंब झाला होता. आता या चित्रपटात काही सुचवलेले बदल करण्यात आले आहे. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला प्रमाणपत्र दिल्याने चित्रपट प्रदर्शित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अत्यंत संवेदनशील असं हे कथानकाला नक्कीच प्रेक्षकांची दाद मिळेल,’ असं दिग्दर्शक साकार राऊत यांनी सांगितलं.\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nसावनी रविंद्रचे ‘वंदे गणपती’\n‘टाईड’च्या जाहिरातीत आयुषमान झाला बाई\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०२२ रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/author/sakharam-dakhore/", "date_download": "2022-12-01T01:11:43Z", "digest": "sha1:T73OFRPZ6FAOJJWRVXCGBX4YLJLX63LB", "length": 6991, "nlines": 105, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "सखाराम डाखोरे | थिंक महाराष्ट्र", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nसखाराम डाखोरे हे वसईच्या अण्णासाहेब वर्तक मानव्य महाविद्यालयात मराठी विभागात सहाय्यक प्राध्यापक आहेत. त्यांनी बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून (औरंगाबाद) ‘मराठी व हिंदी या भाषांतील आदिवासी कवितेचा तौलनिक अभ्यास’ या विषयावर पीएच डी पदवी २०१७ मध्ये प्राप्त केली. त्यांचा ‘रानवा’ हा कवितासंग्रह प्रसिद्ध आहे. ते वक्ते आणि कार्यक्रमांचे सादरकर्ते म्हणून परिचित आहेत. ते मासिके- ग्रंथ यांचे संपादन आणि साहित्य-समाज-चळवळी अशा कामांतही गुंतलेले आहेत.\nदंडारण – आंध जमातीचे लोकधर्मी नाट्य\n‘दण्डार’ हा नृत्यप्रकार प्राचीन काळापासून चालत आलेला आंध जमातीचा नृत्यप्रकार आहे. निसर्गातील मानवाला जीवन देणाऱ्या महाभूतांविषयीची श्रद्धा हा दंडारणातील विविध कलाविष्कारांचा विषय असतो. आंधांची जीवनपद्धतच त्यांच्या नृत्यातून व्यक्त होते म्हणून त्याला लोकधर्मी संबोधले जाते...\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mr.plas-machinery.com/300kgh-film-squeezing-machine-product/", "date_download": "2022-12-01T00:51:22Z", "digest": "sha1:RC576GFGO2VXLNDHGIOGCCZXTD3HCEAE", "length": 8369, "nlines": 154, "source_domain": "mr.plas-machinery.com", "title": "चीन 300 किलो / एच फिल्म पिळणे मशीन उत्पादक आणि पुरवठादार | रिचिंग मशीनरी", "raw_content": "\nप्लास्टिक फिल्म पिळणे मशीन\nसिंगल / डबल शाफ्ट श्रेडर\nप्लॅस्टिक पाईप / प्रोफाइल एक्स्ट्रोडर लाइन\n300 कि.ग्रा. / एच फिल्म पिळणे मशीन\nप्लास्टिक फिल्म पिळणे मशीन\n300 कि.ग्रा. / एच फिल्म पिळणे मशीन\nहे नवीन प्रकारचे प्लास्टिक मशीन आहे, प्लास्टिकच्या पुनर्वापरासाठी आणि वॉशिंग लाइनसाठी विशेष आहे, हे उच्च घर्षण धुण्यापासून चित्रपटानंतर डी-वॉटर मशीन, ड्रायर मशीन बदलू शकते. ग्रॅन्यूल बनवताना, त्यास कॉम्पॅक्टरची देखील आवश्यकता नाही. अधिक मशीनची किंमत आणि शक्ती वाचवेल. आणि नियंत्रित करणे सोपे आहे.\nआम्हाला ईमेल पाठवा पीडीएफ म्हणून डाउनलोड करा\nहे नवीन प्रकारचे प्लास्टिक मशीन आहे, प्लास्टिकच्या पुनर्वापरासाठी आणि वॉशिंग लाइनसाठी विशेष आहे, हे उच्च घर्षण धुण्यापासून चित्रपटानंतर डी-वॉटर मशीन, ड्रायर मशीन बदलू शकते. ग्रॅन्यूल बनवताना, त्यास कॉम्पॅक्टरची देखील आवश्यकता नाही. अधिक मशिन खर्च आणि पॉवर वाचवेल.आणि नियंत्रित करणे सोपे आहे.उत्पादक डिझाइन कल्पना खालीलप्रमाणे:\n1. स्क्रीझिंग मशीन बॅरलला 38 क्रॉमोलद्वारे उपचार करणे आवश्यक नाही, कारण फ्रिक्टॉनचा भाग डोक्यावर आहे.\nपरंतु गरम उपचारांची आवश्यकता आहे. (38 अंशांद्वारे गरम भाग)\n२. स्क्विझिंग मशीन बॅरेल डिझाइन, पृष्ठभागावर, बॅरेल अधिक लहान छिद्र ड्रिल केले जाईल.साइड छिद्र सुमारे mm मिमी, सुमारे mm मिमीच्या बाहेर.\nम्हणून जेव्हा आत उच्च दबाव असतो तेव्हा हे डिझाइन मटेरियलद्वारे अडकणार नाही हे सुनिश्चित करू शकते.\nQue. स्क्विझिंग मशीन बॅरलच्या बाजूस p पीसी कीवे आहे (चित्र 300 प्रकारचे आहे, 6 पीसी की आहे),\nहे की फंक्शन स्क्रूद्वारे कच्चा माल पुढे ढकलणे सुनिश्चित करते.\n4. स्क्रीझिंग मशीन स्क्रू सामग्री 38 क्रिमोल, कठोर उच्च, चांगले घर्षण प्रतिरोधक असणे आवश्यक आहे.\n5. सर्वात कमी किंमतीचा वापर करून, दोन-इन-वन द्वारे मशीन स्क्रू डिझाइन स्क्विझिंग.\n6. पिळणे मशीनचे साचेचे छिद्र समायोज्य असू शकतात\nमनोरंजक तपशील असल्यास, येथे संपर्क साधा info@zjgrcmc.com\nमागील: समांतर ट्विन स्क्रू एक्सट्रूडर\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\nकटिंग सिस्टम नाही मशीन\nपीई / पीपी फिल्म पिळणे मशीन\n300 किलो / एच विणलेल्या पिशव्या पिळणे मशीन\nपीई दूध पिशवी पिळणे मशीन\nआपण करा आपली टो���ू\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://iyemarathichiyenagari.com/soham-meditation-article-by-rajendra-ghorpade-on-dnyneshwari/", "date_download": "2022-12-01T00:59:25Z", "digest": "sha1:PT72OBJA2RUSLCA3FNMODYFTV35HJSAI", "length": 17411, "nlines": 197, "source_domain": "iyemarathichiyenagari.com", "title": "सो ऽ हमभाव आहे तरी काय ? - इये मराठीचिये नगरी", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी महाराज यांना संत तुकारामांनी पाठवलेले अभंग\nमराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nछत्रपती शिवाजी महाराजांचे पर्यावरणीय विचार\nमुक्त्यारी समारंभ अथवा श्रीमन्महाराज शाहू छत्रपती, सरकार करवीर यांचा राज्याधिकारस्वीकारोत्सव\nजाणून घ्या अत्यंत दुर्मिळ बॉम्बे किंवा एचएच रक्तगटाबद्दल…\nसंत ज्ञानेश्‍वरांची परंपरा पुढे नेणारे देवनाथ कोण होते \nहे झाड केवळ आढळते महाराष्ट्रात…\nViral Video : फळे काढणीचे सोपे अन् टाकावू बाटलीपासून केलेलं यंत्र…\nNeettu Talks : कार्बन लेसर फेसियल ट्रिटमेंट आहे तरी काय \nझाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या सासरच्या मुळगावाची अशीही ओळख\nअभ्यासक्रमांचे उपयुक्तता मूल्य वाढविण्यासाठी…\nसह्याद्रीच्या कोंदणात वसलेला रांगडा किल्ला…\nचिमणी नक्की काय बोलत असावी बरं….\nपालकचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढल्याचा दावा\nजाणून घ्या माणसाच्या जन्माची गोष्ट…\nसोनसरी, पंद अन् सह्याद्री…\nशाश्वत विकास संकल्पनेचा विचार गरजेचा\nविदर्भातील शेतीक्षेत्रात आढळतात ‘हे’ पक्षी\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nHome » सो ऽ हमभाव आहे तरी काय \nसो ऽ हमभाव आहे तरी काय \nअभ्यासाने मग हळू हळू तो सो ऽ हम भाव प्रकट होतो. मी ब्रह्म आहे. असा भाव उत्पन्न होतो. तो भाव उत्पन्न होण्यासाठी मनातील विचार थांबवावे लागतात. मनाला सो ऽ हममध्ये रुपांतरीत करावे लागते. मनाला सो ऽ हम ची गोडी लावावी लागते.\nआणि येर तेही पांडवा जे आरुढोनि सोऽ हम भावा \n श्री ज्ञानेश्वरी अध्याय १२ वा\nओवीचा अर्थ – आणि अर्जुना, या शिवाय दुसरे (निर्गुण उपासक) जे, तें ब्रह्म मी आहे, अशी दृढ भावना करून अवयवरहित व अविनाशी अशा ब्रह्माला धरावयास पाहतात.\nसो ऽ हमभाव आहे तरी काय मी ब्रह्म आहे हा भाव उत्पन्न होणे म्हणजे सो ऽ हम भाव. मी ब्रह्म आहे. मग ब्रह्म काय आहे हे समजून घ्यायला हवे. ब्रह्म हे अक्षर आहे. सो ऽ हम हे अक्षर आहे. ते अव्यक्त आहे. पण ते सर्वत्र आहे. सर्वव्यापी आहे.\nअसे असले तरी ते देह नाही. त्याला अवयव नाहीत. अवयवरहित अशी ती वस्तू आहे. ती नष्ट होत नाही. देहात आहे पण ती देहापासून वेगळी आहे. देह नष्ट होतो पण ती नष्ट होत नाही. आपणास नष्ट झाल्याचा भास होतो. देहात येते आणि जाते. अमर, अचल, अविकारी अशी ही वस्तू आहे. त्याची उपासना करणे म्हणजेच सो ऽ हम ची साधना करणे.\nVideos : श्री अंबाबाईची विविध रुपातील पुजा\nअभ्यासाने मग हळू हळू तो सो ऽ हम भाव प्रकट होतो. मी ब्रह्म आहे. असा भाव उत्पन्न होतो. तो भाव उत्पन्न होण्यासाठी मनातील विचार थांबवावे लागतात. मनाला सो ऽ हममध्ये रुपांतरीत करावे लागते. मनाला सो ऽ हम ची गोडी लावावी लागते. मन एकदा सो ऽ हममध्ये लीन झाले की मग मनातील अन्य विचार आपोआपच थांबतात. विचार थांबले की साधना उत्तम होऊ लागते.\nआपण सो ऽ हम मध्ये रमायला शिकले पाहीजे. तो स्वर ऐकण्याची गोडी लावून घ्यायला हवी. ती सवय आपणास लागली की आपल्यामध्ये सो ऽ हम भाव प्रकट होण्यातील अडथळे दूर होतात. अभ्यासाने, सवयीने हा बदल आपणास घडवायचा असतो. जपाची माळ सुरू असते. जप सुरू असतो. पण मनात विचार वेगळेच सुरू असतात. ते थांबवायला हवेत. जपाची माळ सो ऽ हम च्या स्वरावर केंद्रीत व्यायला हवी.\nज्याला वास नाही. गंध नाही. त्याला आकारही नाही. निराकार, निर्गुण अशा या वस्तूवर आपण आपले लक्ष केंद्रित करायला हवे. हे वाटते तितके सोपे नाही. सद्गुरू कानमंत्र देतात. सर्व गोष्टी ते शिकवतात. पण आपणास त्या आत्मसात करायच्या असतात. त्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींचा अभ्यास करावा लागतो.\nमन सो ऽ हमवर कसे स्थिर होईल हे पाहायला हवे. ते स्थिर होण्यासाठी कोणते प्रयत्न करायला हवेत याचा अभ्यास करायला हवा. अभ्यासानेच सो ऽ हम भाव मनामध्ये प्रगट होतो. यासाठी साधनेत मन रमवायला हवे. अभ्यासाने हे सहज शक्य आहे.\nDnyneshwariIye Marathichiye Nagarirajendra ghorpadeSant Dnyneshwarsoham meditationइये मराठीचिये नगरीज्ञानेश्वरीराजेंद्र घोरपडेसंत ज्ञानेश्वरसोहम साधना\nहुंजा पर्वतरांगातील तारुण्यामागचे रहस्य\nटीम इये मराठीचिये नगरी\nब्रह्म हेच आहे कर्म\nदेवाच्याच इच्छेने घडते दर्शन\nअध्यात्माच्या प्रवेशाने मन हळूहळू प्रपंचातून बाहेर पडते\nमाझ्या शिक्षणाची पालवी फुलविणारे साहित्यिक : डॉ नागनाथ कोत्तापल्ले\nइचलकरंजी संस्कृती प्रतिष्ठानतर्फे कादंबरी पुरस्कार जाहीर\nथंडीत त्वचेची अशी घ्या काळजी…\nचला जाणूया नदीला अभियानाचा दुसरा टप्पा…\nसमाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे पुरस्कार जाहीर\nV. R. Gavhane on दोलायमानतेवर चिंतन हवे – डॉ. माधव चितळे\nराजू मरवे-बेळगाव on मलकापूर येथील प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालयात पर्यावरणपूरक दसरा साजरा\nअरूण झगडकर on झाडी शब्दसाधक शिक्षक पुरस्कार\nShashikant Shinde on शिक्षणाचे पसायदान: शैक्षिक यज्ञ \nस्वप्नातून बाहेर पडून वास्तवात राहायला शिकावे\nप्रश्न मुळापासून सोडवायला हवेत तरच ते सुटतात\nनिसर्गातील मुक्त आनंदच देतो मनाला उभारी\nसृष्टीतील सर्व जीवातील ब्रह्म जाणून व्हावे सर्वज्ञ\nमुक्त होणे म्हणजे तरी काय \nप्रेमाच्या पेटीनेच गाठता येतो मोक्षाचा तीर\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा (94)\nकाय चाललयं अवतीभवती (383)\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान (74)\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास (445)\nश्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/4369/", "date_download": "2022-11-30T23:45:10Z", "digest": "sha1:ARL3DMTWWZQAND25ITKAYRGZRL22CS33", "length": 4072, "nlines": 46, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा,शिवानंद भोसले असोसिएट.", "raw_content": "\nदीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा,शिवानंद भोसले असोसिएट.\n🎊★दीपावलीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा,★🎊 श्री.प्रशांत मेस्त्री -उद्योजक. यशोदा फर्निचर-कुडाळ.सर्व प्रकारचे ब्रॅण्डेड फर्निचर उपलब्ध, दिवाळी साठी खास ऑफर्स. संपर्क86050 65513\nआमच्या लहानपणीच्या दिवाळीतील गजाली.;माजी शिक्षक आनंद पेडणेकर\nसिंधुदुर्गातील अमली पदार्थ तस्करीचा पर्दाफाश करणार.;नूतन पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांचे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाला आश्वासन.\nकृषी बातम्या विशेष सिंधुदुर्ग\nपुढील चार वर्षाच्या आत एक लाख लिटर दूध या ज���ल्ह्यातनं गोकुळ दूध संस्थेला गेलेलं असेल.;मनिष दळवी\nबातम्या रत्नागिरी राजकीय विशेष\nआमदार भास्कर जाधवांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न,अंगणात दगड, पेट्रोलच्या बॉटल्स सापडल्या..\nसिंधुदुर्गातील ओसरगाव टोलनाक्यावर आज मध्यरात्रीपासून टोल वसुली होणार सुरू.MH 07 गाड्यांना 50% सवलत.\nकुडाळ आठवडा बाजारात पुन्हा एकदा नगरपंचायत प्रशासनाची मुजोरी.; बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई नाही स्थानिकांना मात्र हटवण्यासाठी प्रशासनाचा हट्टहास\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे कुडाळ मध्ये होणार जल्लोषात स्वाग.;तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती..\nतरंदळे खोतवाडी येथील रक्तदान शिबीरात ५१ रक्तदात्यांचे रक्तदान..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://online33post.com/news/%E0%A5%A8%E0%A5%A6-%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3/", "date_download": "2022-12-01T00:38:44Z", "digest": "sha1:UEHGGHCH35BBP6DG5THYAOJQCWTQ4LEF", "length": 18170, "nlines": 88, "source_domain": "online33post.com", "title": "२० फेब्रुवारी शनिवार,जाणून घ्या कोणत्या राशी वर आहे शनी देवांची कृपा ! - Online 33 Post", "raw_content": "\n२० फेब्रुवारी शनिवार,जाणून घ्या कोणत्या राशी वर आहे शनी देवांची कृपा \n२० फेब्रुवारी शनिवार,जाणून घ्या कोणत्या राशी वर आहे शनी देवांची कृपा \nFebruary 19, 2021 Xyax NewsLeave a Comment on २० फेब्रुवारी शनिवार,जाणून घ्या कोणत्या राशी वर आहे शनी देवांची कृपा \n२० फेब्रुवारी शनिवार,जाणून घ्या कोणत्या राशी वर आहे शनी देवांची कृपा \nआजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम व आनंददाई असणार आहे .कुटुंबातील सदस्यांकडून तुम्हाला संपूर्ण सहकार्य मिळेल तुमच्या आईला तुमच्यावर अभिमान व्यक्त करण्याची संधी मिळेल आणि त्यांच्याकडून तुम्हाला फायदा होऊ शकेल. कामाच्या बाबतीत आज तुमची उत्पादन क्षमता चांगली राहील. लवकरच बदली होईल. आरोग्याच्या बाबतीत आजचा दिवस थोडा कमकुवत आहे. विवाहित लोकांच्या विवाहित जीवनात आनंद होईल.\nया राशीचे लोक दिवसभर आपल्या कामाबद्दल चिंतेत राहू शकतात. आपण हे लक्षात घेतले पाहिचे आपल्याला चुका मधून शिकत राहील पाहिजे . बरीच कामे तुम्हाला त्रास देऊ शकतात. आज आपण बर्‍याच वेळा उत्साह वाटणार नाही.लोकांनी केलेल्या असंबद्ध विषय किंवा टिप्पण्यांकडे दुर्लक्ष करा.आपल्या जोडीदाराला आत्मविश्वास ठेवणे आवश्यक आहे. तुमचा खर्च हा चिंतेचा विषय आहे.\nशनिवारी आपल्य�� कार्य क्षेत्रात काही नवीन बदल होतील. शनिवारी संध्याकाळी, आपण मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला जाण्याची योजना कराल. शनिवार हा विद्यार्थ्यांचा सामान्य दिवस आहे. आपल्याला अभ्यासामध्ये कमी रस असेल. भावंडांशी संबंध सुधारतील. शनिवार हा बिल्डर्ससाठी चांगला दिवस असेल. नवीन टेंडरमधून तुम्ही बरेच पैसे कमवाल. आपण घराभोवती असलेल्या कोणत्याही सामाजिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. डाकआउटला तेल दान करा, पैशामुळे नफ्याची संधी होईल.\nआज आपल्याला आपल्या कौशल्य आणि कौशल्याने पूर्ण न्याय द्यावा लागेल. आज जर आपण कोणत्याही परिस्थितीत भेदभाव करण्यास मदत केली तर नुकसान होऊ शकते. प्रत्येकाकडे समानतेची भावना ठेवल्यास आपल्यासाठी फायदेशीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. आपल्या भविष्यासाठी हे सर्वात महत्वाचे आहे. आपल्या कामाचा भविष्यासाठी न्याय केला जाऊ शकतो. यावेळी, आपल्याला आपली प्रतिमा सुधारित आणि मजबूत करण्यासाठी कार्य करावे लागेल.\nआजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम दिवस ठरणार आहे, म्हणून या दिवसाचा पुरेपूर उपयोग करा. आज विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळण्याच्या दिशेने यश मिळेल. प्रेम प्रकरणांसाठीही दिवस चांगला आहे. विवाहित लोकांच्या विवाहित जीवनात काही समस्या उद्भवू शकतात. आज ऑफिसमधील आपले कार्य आपल्यासाठी काही चांगली बातमी आणू शकेल. आरोग्य बळकट होईल.\nआळशी आणि औदासीनतेमुळे कन्या राशीच्या लोकांना फटके घालावे लागतील. आपल्या बॉसशी बोलताना आपल्याला आपला अहंकार आणि संयम नियंत्रित ठेवावा लागेल. जर आपण योग्य रीतीने वर्तन केले नाही तर आपल्यासाठी गोष्टी सकारात्मक राहिल्या नाहीत. आपण आपल्या वैवाहिक किंवा कौटुंबिक जीवनात आनंदाचा अनुभव घ्याल. तुमचा जोडीदार समर्थ मूडमध्ये असेल. आरोग्याच्या आघाडीवर तुम्ही कडक खबरदारी घ्यावी.\nशनिवारी कार्यालयात कामाचे ओझे अधिक असेल परंतु आपण संध्याकाळपर्यंत काम सहजपणे पूर्ण कराल. तसेच, काम पूर्ण करण्यासाठी आपल्याला एखाद्या सहकार्याकडून मदत मिळेल. तुमच्या कारकिर्दीत अचानक बदल होईल, ज्यामुळे तुम्हाला पैसे मिळविण्याची संधी मिळेल. शनिवारी नवीन मित्र बनतील. शनिवारी विवाहित जीवन आनंदी राहील. शनिवारी आपण काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी आणि धोकादायक कार्य करणे टाळावे. मंदिराच्या स्वच्छतेमध्ये सहकार्य करा, आप�� सर्व कामे करताना दिसतील.\nआज तुमच्यासमोर काही विचित्र परिस्थिती असू शकतात. आपल्यास अनुकूल वाटणारी काही परिस्थिती आपल्या विरोधातही जाऊ शकते. सावधगिरीने कार्य करा, काही कठोर निर्णय घ्यावे लागू शकतात. भौतिक सुखसोयी आणि साधने वाढू शकतात. तारे आपल्या पक्षात राहतील. आपणास ज्येष्ठ लोकांचे पाठबळ आणि समर्थन मिळत राहील.\nआजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम राहील. आर्थिकदृष्ट्या देखील तुम्हाला चांगले निकाल मिळतील. गुंतवणूकीतून चांगले उत्पन्न मिळेल. प्रेम जीवनातही, जिवलग क्षण वाढतात आणि आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर वेळ घालवतात. शिक्षणामधील अडथळ्यांचा शेवट होईल. आपण विवाहित असाल तर मुलास आनंद मिळेल. कामात मन कमी असेल आणि कुटूंबाकडे जास्त लक्ष दिले जाईल, यामुळे तुमच्यावर कामाचा दबाव वाढेल.\nआज स्वत: साठी गुंतवणूक करण्याची वेळ आली आहे. आपल्याला आपल्या काही गोष्टी सुधारण्याची आवश्यकता वाटेल. तुमची वागणूक बदलू शकते. याचा काही काळानंतर तुम्हाला फायदा होईल. म्हणून, सकारात्मक दृष्टीकोनातून बदल पहा. आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवून एक चांगले कार्य करण्यास स्वत: ला प्रेरित करणे. स्वत: मध्ये असे गमावू नका की आपण इतरांच्या हक्कांची आणि गोष्टींची काळजी घेत नाही. सर्वांना महत्त्व द्या.\nशनिवारी तुमचा आत्मविश्वास वाढेल. वाढलेल्या आत्मविश्वासाने आपण सर्व कामांमध्ये यश मिळविण्यास सक्षम असाल. तुमचे महत्त्वाचे काम लवकरच होईल. कार्यालयात कामाचे वातावरण देखील चांगले राहील, ज्यामुळे तुम्हाला आरामदायक वाटेल. या चिन्हाचा विवाह शनिवारी धार्मिक ठिकाणी जाईल. व्यवसायिक कामात पैशांचा मोठा फायदा होईल. शनिवारी शत्रू पक्ष तुमच्यापासून अंतर ठेवेल. जे लोक लाकडाच्या व्यापारात गुंतलेले आहेत त्यांचा एखादा मोठा प्रकल्प असू शकेल. पक्ष्यांना अन्न घाला, आपण वाईट गोष्टी करताना दिसू शकाल.\nआज आपल्याला आपल्या सहकार्यांसह आणि मित्रांकडून मोठा पाठिंबा आणि पाठिंबा मिळू शकेल. आपण आपल्या कार्यसंघासह किंवा सहकार्यांसह बाहेर जाण्याची योजना आखू शकता किंवा आपल्या एखाद्या यशात साजरा करण्याची योजना करू शकता. आज आपल्या जोडीदाराकडून किंवा प्रियकराकडून आपल्याला एक आश्चर्य मिळू शकेल, जे आपल्याला आनंदी आणि भावनिक देखील बनवू शकेल.\n(टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे.या माहितीला अंमलात आणण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, धन्यवाद \nमित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.\nफक्त या एका उपयाने शनिदेव होतील खुश, मिळेल पाहिजे असलेलं वरदान \nउच्च हृदयविकार पासून आपले संरक्षण करण्यासाठी हे 5 उपाय\nIPL 2022: ये हैं भारत में पैदा हुए दूसरे ‘डिविलियर्स’, 360° पर गगनचुंबी इमारतों को मारता है\nअनुपमा से लेकर राखी दवे तक, कभी ऐसे दिखते थे Anupamaa के कलाकार; बा के आगे तो हसीनाएं भी होंगी फेल\nपोस्ट ऑफिस ने लॉन्च किया ये नया बंपर ऑफर, रोजाना 50 रुपये पोस्ट ऑफिस मैं जमा करके ,आप 35 लाख रुपये का शानदार रिटर्न पा सकते हैं……\nSanjay Sharma on दिल्ली में बिना राशन कार्ड वाले लोगो को भी मिलेगा अब राशन, जाने यहां, कैसे \nRamesh Chander ranga on दिल्ली में बिना राशन कार्ड वाले लोगो को भी मिलेगा अब राशन, जाने यहां, कैसे \nPradeep kumar on दिल्ली सरकार द्वारा सड़क पे उतारी गई 7000 नई ई बसें, दिल्ली में प्रदूषण होगा कम\nPradeep kumar on दिल्ली सरकार द्वारा सड़क पे उतारी गई 7000 नई ई बसें, दिल्ली में प्रदूषण होगा कम\nSharad on आज से शुरू दिल्ली में कम लागत वाली वाला Fully Electric बस, 19 जगह से पकड़ सकते हैं, जानिए रूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/9799", "date_download": "2022-12-01T00:59:06Z", "digest": "sha1:GS7QHDWJ6N3DZ4H3XJQJVNT32FP3GK5A", "length": 16424, "nlines": 273, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील कामगारांना मतदानासाठी पगारी सुट्टी… | India Dastak News Tv", "raw_content": "\nHome Breaking News ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील कामगारांना मतदानासाठी पगारी सुट्टी...\nग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील कामगारांना मतदानासाठी पगारी सुट्टी…\nचंद्रपूर, दि. 13 जानेवारी : राज्य निवडणूक आयोगाने जाहिर केलेल्या कार्यक्रमानुसार जिल्ह्यातील 604 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दिनांक 15 जानेवारी 2021 रोजी मतदान व 18 जानेवारी 2021 रोजी मतमोजणी होणार आहे.\nज्या ग्रामपंचायतीचे मतदार क���षेत्रात निवडणूक होत आहेत, त्या क्षेत्रातील सर्व दुकाने, आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना यामधील कामगारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी दि. 15 जानेवारी 2021 या मतदानाच्या दिवशी पगारी सुटी जाहीर करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी निर्गमित केले आहेत. निवडणुका नसलेल्या भागातील दुकाने, कंपन्या इ. वाणिज्यीक आस्थापना बंद ठेवण्याची आवश्यकता नसल्याचेही आदेशात पुढे म्हटले आहे.\nत्याचप्रमणे जिल्ह्यातील ज्या ग्रामपंचायत क्षेत्रात निवडणुका होत आहेत त्या क्षेत्रात दिनांक 15 जानेवारी रोजी भरणारे आठवडी बाजार पुढे ढकलण्यात येत असून ते अन्य दिवशी भरविण्यात यावे, असेही आदेश जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी दिले आहेत.\nआदेशाचे पालन न केल्यास संबंधीत आस्थापनांविरूद्ध आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आदेशात नमुद केले आहे.\nPrevious articleअखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या चंद्रपुर सोशल मीडिया जिल्हाध्यक्षपदी विलास टिपले…\nNext articleग्रामपंचायत निवडणूकीसाठी आणलेल्या दारूवर पोलिसांची धाड…\nसुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762\nराज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, आमदार श्री. विजय वडेट्टीवार यांचा दि. २७ नोव्हेंबर २०२२ रोजीचा दौरा कार्यक्रम…\n*राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते तथा आमदार श्री. विजय वडेट्टीवार यांचा* *दि. २७ नोव्हेंबर २०२२ रोजीचा दौरा कार्यक्रम....* *रविवार दि. २७ नोव्हेंबर २०२२* *सकाळी १०:३०...\nजिल्हा महिला काँग्रेसचे रामदेव बाबा विरुद्ध जोडे मारो आंदोलन\nचंद्रपूर: तुम्ही साडी नेसल्यावर, सलवार सूट परिधान केल्यावर चांगले दिसता आणि काही नाही परिधान केल्यावरही चांगले दिसता असे महिलांना उद्देशून जे अप्पतीजनक विधान योगगुरू...\nचंद्रपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी कार्यालयात पीक विमा कक्ष स्थापन\nपीक विम्याचा लाभ मिळाला नसलेल्या शेतकऱ्यांना चंद्रपूर जिल्हा काँग्रेस ग्रामीण अध्यक्ष प्रकाश देवतळे यांचे जाहीर आवाहन चंद्रपूर: राज्यातील शेतकरी मोठ्या संकटातून जात आहे. अतिवृष्टी आणि...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nप्रितम गग्गुरी(उपसंपादक) आष्टी:- दिनांक २८ नोव्हेंबर रोजी श्री छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्था आष्टी तर्फे आयोजित द्वितीय विदर्भ स्तरीय आमंत्रित कराटे स्पर्धा आष्टी येथे आयोजित...\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना आवाहन…\nनागपूर -भारतीय संविधानाला अभिप्रेत लोकशाही गणराज्य घडविण्यासाठी देशातील शेवटच्या वंचित समूहापर्यंत पोहोचून त्यांच्या वेदनेशी आपुलकीचे व माणुसकीचे नाते जोडावे लागेल. तेव्हा कुठे वंचित, शोषित,...\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद – अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी…\nसावली: गेल्या अनेक वर्षापासून गायरान जागेवर पिढ्यानपिढ्या पक्की घरे बांधून वास्तव्यास असलेल्या तसेच महसूल जमिनिवर अतिक्रमणं धारकांना अतिक्रमणं हटविण्याबाबत शासनाकडून नोटीस बजावण्यात आल्या. यामुळें...\nसिद्धार्थ पंच मंडळ, चंद्रपूर तर्फे भोजनदान..\nचंद्रपूर: मंडळवार, दि. 29 नोव्हेंबर 2022 ला धम्मनगरी चंद्रपुरात अनमोल बुद्ध धातूंची प्रतिष्ठाना धमकीर्ती विहारात करण्यात आली. या शुभप्रसंगी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी सिद्धार्थ पंच...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना...\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद...\nमैत्रिणी सोबत जंगलात जाणं बेतले जीवावर; वाघाचा हल्ल्यात तरुण ठार\nब्रेकिंग न्यूज: आष्टी पुलावरून ट्रक उलटला; दोन ठार,एक जखमी…\nअखेर येनापूरच्या ‘त्या’युवकांविरुद्ध ऍट्रासिटी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल.. दिक्षा...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना आवाहन…\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद – अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी…\nसिद्धार्थ पंच मंडळ, चंद्रपूर तर्फे भोजनदान..\nबार्टी प्रादेशिक कार्यालयात मदत केंद्र सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/kabaddi", "date_download": "2022-11-30T23:29:00Z", "digest": "sha1:AVBU5DHMXJ22BV3KBY3T5ILJYAZZPVSX", "length": 7158, "nlines": 141, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धा, कबड्डीपटू, प्रो कबड्डी लीग संबंधित बातम्या", "raw_content": "\nमुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या निवडणुकीचा मुहुर्त ठरला\nयू मुंबाच्या कर्णधारपदी फझल अत्राचली याची निवड\nस्वामी मुक्तानंद हायस्कूलची राज्यस्तरीय कबड्डीसाठी निवड, मुंबईचं करणार प्रतिनिधित्व\nप्रो कबड्डी पर्व ६ : यू मुम्बा संघातील 'या' चढाईपटूनं रचला इतिहास\nस्वामी मुक्तानंद हायस्कूलची विभागस्तरीय कबड्डी सामन्यासाठी निवड\nसर्वोत्तम चढाईपटूंच्या यादीत यू मुम्बाचा सिद्धार्थ देसाई ५ व्या स्थानावर\nअटीतटीच्या लढतीत यू मुम्बाची सरशी\n'प्रो' कबड्डीला आजपासून सुरुवात, यू मुंबा-पुणेरी पलटण आमनेसामने\nमुंबईत रंगणार इंडो इंटरनॅशनल प्रीमिअर कबड्डी लीग\n'कबड्डीतील दोन पिढ्या' कार्यक्रमानं उलगडला 'या’ दोन दिग्गज कबड्डीपटूंचा क्रीडाप्रवास\nअाशियाई कबड्डी स्पर्धेसाठी रिशांक देवाडिगाची भारतीय संघात निवड\nअाशियाई चषक स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे 'हे' कबड्डीपटू निवडीच्या शर्यतीत\nफझल अत्रचलीवर यू मुंबाची १ कोटींची बोली\nप्रो कबड्डी लीगमध्ये ४२२ खेळाडूंवर लागणार बोली\nवरळी स्पोर्टस क्लब कबड्डीचे भवानीमाताला विजेतेपद\nवरळी स्पोर्टस कबड्डी : जय ब्राह्मणदेव, जयभारत उपांत्य फेरीत\nवरळी स्पोर्टस कबड्डी : मातृभूमीची श्री गणेशवर थरारक मात\nवरळी स्पोर्टस क्लब कबड्डी : जय ब्राह्मणदेवची जोरदार सलामी\nआमदार चषक कबड्डी स्पर्धेत भारत पेट्रोलियमला अजिंक्यपद\nसिद्धीप्रभाने पटकावले बीच कबड्डीचे अजिंक्यपद\nआमदार चषक कबड्डी : महाराष्ट्र पोलिसांची नाशिक आर्मीवर मात\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://mr.junhetec.com/about-us/", "date_download": "2022-11-30T23:14:09Z", "digest": "sha1:YYD5XIMTDXSLFNL5JVUCNIGZGEAV7VSV", "length": 11084, "nlines": 216, "source_domain": "mr.junhetec.com", "title": "आमच्याबद्दल - चांगझो जुने टेक्नॉलॉजी स्टॉक कं, लि.", "raw_content": "\nडायमंड वायर कटिंग फ्लुइड\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nकंपनीचे संशोधन आणि विकास केंद्र चांगझ��ऊ नॅशनल हाय-टेक झोनमध्ये स्थित आहे, बांधकामासाठी 15 एकर जमिनीची मालकी आहे आणि रासायनिक आणि उपकरणे संशोधन आणि विकास आणि उष्मायन तळांच्या सुमारे पाच श्रेणी तयार केल्या आहेत, प्रायोगिक उपकरणांच्या आधारावर मानकीकरणासह सुसज्ज आहेत आणि कंपनीच्या मार्केटिंग सेंटरची चाचणी उपकरणे आणि चांगझोऊ न्यू नॉर्थ भागात दोन कार्यात्मक विभाग इमारत तयार करण्यासाठी, कंपनीचे तीन मोठे केंद्र आणि ग्राहकांच्या मागणीसाठी सब्सिडियरी सिस्टम सोल्यूशन एक भक्कम पाया प्रदान करण्यासाठी.कंपनीने ISO9001 आणि TS16949 प्रणाली प्रमाणपत्र उत्तीर्ण केले आहे.\nमानकीकृत प्रणाली एकत्रीकरण कार्यशाळा\nवर्ग अ आणि वर्ग क उत्पादन कार्यशाळा आणि गोदामाची संपूर्ण प्रमाणपत्रे\nचांगझो जुने टेक्नॉलॉजी स्टॉक कं, लि. हे खाजगी उच्च-तंत्र उद्योगांद्वारे प्रदान केलेल्या उत्कृष्ट रसायने, विशेष उपकरण प्रणाली सोल्यूशन्स आणि सेवांच्या निर्मितीसाठी समर्पित आहे\nचांगझो जुने डॅक्रोमेट कोटिंग प्रोजेक्ट टेक्नॉलॉजी कंपनी, लि.ची स्थापना.\nजुने क्रोम फ्री डॅक्रोमेट कोटिंगने जिआंगसू प्रांत उच्च-तंत्र उत्पादन प्रमाणपत्र जिंकले\nजुने यांनी ISD9001 गुणवत्ता व्यवस्थापन प्रणाली प्रमाणपत्र प्रदान केले.\nजुने यांना चांगझोऊ नॉन-गव्हर्नमेंट रनिंग टेक्नॉलॉजी एंटरप्राइजची पदवी मिळाली.\nजुने नॉन इलेक्ट्रोलाइटिक मेटल अँटी-कोरोसिव्ह कोटिंगला आविष्काराचे पेटंट मिळाले.\nजुन्हे यांनी जिआंगसू हाय-टेक एंटरप्राइझ प्रमाणपत्र जिंकले\nजुने टिल्टिंग प्रकार स्वयंचलित सेंट्रीफ्यूज डिप स्पिन कोटिंग मशीन युटिलिटी मॉडेल पेटंट प्रमाणपत्र मिळवा\nजुने यांना जिआंग्सू प्रांतातील गैर-सरकारी तंत्रज्ञान एंटरप्राइझची पदवी मिळाली.\nजुने सोलर सिलिकॉन वेफर क्लिनिंग एजंटने आविष्काराचे पेटंट मिळवले.\nजुने सोलर सिलिकॉन वेफर क्लिनिंग एजंटने जिआंग्सू प्रांताचे उच्च-तंत्र उत्पादन प्रमाणपत्र प्राप्त केले\nडिसेंबर 2010 पर्यंत, जुने यांना एकूण 12 पेटंट मिळाले, त्यापैकी तीन शोध पेटंट आहेत.\nजुन्हे चांगझू झिनबेई जिल्हा सरकारने प्रमुख सूचीबद्ध उपक्रमांच्या तिसऱ्या तुकडीत समाविष्ट केले होते.\nचांगझो जुने डॅक्रोमेट प्रोजेक्ट टेक्नॉलॉजी कं, लिमिटेड चे अधिकृतपणे नाव चांगझो जुने टेक्नॉलॉजी स्टॉक कं, लि.\nचांगझो जुने टेक्नॉलॉजी स्टॉक कं, लि.पाच रसायनांच्या R&D, उत्पादन आणि विक्रीची मुख्य व्यावसायिक दिशा स्थापित केली, तसेच संबंधित रासायनिक उद्योग पार्क, उपकरणे उद्योग पार्क आणि अभियांत्रिकी R&D केंद्रामध्ये गुंतवणूक केली.\nचांगझो जुने टेक्नॉलॉजी स्टॉक कंपनी, लि\nजुने आणि अकादमी ऑफ क्यू हुई कॉमनवेल लेक्चर हॉल - आनंदी जीवन व्याख्यान सुरू झाले\nजुने यांना \"जिआंगसू प्रांतीय अभियांत्रिकी तंत्रज्ञान संशोधन केंद्र\" म्हणून सन्मानित करण्यात आले.\nरासायनिक आणि उपकरणे कारखाना पुनर्स्थापना साइट\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा किंमत सूचीबद्दल चौकशीसाठी, कृपया आम्हाला तुमचा ईमेल द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\n© कॉपीराइट - 2021-2022 : सर्व हक्क राखीव. गरम उत्पादने - साइट मॅप - AMP मोबाइल\nस्प्रे कॉम्प्रेसर मशीन, झिंक फ्लेम स्प्रे, झिंक डस्ट पेंट, गॅल्वनाइझिंग कंपाऊंड, झिंक मेटल स्प्रे कोटिंग, संरक्षक आवरण साफ करा,\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी एंटर दाबा किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/national-international/justice-dy-chandrachud-becomes-50th-chief-justice-of-india-takes-oath-in-rashtrapati-bhavan/", "date_download": "2022-11-30T23:56:19Z", "digest": "sha1:UDTCNMKK6RZDT2D5UNQ4FB23FRRNLQ6J", "length": 9111, "nlines": 68, "source_domain": "hwmarathi.in", "title": "न्यायमूर्ती चंद्रचूड देशाचे 50 वे सरन्यायाधीश पदी विराजमान - HW News Marathi", "raw_content": "\nआमच्या पत्रकारितेचे समर्थन करा\nन्यायमूर्ती चंद्रचूड देशाचे 50 वे सरन्यायाधीश पदी विराजमान\nन्यायमूर्ती चंद्रचूड देशाचे 50 वे सरन्यायाधीश पदी विराजमान\nनवी दिल्ली | देशाचे 50 वे सरन्यायाधीश (Chief Justice of India) म्हणून न्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड (Justice DY Chandrachud) यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शपथ दिली. न्यायमूर्ती चंद्रचूड यांचा शपथविधी आज (9 नोव्हेंबर) सकाळी 10 वाजता राष्ट्रपती भवनात पार पडला. मराठमोळे न्यायमूर्ती चंद्रचूड हे देशाच्या सर्वोच्च पदी विराजमान झाले आहेत. न्यायमूर्ती चंद्रचूड हे पुढील दोन वर्ष म्हणजे 10 नोव्हेंबर 2024 पर्यंत सरन्यायाधीशपदी राहणार आहेत. न्यायमूर्ती चंद्रचूड यांचे पिता न्या. वाय. व्ही. चंद्रचूड सर्वाधिक काळ सरन्यायाधीश राहलेले होते.\nदरम्यान, सध्याचे सरन्यायाधीश यू. यू. लळित हे मंगळवारी (८ नोव्हेंबर) निवृत्त झाले आहेत. माजी सरन्यायाधीश यू. यू. लळित यांनी त्यांचा उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती चंद्रचूड ���ांनी शिफारस केली होती. गेली अनेक वर्षे रखडलेला अयोध्या जमीन विवाद, शबरीमाला आणि समलैंगिकता यासारख्या मोठ्या खटल्यांमध्ये ते न्यायाधीश राहिले आहेत.\nडी. वाय. चंद्रचूड यांचा अल्प परिचय\nन्यायमूर्ती धनंजय यशवंत चंद्रचूड यांचा जन्म ११ नोव्हेंबर १९५९ रोजी झाला. न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी हार्वर्ड विद्यापीठातून कायद्याच्या दोन पदव्या प्राप्त केल्यानंतर ते वयाच्या ३९ वर्षी वरिष्ठ वकील म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. यानंतर १९९८ मध्ये ते भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्ती देण्यात आले. तसेच वकील करत असतात न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी ओक्लाहोमा विद्यापीठातून ‘आंतरराष्ट्रीय कायदा’ विषय शिकवले. २०१३ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. यानंतर न्यायमूर्ती चंद्रचूड यांची तीन वर्षांत सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आली. न्यायमूर्ती चंद्रचूड यांचे वडील वाय. व्ही चंद्रचूड हे देखील देशाचे सरन्यायाधीश राहिले असून त्यांचे वडील हे सर्वाधिक काळ राहणारे सरन्यायाधीश होते.\nन्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांची भारताचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती; ९ नोव्हेंबरला घेणार शपथ\nChief Justice Dhananjay Yashwant ChandrachudDraupadi MurmuFeaturedSir Justice U. U. LalitSupreme Court of Maharashtraद्रौपदी मुर्मूमहाराष्ट्रसर न्यायाधीश यू. यू. लळितसरन्यायाधीश धनंजय यशवंत चंद्रचूडसर्वोच्च न्यायालय\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेल्या नरेंद्र चपळगावकर यांचे मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन\nसंजय राऊत यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी; न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष\n ५ राफेल विमानांचे भारताच्या भूमीवर हॅपी लॅंडींग\nकेंद्र सरकारचा युर्टन, गैरहिंदी भाषिक राज्यांमध्ये आता हिंदी भाषा शिकविणे अनिवार्य नाही\nकोरोनाची चाचणी मोफत करुन घेण्याचा सुप्रीम कोर्टाचा सरकारला सल्ला\nगडकोट व किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करणार\nनवाब मलिक यांचा जामीन अर्ज न्यायालयाने पुन्हा एकदा फेटाळला\nMangalprabhat Lodha यांनी शिवरायांवर केलेल्या वक्तव्यावर Bacchu Kadu यांचं महत्त्वाचं विधान\n“…मग कुणाचं तोंड बंद होतंय ते बघू”; आदित्य ठाकरेंना सुधीर मुनगंटीवारांचा टोला\n“सीमावाद प्रकरणी राज्य सरकारने हरीश साळवेंना बुक करावं”, अजित प���ारांचा सल्ला\nआमच्या पत्रकारितेचे समर्थन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/sampadakiya/dhing-tang-article-teacher-day-213512", "date_download": "2022-11-30T23:26:45Z", "digest": "sha1:NIZZEG62COTWDN2VGX2KWOGIOIR2XIK6", "length": 11625, "nlines": 153, "source_domain": "www.esakal.com", "title": "ढिंग टांग : आमचा शिक्षक दिन! | Sakal", "raw_content": "\nशालेय जीवनात अनेक अडथळे येऊनही आमची गुरूवरील श्रद्धा कधी तसूभरदेखील ढळली नाही. दर गुरुपौर्णिमेस व शिक्षकदिनांस आम्ही आमच्या गुरूचे चरण धरून आशीर्वाद घेतोच घेतो.\nढिंग टांग : आमचा शिक्षक दिन\nशालेय जीवनात अनेक अडथळे येऊनही आमची गुरूवरील श्रद्धा कधी तसूभरदेखील ढळली नाही. दर गुरुपौर्णिमेस व शिक्षकदिनांस आम्ही आमच्या गुरूचे चरण धरून आशीर्वाद घेतोच घेतो. आशीर्वाद घेतल्याशिवाय (चरणकमळ) सोडतच नाही मुळी. अखेर नाइलाज होऊन गुरुजन आम्हाला आशीर्वाद देतात. त्याच आशीर्वादाच्या पुंजीवर आमचा गुजारा होतो. वास्तविक आमचे शालेय जीवन अतिशय खडतर होते. गणितनामक विषयाने सारे बालजीवन नासविले.\nतरीही आमचे गणितगुरू सापळेगुरुजी यांना आमचे वंदन असो. सापळेगुर्जींनी आमच्यावर विशेष मेहनत घेतल्याने आमची गणितीबुद्धी काहीच्या काहीच कुशाग्र एवं तल्लख झाली. आम्ही भराभरा गणिते सोडवू लागलो. इतकी की पुढे पुढे कुणी गणित घालायच्या आधीच आमचे उत्तर तयार असे. आमच्या या गुणवत्तेमुळेच आम्हाला पुढे राजकारणात प्रवेश मिळाला. किंबहुना सापळेगुर्जींनीच ‘तू राजकारणात जाण्याच्या तेवढा लायकीचा आहेस’ असे प्रमाणपत्र दिले. सर्व विषयात नापास होऊनही आम्ही हसतमुखाने गावात हिंडत असल्याचे पाहून त्यांनी वरील गौरवोद्‌गार काढले होते.\nपरीक्षेत पास होणे का आपल्या हातात असते मागल्या खेपेला आम्ही मारुतीस दर शनिवारी तेल वाहण्याचे आश्‍वासन देऊन परीक्षेत सहजी यश प्राप्त केले होते. तेव्हा हुशार विद्यार्थ्याच्या मागील बाकावर बसण्याची संधी मिळाली. त्याचे आम्ही सोने केले. प्रयत्न करणाऱ्याला दैवाची साथ लाभते ती ही अशी. तथापि, मारुतरायाला दिलेले तेलाचे वचन आम्ही पाळू शकलो नाही. परिणामी पुढील वर्षी आमच्या नशिबी अपयश आले.\nराजकारणात समीकरणांची गणिते फार असतात. अनेकांना ती सोडवता येणे जिकिरीचे जाते. पण आम्ही त्यात निष्णात आहो. दोन अधिक दोन बरोबर चार असे शाळेत सापळेगुर्जींनी शिकविले होते; परंतु प्रत्यक्षात हा हिशेब चूक आहे, हे आमच्या वेळीच लक्षात आले. दोन अधिक दोन बरोबर चार कधीच होत नाहीत. राजकारणात तर हा हिशेब कंप्लीट फसतो. पू. सापळेगुर्जींच्या लक्षात आम्ही हे आणून दिले. त्यांनाही ते मनोमन पटले. त्यांनी आमच्या तळहातावर पट्टीने अनेक टाळ्या दिल्या आणि म्हणाले, ‘‘लेका, नाव काढचील घराण्याचं...बलव बापाला शाळंत\nआम्ही तीर्थरूपांस शाळेत बलवले. पू. सापळेगुर्जींनी त्यांस विद्यार्थ्यास पटावरून कमी करण्यात येत असल्याची सूचना देऊन दोन्ही कर जोडोन वाटेला लावले. पू. सापळेगुर्जींना भेटून आल्यानंतर तीर्थरूपांनी अनेक हिंसक मार्ग अवलंबून आमच्या गणिताच्या वेडाचे खच्चीकरण केले. अशी हिंसा योग्य नाही, हे आम्ही त्यांना वारंवार पटवून देत होतो. परंतु, काही उपयोग झाला नाही.\nअखेर आम्ही राजकारणात शिरलो. तेथे आमची गणितीबुद्धी भयंकर कामी आली. राजकीय समीकरणांमधले बदल आम्ही यथायोग्य पद्धतीने टिपले व वेळप्रसंगी समीकरणेही बदलून टाकली. उदाहरणार्थ, ‘शत्रूचा शत्रू हा आपला मित्र’ किंवा ‘मित्राचा शत्रू हा आपलाही शत्रू’ किंवा शत्रूचा मित्र हा आपलाही मित्रच’ अशी काही जुनाट समीकरणे होती. ती आम्ही बदलून टाकली. हल्ली आम्ही ‘मित्र इज इक्‍वल टु शत्रू’ किंवा ‘शत्रू इज इक्‍वल टु मित्रच’ या दोन समीकरणांच्या जोरावर राजकारणाचा तोंडावळा बदलून टाकला आहे. सध्याच्या राजकीय वातावरणाकडे पाहिलेत, तर आपणांसही त्याचे प्रत्यंतर येईल. हे सारे घडले पू. सापळेगुर्जीं आणि अन्य आदरणीय गुरुजनांमुळे. त्यांस आमचे या शिक्षकदिनी त्रिवार वंदन होय\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathilok.com/pola-sun-aala/", "date_download": "2022-12-01T00:02:17Z", "digest": "sha1:N66434QTRIDM3VC5AZ6ADH4ON6E7ICK4", "length": 3044, "nlines": 80, "source_domain": "www.marathilok.com", "title": "पोळा सण आला - मराठी लोक (माणसे)", "raw_content": "\nआज अउत बंद आहे\nबैल रांगेत उभे केले\nमराठी कलाकारांनी असा साजरा केला गुढीपाडवा, पहा त्यांचे फोटो\nये घर बहुत हसीन है, खूपच सुंदर आहे हेमांगी कवीचे घर, पहिल्यांदाच बघा Inside Photo\nकिर्र रात्री सुन्न रात्री झर्र वारा भुर्र पानी;\n‘सारेगमप लिटिल चॅम्प’ फेम रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरचा\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी\nमोफत मराठी ई -पुस्तके\n‘सारेगमप लिटिल चॅम्प’ फेम रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरचा\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2018/06/tasty-sindhi-dal-pakwan-recipe-in-marathi.html", "date_download": "2022-12-01T00:01:03Z", "digest": "sha1:Q7APSCWV4MVRG2JHEKREIHATJYNNXBCK", "length": 8242, "nlines": 89, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Tasty Sindhi Dal Pakwan Recipe in Marathi - Royal Chef Sujata", "raw_content": "\nदाल पकवान: दाल पकवान ही एक नाश्त्याला बनवण्याची डीश आहे. दाल पकवान ही डीश सिंध ह्या प्रांतातील लोकप्रिय डीश आहे. म्हणजेच सिंधी लोकांचा अगदी आवडतीचा पदार्थ आहे.\nदाल पकवान ही डीश मी माझ्या एका मैत्रिणी कडे खाल्ली होती व ती डीश मला खूप आवडली. दाल ही चणाडाळ वापरून बनवली आहे व पकवान म्हणजे पुरी पण ही पुरी छान कुरकुरीत असते त्यामुळे चवीस्ट लागते.दाल पकवानही डीश नाश्त्याला जरी बनवत असली तरी आपण इतर वेळी सुद्धा बनवू शकतो. पण सुटीच्या दिवशी हा पदार्थ बनवायला छान आहे.\nबनवण्यासाठी वेळ: ५० मिनिट\nवाढणी: १२-१५ पुऱ्या बनतात\n१ टी स्पून लाल मिरची पावडर\n१/२ टी स्पून गरम मसाला\n१/४ टी स्पून हळद\n१ टी स्पून आमचूर पावडर\n१ मध्यम आकाराचा कांदा\n१ टे स्पून तेल\n१ टी स्पून जिरे\n१/२ टी स्पून लाल मिरची पावडर\n१/४ टी स्पून गरम मसाला\n१ १/२ कप मैदा\n२ टे स्पून गव्हाचे पीठ\n२ टे स्पून बारीक रवा\n१ टी स्पून जिरे\n१०-१२ काळे मिरे (जाडसर कुटून)\n१ टे स्पून तेल (कडकडीत)\nप्रथम चणाडाळ धुऊन १ तास पाण्यात भिजत ठेवा. मग चणाडाळ शिजवून घ्य. कुकरमध्ये शिजवली तरी चालेल पण खूप शिजता कामा नये थोडी बोट चेपी शिजली पाहिजे.\nएका बाउल मध्ये मैदा, गव्हाचे पीठ, रवा, मीठ, काळे मिरे, जिरे, मीठ मिक्स करून त्यामध्ये गरम कडकडीत तेल घालून मिक्स करून त्यामध्ये दुध व थोडे पाणी घालून चांगले घट्ट पीठ मळून १५ मिनिट बाजूला झाकून ठेवा.\nकांदा, कोथंबीर धुवून चिरून घ्या. हिरवी मिरची चिरून घ्या.\nएका कढईमध्ये शिजलेली चणाडाळ, लाल मिरची पावडर, गरम मसाला, मीठ व १/२ कप पाणी घालून ५ मिनिट मंद विस्तवावर शिजवून घ्या.\nदुसऱ्या एका कढईमधे तेल गरम करून जिरे, कडीपत्ता, हिरवी मिरची घालून मग त्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला घा���ून मिक्स करून शिजवलेली डाळ घालून मिक्स करून चांगली दणदणीत वाफ येवू द्या.\nकढईमधे तेल गरम करायला ठेवा. बनवलेल्या पीठाचे छोटे-छोटे गोळे बनवून घ्या. एक गोळा घेवून छोटी पातळ पुरी लाटून घेवून तिला काटे चमच्यानी टोचे मारून पुरी बाजूला ठेवा. अश्या प्रकारे सर्व पुऱ्या लाटून घ्या. तेल चांगले गरम झाले की पुऱ्या छान ब्राऊन रंगावर तळून घ्या.\nगरम गरम दाल पकवान सर्व्ह करा. दाल पकवान सर्व्ह करताना पुरी वरती दाल पसरवून चिरलेली कोथंबीर व कांदा घालून सजवा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/maharashtra/maharashtra-state-road-transport-corporation-has-decided-to-release-1-thousand-494-extra-buses-diwali-special-across-the-state-this-year-these-buses-will-run-from-21st-to-31st-october-2022-said/", "date_download": "2022-11-30T23:05:27Z", "digest": "sha1:KVHGHE3VOP2RPSQF4WUMYHK6O232H2BX", "length": 9216, "nlines": 63, "source_domain": "hwmarathi.in", "title": "दिवाळीसाठी एसटीच्या १५०० जादा बसेस; एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष शेखर चन्नेंची माहिती - HW News Marathi", "raw_content": "\nआमच्या पत्रकारितेचे समर्थन करा\nदिवाळीसाठी एसटीच्या १५०० जादा बसेस; एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष शेखर चन्नेंची माहिती\nदिवाळीसाठी एसटीच्या १५०० जादा बसेस; एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष शेखर चन्नेंची माहिती\nमुंबई | दिवाळी (Diwali) आणि जोडून येणाऱ्या सुट्ट्यांचा कालावधी पाहता आपापल्या गावी किंवा पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) यंदा राज्यभरात ‘दिवाळी स्पेशल’ १ हजार ४९४ जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. २१ ते ३१ ऑक्टोबर २०२२ दरम्यान या बसेस धावणार आहेत, अशी माहिती महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने (Shekhar Channe) यांनी दिली. मध्यवर्ती कार्यालयातील वाहतूक खात्यामार्फत २९ सप्टेंबर, २०२२ रोजी सर्व विभागांना दिलेल्या आदेशानुसार जादा बसेस आरक्षणासाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. सर्व प्रवाशांनी या जादा बसेसचा लाभ घ्यावा, असे आवाहनही चन्ने यांनी केले आहे.\nदरम्यान, एसटी महामंडळाने ‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ योजनेतंर्गत ७५ वर्षावरील नागरिकांना एसटीच्या सर्व सेवेमधून मोफत प्रवास लागू केला आहे. तर ६५ ते ७५ वर्षादरम्यानच्या ज्येष्ठ नागरिकांना सर्व सेवांमधून ५० टक्के सवलत अनुज्ञेय करण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळीच्या सणात जेष्ठ नागरिकांनीही या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन चन्ने यांनी केले आहे.\nदिवाळीच्य�� सुट्टीत महाविद्यालये व शाळांना सुट्टी असते. त्यामुळे अनेक कुटुंबे मुलांसह गावी, धार्मिक स्थळे किंवा पर्यटनस्थळांना भेटी देण्याचे नियोजन करतात. तर नोकरीनिमित्त बाहेर असणारे कर्मचारीही या सणात आपल्या घरी जात असतात. अशावेळी हे सर्व प्रवाशी एसटीला प्राधान्य देतात. त्यामुळे यंदा दिवाळीच्या सणात जोडून आलेल्या सुट्ट्या पाहता महामंडळाने दरवर्षी प्रमाणे नियमित बस फेऱ्या बरोबरच प्रवासी गर्दी लक्षात घेऊन १ हजार ४९४ जादा बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. प्रवाशांची वाढती गर्दी पाहून टप्प्या-टप्प्याने गाड्यांची संख्याही वाढविण्यात येणार आहे. सध्या औरंगाबाद विभागातून ३६८, मुंबई २२८, नागपूर १९५, पुणे ३५८, नाशिक २७४ व अमरावती येथून ७१ गाड्या सोडण्यात येतील, असे श्री.चन्ने यांनी सांगितले. बसच्या आरक्षणासाठी प्रवाशांनी एसटी महामंडळाच्या www.msrtc.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळा बरोबरच msrtc mobile reservation App चा वापर करावा, असेही चन्ने यांनी सांगितले.\nAmrit Senior CitizenDiwaliDiwali SpecialsFeaturedMaharashtraMSRTCShekhar ChanneST Corporationअमृत ज्येष्ठ नागरिकएसटी महामंडळदिवाळीदिवाळी स्पेशलसमहाराष्ट्रशेखर चन्ने\nअंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीने राजकारण तापले; 3 महिन्यांपासून स्थानिकांची पाण्यासाठी वणवण\n“भुजबळांनी ShivSena सोडली नसती तर…”,उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याने सभागृहात हशा पिकला\nपंकजा मुंडेंच्या वरळी कार्यालयाबाहेर समर्थकांची गर्दी, ३ आयोजकांसह ४२ जणांवर गुन्हा दाखल\nख्रिसमस अन् नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्यात नवे निर्बंध लागणार; आज नवी नियमावली जाहीर होणार\nशेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध – छगन भुजबळ\nगडकोट व किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करणार\nनवाब मलिक यांचा जामीन अर्ज न्यायालयाने पुन्हा एकदा फेटाळला\nMangalprabhat Lodha यांनी शिवरायांवर केलेल्या वक्तव्यावर Bacchu Kadu यांचं महत्त्वाचं विधान\n“…मग कुणाचं तोंड बंद होतंय ते बघू”; आदित्य ठाकरेंना सुधीर मुनगंटीवारांचा टोला\n“सीमावाद प्रकरणी राज्य सरकारने हरीश साळवेंना बुक करावं”, अजित पवारांचा सल्ला\nआमच्या पत्रकारितेचे समर्थन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/1067/", "date_download": "2022-12-01T00:57:44Z", "digest": "sha1:F2VU6UVKIRBBDDMBUAW4EB2MNTHZTIQP", "length": 4713, "nlines": 47, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "राज्यात ���वळपास 3 लाख कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरु..", "raw_content": "\nराज्यात जवळपास 3 लाख कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरु..\nदेशभरासह राज्यात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला असून राज्यात आत्तापर्यंत 10 लाख 60 हजार 303 कोरोनाग्रस्त आढळले. तर राज्यात आत्तापर्यंत 29 हजार 531 जणांचा मृत्यू झाला असून 7 लाखांपेक्षा अधिक जणांनी कोरोनावर मात केली.तसेच राज्यभरातील 2 लाख 90 हजार 344 कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरु असून अनेकांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहेत. दरम्यान, कोरोना विषाणूचा प्रभाव रोखण्यासाठी सरकारसह कोविड योद्धा चोवीस तास अविरत कार्यरत आहेत.\nमंत्री अनंत कुमार हेगडे यांच्यासह 17 खासदार पॉझिटिव्ह…\nदेशाचा रिकव्हरी रेट 78% : -आरोग्य मंंत्रालय..\nसिंधुदुर्गातील ओसरगाव टोलनाक्यावर आज मध्यरात्रीपासून टोल वसुली होणार सुरू.MH 07 गाड्यांना 50% सवलत.\nकुडाळ आठवडा बाजारात पुन्हा एकदा नगरपंचायत प्रशासनाची मुजोरी.; बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई नाही स्थानिकांना मात्र हटवण्यासाठी प्रशासनाचा हट्टहास\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे कुडाळ मध्ये होणार जल्लोषात स्वाग.;तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती..\nसिंधुदुर्गातील ओसरगाव टोलनाक्यावर आज मध्यरात्रीपासून टोल वसुली होणार सुरू.MH 07 गाड्यांना 50% सवलत.\nकुडाळ आठवडा बाजारात पुन्हा एकदा नगरपंचायत प्रशासनाची मुजोरी.; बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई नाही स्थानिकांना मात्र हटवण्यासाठी प्रशासनाचा हट्टहास\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे कुडाळ मध्ये होणार जल्लोषात स्वाग.;तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती..\nतरंदळे खोतवाडी येथील रक्तदान शिबीरात ५१ रक्तदात्यांचे रक्तदान..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/25849/", "date_download": "2022-11-30T23:04:17Z", "digest": "sha1:YSIY5LL5N5LHNQWK4ZS7WUDBJBGFFXHE", "length": 31766, "nlines": 237, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "सिरियाक भाषा – साहित्य – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी ���ाहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nसिरियाक भाषा – साहित्य\nसिरियाक भाषा – साहित्य\nसिरियाक भाषा-साहित्य : भाषाकुले आणि त्यांमधील उपकुले या वर्गीकरणाच्या दृष्टीने विचार करता सिरियाक भाषा ही आफ्रो-एशियाटिक भाषाकुलामधील पश्चिमी सेमिटिक उपकुलातील पूर्व आर्माइक या गटातील भाषा आहे. तिची स्वतःची सिरियाक ही लिपीही आहे मात्र आज लोप पावत चाललेल्या भाषांपैकी ती एक भाषा आहे. सिरिया या देशाची प्रमुख भाषा म्हणजे सिरियाक भाषा, अशी परिस्थिती नाही. त्या देशाची अधिकृत शासकीय भाषा ही आज अरबीच आहे परंतु मध्य आशियातील सिरिया, लेबानन, तुर्कस्तान, इराक, इराण, पॅलेस्टाइन, इझ्राएल, आर्मेनिया, जॉर्जिया आणि आझरबैजान या देशांमधील छोट्या आणि विखुरलेल्या ख्रिस्ती समाजसमूहामध्ये ही भाषा मातृभाषा म्हणून बोलली जाते. सिरियाक भाषा बोलणारे काही छोटे ख्रिस्ती समाजसम��ह यूरोप, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियामध्येही स्थायिक झालेले आहेत.\nसिरियाक भाषेचा इतिहास बराच गुंतागुंतीचा आहे. उत्तर मेसोपोटेमियामध्ये प्राचीन आर्माइक भाषा वापरल्या जात. त्यांमधील एक बोली म्हणून बहुधा इ. स. पू. पाचव्या शतकापासून सिरियाक भाषा अस्तित्वात असावी. साधारणपणे रोमन साम्राज्य आणि पार्थिअन साम्राज्य यांच्या मधल्या भूभागामध्ये ही बोली पसरलेली होती. अलेक्झांडर याने सिरिया आणि मेसोपोटेमियावर कबजा मिळविल्यानंतर ग्रीक प्रभावाला शह देण्यासाठी सिरियाक आणि इतर आर्माइक बोली भाषांचे लेखन होऊ लागले आणि सिरियाक लिपी अस्तित्वात आली. सिरियाक भाषेचा हा प्राचीन टप्पा ख्रिस्ती धर्माशी निगडित नाही. ‘फर्टाइल क्रेसेंट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम आशियाई प्रदेशात एक महत्त्वाची बोली म्हणून सिरियाक भाषा या टप्प्यावर विकसित होत होती.\nख्रिस्ती धर्माच्या उदयानंतर मात्र इ. स. तिसऱ्या शतकापासून त्या प्रदेशातील ख्रिस्ती धर्माच्या लोकांची ती धर्मविधींसाठी वापरली जाणारी भाषा झाली. अरब आणि पर्शियन लोकांनीही ही भाषा वापरलेली असली, तरी संपूर्ण आशिया खंडात (अगदी दक्षिण भारतातील मलबार प्रांतामध्ये आणि चीनमध्येही) ख्रिस्ती धर्मप्रचारासाठी ही भाषा वापरली गेली व त्यामुळे इ. स. सु. ३— १२ हा तिचा दुसरा टप्पा ख्रिस्ती धर्माशी (विशेषतः पूर्वेकडील देशांमधील ख्रिस्ती धर्माशी) फार जवळून निगडित आहे. तुर्कस्तानातील इडेसा या ख्रिस्ती प्रांताची अधिकृत शासकीय भाषा म्हणून सिरियाक भाषेला मान्यता मिळाली आणि ती बाराव्या शतकापर्यंत चालू होती.\nइसवी सनाच्या दुसऱ्या शतकापासून आठव्या शतकापर्यंत ही भाषा मध्य आशियामध्ये एक महत्त्वाची धार्मिक विधि-भाषा आणि साहित्यिक भाषा म्हणून प्रचलित होती. पेशित्ता या नावाने ओळखले जाणारे बायबल चे सिरियाक भाषेत झालेले अधिकृत भाषांतर हा या मध्यकाळातील महत्त्वाचा टप्पा होता. आर्माइक भाषांपैकी साहित्य दृष्ट्या सर्वांत अधिक समृद्घ भाषा म्हणून सिरियाक भाषेचा उल्लेख केला जातो मात्र या भाषेतील काव्य, धार्मिक वाङ्‌मय, इतिहास, वैद्यक व इतर शास्त्रे हे सर्व साहित्य आधुनिक भाषांमध्ये आजही उपलब्ध नाही.\nइ. स. ४८९ मध्ये सिरियन ख्रिश्चन समाजामध्ये एक मोठी फूट पडली. पर्शियामधील नेस्टोरिअस (कार. इ. स. सु. ४२८– ४३१) याचे अनुयायी आणि इडेसामधील जेकब याचे अनुयायी यांच्यातील ही फूट धार्मिक तत्त्वांवरुन पडली होती आणि त्यातून सिरियाक भाषेमध्ये आणि मुख्यतः लिपीमधील चिन्हांमध्ये भेद निर्माण झाले. नेस्टोरिअन लिपी आणि जेकबाइट लिपी (हिला सेर्टो असेही नाव आहे) हा सिरियाक लिपीमधील भेद त्यातूनच निर्माण झाला.\nइ. स. सातव्या शतकापासून सिरियाक भाषेची जागा अरबी भाषेने घेतली. धार्मिक विधींसाठीही अनेक ठिकाणी सिरियाकऐवजी अरबी वापरली जाऊ लागली. भारतातील सिरियन ख्रिश्चन केरळी चर्चमधून बहुतेक ठिकाणी मलयाळम्‌चा वापर होऊ लागलेला आहे. त्यामुळे आधी म्हटल्याप्रमाणे काही छोट्या तुरळक समाजगटांपुरतीच सिरियाक ही भाषा आज मर्यादित आहे.\nसिरियाक ही भाषा सेमिटिक उपकुलातील भाषा आहे, हे आपण प्रारंभी म्हटलेच आहे. सेमिटिक भाषांच्या ध्वनिव्यवस्थांमध्ये व्यंजनांचे प्राबल्य असते आणि स्वर हे प्रामुख्याने व्याकरणाच्या संदर्भात, उदा., वचन, काळ इत्यादींचे भेद दर्शविण्यासाठी वापरले जातात. मराठीमध्ये कळ-काळ-केळ-कूळ या शब्दांमध्ये स्वरांमुळे जसा अर्थाचा भेद होतो, तसा या भाषांमध्ये होत नाही. गेला-गेली-गेले यांमध्ये किंवा मुलगा-मुलगी-मुलगे यांमध्ये स्वरांमुळे व्याकरणाच्या संदर्भात भेद होतो, तेवढाच या भाषांमध्ये होतो. त्यामुळे या भाषांच्या लिपींमध्येसुद्घा केवळ व्यंजनांसाठीच स्वतंत्र चिन्हे असतात. स्वरांसाठी स्वतंत्र चिन्हे नसून व्यंजनचिन्हांबरोबर काही खाणाखुणा (डायक्रिटिकल मार्क्‌स) जोडून स्वर दाखविले जातात. या भाषांच्या वर्णमाला म्हणजे व्यंजनमालाच असतात. अशा लिप्यांना अ-ब्-ज्-ड् (abjd) पद्घतीची लिपी असे म्हटले जाते. (अरबी लिपीमधील अ-ब्-ज्-ड् या वर्णालेवरुन हे नाव घेतलेले आहे). सिरियाक लिपी ही या पद्घतीची लिपी आहे.\nवस्तुतः सिरियाक भाषेच्या ऐतिहासिक विकासामध्ये विविध टप्प्यांवर तीन लिप्या निर्माण झाल्या. प्राचीन काळातील एस्ट्रांजेलो ही सिरियाक लिपी आज लोप पावलेली आहे. मध्ययुगात निर्माण झालेल्या नेस्टोरिअन आणि जेकबाइट या सिरियाक लिप्या मात्र आजही अस्तित्वात आहेत. या दोन लिप्यांमध्ये चिन्हभेद निर्माण झालेले असले, तरी लिपीचा मूळ ढाचा कायम राहिलेला आहे. मूळ २२ व्यंजनचिन्हे आहेत आणि स्वरांसाठी खुणा आहेत. या लिप्यांचे लेखन आडव्या रेषेमध्ये डावीकडून उजवीकडे होते. आकड���यासाठी स्वतंत्र चिन्हे नसून व्यंजनचिन्हांनाच अंकमूल्य दिलेले आहे. सिरियाक लिपीमधूनच चिन्हांची उसनवारी करुन नेबॅटिअन ही लिपी निर्माण झाली व तिच्यातून अरबी लिपी निर्माण झाली. त्यामुळे अरबी लिपीच्या घडणीमागे सिरियाक लिपी आहे. मध्ययुगीन पर्शियन भाषेसाठी वापरल्या गेलेल्या पार्थिअन आणि पेहेलवी या लिप्यांचे मूळही सिरियाक लिपीतच असलेले आढळते.\nसाहित्य : तुर्कस्तानातील इडेसा ह्या ख्रिस्ती प्रांताची अधिकृत भाषा म्हणून सिरियाक भाषेला मान्यता मिळाल्यानंतर सिरियाक साहित्याची निर्मिती तेथे होऊ लागली. इसवी सनाच्या चौदाव्या शतकापर्यंत ही साहित्यनिर्मिती चालू होती. सेंट ईफ्रेएम सायरस (इ. स. चौथे शतक) ह्याचे ग्रंथ ह्या साहित्याच्या आरंभीच्या काळातले. तो धर्मोपदेशक होता. बायबल वर आणि ईश्वरविद्येवर त्याने भाष्ये लिहिली. त्याने लिहिलेल्या काही युक्तिवादात्मक (पॉलेमिकल) ग्रंथांचा ग्रीक आणि लॅटिन चर्चवर (चर्चेस) फार मोठा प्रभाव पडला. इडेसाच्या ॲकॅडेमीत तो अध्यापनही करत असे. त्याचे जन्मस्थळ निसिबिन, मेसोपोटेमिया हे इ. स. ३६३ मध्ये पर्शियनांच्या ताब्यात गेले. त्या संदर्भातल्या घटना त्याने ‘साँग्ज ऑफ निसिबिन’ (इं. अर्थ) ह्या त्याच्या काव्यातून वर्णन केलेल्या आहेत. तो इतिहास समजून घेण्याचे एक साधन म्हणून हे काव्य महत्त्वाचे मानले जाते. काव्य हा त्याचा आवडता साहित्यप्रकार होता म्हणून त्याने काव्यातच त्याची प्रवचने, स्तोत्रे, विवेचक निबंध असे साहित्य लिहिले. त्याच्या काळातल्या प्रमुख पाखंडी मतांवरही त्याने लिहिले आहे. ह्या पृथ्वीवरील ख्रिस्ताच्या अस्तित्वाच्या सातत्याचे दर्शन चर्चच्या रुपाने घडते, अशी त्याची धारणा होती. त्याने आपल्या लेखनातून केलेले स्वर्गाचे आणि नरकाचे तपशीलवार वर्णन ⇨ दान्ते ला आपल्या ⇨ दिव्हीना कोम्मेदीआ ह्या जगप्रसिद्घ काव्यासाठी प्रेरणादायी ठरले. नरसाई (मृ. सु.– ५०३) हा पूर्व सिरियनांचा सर्वश्रेष्ठ कवी. त्याच्या सुंदर कवितांनी त्याला ‘पवित्र आत्म्याची वीणा’ अशी उपाधी त्याच्या समकालीनांनी दिली. पहिला पॅट्रीआर्क मायकेल ह्याने २१ भागांत लिहिलेल्या इतिवृत्तात (क्रॉनिकल) ११९५ पर्यंतचा चर्च आणि लौकिक जीवन ह्यांचा इतिहास सांगितला आहे. ऐतिहासिक साधनांच्या आणि अनेक महत्त्वाच्या कागदपत्रांच्या उ���लब्धतेच्या दृष्टीने हे इतिवृत्त अतिशय महत्त्वाचे आहे.\nग्रीक ख्रिस्ती साहित्य उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीनेही सिरियाक भाषांतरांच्या माध्यमातून सिरियाक साहित्याचे आरंभीचे वाङ्‌मयीन प्रयत्न झाले. मूळ आणि अनुपलब्ध अशा ग्रीक ख्रिस्ती साहित्याचे स्वरुप जाणून घेण्याच्या दृष्टीने ह्या भाषांतरांचे महत्त्व मोठे आहे. ग्रीक तत्त्वज्ञ ॲरिस्टॉटल आणि अन्य प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञ ह्यांचे तसेच प्राचीन ग्रीकांचे वैद्यक व अन्य शास्त्रे ह्यांवरील साहित्यही अनुवादरुपाने सिरियाक भाषेत आणले गेले. हे सर्व साहित्य ग्रीकमधून अरबी भाषेत आणण्यापेक्षा सिरियाक भाषेतून अरबीमध्ये आणणे अधिक सोपे असल्यामुळे त्याचा लाभ इस्लामी संस्कृतीलाही झाला. उदा., गालेन (इ. स. दुसरे शतक) ह्या ग्रीक वैद्याच्या ग्रंथाची थेट ग्रीक सिरियाक भाषेतून अरबी भाषेत १३०, तर थेट ग्रीकमधून अरबी भाषेत केवळ ९ भाषांतरे झाली. सिरियाक भाषेच्या माध्यमातून ग्रीकांच्या ज्ञानग्रंथांचा प्रभाव इस्लामी जगावर पडला.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nNext Postसिसरो, मार्कस टलिअस\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n—भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n—आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी तितुका मेळवावा (विश्वसंमेलन)\nवैश्विक स्तरावर मराठी भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा तसेच संवाद व दैनंदिन वापरामध्ये मराठीचा अधिकाधिक वापर व्हावा ह्यासाठी “मराठी तितुका मेळावा” हे आंतरराष्ट्रीय स्नेहसंमेलन मुंबई येथे दिनांक ४ ते ६ जानेवारी २०२३ रोजी आयोजित केले आहे. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.aatmnirbharkhabar.com/post/15587", "date_download": "2022-12-01T00:49:22Z", "digest": "sha1:JYILUQ34KDYJUXIYNTUNJQX4UFXBIXLO", "length": 13445, "nlines": 109, "source_domain": "www.aatmnirbharkhabar.com", "title": "क्रिप्टो प्लॅटफॉर्मवरून हॅकर्सने 600 कोटींची करन्सी केली लंपास, हे 2022 चे सर्वात मोठे हॅकिंग | आत्मनिर्भर खबर", "raw_content": "\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\nबल्लारशहा रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाचा भाग तुटला:13 प्रवासी कोसळले; महिला ठार\nउद्धव ठाकरेंची टीका | महाराष्ट्रावरील खरे संकट शिंदे व त्यांचा मिंधे गट हेच\n#Pune | नैनो उपग्रह निर्माण पर इसरो के प्रयास\n#Pune | नई शिक्षा नीति से प्रोफेसरों की नौकरी प्रभावित नहीं होगी\n#Maha_Metro l एशियन डेव्हलपमेंट बँक शिष्ट मंडल की नागपुर मेट्रो परियोजना को भेट\n12th FAIL Film | दिल्ली के मुखर्जी नगर में शूट होगी आइपीएस अफसर डॉ. मनोजकुमार शर्मा से प्रेरित 12वीं फेल\n#Maha_Metro | अब तक 31000 से ज्यादा महा कार्ड की बिक्री कर चुका है महा मेट्रो\nHome Finance क्रिप्टो प्लॅटफॉर्मवरून हॅकर्सने 600 कोटींची करन्सी केली लंपास, हे 2022 चे सर्वात...\nक्रिप्टो प्लॅटफॉर्मवरून हॅकर्सने 600 कोटींची करन्सी केली लंपास, हे 2022 चे सर्वात मोठे हॅकिंग\nहॅकर्सने डिसेंट्रलाइज्ड फायनान्स (डिफाय) प्लॅटफॉर्म क्युबिट फायनान्सवरून ८ कोटी डॉलर (सुमारे ६०० कोटी रुपये) मूल्याची क्रिप्टोकरन्सी चोरली आहे. ही कंपनी आता चोरी केलेली क्रिप्टोकरन्सी परत करण्याची विनंती हॅकर्सला करत आहे. चोरी केलेल्या क्रिप्टोकरन्सीच्या किमतीच्या हिशेबाने हे २०२२ चे आतापर्यंतचे सर्वात मोठे हॅकिंग आहे. क्युबिट फायनान्सने या हॅकिंगला दुजोरा देताना म्हटले आहे की, हॅकर्सने बायनान्स स्मार्ट चेनवर (बीएससी) उधार घेण्यासाठी असीमित एक्सप्लोसिव्ह अथेरियमचे मायनिंग केले. कंपनीने एका पोस्टमध्ये म्हटले, ‘आमची टीम भविष्यात उचलल्या जाणाऱ्या पावलांसाठी सेक्युरिटी आणि नेटवर्क पार्टनर्ससोबत मिळून काम करत आहे. क्युबिट फायनान्सच्या टीमने थेट हॅकर्सशी संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा करण्यास सांगितले आहे.\nक्युबिट युजर्सचे नुकसान कमी करता यावे हा त्यामागील हेतू आहे. त्याचबरोबर कंपनीने हॅकर्सना रक्कम परत करण्याच्या बदल्यात जास्तीत जास्त बग बाउंटी देण्याचा प्रस्तावही दिला आहे. बग बाउंटी एक मौद्रिक रिवॉर्ड आहे, तो एथिकल हॅकर्सना अॅप्लिकेशन/सिस्टिम्समध्ये सेक्युरिटीशी संबंधित जोखीम किंवा कमजोरी शोधणे आणि रिपोर्ट करण्यासाठी दिला जातो. बग बाउंटी प्रोग्राम कंपन्यांना काळानुसार सतत आपल्या सिस्टिमच्या सुरक्षा स्थितीत सुधारणा करण्यासाठी हॅकर कम्युनिटीचा फायदा घेण्याची परवानगी देते.\nक्युबिट विविध ब्लॉकचेन्सदरम्यान ब्रिज सर्व्हिस देते. म्हणजे एका क्रिप्टोकरन्सीत रक्कम डिपॉझिट केल्यास तर दुसऱ्या क्रिप्टोकरन्सीत ती काढून घेता येते. क्रिप्टो ब्रीफिंगनुसार २०२० मध्ये बायनान्स स्मार्ट चेनच्या (बीएससी) लाँचनंतर अनेक डीफाय प्रोजेक्ट्सना हॅकिंगचा सामना करावा लागला आहे. त्यात गेल्या वर्षी एप्रिलमध्ये युरेनियम फायनान्सविरुद्ध ५ कोटी डॉलरचे (३७५ कोटी रुपये) हॅकिंग आणि मेमध्ये व्हीनस फायनान्सविरुद्ध ८.८ कोटी डॉलरच्या (६६० कोटी रुपये) हॅकिंगचा समावेश आहे. डीफाय एक नवीन आर्थिक तंत्रज्ञान आहे जे सुरक्षित डिस्ट्रिब्युटेड ब्लॉकचेन लेजर्सवर आधारित आहे, त्याचा वापर क्रिप्टोकरन्सीत होतो.\nPrevious articleलता मंगेशकर कोरोनामुक्त; मात्र न्यूमोनियाची लक्षणे असल्याने आयसीयूत उपचार सुरू\nNext articleदहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाइन अन् नियोजित वेळेतच होणार : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड\nवाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\n#Pune | नैनो उपग्रह निर्माण पर इसरो के प्रयास\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\nबल्लारशहा रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाचा भाग तुटला:13 प्रवासी कोसळले; महिला ठार\n#Pune | नैनो उपग्रह निर्माण पर इसरो के प्रयास\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\nबल्लारशहा रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाचा भाग तुटला:13 प्रवासी कोसळले; महिला ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.aatmnirbharkhabar.com/post/16775", "date_download": "2022-12-01T01:13:48Z", "digest": "sha1:CVAGEMLUP4ZQ2LCHFLVMHCL23AIXYCOH", "length": 13142, "nlines": 110, "source_domain": "www.aatmnirbharkhabar.com", "title": "2500 फुटांवर अडकलेल्या 3 ट्रॉलींमध्ये हेलिकॉप्टरने पोहोचले जवान, आणखी 10 जणांची सुटका | आत्मनिर्भर खबर", "raw_content": "\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\nबल्लारशहा रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाचा भाग तुटला:13 प्रवासी कोसळले; महिला ठार\nउद्धव ठाकरेंची टीका | महाराष्ट्रावरील खरे संकट शिंदे व त्यांचा मिंधे गट हेच\n#Pune | नैनो उपग्रह निर्माण पर इसरो के प्रयास\n#Pune | नई शिक्षा नीति से प्रोफेसरों की नौकरी प्रभावित नहीं होगी\n#Maha_Metro l एशियन डेव्हलपमेंट बँक शिष्ट मंडल की नागपुर मेट्रो परियोजना को भेट\n12th FAIL Film | दिल्ली के मुखर्जी नगर में शूट होगी आइपीएस अफसर डॉ. मनोजकुमार शर्मा से प्रेरित 12वीं फेल\n#Maha_Metro | अब तक 31000 से ज्यादा महा कार्ड की बिक्री कर चुका है महा मेट्रो\nHome मराठी 2500 फुटांवर अडकलेल्या 3 ट्रॉलींमध्ये हेलिकॉप्टरने पोहोचले जवान, आणखी 10 जणांची सुटका\n2500 फुटांवर अडकलेल्या 3 ट्रॉलींमध्ये हेलिकॉप्टरने पोहोचले जवान, आणखी 10 जणांची सुटका\nझारखंडमधील देवघर येथील त्रिकुट पर्वतावर रोपवे अपघाताचा मंगळवारी तिसरा दिवस आहे. 40 तासांहून अधिक काळ लोटला आहे. अजूनही 2500 फूट उंचीवर रोपवेच्या 3 ट्रॉलींमध्ये लोक अडकलेले आहेत. हवाई दलाचे जवान हेलिकॉप्टरने ट्रॉलीपर्यंत पोहोचले असून तिसऱ्या दिवशी अडीच तासांच्या ऑपरेशनमध्ये 14 पैकी 10 जणांना बाहेर काढण्यात आले. यात दोन मुली आहेत. आता फक्त 4 लोक बचावासाठी उरले आहेत. सोमवारी सायंकाळी ट्रॉलीमध्ये एक जवान अडकला होता, त्याला सकाळी बाहेर काढण्यात आले.\nसोमवारी लष्कर, हवाई दल, आयटीबीपी आणि एनडीआरएफच्या पथकांनी 12 तासांच्या ऑपरेशननंतर तीन हेलिकॉप्टर आणि दोरीच्या मदतीने 33 जणांची सुटका केली. बचावादरम्यान सेफ्टी बेल्ट तुटल्यामुळे हेलिकॉप्टरमधून खाली पडल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यानंतर अंधार आणि धुक्यामुळे ऑपरेशन मागे घेण्यात आले. आतापर्यंत एकूण तीन जणांचा मृत्यू झाला आहे. एकाला प्रशासनाने दुजोरा दिलेला नाही. तर 12 जण जखमी झाले आहेत.\nहवाई दल, लष्कर आणि एनडीआरएफच्या तुकड्या अतिरिक्त दक्षता घेत आहेत. टीममध्ये समाविष्ट असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, तीन ट्रॉली सर्वात वर आहेत. त्यामुळे लोकांना यातून बाहेर काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात नियोजनबद्ध काम केले जात आहे. रोपवेच्या वायरीमुळे लोकांपर्यंत पोहोचणे कठीण झाले आहे.\nआतापर्यंत हवाई दलाचे तीन हेलिकॉप्टर या कारवाईत गुंतले आहेत. उच्चपदस्थ अधिकारी सातत्याने घटनास्थळी तळ ठोकून आहेत. गेल्या दोन दिवसांत झालेल्या या अपघातात एकूण 42 जणांना वाचवण्यात यश आले आहे. काही लोकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामध्ये महिला व मुलींचा समावेश आहे. काही जखमींना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे.\nसध्या तीन ट्रॉलीमध्ये 12 ते 14 जण अडकले आहेत. ज्यामध्ये दोन ट्रॉलीमध्ये एकाच कुटुंबातील सुमारे 8 ते 10 लोक सामील आहेत, जे देवघर येथील राम मंदिर रोड परिसरातील रहिवासी आहेत. हे लोक ट्रॉली क्रमांक 6 आणि 7 मध्ये अडकले आहेत. छठीलाल साह, त्यांची पत्नी शोभा देवी, मुलगा अमित कुमार, सून खुशबू कुमारी, जया कुमारी, दोन मुले, 3 वर्षांचा वीर आणि 10 वर्षांचा कर्तव्य यांचा समावेश आहे.\n सेवादलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते देवरावजी दुधलकर यांचे निधन\nवाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\n#Pune | नैनो उपग्रह निर्माण पर इसरो के प्रयास\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\nबल्लारशहा रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाचा भाग तुटला:13 प्रवासी कोसळले; महिला ठार\n#Pune | नैनो उपग्रह निर्माण पर इसरो के प्रयास\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\nबल्लारशहा रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाचा भाग तुटला:13 प्रवासी कोसळले; महिला ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan/television/actor-sankarshan-karhade-share-instagram-post-talk-about-village-memories-and-festivals-nrp-97-3170973/", "date_download": "2022-12-01T00:39:30Z", "digest": "sha1:PMDCZ6FHOB2JOQZA2EARXMBEDDALFBUF", "length": 23855, "nlines": 283, "source_domain": "www.loksatta.com", "title": "\"यंदा तुमचा दसरा कुठं..?\" ठाण्याच्या नाट्यगृहातील प्रयोगानंतर संकर्षण कऱ्हाडेचा चाहत्यांना प्रश्न | actor sankarshan karhade share instagram post talk about village memories and festivals nrp 97 | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा हिंदू देवस्थान जमीन घोटाळा: भाजपा आमदार सुरेश धस यांच्यासह पत्नी आणि भावावर गुन्हा दाखल\nआवर्जून वाचा एकनाथ शिंदेंच्या बंडाची शिवरायांशी तुलना करणाऱ्या मंत्री लोढांना अजित पवारांनी खडसावलं; म्हणाले, “वाचळविरांना आवरा हे…”\nआवर्जून वाचा ‘द काश्मीर फाइल्स’बद्दल इतर ज्युरींनी वक्तव्य बदलल्याचा लॅपिड यांचा दावा; म्हणाले “भीतीपोटी आणि दबाव…”\n“यंदा तुमचा दसरा कुठं..” ठाण्याच्या नाट्यगृहातील प्रयोगानंतर संकर्षण कऱ्हाडेचा चाहत्यांना प्रश्न\nत्याने यानिमित्ताने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे तो चर्चेत आला आहे.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nसंकर्षणची ही पोस्ट सध्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे.\nमराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हा नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतो. संकर्षण हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. त्याचा चाहता वर्ग फार मोठा आहे. सध्या संकर्षण हा माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत यशच्या मित्राची भूमिका साकारत आहे. इतकंच नव्हे तर सध्या संकर्षण हा तू म्हणशील तसं या नाटकात काम करत आहे. नुकतंच त्याने यानिमित्ताने एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे तो चर्चेत आला आहे.\nसंकर्षण कऱ्हाडे हा त्याच्या कामाबद्दल नेहमी अपडेट देत असतो. काही दिवसांपूर्वी तो लंडनमध्ये कामानिमित्त गेला होता. यानंतर तो पुन्हा एकदा त्याच्या दैनंदिन कामात गुंतला आहे. नुकतंच त्याने त्याच्या नाटकानंतर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने काही फोटोही पोस्ट केले आहेत. यात त्याने गावाकडची माणसं भेटल्यानंतर काय आनंद होतो याबद्दल मत व्यक्त केले आहे.\nआणखी वाचा : “हळदी कुंकूचा हट्ट नाही पण…” हेमांगी कवी स्पष्टच बोलली\n“फ्रिजमध्ये श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे होते पण…”, आफताबच्या दुसऱ्या गर्लफ्रेंडने सांगितले धक्कादायक अनुभव\n“मंत्रिपद चुलीत घाला” नाराजीनाट्यानंतर बच्चू कडूंचं मोठं विधान; म्हणाले, “नवीन सुखाची पाऊलवाट…”\nDelhi Murder Case: श्रद्धा खून प्रकरणाला वेगळं वळण आफताबकडून पॉलीग्राफी चाचणीत धक्कादायक खुलासे\nVideo: तू गल्ली क्रिकेट…; ऋषभ पंतने हर्षा भोगलेंना दिलेलं ‘ते’ उत्तर ऐकून नेटकरी भडकले, पाहा ट्वीट्स\nसंकर्षण कऱ्हाडेची इन्स्टाग्राम पोस्ट\n“आत्ता ठाण्यात रात्रीच्या गडकरीच्या प्रयोगानंतर एक जोडपं भेटलं.. मला म्हणाले ; “दादा , आम्ही पण परभणीचे आहोत.. यंदा दिवाळी ला जाणार.. दसरा इथच..”\nह्या वेळी कामामुळे मला घरी , आई बाबांकडे जाता येत नाहीये ह्याचं थोडं वाईट वाटत होतंच.. आणि त्यात ह्यांची भेट झाली.\nआहो काय सांगु .. आपल्या गावाकडं जाणारी एस. टि. दिसली तरी बरं वाटतं .. ही तर “गावाकडची माणसं..” लई बरं वाटलं बघा..\nतुमचं गाव कुठलं .. सांगा बरं .. यंदा तुमचा दसरा कुठं .. सांगा बरं ..”, असे संकर्षण कऱ्हाडेने म्हटलं आहे.\nआणखी वाचा : “मी हा चित्रपट…” ‘महाभारता’त कृष्णाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याची ‘आदिपुरुष’च्या टीझरवर प्रतिक्रिया\nदरम्यान संकर्षण कऱ्हाडे हा सध्या त्याच्या मालिका आणि नाटक यामध्ये व्यस्त आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत त्याने यशचा मित्र समीर ही भूमिका साकरली आहे. या मालिकेचं शूटिंग, नाटकाचे प्रयोग, परदेशातील नाटकाचे दौरे यातून वेळ मिळाल्यानंतर त्याने अलिकडेच एक कविता इन्स्टाग्रामवर शेअर केली होती. ही कविता प्रचंड व्हायरल झाली होती.\nमराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\n‘आई कुठे काय करते’ मालिकेचे ८०० भाग पूर्ण, लेखिकेने शेअर केली खास पोस्ट\nराणादा-पाठकबाईंपाठोपाठ आणखी एका रिल लाइफ जोडीची लगीनघाई, मेहंदीचे फोटो आले समोर\nहार्दिक जोशी व अक्षया देवधरची लगीनघाई, तर आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याचा विवाहसोहळा संपन्न, फोटो व्हायरल\nVideo : तेजस्विनी लोणारी घराबाहेर पडताच चक्क जमिनीवर बसून ढसाढसा रडू लागले किरण माने, प्रेक्षकही भडकले\n‘बिग बॉस मराठी’च्या घरातून तेजस्विनी लोणारीची एक्झिट; कारण ठरतंय चर्चेचा विषय\nAkshaya Hardeek Wedding : राणादाला लागली हळद, पाठकबाईंच्या हातावर सजली मेहंदी, होणाऱ्या नवरीचा उत्साह एकदा पाहाच\n‘या’ ४ कारणांमुळे हातांच्या नसा फुगायला लागतात; वेळीच जाणून घ्या यावर योग्य उपचार\nफोर्ब्सने जारी केली भारतातील १०० श्रीमंतांची यादी; पहिल्या स्थानावर अंबानी नव्हे, तर ‘या’ उद्योजकाचे नाव\nउद्योगपती किर्लोस्करांची लेक झाली जयंत पाटलांची सून पाहा प्रतिक पाटील-अलिका किर्लोस्कर यांच्या शाही विवाहाचे खास फोटो\nमंगल प्रभात लोढा यांच्या वक्तव्यावरून चंद्रकांत खैरे यांची शिंदेंवर टीका\nशिवप्रतापदिनी प्रतापगडावरील ‘त्या’ वक्तव्यावर मंगलप्रभात लोढा यांनी अखेर स्पष्ट केली भूमिका\nमंगल प्रभात लोढा यांच्या वक्तव्यावर बच्चू कडू यांची प्रतिक्रिया, म्हणाले..\nमंगल प्रभात लोढा यांच्या वक्तव्यानंतर अमोल कोल्हे यांचा शिंदे-फडणवीसांना आक्रमक इशारा\nकिल्ले प्रतापगडवर शिवप्रताप दिन सोहळ्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संपूर्ण भाषण\nमंगलप्रभात लोढांकडून एकनाथ शिंदेंच्या बंडाची शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेशी तुलना\n“…तर तुम्ही मूर्ख, खोटारडे आणि ढोंगी आहात” उद्धव ठाकरेंवरील ‘त्या’ आरोपांवरून ���ाऊतांचा भाजपावर घणाघात\nपुणे: गडकिल्ले संवर्धनासाठी दोन वर्षांनंतर समित्या स्थापन\nपुणे: नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; ट्रकची मालवाहू गाडीला धडक; सात जण जखमी\n“आजच्या गद्दारीची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेशी केली”, उद्धव ठाकरेंचा मंगलप्रभात लोढांसह शिंदेंवर हल्लाबोल\nBREAKING: ISIS चा म्होरक्या अबू हसन अल-हशीमी अल-कुरेशीचा युद्धात मृत्यू\nज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन\n४९व्या वर्षी मलायका अरोरा होणार अर्जुन कपूरच्या बाळाची आई\nMaharashtra News : भाजपाला मतांसाठी शिवराय हवेत, बाळासाहेब थोरातांची टीका\nZombie Virus: रशियात सापडला ४८ हजार ५०० वर्षांपूर्वीचा ‘झोम्बी व्हायरस’; करोनापेक्षाही भयंकर संसर्ग लाटेची वैज्ञानिकांना भीती\nथरार… रात्रीची वेळ, किर्र अंधार… अन् पोलिसांसमोर उभा ठाकला वाघ…\nPhotos: ‘#अहा लगीन’ राणादाच्या हातावर रंगली पाठकबाईंच्या नावाची मेहंदी; अक्षया देवधर व हार्दिक जोशीच्या मेहंदी सोहळ्यातील खास फोटो\n“आमच्या सर्वांची भूमिका राज्यपालांना समर्थन करणारी नाही, पण…”; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान\nदुबईच्या वाळवंटात सई लोकुरचं नवऱ्याबरोबर भन्नाट फोटोशूट; गरुड हातात घेतला आणि…; पाहा Photos\nविवाह समारंभात वर पक्षाकडील तीन लाखांचा ऐवज लंपास; पुणे-सातारा रस्त्यावरील कार्यालयातील घटना\nथरार… रात्रीची वेळ, किर्र अंधार… अन् पोलिसांसमोर उभा ठाकला वाघ…\nVideo : तेजस्विनी लोणारी घराबाहेर पडताच चक्क जमिनीवर बसून ढसाढसा रडू लागले किरण माने, प्रेक्षकही भडकले\n“माझं हृदय फक्त तुझ्यासाठी…” क्रिती सेनॉनच्या पोस्टची जोरदार चर्चा\n“तू महाराष्ट्राची हास्यजत्राचा आधारस्तंभ…” समीर चौगुलेने प्रसिद्ध विनोदवीरासाठी केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत\nहार्दिक जोशी व अक्षया देवधरची लगीनघाई, तर आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याचा विवाहसोहळा संपन्न, फोटो व्हायरल\nAkshaya Hardeek Wedding : राणादाला लागली हळद, पाठकबाईंच्या हातावर सजली मेहंदी, होणाऱ्या नवरीचा उत्साह एकदा पाहाच\n“तुला बाहेर काढलं…” तेजस्विनी लोणारीच्या एक्झिटवर बिग बॉसच्या स्पर्धकाची प्रतिक्रिया\nरुबिना दिलैक देणार गुड न्यूज खुलासा करत म्हणाली, “मी आणि अभिनव आता…”\nशैलेश लोढा ‘तारक मेहता…’ मालिकेत परतणार दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत, म्हणाले…\n“मी बिग ब��स सतत बघितलं तर…” अपूर्वा नेमळेकरच्या खेळाबद्दल अण्णा नाईकांच्या पत्नीचे वक्तव्य\n“मी बिग बॉसमध्ये जायचा विचार करेन पण…” ‘शार्क टँक इंडिया १’ गाजवणाऱ्या अशनीर ग्रोव्हरचा खुलासा\nनाशिक: सिन्नर तालुक्यातील अपघातात दोन भाविकांचा मृत्यू, दोन जण जखमी\nजळगाव: बारा गाड्या ओढण्याच्या कार्यक्रमात चाकाखाली सापडून तरुणाचा मृत्यू; एरंडोल तालुक्यातील घटना\nनाशिक: भटक्या श्वानांच्या संख्या नियंत्रणावर शंका; शहरात ४५ हजार मोकाट श्वान असल्याचा अंदाज\nसातारा: राज्यातील गडकोट किल्ल्यांवर झालेले अतिक्रमण काढणार-मुख्यमंत्री\nमुख्यमंत्री शिंदे यांनी प्रतापगड कार्यक्रम स्थळावरून उदयनराजे यांना केला होता फोन…\n“मी हतबल नसून बांगड्याही भरल्या नाही, आधी…”, राज्यपालांवरून उदयनराजेंचा इशारा\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.rangmaitra.com/dashkriya-3/", "date_download": "2022-11-30T23:55:20Z", "digest": "sha1:T4FIBFMHLUGOOIZLEPXERXRF5QWB2Q6Z", "length": 14823, "nlines": 110, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘दशक्रिया’चा ट्रेलर लाँच! | Rangmaitra", "raw_content": "\n‘ठिपक्यांची रांगोळी’त नवा ट्विस्ट\n‘विश्वनायक’द्वारे हिंदी रंगमंचावर ‘विकास’ झेप\nढाका’ मध्ये ‘मोऱ्या’ची निवड\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nगाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल\n‘डॉक्टर डॉन’ला नवं वळण…\nजिजाऊंच्या भूमिकेत भार्गवी चिरमुले\nवास्तववादी चित्रकार संतोष शंकर लाड\n‘राजा रानी…’ पुन्हा येणार २१ जुलैपासून\nHome चित्रपट आगामी चित्रपट राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘दशक्रिया’चा ट्रेलर लाँच\nराष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘दशक्रिया’चा ट्रेलर लाँच\non: November 04, 2017 In: आगामी चित्रपट, चालू घडामोडी, चित्ररंग, महत्वाच्या बातम्या, लक्षवेधी\nचित्रपट १७ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार\nविविध चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांसोबतच ३ राष्ट्रीय व ११ महाराष्ट्र राज्य पुरस्कारांवर नाव कोरणाऱ्या कल्पना विलास कोठारी यांच्या ‘रंगनील क्रिएशन्स’ निर्मित व संजय कृष्णाजी पाटील लिखित – प्रस्तुत आणि संदीप भालचंद्र पाटील दिग्दर्शित ‘दशक्रिया’ या बहुचर्चीत चित्रपटाच्या प्रदर्शनाची विशेष उत्सुकता निर्माण झाली असून या चित्रपटाचा ट्रेलर चित्रपटातील सर्व प्रमुख कलावंत आणि तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत करण्यात आला. हा चित्रपट येत्या १७ नोव्हेंबर २०१७ रोजी महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या राज्यांतील प्रमुख चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.\nसध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरलेल्या दशक्रिया या चित्रपटाचा ट्रेलर जनसामान्य आणि दर्दी रसिकांमध्ये मोठा उत्साह निर्माण करेल आणि चित्रपटगृहात त्यांना येण्यास प्रेरित करेल असे मत लोकप्रिय जेष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी याप्रसंगी व्यक्त केले. या ट्रेलर प्रदर्शनाच्या निमित्ताने या चित्रपटातील प्रमुख कलावंत आणि तंत्रज्ञ उपस्थित होते. प्रथम पदार्पणातच ३ राष्ट्रीय आणि ११ राज्य पुरस्कारांवर आपले नाव कोरून दिग्दर्शक संदिप भालचंद्र पाटील यांनी आपली दिग्दर्शनातील चुणूक दाखवीत विविध राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय सन्मान मिळून आपली वेगळी छाप सोडली आहे.\nदर्जेदार चित्रपट निर्मितीचं अवघड स्वप्न पाहत कल्पना विलास कोठारी यांनी मराठी चित्रपट निर्मितीत पदार्पण केले आहे. यापूर्वी त्यांनी अभिनय आणि निर्मिती करीत नाट्यसृष्टीत दर्जेदार बालनाट्यकृती आणि व्यावसायिक नाट्यनिर्मिती केली आहे. ‘दशक्रिया’सारख्या एका अत्यंत वेगळ्या विषयावरील निर्मिती करून त्यांनी चित्रपट निर्मितीत आपले भक्कम पाय रोवले आहेत. ‘जोगवा’, ‘पांगिरा’, ‘७२ मैल एक प्रवास’सारख्या दर्जेदार आणि रसिकांचे लक्ष वेधणाऱ्या चित्रपटांचे लेखक प्रस्तुतकर्ते संजय कृष्णाजी पाटील यांनी ‘दशक्रिया’ची पटकथा, संवाद, गीते लिहिली आहेत. दशक्रियाची कथा जेष्ठ साहित्यिक बाबा भांड यांच्या बहुचर्चित ‘दशक्रिया’ या साहित्यकृतीवर आधारित आहे. ‘दशक्रिया’ या चित्रपटातून आजच्या दांभिक समाजव्यवस्थेसोबतच वैचारिक जीवनाचं वास्तव दाखवीत जीवन आणि मरणाच्या दोन्ही बाजू प्रेक्षकांना पाहायला मिळतील.\nया चित्रपटात जेष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, मनोज जोशी, अदिती देशपांडे, मिलिंद शिंदे, मिलिंद फाटक, उमा सरदेशमुख, अशा शेलार, नंदकिशोर चौघुले, संतोष मयेकर, उमेश मिटकरी, तसेच प्रथम पदार्पण करणारे बालकलाकार आर्या आढाव, विनायक घाडीगावकर यांच्या सोबत पंकज चेंबूरकर, अनुश्री फडणीस, रसिका चव्हाण, संदीप जुवाटकर, विद्यासागर अध्यापक, प्रशांत तपस्वी, अनिल राबाडे, संस्कृती रांगणेकर, राहुल शिरसाट, सोनाली मगर, उमेश बोलके, धनंजय पाटील, अभिजित ���ुंझारराव, गणेश चंदनशिवे, प्रफुल्ल घाग, मनोहर गोसावी, तृप्ती अटकेकर, विनोद दोंदे मनाली सागर रायसोनी, रुचा मयुरेश शिवडे, कैवल्य पिसे, क्षितिजा पंडित, श्रेया चौघुले, यांच्यासह जवळपास १५० नवोदितांना अभिनयाची संधी मिळाली असून विनोदी अभिनेते आनंदा कारेकर, जयवंत वाडकर व कल्पना कोठारी यांनी विशेष भूमिका केल्या आहेत.\nजेष्ठ सिनेमॅटोग्राफर महेश आणे यांनी ‘दशक्रिया’चा कॅनव्हास जिवंत केला आहे. सह निर्माते नील कोठारी असून लाईन प्रोड्युसर मनाली कोठारी रायसोनी आहेत. आघाडीचे संगीतकार अमितराज यांचे संगीत चित्रपटाचे माधुर्य वाढविण्यात यशस्वी झाले असून स्वप्नील बांदोडकर, बालशाहिर पृथ्वीराज माळी, कस्तुरी वावरे, आरती केळकर, आरोही म्हात्रे यांनी स्वरांची उधळण केली आहे. नृत्य दिग्दर्शन सुभाष नकाशे यांनी केले असून चंद्रशेखर मोरे यांनी कलादिग्दर्शन आहे.\nस्टोरीबोर्ड आर्टिस्ट अनिल जाधव असून महावीर साबण्णवार यांनी सिंकसाऊण्ड डिझाईन केले आहे. रंगभूषाकार श्रीकांत देसाई यांनी आकर्षक रंगभूषा केली असून वेशभूषा सचिन लोवलेकर यांची आहे. निर्मिती संकल्पना सौ.स्वाती संजय पाटील यांची असून सुनील जाधव यांनी संकलन केले आहे. पार्श्वसंगीत विजय नारायण गवंडे, यांनी दिले आहे तर स्थिर चित्रण किशोर निकम यांनी केले आहे. जनसंपर्कात आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या राम कोंडीलकर यांनी दशक्रीयाची कार्यकारी निर्मिती, प्रसिद्धी व मार्केटिंगची जबाबदारी पहिली आहे.\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nसावनी रविंद्रचे ‘वंदे गणपती’\n‘टाईड’च्या जाहिरातीत आयुषमान झाला बाई\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०२२ रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.vnxpres.com/nagpur-vidarbha-news.php", "date_download": "2022-12-01T00:55:52Z", "digest": "sha1:6KLWNN7CHXTQYVIPZMBCXHL2JBQQSK2W", "length": 7019, "nlines": 70, "source_domain": "www.vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres.com", "raw_content": "\nबातम्या - Nagpur | बातमीची तारीख : 30 Nov 2022\nनवमतदार नोंदणीसाठी राजकीय पक्षांचे सहकार्य अपेक्षित : म�..\n- राजकीय पक्ष प्रतिनिधी सोबत बैठक\nप्रतिनिधी / नागपूर : भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 ज..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nबातम्या - Nagpur | बातमीची तारीख : 30 Nov 2022\nनवजात बाळविक्री प्रकरणात डॉक्टरसह आणखी दोघांना अटक ..\nप्रतिनिधी / नागपूर : नवजात बाळविक्री प्रकरणात तोतया डॉक्टर श्वेता ऊर्फ आयशा खान व तिचा पती मकबुल खान अहमद खान �..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nबातम्या - Nagpur | बातमीची तारीख : 30 Nov 2022\nजनावरांची अवैधरीत्या वाहतुक करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन�..\nप्रतिनिधी / नागपूर : पोलिस स्टेशन मौदा अंतर्गत १२ कि. मी. अंतरावरील मशान भूमी जवळ भुगाव शिवार मौदा येथे २५ नोव्ह..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nबातम्या - Nagpur | बातमीची तारीख : 30 Nov 2022\nऍग्रो व्हिजन येथे अटल भूजल योजनेवर विशेष दालन..\nप्रतिनिधी / नागपूर : भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन ऍग्रो व्हिजन (अन्न, चारा आणि इंधन) २०२२ मध्ये वरिष्ठ भू�..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nबातम्या - Nagpur | बातमीची तारीख : 30 Nov 2022\nजनकल्याण योजनांना दत्तक घेतल्याप्रमाणे जनतेपर्यंत पोह�..\n- समता पर्वानिमित्त पत्रकारांसाठी आयोजित कार्यशाळा उत्साहात\n- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत आयोजन\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nबातम्या - Nagpur | बातमीची तारीख : 30 Nov 2022\nमतदारांनो मतदार नोंदणी करा : जिल्हाधिकारी विपीन इटनकर या..\nप्रतिनिधी / नागपूर : जिल्ह्यात मतदार नाव नोंदणीबाबत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरू आहे. मतदार या�..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nबातम्या - Nagpur | बातमीची तारीख : 30 Nov 2022\nभाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी अर्ज करण्याचे आव�..\nप्रतिनिधी / नागपूर : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवडीकरिता पात्र न ठर�..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nबातम्या - Nagpur | बातमीची तारीख : 29 Nov 2022\nनागपूर महानगर पालिका व रोटरी क्लब ऑफ नागपूर डाऊनटाऊनच्य�..\nप्रतिनिधी / नागपूर : हत्तीरोग आजाराचे उच्चाटन करण्यासाठी नागपूर महानगर पालिका विविध स्तरावर उपाययोजना राबव�..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nबातम्या - Nagpur | बातमीची तारीख : 29 Nov 2022\nएसटीकडून आकारला जातो आहे दुपटीहून अधिक प्रवासी कर ..\nप्रतिनिधी / नागपूर : एसटी महामंडळ बिकट आर्थिक स्थितीतून वाटचाल करीत आहे. कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी एसटी �..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nबातम्या - Nagpur | बातमीची तारीख : 28 Nov 2022\nग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील १७, १८ आणि २० डिसेंबरला ..\nप्रतिनिधी / नागपूर : जिल्ह्यातील 237 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदानाचा पूर्व 17 डिसेंबर मतदान ..\n- VNX बातम्या | अधिक वाचा..\nVNX मराठी न्यूज चॅनल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://mr.plas-machinery.com/plastic-pipe-profiles-extruder-line/", "date_download": "2022-12-01T00:54:56Z", "digest": "sha1:KTORKTCK65SVEOYDGEIUFF3L5PCDPPNZ", "length": 5032, "nlines": 135, "source_domain": "mr.plas-machinery.com", "title": "प्लॅस्टिक पाईप / प्रोफाइल एक्स्ट्रोडर लाइन फॅक्टरी चीन प्लॅस्टिक पाईप / प्रोफाइल एक्स्ट्रुडर लाइन उत्पादक, पुरवठा करणारे", "raw_content": "\nप्लास्टिक फिल्म पिळणे मशीन\nसिंगल / डबल शाफ्ट श्रेडर\nप्लॅस्टिक पाईप / प्रोफाइल एक्स्ट्रोडर लाइन\nप्लॅस्टिक पाईप / प्रोफाइल एक्स्ट्रोडर लाइन\nप्लॅस्टिक पाईप / प्रोफाइल एक्स्ट्रोडर लाइन\nप्लास्टिक फिल्म पिळणे मशीन\nसिंगल / डबल शाफ्ट श्रेडर\nप्लॅस्टिक पाईप / प्रोफाइल एक्स्ट्रोडर लाइन\nपीव्हीसी काउंटर-रोटिंग ट्विन स्क्रू एक्सट्रूडर यूए -162473191-1\nकाउंटर-पॅरलल ट्विन-स्क्रू एक्सट्रूडर मूळ 18: 1 वरून वर्तमान 26: 1. मध्ये सुधारित केले गेले आहे. स्क्रू डिझाइन सिद्धांत आणि स्क्रू मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजीच्या मोठ्या प्रगतीसाठी, स्क्रू कोरच्या तापमान संतुलन नियंत्रणावर उच्च आवश्यकता ठेवल्या गेल्या आहेत. .\nआपण करा आपली टोरू\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/former-home-minister-anil-deshmukh-will-have-to-remain-in-jail-despite-being-granted-bail-by-the-bombay-high-court-what-is-the-exact-reason-behind-this/", "date_download": "2022-12-01T00:32:14Z", "digest": "sha1:GSL2STJHHYFMLLOUL4VX23GKZPH3ACIA", "length": 10249, "nlines": 65, "source_domain": "hwmarathi.in", "title": "माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना जामीन मिळूनही तुरुंगातच रहावे लागणार; कारण... - HW News Marathi", "raw_content": "\nआमच्या पत्रकारितेचे समर्थन करा\nमाजी गृहमंत्री अनिल देशमुखांना जामीन मिळूनही तुरुंगातच रहावे लागणार; कारण…\nमाजी गृहमंत्री अनिल देशमुखांना जामीन मिळूनही तुरुंगातच रहावे लागणार; कारण…\nमुंबई | राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना मुंबई उच्च न्यायालयाने (bombay high court) जामीन मंजूर केला आहे. न्यायालयाने देशमुखांना 100 कोटी वसुलीप्रकरणी आज (4 ऑक्टोबर) जामीन मंजूर केला आहे. तब्बल 11 महिन्यांनंतर देशमुखांना जामीन मंजूर केली आहे. या प्रकरणी ईडीने (ED) गुन्हा दाखल करत त्यांना अटक केले होते. न्यायालयाकडून ईडीने दाखल केल्या गुन्ह्यात देशमुखांना जामीन मिळाला आहे. मात्र, सीबीआयकडून दाखल केलेल्या गुन्ह्यात देशमुखांना जामीन मिळालेला नाही. यामुळे देशमुखांच्या सुटकेवर प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे.\nन्यायालयाने देशमुखांना 1 लाख रुपयांच्या जातमुचल्क्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. देशमुखांना तब्बल 11 महिन्यानंतर जामीन मंजूर झाला आहे. तरही देशमुखांचा मुक्काम तुरुंगात कायम असणार आहे. 100 कोटी वसुलीप्रकरण आणि मनी लाँड्रिंग (Money Laundering) प्रकरणात इडी आणि सीबीआयने देशमुखांवर वेगवेगळे गुन्हे दाखल केले होते. न्यायालयाकडू देशमुखांचा जामीन अर्ज सतत फेटाळून लावला. देशमुख हे नोव्हेंबर 2021 पासून तुरुंगात होते. परंतु, अखेर 11 महिन्यांनंतर न्यायालयाने देशमुखांना जामीन मंजूर केला.\nदेशमुखांना न्यायालयात जामीन मिळाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात अपील करता यावे. यासाठी न्यायालयाने आदेशाला दोन आठवड्यांची स्थगिती देण्याची विनंती ईडीतर्फे अतिरिक्त महान्याय अभिकर्ता अनिल सिंग यांनी केली. देशमुखांच्या वकिलांनी अनिकेत निकम यांना विरोध केला. या प्रकरणात न्यायालयाने गुणवत्तेवर सुनावणी होऊन निर्णय दिला आहे. यामुळे न्यायालयाने या निर्णयावर स्थगिती देऊ नये. सीबीआयच्या प्रकरणात देशमुखांना जामीन अर्जासंदर्भात परिणामकारक होईल. या सीबीआय प्रकरणात अजूनही जामीन मिळाला नसल्याने देशमुखांना तुरुंगातून बाहेर येणार नाही.\nनेमके काय आहे प्रकरण\nदेशातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटिलियाच्या बाहेर स्फोटकाने भरलेली कार सापडल्याने एकच खळबळ उडाली. स्कॉर्पिओ कारमध्ये स्फोटकं ठेवली होती त्या कारचा मालक मनसुख हिरेन याच्या हत्येमागे पोलीस अधिकारी सचिन वाझे याचा हात असल्याचे समोर आली होती. या घटनेनंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली. यानंतर देशमुखांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना १०० कोटीची वसुली केल्याचा आरोप परमबीर सिंह यांनी केला होता. या संपूर्ण प्रकरणाचा तप���स ईडी करत असून या प्रकरणी ईडीने देशमुखांच्या घर आणि कार्यालयावर छापे टाकले होते. देशमुखांनी ईडीची अटक टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय याचिका दाखल केली होती. परंतु, न्यायालयाने देशमुखांची याचिका फेटाळून लावली. यानंतर देशमुख हे ईडीच्या कार्यालयात हजर झाले होते. आणि ईडीने चौकशी केल्यानंतर देशमुखांना अटक केले होते.\nAnil DeshmukhBombay High CourtCBIEDFeaturedMaharashtraMoney LaunderingpoliceSupreme Courtअनिल देशमुखईडीपोलीसमनी लाँड्रिंगमहाराष्ट्रमुंबई उच्च न्यायालयसर्वोच्च न्यायालयसीबीआय\nशेकडो बसगाड्या ते कचोरी, गुलाबजामपर्यंत,अशी आहे शिंदे गटाच्या मेळाव्याची तयारी\n नांदगाव मतदारसंघातून 10 हजार कार्यकर्ते बीकेसीवर दसरा मेळाव्यासाठी निघाले\nचंद्रकांत पाटलांनी दिले रामदास कदमांना तिळगूळ\nशिवसेनेने जैन समाजाचा केलेला अपमान विसरू नका \nभाजप आमदार राम कदमांचे बेताल वक्तव्य\nगडकोट व किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करणार\nनवाब मलिक यांचा जामीन अर्ज न्यायालयाने पुन्हा एकदा फेटाळला\nMangalprabhat Lodha यांनी शिवरायांवर केलेल्या वक्तव्यावर Bacchu Kadu यांचं महत्त्वाचं विधान\n“…मग कुणाचं तोंड बंद होतंय ते बघू”; आदित्य ठाकरेंना सुधीर मुनगंटीवारांचा टोला\n“सीमावाद प्रकरणी राज्य सरकारने हरीश साळवेंना बुक करावं”, अजित पवारांचा सल्ला\nआमच्या पत्रकारितेचे समर्थन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://kolaj.in/published_article.php?v=how-is-nimu-where-pm-modi-visited-in-IehLX3283464", "date_download": "2022-12-01T00:56:25Z", "digest": "sha1:HNYYHZGB5EBXAIWKV4CBYUHKLK7URKLG", "length": 23062, "nlines": 141, "source_domain": "kolaj.in", "title": "पंतप्रधानांनी भेट दिलेलं निमू हे ठिकाण नेमकं आहे कसं?| Kolaj", "raw_content": "\nपंतप्रधानांनी भेट दिलेलं निमू हे ठिकाण नेमकं आहे कसं\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nगलवान खोऱ्यात चीनने केलेल्या हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ जुलैला भारतीय सैनिकांची भेट घेतली. तिथल्या निमू भागात त्यांनी धडाकेबाद भाषणही करत चीनला इशाराही दिला. पंतप्रधानांनी भेट दिलेलं निमू हे ठिकाण सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासोबतच, अनेक पर्यटकही इथं नेहमी येत असतात.\nगलवान खोऱ्यात निर्माण झालेल्या भारत चीन यांच्यामधल्या तणावपूर्ण परिस्थितीनंतर ३ जुलैला संरक्षणमंत्री राजनाथ सिंग लडाखचा दौरा करणार आहेत, अशी चर्चा सुरू झाली. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी हा दौरा रद्द झाल्याच्या बातम्या आल्या. इतका महत्त्वाचा दौरा अचानक रद्द कसा केला, असा प्रश्न सगळ्यांनाच पडला. पण ३ जुलैला राजनाथ सिंग यांच्याऐवजी प्रत्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदीच सैनिकांची भेट घेण्यासाठी लेहच्या निमू या भागात पोचल्यावर याचं उत्तर सगळ्यांनाच मिळालं.\nचीनसोबत झालेल्या चकमकीत भारताचे २० जवान शहीद झाले. तर अनेक जवान जखमी अवस्थेत हॉस्पिटलमधे उपचार घेत होते. या जवानांच्या शौर्याचं कौतूक करण्यासाठी, त्यांना धीर देण्यासाठी नरेंद्र मोदी लडाखमधे गेले. यावेळी पंतप्रधानांसोबत मुख्य संरक्षण सचिव बिपीन रावत आणि लष्करप्रमुख मुकूंद नरवणेही होते.\nनिमूमधेच पंतप्रधानांनी देशाला आणि जवानांना संबोधून धडाकेबाज भाषण केलं. हे युग विस्तारवादाचं नसून विकासवादाचं आहे, असं म्हणत आडवाटेनं चीनला इशाराही दिला. मोदींच्या या भाषणाची आणि हे ऐतिहासिक भाषण दिलं त्या निमू या ठिकाणाची बरीच चर्चा सोशल मीडियावर रंगली. पंतप्रधानांनी निमू हे ठिकाणच का निवडलं याविषयीही बोललं जाऊ लागलं.\nहेही वाचा : जीवघेणा लॉकडाऊन संपवण्याचे चार साधेसरळ मार्ग\nकारगिल युद्धातली महत्त्वाची जागा\nभारतीय इतिहासाचा अविभाज्य भाग असलेल्या सिंधू नदीच्या काठावर हे निमू गाव वसलेलं आहे. इथून काही किलोमीटरवरच सिंधू नदीला दोन फाटे फुटतात. त्यातला एक वायव्येला पाकिस्तानच्या दिशेने जातो. तर दुसरा फाटा म्हणजेच झंस्कार ही सिंधूची उपनदी खालच्या बाजुने पश्चिमेकडे सरकते. निमू परिसरात भारतीय लष्कराच्या ब्रिगेड हेडक्वार्टरसोबतच १४ कोर्प्स, लदाख स्काउट्स अशा काही सैन्य रेजिमेंटचे बटालियन हेडक्वार्टरही आहेत.\nलडाख या केंद्रशासित प्रदेशाची लेह ही राजधानी. हे राजधानीचं शहर म्हणजे लडाखमधलं सगळ्यात मोठं शहर. या लेह जिल्ह्यातल्या लिकिर तालुक्यात निमू आहे. लेह शहरापासून फक्त ३५ किलोमीटर लांब. अक्साई चीन आणि पाकव्याप्त काश्मीर इथून सारख्या अंतरावर असल्याने या जागेला युद्धाच्या दृष्टीने महत्त्व आहे. लेहकडून कारगिलला जाताना रस्त्यातच हे ठिकाण लागतं. या जागेवरून कारगिलच्या रस्त्यावर कडक पाळत ठेवता येते. त्यामुळेच १९९९ च्या कारगिल युद्धातही निमूमधून खूप मदत पुरवली गेली होती. अचानक झालेल्या हल्ल्याचा सामना करण्यासाठी निमूमधल्या हेडक्वार्टरमधूनच शस���त्रास्त्रं, सैनिक आणि इतर सामान पोचवण्यात आली होती. चीनसोबत १९६२चं युद्ध लढलं गेलं होतं त्या पेंगॉग लेक आणि चुशुल या दोन ठिकाणांवरही इथून व्यवस्थित लक्ष ठेवता येतं.\nनिमूच्या एका बाजुला नियंत्रण रेषा म्हणजेच एलओसी (लाईन ऑफ कंट्रोल) आहे. तर दुसऱ्या बाजुला प्रत्यक्ष नियंत्रण रेषा म्हणजेच एलएसी (लाईन ऑफ अॅक्चुअल कंट्रोल) आहे. एलओसी म्हणजे भारत पाकिस्तान यांच्यात करारानंतर घातलेली रेषा तर एलएसी म्हणजे भारत आणि चीन यांच्यातल्या करारानंतर ठरलेली रेषा. निमूपासून गलवान खोऱ्यामधून जाणारी एलएसी तब्बल २५० किलोमीटर अंतरावर आहे. तर कारगीलमधून जाणारी एलओसी या ठिकाणावरून १८२ किलोमीटर लांब आहे. याचाच अर्थ असा की भारताच्या सीमांपासून तर निमू फारच लांब आहे. यामुळे पंतप्रधानांनी सीमेवर जाऊन जवानांची भेट घेतली हे वर्णन अतिशयोक्त मानायला हवं. इथं एक लक्षात घ्यायला हवं की एलओसी आणि एलएसी म्हणजे भारताच्या सीमा नाहीत. तर भारताच्या सीमेच्या आतमधे चीन आणि पाकिस्तानने काबीज केलेले भाग आहेत.\nहे कोरोना स्पेशलही वाचा :\nलस सापडल्यावर तरी कोरोना संपेल का\nडॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच\nकोरोनाचे पेशंट या देशांत सापडले नाहीत की काही झोल आहे\nकोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात\nएकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण\nकिराणा दुकानातून आपण कोरोनाला घरी नेण्यापासून कसं वाचू शकतो\nसमुद्रसपाटीपासून ११ हजार फूट उंच असलेलं निमू खरंतर एक सुरक्षित पर्यटन स्थळ आहे. निमू जवळच असणारं बाझ्गो, लिकिर इट इल्ची हा बौद्ध मठ, इथल्या फळबागा आणि सिंधू आणि झंस्कार नदीचा संगम पहायला अनेक पर्यटक येतात. तसंच, सिंधू आणि झंस्कार नदीमधे राफ्टिंग म्हणजे खळाळत्या नदीमधे बोटींची शर्यतही लागते. हा तिथला प्रसिद्ध क्रीडाप्रकार आहे. इथं अशी एक वार्षिक शर्यतही भरते.\nनिमूमधे चहा सामोसा आणि छोले पुरी हे दोन पदार्थ खूप छान मिळतात. उन्हाळ्यात या जागेचं तापमान ४० डिग्रीपर्यंत असतं. तर थंडीत अगदी -२९ डिग्रीपर्यंतही जातं. मात्र, जून ते सप्टेंबर या महिन्यात इथलं वातावरण सगळ्यात छान असतं. या निमूपासून ८ किलोमीटर दूर मॅग्नेटिक डोंगर पाहण्यासाठीही अनेकदा पर्यटक येतात.\nहेही वाचा : छोटासा नेपाळ अचानक भारताकडे डोळे वटारून का बघतो��\nसिंधू दर्शन पुजेची गर्दी\nलेहमधेच दरवर्षी गुरूपोर्णिमेला सिंधू दर्शन महोत्सवही साजरा केला जातो. लालकृष्ण आडवाणी यांनीच १९९७मधे हा महोत्सव सुरू केला होता. या महोत्सवाची उत्सुकता भारतीय पर्यटकांसोबत परदेशी पर्यटकांमधेही असते. हा महोत्सव तीन दिवस चालतो. भारताच्या वेगवेगळ्या भागातून या महोत्सवासाठी येणारे पर्यटक त्यांच्या जवळच्या नदीच्या पाण्याने एक कलश भरून आणतात आणि सिंधू नदीला अर्पण करतात. ख्रिश्चन, बौद्ध, मुस्लिम, हिंदू अशा सगळ्या धर्माचे लोक एकत्र येऊन हा महोत्सव साजरा करतात.\nया वर्षी कोरोनाच्या साथीमुळे हा महोत्सव साजरा केला गेला नाही. मात्र, पंतप्रधानांनी निमू भेटीत सिंधू दर्शन पूजा पार पाडली. नदीला नारळ आणि कलश वाहून त्यांनी धार्मिक मंत्र पुटपुटत सिंधू नदीची प्रार्थनाही केली. सिंधू नदी आणि त्याआसपासचा सगळा परिसर ही भारताची भूमी आहे, भारताला हिंदूस्थान किंवा इंडिया हे नावच सिंधू नदीवरून पडलंय हे जणू मोदींना या पूजेच्या माध्यमातून दाखवून द्यायचं होतं.\nखरंतर, निमूमधे मोदी यापूर्वीही एकदा गेले आहेत. इथल्या आलची गावात सिंधू नदीवर बांधण्यात आलेल्या निमू बाजगो जलविद्युत प्रकल्पाचं उद्घाटन २०१४ मधे पंतप्रधान मोदींच्या हस्तेच करण्यात आलं होतं. त्यावेळी स्थानिकांचा पारंपरिक पेहराव करून मोदींनी देशाला संबोधून भाषणही दिलं होतं. मोदींनी भारतीय सैनिकांना धीर देण्यासाठी निमूला भेट दिल्यामुळे सोशल मीडियावर मोदींच्या आणि निमूच्या या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या.\nचीन कधीच जगावर सत्ता गाजवू शकत नाही, कारण\nकोरोनाच्या R0 नंबरवर आपलं, लॉकडाऊनचं भवितव्य अवलंबून आहे\nमध्यम वर्गाला आर्थिक पॅकेज नाही, तर थाळी वाजवण्याचा टास्क पाहिजे\nवस्तूंना हात लावल्यावर कोरोनाची लागण होण्याची शक्यता कमी झालीय\nट्रम्प यांच्या धमकीला घाबरून भारतानं औषधावरची निर्यातबंदी उठवली\nविटॅमिन डीच्या कमतरतेमधे दडलंय देशांच्या वेगवेगळ्या मृत्यूदराचं गुपित\nलॉकडाऊनविरोधातल्या रस्त्यावरच्या आंदोलनांना ट्रम्प पाठिंबा का देताहेत\nपंतप्रधान म्हणाले ते Y2K संकट, ही तर २१ व्या शतकातली पहिली ग्लोबल फेक न्यूज\nगोवर भारतात पुन्हा का परततोय\nगोवर भारतात पुन्हा का परततोय\nभावा, कोल्हापूरच्या फुटबॉलचा नादच खुळा\nप्रा. डॉ. अभिजित वणिरे\nभावा, कोल्हापूरच्या फुटबॉलचा नादच खुळा\nप्रा. डॉ. अभिजित वणिरे\nललद्यदस् ललबाय: स्त्रीत्व आणि स्त्रीमुक्तीचा शोध घेणाऱ्या कविता\nललद्यदस् ललबाय: स्त्रीत्व आणि स्त्रीमुक्तीचा शोध घेणाऱ्या कविता\nभारतीय डॉक्युसिरीजनी सावरला नेटफ्लिक्सचा डोलारा\nभारतीय डॉक्युसिरीजनी सावरला नेटफ्लिक्सचा डोलारा\nमीडिया, शेतकरी आणि भारत जोडो यात्रा - १\nमीडिया, शेतकरी आणि भारत जोडो यात्रा - १\nगुजरातचे निकाल इतके महत्त्वाचे का ठरतायत\nगुजरातचे निकाल इतके महत्त्वाचे का ठरतायत\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरचं 'नाटक' थांबायला हवं\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरचं 'नाटक' थांबायला हवं\nगोवर भारतात पुन्हा का परततोय\nगोवर भारतात पुन्हा का परततोय\nवॅलेंटाईन स्पेशल: थोडा हैं, थोडे की जरूरत हैं\nवॅलेंटाईन स्पेशल: थोडा हैं, थोडे की जरूरत हैं\nतुलसी गौडा : जंगलाची भाषा येणारी जंगलातली बाई\nतुलसी गौडा : जंगलाची भाषा येणारी जंगलातली बाई\nनव्या स्क्रॅपिंग पॉलिसीनं भारतातलं ऑटोमोबाईल क्षेत्र सुधारेल\nनव्या स्क्रॅपिंग पॉलिसीनं भारतातलं ऑटोमोबाईल क्षेत्र सुधारेल\nसोफिया दिलीप सिंग : ब्रिटिश महिलांच्या मतदानाच्या हक्कासाठी लढणारी राजकुमारी\nसोफिया दिलीप सिंग : ब्रिटिश महिलांच्या मतदानाच्या हक्कासाठी लढणारी राजकुमारी\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.aatmnirbharkhabar.com/post/12310", "date_download": "2022-11-30T23:57:35Z", "digest": "sha1:RMBTWXDRUTPUTPS4EEVPQB67D6GOIFVI", "length": 12043, "nlines": 111, "source_domain": "www.aatmnirbharkhabar.com", "title": "Devta Life Foundation | विजयादशमीला नागपुरात दाखल होणार वंदे मातरम रक्तदान महारॅली | आत्मनिर्भर खबर", "raw_content": "\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय ���ाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\nबल्लारशहा रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाचा भाग तुटला:13 प्रवासी कोसळले; महिला ठार\nउद्धव ठाकरेंची टीका | महाराष्ट्रावरील खरे संकट शिंदे व त्यांचा मिंधे गट हेच\n#Pune | नैनो उपग्रह निर्माण पर इसरो के प्रयास\n#Pune | नई शिक्षा नीति से प्रोफेसरों की नौकरी प्रभावित नहीं होगी\n#Maha_Metro l एशियन डेव्हलपमेंट बँक शिष्ट मंडल की नागपुर मेट्रो परियोजना को भेट\n12th FAIL Film | दिल्ली के मुखर्जी नगर में शूट होगी आइपीएस अफसर डॉ. मनोजकुमार शर्मा से प्रेरित 12वीं फेल\n#Maha_Metro | अब तक 31000 से ज्यादा महा कार्ड की बिक्री कर चुका है महा मेट्रो\nHome Maharashtra Devta Life Foundation | विजयादशमीला नागपुरात दाखल होणार वंदे मातरम रक्तदान महारॅली\nDevta Life Foundation | विजयादशमीला नागपुरात दाखल होणार वंदे मातरम रक्तदान महारॅली\nनागपूर ब्यूरो : देवता लाईफ फाउंडेशनतर्फे 2 ऑक्टोबरपासून सुरू झालेली वंदे मातरम रक्तदान महारॅली विजयादशमी, 15 ऑक्टोबरला नागपुरात परतणार आहे. या रॅलीअंतर्गत राज्यातील जिल्ह्या-जिल्ह्यात घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नागपुरात 2 ऑक्टोबरला वंदे मातरम रॅलीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हिरवी झेंडी दाखविली. त्यानंतर वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलडाणा या मार्गे आणि जिल्ह्या-जिल्ह्यात ठिकठिकाणी रक्तदान शिबिर घेण्यात आले. महाराष्ट्रातील 36 जिल्हे, 3600 किलोमिटरचे अंतर 14 दिवसात पूर्ण करीत ही रॅली परत येत आहे.\nदेवता लाईफ फाउंडेशनने 12 जिल्ह्यात रक्तदान व 24 जिल्ह्यात जनजागृती करीत एक लाख लोकांचा रक्तदान महायज्ञ राबविला. या महायज्ञाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी देवताची झेंडी दाखविली. सोबतच या रॅलीमध्ये कॉमेडी हीरो जॅानी लिव्हर ह्याने स्वतः उपस्थित राहून जनजागृती केली. तसेच रक्तदान मोहिमेत सहभागी होण्यासाठी त्याने लोकांना प्रेरित केले, असे देवता लाईफ फाऊंडेशनचे किशोर बावणे यांनी सांगितले.\nया रॅलीसाठी देवता लाईफ फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर बावणे, कस्तुरी बावणे, सारिका पेंडसे, सुधीर बाहेती, नीलिमा बावणे, फोटो जर्नलिस्ट शेखर सोनी, कीर्तीभाई जसानी, मोहन तोडवानी, शशिशेखर देशपांडे, अनिल नेवारे, शशांक गुराडे आदि पदाधिकाऱ्यांसह ठीक ठिकांच्या ��्लड बँकेचे मोलाचे सहकार्य लाभले.\nDevta Life Foundation | रक्तदान जनजागृती राज्यस्तरीय रॅलीला राज्यपालांनी दिल्या शुभेच्छा\nPrevious articleSports News | राज्य स्तरीय कौशिकी मार्शल आर्ट स्पर्धा में नागपुर के खिलाड़ी चमके\n अलग-अलग डांस फॉर्म हैं गरबा और डांडिया, जानें इन दोनों का फर्क\nवाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\n#Pune | नैनो उपग्रह निर्माण पर इसरो के प्रयास\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\nबल्लारशहा रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाचा भाग तुटला:13 प्रवासी कोसळले; महिला ठार\n#Pune | नैनो उपग्रह निर्माण पर इसरो के प्रयास\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\nबल्लारशहा रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाचा भाग तुटला:13 प्रवासी कोसळले; महिला ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://fbnews.trendkatta.in/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-5g-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%98%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2022-11-30T22:54:06Z", "digest": "sha1:P5LIEPSQVWZ2XYMI7HW46NWBYAMEOF6R", "length": 11178, "nlines": 95, "source_domain": "fbnews.trendkatta.in", "title": "तुम्हाला 5G स्मार्टफोन घ्यायचाय? मग ५० MP कॅमेराच्या Moto G71 5G वर असलेल्या ऑफरचा नक्की विचार करा | motorola smartphone moto g71 5g rs 4000 price cut indias best 5g smartphone at just rs 14999 rupees prp 93 - FB News", "raw_content": "\nतुम्हाला 5G स्मार्टफोन घ्यायचाय\nमोटोरोलाने मंगळवारी आपल्या 5G स्मार्टफोन Moto G71 5G वर ४ हजार रुपयांची सूट जाहीर केली. ४ हजार रुपयांच्या सवलतीनंतर Moto G71 5G स्मार्टफोन केवळ १५ हजार रुपयांपेक्षा कमी किमतीत खरे���ी करता येईल. १४,९९९ रूपयांच्या किमतीत Moto G5G निश्चितपणे एक उत्तम पर्याय आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही ऑफर स्टॉक उपलब्ध होईपर्यंत मर्यादित कालावधीसाठी आहे आणि केवळ फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. Moto G71 5G स्मार्टफोन या वर्षी जानेवारीमध्ये भारतात लॉंच झाला होता. हा फोन फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप सह येतो.\nMoto G71 5G चे ६ GB रॅम आणि १२८ GB स्टोरेज व्हेरिएंट कंपनीने १८,९९९ रुपयांना लॉंच केले होते. पण कंपनीने फोनवर ३ हजार रुपयांची सूट दिली आहे. आणि जर तुमच्याकडे SBI कार्ड असेल तर तुम्हाला १ हजार रुपयांची आणखी सूट मिळू शकते. अशा प्रकारे हा फोन तुम्हाला १४,९९९ रुपयांना मिळेल. याशिवाय १,१९५ रुपयांच्या किमतीत डेबिट कार्ड EMI सह फोन मिळवण्याची संधी आहे. हँडसेटवर १२,५०० रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देखील आहे. निळ्या आणि हिरव्या रंगात फोन मिळतोय.\nआणखी वाचा : १३ हजाराची बचत करण्याची संधी, OnePlus Nord CE 2 Lite 5G आणि Redmi 9A Sport स्वस्तात खरेदी करा\nMoto G71 5G स्मार्टफोन २०:९ च्या आस्पेक्ट रेशोसह ६.४ इंचाचा फुलएचडी+ (१,०८०×२,४०० पिक्सेल) मॅक्स व्हिजन एमोलेड डिस्प्ले दाखवतो. स्क्रीनचा रिफ्रेश रेट ६० Hz आहे. स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन ६९५ प्रोसेसर आणि ६ GB रॅम आहे. Motorola Moto G71 5G स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. हँडसेट Android 11 आधारित My UX सह येतो. Moto G71 5G मध्ये १२८ इनबिल्ट स्टोरेज उपलब्ध आहे.\nआणखी वाचा : Nokia ने भारतात लॉंच केला स्वस्त Nokia C21 Plus, बॅटरी ३ दिवस चालेल\nMoto G71 5G मध्ये अपर्चर F/१.८ सह ५० मेगापिक्सेल प्रायमरी, अपर्चर F/२.२ सह ८ मेगापिक्सेल सेकंडरी आणि २ मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओंसाठी Moto G71 5G मध्ये f/२.२ अपर्चरसह १६ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. मोटोच्या या फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 5G, 4G LTE, Wi-Fi 802.11 AC, Bluetooth 5.0, GPS/A-GPS, NFC, USB Type-C आणि ३.५ mm हेडफोन जॅक देण्यात आला आहे. हँडसेटमध्ये एक्सेलेरोमीटर, अॅम्बियंट लाइट सेन्सर, जायरोस्कोप आणि प्रॉक्सिमिटी सेन्सर देण्यात आले आहेत. फोनच्या मागील बाजूस फिंगरप्रिंट सेन्सर देखील आहे.\nMotorola ने आपल्या फोनला चार्ज करण्यासाठी ५००० mAh बॅटरी दिली आहे. फोनसोबत ३३ W टर्बोपॉवर चार्जर उपलब्ध आहे. Moto G71 5G IP52-रेटिंगसह येतो आणि Dolby Atmos Audio ला सपोर्ट करतो. हँडसेटची परिमाणे १६१.१९×७३.८७×८.४९ mm आणि वजन १७९ ग्रॅम आहे.\nविराट कोहली १६ धावांवर बाद होताच पाकिस्तानी कर्णधाराची पोस्ट; सहा शब्दांची कॅप्शन चर्चेत, ३३ हजार जणांनी शेअर केला फोटो | Babar Azam backs Virat Kohli to come good soon tweets photo with caption This too shall pass Stay strong scsg 91\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\n“बंटी बबलीने पळ काढला”सोशल मिडीयावर जोरदार चर्चा - FB News on तुम्ही कोणाला सपोर्ट करणार\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/akola/news/for-the-four-days-of-ganeshotsav-sound-projectors-are-allowed-till-midnight-130229692.html", "date_download": "2022-12-01T00:25:47Z", "digest": "sha1:IET55DG3VRVNXEFVP4DFR7R4YGRUMXA5", "length": 7818, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "गणेशोत्सवातील चार दिवस ध्वनिक्षेपकाला मध्यरात्रीपर्यंत मुभा | For the four days of Ganeshotsav, sound projectors are allowed till midnight | marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nजिल्हा प्रशासनाकडून घाेषणा:गणेशोत्सवातील चार दिवस ध्वनिक्षेपकाला मध्यरात्रीपर्यंत मुभा\nआगामी गणेशोत्सवात चार दिवस रात्री १२पर्यंत ध्वनिक्षेपक यंत्रणा वापरण्यास मुभा देण्याचा निर्णय बुधवारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व जिल्हा प्रशासनातील सर्व विभाग यांच्या संयुक्त बैठकीत प्रशासनाकडून जाहीर करण्यात आला. बैठकीत विविध मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनीही काही सूचना केल्या.\nयंदा कोरोनाचे निर्बंध हटल्याने धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक व अन्य उत्सव उत्साहाने सादर करण्यात येत आहेत. दरम्यान यंदाच्या गणेशोत्सवाच्या पृष्ठभूमीवर बुधवारी जिल्हा नियोजन भवनात ही बैठक आयाेजित करण्यात आली हाेती. बैठकीस जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे,सहा. पोलीस अधीक्षक श्रीमत�� रितू खोकर, उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश अपार, डॉ. रामेश्वर पुरी, अभयसिंह मोहिते, महावितरण अधीक्षक अभियंता पवनकुमार खचोट, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक स्नेहा सराफ, अन्य विभागांचे प्रमुख अधिकारी, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समितीचे अध्यक्ष ॲड, मोतिसिंग मोहता, सचिव सिद्धार्थ शर्मा तसेच मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.गणेशोत्सवात सुधारणांना वाव असावा. शक्यतोवर पर्यावरणपूरक पद्धतीने उत्सव साजरा करावा. असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले.\nगणेशोत्सवातील या चार दिवसांत असेल मुभा\nयंदाच्या गणेशोत्सवात चार दिवस रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक यंत्रणा वापरण्याची मुभा देण्यात आली आहे. यात गणेशोत्सवाचा दुसरा दिवस(गुरुवार, १ सप्टेंबर), पाचवा दिवस(रविवार,४ सप्टेंबर), गौरी विसर्जन(सोमवार,५ सप्टेंबर) अनंत चतुर्दशी (शुक्रवार ९ सप्टेंबर) हे चार दिवस ध्वनिक्षेपक यंत्रणा वापरण्यास रात्री १२ वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली.\nसुरक्षा आणि सामंजस्य हवे\nयंदाचा गणेशोत्सव साजरा करतांना सद्भाव, सुरक्षा आणि परस्पर सामंजस्य जोपासून उत्सवाचा आनंद द्विगुणित करावा, असा सूर बैठकीत उमटला. बैठकीत प्रारंभी विविध विभागांमार्फत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना देण्यात येणाऱ्या सेवा सुविधांची माहिती देण्यात आली. महानगरपालिकेने मंडळांना द्यावयाच्या विविध परवानग्यांसाठी एक खिडकी योजना सुरू करावी, मिरवणूक मार्गांवरील खड्डे बुजवावे. पोलीस विभागाने कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कार्यवाही करावी. गणेशोत्सव काळात ध्वनिप्रदूषण होऊ नये यासाठी ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक यंत्रणेचा वापर करण्याबाबत नियमांचे पालन व्हावे. रात्री १० वा. नंतर ध्वनिक्षेपक, ध्वनिवर्धक वापरता येणार नाही. तथापि, चार दिवस ध्वनिक्षेपक यंत्रणा वापरण्यास रात्री १२ वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/prime-minister-narendra-modi-will-be-the-face-of-bjp-in-the-upcoming-assembly-elections-130255066.html", "date_download": "2022-11-30T23:29:43Z", "digest": "sha1:UY3JGYCQOYAPWHINYKXTPLUHLDIF6I5F", "length": 5600, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "आगामी विधानसभा निवडणुकांत भाजप पुढे करणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच चेहरा | Vidhan Sabha Election 2022 | Prime Minister Narendra Modi will be the face of BJP in the upcoming assembly elections - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nभाजपची रणनीती:आगामी विधानसभा निवडणुकांत भाजप पुढे करणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच चेहरा\nसुजित ठाकूर | नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी\nपक्षात असंतोष नको म्हणून सामूहिक नेतृत्वाचा ठेवला पर्याय\n2023 पर्यंत होणाऱ्या सर्व विधानसभा निवडणुकांत भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच चेहरा वापरेल. या निवडणुका सामूहिक नेतृत्वाखाली लढवल्या जातील. कुणालाही मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार म्हणून जाहीर केले जाणार नाही. मात्र, विद्यमान मुख्यमंत्र्यांना निवडणूक जिंकल्यानंतरही मुख्यमंत्रिपदी कायम राहण्याची संधी मिळू शकते. गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये या वर्षाच्या शेवटी निवडणुका आहेत.\nतर पुढील वर्षी कर्नाटक, त्रिपुरा, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. हिमाचल, गुजरात, त्रिपुरा आणि मध्य प्रदेशात भाजपची सत्ता आहे. अलीकडेच, संसदीय मंडळाच्या पुनर्गठनानंतर, सत्ताधारी राज्यांच्या नेतृत्वाविराेधात मत तयार हाेत आहे, हे प्रमुख नेत्यांनी मान्य केले होते. संघटनाबाबतही तक्रारी आहेत. संघटनात्मक पातळीवर सातत्य आणि एकरूपतेचा अभाव आहे. अशा स्थितीत विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविण्याचा पर्याय टाळण्याची गरज आहे.\nज्या राज्यांत विरोधी पक्षांत तिथेही मोदींचाच चेहरा\nभाजप विरोधी पक्ष असलेल्या राज्यांमध्येही पक्ष मोदींचा चेहरा घेऊन सामूहिक नेतृत्वाखाली निवडणुका लढवणार आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की पक्षाच्या अंतर्गत सर्वेक्षणात असा एकही मुख्यमंत्री नाही, ज्याची लोकप्रियता 25 टक्क्यांपेक्षा जास्त आहे, तर पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेचा आलेख 75 टक्क्यांच्या वर आहे. अशा स्थितीत कोणत्याही विद्यमान मुख्यमंत्र्यांची प्रतिमा उभी करून असंतोष निर्माण करणे पक्षाला परवडणारे नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://laybhari.in/ministry/shivena-supreme-court-battle-eknath-shinde-uddhav-thackeray/32387/", "date_download": "2022-11-30T23:03:36Z", "digest": "sha1:RXCHFJRIOTBA6GZLDFU5XG3YB2CYLMZB", "length": 13890, "nlines": 127, "source_domain": "laybhari.in", "title": "Shivena Supreme Court Battle Eknath Shinde Uddhav Thackeray", "raw_content": "\nआपल्या खात्यात लॉग इन\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nराज्यातलं खोके सरकार कधीतरी महाराष्ट्रासाठी काम करेल का , आदित्य ठाकरेंचा घणाघ���त\n‘मंत्रालयातील अधिकारी म्हणाले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत अवघे अडीच तास बसले’\nपोलीस भरतीचे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ; शिंदे सरकारने घेतले महत्त्वपूर्ण निर्णय\nVideo : खंडोबाचा अवतारदिन; जेजुरीत उसळली गर्दी \nऋतुराजने वयाच्या तिसऱ्या वर्षी बॅट हातात धरली होती, 7 षटकारांनंतर आई-वडिलांचे कौतुकोद्गार\nघरमंत्रालयShivsena : सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेमुळे एकनाथ शिंदेंची तिहेरी कोंडी, उद्धव ठाकरेंसाठी मात्र...\nShivsena : सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेमुळे एकनाथ शिंदेंची तिहेरी कोंडी, उद्धव ठाकरेंसाठी मात्र आशेचा किरण\nन्यायालयाची ही सुनावणी मात्र उद्धव ठाकरे यांच्यासाठी आशेचा किरण ठरताना दिसत आहे. मूळ पक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे महत्व अबाधित राहू शकते, ही सर्वात मोठी शक्यता निर्माण झाली आहे.\nशिवसेना कुणाची (Shivsena) या मुद्द्याच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीत अंतिम निर्णय आलेला नाही. न्यायालयाने पुढील सुनावणी सोमवारी घेणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे गटाच्या आस्तित्वावर असलेली अस्थिरतेची टांगती तलवार कायम आहे. दुसऱ्या बाजूला न्यायालयाने निवडणूक आयोगाला पक्षाच्या चिन्हाबाबत कोणताही निर्णय घेण्यास मज्जाव केला आहे. या प्रकरणासाठी स्वतंत्र घटनापीठाची नियुक्ती करायची का, याबाबतही सोमवारी निर्णय घेतला जाईल, असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयासमोर शिंदे गटाच्या वतीने हरीष साळवे, उद्धव ठाकरे यांच्या वतीने कपिल सिब्बल, तर निवडणूक आयोगाच्या वतीने अरविंद दातार या वकिलांनी आपली बाजू मांडली.\nEknath Shinde : न्यायालयीन सुनावणी उद्यावर, रविवारपर्यंत मंत्रिमंडळाचा विस्तार\nउद्धव ठाकरे घुसले एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात, ठाणेकरांकडून जबरदस्त प्रतिसाद\nAaditya Thackeray यांच्या सभांमुळे शिंदे गटाच्या पायाखालची वाळू सरकली\n‘मूळ पक्षाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही’ अशी अतिशय महत्वपूर्ण टिप्पणी न्यायालयाने केली आहे. ही टिप्पणी उद्धव ठाकरे यांच्यासाठी फायद्याची, तर शिंदे गटासाठी डोकेदुखी आहे. न्यायालयाकडून कोणत्याच बाबतीत एकनाथ शिंदे गटाला दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे शिंदे गटाची तिहेरी कोंडी झाली आहे. अंतिम निर्णय आलेला नसल्यामुळे मंत्रीमंडळाचा विस्तार नाईलाजाने करावा लागेल. अन्यथा जनभावना शिंदे गटाविरोधात वाढत जाईल. आता मंत्रीमंडळ विस्तार केला, अन् भविष्यात न्यायालयाचा निकाल विरोधात गेला तर मोठी पंचाईत होईल. त्यामुळे ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी अवस्था एकनाथ शिंदे यांची झाली आहे.\nमूळ पक्षाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. या मुद्दा प्रमाण माणून न्यायालयाने भविष्यातील निर्णय दिला तर, शिवसेनेला हायजॅक करण्याचा एकनाथ शिंदे यांचा डाव फसू शकतो. तिसऱ्या बाजूला न्यायालयाने निवडणूक आयोगालाही कोणताही निर्णय घेण्यास मज्जाव केलेला आहे. या तिन्ही बाबी एकनाथ शिंदे यांच्यासाठी चिंतेच्या आहेत.\nउद्धव ठाकरे यांचा मूळ पक्ष शाबूत राहिला तर एकनाथ शिंदेंच्या बंडासमोर कायदेशीर पेच वाढतील. आम्ही शिवसेनेतेच आहोत हा शिंदे गटाचा दावा निष्फळ ठरेल.\nन्यायालयाची ही सुनावणी मात्र उद्धव ठाकरे यांच्यासाठी आशेचा किरण ठरताना दिसत आहे. मूळ पक्ष म्हणून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे महत्व अबाधित राहू शकते, ही सर्वात मोठी शक्यता निर्माण झाली आहे.\nनिवडणूक आयोगाने गेल्या काही वर्षांत भाजपचे मांडलिकत्व पत्करलेले आहे. पण निवडणूक आयोगाला या प्रकरणात कोणताच निर्णय घेण्यास न्यायालयाने मज्जाव केला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून हवे तसे करून घेण्याची संधी भाजप व शिंदे गटाला राहिलेली नाही. परिणामी विद्यमान सुनावणी ही उद्धव ठाकरे यांच्या फायद्याची तर एकनाथ शिंदे यांच्यासाठी डोकेदुखी ठरली आहे.\nपूर्वीचा लेखEknath Shinde : मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून निर्णय घेण्याचा वेग कायम\nपुढील लेखPhulandevi : चंबळच्या खोऱ्यातील फुलनदेवी “खासदार” कशी बनली \nराज्यातलं खोके सरकार कधीतरी महाराष्ट्रासाठी काम करेल का , आदित्य ठाकरेंचा घणाघात\n‘मंत्रालयातील अधिकारी म्हणाले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत अवघे अडीच तास बसले’\nपोलीस भरतीचे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ; शिंदे सरकारने घेतले महत्त्वपूर्ण निर्णय\nउद्धव ठाकरे घुसले एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात, ठाणेकरांकडून जबरदस्त प्रतिसाद\nEknath Shinde cabinet : मंत्रीपदासाठी धनगर समाजाकडून दोघे शर्यतीत, पण तूर्त दोघांनाही थांबावे लागणार \nEknath Shinde : एकनाथ शिंदे यांनी केल्या ८ अधिकाऱ्यांच्या बदल्या\nअगला स्टेशन ‘ मातोश्री’… असं कसं घडू शकतं \nAaditya Thackeray यांच्या सभांमुळे शिंदे गटाच्या पायाखालची वाळू सरकली\nVIDEO : रामराजे नाईक निंबाळकरांना शेतकऱ्यांनी सुनावले खडे बोल \nVIDEO : महाराष्ट्रातील प्रत्येकाने ‘या’ठिकाणी नतमस्तक झालं पाहिजे \nVIDEO : शरद साखर कारखान्यात होतोय आर्थिक गैरव्यवहार : अंबादास दानवे\nVIDEO : भारत जोडो यात्रेत आई चिमुकल्यांसह सहभागी\nVideo : भारत एकजुटीने पुढे जावा, म्हणून आम्ही ‘भारत जोडो यात्रेत’\nVideo : आदिवासी समाजासोबत राहुल गांधींनी धरला ठेका\nVideo : सुषमा अंधारेंनी दीपक केसरकरांना ‘धुतले’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%A8", "date_download": "2022-12-01T01:27:38Z", "digest": "sha1:UUPWIVHLIZVGHYANSZR2PXPAVBATL6NS", "length": 22159, "nlines": 480, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लिस्बन - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nस्थापना वर्ष इ.स. ७१९\nक्षेत्रफळ ८४.८ चौ. किमी (३२.७ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची ७ फूट (२.१ मी)\n- घनता ६,४५८ /चौ. किमी (१६,७३० /चौ. मैल)\n- महानगर ३०.३५ लाख\nलिस्बन (पोर्तुगीज: Lisboã; लिस्बोआ) ही पोर्तुगाल देशाची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आहे. लिस्बन शहर आयबेरियन द्वीपकल्पाच्या पश्चिम भागात अटलांटिक महासागराच्या व ताहो नदीच्या काठावर वसले आहे. २०११ साली लिस्बन शहराची लोकसंख्या सुमारे ५.४७ लाख तर महानगर क्षेत्राची लोकसंख्या ३० लाख होती. युरोपियन संघामधील ११व्या क्रमांकाचे मोठे महानगर असलेल्या व ९५८ चौरस किमी भागावर पसरलेल्या लिस्बन क्षेत्रात पोर्तुगालमधील २७ टक्के लोकवस्ती एकवटली आहे.\nलिस्बन हे पोर्तुगालचे आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र आहे. १९९४ साली लिस्बन युरोपियन सांस्कृतिक राजधानी होती.\nप्रागैतिहासिक काळापासून रोमन साम्राज्याचा भाग असलेले लिस्बन इ.स. ७११ साली उत्तर आफ्रिकेमधील मुस्लिम योद्ध्यांच्या अधिपत्याखाली आले. पुढील ४०० वर्षे अरबांच्या शासनाखाली घालवल्यानंतर इ.स. ११०८ साली नॉर्वेजियन क्रुसेडने लिस्बनवर ताबा मिळवला. इ.स. ११४७ साली पहिल्या अल्फोन्सोच्या नेतृत्वाखालील सैन्याने लिस्बनवर कब्जा करून ह्या भूभागावर ख्रिश्चन धर्म पुन्हा आणला. १२५५ साली लिस्बन नव्या पोर्तुगीज प्रदेशाची राजधानी बनली.\n१५व्या शतकामध्ये सुरू झालेल्या शोध युगामध्ये पोर्तुगीज शोधक आघाडीवर ह��ते व ह्यांपैकी अनेक शोध मोहिमांची सुरुवात लिस्बनमधूनच झाली. १४९७ साली येथूनच वास्को दा गामाने भारताकडे प्रयाण केले होते. १८व्या शतकाच्या मध्यात लिस्बन युरोपामधील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक होते. परंतु १ नोव्हेंबर १७५५ रोजी येथे झालेल्या एका प्रलयंकारी भूकंपामध्ये लिस्बनमधील सुमारे ३०,००० व्यक्ती मृत्यूमुखी पडल्या व जवळजवळ पूर्ण शहराची पडझड झाली. भूकंपानंतर पंतप्रधान सेबास्टियाव होजे दि कारवाल्हो इ मेलो ह्याच्या मार्गदर्शनाखाली लिस्बन पुन्हा बांधले गेले.\nताहो नदीच्या मुखाजवळ वसलेले लिस्बन हे युरोपातील सर्वात पश्चिमेकडील राजधानीचे शहर आहे. लिस्बन शहराचे क्षेत्रफळ ८४.९४ चौरस किमी (३२.८० चौ. मैल) इतके आहे.\nलिस्बनमधील हवामान भूमध्य समुद्रीय स्वरूपाचे असून येथील हिवाळे सौम्य असतात. संपूर्ण युरोपामध्ये लिस्बन येथे हिवाळ्यादरम्यान सर्वात उबदार हवामान अनुभवायला मिळते.\nलिस्बन साठी हवामान तपशील\nविक्रमी कमाल °से (°फॅ)\nसरासरी कमाल °से (°फॅ)\nसरासरी किमान °से (°फॅ)\nविक्रमी किमान °से (°फॅ)\nसरासरी पर्जन्य मिमी (इंच)\nसरासरी पावसाळी दिवस (≥ 0.1 mm)\nसध्या लिस्बन पोर्तुगालमधील सर्वात श्रीमंत प्रदेश असून लिस्बन क्षेत्र पोर्तुगालच्या ४७ टक्के आर्थिक उलाढालीसाठी कारणीभूत आहे. येथील बंदर युरोपामधील सर्वात वर्दळीच्या बंदरांपैकी एक आहे. २०१० सालापासून पोर्तुगालमध्ये सुरू असलेल्या आर्थिक मंदीमुळे लिस्बनची अर्थववस्था खालावली असून अनेक नवे विकास उपक्रम थांबवण्यात आले आहेत.\nलिस्बनमधील शहरी वाहतूक रेल्वे, रस्ते व जलमार्गांचा वापर केला जातो. जलद परिवहनासाठी लिस्बन मेट्रो तसेच पारंपारिक परिवहनासाठी ट्राम सेवा जबाबदार आहे. १९९८ साली खुला करण्यात आलेला येथील वास्को दा गामा पूल युरोपामधील सर्वाधिक लांबीचा पूल आहे. लिस्बन पोर्तेला विमानतळ हा पोर्तुगालमधील सर्वात मोठा विमानतळ लिस्बन शहरामध्ये स्थित असून तो युरोपामधील सर्वोत्तम विमानतळांपैकी एक मानला जातो. टी.ए.पी. पोर्तुगाल ह्या पोर्तुगालमधील राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनीचा प्रमुख वाहतूकतळ येथेच स्थित आहे.\nफुटबॉल हा लिस्बनमधील सर्वात लोकप्रिय खेळ आहे. येथील एस्तादियो दा लुझ ह्या स्टेडियममध्ये युएफा यूरो २००४ तसेच २०१४ युएफा चँपियन्स लीग ह्या स्पर्धांचे अंतिम सामने खेळवले गे��े होते. एस्तादियो होजे अल्वालादे हे लिस्बनमधील दुसरे प्रमुख फुटबॉल स्टेडियम आहे. पोर्तुगीज प्रिमेइरा लीगा ह्या लीगमध्ये खेळणारे एस.एल. बेनफीका, स्पोर्टिंग क्लब दि पोर्तुगाल व सी.एफ. ओस बेलेनेन्सेस हे तीन प्रमुख क्लब लिस्बनमध्ये स्थित आहेत. पोर्तुगाल फुटबॉल संघ आपले सामने लिस्बन महानगरामधूनच खेळतो.\nलिस्बन शहराचे जगातील खालील शहरांसोबत सांस्कृतिक व वाणिज्य संबंध आहेत.\nसाओ टोमे[३][४] साओ टोमे व प्रिन्सिप 1983-05-26\nप्राग[३][४] चेक प्रजासत्ताक 2011-06-13\nमेक्सिको सिटी[५] मेक्सिको 1982-10-12\nप्राईया[३][४] केप व्हर्दे 1983-05-26\nरियो दि जानेरो[३] ब्राझील 1985-04-03\nला पाझ[३] बोलिव्हिया 1983-08-02\nसाल्व्हादोर दा बाईया[३][४] ब्राझील 2007-07-10\nसाओ पाउलो[३][४] ब्राझील 2007-07-10\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nविकिव्हॉयेज वरील लिस्बन पर्यटन गाईड (इंग्रजी)\nयुरोपियन संघातील सदस्य देशांच्या राजधानीची शहरे\nअ‍ॅम्स्टरडॅम · अथेन्स · बर्लिन · ब्रातिस्लाव्हा · ब्रसेल्स · बुखारेस्ट · बुडापेस्ट · कोपनहेगन · डब्लिन · हेलसिंकी · लिस्बन · लियुब्लियाना · लंडन · लक्झेंबर्ग · माद्रिद · निकोसिया · पॅरिस · प्राग · रिगा · रोम · सोफिया · स्टॉकहोम · तालिन · व्हॅलेटा · व्हियेना · व्हिल्नियस · वर्झावा\nयुरोपातील देशांच्या राजधानीची शहरे\nया पानातील शेवटचा बदल २३ नोव्हेंबर २०२२ रोजी ०२:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.mytubers.com/play/video/ytes-tI8QIbT3-d8", "date_download": "2022-12-01T00:20:22Z", "digest": "sha1:5OQLMO7IGWORUXXQDUENX3HQXSFF6FDY", "length": 1733, "nlines": 16, "source_domain": "www.mytubers.com", "title": "Watch Online 'आटपाडी नाईट्स'ची कथा काय? | Uncut Interview: AATPADI NIGHTS Movie Team", "raw_content": "\nWatch Online 'आटपाडी नाईट्स'ची कथा काय\nWatch Online आटपाडी नाईटस..\nWatch Online #आटपाडी नाईट्स मराठी चित्रपट ट्रेलर\nWatch Online काय गं तुझी छाती एवढी ढिली कसं काय पडली \nWatch Online Aatpadi;आटपाडी तालुक्यातील 102 शेतकऱ्यांवर कारवाई\nWatch Online 50.काय आहे स्वामींच्या देवी रुपातल्या फोटो मागची क...\nWatch Online पुढे काय झाले व्हिडिओ नक्की बघा | Power Marathi ,...\nWatch Online काय झाडी... काय डोगार... काय हाटील....okkk मध्ये\nWatch Online काय झाडी काय डोंगर काय हॉटेल (Remix)- DJ HRK\nWatch Online नळदुर्ग किल्ल्याचा रहस्यभेद, काय आहे 'नर-मादी' धबध...\nWatch Online Sanghpal Tayde देवा धाव देवा पाव आटपाडी नाईटस्\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=9830&typ=%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD+%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD+%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD+%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD?+%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD+%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD+%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD+%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD+%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD+%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD+:+%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD+%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD+%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD+%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD+%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD+%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD%EF%BF%BD+", "date_download": "2022-12-01T00:37:09Z", "digest": "sha1:QZTOC4NY3XNAGYIZQ3UVZAAJIIBGTRKT", "length": 10919, "nlines": 77, "source_domain": "www.vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres.com", "raw_content": "\nVNX मराठी न्यूज चॅनल\nसर्व मध्यवर्ती समिती सदस्यांचे गडचिरोली शहरात हार्�..\nग्रामसेवकावर कठोर कारवाई करा : आमदार देवराव होळी यांना ग्रामस्थांचे निवेदन\nगडचिरोली जिल्ह्यात आज २ नव्या बाधितांची नोंदणी तर १ जण कोरोनामुक्त\nसायकल रॅली काढून राष्ट्रीय विधी सेवा दिवस साजरा\nक्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा जयंती मोट्या उत्साहाने साजरी\nगडचिरोली जिल्ह्यात आज एका नव्या कोरोना बाधिताची नोंद\nअमरावती जिल्ह्यातील सपन मध्यम प्रकल्पाच्या कामास सुधारित प्रशासकीय मान्यता\nनागपूर महापलिकेत फोन करताच ऐकायला मिळणार हॅलो ऐवजी वंदे मातरम\nयशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत सिरोंचा तालुक्याला घरकु�� लाभ मिळवुन द्या\nगडचिरोली जिल्हाचा एनएक्यूयूआयम अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर\nदेसाईगंज तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी राजेंद्र बुल्ले यांची निवड\nआंतर विद्यापीठ टेबल टेनिस स्पर्धेकरीता महिला संघाची घोषणा\nउघड्यावर कचरा टाकल्याने दुकानदारास दंड\nकिन्ही येथे सामूहिक फळबाग लागवड कार्यक्रमाचे शुभारंभ\nराज्यातील गडकिल्ल्यांच्या विकासावर भर देणार : पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा\nनेताजी गहाणे यांची सिंदेवाही तालुका शिवसेना प्रमुख पदी निवड\nगोंडवाना विद्यापीठ शारीरिक शिक्षण क्रीडा विभागाद्वारे घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेचे पारितोषिक वितरण\nमहिला व्हॉलीबॉल स्पर्धेत दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात विविध विद्यापीठ संघांनी मारली बाजी\nचंद्रपूर जिल्ह्यातील खनीज संपत्तीचा उपयोग करून रोजगार निर्मितीला चालना देणार : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार\nजिल्हयातील ३८४ महाविद्यालयांना ऑनलाईन वेबिनारद्वारे जात पडताळणीचे मार्गदर्शन\nगडचिरोली नेचर सफारी पर्यटकांसाठी खुली\nगोंडवाना विद्यापीठाच्या ई- समर्थ सॉफ्टवेअर, ई -सुविधा ॲपचे उद्घाटन आणि अनल्स ऑफ गोंडवानाचे प्रकाशन\nमाँ वैष्णवधाम दुर्गा मंदिर आलापली येथे समाज मंदिराचे भूमिपूजन संपन्न\nजादूटोणा विरोधी कायदा अंमलबजावणी समितीवर, विभागीय समन्वयकासाठी अर्ज करण्याचे आवाहन\nसुरजागड लोह खनिज उत्खनन संदर्भात गडचिरोली येथे उद्या होणारी जनसुनावणी रद्द करून एटापल्ली येथे घेण्यात यावा\nउद्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेचे आयोजन\nमाजी पालकमंत्री राजे अम्ब्रिशराव महाराज आत्राम यांच्या नेतृत्वाखाली अहेरी विधानसभा क्षेत्रात ग्रा. पं. निवडणुकीत भाजपचे घवघवीत य�\nगडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकी या उपक्रमास स्व. डॉ. एस. एस. गडकरी या पुरस्काराने सन्मानित\nराज्यात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सेंद्रिय शेतीला चालना : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे\nनांदगाव येथील युवकांचा बाळासाहेबांची शिवसेना गटात प्रवेश\nखळबळजनक : अज्ञात आरोपींनी चक्क पोलिसांच्या वाहनांना लावली आग\nगडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा आज रविवार ३० ऑक्टोबर रोजीचा दैनंदिन कार्यक्रम\nशासकीय निवृत्तीवेतन धारकांचे निवृत्तीवेतनातुन आयकर कपात\nविहारात सोयीसुविधा उपलब्ध करा देसाईगंज नपच्या मुख्याधिकाऱ्यांना केली निवेदन\nदेसाईगंज शहरातील नळांच्या पाण्याची समस्या दुर कधी होणार\nगडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा आज रविवार १६ ऑक्टोबर रोजीचा दैनंदिन कार्यक्रम\nग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रात १५, १६ व १७ ऑक्टोबरला दारुची दुकाने बंद\nआश्रमशाळा शिक्षकांनी घेतला गुणवत्तेचा भविष्यवेध, प्रशिक्षणाचा समारोप : उपायुक्त व प्रकल्प अधिकारी यांनी भेट देऊन केले मार्गदर्शन\nबलात्कार पीडितांच्या टू फिंगर टेस्टला बंदी : सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय\nआंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक महोत्सव इंद्रधनुष्य मध्ये तरुणाईची धम्माल\nपोलीस कारवाईच्या भीतीपोटी आदिवासी युवकाची गळफास घेऊन आत्महत्या\nमहिला कांग्रेसच्या हेल्पलाईन नंबरचे ईल्लुर येथे उद्घाटन\nमाजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते अहेरी येथे कव्वाली कार्यक्रमाचे उद्घाटन\nचामोर्शी तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती द्या\nदीक्षाभुमि येथे धम्मसंध्या गीतांनी दुमदुमला परिसर\nसर्व महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीच्या बळावरच महिला मेळावा यशस्वी\nजिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते महा रेशीम अभियानाचा शुभारंभ\nकेंद्र कोरची ची तिसरी शिक्षण परिषद संपन्न\nनवोदय विद्यालयातील विद्यार्थ्याचा फुटबॉल खेळताना मृत्यू\nरेल्वे पूल अपघाताची सखोल चौकशी करून अपघातग्रस्तांना तातडीने मदत द्या : आमदार विजय वडेट्टीवार\nराज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे राजीनामा देण्याचे संकेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mr.plas-machinery.com/parallel-twin-screw-extruder-product/", "date_download": "2022-11-30T22:55:12Z", "digest": "sha1:MFOYPDX4X26MJ72OREENLYMLCQVFDJVZ", "length": 10710, "nlines": 178, "source_domain": "mr.plas-machinery.com", "title": "चीन समांतर ट्विन स्क्रू एक्सट्रूडर उत्पादक आणि पुरवठादार | रिचिंग मशीनरी", "raw_content": "\nप्लास्टिक फिल्म पिळणे मशीन\nसिंगल / डबल शाफ्ट श्रेडर\nप्लॅस्टिक पाईप / प्रोफाइल एक्स्ट्रोडर लाइन\nसमांतर ट्विन स्क्रू एक्सट्रूडर\nसमांतर ट्विन स्क्रू एक्सट्रूडर\nया स्पेलिटायझिंग लाइन, पीपी पीई फिल्म, पिशव्या, फ्लेक्सचे पुनर्वापर करून त्यांना गोळ्या बनवा. सिंगल-स्क्रू ग्रॅन्युलेटर स्वयंचलित सतत ऑपरेशन लक्षात घेण्याकरिता, पोषण, बाहेर काढणे, एअर-कूल्ड गरम पेलेटिझिंग आणि एअर-फीड कूलिंग समाकलित करते.\nआम्हाला ईमेल पाठवा पीडीएफ म्हणून डाउनलोड करा\nगोली उत्पादन उपकरणे /मशीन / ओळ:\nवैशिष्ट्य आणि कार्यपेलेट मॅन्युफॅक्चरिंग मशीनचे :\nया स्पेलिटायझिंग लाइन, पीपी पीई फिल्म, पिशव्या, फ्लेक्सचे पुनर्वापर करून त्यांना गोळ्या बनवा.\nसिंगल-स्क्रू ग्रॅन्युलेटर स्वयंचलित सतत ऑपरेशन लक्षात घेण्याकरिता, पोषण, बाहेर काढणे, एअर-कूल्ड गरम पेलेटिझिंग आणि एअर-फीड कूलिंग समाकलित करते. अशा सिंगल-स्क्रू ग्रॅन्युलेटरमध्ये उच्च उत्पादन क्षमता असते;\nसिंगल-स्क्रू ग्रॅन्युलेटरमध्ये अंतर्गत मिक्सिंग, फीडिंग आणि एक्सट्रूजन विभाग आहेत. ग्राहकांच्या पसंतीनुसार, इलेक्ट्रिक हीटिंग, स्टीम हीटिंग किंवा गरम तेल परिसंचरण हीटिंग तंत्रज्ञान वापरले जाऊ शकते. त्याच्या तापमान नियंत्रण आवश्यकतांनुसार, तापमान आवश्यकता देखील तयार केल्या जाणार्‍या भिन्न सामग्रीवर आधारित आहेत. भिन्न.\nमिक्सर \"फोर-साइड सिंक्रॉनस वियर-रेझिस्टंट मिक्सिंग चेंबर\" चे तंत्रज्ञान स्वीकारतो, ज्यात उच्च कार्यक्षमता, कमी उर्जा वापरणे, पुरेसे प्लास्टीकरण आणि एकसमान फैलाव आहे;\nप्रक्रिया प्रवाह पेलेट मॅन्युफॅक्चरिंग मशीनचे :\nकन्व्हेयर → कच्चा माल कॉम्पॅक्टर (फीडर) → एक्सट्रूडिंग सिस्टम → डाय-हेड आणि हाय स्पीड नेट एक्सचेंज सिस्टम → वॉटर रिंग पेलेटिझिंग सिस्टम / नूडल टाइप पेलेटिझिंग सिस्टम → डीवॉटरिंग मशीन → वायब्रेट चाळणी → एअर ब्लोअर → स्टोरेज हॉपर\nगोली उत्पादन मशीनचे तपशीलवार वर्णनः\n1. कन्व्हेयर: पीपी पीई फिल्म किंवा कॉम्पॅक्टर / फीडरमध्ये फ्लेक्स द्या.\n2. पीई फिल्म कॉम्पॅक्टर: उत्पादन क्षमता उच्च आणि स्थिर करण्यासाठी, क्रशिंग आणि कॉम्प्रेस फिल्म, एंडफेड कॉम्प्रेस्ड फिल्म जबरदस्तीने एक्सट्रूडरमध्ये.\nE.एक्सट्रुडींग सिस्टमः प्लास्टिकइझिंग मटेरियल आणि थकवणारा वायू.\n4. उच्च वेग नेट एक्सचेंज सिस्टम आणि डाय-हेड: उत्पादन अधिक स्थिर करण्यासाठी फिल्टर सामग्रीची अशुद्धता.\n5. वॉटर रिंग पेलेटिझिंग सिस्टम: पाण्यात गोळ्या कापणे.\n6 नूडल प्रकार पेलेटिझिंग सिस्टम : कटिंग थंड गोळ्या नंतर waटेर टँक\n7. पाण्याचे यंत्र: गोळ्या कोरडे करा.\n8. कंपन: बॅडपेलेट काढा आणि चांगले गोळी ठेवा.\nA .एअर ब्लोअर: चांगले गोळ्या सायलोमध्ये पोचवा.\n10: साठवण सायलो: गोळी ठेवा.\nपेलेट मॅन्युफॅक्चरिंग मशीनचा मुख्य तंत्रः\n150 केजी / एच\nपुढे: अ‍ॅग्लॉमरेटर पेलेटिझिंग मशीन\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\nपीपी वितळलेली एक्सट्रूझन लाइन वितळेल\nपेलेटायझिंग मशीनची सक्ती करा\nएसजे 150 पेलेटिझाइंग एक्सट्रूशन मशीन\nडबल स्टेज एक्सट्रूजन पॅलेटिझिंग मशीन\nआपण करा आपली टोरू\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/news/aurangabad-mhada-recruitment-exam-inquiry-bhokardanala-new-water-purification-centre-130224982.html", "date_download": "2022-11-30T23:49:53Z", "digest": "sha1:ULAPIES5BXFIIIKWNZQDS7NVZ7A4Q6ZT", "length": 9511, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "औरंगाबादेतील म्हाडा भरती परीक्षेची चौकशी, भोकरदनला नवे जलशुद्धीकरण केंद्र | Aurangabad MHADA Recruitment Exam Inquiry, Bhokardanala New Water Purification Centre - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nविधिमंडळात मराठवाडा:औरंगाबादेतील म्हाडा भरती परीक्षेची चौकशी, भोकरदनला नवे जलशुद्धीकरण केंद्र\nऔरंगाबादेतील म्हाडा भरती परीक्षेची चौकशी सुरूच\nऔरंगाबाद : फेब्रुवारी २०२२ मध्ये औरंगाबाद येथे म्हाडा ऑनलाइन भरती परीक्षेत गैरप्रकार उघडकीस आला. त्याची अजूनही चौकशीच सुरू असल्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांंनी विधानसभेत दिलेल्या लेखी उत्तरातून स्पष्ट झाले आहे. आमदार राम सातपुते यांनी या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर फडणवीस यांंनी म्हटले आहे की, टीसीएस कंपनीने म्हाडाला सादर केलेल्या अहवालानुसार संगणकाची जागा बदलण्यात आली. तथापि, संगणकीय अंतर्गत प्रणालीमध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. याप्रकरणी क्रांती चौक पोलिस ठाण्यात मोरया इन्फोटेकचे मालक महेश शिंगारे, पर्यवेक्षक प्रवीण चव्हाण, विनोद चव्हाण तसेच परीक्षार्थी अनिल राठोड यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिस चौकशी सुरू आहे.\nकोल्हा ते झीरो फाटा हायवेची वर्कऑर्डर कल्याण ते हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग परभणी जिल्ह्यातील कोल्हा ते झीरो फाट्यापर्यंत पाच वर्षांपासून रखडला आहे. या विषयी डाॅ. राहुल पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रवींद्र चव्हाण यांनी म्हटले आहे की, या कामाची वर्कऑर्डर देण्याची प्रक्रिया सुरू आहे. परभणी जिल्हाधिकाऱ्यांनी हे काम ७ जून २०२२ पूर्वी पूर्ण करावे अन्यथा कायद्यानुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा १३ मार्च २०२२ रोजी नांदेड येथील राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता यांना दिला होता. त्यानंतरही कासवगतीनेच हालचाली होत आहेत, असे चव्हाण यांच्या उत्तरावरून स्पष्ट होते. दरम्यान, जालना-औरंगाबाद महामार्गावरील डांबरीकरणाच्या नूतनीकरणाचे काम १ नोव्हेंबर २०२१ रोजी सुरू होऊन ३१ मार्च २०२२ रोजी पूर्ण झाल्याचेही चव्हाण यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे. या संदर्भात नारायण कुचे यांनी प्रश्न उपस्थित केला होता.\nभोकरदनला नवे जलशुद्धीकरण केंद्र भोकरदन येथे नवे जलशुद्धीकरण केंद्र, नवी जलवाहिनी प्रकल्प योजना राबवली जाणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संतोष दानवे यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात म्हटले आहे. अनेक वर्षांपासून भोकरदनवर प्रभाव असलेल्या दानवे यांनी भोकरदनमध्ये पाणीटंचाईचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यावरील उत्तरात शिंदे यांनी म्हटले आहे की, जुई धरणातील १४ टक्के पाणीसाठा पाहता, ५ दिवसांआड पाणीपुरवठा करण्यात येत आहे. शहरात एकूण ११० हातपंप असून सर्व कार्यान्वित आहेत. प्रत्येक दोन ते तीन घरानंतर खासगी बोअरवेल असल्याने भटकंती करावी लागत नाही. शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी सिल्लोड भोकरदन संयुक्त पाणीपुरवठा योजनेमधून नवीन जलशुद्धीकरण केंद्र मंजूर असून, सदर योजनेचे काम लवकरच सुरू करण्यात येत आहे. २५ वर्षे जुनी पाणी योजना पूर्णपणे कार्यान्वित करण्यासाठी नवीन जलवाहिनी प्रकल्प तयार करण्याची प्रक्रिया नगर परिषद स्तरावर सुरू आहे.\nअंबाजोगाईच्या मुख्याधिकाऱ्यांवर ठपका अंबाजोगाईत शहा मशीद ते जयवंती नदीपर्यंत जुन्याच नालीवर सिमेंटचा थर देण्यात आला. नगर परिषदेच्या आपत्कालीन निधीमधून अंदाजपत्रक तयार करून मुख्याधिकारी, नगराध्यक्षांनी संगनमताने सुमारे २० लाख ३१ हजार ६१४ रुपयांचा गैरव्यवहार केला. त्यांची विभागीय आयुक्त स्तरावर चौकशी सुरू आहे, असे नमिता मुंदडा यांनी विचारलेल्या लेखी प्रश्नाच्या उत्तरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/jalgaon/nandurbar/news/material-theft-worth-two-and-a-half-lakhs-from-ranale-130388137.html", "date_download": "2022-11-30T23:23:26Z", "digest": "sha1:ZA5YLN4LX6ZL7ZD5QQ4CG5MJFKJUVPJS", "length": 3723, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "रनाळे येथून अडीच लाखांचे साहित्य चोरी | Material theft worth two and a half lakhs from Ranale| marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nपाहणी:रनाळे येथून अडीच लाखांचे साहित्य चोरी\nनंदुरबार तालुक्यातील रनाळे येथील शिवारातून संरक्षण जाळी कापून चोरट्यांनी पोल्ट्री फार्ममध्ये घुसून ठिबक सिंचनासह इन्व्हर्टर व बॅटरी साहित्य चोरून नेल्याची घटना घडली. सुमारे अडीच ते तीन लाख रुपयाचे साहित्य चोरी गेले. पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.\nनंदुरबार तालुक्यातील रनाळे शिवारात शरद नारायण तांबोळी यांचा पोल्ट्री फार्म आहे. त्या पोल्ट्री फार्मच्या संरक्षण जाळी कापून चोरांनी ४२ ठिबक सिंचनचे बंडल, एक इन्व्हर्टर व दोन बॅटरी यांच्यासह शेती लगत असणारे साहित्य चोरून नेले. साधारणता अडीच ते तीन लाख रुपयाचे साहित्य चोरून नेले आहे.\nठिबक सिंचनाचे बंडल शेती उत्पादन शेती उपयोगासाठी लागत असल्याने त्यांचा उपयोग करण्यापूर्वीच चोरट्यांनी चोरून नेली. घटनेची माहिती मिळताच नंदुरबार तालुका पोलिस निरीक्षक राहुल कुमार पवार, पोलिस निरीक्षक कमलाकर चौधरी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेटून पाहणी केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2022-11-30T23:39:20Z", "digest": "sha1:5BJDSBD5JWMBO5E56CWY5ZEJJDWILNDA", "length": 9605, "nlines": 158, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सिंड्रेला - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nसिंड्रेला हे एक काल्पनिक पात्र आहे जे वॉल्ट डिस्ने प्रॉडक्शन्सच्या १२ व्या अ‍ॅनिमेटेड फीचर फिल्म सिंड्रेला (१९५०) मध्ये दाखवले गेले. मूळ चित्रपटात सिंड्रेलाला अमेरिकन गायिका आणि अभिनेत्री इलेन वुड्सने आवाज दिला आहे. सिक्वेल आणि त्यानंतरच्या चित्रपट आणि टेलिव्हिजनमध्ये वुड्सची जागा अमेरिकन अभिनेत्री जेनिफर हेल आणि तामी टप्पन यांनी घेतली, ज्यांनी पात्राला आवाज दिले.[१]\nतिच्या वडिलांच्या अकाली निधनाच्या पार्श्वभूमीवर, सिंड्रेलाला तिची क्रूर सावत्र आई आणि ईर्ष्यापूर्ण सावत्र बहिणींच्या देखरेखीखाली सोडले जाते, ज्या सतत तिच्याशी ��ैरवर्तन करतात, सिंड्रेलाला तिच्या स्वतःच्या घरात एक शिल्पी दासी म्हणून काम करण्यास भाग पाडते. जेव्हा प्रिन्स चार्मिंगने बॉल धरला तेव्हा दुष्ट सावत्र आई तिला जाऊ देत नाही. सिंड्रेला, तिच्या दयाळू परी गॉडमदरच्या मदतीने आणि एक सुंदर चांदीचा गाऊन आणि काचेच्या चप्पलच्या अनोख्या जोडीने सुसज्ज, हजेरी लावते, जेव्हा फेयरी गॉडमदरची जादू मोडली जाते तेव्हा मध्यरात्री निघून जावे लागते.\nसिंड्रेलाबद्दलचे स्वागत मिश्रित आहे, काही चित्रपट समीक्षकांनी या पात्राचे वर्णन चित्रपटाच्या सहाय्यक पात्रांपेक्षा खूपच निष्क्रिय, एक-आयामी आणि कमी मनोरंजक असे केले आहे. इतर समीक्षकांना ती प्रिय, मोहक आणि कालातीत वाटली. वुड्सच्या आवाजाच्या कामगिरीचेही कौतुक झाले आहे. पॅन केलेले किंवा प्रशंसा केलेली, सिंड्रेला तरीही चित्रपटाच्या इतिहासातील सर्वात प्रसिद्ध आणि ओळखण्यायोग्य राजकुमारींपैकी एक बनली आहे. ती दुसरी डिस्ने राजकुमारी बनली. तिच्या आयकॉनिक काचेच्या चप्पल, सिल्व्हर गाऊन, हेअरस्टाईल आणि ट्रान्सफॉर्मेशनसह, या प्रकारातील पहिल्या ऑन-स्क्रीन मेकओव्हरपैकी एक, इनस्टाइल, एन्टरटेन्मेंट वीकली, ग्लॅमर आणि ओप्रा कडून प्रशंसा आणि मान्यता मिळवून, फॅशन आयकॉन म्हणून हे पात्र स्थापित केले गेले आहे. तसेच फुटवेअर डिझायनर आणि फॅशन आयकॉन ख्रिश्चन लुबौटिन, ज्यांनी २०१२ मध्ये, सिंड्रेलाच्या काचेच्या चप्पलवर आधारित बूट डिझाइन केले आणि रिलीज केले. लिली जेम्सने मूळ १९५० चित्रपटाच्या २०१५ लाइव्ह ॲक्शन रूपांतरात पात्राची थेट-अ‍ॅक्शन आवृत्ती खेळली.\nCS1 इंग्रजी-भाषा स्रोत (en)\nया पानातील शेवटचा बदल १९ सप्टेंबर २०२२ रोजी १४:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://punelive24.com/dengue-fever-a-large-scale-outbreak-of-dengue-is-happening-in-pune-what-do-the-experts-say-read/", "date_download": "2022-11-30T23:30:40Z", "digest": "sha1:CQHDL42G5YEF6K4AEDVQ6PLAFSWAZIEW", "length": 6391, "nlines": 52, "source_domain": "punelive24.com", "title": "dengue fever a large scale outbreak of dengue is happening in pune what do the experts say read | Dengue Fever : पुण्यात होतोय मोठ्या प्रमाणात डेंग्यूचा फैलाव; तज्ज्ञांचे काय म्हणणे आहे? वाचा... | Pune News", "raw_content": "\nHome - ताज्या बातम्या - Dengue Fever : पुण्यात होतोय मोठ्या प्रमाणात डेंग्यूचा फैलाव; तज्ज्ञांचे काय म्हणणे आहे\nPosted inताज्या बातम्या, पुणे, पुणे शहर, ब्रेकिंग, महाराष्ट्र\nDengue Fever : पुण्यात होतोय मोठ्या प्रमाणात डेंग्यूचा फैलाव; तज्ज्ञांचे काय म्हणणे आहे\nपुणे – नुकतीच उन्हाळ्याची चाहूल लागली असताना पाऊस (Rain) पुन्हा एकदा जोर धरू लागला आहे. यामुळे ऐनवेळी पाऊस (Rain) पडणार असून अश्यातच आरोग्य विभागाने पुणेकरांना काळजी घेण्याचे आव्हान केलं आहे. हलक्या सरी सुरू झाल्याने डेंग्यूच्या (Dengue) संशयित रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे आरोग्य विभागाने सांगितलं आहे.\nहवामान विभागाच्या अंदाजानुसार (Meteorological Department) पुढी काही दिवस पावसाचा (Rain) हा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. पुणे शहरात तर काल अक्षरशः पावसाने थैमान घातले होते.\nदरम्यान, राज्यातील अनेक भागांमध्ये सध्या स्वाइन फ्लू, डेंग्यू (Dengue Fever) आणि दीर्घकाळ चालणाऱ्या सर्दी-खोकला-तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. वातावरणातील विचित्र बदलांमुळे देखील हा परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.\nयंदा जानेवारी ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत राज्यात 3585 रुग्णांना स्वाइन फ्लूचा संसर्ग झाला. राज्याचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे म्हणाले, स्वाइन फ्लूचे राज्यातील सर्वाधिक 1228 रुग्ण आणि 46 मृत्यू पुणे जिल्ह्यात आहेत.\nनागपूरमध्ये 524 रुग्ण आणि २८ मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. नाशिकमध्ये 244 रुग्ण आणि 15 मृत्यू, ठाण्यात 564 रुग्ण आणि 16 मृत्यू तर सातारा आणि कोल्हापूरमध्ये अनुक्रमे 45 आणि 192 रुग्ण तसेच 13 आणि 19 मृत्यू नोंदवण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनी देखील स्वतःची आणि दुसऱ्यांची काळजी घेणे गरजेचे आहे.\n कसा होतो प्रसार, काय आहेत लक्षणे\nडेंग्यू तापाची लक्षणे :\n4. स्नायू आणि सांधेदुखी\n8. त्वचेवर लाल खुणा\nडेंग्यू तापावर उपचार :\nडेंग्यूसाठी कोणतेही विशिष्ट औषध किंवा अचूक उपचार उपलब्ध नाहीत. यामध्ये काही घरगुती उपाय खूप प्रभावी ठरू शकतात. अशा परिस्थितीत जास्तीत जास्त पाणी प्यावे.\nअत्यंत गंभीर प्रकरणांमध्ये, रुग्णाला इलेक्ट्रोलाइट पूरक आहार दिला पाहिजे. काही प्रकरणांमध्ये, रक्तदाब निरीक्षण आणि रक्त संक्रमणाद्वारे देखील उपचार केला ज��तो. एस्पिरिन किंवा आयबुप्रोफेन सारखी औषधे स्वतःच घ्यायला विसरू नका.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://punelive24.com/pune-news-private-bus-driver-arrested-from-swargate-station-one-mistake-and-the-thief-is-caught-in-the-police-net/", "date_download": "2022-11-30T22:57:52Z", "digest": "sha1:Q5W7YN4VHHORVBCH4SCRU6LJZTDPNK6N", "length": 6025, "nlines": 41, "source_domain": "punelive24.com", "title": "pune news private bus driver arrested from swargate station one mistake and the thief is caught in the police net | Pune News : स्वारगेट स्थानकातून खासगी बस पळविणार्‍याला अटक; एक चूक अन् चोर पोलिसांच्या जाळ्यात अडकला... | Pune News", "raw_content": "\nHome - क्राईम - Pune News : स्वारगेट स्थानकातून खासगी बस पळविणार्‍याला अटक; एक चूक अन् चोर पोलिसांच्या जाळ्यात अडकला…\nPosted inक्राईम, ताज्या बातम्या, पुणे, पुणे शहर, ब्रेकिंग, महाराष्ट्र\nPune News : स्वारगेट स्थानकातून खासगी बस पळविणार्‍याला अटक; एक चूक अन् चोर पोलिसांच्या जाळ्यात अडकला…\nपुणे – स्वारगेट बसस्थानकातून (swargate station) चोरीला गेलेली बस (Bus) चावणाऱ्याला चोरट्याला अखेर पोलिसांनी पकडले (Crime news) आहे. त्यानंतर बस आरटीओच्या ताब्यात देण्यात आली. विशेष म्हणजे बसचा ताबा पूर्वी या चोरट्याकडेच होता. विजय चाटे असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पुणे (Pune News) आरटीओतील मोटार वाहन निरीक्षक विजय सावंत यांनी फिर्याद दिली आहे. स्वारगेट येथील एसटी महामंडळाच्या पार्किंगमध्ये (swargate station) ही बस ठेवण्यात आली होती.\nपोलिसांच्या माहितीनुसार, चाटेचा ‘टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स’चा व्यवसाय आहे. वाहतूक नियमभंग करणार्‍या बसवर कारवाईसाठी आरटीओने मोहीम हाती घेतली होती.\nया मोहिमेंतर्गत नोव्हेंबर २०२१ मध्ये आरटीओ प्रशासनाने रोड टॅक्स न भरल्याप्रकरणी खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई केली. यानंतर स्वारगेट येथे एसटी महामंडळाच्या पार्किंगमध्ये ही बस अडकवून ठेवण्यात आली होती.\nयादरम्यानच्या कालावधीत चाटे याने पार्किंमधून ही बस पळवून नेली. मात्र, ही बस रस्त्यावर धावत असताना वाहतूक नियम मोडल्याने बसला दंड झाल्याचा संदेश मोबाइलवर आल्यानंतर बस चोरीला गेल्याचा प्रकार बसमालकाच्या लक्षात आला.\nबसचा माग काढून स्वारगेट पोलिसांनी चोरट्याला पकडले. त्यानंतर बस आरटीओच्या ताब्यात देण्यात आली. याप्रकरणी दाखल गुन्ह्यात पोलिसांनी चाटे याला अटक केली आहे. सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत संदे पुढील तपास करीत आहेत.\nपरभणी ‘आरटीओ’ येथे नोंदणी असलेल्या या बसवर २०१९ पासूनचा दंड थकित अ���ल्याने ‘आरटीओ’ने कात्रज येथे कारवाई करून ही बस स्वारगेट येथे लावली होती.\nमात्र, नोव्हेंबर २०२१मध्ये कारवाई झाल्यानंतर आरोपीने ही बस दंड न भरता परस्पर रस्त्यावर आणली होती. पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने शोध घेऊन आरोपीला कोथरूड येथून अटक केली; तसेच नऱ्हे येथे लावण्यात आलेली बस जप्त केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.aatmnirbharkhabar.com/post/15733", "date_download": "2022-11-30T23:38:45Z", "digest": "sha1:NGRGLGE6GCFNRSPXAATTQ3C725ZVGPOY", "length": 16616, "nlines": 113, "source_domain": "www.aatmnirbharkhabar.com", "title": "लता मंगेशकर । पार्थिव प्रभूकुंजवर दाखल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सचिन तेंडुलकर सह अनेक मान्यवर अंत्यदर्शनासाठी दाखल | आत्मनिर्भर खबर", "raw_content": "\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\nबल्लारशहा रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाचा भाग तुटला:13 प्रवासी कोसळले; महिला ठार\nउद्धव ठाकरेंची टीका | महाराष्ट्रावरील खरे संकट शिंदे व त्यांचा मिंधे गट हेच\n#Pune | नैनो उपग्रह निर्माण पर इसरो के प्रयास\n#Pune | नई शिक्षा नीति से प्रोफेसरों की नौकरी प्रभावित नहीं होगी\n#Maha_Metro l एशियन डेव्हलपमेंट बँक शिष्ट मंडल की नागपुर मेट्रो परियोजना को भेट\n12th FAIL Film | दिल्ली के मुखर्जी नगर में शूट होगी आइपीएस अफसर डॉ. मनोजकुमार शर्मा से प्रेरित 12वीं फेल\n#Maha_Metro | अब तक 31000 से ज्यादा महा कार्ड की बिक्री कर चुका है महा मेट्रो\nHome मराठी लता मंगेशकर पार्थिव प्रभूकुंजवर दाखल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सचिन तेंडुलकर सह...\n पार्थिव प्रभूकुंजवर दाखल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सचिन तेंडुलकर सह अनेक मान्यवर अंत्यदर्शनासाठी दाखल\nचित्रपटसृष्टीसाठी आजचा दिवस काळा दिवस ठरला आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या 93 व्या वर्षी गानकोकिळेने या जगाचा कायमचा निरोप घेतला आहे. त्यांचे पार्थिव ब्रीच कँडी रुग्णालयातून प्रभूकुंज या त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहे. येथे काही काळ त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाईल. दीदींच्या घराबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील प्रभूकुंजवर हजर आहेत. सचिन तेंडुलकर, आशा प���रेख, सुरेश वाडकर, जावेद अख्तर, अनुपम खेर यांसह अनेक मान्यवर दीदींच्या अंत्यदर्शनासाठी प्रभूकुंज येथे उपस्थित आहेत. दीदींचे निवासस्थान असलेला पेडर रोड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.\nसरसंघचालक डॉ.मोहन भागवत व माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी व्यक्त केलेल्या शोक भावना\nआज सकाळपासून लता दीदी उपचाराला प्रतिसाद देत नव्हत्या. सकाळी 8.12 वाजता अवयव निकामी झाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. मागील 8 जानेवारीपासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातील आयसीयूत त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना कोरोनाची लागण झाली होती, शिवाय न्यूमोनियाचेही त्यांना निदान झाले होते. त्यांच्या निधनानंतर दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.\nसंध्याकाळी साडे सहा वाजता शासकीय इतमामात शिवाजी पार्कवर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विद्युत दाहिनीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. लता दीदींना अखेरचा निरोप देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. दुपारी 4.30 वाजता ते मुंबईत दाखल होणार आहेत.\nत्यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवरांनी रुग्णालयात जाऊन त्यांचे अंत्यंदर्शन घेतले आहे.\nलता मंगशेकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 ला एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. मध्यप्रदेशच्या इंदोर शहरात जन्मलेल्या लता पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या थोरल्या कन्या होत्या. त्यांचे वडील रंगमंचाचे कलाकार आणि गायक होते. लता मंगेशकरांचे कुटुंब संगीतासाठी प्रसिद्ध असून, सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि ख्यातनाम संगीतकार-गायक हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची सख्खी भावंडे आहेत. वयाच्या पाचव्या वर्षी लता दीदींनी वडिलांच्या संगीत नाटकांमध्ये बाल-कलाकार म्हणून कामाची सुरुवात केली होती. 1942 मध्ये लता दीदी अवघ्या 13 वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते.\nलता मंगेशकर यांनी आपली वेगळी ओळख निर्माण करत हिंदी, मराठीसह अनेक भाषांमध्ये रसिकांच्या मनावर आपले नाव कोरले. त्यांच्या नावे गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्‌समध्ये देखील विक्रम नोंदलेले आहेत. 1974 ते 1991 च्या कालावधीत सर्वात जास��त रेकॉर्डिंग्सचा विक्रम त्यांनी केला. बॉलिवूडसह देशविदेशातील विविध भाषांतील गाण्यांना आपल्या मोहक आवाजाने त्यांनी स्वरबद्ध केले. लता मंगेशकरांच्या कारकिर्दीची सुरुवात 1942 मध्ये झाली. त्यांनी हजारांहून अधिक हिंदी चित्रपटांची गाणी गायली आहेत. 2001 साली त्यांना ‘भारतरत्‍न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लता मंगेशकर अर्थात लतादिदींनी आपल्या जादुई आवाजाच्या जोरावर ‘गानकोकिळा’ अशी बिरुदावली आपल्या नावासमोर मिळवली होती. गायनाच्या क्षेत्रात अमूल्य योगदान दिल्याबद्दल त्यांना भारत रत्नसह पद्म विभूषण, पद्म भूषण आणि दादासाहेब फाळके अवार्ड सारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.\n एका सुरेल युगाचा अंत – डॉ. नितीन राऊत\nNext articleलता मंगेशकर | कधीही शाळेत गेल्या नव्हत्या लता दीदी, खरे आडनाव आहे हर्डीकर\nवाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\n#Pune | नैनो उपग्रह निर्माण पर इसरो के प्रयास\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\nबल्लारशहा रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाचा भाग तुटला:13 प्रवासी कोसळले; महिला ठार\n#Pune | नैनो उपग्रह निर्माण पर इसरो के प्रयास\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\nबल्लारशहा रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाचा भाग तुटला:13 प्रवासी कोसळले; महिला ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.nashikinfo.in/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B3%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2022-11-30T23:38:45Z", "digest": "sha1:BCDAR3TPAHJSGVVO53IFYZCBFXRXPJZL", "length": 8989, "nlines": 115, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "पिंपळनेर : जेबापूर रस्त्यावर कांद्याचा ट्रॅक्टर उलटला ; चालकासह मजूर बचावले -", "raw_content": "\nपिंपळनेर : जेबापूर रस्त्यावर कांद्याचा ट्रॅक्टर उलटला ; चालकासह मजूर बचावले\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र>\nपिंपळनेर : जेबापूर रस्त्यावर कांद्याचा ट्रॅक्टर उलटला ; चालकासह मजूर बचावले\nपिंपळनेर : जेबापूर रस्त्यावर कांद्याचा ट्रॅक्टर उलटला ; चालकासह मजूर बचावले\nPost category:कांदा मार्केट / जेबापूर रस्ता / नाशिक / उत्तर महाराष्ट्र / यात्रोत्सव / वाहनाचे नुकसान\nपिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा\nयेथील जेबापूर रस्ता हा मृत्यूचा सापळा बनला असून कांदा मार्केटमधून कांदा घेऊन पिंपळनेरकडे येणारे ट्रॅक्टर पलटी होवून अपघात झाला आहे. त्यात सुदैवाने ट्रॅक्टरचालकासह मजुरांचेही प्राण वाचले आहेत. परंतु कांदा आणि वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.\nत्याचप्रमाणे बुधवारी (दि.19) दुपारी दोनच्या सुमारास कांदा मार्केटमध्ये लिलाव झाल्यानंतर छाईल येथील ट्रॅक्टरचालक कांदा भरून पिंपळनेरकडे येत होता. यावेळी सुदाम गोरख पगारे यांच्या खासगी शेताजवळ समोरून येणाऱ्या वाहनाला साईड देतांना व खड्डा चुकवताना ट्रॅक्टर रस्त्याच्याकडेला पलटी झाला आहे. सुदैवाने ट्रॅक्टरचालक व ट्रॉलीवर बसलेल्या मजुरांचे प्राण वाचले. येथील रस्त्याकडे मार्केट कमिटी तसेच लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. तसेच दिवाळीनंतर एकादशीला तीर्थक्षेत्र आमळी येथे देखील तीन ते चार दिवसाचा मोठा यात्रोत्सव भरतो. या यात्रेलाही रस्त्याने व्यापारी, यात्रेकरूंचे जत्थे जात असतात. त्यामुळे त्यांना वारंवार अपघाताला सामोरे जावे लागत असल्याने त्वरीत येथील रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.\nजेबापूर : कांदा मार्केटमधून कांदा घेऊन पिंपळनेरकडे येणारे ट्रॅक्टर पलटी झाल्याने कांद्याचे नुकसान झाले आहे.\nपिंपळनेर-जेबापूर रस्त्यावर कृषी उत्पन्न उपबाजार समितीने बी. टी. के.यांच्या खुल्या जागेवर कांदा मार्केट सुरू केले आहे. मात्र या मार्केटपर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर तीन किलोमीटर अंतरापर्यंत मोठ्ठे खड्डे निर्माण झाल्याने शेतकऱ्यांना वाहन चालवत��ना जीव मुठीत धरून जावे लागत आहे. शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, पिकअप वाहन व दुचाकी वाहने देखील चालवणे शक्य होत नाही. दीड दोन फूट खोल खड्ड्यांमुळे रस्त्यावर वाहने पलटी होत आहे. अनेकांना अपघाताला सामोरे जावे लागत असल्याने शेतकरी जखमी झाले आहेत. जेबापूर, धंगाई, रोहन, दापूर गावाकडे विद्यार्थ्यांच्या स्कूल बसेसही याच रस्त्याने जात आहेत.\nCongress President Poll Results | काँग्रेस अध्यक्षपद निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे विजयी, २४ वर्षांनी गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीची निवड\nपरभणी : परतीच्या पावसाचा ताडकळस परीसराला तडाखा; सोयाबीन, कापूस पिकांचे मोठे नुकसान\nवायसीएम रुग्णलायाचा भोंगळ कारभार: महिलेच्या मृतदेहाची अदलाबदल; नातेवाईकांनी केले अंत्यसंस्कार\nThe post पिंपळनेर : जेबापूर रस्त्यावर कांद्याचा ट्रॅक्टर उलटला ; चालकासह मजूर बचावले appeared first on पुढारी.\nनाशिक : घरटी गमावलेले दोन डजन पाणकावळे भरारीसाठी होताय सज्ज\nNashik : म्हसरुळला दोन ठिकाणी घरफोडी\nनाशिक : वेठबिगारीच्या फासातून २२ चिमुरड्यांची सुटका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%A8/", "date_download": "2022-11-30T23:27:22Z", "digest": "sha1:4XSYXX5ZVK5P5YJR64IL2B5SS2PB4L4I", "length": 5413, "nlines": 102, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "पुर्नवसन | थिंक महाराष्ट्र", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nमृणालिनी-उमा ह्यांची मायेची सावली\nपुण्यात उपेक्षित वर्गातल्या, विशेषत: वेश्यांच्या मुलांसाठी काम करणारा ‘सावली सेवा ट्रस्ट’, हे एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. 2003 सालापासून कार्यरत असलेल्‍या या ट्रस्टने आतापर्यंत...\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87_%E0%A4%9B%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%80", "date_download": "2022-12-01T01:07:30Z", "digest": "sha1:RKVHA6N25LCZKRV27LHDDK63TSXWB4OU", "length": 3832, "nlines": 73, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पुणे छावणी - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nपुणे छावणी ही पुण्यातील एक लष्करी छावणी आहे. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस ब्रिटिश सैन्याने या भागात तळ ठोकला व हळूहळू त्याचा विस्तार होत त्याचे मोठ्या छावणीत रूपांतर झाले.\nहा भाग पुणे लोकसभा मतदारसंघाचा हिस्सा आहे.\nया पानातील शेवटचा बदल १९ सप्टेंबर २०२२ रोजी १४:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/9948", "date_download": "2022-12-01T01:07:54Z", "digest": "sha1:LOYSWTRJRY2EHRMPJXFH6CZPQKZMDLTW", "length": 18136, "nlines": 274, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "गृहमंत्री अनिल देशमुख यांचेतर्फे कायदा व सुव्यवस्थेचा आढावा… | India Dastak News Tv", "raw_content": "\nHome चंद्रपूर गृहमंत्री अनिल देशमुख यांचेतर्फे कायदा व सुव्यवस्थेचा आढावा...\nगृहमंत्री अनिल देशमुख यांचेतर्फे कायदा व सुव्यवस्थेचा आढावा…\nशेखर बोनगीरवार (जिल्हा प्रतिनिधी)\nचंद्रपूर, दि. 23 : जिल्ह्यात लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या अवैध दारू तस्करीबद्दल मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, याबाबत सर्व पोलीस उपविभागीय अधिकारी यांनी विशेष लक्ष केंद्रीत करून कारवाई करावी, असे निर्देश राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल दिले.\nकायदा व सुव्यवस्था संबंधात काल चंद्रपूर पोलीस मुख्यालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, यावेळी गृह मंत्री देशमुख बोलत होते. यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, रस्ते महामार्गच्या पोलीस अधीक्षक श्वेता खेडकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अरूण हुमणे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, अतिरिक्त पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक सागर डोमकर, उपअधिक्षक शेखर देशमुख, तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी उपस्थित होते.\nगृहमंत्री देशमुख यांनी यावेळी जिल्ह्यातील रेतीघाट लिलाव, कोविड नियंत्रण परिस्थिती, लसीकरण आदि विषयांबाबत माहिती घेवून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत आरोग्य यंत्रणा व प्रशासकीय यंत्रणेने सतर्क राहण्याच्या सुचना केल्या.\nसुरवातील जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा व कामगिरीची माहिती दिली. खुन व खुनाचा प्रयत्न यासारखे गुन्ह्यात दोषसिद्धीमध्ये चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्रातून दुसरा असल्याचे तर सेशन व जे.एम.एफ.सी. कोर्ट दोषसिद्धीमध्ये सातवा असल्यसाचे त्यांनी सांगितले. तसेच पोलीस प्रशासनातर्फे महिला विरूद्ध गुन्हे तपासाकरिता एकूण नऊ पोक्सो गुन्हे तपास पथक गठीत केल्याचे व पोलीस सारथी उपक्रम व भरोसा सेल यासारखे उपक्रम राबविण्यात येत असल्याचेही सांगितले.\nPrevious articleब्रम्हपुरीला जिल्ह्यात रुपांतर करण्याचे स्वप्न लवकरच साकार होईल – पालकमंत्री विजय वडेट्टीवार\nNext articleब्रेकींग न्यूज: दोन वर्षांच्या चिमुकलीवर लैगिंक अत्याचार….\nसुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762\nसिद्धार्थ पंच मंडळ, चंद्रपूर तर्फे भोजनदान..\nचंद्रपूर: मंडळवार, दि. 29 नोव्हेंबर 2022 ला धम्मनगरी चंद्रपुरात अनमोल बुद्ध धातूंची प्रतिष्ठाना धमकीर्ती विहारात करण्यात आली. या शुभप्रसंगी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी सिद्धार्थ पंच...\nवाघांचा बंदोबस्त करा… अन्यथा वनमंत्र्यांच्या घरापुढे ढोल बजाव आंदोलन – माजी मंत्री वडेट्टीवार\nचंद्रपूर : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वन्यजीवांचे संरक्षण याबाबत आमची सकारात्मक भूमिका आहेच. मात्र चंद्रपूर जिल्ह्यात अलीकडच्या काळात मानव वन्यजीव संघर्षाच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ...\nजातीमुक्त भारत होणे गरजेचे आहे, त्याशिवाय भारत जोडता येणार नाही- अपेक्षा एन. पिंपळे\nचंद्रपूर: संविधानिक संस्कृती संवर्धन समिती जिल्हा चंद्रपूरच्या विद्यमाने विकास नगर, बाबुपेठ येथे दिनांक २६ नोव्हेंबर २०२२ रोजी संविधान सन्मान दिवस या राष्ट्रीय समारंभाचे आयोजन...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nप्रितम गग्गुरी(उपसंपादक) आष्टी:- दिनांक २८ नोव्हेंबर रोजी श्री छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्था आष्टी तर्फे आयोजित द्वितीय विदर्भ स्तरीय आमंत्रित कराटे स्पर्धा आष्टी येथे आयोजित...\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना आवाहन…\nनागपूर -भारतीय संविधानाला अभिप्रेत लोकशाही गणराज्य घडविण्यासाठी देशातील शेवटच्या वंचित समूहापर्यंत पोहोचून त्यांच्या वेदनेशी आपुलकीचे व माणुसकीचे नाते जोडावे लागेल. तेव्हा कुठे वंचित, शोषित,...\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद – अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी…\nसावली: गेल्या अनेक वर्षापासून गायरान जागेवर पिढ्यानपिढ्या पक्की घरे बांधून वास्तव्यास असलेल्या तसेच महसूल जमिनिवर अतिक्रमणं धारकांना अतिक्रमणं हटविण्याबाबत शासनाकडून नोटीस बजावण्यात आल्या. यामुळें...\nसिद्धार्थ पंच मंडळ, चंद्रपूर तर्फे भोजनदान..\nचंद्रपूर: मंडळवार, दि. 29 नोव्हेंबर 2022 ला धम्मनगरी चंद्रपुरात अनमोल बुद्ध धातूंची प्रतिष्ठाना धमकीर्ती विहारात करण्यात आली. या शुभप्रसंगी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी सिद्धार्थ पंच...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना...\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद...\nमैत्रिणी सोबत जंगलात जाणं बेतले जीवावर; वाघाचा हल्ल्यात तरुण ठार\nब्रेकिंग न्यूज: आष्टी पुलावरून ट्रक उलटला; दोन ठार,एक जखमी…\nअखेर येनापूरच्या ‘त्या’युवकांविरुद्ध ऍट्रासिटी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल.. दिक्षा...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nवंचितांच्या व��दनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना आवाहन…\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद – अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी…\nसिद्धार्थ पंच मंडळ, चंद्रपूर तर्फे भोजनदान..\nबार्टी प्रादेशिक कार्यालयात मदत केंद्र सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://mr.cmyunting.com/set-top-box/", "date_download": "2022-11-30T23:07:21Z", "digest": "sha1:2SDKLFOEND4SBPGSCQJRH3PKUSQ4RMDT", "length": 4824, "nlines": 179, "source_domain": "mr.cmyunting.com", "title": " सेट टॉप बॉक्स उत्पादक |चीन सेट टॉप बॉक्स फॅक्टरी आणि पुरवठादार", "raw_content": "\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\n11.6 इंच रूफ माउंट फ्लिप डी...\n9 इंच फोल्डेबल बस टीव्ही मोनी...\n10 इंच सीलिंग-माऊंट फ्लाई...\n12.1 इंच कारच्या छताची स्क्रीन\n13.3 इंच कार रूफ एचडी मॉनिटर...\nमूल्यवर्धित व्यवसाय साकार करण्यासाठी जाहिरात प्रणालीची रचना केली जाईल.\nही प्रणाली DVB मानकांचे पालन करते, आणि प्रसारणाद्वारे जाहिरात डेटा सेट-टॉप बॉक्समध्ये प्रसारित करते.\nजाहिरात व्यवसायाची जाणीव करा आणि ऑपरेटरना उत्पन्नाचे नवीन स्रोत विकसित करण्यात मदत करा.\n1. उत्तीर्ण होण्याचे प्रमाण: 99%\n2. सेवा जीवन >= 80000 तास ,अयशस्वी MTBF दरम्यानचा वेळ किमान 15000 तास.\n2008 मध्ये स्थापित, आमची कंपनी एक यशस्वी जागतिक व्यवसाय महामंडळात विकसित झाली आहे ज्याचे मुख्यालय ग्वांगझू येथे आहे आणि चेंगडू चीनमधील कार्यालये आहेत, कार मनोरंजन उत्पादनांच्या आफ्टरमार्केटमध्ये खास...\nनं. 5, शवान ईस्ट सेकंड रोड, जिनिउ जिल्हा, चेंगडू शहर, सिचुआन प्रांत\n© कॉपीराइट 20202022 : सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://kolaj.in/published_article.php?v=rights-of-a-patient-provided-by-ministry-of-health-and-family-welfare-indiaJC4477974", "date_download": "2022-12-01T00:18:22Z", "digest": "sha1:GW437P4Y4YBXAYQL4RYWMWUTQ35OPQZF", "length": 36235, "nlines": 180, "source_domain": "kolaj.in", "title": "कोरोना काळात आपल्याला पेशंटचे १७ अधिकार माहीत असायला हवेत!| Kolaj", "raw_content": "\nकोरोना काळात आपल्याला पेशंटचे १७ अधिकार माहीत असायला हवेत\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nकोरोनाच्या काळात आपल्यासमोर एकच आशेचा किरण आहे आणि तो म्हणजे डॉक्टर आणि हॉस्पिटल. एकीकडे सरकारी हॉस्पिटलची यंत्रणा अपुरी पडतेय. दुसरीकडे खासगी हॉस्पिटल अवाढव्य बिल माथी मारतात. अशा परिस्थितीत प्रत्येक पेशंटला कायद्याने दिलेले हक्क माहीत असायलाच हवेत. हे हक्क आणि आपली कर्तव्य पेशंटला कळतील तेव्हाच समाज निरोगी बनायची सुरवात झाली असं म्हणता येईल.\nभारतातल्या आरोग्य सेवेचं चित्र काय असं कुणी विचारलं तर काय सांगता येईल उत्तर सोपं आहे. भारतात सरकारी आणि खासगी अशा दोन्ही आरोग्य सेवा उपलब्ध आहेत. त्यापैकी सरकारी हॉस्पिटलमधे कमी खर्चात उपचार दिले जातात. याउलट, खासगी क्षेत्रात पेशंटची चांगली सोय बघितली जा असली तरी खासगी हॉस्पिटल पेशंटकडून अव्वाच्या सव्वा बिलं आकारली जातात.\nद इंडियन एक्सप्रेसच्या एका बातमीत दिल्ली, कोलकत्ता आणि मुंबईमधे कोरोना वायरसची ट्रीटमेंट देणाऱ्या हॉस्पिटलमधे किती खर्च आकारला जातो, याचा अहवाल मांडण्यात आलाय. या बातमीनुसार, या तीन शहरातल्या खासगी हॉस्पिटलमधे सहा दिवसांसाठी अडीच लाख ते महिनाभराच्या उपचारासाठी १६ लाख रूपये आकारले गेले.\nकोरोना वायरसच्या या काळात हॉस्पिटल आणि डॉक्टर हा एकमेव आशेचा किरण आपल्यासमोर आहे. पण याच संकटाच्या काळात आरोग्य क्षेत्राचं खिसेकापू विकृत रूपही पुन्हा समोर आलं. आपले खिसे भरण्यासाठी खासगी हॉस्पिटल्स पेशंटना लुटतात तर सरकारी हॉस्पिटलमधे इतकी गर्दी असते की तिथल्या कर्मचाऱ्यांना सगळ्या पेशंटकडे लक्ष देता येत नाही. अशा या परिस्थितीत आपल्याला भारतीय कायद्यात सांगितलेले पेशंटचे हक्क आणि डॉक्टरांची कर्तव्य कोणती याची पुरेपूर माहिती असायला हवीत.\nहेही वाचा : कोरोनाची जुनी-नवी लक्षणं कोणती त्यांच्यापासून संरक्षण कसं करायचं\nहैदराबादच्या नालसर लॉ युनिवर्सिटीचे कुलगुरू प्रोफेसर फैझान मुस्तफा यांनी पेशंटचे कायदेशीर अधिकार आणि कर्तव्य यांची माहिती सांगणारा एक वीडियो शेअर केलाय. लीगल अवेअरनेस वेबसिरीज या युट्यूब चॅनलवर हा वीडियो आहे. प्रोफेसर मुस्तफा सांगतात, आपल्याकडचे डॉक्टर-पेशंट संबंध हे uberrima fides या तत्त्वावर चालतात. युबेरिमा फाईडस हा लॅटीन भाषेतला वाक्यप्रचार आहे. त्याचा अर्थ पराकोटीचा विश्वास असा होतो.\nयाचा अर्थ, डॉक्टरला देवाचं रूप मानलं जातं. तो जीवनदान देतो, आपलं संरक्षण करतो. पण प्रत्यक्ष आयुष्यात असं काही होत नाही. डॉक्टर हेही माणसंच असतात आणि त्या माणसांकडूनही अनेक चुका होतात. हे लक्षात घेता १९९३ मधे सुप्रीम कोर्टाने वैद्यकीय सेवेला १९८६ मधे राजीव गांधी सरकारनं पारीत केले��्या ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत आणलं.\nआता देशातले जवळपास सगळे डॉक्टर आणि वैद्यकीय सेवा या कायद्याखाली येतात. त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची हयगय झाली तर त्या डॉक्टरला किंवा खासगी हॉस्पिटलला त्याची भरपाई द्यावी लागते. आता तर हा कायदा खूप कडक झालाय आणि त्याची अनेक उदाहरणं पहायला मिळतात, असं मुस्तफा सांगतात.\nहेही वाचा : साथरोग आला म्हणून मासिक पाळी थांबत नाही, उलट गुंतागुंतीची बनते\nआरोग्य हा तर मुलभूत अधिकार\nदेशातले जवळपास सगळे डॉक्टर आणि खासगी, सरकारी हॉस्पिटल हे ग्राहक संरक्षण कायद्यात आले. पण त्याचा परिणाम काय झाला या कायद्यानंतर आता डॉक्टर आधी स्वतःला सुरक्षित काढून मग उपचार करतात. कुठलीही गोष्ट आपल्यावर उलटू नये याची ते पुरेपूर काळजी घेतात. म्हणूनच साधी डोकेदुखी असली तरी सीटीस्कॅन करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. एखादं लक्षण ज्या ज्या आजारात असतं त्या सगळ्या आजाराच्या टेस्ट लिहून देतात. पेशंटला कुठला रोग झालाय हे सांगणं मुद्दाम टाळलं जातं.\nयात एक प्रकारचा समतोल आणायची गरज आहे, असं मुस्तफा म्हणतात. डॉक्टरही माणूस असल्याने त्यांच्याकडून चूक होऊ शकते हे मान्य करायला हवं. तसंच, खरंच अतिरिक्त दुर्लक्ष झालं असेल तर डॉक्टरांनीही नुकसान भरपाई द्यायला हवी. पण प्रत्येक छोट्या प्रकरणासाठी डॉक्टरविरोधात कोर्टामधे जाणं बरोबर नाही.\nग्राहक संरक्षण कायद्यामुळे एक वेगळी प्रक्रिया आखली गेली. २० लाख रूपयांपर्यंतची भरपाई सांगितली गेली तर त्याबद्दलचा निकाल जिल्ह्याच्या स्तरावर दिला जातो. २० लाखाहून जास्त पण १ कोटीपेक्षा कमी भरपाई असेल तर हे प्रकरण राज्य स्तरावर हाताळलं जातं. तर १ कोटीपेक्षा जास्त भरपाई असेल तर अर्थातच राष्ट्रीय समिती हे प्रकरण हाताळते. ही सगळी प्रक्रिया पेशंटच्या हक्कांसाठी उभी केली गेली. सुप्रीम कोर्टाने आरोग्याचा अधिकार हा मुलभूत अधिकारांपैकी एक असल्याचं सांगितलं.\nअसे आहे १७ अधिकार\n२०१८ मधे भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून पहिल्यांदा ‘रूग्णांच्या हक्कांची सनद’ जाहीर केली गेली. यात पेशंटला असलेल्या कायदेशीर अधिकारांची किंवा हक्कांची यादी दिली गेलीय. यात १७ हक्कांचा समावेश होतो.\nपेशंटला कोणता आजार झालाय, त्यावर कोणती उपचार पद्धती अवलंबली जातेय. त्या उपचार पद्धतीचा काय फायदा किंवा त्रास होऊ शकतो, याची सगळी माहिती मिळवण्याचा अधिकार पेशंटला आहे.\n२. केस पेपरची प्रत, रुग्णाचे रेकॉर्ड्स मिळवण्याचा हक्क\nपेशंटची माहिती लिहिलेले केस पेपर, तपासणी अहवाल, एक्स रे, संपूर्ण बिल इत्यादी सर्व गोष्टींची मूळ किंवा ओरिजनल प्रत पेशंटला हॉस्पिटलने दिली पाहिजे. हॉस्पिटलमधे भरती झाल्यानंतर २४ तासांच्या आत आणि डिस्चार्ज मिळाल्यानंतर ७२ तासांच्या आत या गोष्टी पेशंटपर्यंत पोचायला हव्यात.\n३. इर्मजन्सी असताना योग्य वैद्यकीय सेवा मिळण्याचा हक्क\nअचानक कुठलीही व्यक्ती आजारी पडली किंवा कोरोना, महापूरासारखं संकट असेल तर त्यावेळी कुठल्याही व्यक्तीला उपचार मिळालेच पाहिजेत. इर्मजन्सी असेल तर सरकारी किंवा खासगी हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांना पेशंटवर उपचार करणं बंधनकारक आहे. पेशंटने आगाऊ पैसे भरले असतील किंवा नसतील तरीही त्यावर उपचार करणं डॉक्टरला, हॉस्पिटलला नाकारता येत नाही.\n४. पेशंटची किंवा नातेवाईकांची संमती घेण्याचा हक्क\nपेशंटवर एखादी शस्त्रक्रिया करायची असेल, बायप्सी म्हणजे अंगावरच्या मांसाचा तुकडा काढून तपासणीसाठी पाठवायचा असेल, केमोथेरपी करायची असेल तर पेशंटची किंवा त्यांच्या नातेवाईकांची संमती घेतली गेली पाहिजे.\n५. गोपनीयता, खासगीपणा आणि मानवी प्रतिष्ठा जपण्याचा हक्क\nडॉक्टरांना स्वत:च्या आरोग्यासंबंधी पेशंटने दिलेली माहिती तसंच डॉक्टरला तपासणीतून मिळालेली माहिती यांचा खासगीपणा जपून ठेवायला हवा. पेशंटच्या परवागनीशिवाय इतर कुणासमोरही ही माहिती उघडी करता येणार नाही. तसंच, पेशंटच्या परवागनीशिवाय पेशंटची ओळखही जाहीर केली जाऊ शकत नाही. पेशंटची मानवी प्रतिष्ठा जपण्याची जबाबदारीही डॉक्टर आणि हॉस्पिटलवर आहे.\nहे कोरोना स्पेशलही वाचा :\nये दोस्ता, लस कशी तयार केली जाते\nसाथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं\nकोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं\nडॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच\nकोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात\nकोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे\nएकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण\nकोरोनाची शिकार कशी करायची हे वायरस हंटरकडून शिकायला हवं\n६. भेदभाव न करण्याचा हक्क\nपेशंट कुठल्याही धर्माचा, जातीच��, वर्णाचा किंवा लिंगाचा असला तरी त्यासोबत डॉक्टरला भेदभाव करता येणार नाही. सगळ्यांना सारखी उपचारपद्धती दिली गेली पाहिजे. तसंच, एचआयवीसारख्या एका विशिष्ट आजाराच्या पेशंटसोबतही भेदभाव करता येणार नाही. सगळ्या पेशंटना सन्मानाने वागवलं पाहिजे.\n७. सुरक्षित आणि चांगल्या वातावरणाचा हक्क\nसुरक्षितता आणि संरक्षण मिळालं पाहिजे. हॉस्पिटलमधे स्वच्छता असायला हवी. पेशंटला कुठल्याही प्रकारचा जंतुसंसर्ग होऊ नये यासाठी सगळी काळजी घेणं महत्त्वाचं आहे. स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय हॉस्पिटलमधे असायला हवी.\n८. उपचार पद्धती निवडण्याचा हक्क\nएखाद्या आजारावर दोन उपचार पद्धती असतील तर त्याची माहिती पेशंटला देण्याची जबाबदारी हॉस्पिटलची आहे. त्यापैकी योग्य वाटेल आणि परवडेल अशी उपचारपद्धती निवडण्याचा अधिकार पेशंटला असतो.\n९. सेकंड ओपिनियनचा हक्क\nपेशंटने किंवा पेशंटच्या नातेवाईकांनी मागणी केल्यास पेशंटच्या विश्वासातल्या दुसऱ्या तज्ञ डॉक्टरला त्याच हॉस्पिटलमधे बोलावून त्याचा सल्ला घेता येतो. तसा अधिकार पेशंटला आहे. त्यासाठी आवश्यक ते सगळे रिपोर्ट पेशंटला मिळाले पाहिजेत.\n१०. सेवासुविधांच्या दरांची माहिती मिळवण्याचा हक्क\nपेशंट ऍडमिट असलेल्या हॉस्पिटलच्या दरांविषयी सगळी माहिती पारदर्शकपणे पेशंटला मिळायला हवी. हॉस्पिटलने ही माहिती दिसेल अशा ठिकाणी स्थानिक आणि इंग्रजी भाषेत लावावी. कोणत्याही साथरोगात अचानक हॉस्पिटलला आपले दर वाढवता येणार नाहीत.\n११. हवं तिथून औषधं आणण्याचा, तपासणी करण्याचा हक्क\nपेशंटने हॉस्पिटलने सांगितलेल्या मेडिकलमधून औषधं खरेदी केली पाहिजेत किंवा तपासणी केंद्रामधूनच तपासणी करून घेतली पाहिजे, अशी सक्ती हॉस्पिटलकडून केली जाऊ शकत नाही. पेशंटला हव्या त्या ठिकाणावरून औषधं आणण्याचा आणि तपासण्या करण्याचा हक्क आहे.\nहेही वाचा : माझा कोरोना पॉझिटिव काळातला अनुभव सांगतो, घाबरायचं काम नाही\n१२. दुसऱ्या हॉस्पिटलमधे जाण्याचा हक्क\nपेशंटला हे हॉस्पिटल सोडून दुसऱ्या हॉस्पिटलमधे भरती होण्याचा हक्क आहे. हॉस्पिटल स्वतः पेशंटचा दुसऱ्या हॉस्पिटलमधे जाण्याचा सल्ला देत असेल आणि हॉस्पिटलकडून पाठवत असेल तर त्यात व्यावसायिक दृष्टीकोन ठेवता येणार नाही.\n१३. संशोधनासाठी पेशंटची पूर्वपरवानगी हवी\nएखाद्या संशोधनात किं��ा लस बनवण्याच्या प्रक्रियेत पेशंटचा वापर होणार असेल किंवा एखादी औषधपद्धतीचा पेशंटवर प्रयोग होणार असेल तर त्यासाठी पेशंटची किंवा नातेवाईकांची पुर्वपरवानगी घेणं गरजेचं आहे.\n१४. संशोधनाबद्दलची सगळी माहिती मिळवण्याचा हक्क\nकोणत्या संशोधनात पेशंटचा वापर होणार आहे, कशासाठी वापर होणार आहे, पेशंटवर कोणता प्रयोग केला जाणार आहे, त्याचा परिणाम काय होऊ शकतो याची सगळी माहिती पेशंटची संमती घेण्याच्या आधी त्याला दिली गेली पाहिजे.\n१५. डिस्चार्ज घेण्याचा, मृतदेह नातेवाईंकडे सुपूर्द करण्याचा हक्क\nहॉस्पिटलमधून पेशंटला हवा तेव्हा डिस्चार्ज घेण्याचा हक्क आहे. त्यासंबंधीचे सगळे पेपर पेशंटला योग्य प्रकारे मिळायला हवेत. आपल्या कायद्यात मृत व्यक्तींचाही सन्मान केला जातो. व्यक्तीच्या मृत्यूनंतर नातेवाईक पैसे भरू शकत नसतील तर त्यावरून मृतदेहासोबत गैरवर्तन करता येणार नाही.\n१६. पेशंटचं प्रबोधन करण्याचा हक्क\nपेशंटबाबतची किंवा त्याला झालेल्या आजाराबद्दलची सगळी वैद्यकीय माहिती पेशंटला किंवा सामान्य माणसाला समजेल अशा भाषेत डॉक्टरांनी दिली पाहिजे. पेशंटने घ्यायची काळजी, औषधोपचार याविषयीही पेशंटला किंवा त्याच्या पालकांचं प्रबोधन केलं पाहिजे. उपचाराचा खर्च कशा प्रकारे कमी करता येईल, आरोग्य विमा आणि पेशंटच्या हक्क आणि कर्तव्यांविषयीही डॉक्टरांनीच पेशंटला सांगायला हवं.\n१७. तक्रार करण्याचा हक्क\nहॉस्पिटलमधली एखादी गोष्ट पटली नाही किंवा एखाद्या गोष्टीचा त्रास झाला तर त्याविरोधात हॉस्पिटल प्रशासनाकडे तक्रार करण्याचा किंवा त्यांना सल्ला देण्याच हक्क पेशंटला आहे. पेशंटच्या सगळ्या शंकांचं निरसन केलं पाहिजे.\nहेही वाचा : खरंच, भारतात कोरोनाची दुसरी लाट जूनमधे येणार आहे\nअसे हे पेशंटचे १७ हक्क आहेत. यापैकी कुठल्याही हक्काचं उल्लंघन झालं तर तो कायद्याने गुन्हा ठरतो आणि असा गुन्हा करणाऱ्या व्यक्तीला किंवा संस्थेला शिक्षा केली जाते. कोरोना वायरसच्या काळात तर यापैकी अनेक हक्कांचं उल्लंघन झालेलं दिसतं.\nइमर्जन्सी असताना उपचार नाकारयचे नाहीत, हा पेशंटचा हक्क असतानाही तबलिगी प्रकरणानंतर अनेक हॉस्पिटलने मुस्लिमांवर उपचार करण्यास नकार दिला होता. तसंच, कोरोना वायरसच्या अनेक पेशंटबाबत गोपनीयता पाळली गेली नाही. त्यांची नावं, त्यांचे फोन नंबर आणि पासपोर्ट नंबर मीडियामधे जाहीर केल्याच्याही घटना घडल्या. स्वच्छ वातावरण हाही पेशंटचा अधिकार असताना क्वारंटाईन सेंटरमधे राहणाऱ्या कितीतरी पेशंट्सना अतिशय घाणेरड्या वातावरणात अस्वच्छ खोल्यांमधे, बाथरूममधे रहावं लागलं.\nअशा पेशंटच्या हक्कांची पायामल्ली या कोरोनाच्या काळात झालेली दिसतेय. आपल्याला एक निरोगी समाज निर्माण करायचा असेल तर प्रत्येक पेशंटना त्याच्या या हक्कांची जाणीव असायला हवी. पण त्याचबरोबर पेशंटची काही कर्तव्यही असतात हेही त्यांना कळालयला हवं. पेशंची हक्क आणि कर्तव्ये यांचा समतोल डॉक्टरांच्या हक्क आणि कर्तव्यांशी बांधता आला तर आपली आरोग्य व्यवस्था प्रचंड सुधारेल असा विश्वास प्रोफेसर मुस्तफा यांना वाटतो.\nकोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं\nजीवघेणा लॉकडाऊन संपवण्याचे चार साधेसरळ मार्ग\nलठ्ठ माणसांपेक्षाही कोरोना जास्त वजनदार का बनलाय\nसुपर स्प्रेडर म्हणजे काय ते मुद्दाम कोरोना पसरवतात का\nकोरोनाच्या R0 नंबरवर आपलं, लॉकडाऊनचं भवितव्य अवलंबून आहे\nहर्ड इम्युनिटी ठरू शकते का कोरोनाच्या युद्धातलं भारताकडचं ब्रम्हास्त्र\nडब्ल्यूएचओनं आधीचं कोरोनाचा इशारा दिला, तरीही ब्लेमगेम का सुरूय\nवस्तूंना हात लावल्यावर कोरोनाची लागण होण्याची शक्यता कमी झालीय\nलग्नासाठीची जमापुंजी खर्चून रिक्षाचालक अक्षय भागवतोय रोज चारशे जणांची भूक\nज्योती पासवानः जग तिचं कौतुक करतंय, खरंतर आपण तिची माफी मागायला हवी\nशिवरायांचा पराक्रम, माफीवीरांची फलटण\nशिवरायांचा पराक्रम, माफीवीरांची फलटण\nलिपी ऐसी ही प्रभावी, माझ्या भाषेचे वाहन\nलिपी ऐसी ही प्रभावी, माझ्या भाषेचे वाहन\nकामाख्यातली योनीपूजा आणि सत्तेचं गणित\nकामाख्यातली योनीपूजा आणि सत्तेचं गणित\nकॉप २७ : फंड उभारून निसर्गाचा 'लॉस अँड डॅमेज' थांबेल\nकॉप २७ : फंड उभारून निसर्गाचा 'लॉस अँड डॅमेज' थांबेल\nमीडिया, शेतकरी आणि भारत जोडो यात्रा - १\nमीडिया, शेतकरी आणि भारत जोडो यात्रा - १\nगुजरातचे निकाल इतके महत्त्वाचे का ठरतायत\nगुजरातचे निकाल इतके महत्त्वाचे का ठरतायत\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरचं 'नाटक' थांबायला हवं\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरचं 'नाटक' थांबायला हवं\nगोवर भारतात पुन्हा का परततोय\nगोवर भारतात पुन्हा का परततोय\nवॅलेंटाईन स्पेशल: थोडा हैं, थोडे की जरूरत हैं\nवॅलेंटाईन स्पेशल: थोडा हैं, थोडे की जरूरत हैं\nतुलसी गौडा : जंगलाची भाषा येणारी जंगलातली बाई\nतुलसी गौडा : जंगलाची भाषा येणारी जंगलातली बाई\nनव्या स्क्रॅपिंग पॉलिसीनं भारतातलं ऑटोमोबाईल क्षेत्र सुधारेल\nनव्या स्क्रॅपिंग पॉलिसीनं भारतातलं ऑटोमोबाईल क्षेत्र सुधारेल\nसोफिया दिलीप सिंग : ब्रिटिश महिलांच्या मतदानाच्या हक्कासाठी लढणारी राजकुमारी\nसोफिया दिलीप सिंग : ब्रिटिश महिलांच्या मतदानाच्या हक्कासाठी लढणारी राजकुमारी\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://nitinram.com/tag/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%9D%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%80/", "date_download": "2022-11-30T23:24:15Z", "digest": "sha1:QCB43XVVOSWK2BLDA54ZAVBMAUMQATWR", "length": 2062, "nlines": 52, "source_domain": "nitinram.com", "title": "राम तुझा तुजपाशी Archives - Nitin Ram", "raw_content": "\nराम राम राम अवघेचि म्हणती कोणी न जाणती आत्माराम\nराम राम राम अवघेचि म्हणती कोणी न जाणती आत्माराम\nराम राम राम अवघेचि म्हणती कोणी न जाणती आत्माराम\nराम हा कालचा सूत दशरथाचा, अनंत युगांचा आत्माराम\nराम राम राम अवघेचि म्हणती कोणी न जाणती आत्माराम\nत्या रामासी हा राम ठावे जरी असता, शरण का जाता वसिष्ठासी\nराम राम राम अवघेचि म्हणती कोणी न जाणती आत्माराम\nतुका म्हणे राम तुझा तुजपाशी, पुसुनी घेशी गुरुमुखे\nराम राम राम अवघेचि म्हणती कोणी न जाणती आत्माराम\nread more राम राम राम अवघेचि म्हणती कोणी न जाणती आत्माराम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://sudhirsawant.com/tag/%E0%A4%86%E0%A4%AE-%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80/", "date_download": "2022-11-30T23:50:12Z", "digest": "sha1:IAESHRGPA2BM55MP7GDVS32LAEEXKPKV", "length": 6224, "nlines": 60, "source_domain": "sudhirsawant.com", "title": "आम आदमी पार्टी | | Brigadier Sudhir Sawant (Ex-MP)", "raw_content": "\nTag: आम आदमी पार्टी\nभ्रष्टाचार मुक्त भारत ही मागणी नाही तर जिद्द आहे_29.11.2018\nमी कॉंग्रेस पक्षाचे सरकार अ��ताना राजकारणातील माफिया राज आणि भ्रष्टाचार नष्ट करण्याकरिता व्होरा समिती स्थापन करण्यासाठी मुंबई दंगली नंतर आग्रह धरला होता. त्यानंतर व्होरा समिती नेमली गेली. याच संबंधावर ५ ऑक्टोबर १९९३ रोजी तत्कालीन केंद्रीय गृह सचिव एन.एन.व्होरा यांनी अहवाल दिला असून सुप्रीम कोर्टाने १९९७…\nContinue Reading… भ्रष्टाचार मुक्त भारत ही मागणी नाही तर जिद्द आहे_29.11.2018\nशून्य खर्च नैसर्गिक शेती (ZBNF)\nकृषी विज्ञान केंद्र, किर्लोस\nकेंद्र शासनाच्या मदतीने प्रत्येक जिल्ह्यात सुरु असलेले कृषी विज्ञान केंद्र शेतीवर संशोधन केंद्र म्हणून संचालित केले जातात. ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किर्लोस येथील केंद्र सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान तर्फे चालविले जाते .. Read More\nसिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान\nसिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान कोकणातील एक महत्त्वाची संस्था असून संस्थेतर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. ओरोसनगरी येथे संस्थेतर्फे एक नामांकित कृषी महाविद्यालय चालविले जाते. .. Read More\nछ शिवाजी म कृषी विद्यालय\nछ. शिवाजी महाराज कृषी विद्यालय सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान तर्फे चालविले जाते .. Read More\nसंयुक्त महाराष्ट्र शिक्षण प्र मंडळ\nया मंडळातर्फे महाराष्ट्र नाईट हायस्कूल (६वि ते दहावी), कामगार नगर-कुर्ला (पूर्व) येथे चालविले जाते आणि मुंबई सेन्ट्रल येथे महाराष्ट्र रात्र महाविद्यालय (वाणिज्य) देखील चालविले जाते\nसंस्थापक अध्यक्ष, पूर्वी या ट्रस्टच्या वतीने मुंबई फेस्टिव्हल भरविला जात असे\nकणकवली येथील बाल शिवाजी हायस्कूल याचे अध्यक्ष\nआनंदी आणि समृध्द गाव_१७.११.२०२२\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://hindijaankaari.in/lokshahir-annabhau-sathe-poem-marathi-hindi-english/", "date_download": "2022-11-30T23:15:11Z", "digest": "sha1:BHYYI22FRGHTYBK5KPOPEGNBILN5WDZR", "length": 13237, "nlines": 199, "source_domain": "hindijaankaari.in", "title": "अण्णाभाऊ साठे कविता - Lokshahir Annabhau Sathe Poem in Marathi, Hindi & English", "raw_content": "\n2 अण्णाभाऊ साठे कविता\nअण्णाभाऊ साठे जयंती 2018: 1920 मध्ये जेव्हा त्यांच्यासारख्या लोकांचे जीवन, स्वप्ने आणि क्रूर वास्तवात भूक लागली तेव्हा अण्णा गावातील वाटेगाव, सांगली गावातील मातंग जाती (ज्याला ‘मांगे’ असेही म्हटले जाते) मधील एका कुटुंबात जन्म झाला. चार वर्गांपुर्वी अभ्यास करता ये�� नसला तरी त्याने 32 कादंबरी आणि 24 लघु कथा संग्रह लिहिण्याचे काम केले ज्याचा अनेक भाषांमध्ये अनुवाद करण्यात आला. सामान्य लोकांसाठी, तो ‘पट्टाचा शाहीर’| अण्णा भाऊ साठे जयंती 1 ऑगस्ट रोजी दरवर्षी साजरा करतात| बघूया अण्णा भाऊ साठे कविता, पोयम्स, अण्णा भाउ साठे पोएम इन मराठी जिन्हे आप प्रतियोगिता, कार्यक्रम या कम्पटीशन में प्रयोग कर सकते है| ही कविता कोणत्या ती कक्षा 1, 2, 3, 4 , 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी दिले आहेत जिंझी फेसबुक, व्हाट्सप्पप वर आपले मित्र आणि कुटुंबीय लोगो देखील शेअर करू शकता|\nजग बदल घालूनी घाव सांगुनी गेले मज भीमराव \n रुतुन बसला का ऐरावत \nअंग झाडूनी निघ बाहेरी \nमगराने जणू माणिक गिळीले \nठरवून आम्हा हीन अवमानीत \nजिणे लादून वर अवमानीत \n आरूढ होऊनी चलबा पुढती \nनव महाराष्ट्रा निर्मुन जगती करी प्रगट निज नाव \nजगात देखनी माझ्या अण्णा भाऊ ची\nशब्दाला ही आपलंस करूण\nशब्दाला वाचा देणारे ,,,\nवाटेला कुणी येऊ नका\nनायतरं लाऊन टाकीन आग..\nआज (१ ऑगस्ट) साहित्यसम्राट\nलोकशाहीर तुकाराम भाऊराव ऊर्फ अण्णाभाऊ साठे\nयांचा जन्मदिवस त्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा”\n“माझी मैना गावावर राहिली \nमाझी मैना गावावर राहिली |\nमाझ्या जिवाची होतिया काहिली ||\nओतीव बांधा | रंग गव्हाला |\nकोर चंद्राची | उदात्त गुणांची |\nमोठ्या मनाची | सीता ती माझी रामाची |\nहसून बोलायची | मंद चालायची |\nसुगंध केतकी | सतेज कांती |\nघडीव पुतली सोन्याची | नव्या नवतीची |\nकाडी दवन्याची |रेखीव भुवया |\nकमान जणू इन्द्रधनुची | हिरकणी हिरयाची\nकाठी आंधल्याची | तशी ती माझी गरीबाची|\nमैना रत्नाची खाण | माझा जिव की प्राण |\nनसे सुखाला वाण |\nतिच्या गुणांची छक्कड़ मी गयिली |\nमाझ्या जिवाची होतिया काहिली ||\nगरिबीने ताटतुट केलि आम्हा दोघांची |\nझाली तयारी माझी मुम्बैला जाण्याची |\nवेळ होती ती भल्या पहाटेची |\nबांधाबांध झाली भाकर तुकड्याची |\nमाझी मैना चांदनी शुक्राची |\nगावदरिला येताच कली कोमेजली तिच्या मनाची |\nशिकस्त केलि मी तिला हसवण्याची |\nखैरात केली पत्रांची | वचनांची |\nदागिन्यांन मडवुन काडयाची |\nबोली केली शिंदेशाही तोड्याची |\nसाज कोल्हापुरी | वज्रटिक |\nगल्यात माळ पुतल्याची |\nकानात गोखरे | पायात मासोल्या |\nदंडात इला आणि नाकात नथ सर्जाची |\nपरी उमलली नाही कली तिच्या आन्तरिची |\nआणि छातीवर दगड ठेवून पाठ धरिली म��� मुम्बैची |\nमैना खचली मनात | ती हो रुसली डोळ्यात |\nनाही हसली गालात | हात उन्चावुनी उभी राहिली ||\nमाझ्या जिवाची होतिया काहिली ||\nया मुम्बई गर्दी बेकरांची |\nत्यात भर झाली माझी एकाची |\nमढ़ेवर पडावी मुठभर माती |\nतशी गत झाली आमची |\nही मुम्बई यंत्राची, तंत्राची, जागनाराची, मरनारांची, शेंदिची, दाढ़ीची,\nहडसनच्या गाडीची, नायलोनच्या आणि जोर्जेटच्या तलम साडीची | बुटांच्या जोडीची |\nपुस्तकांच्या थडीची | माडीवर माडी | हिरव्या माडीची |\nपैदास इथे भलतीच चोरांची |\nएतखाऊची | शिर्जोरांची |\nहरामखोरांची | भांडवलदाराची |\nपोटासाठी पाठ धरली होती मी कामाची |\nपर्वा केलि नाही उन्हाची, थंडीची, पावसाची |\nपाण्यान भरल खीस माझ |\nवान माला एका छात्रिची |\nत्याच दरम्यान उठली चलवल\nमाँ पर कविता हिंदी में\nमदर्स डे पर कविता 2022 – मातृ दिवस कविता – Mother’s Day Poem in Hindi – मदर डे पोएम\nजिओ फ्री रिचार्ज कैसे करे 2022 -23 checking\n[रजिस्ट्रेशन] ट्रांसजेंडर आईडी कार्ड व प्रमाण पत्र ऑनलाइन आवेदन -National Portal for Transgender\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://iyemarathichiyenagari.com/gangalwadi-gavali-bandhu-from-chandrapur-district-article-by-bandopant-bodekar/", "date_download": "2022-12-01T01:12:10Z", "digest": "sha1:ZGQZVNY4QOWCU7OM5IN3WXX57NKJ3FSR", "length": 25426, "nlines": 202, "source_domain": "iyemarathichiyenagari.com", "title": "चंद्रपूर जिल्ह्यातील गवळी बंधुची - गांगलवाडी - इये मराठीचिये नगरी", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी महाराज यांना संत तुकारामांनी पाठवलेले अभंग\nमराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nछत्रपती शिवाजी महाराजांचे पर्यावरणीय विचार\nमुक्त्यारी समारंभ अथवा श्रीमन्महाराज शाहू छत्रपती, सरकार करवीर यांचा राज्याधिकारस्वीकारोत्सव\nजाणून घ्या अत्यंत दुर्मिळ बॉम्बे किंवा एचएच रक्तगटाबद्दल…\nसंत ज्ञानेश्‍वरांची परंपरा पुढे नेणारे देवनाथ कोण होते \nहे झाड केवळ आढळते महाराष्ट्रात…\nViral Video : फळे काढणीचे सोपे अन् टाकावू बाटलीपासून केलेलं यंत्र…\nNeettu Talks : कार्बन लेसर फेसियल ट्रिटमेंट आहे तरी काय \nझाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या सासरच्या मुळगावाची अशीही ओळख\nअभ्यासक्रमांचे उपयुक्तता मूल्य वाढविण्यासाठी…\nसह्याद्रीच्या कोंदणात वसलेला रांगडा किल्ला…\nचिमणी नक्की काय बोलत असावी बरं….\nपालकचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढल्याचा दावा\nजाणून घ्या माणसाच्या जन्माची गोष्ट…\nसोनसरी, पंद अन् सह्याद्री…\nशाश्वत विकास संकल्पनेचा विचार गरजेचा\nविदर्भातील शेतीक्षेत्रात आढळतात ‘हे’ पक्षी\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nHome » चंद्रपूर जिल्ह्यातील गवळी बंधुची – गांगलवाडी\nचंद्रपूर जिल्ह्यातील गवळी बंधुची – गांगलवाडी\nगवळी बंधुची – गांगलवाडी\n“तिच्या शेणाने पिके शेती \nशेती देई सुख , संपत्ती\nम्हणोनीच शेणामाजी लक्ष्मीची वसती वर्णिली असे \nराष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये गोवंश सुधारणेचा आग्रही पुरस्कार केलेला आहे. ज्यांचे घरी शेती आहे त्यांना गोसेवेचे महत्त्व पटवून दिले गेले पाहिजे. आपल्या कृषी प्रधान देशातील शेतीसाठी उत्तम गोवंश टिकवला गेला पाहिजे. सर्वच काही यंत्रांनीच शेती संपन्न होणार नाही, हेही ध्यानात घेतले पाहिजे.\n✍️…. बंडोपंत बोढेकर गडचिरोली\nचंद्रपूर जिल्ह्यात गांगलवाडी नावाची दोन गावे आहे. त्या पैकी ब्रम्हपुरी जवळचे मोठे गाव बरेचसे प्रसिद्ध आहे. दुसरे छोटेसे गांगलवाडी (डोंगरगाव) हे गाव मुल तालुक्यात आहे. खूप दिवसांपासून या गावाचे नांव मी ऐकून होतो. माझे सन्मित्र आणि ज्येष्ठ पत्रकार प्रकाशभाऊ चांभारे यांचे ते जन्म गाव. त्यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहण्यासाठी तेथे गेलो असता त्या भागात भ्रमंती करण्याचा योग आला. एखाद्या गावाचे नाव ऐकताच किंवा त्या गावांविषयी जुजबी माहिती मिळताच माझ्या डोळ्यांसमोर जे काल्पनिक चित्र उभे राहते, त्या चित्रांच्या अनुरूपच मला तो परिसर भासला जणू.\nमुल पासून केवळ १४ किमी अंतरावर असलेले हे गाव सिंदेवाही मार्गावरील चिखली गावाच्या जरा पुढे उजव्या हाताला वसलेले आहे. तहसिल मार्ग ते गावापर्यंत असलेल्या रस्त्यास सहा ठिकाणी सुंदर नागमोडी वळणे आलेली आहेत. अशा वळण मार्गावरून जात असताना सभोवतालची हिरवीगार झाडं पाहत रंगून जाणाऱ्या लहान मुलांप्रमाणे माझी काही वेळापूरती अवस्था झालेली होती.\nगावापर्यंत सिमेंट रोड आणि रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी लोकांना आरामदायी बसण्यासाठी सिमेंटी आसने पाहून जरा बरे वाटले. पायदळ चालतांना थकवा येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी केलेली ही सोय निश्चितच कौतुकास्पद आहे. गावसभोवताल सर्वदूर धानशेती पसरलेली. दंडावर आंबा, चिंच आणि मोहाची झाडे जागोजागी दिसून आली. तर गावालगतच्या पाळीवर २०० वर्ष वय असलेला ज्येष्ठ वटवृक��ष उभा जणू गावाचा इतिहासाच सांगतो आहे. गावात आदिवासी, माना, मराळ, गवळी, बौद्ध, मुस्लिम, ढीवर या समाजाचे लोक वास्तव्य करतात. सुमारे ८०० लोक वस्तीच्या या गावात बहुसंख्येने असलेल्या गवळी समाजाचे ८७ घरे आहेत. गांगल वाडी ते चिखली या दोन्ही गावाच्या मध्यभागी प्रसिद्ध ‘भसबोडन’ तलाव आहे. झाडीबोलीत भस म्हणजे म्हैस आणि बोडन म्हणजे चिखल. या तलावात उन्हाळ्याच्या उष्ण घातीत म्हशींना जरा शीतलता मिळते.\nसभोवतालच्या परिसरात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारांचा जागर करणारे चिखली, डोंगरगाव, बेलगाटा यांसारखे अनेक गावे असूनही गांगलवाडी गाव श्रीगुरुदेव सेवा मंडळाच्या आदर्शगाव नवनिर्माण कार्यापासून कशी काय दूर राहिले, हे मात्र मला कळू शकले नाही. गावात सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमाचा भाग म्हणून दोन भजनी मंडळे अस्तित्वात आहेत.\nपुरुष भजनी मंडळाचे नाव श्रीकृष्ण भजन मंडळ तर महिलांच्या भजनी मंडळाचे नाव राधाकृष्ण महिला भजन मंडळ असे आहे. त्यांचे संयोजकपद सौ. केवे यांचेकडे आहे. मुळात गवळी समाजाची असलेली ही वस्ती गवळ्यांचे श्रध्दास्थान असलेले भगवान श्रीकृष्णांची आराधना करतात. गोकुळ अष्टमीचा मोठा उत्सव येथे दरवर्षी होतो. अनेक धार्मिक कार्यक्रमांना भगवान श्रीकृष्णांची दिलेली नांवे पाहता गवळी बंधुच्या या गावास “गांगल वाडी” हे नाव पडले असावे, असे वाटते.\nगांगल वाडी प्रमाणेच गवळी समाज चंद्रपूर जिल्ह्यांतील सामदा (ता. सिंदेवाही ) आणि उसरपार चक (ता . सावली ) या दोन्ही गावात मोठ्या प्रमाणात दिसून येतो. झाडीपट्टीतला तत्कालीन घनदाट अरण्याचा हा भाग होता. याच प्रदेशात गाईच्या संगोपनासाठी योग्य प्रदेश लक्षात घेऊन गवळी समाज या तिन्ही ठिकाणी वास्तव्यास राहिला असावा. गाईचे संगोपन करणे, दुध दह्याचा पारंपरिक पद्धतीने व्यवसाय करणे हे ह्या समाजाचा कार्यभाग होता. मात्र कालांतराने गाईंची संख्या घटताच गवळी समाजानी शेती व्यवसायाची कास धरली. एकेकाळी सिताराम पाटील चांभारे आणि त्यांचे बंधू आत्माराम पाटील चांभारे हे या भागातील सुप्रसिद्ध जमीनदार होते. गांगल वाडी, चिखली, डोंगरगाव इत्यादी गावाची जमीनदारी त्यांचे कडे होती. दानवृत्तीच्या सिताराम पाटलांनी अनेकांना त्या काळात गरीबांना उपजिवीकेसाठी जमीनी दान दिल्यात . सन १९५६ च्या सुमारास सुरू झालेल्या ��ट ग्रामपंचायतीत सिताराम पाटलांचे सुपुत्र बळीराम पाटील चांभारे यांनी पहिले सरपंच म्हणून ‌ सेवा दिली तर पहिले पोलिस पाटील म्हणून शिवराम सिताराम चांभारे यांनीही उत्तम रित्या गावाचा कारभार पाहिला. झाडीपट्टी म्हटली की, मंडई -दंडार- नाटके आलीच. ही येथील भूमीची सांस्कृतिक ओळखच जणू. दिवाळी सणाच्या निमित्ताने दंडार मात्र दरवर्षी येथे होत असते. गवळी समाजातील कलाप्रेमी लोकांनीही झाडी नाटकात भूमिका करणे , मंडई च्या निमित्ताने नाटकांचे प्रयोग घडवून आणणे , याकरिता विशेष योगदान दिलेले आहे.\nगवळी बंधुनी शेती व्यवसायासोबत आपल्या पारंपरिक गोवंश सुधारणेकडे प्रामुख्याने लक्ष दिले पाहिजे, असे मला वाटते. कारण गाय ही आजच्या काळातील जीवंत आरोग्यधाम आहे. कामधेनू आहे.\n“तिच्या शेणाने पिके शेती \nशेती देई सुख , संपत्ती\nम्हणोनीच शेणामाजी लक्ष्मीची वसती वर्णिली असे \nराष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये गोवंश सुधारणेचा आग्रही पुरस्कार केलेला आहे. ज्यांचे घरी शेती आहे त्यांना गोसेवेचे महत्त्व पटवून दिले गेले पाहिजे. आपल्या कृषी प्रधान देशातील शेतीसाठी उत्तम गोवंश टिकवला गेला पाहिजे. सर्वच काही यंत्रांनीच शेती संपन्न होणार नाही, हेही ध्यानात घेतले पाहिजे.\nगांगल वाडी येथे केवळ जिल्हा परिषद उच्च प्राथमिक विद्यालय सोडता हायस्कूल, बॅंक, आरोग्य केंद्र, पोस्ट आफिस या प्रकारची सुविधा अजून पर्यंत तरी झालेली नाही, त्या दृष्टीनेही समाजातील जागृत मंडळींनी पुढाकार घेतला पाहिजे. समाजातील इतर जाती धर्माच्या लोकांसोबत गावात प्रसन्न चित्ताने राहणारा, समन्वय- सहयोग वृत्तीने वाटचाल करणारा शांतता प्रिय समाज म्हणून गवळी समाजाची जुनी ओळख आहे. हेच या समाजबांधवांचे मानवतावादी दर्शन कायम टिकून राहिले पाहिजे.\nमोहाच्या रोगावर ही आहे औषधी\nनमस्कार माझा त्या तुला अहिल्ये..\nटीम इये मराठीचिये नगरी\nवसंत ऋतूरूपी राजाचं आगमन…\nएकात्म साहित्य अन् समाजाचा अनुबंध सांगणारा ऐतिहासिक दस्ताऐवज\nपेडगावचा शहाणा ही म्हण कशावरून पडली माहिती आहे का\nमाझ्या शिक्षणाची पालवी फुलविणारे साहित्यिक : डॉ नागनाथ कोत्तापल्ले\nइचलकरंजी संस्कृती प्रतिष्ठानतर्फे कादंबरी पुरस्कार जाहीर\nथंडीत त्वचेची अशी घ्या काळजी…\nचला जाणूया नदीला अभियानाचा दुसरा टप्पा…\nसमाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे पुरस्कार जाहीर\nV. R. Gavhane on दोलायमानतेवर चिंतन हवे – डॉ. माधव चितळे\nराजू मरवे-बेळगाव on मलकापूर येथील प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालयात पर्यावरणपूरक दसरा साजरा\nअरूण झगडकर on झाडी शब्दसाधक शिक्षक पुरस्कार\nShashikant Shinde on शिक्षणाचे पसायदान: शैक्षिक यज्ञ \nस्वप्नातून बाहेर पडून वास्तवात राहायला शिकावे\nप्रश्न मुळापासून सोडवायला हवेत तरच ते सुटतात\nनिसर्गातील मुक्त आनंदच देतो मनाला उभारी\nसृष्टीतील सर्व जीवातील ब्रह्म जाणून व्हावे सर्वज्ञ\nमुक्त होणे म्हणजे तरी काय \nप्रेमाच्या पेटीनेच गाठता येतो मोक्षाचा तीर\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा (94)\nकाय चाललयं अवतीभवती (383)\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान (74)\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास (445)\nश्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/booker-prize", "date_download": "2022-11-30T23:22:54Z", "digest": "sha1:2VHP7EQBZA2PVFX6CKSPNBZG3W2XPY2J", "length": 3719, "nlines": 50, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "Booker prize Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nगीतांजली श्रींच्या ‘टॉम्ब ऑफ सॅन्ड’ या कादंबरीला बुकर पारितोषिक\nलेखिका गीतांजली श्री यांच्या 'रेत समाधी' या कादंबरीचा डेझी रॉकवेल यांनी केलेला इंग्रजी अनुवाद, 'टॉम्ब ऑफ सॅन्ड'ला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने सन्मा ...\nडेमॉन गॅलगट यांच्या ‘द प्रॉमिस’ला बूकर पारितोषिक\nदक्षिण आफ्रिकी लेखक डेमॉन गॅलगट यांनी 'द प्रॉमिस’ या कादंबरीसाठी बूकर पारितोषिक प्राप्त केले आहे. यापूर्वीही बूकरच्या लघुयादीत स्थान प्राप्त केलेले रि ...\nभारत जोडोची कल्पना उत्तम; पण काँग्रेस जोडोही आवश्यक\nकाँग्रेस अध्यक्षपदासाठी थरूर, खरगे, त्रिपाठी यांचे अर्ज\nदेशद्रोहाच्या एका प्रकरणात शरजील इमामला जामीन\nआदिवासींचा विरोध मोडून छत्तीसगडमध्ये ८ हजार झाडांची कत्त���\nअतिवृष्टीच्या निकषात न बसणाऱ्या बाधित शेतकऱ्यांनाही मदत\nचांदणी चौक पूल पाडण्यामुळे वाहतूक व्यवस्थेत बदल\nचांदणी चौक पूल १ व २ ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडणार\nतामिळनाडूत आरएसएसला पदयात्रा काढण्यास मनाई\nविवाहित, अविवाहित, एकल, प्रत्येक महिलेला गर्भपाताचा अधिकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/8680", "date_download": "2022-12-01T01:02:34Z", "digest": "sha1:CVKBPVMSTHUMCCGOV5CN5BP2CWR43TQE", "length": 15942, "nlines": 272, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "रिक्षाचालकाला लघुशंका करतांना रोखणे सुरक्षारक्षकाला पडले महागात… | India Dastak News Tv", "raw_content": "\nHome क्राइम रिक्षाचालकाला लघुशंका करतांना रोखणे सुरक्षारक्षकाला पडले महागात...\nरिक्षाचालकाला लघुशंका करतांना रोखणे सुरक्षारक्षकाला पडले महागात…\nपिंपरी-चिंचवड येथे एका सुरक्षारक्षकाला रिक्षाचालकास बीएमडब्ल्यू गाडीवर लघुशंका करताना रोखणे महागात पडले आहे. या रिक्षाचालकाने सुरक्षारक्षकावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पिंपरी पोलिसांनी या रिक्षाचालकास अटक केली असून पुढील कार्यवाही सुरू आहे.\nपिंपरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बाळू कदम हा रिक्षाचालक येथील एका खासगी कंपनीच्या संचालकांच्या बीएमडब्ल्यू गाडीवर लघुशंका करत असल्याचे त्यावेळी तिथे कर्तव्य बजावत असलेले शंकर वाईकर या सुरक्षारक्षकाला दिसले. त्यावेळी सुरक्षारक्षकाने रिक्षावाल्याला लघुशंका करतांना रोखले. यावरून या दोघांमध्ये वाद झाला. त्यामुळे बाळू कदम याने शंकर वाईकर यांच्या अंगावर पेट्रोल ओतून वाईकर यांना पेटवून देत तेथून पळ काढला.\nशरीराला आग लागल्यामुळे आपला जीव वाचविण्यासाठी वाइकर यांनी नजीकच्या नाल्यात उडी घेतली. सध्या वाईकर यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून वरील सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.\nPrevious article८३ वर्षाच्या आजीने हिंमत करून २८ वर्षाच्या चोराला झोडपले…\nNext articleडिसेंबरपर्यंत मुंबईत शाळा बंदच राहतील, राज्यातही शाळा सुरू करणे बंधनकारक नाहीत\nसुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762\nट्रॅकखाली आल्याने दोन बहिणीसह भावाचाही जागेवरच मृत्यू…\nकंपनीत कामासाठी दोघा बहिणीला सोडण्यासाठी जाणाऱ्या दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने दुचाकीस्वार तिघेही बहीण-भा�� ट्रकच्या चाकाखाली सापडून ठार झाले. हा भीषण अपघात आज गुरुवारी सकाळी...\nदोन अधिकारी सापडले लाचलुचपत प्रतिबंधक विभागच्या जाळ्यात…एक उपजिल्हाधिकारी तर दुसरा गटविकास अधिकारी…\nबीड: दोन वर्गमित्र , दोघेही प्रशासकीय अधिकारी एक उपजिल्हाधिकारी तर दुसरा पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. मात्र हेच दोन मित्र सर्वत्र आज चर्चेचा...\nलिलाव तर झाले नाही… मग नवीन बांधकामास रेती येतेय कुठून…\nनागेश इटेकर गोंडपिपरी, तालुका प्रतिनिधी गोंडपिपरी :- तालुक्यातील रेती घाटाचे अजूनही लिलाव झाले नाही. मग तालुक्यात नवीन निवासाचे बांधकाम करण्यात येत असलेल्या ठिकाणी रेती येतेय तरी...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nप्रितम गग्गुरी(उपसंपादक) आष्टी:- दिनांक २८ नोव्हेंबर रोजी श्री छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्था आष्टी तर्फे आयोजित द्वितीय विदर्भ स्तरीय आमंत्रित कराटे स्पर्धा आष्टी येथे आयोजित...\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना आवाहन…\nनागपूर -भारतीय संविधानाला अभिप्रेत लोकशाही गणराज्य घडविण्यासाठी देशातील शेवटच्या वंचित समूहापर्यंत पोहोचून त्यांच्या वेदनेशी आपुलकीचे व माणुसकीचे नाते जोडावे लागेल. तेव्हा कुठे वंचित, शोषित,...\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद – अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी…\nसावली: गेल्या अनेक वर्षापासून गायरान जागेवर पिढ्यानपिढ्या पक्की घरे बांधून वास्तव्यास असलेल्या तसेच महसूल जमिनिवर अतिक्रमणं धारकांना अतिक्रमणं हटविण्याबाबत शासनाकडून नोटीस बजावण्यात आल्या. यामुळें...\nसिद्धार्थ पंच मंडळ, चंद्रपूर तर्फे भोजनदान..\nचंद्रपूर: मंडळवार, दि. 29 नोव्हेंबर 2022 ला धम्मनगरी चंद्रपुरात अनमोल बुद्ध धातूंची प्रतिष्ठाना धमकीर्ती विहारात करण्यात आली. या शुभप्रसंगी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी सिद्धार्थ पंच...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना...\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद...\nमैत्रिणी सोबत जंगलात जाणं बेतले जीवावर; वाघाचा हल्ल्यात तरुण ठार\nब्रेकिंग न्यूज: आष्टी पुलावरून ट्रक उलटला; दोन ठार,एक जखमी…\nअखेर येनापूरच्या ‘त्या’युवकांविरुद्ध ऍट्रासिटी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल.. दिक्षा...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना आवाहन…\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद – अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी…\nसिद्धार्थ पंच मंडळ, चंद्रपूर तर्फे भोजनदान..\nबार्टी प्रादेशिक कार्यालयात मदत केंद्र सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimati.com/2022/08/shri-gajananacha-janma-ganpati-stories.html", "date_download": "2022-12-01T00:46:54Z", "digest": "sha1:UFVSLI4JLPYXSLTBBSMOO5QLS6DGRFJY", "length": 97325, "nlines": 2017, "source_domain": "www.marathimati.com", "title": "श्री गजाननाचा जन्म (गणपतीच्या गोष्टी)", "raw_content": "\nअक्षरमंच - मुक्त व्यासपीठ\nमराठी भाषा गौरव दिन (२७ फेब्रुवारी)\nमहाराष्ट्र दिन (१ मे)\nजागतिक महिला दिन (८ मार्च)\nरिस्पेक्ट झेब्रा (सामाजिक उपक्रम)\nवारी विशेष (पंढरपूर वारी)\nवेबसूची - मराठी संकेतस्थळे / वेबसाईट\nश्री गजाननाचा जन्म (गणपतीच्या गोष्टी)\nश्री गजाननाचा जन्म (गणपतीच्या गोष्टी) - आपल्या लाडक्या बाप्पाला गणपती हे नाव कसे पडले असेल त्याचीच ही रंजक गोष्ट.\nआपल्या लाडक्या बाप्पाला ‘गणपती’ हे नाव कसे पडले असेल त्याचीच ही रंजक गोष्ट\nश्री गजाननाचा जन्म (गणपतीच्या गोष्टी)\nमुलांनो, आपल्या सर्वांच्या प्रिय गणपती बाप्पांना आपण अनेक नावांनी ओळखतो. त्यापैकीच एक नाव आहे ‘गजानन’. पण हे नाव गणपतीला कसे पडले त्याचीच ही गोष्ट.\nशंकर-पार्वती कैलासावर वास्तव्य करत असताना पार्वतीने एकदा शंकराकडे आपल्याला पुत्र हवा असा हट्ट धरला. ती शंकराला म्हणाली की निदान कैलास सोडून गेलेला माझा कार्तिकेय तरी शोधून आणा. पार्वतीचा हट्ट पुरविण्यासाठी शंकर कार्तिकेयास आणण्यास गेले. पण पार्वतीला पुत्रवियोग सहन होईना. म्हणून इकडे पार्वतीने एक मातीचा बाहुला तयार केला आणि ती त्याच्याशी खेळू लागली.\nपार्वती म्हणजे साक्षात आदिमाया जगदंबाच तर या जगदंबेला संतुष्ट क���ण्याची ही उत्तम संधी मानून श्रीविष्णूने यामातीच्या बाहुल्यात प्रवेश केला आणि बाहुला जिवंत झाला तर या जगदंबेला संतुष्ट करण्याची ही उत्तम संधी मानून श्रीविष्णूने यामातीच्या बाहुल्यात प्रवेश केला आणि बाहुला जिवंत झाला विष्णू पार्वतीचा पुत्र झाला विष्णू पार्वतीचा पुत्र झाला इकडे शंकर कार्तिकेयाला घेऊन परत आले. तेव्हा त्यांना ही सर्व हकीकत समजली. त्यांना खूप आनंद झाला. हळूहळू पार्वतीला या पुत्राची गोष्ट सर्वांना कळली. त्याला पाहण्यासाठी सर्व देव कैलासावर येऊन गेले.\nत्यात शनीदेवसुद्धा आला. पण तो आपले डोळे उघडेना. आपली दृष्टी पडल्यास काहीतरी विपरीत घडेल अशी भीती त्याला वाटत होती. पण पार्वतीने ‘येथे सर्व मंगल आहे’ असे म्हणून त्याला डोळे उघडण्याचा आग्रह केला. तेव्हा अखेर शनीने डोळे उघडून पाहिले. त्याबरोबर एका क्षणात त्या पुत्राचे मस्तक उडून गेले. कैलासावर एकच कोलाहल झाला.\nपार्वतीने आक्रोश सुरु केला. शंकराने आपल्याला गणांना मस्तक शोधण्यासाठी पाठविले. पण ते शीर काही सापडेना. शेवटी शंकराने आपल्या गणांना आज्ञा दिली, ‘दक्षिणेकडे पाय करुन जो प्राणी झोपला असेल त्याचे डोके कापून आणा.’ मग गण बाहेर शोध घ्यायला निघाले. शोधता शोधता गणांना एक हत्ती दक्षिणेकडे पाय करुन झोपलेला दिसला. त्याचेच मस्तक कापून ते शंकराकडे घेऊन आले. मग शंकराने हेच मस्तक त्या शिरविरहीत पुत्राच्या देहावर ठेवले आणि पार्वतीपुत्र पुनः आपल्या मंत्रसामर्थ्याने जिवंत केले.\nहत्तीचे मस्तक पुत्राल मिळाले म्हणून शंकर-पार्वतीचा हा पुत्र ‘गजवदन’ झाला. गज म्हणजे हत्ती. आनन म्हणजे तोंड, गजाचे आनन म्हणजे गजानन. शंकराने गजाननाला गणांचा अधिपती केल्यामुळे तो ‘गणपती’ झाला.\nश्री गजाननाचा जन्म (गणपतीच्या गोष्टी) संबंधी महत्त्वाचे दुवे:\nसंपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.\nगणपतीच्या गोष्टी जीवनशैली मराठी गोष्टी माझा बालमित्र\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nजेजुरी गड पर्वत - जेजुरीच्या खंडोबाची आरती\nजेजुरी गड पर्वत शिवलिंगाकार, मृत्युलोकी दुसरे कैलास शिखर जेजुरी गड पर्वत - जेजुरीच्या खंडोबाची आरती (Jejuri Gad - Kejurichya Jh...\nदिनांक ३० नोव्हेंबर च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्म��तीदिन आणि जागतिक दिवस TEXT - TEXT. शेवटच...\nसात दिवस आणि सहा रात्री - भाग ४ (भयकथा)\nसहा दिवसांच्या पिकनिकचे रहस्य उलगडणारी भयकथा सात दिवस आणि सहा रात्री - भाग ४ (भयकथा) पिकनिकमध्ये काही मित्रांना सस्पेंन्स, भयान...\nदिनांक २९ नोव्हेंबर च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस TEXT - TEXT. शेवटच...\nदिनांक २८ नोव्हेंबर च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस महात्मा जोतीराव गोविंदराव फ...\nजो स्वतःच्या बचावात सहभागी होण्यास इच्छुक नाही अशा व्यक्तीला तुम्ही वाचवू शकत नाही.\n/fa-fire/ सर्वाधिक लोकप्रिय लेखन$type=one\nसात दिवस आणि सहा रात्री - भाग ४ (भयकथा)\nसहा दिवसांच्या पिकनिकचे रहस्य उलगडणारी भयकथा सात दिवस आणि सहा रात्री - भाग ४ (भयकथा) पिकनिकमध्ये काही मित्रांना सस्पेंन्स, भयान...\nव्यक्तिमत्व विकास (मराठी लेख)\nव्यक्तिमत्व विकास - व्यक्तीचा शारिरीक, मानसिक, भावनिक व सामाजिक विकास होत असतो. या विकासातून तिचा पिंड घडत असतो. व्यक्तीचा शा...\nजेजुरी गड पर्वत - जेजुरीच्या खंडोबाची आरती\nजेजुरी गड पर्वत शिवलिंगाकार, मृत्युलोकी दुसरे कैलास शिखर जेजुरी गड पर्वत - जेजुरीच्या खंडोबाची आरती (Jejuri Gad - Kejurichya Jh...\nआरती ज्ञानराजा महाकैवल्यतेजा - श्रीज्ञानदेवाची आरती\nआरती ज्ञानराजा, महाकैवल्यतेजा श्रीज्ञानदेवाची आरती (Shri Dnyandevachi Aarti Dnyanraja) आरती ज्ञानराजा, महाकैवल्यतेजा, सेविती ...\nदिनांक १६ नोव्हेंबर च्या जगभरातील ठळक घटना, घडमोडी, जन्म, मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन आणि जागतिक दिवस TEXT - TEXT. शेवटच...\nसन २००२ पासून मराठीतून मराठीचा वारसा पुढे नेणारे अस्सल मराठमोळे वेब पोर्टल.\nअंधश्रद्धेच्या कविता,5,अकोला,1,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,18,अनंत दळवी,1,अनिकेत शिंदे,1,अनिल गोसावी,2,अनुभव कथन,14,अनुराधा फाटक,39,अनुवादित कविता,1,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,3,अभिव्यक्ती,1066,अमन मुंजेकर,7,अमरश्री वाघ,2,अमरावती,1,अमित पडळकर,4,अमित पवार,1,अमित पापळ,31,अमित बाविस्कर,3,अमुक-धमुक,1,अमोल देशमुख,1,अमोल वाघमारे,1,अमोल सराफ,2,अरविंद थगनारे,1,अर्थनीति,3,अश्विनी तातेकर-देशपांडे,1,अहमदनगर,1,अक्षय वाटवे,1,अक्षरमंच,827,आईच्या कविता,21,आईस्क्रीम,3,आकाश पवार,2,आकाश भुरसे,8,आज,4,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,17,आतले-बाहेरचे,3,आतिश कविता लक्ष्मण,1,आत्मविश्वासाच्या कविता,11,आद��त्य कदम,1,आनंद दांदळे,8,आनंद प्रभु,1,आनंदाच्या कविता,23,आभिजीत टिळक,2,आमट्या सार कढी,18,आर समीर,1,आरती गांगन,2,आरती शिंदे,4,आरत्या,82,आरोग्य,20,आशिष खरात-पाटील,1,इंदिरा संत,3,इंद्रजित नाझरे,26,इंद्रजीत भालेराव,1,इतिहास,7,इसापनीती कथा,46,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,15,उमेश कानतोडे,1,उमेश कुंभार,12,उस्मानाबाद,1,ऋग्वेदा विश्वासराव,5,ऋचा पिंपळसकर,10,ऋचा मुळे,18,ऋषिकेश शिरनाथ,2,एच एन फडणीस,1,एप्रिल,30,एहतेशाम देशमुख,2,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,ऑडिओ कविता,12,ओंकार चिटणीस,1,ओम ढाके,8,औरंगाबाद,1,कपिल घोलप,11,करमणूक,60,कर्क मुलांची नावे,1,कविता शिंगोटे,1,कवितासंग्रह,40,कवी बी,1,कार्यक्रम,9,कालिंदी कवी,2,कि का चौधरी,1,किल्ले,97,किल्ल्यांचे फोटो,5,किशोर चलाख,6,कुठेतरी-काहीतरी,2,कुणाल खाडे,2,कुसुमाग्रज,7,कृष्णाच्या आरत्या,5,के के दाते,1,के तुषार,8,केदार कुबडे,40,केदार नामदास,1,केदार मेहेंदळे,1,केशवकुमार,1,केशवसुत,2,कोल्हापूर,1,कोशिंबीर सलाड रायते,14,कौशल इनामदार,1,खंडोबाची स्थाने,1,खंडोबाच्या आरत्या,2,खरगपूर,1,ग दि माडगूळकर,1,ग ह पाटील,1,गडचिरोली,1,गणपतीच्या आरत्या,5,गणपतीच्या गोष्टी,24,गणेश तरतरे,16,गणेश पाटील,1,गण्याचे विनोद,1,गाडगे बाबा,1,गावाकडच्या कविता,12,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गोकुळ कुंभार,8,गोड पदार्थ,58,ग्रेस,1,घरचा वैद्य,2,घाट,1,चंद्रकांत जगावकर,1,चंद्रपूर,1,चटण्या,3,चातुर्य कथा,6,चित्रपट समीक्षा,1,चैतन्य म्हस्के,1,जयश्री मोहिते,1,जळगाव,1,जाई नाईक,1,जानेवारी,31,जालना,1,जितेश दळवी,1,जिल्हे,31,जीवनशैली,424,जुलै,31,जून,30,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,3,ठाणे,1,डिसेंबर,31,डॉ मानसी राजाध्यक्ष,1,डॉ. दिलीप धैसास,1,तनवीर सिद्दिकी,1,तरुणाईच्या कविता,6,तिच्या कविता,52,तुकाराम गाथा,4,तेजस्विनी देसाई,1,दत्ताच्या आरत्या,5,दर्शन जोशी,2,दादासाहेब गवते,1,दिनदर्शिका,366,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश लव्हाळे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,2,दिवाळी फराळ,26,दीप्तीदेवेंद्र,1,दुःखाच्या कविता,70,देवीच्या आरत्या,3,देशभक्तीपर कविता,2,धनराज बाविस्कर,51,धार्मिक स्थळे,1,धुळे,1,धोंडोपंत मानवतकर,11,ना धों महानोर,1,ना वा टिळक,1,नांदेड,1,नागपूर,1,नाशिक,1,निखिल पवार,3,निमित्त,3,निराकाराच्या कविता,10,निवडक,2,निसर्ग कविता,23,नोव्हेंबर,30,न्याहारी,49,पथ्यकर पदार्थ,2,परभणी,1,पराग काळुखे,1,पल्लवी माने,1,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,319,पाककृती व्हिडिओ,2,पालकत्व,7,पावसाच्या कविता,31,पी के देवी,1,���ुडिंग,10,पुणे,12,पूनम राखेचा,1,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,26,पौष्टिक पदार्थ,20,प्र श्री जाधव,12,प्रजोत कुलकर्णी,1,प्रतिक बळी,1,प्रतिभा जोजारे,1,प्रतिक्षा जोशी,1,प्रफुल्ल चिकेरूर,10,प्रभाकर लोंढे,3,प्रवास वर्णन,1,प्रवासाच्या कविता,11,प्रविण पावडे,13,प्रवीण राणे,1,प्रसन्न घैसास,2,प्रज्ञा वझे-घारपुरे,13,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रिती चव्हाण,15,प्रिया जोशी,1,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,88,प्रेरणादायी कविता,15,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,9,बहीणाबाई चौधरी,2,बा भ बोरकर,2,बा सी मर्ढेकर,4,बातम्या,8,बाबा आमटे,1,बाबाच्या कविता,2,बायकोच्या कविता,4,बालकविता,14,बालकवी,3,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,1,बिपीनचंद्र नेवे,1,बीड,1,बुलढाणा,1,बेकिंग,9,भंडारा,1,भक्ती कविता,14,भरत माळी,1,भा रा तांबे,2,भाज्या,29,भाताचे प्रकार,16,भूमी जोशी,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंजुषा कुलकर्णी,2,मंदिरांचे फोटो,2,मंदिरे,1,मधल्या वेळेचे पदार्थ,40,मनाचे श्लोक,205,मनिषा दिवेकर,3,मराठी उखाणे,2,मराठी कथा,100,मराठी कविता,707,मराठी गझल,19,मराठी गाणी,2,मराठी गोष्टी,67,मराठी चारोळी,1,मराठी चित्रपट,14,मराठी टिव्ही,41,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,5,मराठी प्रेम कथा,23,मराठी भयकथा,41,मराठी मालिका,14,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,36,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,49,मराठी साहित्यिक,1,मराठी सुविचार,2,मराठीमाती,181,मसाले,12,महात्मा फुले,1,महाराष्ट्र,307,महाराष्ट्र फोटो,9,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,22,महालक्ष्मीच्या आरत्या,2,महेश बिऱ्हाडे,3,मांसाहारी पदार्थ,17,माझं मत,3,माझा बालमित्र,87,मातीतले कोहिनूर,16,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मीना तालीम,1,मुंबई,9,मुंबई उपनगर,1,मुकुंद शिंत्रे,35,मुक्ता चैतन्य,1,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,5,मोहिनी उत्तर्डे,1,यवतमाळ,1,यशपाल कांबळे,2,यशवंत दंडगव्हाळ,21,यादव सिंगनजुडे,2,योगा,1,योगेश कर्डिले,5,योगेश सोनवणे,2,रंजना बाजी,1,रजनी जोगळेकर,5,रत्नागिरी,1,रागिनी पवार,1,राजकीय कविता,7,राजकुमार शिंगे,1,राजेंद्र भोईर,1,राजेश पोफारे,1,राजेश्वर टोणे,3,रामचंद्राच्या आरत्या,5,रायगड,1,राहुल अहिरे,3,रेश्मा जोशी,2,रेश्मा विशे,1,रोहित काळे,7,रोहित साठे,14,लघुपट,3,लता मंगेशकर,2,लक्ष्मण अहिरे,2,लातूर,1,लिलेश्वर खैरनार,2,लोकमान्य टिळक,3,लोणची,9,वर्धा,1,वा भा पाठक,1,वात्रटिका,2,वासुदेव कामथ,1,वाळवणाचे पदार्थ,6,वि सावरकर,1,विंदा करंदीकर,2,विचारधन,211,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विनायक मुळम,1,विरह कविता,55,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,4,विवेक जोशी,3,विशेष,4,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वृषाली काकडे,2,वृषाली सुनगार-करपे,1,वेदांत कोकड,1,वैभव सकुंडे,1,वैशाली झोपे,1,व्यंगचित्रे,48,व्रत-वैकल्ये,1,व्हिडिओ,23,शंकराच्या आरत्या,4,शशांक रांगणेकर,1,शांततेच्या कविता,6,शांता शेळके,3,शारदा सावंत,4,शाळेचा डबा,13,शाळेच्या कविता,10,शितल सरोदे,1,शिक्षकांवर कविता,3,शुभम बंबाळ,2,शुभम सुपने,2,शेतकर्‍याच्या कविता,11,शेती,1,शैलेश सोनार,1,श्याम खांबेकर,1,श्रद्धा नामजोशी,9,श्रावणातल्या कहाण्या,27,श्रीधर रानडे,1,श्रीनिवास खळे,1,श्रीरंग गोरे,1,संघर्षाच्या कविता,28,संजय पाटील,1,संजय बनसोडे,2,संजय शिंदे,1,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संत एकनाथ,1,संत तुकडोजी महाराज,1,संत तुकाराम,8,संत नामदेव,2,संत ज्ञानेश्वर,4,संतोष झोंड,1,संतोष सेलुकर,30,संदिप खुरुद,5,संदेश ढगे,39,संपादक मंडळ,1,संपादकीय,9,संपादकीय व्यंगचित्रे,2,संस्कार,2,संस्कृती,131,सचिन पोटे,12,सचिन माळी,1,सण-उत्सव,20,सणासुदीचे पदार्थ,32,सतिश चौधरी,1,सदाशिव गायकवाड,2,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,समर्पण,9,सरबते शीतपेये,8,सलिम रंगरेज,1,सांगली,1,सागर बनगर,1,सागर बाबानगर,1,सातारा,1,सामाजिक कविता,113,सामान्य ज्ञान,7,सायली कुलकर्णी,7,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,सिंधुदुर्ग,1,सिद्धी भालेराव,1,सिमा लिंगायत-कुलकर्णी,1,सीमा लिंगायत-कुलकर्णी,1,सुदेश इंगळे,4,सुनिल नागवे,1,सुनिल नेटके,2,सुनील गाडगीळ,1,सुभाष कटकदौंड,2,सुमती इनामदार,1,सुमित्र माडगूळकर,1,सुरेश भट,2,सुशील दळवी,1,सुशीला मराठे,1,सुहास बोकरे,1,सैनिकांच्या कविता,3,सैरसपाटा,127,सोपानदेव चौधरी,1,सोमकांत दडमल,1,सोलापूर,1,स्तोत्रे,1,स्फूर्ती गीत,1,स्वप्नाली अभंग,5,स्वाती खंदारे,318,स्वाती गच्चे,1,स्वाती दळवी,9,स्वाती नामजोशी,31,स्वाती पाटील,1,स्वाती वक्ते,2,ह मुलांची नावे,1,हमार्टिक समा,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,41,हर्षदा जोशी,3,हर्षवर्धन घाटे,1,हर्षाली कर्वे,2,हसनैन आकिब,3,हेमंत जोगळेकर,1,हेमंत सावळे,1,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,\n माझ्या मातीचे गायन: श्री गजाननाचा जन्म (गणपतीच्या गोष्टी)\nश्री गजाननाचा जन्म (गणपतीच्या गोष्टी)\nश्री गजाननाचा जन्म (गणपतीच्या गोष्टी) - आपल्या लाडक्या बाप्पाला गणपती हे नाव कसे पडले असेल त्याचीच ही रंजक गोष्ट.\nसर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आ���ळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची\nयेथे टाईप करून शोध घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.nashikinfo.in/%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2022-12-01T00:01:50Z", "digest": "sha1:GYAT2X57FNZL654V325DDN2KKVH5QJKY", "length": 8010, "nlines": 113, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "दीपोत्सव : मिठाई दुकानदारांना ठोठावला 19 हजारांचा दंड -", "raw_content": "\nदीपोत्सव : मिठाई दुकानदारांना ठोठावला 19 हजारांचा दंड\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र>\nदीपोत्सव : मिठाई दुकानदारांना ठोठावला 19 हजारांचा दंड\nदीपोत्सव : मिठाई दुकानदारांना ठोठावला 19 हजारांचा दंड\nPost category:‘अन्नसुरक्षा व अनुपालन प्रणाली’ / Dipotsav_2022 / कॅन्टोन्मेंट प्रशासन / देवळाली कॅन्टोन्मेंट हद्द / नाशिक / उत्तर महाराष्ट्र / मिठाई दुकानदार\nनाशिक (देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा\nदिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर देवळाली कॅन्टोन्मेंट हद्दीतील मिठाई दुकानांची लष्कराच्या कॅन्टोन्मेंट आरोग्य विभाग व राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने तपासणी करत 10 दुकानांतील मिठाईचे नमुने मुंबईत प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले आहेत. तीन दुकानांमध्ये स्वच्छतेबाबत त्रुटी आढळल्याने त्यांना कॅन्टोन्मेंट प्रशासन नोटिसा बजावण्यात आल्या. तसेच प्लास्टिक वापराबद्दल दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करत 19 हजार रुपये दंडाची वसुली करण्यात आल्याचे ���रोग्य अधीक्षक अमन गुप्ता यांनी सांगितले.\nलष्कराचे स्टेशन हेल्थ ऑर्गनायझेशनचे आरोग्य अधिकारी कर्नल ए. डॅनियल, आरोग्य अधीक्षक संजय ठुबे आदींसह राज्य शासनाचे अन्नसुरक्षा अधिकारी गोपाल कासार तसेच कॅन्टोन्मेंटचे आरोग्य अधीक्षक अमन गुप्ता, निरीक्षक शिवराज चव्हाण, अतुल मुंडे, शाजेब सय्यद, पर्यवेक्षक विनोद खरालिया यांनी सहभाग घेत शहरातील विविध मिठाई दुकानांची तपासणी केली. दूध, दुधापासून बनवलेल्या व अन्य प्रकारच्या मिठाईसह पाण्याचे नमुने तपासण्यात आले. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या ‘अन्नसुरक्षा व अनुपालन प्रणाली’च्या आधारे मिठाईचे नमुने ताब्यात घेत तपासणीसाठी ते मुंबई कार्यालयाकडे पाठविण्यात आले. याशिवाय ज्या तीन दुकानदारांनी स्वच्छतेबाबत दुर्लक्ष केले त्यांना तातडीने नोटिसा बजावण्यात आल्या असून, त्या सूचनांची पूर्तता करण्याचे आदेश कर्नल ए. डॅनियल यांनी कॅन्टोन्मेंट प्रशासनास दिले आहेत. पुढील आठ दिवसांत पुन्हा मोहीम राबविली जाणार आहे. यावेळी अन्नसुरक्षा अधिकारी गोपाल कासार यांनी मिठाई दुकानदार सुधीर गुप्ता, उद्धव उभ्रानी, योगेश सावंत, जुबिन शाह, अनिल चावला, दीपक यादव आदींशी संवाद साधला व स्वच्छतेबाबत सूचना दिल्या.\nमुकेश अंबानींनी घेतलं नव घर; किंमत तब्बल तेरा अब्ज रुपये\nराजकारणात कट्टर शत्रुत्व; क्रिकेटमध्ये मात्र मित्रत्व\n‘प्रेम प्रथा धुमशान’मध्ये गावपळणीची अनोखी प्रथा आणि थरारक प्रेमकथा\nThe post दीपोत्सव : मिठाई दुकानदारांना ठोठावला 19 हजारांचा दंड appeared first on पुढारी.\nनाशिक : मनपा नगररचना विभागाला महसुलात ५० काेटींचा फटका\nएकनाथ खडसे : ठरलं…..मी राष्ट्रवादीत राहणार\nनाशिक : सीएनजीच्या दरात सात महिन्यांत २५ रुपये वाढ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.travelclix.in/mr/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2022-11-30T23:42:57Z", "digest": "sha1:F3KLQKCKZIT3H4PP4KSOQ4VJ36ASOWXE", "length": 7311, "nlines": 61, "source_domain": "www.travelclix.in", "title": "संपर्क | Travelclix - Travel & Photography Blog", "raw_content": "\nआपल्या प्रतिक्रिया, सूचना किंवा आपल्याला ब्लॉग / वेबसाइट आवश्यक असल्यास आमच्याशी संपर्क साधा.\nरानी की वाव, पाटण, गुजरात\nताडोबा – आनंदी आणि भीतीदायक क्षण\nताडोबा – वाघीण आणि बछडे\nलोथल – हडप्पा कालीन बंदर\nराज्ये / इतर श्रेणी\nonesco world heritage site rani ki vav rani ki vav in marathi rani ni vav tadobachi maya waghin tadoba maya tadoba safari tadoba waghin चिवचि��ाट जेम्स बर्गेस झुनाबाई ताडोबा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प ताडोबाच्या कधीही न विसरणाऱ्या चांगल्या आठवणी ताडोबा सफारी ताडोब्याची राणी देवता आणि पुराणातील घटना नीलगाय पंचधारा पांढरपौनी पाटण ही पुरातन काळातील राजधानी बलराम आणि परशुराम भीतीदायक क्षण मदनापूर बफर झोन महिषासुरमर्दिनी महिषासुराचा वध मादी सांबर माया वाघिण मेसोपोटेमियन शहरांशी व्यापार मोहेंजोदडो मोहोळ घार युनेस्को जागतिक वारसा स्थळ राणी कि वाव येथे जाण्याची काही मार्गदर्शक तत्वे लोथल येथील उच्च वसाहतीतील घरे वाघ वानर सफारी सांबर सिंधू कालीन लोथल शहर सिंधू संस्कृती सिंधू सभ्यता सुंदर अप्सरांची शिल्पे स्थापत्य आणि नक्षीकलेचा आविष्कार हडप्पाकालीन बंदर हनुमान\nरानी की वाव, पाटण, गुजरात रानी नी वाव, युनेस्को जागतिक वारसा स्थळ\nगुजरात, स्थापत्यकलेची आश्चर्ये / 0 लेख पहा →\nलोथल – हडप्पा कालीन बंदर उत्तम प्रकारे नियोजित शहर\nगुजरात / 0 लेख पहा →\nताडोबा – ओळख भाग १ – ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प\nजंगलाची सफर, महाराष्ट्र / 0 लेख पहा →\nताडोबा – आनंदी आणि भीतीदायक क्षण भाग ३ - ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प\nजंगलाची सफर, महाराष्ट्र / 0 लेख पहा →\nताडोबा – वाघीण आणि बछडे भाग २ - ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प\nजंगलाची सफर, महाराष्ट्र / 0 लेख पहा →\nTravelClix हा आमचा प्रवास आणि छायाचित्रणाचा ब्लॉग असून ठिकाणांविषयी माहिती, वैयक्तिक यात्रा / सहलीचे अनुभव याबद्दल माहिती देण्यासाठी केला आहे. भारत देश हा नैसर्गिक संपत्तीने आणि वारसा स्थळांने समृद्ध आहे. आम्हाला जमेल तसे या स्थळांना भेट देऊन त्यांची माहिती शब्दांच्या आणि छायाचित्रांच्या स्वरूपात देण्याचा आमचा प्रयत्न आहे . ही माहिती जशी आम्हाला मिळाली तशी दिली आहे आणि आमच्या स्वतःच्या अनुभवांवर आधारित आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://tarunbharat.com/%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%97%E0%A5%8D/", "date_download": "2022-11-30T23:55:52Z", "digest": "sha1:GZB7LOVAXKY4CTPKKSKTNPSCQEOL7OIY", "length": 12726, "nlines": 168, "source_domain": "tarunbharat.com", "title": "टेस्ट घटल्यान नव्या रूग्ण संख्येतही घट तर जिल्ह्यात `म्युकर’चे ४ नवे रूग्ण – Tarun Bharat", "raw_content": "\nअन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय सहन करणे किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप आहे \nटेस्ट घटल्यान नव्या रूग���ण संख्येतही घट तर जिल्ह्यात `म्युकर’चे ४ नवे रूग्ण\nटेस्ट घटल्यान नव्या रूग्ण संख्येतही घट तर जिल्ह्यात `म्युकर’चे ४ नवे रूग्ण\nप्रतिनिधी / कोल्हापूर :\nजिल्ह्यात गेल्या चार दिवसांत टेस्टींग वाढवल्याने पॉझिटिव्ह रूग्णसंख्या वाढली होती. रविवारी टेस्टींग कमी झाले, परिणामी नव्या रूग्णांत घट झाली रविवारी दिवसभरात कोरोनाचे 1 हजार 637 नवे रूग्ण आढळून आले. सक्रीय रूग्णसंख्या 11 हजार 780 वर पोहाचली. दिवसभरात कोरोनाने 33 जणांचा मृत्यू झाला तर 1 हजार 350 जण कोरोनामुक्त झाले.\nजिल्ह्यात रविवारी कोरोनाने 33 जणांचा मृत्यू झाला. आजपर्यत कोरोना बळींची संख्या 4 हजार 651 झाली आहे. यात ग्रामीण भागातील 2 हजार 485, नगरपालिका क्षेत्रात 689, शहरात 958 तर अन्य 519 आहेत. दिवसभरात 1 हजार 350 जण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुक्तांची संख्या 1 लाख 36 हजार 525 झाली आहे. गेल्या 24 तासांत 1 हजार 637 नवे रूग्ण आढळले. यामध्ये आजरा 65, भुदरगड 42, चंदगड 24, गडहिंग्लज 31, गगनबावडा 1, हातकणंगले 270, कागल 39, करवीर 349, पन्हाळा 119, राधानगरी 55, शाहूवाडी 43, शिरोळ 71, नगरपालिका क्षेत्रात 116, कोल्हापुरात 379 तर अन्य 20 जणांचा समावेश आहे. रूग्णसंख्या 1 लाख 52 हजार 956 झाली आहे.\nशेंडा पार्क येथील आरटीपीसीआर लॅबमधून रविवारी 18 हजार 954 अहवाल आले. त्यापैकी 17 हजार 318 निगेटिव्ह आहेत. यामध्ये आरटीपीसीआर टेस्टचे 4 हजार 611 अहवाल आले. त्यातील 4 हजार 237 निगेटिव्ह आहेत. ऍन्टीजेन टेस्टचे 13 हजार 420 अहवाल आले. त्यातील 12 हजार 548 निगेटिव्ह आहेत. ट्रुनेट टेस्टचे 914 रिपोर्ट आले. त्यातील 533 निगेटिव्ह आहेत.\nशहरात कोरोनाने 11 जणांचा मृत्यू,\nपरजिल्ह्यातील मत्तीवडे बेळगाव व हरीपूर सांगली येथील तिघांचा कोरोनाने मृत्यू झाला. कोल्हापूर शहरातील 11 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. शहरातील मृतांमध्ये फुलेवाडी, नवीन वाशी नाका, साने गुरूजी वसाहत, आर. के. नगर, राजारामपुरी, शिवाजी पेठ, देवणे गल्ली, राजारामपुरी, फुलेवाडी, ताराबाई पार्क, ए. वॉर्ड शिवाजी पेठ येथील व्यक्तींचा समावेश आहे.\nटेस्ट संख्या पॉझिटिव्ह रूग्ण\nआरटीपीसीआर टेस्ट 4611 374\nऍटीजेन टेस्ट 13420 882\nट्रुनेट टेस्ट 914 381\nएकूण टेस्ट 18945 1637\nवर्गवारी कोल्हापूर शहर ग्रामीण, अन्य एकूण\nआजचे बाधीत रूग्ण 379 1258 1637\nआजचे कोरोनामुक्त शहर व ग्रामीण 1350 1,36,525\nदिवसभरातील मृत्यू 11 22 33\nआजपर्यंतचे एकूण मृत्यू 958 3693 4651\nदिवसभरातील चाचण्या पॉझिटिव्ह निगेटीव्ह एकूण\nआरटीपीसीआर 374 4237 4611\nरूग्ण कोरोनामुक्तीचा दर टक्क्यांत 89.77 टक्के\nएकूण चाचण्या रविवार ः 18955 एकूण 10,67,801\nमृतांची संख्या ः 33 जिल्हा ः 30 बाहेरील ः 3\nदीर्घकालीन व्याधी 13 2\n60 वर्षावरील 17 1\nपहिल्या 48 तासांत मृत्यू 8 1\nआजअखेर मृत संख्या 4651 जिल्हा ः 4132 अन्य ः 519\n33 बळी, 1637 नवे रूग्ण, 1350 कोरोनामुक्त\nकोरोना रूग्ण 1637 ः एकूण ः 1,52,956\nकोरोनामुक्त 1350 ः एकूण ः 1,36,525\nकोरोना मृत्यू 33 ः एकूण मृत्यू ः 4651\nसक्रीय रूग्ण ः 11780\nजिल्ह्यात म्युकरचे 4 नवे रूग्ण, 45 जणांना डिसचार्ज\nजिल्ह्यात रविवारी, म्युकर मायकोसीसचे 4 नवे रूग्ण दाखल झाले. म्युकरमुक्त 45 जणांना घरी पाठवण्यात आले.\nशहरातील सीपीआरमध्ये रविवारी म्युकरचे 4 नवे रूग्ण दाखल झाले. सीपीआरमधून 27 आणि खासगी हॉस्पिटलमधून 18 अशा 45 म्युकरमुक्तांना डिस्चार्ज दिला. सध्या सीपीआरमध्ये 100 तर खासगी हॉस्पिटलमध्ये 50 रूग्ण उपचार घेत असल्याची माहिती डॉ. हर्षला वेदक यांनी दिली.\nकवींनी शाहूंचे जीवन समाजासमोर आणावे : पाटील\nओबीसी आरक्षणासाठी सर्वपक्षीय नेते एकाच मंचावर\nकोल्हापूर रत्नागिरी महामार्गावरील खड्डे मुजवा ; मलकापूर नागरिकांची मागणी\nमहापुराच्या धास्तीने प्रयाग चिखलीकरांकडून जनावरांचे स्थलांतर सुरु\nतावडे हॉटेलनजीक महामार्गावर कंटेनरला अपघात\nकोल्हापूर : विश्वविक्रमवीर डाॅ. केदार साळूंखे ग्लोबल किड्स ॲचिव्हर्स अवॉर्ड 2020 या आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित\nरामोशी बेरड समाजाचा आठ ऑक्टोबर पासून आंदोलनाचा इशारा\nचक दे कोल्हापूर…..मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमला आंतरराष्ट्रीय दर्जाचं रुप\nअतिरिक्त पोलीस महासंचालकांची कोगनोळी नाक्याला भेट\n2022 चा शब्द ठरला ‘गॅसलाइटिंग’\nमोंगिया, मनिंदर, रात्रा, दास निवड सदस्यांसाठी इच्छुक\nऐंशी लाखांच्या खंडणीसाठी गोळीबाराचा बनाव\nआयटी क्षेत्रात ऑक्टोबरमध्ये भरती घटली\nअमेरिकेत समलिंगी विवाह विधेयक मंजूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/maharashtra/1172/", "date_download": "2022-11-30T23:05:15Z", "digest": "sha1:IX2R327JPI5YJLKDRHUBGG43WNPEPGI4", "length": 7761, "nlines": 101, "source_domain": "mnews.esy.es", "title": "मंत्री यशोमती ठाकूरांवर संजय निरुपम भडकले | Maharashtra News", "raw_content": "\nHome Maharashtra मंत्री यशोमती ठाकूरांवर संजय निरुपम भडकले\nमंत्री यशोमती ठाकूरांवर संजय निरुपम भडकले\nमुंबई: निवडणुकीनंतरही काँग्रेसमध्ये अजूनही धुसफूस सुरू असल्याचे दिसत आहे. ‘खिसे गरम’ करण्याच्या वक्तव्यावरून काँग्रेसचे माजी खासदार यांनी महिला व बालकल्याण मंत्री यांच्यावर निशाणा साधला आहे.\nविदर्भात जिल्हा परिषदेच्या निवडणूक प्रचारात वाशिम जिल्ह्यात कामरगा येथील सभेत महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी सहभाग घेतला होता. त्यावेळी त्यांनी सभेत केलेल्या वक्तव्यावरून जोरदार चर्चा सुरू झाली. मी आताच मंत्री झाले आहे, खिसा अजून गरम झालेला नाही, असं वक्तव्य ठाकूर यांनी केल्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका सुरू असून काँग्रेसही अडचणीत सापडण्याची चिन्हं आहेत. काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी ट्विटवरवरून यशोमती ठाकूर यांच्यावर निशाणा साधताना त्यांच्या भाषणाची क्लिप शेअर केली आहे. या आमच्या मंत्री आहेत. त्यांनी खिसा अजून गरम व्हायचा आहे, असं सांगितलं. ह्यांच्यामुळे पक्ष बदनाम होत असून ह्याचसाठी सत्तेत जाण्याचा हट्टहास केला का, असा सवालही निरुपम यांनी विचारला.\nलोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत भाजपचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी ‘घरी आलेल्या लक्ष्मीला नाकारू नका,’ असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. ते त्यावेळी खूप गाजले होते. मात्र, त्याचा शब्दश: अर्थ घेऊन पराचा कावळा करु नका अशी सारवासारव दानवे यांनी त्यावेळी केली होती. परिणामी नजीकच्या काळात मंत्री यशोमती ठाकूर वरील वादग्रस्त वक्तव्याबद्दलही अशीच सारवासारव करण्याची शक्यता नाकारता येत नाही.\nPrevious articleजेएनयू हिंसाचारः अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल\nNext articleनेहा पेंडसेने लग्नात घेतला मजेशीर उखाणा\nUdyanraje Bhosale may leave BJP, मी कोश्यारींच्या विरोधात बोलतोय, भाजपश्रेष्ठींनी माझ्यावर कारवाई करुन दाखवावीच: उदयनराजे भोसले – if bjp not taking action against bhagat...\nविदर्भात जोरदार पाऊस आणि गुजरात राज्यातील मासे खानदेशात\nमुंबई: मालाडमध्ये भररस्त्यात थरार; 'त्याने' प्रेयसीवर गोळी झाडल्यानंतर…\nराज्यावर 'या' तारखेपर्यंत अस्मानी संकट, हवामान खात्याचा इशारा\nपवार, ठाकरे यांचेही करीम लालासोबत फोटो\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/crime/former-home-minister-anil-deshmukhs-bail-application-has-been-rejected-by-the-cbi-court/", "date_download": "2022-11-30T22:57:31Z", "digest": "sha1:5BGN7SSXKRZHZLJGXAKIIXJK2RS6MU5S", "length": 8919, "nlines": 67, "source_domain": "hwmarathi.in", "title": "माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज सीबीआय न्यायालयाने फेटाळला - HW News Marathi", "raw_content": "\nआमच्या पत्रकारितेचे समर्थन करा\nमाजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज सीबीआय न्यायालयाने फेटाळला\nमाजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा जामीन अर्ज सीबीआय न्यायालयाने फेटाळला\nमुंबई | कथित 100 कोटी वसुली प्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या जामीन अर्ज विशेष सीबीआय (CBI) न्यायालयाने फेटाळाला आहे. यामुळे देशमुखांची यंदाची दिवाळीही तुरुंगातच जाणार आहे. देशमुखांवर 100 कोटी वसुलीप्रकरण आणि मनी लाँड्रिग प्रकरण या दोन्ही प्रकरणात ईडी आणि सीबीआने गुन्हा दाखल करत अटक केला होता. परंतु, मुंबई उच्च न्यायालयाकडून ईडीने दाखल केल्या गुन्ह्यात देशमुखांना जामीन मिळाला आहे. मात्र, सीबीआयकडून दाखल केलेल्या गुन्ह्यात देशमुखांना जामीन मिळालेला नव्हता. या प्रकरणी न्यायालयात आज (21 ऑक्टोबर) सुनावणी पार पडली.\nदरम्या, देशमुख यांच्या जामीन अर्जावर न्यायालयाने दोन्ही बाजूने युक्तीवाद गुरुवारी (20 ऑक्टोबर) पूर्ण झाला होता. या प्रकरणी न्यायालयाने आज निकाल राखून ठेवला होता. परंतु, अखेर न्यायालयाने देशमुखांच्या जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. तसेच देशमुखांना ईडीने दाखल केलेल्या गुन्हात जामीन मंजूर केला होता. पण, सीबीआयने देशमुखांना जामीन मंजूर केला नव्हात. यामुळे देशमुखांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावेळी न्यायालयाने ही उच्च न्यायालयाच्या निर्णयात हस्तक्षेप करणार नाही, असे स्पष्ट केले होते.\nसीबीआयतर्फे गुरुवारी अतिरिक्त महान्यायअभिकर्त अनिल सिंह यांनी न्यायालयात पूर्ण केला. या प्रकरणात देशमुख आणि सीबीआय दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाल्यावर विशेष न्यायालयाने न्या. एस. एच. ग्वालानी यांनी आज निकाल दिला. देशमुखांना 2 नोव्हेंबर 2021 रोजी अटक करण्यात आली होती आणि सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.\nसीबीआयने जामीन अर्ज फेटाळताना म्हणाले\nविशेष सीबीआय न्यायालयाने देशमुखांचा जामीन अर्ज फेटाळता म्हटले, “देशमुखांवर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल आहे. यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम करणार आहे. आणि देशमुखांना तुरुंगात योग्य ते वैद्यकीय उपाचर मिळत असून या प्रकरणातील माफीचा साक्षीदार झालेले पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या जबाबाकडे दुर्लक्ष करून चालत नाही.”\nमाजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर विशेष सीबीआय न्यायालय आज देणार निकाल\nAnil DeshmukhCBICorruptionEDFeaturedMaharashtraNCPSpecial CBI Courtअनिल देशमुखईडीभ्रष्टाचारमहाराष्ट्रराष्ट्रवादी काँग्रेसविशेष सीबीआय न्यायालयसीबीआय\nसंजय राऊत यांच्या जामीन अर्जावर 2 नोव्हेंबर रोजी होणार सुनावणी\nमुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात एकाच दिवसात दोन गोळीबारीच्या घटना घडल्याने कायदा, व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह\nउल्हासनगर महापालिका आयुक्तांसह डीसीपी, एसीपींवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होणार\nतो सिनेमा पाहून आला, काही वेळात रेल्वेरुळावर मृत्यू\nमुखेडमध्ये अनधिकृत खत विक्री करणाऱ्या कृषी केंद्रावर गुन्हा दाखल\nगडकोट व किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करणार\nनवाब मलिक यांचा जामीन अर्ज न्यायालयाने पुन्हा एकदा फेटाळला\nMangalprabhat Lodha यांनी शिवरायांवर केलेल्या वक्तव्यावर Bacchu Kadu यांचं महत्त्वाचं विधान\n“…मग कुणाचं तोंड बंद होतंय ते बघू”; आदित्य ठाकरेंना सुधीर मुनगंटीवारांचा टोला\n“सीमावाद प्रकरणी राज्य सरकारने हरीश साळवेंना बुक करावं”, अजित पवारांचा सल्ला\nआमच्या पत्रकारितेचे समर्थन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE_%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95", "date_download": "2022-12-01T01:00:15Z", "digest": "sha1:2XQ666WBUKCRWKNFR7B665OW7AQ7WHCU", "length": 5479, "nlines": 143, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "खंडाळा रेल्वे स्थानक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nखंडाळा रेल्वे स्थानक हे मुंबई पुणे रेलवे मार्गावरील रेल्वे स्थानक आहे येथून पुढे खंडाळा घाट सुरू होते येथे काही गाड्या थांबतात मात्र प्रामुख्याने या ठिकाणी सर्व रेल्वे गाड्यांचे ब्रेक चेक केले कारण या रेल्वे स्थानकाच्या पुढे खंडाळा घाट सुरू होतो .\nखंडाळा, मावळ तालुका, पुणे जिल्हा\nरेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे\nशेवटचा बदल १५ जुलै २०२२ तारखेला ००:२२ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल १५ जुलै २०२२ रोजी ००:२२ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0", "date_download": "2022-11-30T23:32:46Z", "digest": "sha1:WGS2DOTL3NU6SCZHBOD2LL4RFCDZX5BL", "length": 7545, "nlines": 138, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भारतीय प्रस्तर - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nभारत, श्रीलंका, मालदीव, पाकिस्तान, नेपाळ, भूतान, बांगलादेश, म्यानमार\n३४° २५′ ५५″ N, ७३° ३२′ १३″ E\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nविकिडेटा माहितीचौकट वापरणारी पाने\nनकाशासह विकिडेटा माहितीचौकट वापरणारी पाने\nकार्टोग्राफर नकाशे असलेली पाने\nया पानातील शेवटचा बदल २१ ऑगस्ट २०२१ रोजी १३:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B0,_%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82_%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%80", "date_download": "2022-11-30T23:52:53Z", "digest": "sha1:TCDVEJFSKGZGDZIHUNPAHNUFCLXIKCMV", "length": 4623, "nlines": 103, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "माँटक्लेर, न्यू जर्सी - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nहा लेख अमेरिकेतील न्यू जर्सी राज्यातील शहर मॉंटक्लेर याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, मॉंटक्लेर (निःसंदिग्धीकरण).\nमॉंटक्लेर अमेरिकेतील न्यू जर्सी राज्यातील शहर आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३८,९७७ होती. एसेक्स काउंटी मध्ये असलेल्या या शहराची स्थापना १५ एप्रिल, १८६८ रोजी झाली.\nएसेक्स काउंटी (न्यू जर्सी)\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ रोजी २३:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://zphingoli.in/department.php?did=zg==&sub=61", "date_download": "2022-12-01T00:01:02Z", "digest": "sha1:624UVRC2SK6AEWGF6STYXEARJX5J63L5", "length": 2099, "nlines": 27, "source_domain": "zphingoli.in", "title": "जिल्हा परिषद्, हिंगोली", "raw_content": "\nजिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य\nजिल्हा परिषद अधिकारी पंचायत समिती अधिकारी\nसामान्य प्रशासन विभाग अर्थ विभाग ग्रामपंचायत विभाग महिला व बालकल्याण विभाग समाज कल्याण विभाग कृषी विभाग आरोग्य विभाग शिक्षण विभाग (प्रा) शिक्षण विभाग (मा) बांधकाम विभाग ग्रामिण पाणी पुरवठा पशुसंवर्धन विभाग जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा लघु पाटबंधारे पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग ना. रे. गा. कक्ष\nजिल्हा परिषदेविषयी जि. प. अधिनियम रचना व प्रशासन\nउपयुक्त वेबसाईट नियम व कायदे माहितीचा अधिकार\n१४ वा वित्त आयोग\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathihq.com/", "date_download": "2022-12-01T00:48:12Z", "digest": "sha1:WLEHI247JW5L6L5GEHDIUKFXO6M5HBEF", "length": 3324, "nlines": 29, "source_domain": "www.marathihq.com", "title": "Marathihq.com - कोर्स आणि परीक्षांची माहिती", "raw_content": "\n12 वी arts नंतर काय करावे\n12 वी कॉमर्स नंतर काय करावे\n12 वी Science नंतर काय करावे | बारावी Science नंतरचे कोर्स\nCA म्हणजे नक्की काय \nसंपूर्ण रूप आणि अर्थ\nDisclaimer: या वेबसाइटमधील माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने प्रदान केली गेली आहे. या साइटवरील कोणत्याही माहिती प्राप्तकर्त्याने, ग्राहकांनी किंवा अन्यथा, समस्येतील विशिष्ट तथ्ये आणि परिस्थितीबद्दल योग्य कायदेशीर किंवा इतर व्यावसायिक सल्ला न घेता साइटमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही सामग्रीच्या/माहितीच्या आधारावर कृती करण्यास किंवा कार्य करण्यास टाळावे. या वेबसाइटच्या कोणत्याही किंवा सर्व सामग्रीच्या आधारे घेतलेल्या किंवा न केलेल्या कारवाईच्या संदर्भात आम्ही सर्व जबाबदाऱ्या स्पष्टपणे अस्वीकृत करतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/amravati/yavatmal/news/there-is-no-need-to-visit-the-rto-office-itself-for-most-of-the-tasks-130387867.html", "date_download": "2022-11-30T23:28:59Z", "digest": "sha1:SWVJQS4G57H3WTEWAF2XBX7W3LVR3BGA", "length": 4560, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "बहुतांश कामांसाठी आता आरटीओ कार्यालयात स्वत: जाण्याची गरज नाही | There is no need to visit the RTO office itself for most of the tasks | marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nआरटीओच्या 58 सेवा ऑनलाइन:बहुतांश कामांसाठी आता आरटीओ कार्यालयात स्वत: जाण्याची गरज नाही\nवाहन चालवण्याचा परवाना मिळवण्यासाठी तसेच इतर बहुतांश कामांसाठी आता आरटीओ कार्यालयात स्वत: जाण्याची गरज भासणार नाही. आरटीओशी संबंधित ५८ सेवा आता ऑनलाइन झाल्या आहेत. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने या संदर्भात नुकतीच नवीन अधिसूचना जारी केली आहे. आरटीओला देण्यात येणाऱ्या काही सुविधा या डिजिटल करण्यात आल्यात. मात्र या ऑनलाइन सुविधांचा उपयोग करण्यासाठी आधार पडताळणी करणे आवश्यक आहे.\nनागरिकांना सोयीस्कर आणि त्रास-मुक्त सेवा देण्यासाठी भर देण्यात आला आहे. अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सीच्या माध्यमातून नागरिकांना संपर्क विहीन सेवा मिळण्यासाठी आधार आवश्यक आहे. आपण फक्त parivahan.gov.in वर जाऊन आपले आधार कार्ड व्हेरिफाय करण्याची गरज आहे. त्यानंतर आपण या सर्व सुविधांचा लाभ घेण्यास सक्षम असाल. या ऑनलाइन सेवा स्मार्ट फोनद्वारे मिळण्यास मात्र अनेकदा अडचणी येत असल्याचे काही नागरिकांचे म्हणने आहे,\nसुविधांचा ऑनलाईन लाभ घेता येईल\nआरटीओच्या बहुतांश सेवा ऑनलाइन झाल्या आहेत. मात्र कायमस्वरूपी वाहन परवाना देण्यापूर्वी संबंधिताला आरटीओमध्ये येऊन ड्रायव्हिंग टेस्ट द्यावी लागणार आहे. मात्र इतर अनेक सुविधांचा ऑनलाइनच लाभ घेता येईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/uddhav-thackeray-has-announced-the-candidature-of-rituja-latke-for-the-andheri-vidhan-sabha-by-election-however-as-rituja-latkes-resignation-was-not-accepted-the-difficulties-faced-by-thackeray-h/", "date_download": "2022-12-01T00:02:39Z", "digest": "sha1:R42JT2WQZ6OXAX3NJB5FWI4QXSUTIZ2K", "length": 8172, "nlines": 63, "source_domain": "hwmarathi.in", "title": "अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवार ऋतुजा लटकेंचा राजीनामा नामंजूर; ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ - HW News Marathi", "raw_content": "\nआमच्या पत्रकारितेचे समर्थन करा\nअंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवार ऋतुजा लटकेंचा राजीनामा नामंजूर; ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ\nअंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवार ऋतुजा लटकेंचा राजीनामा नामंजूर; ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ\nमुंबई | अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत (Andheri East Assembly By-Election) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांनी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पण, ऋतुजा लटके यांच्या उमेदवारीमध्ये आता शासकीय नियमामुळे अडचणी निर्माण झालेली आहे. ऋतुजा लटके या मुंबई महापालिकेच्या कर्मचारी होत्या. ऋतुजा लटकेंनी महिन्याभरापूर्वीच त्यांच्य�� शासकीय शासकीय सेवेचा राजीनामा दिला आहे. परंतु, ऋतुजा लटके यांच्या राजीनामा अद्याप राजीनामा मंजूर करण्यात आलेला नाही. यामुळे ऋतुजा लटकेंचा राजीनामा मंजूर होत नाही. तोपर्यंत ऋतुजा लटकेंना अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरता येणार नाही. या शासकीय अडचणीमुळे ठाकरे गटासमोर मोठी अडचण निर्माण झालेली आहे.\nशिवसेनेचे अंधेरी पूर्वचे आमदार रमेश लटके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. लटके कुटुंबियांसोबत दुबईला फिरण्याठी गेले होते. लटके यांना 11 मे रोजी सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. लटके २ वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. लटकेंच्या निधनाने अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाची जागा रिकामी झाल्याने तेथे पोटनिवडणूक लागली. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गटाची ही पहिली निवडणूक असून या निवडणुकीत दोन्ही गटाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.\nदरम्यान, ऋतुजा लटकेंचा राजीना महापालिकाने लवकर मंजूर करावा. यासाठी ठाकरे गटाचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि नेते अनिल परब हे दोन्ही नेते पालिका आयुक्त इकबालसिंह चहल आणि सामान्य प्रशासनचे सह आयुक्त मिलिन सावंत यांची भेट घेत आहे.\nAndheri East Assembly By-ElectionBMCFeaturedMaharashtraMunicipal CorporationRituja LatkeShinde groupShiv SenaShiv Sena Uddhav Balasaheb ThackerayUddhav Thackerayअंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवणूकउद्धव ठाकरेऋतुजा लटकेबीएमसीमहापालिकामहाराष्ट्रशिंदे गटशिवसेनाशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेठाकरे\nमशाल’ हे चिन्ह छगन भुजबळांचं; केसरकरांनी साधला ठाकरेंवर निशाणा\nठाकरे गटातील सुषमा अंधारे यांच्यासह ‘या’ पाच नेत्यांवर चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल\nलोकसभेसाठी ‘रासप’ला ५ जागा देण्याची महादेव जानकारांची मागणी\nचार वर्षानंतर भाजपला शिवसेनेची ताकत कळाली | संजय राऊत\nगुजरातचे पंतप्रधान मोदी, फडणवीस मटका एजंट – राज ठाकरे\nगडकोट व किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करणार\nनवाब मलिक यांचा जामीन अर्ज न्यायालयाने पुन्हा एकदा फेटाळला\nMangalprabhat Lodha यांनी शिवरायांवर केलेल्या वक्तव्यावर Bacchu Kadu यांचं महत्त्वाचं विधान\n“…मग कुणाचं तोंड बंद होतंय ते बघू”; आदित्य ठाकरेंना सुधीर मुनगंटीवारांचा टोला\n“सीमावाद प्रकरणी राज्य सरकारने हरीश साळवेंना बुक करावं”, अजित पवारांचा सल्ला\nआमच्या पत्रकारितेचे समर्थन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-latest-news/favorable-weather-for-morning-dew", "date_download": "2022-12-01T00:20:08Z", "digest": "sha1:5VQ3PM4DPQAA3RTPKF7LII7HSFUSENR3", "length": 8561, "nlines": 46, "source_domain": "www.agrowon.com", "title": "सकाळी दव पडण्यासाठी अनुकूल वातावरण । Weather Update", "raw_content": "\nWeather Update : सकाळी दव पडण्यासाठी अनुकूल वातावरण\nवातावरणीय कारणामुळे सध्या पहाटेच्या वेळी खूप बादड पडत आहे.\nसध्या निरभ्र आकाश, शांत वारा, जमिनीतील ओलावा (Soil Moisture), जमिनीपासून २ ते ३ किमी टक्केवारीत अतिउच्च असलेली (साधारण नव्वदी, शंभरीकडे झुकणारी) सापेक्ष आर्द्रता (Relative Humidity), वातावरणामुळे जमिनीला कमी उपलब्ध होणारी उष्णता, पहाटेचे किमान तापमान (Temperature) सरासरीपेक्षा साडेतीन तर दुपारचे कमाल तापमान सरासरीपेक्षा दोन अंशाने घसरण याचबरोबरीने एकसमान हवेचा दाब म्हणजे पहाटेच्या व उशिरा सकाळपर्यंत त्यात न होणारा बदल, रात्रीचा खालावलेला दवांक निम्न पातळीचा (खोली) निर्देशांक या वातावरणीय कारणामुळे सध्या पहाटेच्या वेळी खूप बादड (Morning Dew) पडत आहे.\nअर्थात या वातावरणीय अटीत कायम सातत्य राहतेच असे नाही. म्हणजेच या स्थिती एकमेकांच्या हातात हात घालून न चालता त्यांच्यात विस्कळीतपणा आला की, बादड पडण्याचे प्रमाण कमी होते, सकाळच्या वेळी धुके पडते. वातावरण टोकाकडे सरकले म्हणजे भू-स्फटिकीकरणही होते.\nAgriculture : शेती शोषणमुक्त कधी होणार \n१) ज्या तापमानाला हवा अधिक पाण्याची वाफ सामावून(शोषून) घेऊ शकत नाही, म्हणजेच हवेत अधिक पाणी राहू शकत नाही, असे तापमान म्हणजे दवांक तापमान होय.\n२) या तापमानाच्या खाली तापमान गेले की, हवेतून थेंबाच्या रूपाने पाणी बाहेर पडते. यालाच आपण दव (बादड) म्हणतो. या स्थितीत जर झुळूकीसारखी एकाकी थंडीची लाट आदळली तर दवाचे बर्फकणात रूपांतर होऊन भू- स्फटिकीकरण होते. यामध्ये अजूनही समुद्रसपाटी उंची सारख्या अटी आहेत. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात अशी काही ठिकाणे आहे की, जेथे हिवाळ्यात नेहमी असे भू-स्फटिकीकरण पाहायला मिळते.\n३) दवांक, सापेक्ष आर्द्रता, व हवेचे तापमान हे तिघे नेहमी एकमेकांशी निगडित असतात. म्हणून तर त्यांचे सूत्र तयार झाले. ठोकळमानाने सूत्र असे\nदवांक तापमान (अंश सेल्सिअस ) = हवेचे तापमान(अंश सेल्सिअस)- (१०० टक्के सापेक्ष आर्द्रता टक्केवारीत) /५)\nIndian Agriculture : शेती शिक्षणात शेती शोषणाचा इतिहास मां���ला जातो का \nउदा. आजचे पहाटेचे तापमान १५ अंश सेल्सिअस आणि सापेक्ष आर्द्रता ८५ टक्के होती म्हणून दवांक तापमान १२ अंश सेल्सिअस झाले. जेव्हा सापेक्ष आर्द्रता १०० टक्के होते की, जी सध्या शंभरीला भल्या पहाटे स्पर्श करते, तेव्हा जे हवेचे तापमान तेच दवांक तापमान ठरते. म्हणून तर सध्या किमान तापमानालाच हवेतील संपूर्ण पाण्याच्या वाफेचे दवात ( दवबिंदूत ) रूपांतर होत आहे. आपल्याला अधिक दव दिसत आहे.\n४) दवीकरणानंतर जमीन आणि त्याचबरोबर पिके पूर्णपणे शुष्क करण्याची प्रक्रिया; आर्द्रशोषण, शुष्कन, शुष्कीकरण आणि पुनर्जलीकरण प्रकाश संश्लेषण या प्रक्रियेला अडथळा होतो. कर्बवायूचे शोषण होत नाही. मुळांचे काम बंद होते. मुळकुज होते, अन्ननिर्मितीची प्रक्रिया मंदावते. पिकांवरील कीड आणि रोगांच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार होऊन केवडा, करपा यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढतो.कांद्याच्या साठवण चाळीमध्ये सापेक्ष आर्द्रता जास्त असल्यास कांद्याची प्रत कमी होते. साठवण क्षमता कमी होते. कांदा सडण्याचे प्रमाण वाढते.\n(निवृत्त हवामान तज्ज्ञ,भारतीय हवामान विभाग )\nताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/maratha-community-deepak-sawant-protest-ambadas-danave-politics-pjp78", "date_download": "2022-12-01T00:08:04Z", "digest": "sha1:WSDSIKT3AESCIUE4EYNVGQO2J4PNMNIV", "length": 11942, "nlines": 153, "source_domain": "www.esakal.com", "title": "मराठा समाज पेटून उठला ना तर तुझ्याकडे खाजवायला जागा शिल्लक राहणार नाही - अंबादास दानवे | Sakal", "raw_content": "\nआरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी मराठा समाजाबाबत केलेल्या अवमानकारक विधानाचा मी निषेध केला आहे. मराठा समाज व इतर कोणत्याही समाजाचा अवमान करणे चुकीचे आहे.\nमराठा समाज पेटून उठला ना तर तुझ्याकडे खाजवायला जागा शिल्लक राहणार नाही - अंबादास दानवे\nनारायणगाव - आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी मराठा समाजाबाबत केलेल्या अवमानकारक विधानाचा मी निषेध केला आहे. मराठा समाज व इतर कोणत्याही समाजाचा अवमान करणे चुकीचे आहे. मराठा समाज पेटून उठला ना तर तुझ्याकडे खाजवायला एक जागा सुद्धा शिल्लक राहणार नाही. असा इशारा या वेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिला.\nविधान परिषदेचे ���िरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे आज जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते. आज दुपारी येथील शासकीय विश्रामगृहात शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकारी यांचा मेळावा झाला. या वेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. माजी पंचायत समिती सदस्य बाळासाहेब पाटे, तालुका प्रमुख माऊली खंडागळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी माजी आमदार बाळासाहेब दांगट, दिलीप बामणे, सरपंच योगेश पाटे, बाळासाहेब पाटे, राम गावडे, उपजिल्हा प्रमुख संभाजी तांबे, माजी नगराध्यक्ष सुनील मेहेर, जयवंत घोडके, दिलीप डुंबरे, रशीद इनामदार, चंद्रकांत डोके आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.\nविरोधी पक्षनेते दानवे म्हणाले सत्तेसाठी कोल्हे, कुत्रे, लांडगे एकत्र आले आहेत. शिवसेनेतील धनदांडगे गेले मात्र सर्वसामान्य शिवसैनिक जाग्यावरच आहे. आत्मविश्वासाने संघटनात्मक काम करा.लढण्याचा निर्धार करा. आगामी निवडणुकीत क्रांती होईल. असा विश्वास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केला. ते म्हणाले मंत्री अब्दुल सत्तार म्हणतात, मी कुत्रा निशाणी घेऊन निवडणूक लढवली तरी निवडून येईल. लोक म्हणतात या कुत्र्याला मतदान करायचं का कुत्रा तरी प्रामाणिक असतो. आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा दानवे यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, क्रांती मोर्चा व मराठा समाज सातत्याने आरक्षणाची मागणी करत आहे. आता तुमचे सरकार आले आहे. मराठ्यांना तुम्ही आरक्षण दिले पाहिजे. मराठा समाज व इतर कोणत्याही समाजाचा अवमान करणे चुकीचे आहे.\nमराठा समाज पेटून उठला ना तर तुझ्याकडे खाजवायला एक जागा सुद्धा शिल्लक राहणार नाही. असा इशारा त्यांनी या वेळी आरोग्य मंत्री सावंत यांना दिला. विरोधी पक्षनेते दानवे पुढे म्हणाले केंद्राशासनाचे व राज्य शासनाचे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष नाही. शेतमालाला हमी मिळणे आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जागतिक नेते आहेत असा भास निर्माण करण्याचे काम सध्या सुरू आहे. कृषी मध्ये प्रगत असलेल्या पुणे जिल्ह्यात शेतकरी पंतप्रधान यांच्या नांवे चिठ्ठी लिहून आत्महत्या करतो हे लाजिरवाणी आहे. शिंदे - फडणवीस सरकारच्या कालावधीत एक जुलैपासून राज्यात ३७५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्��ा आहेत. सततधार पाऊस व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. मात्र नुकसान भरपाई मिळाली नाही.\nनुकसान भरपाई मिळाली असती तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या टळल्या असत्या. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रूपयांचेअनुदान अद्याप शेतकऱ्यांना मिळालेले नाही. चाळीस आमदारांनी गद्दारी केली काही फरक पडत नाही. सर्वसामान्य शिवसैनिक जाग्यावरच आहे. संघटनात्मक बांधणी करा. राज्यात क्रांती होईल. प्रस्ताविक तालुका प्रमुख माऊली खंडागळे यांनी केले. आभार सरपंच योगेश पाटे यांनी मानले.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.idiva.com/ampstories/marathi/beauty/hair/prachi-desai-different-hair-styling-tips-in-marathi/18043933", "date_download": "2022-11-30T23:31:33Z", "digest": "sha1:5HVDW7O4NP5DKJRTCVPG3AQDO3NIKAJX", "length": 4487, "nlines": 38, "source_domain": "www.idiva.com", "title": "लहान केसांसाठी प्राची देसाई कडून जाणून घ्या 'स्टायलिंग टिप्स' | Prachi Desai Different Hair styling Tips in Marathi", "raw_content": "लहान केसांसाठी प्राची देसाई कडून जाणून घ्या 'स्टायलिंग टिप्स'\nप्रज्ञा घोगळे - निकम\nअनेक मुलींना लहान केस ठेवायला आवडतात. पण त्यांच्यासमोर समस्या अशी आहे की त्यांच्यामध्ये वेगळे स्टाइलिंग कसे करायचे\nप्राची देखील लहान केस ठेवते\nप्राची देसाईचेही केस लहान आहेत, त्यामुळे ती वेगवेगळ्या हेअरस्टाइल बनवण्याच्या टिप्स देत असते.\nजर तुमचे केस लहान असतील तर तुम्ही प्राचीसारखा हाई बन बनवू शकता. यामुळे तुम्ही क्लासी दिसाल.\nप्राचीप्रमाणेच, कॅज्युअल तरीही स्टायलिश लुकसाठी असा लो बन बनवू शकतो. हे तुमच्या केसांची लांबी देखील लपवेल.\nकेसांचे दोन बर्ट्स काढून दोन्ही बाजूंनी फ्रेंच वेणी बनवा आणि पुढच्या बाजूला थोडे केस ठेवा आणि मागच्या बाजूला क्लिप किंवा क्लचने बांधा. हे एक साधे आणि स्टाइलिश लुक देईल.\nस्वत:ला स्टायलिश दिसण्यासाठी, तुमचे संपूर्ण केस कर्ल करा. हे खूप स्टायलिश लुक देतील.\nप्राचीप्रमाणे अर्धे केस पिनने बांधा आणि बाकीचे अर्धे सोडा. हे सिंपलसह क्लासी लुक देईल.\nसर्व केसांची पोनीटेल बनवा आणि वेणी घाला. प्राचीसारखे मस्त दिसण्यासाठी तुम्ही हेअर बँड देखील लावू शकता.\nप्राचीप्रमाणेच ���ेसांना कंघी न करता हाताने पोनीटेल बांधा, तो तुम्हाला खूप चांगला लुक देईल.\nदोन वेण्या करून तुम्हीही प्राचीइतकेच गोंडस दिसू शकता. लहान केसांचे ते अधिक सुंदर दिसतात.\nभारतीय पोशाख परिधान करताना लहान केसांची मोठी समस्या आहे. पण प्राचीची ही साधी हेअरस्टाईल तुम्हालाही सुंदर बनवेल.\nअशा आणखी सौंदर्य कथांसाठी वाचत राहा iDiva मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%8C%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B6%E0%A5%8D/", "date_download": "2022-11-30T22:57:57Z", "digest": "sha1:THGIDE2A7UD7EUJM4A7CJ5HQ36M23ZXG", "length": 10768, "nlines": 174, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "वाहनसौख्य – विदेशातील! – श्रीपाद पु. कुलकर्णी | थिंक महाराष्ट्र", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nHome टिपण वाहनसौख्य – विदेशातील – श्रीपाद पु. कुलकर्णी\n – श्रीपाद पु. कुलकर्णी\n – श्रीपाद पु. कुलकर्णी\nअमेरिकेत शिकागो येथे कामानिमित्त गेल्यावर गाडी चालवण्याशिवाय गत्यंतर नसल्यामुळे लेखकाने तो अनुभव घेतला आणि लक्षात आले, की भारतात गाडी चालवणे सोपे आहे, कारण नियम पाळायचेच नसतात ना तेथे मिळालेले मजेदार अनुभव.\n(साप्ताहिक लोकप्रभा १६ मे २०१४)\nप्रमोद शेंडे हे विज्ञान विषयातील पदवीधर. त्‍यांनी गणिताच्‍या आवडीने राष्‍ट्रीयकृत बँकेत नोकरी पत्‍करली. ते बँकेतून वरिष्‍ठ अधिकारी म्‍हणून सेवानिवृत्‍त झाले. त्‍यांना वाचन, प्रवास आणि चित्रकलेची आवड आहे. ते ‘थिंक महाराष्‍ट्र’ची सुरूवात झाल्यापासून लेखसूची या सदरासाठी काम करतात. ‘थिंक’च्‍या ‘सोलापूर जिल्‍हा संस्‍कृतिवेध’ या मोहिमेमध्‍ये त्‍यांचा सहभाग होता.\nPrevious articleशासन म्हणजे व्यवस्था की शिक्षा\nNext article‘चतुरंग’चा शिक्षणरंग – कमलाकर नाडकर्णी\nप्रमोद शेंडे हे विज्ञान विषयातील पदवीधर. त्‍यांनी गणिताच्‍या आवडीने राष्‍ट्रीयकृत बँकेत नोकरी पत्‍करली. ते बँकेतून वरिष्‍ठ अधिकारी म्‍हणून सेवानिवृत्‍त झाले. त्‍यांना वाचन, प्रवास आणि चित्रकलेची आवड आहे. ते 'थिंक महाराष्‍ट्र'ची सुरूवात झाल्यापासून लेखसूची या सदरासाठी काम करतात. 'थिंक'च्‍या 'सोलापूर जिल्‍हा संस्‍कृतिवेध' या मोहिमेमध्‍ये त्‍यांचा सहभाग होता. लेखकाचा दूरध्वनी 9920202889 (022) 26832164\nइंदापूरातील खाजगी मालकीची मंदिरे (Private Temples in Indapur)\n… बेडेकर मोठे साहित्यिक का (Why Bedekar is a great writer\nआयत्या बिळावरील जाती��� संस्था \nप्रमोद शेंडे हे विज्ञान विषयातील पदवीधर. त्‍यांनी गणिताच्‍या आवडीने राष्‍ट्रीयकृत बँकेत नोकरी पत्‍करली. ते बँकेतून वरिष्‍ठ अधिकारी म्‍हणून सेवानिवृत्‍त झाले. त्‍यांना वाचन, प्रवास आणि चित्रकलेची आवड आहे. ते ‘थिंक महाराष्‍ट्र’ची सुरूवात झाल्यापासून लेखसूची या सदरासाठी काम करतात. ‘थिंक’च्‍या ‘सोलापूर जिल्‍हा संस्‍कृतिवेध’ या मोहिमेमध्‍ये त्‍यांचा सहभाग होता.\nकोकणचे इतिहाससंशोधक अण्णा शिरगावकर \nप्रभाकर कंदिलवाले – ओगले November 12, 2022\nजयंतराव टिळक – केसरीचे नवे रूप November 11, 2022\nगायीम्हशींसाठी माणसाची कृतघ्नता November 11, 2022\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/konkan-news/1604/", "date_download": "2022-12-01T00:20:09Z", "digest": "sha1:6KN4OT7AAPOSALSAU5MFOICPNKJY2MF3", "length": 11466, "nlines": 143, "source_domain": "mnews.esy.es", "title": "शेतकऱ्यांनो पासबुकाची झेरॉक्‍स दया नाहीतर….. | Maharashtra News", "raw_content": "\nHome Konkan News शेतकऱ्यांनो पासबुकाची झेरॉक्‍स दया नाहीतर…..\nशेतकऱ्यांनो पासबुकाची झेरॉक्‍स दया नाहीतर…..\nराजापूर (रत्नागिरी) : क्‍यार वादळामुळे झालेल्या अवकाळी पावसामध्ये भातशेतीच्या झालेल्या नुकसानीची भरपाई शासनाकडून कमी मिळाल्याची बोंब शेतकऱ्यांकडून मारली जात आहे. मात्र, त्याचवेळी नुकसानभरपाईचे अनुदान बॅंक खात्यामध्ये वर्ग करण्यासाठी सुमारे सातशे शेतकऱ्यांनी बॅंक पासबुकाची झेरॉक्‍स दिली नसल्याची बाब पुढे आली आहे.\nहेही वाचा– पर्यटनमंत्री आदिती तटकरे आणणार ; मंडणगड किल्ल्याला साेनेरी दिवस…\nऑक्‍टोंबर महिन्यामध्ये क्‍यार वादळ झाले. याचा फटका तालुक्‍यातील भातशेतीला बसून भातशेतीचे अतोनात नुकसान झाले. यामध्ये तालुक्‍यातील 237 गावांमधील 1 हजार 854.52 हेक्‍टर क्षेत्र बाधित झाले. त्याचा 9 हजार शेतकऱ्यांना फटका बसला. त्यामध्ये 1 कोटी 89 लाख 60 हजार 900 रुपयांचे नुकसान झाले. याचा अहवाल कृषी आणि महसूल विभागातर्फे शासनाला सादर करण्यात आला होता.\nहेही वाचा– रत्नागिरीत शिवसेनेची मतांना का लागली गळती…\nशेतकऱ्यांची भरपाई त्यांच्या खात्यात\nत्याची दखल घेवून शासनातर्फे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई जाहीर करण्यात आली. तालुक्‍याला 1 कोटी 89 लाख 60 हजार 900 रुपयांचे अनुदान प्राप्त झालेत. महसूल विभागातर्फे वितरण सुरू झाले आहे. मात्र, नुकसानग्रस्त सुमारे सातशे शेतकऱ्यांनी अद्यापही प्रशासनाकडे बॅंक खाते पासबुकाची झेरॉक्‍स जमा केली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांची भरपाई त्यांच्या खात्यात जमा झालेली नाही.\nशेतकऱ्यांनो पासबुकाची झेरॉक्‍स दया नाहीतर…..\nराजापूर (रत्नागिरी) : क्‍यार वादळामुळे झालेल्या अवकाळी पावसामध्ये भातशेतीच्या झालेल्या नुकसानीची भरपाई शासनाकडून कमी मिळाल्याची बोंब शेतकऱ्यांकडून मारली जात आहे. मात्र, त्याचवेळी नुकसानभरपाईचे अनुदान बॅंक खात्यामध्ये वर्ग करण्यासाठी सुमारे सातशे शेतकऱ्यांनी बॅंक पासबुकाची झेरॉक्‍स दिली नसल्याची बाब पुढे आली आहे.\nहेही वाचा– पर्यटनमंत्री आदिती तटकरे आणणार ; मंडणगड किल्ल्याला साेनेरी दिवस…\nऑक्‍टोंबर महिन्यामध्ये क्‍यार वादळ झाले. याचा फटका तालुक्‍यातील भातशेतीला बसून भातशेतीचे अतोनात नुकसान झाले. यामध्ये तालुक्‍यातील 237 गावांमधील 1 हजार 854.52 हेक्‍टर क्षेत्र बाधित झाले. त्याचा 9 हजार शेतकऱ्यांना फटका बसला. त्यामध्ये 1 कोटी 89 लाख 60 हजार 900 रुपयांचे नुकसान झाले. याचा अहवाल कृषी आणि महसूल विभागातर्फे शासनाला सादर करण्यात आला होता.\nहेही वाचा– रत्नागिरीत शिवसेनेची मतांना का लागली गळती…\nशेतकऱ्यांची भरपाई त्यांच्या खात्यात\nत्याची दखल घेवून शासनातर्फे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई जाहीर करण्यात आली. तालुक्‍याला 1 कोटी 89 लाख 60 हजार 900 रुपयांचे अनुदान प्राप्त झालेत. महसूल विभागातर्फे वितरण सुरू झाले आहे. मात्र, नुकसानग्रस्त सुमारे सातश�� शेतकऱ्यांनी अद्यापही प्रशासनाकडे बॅंक खाते पासबुकाची झेरॉक्‍स जमा केली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांची भरपाई त्यांच्या खात्यात जमा झालेली नाही.\nक्‍यार वादळातील भातशेती नुकसान झाले मात्र शेतकऱ्यांनी अद्यापही प्रशासनाकडे बॅंक खाते पासबुकाची झेरॉक्‍स जमा केली नसल्याने हे घडले…\nPrevious articleCAAवरून ठाकरे सरकारवर दबाव नाही: राऊत\nNext articleमहागाईची 'संक्रांत' सुरूच; आता साखर महागली\nसिंधुदुर्ग : मच्छीमार नौका बुडाली; समुद्रात पाचजण बेपत्ता\nरत्नागिरी : कोकणातील 47 तालुक्यांमध्ये आरोग्य सुविधेसाठी हेलिपॅड\nइंग्लंडमधून मुंबईत आलेल्या प्रवाशांसाठी वॉर्ड वॉर रूम, महापालिकेचे आवाहन\n….आणि बंद असलेला ट्रॅक्टर अचानक चालकाच्याच अंगावर गेला; चिरडून मृत्यू\ngram panchayat election, गावोगावी निवडणुकांचं धुमशान, ६०८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर, सरपंचांची निवड मतदार करणार –...\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/senior-congress-leader-and-former-madhya-pradesh-chief-minister-digvijay-singh-has-also-withdrawn-from-the-election-for-the-post-of-congress-president/", "date_download": "2022-12-01T00:08:49Z", "digest": "sha1:Y67DDXSPLLQXNLPOP2E4JZS4T3SGM2TV", "length": 9190, "nlines": 68, "source_domain": "hwmarathi.in", "title": "दिग्विजय सिंह यांची काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार; जाणून घ्या कारण... - HW News Marathi", "raw_content": "\nआमच्या पत्रकारितेचे समर्थन करा\nदिग्विजय सिंह यांची काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार; जाणून घ्या कारण…\nदिग्विजय सिंह यांची काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार; जाणून घ्या कारण…\nमुंबई | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह (Digvijaya Singh) यांनी सुद्धा काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून (Congress President Election) माघार घेतली आहे. काँग्रेस अध्यक्ष पदासाठी अर्ज भरण्याची आज (30 सप्टेंबर) शेवटची तारीख आहे. येत्या १७ ऑक्टोबरला काँग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक पार पडणार आहे. तर १९ ऑक्टोबरला याचा निकाल जाहीर होणार आहे. दिग्विजय सिंह यांनी अर्ज मागे घेतल्यानंतर म्हणाले, “निवडणूक लढण्याऐवजी मल्लिकार्जुन खर्गे यांना पाठिंबा देत असून त्यांच्या विरोधात लढण्याचा विचार सु��्धा करू शकत नाही. मी आयुष्यभर काँग्रेससाठी काम केले आणि पुढेही पक्षासाठी काम करत राहणार आहे.”\nगेल्या काही दिवसांपासून राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची नावाची चर्चा होती. पण, अखेर गेहलोत यांनी दिल्लीत जाऊन काल (29 सप्टेंबर) काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट काँग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थानमधील राजकीय परिस्थिती पहाता, निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.\nकुठले नेते असणार अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत\nकाँग्रेसच्या दिग्गज नेते अशोक गेहलोत आणि दिग्विजय सिंह या दोन नेत्यांनी काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर आता काँग्रेसचे G-२३ मधील नेते शशी थरूर आणि राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे या दोन नेत्यांमध्ये थेट लढाई पाहायला मिळणार असून शशी तरूर या पढासाठी सुरुवातीपासूनच इच्छुक असल्याचा मानल जात होते. त्यासाठी त्यांनी सोनिया गांधी यांची सुद्धा भेट घेतली होती आणि त्यानंतर त्यांनी आज आपला अर्ज सुद्धा दाखल केला आहे.\nमी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला – अशोक गेहलोत\nअशोक गेहलोत म्हणाले, “मी कोचीमध्ये राहुल गांधींना भेटलो आणि त्यांना काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढण्याची विनंती केली होती. परंतु, त्यांनी ते मान्य केले नाही. यानंतर मी म्हणालो की मी निवडणूक लढेन. पण, आता राजस्थानमधील राजकीय घडामोडी लक्षात घेता. मी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे.”\n“मी काँग्रेस अध्यक्ष पदाची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला”, अशोक गेहलोत यांची घोषणा\nAshok GehlotCongressCongress President ElectionDigvijay SinghFeaturedMallikarjun KhargerajasthanShashi Tharoorअशोक गेहलोतकाँग्रेसकाँग्रेस अध्यक्ष निवडणूकदिग्विजय सिंहमल्लिकार्जुन खर्गेराजस्थानशशी थरूर\nदसरा मेळाव्यासाठी शिंदे गटानंतर ठाकरे गटाचा आज टीझर लाँच\nभोंग्यांनंतर आता मदरशांवरून MNS आक्रमक; सरकारला दिला इशारा\nशरद पवार योग्य बोलतात, त्यांचे घर पैशाने भरलेले \nकेंद्राच्या कामगारविरोधी धोरणाविरोधात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आंदोलन\n“विधान परिषदेच्या निवडणुकीत एका पक्षाची 3 मते 21 कोटी रुपये मते फुटली,” मिटकरींचा खळबळजन आरोप\nगडकोट व किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करणार\nनवाब मलिक यांचा जामीन अर्ज न्यायालयाने पुन्हा एकदा फेटाळला\nMangalprabhat Lodha यांनी शिवरायांवर केलेल्या वक्तव्यावर Bacchu Kadu यांचं महत्त्वाचं विधान\n“…मग कुणाचं तोंड बंद होतंय ते बघू”; आदित्य ठाकरेंना सुधीर मुनगंटीवारांचा टोला\n“सीमावाद प्रकरणी राज्य सरकारने हरीश साळवेंना बुक करावं”, अजित पवारांचा सल्ला\nआमच्या पत्रकारितेचे समर्थन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://zphingoli.in/department.php?did=zg==&sub=63", "date_download": "2022-12-01T01:17:32Z", "digest": "sha1:KAQJPKFXYM5DUH3TGXVDMCKPPIQTDK34", "length": 2414, "nlines": 28, "source_domain": "zphingoli.in", "title": "जिल्हा परिषद्, हिंगोली", "raw_content": "\nजिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य\nजिल्हा परिषद अधिकारी पंचायत समिती अधिकारी\nसामान्य प्रशासन विभाग अर्थ विभाग ग्रामपंचायत विभाग महिला व बालकल्याण विभाग समाज कल्याण विभाग कृषी विभाग आरोग्य विभाग शिक्षण विभाग (प्रा) शिक्षण विभाग (मा) बांधकाम विभाग ग्रामिण पाणी पुरवठा पशुसंवर्धन विभाग जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा लघु पाटबंधारे पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग ना. रे. गा. कक्ष\nजिल्हा परिषदेविषयी जि. प. अधिनियम रचना व प्रशासन\nउपयुक्त वेबसाईट नियम व कायदे माहितीचा अधिकार\n१४ वा वित्त आयोग\nजिल्हा परिषदेचे स्वउत्पन्नाचे अंदाजपत्रक याद्वारे तयार केले जाते. तसेच शासनाचे विविध योजनांचे अंदाजपत्रक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/624338.html", "date_download": "2022-11-30T23:31:06Z", "digest": "sha1:VX27FXG5U33F5CWSJ3AEKXJGPUMUXHA4", "length": 51659, "nlines": 178, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "१३४ लोकांच्या मृत्यूला उत्तरदायी कोण ? - सनातन प्रभात", "raw_content": "\nसनातन प्रभात > Post Type > राष्ट्र-धर्म विशेष > संपादकीय > १३४ लोकांच्या मृत्यूला उत्तरदायी कोण \n१३४ लोकांच्या मृत्यूला उत्तरदायी कोण \nगुजरातच्या मोरबी येथील १४३ वर्षे जुना झुलता पूल कोसळल्याने देशात हळहळ \nभारतात पूल कोसळण्याच्या घटना अल्प नाहीत. भारतात ब्रिटिशांनी बांधलेले पूल अद्यापही चांगल्या स्थितीत आहेत, तर भारतियांनी स्वातंत्र्यानंतर बांधलेले मोठमोठे पूल काही वर्षांत किंवा काही मासांतच कोसळल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. या घटना जनतेने पाहिलेल्या आहेत; मात्र एखादा पादचारी पूल किंवा पर्यटनस्थळ म्हणून वापर होणारा पूल कोसळून १३४ लोकांचा मृत्यू झाल्याची घटना प्रथमच घडली आहे. गुजरातच्या मोरबी येथील १४३ वर्षे जुना झुलता पूल कोसळल्याने देशातील नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत. ही घटना अत्यंत दुःखकारक असल्याने ती घडण्यामागील कारणांचा शोध घेऊन भविष्यात अशी घटना घडू नये, यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करावी लागणार आहे. भारतात एखादी घटना घडल्यावर त्यामागील कारण शोधून त्यावर तितक्याच गांभीर्याने उपाययोजना काढली जाते आणि मग भविष्यात तशी घटना घडत नाही, असे होत नाही, ही वस्तूस्थिती आहे. याची अनेक उदाहरणे आहेत. प्रत्यक्ष उदाहरण द्यायचे झाल्यास भारतीय वायूदलातील मिग-२७ विमाने होत. आतापर्यंत या विमानांचे अनेक अपघात होऊनही आणि होत असूनही ती विमाने अद्यापही भारतीय वायूदलामध्ये तैनात आहेत. मोरबी पुलानंतर अन्य ठिकाणी भविष्यात अशा प्रकारचे अपघात होऊ नयेत, याची अपेक्षा करणेच सध्या आपल्या हातात आहे. मोरबी पुलाच्या अपघातामागील कारणांचा आता शोध घेण्यात येत आहे. हा झुलता पूल मच्छु नदीवर वर्ष १८८९ मध्ये तेथील तत्कालीन राजे वाघवी रावाजी ठाकोर यांनी त्या वेळच्या अत्यंत प्रगत अशा युरोपीय तंत्रज्ञानाद्वारे बांधून घेतला होता. लोखंडी तारांचा म्हणजे केबलचा हा झुलता पूल होता. ब्रिटिशांच्या काळातील या पुलाचे अनेकांनी कौतुक केले होते. हा पूल अभियांत्रिकीचा एक आदर्श होता. इतक्या वर्षांमध्ये पुलावर कोणताही अपघात झाला नव्हता. विशेष म्हणजे हा पूल जेव्हा ठाकोर राजाकडून बांधण्यात आला, तो या नदीच्या किनारी असलेल्या त्याच्या गडावरून नदीच्या दुसर्‍या किनार्‍याकडील गडाच्या दुसर्‍या भागात जाण्यासाठी वैयक्तिक वापरासाठी बांधण्यात आला होता. त्या वेळी राजपरिवारातील लोक याचा वापर करत असत. तेव्हा हा पूल १०० हून अधिक लोकांसाठी वापर करण्याच्या उद्देशाने बांधण्यात आला नव्हता. तो पर्यटनासाठी वापरण्यात येऊ लागल्यावर त्यावरून मोठ्या प्रमाणात लोक जाऊ लागले. त्यामुळे १४३ वर्षे जुन्या लोखंडी तारा त्यांचा भार पेलू शकल्या नाहीत आणि पूल कोसळला.\n१४३ वर्षांच्या जुन्या पुलाच्या सळ्यांना लाथा मारतांनाचे व्हिडीओ व्हायरल \nया पुलाची देखभाल आणि दुरुस्ती नियमित केली जात होती. आताही तो नूतनीकरणासाठी गेले ७ मास बंद होता. या पुलाच्या देखभाल दुरुस्तीसाठी ‘ऊरेवा’ नावाच्या एका आस्थापनाला १५ वर्षांचे कंत्राट देण्यात आले होते. पुलाच्या नूतनीकरणावर २ कोटी रुपये खर्च केल्यानंतर ५ दिवसांपू��्वी तो पुन्हा लोकांसाठी उघडण्यात आला होता. त्यानंतर केवळ ४ दिवसांत १२ सहस्र लोकांनी या पुलावर येऊन पर्यटनाचा लाभ घेतला होता. नूतनीकरणामध्ये या पुलाच्या १४३ वर्षे जुन्या लोखंडी तारा (वायर) पालटण्यात आल्या नव्हत्या, तर केवळ ‘फ्लोरिंग’मध्ये पालट करण्यात आला होता. नूतनीकरणाच्या नंतर प्राथमिक माहितीनुसार पूल उघडण्यापूर्वी संबंधित सरकारी यंत्रणेकडून आस्थापनाला तिचे काम नीट झाले आहे का तो वापरण्यास योग्य झाला आहे का तो वापरण्यास योग्य झाला आहे का याची तपासणी करून प्रमाणपत्र घेण्यात आले नसल्याचेही सांगण्यात येत आहे. मोरबी महापालिकेच्या अधिकार्‍यांनी याविषयी आता हात वर केले आहेत. म्हणजे ‘यामागे भ्रष्टाचार झाला आहे का याची तपासणी करून प्रमाणपत्र घेण्यात आले नसल्याचेही सांगण्यात येत आहे. मोरबी महापालिकेच्या अधिकार्‍यांनी याविषयी आता हात वर केले आहेत. म्हणजे ‘यामागे भ्रष्टाचार झाला आहे का ’, असाच प्रश्न उपस्थित होतो. त्याचप्रमाणे या पुलावरून एकाच वेळी १०० हून अधिक जणांना जाण्याची अनुमती नसतांना अपघाताच्या वेळी ५०० हून अधिक लोक या पुलावर उपस्थित होते. हा पूल म्हणजे एक पर्यटन केंद्र होते. त्यामुळे या पुलाचा वापर करण्यासाठी १७ रुपयांचे तिकीट घ्यावे लागते. १०० हून अधिक तिकिटे विकली गेल्यानंतरही त्यावरून जाण्यासाठी मोठी गर्दी असल्याचे लक्षात येऊनही तिकीट विकणार्‍यांनी तिकिटे विकली आणि लोकांना पुलावरून जाऊ दिले. म्हणजे पुलाच्या क्षमतेपेक्षा अधिक लोक चढल्यामुळे त्यावर ताण आला असणार, यात शंका नाही. इतकेच नव्हे, तर जे लोक पुलावर गेले होते, ते पूल जाणीवपूर्वक हालवत होते. पर्यटक भ्रमणभाषद्वारे छायाचित्रे काढत होते, चित्रीकरण करत होते. पुलाच्या केबलला लाथा मारत होते, असे सामाजिक माध्यमांतून समोर आलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्यामुळे या घटनेला पुलावरील उपस्थित काही टवाळखोर, तसेच प्रमाणापेक्षा अधिक लोकांना पुलावर जाऊ देणारे हे उत्तरदायी असल्याचे प्राथामिकदृष्ट्या तरी दिसत आहे. आता सरकारकडून चौकशी करण्यात येईल, त्यात पूल पडण्यामागील कारणे अधिक स्पष्ट होतील.\nया घटनेवरून आता राजकारणही होईल. गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुका लवकरच होणार आहेत. त्यामुळे विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षाला यासाठी उत्तरदायी ठरवेल. सत्त��धारी पक्षाने या पुलाच्या देखभालीचे कंत्राट ज्या आस्थापनाला दिले होते, त्या आस्थापनावर गुन्हा नोंदवला आहे. या घटनेच्या चौकशीसाठी या प्रकरणी ९ जणांना अटकही करण्यात आली आहे. काही दिवसांनी लोक ही घटना विसरून जातील. याला उत्तरदायी कोण होते हे पोलिसांच्या चौकशीत, तसेच चौकशी समितीच्या अहवालातून काही मासांनी किंवा काही वर्षांनी कधीतरी समोर येईल, तेव्हा त्याचे गांभीर्य किती असेल हे पोलिसांच्या चौकशीत, तसेच चौकशी समितीच्या अहवालातून काही मासांनी किंवा काही वर्षांनी कधीतरी समोर येईल, तेव्हा त्याचे गांभीर्य किती असेल हे तेव्हाच सांगता येईल. त्यातही जर कुणी दोषी असतील, तर किती जणांना शिक्षा होईल हे तेव्हाच सांगता येईल. त्यातही जर कुणी दोषी असतील, तर किती जणांना शिक्षा होईल आणि त्या शिक्षेचे प्रमाण किती कठोर असेल आणि त्या शिक्षेचे प्रमाण किती कठोर असेल हे आता सांगता येणार नाही. देशात प्रत्येक घटनेच्या वेळी असेच होते. ‘मोठ्या अपघातांमागील उत्तरदायींना शिक्षा होते’, असे कुणीही ठामपणे म्हणू शकत नाही. भारतियांची संवेदनशीलता काही घंटे किंवा काही दिवसांचीच असते. या घटनेविषयीही वेगळे काही होईल, असे म्हणणे धाडसाचेच ठरेल \nभारतात मोठ्या अपघातांमागील गुन्हेगारांना कधी शिक्षा होते का आणि उपाययोजना काढली जाते का \nCategories संपादकीय Tags अपघात, प्रशासनाचा भोंगळ कारभार, संपादकीय Post navigation\nपिंपरी (पुणे) येथील दूषित शालेय पोषण आहार देणार्‍या संस्थेला पाठीशी घालणार्‍या उपायुक्तांना निलंबित करा – रमेश वाघेरे, माहिती अधिकार कार्यकर्ते\nनागपूर येथील एस्.टी.तील पात्रता परीक्षेत अपव्यवहार प्रकरणी ३ अधिकारी निलंबित \nगायरान भूमीवरील २ लाख २२ सहस्र घरे गावठाण पट्टे म्हणून नियमित करण्याविषयी चाचणी करणार – सुधीर मुनगंटीवार, वनमंत्री\nअक्कलकोटमधील २८ गावे कर्नाटकात जाण्यास इच्छुक \nजिल्हा चंद्रपूर येथील बल्लारपूर–राजूरा मार्गावरील पुलावरून ट्रक नदीत कोसळला \nCategories Select Category Location आफ्रिका आशिया इंडाेनेशिया चीन नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगाणा त्रिपुरा देहली नागालँड पंजाब पुदुच्चेरी बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान लडाख हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका उत्तर अमेरिका ऑस्ट्रेलिया दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या राज्यस्तरीय बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष सनातन प्रभात विशेष स्थानिक बातम्या राष्ट्र-धर्म विशेष आपत्काळ आयुर्वेद कविता खंडण ग्रंथ सदर ज्योतिषशास्त्र नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार विशेष सदर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण बुद्धीअगम्य घटना सण-उत्सव संशोधन सूक्ष्म ज्ञान सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF विशेष स्मरणिका आयुर्वेद आहार धर्माचरण\nSelect Tag (पू.) श्री. अशोक पात्रीकर १९९३ बॉम्बस्फोट ३१ डिसेंबर ६१ टक्के आध्यात्मिक पातळी अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन अग्नीशमन प्रशिक्षण अटक अण्णा द्रमुक अतिक्रमण अत्याचार अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अंधश्रद्धा निर्मूलन समिती अधिक मास अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर अध्यात्म अनुभूती अन्न आणि नागरी पुरवठा अपघात अपप्रकार अभय वर्तक अमरनाथ अंमलबजावणी संचालनालय अंमली पदार्थ अमित शहा अमेरिका अरविंद केजरीवाल अर्थ अर्थ खाते अलंकार अल् कायदा अल्पसंख्य-हिंदू अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन अवैध बांधकाम अहवाल आक्रमण आढावा आतंकवाद आतंकवाद विरोधी पथक आतंकवादी आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सीमावाद आत्महत्या आंदोलन आध्यात्मिक संशोधन आपत्काळ आम आदमी पक्ष आयकर खाते आयात आयुर्वेद आयुर्वेदीय जीवनशैली विशेषांक आरक्षण आरोग्य आरोग्य साहाय्य समिती आर्थिक आवाहन आव्हाड आस्थापनांचा हिंदुद्वेष इंडोनेशिया इतिहासाचे विकृतीकरण इम्रान खान इसिस इस्रायल इस्रो इस्लाम उत्तर कोरिया उत्तर-अमेरिका उत्तराखंड उद्धव ठाकरे उपक्रम उपोषण एकनाथ शिंदे एन. सी. ई. आर्. टी. एन्आयए एमआयएम एसएसआरएफचे संत एस्. एस्. आर. एफ्. ऑस्ट्रेलिया ओमर अब्दुल्ला ओमिक्रॉन विषाणू कचरा समस्या कन्हैय्याकुमार कर कर्जमाफी कर्नाटक कलम - ३७० कविता काँग्रेस कायदा कारागृह कार्तिकी वारी विशेष वृत्त मालिका कार्यक्रम कार्यशाळा कावड यात्रा काश्मीर काश्मीर प्रश्न काश्मीरी पंडित कुपोषण कुंभमेळा कृतज्ञता पुष्पांजली विशेषांक १ ऑगस्ट २०२१ कृतज्ञता विशेषांक कृषी कॅग कॅसिनो के. चंद्रशेखर राव केरळ मंदिरे कै. परात्पर गुरु परशराम पांडे महाराज कॉ. पानसरे हत्या प्रकरण कोरेगाव भीमा कोरोना व्हायरस कोल्हापूर क्रांतीकारक क्रीडा खंडण खासगी बस अनियंत्रित दरवाढीविरोधी चळवळ खासदार खेळ ख्रिस्ती ख्रिस्ती धर्मगुरु गंगा नदी गंगानदी शुद्धीकरण गड-किल्ल्यांचे संवर्धन गणशोत्सव गणेशोत्सव गायनकला साधना गीतापठण गुढीपाडवा गुन्हेगार पोलीस गुन्हेगारी गुरुकृपायोग गुरुगाथा विशेषांक जून २०२२ गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी गुरुपैर्णिमा विशेषांक २३ जुलै २०२१ गुरुपौर्णिमा गुरुभक्ती विशेषांक गुरुमहती विशेषांक गुरुमाहात्म्य विशेषांक १८ जुलै २०२१ गॅस सिलिंडर गैरप्रकार गो गोतस्कर गोंधळ गोमाता गोमांस गोरक्षक गोरक्षण गोवा गोवा खाणप्रश्न गोवा विधानसभा अधिवेशन गोशाळा गोहत्या गौरी लंकेश ग्रंथ ग्रंथ प्रकाशन ग्रंथ सदर ग्रंथप्रदर्शन ग्राहक चंद्रबाबू नायडू चर्चासत्र चारुदत्त चित्रकला साधना चित्रपट चित्रपटाद्वारे विडंबन चिनी वस्तू चीन चीन प्रश्न चेतन राजहंस चोरी चौकटी चौकशी छत्रपती शिवाजी महाराज जमात- ए-इस्लामी जमात-उद-दवा जम्मू-काश्मीर जागतिक आरोग्य संघटना जागो जिहाद जिहाद एक षड्यंत्र विशेषांक जेएनयू जैविक अस्त्रे जैश-ए-महंमद जो बायडेन ज्ञानवापी ज्योतिष शास्त्रार्थ टी. राजासिंह ठाणे डॉ. झाकीर नाईक डॉ. प्रमोद सावंत डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी डोनाल्ड ट्रम्प ड्रेसकोड तबलीगी जमात तहरीक-ए-तालिबान-पाकिस्तान ताज्या बातम्या तालिबान तिबेट तिरंगा तीर्थक्षेत्र तुळजापूर भवानी मंदिर तृणमूल काँग्रेस द कश्मीर फाइल्स दगडफेक दंगल दंड दत्त दत्तजयंती विशेषांक २०२१ दरोडा दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन दहीहंडी दाऊद दाभोलकर दिनविशेष दिवाळी दिवाळी २०२२ दिव्य रथोत्सव विशेषांक दीपावली विशेषांक ४ नोव्हेंबर २०२१ दुष्काळ दूरचित्रवाणी कार्यक्रम देअली देवतांचे विडंबन देवेंद्र फडणवीस देहली दैनिक सनातन प्रभातचा २३ वा वर्धापनदिन दैवी बालक द्रमुक द्रौपदी मुर्मू धर्म धर्मग्रंथ धर्मद्रोही धर्मनिरपेक्षता धर्मप्रेमीं धर्मवीर छत्रपती संभाजी महार���ज धर्मशिक्षण धर्मांतर धर्मांध ध्वनीप्रदूषण नक्षलवादी नगर नरेंद्र मोदी नवरात्रोत्सव नवरात्रोत्सव-२०२२ नवी मुंबई महानगरपालिका नागरिकत्व सुधारणा कायदा नामजप नितीश कुमार निधन निर्यात निवडणुका निवेदन निसर्गानुकूल शेती विशेषांक २०२२ नृत्यकला साधना नॅशनल काॅन्फरन्स नॅशनल क्राईम रेकॉर्डस ब्युरो नेपाळ नैसर्गिक आपत्ती नोटा नोंद नौदल न्यायालय प. पू. आसारामजी बापू प.पू .आबा उपाध्ये प.पू. दादाजी वैशंपायन प.पू. दास महाराज प.पू. देवबाबा प.पू. श्रीकृष्ण कर्वे गुरुजी पंढरपूर विठ्ठल मंदिर पतंजलि पत्रकार परिषद पत्रकारिता पनून कश्मीर परराष्ट्रनिती परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव परीक्षा पर्यटक पर्यटन पर्यावरण पर्यावरण आणि वन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिति पाक प्रश्न पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तान पाकिस्तानचे उदात्तीकरण पाद्री पाश्चात्त्यां​चे अंधानुकरण पितृपक्ष पिनाराई विजयन् पीएनबी घोटाळा पीएफआय पीडीपी पुणे पुणे महानगरपालिका पुणे विद्यापीठ पुरातत्व विभाग पुरोगामी विचारवंत पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी पू. (अधिवक्ता) हरिशंकर जैन पू. (कु.) दीपाली मतकर पू. तनुजा ठाकूर पू. भार्गवराम प्रभु पू. वामन राजंदेकर पू. शिवाजी वटकर पू. संदीप आळशी पू. संभाजीराव भिडे गुरुजी पू. सौ. उमा रविचंद्रन् पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज पूर पेट्रोल-डिझेल दरवाढ पैठण पोप फ्रान्सिस पोलीस प्रकाश जावडेकर प्रकाशन प्रदर्शनी प्रदूषण प्रमोद मुतालिक प्रवासी भारतिय प्रशासकीय अधिकारी प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रशिक्षण प्रसार प्रसारमाध्यम प्रादेशिक परिवहन विभाग फटाक्यांवर बंदी फलक प्रसिद्धी फसवणूक फारुख अब्दुल्ला फुटीरतावादी बँक बँक घोटाळे बँक विलिनीकरण बकरी ईद बंगाल बजरंग दल बराक ओबामा बर्ड फ्ल्यू बलात्कार बहिष्कार बहुचर्चित विषय बहुजन समाज पक्ष बांगलादेश बांगलादेशातील हिंदूंवर आक्रमण ऑक्टोबर २०२१ बांगलादेशी घुसखोरी बाजीराव पेशवा बाबरी मशीद बुरखा बौद्ध धर्म ब्राह्मण ब्रिगेडीयर हेमंत महाजन भवानीदेवी भाजप भारत भारताचा इतिहास भारतीय भारतीय जनता पार्टी भारतीय नकाशाचे विकृतीकरण भावभक्ती विशेषांक भावामृत विशेषांक भाषा संवर्धन भूमाता ब्रिगेड भोजशाळा भ्रमणभाष भ्रष्टाचार म मकर संक्रांति मंगलमय दसरा विशेषांक २०२१ मंत्र���प मदत मदरसा मंदिर मंदिररक्षण विशेषांक जुलै २०२१ मंदिरांचे सरकारीकरण मंदिरे वाचवा मद्य मद्याचे दुष्परिणाम मद्यालय मनोज खाडये ममता बॅनर्जी मराठी भाषा मराठी साहित्य संमेलन मशिदींवरील भोंगे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय महर्षि अरविंद महागाई महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ महाराष्ट्र विधीमंडळ महाराष्ट्र विधीमंडळ अधिवेशन महालक्ष्मी मंदिर महालय श्राद्ध विशेषांक २०२२ महाविकास आघाडी महाशिवरात्र महिला महिला आयोग महिलांवरील अत्याचार मानसिक मारिया वर्थ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष मार्गदर्शन मालवाहतूक मालेगाव बॉम्बस्फोट माहिती अधिकार कायदा मुंबई मुंबई उच्च न्यायालय मुंबई महानगरपालिका मुंबई सनातन प्रभात वर्धापनदिन विशेषांक मार्च २०२२ मुलायमसिंह यादव मुसलमान मूर्ती विसर्जन मेहबूबा मुफ्ती मोर्चा मोहन भागवत मोहनदास गांधी मौलवी यज्ञ यायाल युद्ध विशेषांक युरोप युवा योग वेदांत सेवा समिती योगा योगी आदित्यनाथ रक्षाबंधन रणरागिणी शाखा रमेश शिंदे रशिया रशिया-युक्रेन संघर्ष रस्त्यांवरील खड्डे राज ठाकरे राजकीय राजनाथ सिंह राजपूत करणी सेना राजेश क्षीरसागर राज्य राज्य महिला आयोग राज्यसभा राज्यस्तरीय राम मंदिर रामजन्मभूमी रामदास आठवले रामदेव बाबा रामनाथ कोविंद रामनाथी आश्रमाला मान्यवरांची भेट राममंदिर रामसेतू राष्ट्र राष्ट्र आणि धर्म राष्ट्र-धर्म लेख राष्ट्र-धर्म विशेष राष्ट्र-धर्मविषयक चौकट राष्ट्रगीत राष्ट्रद्रोही राष्ट्रध्वजाचा सन्मान राष्ट्रपुरूष राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा राष्ट्रीय जनता दल राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हरित लवाद राष्ट्रीय हिंदू आंदोलन राष्ट्र्ध्वजाचा अवमान राहुल गांधी रिझर्व्ह बँक रुग्ण रुग्णालय रेल्वे रेल्वे अपघात रोग रोहिंग्या प्रश्न लँड जिहाद लडाख लता मंगेशकर लव्ह जिहाद लष्कर ए तोयबा लाग लाचलुचपत प्रतिबंधक खाते लालू प्रसाद यादव लेख लोकमान्य टिळक लोकशाही लोकशाही कि भ्रष्टशाही लोकसंख्या वाढ लोकसभा लोकसभा अधिवेशन वंचित आघाडी वन्दे मातरम् वाचकांचे विचार वाद्यकला साधना वायूदल वारकरी वारकरी संप्रदाय विघ्नहर्ता गजानन विशेषांक २०२२ विज्ञान विज्��ापनांद्वारे विडंबन विडंबन विदेशी गुंतवणूक विद्यार्थी संघटना विनयभंग विमान विरोध विश्व हिंदु परिषद वृक्ष वृत्तविशेष वैज्ञानिक वैद्यकिय व्यंकय्या नायडू व्लादिमिर पुतिन व्हॅलेंटाईन डे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती शनिशिंगणापूर शबरीमला मंदिर शरद पवार शालेय पाठ्यपुस्तक शाळा शिक्षक शिक्षण शिक्षा शिर्डी साई बाबा शिव शिवप्रतिष्ठान शिवराज सिंह चौहान शिवशाहीर बाबासांहेब पुरंदरे शिवसेना शी-जिनपिंग शीख शे शेख हसीना शेतकरी आत्महत्या शेतकरी आंदोलन शेती शैक्षणिक शौर्य श्री गणेश श्री गणेशचतुर्थी विशेषांक १० सप्टेंबर २०२१ श्री गणेशमूर्ती श्री गणेशमूर्ती विसर्जन श्रीकृष्ण श्रीकृष्णजन्मभूमी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे भारतभ्रमण श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमद्भगवद्गीता श्रीराम श्रीराम सेना श्रीलंका श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ गौरव विशेषांक श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ संगीतकला साधना संघटना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सण-उत्सव संत संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत भक्तराज महाराज संतभेट संतांची गुणवैशिष्ट्ये संतांचे आशीर्वाद संतांचे मार्गदर्शन संतांचे विडंबन सदगुरू (डॉ. ) चारुदत्त पिंगळे सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये सद्गुरु नंदकुमार जाधव सद्गुरु नीलेश सिंगबाळ सद्गुरु राजेंद्र शिंदे सद्गुरु सत्यवान कदम सनबर्न फेस्टिवल सनातन आश्रम देवद सनातन आश्रम रामनाथी सनातन प्रभात सनातन प्रभात वर्धापनदिन सनातन प्रभात विशेष सनातन संस्था सनातन संस्था कौतुक सनातन संस्थेला विरोध सनातनचे संत संपादकीय संभाजी ब्रिगेड समर्थन समलैंगिक समाजवादी पक्ष संयुक्त जनता दल संयुक्त राष्ट्र संरक्षण सर्वेक्षण सर्वोच्च न्यायालय संशोधन संसद संस्कृत भाषा सांगली साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना साधनाविषयक चौकट साध्वी प्रज्ञासिंह सामना सामाजिक सामाजिक दुष्प्रवृत्ती निर्मूलन साम्यवादी सायकल सायबर गुन्हे सिद्धरामय्या सिद्धिविनायक मंदिर सिंधुदुर्ग सीबीआय सीसीटीव्ही सुनील घनवट सुरक्षारक्षक सुराज्य अभियान सुराज्य क्रांती विशेषां�� सुरेश चव्हाणके सुवचने सूक्ष्म-परीक्षण सेन्सॉर बोर्ड सैन्य सोनिया गांधी सोलापूर सोशल मिडिया सौदी अरेबिया स्थानिक बातम्या स्वच्छ भारत अभियान स्वदेशीचा वापर करा लोकसंख्या वाढ लोकसभा लोकसभा अधिवेशन वंचित आघाडी वन्दे मातरम् वाचकांचे विचार वाद्यकला साधना वायूदल वारकरी वारकरी संप्रदाय विघ्नहर्ता गजानन विशेषांक २०२२ विज्ञान विज्ञापनांद्वारे विडंबन विडंबन विदेशी गुंतवणूक विद्यार्थी संघटना विनयभंग विमान विरोध विश्व हिंदु परिषद वृक्ष वृत्तविशेष वैज्ञानिक वैद्यकिय व्यंकय्या नायडू व्लादिमिर पुतिन व्हॅलेंटाईन डे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती शनिशिंगणापूर शबरीमला मंदिर शरद पवार शालेय पाठ्यपुस्तक शाळा शिक्षक शिक्षण शिक्षा शिर्डी साई बाबा शिव शिवप्रतिष्ठान शिवराज सिंह चौहान शिवशाहीर बाबासांहेब पुरंदरे शिवसेना शी-जिनपिंग शीख शे शेख हसीना शेतकरी आत्महत्या शेतकरी आंदोलन शेती शैक्षणिक शौर्य श्री गणेश श्री गणेशचतुर्थी विशेषांक १० सप्टेंबर २०२१ श्री गणेशमूर्ती श्री गणेशमूर्ती विसर्जन श्रीकृष्ण श्रीकृष्णजन्मभूमी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे भारतभ्रमण श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमद्भगवद्गीता श्रीराम श्रीराम सेना श्रीलंका श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ गौरव विशेषांक श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ संगीतकला साधना संघटना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सण-उत्सव संत संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत भक्तराज महाराज संतभेट संतांची गुणवैशिष्ट्ये संतांचे आशीर्वाद संतांचे मार्गदर्शन संतांचे विडंबन सदगुरू (डॉ. ) चारुदत्त पिंगळे सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये सद्गुरु नंदकुमार जाधव सद्गुरु नीलेश सिंगबाळ सद्गुरु राजेंद्र शिंदे सद्गुरु सत्यवान कदम सनबर्न फेस्टिवल सनातन आश्रम देवद सनातन आश्रम रामनाथी सनातन प्रभात सनातन प्रभात वर्धापनदिन सनातन प्रभात विशेष सनातन संस्था सनातन संस्था कौतुक सनातन संस्थेला विरोध सनातनचे संत संपादकीय संभाजी ब्रिगेड समर्थन समलैंगिक समाजवादी पक्ष संयुक्त जनता दल संयुक्त राष्ट्र संरक्षण सर्वेक्षण सर्वोच्�� न्यायालय संशोधन संसद संस्कृत भाषा सांगली साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना साधनाविषयक चौकट साध्वी प्रज्ञासिंह सामना सामाजिक सामाजिक दुष्प्रवृत्ती निर्मूलन साम्यवादी सायकल सायबर गुन्हे सिद्धरामय्या सिद्धिविनायक मंदिर सिंधुदुर्ग सीबीआय सीसीटीव्ही सुनील घनवट सुरक्षारक्षक सुराज्य अभियान सुराज्य क्रांती विशेषांक सुरेश चव्हाणके सुवचने सूक्ष्म-परीक्षण सेन्सॉर बोर्ड सैन्य सोनिया गांधी सोलापूर सोशल मिडिया सौदी अरेबिया स्थानिक बातम्या स्वच्छ भारत अभियान स्वदेशीचा वापर करा स्वभावदोष आणि अहंनिर्मूलन स्वातंत्र्यवीर सावरकर स्वातंत्र्यसैनिक स्वामी विवेकानंद हत्या हनुमान जयंती हमिद अन्सारी हलाल हाफिज सईद हिं हिजबुल मुजाहिदीन हिजाब / बुरखा वाद हिंद हिंदु हिंदु जनजागृती समिती हिंदु जनजागृती समिती कौतुक हिंदु जनजागृती समितीकडून निवेदन हिंदु जागरण मंच हिंदु धर्म हिंदु धर्म संस्कार हिंदु धर्मजागृती सभा हिंदु धर्मात पुनरागमन हिंदु धर्माविषयी अज्ञान हिंदु नेते हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र जागृती अभियान हिंदु राष्ट्र जागृती आंदोलन हिंदु राष्ट्र जागृती सभा हिंदु राष्ट्र संकल्प अभियान हिंदु राष्ट्र सेना हिंदु विधीज्ञ परिषद हिंदु विराेधी हिंदु विरोधी हिंदु शरणार्थी-भारतीय नागरीकत्व हिंदु संघटना आणि पक्ष हिंदु संतांची अपकीर्ति हिंदु संस्कृती हिंदुत्व हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदुत्वनिष्ठांचे आंदोलन हिंदुविरोधी कायदे हिंदुविरोधी वक्तव्ये हिंदू हिंदू महासभा हिंदू राष्ट्र हिंदूंचा इतिहास हिंदूंचा पराक्रम हिंदूंचा वंशविच्छेद हिंदूंचा विरोध हिंदूंची मंदिरे असुरक्षित हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंचे यश हिंदूंचे राजे हिंदूंच्या समस्या हिंदूंवर आक्रमण हिंदूंवरील अत्याचार हिंदूंवरील आघात हिंदूंसाठी सकारात्मक हुरियत काॅन्फरन्स होळी रंगपंचमी\nCategories Select Category Location आफ्रिका आशिया इंडाेनेशिया चीन नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगाणा त्रिपुरा देहली नागालँड पंजाब पुदुच्चेरी बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान लडाख हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका उत्तर अमेरिका ऑस्ट्रेलिया दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या राज्यस्तरीय बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष सनातन प्रभात विशेष स्थानिक बातम्या राष्ट्र-धर्म विशेष आपत्काळ आयुर्वेद कविता खंडण ग्रंथ सदर ज्योतिषशास्त्र नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार विशेष सदर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण बुद्धीअगम्य घटना सण-उत्सव संशोधन सूक्ष्म ज्ञान सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF विशेष स्मरणिका आयुर्वेद आहार धर्माचरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://iyemarathichiyenagari.com/article-on-swadharma-by-rajendra-ghorpade-in-vishwache-aart/", "date_download": "2022-12-01T00:59:48Z", "digest": "sha1:UX64RTSRUKOVPJN77F6N475HH3XRDQUK", "length": 23505, "nlines": 201, "source_domain": "iyemarathichiyenagari.com", "title": "स्वधर्माचे आचरण - इये मराठीचिये नगरी", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी महाराज यांना संत तुकारामांनी पाठवलेले अभंग\nमराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nछत्रपती शिवाजी महाराजांचे पर्यावरणीय विचार\nमुक्त्यारी समारंभ अथवा श्रीमन्महाराज शाहू छत्रपती, सरकार करवीर यांचा राज्याधिकारस्वीकारोत्सव\nजाणून घ्या अत्यंत दुर्मिळ बॉम्बे किंवा एचएच रक्तगटाबद्दल…\nसंत ज्ञानेश्‍वरांची परंपरा पुढे नेणारे देवनाथ कोण होते \nहे झाड केवळ आढळते महाराष्ट्रात…\nViral Video : फळे काढणीचे सोपे अन् टाकावू बाटलीपासून केलेलं यंत्र…\nNeettu Talks : कार्बन लेसर फेसियल ट्रिटमेंट आहे तरी काय \nझाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या सासरच्या मुळगावाची अशीही ओळख\nअभ्यासक्रमांचे उपयुक्तता मूल्य वाढविण्यासाठी…\nसह्याद्रीच्या कोंदणात वसलेला रांगडा किल्ला…\nचिमणी नक्की काय बोलत असावी बरं….\nपालकचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढल्याचा दावा\nजाणून घ्या माणसाच्या जन्माची गोष्ट…\nसोनसरी, पंद अन् सह्याद्री…\nशाश्वत विकास संकल्पनेचा विचार गरजेचा\nविदर्भातील शेतीक्षेत्रात आढळतात ‘हे’ पक्षी\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nHome » स्वधर���माचे आचरण\nमी कोण आहे, याचा शोध घेणे. मी आत्मा आहे. तो आत्मा सर्वांध्ये आहे. सर्वांधील आत्मा समान आहे. तो एक आहे. आत्मा अमर आहे. देह नाशवंत आहे. देहामध्ये तो अडकला आहे. हे जाणणे यासाठी ध्यानधारणा आहे.\nअगा आपुला हा स्वधर्मु \nतरी पाहावा तो परिणामु फळेल जेणें \nओवीचा अर्थ – अरे अर्जुना, आपला धर्म आचरण करण्याच्या बाबतीत जरी कठीण असला, तरी ज्या परिणामानें तो फलद्रूप होईल, त्या परिणामाकडें दृष्टि ठेवावी.\nनव्या पिढीने आरामच हरवलाय\nअध्यात्माचा अभ्यास करणाऱ्यांवर नेहमीच टीका होते. पारायणे करून कुठे देव भेटतो का पारायणांचा फायदा काय संतांच्या मागे लागून वेळ फुकट घालविण्यात काय अर्थ आहे ध्यानधारणेत वेळ घालविण्याऐवजी देशसेवा करा, असे विविध सल्ले, प्रश्‍न उपस्थित केले जातात. टीका करणारे नास्तिक आहेत असेही नाही, पण टीका होते. सध्या वेळेला महत्त्व आले आहे. प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. जग वेगाने बदलत आहे. जागतिकीकरणाचा वेग झपाट्याने वाढत आहे, तसे माणसाची विश्रांतीही कमी झाली आहे. आराम हराम आहे, पण आराम काही काळ तरी हवा असतो, हे मान्य करायलाही वेळ नाही. नवी पिढी आरामच हरवून बसली आहे. अशा या बदलत्या जगाला देवाचा विचार करायला वेळ कुठे आहे ध्यानधारणेत वेळ घालविण्याऐवजी देशसेवा करा, असे विविध सल्ले, प्रश्‍न उपस्थित केले जातात. टीका करणारे नास्तिक आहेत असेही नाही, पण टीका होते. सध्या वेळेला महत्त्व आले आहे. प्रत्येक क्षण महत्त्वाचा आहे. जग वेगाने बदलत आहे. जागतिकीकरणाचा वेग झपाट्याने वाढत आहे, तसे माणसाची विश्रांतीही कमी झाली आहे. आराम हराम आहे, पण आराम काही काळ तरी हवा असतो, हे मान्य करायलाही वेळ नाही. नवी पिढी आरामच हरवून बसली आहे. अशा या बदलत्या जगाला देवाचा विचार करायला वेळ कुठे आहे देव आहे तर मग दाखवा, नाहीतर तो विचार सोडून द्या, अशी विचारसरणी बनली आहे.\nस्वधर्माचे आचरणच थोडे विषम\nअध्यात्म हे थोतांड आहे, असे नव्या पिढीला वाटत आहे. देवाला रिटायर करा असे म्हणणारे, तसे सल्ले देणारेही आज बरेच आहेत. भारतात अनेक थोर संत होऊन गेले. त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले आहेत, पण ते वाचायला आज नव्या पिढीला वेळच नाही. ते काय आहेत, हे जाणून घेण्याचीही त्यांची इच्छा नाही. ज्यांची इच्छा आहे त्यांतील अनेक जण हे ते केवळ त्यातून पैसा कसा मिळवता येतोय, याचाच विचार करतात. देशा��ील महान आध्यात्मिक ग्रंथांवर टीका होत आहे. देशातीलच नागरिक त्यावर टीका करत आहेत. वेळ असणाऱ्या मंडळींनी मांडलेले शास्त्र, वेळ घालविण्यासाठी मांडलेले सिद्धांत आहेत, असे म्हटले जात आहे. टीका करणारे परके नाहीत. देशीच आहेत. असे का तर या स्वधर्माचे आचरणच थोडे विषम आहे.\nचिंतन, मनन वृत्तीच नष्ट होतेय\nझटपट निकाल यात लागत नाही. पूर्वी एकदिवसीय सामना 60 षटकांचा असायचा. नंतरच्या काळात तो 50 षटकांवर आला. पुढे पुढे 45 षटकेच खेळली जाऊ लागली. आता ट्‌वेंटी ट्‌वेंटी सामने खेळले जात आहेत. झटपट निकाल लागला पाहिजे. कोणत्याही प्रश्‍नाचे उत्तर लगेच मिळायला हवे. लाभ झटपट मिळायला हवा. हुशारीची व्याख्याही बदलली आहे. गुण मिळविणारे हुशार. मग ते कसेही मिळविलेले असोत. पाठांतर करून, घोकमपट्टी करून आजकाल हुशार होता येते. गुणांवर हुशारी तोलली जात आहे. अशाने नव्या पिढीतील चिंतन, मनन वृत्तीच नष्ट होत आहे. ती क्षमताही राहिलेली नाही. विचार करण्याची वृत्तीच नाही, तर मग नवाविचार ते मांडू कसे शकतील. नवा विचारच त्यांच्या उत्पन्न होत नाही.\nपैसा कमविणे हेच उद्दिष्ट झाले आहे. अशा या विचारसरणीत स्वधर्माचे पालन करण्यात अडचणी येत आहेत. व्यापारी वृत्तीने अध्यात्माचा विचारच संपवला आहे. विश्‍वास, श्रद्धा, भक्तीवर आधारलेले अध्यात्म आता दिसेनासे झाले आहे. मतांच्या पेट्यांसाठी रथ यात्रा काढली जाते. उत्सव भरवले जातात. पैसा मिळतो म्हणून देवधर्म केला जातो. दानही पैसा अधिक मिळावा यासाठीच केले जाते. फळाची अपेक्षा ठेवून कर्म केले जात आहे. अशा विचारांनी मग विकास खुंटतो हेच मुळी लक्षात येत नाही. काही वर्षापूर्वी प्रसिद्ध असणारी वृत्तपत्रे आज अडचणीत दिसत आहेत. काही तर बंदच पडली आहेत. कारण मात्र एकच आहे. त्यांनी बदलत्या काळाला ओळखले नाही. बदलत्या काळाचा विचारच केला नाही. बदलत्या जगासोबत जाण्याची वृत्तीच त्यांच्यात नव्हती. कारण तसा विचार करण्याची वृत्तीच त्यांच्यात नव्हती. अध्यात्म बदलत्या काळात कसे वागायचे हे शिकवते.\nएखाद्या गोष्टींचे चिंतन, मनन करावे हे अध्यात्म शिकवते. चिंतन, मनन केल्याने विकास होतो. पण हा विचार त्यांना पटला नाही. त्यांच्यात रुळला नाही. ते विकास करू शकलेच नाहीत. पत्रकारिता हा व्यवसाय आहे. हाच विचार त्यांनी मनात ठेवला. सेवा हा व्यवसाय होऊ शकत नाही. सेवेचा विचार वे��ळा. व्यवसायाचा विचार वेगळा. सेवेत व्यवसाय आला की मग विचाराचा व्यापार होतो. सेवेचा विचार त्यात राहात नाही. अशानेच मग वृत्तपत्रातील जागा विकत घेण्याचे प्रकार घडत आहेत. विकतच्या बातम्यांनी विचार विकला जात आहे. तेथे सेवाभाव राहिलाच नाही. सामाजिक बांधिलकी मग अशा ठिकाणी कशी राहील. राहिली तरी त्यावर समाज विश्‍वास कसा ठेवेल. हेच मुळी त्यांना समजत नाही. अशाने हा व्यवसाय आता अडचणीत येत आहे.\nअध्यात्म ही सुद्धा एक सेवा आहे. त्यात सेवाभावच हवा. अध्यात्म हा व्यवसाय नाही. यासाठी अध्यात्माचा धर्म जोपासायला हवा. त्यासाठी तो समजून घ्यायला हवा. अध्यात्मातील स्वधर्माचा विसर पडला आहे. स्वधर्म म्हणजे स्वतःचे अस्तित्व स्वतःच जाणणे. मी कोण आहे, याचा शोध घेणे. मी आत्मा आहे. तो आत्मा सर्वांध्ये आहे. सर्वांधील आत्मा समान आहे. तो एक आहे. आत्मा अमर आहे. देह नाशवंत आहे. देहामध्ये तो अडकला आहे. हे जाणणे यासाठी ध्यानधारणा आहे. यातून सुख, शांती, समाधान मिळते. यातूनच आत्मज्ञानाची प्राप्ती होते. यासाठी याचे आचरण करणे गरजेचे आहे. आत्मज्ञानाचे फळ निश्‍चितच मिळते. म्हणूनच तर ही गुरूशिष्य परंपरा आजही अखंड सुरू आहे.\ndnyneshwarDnyneshwariSant DnyneshwarSpiritualSpiritualityअध्यात्मज्ञानज्ञानेश्वरीराजेंद्र घोरपडेसंत ज्ञानेश्वर\nस्मृती शुद्ध होणे म्हणजे काय \nमैत्रिणीची वाट पाहणाऱ्याला तिची आई म्हणाली…\nटीम इये मराठीचिये नगरी\nसमुद्र सर्वांत पवित्र तीर्थ…\nज्ञानी होण्यासाठीच अध्यात्म शास्त्राचा अभ्यास\nब्रह्मज्ञान हेच अंतिम सत्य\nमाझ्या शिक्षणाची पालवी फुलविणारे साहित्यिक : डॉ नागनाथ कोत्तापल्ले\nइचलकरंजी संस्कृती प्रतिष्ठानतर्फे कादंबरी पुरस्कार जाहीर\nथंडीत त्वचेची अशी घ्या काळजी…\nचला जाणूया नदीला अभियानाचा दुसरा टप्पा…\nसमाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे पुरस्कार जाहीर\nV. R. Gavhane on दोलायमानतेवर चिंतन हवे – डॉ. माधव चितळे\nराजू मरवे-बेळगाव on मलकापूर येथील प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालयात पर्यावरणपूरक दसरा साजरा\nअरूण झगडकर on झाडी शब्दसाधक शिक्षक पुरस्कार\nShashikant Shinde on शिक्षणाचे पसायदान: शैक्षिक यज्ञ \nस्वप्नातून बाहेर पडून वास्तवात राहायला शिकावे\nप्रश्न मुळापासून सोडवायला हवेत तरच ते सुटतात\nनिसर्गातील मुक्त आनंदच देतो मनाला उभारी\nसृष्टीतील सर्व जीवातील ब्रह्म जाणून व्हावे सर्वज्ञ\n��ुक्त होणे म्हणजे तरी काय \nप्रेमाच्या पेटीनेच गाठता येतो मोक्षाचा तीर\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा (94)\nकाय चाललयं अवतीभवती (383)\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान (74)\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास (445)\nश्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%A1%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%97_%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%A5%E0%A4%BE,_%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%A8_%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9F", "date_download": "2022-12-01T01:08:36Z", "digest": "sha1:NXIFOKUQSGGK5CUNDEIRCTJAQZYET524", "length": 5477, "nlines": 132, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लुडविग चौथा, पवित्र रोमन सम्राट - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nलुडविग चौथा, पवित्र रोमन सम्राट\nलुई चौथा (जर्मन: Ludwig; १ एप्रिल १२८२, म्युनिक – ११ ऑक्टोबर १३४७, फ्युर्स्टनफेल्डब्रुक) हा १३१४ पासून जर्मनीचा राजा, इ.स. १३२७ पासून इटलीचा राजा व इ.स. १३२८ ते मृत्यूपर्यंत पवित्र रोमन सम्राट होता. तो इ.स. १३०१ पासून बायर्नचा ड्युक देखील होता.[१]\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nहेन्री सातवा पवित्र रोमन सम्राट\nइ.स. १२८२ मधील जन्म\nइ.स. १३४७ मधील मृत्यू\nCS1 इंग्रजी-भाषा स्रोत (en)\nया पानातील शेवटचा बदल ३ जून २०२२ रोजी १६:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-latest-news/five-lakh-tonnes-of-sugarcane-crushing-this-year", "date_download": "2022-12-01T01:06:45Z", "digest": "sha1:GSWGAKWNVSNEWUVHEW73IQ27RHJYRHU6", "length": 5833, "nlines": 39, "source_domain": "www.agrowon.com", "title": "यंदा पाच लाख टन उसाचे गाळप |Sugar Crushing", "raw_content": "\nSugar Crushing : यंदा पाच लाख टन उसाचे गाळप\nलोकसहभागातून व भूमिपुत्रांच्या मेहनतीने सुरू झालेल्या भोरस (ता. चाळीसगाव) येथील बेलगंगा साखर कारखान्याने गेल्या वर्षी १ लाख ७५ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले होते.\nचाळीसगाव, जि. : जळगाव : लोकसहभागातून व भूमिपुत्रांच्या मेहनतीने सुरू झालेल्या भोरस (ता. चाळीसगाव) येथील बेलगंगा साखर कारखान्याने (Belganga Sugar Mill) गेल्या वर्षी १ लाख ७५ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले होते. यावर्षी कमीत कमी ५ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट्य आहे, असा विश्‍वास कारखान्याचे अध्यक्ष चित्रसेन पाटील (Chitrasen Patil) यांनी व्यक्त केला. कारखान्याच्या २०२२-२३ च्या गळीत हंगामास बुधवारी (ता. २६) भाऊबीज-पाडव्याच्या मुहूर्तावर प्रारंभ झाला.\nCrop Advisory : महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा कृषी सल्ला\nयाप्रसंगी आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष चित्रसेन पाटील यांनी सांगितले, की आतापर्यंत साखर आयुक्तालयाच्या परिपत्रकानुसार राज्यातील फक्त १६ कारखाने सुरू झाले आहेत. त्यात बेलगंगा साखर कारखाना आहे. तसेच राज्यात यावर्षीच्या गळीत हंगामात फक्त २०३ साखर कारखाने सुरू होण्याची शक्यता असल्याचे साखर आयुक्तालयाचा अंदाज असून, फक्त ९७ कारखान्यांना गाळप परवाने दिलेले आहेत.\nत्यामुळे कारखान्याने विश्वासार्हता निर्माण करून शेतकऱ्यांच्या भरवशावरच कारखान्याचे उद्दिष्ट पूर्ण करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. गेल्या हंगामाच्या वेळी सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना शंभर टक्के रक्कम दिल्यामुळे शेतकरी वर्ग खूष आहे, असेही ते म्हणाले.\nसुरवातीला काटापूजन, गव्हाण पूजन, नंतर गव्हाणीत मोळी टाकण्याचा कार्यक्रम होऊन गळीत हंगामास सुरवात झाली. कारखान्याचे संचालक अजय शुक्ल, नीलेश निकम, आर्किटेक्ट किरण देशमुख, रवींद्र केदारसिंग पाटील, अशोक ब्राह्मणकर, ॲड. ठोके, तसेच मोनिका पाटील, नीतू शुक्ल, स्वाती देशमुख, ऊस उत्पादक शेतकरी वर्ग, कारखान्याचे कर्मचारी, इतर मान्यवर उपस्थित होते.\nताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.nashikinfo.in/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2022-11-30T23:46:08Z", "digest": "sha1:XV7ZG73SXHIQV3KT4GKEJL74DAR2GFXH", "length": 8003, "nlines": 119, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "नाशिक : अ‍ॅम्ब्युलन्सचालकांची दिवाळी अंधारात -", "raw_content": "\nनाशिक : अ‍ॅम्ब्युलन्सचालकांची दिवाळी अंधारात\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र>\nनाशिक : अ‍ॅम्ब्युलन्सचालकांची दिवाळी अंधारात\nनाशिक : अ‍ॅम्ब्युलन्सचालकांची दिवाळी अंधारात\nPost category:Dipotsav_2022 / अ‍ॅम्ब्युलन्सचालक / नाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनाशिक : पुढारी वृत्तसेवा\nजिल्ह्यात जिल्हा ग्रामीण 102 रुग्णवाहिका कंत्राटी वाहनचालकांना गेल्या चार महिन्यांपासून पगार नसल्याने त्यांची दिवाळी जवळपास अंधारातच गेली आहे. केंद्र शासन पुरस्कृत सीएससी लिमिटेड दिल्लीच्या कंपनीने संबंधित सेवापुरवठा करण्याचा ठेका घेतलेला आहे. याबाबत सार्वजनिक आरोग्य विभाग व संबंधित सीएससी कंपनीकडे पगाराबाबत मागणी करूनही पगार दिला गेलेला नाही. याबाबत संबंधित कर्मचारी यांनी नाशिक जिल्हा परिषद गेटसमोर आंदोलन केले आहे.\nमहाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागात कंत्राटी स्वरूपात बाह्ययंत्रणेकडून 102 या रुग्णवाहिकासाठी चालक बाह्ययंत्रणेकडून मानधनावर कार्यरत आहेत. हे वाहनचालक मानधनावर असतानाही दिवस-रात्र 24 तास सेवा बजावतात. पण ऐन दिवाळीला मानधन म्हणून असलेला पगारही त्यांना मिळालेला नाही. संबंधित कर्मचार्‍यांनी शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी यांना भेटून याबाबत माहिती दिली आहे. तरी त्याकडे कोणीच लक्ष दिलेले नाही. केवळ फक्त आश्वासन मिळत गेले.\nDiwali Festival : दीपावलीच्या मंगलमय पर्वावर या सुरेख रांगोळ्यांनी सजवा आंगण\nसंबंधित रुग्णवाहिका चालकांना केवळ 11 हजार मानधन असून, ते 24 तास काम करण्याच्या मानाने खूपच तुटपुंजे असून, तेही वेळेवर 5 ते 6 महिने मिळत नाही. या सेवकांनी आपले कुटुंब चालवायचे कसे या कंपनी ठेकेदाराकडून पीएफ आणि कुठलाही विमा मिळत नाही. याबाबत शासन लक्ष देणार का या कंपनी ठेकेदाराकडून पीएफ आणि कुठलाही विमा मिळत नाही. याबाबत शासन लक्ष देणार का कोविड महामारीच्या काळातही याच रुग्णवाहिका चालकांनी आपला जीव धोक्यात घालून आपली सेवा प्रामाणिक केली. याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, आरोग्य विभागाचे कर्तव्यदक्ष अधिकारी तुकाराम मुंढे यांनी लक्ष देऊन मानधन वेळेवर द���यावे, अशी मागणी या कर्मचार्‍यांनी केली आहे.\nमुदत ठेव आणि वाढते व्याजदर\nDiwali Festival : दिवाळीसाठी या खास आकर्षक रांगोळ्यांनी करा लक्ष्मी मातेचे स्वागत\nमंगळावरचे जीवन एलियन्समुळेच नष्ट\nThe post नाशिक : अ‍ॅम्ब्युलन्सचालकांची दिवाळी अंधारात appeared first on पुढारी.\nPrevious Postटी-20 विश्वचषकानिमित्त देशभरात चिअरिंग स्क्वॉडतर्फे यज्ञ\nNext Postनाशिक : ड्रायपोर्ट अद्यापही कागदावरच, किसान रेल्वेचेही रडगाणे\nनाशिक : वंडागळी शिवारात मोटरसायकलस्वार शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला\nनाशिक : जरीफ बाबांच्या खुनासह मालमत्तेची एसआयटी पथकामार्फत चौकशी करा – आ. आशिष शेलार\nकान नदीला पूर : नुकसान भरपाईची गावकर्‍यांची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://mr.junhetec.com/bg3012-stepping-tray-type-curing-furnace-product/", "date_download": "2022-11-30T22:59:50Z", "digest": "sha1:KJHSAKIB6SP6RCQ4EE7I54DQD7IO23B5", "length": 10114, "nlines": 187, "source_domain": "mr.junhetec.com", "title": "चीन BG3012 स्टेपिंग ट्रे-टाइप क्युरिंग फर्नेस उत्पादक आणि कारखाना |जुने", "raw_content": "\nडायमंड वायर कटिंग फ्लुइड\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nडायमंड वायर कटिंग फ्लुइड\nBG3012 स्टेपिंग ट्रे-प्रकार क्युरिंग फर्नेस\nजुने®स्टेपिंग ट्रे-टाइप क्युरिंग फर्नेस ऑटोमोटिव्ह फास्टनर्स आणि हार्डवेअर पार्ट्स, बॅच कंट्रोल, कमी ऊर्जा वापर, सुरक्षितता आणि पर्यावरण अनुकूल, मिक्सिंग मटेरियल प्रतिबंधित, कमी ऑपरेशन खर्च, माहितीकरण, बुद्धिमान आणि IOT अपग्रेडची कोटिंगची आवश्यकता पूर्ण करू शकते.\n१,मॉड्यूल मानकीकरण: स्थिर कार्यप्रदर्शन, मॉड्यूलर, प्रमाणित डिझाइन, संपूर्ण मशीन असेंबली, प्लग आणि प्ले, सुलभ स्थापना, बुद्धिमान निवड, सुलभ अपग्रेड, जुने मानक कोटिंग मशीनशी जुळणारे.\n२,लहानजमिनीचा व्यवसाय: कॉम्पॅक्ट उपकरणे, मल्टीलेअर इंटिग्रेटेड स्टिरिओस्कोपिक संरचना, पारंपारिक क्युअरिंग फर्नेसपेक्षा जवळजवळ दोन-तृतियांश कमी क्षेत्र.\n३,उत्कृष्ट ऊर्जा बचत आणि पर्यावरणास अनुकूल: कूलिंग एनर्जी रिकव्हरी, इंटिग्रल संलग्न डिझाइन, एक्झॉस्ट एअरचे केंद्रीकृत संग्रह.\n४,चांगले बॅच व्यवस्थापन: स्टेपिंग ट्रे प्रकार सतत प्री-हीटिंग आणि क्युरिंग, कोटिंग मशीनच्या प्रत्येक बास्केटशी जुळणारा प्रत्येक ट्रे, बॅच डेटा कंट्रोल, मिक्सिंग पार्ट्स प्रतिबंधित करते, बॅचचे चांगले व्यवस्थापन.\n५,कमी ऑपरेशन खर्च: प्री-हीटिंग, क्युरिंग आणि कूल��ंग एनर्जी पूरक नियंत्रण, ऊर्जा बचत, पारंपारिक क्युरिंग फर्नेसपेक्षा 20% पेक्षा जास्त बचत, एका बाजूने लोडिंग आणि अनलोडिंग, बुद्धिमान गुंतवणूक आणि श्रम खर्च कमी करणे.\nकमाल लोडिंग क्षमता: 200kg/ट्रे ट्रे आकार: 1200×1150 मिमी\nभट्टीचे तापमान 80~360℃, समायोज्य गरम करण्याची पद्धत गॅस हीटिंग, इलेक्ट्रिकल हीटिंग, पर्यायी\nनैसर्गिक वायू ऊर्जेचा वापर ~25m³/ता एकूण ट्रे/क्षमता 30 ट्रे, एक कोट कमाल क्षमता: 6000kg/h\nएकूण शक्ती ≤35kw ट्रान्समिशन प्रकार 2-4 मिनिट/ट्रे, स्टेपिंग आणि समायोज्य\nप्रभावी क्षेत्र भट्टी तापमान एकसमानता क्रॉस सेक्शन: ±5℃ प्री-हीटिंग/क्युअरिंग वेळ 12~24min, 22~44min\nमशीन आकार 12500×2750×4365mm योग्य workpieces ऑटो पार्ट्सना बॅच कंट्रोल आवश्यक आहे\nयोग्य कोटिंग मशीन जुने®DSP T500, जुने®DST-D800 मालिका योग्य पेंट सर्व प्रकारच्या वॉटर-बेस आणि सॉल्व्हेंट-बेस पेंटसाठी योग्य\n*उत्पादन प्रक्रिया, इलेक्ट्रिकल सिलेक्शन, इन्स्टॉलेशन यामुळे वरील कामगिरीचे मापदंड बदलू शकतात\nआकार workpiece आकार आणि प्रक्रिया निवड.\nमागील: जुने ऑटोमोबाईल ब्रेक डिस्क इंडक्शन हीटिंग स्प्रे लाइन\nपुढे: सिल्व्हर डॅक्रोमेट कोटिंग नॅनो मिश्र धातु कोटिंग उच्च गंज प्रतिरोधक JH-9088\nतुमचा संदेश इथे लिहा आणि आम्हाला पाठवा\nटिल्टिंग प्रकार झिंक फ्लेक कोटिंग मशीन DSB D350\nजुने प्लॅनेटरी कोटिंग मशीन DSP T500\nप्रयोगशाळेत डॅक्रोमेट झिंक फ्लेक कोटिंग मच वापरा...\nजुने इंजेक्टर प्रेसिजन स्प्रे लाइन\nजुने ऑटोमोबाईल ब्रेक डिस्क इंडक्शन हीटिंग एस...\nपूर्ण स्वयंचलित डिप स्पिन कोटिंग मशीन DST S800+\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा किंमत सूचीबद्दल चौकशीसाठी, कृपया आम्हाला तुमचा ईमेल द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\n© कॉपीराइट - 2021-2022 : सर्व हक्क राखीव. गरम उत्पादने - साइट मॅप - AMP मोबाइल\nसंरक्षक आवरण साफ करा, गॅल्वनाइझिंग कंपाऊंड, झिंक डस्ट पेंट, झिंक फ्लेम स्प्रे, स्प्रे कॉम्प्रेसर मशीन, झिंक मेटल स्प्रे कोटिंग,\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी एंटर दाबा किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/tag/%E0%A4%AC%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%BE/", "date_download": "2022-12-01T00:05:10Z", "digest": "sha1:GZBWSSGR4SZ6IKWMI6NWBP66H2RT4LTK", "length": 6568, "nlines": 108, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "बटाटावडा | थिंक महाराष्ट्र", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nवडापावचा जन्म मुंबईत द���दरमध्ये 1966 साली झाला. त्याला कै. अशोक वैद्य यांनी जन्माला घातले अशी माहिती वाचनात येते. दादरच्या छबिलदास शाळेसमोरचा 'श्रीकृष्ण वडा' दादरच्याच...\nमहाराष्ट्राची किंबहुना, भारताची खाद्यसंस्कृती कशी घडत गेली. त्याचा रोचक इतिहास तो वाचताना कोणताही अभिमान, अस्मिता टिकणार नाही एवढी संमिश्रता या प्रदेशाच्या खाद्यसंस्कृतित आहे. चहा,...\nकल्याणचा वझे यांचा ‘खिडकीवडा’\nरिमा राजेंद्र देसाई - February 23, 2017 30\n‘खिडकी’ संदर्भात आलेली, लिहिलेली वर्णने खूप आहेत. त्यात काव्यरचनांचाही समावेशही आहे. जसे, की शांता शेळके यांच्या ‘खिडकीबाहेर निळे आभाळ, पाखरांचे किलबिल सूर, अर्धकच्ची तुरट...\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.windowsnoticias.com/mr/%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%95/Ignacio-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9D/", "date_download": "2022-12-01T00:01:52Z", "digest": "sha1:BZPEKXWUQBMENJP4YBYC7XFIVLICTXOX", "length": 5878, "nlines": 75, "source_domain": "www.windowsnoticias.com", "title": "विंडोज न्यूज | वर इग्नासिओ सालाचे प्रोफाइल विंडोज बातम्या", "raw_content": "\nमाझे पहिले पीसी माझ्या हातात आले तेव्हापासून मी 90 च्या दशकापासून विंडोज वापरत होतो. त्यानंतर मी मायक्रोसॉफ्टने विंडोज मार्केटवर सुरु केलेल्या सर्व आवृत्त्यांचा मी नेहमीच एक विश्वासू वापरकर्ता आहे.\nइग्नासिओ सालाने फेब्रुवारी २०१ since पासून 783 लेख लिहिले आहेत\n13 मे विंडोज 10 मध्ये गेम कसे अनइन्स्टॉल करावे\n12 मे Windows 10 मध्ये WiFi का दिसत नाही आणि त्याचे निराकरण कसे करावे\n11 मे लॅपटॉप किती काळ टिकतो\n२ Ap एप्रिल परवाना न गमावता विंडोज 10 पुन्हा कसे स्थापित करावे\n२ Ap एप्रिल Windows 10 चा पासवर्ड कसा जाणून घ्यावा\n२ Ap एप्रिल विंडोज अपडेट म्हणजे काय\n२ Ap एप्रिल विंडोज 10 मध्ये स्क्रीन बंद कशी करावी\n२ Ap एप्रिल Windows 10 मध्ये मोबाईलवरून संगणकावर फोटो कसे हस्तांतरित करायचे\n31 Mar ऑफिस पॅकेज काय आहे\n25 Mar विंडोज अँटीव्हायरस अक्षम कसे करावे\n18 Mar Windows 10 मध्ये स्क्रीनशॉट कुठे सेव्ह केले आहेत\n11 Mar विंडोज 10 सुरू करताना प्रोग्राम न चालवायचा कसा\n04 Mar संगणक वॉलपेपर कसे बदलावे\n28 फेब्रुवारी लॅपटॉप किती वर्षे टिकतो\n23 फेब्रुवारी प्रिंट स्क्रीन की काम करत नसल्यास मी काय करू शकतो\n18 फेब्रुवारी winsxs फोल्डर Windows 10 काय आहे आणि ते कशासाठी आहे\n08 फेब्रुवारी विंडोज प्रिंटरशी कनेक्ट करू शकत नसल्यास काय करावे\n03 फेब्रुवारी विंडोजमध्ये हवामान विजेट कसे काढायचे\n28 जाने विंडोज अपडेट काम करत नसेल तर काय करावे\n21 जाने विंडोज आणि ऑफिसमधील फरक ते एकसारखे का नाहीत\nआपल्या ईमेलमध्ये नवीनतम विंडोज बातम्या मिळवा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://kolaj.in/published_article.php?v=boycotting-Chinese-products-will-cause-a-big-loss-for-IndiaCQ3662662", "date_download": "2022-12-01T00:23:18Z", "digest": "sha1:DSADUI4I65PNT2XSHDE5DXCTOZX4P2F6", "length": 25401, "nlines": 141, "source_domain": "kolaj.in", "title": "भारतानं आधी आर्थिक युद्धाच्या सीमेवर लढायला हवं!| Kolaj", "raw_content": "\nभारतानं आधी आर्थिक युद्धाच्या सीमेवर लढायला हवं\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nचीनी मालावर बहिष्कार टाका, चीनला धडा शिकवा असे मेसेज सोशल मीडियावर फिरतयात. स्वदेशी वापराचा नारा पुन्हा पुन्हा दिला जातोय. चीननं भारतात भली मोठी गुंतवणूक केलीय. डिजिटल इंडियाचा सगळा डोलाराही चीनी गुंतवणुकीवरच उभारलाय. त्यामुळे भारत चीन व्यापार संबंध संपवले तर भारतालाच त्याचा मोठा फटका सहन करावा लागेल.\n‘साधारणतः कुठलंही युद्ध तेव्हाच संपतं जेव्हा युद्धात सामील देशांना एकमेकांच्या ताकदीचा अंदाज येतो आणि त्यावर ते सहमत होतात. आणि युद्ध सुरू होतं तेच सहभागी देश एकमेकांची ताकद समजून घेण्यास तयार नसतात म्हणून.’ – जेफ्री ब्लेनी, जगप्रसिद्ध इतिहासकार\nकुठल्याही देशाच्या परराष्ट्र धोरणात दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक देशाची आर्थिक क्षमता आणि दुसरी सामरिक सज्जता, युद्ध सज्जता. त्यामुळेच कुठलंही युद्ध या दोन पातळ��यांवरच लढलं जातं. आत्ताच्या भारत-चीन संघर्षाकडेही आपल्याला या दोन पातळ्यांवरच बघावं लागेल. गलवान खोऱ्यातल्या झटापटीनंतर भारत आणि चीन यांच्यातले संबंध ताणले गेलेत. या झटापटीमुळे तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी पडणार का अशी चर्चाही सुरू झालीय. मीडियातही सीमेवर सैनिक कशी तयारी करत आहेत, याची रसरशीत वर्णनं सांगितली जाताहेत.\nहेही वाचा : चीन कधीच जगावर सत्ता गाजवू शकत नाही, कारण\nनिर्भर असणं शरमेचं नाही\nसीमेवर युद्ध होवो किंवा न होवो, भारताला आता चीनविरुद्ध आर्थिक युद्ध लढावं लागणार आहे. चीनचा आर्थिक दबदबा कमी केल्यावर आपोआप ड्रॅगनची सामरिक ताकद कमजोर होते. आर्थिक युद्धातूनच सीमेवरच्या लढाईला सामर्थ्य मिळतं. देशातल्या सर्वसामान्य जनतेलाही ही गोष्ट नीट समजलीय. अद्दल घडवण्यासाठी चीनवर आर्थिक प्रहार म्हणून चीनी सामानावर बहिष्कार टाकण्याची भाषा बोलली जातेय. या घडामोडी आपण नागरिकांचा देशासाठीचा त्याग अशा दृष्टीकोनातून बघू शकतो. पण हा प्लॅन व्यवहार्य नाही, तर भावनिक आहे.\nत्यात चीनच्या आर्थिक नाकेबंदीपेक्षा भारताचा तोटाच जास्त होऊ शकतो. कारण अनेक वस्तुंच्या बाबतीत भारत बऱ्यापैकी चीनवर निर्भर आहे. आणि ही काही शरमेची बाब नाही. कारण जागतिकीकरणाच्या काळात परस्परांवर अवलंबून राहणं हा प्रक्रियेचा भाग आहे. इथं कुणीही सोवळ्यात राहू शकत नाही. फक्त आपण दुसऱ्यांवर किती अवलंबून राहायचं हे मात्र आपल्याला ठरवता येतं. आणि ज्याच्या हातात स्वतःच्या नियंत्रणाचे दोर असतात तेच जागतिकीकरणाच्या खेळातले खरे सत्ताकारणी ठरतात.\nचीनमधली गुंतवणूक ८ पट वाढली\nभारत चीनवर गुंतवणुकीपेक्षा व्यापाराच्या माध्यमातून खूप अवलंबून आहे. अमेरिकेनंतर चीन भारताचा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार आहे. २०१९मधे दोन्ही देशांत ८४ अब्ज डॉलरचा व्यापार झाला. पण या उलाढालीत सर्वाधिक हिस्सा चीनचा आहे. २०१९ मधे भारतानं चीनकडून ६८ अब्ज डॉलरचं सामान खरेदी केलं. याउलट चीननं भारताकडून फक्त १६.३२ अब्ज डॉलरचं सामान घेतलं. २०१९ मधे भारत-चीन व्यापारात जवळपास ५१ अब्ज डॉलरची तूट होती.\nम्हणजे चीनमधून आयात होणाऱ्या सामानाच्या तुलनेत भारताची निर्यात खूप कमी आहे. भारत-चीन यांच्यातल्या व्यापारी तुटीचं हे प्रमाण जवळपास भारताच्या एकूण संरक्षण खर्चाएवढं आहे. चीन सरकारनं आपला संरक्षण खर्च वाढवून १८९ अब्ज डॉलर केला. सैन्य खर्चाच्या बाबतीत चीनचा अमेरिकेनंतर दुसरा नंबर लागतो. चीनचं हे संरक्षण बजेट भारताच्या तीनपट जास्त आहे.\nत्यामुळेच गलवान खोऱ्यात चीनसोबतच्या झटापटीनंतर आता भारताला आर्थिक युद्धाच्या सीमेवर लढावं लागणार आहे. चीनवरचं अवलंबित्व खूप कमी करावं लागणार आहे. अलीकडेच 'ब्रुकिंग्ज इंडिया' संस्थेसाठी अनंत कृष्णन यांनी केलेल्या एका अभ्यासानुसार, २०१४ पर्यंत भारतात चीनची गुंतवणूक जवळपास १.६ बिलियन डॉलर एवढी होती. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यावर पुढच्या तीनच वर्षांत ही गुंतवणूक पाचपट वाढून ८ बिलियन डॉलरवर गेली. चीनी गुंतवणुकीचा खरा आकडा याहून खूप मोठा आहे. कारण भारतीय कंपन्यांतली चीनची भागिदारी आणि तिसऱ्या देशांच्या मार्गानं करण्यात आलेल्या गुंतवणुकीचा हिशोब या आकड्यांमधे नाही.\nहे कोरोना स्पेशलही वाचा :\nकुछ वायरस अच्छे होते है\nहात धुण्यासाठी साबण वापरायचा की सॅनिटायझर\nकोरोना वायरसबद्दल मुलांशी आपण कसं बोलायचं\nकोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं\nसुपर स्प्रेडर म्हणजे काय ते मुद्दाम कोरोना पसरवतात का\nकोरोनाच्या R0 नंबरवर आपलं, लॉकडाऊनचं भवितव्य अवलंबून आहे\nहर्ड इम्युनिटी ठरू शकते का कोरोनाच्या युद्धातलं भारताकडचं ब्रम्हास्त्र\nअलीबाबा आणि चाळीस कंपन्या\nभारतातला मोबाईल उद्योग तर बऱ्यापैकी चीनी कंपन्यांच्या ताब्यात आहे. आघाडीच्या पाचपैकी चार कंपन्या या चीनी आहेत. मोबाईल मार्केटचं नेतृत्व करणाऱ्या शाओमी कंपनीचे भारतात सात कारखाने आहेत. शाओमीची स्पर्धक कंपनी असलेली बीबीके इलेक्ट्रॉनिक्स ओपो, विवो आणि वन प्लस हे मोबाईल विकते. उत्तर प्रदेशात कंपनीचे दोन कारखाने आहेत. तिसरा कारखाना उभारण्याची तयारीही सुरू आहे.\nब्रुकिंग्जच्या अभ्यासानुसार, गेल्या काही काळात चीनने भारतीय कंपन्यांत शेअर्स खरेदी करण्यावरही जोर दिलाय. २०१७मधे ग्लँड फार्मा आणि फोसून यांच्यात एक बिलियन डॉलरची डील झाली. याशिवाय अलीबाबा, टेंसेंट यासारख्या चीनी फायनान्स कंपन्यांनी शेकडो भारतीय स्टार्टअप कंपन्यांत आपली गुंतवणूक केलीय. पेटीएमला तर अलीबाबानं जवळपास खरेदीच करून टाकलंय. ई-कॉमर्स कंपनी स्नॅपडील आणि फूड डिलिवरी ऍप झोमॅटोमधेही अलीबाबाची मोठी गुंतवणूक आहे.\nफ्लिपकार्ट, बायजूज, स्विग�� आणि गाना यासारख्या कंपन्यांमधेही टेंसेंटनं गुंतवणूक केलीय. मेक माय ट्रीप, ओयो, हाईक, डेल्हीवरी, पॉलिसिबाजार, स्विगी यासारख्या कंपन्यांमधे चीनची गुंतवणूक आहे. ही सगळी गुंतवणूक एका झटक्यात थांबवणं हे पायावर धोंडा घालून घेण्यासारखं होईल. गुंतवणूक थांबल्यास या कंपन्या डबघाईला येतील. दीर्घकालीन धोरण अमलात आणूनच चीनवरचं अति अवलंबित्व कमी करता येईल.\nडिजिटल इंडिया कोलमडून पडेल\nमेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, स्टार्टअप इंडिया यासारख्या योजनांच्या माध्यमातून मोदी सरकारनं परदेशी गुंतवणुकीला भारतात आणण्यासाठी प्रोत्साहन दिलं. जाणकारांच्या मते, पाश्चिमात्य देशांतली गुंतवणूक भारतात यावी या उद्देशानं सरकारनं या योजना आणल्या. पण अमेरिका-चीन यांच्यातलं व्यापार युद्ध आणि युरोपियन देशांतलं मंदीसदृश्य वातावरण यामुळे पाश्चात्य देशांना सरकारला पुरेसा प्रतिसाद दिला नाही. याउलट चीननं वेगवेगळ्या कंपन्यांच्या माध्यमातून भारतात गुंतवणूक केली. या साऱ्या चीनी सरकारच्या कंपन्या आहेत.\nतंत्रज्ञान क्षेत्रात तर चीननं जगात सर्वांत जास्त गुंतवणूक भारतीय बाजारपेठेत केलीय. भारतात एक अब्ज डॉलरहून जास्त बाजारमुल्य असलेल्या ३० पैकी १८ ‘युनिकॉर्न’ कंपन्यांमधे चीनी गुंतवणूक आहे. डिजिटल इंडियाचा सारा डोलाराच चीनी कंपन्यांच्या गुंतवणुकीवर अवलंबून आहे. या गुंतवणुकीला तडकाफडकी नाकारलं तर डिजिटल इंडिया योजना कोलमडून पडेल. युट्युबला फाईट देणाऱ्या टिकटॉकनं एक नवी इकॉनॉमीच उभी केलीय. त्यामुळे भारत-चीन सीमेवरच्या तणावाची परिस्थिती मोठ्या शिताफीनं हाताळावी लागणार आहे.\nही सारी गुंतवणूक एका झटक्यात तोडून टाकणं किंवा चीनवर आर्थिक निर्बंध लादणं हे सहज परवडणारं नाही. त्याचा भारतालाच मोठा फटका बसू शकतो. अशावेळी भारतानं चीनी गुंतवणुकीचा ओघ सुरू ठेवतानाच काही धोरणात्मक पावलं उचलणं गरजेचं आहे. ही धोरणात्मक पावलं उचलताना केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, स्टार्ट अप इंडिया यामधे झालं तसं पुन्हा चीनी गुंतवणुकीला दार मोकळं होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल.\nभारतातल्या गुंतवणुकीसाठी धोरणं ठरवताना नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश, पाकिस्तान या शेजारी देशांनाही नव्यानं विश्वासात घ्यावं लागणार आहे. हे देशसुद्धा चीनच्या अरेरावीला वैतागलेत. आत्ताच दीर्घकालीन धोरण अमलात आणलं तर चीनी ड्रॅगनच्या अरेरावीला रोखता येऊ शकतं. नाही तर पुन्हा 'बॉयकॉट चीन'चे मेसेज फॉरवर्ड करण्याशिवाय हातात दुसरं काही राहणार नाही.\nजीवघेणा लॉकडाऊन संपवण्याचे चार साधेसरळ मार्ग\nअमेरिकेतल्या ब्लॅक लाईव्ज मॅटर आंदोलनाचं काळंगोरं वास्तव\nछोटासा नेपाळ अचानक भारताकडे डोळे वटारून का बघतोय\nराजकारणातल्या पूर्वग्रहांच्या नजरेनंच साथीच्या रोगांकडेही बघणार का\nअमेरिकेला हवं असणारं मलेरियाचं औषधं भारतात कसं आलं, त्याची गोष्ट\nवस्तूंना हात लावल्यावर कोरोनाची लागण होण्याची शक्यता कमी झालीय\nट्रम्प यांच्या धमकीला घाबरून भारतानं औषधावरची निर्यातबंदी उठवली\nमीडिया, शेतकरी आणि भारत जोडो यात्रा - १\nमीडिया, शेतकरी आणि भारत जोडो यात्रा - १\nगुजरातचे निकाल इतके महत्त्वाचे का ठरतायत\nगुजरातचे निकाल इतके महत्त्वाचे का ठरतायत\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरचं 'नाटक' थांबायला हवं\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरचं 'नाटक' थांबायला हवं\nहिंदुत्वाचं 'गुजरात मॉडेल' अजूनही चालतंय का\nहिंदुत्वाचं 'गुजरात मॉडेल' अजूनही चालतंय का\nमीडिया, शेतकरी आणि भारत जोडो यात्रा - १\nमीडिया, शेतकरी आणि भारत जोडो यात्रा - १\nगुजरातचे निकाल इतके महत्त्वाचे का ठरतायत\nगुजरातचे निकाल इतके महत्त्वाचे का ठरतायत\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरचं 'नाटक' थांबायला हवं\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरचं 'नाटक' थांबायला हवं\nगोवर भारतात पुन्हा का परततोय\nगोवर भारतात पुन्हा का परततोय\nसुषमा स्वराज यांनी ट्विटरचा एखाद्या शस्त्रासारखा वापर केला\nसुषमा स्वराज यांनी ट्विटरचा एखाद्या शस्त्रासारखा वापर केला\nअर्थव्यवस्थेची काळजी करणाऱ्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकी ‘मास्क’वाद\nअर्थव्यवस्थेची काळजी करणाऱ्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकी ‘मास्क’वाद\nबहुसंख्यांक राजकारणाच्या खुशमस्करीत क्षीण झाला पुरोगामी आवाज\nबहुसंख्यांक राजकारणाच्या खुशमस्करीत क्षीण झाला पुरोगामी आवाज\nजिंकू किंवा मरू, बेरोजगारीशी लढू\nजिंकू किंवा मरू, बेरोजगारीशी लढू\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/superstar-rajnikant/", "date_download": "2022-11-30T23:29:29Z", "digest": "sha1:NYK57SYDUDJD6TYOYR6QDC2YIXMKPZLL", "length": 4631, "nlines": 98, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मराठी बातम्या | Superstar Rajnikant, Latest News & Live Updates in Marathi | Marathi News (ताज्या मराठी बातम्या) at Lokmat.News18.com", "raw_content": "\nshalu Robot : ‘शालू मॅडम’च्या शाळेची सर्वत्र चर्चा, कारणही तसंच...\nऐश्वर्या राय-बच्चन 'या' सिनेमातून करणार सुपरस्टार रजनीकांतबरोबर कमबॅक\n'ही' दाक्षिणात्य अभिनेत्री करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री,पर्सनल लाईफमुळे अधिक चर्चत\nPushpa ने थलायवाला टाकलं मागे अल्लूचे रजनीकांत यांच्यापेक्षा जास्त फॉलोअर्स\nघटस्फोटानंतर Aishwaryaa Rajinikanth कोरोना पॉझिटीव्ह, हॉस्पिटलमध्ये दाखल\nधनुष-ऐश्वर्या यांच्या घटस्फोटवर सासरे कस्तूरी राज यांची प्रतिक्रिया; म्हणाले....\nऐश्वर्या-धनुष घटस्फोटानंतर बहिणीची ट्विटर पोस्ट चर्चेत, थलायवाला फॅन्सचा सपोर्ट\nरजनीकांत यांचा Annaatthe रिलीज, फर्स्ट डे फर्स्ट शोसाठी उसळली चाहत्यांची गर्दी\nRajinikanth : सुपरस्टार रजनीकांत यांच्यावर चेन्नई येथे हृदय शस्त्रक्रिया\nRajinikanth : सुपरस्टार अभिनेता रजनीकांत चेन्नईतील रुग्णालयात दाखल\nसुपरस्टार रजनीकांत यांचं Social media app; Hoote मध्ये काय आहे खास\nचित्रमहर्षींच्या नावाचा मान मिळाला थलायवा रजनीकांतला; कंगनासह कुणाला मिळाला मान\nसुपरस्टार रजनीकांत यांचे कोरोना विरुद्धच्या लढाईत मोठे योगदान, पाहा VIDEO\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/1179/", "date_download": "2022-12-01T01:13:40Z", "digest": "sha1:XIOHRROECADDYIXM25REB5TDUL5EHFWV", "length": 6159, "nlines": 48, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "वैभववाडीत तालुक्यात कोरोना रुग्णांचे शतक पार.;आज दोघांचा मृत्यू.", "raw_content": "\nवैभववाडीत तालुक्यात कोरोना रुग्णांचे शतक पार.;आज दोघांचा मृत्यू.\nवैभववाडी तालुक्यात आता पर्यंत 106 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर दिघांचा किरोनाने मृत्यू झाला .तसेच कोरोना रुग्णांच्या संख्येत आज विक्रमी वाढ झाली असून तालुक्यात रुग्णांचा आकडा शंभरी पार झाला आहे. बुधवारी एकूण 16 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर तालुक्यातील 2 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती तालुका आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आली आहे. मृत झालेल्या रुग्णांमध्ये कोकिसरे व तिथवली गावातील रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यात एकूण मृतांची संख्या 3 झाली आहे.\nआज तब्बल 16 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये कुर्ली बौद्धवाडी 9, आचिर्णे 3, तांबेवाडी 3 ,कोकिसरे 1 समावेश आहे. कोकिसरे येथील कोरोनाने मृत झालेल्या त्या वृद्धाचे 12 सप्टेंबर रोजी स्वँब घेण्यात आले होते. 14 सप्टेंबर रोजी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर जिल्हा ग्रामीण रुग्णालय उपचार सुरु होते. बुधवारी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर तिथवली येथील त्या महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्या महिलेवर जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.\nविजय माडये यांची मुंबईमध्ये कोरोना योद्धा म्हणून निवड..\nडॉक्टरांच्या पर्यायी व्यवस्थेकडे आ.वैभव नाईक यांनी वेधले लक्ष\nतरंदळे खोतवाडी येथील रक्तदान शिबीरात ५१ रक्तदात्यांचे रक्तदान..\nसामाजिक कार्यकर्ते संतोष सामंत यांच्या वाढदिवसानिमित्ताने उद्या २९ नोव्हेंबर रोजी बाव येथे रक्तदान शिबिर.\nशिक्षण मंत्री दिपक केसरकर यांचे माजी स्वीय सहाय्यक अर्जुन मोडक यांचे निधन.\nसिंधुदुर्गातील ओसरगाव टोलनाक्यावर आज मध्यरात्रीपासून टोल वसुली होणार सुरू.MH 07 गाड्यांना 50% सवलत.\nकुडाळ आठवडा बाजारात पुन्हा एकदा नगरपंचायत प्रशासनाची मुजोरी.; बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई नाही स्थानिकांना मात्र हटवण्यासाठी प्रशासनाचा हट्टहास\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे कुडाळ मध्ये होणार जल्लोषात स्वाग.;तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती..\nतरंदळे खोतवाडी येथील रक्तदान शिबीरात ५१ रक्तदात्यांचे रक्तदान..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%9A/", "date_download": "2022-11-30T23:45:50Z", "digest": "sha1:5MDP7LVGWXVPFPOJ2UI2ALN72ILV5W7A", "length": 28838, "nlines": 183, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे! | थिंक महाराष्ट्र", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nHome कला कुणाच्या खांद्यावर कुणा���े ओझे\nकुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे\nएके काळी, इस्लामी जगताचे नेतृत्व करण्याची पाकिस्तानची इच्छा होती. त्याला स्वत:चे अस्तित्व कसे टिकेल याची चिंता भेडसावत आहे. तिथल्या सुशिक्षित तरुणांना स्वत:चे भविष्य मायदेशात सुरक्षित वाटत नाही. त्यामुळे तिथली पांढरपेशी मंडळी अमेरिका, युरोप, दुबई, न्यूझीलंड वा आस्ट्रेलियात लवकरात लवकर पळण्याच्या तयारीत आहेत…\nकुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे\nकाश्मीरच्या डोडा जिल्ह्यात बगलिहार जलविद्युत प्रकल्प चिनाब नदीवर बांधला जातोय, तो कधीही सुरू करता येईल. त्यामुळे जम्मू व काश्मीर या राज्यात पाण्याअभावी बंद पडलेली शेती व उद्योग नव्याने सुरू होतील. त्याची दुसरी फेझ पूर्ण झाल्यावर काश्मीर एक स्वयंपूर्ण राज्य होईल…\nवर्ल्ड बँकेचे लवादप्रमुख रेमंड लाफिट यांनी भारताच्या बाजूने निकाल दिल्याने पाकिस्तानला बगलिहार व किशनगंगा प्रकल्पांना मान्यता देणे भाग पडले आहे. गेली दहा वर्षे पाकिस्तानने त्याला जागतिक स्तरावर विरोध केला होता. पाकिस्तानने या प्रकल्पाना यापुढे कधीही विरोध करणार नाही हे लवादापुढे कबूल केले. असे घुमजाव करण्याची कारणे अनेक आहेत, त्यांतले प्रमुख कारण मोठे मजेशीर आहे. ते आहे भौगोलिक.\n१९६० च्या इंडस वॉटर ट्रीटीनुसार पाकिस्तानने सिंधू, चिनाब व झेलम या नद्यांचे पाणी शेतीसाठी वापरावे व भारताने रावी, बिआस व सतलज या नद्यांचे; अशी विभागणी झाली. त्या अगोदर १९४८ च्या एप्रिलमध्ये पूर्व पंजाब (भारत) व पश्चिम पंजाब (पाक) या दोन राज्यांत पाणीवाटपाचा करार पाकिस्तानने स्वत:चे कालवे लवकरात लवकर बांधून पूर्ण करावेत; तोपर्यंतच भारत पाकिस्तानला पाणी पुरवील, पण भारताचे पाणी हा पाकिस्तानचा हक्क असणार नाही हे पाकिस्तानने तेव्हाही मान्य केले होते. १९६०च्या लवादानुसार भारत पाकिस्तानला रोज पंचावन्न हजार क्युसेक्स इतके पाणी पुरवत आला आहे.\nपाकिस्तानच्या राजकारण्यांना काहीही वाटो तिथल्या सुशिक्षित तरुण पिढीला-ते परदेशात स्थायिक असोत वा स्वदेशात असोत- हे चांगलेच ठाऊक आहे की उद्या पाकिस्तानने भारताशी युद्ध करायचे ठरवले तरी भारत सिंधू, झेलम व चिनाब या तिन्ही नद्यांचे पाणी त्वरित थांबवेल. तसे झाले तर तो देश अटमबॉम्बचा एक तर वापर करू शकणार नाही आणि राजकारण्यांनी वा सैन्याने असा अविचार करण्याचे ठरवले तर शेवटी, पाकिस्तान हे राष्ट्र म्हणून जगाच्या नकाशावरही उरणार नाही. ‘पाकिस्तान डेली’ने यावर व्यावहारिक भाष्य केले आहे. “ The only way to avoid problems arising is for the 1960 accord to be respected by Pakistan.” पाकिस्तानच्या वॉटर अँण्ड पॉवर मिनिस्टर राजा पर्वेझ अंश्रफ यांनी हे कबूल केलंय, की India does have a right to build dams. तर २००८ च्या एप्रिलमध्ये पाकिस्तानचे इंडस वॉटर कमिशनर जमात अली शाह यांनी असे जाहीरपणे मान्य केले आहे. “The hydroelectric projects India is developing are on the run of the river waters of these rivers, are the projects, permitted to pursue by 1960 treaty”\nभूगोलाने सिंधू, झेलम, चिनाब, रावी, बिआस व सतलज या सर्व नद्यांची उगमस्थाने भारताच्या हद्दीत ठेवून भारतावर फार मोठा वरदहस्त ठेवला आहे. ग्रीड सिस्टिम प्रत्यक्ष ज्यावेळी सुरू होईल तेव्हा भारत या नैसर्गिक देणगीचा दबाव पाकिस्तानवर आणू शकेल. त्यावेळी अमेरिका, वर्ल्ड बॅंक वा कुठलेही राष्ट्र काहीही करू शकणार नाही. काश्मीर ते कन्याकुमारी व गुजरात ते आसाम या वेगवेगळ्या राज्यांतील कुठत्याही नदीचे पाणी इतर कुठल्याही राज्यातील नदीत सोडता येण्याची यंत्रणा भारताजवळ आहे.\nसरस्वती नदी परत जिवंत झाल्यामुळे पाकिस्तानचा फायदा होणे वा न होणे हे भारताच्या इच्छेवर अवलंबून राहणार आहे. जगात सर्वत्र सध्या पाण्याची समस्या उभी राहिली आहे. भूगोलाने सरस्वतीचे जे पाणी इ.स.पू, १९०० मध्ये गुप्त केले त्याचे आधुनिक सर्वेक्षण हे सांगते, की ते पाणी नष्ट झालेले नाही गेली चार हजार वर्षे जमिनीखाली सुरक्षित राहिलेला हा साठा भारताची पुढील काळाची बेगमी आहे.\nज्या पाकिस्तानने भारतावर १९४८, १९६५, १९७१, १९९९ अशी चार युद्धे लादली, लाखो लोकांची आयुष्ये उध्वस्त केली ते राष्ट्र जगाच्या हिशेबी आतंकवादी राष्ट्र म्हणून सिद्ध झाले आहे. पाकिस्तानने भारताबरोबर झालेले कुठलेही करार पाळलेले नाहीत. पाकिस्तानची औद्योगिक, शेती, शिक्षण व आर्थिक क्षेत्रांत कर्जबाजारी राष्ट्र म्हणून ओळख आहे. नुसता अँटमबॉम्ब असून उपयोग काय राज्यकर्त्यांनी स्वात हा प्रांत तालिबानच्या हाती दिला आहे. एके काळी, इस्लामी जगताचे नेतृत्व करण्याची पाकिस्तानची इच्छा होती. त्याला स्वत:चे अस्तित्व कसे टिकेल याची चिंता भेडसावत आहे. तिथल्या सुशिक्षित तरुणांना स्वत:चे भविष्य मायदेशात सुरक्षित वाटत नाही. त्यामुळे तिथली पांढरपेशी मंडळी अमेरिका, युरोप, दुबई, न्यूझीलंड वा आस्ट्रेलियात ल��करात लवकर पळण्याच्या तयारीत आहेत. तिथल्या इस्लामी लोकशाहीचे आसन स्थिर नाही.\nदिनकर गांगल हे ‘थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली ‘म.टा.’ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना ‘फीचर रायटिंग’ या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला.\nगांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने ‘ग्रंथाली’ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी ‘ग्रंथाली’च्‍या ‘रुची’ मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत ‘ग्रंथाली’ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये ‘एस.टी. समाचार’चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल ‘ग्रंथाली’प्रमाणे ‘प्रभात चित्र मंडळा’चे संस्‍थापक सदस्‍य आहेत.\nसाहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि ‘स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड’ अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा ‘सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती’चा पुरस्‍कार, ‘मुंबई मराठी साहित्‍य संघ’ व ‘मराठा साहित्‍य परिषद’ यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल ‘यशवंतराव चव्‍हाण’ पुरस्‍कार लाभले आहेत.\nNext articleशिक्षण, निर्णयक्षमता आणि मूल्ये\nदिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.\nअण्णासाहेब किर्लोस्कर आणि संगीत शाकुंतल (Annasaheb Kirloskar And Sangeet Shakuntal)\nदिनकर गांगल हे ‘थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली ‘म.टा.’ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना ‘फीचर रायटिंग’ या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला.\nगांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने ‘ग्रंथाली’ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी ‘ग्रंथाली’च्‍या ‘रुची’ मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत ‘ग्रंथाली’ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये ‘एस.टी. समाचार’चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल ‘ग्रंथाली’प्रमाणे ‘प्रभात चित्र मंडळा’चे संस्‍थापक सदस्‍य आहेत.\nसाहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि ‘स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड’ अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा ‘सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती’चा पुरस्‍कार, ‘मुंबई मराठी साहित्‍य संघ’ व ‘मराठा साहित्‍य परिषद’ यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल ‘यशवंतराव चव्‍हाण’ पुरस्‍कार लाभले आहेत.\nकोकणचे इतिहाससंशोधक अण्णा शिरगावकर \nप्रभाकर कंदिलवाले – ओगले November 12, 2022\nजयंतराव टिळक – केसरीचे नवे रूप November 11, 2022\nगायीम्हशींसाठी माणसाची कृतघ्नता November 11, 2022\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/tag/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%97/", "date_download": "2022-12-01T01:12:26Z", "digest": "sha1:V5LFYUTO2ZJGW5OAZ5PTI5NMQFSSWNO5", "length": 5479, "nlines": 102, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "सोंग | थिंक महाराष्ट्र", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nनाटक, दशावतार, भारूड, कीर्तन असे कोणतेही नवनवे कलाप्रकार एकाएकी जन्माला आलेले नाहीत. त्यांना पूर्व परंपरा आहे. ते घटक आणि काळाबरोबर विकसित होत असलेल्या नवनवीन कल्पना यांच्या एकत्रीकरणातून नवे ताजे काही जन्माला येते...\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/politics/939/", "date_download": "2022-12-01T00:11:52Z", "digest": "sha1:NPR4XHHWTAJ3MSYLV5K5KPP23MY4AKRU", "length": 9572, "nlines": 152, "source_domain": "mnews.esy.es", "title": "मंत्रिपदावरून नाराजी आणि खातेवाटपाबाबत संजय राऊत यांनी केले मोठे विधान, म्हणाले… | Maharashtra News", "raw_content": "\nHome Politics मंत्रिपदावरून नाराजी आणि खातेवाटपाबाबत संजय राऊत यांनी केले मोठे विधान, म्हणाले…\nमंत्रिपदावरून नाराजी आणि खातेवाटपाबाबत संजय राऊत यांनी केले मोठे विधान, म्हणाले…\nमुंबई – उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात भावाला स्थान न मिळाल्याने शिवसेना नेते संजय राऊत हे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मंत्रिपदावरून असलेली नाराजी आणि खातेवाटपाबाबत मोठे विधान केले आहे. खातेवाटपासून महाविकास आघाडीमध्ये कुठलीही कुरबूर नाही.\nदरम्यान, मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर शिवसेनेमध्ये निर्माण झालेल्या नाराजीबाबतही संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ”मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने शिवसेनेतील काही नेते नाराज आहेत, हे खरे आहे. पण महाविकास आघाडीती शिवसेनेच्या वाट्याला मुख्यमंत्रिपदासह क���वळ 15 मंत्रिपदे आली आहेत. त्यातून छोटे मित्रपक्ष आणि अपक्षांनाही शिवसेनेने वाटा दिला आहे. आघाडीतील मोठा पक्ष या नात्याने आम्ही शब्दाला जागून मित्रपक्षांना मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. आता मंत्रिपद मिळावे असे प्रत्येकाला वाटत असते, तसे वाटणे हा काही गुन्हा नाही. मात्र आता नाराजांची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री उद्घव ठाकरे हे स्वत: लवकरच सर्वांशी बोलतील आणि त्यातून मार्ग काढतील,”असे राऊत यांनी सांगितले.\nदरम्यान, उद्धव ठाकरे यांनी दिलेला शब्द पाळला नाही यावर माझा विश्वास नाही, असे सांगत राऊत यांनी भास्कर जाधव यांना टोला लगावला. तसेच दिवाकर रावते आणि रामदास कदम हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. ते मंत्रिपदासाठी तडफड करणारे नाही, असेही राऊत यांनी सांगितले.\nPrevious articleभांडणानंतर माहेरी गेली पत्नी; पतीने रागातून गुप्तांगच कापले\nNext articleराष्ट्रवादी काँग्रेस एका ज्येष्ठ मार्गदर्शकाला मुकला – छगन भुजबळ\nनाराज अब्दुल सत्तारांच्या पारड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी टाकली महत्त्वाची खाती\nथेट अमेरिकेतून ट्वीट, पंकजांनी निकालापूर्वीच फडकावले पांढरे निशाण\n‘ही’ आहेत अब्दुल सत्तारांच्या नाराजीचे कारणे\nस्वत:च घरामध्ये तुम्ही करता का इंटरनेट करार\nयोगी सरकार ‘अ‍ॅक्शन मोड’वर; धार्मिक स्थळांवरील ५३,९४२ भोंगे उतरवले – a total of 53,942 illegal...\nपुणे नाशिक महामार्गावर अपघात: पती, पत्नीसह मुलाचा दुर्दैवी मृत्यू\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "http://mr.junhetec.com/diamond-wire-cutting-fluid/", "date_download": "2022-11-30T23:22:12Z", "digest": "sha1:3WWDFEX6MQJNJF3DEK3DXBDLM724LUWE", "length": 3932, "nlines": 158, "source_domain": "mr.junhetec.com", "title": "डायमंड वायर कटिंग फ्लुइड फॅक्टरी |चायना डायमंड वायर कटिंग फ्लुइड उत्पादक, पुरवठादार", "raw_content": "\nडायमंड वायर कटिंग फ्लुइड\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nडायमंड वायर कटिंग फ्लुइड\nडायमंड वायर कटिंग फ्लुइड\nडायमंड वायर कटिंग फ्लुइड JH-2521\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा किंमत सूचीबद्दल चौकशीसाठी, कृपया आम्हाला तुमचा ईमेल द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\n© कॉपीराइट - 2021-2022 : सर्व हक्क राख���व. गरम उत्पादने - साइट मॅप - AMP मोबाइल\nसंरक्षक आवरण साफ करा, झिंक फ्लेम स्प्रे, स्प्रे कॉम्प्रेसर मशीन, गॅल्वनाइझिंग कंपाऊंड, झिंक मेटल स्प्रे कोटिंग, झिंक डस्ट पेंट,\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी एंटर दाबा किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://www.aatmnirbharkhabar.com/post/12242", "date_download": "2022-12-01T00:26:31Z", "digest": "sha1:AWA3UMOTHGGOIRMXHZ4BYWQ7ZX5ID4UD", "length": 11578, "nlines": 112, "source_domain": "www.aatmnirbharkhabar.com", "title": "Maharashtra Bandh | दक्षिण नागपूर काँग्रेस चा महाराष्ट्र बंद निमित्त महामोर्चा, व्यापारी संघटनानी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद | आत्मनिर्भर खबर", "raw_content": "\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\nबल्लारशहा रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाचा भाग तुटला:13 प्रवासी कोसळले; महिला ठार\nउद्धव ठाकरेंची टीका | महाराष्ट्रावरील खरे संकट शिंदे व त्यांचा मिंधे गट हेच\n#Pune | नैनो उपग्रह निर्माण पर इसरो के प्रयास\n#Pune | नई शिक्षा नीति से प्रोफेसरों की नौकरी प्रभावित नहीं होगी\n#Maha_Metro l एशियन डेव्हलपमेंट बँक शिष्ट मंडल की नागपुर मेट्रो परियोजना को भेट\n12th FAIL Film | दिल्ली के मुखर्जी नगर में शूट होगी आइपीएस अफसर डॉ. मनोजकुमार शर्मा से प्रेरित 12वीं फेल\n#Maha_Metro | अब तक 31000 से ज्यादा महा कार्ड की बिक्री कर चुका है महा मेट्रो\nHome Bandh Maharashtra Bandh | दक्षिण नागपूर काँग्रेस चा महाराष्ट्र बंद निमित्त महामोर्चा, व्यापारी संघटनानी...\nMaharashtra Bandh | दक्षिण नागपूर काँग्रेस चा महाराष्ट्र बंद निमित्त महामोर्चा, व्यापारी संघटनानी दिला उत्स्फूर्त प्रतिसाद\nनागपूर ब्युरो : गिरीश पांडव यांच्या नेतृत्वात नागपूर येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी च्या वतीने महाराष्ट्र बंद साठी महामोर्चा काढण्यात आला असून काँग्रेस पक्षाचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते आज या मोर्च्या मध्ये सहभागी झाले. उत्तर प्रदेशातील लखीमपुर येथे शेतकऱ्यांना जिप खाली चिरडुन मारल्या जाते आणी योगी सरकार आरोपींना अटक करण्या ऐवजी केंद्रीय राज्यमंत्र्याचा मुलगा असलेल्या आरोपीची पाठराखण करते.\nअश्या आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी काँग्रेस नेते गिरीश पांडव ��ांनी केली असून ह्याच क्रुर हत्याकांडाच्या निषेधार्थ आणी मोदी सरकारच्या दडपशाही विरोधात आज महाविकास आघाडी च्या वतीने महाराष्ट्र बंद करण्यात आला असून यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने माजी आमदार दीनानाथ पडोळे, महिला काँग्रेस अध्यक्ष सौ प्रज्ञाताई बडवाईक, राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्ष सौ लक्ष्मीताई सावरकर, राहुल अभंग सोबत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून दक्षिण नागपूर मधील सर्व व्यापारी संघटनाचे बंद ला सहभाग दिल्याने काँग्रेस कमेटी चे उपाध्यक्ष गजराज हटेवार यांनी आभार मानले.\n “महाराष्ट्र बंद” म्हणजे राज्य सरकार स्पॉन्सर्ड दहशतवादच\n’, महाराष्ट्र बंद के बीच अमृता फडणवीस ने किया ट्वीट\nवाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\n#Pune | नैनो उपग्रह निर्माण पर इसरो के प्रयास\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\nबल्लारशहा रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाचा भाग तुटला:13 प्रवासी कोसळले; महिला ठार\n#Pune | नैनो उपग्रह निर्माण पर इसरो के प्रयास\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\nबल्लारशहा रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाचा भाग तुटला:13 प्रवासी कोसळले; महिला ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2018/09/22/%e0%a4%b9%e0%a4%b0%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b0-%e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%be/", "date_download": "2022-12-01T01:04:27Z", "digest": "sha1:QL5WMIMHBUEWWG3MAJPWLE5K33OAHMAG", "length": 6481, "nlines": 71, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "हरसिद्धी माता मंदिर नवरात्रीसाठी सज्ज - Majha Paper", "raw_content": "\nहरसिद्धी माता मंदिर नवरात्रीसाठी सज्ज\nपर्यटन, सर्वात लोकप्रिय / By शामला देशपांडे / उज्जैन, दीपमाळा, नवरात्री, मंदिर, हरसिद्धी माता / September 22, 2018 September 22, 2018\nभारतात दुर्गेची ५२ शक्तिपीठे आहेत त्यातील १३ वे शक्तीपीठ म्हणजे उज्जैन येथील हरसिद्धीमाता मंदिर. हे अति प्राचीन मंदिर नवरात्राच्या उत्सवासाठी सज्ज झाले असून येथे नवरात्रात भाविकांची प्रचंड गर्दी होते. हरसिद्धी मंदिरातील वैशिष्टपूर्ण दीपमाला नवरात्र काळात पूर्णपणे प्रज्वलित केल्या जातात आणि त्यासाठी भाविक पैसे भरून नोंदणी करतात. सामुहिक पद्धतीने हि नोंदणी केली जाते आणि २१०० रु. भरून हि नोंदणी करावी लागते.\nहे मंदिर प्राचीन असून राजा विक्रमादित्य या देवीचा एकनिष्ठ भक्त होता. असे सांगितले जाते कि राजाने ११ वेळा त्याचे मस्तक कापून देवीच्या चरणावर वाहिले पण दरवेळी देवीने त्याला जिवंत केले. या मंदिरात श्रीयंत्र असून त्याच्या नुसत्या दर्शनाने सुद्धा मोक्षप्राप्ती होते असे म्हणतात. येथे शिवमंदिरही आहे आणि त्याला करकोटकेश्वर महादेव असे म्हणतात. हे मंदिर ८४ महादेवांपैकी एक असुन येथे कालसर्प दोषाचे निवारण केले जाते.\nमंदिरात गाभारयासमोर असणाऱ्या दोन दीपमाला मराठा कालीन असून त्यात प्रत्येकी ५०० दिवे आहेत. नवरात्रात चार लोक चार तास परिश्रम घेऊन आणि ४ डबे तेल वापरून हे सर्व १ हजार दिवे प्रज्वलित करतात. त्यासाठी त्यांना रोज २१०० रु. मेहनताना दिला जातो. रात्रीच्या अंधारात या दिपज्योतींच्या प्रकाशात उजळलेले मंदिर पाहणे हा मोठा सुंदर अनुभव असतो.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://fbnews.trendkatta.in/india-vs-west-indies-live-updates-check-ind-vs-wi-2nd-odi-live-match-updates-in-marathi/", "date_download": "2022-11-30T23:48:29Z", "digest": "sha1:ZSO2SN357NAUDJFIF6HYPLZXAJIIEIGG", "length": 6307, "nlines": 89, "source_domain": "fbnews.trendkatta.in", "title": "India vs West Indies Live Updates: Check IND vs WI 2nd ODI live match updates in marathi - FB News", "raw_content": "\nIND vs WI 2nd ODI Updates, 24 July : भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान तीन सामन्यांची एकदिवसीय क्रिकेट मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना आज (२४ जुलै) पोर्ट ऑफ स्पेनमधील क्वीन्स पार्क ओव्हल मैदानावरती झाला. हा सामना भारताने २ गडी राखून जिंकला. मधल्या फळीच्या शानदार कामगिरीमुळे भारताला मालिकेत विजयी आघाडी घेता आली. त्यापूर्वी वेस्ट इंडीजने ५० षटकांमध्ये सहा बाद ३११ धावांचा डोंगर उभा केला होता. सलामीवीर शाय होपने १३५ चेंडूत ११५ धावांची खेळी केली.\nIND vs WI 2nd ODI Live Updates : भारत विरुद्ध वेस्ट इंडीज दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातील सर्व अपडेट्स\nअँड्रॉइड फोनवरून यूट्यूबवर व्हिडीओ कसा अपलोड करायचा जाणून घ्या सर्वात सोपा मार्ग| How to upload videos to YouTube from Android phone\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\n“बंटी बबलीने पळ काढला”सोशल मिडीयावर जोरदार चर्चा - FB News on तुम्ही कोणाला सपोर्ट करणार\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-latest-news/vaccinated-livestock-infected", "date_download": "2022-11-30T23:44:32Z", "digest": "sha1:JHBOKWFWOUEHUG2FCNETBUXPEIZEYXHY", "length": 8306, "nlines": 45, "source_domain": "www.agrowon.com", "title": "लसीकरण झालेले पशुधन बाधित | Lumpy vaccination", "raw_content": "\nLumpy Vaccination : लसीकरण झालेले पशुधन बाधित\nजळगाव जिल्ह्यात रोज २०० पेक्षा अधिक पशुधनावर फैलाव\nजळगाव ः जिल्ह्यात लसीकरण पूर्ण केलेल्या पशुधनातही ‘लम्पी स्कीन’ (Lumpy Skin Disease) ची बाधा झाली आहे. यामुळे पशुपालकांमध्ये (Animal Husbandry) चिंता आहे. जिल्ह्यात पशुधनावर (Livestock) ‘लम्पी’चा फैलावही वेगात होत असून,रोज २०० पेक्षा अधिक पशुधन या आजाराला बळी पडत आहे. लम्पीबाबत प्रशासनाने कागदावरच कार्यवाही अधिक केली आहे.\nCrop Damage : नुकसानग्रस्तांना पीकविम्याचा लाभ द्या,\nफक्त गोठ्यात धुरळणीसाठी ग्रामपंचायतींनी अपवाद वगळता पुढाकार घेतलेला नाही. सरपंच, जिल्हा परिषदेचे सदस्य, पंचायत समितीचे सदस्य या आजाराबाबत उदासीन आहेत. लोकप्रतिनिधींनीदेखील याबाबत कुठेही आपली स्पष्ट मागणी, मुद्दा उपस्थित केलेला नाही. आजारी पशुधनावर उपचारासाठी शेतकऱ्यांना खासगी पशुवैद्यकांची मदत घ्यावी लागत आहे.\nCrop Damage : अतिवृष्टिने पिकांचे मोठे नुकसान तरीही नजर अंदाज पैसेवारी ५८ पैसे\nकारण शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यांत सकाळी व दुपारी शुकशुकाट असतो. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची संख्या कमी आहे. हे दवाखानेही रामभरोसे आहेत. यामुळे शेतकऱ्यांची अडचण ठरत आहे. शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. लंपीसंबंधी कुठली औषधी खासगी पशुवैद्यक देतात, हादेखील मुद्दा आहे. खासगी पशुवैद्यकाने उपचार केलेले असल्यास शासकीय पशुवैद्यक उपचारासाठी नकार देतात.\nSharad Butte : ‘भामा आसखेड’ शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याचा मार्ग मोकळा\nपशुधन आजारी पडल्यानंतर शासकीय पशुवैद्यकांना कळविल्यास ही मंडळी दखल घेत नाही. आपण बागेर आहोत, उद्या येतो, वेळ नाही, अशा बाता करतात. यामुळे अधिकची अडचण तयार होत असून, शेतकऱ्यांसमोर पशुधनाचा मृत्यू ओढवत आहे. जिल्ह्यात हाहाकार माजला आहे. पण शासन, प्रशासन फक्त कागदी घोडे नाचवीत आहे.\nSharad Pawar : ग्रामपंचायतीत ‘मविआ’ला सर्वाधिक २७७ जागा ः पवार\nजिल्हा परिषदेतील पशुसंवर्धन विभागाला गांभीर्य नाही. राज्य शासनाचा पशुसंवर्धन विभागही रोज हवेतील गप्पा करीत आहे. पुरेशी औषधी पशुवैद्यकीय दवाखान्यांत नाही. यामुळेदेखील शासकीय यंत्रणेचे वाभाडे बाहेर येत आहेत. याकडे जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी पशुपालक करीत आहेत.\n‘लम्पी स्कीन’बाबत प्रशासन उदासीन...\n‘लम्पी’चा आजार वेगाने जिल्ह्यात पसरत असून, २० हजारांपेक्षा अधिक पशुधन आजारी आहे. तसेच मृत्यूदेखील १८० पर्यंत पोहोचले आहेत. प्रशासन फक्त आपल्या संपर्कातील पशुधनाच्या नोंदी घेत आहे. परंतु प्रशासन सर्वत्र पोहोचलेले नाही.\nयामुळे मृत्यू अधिक झाल्यांतरही त्याच्या नोंदी कमी आहेत. प्रशासन ���पला बचाव करण्यासाठी रोज लसीकरणाची आकडेवारी जाहीर करीत आहे. परंतु पशुधनाचे विलगीकरण, छावण्या व आजारी पशुधनावर उपचारात सातत्य याबाबत कुठेही कार्यवाही सुरू नाही. यातच ज्या पशुधनाचे मागील ८ - १० दिवसांत लसीकरण केले ते पशुधनही लंपी आजाराला बळी पडत आहे. यामुळे प्रशासनाच्या उपाययोजना कुचकामी ठरत\nयातच ज्या पशुधनाचे मागील ८ - १० दिवसांत लसीकरण केले ते पशुधनही लंपी आजाराला बळी पडत आहे. यामुळे प्रशासनाच्या उपाययोजना कुचकामी ठरत\nताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/18579", "date_download": "2022-11-30T22:59:38Z", "digest": "sha1:FHJB6EJ3GDB7M4ZUCGVUOTX4RQUX2ZUT", "length": 19440, "nlines": 273, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "जि.प.उच्च प्राथमिक शाळा खुर्सा येथे अमिर्झा बिटस्तरीय शिक्षण परीषद संपन्न | India Dastak News Tv", "raw_content": "\nHome गडचिरोली जि.प.उच्च प्राथमिक शाळा खुर्सा येथे अमिर्झा बिटस्तरीय शिक्षण परीषद संपन्न\nजि.प.उच्च प्राथमिक शाळा खुर्सा येथे अमिर्झा बिटस्तरीय शिक्षण परीषद संपन्न\nगडचिरोली :- दि 13 ऑक्टो ला अमिर्झा बिटस्तरीय शिक्षण परिषद संपन्न झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष मंजुळाताई पदा सरपंचा खुर्सा, उद्घघाटक श्री धनंजय साळवे गटविकास अधिकारी गडचिरोली, राजेश मंगर शा.व्य.स.अध्यक्ष, श्री मनोज उरकुडे तमुस अध्यक्ष ,विशेष अतिथी उकंडराव राउत गशिअ गडचिरोली पं.स., निखिल कुमरे शिक्षण विस्तारअधिकारी, प्रमुख पाहुणे प्रभाकर बारशिंगे केंद्र प्रमुख आंबेशिवनी,किशोर चव्हाण केंद्रप्रमुख अमिर्झा , चित्ररेखा खोब्रागडे केंद्र मुख्याध्यापक अमिर्झा , सुरेश बांबोळकर केंद्र मुख्याध्यापक आंबेशिवणी, कुमारी कल्पना लाडे फुलोरा तालुका समन्वयक गडचिरोली, उपस्थित होते.\nकार्यक्रम सुरवात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खुर्सा येथील विध्यार्थ्यांच्या सुमधुर स्वागतगीताने झाली. उदघाट्न म्हणून लाभलेले मा. श्री धनंजय साळवे सर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात मिशन नवचेतना, ज्ञानरचनावाद, फुलोरा या उपक्रमातुन गुणवंत्ता वाढते, याबद्दल, शिक्षकच चांगला विध्यार्थी घडवितो. त्यासाठी शिक्षकांनी सचोटीने विध्यार्थ्यांना शिकवावे, त्यांचप्रमाणे शाळेच्या वाचनालय��मध्ये विध्यार्थामध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी वाचन उपक्रम राबवावे, अशाप्रकारे मार्गदर्शन केले.\nत्यानंतर मा. गटशिक्षणाधिकारी राऊत सर यांनी देशाचा विकास शिक्षण घेतल्याने होते याकरिता सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण दिले पाहिजे यासाठी फूलोरा उपक्रम प्रत्येक शाळेत राबविण्यात यावे यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.श्री निखिल कुमरे शिक्षण विस्तार अधिकारी यांनी विघार्थी घडविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत.\nअशा प्रकारे मार्गदर्शन केले.श्रीमती संगीता लाकडे, श्री प्रसाद श्रीरामे, श्री विनोद मडावी, श्री सागर आत्राम, श्री समीर भजे, श्री सुरेश बांबोळकर, श्रीमती कल्पना लाडे, श्री किशोर चव्हाण, श्री प्रभाकर बारशिंगे ज्ञानरचनावाद,अनुभवात्मक अध्ययन,खेळाधारीत अध्यापन व तंत्रज्ञान,स्वयंअध्ययन, फुलोरा कृतीयुक्त अध्ययन विषयनिहाय पाठाचे सादरीकरण केले.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किशोर उईके, अविनाश येनप्रेडीवार, निवास कोडाप, जगन्नाथ हलामी,खुमेंद्र मेश्राम, अमोल जोशी,नूर पठाण, सचिन मेश्राम, आशिष बांबोळे,पायल गावंडे यांनी प्रयत्न केले.सुत्रसंचालन तथा आयोजन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खुर्सा येथील मुख्याध्यापक श्री सुरेश वासलवार तसेच आभार श्री जगदिश मडावी यांनी केले.कार्यक्रमास अर्मीझा तसेच आंबेशिवणी केंद्रातील शंभर शिक्षक उपस्थित होते.\nPrevious article3 जिल्ह्यात हाहाकार माजविनारा नरभक्षक वाघ अखेर जेरबंद\nNext articleखरीप हंगामातील अवकाळी पाऊस व गारपीटग्रस्तांना ५३ कोटींची मदत जाहीर\nसुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762\nजुगल एस बोम्मनवार ह्या गडचिरोली जिल्हा भुषण पुरस्कार 2022 ने सन्मानित\nप्रितम गग्गुरी(उपसंपादक) गडचिरोली:- ग्लोबल स्काॅलरश फाऊंडेशन, पुणे यांच्या कडून राज्य स्तरीय भूषण पुरस्कार प्रत्येक जिल्ह्यातील सामाजिक, शैक्षणिक व कृषी तथा उद्योजक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारी...\nशासकीय कार्यालयात महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस गडचिरोली पोलिसांनी केली अटक\nप्रितम म.गग्गुरी (उपसंपादक) गडचिरोली : येथील जिल्हा परीषद कार्यालयात महीलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस गडचिरोली पोलीसांनी केली अटक आहे. प्राप्त माहितीनुसार पिडीत महीला हि जिल्हा परीषद...\nसीटी-१ पाठोपाठ आता टी-��� वाघिणीचे दहशत; वर्षभरात घेतले ५ बळी\nप्रितम गग्गुरी (गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी) गडचिरोली:- तालुक्यातील राजगाटा-कळमटोला परिसरात पाच जणांचे बळी घेणाऱ्या टी-६ या वाघिणीला पकडण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्याच्या ताडोबा व अमरावती जिल्ह्यातील मेळघाट येथील...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nप्रितम गग्गुरी(उपसंपादक) आष्टी:- दिनांक २८ नोव्हेंबर रोजी श्री छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्था आष्टी तर्फे आयोजित द्वितीय विदर्भ स्तरीय आमंत्रित कराटे स्पर्धा आष्टी येथे आयोजित...\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना आवाहन…\nनागपूर -भारतीय संविधानाला अभिप्रेत लोकशाही गणराज्य घडविण्यासाठी देशातील शेवटच्या वंचित समूहापर्यंत पोहोचून त्यांच्या वेदनेशी आपुलकीचे व माणुसकीचे नाते जोडावे लागेल. तेव्हा कुठे वंचित, शोषित,...\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद – अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी…\nसावली: गेल्या अनेक वर्षापासून गायरान जागेवर पिढ्यानपिढ्या पक्की घरे बांधून वास्तव्यास असलेल्या तसेच महसूल जमिनिवर अतिक्रमणं धारकांना अतिक्रमणं हटविण्याबाबत शासनाकडून नोटीस बजावण्यात आल्या. यामुळें...\nसिद्धार्थ पंच मंडळ, चंद्रपूर तर्फे भोजनदान..\nचंद्रपूर: मंडळवार, दि. 29 नोव्हेंबर 2022 ला धम्मनगरी चंद्रपुरात अनमोल बुद्ध धातूंची प्रतिष्ठाना धमकीर्ती विहारात करण्यात आली. या शुभप्रसंगी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी सिद्धार्थ पंच...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना...\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद...\nमैत्रिणी सोबत जंगलात जाणं बेतले जीवावर; वाघाचा हल्ल्यात तरुण ठार\nब्रेकिंग न्यूज: आष्टी पुलावरून ट्रक उलटला; दोन ठार,एक जखमी…\nअखेर येनापूरच्या ‘त्या’युवकांविरुद्ध ऍट्रासिटी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल.. दिक्षा...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना आवाहन…\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद – अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी…\nसिद्धार्थ पंच मंडळ, चंद्रपूर तर्फे भोजनदान..\nबार्टी प्रादेशिक कार्यालयात मदत केंद्र सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.rangmaitra.com/short-film-quarter-girija-godbole/", "date_download": "2022-12-01T00:25:22Z", "digest": "sha1:UA7NOG5W2AO4LWJT5IWZ3SQEIRKBBSOG", "length": 9662, "nlines": 109, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "गिरीजाची ‘क्वॉर्टर’ येतेय! | Rangmaitra", "raw_content": "\n‘ठिपक्यांची रांगोळी’त नवा ट्विस्ट\n‘विश्वनायक’द्वारे हिंदी रंगमंचावर ‘विकास’ झेप\nढाका’ मध्ये ‘मोऱ्या’ची निवड\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nगाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल\n‘डॉक्टर डॉन’ला नवं वळण…\nजिजाऊंच्या भूमिकेत भार्गवी चिरमुले\nवास्तववादी चित्रकार संतोष शंकर लाड\n‘राजा रानी…’ पुन्हा येणार २१ जुलैपासून\nHome अवांतर गिरीजाची ‘क्वॉर्टर’ येतेय\non: February 17, 2018 In: अवांतर, कलावंत, चालू घडामोडी, चित्रपट, टीव्ही मालिका, महत्वाच्या बातम्या, लक्षवेधी\nपहिल्यांदाच साकारली शॉर्टफिल्ममध्ये भूमिका\nआमिर खानच्या ‘तारे जमीं पर’ या गाजलेल्या चित्रपटाद्वारे थेट हिंदीतून आपली अभिनय कारकीर्द सुरू केल्यानंतर अल्पावधीतच मराठी चित्रपटसृष्टीत अभिनेत्री म्हणून मानाचं स्थान निर्माण करणारी तसेच विविध प्रकारच्या जाहिराती आणि नाटकांद्वारे स्वतःतील अभिनेत्रीचं दर्शन घडवणाऱ्या गिरीजा ओक-गोडबोलेने प्रथमच ‘क्वॉर्टर’ या लघुपटात अभिनय केला आहे.\nमराठी आणि इंग्रजी भाषेतील या चित्रपटाच्या शीर्षकावरून तरी यात काय दडलंय ते सांगणं कठीण असलं तरी वेगळ काहीतरी पाहायला मिळणार असल्याची ग्वाही देणारं आहे.\nनेविअन्स स्टुडिओ प्रा. लि. या बेनरखाली नम्रता बांदिवडेकर यांनी ‘क्वॉर्टर’ची निर्मिती केली आहे. नवज्योत बांदिवडेकर यांनी या लघुपटाचं दिग्दर्शन केलं आहे. कथा आणि संवादलेखन आलाप भागवत यांचं आहे.\nप्रथमच लघुपटात अभिनय करण्याबाबत गिरीजा म्हणाली की, कमी वेळात खूप काही सांगण्याची ताकद लघुपटांमध्ये असते, त्यामुळे लघुपट पाहायला खूप आवडतं. आपल्यालाही एखाद्या लघुपटात काम करण्याची संधी मिळावी असं कायम वाटत होतं. ‘क्वॉर्टर’द्वारे माझी इच्छा पूर्ण झाली आहे. आजवर बऱ्याच सिनेमांमध्ये वेगवेगळया धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. क्वॉर्टर मधील भूमिकाही खूप वेगळी आणि अभिनेत्री म्हणून समाधान देणारी असल्याचंही गिरीजा म्हणाली.\nगिरीजासारखी अभिनेत्री लाभणं ‘क्वॉर्टर’चं सर्वात मोठं वेगळेपण आणि यश असल्याचं मत दिग्दर्शक नवज्योत बांदिवडेकर यांनी व्यक्त केलं. ‘क्वॉर्टर’मध्ये गिरीजाने साकारलेल्या व्यक्तिरेखेसाठी आम्हाला एक सशक्त अभिनेत्रीची गरज होती. कथा आणि आपल्या व्यक्तिरेखेबाबत ऐकल्यानंतर गिरीजाने लगेचच यात काम करण्यासाठी होकार दिल्याचं नवज्योत यांचं म्हणणं आहे. संदिप काळे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. यश खन्ना यांनी छायांकनाचं काम पाहिलं असून संकलन आशिष म्हात्रे आणि अपूर्वा मोतीवाले-सहाय यांनी केलं आहे. संगीत व्हिव्हियन रिचर्डस् यांनी दिलं असून अनमोल भावे यांनी ध्वनी आरेखन केलं आहे.\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nसावनी रविंद्रचे ‘वंदे गणपती’\n‘टाईड’च्या जाहिरातीत आयुषमान झाला बाई\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०२२ रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/international/news/audio-leak-case-the-fattest-man-on-earth-is-imran-shahbaz-130401318.html", "date_download": "2022-12-01T00:42:16Z", "digest": "sha1:Y335VZKSBQSWLDOL2BZZXXN4TJRHRHJ7", "length": 3384, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "पृथ्वीवरील सर्वात खाेटारडा माणूस म्हणजे इम्रान : शाहबाज | Audio leak case/ The fattest man on earth is Imran : Shahbaz - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nऑडिओ लीक प्रकरण:पृथ्वीवरील सर्वात खाेटारडा माणूस म्हणजे इम्रान : शाहबाज\nपाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी माजी पंतप्रधान इम्रान खान यांना जगातील सर्वा��� खाेटारडा माणूस असे संबाेधले आहे. एका मुलाखतीत शाहबाज म्हणाले, २०१८ पासून सत्तेवर असलेल्या इम्रान यांनी देशांतर्गत तसेच परदेशी प्रकरणात देखील देशाचे माेठे नुकसान केले आहे. माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे धाकटे बंधू शाहबाज म्हणाले, इम्रान देशाची कामे वैयक्तिक अजेंड्यानुसार चालवत हाेते. देशाच्या इतिहासात सर्वात अनुभवहीन, आत्मकेंद्री, अहंकारी, अपरिपक्व नेता म्हणून ते ओळखले जातात. लीक झालेला ऑडियाे म्हणजे ते (इम्रान) जगातील सर्वात खाेटारडे व्यक्ती असल्याचा पुरावा म्हटला पाहिजे. वैयक्तिक स्वार्थासाठी असा खाेटारडेपणा केल्याने देशाची प्रतिमा मलिन झाली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/akola/buldhana/news/dindi-traveling-from-tadshivani-to-shegaon-is-welcomed-at-sakharkherda-130216195.html", "date_download": "2022-11-30T23:22:40Z", "digest": "sha1:RMTGJ6GO2XV7MWWODBO5Q2YTO2HIABLT", "length": 2850, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "ताडशिवणी येथून शेगाव जाणाऱ्या दिंडीचे साखरखेर्डा येथे स्वागत | Dindi traveling from Tadshivani to Shegaon is welcomed at Sakharkherda| marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nशेकडो भाविक या दिंडीत सहभागी:ताडशिवणी येथून शेगाव जाणाऱ्या दिंडीचे साखरखेर्डा येथे स्वागत\nसालाबादाप्रमाणे यंदाही ताडशिवनी येथील दिंडीचे साखरखेर्डा येथे भाविकांनी स्वागत केले. या दिंडीचे हे चौथे वर्ष असून शेकडो भाविक या दिंडीत सहभागी होतात.\nयामध्ये डॉ.विलासराव देशमुख, संतोष देशमुख, विवेक देशमुख, मदन देशमुख, सर्जेराव देशमुख, प्रसाद देशमूख, बापूसाहेब देशमुख, नारायण देशमुख, भागवत देशमुख, गजानन देशमुख, हरी देशमुख, तोडे, दराडे यांच्यासह आदी भक्त ताडशिवनी ते शेगाव पायी दिंडीत सहभागी झाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://iyemarathichiyenagari.com/warli-painting-in-republic-day-function/", "date_download": "2022-11-30T23:59:52Z", "digest": "sha1:TGDDIM7F3DDSQNRMQKPYNSC43LZH7BUC", "length": 24783, "nlines": 192, "source_domain": "iyemarathichiyenagari.com", "title": "Happy Republic Day : संचालनात महाराष्ट्राची वारली कला - इये मराठीचिये नगरी", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी महाराज यांना संत तुकारामांनी पाठवलेले अभंग\nमराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nछत्रपती शिवाजी महाराजांचे पर्यावरणीय विचार\nमुक्त्यारी समारंभ अथवा श्रीमन्महाराज शाहू छत्रपती, सरकार करवीर यांचा राज्याधिकारस्वीकारोत्सव\nजाणून घ्या अत्यंत ��ुर्मिळ बॉम्बे किंवा एचएच रक्तगटाबद्दल…\nसंत ज्ञानेश्‍वरांची परंपरा पुढे नेणारे देवनाथ कोण होते \nहे झाड केवळ आढळते महाराष्ट्रात…\nViral Video : फळे काढणीचे सोपे अन् टाकावू बाटलीपासून केलेलं यंत्र…\nNeettu Talks : कार्बन लेसर फेसियल ट्रिटमेंट आहे तरी काय \nझाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या सासरच्या मुळगावाची अशीही ओळख\nअभ्यासक्रमांचे उपयुक्तता मूल्य वाढविण्यासाठी…\nसह्याद्रीच्या कोंदणात वसलेला रांगडा किल्ला…\nचिमणी नक्की काय बोलत असावी बरं….\nपालकचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढल्याचा दावा\nजाणून घ्या माणसाच्या जन्माची गोष्ट…\nसोनसरी, पंद अन् सह्याद्री…\nशाश्वत विकास संकल्पनेचा विचार गरजेचा\nविदर्भातील शेतीक्षेत्रात आढळतात ‘हे’ पक्षी\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nHome » Happy Republic Day : संचालनात महाराष्ट्राची वारली कला\nHappy Republic Day : संचालनात महाराष्ट्राची वारली कला\nनॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट्स , सांस्कृतिक मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालय द्वारा संयुक्तपणे आयोजित ‘कला कुंभ- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ या उपक्रमाच्या सौजन्याने येत्या बुधवारी (26, जानेवारी 2022) नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनाच्या संचलन सोहळ्यात महाराष्ट्राची वारली कला दिमाखात प्रदर्शित केली जाणार आहे. पालघर जिल्ह्यातील वीस वारली कलाकारांनी 26 ते 30 डिसेंबर 2021 दरम्यान चंदीगड येथील चितकारा विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत 6 फूट बाय 45 फूट आकाराच्या पाच भव्य कॅनव्हासवर समृद्ध आदिवासी संस्कृती रेखाटताना कलात्मक कौशल्य दाखवले आहे.\nस्वातंत्र्याच्या 75 वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाचा एक भाग म्हणून त्यांच्यासोबत देशभरातून आणखी 230 कलाकार सहभागी झाले होते. कार्यशाळेत सहभागी झालेला राजेश वांगड हा पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातल्या गंजड गावातील एक प्रसिद्ध वारली कलाकार आहे. “स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आतापर्यंतच्या आदिवासी संस्कृतीच्या विविध पैलूंचे चित्रण करण्यासाठी पाच कॅनव्हासचा वापर करण्यात आला आहे.” असे त्यांनी सांगितले. पत्र सूचना कार्यालयाशी बोलताना, त्यांनी प्रत्येक कॅनव्हासच्या संकल्पनेची माहिती दिली, ज्यावर वीस कलाकारांनी त्यांची ओळख आणि देशभक्ती जिवंत करण्यासाठी एकत्र काम केले\nपहिल्या कॅनव्हासचा विषय ब्रिट��श काळात आदिवासींना करावा लागलेला ‘संघर्ष आणि स्थलांतर ’ हा होता. वांगड यांनी नमूद केले की, आदिवासींनीच प्रथम विदेशी घुसखोरांविरुद्ध लढा दिला होता, त्यांच्या वन जमिनी हिसकावून घेण्यात आल्या होत्या तसेच त्यांच्यावर अत्याचार आणि अन्याय केला गेला. आदिवासी सैनिकांनी इंग्रजांशी लढताना वापरलेले धनुष्य बाण, दगड सारखी पारंपरिक शस्त्रे या कॅनव्हासमध्ये दाखवण्यात आली आहेत.\nदुसऱ्या कॅनव्हासमध्ये स्वतंत्र भारतातील आदिवासी जीवन आणि इतर बाबी जिवंत केल्या आहेत. या कॅनव्हासमध्ये वारली कलाकारांनी इंग्रजांकडून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांच्या समाजात आणि राहणीमानात झालेले बदल रेखाटले आहेत. त्यांच्या कल्याणासाठीच्या सरकारी योजना, त्यांच्या परंपरा, समारंभ आणि बोलीभाषा या कॅनव्हासमध्ये प्रतीकात्मकपणे मांडण्यात आल्या आहेत.\nसर्कल ऑफ लाइफ’ नावाच्या तिसऱ्या कॅनव्हासमध्ये आदिवासींच्या धार्मिक श्रद्धा, देवता, निसर्गाची पूजा, प्राणी, पारंपारिक नृत्य इत्यादीं गोष्टींवर भर देण्यात आला आहे. “आमच्या संस्कृतीत वाघाला खूप महत्त्व आहे”असे वांगड सांगतात. या कॅनव्हासमध्ये मांजरींच्या प्रजाती केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या भावना दाखवण्यात आल्या आहेत.\nचौथ्या कॅनव्हासमध्ये आदिवासी विवाह सोहळ्यांची संकल्पना आहे. “वारली कुटुंबांमध्ये लग्न समारंभाच्या वेळी संपूर्ण कुटुंब, लहान मुलांपासून ते प्रौढ स्त्री-पुरुषांपर्यंत, घराच्या बाहेरच्या भिंती एकत्र रंगवतात”, असे वांगड सांगतात. या चित्रांच्या विषयात निसर्ग, झाडे आणि प्राणी यांचा समावेश असतो. त्यात देव-देवतांच्या सभोवताली ‘लग्नचौक’ आणि ‘देवचौक’ नावाच्या पारंपारिक आकृतिबंधांचा समावेश आहे. पाचवा कॅनव्हास त्यांची पारंपरिक शेती आणि कापणीच्या पद्धतींवर केंद्रित आहे.\nगटातील चार महिला कलाकारांपैकी एक असलेल्या चंदना चंद्रकांत रावते सांगतात, “कला कुंभमधील आमच्या कामांमधून आमच्या परंपरा आणि देशाला स्वातंत्र्यमिळवून देण्यासाठी आमच्या नायकांनी केलेला संघर्ष दाखवला आहे”. “कला कुंभ कार्यशाळेच्या माध्यमातून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग बनण्याची आणि आपल्या आदरणीय स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी भाग्यवान समजते “, असे त्यांनी सांगितले. रावते यांनी असेही नमूद केले की “ स्त्रियांनी वारली कलेची परंपरा जोपासली आहे, मात्र आता या व्यवसायात पुरुषांचे वर्चस्व आहे. या क्षेत्रातील भूतकाळातील वैभव पुनर्स्थापित करण्यासाठी मला अधिकाधिक महिलांना या कलेचे प्रशिक्षण द्यायचे आहे.”\nअनेक पुरस्कार मिळवलेले ज्येष्ठ वारली कलाकार या उत्सवात पारंपरिक कलेचे दर्शन घडविण्यासाठी सामील झाले आहेत.त्यापैकी अनेकजण आदिवासी वारली कलाप्रकार लोकप्रिय करण्याचे श्रेय ज्यांच्याकडे जाते, त्या दिवंगत पद्मश्री सोमा माशे यांचे ,कुटुंबीय आणि विद्यार्थी आहेत. पालघरच्या डहाणू तालुका आणि विक्रमगड तालुक्यातील सहभागी कलाकारांमध्ये देवू धोदडे, बाळू धुमाडा, शांताराम गोरखाना, विजय म्हसे, अनिल वनगड, प्रवीण म्हसे, किशोर म्हसे, गणपत दुमाडा, रुपेश गोरखाना, विशाल वनगड, संदेश राजाड,अमित ढोंबरे,मनोज बाडांगे, नितीन बलसी, वैष्णवी गिंभळ, सुनीता बराफ आणि अनिता दळवी यांचा समावेश आहे. या उपक्रमातून आपल्या कलेला वैभवाची नवी उंची गाठताना पाहून कलाकारांमधे उत्साह संचारला आहे.\n‘कला कुंभ’ या अनोख्या उपक्रमांतर्गत तयार करण्यात आलेल्या भव्य आणि नेत्रदीपक चित्रपट्ट्या आता प्रजासत्ताक दिन 2022च्या सोहळ्यासाठी राजपथावर स्थापित करण्यात आल्या आहेत. विविध प्रांतांतून आलेल्या स्थानिक कलाकारांनी रंगवलेले चित्रफलक, राजपथाच्या दोन्ही बाजूंना शोभून दिसत आहेत आणि विलोभनीय उत्साही दृश्य पहायला मिळत आहे. सांस्कृतिक मंत्रालयाचे सचिव श्री गोविंद मोहन यांनी गेल्याच आठवड्यात सांगितले की, या कलाकारांचे विविध कलाप्रकारही एक भारत श्रेष्ठ भारताच्या भावनेने एकाच व्यासपीठावर एकत्र आणलेल्या चित्रफलकांमधून दिसून येत आहेत. प्रजासत्ताक दिनानंतर, हे चित्रफलक देशाच्या विविध भागात नेले जातील आणि आझादी का अमृत महोत्सवाचा भाग म्हणून तेथे प्रदर्शित केले जातील. कला कुंभ – आझादी का अमृत महोत्सव हा देशातील विविधतेच्या एकतेचे मूलाधार आणि आपल्या लोकांचा, संस्कृतीचा आणि त्यांच्या कर्तृत्वाचा गौरवशाली इतिहास प्रतिबिंबित करतो.\nChitkara UniversityIye Marathichiye NagariNational Glary of Modern ArtsNew DelhiRepublic Dayआदिवासी जीवनइये मराठीचिये नगरीचितकारा विद्यापीठनवी दिल्लीनॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टसपालघर चंदीगडप्रजासत्ताक दिनवारली कला\nमराठीची एक प्रगत बोली – मालवणी\nटीम इ��े मराठीचिये नगरी\nरुळांलगत वावरणाऱ्या प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी…\nन्यायालयाला छाननीचा निर्विवाद अधिकार\nशेकडो वर्षांच्या गुलामगिरीत पाहिलेली स्वप्ने सत्यात उतरवण्याची वेळ – नरेंद्र मोदी\nमाझ्या शिक्षणाची पालवी फुलविणारे साहित्यिक : डॉ नागनाथ कोत्तापल्ले\nइचलकरंजी संस्कृती प्रतिष्ठानतर्फे कादंबरी पुरस्कार जाहीर\nथंडीत त्वचेची अशी घ्या काळजी…\nचला जाणूया नदीला अभियानाचा दुसरा टप्पा…\nसमाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे पुरस्कार जाहीर\nV. R. Gavhane on दोलायमानतेवर चिंतन हवे – डॉ. माधव चितळे\nराजू मरवे-बेळगाव on मलकापूर येथील प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालयात पर्यावरणपूरक दसरा साजरा\nअरूण झगडकर on झाडी शब्दसाधक शिक्षक पुरस्कार\nShashikant Shinde on शिक्षणाचे पसायदान: शैक्षिक यज्ञ \nस्वप्नातून बाहेर पडून वास्तवात राहायला शिकावे\nप्रश्न मुळापासून सोडवायला हवेत तरच ते सुटतात\nनिसर्गातील मुक्त आनंदच देतो मनाला उभारी\nसृष्टीतील सर्व जीवातील ब्रह्म जाणून व्हावे सर्वज्ञ\nमुक्त होणे म्हणजे तरी काय \nप्रेमाच्या पेटीनेच गाठता येतो मोक्षाचा तीर\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा (94)\nकाय चाललयं अवतीभवती (383)\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान (74)\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास (445)\nश्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://punelive24.com/golden-opportunity-to-work-under-software-technology-parks-of-india-stpi-bharti-2022/", "date_download": "2022-12-01T00:10:24Z", "digest": "sha1:S5FHM2MACBT64S6RHHD47SASF4WHKUII", "length": 4592, "nlines": 66, "source_domain": "punelive24.com", "title": "Golden opportunity to work under Software Technology Parks of India STPI Bharti 2022 | सॉफ्टवेअर टेक्नोलॉजी पार्क्स ऑफ इंडिया अंतर्गत काम करण्याची सुवर्णसंधी | STPI Bharti 2022", "raw_content": "\nHome - नोकरी - सॉफ्टवेअर टेक्नोलॉजी पार्क्स ऑफ इंडिया अंतर्गत काम करण्याची सुवर्णसंधी | STPI Bharti 2022\nPosted inनोकरी, पुणे, पुणे शहर\n��ॉफ्टवेअर टेक्नोलॉजी पार्क्स ऑफ इंडिया अंतर्गत काम करण्याची सुवर्णसंधी | STPI Bharti 2022\nसॉफ्टवेअर टेक्नोलॉजी पार्क्स ऑफ इंडिया (STPI) अंतर्गत प्रयोगशाळा अभियंता, प्रशासकीय कार्यकारी पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 नोव्हेंबर 2022 आहे.\nपदाचे नाव – प्रयोगशाळा अभियंता, प्रशासकीय कार्यकारी\nपद संख्या – 05 जागा\nशैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे.\nवयोमर्यादा – 35 वर्षे\nनोकरी ठिकाण – पुणे\nअर्ज पद्धती – ऑनलाईन\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – 2 नोव्हेंबर 2022 आहे.\nअधिकृत वेबसाईट – www.stpi.in\nपदाचे नाव शैक्षणिक पात्रता\nप्रयोगशाळा अभियंता Rs. 40,000/-\nप्रशासकीय कार्यकारी Rs. 50,000/-\nवरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे:\nअर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख 2 नोव्हेंबर 2022 आहे.\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.\nरिक्त पदांचा तपशील – STPI Vacancy 2022\n✅ ऑनलाईन अर्ज करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/13872", "date_download": "2022-11-30T23:03:12Z", "digest": "sha1:YYWZRJBX2NWFFYZGKOUU477VJGYSYTFV", "length": 20394, "nlines": 272, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "शिक्षकांच्या cmp वेतन प्रणालीत बँकेचा प्रवक्ता म्हणून शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे परिपत्रक निर्गमित.. | India Dastak News Tv", "raw_content": "\nHome चंद्रपूर जिवती शिक्षकांच्या cmp वेतन प्रणालीत बँकेचा प्रवक्ता म्हणून शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे परिपत्रक निर्गमित..\nशिक्षकांच्या cmp वेतन प्रणालीत बँकेचा प्रवक्ता म्हणून शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे परिपत्रक निर्गमित..\nचंद्रपूर जिल्हा परिषद मध्ये शासन निर्णयाप्रमाणे जिल्हा परिषद शिक्षकांचे वेतन cmp प्रणाली द्दारे करण्याचे निश्चित झाले आहे. राज्यात अनेक जिल्हा परिषद मध्ये cmp प्रणाली लागू करण्यात आली आहे, परंतु त्या जिल्हा परिषद मध्ये राष्ट्रीयकृत बँका तसेच शासनाने शासन परिपत्रकात समाविष्ट असलेल्या बँकाचा समावेश आहे. Cmp वेतन प्रणाली लागू करण्यात आलेल्या जिल्हा परिषदेने अमुक बँकेतून वेतन घेण्यासाठी आग्रह केला नाही व तसे शासन निर्णयात सुद्धा नमूद नाही. असे असताना चंद्रपूर जिल्हा परिषदे चे शिक्षणाधिकारी प्राथमिक दीपेंद्र लोखंडे यांनी शासन निर्णयाच्या विरोधात जाऊन १७ ऑगस्ट २०२१ ला चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतून cmp प्रणाली द्दारे वेतनाचे खाते शालार्थ मध्ये समाविष्ट करावे असे नमूद करून शिक्षकांना राष्ट्रीयकृत बँकेकडून मिळणाऱ्या सोयी सुविधा पासून वंचित करीत आहेत. हे शासन निर्यायाच्या विरोधात असून आपण निर्गमित केलेले दि. १७ ऑगस्ट २०२१ चे पत्र तात्काळ मागे घेऊन हा निर्णय मागे घ्यावा असे निवेदन प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा सरचिटणीस यांनी शिक्षणाधिकारी प्राथ यांना दिले असून त्या निवेदनाच्या प्रति राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू व चंद्रपूर जिल्हा परिषद च्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले असून तात्काळ १७ ऑगस्ट २०२१ चे परिपत्रक मागे न घेतल्यास प्रहार शिक्षक संघटना शिक्षक हितासाठी जयदास सांगोडे, जिल्हा अध्यक्ष, प्रहार शिक्षक संघटना, जिल्हा शाखा चंद्रपूर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात नमूद केले आहे. cmp वेतन प्रणाली चा निर्णय हा शिक्षकांना बँक निवडण्यासाठी म्हणून माहे सप्टेंबर पेड इन ऑक्टोबर २०२१ च्या वेतनापासून लागू करावे. नाहीतरी एक आदिवासी बहुल जिल्ह्यात कोणत्याही सोई सुविधा नसताना त्यांनी cmp वेतन प्रणाली नागपूर विभागात प्रथम लागू केलेला आहे.\nजिल्हा परिषद मधील प्रथम श्रेणी अधिकारी, वर्ग दोनचे अधिकारी हे आपले वेतन शासनाकडून राष्ट्रीयकृत बँकेतुन घेऊन, राष्ट्रीयकृत बँकेच्या आकर्षक सोयी सुविधा घेतात परंतु आपल्या कडून मात्र आपल्या अधिनिस्थ कर्मचारी यांना चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तुटपुंज्या सोयी सुविधा वर बोळवण करून आर्थिक नुकसान करीत आहेत हे खपवून घेतले जाणार नाही असे प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हा सरचिटणीस विनोद लांडगे, जिल्हा कार्याध्यक्ष देवेंद्र रायपुरे, अमोल खोब्रागडे जिल्हा संपर्क प्रमुख, नागेश सुखदेवे जिल्हा कोषाध्यक्ष, मुन्ना येरणे, सुधीर वैद्य, नरेंद्र इनकणे, आशा कारवटकर, शर्मा, मिरे यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.\nPrevious articleराज्यभरातील शिक्षकांच्या शिष्टमंडळाची चंद्रपूर मनपाच्या शाळांना भेट\nNext articleवन्यजीव-मानव संघर्ष कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करा – पालकमंत्री वडेट्टीवार Ø प्रत्येक गावातील तरुणांना प्रशिक्षित करण्याचे निर्देश Ø ‘इको टूरिझम’ अंतर्गत विकासासाठी मुख्यमंत्र्यांकडे बैठक\nसुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762\nग्रापंचायत भारी व जि.प.शाळा येथे महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृतिदिन संपन्न…\nबळीराम काळे,जिवती जिवती : तालुका अंतर्गत ग्राम पंचायत भारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भारी येथे दिनांक २८/११/२०२२ ला रोज सोमवार या दिवशी थोरपुरुष महात्मा...\n“त्या” रस्त्यावर दुचाकी, चालविताना येतोय मौत का कुआ चा अनुभव… रस्त्यावर पसरलेल्या गिट्टीमुळे होत आहेत अनेक अपघात…\nबळीराम काळे,जिवती जिवती (ता.प्र.) : स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून प्रलंबित असलेल्या येल्लापूर ते सावलहिरा या रस्त्याच्या कामास सुरुवात झाल्याने जिवती व कोरपना तालुक्यातील येल्लापूर मार्गे तेलंगणा कडे...\nमाराईपाटणच्या “खरतड’ रस्थाअभावी नागरिकांचा व शालेय विद्यार्थी यांचा होतोय मनस्ताप… दिवाळी लोटूनही माराईपाटण रस्त्याचे काम नाही\nबळीराम काळे, जिवती जिवती : (ता.प्र.) तालुक्या अंतर्गत टेकामांडवा ते माराईपाटण रस्त्याचे काम ४ ते ५ महिन्याचा कालावधी लोटूनही किंवा दिवाळी होऊनही आजपोवतो माराईपाटण रस्त्याचे...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nप्रितम गग्गुरी(उपसंपादक) आष्टी:- दिनांक २८ नोव्हेंबर रोजी श्री छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्था आष्टी तर्फे आयोजित द्वितीय विदर्भ स्तरीय आमंत्रित कराटे स्पर्धा आष्टी येथे आयोजित...\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना आवाहन…\nनागपूर -भारतीय संविधानाला अभिप्रेत लोकशाही गणराज्य घडविण्यासाठी देशातील शेवटच्या वंचित समूहापर्यंत पोहोचून त्यांच्या वेदनेशी आपुलकीचे व माणुसकीचे नाते जोडावे लागेल. तेव्हा कुठे वंचित, शोषित,...\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद – अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी…\nसावली: गेल्या अनेक वर्षापासून गायरान जागेवर पिढ्यानपिढ्या पक्की घरे बांधून वास्तव्यास असलेल्या तसेच महसूल जमिनिवर अतिक्रमणं धारकांना अतिक्रमणं हटविण्याबाबत शासनाकडून नोटीस बजावण्यात आल्या. यामुळें...\nसिद्धार्थ पंच मंडळ, चंद्रपूर तर्फे भोजनदान..\nचंद्रपूर: मंडळवार, दि. 29 नोव्हेंबर 2022 ला धम्मनगरी चंद्रपुरात अनमोल बुद्ध धातूंची प्रतिष्ठाना धमकीर्ती विहारात करण्यात आली. या शुभप्रसंगी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी सिद्धार्थ पंच...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना...\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद...\nमैत्रिणी सोबत जंगलात जाणं बेतले जीवावर; वाघाचा हल्ल्यात तरुण ठार\nब्रेकिंग न्यूज: आष्टी पुलावरून ट्रक उलटला; दोन ठार,एक जखमी…\nअखेर येनापूरच्या ‘त्या’युवकांविरुद्ध ऍट्रासिटी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल.. दिक्षा...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना आवाहन…\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद – अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी…\nसिद्धार्थ पंच मंडळ, चंद्रपूर तर्फे भोजनदान..\nबार्टी प्रादेशिक कार्यालयात मदत केंद्र सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai/rebuild-the-cemetery-near-erangal-beach-high-court-order-to-suburban-district-collector-mumbai-print-news-dpj-91-3159335/lite/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest1", "date_download": "2022-12-01T00:04:14Z", "digest": "sha1:BLC7DNVMTXUX2LSGHOHIDRBZJLR33SIH", "length": 24933, "nlines": 291, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Rebuild the cemetery near Erangal Beach High Court order to Suburban District Collector mumbai | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nएरंगळ समुद्रकिनाऱ्याजवळील स्मशानभूमी पुन्हा बांधून द्या; उच्च न्यायालयाचे उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना आदेश\nदंडाची रक्कम स्मशानभूमी बांधणाऱ्या मच्छिमार समुदायास देण्यात यावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.\nWritten by लोकसत्ता टीम\nमालाड येथील एरंगळ समुद्रकिनाऱ्याजवळील मच्छिमार समुदायासाठीची स्मशानभूमी योग्य त्या कायदेशीर प्रक्रियेचा अवलंब न करताच पाडण्यात आल्याचे उच्च न्यायालयाने गुरुवारी नमूद केले. तसेच स्मशानभूमी पुन्हा बांधून देण्याचे आदेश न्यायालयाने मुंबईच्या उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना दिले. एवढेच नव्हे, तर या स्मशानभूमी विरोधात याचिका करणाऱ्याला न्यायालयाने एक लाख रुप��ांचा दंड सुनवतानाच स्मशानभूमी पुन्हा बांधण्यासाठी येणारा खर्चही वसूल करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.\nहेही वाचा- राष्ट्रीय वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने निसर्गप्रेमींना पर्वणी ; १ ते ९ ऑक्टोबरदरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन\n“फ्रिजमध्ये श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे होते पण…”, आफताबच्या दुसऱ्या गर्लफ्रेंडने सांगितले धक्कादायक अनुभव\nDelhi Murder Case: श्रद्धा खून प्रकरणाला वेगळं वळण आफताबकडून पॉलीग्राफी चाचणीत धक्कादायक खुलासे\nVideo: तू गल्ली क्रिकेट…; ऋषभ पंतने हर्षा भोगलेंना दिलेलं ‘ते’ उत्तर ऐकून नेटकरी भडकले, पाहा ट्वीट्स\n‘टोयोटा-किर्लोस्कर मोटर’च्या विक्रम किर्लोस्कर यांचं निधन; ६४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास\nया स्मशानभूमीविरोधात केलेली जनहित याचिका फेटाळताना मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले. दंडाची रक्कम स्मशानभूमी बांधणाऱ्या मच्छिमार समुदायास देण्यात यावी, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.\nउपनगर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांना कायदा आणि नियमांची माहिती होती. त्यानंतरही त्यांनी कायद्याची पायमल्ली करण्याचा प्रयत्न केल्याची टिप्पणी न्यायालयाने सुनावणीच्या वेळी केली होती. या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी राज्य किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (एमसीझेडएमए) आदेशानंतर कुठलीही शहानिशा न करता स्मशानभूमीवर थेट कारवाई केली. कारवाईपूर्वी मच्छिमारांचे म्हणणे ऐकले पाहिजे, प्रकरणाची चौकशी केली पाहिजे हे त्या प्राधिकरणाला सांगू शकल्या असत्या. मात्र त्यांनी हे केले नाही, असे खडेबोलही न्यायालयाने सुनावले होते. प्रकरण काय आहे याचा शोध न घेता किंवा चौकशी न करता स्मशानभूमीवर कारवाईचे आदेश देण्यावरून न्ययालयाने प्राधिकरणालाही फटकारले होते. प्राधिकरणाने थेट कारवाईचे आदेश का दिले आधी चौकशी करण्याचे आदेश का देण्यात आले नाहीत आधी चौकशी करण्याचे आदेश का देण्यात आले नाहीत असा प्रश्न विचारून न्यायालयाने प्राधिकरणाला धारेवर धरले होते. तसेच प्रकरणाचा निकाल राखून ठेवला होता.\nहेही वाचा- मुंबई: रिक्षा-टॅक्सीचा पाच किलोमीटरपर्यंतचा प्रवास महागला; रात्रीच्या प्रवासासाठी खिशाला खार\nउच्च न्यायालयाच्या अन्य खंडपीठाने स्मशानभूमीची संयुक्त तपासणी करण्याचे आदेश दिल्यानंतर स्मशानभूमी पाडण्यात आल्याची माहिती खंडपीठाला देण्यात आली होती. आपली बाजू न ऐकताच स्मशानभूमी जमीनदोस्त करण्यात आल्याची बाब मच्छिमार समुदायाच्या वतीने न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती. त्यावर आपण केवळ प्राधिकरणाच्या आदेशाचे पालन केल्याचा दावा जिल्हाधिकारी कार्यालयाने केला. जिल्हाधिकारी कार्यालयाला चौकशी करून कारवाई करण्यास सांगितले होते, असा दावा ‘एमसीझेडएमए’ने केला. न्यायालयाने मात्र जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई महानगरपालिका आणि ‘एमसीझेडएमए’ला धारेवर धरले होते. तसेच स्मशानभूमी जमीनदोस्त करण्यासाठी न्यायालयाचा गैरवापर करण्यात आल्याचे सकृतदर्शनी स्पष्ट होत असल्याचे सुनावले होते.\nहेही वाचा- मुंबईतील बस थांब्यांवर लवकरच मोबाइल चार्जिंग, वायफाय सुविधा; वर्षभरात १,५६० बस थांब्यांचे नूतनीकरण व पुनर्बांधणी करणार\nकिनारपट्टी क्षेत्र नियमावलीची अधिसूचना १९९१ मध्ये काढण्यात आली. तत्पूर्वी म्हणजेच २५ डिसेंबर १९९० रोजी आणि १६ फेब्रुवारी १९९१ रोजी या स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार झाल्याचे सिद्ध करणारा तपशील मुंबई महानगरपालिकेतर्फे बुधवारच्या सुनावणीच्या वेळी न्यायालयात सादर करण्यात आला.\nमराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nराष्ट्रीय वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने निसर्गप्रेमींना पर्वणी ; १ ते ९ ऑक्टोबरदरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन\nगोवरबाधितांचे सात दिवस विलगीकरण; राज्यातील २६ ठिकाणी साथ पसरल्याचे स्पष्ट\n‘मेट्रो ३’ लवकरच मुंबईत धावणार; वाचा कशी ती…\nनवीन विहिरी, जलउपशावर बंदी\nमुंबईकर महिलेने टाटा मेमोरियल रुग्णालयाला दान केली तब्बल १२० कोटींची जमीन\nविद्यापीठाच्या परीक्षेत तांत्रिक घोळ; परीक्षा होताच निकाल हाती, विद्यार्थ्यांचा गोंधळ\n‘या’ ४ कारणांमुळे हातांच्या नसा फुगायला लागतात; वेळीच जाणून घ्या यावर योग्य उपचार\nफोर्ब्सने जारी केली भारतातील १०० श्रीमंतांची यादी; पहिल्या स्थानावर अंबानी नव्हे, तर ‘या’ उद्योजकाचे नाव\nउद्योगपती किर्लोस्करांची लेक झाली जयंत पाटलांची सून पाहा प्रतिक पाटील-अलिका किर्लोस्कर यांच्या शाही विवाहाचे खास फोटो\nमंगल प्रभात लोढा यांच्या वक्तव्याव���ून चंद्रकांत खैरे यांची शिंदेंवर टीका\nशिवप्रतापदिनी प्रतापगडावरील ‘त्या’ वक्तव्यावर मंगलप्रभात लोढा यांनी अखेर स्पष्ट केली भूमिका\nमंगल प्रभात लोढा यांच्या वक्तव्यावर बच्चू कडू यांची प्रतिक्रिया, म्हणाले..\nमंगल प्रभात लोढा यांच्या वक्तव्यानंतर अमोल कोल्हे यांचा शिंदे-फडणवीसांना आक्रमक इशारा\nकिल्ले प्रतापगडवर शिवप्रताप दिन सोहळ्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संपूर्ण भाषण\nमंगलप्रभात लोढांकडून एकनाथ शिंदेंच्या बंडाची शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेशी तुलना\nसमान नागरी कायद्याबाबत योग्य वेळी निर्णय; देवेंद्र फडणवीस यांचे संकेत; भाजप पुढील पाच वर्षांत गुजरातचा वेगाने विकास करणार\n‘मेट्रो ३’चे १०० टक्के भुयारीकरण पूर्ण; महालक्ष्मी मेट्रो स्थानक ते मुंबई सेंट्रल मेट्रो स्थानकापर्यंतचा ४२ वा टप्पा यशस्वीपणे पार\nराज्याबाहेर जाणाऱ्या प्रकल्पांची समितीमार्फत चौकशी ; उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा\nशेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणार; विरोधी पक्षांच्या बैठकीत निर्णय\nगोवरबाधितांचे सात दिवस विलगीकरण; राज्यातील २६ ठिकाणी साथ पसरल्याचे स्पष्ट\nज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन\n४९व्या वर्षी मलायका अरोरा होणार अर्जुन कपूरच्या बाळाची आई\nMaharashtra News : भाजपाला मतांसाठी शिवराय हवेत, बाळासाहेब थोरातांची टीका\nZombie Virus: रशियात सापडला ४८ हजार ५०० वर्षांपूर्वीचा ‘झोम्बी व्हायरस’; करोनापेक्षाही भयंकर संसर्ग लाटेची वैज्ञानिकांना भीती\nथरार… रात्रीची वेळ, किर्र अंधार… अन् पोलिसांसमोर उभा ठाकला वाघ…\nPhotos: ‘#अहा लगीन’ राणादाच्या हातावर रंगली पाठकबाईंच्या नावाची मेहंदी; अक्षया देवधर व हार्दिक जोशीच्या मेहंदी सोहळ्यातील खास फोटो\n“आमच्या सर्वांची भूमिका राज्यपालांना समर्थन करणारी नाही, पण…”; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान\nदुबईच्या वाळवंटात सई लोकुरचं नवऱ्याबरोबर भन्नाट फोटोशूट; गरुड हातात घेतला आणि…; पाहा Photos\nविवाह समारंभात वर पक्षाकडील तीन लाखांचा ऐवज लंपास; पुणे-सातारा रस्त्यावरील कार्यालयातील घटना\nथरार… रात्रीची वेळ, किर्र अंधार… अन् पोलिसांसमोर उभा ठाकला वाघ…\nसमान नागरी कायद्याबाबत योग्य वेळी निर्णय; देवेंद्र फडणवीस यांचे संकेत; भाजप पुढील पाच वर्षांत गुजरातचा व���गाने विकास करणार\n‘मेट्रो ३’चे १०० टक्के भुयारीकरण पूर्ण; महालक्ष्मी मेट्रो स्थानक ते मुंबई सेंट्रल मेट्रो स्थानकापर्यंतचा ४२ वा टप्पा यशस्वीपणे पार\nराज्याबाहेर जाणाऱ्या प्रकल्पांची समितीमार्फत चौकशी ; उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा\nशेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणार; विरोधी पक्षांच्या बैठकीत निर्णय\nगोवरबाधितांचे सात दिवस विलगीकरण; राज्यातील २६ ठिकाणी साथ पसरल्याचे स्पष्ट\nसायबर फसवणुकीप्रकरणी मध्य प्रदेशातील स्थानिक नगरसेवकाला अटक; कॉल सेंटरच्या माध्यमातून फसवणूक केल्याचा आरोप\nनिवडणुका आणखी लांबणीवर; स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत आता १३ डिसेंबरला सुनावणी\n‘समृद्धी’चे ११ डिसेंबरला लोकार्पण; पंतप्रधानांच्या उपस्थितीत कार्यक्रम : नागपूर-शिर्डी प्रवास आता पाच तासांत\n“…तर आता यांच्या पोटात गोळा यायला लागला”, उद्धव ठाकरेंचं राज ठाकरेंवर टीकास्र\n“आजच्या गद्दारीची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेशी केली”, उद्धव ठाकरेंचा मंगलप्रभात लोढांसह शिंदेंवर हल्लाबोल\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://fbnews.trendkatta.in/bsnl-%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%86/", "date_download": "2022-12-01T00:16:05Z", "digest": "sha1:CPUO76RJSDWBOQWI4XRLKVD4YRV2E2XV", "length": 11076, "nlines": 97, "source_domain": "fbnews.trendkatta.in", "title": "BSNL चे स्वस्त प्लॅन्स येतील आता ३१ दिवसांच्या वैधतेसह! जाणून घ्या सविस्तर माहिती| BSNL's cheaper plans will now come with 31 days validity! Learn the details - FB News", "raw_content": "\nBSNL चे स्वस्त प्लॅन्स येतील आता ३१ दिवसांच्या वैधतेसह जाणून घ्या सविस्तर माहिती| BSNL’s cheaper plans will now come with 31 days validity\nबीएसएनएल आपल्या वापरकर्त्यांना अनेक प्रीपेड योजना ऑफर करते ज्यात त्यांना ३० दिवसांची वैधता किंवा एक महिन्याची वैधता मिळते. यावेळी कंपनीने त्यांच्या दोन नवीन मासिक रिचार्ज योजनांची माहिती त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केली आहे. भारत संचार निगम लिमिटेडने जाहीर केले आहे की, २२८ रुपये आणि २३९ रुपयेच्या प्लॅन्स मध्ये पूर्ण महिन्याची वैधता मिळेल. या प्लान्सचे फायदे पाहता आज आम्ही तुम्हाला या प्लॅन्सची माहिती देणार आहोत जे हेवी डेटा यूजर्ससाठी बनवण्यात आले आहेत. इतकेच नाही तर हे प्लॅन रिलायन्स जिओ आणि एअरटेलच्या प्लॅनला टक्कर देताना दिसत आहेत. बीए��एनएलच्या या दोन नवीन प्रीपेड प्लॅन्सबद्दल सविस्तर जाणून घेऊया…\nBSNL १ महिना वैधता रिचार्ज\nBSNL Rs २२८ प्रीपेड प्लॅन\nBSNL Rs २३९ प्रीपेड प्लॅन\nबीएसएनएलचा २२८ रुपयांचा प्लॅन\nजर आपण बीएसएनएलच्या २२८ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनबद्दल बोललो तर ते मासिक वैधतेसह येते. याशिवाय या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि दररोज २जीबी डेटाचा लाभ मिळणार आहे. डेटा संपल्यानंतरही, ग्राहकांना ८० Kbps वर डेटा मिळत राहील. एवढेच नाही तर प्लॅनमध्ये दररोज १०० एसएमएस मिळणार आहेत. या प्लॅनसह बीएसएनएल प्रोग्रेसिव्ह वेब अॅपवर चॅलेंज एरिना मोबाइल गेमिंग सेवेचा लाभही ग्राहकांना देत आहे.\n( हे ही वाचा: BSNL चे ५ सर्वोत्कृष्ट रिचार्ज प्लॅन जाणून घ्या सविस्तर माहिती)\nबीएसएनएलचा २३९ रुपयांचा प्लॅन\nआता बीएसएनएलच्या २३९ रुपयांच्या प्रीपेड प्लॅनबद्दल बोलूया, त्यामुळे ग्राहकांना १० रुपयांच्या टॉकटाइमसह अमर्यादित व्हॉइस कॉलिंगचा लाभ मिळत आहे. वापरकर्त्याच्या मुख्य खात्यात टॉकटाइम जोडला जाईल. त्याच वेळी, वापरकर्त्यांना दररोज १०० एसएमएससह २जीबी डेटाचा लाभ दिला जात आहे. तसेच, या प्लॅनमध्ये २जीबी डेटा वापरल्यानंतर, इंटरनेट स्पीड ८० Kbps पर्यंत कमी होईल. या प्लॅनमध्ये गेमिंगचे फायदेही दिले जातात.\nBSNL १ महिना वैधता रिचार्ज\nही योजना विशेष आहे कारण यामध्ये कोणत्याही प्रकारची निश्चित वैधता नाही. म्हणजेच, या प्लॅनमध्ये दिवसांची मर्यादा निश्चित करण्यात आलेली नाही, परंतु महिन्याचे जेवढे दिवस, तेवढ्या दिवसांसाठीच हा प्लॅन काम करेल. जर एका महिन्यात ३० दिवस असतील तर हा बीएसएनएलचा प्लॅन ३० दिवसांची वैधता देईल आणि जर ३१ दिवसांचा महिना असेल तर बीएसएनएलच्या या प्लॅनची ​​वैधता केवळ ३१ दिवसांची असेल. एकंदरीत, ज्या महिन्याच्या तारखेला बीएसएनएलचे हे रिचार्ज केले जाईल, हा प्लॅन पुढच्या महिन्याच्या त्याच तारखेपर्यंत काम करेल.\nकोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम; पंचगंगा धोका पातळी ओलांडण्याची चिन्हे\nभारत-इंग्लंड एकदिवसीय मालिका : पंत, पंडय़ाच्या दमदार कामगिरीमुळे भारतीय संघाचा मालिका विजय; तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडवर पाच गडी राखून मात\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान अतिक्रमण मोहिमेवि���ोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\n“बंटी बबलीने पळ काढला”सोशल मिडीयावर जोरदार चर्चा - FB News on तुम्ही कोणाला सपोर्ट करणार\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/maharashtra/animal-husbandry-commissioner-sachindra-pratap-singh-said-that-treatment-of-livestock-as-soon-as-symptoms-of-lumpy-skin-disease-appear-helps-in-early-recovery-of-the-disease/", "date_download": "2022-12-01T00:34:56Z", "digest": "sha1:HXLPLDFCCTU4MMBBNWL362NSIY3Z7MDY", "length": 8587, "nlines": 64, "source_domain": "hwmarathi.in", "title": "लम्पी चर्म रोगाचे लक्षणे दिसताच पशुधनावर उपचार केल्यास रोग लवकर बरे होण्यास मदत! – पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह - HW News Marathi", "raw_content": "\nआमच्या पत्रकारितेचे समर्थन करा\nलम्पी चर्म रोगाचे लक्षणे दिसताच पशुधनावर उपचार केल्यास रोग लवकर बरे होण्यास मदत – पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह\nलम्पी चर्म रोगाचे लक्षणे दिसताच पशुधनावर उपचार केल्यास रोग लवकर बरे होण्यास मदत – पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह\n पशुपालकांनी भीती बाळगण्याचे कारण नसले तरी त्यांनी आवश्यक खबरदारी घ्यावी. लक्षणे दिसताच उपचार केले तर लम्पी रोग (Lumpy Disease) लवकर बरे होण्यास मदत होते. बहुतांश मृत्यू हे संबंधित आजारी पशुधनावर तीन ते चार दिवसांपेक्षा अधिक कालावधी लोटल्यानंतर उपचारास सुरुवात झाल्यामुळे झाले असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले.\nसिंह म्हणाले, रोगाचा उपचार लक्षणे दिसल्यानंतर वेळेतच सुरू झाल्यास, मृत्यूची शक्यता अत्यंत कमी असून बहुतांश पशु उपचाराला चांगला प्रतिसाद देत आहेत. तरी सर्व पशुपालकांनी लम्पी चर्म रोगाच्या संभाव्य लक्षणांकडे बारकाईने लक्ष ठेवावे व त्वरित नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा.\nसिंह म्हणाले राज्यामध्ये काल अखेर 30 जिल्ह्यांमधील एकूण 1796 गावांमध्ये फक्त 24,466 जनावरांमध्ये लम्पी चर्म रोग प्राद���र्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण 24,466 बाधित पशुधनापैकी एकूण 8911 पशुधन उपचाराने बरे झालेले आहे. उर्वरित बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत.\nराज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये एकूण 81.62 लक्ष लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामधून बाधित क्षेत्राच्या ५ किमी परिघातील 1796 गावातील 40.34लक्ष पशुधन आणि परिघाबाहेरील 17.80 लक्ष पशुधन अशा एकूण 58.14 लक्ष पशुधनास मोफत लसीकरण करण्यात आले आहे व गोशाला व मोठ्या गोठ्यांमध्ये किंवा जास्त संख्येने पशुधन असलेल्या ठिकाणी पुढील लसीकरण सुरू आहे. तसेच शासनाने महाराष्ट्रातील प्रत्येक पशुवैद्यकीय संस्थेच्या कार्यक्षेत्रातील भागात लसीकरण करण्यासाठी परवानगी दिली असून, त्यासाठी लस देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. आता सर्व 4850 पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या कार्यक्षेत्रात लसीकरण सुरू असल्याचे सिंह यांनी सांगितले.\nट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेत पुणे परिसराची महत्त्वाची भूमिका राहील\nमराठा आरक्षणावरून तानाजी सावंतांचे वादग्रस्त वक्तव्य; मराठा क्रांती मोर्चाकडून संताप\nराज्यात बत्तीगुल पण वीज मंत्र्यांच्या घरात झगमगाट, उर्जामंत्र्यांच्या घरातील झगमगटावर भाजप आक्रमक\nतरुणाचा मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न\n‘गृहमंत्र्यांनी राष्ट्रीय कर्तव्याचे भान ठेवले तर बरे’, सेनेने अमित शहांना सुनावले\nगडकोट व किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करणार\nनवाब मलिक यांचा जामीन अर्ज न्यायालयाने पुन्हा एकदा फेटाळला\nMangalprabhat Lodha यांनी शिवरायांवर केलेल्या वक्तव्यावर Bacchu Kadu यांचं महत्त्वाचं विधान\n“…मग कुणाचं तोंड बंद होतंय ते बघू”; आदित्य ठाकरेंना सुधीर मुनगंटीवारांचा टोला\n“सीमावाद प्रकरणी राज्य सरकारने हरीश साळवेंना बुक करावं”, अजित पवारांचा सल्ला\nआमच्या पत्रकारितेचे समर्थन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.reformer-tech.com/scrap-copper-wire-single-shaft-shredder.html", "date_download": "2022-12-01T00:47:08Z", "digest": "sha1:G6XEFGBZCI4R7SEKI4J2SYKVHKFQQ4X5", "length": 28464, "nlines": 431, "source_domain": "mr.reformer-tech.com", "title": "चायना स्क्रॅप कॉपर वायर सिंगल शाफ्ट श्रेडर उत्पादक आणि पुरवठादार - सुधारक", "raw_content": "\nप्लास्टिक सिंगल शाफ्ट श्रेडर\nलाकडी सिंगल शाफ्ट श्रेडर\nपाईप सिंगल शाफ्ट श्रेडर\nपेपर सिंगल शाफ्ट श्रेडर\nरबर सिंगल शाफ्ट श्रेडर\nआरडीएफ सिंगल शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू ��िंगल शाफ्ट श्रेडर\nवायर सिंगल शाफ्ट श्रेडर\nकेबल सिंगल शाफ्ट श्रेडर\nग्लास सिंगल शाफ्ट श्रेडर\nकृषी सिंगल शाफ्ट श्रेडर\nघनकचरा सिंगल शाफ्ट श्रेडर\nप्लॅस्टिक दोन शाफ्ट श्रेडर\nलाकडी दोन शाफ्ट श्रेडर\nमेटल दोन शाफ्ट श्रेडर\nटायर दोन शाफ्ट श्रेडर\nRDF दोन शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू दोन शाफ्ट श्रेडर\nवायर दोन शाफ्ट श्रेडर\nकेबल दोन शाफ्ट श्रेडर\nघनकचरा दोन शाफ्ट श्रेडर\nप्लास्टिक फोर शाफ्ट श्रेडर\nवुड फोर शाफ्ट श्रेडर\nमेटल फोर शाफ्ट श्रेडर\nघनकचरा चार शाफ्ट श्रेडर\nबांधकाम कचरा पुनर्वापर लाइन\nघातक कचरा पुनर्वापर लाइन\nप्लॅस्टिक वन शाफ्ट श्रेडर\nवुड वन शाफ्ट श्रेडर\nपाईप वन शाफ्ट श्रेडर\nपेपर वन शाफ्ट श्रेडर\nरबर वन शाफ्ट श्रेडर\nआरडीएफ वन शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू वन शाफ्ट श्रेडर\nवायर वन शाफ्ट श्रेडर\nकेबल वन शाफ्ट श्रेडर\nग्लास वन शाफ्ट श्रेडर\nशेती एक शाफ्ट श्रेडर\nघनकचरा एक शाफ्ट श्रेडर\nप्लॅस्टिक डबल शाफ्ट श्रेडर\nवुड डबल शाफ्ट श्रेडर\nमेटल डबल शाफ्ट श्रेडर\nटायर डबल शाफ्ट श्रेडर\nआरडीएफ डबल शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू डबल शाफ्ट श्रेडर\nवायर डबल शाफ्ट श्रेडर\nकेबल डबल शाफ्ट श्रेडर\nघनकचरा डबल शाफ्ट श्रेडर\nप्लास्टिक ट्विन शाफ्ट श्रेडर\nवुड ट्विन शाफ्ट श्रेडर\nमेटल ट्विन शाफ्ट श्रेडर\nटायर ट्विन शाफ्ट श्रेडर\nRDF ट्विन शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू ट्विन शाफ्ट श्रेडर\nवायर ट्विन शाफ्ट श्रेडर\nकेबल ट्विन शाफ्ट श्रेडर\nघनकचरा ट्विन शाफ्ट श्रेडर\nस्क्रॅप ऑइल फिल्टर श्रेडर\nकचरा तेल फिल्टर श्रेडर\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nकचरा प्लास्टिकच्या बाटल्या क्रशिंग वॉशिंग लाइन\nकचरा प्लास्टिक फिल्म क्रशिंग वॉशिंग लाइन\nप्लॅस्टिक केमिकल कंटेनर रिसायकलिंग लाइन\nमेटल केमिकल ड्रम श्रेडिंग लाइन\nस्क्रॅप कॉपर केबल्स/वायर रिसायकलिंग लाइन\nबांधकाम कचरा प्रक्रिया पुनर्वापर लाइन\nटाकाऊ विद्युत उपकरणे क्रशिंग आणि वॉशिंग लाइन\nवॉशिंग आणि रीसायकलिंग लाइन\nघातक कचरा पुनर्वापर उपचार उपकरणे\nमुख्यपृष्ठ > उत्पादने > सिंगल शाफ्ट श्रेडर > वायर सिंगल शाफ्ट श्रेडर > स्क्रॅप कॉपर वायर सिंगल शाफ्ट श्रेडर\nप्लास्टिक सिंगल शाफ्ट श्रेडर\nलाकडी सिंगल शाफ्ट श्रेडर\nपाईप सिंगल शाफ्ट श्रेडर\nपेपर सिंगल शाफ्ट श्रेडर\nरबर सिंगल शाफ्ट श्रेडर\nआरडीएफ सिंगल शाफ्ट श्रेडर\nएमएसड���्ल्यू सिंगल शाफ्ट श्रेडर\nवायर सिंगल शाफ्ट श्रेडर\nकेबल सिंगल शाफ्ट श्रेडर\nग्लास सिंगल शाफ्ट श्रेडर\nकृषी सिंगल शाफ्ट श्रेडर\nघनकचरा सिंगल शाफ्ट श्रेडर\nप्लॅस्टिक दोन शाफ्ट श्रेडर\nलाकडी दोन शाफ्ट श्रेडर\nमेटल दोन शाफ्ट श्रेडर\nटायर दोन शाफ्ट श्रेडर\nRDF दोन शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू दोन शाफ्ट श्रेडर\nवायर दोन शाफ्ट श्रेडर\nकेबल दोन शाफ्ट श्रेडर\nघनकचरा दोन शाफ्ट श्रेडर\nप्लास्टिक फोर शाफ्ट श्रेडर\nवुड फोर शाफ्ट श्रेडर\nमेटल फोर शाफ्ट श्रेडर\nघनकचरा चार शाफ्ट श्रेडर\nबांधकाम कचरा पुनर्वापर लाइन\nघातक कचरा पुनर्वापर लाइन\nप्लॅस्टिक वन शाफ्ट श्रेडर\nवुड वन शाफ्ट श्रेडर\nपाईप वन शाफ्ट श्रेडर\nपेपर वन शाफ्ट श्रेडर\nरबर वन शाफ्ट श्रेडर\nआरडीएफ वन शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू वन शाफ्ट श्रेडर\nवायर वन शाफ्ट श्रेडर\nकेबल वन शाफ्ट श्रेडर\nग्लास वन शाफ्ट श्रेडर\nशेती एक शाफ्ट श्रेडर\nघनकचरा एक शाफ्ट श्रेडर\nप्लॅस्टिक डबल शाफ्ट श्रेडर\nवुड डबल शाफ्ट श्रेडर\nमेटल डबल शाफ्ट श्रेडर\nटायर डबल शाफ्ट श्रेडर\nआरडीएफ डबल शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू डबल शाफ्ट श्रेडर\nवायर डबल शाफ्ट श्रेडर\nकेबल डबल शाफ्ट श्रेडर\nघनकचरा डबल शाफ्ट श्रेडर\nप्लास्टिक ट्विन शाफ्ट श्रेडर\nवुड ट्विन शाफ्ट श्रेडर\nमेटल ट्विन शाफ्ट श्रेडर\nटायर ट्विन शाफ्ट श्रेडर\nRDF ट्विन शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू ट्विन शाफ्ट श्रेडर\nवायर ट्विन शाफ्ट श्रेडर\nकेबल ट्विन शाफ्ट श्रेडर\nघनकचरा ट्विन शाफ्ट श्रेडर\nस्क्रॅप ऑइल फिल्टर श्रेडर\nकचरा तेल फिल्टर श्रेडर\nस्क्रॅप वुड सिंगल शाफ्ट श्रेडर\nप्लास्टिक बादली चार शाफ्ट श्रेडर\nघरगुती प्लास्टिक पाईप श्रेडर\nऔद्योगिक कचरा मेटल श्रेडर\nऔद्योगिक कचरा ग्लास श्रेडर\nस्क्रॅप कॉपर वायर सिंगल शाफ्ट श्रेडर\nस्क्रॅप कॉपर वायर सिंगल शाफ्ट श्रेडर घनकचऱ्याच्या विस्तृत श्रेणीचे तुकडे करण्यासाठी योग्य आहे, मुख्यतः प्लास्टिक, रासायनिक उद्योग, लाकूड, सेंद्रिय पदार्थ, रबर, छपाई, धातू इत्यादी उद्योगांमध्ये वापरला जातो.\nस्क्रॅप कॉपर वायर सिंगल शाफ्ट श्रेडर\n1.स्क्रॅप कॉपर वायर सिंगल शाफ्ट श्रेडर परिचय\nस्क्रॅप कॉपर वायर सिंगल शाफ्ट श्रेडर घनकचऱ्याच्या विस्तृत श्रेणीचे तुकडे करण्यासाठी योग्य आहे, मुख्यतः प्लास्टिक, रासायनिक उद्योग, लाकूड, सेंद्रिय पदार्थ, रबर, मुद्र��, धातू इत्यादी उद्योगांमध्ये वापरले जाते, जसे की फिल्म्स, प्लास्टिक ब्लॉक्स, घरगुती कचरा, रीग्रींड साहित्य, पाईप्स, टायर, केबल्स/वायर, प्लॅस्टिक कंटेनर, शूज, पेपर इत्यादी, विविध प्रकारच्या नॉनमेटल सामग्रीसाठी आणि विशेष उपयुक्तता श्रेडर आहे.\nआम्ही ग्राहकांसाठी योग्य प्रस्ताव देऊ शकतो जे भौतिक वैशिष्ट्ये आणि प्रक्रिया क्षमता इत्यादी आवश्यकतांनुसार.\nस्क्रॅप कॉपर वायर सिंगल शाफ्ट श्रेडर कमी आरपीएम, उच्च टॉर्क, कमी आवाज इत्यादी फायद्यांसह स्वयंचलितपणे प्रारंभ, थांबा, स्वयंचलित रिव्हर्स सेसर नियंत्रित करण्यासाठी कार्ये आहेत.\n2. स्क्रॅप कॉपर वायर सिंगल शाफ्ट श्रेडरची वैशिष्ट्ये\n*आपत्कालीन स्टॉप स्विच, पॉवर-ऑफ संरक्षण, बहु-संरक्षण, सीई युरोपियन युनियनला भेटते\n*शॉक-शमन करणारे उपकरण, मशीनच्या रन टाइममध्ये कंपन बफर करणे, गिअर बॉक्सचे आयुष्यमान सुधारणे.\n*स्क्रॅप कॉपर वायर सिंगल शाफ्ट श्रेडरमध्ये बाह्य बेअरिंग आहे, प्रभावीपणे बेअरिंगमध्ये सामग्री क्रश करणे टाळा, बेअरिंगचे आयुष्य सुधारा\n*ग्राहक आउटपुट आकारानुसार योग्य स्क्रीन छिद्रे निवडू शकतो, अगदी डिस्चार्जिंग आणि कमी धूळ\n*तांब्याच्या मार्गदर्शक पट्ट्यांसह सुसज्ज असलेले पुशिंग डिव्हाइस, पुशिंग डिव्हाइस सुरळीतपणे चालू ठेवा, सहज देवाणघेवाण करणे ¼ Œविरहित लीकेज, डिझाइनमुळे पुशर बॉक्सचा वापर चालू असताना होणारा त्रास टाळता येईल.\n*स्क्रॅप कॉपर वायर सिंगल शाफ्ट श्रेडरचे इलेक्ट्रिकल कॅबिनेट लोगो पीएलसी प्रोग्राम इंटेलिजेंट कंट्रोलिंग, ओव्हरलोड ऑटोमॅटिक कंट्रोलिंग रिव्हर्स फंक्शन वापरून, युरोपियन युनियन सीई सेफ्टी मानकांद्वारे बनवले जाते.\nही चित्रे तुम्हाला स्क्रॅप कॉपर वायर सिंगल शाफ्ट श्रेडर समजण्यास अधिक चांगल्या प्रकारे मदत करू शकतात.\nZhongshan सुधारक पर्यावरण TECH. Co., Ltd. पर्यावरण संरक्षण रीसायकलिंगच्या मालिकेसाठी डिझाइनिंग, संशोधन आणि विकास, उत्पादन आणि विक्रीमध्ये विशेष आहे.\nआम्ही ग्राहकांना उत्पादन डिझाइन आणि उत्पादन प्रक्रियेचे ऑप्टिमायझेशन प्रदान करतो, तसेच कुशल उत्पादन कर्मचार्‍यांच्या गटाचे मालक आहोत ज्यांच्याकडे पुनर्वापर उत्पादनांच्या निर्मितीसाठी 10 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे, जसे की स्क्रॅप कॉपर वायर सिंगल शाफ्ट श्रेडर, आमच्या कंपनीचा विश्वास आहे की शीर्षस्थानी -उत्कृष्ट प्रतिभा अव्वल दर्जाची निर्मिती करण्यास सक्षम आहेत.\nटिपा: स्क्रॅप कॉपर वायर सिंगल शाफ्ट श्रेडरसाठी वरील पॅरामीटर्स डीफॉल्ट कॉन्फिगरेशन आहेत, मशीनची वैशिष्ट्ये केवळ संदर्भासाठी आहेत आणि पूर्व सूचना न देता बदलू शकतात, ऑर्डर देताना कृपया आमच्या विक्री प्रतिनिधीशी खात्री करा.\nगरम टॅग्ज: स्क्रॅप कॉपर वायर सिंगल शाफ्ट श्रेडर, उत्पादक, पुरवठादार, कारखाना, चीन, चीनमध्ये बनवलेले, ब्रँड, सानुकूलित\nप्लास्टिक सिंगल शाफ्ट श्रेडर\nलाकडी सिंगल शाफ्ट श्रेडर\nपाईप सिंगल शाफ्ट श्रेडर\nपेपर सिंगल शाफ्ट श्रेडर\nरबर सिंगल शाफ्ट श्रेडर\nआरडीएफ सिंगल शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू सिंगल शाफ्ट श्रेडर\nवायर सिंगल शाफ्ट श्रेडर\nकेबल सिंगल शाफ्ट श्रेडर\nग्लास सिंगल शाफ्ट श्रेडर\nकृषी सिंगल शाफ्ट श्रेडर\nघनकचरा सिंगल शाफ्ट श्रेडर\nकृपया खालील फॉर्ममध्ये आपली चौकशी करण्यास मोकळ्या मनाने. आम्ही 24 तासांत आपल्याला प्रत्युत्तर देऊ.\nस्क्रॅप वायर सिंगल शाफ्ट श्रेडर\nवेस्ट वायर सिंगल शाफ्ट श्रेडर\nकॉपर वायर सिंगल शाफ्ट श्रेडर\nवेस्ट कॉपर वायर सिंगल शाफ्ट श्रेडर\nइंडस्ट्रियल वायर सिंगल शाफ्ट श्रेडर\nपत्ता: क्रमांक 223 कारखाना JieFu RD., JieYuan ग्राम प्रशासन, MinZhong टाउन, ZhongShan शहर, चीन\nकॉपीराइट © 2021 झोंगशान रिफॉर्मर एन्व्हायर्नमेंटल TECH. Co., Ltd. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/14115", "date_download": "2022-11-30T23:39:24Z", "digest": "sha1:HQB4S3MCRLHYWCY2XQCO3SKLPPIIE747", "length": 16192, "nlines": 272, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "जावेद अख्तर यांनी भारतातील हिंदू संघटनांची तुलना ही तालिबान सोबत केल्याचा निषेध | India Dastak News Tv", "raw_content": "\nHome Breaking News जावेद अख्तर यांनी भारतातील हिंदू संघटनांची तुलना ही तालिबान सोबत केल्याचा निषेध\nजावेद अख्तर यांनी भारतातील हिंदू संघटनांची तुलना ही तालिबान सोबत केल्याचा निषेध\nजावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिन्दू परिषद, बजरंग दल या सारख्या हिन्दू संघटने ची तुलना ही तालिबान सोबत करुण आमची भावना दुःखवली आहे. तालिबान हे संघटन नसून ते मानवतेच्या विरोधी काम करणार कट्टर जिहादी आतंकवादी समुह आहे, अश्या समुहाची तुलना राष्ट्रभक्त, धर्मनिष्ठा आणि हिन्दू जनजागृती काम करणाऱ्या संघटने सोबत करने, ही या देशात राहणाऱ्या बहुसंख्य लोक���ंचा अपमान व राष्ट्रद्रोह आहे म्हणून आज विश्व हिंदू परिषद व बजरंग दल गड़चिरोली तर्फे इंदिरा गांधी चौकात जावेद अख्तर वादग्रस्त विदानाच्या विरोधात निदर्शने करण्यात आले…\nआजच्या या आंदोलनात उपस्थित विश्व हिंदू परिषद नगर अध्यक्ष नितेश खडसे, नगर मंत्री सूरज काटवे, बजरंग दल नगर संयोजक विक्की कोत्तावार, नगर सहसंयोजक सचिन ठाकुर, बलोपासना प्रमुख संतोष ग्यानवार प्रखंड मंत्री रोशन आखाड़े, बजरंग दल जिल्हा संयोजक विनय मड़ावी, नयन काहडे, मुरारी तिवारी आणि उपस्थित बजरंग दल कार्यकर्ते\nPrevious articleबल्हारपूरात शिक्षक दिन कार्यक्रम साजरा सहजं सुचलं व्यासपीठाच्या मार्गदर्शिका मेघा धाेटे यांचा झाला सन्मान…\nNext articleब्रेकिंग: पोळ्याच्या दिवशी गळफास घेऊन तरुण शेतकऱ्याची आत्महत्या…कोरपना तालुक्यातील सोनूर्ली येथील घटना\nसुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762\nराज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, आमदार श्री. विजय वडेट्टीवार यांचा दि. २७ नोव्हेंबर २०२२ रोजीचा दौरा कार्यक्रम…\n*राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते तथा आमदार श्री. विजय वडेट्टीवार यांचा* *दि. २७ नोव्हेंबर २०२२ रोजीचा दौरा कार्यक्रम....* *रविवार दि. २७ नोव्हेंबर २०२२* *सकाळी १०:३०...\nजिल्हा महिला काँग्रेसचे रामदेव बाबा विरुद्ध जोडे मारो आंदोलन\nचंद्रपूर: तुम्ही साडी नेसल्यावर, सलवार सूट परिधान केल्यावर चांगले दिसता आणि काही नाही परिधान केल्यावरही चांगले दिसता असे महिलांना उद्देशून जे अप्पतीजनक विधान योगगुरू...\nचंद्रपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी कार्यालयात पीक विमा कक्ष स्थापन\nपीक विम्याचा लाभ मिळाला नसलेल्या शेतकऱ्यांना चंद्रपूर जिल्हा काँग्रेस ग्रामीण अध्यक्ष प्रकाश देवतळे यांचे जाहीर आवाहन चंद्रपूर: राज्यातील शेतकरी मोठ्या संकटातून जात आहे. अतिवृष्टी आणि...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nप्रितम गग्गुरी(उपसंपादक) आष्टी:- दिनांक २८ नोव्हेंबर रोजी श्री छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्था आष्टी तर्फे आयोजित द्वितीय विदर्भ स्तरीय आमंत्रित कराटे स्पर्धा आष्टी येथे आयोजित...\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना आवाहन…\nनागपूर -भारतीय संविधानाला अभिप्रेत लोकशाही गणराज्य घडवि��्यासाठी देशातील शेवटच्या वंचित समूहापर्यंत पोहोचून त्यांच्या वेदनेशी आपुलकीचे व माणुसकीचे नाते जोडावे लागेल. तेव्हा कुठे वंचित, शोषित,...\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद – अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी…\nसावली: गेल्या अनेक वर्षापासून गायरान जागेवर पिढ्यानपिढ्या पक्की घरे बांधून वास्तव्यास असलेल्या तसेच महसूल जमिनिवर अतिक्रमणं धारकांना अतिक्रमणं हटविण्याबाबत शासनाकडून नोटीस बजावण्यात आल्या. यामुळें...\nसिद्धार्थ पंच मंडळ, चंद्रपूर तर्फे भोजनदान..\nचंद्रपूर: मंडळवार, दि. 29 नोव्हेंबर 2022 ला धम्मनगरी चंद्रपुरात अनमोल बुद्ध धातूंची प्रतिष्ठाना धमकीर्ती विहारात करण्यात आली. या शुभप्रसंगी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी सिद्धार्थ पंच...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना...\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद...\nमैत्रिणी सोबत जंगलात जाणं बेतले जीवावर; वाघाचा हल्ल्यात तरुण ठार\nब्रेकिंग न्यूज: आष्टी पुलावरून ट्रक उलटला; दोन ठार,एक जखमी…\nअखेर येनापूरच्या ‘त्या’युवकांविरुद्ध ऍट्रासिटी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल.. दिक्षा...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना आवाहन…\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद – अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी…\nसिद्धार्थ पंच मंडळ, चंद्रपूर तर्फे भोजनदान..\nबार्टी प्रादेशिक कार्यालयात मदत केंद्र सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/society", "date_download": "2022-12-01T00:25:18Z", "digest": "sha1:MY6NYLXB42WVWUUGDDCPAXUA5G56UE7W", "length": 7202, "nlines": 141, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "समाज, लोक, मुंबईकर, सामाजिक जागरूकता, मानवी अधिकार या बाबत बातम्या", "raw_content": "\nधारावीचे रुप बदलणार, पुनर्विकास प्रकल्प अखेर अदानी समुहाकडे\nभारतात चंद्रग्रहणाला सुरुवात, 'इथे' पहा लाईव्ह स्ट्रिमिंग\nदोन वर्षांनंतर 'या'दिवशी मुंबईतील प्रसिद्ध बाणगंगेत होणार महाआरती\nमहाराष्ट्रात दोन दिवस साजरी होणार धनत्रयोदशी; जाणून घ्या मुहूर्त\n60 टक्के ग्राहकांची ऑनलाईन खरेदीला उदासिनता, जाणून घ्या कारण\nसर्वसामान्यांना महागाईचा झटका, आजपासून CNG-PNG च्या दरात वाढ\nEMI महागला, आरबीआयकडून रेपो दरात 0.50 टक्क्यांची वाढ\nआता वर्षाकाठी केवळ 15 तर महिन्याला मिळणार दोनच LPG सिलेंडर\nनवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत लाऊडस्पीकरची परवानगी\nआदर स्त्रीशक्तीचा : आदिवासींच्या प्रगतीसाठी लढणारी 'नवदुर्गा'\nगरब्यासाठी दोन दिवस रात्री बारापर्यंत परवानगी\nभाजपचा यंदा मुंबईत 300 ठिकाणी \"मराठी दांडिया’\nनऊ दिवस मध्यरात्रीपर्यंत गरबा, दांडिया खेळण्यास परवानगी द्यावी : प्रकाश सुर्वे\nफाल्गुनी पाठकच्या कार्यक्रमाला हिरवा कंदील, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली\n'फोन पे'चे कार्यालय मुंबईतून कर्नाटकात हलवण्यात येणार\n'माऊंट मेरी' जत्रेला सुरुवात, जत्रेचे होणार LIVE प्रक्षेपण\nफोटो गॅलरी : दोन वर्षांनंतर विसर्जन मिरवणुकीचा जल्लोष, पहा फोटो\nबाप्पाही म्हणतोय... वाचाल तर वाचाल, दादरच्या मंडळाची हटके सजावट\n75 हजार मातीच्या पणत्यांपासून साकारला विघ्नहर्ता\nफिल्मी रुपात अवतरले बाप्पा, पुष्पा तर कुठे गणरायाचा बाहुबली लुक व्हायरल\n यंदा लालबागच्या गणपतीचा ऑनलाईन मिळणार प्रसाद\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/maharashtra/31006/", "date_download": "2022-11-30T23:19:39Z", "digest": "sha1:NEHDGLWLJDMDWOZ7OUXRR7CHNVCRNKTV", "length": 11566, "nlines": 107, "source_domain": "mnews.esy.es", "title": "कष्टाने पिकवलेल्या भाजीपाला झाला गुरांचा चारा; शेतकऱ्यांनी करावे काय? | Maharashtra News", "raw_content": "\nHome Maharashtra कष्टाने पिकवलेल्या भाजीपाला झाला गुरांचा चारा; शेतकऱ्यांनी करावे काय\nकष्टाने पिकवलेल्या भाजीपाला झाला गुरांचा चारा; शेतकऱ्यांनी करावे काय\nकरोनाच्या (Coronavirus) संकटकाळात निसर्गाने सुध्दा हातावर ‘तुरी’ दिसल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी (Farmers) जीवनावश्यक असलेल्या भाजीपाल्याची लागवड केली. सायोबीन, मुग, उडीद व कपाशीतील तूट भरुन काढण्यासाठ�� मोठ्या आशेने लावलेला बहरला. मात्र लग्न समारंभावरील निर्बंध, रद्द झालेल्या यात्रा-उत्सव व बंद असलेल्या हॉटेलमुळे पालक, कोथिंबीर, चाकोत, शेपू, चवळी, मेथीच्या मागणीत मोठी घट आल्याने कष्टाने फुलवलेल्या मळ्यातील भाजीपाला गुरांसमोर टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. ( became animal fodder)\nसरकारचे धोरण, मातीमोल भाव, बाजारातील एकंदर स्थिती यामुळे जेरीस आलेल्या शेतक-यांनी निराशेपोटी शेतातील पिके जनावरांपुढे टाकण्यास व पिकांवरून नांगर फिरविण्यास सुरूवात केली आहे. लॉकडाउनच्या काळात बाजारात भाज्या, फळांचे भाव आसमानाला भिडत असून भाजीपाला मात्र गुराचा चारा झाला आहे.\nभाजीपाला बागायतदार भाजीपाला शेतातच फेकून देत आहेत, तर काही शेतात जनावरांना पीक चारत असल्याचे दृश्य दिसत आहेत. जिल्ह्यासह ग्रामीण भागातील भाजीपाला बाजार सुरू असला तरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, लग्न समारंभावरील निर्बंध, रद्द झालेल्या यात्रा-उत्सव व बंद असलेल्या हॉटेलमुळे पालक, कोथिंबीर, चाकोत, शेपु, चवळी, मेथीच्या मागणीत मोठी घट आल्याने अडचणीत सापडला आहे.\nभरउन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई असतानाही शेतात पिकविलेला भाजीपाला शेतकऱ्यांना कवडीमोल भावात विकावा लागत आहे. शेतकऱ्याच्या शेतात भाजीपाला पिकतो; पण विकत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजीपाला खपत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी तो बाजार समितीतच फेकून खाली हाताने घरी परतावे लागत आहे. बाजार समितीत पालक, कोथिंबीर, चाकोत, शेपू, चवळी, मेथीला उन्हाळ्यात मोठी मागणी असे. २० ते ४० रुपये किलोचा भाव देणाऱ्या पालेभाज्या ३ ते ५ रुपये जुडी याप्रमाणे विकल्या जात आहेत.\nक्लिक करा आणि वाचा-\nदिलीप तेलंग या शेतकऱ्याने आपली व्यथा मांडताना सांगितले की, कृषी विभागाच्या विकेल ते पिकेल योजने अंतर्गत शेतातील मुख्य रस्त्यावर शेतातील भाजीपाला विक्रीचे नियोजन असते. याकरिता आपल्या शेतातील सेंद्रीय भाजीपाल नागरिकांना मिळावा म्हणून शेतात पालकाची पेरणी केली. दरवर्षी उन्हाळ्यात लग्न समारंभ व इतर यात्रा महोत्सवादरम्यान पालेभाज्यांना चांगला दर मिळतो. या अनुभवाच्या भरवश्यावर चार एकरात ऊस, मका, कांदा व पालकाची लागड केली. हजारो रुपयांचे बियाणे व खताची योग्य मात्र देऊन कष्टाच्या घामावर पिक डौलदार उभे केले. १० गुंठयातील पालकातून २५ ते ३० हजार रुपयांचा निव्वळ नफा होणे अपेक्षित होते. पालक विक्री योग्य झाली. मात्र बाजार भाव पाहिला तर तो ४ ते ५ रुपये किलो. शेतातून मार्केटमध्ये नेण्यासाठीच किलोमागे १०-१३ रुपये खर्च येतो. पालकाची तोड करणे, त्यांना स्वच्छ करून जुड्या बांधणे व ऑटोतून १० किमी दूर असलेल्या मार्केट मध्ये नेऊन विकणे. त्यातही मपाई, तोलाई, हमाली व दलालीचे गणित केले तर फक्त मनस्तापच नशिबी येत असल्याने पालक गुरापुढे मांडण्याची वेळ आली आहे.\nक्लिक करा आणि वाचा-क्लिक करा आणि वाचा-\nPrevious articleBoisar : पत्नीची हत्या केली; नंतर त्यानंही धावत्या ट्रेनसमोर उडी मारून आयुष्य संपवलं\nNext articleनागपुरात कडक लॉकडाऊन; पाहा नेमकं काय बंद राहणार\nUdyanraje Bhosale may leave BJP, मी कोश्यारींच्या विरोधात बोलतोय, भाजपश्रेष्ठींनी माझ्यावर कारवाई करुन दाखवावीच: उदयनराजे भोसले – if bjp not taking action against bhagat...\n पेणमध्ये ३ वर्षांच्या आदिवासी मुलीवर बलात्कार, हत्या\nव्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही म्हणाल, लारा क्या है मारा\nDhanaji Yamkar: मराठी चित्रपट महामंडळात वादाचा महापट; मेघराज भोसलेंवर अनेक गंभीर आरोप\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://tarunbharat.com/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%82-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%86/", "date_download": "2022-12-01T00:37:58Z", "digest": "sha1:RCUQLUYZL3EKP47G7X43GMADRY2OWPL3", "length": 6495, "nlines": 121, "source_domain": "tarunbharat.com", "title": "कुर्डू येथे विवाहीतेची आत्महत्या – Tarun Bharat", "raw_content": "\nअन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय सहन करणे किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप आहे \nकुर्डू येथे विवाहीतेची आत्महत्या\nकुर्डू येथे विवाहीतेची आत्महत्या\nविवाहाला अवघे २२ महिने झाले नाही तोच पती व सासरा यांनी विवाहीतेला माहेरी जाऊ नये व माहेरच्या लोकांशी संपर्क करु नये यासाठी त्रास देण्यास सुरुवात केली. सततच्या त्रासाला कंटाळून २२ वर्षीय विवाहीतेने राजाभाऊ पाटील यांच्या विहीरीत उडी मारून आत्महत्या केली.\nही घटना कुर्डू ता. माढा येथे रविवार दि.१३ रोजी सायं ७.२० मि.पूर्वी घडली. याबाबत बाबासाहेब भालचंद्र पाटील रा. अरण ता.माढा यांच्या फिर्यादीवरुन कुर्डुवाडी पोलिसांत मयत विवाहीतेच�� पती श्रीकांत राजाभाऊ पाटील व सासरे राजाभाऊ पाटील रा.कुर्डू यंच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.स्वाती श्रीकांत पाटील वय २२ असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. घटनास्थळाला उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल हिरे व सहा.पो.निरीक्षक विक्रांत बोधे यांनी भेट दिली.सदर आरोपींना काल सायंकाळी पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास पोलिस उप निरीक्षक किरण भालेकर हे करीत आहेत.\nअनिल देशमुख यांचा जामीन अर्ज फेटाळला\nवीज कनेक्शन बंद केल्याने महे येथील शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न\nअकलूज परिसरात तुफान पाऊस\nहिंगणघाट प्रकरण : हैद्रराबादसारखं काही तरी करा : प्रणिती शिंदे\nसोलापूर : बोगस डॉक्टरने घरोघरी पोहोचवला कोरोना, बार्शीत गुन्हा दाखल\nरुग्णालयांनीच कोरोना रुग्णांना रेमडीसिवर उपलब्ध करून द्यावेत : जिल्हाधिकारी\nशेतकऱ्यांनी शास्त्रोक्त व नियोजन बद्ध शेती करावी – डॉ. कसपटे\nमहागाई व ईडीच्या विरोधात अक्कलकोटमध्ये काँग्रेसकडून निषेध..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://tarunbharat.com/sangli-miraj-youth-commits-suicide-tbdnews/", "date_download": "2022-11-30T22:58:13Z", "digest": "sha1:CH64D5YUJEU4IBV7HZ3BAGOTWNP444QO", "length": 8044, "nlines": 134, "source_domain": "tarunbharat.com", "title": "मिरजेत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या – Tarun Bharat", "raw_content": "\nअन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय सहन करणे किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप आहे \nमिरजेत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या\nमिरजेत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या\nशहरातील सांगलीकर मळा परिसरातील ऑक्सिजन पार्क येथे नव्याने बांधकाम सुरू असलेल्या इमारतीमध्ये तरुणाचा मृतदेह गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या स्थितीत मिळून आला आहे. स्वप्नील कृष्णराव घस्ते (वय 32, रा. मालगाव रोड, दत्त कॉलनी, मिरज) असे मयत तरुणाचे नांव आहे. मालगांव रस्ता येथे राहण्यास असतानाही ऑक्सिजन पार्कमध्ये त्याने आत्महत्या का केली याबाबत मिरज शहर पोलीस तपास करीत आहेत. आत्महत्येबाबत पोलिसात नोंद झाली आहे.\nऑक्सिजन पार्क येथे इमारतींचे नवीन बांधकाम सुरू आहे. यापैकी एका इमारतीमध्ये सकाळी स्वप्नील घस्ते या तरुणाचा मृतदेह आत्महत्या केल्याच्या स्थितीत दिसून आला. रात्रीच्या सुमारास या तरुणाने आत्महत्या केल्याचे समजते. सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर मिरज शहर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मयत तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला. दरम्यान, सदर तरुण हा मालगाव रस्त्यावरील दत्त कॉलनी येथे राहण्यास होता. तरीही त्याने सांगलीकर मळा परिसरातील ऑक्सिजन पार्कमध्ये नवीन बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत आत्महत्या का केली असावी याबाबत पोलिस अधिक तपास करीत आहेत. आत्महत्येचे नेमके कारण मात्र समजू शकले. या घटनेची मिरज शहर पोलीस ठाण्यात आत्महत्या अशी नोंद करण्यात आली आहे.\n8 अनोख्या अटींसह जोडप्याचा विवाह\nअतिवृष्टीमुळे पुणे व पिंपरीतील शाळा उद्या बंद\nसांगली : मिरजेत दोनशे वर्षांपूर्वी आला चहा; सन १७९९च्या पत्रात उल्लेख\nशहीद पोलिस स्मृती दिनानिमित्त अभिवादन\nसांगली जिल्हय़ाची रूग्णसंख्या दहा हजार पार\nसांगली शहरातील वाहतूक कोंडीचे चक्रव्यूह भेदले\nसांगली : सासपडे खून प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीला कोरोनाची बाधा\nबेडग येथे घर फोडून रोकड, दागिने लंपास\nभाजपविरोधी उमेदवाराला तोगडियांचा पाठिंबा\n24 भारतीय मच्छिमारांना श्रीलंकेच्या नौदलाने केली अटक\nपहिल्या टप्प्यासाठीचा प्रचार संपुष्टात\nआयटी क्षेत्रात ऑक्टोबरमध्ये भरती घटली\nराहुल यात्रेसाठी योग्य, राजकारणासाठी अयोग्य\n२०५ किलो कांदे ८.३६ रुपयांना ..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.aatmnirbharkhabar.com/post/14479", "date_download": "2022-12-01T00:53:49Z", "digest": "sha1:4A2TFJDFYH6XPO3WITRL4E6P54JJ2AKB", "length": 13354, "nlines": 113, "source_domain": "www.aatmnirbharkhabar.com", "title": "#Nagpur| दहावीच्या विद्यार्थ्याला कोरोनाची लागण; शाळा आठवड्याभरासाठी बंद | आत्मनिर्भर खबर", "raw_content": "\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\nबल्लारशहा रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाचा भाग तुटला:13 प्रवासी कोसळले; महिला ठार\nउद्धव ठाकरेंची टीका | महाराष्ट्रावरील खरे संकट शिंदे व त्यांचा मिंधे गट हेच\n#Pune | नैनो उपग्रह निर्माण पर इसरो के प्रयास\n#Pune | नई शिक्षा नीति से प्रोफेसरों की नौकरी प्रभावित नहीं होगी\n#Maha_Metro l एशियन डेव्हलपमेंट बँक शिष्ट मंडल की नागपुर मेट्रो परियोजना को भेट\n12th FAIL Film | दिल्ली के मुखर्जी नगर में शूट होगी आइपीएस अफसर डॉ. मनोजकुमार शर्मा से प्रेरित 12वीं फेल\n#Maha_Metro | अब तक 31000 से ज्यादा महा कार्ड की बिक्री कर चुका है महा मेट्रो\nHome Health #Nagpur| दहावीच्या विद्यार्थ्याला कोरोनाची लागण; शाळा आठवड्याभरासाठी बंद\n#Nagpur| दहावीच्या विद्यार्थ्याला कोरोनाची लागण; शाळा आठवड्याभरासाठी बंद\nनागपूर ब्युरो : कामठी मार्गावरील दिल्ली पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाली. त्यामुळं शाळा व्यवस्थापन समितीनं आठ दिवसांसाठी शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. शाळेत निर्जंतुकीकरण करण्यात आलंय. कोरोनाबाधित विद्यार्थ्याला गृहविलगीकरणात ठेवण्यात आलंय.\nशाळा व्यवस्थापन समितीनं 17 ते 23 डिसेंबरपर्यंत पुन्हा शाळा बंद ठेवली आहे. पूर्वीप्रमाणेच शाळांचे वर्ग हे ऑनलाईन सुरू राहणार असल्याचं शाळा व्यवस्थापन समितीकडून स्पष्ट करण्यात आलंय.\nराज्य सरकारने दिलेल्या निर्णयानुसार 15 जुलैला ग्रामीण भागातील 8 वी ते 12 वीचे वर्ग असलेल्या शाळा सुरू करण्यात आल्यात. 20 ऑक्टोबरपासून ग्रामीण भागातील 5 वी ते 8 वी व शहरी भागातील 8 वी ते 12 वीच्या शाळा सुरू झाल्या. सीबीएसई शाळांनीही त्याचे पालन करीत शाळा सुरू केल्या. दरम्यान शाळा सुरू झाल्यावर 50 टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती ठेवण्यास मंजुरी देण्यात आली होती. याशिवाय कोरोना नियमांचे पालन करीत, शाळा सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले होते. दिल्ली पब्लिक स्कूलमध्ये असलेला हा विद्यार्थी गेल्या दोन दिवसांपासून आजारी होता. दरम्यान त्याची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. त्यात तो पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळाली. तो कोरोनाबाधित आढळल्यानंतर त्याला गृहविलगीकरणात ठेवण्यात आलंय. संपूर्ण शाळेचं निर्जंतुकीकरण केलं आहे. तसेच शाळा एक आठवडा बंद राहणार आहे.\nनागपुरातला ओमिक्रॉनबाधित रुग्ण बरा झालाय. पण, इयत्ता 1 ते 7 चे वर्ग सुरू होताच दुसर्‍याच दिवशी 17 डिसेंबरला डीपीएस शाळेतील इयत्ता दहावीतील 15 वर्षीय विद्यार्थी कोरोनाबाधित आढळला. सोबतच त्याच्या वडिलांचाही अहवाल सकारात्मक आढळून आलाय. हा विद्यार्थी महापालिकेच्या हद्दीतील रहिवासी आहे. देशात ओमिक्रॉन या विषाणूच्या व्हेरिएंटचा शिरकाव झालाय. अचानक रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. 15 दिवसांपूर्वी दोनवर असलेली रुग्णसंख्या पाहता 70 वर पोहोचली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, केरळ, गुजरात, दिल्ली, चंदीगढ, आंध्र प्रदेश आदी राज्यांमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण सापडलेत. ���हाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आहेत. पुणे, मुंबई, बुलडाणा या जिल्ह्यांमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आहेत.\nPrevious article#Nagpur : नागपुरात नितीन गडकरींच्या स्टेजवर ‘मुन्नाभाई’ संजय दत्त म्हणाला कैसे है मामू..\nNext articleमुंबई -दिल्ली 12 तासात प्रवास, नितीन गडकरी यांची महत्वकांक्षी योजना\nवाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\n#Pune | नैनो उपग्रह निर्माण पर इसरो के प्रयास\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\nबल्लारशहा रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाचा भाग तुटला:13 प्रवासी कोसळले; महिला ठार\n#Pune | नैनो उपग्रह निर्माण पर इसरो के प्रयास\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\nबल्लारशहा रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाचा भाग तुटला:13 प्रवासी कोसळले; महिला ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/horoscope/daily/on-this-day-today-rashi-bhavishya-horoscope-in-marathi-25th-september-2022-rsn93", "date_download": "2022-11-30T23:48:05Z", "digest": "sha1:DFZF5UOHJWXZ433HTOCNLZY6UIGY5CBM", "length": 6068, "nlines": 160, "source_domain": "www.esakal.com", "title": "Read Todays Rashi bhavishya in marathi langauge | Daily Horoscope - 26th September 2022 | Sakal", "raw_content": "\nआजचे राशिभविष्य - 26 सप्टेंबर 2022\nमेष : प्रवास शक्यतो टाळावेत. काहींना मानसिक अस्वस्थता जाणवेल.\nवृषभ : मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल. काही कामे धाडसाने पार पाडाल.\nमिथुन : प्रॉपर्टीचे प्रस्ताव समोर येतील. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.\nकर्क : नवीन हितसंबंध निर्माण होतील. हितशत्रूंवर मात कराल.\nसिंह : अचानक धनलाभाची शक्यता. तुमचे मनोबल व��ढविणारी घटना घडेल.\nकन्या : शासकीय कामे मार्गी लागतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.\nतूळ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता.\nवृश्‍चिक : संततिसौख्य लाभेल. आर्थिक निर्णय योग्य ठरतील.\nधनू : नोकरीत सुस्थिती राहील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.\nमकर : कामे धाडसाने पार पाडाल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल.\nकुंभ : व्यवसायात वाढ होईल. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.\nमीन : मानसिक स्वास्थ्य लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/tag/%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1/", "date_download": "2022-11-30T23:43:40Z", "digest": "sha1:SEHVVF4WISOFYA6RXTTUYSZ3BJCK4CMY", "length": 5959, "nlines": 102, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "फिनलंड | थिंक महाराष्ट्र", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nदेविदास गुंजकर या शिक्षकांकडे सहा हजार शिक्षकांनी जाऊन त्यांच्याकडून प्रशिक्षण घेतले आहे ते कसले तर पहिलीचे विद्यार्थी दहावीच्या पुस्तकातील शब्द कसे लिहू शकतात ते रहस्य त्यांनी सांगावे याबाबतचे. शिक्षक चांगली शाळा बघण्यासाठी गावोगावी जात असतात, पण सहा हजार शिक्षक दिवसभर थांबून दुसऱ्या शिक्षकाकडून अध्यापन तंत्र जाणून घेत आहेत हे प्रथमच घडत आहे...\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नो���द येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.reformer-tech.com/industrial-plastic-two-shaft-shredder.html", "date_download": "2022-12-01T00:45:32Z", "digest": "sha1:K4WBY2S4WQ32O7KYNJ4NIJFLYZU3AXW5", "length": 26659, "nlines": 425, "source_domain": "mr.reformer-tech.com", "title": "चीन औद्योगिक प्लास्टिक दोन शाफ्ट श्रेडर उत्पादक आणि पुरवठादार - सुधारक", "raw_content": "\nप्लास्टिक सिंगल शाफ्ट श्रेडर\nलाकडी सिंगल शाफ्ट श्रेडर\nपाईप सिंगल शाफ्ट श्रेडर\nपेपर सिंगल शाफ्ट श्रेडर\nरबर सिंगल शाफ्ट श्रेडर\nआरडीएफ सिंगल शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू सिंगल शाफ्ट श्रेडर\nवायर सिंगल शाफ्ट श्रेडर\nकेबल सिंगल शाफ्ट श्रेडर\nग्लास सिंगल शाफ्ट श्रेडर\nकृषी सिंगल शाफ्ट श्रेडर\nघनकचरा सिंगल शाफ्ट श्रेडर\nप्लॅस्टिक दोन शाफ्ट श्रेडर\nलाकडी दोन शाफ्ट श्रेडर\nमेटल दोन शाफ्ट श्रेडर\nटायर दोन शाफ्ट श्रेडर\nRDF दोन शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू दोन शाफ्ट श्रेडर\nवायर दोन शाफ्ट श्रेडर\nकेबल दोन शाफ्ट श्रेडर\nघनकचरा दोन शाफ्ट श्रेडर\nप्लास्टिक फोर शाफ्ट श्रेडर\nवुड फोर शाफ्ट श्रेडर\nमेटल फोर शाफ्ट श्रेडर\nघनकचरा चार शाफ्ट श्रेडर\nबांधकाम कचरा पुनर्वापर लाइन\nघातक कचरा पुनर्वापर लाइन\nप्लॅस्टिक वन शाफ्ट श्रेडर\nवुड वन शाफ्ट श्रेडर\nपाईप वन शाफ्ट श्रेडर\nपेपर वन शाफ्ट श्रेडर\nरबर वन शाफ्ट श्रेडर\nआरडीएफ वन शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू वन शाफ्ट श्रेडर\nवायर वन शाफ्ट श्रेडर\nकेबल वन शाफ्ट श्रेडर\nग्लास वन शाफ्ट श्रेडर\nशेती एक शाफ्ट श्रेडर\nघनकचरा एक शाफ्ट श्रेडर\nप्लॅस्टिक डबल शाफ्ट श्रेडर\nवुड डबल शाफ्ट श्रेडर\nमेटल डबल शाफ्ट श्रेडर\nटायर डबल शाफ्ट श्रेडर\nआरडीएफ डबल शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू डबल शाफ्ट श्रेडर\nवायर डबल शाफ्ट श्रेडर\nकेबल डबल शाफ्ट श्रेडर\nघनकचरा डबल शाफ्ट श्रेडर\nप्लास्टिक ट्विन शाफ्ट श्रेडर\nवुड ट्विन शाफ्ट श्रेडर\nमेटल ट्विन शाफ्ट श्रेडर\nटायर ट्विन शाफ्ट श्रेडर\nRDF ट्विन शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू ट्विन शाफ्ट श्रेडर\nवायर ट्विन शाफ्ट श्रेडर\nकेबल ट्विन शाफ्ट श्रेडर\nघनकचरा ट्विन शाफ्ट श्रेडर\nस्क्रॅप ऑइल फिल्टर श्रेडर\nकचरा तेल फिल्टर श्रेडर\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nकचरा प्लास्टिकच्या बाटल्या क्रशिंग वॉशिंग लाइन\nकचरा प्लास्टिक फिल्म क्रशिंग वॉशिंग लाइन\nप्लॅस्टिक केमिकल कंटेनर रिसायकलिंग लाइन\nमेटल केमिकल ड्रम श्रेडिंग लाइन\nस्क्रॅप कॉपर केबल्स/वायर रिसायकलिंग लाइन\nबांधकाम कचरा प्रक्रिया पुनर्वापर लाइन\nटाकाऊ विद्युत उपकरणे क्रशिंग आणि वॉशिंग लाइन\nवॉशिंग आणि रीसायकलिंग लाइन\nघातक कचरा पुनर्वापर उपचार उपकरणे\nमुख्यपृष्ठ > उत्पादने > दोन शाफ्ट श्रेडर > प्लॅस्टिक दोन शाफ्ट श्रेडर > औद्योगिक प्लास्टिक दोन शाफ्ट श्रेडर\nप्लास्टिक सिंगल शाफ्ट श्रेडर\nलाकडी सिंगल शाफ्ट श्रेडर\nपाईप सिंगल शाफ्ट श्रेडर\nपेपर सिंगल शाफ्ट श्रेडर\nरबर सिंगल शाफ्ट श्रेडर\nआरडीएफ सिंगल शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू सिंगल शाफ्ट श्रेडर\nवायर सिंगल शाफ्ट श्रेडर\nकेबल सिंगल शाफ्ट श्रेडर\nग्लास सिंगल शाफ्ट श्रेडर\nकृषी सिंगल शाफ्ट श्रेडर\nघनकचरा सिंगल शाफ्ट श्रेडर\nप्लॅस्टिक दोन शाफ्ट श्रेडर\nलाकडी दोन शाफ्ट श्रेडर\nमेटल दोन शाफ्ट श्रेडर\nटायर दोन शाफ्ट श्रेडर\nRDF दोन शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू दोन शाफ्ट श्रेडर\nवायर दोन शाफ्ट श्रेडर\nकेबल दोन शाफ्ट श्रेडर\nघनकचरा दोन शाफ्ट श्रेडर\nप्लास्टिक फोर शाफ्ट श्रेडर\nवुड फोर शाफ्ट श्रेडर\nमेटल फोर शाफ्ट श्रेडर\nघनकचरा चार शाफ्ट श्रेडर\nबांधकाम कचरा पुनर्वापर लाइन\nघातक कचरा पुनर्वापर लाइन\nप्लॅस्टिक वन शाफ्ट श्रेडर\nवुड वन शाफ्ट श्रेडर\nपाईप वन शाफ्ट श्रेडर\nपेपर वन शाफ्ट श्रेडर\nरबर वन शाफ्ट श्रेडर\nआरडीएफ वन शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू वन शाफ्ट श्रेडर\nवायर वन शाफ्ट श्रेडर\nकेबल वन शाफ्ट श्रेडर\nग्लास वन शाफ्ट श्रेडर\nशेती एक शाफ्ट श्रेडर\nघनकचरा एक शाफ्ट श्रेडर\nप्लॅस्टिक डबल शाफ्ट श्रेडर\nवुड डबल शाफ्ट श्रेडर\nमेटल डबल शाफ्ट श्रेडर\nटायर डबल शाफ्ट श्रेडर\nआरडीएफ डबल शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू डबल शाफ्ट श्रेडर\nवायर डबल शाफ्ट श्रेडर\nकेबल डबल शाफ्ट श्रेडर\nघनकचरा डबल शाफ्ट श्रेडर\nप्लास्टिक ट्विन शाफ्ट श्रेडर\nवुड ट्विन शाफ्ट श्रेडर\nमेटल ट्विन शाफ्ट श्रेडर\nटायर ट्विन शाफ्ट श्रेडर\nRDF ट्विन शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू ट्विन शाफ्ट श्रेडर\nवायर ट्विन शाफ्ट श्रेडर\nकेबल ट्विन शाफ्ट श्रेडर\nघनकचरा ट्विन शाफ्ट श्रेडर\nस्क्रॅप ऑइल फिल्टर श्रेडर\nकचरा तेल फिल्टर श्रेडर\nस्क्रॅप वुड सिंगल शाफ्ट श्रेडर\nप्लास्टिक बादली चार शाफ्ट श्रेडर\nघरगुती प्लास्टिक पाईप श्रेडर\nऔद्योगिक कचरा मेटल श्रेडर\nऔद्योगिक कचरा ग्लास श्र��डर\nऔद्योगिक प्लास्टिक दोन शाफ्ट श्रेडर\nकमी RPM, कमी आवाज, कमी धूळ, कमी देखभाल खर्च इत्यादी फायदे असलेल्या इंडस्ट्रियल प्लॅस्टिक टू शाफ्ट श्रेडरच्या मालिका मुख्यतः धातू, प्लास्टिक, घरगुती कचरा, औद्योगिक घनकचरा, कृषी घनकचरा, वैद्यकीय कचरा, रासायनिक बॅरल्स इ.\nऔद्योगिक प्लास्टिक दोन शाफ्ट श्रेडर\n1.औद्योगिक प्लास्टिक दोन शाफ्ट श्रेडर परिचय\nकमी RPM, कमी आवाज, कमी धूळ, कमी देखभाल खर्च इत्यादी फायदे असलेल्या इंडस्ट्रियल प्लॅस्टिक टू शाफ्ट श्रेडरच्या मालिका मुख्यतः धातू, प्लास्टिक, घरगुती कचरा, औद्योगिक घनकचरा, कृषी घनकचरा, वैद्यकीय कचरा, रासायनिक बॅरल्स इ.\nरिफॉर्मर इंडस्ट्रियल प्लॅस्टिक टू शाफ्ट श्रेडर सीमेन्स पीएलसी प्रोग्रामद्वारे स्वयंचलित नियंत्रण, स्टार्ट, स्टॉप, ऑटोमॅटिक रिव्हर्स आणि ओव्हर लोडिंग संरक्षण इत्यादी फंक्शन्सद्वारे नियंत्रित केले जाते, चालू असताना उपकरणांचे प्रभावीपणे संरक्षण करते.\n2.औद्योगिक प्लास्टिक टू शाफ्ट श्रेडरची वैशिष्ट्ये\n*इंडस्ट्रियल प्लास्टिक टू शाफ्ट श्रेडर कमी आरपीएम, कमी आवाज, कमी धूळ, कमी देखभाल खर्च इत्यादी फायदे आहेत\n*ब्लेड्स उच्च दर्जाच्या मिश्र धातुच्या स्टीलचे बनलेले असतात\n*इंडस्ट्रियल प्लास्टिक टू शाफ्ट श्रेडरमध्ये स्वतंत्र इंटेलिजेंट इलेक्ट्रॉनिक कंट्रोल सिस्टम आहे\n*ऑटोमॅटिक कंट्रोलिंग, स्टार्ट, स्टॉप, ऑटोमॅटिक रिव्हर्स आणि ओव्हर लोडिंग प्रोटेक्शन इत्यादी कार्ये\nइंडस्ट्रियल प्लॅस्टिक टू शाफ्ट श्रेडरचा वापर प्रामुख्याने धातू, प्लास्टिक, घरगुती कचरा, औद्योगिक घनकचरा, कृषी घनकचरा, वैद्यकीय कचरा, रासायनिक बॅरल्स इत्यादींमध्ये केला जातो.\nही चित्रे तुम्हाला इंडस्ट्रियल प्लॅस्टिक टू शाफ्ट श्रेडर समजण्यास अधिक चांगल्या प्रकारे मदत करू शकतात.\nZhongshan सुधारक पर्यावरण TECH. Co., Ltd. पर्यावरण संरक्षण रीसायकलिंगच्या मालिकेसाठी डिझाइनिंग, संशोधन आणि विकास, उत्पादन आणि विक्रीमध्ये विशेष आहे.\nआम्ही ग्राहकांना उत्पादन डिझाइन आणि उत्पादन प्रक्रियेचे ऑप्टिमायझेशन प्रदान करतो, तसेच कुशल उत्पादन कर्मचार्‍यांचा एक गट आहे ज्यांच्याकडे पुनर्वापर उत्पादनांच्या निर्मितीसाठी 10 वर्षांहून अधिक अनुभव आहे, जसे की इंडस्ट्रियल प्लास्टिक टू शाफ्ट श्रेडर, आमची कंपनी विश्वास ठेवते की शीर्ष- उत्कृष��ट प्रतिभा अव्वल दर्जाची निर्मिती करण्यास सक्षम आहेत.\nनोट्स: वरील पॅरामीटर्स इंडस्ट्रियल प्लॅस्टिक टू शाफ्ट श्रेडरसाठी डीफॉल्ट कॉन्फिगरेशन आहेत, मशीनची वैशिष्ट्ये केवळ संदर्भासाठी आहेत आणि पूर्व सूचना न देता बदलू शकतात, ऑर्डर देताना कृपया आमच्या विक्री प्रतिनिधीशी खात्री करा.\nगरम टॅग्ज: इंडस्ट्रियल प्लॅस्टिक टू शाफ्ट श्रेडर, उत्पादक, पुरवठादार, कारखाना, चीन, मेड इन चायना, ब्रँड, सानुकूलित\nप्लॅस्टिक दोन शाफ्ट श्रेडर\nलाकडी दोन शाफ्ट श्रेडर\nमेटल दोन शाफ्ट श्रेडर\nटायर दोन शाफ्ट श्रेडर\nRDF दोन शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू दोन शाफ्ट श्रेडर\nवायर दोन शाफ्ट श्रेडर\nकेबल दोन शाफ्ट श्रेडर\nघनकचरा दोन शाफ्ट श्रेडर\nकृपया खालील फॉर्ममध्ये आपली चौकशी करण्यास मोकळ्या मनाने. आम्ही 24 तासांत आपल्याला प्रत्युत्तर देऊ.\nस्क्रॅप प्लास्टिक दोन शाफ्ट श्रेडर\nकचरा प्लास्टिक दोन शाफ्ट श्रेडर\nप्लास्टिक कचरा दोन शाफ्ट श्रेडर\nपत्ता: क्रमांक 223 कारखाना JieFu RD., JieYuan ग्राम प्रशासन, MinZhong टाउन, ZhongShan शहर, चीन\nकॉपीराइट © 2021 झोंगशान रिफॉर्मर एन्व्हायर्नमेंटल TECH. Co., Ltd. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/maharashtra-cm-uddhav-thackeray-once-again-demands-of-oxygen-and-remdesivir-from-pm-narendra-modi-64143", "date_download": "2022-12-01T00:53:48Z", "digest": "sha1:Z2OP7TPGUX4ZBSLZQXRKPC2R4YDKDCHQ", "length": 13595, "nlines": 128, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Maharashtra cm uddhav thackeray once again demands of oxygen and remdesivir from pm narendra modi | महाराष्ट्रात सध्या ६० हजाराहून अधिक रुग्ण ऑक्सिजनवर!", "raw_content": "\nमहाराष्ट्रात सध्या ६० हजाराहून अधिक रुग्ण ऑक्सिजनवर\nमहाराष्ट्रात सध्या ६० हजाराहून अधिक रुग्ण ऑक्सिजनवर\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात आॅक्सिजन आणि रेमडेसिवीरचा पुरवठा वाढवण्यात यावा, अशी मागणी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.\nBy मुंबई लाइव्ह टीम सत्ताकारण\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड संसर्ग रोखण्यावर लॉकडाऊन (lockdown) हा अखेरचा पर्याय सांगितला असला, तरी महाराष्ट्रावर दुर्दैवाने असे कडक निर्बंध लावण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्रात सध्या ६० हजाराहून अधिक रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात आॅक्सिजन आणि रेमडेसिवीरचा पुरवठा वाढवण्यात यावा, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.\nपं��प्रधानांसोबत कोविडसंदर्भात आयोजित व्हिडिओ काॅन्फरन्सिंग बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. या बैठकीत इतर राज्यांचेही मुख्यमंत्री सहभागी झाले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणांच्या रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवून त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक ती औषधे देऊन उपचार करण्यात येत आहेत तसंच निवृत्त डॉक्टर्सच्या जोडीने वैद्यकीय विद्यार्थ्यांची मदत घेण्यात येत आहे, अशी माहितीही दिली.\nमहाराष्ट्राला (maharashtra) अधिक ऑक्सिजनची गरज असून रेमडेसिवीरचा पुरेसा पुरवठाही आवश्यक आहे. ऑक्सिजन विमानाने आणणं शक्य नसल्यास वेळ वाचविण्यासाठी रिकामे टँकर्स विमानाने प्लॅंट्सच्या ठिकाणी पाठवून ऑक्सिजन भरून इतर मार्गाने महाराष्ट्रापर्यंत पोहोचवा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली.\nहेही वाचा- महाविकास आघाडी सरकारमुळे महाराष्ट्रात मरण स्वस्त झालंय, प्रविण दरेकर संतापले\nमहाराष्ट्रात ६० हजाराहून अधिक रुग्ण ऑक्सिजनवर आहेत. राज्यात ७६,३०० ऑक्सिजन बेड्स आहेत. २५,००० पेक्षा अधिक आयसीयू बेड्सची व्यवस्था करण्यात आली आहे. महाराष्ट्राला दररोज १५५० मे टन ऑक्सिजनची आवश्यकता आहे. ३०० ते ३५० मे टन ऑक्सिजन महाराष्ट्रबाहेरून आणला जात आहे. राज्याला दूरच्या अंतरावरील इतर राज्यातून ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यात येत आहे. जवळपासच्या राज्यातून पुरवठा झाला तर तो लवकर उपलब्ध होईल. सातत्याने कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता २५० ते ३०० मे टन अतिरिक्त साठा उपलब्ध असणं गरजेचं आहे.\nआपण रेल्वे मागाने ऑक्सिजन आणण्याचा प्रयत्न केला, पण प्रवासाचा वेळ व अंतर लक्षात घेता ‘वायुदलाची’ व ‘राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन’ विभागाची मदत घेण्याची आवश्यकता. केंद्र शासनाकडे १३,००० जम्बो सिलेंडर व सुमारे ११०० व्हेंटिलेटर्सची मागणी देखील करण्यात आली.\nरेमडेसिवीरने सुविधांवर कमी ताण\nरेमडेसिवीर किती उपयुक्त आहे ते सांगता येत नाही, पण रुग्णांचा रुग्णालयांतील कालावधी निश्चितपणे कमी करत आहे. त्यादृष्टीने राज्याला रुग्ण संख्येनुसार पुरेसा पुरवठा व्हावा असेही मुख्यमंत्री म्हणाले. रेमडेसिवीर व्यतिरिक्त इतर आवश्यक औषधांचा देखील तुटवडा भासू शकतो, हे लक्षात घेऊन केंद्राने तो पुरवठाही नियमित होत राहील, अशी अपेक्षा उद्धव ठाकरे (uddhav thackeray) व्यक्त केली.\nरुग्णालयात राहण्याचा रुग्णाचा कालावधी रेमडेसिवीरमुळे कमी होत असल्याने ऑक्सिजनचा वापर, बेड्स उपलब्धता आणि एकूणच आरोग्य सुविधांवर कमी ताण पडतो. महाराष्ट्राला दररोज ७० हजार व्हायल्सची गरज आहे. मात्र दररोज २७ हजार व्हायल्सचे वाटप होतं आहे. त्यामुळे रेमडेसिवीर अधिक प्रमाणात उपलब्ध होणं आवश्यक आहे. परदेशातून रेमडेसिवीर आयात करायला परवानगी देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली.\nहेही वाचा- होम डिलिव्हरी मिळेल, टॅक्सी-रिक्षातून कोण करू शकतं प्रवास, टॅक्सी-रिक्षातून कोण करू शकतं प्रवास, तुमच्या प्रश्नांची उत्तरं वाचा\nरवीश कुमार यांचा राजीनामा, 26 वर्षांनंतर सोडली NDTV इंडियाची साथ\nमुंबई: बेस्टची सुपर सेव्हर नवीन योजना, २० ते ३४ टक्क्यांपर्यंत सवलत\nमेट्रोच्या कामामुळे घोडबंदर रोड 'या' वेळेत बंद, वाहतूक मार्गात बदल\nठाणे- कळवा पुलावरील चौथी लेन आजपासून सुरू\nमुंबई - एसबीआयच्या 'या' शाखेत रविवारऐवजी शुक्रवारी साप्ताहिक सुट्टी जाहीर\nMumbai Metro : आरे मिल्क कॉलनी, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि आरे कारशेड दरम्यानचा पहिला टप्पा डिसेंबर 2023 पर्यंत सुरू\nमुंबई महापालिका निवडणुकीआधी राज ठाकरेंची मोठी घोषणा\nराज्यपालांच्या विधानानंतर उद्धव ठाकरे आक्रमक, महाराष्ट्र बंदचा इशारा\nराहुल गांधींना बॉम्बने उडवण्याची धमकी\nBal Thackeray 10th death anniversary: आजच्या वास्तविकतेवर भाष्य करणारी बाळासाहेबांची सर्वोत्तम व्यंगचित्रे\nअफजलखानाच्या कबरीजवळ कोथळा बाहेर काढत असलेला छत्रपतींचा भव्य पुतळा उभारणार\nउद्धव ठाकरेंना आणखीन एक धक्का, आणखी एक खासदार शिंदे गटात\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%AF%E0%A5%AD%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2022-11-30T23:16:52Z", "digest": "sha1:XJWATAG2MQCM4QSULYKXKNVLZ7SWZYKM", "length": 2117, "nlines": 35, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स.चे ९७० चे दशक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइ.स.चे ९७० चे दशक\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ९ वे शतक - १० वे शतक - ११ वे शतक\nदशके: ९४० चे ९५० चे ९६० चे ९७० चे ९८० चे ९९० चे १००० चे\nवर्षे: ९७० ९७१ ९७२ ९७३ ९७४\n९७५ ९७६ ���७७ ९७८ ९७९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nशेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ तारखेला २३:०२ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ रोजी २३:०२ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/25634/", "date_download": "2022-12-01T00:27:00Z", "digest": "sha1:OQXCLLLB2SWKMHUUEYZBW5UOW4YXQDXL", "length": 23515, "nlines": 234, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "सारामागो, झूझ – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्��ाद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nसारामागो, झूझ : (१६ नोव्हेंबर १९२२–१८ जून २०१०). पोर्तुगीज कादंबरीकार. जन्म पोर्तुगालमधील अझिनहागा ह्या लिस्बनच्या ईशान्येला असलेल्या एका लहानशा खेड्यात. सारामागोचे आईवडील भूमिहीन शेतमजूर होते. दारिद्र्याची झळ सारामागोला लागली होती. यंत्रज्ञ (मेकॅनिक), धातुकाम करणारा अशा किरकोळ नोकऱ्या केल्यानंतर लिस्बनमधल्या एका प्रकाशनसंस्थेत त्याला नोकरी मिळाली. त्यानंतर तो यथावकाश पत्रकारितेकडे वळला. १९६९ मध्ये तो पोर्तुगीज कम्युनिस्ट पार्टीचा सदस्य झाला. १९७४-७५ ह्या कालावधीत लिस्बनमधील एका वार्तापत्राचा तो संपादक झाला. ‘लँड ऑफ सिन’ (१९४७, इं. शी.) ही कादंबरी लिहून त्याने कादंबरीलेखनास आरंभ केला आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचा कादंबरीकार म्हणून त्याला यथावकाश मान्यता प्राप्त झाली.\nसारामागोची एक अतिशय महत्त्वाची कादंबरी म्हणजे ‘मेम्वार्स ऑफ द कॉन्व्हेंट’ (१९८२, इं. शी., इं. भा. बाल्टासार अँड ब्लिमुंडा) ही होय. अठराव्या शतकातील पोर्तुगालमधल्या धर्मन्यायपीठांची पार्श्वभूमी असलेल्या या कादंबरीत अपंग झालेला एक शूर योद्घा आपल्यावर आलेल्या एका प्रसंगापासून आपल्या प्रेयसीसह पळून जाण्यासाठी एका उडणाऱ्या यंत्राचा वापर करतो, असे दाखविले आहे. हे यंत्र चालविण्यासाठी मानवी इच्छाशक्तीचे बळ वापरलेले आहे. एक रूपकात्मक काल्पनिका (फँटसी) आणि माफ्रा कॉन्व्हेंट बांधण्यासाठी पोर्तुगालचा राजा जॉन पाचवा (१७०६–५०) ह्याने हजारो कामगारांना कसे वेठीस धरले, त्याचे दुःखदायक चित्रण ह्या कादंबरीत आलटून पालटून आलेले आहे. द यिअर ऑफ द डेथ ऑफ रिकार्डो रेइस (१९८४, इं. भा. १९८७) ही सारामागोची आणखी एक विशेष उल्लेखनीय कादंबरी. ह्या कादंबरीचा निवेदक आहे, एक कवी असलेला डॉक्टर. पोर्तुगालमधील सालाझारच्या हुकूमशाहीच्या आरंभीच पोर्तुगालमध्ये तो परतलेला आहे. एकीकडे तो आपल्या प्रणयी जीवनाचे करीत असलेले कथन आणि दुसरीकडे पोर्तुगालचा इतिहास आणि संस्कृती ह्यांतून प्रकट होणाऱ्या मानवी स्वभावाची चिकित्सा करणारे दीर्घ संवाद, असे ह्या कादंबरीचे स्वरूप आहे.\nअतिदीर्घ वाक्ये हे सारामागोच्या लेखनशैलीचे एक लक्षणीय वैशिष्ट्य होय. त्यामुळे त्याच्या लेखनाचे परिच्छेद पानेच्या पाने व्यापतात. ��्लाइंडनेस (१९९५, इं. भा. १९९७) ह्या त्याच्या कादंबरीत त्याने विशेषनामांचा उपयोग पूर्णपणे टाळलेला आहे. त्याऐवजी आपल्या प्रत्येक व्यक्तिरेखेचा उल्लेख त्याने तिच्या स्वभावाच्या एखाद्या अनन्यसाधारण वैशिष्ट्याने केलेला आहे.\nआपल्या कल्पनाप्रधान कादंबऱ्यांतून त्याने मानवी जीवनाच्या स्थितीबद्दल सहानुभूतीने लिहिले. त्याच्या कादंबऱ्यांतली माणसे परस्परांशी संबंध जोडण्याचे प्रयत्न करताना दिसतात. एकाच समाजातल्या व्यक्ती म्हणून आपापसांत एक बंध निर्माण करू पाहतात. आपले व्यक्तित्व जपण्याची गरज त्यांना भासते आणि त्यासाठीही ती धडपडत असतात. तसेच आर्थिक-राजकीय व्यवस्थेच्या बाहेर जीवनाचा अर्थ आणि प्रतिष्ठा शोधू पाहतात.\nसारामागोच्या अनेक कादंबऱ्यांतून सूक्ष्म उपरोध प्रकट होत असला, तरी ‘द नोटबुक’ मध्ये १९७६, इं. शी.) त्याने आपल्या राजकीय धारणा स्पष्टपणे मांडलेल्या आहेत. सप्टेंबर २००८ ते ऑगस्ट २००९ ह्या कालावधीत मार्क्सवादी परिप्रेक्ष्यातून त्याने लिहिलेले लेख ह्या पुस्तकात समाविष्ट आहेत. भोवतालच्या मानवतेला संघटित असत्यवाद्यांनी घेरलेले असून ह्या असत्यांच्या जाळ्याचा भेद आपल्या समर्थ आणि कणखर गद्यशैलीत मांडलेल्या मतांच्या आधारे करणे, हा ह्या पुस्तकातील लेखांचा हेतू आहे.\nसारामागोच्या अन्य पुस्तकांत मॅन्युअल ऑफ पेंटिंग अँड कॅलिग्राफी (१९७६, इं. भा. १९९३), द स्टोन रॅफ्ट (१९८६, इं. भा. १९९४), द हिस्टरी ऑफ द सीज ऑफ लिस्बन (१९८९, इं. भा. १९९३), द गॉस्पेल ॲकॉर्डिंग टू जिझस क्राइस्ट (१९९१, इं. भा. १९९३) आणि ऑल द नेम्स (१९९७, इं. भा. १९९९) ह्यांचा समावेश होतो. द गॉस्पेल…मध्ये त्याने येशू ख्रिस्त आणि मेरी मॅग्दालीन ह्यांच्या संबंधांविषयी लिहिले आणि गदारोळ उडवून दिला. ही कादंबरी ‘यूरोपियन लिटररी प्राइझ’साठी पाठविण्यास पोर्तुगाल सरकारने नकार दिला. त्याचा निषेध म्हणून त्याने देशत्याग केला आणि तो स्पेनला गेला.\nसारामागो हा निरीश्वरवादी होता. कष्टकरी, शहरीकरणामुळे एकाकी आणि दुबळी झालेली माणसे ह्यांच्याबद्दल त्याला अपार कणव होती. यूरोपियन ऐक्य, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ह्यांवर तो टीका करी.\nरामॅल्ला ह्या पॅलेस्टिनी प्रदेशातील शहराला सारामागोने २००० मध्ये भेट दिली, तेव्हा इझ्राएली सैन्याने ह्या शहराची नाकेबंदी केलेली होती. त्यावेळी त्याने शहरातल्या परिस्थितीची तुलना बंधनागाराशी (कॉन्सिंट्रेशन कँप) केली होती.\n२००६ मध्ये झालेल्या इझ्राएल-लेबानन युद्घाच्या प्रसंगी तारिक अली, जॉन बर्गर, नोम चॉम्स्की आदींसह सारामागोनेही ह्या युद्घाचा आणि पॅलेस्टिनींना अभिप्रेत असलेल्या राष्ट्राचा पूर्ण विनाश करण्याच्या इझ्राएली मनोवृत्तीचा निषेध केला.\n१९९८ मध्ये साहित्याचे नोबेल पारितोषिक देऊन त्याच्या साहित्यसेवेचा गौरव करण्यात आला. नोबेल पारितोषिक मिळविणारा हा पहिला पोर्तुगीज लेखक होय. तिआस लास पाल्मास (स्पेन) येथे तो निधन पावला.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n—भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n—यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी तितुका मेळवावा (विश्वसंमेलन)\nवैश्विक स्तरावर मराठी भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा तसेच संवाद व दैनंदिन वापरामध्ये मराठीचा अधिकाधिक वापर व्हावा ह्यासाठी “मराठी तितुका मेळावा” हे आंतरराष्ट्रीय स्नेहसं��ेलन मुंबई येथे दिनांक ४ ते ६ जानेवारी २०२३ रोजी आयोजित केले आहे. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/mukhya-batamya/agriculture-news-marathi-restrictions-citizens-access-zilla-parishad-panchayat-samiti-pune-28920", "date_download": "2022-11-30T23:48:06Z", "digest": "sha1:G3IW3NVXBYMLVTMNVQIOX7NATMTOZFQR", "length": 6243, "nlines": 34, "source_domain": "www.agrowon.com", "title": "पुणे जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये नागरिकांच्या प्रवेशावर निर्बंध", "raw_content": "\nपुणे जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये नागरिकांच्या प्रवेशावर निर्बंध\nपुणे : जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीच्या कार्यालयामध्ये नागरिकांसाठी प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले आहेत. आवश्यकता असेल तरच नागरिकांना या कार्यालयात प्रवेश देण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत. कोरोनाचा प्रसार टळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायाचा भाग म्हणून सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. अत्यंत तातडीचे टपाल संदेश हे ई-मेलद्वारे पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.\nजिल्हा परिषद प्रशासनाने कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेने हा निर्णय घेतला आहे. तालुक्यातून अनेक अधिकारी, कर्मचारी देखील कामानिमित्त मुख्यालयात येतात. त्यांना देखील ई-मेल सुविधा वापरण्याच्या सूचना केल्या आहेत. तर जिल्हा परिषद मुख्यालयातील दैनंदिन टपाल व इतर महत्त्वाच्या कामासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी प्रवेशद्वाराजवळ टपाल कक्ष तयार करण्यात आला आहे. त्या कक्षामध्ये टपाल पुढील आदेश येईपर्यंत सर्व टपाल स्वीकारले जाणार आहेत. तालुका पातळीवरून येणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही मुख्यालयाच्या व अन्य विभागात प्रवेश करता येणार नाही.\nग्रामीण भागातून येणाऱ्या अभ्यागतांच्या तक्रारी, निवेदने आणि अर्ज स्विकारण्यासाठी देखील मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळील टपाल कक्षात सुविधा करण्यात आली आहे. त्याठिकाणी दिलेली सर्व निवेदने, टपाल सामान्य प्रशासन विभागाने सांयकाळी सहा नंतर घेऊन विभागाकडे देण्याच्या सूचना केल्या आहेत.\nप्रशासकीय अथवा जिल्हा परिषदेशी संबंधित कोणत्याही कामासाठी टोल फ्री क्रमांक १८००२३३४१३० निश्चि��� केला आहे. त्यामुळे नागरिकांना त्यावर संपर्क साधता येऊ शकतो. त्याचबरोबर सर्व अधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर चुकीची माहिती प्रसारित होणार नाही याची काळजी घेण्याच्या देखील सूचना करण्यात आल्या आहेत.\nताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.nashikinfo.in/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%93%E0%A4%9D%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%88%E0%A4%B2/", "date_download": "2022-12-01T01:21:48Z", "digest": "sha1:JRPZ2NWXOEAH2XA5TLPSP2VJRH6TAO46", "length": 8557, "nlines": 115, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "नाशिक : ओझर येथील दहावा मैल चौफुलीवर खड्डे बुजवण्यास सुरुवात -", "raw_content": "\nनाशिक : ओझर येथील दहावा मैल चौफुलीवर खड्डे बुजवण्यास सुरुवात\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र>\nनाशिक : ओझर येथील दहावा मैल चौफुलीवर खड्डे बुजवण्यास सुरुवात\nनाशिक : ओझर येथील दहावा मैल चौफुलीवर खड्डे बुजवण्यास सुरुवात\nPost category:ओझर / दहावा मैल चौफुली / नाशिक / उत्तर महाराष्ट्र / राष्ट्रीय महामार्ग / राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण\nओझर : पुढारी वृत्तसेवा\nमोठ्या प्रमाणात रहदारीचा महामार्ग म्हणून ओळख असलेल्या मुंबई-आग्रा महामार्गावरील ओझर शहराजवळील दहावा मैल चौफुलीवरील रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत आहे. याबाबत पुढारीने वृत्त प्रसिद्ध करताच जागे झालेल्या प्रशासकीय यंत्रणेने अवघ्या चोवीस तासांत खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे वाहनधारक नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे.\nSai Lokur : नवरात्रीत सईचा गरबा लूक; दांडिया घेत ‘झुम रे गोरी’\nदहावा मैल चौफुली बनली मृत्यूचा सापळा या शीर्षकाखाली पुढारीने येथील या रस्त्यावरील खड्ड्याची दखल घेत पाठपुरावा केला हाेता. यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने ठेकेदार नियुक्त करीत हे खड्डे बुजवण्यास सुरुवात केली आहे. मुंबई- आग्रा या राष्ट्रीय महामार्गाअंतर्गत पिंपळगाव-गोंदे हा सहापदरी रस्ता वाहतुकीच्या दृष्टिकोनातून सर्वाधिक वर्दळीचा रस्ता असून, या महामार्गावर चोवीस तास वाहतूक असते. याच चौफुलीवरून विमानतळावर जाण्याचा मार्ग असल्याने अनेक व्हीआयपी, केंद्रीय, राज्यातील मंत्री नाशिक येथे येत-जात असतात. विशेष म्हणजे पिंपळगाव टोलनाक्यावर जात असताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना हे खड्डे दिसत नसावे का याबाबतही आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा व टोल प्रशासन जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही केला जात आहे. या खड्ड्यांमुळे अनेक छोटे-मोठे अपघात झाले आहेत. दरम्यान, सतर्कता म्हणून पोलिसांनी येथे बॅरिकेड्स‌ लावले होते. दरम्यान, खड्डे बुजवण्यास सुरुवात झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.\nपथदीपही झाले सुरू : काही दिवसांपासून याच महामार्गावरील पथदीपदेखील बंद होते. तसेच महाविद्यालय समोरील बोगद्यातील हायमास्ट, उड्डाणपूल व सर्व्हिस रोडवरील पथदीपही बंद होते. ते पथदीपदेखील सुरू करण्यात आले.\nDelhi News : दोन गटातील भांडणातून जामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यावर रुग्णालयात गोळीबार\nनाशिक : कचरा साचल्याने १९ व्यापाऱ्यांना नोटिसा, सात दिवसांत उत्तर द्यावे लागणार\nपिंपरी : पतीच्या मृत्यूची खोटी कागदपत्रे देऊन फसवणूक\nThe post नाशिक : ओझर येथील दहावा मैल चौफुलीवर खड्डे बुजवण्यास सुरुवात appeared first on पुढारी.\nधुळे : शिंदखेडा पंचायत समितीच्या लाचखोर कनिष्ठ सहायकास बेड्या\nधुळे : सामोडेत एकाच रात्री तब्बल सहा घरफोड्या\nजळगावात कुतूहलाचा विषय ; मृत माकडावर केले विधिवत अंत्यसंस्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%88%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2022-12-01T00:39:20Z", "digest": "sha1:Z2BR52XBA22A6VX5A3SHRYPJHMVNJBTU", "length": 2596, "nlines": 46, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "मादेईरा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nमादेईरा हा अटलांटिक महासागरातील एका बेटावर वसलेला पोर्तुगाल देशाचा स्वायत्त विभाग आहे. मादेईरा आफ्रिकेच्या किनाऱ्यापासून ५८० किमी पश्चिमेला आहे.\nमादेईराचे जागतिक नकाशावरील स्थान\n(व सर्वात मोठे शहर) फुंकल\n- एकूण ८२८ किमी२\nशेवटचा बदल १९ मार्च २०२२ तारखेला २३:१२ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल १९ मार्च २०२२ रोजी २३:१२ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://tarunbharat.com/bsf-solder-of-belgav-died/", "date_download": "2022-12-01T01:17:27Z", "digest": "sha1:P5RLL356PH3HUN7MJYVWR2WJNOG5E2KD", "length": 5546, "nlines": 128, "source_domain": "tarunbharat.com", "title": "बेळगावमधील बीएसएफ जवानाचा मृत्यू – Tarun Bharat", "raw_content": "\nअन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय सहन करणे किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप आहे \nबेळगावमधील बीएसएफ जवानाचा मृत्यू\nबेळगावमधील बीएसएफ जवानाचा मृत्यू\nबेळगाव : जिल्ह्यातील अंकली जवळील यड्डूरवाडी गावच्या बीएसएफ जनानाचा पश्चिम बंगाल येथे मृत्यू झाला आहे. सुरज सुतार ( वय 30 ) असे त्या जवानाचे नाव आहे. पश्चिम बंगाल येथून त्याचा मृतदेह बेळगावकडे आणण्यात येणार असून बुधवारी दिल्ली येथून सकाळी 8.30 वाजता विमानाने बेळगाव सांबरा विमानतळावर पोहोचणार आहे.\nसुब्रतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा की चिखलगुठ्ठा\nनुपूर शर्माला दिलासा; सर्वोच्च न्यायालयाकडून अटकेला स्थगिती\nनिर्वासित केंद्राची कामे वेळेत पूर्ण करा\nना कसला कागद, ना अर्ज अन् बिनव्याजी कर्ज\nआरसीयूचा १४ रोजी पदवीदान समारंभ\nकोरोनाची लक्षणे आढळल्याने आमदार बेनके विलगीकरणात\nपश्चिम महाराष्ट्र पूरस्थिती टाळण्यासाठी जयंत पाटील यांनी घेतली आढावा बैठक\n‘चंद्रमुखी 2’मध्ये दिसणार कंगना रनौत\nज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन\nसॅमसंग भारतात करणार इंजिनियर्सची नियुक्ती\nआजचे भविष्य गुरुवार दि. 1 डिसेंबर 2022\nमाकड होण्याचे प्रशिक्षण घेत आहेत लोक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/market-intelligence/due-to-the-rains-the-prices-of-red-chillies-have-increased-this-year", "date_download": "2022-12-01T01:09:09Z", "digest": "sha1:IANW55ME2TQO7NRJIBUVH4MMLLPL7EBX", "length": 7416, "nlines": 43, "source_domain": "www.agrowon.com", "title": "पावसामुळे यंदा लाल मिरचीचे भाव वधारले|Chili Market", "raw_content": "\nChili Market : पावसामुळे यंदा लाल मिरचीचे भाव वधारले\nदिवाळी सणासुदीनंतर मिरचीची आवक वाढायला सुरुवात होते; मात्र वर्षभरासाठी मिरच्या घेताना आता गृहिणींना विचार करावा लागणार आहे.\nडोंबिवली : दिवाळी सणासुदीनंतर मिरचीची (Chili) आवक वाढायला सुरुवात होते; मात्र वर्षभरासाठी मिरच्या घेताना आता गृहिणींना विचार करावा लागणार आहे. कारण बाजारपेठेत मिरचीची आवक (Chili Market) घटल्याने किमती वधारल्या आहेत. यंदा मिरचीचे भाव दुपटीने वाढले आहेत. डोंबिवलीच्‍या बाजारपेठेत लाल मिरच्‍यांना मोठी मागणी असून भाव वधारल्‍यामुळे ग्राहकांना हात आखडता घ्‍यावा लागत आहे.\nपरतीच्‍या पावसाचा फटका लाल मिरचीच्‍या उत्पादनाला बसला असून मिरचीचे भाव यंदा वाढलेले आहेत. भाजी, फळांबरोबर मिरचीच्या उत्पादनातही मोठी घट झाली असून लाल मिरची प्रचंड महाग झाली आहे. मिरचीची वाढती मागणी आणि कमी पुरवठा यामुळे मिरचीचे भाव वाढलेले आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या परतीच्‍या पावसामुळे मिरचीचे नुकसान झाले असून नवीन पीक घेण्यास वेळ असल्याने मिरचीचे भाव हे अधिकच वाढण्याची शक्यता आहे.\nGreen Chilies Rate : नाशिकमध्ये हिरव्या मिरचीच्या आवकेत घट : दर स्थिर\nसाधारण मिरचीचा नवा हंगाम मार्च ते मे असा तीन महिन्यांचा असतो. त्यामध्ये सर्वात जास्त मिरचीचे उत्‍पादन हे महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये होते. यंदा पाऊस लांबल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ऑक्‍टोबरमध्‍ये अति पावसामुळे मिरच्यांचे उत्पादन कमी झाले.\nबेडगी मिरचीसाठी तर ४७ हजारांहून अधिक रुपये क्विंटलमागे मोजावे लागत आहेत. दोन महिन्यांपूर्वी हेच मिरचीचे दर ३० हजार रुपयांवर होते. आता तेच ६० ते ७० हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात मिरची तब्बल ५५० ते ६०० रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे. मिरचीच्या जुन्या साठ्यातील चांगल्या प्रतीची मिरची संपली आहे. दुय्यम दर्जाची मिरची कमी प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे मिरचीची भाववाढ झाली असून डिसेंबरपर्यंत भाव असेच राहण्याची शक्यता असल्‍याचे विक्रेता आनंद पटेल यांनी सांगितले.\nGreen Chilies Rate : राज्यात हिरवी मिरची १००० ते ४००० रुपये किलो\nअनेक गृहिणी या घरच्‍या घरीच लाल तिखट तयार करतात. सुक्या मिरचीचा वापर भाज्यांसाठी किंवा इतर मसाल्यांसाठी मोठ्या प्रमाणांत केला जातो. आता मिरचीच्या किमती वाढल्याने लाल तिखटाची किमतही वाढणार आहे.\nबेडगी मिरचीची चव आणि रंग हा उत्कृष्ट दर्जाचा असल्याने डोंबिवलीमध्ये बेडगी मिरचीची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. तसेच गुंटूर मिरची आणि तेजा मिरची यांचीसुद्धा मागणी डोंबिवली बाजारात आहे.\n- भुवन सिंग, किराणाविक्रेता\nताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/suneel-mendhe-nana-patole-complaint-filed-bhandara-district-political-news-nad86", "date_download": "2022-12-01T01:04:54Z", "digest": "sha1:CJ54RYSDERE27G6GIF547LSQ5L3DJDC6", "length": 9247, "nlines": 154, "source_domain": "www.esakal.com", "title": "भाजपकडून नाना पटोले यांची पोलिसांत तक्रार| suneel mendhe | Sakal", "raw_content": "\nभाजपकडून नाना पटोले यांची पोलिसांत तक्रार\nभंडारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खालच्या स्तरात टीका करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांची खासदार सुनील मेंढे (suneel mendhe) व पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (ता. १७) पोलिस ठाण्यात तक्रार दाखल (Complaint filed) केली आहे. ‘मी मोदीला मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो’ असे वक्तव्य केले होते. यानंतर त्यांनी पलटत ‘गाव गुंडाबद्दल बोलत असल्याचे’ सांगितले होते. त्याची तक्रार करण्यासाठी नागरिक आपल्याजवळ आल्यानंतर बोलत असल्याचे त्यांनी सांगितले होते.\nकाँग्रेसचे आमदार तथा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लाखनी तालुक्यात पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात बोलताना अत्यंत खालच्या स्तरात टीका केली. त्याबाबतचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामुळे नाना पटोले (nana patole) यांच्या वक्तव्यावर भाजप व इतर नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. खासदार सुनील मेंढे (suneel mendhe), भाजपचे पदाधिकारी मुकेश थानथराटे, रुबी चड्डा, विकास मदनकर आणि कार्यकर्त्यांनी सायंकाळी पोलिस ठाण्यात (Complaint filed) जाऊन नाना पटोले यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. त्याबाबत लेखी तक्रार केली आहे.\nहेही वाचा: मी मोदींना मारूही शकतो व शिव्याही देऊ शकतो; नाना पटोलेंचे वक्तव्य\nपटोलेंनी तोंड सांभाळून बोलावे\nनाना पटोले आपल्या बेताल वक्तव्यासाठी ओळखले जातात. देशाच्या पंतप्रधानांच्या संदर्भात वादग्रस्त आणि अपमानजनक वक्तव्य करून पटोलेंनी आपली लायकी दाखवून दिली आहे. पटोलेंच्या या वक्तव्याचा निषेध करीत असून त्यांच्याविरोधात ठिकठिकाणी पोलिसांत तक्रारी दाखल करून कारवाई करण्याची मागणी आम्ही करणार आहोत. त्यांनी तोंड सांभाळून बोलावे. अन्यथा त्यांच्याविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करू, अशी प्रतिक्रिया खासदार सुनील मेंढे (suneel mendhe) यांनी दिली आहे.\n‘मोदीला मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो’\nरविवारी सायंकाळी घेतलेल्या प्रचार सभेत नाना पटोले (Nana Patole) यांनी ‘मी मोदीला मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो’ असे वक्तव्य केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना म्हणाले (Nana Patole), ‘मी आमच्या एका गाव गुंडाबद्दल बोलत होते, त्याच नाव मोदी आहे. तुम्हाल कोणता मोदी म्हणायचा आहे’ असा प्रश्न केला. यानंतर भाजपचे खासदार सुनील मेंढे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/13878", "date_download": "2022-12-01T00:23:28Z", "digest": "sha1:CERGJH6A6UR32G3EOZWHLI7C6PEJJ46F", "length": 21031, "nlines": 275, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "सावली, सिंदेवाही, ब्रम्हपूरी तालुक्यात 75 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली – पालकमंत्री वडेट्टीवार | India Dastak News Tv", "raw_content": "\nHome चंद्रपूर सावली, सिंदेवाही, ब्रम्हपूरी तालुक्यात 75 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली – पालकमंत्री वडेट्टीवार\nसावली, सिंदेवाही, ब्रम्हपूरी तालुक्यात 75 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली – पालकमंत्री वडेट्टीवार\nचंद्रपूर, दि. 21 ऑगस्ट : सिंचनाच्या क्षेत्रात चंद्रपूर जिल्हा अग्रेसर राहिला पाहिजे, याला आपले प्रथम प्राधान्य्‍ आहे. गोसीखुर्द धरणामुळे सिंचनाचा सर्वाधिक फायदा चंद्रपूर जिल्ह्याला झाला असून ब्रम्हपूरी, सावली आणि सिंदेवाही तालुक्यातील 75 हजार 329 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे, अशी माहिती राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.\nब्रम्हपूरी येथे गोसीखुर्द प्रकल्पातून खरीप हंगामात शेतक-यांना पाणी सोडण्याबाबत तसेच उपसा सिंचन योजनेचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जि.प.सदस्य प्रमोद चिमूरकर, स्मिता पारधी, गोसीखुर्द उजवा कालव्याचे कार्यकारी अभियंता संदीप हासे, कार्यकारी अभियंता (धरण) रा.गो. शर्मा, कार्यकारी अभियंता (आसोलामेंढा) राजेश सोनवणे, कार्यकारी अभियंता (घोडाझरी) पृथ्वीराज फाळके, तहसीलदार विजय पवार आदी उपस्थित होते.\nब्रम्हपूरी क्षेत्र सिंचनामध्ये अग्रेसर झाले आहे, असे सांगून पालकमंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, सावली तालुक्यात 28 हजार 427 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली, सिंदेवाही तालुक्यातील 22 हजार 753 हेक्टर तर ब्रम्हपूरी तालुक्यातील 24 हजार 149 हेक्टर क्षेत्र असे एकूण 75 हजार 329 हेक्टरवर सिंचनाची सोय झाली आहे. त्याचा फायदा शेतक-यांना होत आहे. पाण्याचा योग्य वापर होणे आवश्यक असून विनाकारण पाणी वाया जाता कामा नये. शेतीसाठी सिंचनाद्वारे देण्यात येणारे पाणी वाया जात असेल तर पाणी वाटप संस्थांवर कारवाई करण्याचे अधिकार विभागाला आहे. सिंचनाचे पाणी शेतक-यांना नियमित आणि वेळेवर मिळणे आवश्यक असल्यामुळे याबाबत त्वरीत सर्व पाणी वाटप संस्थांची बैठक घ्यावी, अशा सुचना पालकमंत्र्यांनी दिल्या. तसेच सिंचनाची जी कामे सुरू आहेत, त्याची मुदत कितीपर्यंत आहे, पूर्ण – अपूर्ण कामांची यादी, खर्च झालेला निधी, आवश्यक असलेला निधी आदींबाबत त्यांनी माहिती जाणून घेऊन एकत्रित प्रस्ताव तात्काळ सादर करावा, असेही निर्देश दिले.\nगोसीखुर्द उजवा कालवा विभागाच्या कार्यक्षेत्रात 56 पाणी वापर संस्था स्थापित झाल्या असून त्यापैकी 9897 क्षेत्राकरीता 24 पाणी वापर संस्था हस्तांतरीत करण्यात आल्या आहेत. तसेच उजवा कालव्यावरील वितरण प्रणालीचे काम 83 टक्के पूर्ण झाले आहे. उजव्या मुख्य कालव्याद्वारे आसोलामेंढा धरणाच्या मुख्य कालव्यात थेट पाणी सोडून आसोलामेंढा प्रकल्पाच्या शेवटच्या भागापर्यंत पाणी देण्यात येत आहे. आसोलामेंढा धरणाची सिंचन क्षमता 54879 हेक्टर आहे. यापैकी 39537 हेक्टरवर सिंचन क्षमता निर्मिती झाली आहे. तसेच सिंचन क्षेत्र 41575 हेक्टर असून 29952 हेक्टरवर सिंचन सुविधा करण्यात आली असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.\nतत्पूर्वी पालकमंत्र्यांच्या हस्ते गोसीखुर्द प्रकल्प विश्रामगृहाच्या आवारात वृक्षारोपन करण्यात आले. बैठकीला सहाय्यक अभियंता जी.बा.मडावी, अ.अ.बिमोटे, उपअभियंता गी.भ. टिपले, गोसीखुर्द आसोलामेंढा कालवे उपविभागाचे उपविभागीय अधिकारी वि.क.अगडे यांच्यासह खेमराज तिडके, राजेश कांबळे आदी उपस्थित होते.\nPrevious articleवन्यजीव-मानव संघर्ष कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करा – पालकमंत्री वडेट्टीवार Ø प्रत्येक गावातील तरुणांना प्रशिक्षित करण्याचे निर्देश Ø ‘इको टूरिझम’ अंतर्गत विकासासाठी मुख्यमंत्र्यांकडे बैठक\nNext articleशिवसेना आणि काँग्रेसच्या मंत्र्यामध्ये रंगला बॅडमिंटनचा सामना…\nसुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762\nसिद्धार्थ पंच मंडळ, चंद्रपूर तर्फे भोजनदान..\nचंद्रपूर: मंडळवार, दि. 29 नोव्हेंबर 2022 ला धम्मनगरी चंद्रपुरात अनमोल बुद्ध धातूंची प्रतिष्ठाना धमकीर्ती विहारात करण्यात आली. या शुभप्रसंगी आलेल्या पाहुण्यांच्य��� स्वागतासाठी सिद्धार्थ पंच...\nवाघांचा बंदोबस्त करा… अन्यथा वनमंत्र्यांच्या घरापुढे ढोल बजाव आंदोलन – माजी मंत्री वडेट्टीवार\nचंद्रपूर : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वन्यजीवांचे संरक्षण याबाबत आमची सकारात्मक भूमिका आहेच. मात्र चंद्रपूर जिल्ह्यात अलीकडच्या काळात मानव वन्यजीव संघर्षाच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ...\nजातीमुक्त भारत होणे गरजेचे आहे, त्याशिवाय भारत जोडता येणार नाही- अपेक्षा एन. पिंपळे\nचंद्रपूर: संविधानिक संस्कृती संवर्धन समिती जिल्हा चंद्रपूरच्या विद्यमाने विकास नगर, बाबुपेठ येथे दिनांक २६ नोव्हेंबर २०२२ रोजी संविधान सन्मान दिवस या राष्ट्रीय समारंभाचे आयोजन...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nप्रितम गग्गुरी(उपसंपादक) आष्टी:- दिनांक २८ नोव्हेंबर रोजी श्री छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्था आष्टी तर्फे आयोजित द्वितीय विदर्भ स्तरीय आमंत्रित कराटे स्पर्धा आष्टी येथे आयोजित...\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना आवाहन…\nनागपूर -भारतीय संविधानाला अभिप्रेत लोकशाही गणराज्य घडविण्यासाठी देशातील शेवटच्या वंचित समूहापर्यंत पोहोचून त्यांच्या वेदनेशी आपुलकीचे व माणुसकीचे नाते जोडावे लागेल. तेव्हा कुठे वंचित, शोषित,...\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद – अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी…\nसावली: गेल्या अनेक वर्षापासून गायरान जागेवर पिढ्यानपिढ्या पक्की घरे बांधून वास्तव्यास असलेल्या तसेच महसूल जमिनिवर अतिक्रमणं धारकांना अतिक्रमणं हटविण्याबाबत शासनाकडून नोटीस बजावण्यात आल्या. यामुळें...\nसिद्धार्थ पंच मंडळ, चंद्रपूर तर्फे भोजनदान..\nचंद्रपूर: मंडळवार, दि. 29 नोव्हेंबर 2022 ला धम्मनगरी चंद्रपुरात अनमोल बुद्ध धातूंची प्रतिष्ठाना धमकीर्ती विहारात करण्यात आली. या शुभप्रसंगी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी सिद्धार्थ पंच...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना...\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वा�� काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद...\nमैत्रिणी सोबत जंगलात जाणं बेतले जीवावर; वाघाचा हल्ल्यात तरुण ठार\nब्रेकिंग न्यूज: आष्टी पुलावरून ट्रक उलटला; दोन ठार,एक जखमी…\nअखेर येनापूरच्या ‘त्या’युवकांविरुद्ध ऍट्रासिटी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल.. दिक्षा...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना आवाहन…\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद – अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी…\nसिद्धार्थ पंच मंडळ, चंद्रपूर तर्फे भोजनदान..\nबार्टी प्रादेशिक कार्यालयात मदत केंद्र सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.nashikinfo.in/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A0-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2022-11-30T23:33:21Z", "digest": "sha1:NNGZ3PUYHQ76J55R5YPIB74K4WQRJPYV", "length": 7876, "nlines": 116, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "शिंदे गटापाठोपाठ राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेही गुवाहाटीला जाणार -", "raw_content": "\nशिंदे गटापाठोपाठ राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेही गुवाहाटीला जाणार\nशिंदे गटापाठोपाठ राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेही गुवाहाटीला जाणार\nशिंदे गटापाठोपाठ राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेही गुवाहाटीला जाणार\nजळगाव, पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या गटाच्या आमदारांना घेऊन पुन्हा गुवाहाटीला जाणार असल्याची बातमी ताजी असताना एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे देखील गुवाहाटीला जाणार आहेत. खडसे यांनी स्वत: याबाबत माहिती दिली आहे. शिंदे गटापाठोपाठ राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेही गुवाहाटीला जाणार\nजामनेर येथे राष्ट्रवादी काँग्रेस व्हिजेएनटी सेलच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात खडसे बोलत होते. ते म्हणाले की,“मी दरवर्षी कामाख्या देवीच्या दर्शनाला जातो. आताही मी कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार आहे आणि परत आमचं सरकार येऊ दे, असे साकडे घालणार”, असे एकनाथ खडसेंनी सांगितले.\n“४० बंडखोर आमदारांसाठी गुवाहाटीची आठवण ही प्रेयसीच्या आठवणीसारखी आहे”, ���सा चिमटा देखील खडसेंनी पुन्हा एकदा काढला. एकनाथ खडसे यांनी नुकतेच मुक्ताईनगर येथील एका कार्यक्रमात शिंदे गटाच्या गुवाहाटी दौऱ्यावरुन काव्यमय शब्दांमध्ये टीका केली होती.\n“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ४० आमदारांना घेऊन पुन्हा गुवाहाटीला जाणार आहेत. प्रेमाच्या आठवणी ताज्या करण्यासाठी शिंदे आपल्या ४० आमदारांना घेऊन गुवाहाटीला जाणार आहेत. प्रेमाची जशी आठवण असते तशी प्रेयसीसोबतचीही आठवण असते. भेट तुझी माझी प्रेमाची. अजून त्या दिसाची. झुंज वाऱ्याची. रात्र पावसाची तशी, आपले शिंदे साहेब परत ४० आमदार घेऊन वाट धरताहेत गुवाहाटीची”, अशी टीका एकनाथ खडसेंनी केली होती.\nAUSvsENG ODI : वॉर्नर-स्मिथच्या ‘फिफ्टी’पुढे मलानचे ‘शतक’ फिके पहिल्या वनडेत कांगारूंनी इंग्लंडला लोळवले\nAUSvsENG ODI : वॉर्नर-स्मिथच्या ‘फिफ्टी’पुढे मलानचे ‘शतक’ फिके पहिल्या वनडेत कांगारूंनी इंग्लंडला लोळवले\nसर्वोच्च न्यायालयातील ओबीसी आरक्षणाबाबतची सुनावणी पुन्हा लांबणीवर\nThe post शिंदे गटापाठोपाठ राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेही गुवाहाटीला जाणार appeared first on पुढारी.\nराजकारणाची पातळी घसरली, महाजनांच्या वक्तव्याने अत्यंत वेदना : एकनाथ खडसे\nनाशिक : पालकमंत्र्यांची आज विशेष आढावा बैठक, भाजप आमदारांना निमंत्रण\nनाशिक : बांधकाम विभागाचे अजबच मीटर नऊ मीटर रस्त्याला अवघा सात मीटरचा पूल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://news18marathi.in/?p=1132", "date_download": "2022-12-01T01:13:02Z", "digest": "sha1:WFGRQSG3D3K2X7X3TMXAXS7X2WBIBKRP", "length": 16212, "nlines": 193, "source_domain": "news18marathi.in", "title": "राक्षीत दिव्यांगांना पाच टक्के निधी वाटप:- बाबासाहेब गडाख – News 18 Marathi", "raw_content": "\nशिवभिषेक सोहळ्यास तमाम शिवप्रेमी यांनी उपस्थित राहावे —- विजयराव देशमुख\nप्राथमिक शिक्षक बँकेच्या राजकारणाची समिकरणे बदलणार -दिव्यांग कर्मचाऱ्यांचे मतदान ठरणार निर्णायक –\nवाघोली येथे डॉ सुधा कांकरिया यांच्या उपस्थितीत स्री जन्माच्या स्वागताची शपथ..\nवडार समाजाच्या वतीने सप्तशृंगी वनी देवी ते भवानी माता मंदिर शेवगावपायी ज्योत\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शेवगाव तालुकाध्यक्षपदी सचिन सातपुते यांची निवड\n” अपहरण झालेल्या तरूणाची शेवगाव पोलीसांनी चोवीस तासात केली सुटका “\nकोटा एक्सलन्स सेंटर चा विदयार्थी नीट व जेईई परीक्षेमध्ये तालुक्यात प्रथम..\nराष्ट्��ीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी केली नंदिनी नदीची स्वच्छता\nकिरण साळवे यांना आदर्श अभियंता पुरस्कार प्रदान\nपत्रकार संरक्षण कायद्यासंदर्भात केंद्राशी बोलु – अण्णा हजारे\nHome/महाराष्ट्र/राक्षीत दिव्यांगांना पाच टक्के निधी वाटप:- बाबासाहेब गडाख\nराक्षीत दिव्यांगांना पाच टक्के निधी वाटप:- बाबासाहेब गडाख\nसरपंच सौ रंजनाताई कातकडे यांच्या हस्ते किराणा किटचे वितरण\nमुख्य संपादक श्री. लक्ष्मण मडके पाटील11/06/2022\nग्रामपंचायत राक्षी यांच्याकडून ५% निधी मधून दिव्यांग बांधवांना किराणा किटचे वाटप सरपंच रंजनताई कातकडे , उपसरपंच भारत कातकडे सर्व सदस्य तसेच ग्रामसेवक देविदास पंडित,सावली दिव्यांग संघटनेचे सोशल मीडिया प्रमुख बाबासाहेब गडाख यांच्या उपस्थितीमध्ये दिव्यांगाना किराणा वाटप सरपंच सौ रंजनताई कातकडे यांच्या हस्ते करण्यात आले.\nयावेळी राक्षी ग्रामपंचायतचे सरपंच रंजनाताई कातकडे, उपसरपंच भारत कातकडे,सदस्य अमोल कातकडे ,भक्तराज कातकडे ,गुलाब मगर ,राजेंद्र गोरे , अफसर शेख ,ज्ञानदेव कातकडे, ग्रामसेवक देविदास पंडित ,ग्रामपंचायत कर्मचारी बाळासाहेब मगर ,नयुम शेख , सावली चे सोशेल मिडिया प्रमुख बाबासाहेब गडाख व दिव्याग बांधव उपस्थित होते. दिव्यांग बांधवांना ग्रामपंचायत कडून पाच टक्के निधी वाटप केल्यामुळे दिव्यांग बांधवांना थोड्याफार प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे.सावली संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब महापुरे,सावली संघटनेचे तालुका अध्यक्ष चाँद शेख,उपाध्यक्ष संभाजी गुठे,सचिव नवनाथ औटी,खलील शेख,मनोहर मराठे,अनिल विघ्ने, गणेश महाजन, सुनील वाळके,बाहुबली वायकर,महिला जिल्हाध्यक्षा निर्मला भालेकर, चंद्रकला चव्हाण,सोनाली चेडे,सुवर्णा देशमुख, निलोफर शेख सर्व सावलीच्या पदाधिकारी यांच्या माध्यमातून तालुक्यातील अनेक दिव्यांग बांधवाना शासनाकडून मिळणाऱ्या योजनांचा लाभ मिळण्यास मदत होत असल्याचे यावेळी सोशल मीडिया प्रमुख बाबासाहेब गडाख यांनी सांगितले.त्याच बरोबर राक्षी ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सर्वं सदस्य, ग्रामसेवक, चेअरमन ,ग्रामस्थ तसेच सर्व गावातील दिव्यांग बांधव यांच्यासह विशेषतः कर्तव्यदक्ष ग्रामसेवक देविदास पंडित साहेब यांचे बाबासाहेब गडाख यांनी आभार मानले.\nबातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा\nमुख्य संपादक श्री. लक्ष्मण मडके पाटील11/06/2022\nमुख्य संपादक श्री. लक्ष्मण मडके पाटील\nजातीय तेढ निर्माण करणारे भाजपाचे प्रवक्ते महीला नुपुर शर्मा व नविन जिंदल यांच्यावर देश द्रोहाचा गुन्हा दाखल करा\nशेवगाव नगरपरीषदेच्या १२ प्रभागाची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर\nशिवभिषेक सोहळ्यास तमाम शिवप्रेमी यांनी उपस्थित राहावे —- विजयराव देशमुख\nप्राथमिक शिक्षक बँकेच्या राजकारणाची समिकरणे बदलणार -दिव्यांग कर्मचाऱ्यांचे मतदान ठरणार निर्णायक –\nवडार समाजाच्या वतीने सप्तशृंगी वनी देवी ते भवानी माता मंदिर शेवगावपायी ज्योत\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शेवगाव तालुकाध्यक्षपदी सचिन सातपुते यांची निवड\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शेवगाव तालुकाध्यक्षपदी सचिन सातपुते यांची निवड\nदरोडयाच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद “\nकोटा एक्सलन्स सेंटर चा विदयार्थी नीट व जेईई परीक्षेमध्ये तालुक्यात प्रथम..\nशेवगाव नगरपरीषदेच्या १२ प्रभागाची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर\nराक्षीत दिव्यांगांना पाच टक्के निधी वाटप:- बाबासाहेब गडाख\nवडार समाज शेवगावतर्फे हर घर तिरंगा जनजागृती अभियान संपन्न\nशिवभिषेक सोहळ्यास तमाम शिवप्रेमी यांनी उपस्थित राहावे —- विजयराव देशमुख\nप्राथमिक शिक्षक बँकेच्या राजकारणाची समिकरणे बदलणार -दिव्यांग कर्मचाऱ्यांचे मतदान ठरणार निर्णायक –\nवाघोली येथे डॉ सुधा कांकरिया यांच्या उपस्थितीत स्री जन्माच्या स्वागताची शपथ..\nवडार समाजाच्या वतीने सप्तशृंगी वनी देवी ते भवानी माता मंदिर शेवगावपायी ज्योत\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शेवगाव तालुकाध्यक्षपदी सचिन सातपुते यांची निवड\nप्राथमिक शिक्षक बँकेच्या राजकारणाची समिकरणे बदलणार -दिव्यांग कर्मचाऱ्यांचे मतदान ठरणार निर्णायक –\nवाघोली येथे डॉ सुधा कांकरिया यांच्या उपस्थितीत स्री जन्माच्या स्वागताची शपथ..\nवडार समाजाच्या वतीने सप्तशृंगी वनी देवी ते भवानी माता मंदिर शेवगावपायी ज्योत\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शेवगाव तालुकाध्यक्षपदी सचिन सातपुते यांची निवड\nदरोडयाच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद “\nकोटा एक्सलन्स सेंटर चा विदयार्थी नीट व जेईई परीक्षेमध्ये तालुक्यात प्रथम..\nशेवगाव नगरपरीषदेच्या १२ प्रभागाची प्रभागनिहाय आरक��षण सोडत जाहीर\nदरोडयाच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद “\nकोटा एक्सलन्स सेंटर चा विदयार्थी नीट व जेईई परीक्षेमध्ये तालुक्यात प्रथम..\nशेवगाव नगरपरीषदेच्या १२ प्रभागाची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर\nराक्षीत दिव्यांगांना पाच टक्के निधी वाटप:- बाबासाहेब गडाख\nवडार समाज शेवगावतर्फे हर घर तिरंगा जनजागृती अभियान संपन्न\nशिवभिषेक सोहळ्यास तमाम शिवप्रेमी यांनी उपस्थित राहावे —- विजयराव देशमुख\nराक्षीत दिव्यांगांना पाच टक्के निधी वाटप:- बाबासाहेब गडाख\nशेवगाव नगरपरीषदेच्या १२ प्रभागाची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर\nचापडगाव शाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी\nजिजामाता माध्यमिक विद्यालय देवटाकळीच्या विद्यार्थ्यांची रॅलीतुन जनजागृती\nवडार समाज शेवगावतर्फे हर घर तिरंगा जनजागृती अभियान संपन्न\nबातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे\nबातमी देण्यासाठी येथे क्लिक करा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindigatha.com/2020/04/marathi-essay-on-conservation-of-nature-for-kids-and-students.html", "date_download": "2022-11-30T23:55:10Z", "digest": "sha1:R7L2OHEH4FRDKWNNOKFAMXDOVF7KPVJP", "length": 12462, "nlines": 75, "source_domain": "www.hindigatha.com", "title": "Marathi Essay on \"Conservation of Nature\", \"निसगार्चे संवर्धन\" for Kids and Students.", "raw_content": "\n“मुलांनो हे जे १०० मजली सायन्स सेंटर तुम्ही पहात आहात हा विज्ञानाचा आणि मानवाने बनवलेल्या असंख्य अजब यंत्रांचा एक नमुना आहे. काही वर्षांपुर्वी ह्या ठिकाणी उंचच उंच जंगल आणि खडकाळ टेकड्या होत्या”, गुरुजी आम्हाला सांगत होते. एका दृष्टीने हा खरचं एक करिष्मा होता पण त्यासाठी आपण काय गमावलं आहे ह्याची जाणीव कित्ती लोकांना आहे ही जंगी इमारत उभारण्यासाठी कित्तेक झाडांची बेसुमार कत्तल करण्यात आली. उंचच उंच टेकड्या जमीनदोस्त करण्यात आल्या. इमारतीचा पाया घट्ट करण्यासाठी जमीनीच्या आतपर्यंत खोदकाम करुन आपण लोखंडी बार उभारले. आणि हे असे प्रकार ह्या एकाच ठिकाणी नाहीत तर जगभर चालु आहेत. कित्ती मोठ्ठ्या प्रमाणात मनुष्याने निसर्गावर अतिक्रमण केले आहे.\nकधी रस्ता रुंदीकरणासाठी, कधी वाढत्या शहरीकरणाच्या गरजा भागवण्यासाठी उभारलेली सिमेंटची जंगलं, तर कधी केवळ पैश्यासाठी चंदनासारख्या झाडाची वृक्षतोड आणि चोरी अशी अगदी आपल्या जवळपास घडणारी उदाहरणं देता येतील.\nइंग्रजीमध्ये अशी म्हण आहे, “देअर इज अ ऍक्शन फॉर एव्हरी रिऍक्शन”, ह्या उक्तीप्र���ाणे कधीना कधी निसर्ग हे अतिक्रमण झुगारुन देणार हे निश्चीत. सुनामी, भुकंप, ज्वालामुखींचा उद्रेक, बदलते पर्जन्यमान आणि त्यानुसार बदलणारे निसर्गाचे हवामानचक्र हे त्याचेच प्रतिक आहे.\nमनुष्य कितीही प्रगत झाला तरी आजही त्याचे जिवनमान निसर्गावरच अवलंबुन आहे. निसर्गाच्या छोटासा प्रकोप सुध्दा आपले जिवन हलवुन टाकु शकतो. मनुष्य आजही नैसर्गीक आपत्तींसमोर ठेंगणा आहे, हतबल आहे.\nनुकताच ‘२०१२’ नामक एक हॉलीवुडपट येऊन गेला ज्यामध्ये २०१२ साली पृथ्वी नष्ट होणार असल्याचा निर्वाणा देण्यात आला होता. त्या एका चित्रपटाने सुध्दा अनेक लोकांची मन भितीनी थरथरली होती. अनेक शंका-कुशंका, अफवांना उधाण आले होते. शेवटी ‘नासा’ने ह्या बातमीमध्ये तथ्य नसल्याचा निर्वाळा दिला तेंव्हा कुठे सर्व शांत झाले. थोड्याकाळासाठी का होईना खडबडुन जागे झालेले मानवी जिवन पुन्हा जाणिवपुर्वक ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करु लागले.\n‘ग्लोबल वॉर्मींग’कडे लक्ष वेधण्यासाठी कधी बर्फमय शिखरांवर तर कधी समुद्राच्या तळाशी अनेक मिटींग्स झडल्या, परंतु त्या तितक्याश्या परीणाम साधु शकल्या नाहीत.\nआजही तितकेच, किंवा त्याहुनही अधीक कारखाने, मोठ मोठ्या कंपन्या हवामान, पाणी, परिसर प्रदुषणाने भारुन टाकत आहेत. आजही ‘गो ग्रिन’ चा नारा लगावण्यासाठी आपण कित्तेक लिटर इंधन खर्च करत, हवेतील कार्बन चे प्रमाण वाढवत वाहनांचा मोठ्याप्रमाणावर वापर करतो आहेच. आजही स्वार्थासाठी निसर्गाची कत्तल चालु आहे.\nसमुद्रपातळी वाढते आहे, ध्रुवीय प्रदेशातील बर्फ वितळतो आहे, पृथ्वीभोवतालचा ओझोनचा थर दिवसेंदिवस कमी कमी होत आहे, हवामानात लक्षणीय बदल होत आहेत, पण इथे स्वार्थाची झापडं लावलेल्या अतीहुशार अश्या मानव-प्राण्याला त्याचे काय जोपर्यंत प्रश्न समोर ‘आ’ वासुन उभा ठाकत नाही, तो पर्यंत त्याचा कश्याला विचार करायचा जोपर्यंत प्रश्न समोर ‘आ’ वासुन उभा ठाकत नाही, तो पर्यंत त्याचा कश्याला विचार करायचा आणि निसर्गाचा प्रकोप झालाच तरी चित्रपटात दाखवतात त्याप्रमाणे तात्काळ कुठला-ना-कुठला देश त्यावर मार्ग शोधुन काढेल ह्या विचारातच आपण मग्न आहोत.\nनिसर्गाचे संवर्धन होणे आवश्यक आहे असे पोटतिडकिने ओरडणाऱ्या चार लोकांची तोंड दाबली जात आहेत. तुम्ही जसे आनंदाने आयुष्य जगलात तसेच आयुष्य जगण्याचा आम्हा मुला��चा आणि आमच्या पुढील पिढीचाही हक्क आहे, हे का तुम्ही लक्षात नाही घेत आहात\nहिंदी निबंध | हिंदी अनुछेद | हिंदी पत्र लेखन | हिंदी साहित्य | हिंदी भाषण | हिंदी समाचार | हिंदी व्याकरण | हिंदी चुट्कुले | हिंदी जीवनियाँ | हिंदी कवितायेँ | हिंदी भाषण | हिंदी लेख | रोचक तथ्य |\nसामाजिक मुद्दों पर निबंध\nआप सभी का हिंदी गाथा वेबसाइट पर स्वागत है | जैसा की आपको जानकर बहुत ख़ुशी होगी की हमारी मातृभाषा \"हिंदी\" आज वर्ल्ड वाइड वेब में बहुत ज्यादा प्रचलित होती जा रही है | इसी कारण हमारा भी दायित्व बनता है की हम अपने सभी हिंदी पढने वाले पाठकों को हिंदी में ज्ञानवर्धक जानकारिय दे सके चाहे वह अनुछेद हो या निबंध हो या हिंदी साहित्य हो या और कुछ | हमारा यही प्रयास रहता है की अपने सभी पाठकों को उनकी जानकारी की पाठन सामाग्री प्रदान कर सके |\nयदि हमारे किसी पाठक को लगता है की वह भी अपना योगदान हिंदी गाथा वेबसाइट पर देना चाहता है तो हिंदी गाथा उसके लिए सदेव खुला है | वह पाठक किसी भी तरह का आर्टिकल या निबंध या कुछ और अगर हिंदी गाथा वेबसाइट में प्रकाशित करना चाहता है तो वह Contact Us पेज में जा कर अपनी पठान सामाग्री भेज सकता है |\nहिन्दी गाथा एप इंस्टॉल करें\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathihq.com/bscagri/", "date_download": "2022-11-30T23:24:12Z", "digest": "sha1:JTAPD3IXVURCBVE2C6TAGYGIZED33TN7", "length": 18748, "nlines": 104, "source_domain": "www.marathihq.com", "title": "बी एस सी अ‍ॅग्रीकल्चर ( Bsc. Agriculture ) कृषि क्षेत्रातील एक उत्तम करिअर || Bsc. Agriculture Full Course Information In Marathi - Marathihq.com", "raw_content": "\nबी एस सी अ‍ॅग्रीकल्चर का\nबीएससी इन अ‍ॅग्रीकल्चर मधील अभ्यासक्रम व विषय\nबीएससी इन अ‍ॅग्रीकल्चरसाठी प्रवेश पात्रता\nबीएससी इन अ‍ॅग्रीकल्चर उद्दीष्ट\nबीएससी इन अ‍ॅग्रीकल्चर साठी आदर्श विद्यार्थी\nबीएससी इन अ‍ॅग्रीकल्चर नंतर करिअर स्कोप व नोकरीच्या संधी\nआज आपण जाणून घेणार आहोत बी एस सी अ‍ॅग्रीकल्चर विषयी. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या असा समज आहे की कृषी क्षेत्रा मध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होत ​​नाही.\nहा गैरसमज कसा चुकीचा आहे हे जाणून घेऊया.\nतुमच्या मनात बी एस सी अ‍ॅग्रीकल्चर विषयी काही प्रश्न असतील जसे –\nकाय आहे हा कोर्स \nकाय लागते प्रवेश पात्रता \nबी एस सी अ‍ॅग्रीकल्चर नंतर नोकरीच्या संधी कोठे मिळणार \nबी एस सी अ‍ॅग्रीकल्चर का\nतुम्हाला आश्चर्य वाटेल की बी एस सी अ‍ॅग्रीकल्चर का भार��� हा कृषि प्रधान देश आहे .\nभारता मध्ये शेती हा प्रामुक व्यवसाय असला तरी बऱ्याच विद्यार्थ्यांचा करिअर निवडत असताना शेवटचा पर्याय म्हणून बी एस सी अ‍ॅग्रीकल्चर हा कोर्स असतो.\nबीएससी इन अ‍ॅग्रीकल्चर हा अनेक उप शाखान मध्ये विस्तारित कोर्स आहे जो तुम्हाला उत्तम क्षमतेचे करिअर मिळऊन देण्यास समर्थ आहे.\nबीएससी इन अ‍ॅग्रीकल्चर हा कोर्स अन्नधान्य उत्पादन, फलोत्पादन, पशुसंवर्धन, ग्रामीण अर्थव्यवस्था व ग्रामीण विकास, पर्यावरणीय आरोग्य अशा अनेक बाबींशी संबंधित क्षेत्रात विस्तारला आहे.\nइतर उद्योग – व्यवसाय कमी मागणीला व बाजारात मंदीला सामोरे जावे लागू शकते परंतु शेती कधीही बळी पडू शकत नाही कारण जीवनासाठी मूलभूत गरज म्हणजे अन्न.\nजगाला भोजन ही जगण्या साठी मूलभूत गरज आहे ती ला कधीही मंदी किंवा मंदीचा सामना करावा लागणार नाही.\nवस्तुतः तंत्रज्ञान, संशोधन आणि नाविन्यपूर्ण झालेल्या विकासामुळे शेतीची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे.\nबीएससी इन अ‍ॅग्रीकल्चर मधील अभ्यासक्रम व विषय\nबीएससी अ‍ॅग्रीकल्चर कोर्सचा अभ्यास करणारा विद्यार्थी अ‍ॅग्रोनॉमी, माती विज्ञान, फलोत्पादन (फळ विज्ञान आणि भाजीपाला), वनस्पती प्रजनन व अनुवंशशास्त्र, कीटकशास्त्र, वनस्पती पॅथॉलॉजी, पशु विज्ञान, विस्तार शिक्षण, वनस्पती जैव रसायनशास्त्र, कृषी अर्थशास्त्र, मूलभूत बायोटेक्नॉलॉजी अशा विविध विषयांचा अभ्यास करतात.\nबीएससी इन अ‍ॅग्रीकल्चर चा अभ्यासक्रम आयसीएआर (भारतीय कृषी संशोधन परिषद) च्या मार्गदर्शक सूचनांनुसार तयार केला आहे आणि विद्यार्थ्यांना पीक उत्पादनात शाश्वत पद्धतीने सुधारणा करण्याच्या पद्धती समजून घेण्यासाठी आणि शेती व त्यासंबंधित शास्त्राशी संबंधित एकूण ज्ञान प्रदान करण्यासाठी डिझाइन केले आहे.\nबीएससी इन अ‍ॅग्रीकल्चर ही पदवी विद्यार्थ्याला ज्ञान-कौशल्ये प्रदान करून सुसज्ज करते.\nजे त्यांना कृषीपूर्व व्यवस्थापन, संशोधन करण्यास, शेती क्षेत्रात कार्य करण्यास, शेतात सर्वेक्षण करण्यास आणि शेतीच्या पद्धतींचे विविध क्षेत्र व्यवस्थापित करण्यास मदत करेल.\nबीएससी इन अ‍ॅग्रीकल्चरसाठी प्रवेश पात्रता\nबीएससी एग्रीकल्चर मध्ये प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला किमान 55% गुणांसह बारावी (10 + 2 ) ही विज्ञान शाखेतून उत्तीर्ण असावी लागते.\nतुम्हीं तुमची बार���वी विज्ञान ही पीसीबी किंवा पीसीएम ग्रुप मधील विषय घेऊन पूर्ण केलेली असो तुम्हाला बीएससी इन अ‍ॅग्रीकल्चर ला प्रवेश घेता येतो.\nबीएससी इन अ‍ॅग्रीकल्चर चा अभ्यासक्रम हा आठ सेमेस्टरमध्ये विभागलेला आहे.\nचार वर्षांच्या कार्यक्रमाचे उद्दीष्ट संबंधित ज्ञान, व्यावहारिक कौशल्ये आणि शेतीत कौशल्य प्रदान करणे असते.\nही पदवी विद्यार्थ्यांना कृषी उद्योग आणि इतर संबंधित उद्योगांशी संबंधित विविध कारकीर्दसाठी तयार करते.\nबीएससी इन अ‍ॅग्रीकल्चर उद्दीष्ट\nव्यावहारिक निराकरण आणि सिद्धांत यांच्यात संबंध विकसित करण्याबरोबरच विषय-संबंधित ज्ञान देणे.\nविद्यार्थ्यांमध्ये वैयक्तिक वाढीस प्रोत्साहित करा आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवा, ज्यामुळे त्यांना कृषी उद्योगाचा अविभाज्य भाग होण्याची संधी मिळेल.\nवैज्ञानिक आणि प्रयोगात्मक पुराव्यांद्वारे शेतीशी संबंधित विषय रोचक बनविणे.\nव्यावहारिक अनुप्रयोग आणि संशोधनातून समस्या सोडवण्याची कौशल्ये विकसित करा.\nबीएससी इन अ‍ॅग्रीकल्चर साठी आदर्श विद्यार्थी\nकृषी-आधारित शिक्षणात रस घेणारा\nचांगले संघटन कौशल्य असणे\nयोजना आखण्याची आणि संशोधन करण्याची क्षमता असणे\nनेतृत्व गुण आणि क्षमता असणे\nसंघात काम करण्यास सक्षम असणे\nव्यवस्थापकीय आणि संप्रेषण कौशल्य असणे आवश्यक आहे\nकृषी भूमिकेत अर्थशास्त्राची भूमिका समजून घेण्यासाठी काही संख्यात्मक कौशल्ये मिळवा\nबीएससी इन अ‍ॅग्रीकल्चर नंतर उच्च शिक्षणा साठी संधी\nकृषी संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी ( मास्टर डिग्री ) अभ्यासक्रमा साठी प्रवेश घेणे सहज शक्य आहे ज्यामुळे कृषीशास्त्र, माती विज्ञान, फलोत्पादन, वनस्पती प्रजनन व अनुवंशशास्त्र, कीटकशास्त्र, वनस्पती पॅथॉलॉजी, प्राणी विज्ञान, विस्तार शिक्षण, वनस्पती जैव रसायनशास्त्र, कृषी अर्थशास्त्र, बायोटेक्नॉलॉजी इ. विविध कृषी कार्यक्रमात एमएससी हा २ वर्षाचा अभ्यासक्रम आहे.\nत्यासाठी तुम्हाला एखाद्या मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून कृषी / बागायती / वनीकरण या विषयात बीएससी पदवी प्राप्त करवून घ्यावा लागेल.\nभारतीय विद्यापीठातून किंवा परदेशात पदव्युत्तर पदवी ( मास्टर डिग्री ) मिळविण्यामुळे कृषी क्षेत्रात अधिक नोकरीचे मार्ग खुले होतील.\nबीएससी इन अ‍ॅग्रीकल्चर नंतर करिअर स्कोप व नोकरीच्या संधी\nबीएससी ���ृषी पदवीधरांना सरकार तसेच खासगी क्षेत्रात नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत.\nत्यांना कृषी विकास अधिकारी (एडीओ) आणि ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर (बीडीओ) म्हणून नियुक्त करता येते.\nत्याच बरोबर खाली दिलेल्या रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध आहेतः\nवेगवेगळ्या कृषी विज्ञान केंद्रे (केव्हीके) मधील विषय विषय तज्ज्ञ\nसंबंधित क्षेत्रांमधील गुणवत्ता आश्वासनामधील अधिकारी\nबँकांमध्ये कृषी कर्ज अधिकारी\nखत युनिटमध्ये ऑपरेशन्स मॅनेजर\nशासनात अन्न प्रक्रिया घटक\nआणि शेवटचे परंतु किमान बियाणे तंत्रज्ञान फर्म इ.\nकाही विद्यार्थांना बीएससीचा अभ्यास केल्यानंतर पुढील शिक्षण घ्यायचे इच्छा असते त्यांनी संशोधनाची संधी, अध्यापन किंवा पीएचडी करण्याची संधी उपलब्ध असलेल्या विविध सरकारी आणि खासगी विद्यापीठांमधून एमएससी प्रोग्रामची निवड करू शकता.\nनमस्कार 🙏 मी MarathiHQ.com चा लेखक आणि संस्थापक आहे. MarathiHQ.com ही शैक्षणिक माहिती देणारी वेबसाईट आहे. तुम्हाला MarathiHQ.com या साइटवर अभ्यासक्रम, प्रवेश परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांची माहिती मिळेल.\n12 वी arts नंतर काय करावे\n12 वी कॉमर्स नंतर काय करावे\n12 वी Science नंतर काय करावे | बारावी Science नंतरचे कोर्स\nCA म्हणजे नक्की काय \nसंपूर्ण रूप आणि अर्थ\nDisclaimer: या वेबसाइटमधील माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने प्रदान केली गेली आहे. या साइटवरील कोणत्याही माहिती प्राप्तकर्त्याने, ग्राहकांनी किंवा अन्यथा, समस्येतील विशिष्ट तथ्ये आणि परिस्थितीबद्दल योग्य कायदेशीर किंवा इतर व्यावसायिक सल्ला न घेता साइटमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही सामग्रीच्या/माहितीच्या आधारावर कृती करण्यास किंवा कार्य करण्यास टाळावे. या वेबसाइटच्या कोणत्याही किंवा सर्व सामग्रीच्या आधारे घेतलेल्या किंवा न केलेल्या कारवाईच्या संदर्भात आम्ही सर्व जबाबदाऱ्या स्पष्टपणे अस्वीकृत करतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.cmyunting.com/foldable-bus-tv-monitor-1080p-car-video-tv-hd-android-car-roof-monitor-for-travel-bus-product/", "date_download": "2022-12-01T00:41:57Z", "digest": "sha1:OYLV4EGZZIWYAH6PQZOIR7MNWIQ5WHDZ", "length": 10219, "nlines": 193, "source_domain": "mr.cmyunting.com", "title": " चीन 9 इंच फोल्डेबल बस टीव्ही मॉनिटर 1080P कार व्हिडिओ टीव्ही एचडी अँड्रॉइड कार ट्रॅव्हल बस फॅक्टरी आणि उत्पादकांसाठी रूफ मॉनिटर |यंटिंग", "raw_content": "\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\n11.6 इंच रूफ माउंट फ्लिप डी...\n9 इंच फोल्डेबल बस टीव्ही मोनी...\n10 इंच सीलिंग-माऊंट फ्लाई...\n12.1 इंच कारच्या छताची स्क्रीन\n13.3 इंच कार रूफ एचडी मॉनिटर...\n9 इंच फोल्डेबल बस टीव्ही मॉनिटर 1080P कार व्हिडिओ टीव्ही एचडी अँड्रॉइड कार ट्रॅव्हल बससाठी रूफ मॉनिटर\nलेगसीच्या या फ्लिपडाउन मॉनिटरसह जाता जाता मनोरंजन मिळवा, कोणत्याही वाहनातील प्रत्येक रोड ट्रिपसाठी योग्य आहे. ही पोर्टेबल रूफ-माउंट स्क्रीन वापरण्यास सोपी आणि कोणत्याही वाहनात बसण्यासाठी पुरेशी कॉम्पॅक्ट आहे.15-इंच स्क्रीन आणि 800 x 600 पिक्सेलच्या उच्च रिझोल्यूशनसह, तुम्ही तुमचे आवडते शो किंवा चित्रपट पाहता तेव्हा तुम्हाला एक कुरकुरीत, स्पष्ट चित्र मिळते.45-डिग्री स्विव्हलिंग वैशिष्ट्यासह परिपूर्ण दृश्य मिळविण्यासाठी व्हिडिओ स्क्रीन हलवा आणि सुलभ घुमट प्रकाशासह दिवसा किंवा रात्री कोणत्याही वेळी आपल्या दृश्याचा आनंद घ्या.2 व्हिडिओ इनपुट्स तुम्हाला डीव्हीडी प्लेयर (स्वतंत्रपणे विकले) किंवा इतर व्हिडिओ प्लेयर पर्याय जोडण्याची परवानगी देतात आणि ऑडिओ इनपुट आणि आउटपुट पर्याय सानुकूलित ऐकण्याची सुविधा देतात.\nलक्षात ठेवा, हा आयटम केवळ मॉनिटर म्हणून विकला जातो. हा कार मॉनिटर वापरकर्त्याला लक्षात घेऊन तयार केलेला आहे आणि वापराच्या श्रेणीसाठी सोयीस्कर वायरलेस रिमोट कंट्रोलसह पूर्ण येतो, तर ऑन-मॉनिटर बटण पर्याय अतिरिक्त सुविधा प्रदान करतात. तुम्हाला कधीही कंटाळा येणार नाही. लेगसीच्या या फ्लिपडाउन मॉनिटरसह कारमध्ये 2 व्हिडिओ इनपुटसह कार रूफ माउंट tft एलसीडी मॉनिटर, रूफ माउंट फ्लिप डाउन मॉनिटर / कार सीलिंग माउंटेड मॉनिटर बस एलसीडी टीव्ही\n11.6\" एचडी डिजिटल स्क्रीन रूफ माउंट फ्लिप डाउन मॉनिटर / कार सीलिंग माउंट मॉनिटर बस एलसीडी टीव्ही\n● ऑडिओ: FM, IR ट्रांसमिशन, ऑडिओ लाइन आउटपुट\n● प्रदर्शन स्वरूप: 16:9\n● PAL / NTSC ड्युअल सिस्टम स्वयंचलित ओळख\n● रिमोट कंट्रोल, मॅन्युअल बटण नियंत्रणl\n● स्थापना पद्धत: विशेष ब्रॅकेट निश्चित केले जाऊ शकते\n● रंग: बेज, काळा, राखाडी पर्यायी\nएचडी डिजिटल पॅनेल टीएफटी एलसीडी स्क्रीन\n11.6 इंच HD डिजिटल पॅनेल TFT LCD स्क्रीन, रिजोल्यूशन: 1920(W)*3(RGB)*1080(H), सपोर्ट MP4/MPG/RM/RMVB/AVI/MPEG/VOB/DIVX, HDMI इनपुट, डिस्प्ले मोड: 16 :9 वाइड एंजेल,सिस्टम:PAL/NTSC,बिल्ट-इन IR ट्रान्समीटर(पर्यायी),बिल्ट-टीव्ही ट्यूनर(पर्यायी),ओएसडी डिस्प्ले,2 व्हिडिओ इनपुट्स,बिल्ट-इन ड्युअल डोम लाइट्स,वायरलेस रिमोट कंट्रोल,वीज पुरवठा:DC 12V/DC 24V, उपलब्ध रंग: काळा, बेज, राखाडी\nमागील: HD 1080p 19.5-इंच LCD स्क्रीनसह 10 इंच सीलिंग-माउंट फ्लिप-डाउन मल्टीमीडिया प्लेयर\nपुढे: 11.6 इंच रूफ माउंट फ्लिप डाउन मॉनिटर\nतुमचा संदेश इथे लिहा आणि आम्हाला पाठवा\n10 इंच बस कार SUV वाहन छतावरील मॉनिटर HD Scr...\n11.6 इंच बस ओव्हरहेड रूफ स्क्रीन मॉनिटर व्हिडिओ...\n11.6 इंच रूफ माउंट फ्लिप डाउन मॉनिटर\n10 इंच सीलिंग-माउंट फ्लिप-डाउन मल्टीमीडिया pl...\n12 इंचबस कार स्क्रीन मॉनिटर HD नवीन सुपर स्लिम...\n12.1 इंच कारच्या छताची स्क्रीन\n2008 मध्ये स्थापित, आमची कंपनी एक यशस्वी जागतिक व्यवसाय महामंडळात विकसित झाली आहे ज्याचे मुख्यालय ग्वांगझू येथे आहे आणि चेंगडू चीनमधील कार्यालये आहेत, कार मनोरंजन उत्पादनांच्या आफ्टरमार्केटमध्ये खास...\nक्र. 5, शवान ईस्ट सेकंड रोड, जिनिउ जिल्हा, चेंगडू शहर, सिचुआन प्रांत\n© कॉपीराइट 20202022 : सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://iyemarathichiyenagari.com/how-to-create-steady-mind-article-by-rajendra-ghorpade/", "date_download": "2022-12-01T00:47:38Z", "digest": "sha1:6MLSVCRPJWQ23TLQ6XLNMFQAR3YKQKEV", "length": 18294, "nlines": 194, "source_domain": "iyemarathichiyenagari.com", "title": "कशाने येते मनास स्थिरता ? - इये मराठीचिये नगरी", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी महाराज यांना संत तुकारामांनी पाठवलेले अभंग\nमराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nछत्रपती शिवाजी महाराजांचे पर्यावरणीय विचार\nमुक्त्यारी समारंभ अथवा श्रीमन्महाराज शाहू छत्रपती, सरकार करवीर यांचा राज्याधिकारस्वीकारोत्सव\nजाणून घ्या अत्यंत दुर्मिळ बॉम्बे किंवा एचएच रक्तगटाबद्दल…\nसंत ज्ञानेश्‍वरांची परंपरा पुढे नेणारे देवनाथ कोण होते \nहे झाड केवळ आढळते महाराष्ट्रात…\nViral Video : फळे काढणीचे सोपे अन् टाकावू बाटलीपासून केलेलं यंत्र…\nNeettu Talks : कार्बन लेसर फेसियल ट्रिटमेंट आहे तरी काय \nझाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या सासरच्या मुळगावाची अशीही ओळख\nअभ्यासक्रमांचे उपयुक्तता मूल्य वाढविण्यासाठी…\nसह्याद्रीच्या कोंदणात वसलेला रांगडा किल्ला…\nचिमणी नक्की काय बोलत असावी बरं….\nपालकचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढल्याचा दावा\nजाणून घ्या माणसाच्या जन्माची गोष्ट…\nसोनसरी, पंद अन् सह्याद्री…\nशाश्वत विकास संकल्पनेचा विचार गरजेचा\nविदर्भातील शेतीक्षेत्रात आढळतात ‘हे’ पक्षी\nनव संशोधन आणि तंत्रज्ञ��न\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nHome » कशाने येते मनास स्थिरता \nकशाने येते मनास स्थिरता \nआत्मज्ञानाच्या हव्यासाने वेगळ्याच धर्माची शिकवण दिली जाऊ शकते. वेगळेच मार्ग अवलंबले जाऊ शकतात. यातूनच मग धर्माची युद्धे सुरू होतात. धर्म हा शांतता प्रिय आहे. हा विचारही मग मनाला पटत नाही. हिंसेतून धर्माचे रक्षण कधीच होत नाही.\nआणि भयातें नेणें कहीं परिपूर्ण तो ज्ञानेश्वरी अध्याय 2 रा\nओवीचा अर्थ – अर्जुना, त्याच्या ठिकाणी स्वभावताच कामक्रोध नसतात आणि त्याला भय हे केव्हाच माहीत नसते. असा तो परिपूर्ण होय.\nमाणसाचे मन चंचल आहे. या चंचल मनाला स्थिर कसे करायचे क्षणाक्षणाला वेगवेगळे विचार मनात सातत्याने घोळत असतात. लहानपणी नवनव्या गोष्टी जाणून घेण्याची इच्छा असते. सातत्याने नवनव्या विचारात मन गुंतत असते. यातूनच तर खऱ्या अर्थाने बुद्धीचा विकास होतो. पण वय वाढेल तसे या विचारांना फाटे फुटू लागतात. लहान वयात निरपेक्ष बुद्धीने कर्मे केली जातात. लाभालाभ मनामध्ये नसतो. पण वय वाढेल तसे लोभी, स्वार्थीवृत्ती ही त्याला स्पर्श करु लागते. आपलेपणा येतो. हे माझे, हे माझे हा विचार सुरू होतो.\nया विचारांवर नियंत्रण मिळावे यासाठीच संस्काराची जोड द्यावी लागते. अन्यथा हा हव्यास वाढत जाऊन मुलांना वाईट सवयी लागतात. हे घडायचे नसेल तर बालमनावरच संस्काराची गरज आहे. त्याच्या विचारांना सुसंस्काराची जोड द्यावी लागते. तरच त्याला चांगल्या सवयी लागून त्याची बुद्धी स्थिर राहाते. अध्यात्माचेही असेच आहे. सुरवातीला हे काय शास्त्र आहे याची उत्सुकता असते. यातून याचा अभ्यास होतो. पण हे शास्त्र जाणून घेताना योग्य मार्गदर्शन न झाल्यास व्यक्ती अंधश्रद्धेमध्ये गुरफटण्याची शक्यता अधिक असते. तंत्रमंत्राच्या या दुनियेत कर्मकांडाकडेही ओढा वाढण्याची शक्यता असते.\nयोगाच्या आहारी जाऊन दुःख ओढवून घेण्याचाही धोका अधिक असतो. यासाठी मन स्थिर ठेवून याचा अभ्यास करायला हवा. तसे आचरण ठेवायला हवे. आत्मज्ञानाच्या हव्यासाने वेगळ्याच धर्माची शिकवण दिली जाऊ शकते. वेगळेच मार्ग अवलंबले जाऊ शकतात. यातूनच मग धर्माची युद्धे सुरू होतात. धर्म हा शांतता प्रिय आहे. हा विचारही मग मनाला पटत नाही. हिंसेतून धर्माचे रक्षण कधीच होत नाही. भरकटलेली मने मग जगाला अशांत करतात. अभ्यास न���ल्याने चुकीच्या मार्ग स्वीकारला गेल्याने हे कृत्य होते. यासाठी स्थिर मनाने, स्थिर बुद्धीने याचा अभ्यास करायला हवा.\nपण ही स्थिरता येते कशी हे समजून घ्यायला हवे. काम आणि क्रोधाच्या त्यागाने मनाला स्थिर करता येते. कितीही दुःखे आली तरी त्याचे मन विचलित होत नाही. त्याला कशाचीही भीती मनामध्ये नसते. भीतीने तो कधी गांगरून जात नाही. नेहमी सकारात्मक विचार ठेवून त्याची वाटचाल सुरू असते. अपयशाने खचून न जाता यशाची आशा ठेवून त्याची वाटचाल सुरू असते. अपयशातील चुका शोधून तो यशस्वी होण्याचा विचार सातत्याने करत असतो. पण त्याला यश मिळाले तर त्यात तो अडकून राहात नाही. अशी व्यक्ती स्थिरबुद्धीची असते.\nDnyneshwariIye Marathichiye Nagarirajendra ghorpadeSant Dnyneshwarइये मराठीचिये नगरीज्ञानेश्वरीमराठी साहित्यराजेंद्र घोरपडेसंत ज्ञानेश्वर\nलोकाश्रय निर्माण केला तरच मायबोली तरणार\nटीम इये मराठीचिये नगरी\nभक्तीच्या कृपेने मिळतो गुरुपुत्रास वारसाहक्क\nदिव्याशी खेळू नका, तर त्याच्या प्रकाशात चाला\nजप, साधना कशी असावी \nमाझ्या शिक्षणाची पालवी फुलविणारे साहित्यिक : डॉ नागनाथ कोत्तापल्ले\nइचलकरंजी संस्कृती प्रतिष्ठानतर्फे कादंबरी पुरस्कार जाहीर\nथंडीत त्वचेची अशी घ्या काळजी…\nचला जाणूया नदीला अभियानाचा दुसरा टप्पा…\nसमाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे पुरस्कार जाहीर\nV. R. Gavhane on दोलायमानतेवर चिंतन हवे – डॉ. माधव चितळे\nराजू मरवे-बेळगाव on मलकापूर येथील प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालयात पर्यावरणपूरक दसरा साजरा\nअरूण झगडकर on झाडी शब्दसाधक शिक्षक पुरस्कार\nShashikant Shinde on शिक्षणाचे पसायदान: शैक्षिक यज्ञ \nस्वप्नातून बाहेर पडून वास्तवात राहायला शिकावे\nप्रश्न मुळापासून सोडवायला हवेत तरच ते सुटतात\nनिसर्गातील मुक्त आनंदच देतो मनाला उभारी\nसृष्टीतील सर्व जीवातील ब्रह्म जाणून व्हावे सर्वज्ञ\nमुक्त होणे म्हणजे तरी काय \nप्रेमाच्या पेटीनेच गाठता येतो मोक्षाचा तीर\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा (94)\nकाय चाललयं अवतीभवती (383)\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान (74)\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास (445)\nश्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://iyemarathichiyenagari.com/sahyadri-conservation-reserve-concept/", "date_download": "2022-12-01T00:56:09Z", "digest": "sha1:3WAJOBME3HCQBXQA4PFSJOQVPXHLCZQ7", "length": 36200, "nlines": 190, "source_domain": "iyemarathichiyenagari.com", "title": "सह्याद्री कन्सर्वेशन रिझर्व संकल्पना - इये मराठीचिये नगरी", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी महाराज यांना संत तुकारामांनी पाठवलेले अभंग\nमराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nछत्रपती शिवाजी महाराजांचे पर्यावरणीय विचार\nमुक्त्यारी समारंभ अथवा श्रीमन्महाराज शाहू छत्रपती, सरकार करवीर यांचा राज्याधिकारस्वीकारोत्सव\nजाणून घ्या अत्यंत दुर्मिळ बॉम्बे किंवा एचएच रक्तगटाबद्दल…\nसंत ज्ञानेश्‍वरांची परंपरा पुढे नेणारे देवनाथ कोण होते \nहे झाड केवळ आढळते महाराष्ट्रात…\nViral Video : फळे काढणीचे सोपे अन् टाकावू बाटलीपासून केलेलं यंत्र…\nNeettu Talks : कार्बन लेसर फेसियल ट्रिटमेंट आहे तरी काय \nझाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या सासरच्या मुळगावाची अशीही ओळख\nअभ्यासक्रमांचे उपयुक्तता मूल्य वाढविण्यासाठी…\nसह्याद्रीच्या कोंदणात वसलेला रांगडा किल्ला…\nचिमणी नक्की काय बोलत असावी बरं….\nपालकचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढल्याचा दावा\nजाणून घ्या माणसाच्या जन्माची गोष्ट…\nसोनसरी, पंद अन् सह्याद्री…\nशाश्वत विकास संकल्पनेचा विचार गरजेचा\nविदर्भातील शेतीक्षेत्रात आढळतात ‘हे’ पक्षी\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nHome » सह्याद्री कन्सर्वेशन रिझर्व संकल्पना\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nसह्याद्री कन्सर्वेशन रिझर्व संकल्पना\nइथलं सदाहरित ते अगदी पानझडी पर्यंतच जंगल वैशिष्ट पूर्ण जैवविविधतेचे माहेरघर आहेच आणि युनेस्को च्या जगातील आठ हॉटस्पॉट मध्ये समाविष्ट आहे. तसेच जागतिक वारसास्थळ सुद्धा आहे. इथल्या वनस्पती आणि प्राणी जीवन हे भारताच्या एकूण वनसंपत्तीचा मोठा वाटा उचलते आणि त्याबरोबरच जगात इतर कुठेही न आढळणाऱ्या प्रदेशनिष्ठ असणाऱ्या अनेक प्रजातीना निवासस्थान उपलब्ध करून देते.\nतब्बल सोळाशे किलोमिटर लांबीची कोकणच्या चिंचोळ्या किनारपट्टीला उपखंडाच्या सपाट मैदानापासून विलग करणारी, अंगाखांद्यावर शेकडो शिखरे, किल्ले आणि जंगले आपल्या वस्त्रा प्रमाणे मिरवणारी, दक्षिण भारतातील जवळ जवळ सर्वच पूर्व वाहिनी आणि पश्चिम वाहिनी नद्यांना जन्म देणारी आणि अरबी समुद्राचे खारे वारे आपल्या छातीवर झेलून त्याचे जीवनदायिनी पावसात रूपांतर करणारी सह्याद्री पर्वतरांग निसर्गाची भारताला दिलेली देणगी आहे यात कोणतीही शंका नाही. सह्याद्री पर्वत रांगेच्या अस्तित्वाने इथले जीवन जगण्यास सुकर झाले आहे. पूर्ण दक्षिण भारतात सिंचन आणि कृषी इथल्या पर्यावरणीय समतोलावर अवलंबून आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. गुजरात मधील सोनगढ पासून तामिळनाडू मधील स्वामिथोपे पर्यंत पसरलेली सह्याद्री पर्वतरांग आपली जंगले, नद्या, धबधबे, ओहोळ, नाले, ओढे अश्या प्रकारे भारताच्या जवळजवळ ४० टक्के भुभागाला सिंचनाखाली आणते किंवा पाण्याचा पुरवठा करते.\nइथलं सदाहरित ते अगदी पानझडी पर्यंतच जंगल वैशिष्ट पूर्ण जैवविविधतेचे माहेरघर आहेच आणि युनेस्को च्या जगातील आठ हॉटस्पॉट मध्ये समाविष्ट आहे. तसेच जागतिक वारसास्थळ सुद्धा आहे. इथल्या वनस्पती आणि प्राणी जीवन हे भारताच्या एकूण वनसंपत्तीचा मोठा वाटा उचलते आणि त्याबरोबरच जगात इतर कुठेही न आढळणाऱ्या प्रदेशनिष्ठ असणाऱ्या अनेक प्रजातीना निवासस्थान उपलब्ध करून देते. एका अंदाजाप्रमाणे ५०० मिलियन लोक सह्याद्री पर्वतरांगेच्या पर्यावरणीय सुविधावरती अवलंबून असल्याचे स्पष्ट झाले आहे. ७४०२ सपुष्प, १८१४ अपुष्प, १३९ सस्तन प्राणी, ५०८ पक्षी, १७९ उभयचर, ६००० कीटक, २९१ प्रकारचे गोड्या पाण्यातील मासे आणि यापैकी जवळ जवळ ३२५ वैश्विक नष्टप्राय होत आलेल्या प्रजाती असणारी समृद्ध जैवविविधता या पर्वत रांगेच्या अंगाखांद्यावर नांदते आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर असलेली जैवविविधता गेली काही वर्षे मात्र विकासाचे घाव सोसते आहे. अवैध जंगलतोड, शेतीची क्षेत्रवाढ, रबर, अननस, आंबा, काजू यांची एकसुरी लागवड, खाणकाम आणि खडी क्रशर, अगदी जंगलांच्या पोटात शिरलेले रस्ते, प्रदूषणकारी प्रकल्प अश्या अनेक कारणांनी जंगलांची सलगता काही वर्षात संपुष्टात आली आहे. एकेकाळी महाबळेश्वर पासून राधानगरी पर्यंत सलग असणारे जंगल���वच आता रस्ते, मानवी वस्ती, शेती मुळे खंडित झाले आहे. कोकणात तर बहुतेक जंगलजमीन ही खाजगी मालकीची आहे. संपूर्ण वनक्षेत्राच्या केवळ एक टक्के एवढीच जमीन ही वन खात्याच्या ताब्यात आहे. कोयना, चांदोली आणि दाजीपूर-राधानगरी यांची सलगता सुद्धा खंडित झाली आहे. ऊस, रबर,अननस यांचे मळे मोठ्या प्रमाणात दोडामार्ग परिसरात जंगलक्षेत्र तोडून उभे राहिले आहेत. ह्या मळ्याना संरक्षित करण्यासाठी वापरली गेलेली सौरकुंपणे वन्य प्राण्यांचे भ्रमण मार्ग रोखून धरत आहेत. कर्नाटक आणि गोवा मधली भिमगड आणि कोटिगाव मधून वर्षानुवर्षे अस्तित्वात असलेले वाघांचे भ्रमणमार्ग या अडथळ्यांमुळे मोठ्या प्रमाणात खंडित झाले. हत्ती तर हे मार्ग हजारो वर्ष वापरत असतात आणि ते खंडित झाल्याने माणगाव खोऱ्यात हत्ती शेती क्षेत्रात अतिक्रमण करत असल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे. कोल्हापूर आजरा भुदरगड राधानगरी इथे गव्यांचे कळप शेतीत घुसत असल्याचे आता नव्याचे उरले नाही परंतु कोकणात सुद्धा या गव्याचे अस्तित्व अगदी समुद्र किनाऱ्यावर सुद्धा दिसून आले आहे. बिबटे तर मानवी वस्तीमध्ये स्थिर होऊ लागले आहेत आणि रान कुत्रे संगमेश्वर चिपळूण मधून अगदी गुहागर तालुक्यात सुद्धा आढळले आहेत. अश्याने मानव वन्य प्राणी संघर्ष टोक गाठत असतानाच राज्य सरकारने आणि वन खात्याने नुकताच सह्याद्री भ्रमण मार्ग सुरक्षित व्हावेत यासाठी नवे कन्सर्वेशन रेसर्व्ह घोषित केली आहेत. त्यामुळे पर्यावरण अभ्यासक आणि निसर्ग प्रेमीमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. परंतु अनेक लोकांच्या मनात यानिमित्ताने अनेक प्रश्न सुद्धा निर्माण झाले आहेत. त्यांचे शंका निरसन व्हावे म्हणून या लेखाचे नियोजन.\nभारतात जंगल संरक्षणाचा इतिहास पाहायला गेलो तर अगदी एकोणिसाव्या शतकात याची सुरुवात होते, त्यावेळी आणि ब्रिटिश कालखंडात बहुतेक जमिनीवर जमीनदार आणि लोकांची मालकी होती. यातून महसुली वसुली हे मुख्य उद्दिष्ट असल्याने वन विभागाची रचना ही त्याच्याशी सुसंगत केली गेली आहे. परंतु जसजशी पर्यावरण रक्षणाची चळवळ जोमाने वाढू लागली तसतसे राखीव वनक्षेत्र सुद्धा हळूहळू वाढू लागले. परंतु राखीव वनक्षेत्र घोषित करण्यात येणारी सर्वात मोठी अडचण म्हणजे त्या क्षेत्राची मालकी आणि प्रस्थापित हक्क, त्यावर अवलंबून असणारे सामाजिक आण�� सांस्कृतिक सबंध, रोजगार. अनेक वेळेला जंगलात असणाऱ्या वस्तीचे विस्थापन हा सुद्धा वादग्रस्त मुद्दा होतो. त्यामुळे स्थानिकांना विश्वासात घेऊन, त्यांचे हक्क अबाधित ठेवून लोकसहभाग वाढेल आणि त्यांच्या सहभागातून संरक्षण करता येईल असे मार्ग अवलंबले गेले ते म्हणजे कंसर्वेशन रीसर्व आणि कमुनिटी रिसर्व. १९९८ च्या फॉरेस्ट पॉलिसीमध्ये जॉइंट फॉरेस्ट मॅनेजमेंट अंतर्गत स्थानिक लोकांचा जंगल संवर्धन आणि जतन कार्यक्रमात सहभाग समाविष्ट करून घेण्यात आला. यामध्ये वन विभाग आणि स्थानिक लोक यांना बरोबरीने जंगल जतनासाठी जबाबदार ठरवण्यात आले आणि जळणासाठी लाकूड वापरण्यासारखे काही हकक अबाधित ठेवून वृक्षारोपण सारखे कार्यक्रम राबवण्यात आले. या पद्धितीचे सुधारित रूप म्हणजेच काँसर्वेशन रिसर्व. संरक्षित जंगलाभोवतीचे बफर झोन, राष्ट्रीय उद्याने आणि पार्क यातील जंगलांना जोडणारे कॉरिडॉर, अभयारण्याच्या भोवतालचे असणारे असे परिसर की ज्यांच्यावर स्थानिक उपजिविकेसाठी अवलंबून आहेत आणि मालकी हक्क जनतेचे आहेत अश्या ठिकाणी संरक्षण देण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. अश्या पद्धतीने खाजगी जमीनक्षेत्र कायद्याने संरक्षित करण्याची ही एकमेव आणि पहिलीच पद्धती आहे. यामुळे अनेक एनजीओ, रिसॉर्ट्स, जमीन मालकी ट्रस्ट यांना काम करणे सोप्पे झाले आहे. या कायद्यातील सुधारणा wildlife (protection) amendment act of २००२ मध्ये प्रथम समाविष्ट केल्या गेल्या. तर २००३ च्या कायद्याप्रमाणे या तरतुदींना कायम करण्यात आले. या कायद्यानुसार Tiruvidaimarudur Conservation Reserve ही केरळ मधील क्षेत्र २००५ मध्ये सर्वप्रथम संरक्षित करण्यात आले. यांनतर आजच्या घडीला भारतात जवळ जवळ ८८ कन्सर्वेशन रिसर्व अस्तित्वात आली आहेत. विशेष म्हणजे लक्षद्वीप येथे समुद्र्तील पाहिली रीसर्व सुद्धा यावर्षी घोषित झाले आहे.\nमहाराष्ट्र राज्यात पूर्वीचे 6 आणि नवीन घोषित तिलारी अशी मिळून 7 संवर्धन राखीव आहेत. त्यात आता नव्याने 10 संवर्धन राखीव क्षेत्रांना मान्यता देण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य वन्य जीव मंडळाच्या 16 व्या बैठकीत घेण्यात आला आहे. राज्यात घोषित करण्यात आलेली नवीन 10 संवर्धन राखीव क्षेत्र पुढीप्रमाणे आहेत. आंबोली दोडामार्ग संवर्धन राखीव- सिंधुदुर्ग,चंदगड संवर्धन राखीव- कोल्हापूर, आजरा- भुदरगड संवर्धन राखीव- कोल्हापूर, गगनबावड�� संवर्धन राखीव- कोल्हापूर, पन्हाळगड संवर्धन राखीव- कोल्हापूर, विशाळगड संवर्धन राखीव- कोल्हापूर, जोर जांभळी संवर्धन राखीव- सातारा, मायणी क्लस्टर संवर्धन राखीव- सातारा अशा पश्चिम घाटातील 8 संवर्धन राखीव क्षेत्रांना मान्यता देण्यात आल्यामुळे वन्यजीवांचा भ्रमणमार्ग मोठ्या प्रमाणात संरक्षित झाला आहे. या आठ तसेच विदर्भातील महेंद्री व मुनिया या क्षेत्रासही संवर्धन राखीवचा दर्जा देण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. कर्नाटक राज्यांत सुद्धा नुकतेच असे क्षेत्र घोषित करण्यात आल्याने प्रोटेक्टेड एरिया नेकलेस नावाने ओळखला जाणारा १५७९ sq km चा पूर्ण भाग संरक्षित होऊन एकूण क्षेत्रात ३.८ पासून ५.२ टक्के एवढी वाढ झाली आहे. चंदगड संवर्धन राखीव हे तिलारी रिझर्व्ह ला कर्नाटकातील भिमगड अभयारण्याला जोडते. तिलारी घाटात Hubbardia diandra सारखी दुर्मिळ गवताची प्रजाती मिळते. दोडामार्ग आंबोली संवर्धन राखीव हे तिलारी आणि चंदगड संवर्धन राखीव भागाला आजरा भुदरगड संवर्धन राखीव क्षेत्राशी जोडते. हा भाग संपूर्ण पश्चिम घाटातला सर्वाधिक जैवविविधता असणारा आणि सर्वाधिक संशोधन झालेला आहे. आंबोली टायगर टोड, अनेक देव गांडूळ, बेडूक, खापर खवल्या, खेकडे यांच्या नवनवीन प्रजाती इथे नांदतात. छञपती शाहू महाराज आजरा भुदरगड संवर्धन राखीव क्षेत्र राधानगरी अभयारण्य आंबोली संवर्धन राखीव क्षेत्राला जोडते. गूढ आणि रहस्यमय ब्लॅक पँथर या भागात अनेक वेळेला दिसला आहे आणि राधानगरी च्या दक्षिण विस्तारासाठी आणि बफर झोन म्हणून हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. Argyreia lawii ही नष्ट प्राय झालेली वनस्पती पुन्हा एकदा शोधून काढण्यात या भागात शास्त्रज्ञांना यश आले आहे. तर गगनबावडा संवर्धन राखीव हे राधानगरी ला पन्हाळ गड संवर्धन राखीव क्षेत्राशी जोडते. अस्वले आढळणारी आणि वनस्पतींची प्रचंड जैवविविधता असणारी ही राखीव जागा cheilanthus sps. साठी प्रसिद्ध आहे. पन्हाळगड संवर्धन राखीव गगनबावडा क्षेत्राला विशाळगड संवर्धन राखीव क्षेत्राशी जोडते. हा भाग स्वर्गीय नर्तक, निलगिरी पिजन सारख्या अनेक पक्ष्यांनी समृद्ध आहे. विशाळगड संवर्धन राखीव हे चांदोली राष्ट्रीय उद्यानाला जोडणारा दुवा आहे तर जोर जांभळी सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर भागाला कोयनाशी सलगता मिळवून देते. या भागात लेपर्ड कॅट, जंगल कॅट अश्या द���र्मिळ जाती दिसून येतात.\nथोडक्यात माणसांच्या आणि विकासाच्या गाड्यात पसरलेल्या अथांग सागरात ही संवर्धन राखीव क्षेत्र एखाद्या बेटा प्रमाणे काम करतील आणि वन्य जीवनाला सहारा देतील अशी अपेक्षा आहे. खूप प्रमाणात खंडित झालेला उत्तरी पश्चिम घाट यामुळे सस्तन प्राण्यांचे भ्रमण मार्ग सुरक्षित ठेवण्यात आणि जोडण्यात महत्त्वाचे काम करेल अशी आशा आहे. सह्याद्री व्याघ्र अभयारण्यातून जवळ जवळ ३०० किमी ची यात्रा करून काली अभयारण्यात एक वाघ गेल्याची घटना ताजी आहे. असे भ्रमण मार्ग या निर्णयामुळे अजुन सुरक्षित होतील.तसेच स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी या भागात इको फ्रेंडली टुरिझम सुरू करण्यासाठी समितीचे गठन लवकरच केले जाईल. जिथे वन्यजीव डिस्टर्ब होणार नाहीत आणि पर्यटन होऊ शकेल असे ट्रेल लवकरच केले जातील. यातून स्थानिक हॉटेल, होम स्टे, गाईड, बाजार आणि कोकणी उत्पादने, रानमेवा यांना चांगली बाजारपेठ उपलब्ध होऊ शकेल. आणि स्थानिकांचे जंगलावर असणारे अवलंबित्व कमी होण्यास नक्की हातभार लागेल. खाणकाम रेड कॅटेगरी उद्योग यांना या परिसरात हातपाय पसरता येणार नाहीत. तर पशुपालन डेअरी सारखे उद्योग मात्र फारसे बाधित होणार नाहीत. एकंदरीत सह्याद्रीच्या अस्तित्वासाठी अत्यंत आवश्यक असणारा हा निर्णय असून याचे लाभ हळूहळू जनतेपर्यंत पोहोचतील आणि यापुढची पायरी म्हणजेच अभयारण्य होण्याकडे हे संवर्धन राखीव भाग वाटचाल करतील अशी आशा आहे.\nकचऱ्याकडे संपत्ती म्हणून पाहा…काय मिळते कचऱ्यातून\nसवयी बदला भविष्य बदलेल\nटीम इये मराठीचिये नगरी\nकोठे गायी राहिल्या आता \nमाझ्या शिक्षणाची पालवी फुलविणारे साहित्यिक : डॉ नागनाथ कोत्तापल्ले\nइचलकरंजी संस्कृती प्रतिष्ठानतर्फे कादंबरी पुरस्कार जाहीर\nथंडीत त्वचेची अशी घ्या काळजी…\nचला जाणूया नदीला अभियानाचा दुसरा टप्पा…\nसमाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे पुरस्कार जाहीर\nV. R. Gavhane on दोलायमानतेवर चिंतन हवे – डॉ. माधव चितळे\nराजू मरवे-बेळगाव on मलकापूर येथील प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालयात पर्यावरणपूरक दसरा साजरा\nअरूण झगडकर on झाडी शब्दसाधक शिक्षक पुरस्कार\nShashikant Shinde on शिक्षणाचे पसायदान: शैक्षिक यज्ञ \nस्वप्नातून बाहेर पडून वास्तवात राहायला शिकावे\nप्रश्न मुळापासून सोडवायला हवेत तरच ते सुटतात\nनिसर्गातील मुक्त आनंदच देतो मनाला उभारी\nसृष्टीतील सर्व जीवातील ब्रह्म जाणून व्हावे सर्वज्ञ\nमुक्त होणे म्हणजे तरी काय \nप्रेमाच्या पेटीनेच गाठता येतो मोक्षाचा तीर\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा (94)\nकाय चाललयं अवतीभवती (383)\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान (74)\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास (445)\nश्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2022-11-30T23:35:41Z", "digest": "sha1:MXQ5AHRWX3YE26YCTELCXF3IMHRJTF3Z", "length": 2105, "nlines": 35, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स.चे १२० चे दशक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइ.स.चे १२० चे दशक\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: १ ले शतक - २ रे शतक - ३ रे शतक\nदशके: ९० चे १०० चे ११० चे १२० चे १३० चे १४० चे १५० चे\nवर्षे: १२० १२१ १२२ १२३ १२४\n१२५ १२६ १२७ १२८ १२९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nशेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ तारखेला २३:०० वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ रोजी २३:०० वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%81_%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3", "date_download": "2022-12-01T00:59:40Z", "digest": "sha1:BDPYXVEM7QFJ2RXCITJPCP2U5GIUYDY5", "length": 3020, "nlines": 55, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "वायु पुराण - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nवायू पुराणामध्ये खगोलशास्त्र , भूगोल , युग , श्राद्ध , राजवंश,ऋषिव्ंश,संगीतशास्त्र,इत्यादींचे सविस्तर निरुपण आहे.\nहिंदू धर्मग्रंथावरील लेखमालेचा भाग\nईश · तैत्तरिय · छांदोग्य\nभगवद्गीता · ज्ञानेश्वरी · गीताई\nमनाचे श्लोक · रामचरितमानस\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nश��वटचा बदल १७ मार्च २०२२ तारखेला २१:५४ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल १७ मार्च २०२२ रोजी २१:५४ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-latest-news/nearly-half-of-soybean-harvesting-completed", "date_download": "2022-11-30T23:35:23Z", "digest": "sha1:KAL2JHIM5XMF22OEGZ4QZZ7MLVOBAHDR", "length": 8620, "nlines": 45, "source_domain": "www.agrowon.com", "title": "सोयाबीनची जवळपास निम्मी काढणी पूर्ण| Nearly half of soybean harvesting completed", "raw_content": "\nSoybean Harvesting : सोयाबीनची जवळपास निम्मी काढणी पूर्ण\nलातूर विभागातील पाच जिल्ह्यातील पिकांची स्थिती\nलातूर : विभागात यंदाच्या खरिपात सरासरीच्या १२२ टक्के क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी (Soybean Sowing) झाली आहे. या पिकाचे ४५ ते ५० टक्के काढणीचे (Soybean Harvesting) काम पूर्ण झाले आहे. गेल्या आठवड्यात विभागातील सर्व जिल्ह्यात बहुतांश महसुल मंडळात अतिवृष्टीमुळे काढणीस आलेल्या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. परिणामी, उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येण्याची शक्यता जास्त आहे.\nSoybean Harvesting : सोयाबीन ची काढणी करताना या गोष्टी लक्षात घ्या\nलातूर विभागात सोयाबीनचे पिकाचे सरासरी क्षेत्र १५ लाख ७१ हजार ८६८ हेक्टर असून १९ लाख ११ हजार ३२८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. विभागात मागील सप्ताहात हवामान उष्ण व ढगाळ होते. लातूर विभागातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ८१३.३८ मिलिमीटर असून दिनांक २० ऑक्टोबरपर्यंत ९२०.२२ मिलिमीटर इतका पाऊस झाला. तो २० ऑक्टोबरच्या सरासरीच्या ११७ टक्के असून वार्षिक सरासरीच्या ११३ टक्के इतका पाऊस झालेला आहे. लातूर विभागातील खरीप हंगामातील सरासरी क्षेत्र २७ लाख ६६ हजार ९५४ हेक्टर असून २७ लाख ६२ हजार ४८९ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी झालेली\nCotton Picking : कापूस वेचणीला झाली सुरुवात\nखरीप ज्वारी : लातूर विभागात खरीप ज्वारी पिकाचे सरासरी क्षेत्र ९४१७८ हेक्टर असून आतापर्यंत ३३७९२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पीक सद्या पोटरी व कणसे भरण्याच्या अवस्थेत आहे. अतिवृष्टीमुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.\nतूर : लातूर विभागात तुरीचे सरासरी क्षेत्र ३ लाख ४९ हजर २५३ हेक्टर असून आतापर्यंत २ लाख ५६ हजार ३०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्याची टक्केवारी ७३ आहे. पीक सद्या वाढीच्या अवस्थेत आहे. हिंगोली जिल्ह्यात काही ठिका���ी मर रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. गेल्या आठवड्यात विभागातील लातूर, उस्मानाबाद, नांदेड व हिंगोली जिल्हयात काही महसुल मंडळात अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान झाले आहे.\nCotton Rate : खानदेशात २५ लाख कापूस गाठींची निर्मिती होणार | Agrowon | ॲग्रोवन\nमुग ः लातूर विभागात मुगाचे सरासरी क्षेत्र ९६८३९ हे असून आतापर्यंत ५९५१३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली असून त्याची टक्केवारी ६१ आहे. पिकाची काढणी १०० टक्के पूर्ण झाली आहे.\nउडीद ः लातूर विभागात उडीदाचे सरासरी क्षेत्र ९८९२७ हेक्टर. असून आतापर्यंत ७५६०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. त्याची टक्केवारी ७६ आहे. पिकाची काढणी १०० टक्के पूर्ण झाली\nSoybean Rate : सोयाबीन बाजाराला पामतेलाचा आधार\nकापूस : कापूस पिकाचे सरासरी क्षेत्र ४ लाख ८५ हजार ०८८ हेक्टर.असून आतापर्यंत ४ लाख ०२ हजार ०६८ हेक्टर. क्षेत्रावर पेरणी झाली आहे. पीक सद्या बोंडे पक्व होण्याच्या अवस्थेत आहे व काही ठिकाणी पहिल्या वेचणीस सुरवात झाली आहे. परभणी व हिंगोली जिल्ह्यात पिकावर अल्प प्रमाणात तुडतुडे व मावा या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. नियंत्रणासाठी क्षेत्रियस्तरावर मार्गदर्शन करण्यात येत आहे. नांदेड जिल्हयात ढगाळ वातावरणामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. नांदेड, परभणी व हिंगोली जिल्हयात काही महसुल मंडळात अतिवृष्टीमुळे वेचणीस आलेल्या पिकाचे नुकसान झाले आहे.\nताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/10602", "date_download": "2022-11-30T23:11:00Z", "digest": "sha1:NTSUE74HOYK4BNQYET72OW5TSOYBVHGJ", "length": 23122, "nlines": 324, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "विस्तवाशी खेळणाऱ्या जिंदादिल गझलकरांचा परिवर्तनवादी मुशायरा… | India Dastak News Tv", "raw_content": "\nHome Breaking News विस्तवाशी खेळणाऱ्या जिंदादिल गझलकरांचा परिवर्तनवादी मुशायरा...\nविस्तवाशी खेळणाऱ्या जिंदादिल गझलकरांचा परिवर्तनवादी मुशायरा…\nयवतमाळ : स्मृतिशेष गझलश्रेष्ठ इलाही जमादार व ललित सोनोने यांना श्रद्धांजली म्हणून स्थानिक यवतमाळ येथे गझल मुशायरा व कवी संमेलन संपन्न झाले. सुप्रसिद्ध गझलकार अनिल कोसे यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वी झालेल्या या गझलकाव्य मैफिलीचे प्रभावी सू���्रसंचालन प्रसिद्ध साहित्यिक विनय मिरासे ‘अशांत’ यांनी केले.\nमुशायऱ्याचा आगाज केला तो नव्या दमाचे गझलकार दुशांत शेळके यांनी\nडोक्यात राग माझ्या,डोळ्यात आग आहे\nडरकाळ फोडणारा,माझ्यात वाघ आहे\nसामाजिक विषमतेविरुद्ध पेटून उठलेला हा गझलकार जेवढा उग्र,तडफदार व प्रलयकारी आहे तेवढाच नम्रही आहे.\nगझलेत मांडतो मी,देशातली अवस्था\nगझलेतला नवोदित,मी नवचिराग आहे या लाघवी शब्दांतून त्याची विनम्रता प्रस्तुत होते.\nआपल्या सुमधुर आवाजाने क्रांतीचा सूर प्रभावीपणे छेडणारा तेवढ्याच ताकदीचा गझलकार अतुल ढोणे तनहा हा होय. अतुलच्या गझलेत अन्यायाविरुद्धचा सात्विक संताप जेवढा ठासून भरला आहे तेवढेच मानवतापूर्ण जीवनाचे संविधानिक विश्लेषण त्याने केले आहे.\nवादळी वाऱ्याप्रमाणे धुंद आहे\nविस्तवाशी खेळण्याचा छंद आहे\nअशा शब्दात विद्रोह व्यक्त करणारा हा गझलकार तेवढ्याच संयमाने म्हणतो की,\nविश्व सारे तारणारा धम्म माझा,\nगौतमाचा मीच धम्मानंद आहे.\nअतुलच्या या ओळींमधून ‘साऱ्या विश्वाला बुद्ध हवा’ या सूचक महावाक्याची आठवण होते.\nगझल मैफलीत साऱ्यांनीच आपापल्या परीने आशय अभिव्यक्ती व विद्रोहाचा प्रभावी रंग भरला, पण त्यातही प्रमोद कांबळे ‘संबोधी’ व आनंद देवगडे हे गझलकार अधिक वरचे ठरले.\nस्पंदनांचा काळजाशी मेळ नाही\nया आशयपूर्ण शेरामधून विसंगत समाजव्यवस्थेचे भीषण चित्र आजच्या पिढीसमोर उभं करणाऱ्या आनंद देवगडे यांनी आपल्या\nश्वासासमान घेतो मी ‘बुद्ध वंदनेला’,\nअन् तेवढीच आहे मजला ‘अजाण’ प्यारी\nया शेरातून मैफिलीला कमालीची उंची मिळवून दिली. तर\nजुलमी सभोवताली,पसरून पाय आहे\nसडुनी घरात आता,मरण्यात काय आहे\nत्यांना कशास सांगू,गोमूत्र रोज प्यावे\nज्यांच्या घरी शिक्यावर,टांगून साय आहे\nया मर्मभेदी शब्दात प्रमोद कांबळे ‘संबोधी’ यांनी व्यवस्थेची चिरफाड केली. आपल्या आशयघन व भविष्यवेधी शब्दांनी उपस्थित रसिकांच्या काळजाचा ठाव घेणाऱ्या या दोन्ही समर्थ,परिवर्तनवादी गझलकारांचे भवितव्य फार उज्वल आहे,हे निश्चित.\nत्याचबरोबर गझलकार महेश अडगुलवार यांनी आपल्या गझलेतून वर्तमान राजकारणावर संधान साधले\nबघ केवढे तयांचे पुरते हसे निघाले\nजे काल वाघ होते भित्रे ससे निघाले \nमतदान काल केले चोरास फालतू मी\nवचनास पाळले ना नेते कसे निघाले \nतसेच शहरातील नामवंत कवींनीदेखील या मैफलीत आपल्या दमदार काव्यरचना सादर केल्या.त्यात प्रामुख्याने जेष्ठ कवी दिनकर वानखेडे यांची कविता विशेष भाव खाऊन गेली.\nहे रोजरोजच मरण संपलं तर\nआजपर्यंत सार तुमचचं ऐकत आलो\nआता मीच माझ्याशी बोलेल म्हणतो\nअश्या आत्मनिवेदनपर ओळीतून दिनकर वानखेडेंनी मैफिलीत रंग भरला.त्यांच्यासह महादेव कांबळे,निलध्वज कांबळे व सूत्रसंचालनकर्ते विनय मिरासे अशांत यांनीही दमदार आशयाच्या रचना सादर करून रसिकांची दाद मिळवली.\nनेतृत्व किसानांचे भलतेच डमी झाले\nपाहून पीकराशी हमीभाव कमी झाले\nकाट्यास लाज आली पायात रूततांना\nचप्पलींनीही डसावे तो घाव वर्मी आहे\nया शब्दात निलध्वज कांबळे यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. तर\nशेतात राबणारे हैराण आज आहे\nसत्तेत वाढलेले मुज्जोर फार झाले\nशोषित माणसांच्या पाठीत वार केले\nजातीय दंगलींना हद्दीत बंद केले\nया शब्दात महादेव कांबळे यांनी सामाजिक व्यथा मांडल्या.\nमैफलीचे अध्यक्ष मा.अनिल कोसे यांनी अप्रतिम आशयाच्या दोन दमदार गझल सादर करून मैफलीचा यशस्वी समारोप केला.\nअंदाज आरशाचा वाटे खरा असावा\nत्या हासऱ्या मुखाच्या हृदयी चरा असावा\nचाखून गोडवा तो,आयुष्य तृप्त झाले\nगझलेत अमृताचा,नक्की झरा असावा\nअशी गझलेचे श्रेष्ठत्व अधोरेखित करणाऱ्या ओळींनी वातावरण भारून टाकले.\nयाप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून निमंत्रित असलेले प्रा. माधव सरकुंडे यांनीही आपल्या दोन रचना सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.\nमैफिलीचे आभार सृजन साहित्य संघाचे अध्यक्ष प्रा.डॉ.बाळकृष्ण सरकटे यांनी केले.यशस्वीतेसाठी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र खराबे यांनी विशेष प्रयत्न घेतले.\n पत्नीसह दोन मुलांना मारुन डॉक्टरने केली आत्महत्या…\nNext articleदोन अधिकारी सापडले लाचलुचपत प्रतिबंधक विभागच्या जाळ्यात…एक उपजिल्हाधिकारी तर दुसरा गटविकास अधिकारी…\nसुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762\nराज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, आमदार श्री. विजय वडेट्टीवार यांचा दि. २७ नोव्हेंबर २०२२ रोजीचा दौरा कार्यक्रम…\n*राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते तथा आमदार श्री. विजय वडेट्टीवार यांचा* *दि. २७ नोव्हेंबर २०२२ रोजीचा दौरा कार्यक्रम....* *रविवार दि. २७ नोव्हेंबर २०२२* *सकाळी १०:३०...\nजिल्हा महिला काँग्रेसचे रामदेव बाबा विरुद्ध जोडे मारो आंदोलन\nचंद्रपू���: तुम्ही साडी नेसल्यावर, सलवार सूट परिधान केल्यावर चांगले दिसता आणि काही नाही परिधान केल्यावरही चांगले दिसता असे महिलांना उद्देशून जे अप्पतीजनक विधान योगगुरू...\nचंद्रपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी कार्यालयात पीक विमा कक्ष स्थापन\nपीक विम्याचा लाभ मिळाला नसलेल्या शेतकऱ्यांना चंद्रपूर जिल्हा काँग्रेस ग्रामीण अध्यक्ष प्रकाश देवतळे यांचे जाहीर आवाहन चंद्रपूर: राज्यातील शेतकरी मोठ्या संकटातून जात आहे. अतिवृष्टी आणि...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nप्रितम गग्गुरी(उपसंपादक) आष्टी:- दिनांक २८ नोव्हेंबर रोजी श्री छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्था आष्टी तर्फे आयोजित द्वितीय विदर्भ स्तरीय आमंत्रित कराटे स्पर्धा आष्टी येथे आयोजित...\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना आवाहन…\nनागपूर -भारतीय संविधानाला अभिप्रेत लोकशाही गणराज्य घडविण्यासाठी देशातील शेवटच्या वंचित समूहापर्यंत पोहोचून त्यांच्या वेदनेशी आपुलकीचे व माणुसकीचे नाते जोडावे लागेल. तेव्हा कुठे वंचित, शोषित,...\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद – अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी…\nसावली: गेल्या अनेक वर्षापासून गायरान जागेवर पिढ्यानपिढ्या पक्की घरे बांधून वास्तव्यास असलेल्या तसेच महसूल जमिनिवर अतिक्रमणं धारकांना अतिक्रमणं हटविण्याबाबत शासनाकडून नोटीस बजावण्यात आल्या. यामुळें...\nसिद्धार्थ पंच मंडळ, चंद्रपूर तर्फे भोजनदान..\nचंद्रपूर: मंडळवार, दि. 29 नोव्हेंबर 2022 ला धम्मनगरी चंद्रपुरात अनमोल बुद्ध धातूंची प्रतिष्ठाना धमकीर्ती विहारात करण्यात आली. या शुभप्रसंगी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी सिद्धार्थ पंच...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना...\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद...\nमैत्रिणी सोबत जंगलात जाणं बेतले जीवावर; वाघाचा हल्ल्यात तरुण ठार\nब्रेकिंग न्यूज: आष्टी पुलावरून ट्रक उलटला; दोन ठार,एक जखमी…\nअखेर येनापूरच्या ‘त्या’युवकांविरुद्ध ऍट्रासिटी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल.. दिक्षा...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना आवाहन…\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद – अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी…\nसिद्धार्थ पंच मंडळ, चंद्रपूर तर्फे भोजनदान..\nबार्टी प्रादेशिक कार्यालयात मदत केंद्र सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.nashikinfo.in/%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%BE/", "date_download": "2022-12-01T01:04:50Z", "digest": "sha1:WTHHATLMWYCZWQ26SJDFKYDCKG6WRRXP", "length": 6936, "nlines": 113, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "धुळे : विजेचा धक्क्याने राष्ट्रीय खेळाडूचा मृत्यू -", "raw_content": "\nधुळे : विजेचा धक्क्याने राष्ट्रीय खेळाडूचा मृत्यू\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र>\nधुळे : विजेचा धक्क्याने राष्ट्रीय खेळाडूचा मृत्यू\nधुळे : विजेचा धक्क्याने राष्ट्रीय खेळाडूचा मृत्यू\nधुळे, पुढारी वृत्तसेवा : विजेचा प्रवाह उतरलेल्या पोलला हात लावल्याने राष्ट्रीय खेळाडूचा मृत्यू झाला. कुणाल प्रभाकर घरटे असे मृत्यू झालेल्या खेळाडूचे नाव आहे. ही घटना धुळ्यातील कुमार नगर येथे घडली. याच भागात ही दुसरी घटना घडली असून वीज वितरण कंपनीने तातडीने नादुरुस्त वीज पोल्सची दुरुस्ती करावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेली आहे.\nधुळे शहरातील कुमार नगरमध्ये राहणारा कुणाल प्रभाकर घरटे हा युवक जय हिंद महाविद्यालयातील विद्यार्थी असून तो बास्केटबॉल आणि फ्लोअर बॉल या खेळातील राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू होता. घराजवळ असलेल्या पोलला त्याचा स्पर्श झाल्याने त्याला विजेचा तीव्र धक्का बसला. त्यामुळे तो खाली कोसळला. ही बाब निदर्शनास आल्याने त्याला तातडीने रुग्णालयात नेण्याच्या हालचाली करण्यात आल्या. पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही.\nकुणालच्या पार्थिवावर काल (दि.२३) अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे महानगर प्रमुख धीरज पाटील तसेच शिवसेनेचे माजी नगरसेवक नरेंद्र परदेशी यांनी वीज वितरण कंपनीच्या ढिसाळ कारभारावर टीका केली आह��. कुमार नगर परिसरात यापूर्वी अशाच पद्धतीने घराजवळ असलेल्या पोलला हात लागल्याने विजेच्या धक्क्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. यावेळी देखील वीज वितरण कंपनीला सूचना करून देखील त्यांनी नादुरुस्त केबल दुरुस्तीचे काम पूर्णपणे केले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.\nVirat Kohli King : ‘तो’ एक चेंडू अन् विराटने पाकिस्तानला केले उद्ध्वस्त\nआ. एकनाथ खडसे : तपास यंत्रणा सरकारच्या तालावर नाचतेय\nBhagyashree Mote : सणासुदीच्या दिवसांत सजली भाग्यश्री\nThe post धुळे : विजेचा धक्क्याने राष्ट्रीय खेळाडूचा मृत्यू appeared first on पुढारी.\nनाशिक : भिंत कोसळून दबली तीन मुले\nनाशिक : आरटीओकडून उद्यापासून आकर्षक क्रमांकांसाठी वाहनधारकांना संधी\nनाशिक : जिल्हावासीयांना ‘वर्षा’वास ; अनेक तालुक्यांत पावसाची झड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://iyemarathichiyenagari.com/sunetra-vijay-joshi-article-on-beautifulness/", "date_download": "2022-12-01T00:59:03Z", "digest": "sha1:XNLKMK35ZKSKB7TQUVTOIBHMUL3N7GIV", "length": 19869, "nlines": 195, "source_domain": "iyemarathichiyenagari.com", "title": "सुंदरता... - इये मराठीचिये नगरी", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी महाराज यांना संत तुकारामांनी पाठवलेले अभंग\nमराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nछत्रपती शिवाजी महाराजांचे पर्यावरणीय विचार\nमुक्त्यारी समारंभ अथवा श्रीमन्महाराज शाहू छत्रपती, सरकार करवीर यांचा राज्याधिकारस्वीकारोत्सव\nजाणून घ्या अत्यंत दुर्मिळ बॉम्बे किंवा एचएच रक्तगटाबद्दल…\nसंत ज्ञानेश्‍वरांची परंपरा पुढे नेणारे देवनाथ कोण होते \nहे झाड केवळ आढळते महाराष्ट्रात…\nViral Video : फळे काढणीचे सोपे अन् टाकावू बाटलीपासून केलेलं यंत्र…\nNeettu Talks : कार्बन लेसर फेसियल ट्रिटमेंट आहे तरी काय \nझाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या सासरच्या मुळगावाची अशीही ओळख\nअभ्यासक्रमांचे उपयुक्तता मूल्य वाढविण्यासाठी…\nसह्याद्रीच्या कोंदणात वसलेला रांगडा किल्ला…\nचिमणी नक्की काय बोलत असावी बरं….\nपालकचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढल्याचा दावा\nजाणून घ्या माणसाच्या जन्माची गोष्ट…\nसोनसरी, पंद अन् सह्याद्री…\nशाश्वत विकास संकल्पनेचा विचार गरजेचा\nविदर्भातील शेतीक्षेत्रात आढळतात ‘हे’ पक्षी\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nजग हे सुंदर आहेच. पण जीवन हे त्याहून सुंदर आहे. जगण्यासाठी खूप सुंदर प्रेमाची न���ती आहेत. फक्त त्याकडे बघण्याची सुंदर नजर तुमच्याकडे हवी. सुंदरता ही कुठल्याही बाह्य प्रसाधनाने येत नाही तर ती आतच असते.\nसौ सुनेत्रा विजय जोशी\nसुंदरता शिर्षक वाचून डोळ्यासमोर सुंदर सुंदर गोष्टी आणि व्यक्ती आल्या असतील ना. आता हेच बघा रेखा, रीना, मधुबाला, मीनाकुमारी अशा अनेक नट्या सुंदर आहेत. पण तरी कुणाला रेखा आवडते तर कुणाला मधुबाला. तर सगळ्याच सुंदर असून असे का होत असावे सुंदरता नक्की कशात असते \nसुंदरता ही व्यक्तीत किंवा वस्तूत नसते तर ती बघणार्‍याच्या नजरेत असते असे म्हणतात. बहुतांशी ते खरेही असावे. एखादी व्यक्ती निखालस सुंदर असतेही. किंवा एखादी वस्तू पण. तसेच एखादे दृश्य सुध्दा. त्याबद्दल दुमत नसते. पण कधीतरी आपलाच मुड चांगला नसतो, मग ते दृश्य किंवा ती व्यक्ती आपल्याला चांगली वाटत नाही. समुद्र किनारा आपण दोघे मग तो किनारा सुंदर वाटतो. पण विरहात तोच नकोसा वाटतो. खरे तर दृश्य तेच असते पण परिस्थिती वेगळी.\nडोळे दिपून टाकणारा देवबागचा किनारा…\nप्रियासोबत जी संध्याकाळ सुंदर सांज असते तीच संध्याकाळ एकटेपणात कातरवेळ वाटते. शिवाय लैलाको देखो तो मजनुकी आखोंसे… असही ऐकलय. खरेच आहे. असेही उपरोधात्मक ऐकले आहे की दिल आया गधीपे तो पद्मिनी क्या चीज है… यातला अतिशयोक्तीचा भाग सोडा… पण खरेच कधीकधी प्रेमात पडलेल्या जोडीला बघून आपण भलेही मनातल्या मनात म्हणतो, पण म्हणतो की काय बघितले याच्यात किंवा हिच्यात कुणास ठाऊक ना रंगरुप ना पैसाअडका ना कुठला विशेष गुण… तरीही ते दोघे मात्र एकमेकांच्या प्रेमात अगदी आकंठ बुडालेले असतात. म्हणजेच त्यांना एकमेकांतील काही तरी सुंदरता नक्कीच दिसलेली असेल. कदाचित मनमोकळा स्वभाव किंवा टापटीप किंवा निगर्वीपणा किंवा हुशारी किंवा शांतपणा वागण्याबोलण्यात असलेली विनम्रता. पण ते फक्त त्यांनाच दिसलेले असते.\nकधीकधी काही व्यक्ती त्यांच्या साधेपणानेही उठून दिसतात. कुणाचा आवाज छान असतो, तर कुणाचे नृत्य सुंदर, कुणी सुंदर चित्र काढतो, तर कुणी उत्तम पदार्थ बनवतो असे काही ना काही गुण प्रत्येकाकडे असतात. आणि या प्रत्येक गुणांचा कुणी ना कुणी पारखी असतो. तसेच त्याच्या लेखी ती गुणात्मक सुंदरता त्याला महत्वाची वाटते. आणि असे आहे म्हणुनच प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते.\nरामतिर्थ अन् चित्रीचे सौंदर्य…(व्हिडिओ)\nसगळ्यांना एकच गोष्ट आवडली असती तर हे जग चालूच शकले नसते. जसे की आपले बाळ हे प्रत्येक आईला जगातले सगळ्यात सुंदर मुल वाटते. आणि खरच पिल्लू मग ते कुणाचही अगदी कुत्रा मांजराचे किंवा माकडांचे ते सुंदरच दिसते. खरे तर आपण कुणी विचित्र दिसत असेल तर काय माकडासारखे दिसतो असे म्हणतो. तर आपले बाळ हे काळे चपटे नकटे कसेही असले तरी छानच दिसते. इतके छान की त्याला कुणाची दृष्ट लागायला नको म्हणून आई आवर्जून तीट तर लावतेच पण रोज दृष्ट काढायला सुध्दा विसरत नाही.\nतर अशी ही सुंदरता आणि त्याच्या प्रेमात पडणारे आपण. मृत्यू खरे तर कुणालाच आवडत नाही. पण एखादे कृतार्थ वय झालेल्या व्यक्तीला जेव्हा काही त्रास न होता सहज मरण येते तेव्हा आपण म्हणतोच ना की मरण देखील सुंदर झाले हो. तेच अवेळी अर्धा संसार झालेला किंवा अपघाती मृत्यू आला तर तो भयंकर वाईट मरण आले असेही म्हणतो.\nजग हे सुंदर आहेच. पण जीवन हे त्याहून सुंदर आहे. जगण्यासाठी खूप सुंदर प्रेमाची नाती आहेत. फक्त त्याकडे बघण्याची सुंदर नजर तुमच्याकडे हवी. सुंदरता ही कुठल्याही बाह्य प्रसाधनाने येत नाही तर ती आतच असते. आपण जसे आहोत तसेच छान आहोत हा आत्मविश्वास असेल तर तो चेहर्‍यावर झळकणार. आणि जगण्याची कला जर तुम्हाला अवगत असेल तर मग अजून काय हवे सुंदर जीवनाचा सुंदर दृष्टीने आस्वाद घ्या. आणि इतरांचे जीवन पण सुंदर होऊ द्या.\nबहिणाबाई चौधरी यांच्या निर्मितीचा ‘सृजनगंध’\nअडेनियम डेझर्ट रोझची अशी करा लागवड \nटीम इये मराठीचिये नगरी\nNeettu Talks : घरातच तयार करा कोरड्या त्वचेसाठी क्लिन्सर…(व्हिडिओ)\nSaloni Art : असे तयार करा कागदी पुलांचे बुके…\nमाझ्या शिक्षणाची पालवी फुलविणारे साहित्यिक : डॉ नागनाथ कोत्तापल्ले\nइचलकरंजी संस्कृती प्रतिष्ठानतर्फे कादंबरी पुरस्कार जाहीर\nथंडीत त्वचेची अशी घ्या काळजी…\nचला जाणूया नदीला अभियानाचा दुसरा टप्पा…\nसमाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे पुरस्कार जाहीर\nV. R. Gavhane on दोलायमानतेवर चिंतन हवे – डॉ. माधव चितळे\nराजू मरवे-बेळगाव on मलकापूर येथील प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालयात पर्यावरणपूरक दसरा साजरा\nअरूण झगडकर on झाडी शब्दसाधक शिक्षक पुरस्कार\nShashikant Shinde on शिक्षणाचे पसायदान: शैक्षिक यज्ञ \nस्वप्नातून बाहेर पडून वास्तवात राहायला शिकावे\nप्रश्न मुळापासून सोडवायला हवेत तरच ते सुटतात\nनिसर्गातील मुक्त आनंदच ��ेतो मनाला उभारी\nसृष्टीतील सर्व जीवातील ब्रह्म जाणून व्हावे सर्वज्ञ\nमुक्त होणे म्हणजे तरी काय \nप्रेमाच्या पेटीनेच गाठता येतो मोक्षाचा तीर\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा (94)\nकाय चाललयं अवतीभवती (383)\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान (74)\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास (445)\nश्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://kolaj.in/published_article.php?v=indian-boxer-nikhat-zareen-is-new-world-championPW1231621", "date_download": "2022-12-01T00:58:52Z", "digest": "sha1:QFFOBL4PJHMVKSQ65QAFI6VNMT5BL5QN", "length": 27116, "nlines": 137, "source_domain": "kolaj.in", "title": "बॉक्सिंगमधे होणाऱ्या अन्यायावर मात करणारा निखतचा गोल्डन पंच!| Kolaj", "raw_content": "\nबॉक्सिंगमधे होणाऱ्या अन्यायावर मात करणारा निखतचा गोल्डन पंच\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nनिखत झरीन ही भारतीय बॉक्सर आता नवी विश्वविजेती ठरलीय. ‘निखत’ हा एक सुफी शब्द असून, त्याचा अर्थ सुगंध असा आहे; तर झरीनचा अर्थ आहे सोनं नावाप्रमाणेच निखतनं आपल्या ऐतिहासिक कामगिरीचा सोनेरी सुगंध सर्वत्र पोचवला असून, त्याचा प्रत्येक भारतीयाला सार्थ अभिमान आहे.\nभारताच्या क्रीडा इतिहासात १९ मे २०२२ हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला. त्याचं कारण निखत झरीनची सुवर्णमय कामगिरी. तुर्कस्तानच्या इस्तंबूल नगरीत तिनं या दिवशी बॉक्सिंगचं विश्वविजेतेपद स्वतःच्या नावावर केलं आणि इतिहास रचला. जिगरबाज, वादळी आणि काहीशी वादग्रस्त या तीनच शब्दांत निखतचं वर्णन करता येईल. ५२ किलो वर्गात तिनं थायलंडच्या जितपोंग जुटामेन्सला अस्मान दाखवताच संपूर्ण देशात तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला.\nया यशाची खासियत अशी की, निखतनं अंतिम फेरीत जुटामेन्सला ५-० अशा सणसणीत फरकानं धूळ चारली. तेलंगणाच्या या उमद्या कन्येनं सगळ्या भारताला खूश करून टाकलं. महिला विश्वविजेतेपदाचा गौरव प्राप्त केलेली निखत ही भारताची पाचवी बॉक्सर आहे. या आधी मेरी कोमनं तब्बल अर्धा डझन वेळा हा बहुमान पटकावलाय. त्याशिवाय सरिता देवी, लेखा के. सी. आणि जेनी आर. एल. या इतर महिला बॉक्सरनीही विश्वविजेतेपद मिळवलंय.\nचौदाव्या वर्षी बनली ‘युवा विश्वविजेती’\n१४ जून १९९६ला तेलंगणातल्या निजामाबादमधे निखतचा जन्म झाला. या राज्याला बॉक्सिंगची फारशी पार्श्वभूमी नाही. निखतचे वडील मोहम्मद जमील फुटबॉल आणि क्रिकेट खेळायचे. निखतला एकूण चार बहिणी. त्यातल्या दोघी डॉक्टर, तर सर्वात धाकटी बॅडमिंटनमधे आपलं नशीब आजमावतेय. निखत ही चार बहिणींपैकी चौथी.\nमोहम्मद जमील यांना सातत्यानं असं वाटत होतं की, आपल्या एकातरी मुलीनं क्रीडा क्षेत्रात नावलौकिक संपादन करावा. त्यासाठी त्यांनी निखतची निवड केली. पण निखतनं सर्वसाधारपणे महिला ज्या खेळाकडे फारशा वळत नाहीत अशा ‘बॉक्सिंग’ची निवड आपल्या कारकिर्दीसाठी करताच, घरातल्या सर्वांच्या भुवया उंचावल्या. वडील मोहम्मद यांनी कसलेही आढेवेढे न घेता आपल्या कन्येच्या या निर्णयाला लगेच पाठिंबा दिला.\nखरं तर, त्यांना असं वाटत होतं की, निखतनं धावपटू म्हणून नाव मिळवावं. तिनं बॉक्सिंगची निवड केल्याचं समजताच, निखतची आई परवीन सुलताना यांनी तर सुरवातीला घरच डोक्यावर घेतलं त्यांची अडचण वेगळीच होती. ‘अगं, तू जर बॉक्सर बनलीस तर तुला पत्नी म्हणून कोणीही स्वीकारणार नाही.’ असं त्यांनी आपल्या लेकीला बजावलं.\n निखतला किशोरवयातच बॉक्सिंगचं विश्वविजेतेपद खुणावू लागलं होतं. आता तिला पाठिंबा द्यायला तिचे काका शमसुद्दीन हेही सज्ज झालं. कारण, त्यांची दोन्ही मुलं एतेशामुद्दीन आणि इतिशामुद्दीन बॉक्सिंगचं रिंगण गाजवू लागली होतं. त्यामुळे काका हेच निखतचं प्रेरणास्थान बनले. त्यांनी निखतला सर्वतोपरी साहाय्य केलं आणि वयाच्या केवळ चौदाव्या वर्षी निखत ‘जागतिक युवा बॉक्सिंग विजेती’ ठरली.\nहेही वाचा: पुरुषांनी रडायला हवं असं सचिन तेंडूलकर का म्हणाला\nत्यानंतर तिची ठोसेबाजीची मालिका सुरूच राहिली. यशाच्या पायर्‍या ती चढत गेली. हा वेग अफलातून होता. तसं पाहिलं, तर तिला उशिरानेच विश्वविजेतेपद मिळालं. याचं मुख्य कारण म्हणजे २०१७ला तिच्या खांद्याला झालेली दुखापत. त्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. आता तिची कारकीर्द संपणार की काय, असं वाटू लागलं होतं.\nपण निखत पुन्हा पूर्�� ताकदीनिशी बॉक्सिंगच्या रिंगणात उतरली आणि पाहता पाहता तिनं जागतिक अजिंक्यपदाला गवसणी घातलीसुद्धा ‘निखतचं हे यश देशातल्या सर्व खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरेल ‘निखतचं हे यश देशातल्या सर्व खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरेल’ अशी भावना तिचे वडील मोहम्मद जमील यांनी व्यक्त केली. ते खरंच आहे.\nनिखत ही मुस्लिम असल्यामुळे ती हाफ पँट घालून बॉक्सिंगच्या रिंगणात उतरणार म्हटल्यावर सुरवातीच्या काळात नातेवाईक आणि निजामाबादमधल्या मोहल्ल्यांतून जमील कुटुंबाला टोमणे सहन करावे लागले होते. त्यांनी निग्रहानं त्याकडे दुर्लक्ष केलं. निखतमधे असलेल्या अपार क्षमतेची जाणीव कुटुंबातल्या सर्वच सदस्यांना झाली होती. त्यामुळे त्यांनी निखतला सातत्यानं प्रोत्साहन दिलं. परिणामी, निखतलाही हुरूप आला. ती एकेक पायरी सर करत गेली.\nअपार परिश्रम, तीव्र इच्छाशक्ती आणि कणखर मनोबल या त्रिसूत्रीच्या बळावर निखतनं हे निर्भेळ यश खेचून आणलं. निखतच्या यशात तिचे प्रशिक्षक आणि गुरू द्रोणाचार्य पुरस्कार विजेते आय. व्ही. राव यांचा मोठा वाटा आहे. निखतमधले सुप्त गुण त्यांनी वेळीच ताडले आणि या कच्च्या हिर्‍यावर असे पैलू पाडले की, नंतरच्या काळात या हिर्‍याच्या तेजानं सगळ्या जगाचे डोळे दिपले\nसडेतोड भूमिका आणि वादळी खेळी\nही गोष्ट आहे टोकियो ऑलिम्पिकच्या चाचणी स्पर्धेची. त्यावेळी मेरी कोमनं निखत झरीनचा ९-१ अशा फरकानं लीलया पाडाव केला. पण नंतर अचानकपणे विश्व बॉक्सिंग स्पर्धेसाठी मेरीचा समावेश ५१ किलो गटात करण्यात आला. त्यावेळी कोणताही चाचणीचा निकष लावला गेला नाही. याला निखतनं तीव्र आक्षेप घेतला.\nकेवळ आधीच्या यशामुळे मेरीला झुकतं माप देण्यात आल्याचा आरोप निखतनं केला. एवढंच नाही, तर तिनं तेव्हाचे केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांना आपली बाजू मांडणारं सविस्तर पत्रही लिहिलं होतं. निखतच्या या लेटरबाँबनं एकच खळबळ उडवून दिली. अनेक दिवस माध्यमात या वादाला व्यापक प्रसिद्धी मिळाली. शेवटी, कुणालाही उजवं-डावं केलं जाणार नाही, असा स्पष्ट निर्वाळा रिजिजू यांना द्यावा लागला.\nदुसरीकडे, मेरी कोमही हट्टाला पेटली. कोण ही निखत असा उर्मट सवाल मेरीनं माध्यमांसमोर केला तेव्हा निखत मनातून दुखावली गेली. हे शाब्दिक युद्ध एवढं टिपेला पोचलं की, जेव्हा निखत आणि मेरी यांची लढत झाली ��ेव्हा मेरीनं निखतशी हस्तांदोलन करण्याचं सौजन्यही दाखवलं नाही. त्याबद्दल मेरीवर तेव्हा टीका झाली होती. हा जबरदस्त अपमान निखतच्या मनात घर करून राहिला होता. आता ती जिद्दीला पेटली. रोज तासंतास सराव करू लागली.\nइस्तंबूलमधे होणारी स्पर्धा जवळ येऊ लागली तेव्हाच तिला विश्वविजेतेपद खुणावू लागलं. झालंही तसंच. पहिल्या फेरीपासून निखतनं एवढा धडाकेबाज खेळ केला की, तिच्या जबरदस्त ठोशांपुढे कुठल्याच प्रतिस्पर्ध्याचा निभाव लागला नाही. अंतिम फेरी जवळ आली तसं निखतच्या ठोशांत जणू बारा हत्तींचं बळ आलं. आपल्या थाई प्रतिस्पर्धी बॉक्सरला तिनं मानच वर करू दिली नाही. पंचांनी तिला विजयी घोषित केलं तेव्हाच निखत नावाचं वादळ शांत झालं.\nहेही वाचा: भारताकडे वेगवान गोलंदाज येण्याचं कारण काय\nमोठ्या रुबाबात ती मेरी कोमच्या पंगतीत जाऊन बसली. सुवर्णपदक मिळवून झाल्यानंतर आता निखतला तिच्या आवडीच्या बिर्याणीवर ताव मारायचाय. कारण, खेळाडूंसाठी असलेल्या विशेष आहारामुळे गेल्या तीन वर्षांपासून बिर्याणीचं दूर-दर्शन घेऊनच तिला समाधान मानावं लागलंय.\nखरं तर, निखतला आयपीएस व्हायचं होतं. बी. ए. ची पदवी प्राप्त केल्यानंतर हा विषय तिच्या डोक्यात रुंजी घालू लागला. मात्र, नंतर ती बॉक्सिंगचं रिंगण गाजवू लागली आणि पोलिस अधिकारी व्हायचा विचार तिला सोडून द्यावा लागला.\nएक दिवस आपल्या नावाचीही ट्विटरवर जगभर चर्चा व्हावी, असं स्वप्न तिनं पाहिलं होतं. विश्वविजेती झाल्यानंतर तिचं हे स्वप्न वास्तवात अवतरलं आणि ती कमालीची सुखावली.\n‘निखत’ हा एक सुफी शब्द असून, त्याचा अर्थ सुगंध असा आहे; तर झरीनचा अर्थ आहे सोनं नावाप्रमाणेच निखतनं आपल्या ऐतिहासिक कामगिरीचा सोनेरी सुगंध सर्वत्र पोचवला असून, त्याचा प्रत्येक भारतीयाला सार्थ अभिमान आहे.\nतसं पाहिलं, तर निखतनं २०११मधेच युवा विश्वविजेतेपद मिळवलं होतं. राष्ट्रीय पातळीवर चमकण्यासाठी तिला तब्बल पाच वर्षं वाट पाहावी लागली. मग २०१६ला फ्लायवेट प्रवर्गात मनीषाला पराभूत करून निखत पहिल्यांदा वरिष्ठ विभागातली चॅम्पियन बनली. यातली योगायोगाची गोष्ट अशी की, याच प्रवर्गात मेरी कोमचा समावेश होता. त्यामुळे निखतची उपेक्षा होत गेली.\nदरम्यानच्या काळात वरिष्ठ राष्ट्रीय विभागात निखत सातत्यानं बहारदार कामगिरी करत राहिली. बेलग्रेडमधेह��� तिनं पदकाला गवसणी घातली. २०१८च्या राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेसाठी जेव्हा निखतला डावललं गेलं तेव्हा तर ती पार मोडून पडायला आली होती. अशा वेळी वडिलांनी निखतला धीर देत वैफल्याच्या छायेतून बाहेर काढलं. त्यामुळे निखतचा आत्मविश्वास दुणावला. ती नव्या उमेदीनं रिंगणात उतरली आणि पदके मिळवू लागली.\nआता जेव्हा ‘विश्वविजेतेपद’ मिळालं तेव्हा ‘मेरी कोमशी असलेला माझा वाद संपलाय,’ अशी घोषणाच निखतनं ट्विटरवर करून टाकली. ‘जुने जाऊ दे मरणालागुनि’ या उक्तीनुसार झालं गेलं विसरून, मेरीसोबतचा आपला जुना फोटो निखतनं शेअर केला. त्याखालच्या ओळी मोठ्या अर्थपूर्ण होत्या.\nनिखत म्हणते, ‘मेरीसारख्या महान खेळाडूचा आशीर्वाद मिळाल्याशिवाय माझं यश परिपूर्ण होऊ शकत नाही. धन्यवाद मेरी, तुझ्याच प्रेरणेमुळे मी हे यश मिळवू शकले.’ त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा निखतच्या कौतुकाचं ट्विट केलं तेव्हा तर निखतचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्या रात्री मी माझं सुवर्णपदक उशीजवळ ठेवूनच झोपले होले, अशी आठवण निखत सांगते.\nलेजंड धोनीचा अखेरचा 'षटकार'\nकधीकाळी बालिश वाटणाऱ्या विराटची प्रगल्भ तिशी\nमानसिक आरोग्य नीट राहीलं तरच खेळाडू यश मिळवतील\nस्पर्श न करता खेळता येतं, म्हणून आपल्याकडे क्रिकेट वाढलं\nगोवर भारतात पुन्हा का परततोय\nगोवर भारतात पुन्हा का परततोय\nभावा, कोल्हापूरच्या फुटबॉलचा नादच खुळा\nप्रा. डॉ. अभिजित वणिरे\nभावा, कोल्हापूरच्या फुटबॉलचा नादच खुळा\nप्रा. डॉ. अभिजित वणिरे\nललद्यदस् ललबाय: स्त्रीत्व आणि स्त्रीमुक्तीचा शोध घेणाऱ्या कविता\nललद्यदस् ललबाय: स्त्रीत्व आणि स्त्रीमुक्तीचा शोध घेणाऱ्या कविता\nभारतीय डॉक्युसिरीजनी सावरला नेटफ्लिक्सचा डोलारा\nभारतीय डॉक्युसिरीजनी सावरला नेटफ्लिक्सचा डोलारा\nमीडिया, शेतकरी आणि भारत जोडो यात्रा - १\nमीडिया, शेतकरी आणि भारत जोडो यात्रा - १\nगुजरातचे निकाल इतके महत्त्वाचे का ठरतायत\nगुजरातचे निकाल इतके महत्त्वाचे का ठरतायत\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरचं 'नाटक' थांबायला हवं\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरचं 'नाटक' थांबायला हवं\nगोवर भारतात पुन्हा का परततोय\nगोवर भारतात पुन्हा का परततोय\nआंतरराष्ट्रीय पातळीवर गाजतोय शिक्षणाचा दिल्ली पॅटर्न\nआंतरराष्ट्रीय पातळीवर गाजतोय शिक्षणाचा दिल्ली पॅटर्न\nपश्चिम बंगालच्या शिक्षक भरती घोटाळ्याचं गौडबंगाल\nपश्चिम बंगालच्या शिक्षक भरती घोटाळ्याचं गौडबंगाल\nभगवानी देवी: खेळाचं मैदान गाजवणारी ९४ वर्षांची तरुणी\nभगवानी देवी: खेळाचं मैदान गाजवणारी ९४ वर्षांची तरुणी\n‘खेलो इंडिया’: ऑलिम्पिकसाठी व्हावी भक्कम पायाभरणी\n‘खेलो इंडिया’: ऑलिम्पिकसाठी व्हावी भक्कम पायाभरणी\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathilok.com/lyrics/sukh-aale-majhya-dari/", "date_download": "2022-12-01T00:44:27Z", "digest": "sha1:TJS7PNSTWUKMST7LOV3YV6FSYZ6H7SH4", "length": 4144, "nlines": 95, "source_domain": "www.marathilok.com", "title": "Sukh Aale Majhya Dari Lyrics - Aaliya Bhogasi (1957) | Asha Bhosle - मराठी लोक (माणसे)", "raw_content": "\nसुख आले माझ्या दारी Lyrics (Marathi)\nसुख आले माझ्या दारी\nमज काय कमी या संसारी\nतो स्वर्ग नको मज नकोच ती पुण्याई\nहे भाग्य पुरे की मी बाळाची आई\nमाझ्या पुरती ही इंद्रपुरी\nमज काय कमी या संसारी\nनयनांत तुझ्या मी बघते स्वप्न उद्याचे\nया इवल्या हाती लपले दिन भाग्याचे\nबाळगिली ही आस उरी\nमज काय कमी या संसारी\n‘सारेगमप लिटिल चॅम्प’ फेम रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरचा\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी\nमोफत मराठी ई -पुस्तके\n‘सारेगमप लिटिल चॅम्प’ फेम रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरचा\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2021/01/12-benefits-of-keeping-laughing-buddha-at-home-in-marathi.html", "date_download": "2022-12-01T00:47:12Z", "digest": "sha1:XJHJARFURFWW3EWYOBIWYOGMV2QMRN5X", "length": 13828, "nlines": 83, "source_domain": "www.royalchef.info", "title": "12 Benefits of keeping laughing Buddha at Home in Marathi - Royal Chef Sujata", "raw_content": "\nलाफिंग बुद्धाचा हसरा चेहरा म्हणजे सुख, समृद्धी व आनंदाचे दार उघडणे.\nआपल्या जगामध्ये फक्त काही व्यक्ति अश्या असत���ल की त्यांना लाफिंग बुद्धा म्हणजे काय व ते कसे असतील ही माहीत नसेल. आजकाल घरच्या सजावटीमध्ये फेंग्शुईच्या उपायाच्या वस्तु ठेवण्याची प्रथा आहे त्यामध्ये लाफिंग बुद्धा ह्यांचा समावेश आहे. लाफिंग बुद्धा ह्याची मूर्ती जास्ती करून गिफ्ट म्हणजेच भेट म्हणून दिली जाते. लाफिंग बुद्धा ह्यांची बरीच रूप आहेत. पण सर्वात जास्त हातात पोटली घेतलेले लाफिंग बुद्धा जास्त लोकप्रिय आहेत. हातात पोटली घेतलेले लाफिंग बुद्धा आपल्याला घरोघरी पाहायला मिळतील. तसेच लोक डोळे झाकून सांगतील की हे लाफिंग बुद्धा आहेत.\nलाफिंग बुद्धा घरात ठेवण्याचे फायदे काय आहेत. पण एक लक्षात ठेवा की लाफिंग बुद्धा आपल्याला कोणी गिफ्ट म्हणजेच भेट म्हणून दिले तर त्याचे फायदे अजून चांगले मिळतात.\nलाफिंग बुद्धा ह्यांच्या 12 प्रकारच्या प्रतिमा आहेत व त्याचे 12 प्रकारचे निराळे फायदे आहेत ते काय आहेत ते आपण पाहूया.\nदीर्घायु व आरोग्य ह्यासाठी हातात वु-लू घेतलेले लाफिंग बुद्धा:\nलाफिंग बुद्धा ह्यांच्या हसऱ्या चेहऱ्याला आनंदाचे उघडे दार असे म्हणतात. सुख, शांती संपत्ति ह्यांचे देवता असणारे लाफिंग बुद्धा ह्यांची फक्त मूर्ती घरात ठेवली जाते त्यांची पूजा करत नाहीत. लाफिंग बुद्धा ह्यांची मूर्ती घरात ठेवल्याने घरात धन दौलत ह्याचे आगमन होते व आपल्या आरोग्याच्या तक्रारीन पासून आपण दूर राहतो. जर कोणाच्या घरात आजारी माणूस आहे व त्याचा आजार बरेच दिवसा पासून आहे व तो आजार घरातून जाण्याचे नाव घेत नाही व त्याच्या आजाराचे निदान होत नाही तर हातात वु-लू नावाचे चीनी फळ घेतलेले लाफिंग बुद्धा घरात ठेवले तर नक्कीच त्याचा फायदा होऊन आजाराचे निदान होण्यास मदत होईल. वु-लू हे फेंग्शुईचे असे गैजेट आहे की ते दीर्घायु व आरोग्य देते. पण हातात हे फळ लाफिंग बुद्धा हयानी घेतलेले असले पाहिजे तरच त्याचा प्रभाव पडेल.\nलाफिंग बुद्धा ह्यांची प्रतिमा कोठे ठेवावी\nआपण घरात किंवा ऑफिसमध्ये कुठे सुद्धा लाफिंग बुद्धा ह्यांची प्रतिमा ठेवू शकतो पण जनिमीवर ठेवू नये. जर खाली ठेवायची असेल तर पाटावर ठेवावी. ड्रॉइंगरूम मध्ये ठेवावी, बेडरूम किंवा किचन मध्ये किंवा डायनिग टेबलवर ठेवू नये. तसेच लाफिंग बुद्धा ह्यांची प्रतिमा ठेवताना अश्या प्रकारे ठेवा की घरात येणाऱ्या व्यक्तीला आल्या बरोबर समोरच दिसेल.\nलाफिंग बुद्धा ह��यांच्या 12 प्रकारच्या प्रतिमा आहेत.\n1. दोन्ही हात वरच्या दिशेला असणारे लाफिंग बुद्धा:\nज्यांच्या घरात आर्थिक टंचाई आहे. व्यापार वृद्धी होत नाही त्यांनी लाफिंग बुद्धा ह्याची प्रतिमा ठेवावी. आपल्या साऱ्या अडचणी जाऊन आर्थिक प्रगती होईल.\n2. झोपलेल्या स्थतीत असलेले लाफिंग बुद्धा:\nज्यांच्या घरी ज्या स्त्रीचे दुर्भाग्य हात धरून चालत असेल त्यांनी अश्या प्रकारची लाफिंग बुद्धा ह्यांची प्रतिमा ठेवावी. सुख मिळून सौभाग्य प्राप्ती होईल.\n3. हातात धनाची झोळी घेतलेले लाफिंग बुद्धा:\nअश्या प्रकारची प्रतिमा घरात किंवा ऑफिसमध्ये ठेवल्याने धन संबंधित अडचणी दूर होऊन धनाची कधी सुद्धा कमतरता होणार नाही.\n4. लहान मुलाच्या मध्ये असलेले लाफिंग बुद्धा:\nज्याना संतान प्राप्ती होत नाही व ते दुखी आहेत त्यांनी अश्या प्रकारची लाफिंग बुद्धा ह्यांची प्रतिमा ठेवावी त्यांना संतान सुख मिळेल असे म्हणतात.\n5. खांद्यावर झोळी घेतलेले लाफिंग बुद्धा:\nअश्या प्रकारची लाफिंग बुद्धा ह्यांची प्रतिमा घरात ठेवल्याने व्यापार वृद्धी होऊन घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाईन.\n6. ड्रागन बरोबर बसलेले लाफिंग बुद्धा:\nअश्या प्रकारची प्रतिमा घरात ठेवल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा जाऊन सकारात्मक ऊर्जा येते. वातावरण शुद्ध होऊन नवी ऊर्जा निर्माण होते. जादू टोणा ह्या सारख्या गोष्टींचा प्रभाव होत नाही.\n7. हसणारे लाफिंग बुद्धा:\nअश्या प्रकारची प्रतिमा ठेवल्यामुळे घरातील वातावरण नेहमी आनंदी राहते. सुख समृद्धी राहते. घरातील मानसिक तनाव नष्ट होतो.\n8. कोणत्यापण धातू पासून बनवलेले लाफिंग बुद्धा:\nधातू पासून बनवलेल लाफिंग बुद्धा घरात ठेवल्याने घरातील व्यक्तीची निर्णय घेण्याची क्षमता वाढते. असमंजस स्थिति सुधारून कार्यक्षमता वाढते.\n9. ध्यान लावलेले लाफिंग बुद्धा:\nज्या व्यक्तिला मानसिक शांती नाही तसेच मानसिक रोगा पासून पीडित आहे. त्यांनी अश्या प्रकारची प्रतिमा घरात ठेवावी नक्की फायदा होईल.\n10. नावेमध्ये बसलेले लाफिंग बुद्धा:\nज्याना समाजात मान सन्मान पाहिजे त्यांनी अश्या प्रकारची प्रतिमा घरात मुख्य रूममध्ये म्हणजे हॉलमध्ये ठेवावी.\n11. पैशांची नाणी व पंखा ह्या बरोबर असणारे लाफिंग बुद्धा:\nअश्या प्रकारची प्रतिमा घरात ठेवल्याने घरातील क्लेश नाहीसे होतात आर्थिक प्रगती होते. व सुख संपती व आरोग्य राहते.\n12. दीर्घायु व आरोग्य ह्यासाठी हातात वु-लू घेतलेले लाफिंग बुद्धा ठेवावे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/konkan-news/51848/", "date_download": "2022-12-01T00:10:32Z", "digest": "sha1:7D4O3PLAY57ACFWQ3XRVS6532FQKRPGC", "length": 7429, "nlines": 109, "source_domain": "mnews.esy.es", "title": "घोटाळ्याबाजांवर शरद पवार बोलत नाहीत, किरीट सोमय्यांची टीका | Kirit Somaiya | Maharashtra News", "raw_content": "\nHome Konkan News घोटाळ्याबाजांवर शरद पवार बोलत नाहीत, किरीट सोमय्यांची टीका | Kirit Somaiya\nघोटाळ्याबाजांवर शरद पवार बोलत नाहीत, किरीट सोमय्यांची टीका | Kirit Somaiya\nघोटाळ्याबाजांवर शरद पवार बोलत नाहीत, किरीट सोमय्यांची टीका\nऔरंगाबाद : घोटाळ्याबाजांवर शरद पवार (Sharad Pawar) बोलत नसल्याची टीका, भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केली. आज शुक्रवारी (ता.१९) औरंगाबाद येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सोमय्या म्हणाले, की अर्जुन खोतकरांनी बेनामी पद्धतीने जालना सहकारी साखर कारखाना फसवणुकीतून हस्तगत केला आहे. काही दिवसांपूर्वी तापडिया आणि मुळे यांच्यावर ईडीच्या धाडी ज्या पडल्या त्या या संबंधितच होत्या, असे त्यांनी सांगितले. कारखान्यासाठी अर्जुन खोतकरांनी २०१२ पासून षडयंत्र सुरु केले होते. अनेक शेतकऱ्यांना माझ्याकडे (Aurangabad) तक्रारी दिल्या आहेत. गेल्या आठवड्यात केंद्र सरकारचे सहकार सचिवांकडे १ हजार कोटी रुपयांचा जमीन बळकवल्याची तक्रार केली आहे.\nहेही वाचा: आंध्रचे माजी मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू भावूक होऊन रडू लागले\nशेतकरी संबंधित लोकांना भेटण्यासाठी मी येथे आलो होतो. काही दिवसांत कडक कारवाई सुरु होईल, असा इशारा किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना दिला आहे.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\nसिंधुदुर्ग : मच्छीमार नौका बुडाली; समुद्रात पाचजण बेपत्ता\nरत्नागिरी : कोकणातील 47 तालुक्यांमध्ये आरोग्य सुविधेसाठी हेलिपॅड\nyouth burnt 90 percent, सेल्फीचा नाद महागात पडला; रेल्वे इंजिनवर चढलेला तरुण ९० टक्के भाजला,...\nsanjay rathod, …तर मी मातोश्रीवर पुन्हा जाईन; शिवसेनेचे बंडखोर आमदार राठोड यांचं मोठं विधान –...\nजात प्रमाणपत्र रद्द होताच नवनीत राणांची पहिली प्रतिक्रिया, शिवसेनेवर ��ंभीर आरोप\nरिया चक्रवर्तीची ८ तास चौकशी; कोणत्याही क्षणी अटकेची शक्यता\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/maharashtra/1180/", "date_download": "2022-12-01T00:21:45Z", "digest": "sha1:P3DLITOZ64T5YDFEANUM3S7A74UDOUXV", "length": 7066, "nlines": 102, "source_domain": "mnews.esy.es", "title": "पुण्यात पॅनकार्ड क्लब इमारतीला भीषण आग | Maharashtra News", "raw_content": "\nHome Maharashtra पुण्यात पॅनकार्ड क्लब इमारतीला भीषण आग\nपुण्यात पॅनकार्ड क्लब इमारतीला भीषण आग\nपुण्यातील बाणेर येथील पॅनकार्ड क्लब इमारतीला भीषण आग लागली आहे. इमारतीतून आगीचे लोट येत असून अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी आग विझवण्याचं काम करत आहेत.\nबाणेर परिसरात पॅनकार्ड क्लबमध्ये राहण्यासाठी हॉटेल्ससोबतच सर्व सुविधा आहेत. सोमवारी दुपारी एकच्या सुमारास अचानक येथील डोमला आग लागली. नागरिकांनी त्याची माहिती तत्काळ अग्निशमन दलास दिली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी पोहचल्या. त्यांनी चहुबाजूने आग विझविण्यास सुरुवात केली. आगीमुळे दूर अंतरावरून देखील धुराचे लोट दिसत आहेत. डोम उंचावर असल्यामुळे त्याला आगीने वेढले आहे. त्यामुळे ती आग इतर पसरण्याची शक्यता असल्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांनी विविध बाजूने आगीवर नियंत्रण मिळविण्यास सुरुवात केली आहे. या आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.\nआगीने रौद्ररुप धारण केल्याने संपूर्ण क्लबमध्ये आग पसरली आहे. आग लागली तेव्हा क्लबमध्ये कोणी नसल्याने सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, आग इतकी भीषण आहे की गेल्या दीड तासांपासून अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.\nPrevious articleJNU हिंसाचार: २६/११ हल्ल्याची आठवण: मुख्यमंत्री\nNext article२०२२मध्ये शरद पवार राष्ट्रपती; राऊतांची नवी मोहीम\nUdyanraje Bhosale may leave BJP, मी कोश्यारींच्या विरोधात बोलतोय, भाजपश्रेष्ठींनी माझ्यावर कारवाई करुन दाखवावीच: उदयनराजे भोसले – if bjp not taking action against bhagat...\nlakhimpur viral video: लखीमपूर हिंसा : बेफामपणे शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडण्याचा व्हिडिओ समोर – lakhimpur kheri...\nभाजपने पुन्हा डावलले; खडसे आता काय करणार\nदहावीत कोकण बोर्ड पुन्हा अव्वल\nशेतकऱ्यांनो वे��ीच जागे 'व्हा' नाहीतर…\nsmartphone hang, Android Smartphones वापरताना ‘या’ समस्या येत असतील तर, सर्व्हिस सेंटरमध्ये जायची नाही गरज,...\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindigatha.com/2020/03/marathi-essay-on-if-there-were-no-exams-for-kids-and-students.html", "date_download": "2022-11-30T23:55:55Z", "digest": "sha1:XR6R2NQEVCIWCQ3TVKDQR26ZRYFIE7FZ", "length": 11488, "nlines": 73, "source_domain": "www.hindigatha.com", "title": "Marathi Essay on \"If there were no Exams \", \"परीक्षा नसत्या तर \" for Kids and Students.", "raw_content": "\nनुसता विचारही किती सुखावह आहे.. “परीक्षा नसत्या तर”. शालेय जिवनात विद्यार्थी कित्तेक परीक्षांना सामोरे जात असतो. चाचणी परीक्षा, सहामही परीक्षा, वार्षीक परीक्षा ह्या तर नेहमीच्या झाल्याच पण त्याचबरोबर तोंडी परीक्षा, पाठांतर परीक्षा, विज्ञान प्रयोगाच्या परीक्षा, हस्तव्यवसाय, चित्रकला, पि.टी. एक ना दोन असंख्य परीक्षांचा भडीमार चालु असतो वर्षभर. शिकतो म्हणुन परीक्षा असतात का परीक्षा आहेत म्हणुन शिकतो असा प्रश्न मनामध्ये तरळुन जातो.\nपरीक्षांचे वेळापत्रक लागले आणि जसजसे परीक्षांचे दिवस जवळ यायला लागले की सारं वातावरणच बदलुन जाते. विषेशतः वार्षीक परीक्षा. घरातला दुरदर्शन बघणे तसेही अशक्यच असते, ह्या काळात तर तो दुरदर्शनचा आवाजही ऐकु येत नाही. खेळाची मैदाने ओस पडलेली असतात. बाहेर पानगळतीचा हृतु चालु झालेला असतो. कोपऱ्या कोपऱ्यावर उसाची गुऱ्हाळ असतात. शाळेत वाचनलयातुन एखादे पुस्तक आणावे म्हणुन चक्कर मारावी तर शाळाही ओसच असतात. एखादा दुसरा मित्र भेटतो पण त्याच्याही चेहऱ्यावर परीक्षांचे ओझे दिसत असतेच.\nअश्या ह्या परीक्षाच बंद झाल्या तर कित्ती मज्जा येईल. सगळीकडे आनंदी आनंद पसरेल. परीक्षांच्या चिंता नाहीत, वेळापत्रकांचे ओझे नाही, अभ्यासाची कटकट नाही. परीक्षा नाहीत तर गुण नाहीत, टक्केवारी नाही, पास/नापास व्हायची चिंता नाही. कुणी ‘हुशार’ कुणी ‘ढ’ असा भेदभावच होणार नाही. शालेय जिवनाची सर्व संकृतीच बदलुन जाईल.\nपण.. परीक्षा नाही झाल्या, सगळेच पास झाले तर खऱ्या गुणवत्तेचा कस कसा लागणार शाळा-कॉलेजातुन बाहेर पडल्यावर जेंव्हा आपण आयुष्यातील खऱ्या परीक्षेला सामोरे जाऊ तेंव्हा आपले हात-पाय थरथरायला लागतील कारण त्यावेळेस परीक्षांना सामोरे जायला आपण तयार नसु. परीक्षा नसेल तर आपण मिळवलेले ज्ञान आणि त्याचा समजलेला अर्थ हा चुक का बरोबर हे कसे समजणार शाळा-कॉलेजातुन बाहेर पडल्यावर जेंव्हा आपण आयुष्यातील खऱ्या परीक्षेला सामोरे जाऊ तेंव्हा आपले हात-पाय थरथरायला लागतील कारण त्यावेळेस परीक्षांना सामोरे जायला आपण तयार नसु. परीक्षा नसेल तर आपण मिळवलेले ज्ञान आणि त्याचा समजलेला अर्थ हा चुक का बरोबर हे कसे समजणार भारत देश्याला ‘विकसनशील’ देशापासुन ‘विकसीत’ देश अशी ओळख करुन घ्यायला गरज आहे खऱ्या गुणवंतांची. अश्या लोकांची जे लोक वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवतील, भारत देश्याचे नाव जगाच्या नकाश्यावर ठळक करतील. परीक्षाच नाही झाल्या तर कदाचीत खरी गुणवत्ता झाकोळली जाईल. नाकर्त्या लोकांची नोकर्य़ांमध्ये भरती झाली तर त्या कंपनीची स्थीती खालावेलच पण अनुषंगाने भारत देशाची सुध्दा प्रगतीच्या मार्गावरील घौडदौड मंद होईल.\nपरीक्षाच नाही म्हणलं तर, शिक्षणाचे अंतीम ध्येयच नसले तर कश्याला कोण शिकेल आणि कश्याला कोण ज्ञानार्थी होईल\nपरीक्षा हव्यातच. परीक्षा व्यक्तीला त्याची विद्या आणि त्याची बुध्दी अधीक तल्लख करायला भाग पाडतात. परीक्षा गुणवंत विद्यार्थ्यांना अधीकाअधीक ज्ञान मिळवण्यासाठी आणि मिळवलेले ज्ञान पुन्हा-पुन्हा पडताळुन पाहण्यासाठी भाग पाडतात. परीक्षा मनुष्याला आयुष्यात येणा़ऱ्या संकटांना सामोरे जाण्याचे बळ देतात.\nत्यामुळे परीक्षा नसत्या तर हा विचार सुखावह असला तरी त्याचे परीणाम भावी आयुष्यात नक्कीच सुखावह नसतील.\nहिंदी निबंध | हिंदी अनुछेद | हिंदी पत्र लेखन | हिंदी साहित्य | हिंदी भाषण | हिंदी समाचार | हिंदी व्याकरण | हिंदी चुट्कुले | हिंदी जीवनियाँ | हिंदी कवितायेँ | हिंदी भाषण | हिंदी लेख | रोचक तथ्य |\nसामाजिक मुद्दों पर निबंध\nआप सभी का हिंदी गाथा वेबसाइट पर स्वागत है | जैसा की आपको जानकर बहुत ख़ुशी होगी की हमारी मातृभाषा \"हिंदी\" आज वर्ल्ड वाइड वेब में बहुत ज्यादा प्रचलित होती जा रही है | इसी कारण हमारा भी दायित्व बनता है की हम अपने सभी हिंदी पढने वाले पाठकों को हिंदी में ज्ञानवर्धक जानकारिय दे सके चाहे वह अनुछेद हो या निबंध हो या हिंदी साहित्य हो या और कुछ | हमारा यही प्रयास रहता है की अपने सभी पाठकों को उनकी जानकारी की पाठन सामाग्री प्रदान कर सके |\nयदि हमारे किसी पाठक को लगता है की वह भी अपना योगदान हिंदी गाथा वेबसाइट पर देना चाहता है तो हिंदी गाथा उसके लिए सदेव खुला है | वह पाठक किसी भी तरह का आर्टिकल या निबंध या कुछ और अगर हिंदी गाथा वेबसाइट में प्रकाशित करना चाहता है तो वह Contact Us पेज में जा कर अपनी पठान सामाग्री भेज सकता है |\nहिन्दी गाथा एप इंस्टॉल करें\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0/", "date_download": "2022-12-01T00:24:55Z", "digest": "sha1:XAZSNUX35AKRRS6LHPLHJMSRFQRZRWLJ", "length": 24840, "nlines": 182, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "गांधी विचारांचा जागर | थिंक महाराष्ट्र", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nशंभर वर्षांपूर्वी महात्मा गांधींनी ‘हिंद -स्वराज्य’ या पुस्तकात मांडलेले विचार आजच्या समाज वास्तवाच्या आणि काळाच्या संदर्भात किती प्रस्तुत आहेत, याचा मागोवा घेण्यासाठी झालेल्या चर्चासत्रावरचा डोळस कटाक्ष…\nमोहनदास करमचंद गांधी या तरूणानं १९०९ साली भारतीय समाजाच्या जीवनशैली संदर्भातले आपले तात्विक विचार पुस्तकरूपानं मांडले. ‘हिंद-स्वराज्य’ या पुस्तकात ज्या काळात त्यांनी हे विचार मांडले तो शंभर वर्षांपूर्वीचा काळ आणि २०१३ सालचा आजचा काळ, या दरम्यान देशात बरीच सामाजिक, नैतिक, राजकीय उलथापालथ झाली आहे. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. या कालप्रवाहात पूलही वाहून गेला की काय अशी शंका वाटावी अशी स्थिती आहे.\nमहात्मा गांधींनी ‘हिंद -स्वराज्य’मध्ये मांडलेले विचार आजच्या समाज वास्तवाच्या आणि काळाच्या संदर्भात किती प्रस्तुत किंवा अप्रस्तुत आहेत; किती उपयोगी किंवा निरूपयोगी आहेत यावर परिचर्चा घडवून आणण्याचा एक चांगला उपक्रम अलीकडेच पुण्यात पार पडला. ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ आणि ‘गांधी स्मारक निधी’ या संस्थांच्या वतीनं आयोजलेल्या दोन दिवसांच्या या चर्चासत्रात समाजातल्या विविध क्षेत्रातल्या अभ्यासकांनी, समाजसेवकांनी भाग घेतला. काही विद्यार्थीही या चर्चासत्राला उपस्थित होते.\nमहात्मा गांधींचं जीवनविषयक तत्त्वज्ञान मान्य असो वा नसो, पण गांधी-विचार मुळातून समजून घेण्यासाठी आदर्श समाजव्यवस्थेची गांधीजींची संकल्पना जाणून घेण्यासाठी प्रत्येकानं ‘हिंद-स्वराज्य’ पुस्तक वाचलं पाहिजे. पुस्तका���्या पहिल्या पानावरच मोहनदास करमचंद गांधी म्हणतात- ‘माझा उद्देश केवळ देशाची सेवा करण्याचा, सत्य शोधण्याचा आणि त्यानुसार आचरण करण्याचा आहे. म्हणून विचार चुकीचे ठरले तरी त्यांना चिकटून राहण्याचा माझा आग्रह नाही.’ दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ‘हिंद-स्वराज्य’मधल्या विचारांवर चर्चा करायला जमलेल्या धुरिणांच्या विवेचनाचा रोख ‘हिंद -स्वराज्य’मधले गांधीजींचे विचार विस्तारित रूपात मांडण्यावर होता. आजच्या संदर्भात त्यांचा अन्वय लावण्याचे फार प्रयत्न परिचर्चेत झाले नाहीत. चर्चा गांधी गौरवासाठी निश्चित नव्हती. पण हे भान भल्याभल्यांपाशी नव्हतं.\nआजच्या आर्थिक उदारीकरणाच्या आणि जागतिकीकरणाच्या वादळात सर्वच मूल्यांची मोठया प्रमाणावर पडझड झाली आहे. गांधींच्या विचारासंदर्भात बोलायचं तर गांधींजींच्या स्वप्नातला भारत आज आहे कुठं आजच्या तरूणांच्या विश्वात महात्मा गांधी आणि त्यांचं तत्त्वज्ञान यांना काय आणि कितीसं स्थान आहे आजच्या तरूणांच्या विश्वात महात्मा गांधी आणि त्यांचं तत्त्वज्ञान यांना काय आणि कितीसं स्थान आहे महात्मा गांधी त्यांच्या विचारांसह आज आऊटडेटेड झाले आहेत काय महात्मा गांधी त्यांच्या विचारांसह आज आऊटडेटेड झाले आहेत काय हे सारे प्रश्न या विचारवंतांना पडू नयेत, याचं आश्चर्य वाटलं. आजच्या तरूण पिढीला तरी हे प्रश्न पडतात की नाही कोण जाणे. गांधीच त्यांच्या विचारविश्वात नसतील तर त्यांनाही ते पडत नसतील. परिचर्चेत हा आजचा तरूण केंद्रस्थानी नव्हता; गांधीच्या ‘हिंद-स्वराज्य’ मधल्या वैचारिक संकल्पनांची आजच्या वास्तवातून केलेली साक्षेपी समीक्षाही परिचर्चेत केंद्रस्थानी नव्हती.\nआजच्या पिढीच्या नजरेतून ‘हिंद-स्वराज्य’कडे पाहिलं तर कदाचित या पुस्तकातले गांधी विचार बरेचसे भाबडे, स्वप्नरंजनात्मक वाटतील. पाश्चात्य सभ्यतेविषयी गांधींनी ‘हिंद-स्वराज्य’ मध्ये कठोर भाष्यं केली आहेत. ती करताना त्यांनी पाश्चात्यांचं संशोधनकार्य, पाश्चात्यांची शिस्त, अभ्यासूपणा, तत्त्वज्ञान आणि कलाक्षेत्रातील त्यांची भरीव कामगिरी वगैरेकडे सपशेल दुर्लक्ष केलं आहे. पाश्चात्य जीवनशैलीतले दोष आणि त्रुटी मात्र वकिवली बाण्यानं दाखवून दिल्या आहेत. आज पाश्चात्य सभ्यता नावाच्या गोष्टीचे भयावह रूप काही क्षेत्रात दिसू लागले ��हे हे खरे आहे. त्यामुळे गांधीजींच्या पाश्चात्य संस्कृतीवरल्या या टीकेला आज सर्वसामान्य नागरिकांची दाद मिळूनही जाईल. पण ‘हिंद -स्वराज्य’मध्ये पाश्चात्य सभ्यतेबद्दल लिहिताना गांधीजी नाण्याची केवळ एक बाजू दाखवताहेत हे नजरेआड करून चालणार नाही.\nगांधीजींनी हिरिरीनं पुरस्कार केलेला निसर्गोपचार, हा काही सर्व विकारांवरचा इलाज ठरत नाही. अनेक गंभीर रोगांवर पाश्चात्यांनी विकसित केलेली उपाययोजनाच उपयोगी ठरत आली आहे. स्वत: गांधीजींना आपल्या एका विकारावर इलाज म्हणून ऑपरेशन करून घ्यावं लागलं होतं. आदिवासींच्या आजारावर आपल्याला आधुनिक औषधं आणि उपकरणं वापरावी लागतात अशी कबुली डॉ. अभय बंग यांनी आपल्या विवेचनात दिली. अभय बंग यांच्याप्रमाणे परिचर्चेच्या मूळ संकल्पनेशी बांधिुलकी ठेवून आपले अनुभवकथन करायची कामगिरी मोहन हिराबाई हिरालाल यांनी चांगल्याप्रकारे बजावली. मेंढालेखात ग्राम स्वराज्य कल्पना राबवण्याचा यशस्वी प्रयोग हिरालाल यांनी केला असल्यानं त्यांचं निवेदन महत्त्वपूर्ण होतं. उद्घाटकाच्या भूमिकेत असलेल्या सु.श्री. पांढरीपांडे यांनी चर्चेला वैचारिक अधिष्ठान प्राप्त करून दिलं. नंतरचे वक्ते त्या वैचारिकतेच गुंतून पडल्यासारखे वाटले. गांधीचे विचार आजच्या संदर्भात प्रस्तुत आहेत की नाहीत, याविषयी स्पष्ट बोलायला कोणी तयार नव्हतं.\nपरिचर्चेचा आढावा घेताना ज्ञानदा देशपांडे यांनी मात्र नियोजित विषयाला थेट भिडण्याची धीटाई आणि बौध्दिक चमक दाखवली. या संदर्भातला अंतर्विरोध स्पष्ट करणारा कळीचा प्रश्न सर्वांसमोर उभा केला आणि चर्चेचा आढावा घ्यायला सुरवात केली. जी सभ्यता गांधीजींनी नाकारली, ती आज आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे, या विसंगतीकडे ज्ञानदा यांनी सर्वांचं लक्ष वेधलं. पाश्चात्य सभ्यतेतून तयार झालेल्या गोष्टींचे फायदे दैनंदिन व्यवहारात आपण सारे घेत आहोत. सुरवातीलाच ज्ञानदा यांना बोलायला दिलं असतं तर, परिचर्चेचा सूर आणि नूर बदलला असता असं वाटत राहिलं.\nआजच्या भाषेत बोलायचं तर… नव्या जमान्यात गांधींचं काय करायचं हा प्रश्न चर्चेच्या मुळाशी होता. या प्रश्नाला भिडण्याची इच्छा काही अपवाद वगळता सन्माननीय वक्त्यांपाशी आढळली नाही, हे पुन्हा पुन्हा नोंदवावसं वाटतं. चर्चेत सहभाग घेणाऱ्यांची वैचारिक पातळी ��णि प्रत्यक्ष कार्यानुभव पाहता दोन दिवसांच्या या चर्चासत्रातून बरंच काही मिळेल अशी अपेक्षा होती. तिची पूर्ती झाली नाही. विवेक सावंत यांनी गांधीविचारामागची प्रेरणा लक्षात घेऊन नवं तंत्रज्ञान स्वावलंबीपणासाठी कसं राबवता येईल, याविषयी उद्बोधक विचार मांडले. चर्चा समेवर आणायचं काम ज्ञानदाच्या समारोपानं प्रभावीपणे केलं. चर्चेत अशा काही जमेच्या गोष्टी होत्याच.\nबाहेरच्या जगात, भोवतालच्या सांस्कृतिक आणि वैचारिक वातावरणात आज गांधीविचार आणि आचारातलं नेमकं काय शिल्लक आहे; अस्तंगत होऊ घातलेले प्राणी म्हणून आज गांधीवाद्यांकडे पाहिलं जात आहे का या प्रश्नांचा उच्चार सभागृहात झाला असता; आजच्या वैचारिक पर्यावरणाचं भान वक्त्यांच्या मांडणीत आढळलं असतं, तर परिचर्चा अधिक अर्थपूर्ण झाली असती ही गोष्ट वेगळी. शाब्दिक चर्चांना कृतीची जोड हवी याबद्दल संयोजक आग्रही आहेत, ही मात्र दिलासादायक गोष्ट आहे. उपक्रमामागील संयोजकांच्या प्रामाणिक हेतुंबद्दल शंका घेता येणार नाही. गुणवत्तेचा मुद्दा हा शेवटी व्यक्तिगत मानसिकतेशी निगडित असतो. तेव्हा तो बाजूला ठेवून बोलायचं तर या प्रतिकूल वातावरणात ‘हिंद-स्वराज्य’वर आणि त्या अनुषंगानं गांधी विचारांवर चर्चा घडवून आणल्याबद्दल आयोजकांना धन्यवाद द्यायला हवेत.\nसरतेशेवटी मनाला कायम छळणारा एक विचार या उपक्रमांच्या आयोजकांपुढं मांडावासा वाटतो –\nसाठी-सत्तरीच्या विद्वजनांनी आणि समाज कार्यकर्त्यांनी थोर राष्ट्रपुरुषांच्या चांगल्या वाईट विचारांवर आपसात खल घालून नेमकं काय साधतं त्यापेक्षा, ज्या पिढीकडे उद्या या देशाची सूत्रं जाणार आहेत ती पिढी या थोरांच्या विचारांकडे कशी पाहते आहे; पौर्वात्य-पाश्चिमात्य नाही तर एकूणच मानवी सभ्यतेबद्दल या पिढीतील तरूणांचे काय विचार आहेत; प्रशासनाच्या त्यांच्या काय कल्पना आहेत, याबद्दल जाणून घेतलं तर ते अधिक उपयुक्त होणार नाही का त्यापेक्षा, ज्या पिढीकडे उद्या या देशाची सूत्रं जाणार आहेत ती पिढी या थोरांच्या विचारांकडे कशी पाहते आहे; पौर्वात्य-पाश्चिमात्य नाही तर एकूणच मानवी सभ्यतेबद्दल या पिढीतील तरूणांचे काय विचार आहेत; प्रशासनाच्या त्यांच्या काय कल्पना आहेत, याबद्दल जाणून घेतलं तर ते अधिक उपयुक्त होणार नाही का हे तरूण व्यासपीठावरून त्यांचे विचार मांडताहेत आणि ज्येष्ठ नागरिक त्यांचे विचार ऐकताहेत, त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताहेत असा एखादा उपक्रम हाती घेता नाही का येणार\n(पूर्वप्रसिद्धी – महाराष्‍ट्र टाइम्‍स, १ डिसेंबर २०१३)\nPrevious articleसार्वत्रिक, सतत मुक्‍त ज्ञान प्रक्रिया\nकोकणचे इतिहाससंशोधक अण्णा शिरगावकर \nप्रभाकर कंदिलवाले – ओगले\nजयंतराव टिळक – केसरीचे नवे रूप\nकोकणचे इतिहाससंशोधक अण्णा शिरगावकर \nप्रभाकर कंदिलवाले – ओगले November 12, 2022\nजयंतराव टिळक – केसरीचे नवे रूप November 11, 2022\nगायीम्हशींसाठी माणसाची कृतघ्नता November 11, 2022\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://news18marathi.in/?p=1136", "date_download": "2022-11-30T23:32:23Z", "digest": "sha1:KOQ7V7MR6FRWK2PAZCEKOMPFLBZ33OR4", "length": 17967, "nlines": 194, "source_domain": "news18marathi.in", "title": "शेवगाव नगरपरीषदेच्या १२ प्रभागाची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर – News 18 Marathi", "raw_content": "\nशिवभिषेक सोहळ्यास तमाम शिवप्रेमी यांनी उपस्थित राहावे —- विजयराव देशमुख\nप्राथमिक शिक्षक बँकेच्या राजकारणाची समिकरणे बदलणार -दिव्यांग कर्मचाऱ्यांचे मतदान ठरणार निर्णायक –\nवाघोली येथे डॉ सुधा कांकरिया यांच्या उपस्थितीत स्री जन्माच्या स्वागताची शपथ..\nवडार समाजाच्या वतीने सप्तशृंगी वनी देवी ते भवानी माता मंदिर शेवगावपायी ज्योत\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शेवगाव तालुकाध्यक्षपदी सचिन सातपुते यांची निवड\n” अपहरण झालेल्या तरूणाची शेवगाव पोली���ांनी चोवीस तासात केली सुटका “\nकोटा एक्सलन्स सेंटर चा विदयार्थी नीट व जेईई परीक्षेमध्ये तालुक्यात प्रथम..\nराष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी केली नंदिनी नदीची स्वच्छता\nकिरण साळवे यांना आदर्श अभियंता पुरस्कार प्रदान\nपत्रकार संरक्षण कायद्यासंदर्भात केंद्राशी बोलु – अण्णा हजारे\nHome/ब्रेकिंग/शेवगाव नगरपरीषदेच्या १२ प्रभागाची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर\nशेवगाव नगरपरीषदेच्या १२ प्रभागाची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर\nमुख्य संपादक श्री. लक्ष्मण मडके पाटील14/06/2022\nशेवगाव नगरपरीषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून नगरपरीषदेच्या १२ प्रभागाची प्रभागनिहाय आरक्षण सोडत आज सोमवार ता.१३ रोजी तहसिल कार्यालयात नियंत्रण अधिकारी तथा भुसंपादन उपजिल्हाधिकारी संदिप चव्हाण, तहसिलदार छगन वाघ, मुख्याधिकारी ऋषिकेश भालेराव, सोमनाथ नारळकर, अरुण चोगे, प्रशांत सोनटक्के,, कृष्णा देवढे यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. आजच्या सोडतीमध्ये अनेक इच्छुकांचे प्रभाग महिला आरक्षीत झाल्याने त्यांचा हिरमोड झाला आहे.\nसकाळी ११.३० वाजता प्रज्ञा विष्णू दळे, ऋती किशोर जायभाये या दोन लहान मुलींच्या हस्ते अनुसुचित जातीच्या लोकसंख्येवर आधारीत संबंधीत प्रवर्गातील चार राखीव जागांपैकी दोन चिठ्ठया काढण्यात आल्या. त्यात प्रभाग-९ मधील अ) व प्रभाग-५ मधील अ) अशा दोन जागा अ.जा महिलासांठी तर प्रभाग-१ अ) व प्रभाग १० अ या दोन जागा अ.जातीसाठी सर्वसाधारण राखीव निघाल्या. उर्वरीत २० जागांपैकी सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी नऊ तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी अकरा जागा ठेवण्यात आल्या आहेत. २४ पैकी ११ जागा या सर्व प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाल्या आहेत.\nनगरपरीषदेच्या २४ जागांसाठी १२ प्रभागांची आरक्षण सोडत पुढीलप्रमाणे –\nप्रभाग-१) अ) अनु.जाती, ब) सर्वसाधारण ( स्त्री), प्रभाग-२) अ) सर्वसाधारण स्त्री, ब) सर्वसाधारण, प्रभाग-३) अ) सर्वसाधारण (स्त्री), ब) सर्वसाधारण,\nप्रभाग -४) अ) सर्वसाधारण (स्त्री) ब) सर्वसाधारण, प्रभाग-५) अ) अ.जाती (स्त्री), ब) सर्वसाधारण,\nप्रभाग -६) अ).सर्वसाधारण (स्त्री), ब) सर्वसाधारण, प्रभाग-७) अ) सर्वसाधारण – (स्त्री), ब) सर्वसाधारण, प्रभाग-८) अ) सर्वसाधारण (स्त्री), ब) सर्वसाधारण, प्रभाग-९) अ) अनु.जाती (स्त्री), ब) सर्वसाधारण, प्रभाग-१०) अ) अनु.जाती, ब) सर्वसाधारण (स्त्री), प्रभाग-११) अ)-सर्वसाधारण (स्त्री), ब) सर्वसाधारण, प्रभाग-१२) अ) सर्वसाधारण (स्त्री), ब) सर्वसाधारण\nशेवगाव नगरपरीषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग १२ मधून २४ उमेदवारांना निवडून दयायचे आहे. मात्र एका प्रभागातून दोन उमेदवार निवडून दयायचे असल्याने उमेदवार देतांना सर्वच पक्षांची प्रभागातील इच्छुकांची चांगलीच दमछाक होणार आहे. मागील निवडणुकीतील अनेक प्रभागांची तोडफोड झाल्याने प्रभागांची रचना बदलल्याने जातीची समिकरणे व इच्छुक उमेदवार देखील बदलणार आहेत. अनेक प्रभाग महिलांसाठी तर अनुसुचीत जातीसाठी राखीव झाल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला असला तरी दुस-या पर्यायी जागेची चाचपणी भावी नगरसेवकांना करावी लागणार आहे. आरक्षण सोडतीनंतर सर्वच प्रभागातील इच्छुक उमेदवार पुन्हा नव्या जोमाने कामाला लागणार असल्याने शहरातील वातावरण ढवळून निघणार आहे.\nमतदार यादी कार्यक्रम पुढीलप्रमाणे –\n२१ जून – प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करणे\n२१ ते २७ जून – हरकती व सूचना. १ जुलै- अंतिम प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करणे.\n५ जुलै- प्रभागनिहाय मतदार याद्या प्रसिद्ध करणे.\nप्रभागाची संख्या १२ असणार असून, सदस्यसंख्या २४ असणार आहे. अनुसूचित जातीकरिता ४, त्यामध्ये अनुसूचित जाती महिलाकरिता २, सर्वसाधारण महिलाकरिता १० जागा आरक्षित असणार आहे.\nबातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा\nमुख्य संपादक श्री. लक्ष्मण मडके पाटील14/06/2022\nमुख्य संपादक श्री. लक्ष्मण मडके पाटील\nराक्षीत दिव्यांगांना पाच टक्के निधी वाटप:- बाबासाहेब गडाख\nचापडगाव शाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी\nवाघोली येथे डॉ सुधा कांकरिया यांच्या उपस्थितीत स्री जन्माच्या स्वागताची शपथ..\nदरोडयाच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद “\nदरोडयाच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद “\nकोटा एक्सलन्स सेंटर चा विदयार्थी नीट व जेईई परीक्षेमध्ये तालुक्यात प्रथम..\nशेवगाव नगरपरीषदेच्या १२ प्रभागाची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर\nराक्षीत दिव्यांगांना पाच टक्के निधी वाटप:- बाबासाहेब गडाख\nवडार समाज शेवगावतर्फे हर घर तिरंगा जनजागृती अभियान संपन्न\nशिवभिषेक सोहळ्यास तमाम शिवप्रेमी यांनी उपस्थित राहावे —- विजयराव देशमुख\nप्राथमिक शिक्षक बँकेच्या राजकारणाची समिकरणे बदलणार -दिव्यांग कर्मचाऱ्यांचे मतदान ठरणार निर्णायक –\nवाघोली येथे डॉ सुधा कांकरिया यांच्या उपस्थितीत स्री जन्माच्या स्वागताची शपथ..\nवडार समाजाच्या वतीने सप्तशृंगी वनी देवी ते भवानी माता मंदिर शेवगावपायी ज्योत\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शेवगाव तालुकाध्यक्षपदी सचिन सातपुते यांची निवड\nप्राथमिक शिक्षक बँकेच्या राजकारणाची समिकरणे बदलणार -दिव्यांग कर्मचाऱ्यांचे मतदान ठरणार निर्णायक –\nवाघोली येथे डॉ सुधा कांकरिया यांच्या उपस्थितीत स्री जन्माच्या स्वागताची शपथ..\nवडार समाजाच्या वतीने सप्तशृंगी वनी देवी ते भवानी माता मंदिर शेवगावपायी ज्योत\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शेवगाव तालुकाध्यक्षपदी सचिन सातपुते यांची निवड\nदरोडयाच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद “\nकोटा एक्सलन्स सेंटर चा विदयार्थी नीट व जेईई परीक्षेमध्ये तालुक्यात प्रथम..\nशेवगाव नगरपरीषदेच्या १२ प्रभागाची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर\nदरोडयाच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद “\nकोटा एक्सलन्स सेंटर चा विदयार्थी नीट व जेईई परीक्षेमध्ये तालुक्यात प्रथम..\nशेवगाव नगरपरीषदेच्या १२ प्रभागाची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर\nराक्षीत दिव्यांगांना पाच टक्के निधी वाटप:- बाबासाहेब गडाख\nवडार समाज शेवगावतर्फे हर घर तिरंगा जनजागृती अभियान संपन्न\nशिवभिषेक सोहळ्यास तमाम शिवप्रेमी यांनी उपस्थित राहावे —- विजयराव देशमुख\nराक्षीत दिव्यांगांना पाच टक्के निधी वाटप:- बाबासाहेब गडाख\nशेवगाव नगरपरीषदेच्या १२ प्रभागाची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर\nचापडगाव शाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी\nजिजामाता माध्यमिक विद्यालय देवटाकळीच्या विद्यार्थ्यांची रॅलीतुन जनजागृती\nवडार समाज शेवगावतर्फे हर घर तिरंगा जनजागृती अभियान संपन्न\nबातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे\nबातमी देण्यासाठी येथे क्लिक करा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97_%E0%A4%93%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B2", "date_download": "2022-12-01T00:12:51Z", "digest": "sha1:VVUA52CF7EINZEAQJYWDDHFW6PGAJVVN", "length": 4108, "nlines": 76, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मँगाँग ओव्हल - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nस्प्रिंगबॉक पार्क दक्षिण आफ्रिकेतील ब्लूमफाँटेन शहरातील क्रिकेट मैदान आहे.\nडिसें��र १९९२मध्ये उघडलेल्या या मैदानाची प्रेक्षकक्षमता २०,००० आहे.\nहा क्रिकेट मैदान-संबंधित लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nक्रिकेट मैदान विस्तार विनंती\nदक्षिण आफ्रिकेतील क्रिकेट मैदाने\nइ.स. १९९२ मधील निर्मिती\nया पानातील शेवटचा बदल २७ सप्टेंबर २०२२ रोजी २०:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/health/serum-institute-ceo-adar-poonawalla-statement-on-covid-19-vaccine-production-in-india-64432", "date_download": "2022-12-01T00:27:17Z", "digest": "sha1:Y64PRDZNWZVPFIZ2G4EIMAKVUTJCPS7S", "length": 10210, "nlines": 120, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Serum institute ceo adar poonawalla statement on covid 19 vaccine production in india | म्हणणं आधी समजून घ्या, पुनावाला यांनी पत्रक काढत मांडली बाजू", "raw_content": "\nम्हणणं आधी समजून घ्या, पुनावाला यांनी पत्रक काढत मांडली बाजू\nम्हणणं आधी समजून घ्या, पुनावाला यांनी पत्रक काढत मांडली बाजू\nमाझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला असून सध्या देशातील लस उत्पादनाची स्थिती समजून घेण्याची गरज असल्याचं म्हणत पुनावाला यांनी एका पत्रकाद्वारे पुन्हा एकदा आपली बाजू मांडली आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम आरोग्य\nकोरोना प्रतिबंधक लसीसाठी धमकावलं जात असल्याच्या दाव्यामुळे सीरम इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाचे सीईओ अदर पुनावाला सध्या चर्चेत आहेत. तसंच सरकारकडून आॅर्डर नसल्याने लस उत्पादन मंदावल्याचं वृत्तही येत आहे. या सर्व वृत्ताचं त्यांच्याकडून खंडन करण्यात आलं आहे. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला असून सध्या देशातील लस उत्पादनाची स्थिती समजून घेण्याची गरज असल्याचं म्हणत पुनावाला यांनी एका पत्रकाद्वारे पुन्हा एकदा आपली बाजू मांडली आहे.\nमाझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आल्याने मी हे स्पष्टीकरण देत आहे. लस निर्मिती एक प्रक्रिया असून एका रात्रीत उत्पादन वाढवणं शक्य नाही. हे आपल्याला समजण्याची गरज आहे. भारताची लोकसंख्या खूप मोठी आहे. सर्वांसाठी पुरेसे ड़ोस तयार करणं सोपं काम नाही. लसींची मात्रा वाढवण्यासाठी अगदी विकसित देशातील कंपन्याही संघर्ष करत आहेत.\nगेल्या वर्षी एप्रिल महिन्यापासून आम्ही सरकारसोबत काम करत आहोत. आम्हाला सरकारकडून शास्त्रज्ञ, नियोजन आणि आर्थिक पातळीवर सर्व प्रकारचं सहकार्य मिळत आहे.\nहेही वाचा- ‘त्या’ वृत्तनिवेदकाची दिलगिरी, पुनावाला धमकी प्रकरणात ‘शिवसेनेचे गुंड’ असा उल्लेख\nआतापर्यंत आम्हाला २६ कोटींहून अधिक डोससाठी ऑर्डर्स मिळाल्या आहेत. त्यापैकी १५ कोटीहून अधिक डोस आम्ही पुरविले आहेत. तर पुढच्या ११ कोटी डोससाठी आम्हाला १०० टक्के आगाऊ रक्कमदेखील मिळाली आहे. त्यामुळे लवकरच राज्य आणि खासगी रुग्णालयांना डोस पुरविले जातील.\nप्रत्येकाला लस मिळावी असं वाटत असल्याचं आम्ही जाणून आहोत. त्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. अत्यंत मेहनतीने आम्ही ती मागणी पूर्ण करू आणि कोरोनाविरुद्धचा लढा लढू, असं त्यांनी आपल्या पत्रकात स्पष्ट केलं आहे.\nदरम्यान, लस पुरवण्यासाठी आपल्याला देशातील वेगवेगळे मुख्यमंत्री, बडे नेते आणि उद्योजकांकडून धमकावण्यात येत असल्याचा दावा अदर पुनावाला यांनी इंग्लडमधील यू.के 'दि टाईम्स' या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केला होता. त्यानंतर देशात चर्चांना उधाण आलं.\nहेही वाचा- अदर पुनावालांना सुरक्षा देण्यामागचं राजकारण काय, काँग्रेसचा मोदी सरकारला सवाल\nरवीश कुमार यांचा राजीनामा, 26 वर्षांनंतर सोडली NDTV इंडियाची साथ\nमुंबई: बेस्टची सुपर सेव्हर नवीन योजना, २० ते ३४ टक्क्यांपर्यंत सवलत\nमेट्रोच्या कामामुळे घोडबंदर रोड 'या' वेळेत बंद, वाहतूक मार्गात बदल\nठाणे- कळवा पुलावरील चौथी लेन आजपासून सुरू\nमुंबई - एसबीआयच्या 'या' शाखेत रविवारऐवजी शुक्रवारी साप्ताहिक सुट्टी जाहीर\nMumbai Metro : आरे मिल्क कॉलनी, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि आरे कारशेड दरम्यानचा पहिला टप्पा डिसेंबर 2023 पर्यंत सुरू\nमेट्रो 1 आणि मेट्रो 7 मार्गांना जोडणारा फूट ओव्हर ब्रीज 15 दिवसात तयार\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/maharashtra/2569/", "date_download": "2022-11-30T23:43:02Z", "digest": "sha1:HJPAOVGPA3DNXNICG43C3WJPJG32VVPT", "length": 6481, "nlines": 101, "source_domain": "mnews.esy.es", "title": "LIVE: प्रजासत्ता�� दिन २०२०: राजपथ सज्ज | Maharashtra News", "raw_content": "\nHome Maharashtra LIVE: प्रजासत्ताक दिन २०२०: राजपथ सज्ज\nLIVE: प्रजासत्ताक दिन २०२०: राजपथ सज्ज\nनवी दिल्ली: ७१ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्लीतील राजपथ सज्ज झालं आहे. थोड्याच वेळात या राजपथावर भारतीय लष्कराच्या सामर्थ्याचं, सांस्कृतिक वारशाचं आणि सामाजिक-आर्थिक प्रगतीचं दर्शन होईल. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला ब्राझीलचे राष्ट्रपती जायेर बोलसोनारो हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. प्रजासत्ताक दिनाचा भव्य सोहळा साजरा करण्यात येत असतानाच, सुरक्षा व्यवस्थाही कडेकोट असणार आहे. हजारो पोलीस आणि निमलष्करी दलाचे जवान सतर्क असणार असून, त्यांची करडी नजर असणार आहे. राजपथावर सांस्कृतिक आणि आर्थिक प्रगतीचं दर्शन घडवणाऱ्या २२ चित्ररथांपैकी १६ चित्ररथ हे राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे असतील. सहा विविध मंत्रालये आणि विभागांचे चित्ररथ यात सहभागी होतील.\n>> ७१ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राजधानी दिल्लीतील राजपथ सज्ज\nPrevious articleफर्नांडिस, स्वराज, जेटलींना पद्मविभूषण, सिंधूला पद्मभूषण\nNext articleशरद पवार यांची सुरक्षा हटवली नव्हतीच; पोलिसांचं स्पष्टीकरण\nUdyanraje Bhosale may leave BJP, मी कोश्यारींच्या विरोधात बोलतोय, भाजपश्रेष्ठींनी माझ्यावर कारवाई करुन दाखवावीच: उदयनराजे भोसले – if bjp not taking action against bhagat...\nanupama chopra review rocketry, ‘रॉकेट्री: द नम्बी इफेक्ट’ च्या रिव्ह्यूनंतर अनुपमा चोप्रा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर –...\nझारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी मानले महाराष्ट्राचे आभार\nyouth died after drinking cocktail, कॉकटेल पिताच दरदरून घाम फुटला, श्वास गुदमरला; तरुणाचा करुण अंत,...\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://charudattasawant.com/2022/01/05/solar-system-poem-in-marathi/", "date_download": "2022-11-30T23:57:14Z", "digest": "sha1:VWOBCIN6MIDSGGWYZGRP63TPH5JGBCLL", "length": 11003, "nlines": 139, "source_domain": "charudattasawant.com", "title": "हिरण्यगर्भाचे अष्टप्रधान मंडळ - Solar System Poem in Marathi » माझी लेखमाला", "raw_content": "\nआठवणी, लेख, गाणी, कविता, अनुभव, समीक्षा, माहिती इत्यादी\nहिरण्यगर्भाचे अष्टप्रधान मंडळ – Solar System Poem in Marathi\nहिरण्यगर्भाचे अष्टप्रधान मंडळ – Solar System Poem in Marathi\nया यानाच्या बसूनी तळाशी, झेप घेऊया आकाशी,\nचला मुलांनो भेट देऊया, ग्रहगोलांच्या नक्काशी||\nहिरण्यगर्भाचा भरे अंबरी, नवरत्नांचा दरबार,\nजमले सारे गोल मंडळी, ऊपग्रहही बरोबर||\nअग्रस्थानी मान मिळविला छोट्या लाडक्या बुधाने,\nराजाशी जवळीक साधता गिरक्या घेई जोमाने||\nसंक्रमणाचा जादू घडते छाया पडते सूर्यावर,\nकाळा टीका लावी राजाला नवलच दिसते पृथ्वीवर||\nपीत अंबर नेसून आला राजाच्या ग दरबारी,\nबुद्धीची देवता म्हणूनी मान मिळतो पृथ्वीवरी ||१||\nदुसऱ्या स्थानी कोण चमकते पूर्वेच्या ग अंगणी,\nतेजस्वी तारका ही तर शुक्राची ग चांदणी|||\nसौंदर्याची पुतळी, ही तर बहीण देखणी पृथ्वीची,\nरुपगर्विता म्हणती तिजला, मर्जी जिच्यावर शुक्राची||\nवर्षापेक्षा दिवस मोठा, गोष्ट असे ही नवलाची,\nप्रवाहाविरुद्ध जाऊनी हा दिशा बदलतो भ्रमणची ||२||\nसुंदर अवनी असे दरबारी मानाच्या तिसऱ्या स्थानी,\nसृजनतेचे वरदान लेवले, वंदू तिजला अग्रणी||\nवाजत गाजत निघे पालखी, चांदोबाची चंदेरी,\nगुलाम हा तर वसुंधरेचा, मान नाही त्या दरबारी||\nसावल्यांचे अजब खेळ दाखवी, नाराज खट्टू ही स्वारी,\nअरुणाचे कधी गर्व हारुनी, बिंब ही झाके पुरेपुरी||\nकधी कट्टी घेऊनी हा मग अवनीस लोटे अंधारी,\nलाटांसंगे खेळ रंगता खुष चांदोबाची स्वारी ||३||\nलाजत गाजत हळूच डोकावी लाल गोजिरा मंगळ,\nकुंडलीच्या अनिष्ट स्थानी बसता भीती वाटते अंमळ||\nइवलासा हा जीव जरी तो दिलासा मानवी वंशाला,\nमान तयाचा चौथा दरबारी, भालदार-चोपदार दिमतीला ||४||\nअतिविशाल मग बृहस्पती ये लवाजमा ही भरपूर,\nस्वतःमध्ये मग्न होऊनी गिरक्याही घेतो भराभर||\nबडा घर पोकळ वासा पाचव्या रत्नाची ही दशा,\nकुंडलीत इष्ट स्थानी पडता जीवनास मिळे योग्य दिशा ||५||\nसात कंकणे लेवूनी मिरवी शनीदेवाची शानच न्यारी,\nगुरुदेवांसम याचेही असती बडे प्रस्थ हो अंबरी ||\nलोकांमध्ये भय पसरवी साडेसाती जव संसारी,\nभाग्यवंत हो म्हणती त्याला कृपाछत्र याचे जयावरी||\nसहावे स्थान असती ह्याचे हिरण्यागर्भाच्या दरबारी,\nदूरदृष्टीने पाहून घ्या हो रुप तयाचे मनोहरी ||६||\nकुणी म्हणती अरुण याला कोणी म्हणती प्रजापति,\nनवलाईची गोष्ट याची, हा घेतो क्षैतिज गती||\nविस्तारित होते कक्षा याने गंमत ही किती नवलाची,\nसूर्याच्या दरबारी मिळवी जागा सातव्या स्थानाची||\nतेरा कंकणे फिरती, त्याच्या लोभस मंडला भोवती,\nशितल सौम्य घननीळ तो, लवाजमा ही सभोवती ||७||\nवरुण असती आठवे रत्न हिरण्यगर्भच्या दरबारी,\nमान शेवटचा मिळता चिडूनी जाऊन बसतो दुरवरी||\nयोग भेटीचा असे तयाचा पूर्वजांचे संचित,\nशतकानुशतके भेटीस असते वसुंधरा ही वंचित||\nदर्शन अशक्य असती ह्याचे नुसत्या ऊघड्या डोळ्यांना,\nगणिते मांडून शोध लावला आठव्या मानाच्या रत्नाचा ||८||\nकाव्य सागरी उफाळून येती विविध हे भावतरंग,\nशब्दफुलेही अचूक दाविती ग्रहगोलांचे अंतरंग,\nआपण सारे करू सफारी हिरण्यगर्भाच्या दरबारी,\nचला मुलांनो भेट देऊया ग्रहगोलांच्या नक्काशी ||\nहिरण्यगर्भाचे अष्टप्रधान मंडळ – Solar System Poem in Marathi – कवियत्री: यशश्री शैलेश पाटील\nचित्रकार: सौ. नितु हार्दिक सावंत\nकवीयत्रीच्या फेसबुक पेजची लिंक\nआणखी कविता वाचा: मराठी कविता – सूर्य (Marathi Kavita)\nमजकूर सामाईक करा - आपल्या मित्रांना शेअर करा\nTagged सूर्यमाला, सूर्य आणि ग्रह, सूर्यमाला कविता, सौरमंडळ, सौरमाला\nNextआता तुझ्याकडे काहीच मागणे नाही – मराठी कविता (Marathi Kavita)\nआपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा - Leave a Reply Cancel reply\nमाझी लेखमाला अँड्रॉइड ऍप् डाउनलोड करा\nEnglish (3) Podcast (3) Slider (21) अनुभव (11) काव्यमाला (7) गडकिल्ले (10) गीतमाला (24) प्रवासमाला (8) प्रसारणमाला (3) बालभारती (8) भावगीते (3) माझे गाव (18) लेखमाला (17) हिंदी चित्रपट गीते (10) हिंदी विभाग (5)\nप्रिय वाचक, आपण आपले लेख आमच्या ब्लॉगवर प्रसिद्ध करू शकता. अधिक माहितीसाठी खालील लिंकला भेट द्या:\nसूचना: अटी व नियम लागू\nअविस्मरणीय गाणी - भाग 3: जनकवी पी. सावळाराम, लतादीदी आणि वसंत प्रभू (Old Marathi Songs)\nमराठी कविता - सूर्य (Marathi Kavita)\nमराठी कविता - देवाचा पत्ता (Marathi Kavita)\nJivdhan Fort - जीवधन किल्ला आणि वानरलिंगीवर व्हॅलीक्रॉसिंग\n71,667 वाचकांनी भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/demolish-unauthorized-towers-in-mumbai-liketwin-towers-in-noida-kirit-somayyademands-to-cm-eknath-shinde-130247016.html", "date_download": "2022-12-01T00:45:08Z", "digest": "sha1:ALMVIN75PYQAVNHHPAT6OKQA3OH4YJKC", "length": 6711, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "नोएडातील ट्विन टॉवर पाडले, मुंबईतील शेकडो अनधिकृत टॉवर्सचे काय? | Demolish Unauthorized Towers In Mumbai Like Twin Towers In Noida | Kirit Somayya Demands To CM Eknath Shinde - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकिरीट सोमय्यांचा मुख्यमंत्री शिंदेंना सवाल:नोएडातील ट्विन टॉवर पाडले, मुंबईतील शेकडो अनधिकृत टॉवर्सचे काय\nनोएडातील अनधिकृत टॉवर्स काल पाडले. मुंबईतील अशा शेकडो अनधिकृत टॉवर्सचे काय, असा सवाल भाजप न���ते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला आहे.\nकिरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवत मुंबईतील बेकायदा टॉवर्स, इमारतींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.\nसोमय्या यांनी पत्रात म्हटले आहे की, नोएडातील अनधिकृत ट्वविट टॉवर्सप्रमाणेच मुंबईत शेकडो अनधिकृत टॉवर्स, हजारो अनधिकृत मजले गेली अनेक वर्ष बांधण्यात आले आहेत. हे मजले अजूनही उभे आहेत. त्यामुळे त्यातील मध्यमवर्गीय सदनिकाधारक असुरक्षित, भीतीत आहेत. त्यांचे काय\nशिंदे, फडणवीसांनी प्रेरणा घ्यावी\nसोमय्या म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाकडून नोएडातील ट्वविन टॉवर्स पाडण्याचे आदेश आले त्याचे स्वागत आहे. आता याच्यातून प्रेरणा घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील अशा हजारो सदनिकाधारकांची काळजी करावी.\nमुंबई पालिकेत भ्रष्ट कारभार\nसोमय्या म्हणाले, मुंबई महापालिकेतील भ्रष्ट कारभारामुळे गेल्या काही वर्षांत असे अनेक अनधिकृत टॉवर्स उभे राहिले आहेत. अशा शेकडो इमारती आहेत की ज्यात वरचे अनेक मजले अनधिकृत आहेत. बिल्डर्स लॉबीने भ्रष्ट पद्धतीने महापालिकेच्या शासक, अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून असे अनधिकृत मजले मुंबई उपनगरातील शेकडो इमारतीमध्ये बांधले व त्यातील सदनिका मध्यमवर्गीय परिवारांना विकले. अशा शेकडो इमारती आहेत ज्यात है सदनिकाधारक राहण्यास गेले आहेत. पण, अजूनपर्यंत त्यांना भोगवटा प्रमाणपत्र (OC), वापर परवाना मिळालेला नाही.\nमुंबई महापालिका क्षेत्रातील ज्या अनधिकृत टॉवर्स, अनधिकृत मजले व इमारतींना अजून भोगवटा प्रमाणपत्र (OC) मिळाले नाही किंवा पार्ट ओसी देण्यात आले आहेत, त्यांचे विशेष ऑडिट करावे, अशी मागणीही सोमय्या यांनी केली आहे. सोमय्या म्हणाले, भोगवटा प्रमाणपत्र न मिळालेल्या सदनिकाधारकांनी चौकशी केल्यानंतर त्यांना सांगण्यात आले की, या अनधिकृत मजल्यांचा FSI, TDR बिल्डर्सनी घेतलेला नाही किंवा विकत घेतलेला नाही. म्हणून त्यांना वापर परवाना देण्यात येऊ शकत नाही. याकडे लक्ष द्यावे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://tarunbharat.com/belgav-railway-wall-problem/", "date_download": "2022-11-30T23:25:44Z", "digest": "sha1:U4F5CQ4CMYGC3LNYKE2XKGPLS4EQV76V", "length": 8478, "nlines": 132, "source_domain": "tarunbharat.com", "title": "रेल्वेची संरक्षक भिंत कोसळण्याच्या स्थितीत – Tarun Bharat", "raw_content": "\nअन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय सहन करणे किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप आहे \nरेल्वेची संरक्षक भिंत कोसळण्याच्या स्थितीत\nरेल्वेची संरक्षक भिंत कोसळण्याच्या स्थितीत\nबेळगाव : काँग्रेस रोडवरील मिलिटरी महादेव मंदिरापासून ते तिसरे रेल्वेगेटपर्यंत उभारण्यात आलेली रेल्वेची संरक्षक भिंत कोसळण्याच्या स्थितीत आहे. यातील बर्‍याच अशा सिमेंटच्या प्लेट एका बाजूने वाकल्या असून त्या केंव्हा कोसळतील याची शाश्वती नाही. त्यामुळे या संरक्षक भिंतीची वेळीच दुरुस्ती न केल्यास अपघात घडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.\nनैऋत्य रेल्वेने गोगटे सर्कलपासून तिसरे रेल्वेगेटपर्यंत काँग्रेस रोडच्या बाजूने संरक्षक भिंत उभारली होती. सिमेंटच्या पट्टय़ा वापरुन हि भिंत उभारण्यात आली आहे. परंतु कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे भिंत उभारल्यानंतर पहिल्याच वर्षी भिंतीचा काहि भाग कोसळला. काँग्रेस रोडला लागूनच ही भिंत असल्यामुळे ती कोसळल्यास रस्त्यावरुन ये-जा करणार्‍या वाहनांना धोका पोहोचणार आहे.\nकाँग्रेस रोडच्या बाजूने असणार्‍या फुटपाथवर अनेक लहान विक्रेते साहित्य विक्री करतात. तर अनेक लहान मुले फुटपाथवरुन शाळेसाठी ये-जा करीत असतात. पावसाळय़ाच्या दिवसांत संरक्षक भिंतीचे अनेक खांब खचले असून ते केंव्हा कोसळतील याची शाश्वती नाही. जर भिंत कोसळून मोठा अपघात झाल्यास त्याची जबाबदारी रेल्वे विभाग घेणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे नैऋत्य रेल्वेच्या अधिकार्‍यांनी यामध्ये लक्ष घालून ज्या ठिकाणी संरक्षक भिंत खराब झाली आहे तेथे दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.\nशिवोलीतील बेकायदा गाळय़ांच्या बांधकाम सुरुच\nपेडणेत मंगळवारी 9 अर्ज दाखल\nकर्नाटक: तालुक्यातील रुग्णालयात भूलतज्ञांची कमतरता\nमिरजेतील डॉक्टराला 50 लाखांचा गंडा\nलडाखमध्ये होणार केंद्रीय विश्व विद्यालय : केंद्र सरकार\nकर्नाटक: राज्य सरकार रात्रीची संचारबंदी उठविण्याच्या तयारीत\nकर्नाटक: सिध्दरामय्यांकडून गोमांस आणि कोडवांवरील वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त\nइराणने भारताला फरजद-बी वायू प्रकल्पातून वगळले\nडिसेंबरमध्ये लाळय़ा-खुरकत प्रतिबंधक लसीकरण\n२०५ किलो कांदे ८.३६ रुपयांना ..\nसुखदुःखे सहन करणे हेच सिद्धाचे मुख्य लक्षण आहे\nप्रतापगडावरील ��त्या’ वक्तव्यावर मंत्री लोढांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले…\n‘त्या’ आसामी संशयितांच्या ‘बांगलादेश कनेक्शन’चा तपास\nपुलाची शिरोलीत गळफास घेऊन युवकाची आत्महत्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.aatmnirbharkhabar.com/post/12174", "date_download": "2022-12-01T00:55:09Z", "digest": "sha1:2DD2PQLHNFAKQNU3GLOMEAOV5MV7ELPB", "length": 11794, "nlines": 112, "source_domain": "www.aatmnirbharkhabar.com", "title": "MPSC | एमपीएससीकडून पीएसआय पदासाठी दोन वर्षानंतर शारीरिक चाचणीची तारीख जाहीर | आत्मनिर्भर खबर", "raw_content": "\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\nबल्लारशहा रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाचा भाग तुटला:13 प्रवासी कोसळले; महिला ठार\nउद्धव ठाकरेंची टीका | महाराष्ट्रावरील खरे संकट शिंदे व त्यांचा मिंधे गट हेच\n#Pune | नैनो उपग्रह निर्माण पर इसरो के प्रयास\n#Pune | नई शिक्षा नीति से प्रोफेसरों की नौकरी प्रभावित नहीं होगी\n#Maha_Metro l एशियन डेव्हलपमेंट बँक शिष्ट मंडल की नागपुर मेट्रो परियोजना को भेट\n12th FAIL Film | दिल्ली के मुखर्जी नगर में शूट होगी आइपीएस अफसर डॉ. मनोजकुमार शर्मा से प्रेरित 12वीं फेल\n#Maha_Metro | अब तक 31000 से ज्यादा महा कार्ड की बिक्री कर चुका है महा मेट्रो\nHome Maharashtra MPSC | एमपीएससीकडून पीएसआय पदासाठी दोन वर्षानंतर शारीरिक चाचणीची तारीख जाहीर\nMPSC | एमपीएससीकडून पीएसआय पदासाठी दोन वर्षानंतर शारीरिक चाचणीची तारीख जाहीर\nमुंबई ब्युरो : तब्बल दोन वर्षानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (महाराष्ट्र दुय्यम सेवा) पीएसआय पदाच्या शारीरिक चाचणीच्या तारखा केल्या जाहीर केल्या आहेत. 2019 साली पीएसआय पदाची मुख्य परीक्षा झाली होती. 19 नोव्हेंबर ते 3 डिसेंबरदरम्यान पुणे, नाशिक आणि कोल्हापूर या ठिकाणी पीएसआय पदासाठी शारीरिक चाचणी घेतली जाणार आहे.\nमहाराष्ट्र दुय्यम सेवा मुख्य परीक्षा 2019 पोलीस उपनिरीक्षक करीता नाशिक येथील शारीरिक चाचणी दिनांक 16 ते 19 नोव्हेंबर 2021, 22 ते 25 नोव्हेंबर 2021, 29 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर 2021 या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अकादमी, त्र्यंबक रोड, नाशिक येथे आयोजित करण्यात येईल.\n496 पदांसाठी राबवली जाणार प्रक्रिया\nतब्बल दोन वर्षानंतर एमपीएससीने ( महाराष्ट्र दुय्यम सेवा ) पीएसआ��� पदासाठी घेण्यात येणाऱ्या शारीरिक चाचणीची तारीख जाहीर केली आहे. 2019 साली पीएसआय पदाची मुख्य परीक्षा झाली होती. त्यानंतर आतापर्यंत म्हणजेच तब्बल दोन वर्षांपासून ही भरती प्रक्रिया रखडली होती. कोरोना, मराठा आरक्षणाचा मुद्दा तसेच एमपीएससीच्या दिरंगाईपणामुळे ही भरती प्रक्रिया लांबली होती. मात्र आता शेवटी आयोगाना पीएसआय पदासाठी घेण्यात येणाऱ्या शारीरिक चाचणीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. 19 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर दरम्यान पुणे, नाशिक, आणि कोल्हापूर या शहरांत शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. 496 पदांसाठी ही शारीरिक चाचणीची प्रक्रिया राबवली जात आहे.\nPrevious articleSocial Media | एक हफ्ते में दूसरी बार डाउन हुए फेसबुक-इंस्टाग्राम, कंपनी ने मांगी माफी\nNext articleकांग्रेस सीडब्ल्यूसी की बैठक | 16 अक्टूबर को चुनाव और पार्टी अध्यक्ष के नाम पर लग सकती है मुहर\nवाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\n#Pune | नैनो उपग्रह निर्माण पर इसरो के प्रयास\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\nबल्लारशहा रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाचा भाग तुटला:13 प्रवासी कोसळले; महिला ठार\n#Pune | नैनो उपग्रह निर्माण पर इसरो के प्रयास\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\nबल्लारशहा रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाचा भाग तुटला:13 प्रवासी कोसळले; महिला ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.aatmnirbharkhabar.com/post/14550", "date_download": "2022-11-30T23:27:33Z", "digest": "sha1:BXTAL5WWLRGMKLJLROSENPX2NH3LUOOO", "length": 14077, "nlines": 112, "source_domain": "www.aatmnirbharkhabar.com", "title": "मुख्यमंत्र्यांची प्रकृती ठणठणीत अधिवेशनात सहभागी होणार, उद्योगमंत्री सुभाष देसाईंचा निर्वाळा | आत्मनिर्भर खबर", "raw_content": "\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\nबल्लारशहा रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाचा भाग तुटला:13 प्रवासी कोसळले; महिला ठार\nउद्धव ठाकरेंची टीका | महाराष्ट्रावरील खरे संकट शिंदे व त्यांचा मिंधे गट हेच\n#Pune | नैनो उपग्रह निर्माण पर इसरो के प्रयास\n#Pune | नई शिक्षा नीति से प्रोफेसरों की नौकरी प्रभावित नहीं होगी\n#Maha_Metro l एशियन डेव्हलपमेंट बँक शिष्ट मंडल की नागपुर मेट्रो परियोजना को भेट\n12th FAIL Film | दिल्ली के मुखर्जी नगर में शूट होगी आइपीएस अफसर डॉ. मनोजकुमार शर्मा से प्रेरित 12वीं फेल\n#Maha_Metro | अब तक 31000 से ज्यादा महा कार्ड की बिक्री कर चुका है महा मेट्रो\nHome मराठी मुख्यमंत्र्यांची प्रकृती ठणठणीत अधिवेशनात सहभागी होणार, उद्योगमंत्री सुभाष देसाईंचा निर्वाळा\nमुख्यमंत्र्यांची प्रकृती ठणठणीत अधिवेशनात सहभागी होणार, उद्योगमंत्री सुभाष देसाईंचा निर्वाळा\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठणठणीत असून मुख्यमंत्र्यांवरील वैद्यकीय उपचारादरम्यान राज्याचा कारभार जराही थांबलेला नव्हता, असे स्पष्ट करून मुख्यमंत्री आपल्या पदाचा कारभार काही काळ शिवसेनेच्या ज्येष्ठ मंत्र्यांकडे सोपवणार असल्याच्या चर्चेला शिवसेना नेते व राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पूर्णविराम दिला. देसाई यांनी सोमवारी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी राज्यातील उद्योगांची भाजपने पळवापळवी केली, असा गंभीर आरोप केला.\nमुख्यमंत्री आजारी असल्याने राज्याच्या कारभारात काहीही फरक पडलेला नाही. मुख्यमंत्री मंत्रीमंडळ बैठकांमध्ये नेहमी असतात. मुख्यमंत्री निर्णय घेत असून फाईलींचा निपटाराही करत आहेत. बुधवारपासून प्रारंभ होत असलेल्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री सहभागी होतील, असे देसाई यांनी सांगितले.\nराज्याला गतवैभव मिळवून देण्यास राज्यातील मविआ सरकार अपयशी ठरले आहे, या केंद्र��य मंत्री अमीत शहा यांनी परवा पुण्यात केलेल्या आरोपांवर देसाई म्हणाले, शहा यांना योग्य ते उत्तर आमचे नेते देतील. परंतु महाराष्ट्राच्या वैभवाची शाहांना दखल घ्यावीशी वाटत असेल तर राज्यातले उद्योग केंद्राकडून आणि गुजरातकडून पळवले जात आहेत. ते आधी थांबवा, असे ते म्हणाले.\nअभिजात मराठीसाठी केंद्राचे सगळे निकष यावर अहवाल सादर केला. आहे. सर्व शंकाचे निरसन केले आहे. सगळे पुरावे सादर केल्याचे देखील भाषा विभागाने सांगितले. ६ भाषांना दर्जा दिला मग मराठीसाठी विलंब का असा सवाल देसाई यांनी केला.\nकेंद्रने राज्यातील २ महाविद्यालयांना मंजुरी दिली आहे. मात्र उत्तर प्रदेशात २७ महाविद्यालयांना मंजुरी दिली. जीएसटीचे ६ हजार ३४० कोटी राज्याची थकबाकी असल्याचे सांगून महाराष्ट्रासाठी इतका दुजाभाव का , असा सवाल देसाई यांनी केला. शिवसेना नेते रामदास कदमांची पक्ष दखल घेईल. ते नेते आहेत. गंभीर मुद्दे असतील तर गंभीर दखल घेतली जाईल, असा दावा देसाईंनी केला. आमचे प्रेम तीन चाकीवरच जास्त आहे, असे देसाई यांनी या वेळी सांगितले.\nमुख्यमंत्री आजारी असल्याने मुख्यमंत्रीपदाचा कारभार शिवसेनेच्या ज्येष्ठ मंत्र्यांकडे म्हणजे तुमच्याकडे सोपवण्याचा शिवसेनेत विचार चालु असल्याची चर्चा आहे, ते खरे आहे का, प्रश्न देसाई यांना विचारला असता. सोशल मीडियावर कोण काय म्हणते, हे मला माहिती नाही, असे म्हणत देसाई यांनी हात जोडले.\nPrevious articleराज्याला हुडहुडी; तीन दिवस राहणार कडाका, खान्देश-विदर्भात थंडीची लाट\nNext articleदेशात ओमायक्रॉन बाधितांचा आकडा 200 पार; महाराष्ट्र -दिल्लीत सर्वाधिक संक्रमित रुग्ण\nवाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\n#Pune | नैनो उपग्रह निर्माण पर इसरो के प्रयास\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 ��िसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\nबल्लारशहा रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाचा भाग तुटला:13 प्रवासी कोसळले; महिला ठार\n#Pune | नैनो उपग्रह निर्माण पर इसरो के प्रयास\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\nबल्लारशहा रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाचा भाग तुटला:13 प्रवासी कोसळले; महिला ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/due-to-lack-of-stocks-vaccination-is-not-available-in-bkc-today-64258", "date_download": "2022-11-30T23:34:57Z", "digest": "sha1:4JHBLXWWWYUQN64Q6JK3K6OAJF77HI76", "length": 7014, "nlines": 111, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Due to lack of stocks vaccination is not available in bkc today | पुन्हा साठा संपला; 'बीकेसी'मध्ये लसीकरण स्थगित", "raw_content": "\nपुन्हा साठा संपला; 'बीकेसी'मध्ये लसीकरण स्थगित\nपुन्हा साठा संपला; 'बीकेसी'मध्ये लसीकरण स्थगित\nवांद्रे-कुर्ला संकुल केंद्रातील लसीकरण लशीचा साठा संपल्यामुळं बुधवारी स्थगित ठेवण्यात आलं आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम सिविक\nवांद्रे-कुर्ला संकुल केंद्रातील लसीकरण लशीचा साठा संपल्यामुळं बुधवारी स्थगित ठेवण्यात आलं आहे. महापालिकेला १.२५ लाख लशींच्या मात्रा मिळाल्या असून, सर्व केंद्र कार्यान्वित होत असल्याचं महापालिकेनं नुकतंच जाहीर केलं होतं. यानंतर पुढच्या दोनच दिवसांत बीकेसी लसीकरण केंद्रातील साठा संपला आहे. त्यामुळं बुधवारी केंद्रात लसीकरण होणार नाही.\n२ दिवसांपूर्वी १२ हजार मात्रा मिळाल्या होत्या. दिवसाला जवळपास ५५०० ते ६००० जणांचं लसीकरण केंद्रावर केलं जातं. त्यामुळं हा साठा २ दिवसांत संपला आहे. त्यामुळं पुढील साठा मिळेपर्यत लसीकरण स्थगित केल्याची माहिती समोर येत आहे.\nमहापालिकेनं मंगळवारी ८० हजार मात्रा सर्व लसीकरण केंद्राना पुरविल्या असून, सध्या साठा शिल्लक नाही. त्यामुळं एखाद्या लसीकरण केंद्रावरील साठा संपल्यास आता पुढील साठा येईपर्यत वाट पाहावी लागेल. बुधवारी काही साठा येण्याची शक्यता असल्याचं पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी स्पष्ट केलं.\nरवीश कुमार यांचा राजीनामा, 26 वर्षांनंतर सोडली NDTV इंडियाची साथ\nमुंबई: बेस्टची सुपर सेव्हर नवीन योजना, २० ते ३४ टक्क्यांपर्यंत सवलत\nमेट्रोच्या कामामुळे घोडबंदर रोड 'या' वेळेत बंद, वाहतूक मार्गात बदल\nठाणे- कळवा पुलावरील चौथी लेन आजपासून सुरू\nमुंबई - एसबीआयच्या 'या' शाखेत रविवारऐवजी शुक्रवारी साप्ताहिक सुट्टी जाहीर\nMumbai Metro : आरे मिल्क कॉलनी, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि आरे कारशेड दरम्यानचा पहिला टप्पा डिसेंबर 2023 पर्यंत सुरू\nमेट्रो 1 आणि मेट्रो 7 मार्गांना जोडणारा फूट ओव्हर ब्रीज 15 दिवसात तयार\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/transport/central-railway-announces-mega-block-on-main-and-harbour-line-this-sunday-april-25-64144", "date_download": "2022-12-01T00:02:45Z", "digest": "sha1:24CNQNRZFKPMMDFK53JNGEPJA2H3XDZB", "length": 8994, "nlines": 116, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Central railway announces mega block on main and harbour line this sunday, april 25 | मध्य, हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी 'असा' असेल मेगाब्लॉक", "raw_content": "\nमध्य, हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी 'असा' असेल मेगाब्लॉक\nमध्य, हार्बर रेल्वे मार्गावर रविवारी 'असा' असेल मेगाब्लॉक\nदेखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवार, २५ एप्रिल राेजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम परिवहन\nमुंबई रेल्वे मार्गावरील विविध ठिकाणांवरील देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर रविवार, २५ एप्रिल राेजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.\nमध्य रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) व विद्याविहार दरम्यान रविवारी सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत मेगाब्लॉक असेल. सकाळी १०.४८ ते दुपारी ३.३६ पर्यंत सीएसएमटीहून सुटणाऱ्या धिम्या फेऱ्या सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येतील. या लोकल मशीद बंदर, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करीरोड आणि विद्याविहार या स्थानकांवर थांबणार नाहीत. त्यानंतर या लोकल गाड्या पुन्हा नियोजित मार्गावर वळविण्यात येतील.\nहेही वाचा- ब्रेक द चेन: सर्वसामान्यांचा प्रवास पुन्हा थांबला\nघाटकोपर येथून सकाळी १०.४० ते दुपारी ३.५२ पर्यंत सुटणाऱ्या अप धिम्या मार्गावरील गाड्या विद्याविहार व सीएसएमटी स्थानका��दरम्यान अप जलद मार्गावर वळविण्यात येतील. त्या विद्याविहार, करीरोड, चिंचपोकळी, सँडहर्स्ट रोड आणि मशीद बंदर या स्थानकांवर थांबणार नाहीत. या कालावधीत अप व डाऊन धिम्या मार्गावरील लोकल मशीद बंंदर, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करीरोड आणि विद्याविहार या स्थानकांवर थांबणार नाहीत.\nहार्बर रेल्वे मार्गावर कुर्ला - वाशी अप व डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० दरम्यान मेगाब्लॉक असेल. सीएसएमटीहून रविवारी सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३९ पर्यंत वाशी, बेलापूर, पनवेल आणि पनवेल, बेलापूर, वाशी इथून सकाळी १०.२१ ते दुपारी ३.४१ या वेळेत सीएसएमटीसाठी एकही लोकल धावणार नाही. मेगाब्लॉकच्या वेळेत सीएसएमटी आणि कुर्लादरम्यान तसंच पनवेल आणि वाशीदरम्यान विशेष लोकल चालविण्यात येतील.\nहेही वाचा- बनावट ओळखपत्रावर अनेकांचा लोकल प्रवास; रेल्वे पोलिसांकडून धरपकड\nरवीश कुमार यांचा राजीनामा, 26 वर्षांनंतर सोडली NDTV इंडियाची साथ\nमुंबई: बेस्टची सुपर सेव्हर नवीन योजना, २० ते ३४ टक्क्यांपर्यंत सवलत\nमेट्रोच्या कामामुळे घोडबंदर रोड 'या' वेळेत बंद, वाहतूक मार्गात बदल\nठाणे- कळवा पुलावरील चौथी लेन आजपासून सुरू\nमुंबई - एसबीआयच्या 'या' शाखेत रविवारऐवजी शुक्रवारी साप्ताहिक सुट्टी जाहीर\nMumbai Metro : आरे मिल्क कॉलनी, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि आरे कारशेड दरम्यानचा पहिला टप्पा डिसेंबर 2023 पर्यंत सुरू\nमेट्रो 1 आणि मेट्रो 7 मार्गांना जोडणारा फूट ओव्हर ब्रीज 15 दिवसात तयार\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.rangmaitra.com/mayuri-wagh/", "date_download": "2022-12-01T00:45:19Z", "digest": "sha1:EIEUX7NSBBTLWTGA3ZENYS6DOZ2APUQ3", "length": 6886, "nlines": 106, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "मयुरी वाघ शिकतेय झुंबा! | Rangmaitra", "raw_content": "\n‘ठिपक्यांची रांगोळी’त नवा ट्विस्ट\n‘विश्वनायक’द्वारे हिंदी रंगमंचावर ‘विकास’ झेप\nढाका’ मध्ये ‘मोऱ्या’ची निवड\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nगाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल\n‘डॉक्टर डॉन’ला नवं वळण…\nजिजाऊंच्या भूमिकेत भार्गवी चिरमुले\nवास्तववादी चित्रकार संतोष शंकर लाड\n‘राजा रानी…’ पुन्हा येणार २१ जुलैपासून\nHome कलावंत मयुरी वाघ शिकतेय झुंबा\nमयुरी वाघ शिकतेय झुंबा\non: April 09, 2017 In: कलावंत, चालू घडामोडी, लक्षवेधी\n‘शोधलं की सापडतं’ असं म्हणणाऱ्या अस्मिता म्हणजेच मयुरीने तिच्या फिटनेसचा मार्ग शोधला ‘झुंबा’ या अनोख्या रिदमिक वर्कआऊटमध्ये.\nआपल्या सर्वांची लाडकी ‘अस्मिता’ म्हणजेच मयुरी वाघ हिने या नवीन वर्षी स्वतःच्या फिटनेसकडे जास्त लक्ष केंद्रित केलं आहे आणि त्यासाठी तिने एक वेगळंच वर्कआऊट आत्मसात केलंय.\nमयुरीने यावर्षी एका झुंबा क्लासेसमध्ये प्रवेश घेतला असून तिचं हे वर्कआऊट ती खूप एन्जॉय करतेय. आज ‘वर्ल्ड हेल्थ डे’ निमित्त मयुरीने तिच्या चाहत्यांसाठी तिच्या झुंबा डान्स मूव्हजचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. मयुरीने तिच्या चाहत्यांना एका अर्थाने इन्स्पायरच केले आहे, कारण एका फन वर्कआऊट मधून देखील आपण फिट आणि हेल्थी होऊ शकतो हे या व्हिडीओतून मयुरीने दाखवून दिले आहे आणि तिच्या चाहत्यांना देखील तिचे हे झुंबा मूव्हज नक्कीच आवडतील यात शंकाच नाही.\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nसावनी रविंद्रचे ‘वंदे गणपती’\n‘टाईड’च्या जाहिरातीत आयुषमान झाला बाई\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०२२ रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://charudattasawant.com/tag/param-veer-chakra/", "date_download": "2022-12-01T00:29:04Z", "digest": "sha1:VHD5F7TSJXFNTPFYE32U2ZWR6UYRRW3R", "length": 5131, "nlines": 64, "source_domain": "charudattasawant.com", "title": "Param Veer Chakra Archives » माझी लेखमाला", "raw_content": "\nआठवणी, लेख, गाणी, कविता, अनुभव, समीक्षा, माहिती इत्यादी\nIndian War Heroes – शौर्यमाला: प्रथम परमवीर चक्र विजेता – मेजर सोमनाथ शर्मा (Major Somnath Sharma, PVC, MiD)\nIndian War Heroes - शौर्यमाला: प्रथम परमवीर चक्र विजेता - मेजर सोमनाथ शर्मा (Major Somnath Sharma, PVC, MiD) \"शत्रू आमच्यापासून फक्त ५० यार्डांवर आहेत. आमची संख्या खूप कमी आहे. आम्ही विनाशकारी आगीखाली आह��त. मी एक इंचही माघार घेणार नाही, पण आमच्या शेवटच्या माणसापर्यंत आणि आमच्या बंदूकीच्या शेवटच्या फेरीपर्यंत लढेन\". भारतीय सैन्यातील प्रथम 'परमवीर चक्र विजेता' मेजर सोमनाथ शर्मा. काश्मीर वाचवण्यासाठी पाकिस्तानी हल्लेखोर आणि आक्रमकांशी लढताना ते शहीद झाले. मेजर शोमनाथ शर्मा यांचा जन्म ३१ जानेवारी १९२३ रोजी सध्याच्या हिमाचल प्रदेशातील कांगडा येथील डोगरा ब्राह्मण कुटुंबात झाला. लष्करी कुटुंबात जन्मलेल्या, त्याच्या भावंडांसह सर्वांनी सैन्यात सेवा केली होती. नैनितालमधील शेरवुड कॉलेज मध्ये त्यांनी शिक्षण घेतले. नंतर डेहराडूनमधील प्रिन्स ऑफ वेल्स रॉयल मिलिटरी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पु...\nमाझी लेखमाला अँड्रॉइड ऍप् डाउनलोड करा\nEnglish (3) Podcast (3) Slider (21) अनुभव (11) काव्यमाला (7) गडकिल्ले (10) गीतमाला (24) प्रवासमाला (8) प्रसारणमाला (3) बालभारती (8) भावगीते (3) माझे गाव (18) लेखमाला (17) हिंदी चित्रपट गीते (10) हिंदी विभाग (5)\nप्रिय वाचक, आपण आपले लेख आमच्या ब्लॉगवर प्रसिद्ध करू शकता. अधिक माहितीसाठी खालील लिंकला भेट द्या:\nसूचना: अटी व नियम लागू\nअविस्मरणीय गाणी - भाग 3: जनकवी पी. सावळाराम, लतादीदी आणि वसंत प्रभू (Old Marathi Songs)\nमराठी कविता - सूर्य (Marathi Kavita)\nमराठी कविता - देवाचा पत्ता (Marathi Kavita)\nJivdhan Fort - जीवधन किल्ला आणि वानरलिंगीवर व्हॅलीक्रॉसिंग\n71,667 वाचकांनी भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://iyemarathichiyenagari.com/sunitaraje-pawar-speech-in-mangalwedha-sahitya-sangeet-sammhelan/", "date_download": "2022-12-01T00:00:39Z", "digest": "sha1:YNKXEIJBR5L4V7DGS27G2IX4BP5R43P6", "length": 57781, "nlines": 231, "source_domain": "iyemarathichiyenagari.com", "title": "शेतीचा शोध स्त्रीने लावला ! - सुनिताराजे पवार - इये मराठीचिये नगरी", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी महाराज यांना संत तुकारामांनी पाठवलेले अभंग\nमराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nछत्रपती शिवाजी महाराजांचे पर्यावरणीय विचार\nमुक्त्यारी समारंभ अथवा श्रीमन्महाराज शाहू छत्रपती, सरकार करवीर यांचा राज्याधिकारस्वीकारोत्सव\nजाणून घ्या अत्यंत दुर्मिळ बॉम्बे किंवा एचएच रक्तगटाबद्दल…\nसंत ज्ञानेश्‍वरांची परंपरा पुढे नेणारे देवनाथ कोण होते \nहे झाड केवळ आढळते महाराष्ट्रात…\nViral Video : फळे काढणीचे सोपे अन् टाकावू बाटलीपासून केलेलं यंत्र…\nNeettu Talks : कार्बन लेसर फेसियल ट्रिटमेंट आहे तरी काय \nझाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या सासरच्या मुळगावाची अ���ीही ओळख\nअभ्यासक्रमांचे उपयुक्तता मूल्य वाढविण्यासाठी…\nसह्याद्रीच्या कोंदणात वसलेला रांगडा किल्ला…\nचिमणी नक्की काय बोलत असावी बरं….\nपालकचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढल्याचा दावा\nजाणून घ्या माणसाच्या जन्माची गोष्ट…\nसोनसरी, पंद अन् सह्याद्री…\nशाश्वत विकास संकल्पनेचा विचार गरजेचा\nविदर्भातील शेतीक्षेत्रात आढळतात ‘हे’ पक्षी\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nHome » शेतीचा शोध स्त्रीने लावला \nशेतीचा शोध स्त्रीने लावला \nजमीनीत गाडलं तर उगवून आलं पाहिजे पाण्यात फेकलं तर पोहता आलं पाहिजे वादळात धरलं तर झाडासारखं तरलं पाहिजे काट्यात फेकलं तर फुल होता आलं पाहिजे.\nमंगळवेढा येथे आयोजित तृतीय राज्यस्तरीय साहित्य-संगीत ऑनलाईन संमेलनामध्ये लेखिका सुनिताराजे पवार यांनी केलेले अध्यक्षीय भाषण…\nआज कोरोना महामारीच्या काळात आपण ऑनलाईन भेटत आहोत. काळ कठीण आहे. संपूर्ण जग या महामारीचा सामना करीत आहे. आपला महाराष्ट्र तर महापूर, भूस्खलन अशा नैसर्गिक संकटाचा सामना करीत आहे. यात आत्मिक बळ वाढवणं एवढंच आपल्या हातात आहे. गेल्यावर्षी कोरोनाची साथ सुरू झाली, तेव्हा रतन टाटा म्हणाले होते, ‘हे साल फक्त जिवंत राहायचे. नफा-नुकसानीबद्दल अजिबात विचार करू नका. स्वप्न आणि योजनांविषयी चकार शब्द काढू नका. जिवंत राहणे महत्त्वाचे. तोच सर्वांत मोठा नफा आहे.’ या कोरोना महामारीत आपण जवळची माणसं गमावलीत त्यांना श्रद्धांजली अर्पण करू या.\nमंगळवेढ्यासारख्या ऐतिहासिक, भक्तिरसात भिजलेल्या, संत दामाजी, संत कान्होपात्रा, चोखोबा, बसवेश्वर यांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या भूमीत हे संमेलन होत आहे, याचा मला अतिशय आनंद आहे. इथे असलेली महाराष्ट्र साहित्य परिषदेची दामाजीनगर शाखा उद्घाटनापासूनच अत्यंत टेक्नोसॅव्ही आहे. शाखेचे सगळे उत्साही पदाधिकारी अनेक उपक्रम घेत असतात. आज अत्यंत महत्त्वाच्या अशा राज्यस्तरीय साहित्य संगीत संमेलनाचे अध्यक्षपद आपण मला दिले, त्याबद्दल प्रथम मी आपणा सर्वांचे मन:पूर्वक आभार मानते. या आधी संमेलनाच्या उद्घाटनाला मी दोन वर्षांपूर्वी आले होते. त्यावेळचा भव्य मंडप, श्रोत्यांची तुडुंब गर्दी आजही आठवतेय. ऑनलाईन संमेलनाच्या नियोजनात नेहमीप्रमाणेच कुठेही कमतरता नाही.\n‘स्त्रीपुरुषतुलना’ – ताराबाई शिंदे\nदामाजीनगर शाखेने संमेलनाची परंपरा सुरू करून ग्रामीण भागातील साहित्यिकांना हक्काचं व्यासपीठ निर्माण करून दिले आहे. ग्रामीण भागात सांस्कृतिक भूक भागवणारी साधने कमी आहेत. साहित्य परिषदेच्या जवळपास १०० शाखांनी ही व्यासपीठं उपलब्ध करून दिली आहेत. ग्रामीण भागातील अनेक लेखक, कवी चांगले लिहीत आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सगळ्यांनाच व्यासपीठ देऊ शकत नाही. त्यासाठी अशा संस्थांनी पुढे येणं काळाची गरज असते. महाराष्ट्रातील अनेक संस्था अशी संमेलनं भरवत असतात. आपल्या भाषेचे सौंदर्य, वाङ्मयीन समृद्धी, तिचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहचवणे यासाठी अशा संस्थांची गरज आहे.\nअपेक्षा हे दुःखाचं मूळ असते, तर जिज्ञासा हे शोधाचे मूळ असते. जिज्ञासेने अनेक शोध लागले. भौतिक सुखाची साधनं आली. पण अपेक्षा इतक्या वाढल्या की, सगळीच सुखं आता अपुरी पडत आहेत. सुखाचा शोध कशात आहे सुख म्हणजे नेमके काय सुख म्हणजे नेमके काय हेच आम्ही विसरत चाललोय. निसर्ग, प्राणिमात्रा, समाज, नातीगोती या सगळ्यांशी असलेलं सुखद नातं म्हणजे सुख हेच आम्ही विसरत चाललोय. निसर्ग, प्राणिमात्रा, समाज, नातीगोती या सगळ्यांशी असलेलं सुखद नातं म्हणजे सुख हेच सगळं विस्कटताना दिसतंय. ज्ञानेश्वरांनी विश्वकल्याणासाठी पसायदान मागितले. आपल्या संतांनी सांगितलेला मार्ग आम्ही कधीच कालबाह्य ठरवलाय. साहित्यसुद्धा जगण्याचे पसायदान मागत असते. माणसांप्रमाणे समाजही कधी कधी आजारी पडत असतो. अंधश्रद्धा, अमानुष रूढी, व्यसनं, हपापलेपण हे सुद्धा आजारच आहेत. हा समाज निरोगी करायचा असेल तर संमेलने, साहित्यिक संस्था याच डॉक्टरचे काम करतात.\nगावमातीतून दरवळणारा सुगंध : प्रतिभावंतांंचं गाव\nकोणताही समाज फक्त भूगोलावर ओळखला जात नाही. भाषा, संस्कृती, साहित्य यावर समाजाचा दर्जा ठरत असतो. संस्कृती म्हणजे समाजाची समग्र जीवनरीती. व्यक्तींनी आपल्या समुहाकडून घेतलेला सामाजिक वारसा. संस्कृतीत ज्ञान, श्रद्धा, कला, मनोरंजनाची साधने, भाषा, तत्त्वज्ञान, धर्म, नीतिमूल्ये, कायदा, विचारप्रणाली, रूढी, चालीरिती, सवयी, विधी, संस्कार, विवेक, वर्तन इ. अनेक गोष्टींचा पट असतो.\nसंस्कृती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होते. प्रतीकात्मक चिन्हांच्या आधारे एक पिढी आपले अनुभव दुसऱ्या प��ढीकडे सोपवते. अनुभव व्यक्त करणे, जुने ज्ञान नव्या पिढीला देणे, नवे ज्ञान शोधून काढणे, त्याचा संचय करणे. समाजजीवन प्रगमनशील बनविण्याची जबाबदारी भाषेकडे असते. म्हणून आपली संस्कृती समजून घेण्यासाठी आपली भाषा उत्तम अवगत होणे महत्त्वाचे असते. भाषेतच माणसाचे तत्त्वज्ञान आणि काव्य व्यक्त होत असते. भाषा ही समाजाची संस्कृतीकडे जाण्याची वाट असते.\nभारतीय समाज बहुसांस्कृतिक, बहुधार्मिक, बहुभाषिक आहे. यात विविधता आहे. भारतीय समाज नेहमी परंपरेचा आधार घेत आधुनिकतेला सामोरा जातो. म्हणून आपण कितीही पुढे गेलो तरी पूर्वसुरींना विसरू शकत नाही. क्षितिजावर कोरलेल्या त्यांच्या पाऊलखुणांवर पावले टाकत, त्यांनी प्रकाशमान केलेल्या अवकाशात आपण वाटचाल करीत असतो.\nप्रत्येक व्यक्ती ही समाजात जन्माला येते. समाजातच लहानाची मोठी होते. तिचे वागणे, वाढणे समाजातच घडते. व्यक्तीला कळतेपण येण्यापूर्वी तिच्यावर नकळत होणारे संस्कार, हे समाजाकडून घडतात. मातृभाषा, धर्म, संस्कृती, भवताल याचा परिणाम व्यक्तीवर होत असतो. समाज उन्नत, प्रगत बनत जातो प्रघातांनी… हे प्रघात कोणाच्या तरी पावलांनी येतात… काही पाऊलखुणा या अभिमानाचा विषय ठरतात. आजही संत ज्ञानेश्वरमाऊली, नामदेव, चोखोबा, गोरोबा, जनाई, मुक्ताई, कान्होपात्रा, तुकोबा, एकनाथ महाराज इत्यादी संतांच्या सखोल अभ्यासाशिवाय साहित्यक्षेत्र परिपूर्ण होऊ शकत नाही. संत, पंत, तंत कवींनी घालून दिलेली फार मोठी परंपरा मराठी साहित्यविश्वाला व्यापून राहिली आहे.\nमहाराष्ट्र ही संतांची, वीरांची भूमी आहे. वीरत्व आणि वैराग्याच्या परंपरा येथे एकत्र नांदल्या. मराठी साहित्यगंगा प्रवृत्ती आणि विरक्तीच्या काठाकाठाने बहरली. कर्मकांडाविरुद्ध बंड, जनसामान्याविषयी कळवळा, भाषेचा स्वतंत्र अभिमान यातून अविस्मरणीय साहित्यकृती निर्माण होत गेल्या. उपमा, भाषासौंदर्य, तत्त्वज्ञान, साक्षात्कार, भक्ती व अद्वैत यांची सांगड, अलौकिक निरीक्षणशक्ती, कवित्वशैली, अलोट वाङ्मयमाधुर्य या गुणांच्या संमिश्रणाने संतवाङ्मयाने वाङ्मयाचा इतिहास घडवला.\nआपली संस्कृती कृषिसंस्कृती आहे. शेतीचा शोध सिंधुसंस्कृतीत आद्य राणी निऋती नावाच्या स्त्रीने लावला असं मानलं जातं. शेतीचा शोध ही मानवजातीच्या इतिहासातील सर्वात युगप्रवर्तक घटना होती. तशीच सृष्टीचक्रात जेव्हा केव्हा पहिल्यांदा गोष्ट सांगितली गेली असेल तेव्हा ती स्त्रीनंच सांगितली असेल. आपल्या बाळाला जेवन भरवताना, खेळवताना तिनेच ती सुरुवात केली असेल. म्हणून ‘आई’ ही मानवजातीची आद्य कथनकर्ता आहे. व्यक्त होणं मानवी मनाचा नैसर्गिक धर्म आहे. अनादि कालापासून आजतागायत समाजसंस्कृतीची स्थित्यंतरे याच उर्मीतून विकसित झाली. नित्यनव्याचा ध्यास माणसाला प्रगती आणि परिवर्तनाची दिशा देत राहिला. मानवी संस्कृतीच्या विकासयात्रेत अनेक जीवनावश्यक शोध लागले. अग्निच्या निमित्ताने उर्जेचा, चक्राच्या निमित्ताने गतीचा, शेतीच्या निमित्ताने अन्ननिर्मितीचा, विज्ञानयुगात लेखनाचा यामुळे सांस्कृतिक पर्यावरणाला चालना मिळाली. लेखन, वाचन, दूरसंचार यातून नवी संस्कृती उदयाला आली. मानसाच्या सर्वंकष उन्नतीमध्ये सकारात्मक व विधायक परिवर्तनाची पहाट झाली. माणसाचे जीवन अंर्तबाह्य बदलले.\nसाहित्यनिर्मिती मागील प्रेरणा सांगणारा ग्रंथ\nमनुष्यप्राणी इतर सजीवांहून वेगळा आहे. त्याचा मेंदू इतर सजीवांपेक्षा जास्त विकसित आहे. त्याला बुद्धीची देणगी आहे. त्याच्याजवळ मन आणि कल्पनाशक्ती आहे. मनाच्या आनंदासाठी तो कलांचा आधार घेतो. एखादा अनुभव शब्दांना जन्म देतो. शब्द जिथे संपतात तिथे चित्र आकाराला येते. चित्रात त्रिमिती आली की शिल्पाचा जन्म होतो, शिल्पात लय संचारली की नृत्य आकाराला येते, नृत्यात शब्द आले की संगीताचा जन्म होतो. शब्दापासून सुरू झालेला प्रवास शब्दांजवळच येऊन थांबतो. म्हणूनच शब्द फार महत्त्वाचे आहेत. शब्द हे साहित्यकलेचे माध्यम आहे. साहित्यिक शब्दांच्या माध्यमातून लय, ताल, सूर निर्माण करतो. वर्णनातून नवरत्न झिरपतो. वाचकांना गंध, स्वाद, स्पर्श, दर्शन, श्रवणाचा अनुभव देतो. म्हणून कलांमध्ये साहित्याचे महत्त्व सर्वांत जास्त आहे. वास्तव आणि कल्पना यांचा सुंदर मिलाफ म्हणजे साहित्य. वास्तव आणि कल्पनेच्या समन्वयातून साहित्यनिर्मिती होत असते.\nसाहित्यातून वर्तमानकालीन समाजदर्शन घडत असते. पुढील पिढीसाठी तो इतिहास ठरत असतो. साहित्य हा मानवी जीवनाचा आरसा आहे. मानवाचे व्यक्तिमत्त्व या समाजातच विकसित होत असते. साहित्यातून समाजाला वेगळे भान येत असते. साहित्याचा विषयच असतो समग्र आणि बहुविध असे मानवी जीवन. लोक, राष्ट्र, संस्कृती, भव��ाल, निसर्ग, रूढी, मिथक, इतिहास याद्वारे लोकांच्या जगण्याचे सगळे आविष्कार साहित्यात येतात.\nलेखक प्रथम स्वान्तःसुखाय लिहितो. तो स्वत:शी आणि विशिष्ट शैलीत समाजाशी संवाद साधत असतो. जणू तो ते नव्याने अनुभवत असतो. त्याच्या स्वसंवादातून जीवनप्रवाहाचा अन्वयार्थ लावत असतो. दूर खुणावणाऱ्या क्षितिजापर्यंतचा प्रवास तो कलाकृतीच्या माध्यमातून करत असतो. त्याची कलाकृती जेव्हा वाचकांसमोर येते. तेव्हा शब्दांच्या माध्यमातून क्षितिजापर्यंतचा त्याचा प्रवास सर्वांचा होऊन जातो. वाचकही त्याच्याबरोबर हातात हात घालून तो प्रवास अनुभवत असतात. ते साहित्य त्याचे एकट्याचे राहात नाही. तत्त्वज्ञानातून जे मांडता येत नाही ते कलेच्या, साहित्याच्या माध्यमातून थेट हृदयाला भिडते. निसर्गाच्या क्रियेत निर्मितीत जे अबोध राहतं, ते कलावंताच्या सर्जनात बोधपूर्ण होते.\nसौंदर्यपूर्ण भाषा जगण्याचे आकलन, प्रतिभा आणि कल्पनाशक्ती, कारुण्य आणि तटस्थ वृत्ती यातून उत्तम साहित्यनिर्मिती होते. कोणतेही साहित्य हे केवळ मनोरंजन करीत नाही, मानवी जीवनाचे अनोखे दर्शन घडवून आपले अनुभवविश्व समृद्ध करीत असते. आपले जीवनविषयक आकलन अधिक व्यापक व परिपूर्ण होण्यास मदत करते. मानवाचा चिरस्थायी, सर्वस्पर्शी अभ्युदय करण्याची ताकद फक्त साहित्यात असते. खरे साहित्य जगण्याच्या अनिवार असोशीतून निर्माण होत असते. मानवी भावभावनांच्या तळाशी जाण्याची तिची धडपड असते. खरे साहित्य जगण्याच्या भट्टीत तापून वाफसा आलेल्या मातीतून उमलते. म्हणून तिच्या प्रत्येक पाकळीला जगण्याचा गंध असतो. जीवनाच्या मुलगामी प्रश्नांचा शोध घेण्याचे महत्त्वपूर्ण कार्य साहित्य करीत असते.\nलेखकाची उत्स्फूर्त अभिव्यक्ती मानवी जगण्याला उंची प्राप्त करून देत असते. जात्यावरील ओव्यांपासून आधुनिक कवितेपर्यंत आणि लोककथापासून…कथा कादंबरी, नाटक, चित्रपट ते आताच्या वेबसीरिज या अभिव्यक्तीच्या प्रवासाने मानवी जगणे समृद्ध केले आहे. साहित्यनिर्मिती आपल्या संवेदना तजेलदार ठेवते. कोणतेही साहित्य आपल्याला सुखदु:खाकडे माणूसपणाच्या नजरेने पाहायला शिकवते. संवेदनाची क्षितिजे अधिकाधिक विस्तीर्ण करण्याचे महत्त्वाचे कार्य साहित्य करते. ज्यांना कोणत्याच कलेचा स्पर्श झाला नाही ते खरंच अभागी जीव \nग्रामीण साहित्याचा केंद्रबिंदू भूमी आणि निसर्ग आहे. कृषिनिष्ठ संवेदनेतून निर्माण झालेले साहित्य दाहक वास्तवता, कृषिजीवनाला व्यापून राहिलेले प्रश्न ग्रामीण भागात खेड्यापाड्यात पसरलेल्या माझ्या लेखक बंधूभगिनी मोठ्या असोशीने मांडत आहेत. ज्याचे अनुभवविश्व संपन्न आहे त्याची अभिव्यक्तीही सकस असते. आपल्या कृषिसंस्कृतीत नित्य नवे अनुभव येत असतात. अवकाळी पाऊस, विजेचा प्रश्न, पाणीप्रश्न, तुकड्यात वाटली गेलेली जमीन, बांधावरची भांडणं, वृद्धांचे प्रश्न, निवडणुका असे कितीतरी विषय साहित्याचे विषय होऊ शकले.\nजात्यावर दळताना आपलं मन मोकळं करणाऱ्या स्त्रिया किंवा अभंगातून आपल्या व्यथा विठ्ठलाजवळ मांडणाऱ्या संत कवयित्री जनाई, मुक्ताई, बहिणाई, सोयरा, निर्मळा, कान्होपात्रा यांच्या मुखातून जे प्रसवलं ते अनुपम लोकसाहित्य यांचं व्यक्त होणं म्हणजे मानवी भावभावनांचा गुंतागुंतीचा अत्युच्च नमुना यांचं व्यक्त होणं म्हणजे मानवी भावभावनांचा गुंतागुंतीचा अत्युच्च नमुना स्त्रियांना आत्मकथनाचं दार खुलं झालं आणि आपल्या मनीचे सल, अन्याय व्यक्त करण्यासाठी त्यांना आत्मचरित्राचा आकृतिबंध स्वीकारावा वाटला. समर्थन, कैफियत, दुःखाची कहाणी हे सगळं आत्मचरित्रात येत राहीलं. बदलत्या परिस्थितीत स्पष्टपणे, स्वतःच्या जीवनातील अनुभवांचे चित्रण करण्याचा धीटपणा स्त्रियांमध्ये आला. या लेखनाने बंद दाराआड, माजघरातच अडकून असणाऱ्या स्त्रीचं वास्तव आपल्यापुढं आलं. माझ्या लिहित्या भगिनी माझं आदरस्थान आहेत. अनेक लिहणारे हात मला विठ्ठलाच्या पावलाइतकेच पवित्र वाटतात. त्यातून सर्जन घडत असते.\nवाङ्मयाच्या इतिहासाचा एक भाग म्हणजे प्रकाशनक्षेत्र. मी एक प्रकाशक आहे. लेखक लिहितो, मुद्रक छापतो आणि ग्रंथ विक्रेता पुस्तक विकतो. या तिघांची सांगड घालून हस्तलिखितावर योग्य संस्कार, कलात्मकतेने करणारा घटक म्हणजे प्रकाशक पुस्तकव्यवहार, वाचनसंस्कृती हे माझे जिव्हाळ्याचे विषय आहेत. सध्या वाचनसंस्कृतीवर होणारा परिणाम चिंतेचा भाग आहे. खरं पाहता हजारो वर्षांची साहित्यनिर्मिती, त्याचबरोबर बदलत गेलेल्या ग्रंथाचा प्रवास अचंबित करणारा आहे. हा समजून घेतला तर साहित्य, भाषा, वाचन किती महत्त्वाचे घटक आहेत. हे लक्षात येईल शिवाय यातील आपली जबाबदारी काय तेही समजून घेता येईल.\nहजारो ���र्षांपासून ग्रंथनिर्मिती होत आहे. सुरुवातीला तिचं स्वरूप मौखिक होतं. लिपीचा शोध लागला आणि साहित्यक्षेत्रात मोठी क्रांती घडली. सुरुवातीला विटेवर, शिलालेखांवर, भुर्जपत्रावर लिखित परंपरा सुरू झाली. ग्रंथाची एखादीच प्रत तयार व्हायची. ती अभ्यासताना त्यांच्या घरी राहून अभ्यास करावा लागे किंवा ग्रंथ नकलून घ्यावा लागे. उत्तम अक्षर असणारे ग्रंथ नकलण्याचे काम करीत. संपूर्ण ग्रंथ जसाच्या तसा पुन्हा लिहिणे हे काम महागडे असे. सर्वसामान्यांना ते परवडत नसे. त्याकाळी ज्ञानेश्वरीची प्रत ३६१ रुपयांना होती. राजेरजवाडेच ती घेऊ शकत. नकलाकारांना नोकरीवर ठेवून, ग्रंथ नकलून, ते पेटाऱ्यात भरून श्रीमंताघरी ते विकले जात. ज्ञानकोशकार केतकरांचे आजोबा अशा ग्रंथांची विक्री करीत असत, असे खुद्द त्यांनी लिहून ठेवलंय.\nपंधराव्या शतकात मुद्रणकलेचा शोध जर्मनीत जोहान गुटेनबर्ग याने लावला. साहित्याचे जग बदलले. आपला विचार एकाच वेळी हजारो माणसांपर्यंत पोहचता येऊ लागला. प. बंगालमधील श्रीरामपूर येथे विल्यम कॅरे याने ‘मराठी व्याकरण’ हे पहिले मराठी पुस्तक १८०५ मध्ये प्रकाशित केले. त्यानंतर ख्रिस्ती मिशनरी मराठी पुस्तके छापत. पण त्या शाईमध्ये जनावरांची चरबी वापरतात असा समज होता. म्हणून त्या पुस्तकांना कुणी हात लावत नसत. १८३१ मध्ये गणपत कृष्णाजी यांनी शाईत तुपाचा वापर करून पहिले मराठी पंचांग छापले. त्यानंतर मात्र पुस्तकांची छपाई सुरू झाली. मुद्रणालयेच प्रकाशक झाली आणि प्रकाशन व्यवसाय या नव्या व्यवसायाचा जन्म झाला. आजही हा बौद्धिक व्यवसाय करणे धाडसाचे समजले जाते.\nलेखनाचा आरंभ, पुस्तकांचा जन्म होऊन खूप काळ लोटलाय. मुद्रणकलेत अनेक बदल झाले. वाचनप्रक्रियेत बदल झाले. आता व्यक्त होण्याचे मार्गही बदललेत. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम अशी नवी माध्यमे तयार झालीत. स्टोरीटेलसारखी श्राव्य पुस्तके तयार होत आहेत. किंडल, ई-बुकसारख्या माध्यमातून कॉम्प्युटरवर पुस्तके वाचता येतात. माध्यम बदलले तरी वाचनाचे महत्त्व कमी होत नाही.\nमंगेश पाडगावकर आपल्या कवितेत म्हणतात, वाचन आहे प्रवास सुंदर, नव्या नव्या ज्ञानाचा इतिहासाचा, साहित्याचा आणिक विज्ञानाचा इतिहासाचा, साहित्याचा आणिक विज्ञानाचा नव्या जगाचे, नव्या युगाचे प्रकाश गाणे गाती नव्या जगाचे, नव्या ��ुगाचे प्रकाश गाणे गाती ग्रंथ आमुचे साथी ग्रंथ आमुच्या हाती \nयशवंतराव चव्हाण म्हणत, ‘शब्दांच्या सामर्थ्यावर व सौंदर्यावर माझा नितांत विश्वास आहे. नवनिर्मितीचे सर्जनशील कार्य जसे शब्द करतात तसेच साम्राज्ये धुळीला मिळवण्याचे संहारक सामर्थ्यही शब्दात आहे. कल्पना, विचार आणि शब्द यांचा त्रिवेणीसंगम ही मानवी इतिहासातील जबरदस्त शक्ती आहे. शब्द हे साहित्यिकांचे प्रमुख शस्त्र आहे.’\nभौगोलिकदृष्ट्या जग जवळ येत असताना वाढत जाणारे एकटेपण, असह्य भावनिक पोकळीत गुदमरणारे आधुनिक जगणे यावर मात करायची असेल तर साहित्याला पर्याय नाही. एकांत पेलण्यासाठी, जमिनीवर ठामपणे पावलं रोवण्यासाठी मन सक्षम असायला हवं.\nजमिनीत गाडलं तर उगवून आलं पाहिजे पाण्यात फेकलं तर पोहता आलं पाहिजे वादळात धरलं तर झाडासारखं तरलं पाहिजे काट्यात फेकलं तर फुल होता आलं पाहिजे.\nआपण यंत्रमानव नाही. हाडामांसाची माणसं आहोत. आपल्याला दुसऱ्याचे दुःख जाणणारी, स्वतःच्या दुःखावर मात करता येणारी सशक्त माणसं घडवायची आहेत. विकासाला दोन डोळे असतात. एक भौतिक सुविधांचा, दुसरा सांस्कृतिक सुविधांचा. जो देश या दोन्ही डोळ्यांना समान न्याय देईल. तो विकसित देश.\nजागतिकीकरण, माहिती, तंत्रज्ञान विकास या बदलाचा मोठा परिणाम वाचनप्रक्रियेवर झाला आहे. दृकश्राव्य माध्यमांनी वाचनाचा अवकाश काबीज केला आहे. भौतिक साधनात सुकाळात बौद्धिक दुष्काळ ही काळजीची बाब आहे. एकेकाळी ग्रंथालये संस्कारपीठे होती, ती ओस पडताना दिसत आहेत. ग्रंथालये ही स्वयंशिक्षणाची लोकविद्यापीठे मानली जात. भारतात पूर्वी नालंदा, तक्षशिला विश्वविद्यालयाचे अतिसमृद्ध ग्रंथालये होती.\nचारशेच्यावर प्रकाशनसंस्थांमधून जवळपास दोन हजाराच्यावर नवीन पुस्तके दरवर्षी छापली जातात. कोट्यावधी मराठी जनता पण एक हजार पुस्तकांची आवृत्ती संपायला पाच वर्षे जातात. परिसरातील ग्रंथालये ओस पडतात. त्याकडे कुणाचं लक्ष नसतं, वाचनाबद्दल प्रचंड अनास्था आपण फक्त भौतिक सुखाचाच विचार करणार आहोत का आपण फक्त भौतिक सुखाचाच विचार करणार आहोत का आपल्याकडे अध्यात्माची देदीप्यमान परंपरा आहे. अध्यात्म म्हणजे अंधश्रद्धा नव्हे. जीवन नीतिमान आणि विवेकी करणं, स्वत:मध्ये आवश्यक मूल्ये रुजवणं म्हणजे अध्यात्म\nकलेची मूक भाषा असते. ती संवादाशिवाय कळू श���ते. आजच्या काळात सोशल मिडियाच्या माध्यमातून क्षणभरात जगभरात पोहोचता येते. संगीत, नृत्य कळण्यासाठी भाषा यावी लागत नाही. साहित्य, चित्र, शिल्प, नृत्य, स्वर यांची एक नवी वैश्विक भाषा निर्माण झाली आहे. जागतिकीकरण, नवे तंत्रज्ञान यामुळे आलेल्या संपन्नतेला साचलेपण न येता ती प्रवाही होऊन सर्वदूर पसरण्यासाठी हीच भाषा उपयोगी ठरणार आहे. नव्या जगातील भौतिक, भावनिक अंतर कमी करून नात्याचे नवे पूल उभारण्याची क्षमता या भाषेमध्ये आहे.\nकोणतीच भाषा बलवान किंवा कमजोर नसते. तिला तसे बनवणारे, ती भाषा बोलणारे भाषक असतात. इंग्रज भारतात आले तेव्हा भारताला ही भाषा माहीतही नव्हती. त्यांनी ती रुजवली. जिथे जिथे ते गेले तिथे तिथे त्यांनी त्यांची भाषा, खानपान, संस्कृती रुजवली. त्यांनी जगावर राज्य केले. कालांतराने त्यांचे राज्य गेलेही. पण त्यांनी रुजवलेली भाषा आज आपण ज्ञानभाषा म्हणून स्वीकारली आहे. त्यांनी भाषेला बलवान बनवले. आम्ही आमची भाषा कमजोर केली. स्वतःच तिला बोल लावत मराठी भाषा आमची मातृभाषा आहे. आपल्याला स्वप्ने ज्या भाषेत पडतात तीच भाषा आपल्या अभिव्यक्तीसाठी योग्य असतो. राहता राहिला प्रश्न संधीचा. त्या आहेतच पाहण्यासाठी सजगता हवी.\nपरमेश्वराची सर्वात सुंदर निर्मिती म्हणजे माणूस त्याने सर्जनाची शक्तीही आपल्याला बहाल करून टाकली. आपणही ती फुलवली, जोपासली. माणूस नेहमीच केंद्रस्थानी होता, आहे.\nबाबुराव बागुल म्हणतात, वेदाआधी तू होतास वेदाच्या परमेश्वराआधी तू होतास सर्व ईश्वरांचे जन्मसोहळे तूच साजरे केलेस सर्व प्रेषितांचे बारसेही तूच आनंदाने साजरे केलेस तू सूर्याला सूर्य म्हटलेस म्हणून सूर्य सूर्य झाला तू चंद्राला चंद्र म्हटलेस म्हणून चंद्र चंद्र झाला हे प्रतिभावान मानवा तूच आहेस सर्व काही तुझ्यामुळे सजीव सुंदर झाली ही मही साहित्य, संगीत, नृत्य या सगळ्याच कलांशिवाय आपलं आयुष्य अपूर्ण आहे. या पृथ्वीवरचा आपला प्रवास काही काळापुरता आहे. आपण प्रवासी आहोत. या जगात फेरफटका मारताना आपला प्रवास वाया जाणार नाही, त्याचबरोबर आपण या ठिकाणचा विध्वंस करणार नाही. याची काळजी घेऊ या. हे जग आहे त्यापेक्षा सुंदर करू. या पृथ्वीवर आपण पाहुणे आहोत. या वसुंधरेचा आदर करूया. ‘माणूस’ म्हणून जगू या. साहित्य तेच शिकवतं.\nहा हजारो वर्षांचा साहित्यप्रवास असाच चाल�� राहणार. या संमेलनाच्या माध्यमातून ही साहित्यवारी दरवर्षी फुलणार, बहरणार.\nIye Marathichiye NagariMarahti booksMarathi LiteratureSunitaraje Pawarइये मराठीचिये नगरीमंगळवेढा साहित्य संमेलनमराठी साहित्यमराठी साहित्य संगीत संमेलनसंत ज्ञानेश्वरसुनिताराजे पवार\nपळस (ओळख औषधी वनस्पतीची)\nNeettu Talks : कोरोनानंतर केस गळण्याची समस्या \nटीम इये मराठीचिये नगरी\nनव्या शैक्षणिक धोरणाने क्रांती शक्य पण…\nप्राण्यांच्या संवादातून मानवी वसाहतीचा शोध घेणारी बालकादंबरी\nसीमा वाद हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न – सुभाष देसाई\nमॅडम आपल्या संपूर्ण अध्यक्षीय भाषणात साहित्य, जीवन आणि व्यवहार या तीन भागांवर विशेष भर दिला आहे, हे साहित्यव्यावहारात अत्यंत महत्त्वाचे आहे. या भाषणातील मला आवडलेले ठळक मुद्दे :-\n१. अपेक्षा हे दुःखाचं मूळ असते, तर जिज्ञासा हे शोधाचे मूळ असते.\n२. कोणताही समाज फक्त भूगोलावर ओळखला जात नाही. भाषा, संस्कृती, साहित्य यावर समाजाचा दर्जा ठरत असतो.\n३. भाषा ही समाजाची संस्कृतीकडे जाण्याची वाट असते.\n४. आपली संस्कृती कृषिसंस्कृती आहे. शेतीचा शोध सिंधुसंस्कृतीत आद्य राणी निऋती नावाच्या स्त्रीने लावला असं मानलं जातं.\nसंपूर्ण भाषण खूप छान झाले आहे.\nमाझ्या शिक्षणाची पालवी फुलविणारे साहित्यिक : डॉ नागनाथ कोत्तापल्ले\nइचलकरंजी संस्कृती प्रतिष्ठानतर्फे कादंबरी पुरस्कार जाहीर\nथंडीत त्वचेची अशी घ्या काळजी…\nचला जाणूया नदीला अभियानाचा दुसरा टप्पा…\nसमाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे पुरस्कार जाहीर\nV. R. Gavhane on दोलायमानतेवर चिंतन हवे – डॉ. माधव चितळे\nराजू मरवे-बेळगाव on मलकापूर येथील प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालयात पर्यावरणपूरक दसरा साजरा\nअरूण झगडकर on झाडी शब्दसाधक शिक्षक पुरस्कार\nShashikant Shinde on शिक्षणाचे पसायदान: शैक्षिक यज्ञ \nस्वप्नातून बाहेर पडून वास्तवात राहायला शिकावे\nप्रश्न मुळापासून सोडवायला हवेत तरच ते सुटतात\nनिसर्गातील मुक्त आनंदच देतो मनाला उभारी\nसृष्टीतील सर्व जीवातील ब्रह्म जाणून व्हावे सर्वज्ञ\nमुक्त होणे म्हणजे तरी काय \nप्रेमाच्या पेटीनेच गाठता येतो मोक्षाचा तीर\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा (94)\nकाय चाललयं अवतीभवती (383)\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान (74)\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास (445)\nश्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.reformer-tech.com/scrap-cable-single-shaft-shredder.html", "date_download": "2022-11-30T23:01:05Z", "digest": "sha1:4RN5QTLTHG4S3K6O3VD7V6E344OY47AE", "length": 28276, "nlines": 431, "source_domain": "mr.reformer-tech.com", "title": "चायना स्क्रॅप केबल सिंगल शाफ्ट श्रेडर उत्पादक आणि पुरवठादार - सुधारक", "raw_content": "\nप्लास्टिक सिंगल शाफ्ट श्रेडर\nलाकडी सिंगल शाफ्ट श्रेडर\nपाईप सिंगल शाफ्ट श्रेडर\nपेपर सिंगल शाफ्ट श्रेडर\nरबर सिंगल शाफ्ट श्रेडर\nआरडीएफ सिंगल शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू सिंगल शाफ्ट श्रेडर\nवायर सिंगल शाफ्ट श्रेडर\nकेबल सिंगल शाफ्ट श्रेडर\nग्लास सिंगल शाफ्ट श्रेडर\nकृषी सिंगल शाफ्ट श्रेडर\nघनकचरा सिंगल शाफ्ट श्रेडर\nप्लॅस्टिक दोन शाफ्ट श्रेडर\nलाकडी दोन शाफ्ट श्रेडर\nमेटल दोन शाफ्ट श्रेडर\nटायर दोन शाफ्ट श्रेडर\nRDF दोन शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू दोन शाफ्ट श्रेडर\nवायर दोन शाफ्ट श्रेडर\nकेबल दोन शाफ्ट श्रेडर\nघनकचरा दोन शाफ्ट श्रेडर\nप्लास्टिक फोर शाफ्ट श्रेडर\nवुड फोर शाफ्ट श्रेडर\nमेटल फोर शाफ्ट श्रेडर\nघनकचरा चार शाफ्ट श्रेडर\nबांधकाम कचरा पुनर्वापर लाइन\nघातक कचरा पुनर्वापर लाइन\nप्लॅस्टिक वन शाफ्ट श्रेडर\nवुड वन शाफ्ट श्रेडर\nपाईप वन शाफ्ट श्रेडर\nपेपर वन शाफ्ट श्रेडर\nरबर वन शाफ्ट श्रेडर\nआरडीएफ वन शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू वन शाफ्ट श्रेडर\nवायर वन शाफ्ट श्रेडर\nकेबल वन शाफ्ट श्रेडर\nग्लास वन शाफ्ट श्रेडर\nशेती एक शाफ्ट श्रेडर\nघनकचरा एक शाफ्ट श्रेडर\nप्लॅस्टिक डबल शाफ्ट श्रेडर\nवुड डबल शाफ्ट श्रेडर\nमेटल डबल शाफ्ट श्रेडर\nटायर डबल शाफ्ट श्रेडर\nआरडीएफ डबल शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू डबल शाफ्ट श्रेडर\nवायर डबल शाफ्ट श्रेडर\nकेबल डबल शाफ्ट श्रेडर\nघनकचरा डबल शाफ्ट श्रेडर\nप्लास्टिक ट्विन शाफ्ट श्रेडर\nवुड ट्विन शाफ्ट श्रेडर\nमेटल ट्विन शाफ्ट श्रेडर\nटायर ट्विन शाफ्ट श्रेडर\nRDF ट्विन शाफ्ट श्रेडर\nएमएसडब��ल्यू ट्विन शाफ्ट श्रेडर\nवायर ट्विन शाफ्ट श्रेडर\nकेबल ट्विन शाफ्ट श्रेडर\nघनकचरा ट्विन शाफ्ट श्रेडर\nस्क्रॅप ऑइल फिल्टर श्रेडर\nकचरा तेल फिल्टर श्रेडर\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nकचरा प्लास्टिकच्या बाटल्या क्रशिंग वॉशिंग लाइन\nकचरा प्लास्टिक फिल्म क्रशिंग वॉशिंग लाइन\nप्लॅस्टिक केमिकल कंटेनर रिसायकलिंग लाइन\nमेटल केमिकल ड्रम श्रेडिंग लाइन\nस्क्रॅप कॉपर केबल्स/वायर रिसायकलिंग लाइन\nबांधकाम कचरा प्रक्रिया पुनर्वापर लाइन\nटाकाऊ विद्युत उपकरणे क्रशिंग आणि वॉशिंग लाइन\nवॉशिंग आणि रीसायकलिंग लाइन\nघातक कचरा पुनर्वापर उपचार उपकरणे\nमुख्यपृष्ठ > उत्पादने > सिंगल शाफ्ट श्रेडर > केबल सिंगल शाफ्ट श्रेडर > स्क्रॅप केबल सिंगल शाफ्ट श्रेडर\nप्लास्टिक सिंगल शाफ्ट श्रेडर\nलाकडी सिंगल शाफ्ट श्रेडर\nपाईप सिंगल शाफ्ट श्रेडर\nपेपर सिंगल शाफ्ट श्रेडर\nरबर सिंगल शाफ्ट श्रेडर\nआरडीएफ सिंगल शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू सिंगल शाफ्ट श्रेडर\nवायर सिंगल शाफ्ट श्रेडर\nकेबल सिंगल शाफ्ट श्रेडर\nग्लास सिंगल शाफ्ट श्रेडर\nकृषी सिंगल शाफ्ट श्रेडर\nघनकचरा सिंगल शाफ्ट श्रेडर\nप्लॅस्टिक दोन शाफ्ट श्रेडर\nलाकडी दोन शाफ्ट श्रेडर\nमेटल दोन शाफ्ट श्रेडर\nटायर दोन शाफ्ट श्रेडर\nRDF दोन शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू दोन शाफ्ट श्रेडर\nवायर दोन शाफ्ट श्रेडर\nकेबल दोन शाफ्ट श्रेडर\nघनकचरा दोन शाफ्ट श्रेडर\nप्लास्टिक फोर शाफ्ट श्रेडर\nवुड फोर शाफ्ट श्रेडर\nमेटल फोर शाफ्ट श्रेडर\nघनकचरा चार शाफ्ट श्रेडर\nबांधकाम कचरा पुनर्वापर लाइन\nघातक कचरा पुनर्वापर लाइन\nप्लॅस्टिक वन शाफ्ट श्रेडर\nवुड वन शाफ्ट श्रेडर\nपाईप वन शाफ्ट श्रेडर\nपेपर वन शाफ्ट श्रेडर\nरबर वन शाफ्ट श्रेडर\nआरडीएफ वन शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू वन शाफ्ट श्रेडर\nवायर वन शाफ्ट श्रेडर\nकेबल वन शाफ्ट श्रेडर\nग्लास वन शाफ्ट श्रेडर\nशेती एक शाफ्ट श्रेडर\nघनकचरा एक शाफ्ट श्रेडर\nप्लॅस्टिक डबल शाफ्ट श्रेडर\nवुड डबल शाफ्ट श्रेडर\nमेटल डबल शाफ्ट श्रेडर\nटायर डबल शाफ्ट श्रेडर\nआरडीएफ डबल शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू डबल शाफ्ट श्रेडर\nवायर डबल शाफ्ट श्रेडर\nकेबल डबल शाफ्ट श्रेडर\nघनकचरा डबल शाफ्ट श्रेडर\nप्लास्टिक ट्विन शाफ्ट श्रेडर\nवुड ट्विन शाफ्ट श्रेडर\nमेटल ट्विन शाफ्ट श्रेडर\nटायर ट्विन शाफ्ट श्रेडर\nRDF ट्विन शाफ्ट श्रेडर\nएमएस���ब्ल्यू ट्विन शाफ्ट श्रेडर\nवायर ट्विन शाफ्ट श्रेडर\nकेबल ट्विन शाफ्ट श्रेडर\nघनकचरा ट्विन शाफ्ट श्रेडर\nस्क्रॅप ऑइल फिल्टर श्रेडर\nकचरा तेल फिल्टर श्रेडर\nस्क्रॅप वुड सिंगल शाफ्ट श्रेडर\nप्लास्टिक बादली चार शाफ्ट श्रेडर\nघरगुती प्लास्टिक पाईप श्रेडर\nऔद्योगिक कचरा मेटल श्रेडर\nऔद्योगिक कचरा ग्लास श्रेडर\nस्क्रॅप केबल सिंगल शाफ्ट श्रेडर\nस्क्रॅप केबल सिंगल शाफ्ट श्रेडर घनकचऱ्याच्या विस्तृत श्रेणीचे तुकडे करण्यासाठी योग्य आहे, प्रामुख्याने प्लास्टिक, रासायनिक उद्योग, लाकूड, सेंद्रिय पदार्थ, रबर, मुद्रण, धातू इत्यादी उद्योगांमध्ये वापरला जातो.\nस्क्रॅप केबल सिंगल शाफ्ट श्रेडर\n1.स्क्रॅप केबल सिंगल शाफ्ट श्रेडर परिचय\nस्क्रॅप केबल सिंगल शाफ्ट श्रेडर घनकचऱ्याच्या विस्तृत श्रेणीचे तुकडे करण्यासाठी योग्य आहे, प्रामुख्याने प्लास्टिक, रासायनिक उद्योग, लाकूड, सेंद्रिय पदार्थ, रबर, छपाई, धातू इत्यादी उद्योगांमध्ये, जसे की फिल्म्स, प्लास्टिक ब्लॉक्स्, घरगुती कचरा, रीग्रींड साहित्य, पाईप्स. , टायर, केबल्स/वायर, प्लास्टिकचे कंटेनर, शूज, कागद इ. विविध प्रकारच्या नॉनमेटल सामग्रीसाठी आणि विशेष उपयुक्तता श्रेडर आहे.\nआम्ही ग्राहकांसाठी योग्य प्रस्ताव देऊ शकतो जे भौतिक वैशिष्ट्ये आणि प्रक्रिया क्षमता इत्यादी आवश्यकतांनुसार.\nस्क्रॅप केबल सिंगल शाफ्ट श्रेडर कमी आरपीएम, उच्च टॉर्क, कमी आवाज इत्यादी फायद्यांसह स्वयंचलितपणे प्रारंभ, थांबा, स्वयंचलित रिव्हर्स सेसर नियंत्रित करण्यासाठी कार्ये आहेत.\n2.स्क्रॅप केबल सिंगल शाफ्ट श्रेडरची वैशिष्ट्ये\n*आपत्कालीन स्टॉप स्विच, पॉवर-ऑफ संरक्षण, बहु-संरक्षण, सीई युरोपियन युनियनला भेटते\n*शॉक-शमन करणारे उपकरण, मशीनच्या रन टाइममध्ये कंपन बफर करणे, गिअर बॉक्सचे आयुष्यमान सुधारणे.\n*स्क्रॅप केबल सिंगल शाफ्ट श्रेडरमध्ये बाह्य बेअरिंग आहे, प्रभावीपणे बेअरिंगमध्ये सामग्री क्रश करणे टाळा, बेअरिंगचे आयुष्य सुधारा\n*ग्राहक आउटपुट आकारानुसार योग्य स्क्रीन छिद्रे निवडू शकतो, अगदी डिस्चार्जिंग आणि कमी धूळ\n*तांब्याच्या मार्गदर्शक पट्ट्यांसह सुसज्ज असलेले पुशिंग डिव्हाइस, पुशिंग डिव्हाइस सुरळीतपणे चालू ठेवा, सहज देवाणघेवाण करणे ¼ Œविरहित लीकेज, डिझाइनमुळे पुशर बॉक्सचा वापर चालू असताना होणारा त्रास ट���ळता येईल.\n*स्क्रॅप केबल सिंगल शाफ्ट श्रेडरचे इलेक्ट्रिकल कॅबिनेट लोगो पीएलसी प्रोग्राम इंटेलिजेंट कंट्रोलिंग, ओव्हरलोड ऑटोमॅटिक कंट्रोलिंग रिव्हर्स फंक्शन वापरून, युरोपियन युनियन सीई सेफ्टी मानकांद्वारे बनवले जाते.\nही चित्रे तुम्हाला स्क्रॅप केबल सिंगल शाफ्ट श्रेडर समजण्यास अधिक चांगल्या प्रकारे मदत करू शकतात.\nZhongshan सुधारक पर्यावरण TECH. Co., Ltd. पर्यावरण संरक्षण रीसायकलिंगच्या मालिकेसाठी डिझाइनिंग, संशोधन आणि विकास, उत्पादन आणि विक्रीमध्ये विशेष आहे.\nआम्ही ग्राहकांना उत्पादन डिझाइन आणि उत्पादन प्रक्रियेचे ऑप्टिमायझेशन प्रदान करतो, तसेच कुशल उत्पादन कर्मचार्‍यांचा एक समूह आहे ज्यांच्याकडे 10 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे ज्यांच्याकडे पुनर्वापराची उत्पादने तयार करण्याचा अनुभव आहे, जसे की स्क्रॅप केबल सिंगल शाफ्ट श्रेडर, आमच्या कंपनीचा विश्वास आहे की शीर्ष- उत्कृष्ट प्रतिभा अव्वल दर्जाची निर्मिती करण्यास सक्षम आहेत.\nटिपा: स्क्रॅप केबल सिंगल शाफ्ट श्रेडरसाठी वरील पॅरामीटर्स डीफॉल्ट कॉन्फिगरेशन आहेत, मशीनची वैशिष्ट्ये केवळ संदर्भासाठी आहेत आणि पूर्वसूचना न देता बदलू शकतात, कृपया ऑर्डर देताना आमच्या विक्री प्रतिनिधीशी खात्री करा.\nगरम टॅग्ज: स्क्रॅप केबल सिंगल शाफ्ट श्रेडर, उत्पादक, पुरवठादार, कारखाना, चीन, मेड इन चायना, ब्रँड, सानुकूलित\nप्लास्टिक सिंगल शाफ्ट श्रेडर\nलाकडी सिंगल शाफ्ट श्रेडर\nपाईप सिंगल शाफ्ट श्रेडर\nपेपर सिंगल शाफ्ट श्रेडर\nरबर सिंगल शाफ्ट श्रेडर\nआरडीएफ सिंगल शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू सिंगल शाफ्ट श्रेडर\nवायर सिंगल शाफ्ट श्रेडर\nकेबल सिंगल शाफ्ट श्रेडर\nग्लास सिंगल शाफ्ट श्रेडर\nकृषी सिंगल शाफ्ट श्रेडर\nघनकचरा सिंगल शाफ्ट श्रेडर\nकृपया खालील फॉर्ममध्ये आपली चौकशी करण्यास मोकळ्या मनाने. आम्ही 24 तासांत आपल्याला प्रत्युत्तर देऊ.\nकचरा केबल सिंगल शाफ्ट श्रेडर\nकॉपर केबल सिंगल शाफ्ट श्रेडर\nस्क्रॅप कॉपर केबल सिंगल शाफ्ट श्रेडर\nवेस्ट कॉपर केबल सिंगल शाफ्ट श्रेडर\nइंडस्ट्रियल केबल सिंगल शाफ्ट श्रेडर\nपत्ता: क्रमांक 223 कारखाना JieFu RD., JieYuan ग्राम प्रशासन, MinZhong टाउन, ZhongShan शहर, चीन\nकॉपीराइट © 2021 झोंगशान रिफॉर्मर एन्व्हायर्नमेंटल TECH. Co., Ltd. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://mr.reformer-tech.com/waste-carton-paper-shredder.html", "date_download": "2022-12-01T01:03:46Z", "digest": "sha1:PLMCVTJLNV36LGRKKN7Y6SQL2DNX4XTT", "length": 27043, "nlines": 420, "source_domain": "mr.reformer-tech.com", "title": "चायना वेस्ट कार्टन पेपर श्रेडर उत्पादक आणि पुरवठादार - सुधारक", "raw_content": "\nप्लास्टिक सिंगल शाफ्ट श्रेडर\nलाकडी सिंगल शाफ्ट श्रेडर\nपाईप सिंगल शाफ्ट श्रेडर\nपेपर सिंगल शाफ्ट श्रेडर\nरबर सिंगल शाफ्ट श्रेडर\nआरडीएफ सिंगल शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू सिंगल शाफ्ट श्रेडर\nवायर सिंगल शाफ्ट श्रेडर\nकेबल सिंगल शाफ्ट श्रेडर\nग्लास सिंगल शाफ्ट श्रेडर\nकृषी सिंगल शाफ्ट श्रेडर\nघनकचरा सिंगल शाफ्ट श्रेडर\nप्लॅस्टिक दोन शाफ्ट श्रेडर\nलाकडी दोन शाफ्ट श्रेडर\nमेटल दोन शाफ्ट श्रेडर\nटायर दोन शाफ्ट श्रेडर\nRDF दोन शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू दोन शाफ्ट श्रेडर\nवायर दोन शाफ्ट श्रेडर\nकेबल दोन शाफ्ट श्रेडर\nघनकचरा दोन शाफ्ट श्रेडर\nप्लास्टिक फोर शाफ्ट श्रेडर\nवुड फोर शाफ्ट श्रेडर\nमेटल फोर शाफ्ट श्रेडर\nघनकचरा चार शाफ्ट श्रेडर\nबांधकाम कचरा पुनर्वापर लाइन\nघातक कचरा पुनर्वापर लाइन\nप्लॅस्टिक वन शाफ्ट श्रेडर\nवुड वन शाफ्ट श्रेडर\nपाईप वन शाफ्ट श्रेडर\nपेपर वन शाफ्ट श्रेडर\nरबर वन शाफ्ट श्रेडर\nआरडीएफ वन शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू वन शाफ्ट श्रेडर\nवायर वन शाफ्ट श्रेडर\nकेबल वन शाफ्ट श्रेडर\nग्लास वन शाफ्ट श्रेडर\nशेती एक शाफ्ट श्रेडर\nघनकचरा एक शाफ्ट श्रेडर\nप्लॅस्टिक डबल शाफ्ट श्रेडर\nवुड डबल शाफ्ट श्रेडर\nमेटल डबल शाफ्ट श्रेडर\nटायर डबल शाफ्ट श्रेडर\nआरडीएफ डबल शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू डबल शाफ्ट श्रेडर\nवायर डबल शाफ्ट श्रेडर\nकेबल डबल शाफ्ट श्रेडर\nघनकचरा डबल शाफ्ट श्रेडर\nप्लास्टिक ट्विन शाफ्ट श्रेडर\nवुड ट्विन शाफ्ट श्रेडर\nमेटल ट्विन शाफ्ट श्रेडर\nटायर ट्विन शाफ्ट श्रेडर\nRDF ट्विन शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू ट्विन शाफ्ट श्रेडर\nवायर ट्विन शाफ्ट श्रेडर\nकेबल ट्विन शाफ्ट श्रेडर\nघनकचरा ट्विन शाफ्ट श्रेडर\nस्क्रॅप ऑइल फिल्टर श्रेडर\nकचरा तेल फिल्टर श्रेडर\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nकचरा प्लास्टिकच्या बाटल्या क्रशिंग वॉशिंग लाइन\nकचरा प्लास्टिक फिल्म क्रशिंग वॉशिंग लाइन\nप्लॅस्टिक केमिकल कंटेनर रिसायकलिंग लाइन\nमेटल केमिकल ड्रम श्रेडिंग लाइन\nस्क्रॅप कॉपर केबल्स/वायर रिसायकलिंग लाइन\nबांधकाम कचरा प्रक्रिया पुनर्वापर लाइन\nटाकाऊ विद्युत उपकरणे क्रशिं�� आणि वॉशिंग लाइन\nवॉशिंग आणि रीसायकलिंग लाइन\nघातक कचरा पुनर्वापर उपचार उपकरणे\nमुख्यपृष्ठ > उत्पादने > कागद छाटणी यंंत्र > वेस्ट कार्टन पेपर श्रेडर\nप्लास्टिक सिंगल शाफ्ट श्रेडर\nलाकडी सिंगल शाफ्ट श्रेडर\nपाईप सिंगल शाफ्ट श्रेडर\nपेपर सिंगल शाफ्ट श्रेडर\nरबर सिंगल शाफ्ट श्रेडर\nआरडीएफ सिंगल शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू सिंगल शाफ्ट श्रेडर\nवायर सिंगल शाफ्ट श्रेडर\nकेबल सिंगल शाफ्ट श्रेडर\nग्लास सिंगल शाफ्ट श्रेडर\nकृषी सिंगल शाफ्ट श्रेडर\nघनकचरा सिंगल शाफ्ट श्रेडर\nप्लॅस्टिक दोन शाफ्ट श्रेडर\nलाकडी दोन शाफ्ट श्रेडर\nमेटल दोन शाफ्ट श्रेडर\nटायर दोन शाफ्ट श्रेडर\nRDF दोन शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू दोन शाफ्ट श्रेडर\nवायर दोन शाफ्ट श्रेडर\nकेबल दोन शाफ्ट श्रेडर\nघनकचरा दोन शाफ्ट श्रेडर\nप्लास्टिक फोर शाफ्ट श्रेडर\nवुड फोर शाफ्ट श्रेडर\nमेटल फोर शाफ्ट श्रेडर\nघनकचरा चार शाफ्ट श्रेडर\nबांधकाम कचरा पुनर्वापर लाइन\nघातक कचरा पुनर्वापर लाइन\nप्लॅस्टिक वन शाफ्ट श्रेडर\nवुड वन शाफ्ट श्रेडर\nपाईप वन शाफ्ट श्रेडर\nपेपर वन शाफ्ट श्रेडर\nरबर वन शाफ्ट श्रेडर\nआरडीएफ वन शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू वन शाफ्ट श्रेडर\nवायर वन शाफ्ट श्रेडर\nकेबल वन शाफ्ट श्रेडर\nग्लास वन शाफ्ट श्रेडर\nशेती एक शाफ्ट श्रेडर\nघनकचरा एक शाफ्ट श्रेडर\nप्लॅस्टिक डबल शाफ्ट श्रेडर\nवुड डबल शाफ्ट श्रेडर\nमेटल डबल शाफ्ट श्रेडर\nटायर डबल शाफ्ट श्रेडर\nआरडीएफ डबल शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू डबल शाफ्ट श्रेडर\nवायर डबल शाफ्ट श्रेडर\nकेबल डबल शाफ्ट श्रेडर\nघनकचरा डबल शाफ्ट श्रेडर\nप्लास्टिक ट्विन शाफ्ट श्रेडर\nवुड ट्विन शाफ्ट श्रेडर\nमेटल ट्विन शाफ्ट श्रेडर\nटायर ट्विन शाफ्ट श्रेडर\nRDF ट्विन शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू ट्विन शाफ्ट श्रेडर\nवायर ट्विन शाफ्ट श्रेडर\nकेबल ट्विन शाफ्ट श्रेडर\nघनकचरा ट्विन शाफ्ट श्रेडर\nस्क्रॅप ऑइल फिल्टर श्रेडर\nकचरा तेल फिल्टर श्रेडर\nस्क्रॅप वुड सिंगल शाफ्ट श्रेडर\nप्लास्टिक बादली चार शाफ्ट श्रेडर\nघरगुती प्लास्टिक पाईप श्रेडर\nऔद्योगिक कचरा मेटल श्रेडर\nऔद्योगिक कचरा ग्लास श्रेडर\nवेस्ट कार्टन पेपर श्रेडर\nवेस्ट कार्टन पेपर श्रेडर घनकचऱ्याच्या विस्तृत श्रेणीचे तुकडे करण्यासाठी योग्य आहे, मुख्यतः प्लास्टिक, रासायनिक उद्योग, लाकूड, ऑरगॅनिक्स, रबर, छपाई, धातू इत्यादी ���द्योगांमध्ये वापरला जातो.\nवेस्ट कार्टन पेपर श्रेडर\n1.वेस्ट कार्टन पेपर श्रेडर परिचय\nवेस्ट कार्टन पेपर श्रेडर हे घनकचरा, मुख्यतः प्लास्टिक, रासायनिक उद्योग, लाकूड, ऑरगॅनिक्स, रबर, छपाई, धातू इत्यादी उद्योगांमध्ये वापरले जाणारे घनकचरा, जसे की फिल्म्स, प्लॅस्टिक ब्लॉक्स, घरगुती कचरा, रीग्रींड मटेरियल, पाईप्स, अशा विस्तृत श्रेणीचे तुकडे करण्यासाठी योग्य आहेत. टायर, केबल्स/वायर, प्लॅस्टिक कंटेनर, शूज, कागद इ. विविध प्रकारच्या नॉनमेटल सामग्रीसाठी आणि विशेष उपयुक्तता श्रेडर आहे.\nआम्ही ग्राहकांसाठी योग्य प्रस्ताव देऊ शकतो जे भौतिक वैशिष्ट्ये आणि प्रक्रिया क्षमता इत्यादी आवश्यकतांनुसार.\nकमी आरपीएम, उच्च टॉर्क, कमी आवाज इत्यादी फायद्यांसह, वेस्ट कार्टन पेपर श्रेडर स्वयंचलितपणे प्रारंभ, थांबणे, स्वयंचलित रिव्हर्स सेसर नियंत्रित करण्यासाठी कार्ये आहेत.\n2.वेस्ट कार्टन पेपर श्रेडरची वैशिष्ट्ये\n*आपत्कालीन स्टॉप स्विच, पॉवर-ऑफ संरक्षण, बहु-संरक्षण, सीई युरोपियन युनियनला भेटते\n*शॉक-शमन करणारे उपकरण, मशीनच्या रन टाइममध्ये कंपन बफर करणे, गिअर बॉक्सचे आयुष्यमान सुधारणे.\n*वेस्ट कार्टन पेपर श्रेडरमध्ये बाह्य बेअरिंग असते, प्रभावीपणे बेअरिंगमध्ये सामग्री क्रश करणे टाळा, बेअरिंगचे आयुष्यमान सुधारते\n*ग्राहक आउटपुट आकारानुसार योग्य स्क्रीन छिद्रे निवडू शकतो, अगदी डिस्चार्जिंग आणि कमी धूळ\n*तांब्याच्या मार्गदर्शक पट्ट्यांसह सुसज्ज असलेले पुशिंग डिव्हाइस, पुशिंग डिव्हाइस सुरळीतपणे चालू ठेवा, सहज देवाणघेवाण करणे ¼ Œविरहित लीकेज, डिझाइनमुळे पुशर बॉक्सचा वापर चालू असताना होणारा त्रास टाळता येईल.\n*वेस्ट कार्टन पेपर श्रेडरचे इलेक्ट्रिकल कॅबिनेट लोगो पीएलसी प्रोग्राम इंटेलिजेंट कंट्रोलिंग, ओव्हरलोड ऑटोमॅटिक कंट्रोलिंग रिव्हर्स फंक्शन वापरून, युरोपियन युनियन सीई सुरक्षा मानकांद्वारे बनवले जाते.\nही चित्रे तुम्हाला वेस्ट कार्टन पेपर श्रेडर समजण्यास अधिक चांगल्या प्रकारे मदत करू शकतात.\nZhongshan सुधारक पर्यावरण TECH. Co., Ltd. पर्यावरण संरक्षण रीसायकलिंगच्या मालिकेसाठी डिझाइनिंग, संशोधन आणि विकास, उत्पादन आणि विक्रीमध्ये विशेष आहे.\nआम्ही ग्राहकांना उत्पादन डिझाइन आणि उत्पादन प्रक्रियेचे ऑप्टिमायझेशन प्रदान करतो, तसेच कुशल उत्पादन कर्मचार्‍यांच्या गटाचे मालक आहोत ज्यांच्याकडे पुनर्वापराच्या उत्पादनांचा 10 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे, जसे की वेस्ट कार्टन पेपर श्रेडर, आमच्या कंपनीचा विश्वास आहे की उच्च दर्जाचे प्रतिभा अव्वल दर्जाची निर्मिती करण्यास सक्षम आहेत.\nटिपा: वरील पॅरामीटर्स वेस्ट कार्टन पेपर श्रेडरसाठी डीफॉल्ट कॉन्फिगरेशन आहेत, मशीनची वैशिष्ट्ये केवळ संदर्भासाठी आहेत आणि पूर्वसूचनेशिवाय बदलू शकतात, ऑर्डर देताना कृपया आमच्या विक्री प्रतिनिधीशी खात्री करा.\nगरम टॅग्ज: वेस्ट कार्टन पेपर श्रेडर, उत्पादक, पुरवठादार, कारखाना, चीन, चीनमध्ये बनवलेले, ब्रँड, सानुकूलित\nकृपया खालील फॉर्ममध्ये आपली चौकशी करण्यास मोकळ्या मनाने. आम्ही 24 तासांत आपल्याला प्रत्युत्तर देऊ.\nजुने मासिक स्क्रॅप पेपर श्रेडर\nस्क्रॅप पेपर उत्पादने श्रेडर\nस्क्रॅप कार्टन पेपर श्रेडर\nकार्डबोर्ड पेपर श्रेडर कचरा\nऔद्योगिक स्क्रॅप पेपर श्रेडर\nपत्ता: क्रमांक 223 कारखाना JieFu RD., JieYuan ग्राम प्रशासन, MinZhong टाउन, ZhongShan शहर, चीन\nकॉपीराइट © 2021 झोंगशान रिफॉर्मर एन्व्हायर्नमेंटल TECH. Co., Ltd. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/market-intelligence/why-did-soybean-prices-stabilize", "date_download": "2022-11-30T23:45:17Z", "digest": "sha1:KVIXYB74CTQRYF24LGCCWKXG53DQL4EO", "length": 7860, "nlines": 41, "source_domain": "www.agrowon.com", "title": "सोयाबीनचे दर का स्थिरावले? । Soybean Rate", "raw_content": "\nSoybean Rate : सोयाबीनचे दर का स्थिरावले\nजागतिक सोयाबीन बाजार काहीसा स्थिरावल्याचं दिसतंय. देशातही सोयाबीनच्या बाजारात संमिश्र चित्र होतं. काही बाजारात दर तुटले होते तर काही ठिकाणी दर स्थिर होते.\nपुणेः जागतिक सोयाबीन बाजार (Soybean Market) काहीसा स्थिरावल्याचं दिसतंय. देशातही सोयाबीनच्या बाजारात संमिश्र चित्र होतं. काही बाजारात दर (Soybean Rate) तुटले होते तर काही ठिकाणी दर स्थिर होते. सोयाबीनच्या बाजार दरात सुधारणा होऊनही आवक कमी आहे. आज देशात सोयाबीनला सरासरी ५ हजार ४०० ते ५ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला.\nSoybean MSP : हमीभावाने मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी १५ केंद्र\nदेशातील बाजारात सोयाबीन दर एका भावपातळीभोवती मागील काही दिवसांपासून फिरत आहेत. सोयाबीनच्या दराने ६ हजार रुपयांचा टप्पा पार केल्यानंतर दर स्थिर होत आहेत. तर कमाल दरात क्विंटलमागे १०० रुपयांनी चढउतार होत आहेत. बाजार समित्यांमधील सरासरी दरह�� १०० ते २०० रुपयांनी कमी जास्त होताना दिसत आहे. आजही अनेक बाजारात सोयाबीनच्या दरात काहीशी नरमाई दिसली. तर काही ठिकाणी सोयाबीनचा बाजार स्थिर होता.\nSoybean Rate : स्टॉक लिमिट हटविल्याने सोयाबीन दरात सुधारणा\nआंतरराष्ट्रीय बाजारातही सोयाबीनचे दर काहीसे नरमले होते. सोयाबीन आणि सोयातेलाच्या दरात काहीशी घट झाली तरी सोयापेंडचे दर किंचित सुधारले होते. सीबाॅटवर आज सोयाबनचे दर जवळपास ४ सेंटने कमी होऊन १४.३६ डाॅलर प्रतिबुशेल्सवर पोचले होते. तर सोयातेलाच्या दरातही किंचित घट होऊन ७६ सेंट प्रतिपाऊंडवर स्थिरावले. तर सोयापेंडचे दर ४०७ डाॅलर प्रतिटनावर पोचले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन, सोयातेल आणि सोयापेंड काहीसे स्थिरावले असले तरी मागील आठवड्याच्या तुलनेत दरात घट झाली आहे.\nदेशातील बाजारात सोयाबीनचे दर नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच सुधारले आहेत. मात्र कमाल दर ६ हजार १०० रुपयांच्या पुढे जात नाहीत. एक-दोन बाजार समित्यांमध्ये दराने हा आकडा पार केला. मात्र तो टिकला नाही. दर पुन्हा ६ हजारांच्या आसपास येत आहेत. तर सोयाबीनचा सरासरी दरही काहीसा टिकून आहे. सोयाबीनचे दर ६ हजारांपर्यंत पोचल्यानंतर देशातून सोयाबीन आणि सोयापेंड निर्यातीचे करार कमी होत आहेत. त्यामुळं दर या भावपातळीपेक्षा जास्त वाढले नाहीत, असं अभ्यासकांनी सांगितलं.\nआज देशातील बाजारात सोयाबीनला सरासरी ५ हजार ३०० ते ५ हजार ७०० रुपये दर मिळाला. तर कमाल दर ६ हजार २०० रुपये दोन बाजार समित्यांमध्ये मिळाला. आज मध्य प्रदेशातील दर ५ हजार ५०० ते ५ हजार ९०० रुपयांच्या दरम्यान होते. तर राजस्थानमध्ये ५ हजार ४०० ते ६ हजार रुपये सोयाबीनला दर मिळाला. आंतरराष्ट्रीय बाजारातील दर आणि देशातील मागणी आ णि निर्यात पाहता सोयाबीन ५ ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळू शकतो, त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊनच सोयाबीनची विक्री करावी, असं आवाहन जाणकारांनी केलंय.\nताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ekmarathi.laqsh.net/2011/09/blog-post_2282.html", "date_download": "2022-12-01T00:01:06Z", "digest": "sha1:SIBZREYJOGJDDGOLDH53ZKQ27JON3O6O", "length": 15048, "nlines": 47, "source_domain": "www.ekmarathi.laqsh.net", "title": "एक मराठी (EK MARATHI): आठ आण्यातलं लग्न -- सुनीता देशपांडे", "raw_content": "\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥-सुरेश भट माझी मराठीची बोलु कौतुके परि अमृताते ही पैजा जिंके परि अमृताते ही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळविण॥ - श्री संत ज्ञानेश्वर.\nआठ आण्यातलं लग्न -- सुनीता देशपांडे\nमहाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु.ल. देशपांडे निवर्तल्याला उद्दा- १२ जून रोजी सहा वर्ष पूर्ण होत आहेत. योगायोगानं त्यांचं लग्नही याच तारखेला झालं होतं, चोपन्न वर्षाच्या सहजीवनानंतर त्यांची कायमची ताटातूट झाली, तिही याच दिवशी. सुनीताबाईंनी त्यांच्या लग्नाची सांगितलेली ही चित्तरकथा....\nसाठ-बासष्ट वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या काळात जुवळे आडनावाचे एक शिक्षणप्रेमी गृहस्थ मुंबईच्या दादर-माटूंगा विभागात `ओरिएंट हायस्कूल' नावाची शाळा चालवत होते. या ना त्या कारणाने इतरत्र प्रवेश मिळू न शकलेले विद्यार्थी आणि नोकरीच्या शोधत असलेले शिक्षक यांना या शाळेचा आधार होता. असाच भाईने( पु,ल. देशपांडे) त्या शाळॆत शिक्षक म्हणून प्रवेश केला आणि काही काळाने मीही भाई वरच्या वर्गाना शिकवत असे आणि मी खालच्या वर्गाना.(तिथेच बाळ ठाकरे हा भाईचा विद्यार्थी होता आणि राज ठाकरेचे वडील श्रीकांत हा माझा विद्यार्थी होता.)\nशिक्षक म्हणून काम करतानाच भाईची आणि माझी ओळख वाढत गेली आणि आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडलो. मग `आपण लग्न करूया.' असा भाईचा आग्रह सुरू झाला... वाढतच राहिला.\nलग्न हे मला कृत्रिम बंधन वाटे. स्मजा- उद्दा आपलं पटेनासं झालं, तर लग्नात `शुभ मंगल सावधान' म्हणणारा तो भटजी किंवा नोंदणी पद्धतीने लग्न केलं असेल तर ते रजिस्टर करणारा तो कायदेतज्ज्ञ हे आपली भांडणं मिटवायला येणार आहेत का मग त्यांच्या उपस्थितीची आपल्या लग्नाला गरजच काय मग त्यांच्या उपस्थितीची आपल्या लग्नाला गरजच काय माझं ताठ मन वाकायला तयार नव्ह्तं आणि भाईचा आग्रह चालूच राहिला होता. शेवटी `माझ्यासाठी तू इतकंच कर. लग्नविधीला फक्त `हो' म्हण. मग तू म्हणशील तशा लग्नाला माझी तयारी आहे,' या त्याच्या आग्रहाला मी मान्यता दिली खरी माझं ताठ मन वाकायला तयार नव्ह्तं आणि भाईचा आग्रह चालूच राहिला होता. शेवटी `माझ्यासाठी तू इतकंच कर. लग्नविधीला फक्त `हो' म्हण. मग तू म्हणशील तशा लग्नाला माझी तयारी आहे,' या त्याच्या आग्रहाला मी मान्यता दिली खरी खरं तर तत्पूर्वी एकदा भाईचं लग्न झालेलं होतं. या गुणी मुलाला आपली लाडकी केल देऊन मोठ्या थाटामाटात कर्जतच्या दिवाडकर लोकांनी त्याला जावई करून घेतला होता. पण लग्नानंतर १५-२० दिवसांतच ती मुलगी तापाने आजारी पडली आणि डॉक्टरी उपचारांचाही उपयोग न होऊन बिचारी मृत्यू पावली.\nमाझ्या आईने लेकीसाठी काही स्थळं हेरून ठेवली होती. एक तर तिला या बिजवराशी मी लग्न करणं मुळीच पसंत नव्हतं. शिवाय परजातीतला जावई हेही खटकत होतं. शाळेला उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली आणि मी आमच्या गावी रत्नागिरीला आले. `भाईने टपाल घेऊन येणाऱ्या बसने यावे, ती गाडी आधी पोस्टात येते, तिथे टपालाच्या थैल्या टाकून मग गावात गाडीतळावर जाते. पोस्टाच्या कंपाऊंडला लागूनच आमचा वाडा आहे, मी त्याला उतरून घेऊन आमच्या घरी आणिने,' असे मी भाईला सांगितले होते. प्रत्यक्षात भाई एकटाच न येता त्याचा भाऊ उमाकांत आणि जुवळे सरांचा हरकाम्या बाळू तेंडुलकर यांच्यासह आला. मी आप्पा-आईशी त्यांची ओळख करून दिली. त्यांनी उभवतांना वाकून नमस्कार केले आणि पुढल्या १०-१५ मिनिटांतच भाईने सर्वांना हसवून आपलेसे करून घेतले. `हसवण्याचा माझा धंदा' या नावे पुढच्या काळात भाई रंगभूमीवर एक कार्यक्रम करत असे. माझ अनुभव मात्र सांगतो- हसवणं हा त्याचा धंदा नव्हता, त्याचा तो धर्मच होता.\nपुढल्या ४-५ दिवसांत लग्न रजिस्टर करायचं होतं. त्यावेळी भरायचा छापिल फॉर्म आठ आण्याला मिळे, तेवढाही खर्च इतर कुणावर पडु नये म्हणून मी तो फॉर्मही विकत आणून वाचून ठेवला होता आणि आप्पांनाही दाखवला होता.\nआमचे आप्पा- म्हणजे माझे वडील हे स्वत: रत्नागिरीतले नामवंत वकिल तर होतेच, पण संत प्रवृत्तीचा माणूस म्हणूनही त्यांचा लौकिक होता. भाई रत्नागिरीला आल्यावर दोन-तीन दिवसांतच लग्न रजिस्टर करून टाकावे, असे आई-आप्पांना मनातून वाटत होते. त्याप्रमाणे आप्पांनी कोर्टातून परतताना आपल्या वकील स्नेह्यांना `मुलीचं लग्न रजिस्टर करायचं आहे, साक्षीदार म्हणून सह्या करायला तुम्ही केव्हा येऊ शकाल\" असे विचारले आणि फॉर्म वगैरे सर्व तयार आहे, वगैरे सांगितले. त्यावर, `मग आत्��ाच जाऊ या की\" असे विचारले आणि फॉर्म वगैरे सर्व तयार आहे, वगैरे सांगितले. त्यावर, `मग आत्ताच जाऊ या की' म्हणून ते आप्पांबरोबरच निघाले.\nरत्नागिरीचे मुख्य ऑफिस आमच्या शेजारच्या कंपाऊंडमध्ये होते. तसेच घरासमोरच जिल्हा न्यायालय होते. दुपारी आप्प घरी परतत तेव्हा दुपारचा चहा होत असे. त्या सुमाराला आमच्या वाड्याला फाटकाची खिटी वाजली की आप्पा आले, असे आम्ही खूशाल मानत असू. आईने चहाला आधण ठेवले होते. खिटी वाजली म्हणून मी सहज तिकडे पाहिले, तर आप्पांच्या सोबत आणखी तीन-चारजण येताना दिसले. मी आईला ते सांगतच तिने आधणात आणखी चार-पाच कप पाणी वाढवले.\nहे लोक साक्षीदार म्हणून सह्या करायला आले आहेत आणि पुढच्या दहा-पंधरा मिनीटांत आमचे लग्न होणार आहे, याची घरच्या आम्हाला कुणालाच पूर्वकल्पना नव्हती. उन्हाळयाचे दिवस. वधू घरच्याच साध्या, खादीच्या सुती साडीतच होती आणि नवरदेव घरी धुतलेल्या पायजम्यावर साधा, बिनबाह्यांचा बनियन घालून, चहाची वाट पाहत, गप्पा मारत ऊर्फ सर्वांना हसवत बसलेले. आप्पांनी आल्या आल्या मला हाक मारली. जावयाशी त्या लोकांची ओळख करून दिली आणि त्या फॉर्मवर आम्हा उभयतांना त्या साक्षीदारांसमोर सह्या करायला सांगितले. आमच्या आणि साक्षीदारांच्याही सह्या झाल्या आणि लग्न `समारंभ' संपला. नेहमीच्या दुपारच्या चहाबरोबरच लग्नही झाले आणि माझ्या लक्षात आले की, आपण केवळ त्या छापील फॉर्मवर सह्या करून `कु. सुनीता ठाकूर' हिचे नाव `सौ. सुनीता देशपांडे' करण्याचे काम फक्त आठ आण्यात आणि दोन-चार मिनीटांत उरकले.\nएका योगायोगाचे मात्र मला नवल वाटते. आमच्या या लग्नाच्या दिवसाची तारीख होती १२ जून, आणी त्यानंतर बरोबर चोपन्न वर्षांनी १२ जूनलाच भाईचा मृत्यू झाला. आठ आण्यात आणि दोन-तीन मिनिटांत जोडलेलं ते लग्नबंधन तुटलं. पण त्या चोपन्न वर्षाचं एकत्र जीवन खूप रंगीबेरंगी आणि एकूण विचार करता खूप संपन्नही जगलो खरं\nइथे असलेले सगळे लेख महाजालावर भ्रंमती करत असताना वेगवेगळ्या कम्युनिटीज आणि फोरम मधून घेतली अन एका ठिकाणी एकत्र केली गेली आहेत.. यामध्ये ब्लॉग ओनर चा काहीही संबंध नसून यातला कुठलाही भाग सार्वजनिक रित्या प्रसिद्ध करण्यास काहीही हरकत असेल तर कृपया सांगावे.. तो भाग डिलीट करण्यात येईल...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/authors/aashaa-saalvii", "date_download": "2022-12-01T00:28:50Z", "digest": "sha1:3HCEDRNG5OAMRDFNOJUKJSYH5UVEEHDE", "length": 7099, "nlines": 167, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World | Sakal", "raw_content": "\nपिंपरी शहरात गोहत्येचे वाढते प्रकार, ६४ गुन्ह्यांची नोंद\nपिंपरी - महापालिका आणि पोलिस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शहरात वर्षाकाठी गोवंश हत्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. गेल्या पाच वर्षात पोलिस\nडिझेल टाकायला पैसे नाहीत, वल्लभनगर एसटी आगाराची चाके थांबली\nपिंपरी - सध्या डिझेलसाठी पैसे नसल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून वल्लभनगर एसटी आगाराच्या जवळपास ११ गाड्या बस स्थानकात उभ्या असल्याची धक\nका हवे विचारांचे नियम आणि वास्तविक भान \nआज विचारांच्या नियमांना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आपल्याला वास्तविकतेचे भान असले पाहिजे. आज जगामध्ये विचारांच्या सिद्धांतावर, मनाच्या श\nशाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी ‘मिशन झीरो ड्रॉपआऊट’\nपिंपरी - कोरोना काळात अनेक कुटुंबाचे स्‍थलांतर झाल्यामुळे ३ ते १८ वयोगटातील असंख्य बालके शाळाबाह्य झाल्याचे दिसून येत आहे. अशा अनियमित\nराज्य सरकारचे नियम धाब्यावर, शाळांकडून ‘व्याजाचा व्यवसाय’\nपिंपरी - इंग्रजी शाळांकडे पालकांचा ओढा दिवसागणिक वाढत चालल्यामुळे छोट्या-मोठ्या शिक्षणसम्राटांनी राज्य सरकारचे नियम धाब्यावर बसवून, इंग\nखासगी शाळांची दुकानदारी; पाठ्यपुस्तकांच्या खरेदीत पालकांचा खिसा रिकामा\nशहर एक, शैक्षणिक वर्षही एक, अभ्यासक्रम सारखाच आणि वर्ग एकच...तरीही पाठ्यपुस्तकांची संख्या, त्यांचे प्रकाशक आणि नावे वेगवेगळी\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/14045", "date_download": "2022-12-01T01:12:38Z", "digest": "sha1:L7576CDSYR4OBBRTZAVH6Y3YNLO46UYB", "length": 18175, "nlines": 273, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस सक्त मजुरीची शिक्षा… | India Dastak News Tv", "raw_content": "\nHome चंद्रपूर ब्रम्हपुरी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस सक्त मजुरीची शिक्षा...\nअल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस सक्त मजुरीची शिक्षा…\nब्रम्हपुरी : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्���ा आरोपीस ३० ऑगस्ट २०२१ रोजी मा. श्री. दिक्षीत, अतिरिक्त सत्र न्यायाधीश चंद्रपुर यांनी सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे.\nपोलीस स्टेशन ब्रम्हपुरी अंतर्गत यातील फिर्यादीची अल्पवयीन मुलगी व तिची मैत्रीन हया अंगणवाडीला सुट्टी झाल्यानंतर जवळील मंदीरा समोर खेळत असताना आरोपी नामे राधेशाम हरीजी गुरुनुले वय ३६ वर्ष रा. सायगाव याने दोघी मुलीना टिव्हीवर मोटु पतलु कार्टून पाहायला चला असे म्हणुन दोघीचा हात धरुन आपले घरी घेवुन गेला व दार बंद करुन अल्पवयाचा फायदा घेवुन त्यांचेवर लैगींक अत्याचार केला. अशा फिर्यादीच्या रिपोर्टवरून पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी येथे अप.क. ७६३ / २०१८ कलम ३७६ (एबी) भादंवि सहकलम ४, ५ एम ६, १० बा. लै. अ. संरक्षण कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.\nगुन्हा तपासात घेतल्यानंतर तत्कालीन पोउपनि अश्विनकुमार खेडीकर, व पोउपनि चंद्रकला मेसरे यांनी आरोपीस निष्पन्न करून आरोपीविरूध्द सबळ पुराव्यानिशी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.\nन्यायालयाचे सुनावणी दरम्यान सदर प्रकरणात न्यायालयाने साक्षीदार तपासले व योग्य पुराव्याच्या आधारे दिनांक ३०/०८/२०२० रोजी आरोपी नामे राधेशाम हरीजी गुरुनुले वय ३६ वर्ष रा. सायगाव यास कलम ६ बा. लै. अ. संरक्षण कायदा मध्ये १० वर्ष शिक्षा व ३००० रू दंड, कलम १० बा. लै. अ. संरक्षण कायदा मध्ये ५ वर्ष शिक्षा व २,०००/- रू दंड न भरल्यास ०४ महिने शिक्षा मा. श्री. दिक्षीत, अतिरिक्त सत्र न्यायाधीश चंद्रपुर यांनी ठोठावली आहे. सदर प्रकरणामध्ये सरकार तर्फे अॅड. श्री. देवेंद्र महाजन, सरकारी अभियोक्ता, चंद्रपूर आणि कोर्ट पैरवी म्हणुन पोहवा. रामदास कोरे, पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी यांनी काम पाहिले.\nPrevious articleचक्कर येवून पडल्याने वेगवेगळया भागात राहणा-या दोघांचा मृत्यु\nNext articleबोरगाव येथील महिलेवर प्राणघातक हल्ला; आरोपीला गोंडपिपरी पोलिसांनी केली अटक\nसुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762\nबचतगटाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना आर्थिक उन्नतीची प्रेरक चालना – आ. वडेट्टीवार.. जिल्हा मध्यवर्ती बँकेचा मेळावा – राज्यात कर्ज वाटपात उल्लेखनीय कामगिरी\nब्रम्हपुरी -: मागील दोन वर्षात कोरोना महामारी संकटामुळे अनेकांचा रोजगार बुडाला. अशा निराशाजनक संकटातून मार्ग काढून संसाराचा गाडा हाकण्यात मोलाचा वाटा उचलनाऱ्या मातृशक्��ीच्या श्रमाला...\nपूरग्रस्तांची व्यथा जाणण्यासाठी आ. वडेट्टीवार थेट शेतकऱ्याच्या बांधावर…तातडीने पंचनामे करण्याचे दिले निर्देश\nयंदाचे वर्षी अतिवृष्टीमुळे जलसाठ्यात वाढ होऊन गोसेखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला.यामुळे वैनगंगेला पूर आल्याने नदीकाठावरील शेतांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे शेतातील धानपीक,...\nवंचित बहुजन आघाडीच्या माजी तालुकाध्यक्षांसह विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काॅंग्रेस पक्षात प्रवेश\nब्रम्हपुरी :- केंद्रातील भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सध्या देशातील सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे काॅंग्रेस पक्षच या देशाला विकासाकडे नेऊ शकतो ही भावना नागरिकांमध्ये...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nप्रितम गग्गुरी(उपसंपादक) आष्टी:- दिनांक २८ नोव्हेंबर रोजी श्री छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्था आष्टी तर्फे आयोजित द्वितीय विदर्भ स्तरीय आमंत्रित कराटे स्पर्धा आष्टी येथे आयोजित...\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना आवाहन…\nनागपूर -भारतीय संविधानाला अभिप्रेत लोकशाही गणराज्य घडविण्यासाठी देशातील शेवटच्या वंचित समूहापर्यंत पोहोचून त्यांच्या वेदनेशी आपुलकीचे व माणुसकीचे नाते जोडावे लागेल. तेव्हा कुठे वंचित, शोषित,...\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद – अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी…\nसावली: गेल्या अनेक वर्षापासून गायरान जागेवर पिढ्यानपिढ्या पक्की घरे बांधून वास्तव्यास असलेल्या तसेच महसूल जमिनिवर अतिक्रमणं धारकांना अतिक्रमणं हटविण्याबाबत शासनाकडून नोटीस बजावण्यात आल्या. यामुळें...\nसिद्धार्थ पंच मंडळ, चंद्रपूर तर्फे भोजनदान..\nचंद्रपूर: मंडळवार, दि. 29 नोव्हेंबर 2022 ला धम्मनगरी चंद्रपुरात अनमोल बुद्ध धातूंची प्रतिष्ठाना धमकीर्ती विहारात करण्यात आली. या शुभप्रसंगी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी सिद्धार्थ पंच...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना...\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद...\nमैत्रिणी सोबत जंगलात जाणं बेतले जीवावर; वाघाचा हल्ल्यात तरुण ठार\nब्रेकिंग न्यूज: आष्टी पुलावरून ट्रक उलटला; दोन ठार,एक जखमी…\nअखेर येनापूरच्या ‘त्या’युवकांविरुद्ध ऍट्रासिटी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल.. दिक्षा...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना आवाहन…\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद – अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी…\nसिद्धार्थ पंच मंडळ, चंद्रपूर तर्फे भोजनदान..\nबार्टी प्रादेशिक कार्यालयात मदत केंद्र सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://charudattasawant.com/author/yashashree2707/", "date_download": "2022-12-01T00:52:45Z", "digest": "sha1:Q3NL5WXJMK3ZVCI4CB3A5TURG5YMCLUK", "length": 4910, "nlines": 64, "source_domain": "charudattasawant.com", "title": "Yashashree Patil » माझी लेखमाला", "raw_content": "\nआठवणी, लेख, गाणी, कविता, अनुभव, समीक्षा, माहिती इत्यादी\nहिरण्यगर्भाचे अष्टप्रधान मंडळ – Solar System Poem in Marathi\nहिरण्यगर्भाचे अष्टप्रधान मंडळ - Solar System Poem in Marathi या यानाच्या बसूनी तळाशी, झेप घेऊया आकाशी, चला मुलांनो भेट देऊया, ग्रहगोलांच्या नक्काशी|| हिरण्यगर्भाचा भरे अंबरी, नवरत्नांचा दरबार, जमले सारे गोल मंडळी, ऊपग्रहही बरोबर|| अग्रस्थानी मान मिळविला छोट्या लाडक्या बुधाने, राजाशी जवळीक साधता गिरक्या घेई जोमाने|| संक्रमणाचा जादू घडते छाया पडते सूर्यावर, काळा टीका लावी राजाला नवलच दिसते पृथ्वीवर|| पीत अंबर नेसून आला राजाच्या ग दरबारी, बुद्धीची देवता म्हणूनी मान मिळतो पृथ्वीवरी ||१|| दुसऱ्या स्थानी कोण चमकते पूर्वेच्या ग अंगणी, तेजस्वी तारका ही तर शुक्राची ग चांदणी||| सौंदर्याची पुतळी, ही तर बहीण देखणी पृथ्वीची, रुपगर्विता म्हणती तिजला, मर्जी जिच्यावर शुक्राची|| वर्षापेक्षा दिवस मोठा, गोष्ट असे ही नवलाची, प्रवाहाविरुद्ध जाऊनी हा ...\nमाझी लेखमाला अँड्रॉइड ऍप् डाउनलोड करा\nEnglish (3) Podcast (3) Slider (21) अनुभव (11) काव्यमाला (7) गडकिल्ले (10) गीतमाला (24) प्रवासमाला (8) प्रसारणमाला (3) बालभारती (8) भावगीते (3) माझे ��ाव (18) लेखमाला (17) हिंदी चित्रपट गीते (10) हिंदी विभाग (5)\nप्रिय वाचक, आपण आपले लेख आमच्या ब्लॉगवर प्रसिद्ध करू शकता. अधिक माहितीसाठी खालील लिंकला भेट द्या:\nसूचना: अटी व नियम लागू\nअविस्मरणीय गाणी - भाग 3: जनकवी पी. सावळाराम, लतादीदी आणि वसंत प्रभू (Old Marathi Songs)\nमराठी कविता - सूर्य (Marathi Kavita)\nमराठी कविता - देवाचा पत्ता (Marathi Kavita)\nJivdhan Fort - जीवधन किल्ला आणि वानरलिंगीवर व्हॅलीक्रॉसिंग\n71,668 वाचकांनी भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A4%AB%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0", "date_download": "2022-12-01T00:28:53Z", "digest": "sha1:4T4FM54YFZFP2YLKVTCBVOQA5DFLZPBO", "length": 6040, "nlines": 183, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "स्टॅनफर्ड विद्यापीठ - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nस्टॅनफर्ड विद्यापीठ हे स्टॅनफर्ड, कॅलिफोर्निया ह्या शहरातस्थित असलेले अमेरिकेतील सर्वात मोठ्या विद्यापीठांपैकी एक विद्यापीठ आहे. १८८५ साली कॅलिफोर्नियाचे तत्कालीन राज्यपाल व व्यापारी लेलंड स्टॅनफर्ड आणि पत्नी जेन स्टॅनफर्ड ह्यांनी आपल्या हिवतापाने मृत्यू पावलेल्या १५ वर्षाच्या मुलाच्या स्मरणार्थ ह्या विद्यापीठाची स्थापना केली.\nया पानातील शेवटचा बदल २० मार्च २०१८ रोजी १६:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/maharashtra/1158/", "date_download": "2022-12-01T01:16:46Z", "digest": "sha1:F4ESXT7RX2NCKZTEPRRNBDL27JPXJYTY", "length": 10137, "nlines": 107, "source_domain": "mnews.esy.es", "title": "ब्लॅक मंडे… सेन्सेक्स ४५० अंकांनी गडगडला | Maharashtra News", "raw_content": "\nHome Maharashtra ब्लॅक मंडे… सेन्सेक्स ४५० अंकांनी गडगडला\nब्लॅक मंडे… सेन्सेक्स ४५० अंकांनी गडगडला\nमुंबई : आणि देशांतर्गत अस्थिरतेने धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी सोमवारी शेअर बाजार उघडताच जोरदार विक्री केली. यामुळे सकाळच्या सत्रात सेन्सेक्स ४५० अंकांनी गडगडला. सध्या तो ४१ हजारांवर व्यवहार करत आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या न���फ्टीत तब्बल १४० अंकांची पडझड झाली असून तो १२ हजार ८७ अंकांवर आहे.\nआजच्या सत्रात स्थावर मालमत्ता, बँका, एनबीएफसी, आयटी, टेक या क्षेत्रांत गुंतवणूकदारांनी विक्रीचा मारा सुरु ठेवला आहे.आजच्या सत्रात टेक महिंद्रा, आयटीसी, एचसीएल टेक, बजाज फायनान्स, रिलायन्स, एचडीएफसी बँक, मारुती, एसबीआय, एशियन पेंट पॉवरग्रीड, एचडीएफसी हे शेअर घसरले. टायटन, टीसीएस, ओएनजीसी, इन्फोसिस आणि भरती एअरटेल हे शेअर तेजीत आहेत.\nआशियातील सिंगापूर आणि जपानमधील बाजारात नकारात्मक सुरुवात झाली. अमेरिका आणि इराण यांच्यातील तणवाने मध्यपूर्वेत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे खनिज तेल आणि सोने या दोन प्रमुख वस्तूंच्या किमतीत वाढ झाली आहे. जागतिक बाजारात सोने दर १.२ टक्क्यांनी वाढून १५६९ डॉलर प्रति औस गेला आहे. खनिज तेलाचा भाव प्रति बॅरल ६९.६२ डॉलर आहे.\nदरम्यान जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील संकुलात आज सायंकाळी विद्यार्थ्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. जेएनयूएसयू आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांमध्ये राडा झाला. मात्र दोन्ही संघटनांनी एकमेकांवर दोषारोप केले आहेत. या हल्ल्यात जेएनयूएसयूची अध्यक्ष आयशी घोष आणि अन्य अनेक विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे.\nया कारणांमुळे होतेय घसरण\n– अमेरिका आणि इराण या दोन देशांमधील तणाव वाढला आहे. यामुळे मध्य पूर्वेत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. विशेषतः परदेशी गुंतवणूकदार अशा अनिश्चित परिस्थितीत भारतासारख्या विकसनशील बाजारपेठांमधून पैसे काढू शकतात, असा अंदाज शेअर बाजार विश्लेषक व्यक्त करत आहेत.\n– दरम्यान दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचे मुंबई, पुण्यासह देशाच्या विविध भागात तीव्र पडसाद उमटू लागले आहेत.\n– हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी अमेरिकी शेअर बाजारात घसरण झाली होती. डाऊ २३३ अंकांनी घसरला होता. ‘एस अँड पी’ इंडेस्क २३ अंकांनी आणि नॅसडॅक ७१ अंकांनी घसरला होता.\n– मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्समध्ये शुक्रवारी १६२ अंकांची घसरण झाली होती. निफ्टी ५६ अंकांनी घसरला होता.\nPrevious articleकाँग्रेस, राष्ट्रवादीत खातेवाटपावरून अस्वस्थता\nNext articleभरचौकात अ���्पवयीन मुलीचा लिलाव…\nmeasles outbreak in mumbai, मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, पण पुढचे १० ते १५ दिवस धोक्याचे; काळजी घ्या\n'पठ्ठ्याचं डिपॉझिट जप्त झालंय; कशाला एवढं महत्त्व देता\nसरकार १ लाख पोर्टेबल ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर्स खरेदी करणार, PM मोदींची मंजुरी\nखासगी हॉस्पिटलमधील ८० टक्के बेड करोना रुग्णांसाठी राखीव; पुणे महापालिकेचा निर्णय\nTurkey To Expel US Envoy: तुर्कीचा मोठा निर्णय; अमेरिका, फ्रान्स, जर्मनीच्या राजदूतांवर केली कारवाई –...\nnashik malegaon: नाशिक : मालेगावातही शांतता, पहाटेची पहिली अजान भोंग्याविना – the first morning call...\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/maharashtra/21956/", "date_download": "2022-12-01T00:17:56Z", "digest": "sha1:HLFTU6NYNI3EA45BLWJ4IJMM6IW2PWT3", "length": 7352, "nlines": 101, "source_domain": "mnews.esy.es", "title": "करोनामुळे मुंबईत 'हा' सण सार्वजनिकरित्या साजरा करण्यास बंदी | Maharashtra News", "raw_content": "\nHome Maharashtra करोनामुळे मुंबईत 'हा' सण सार्वजनिकरित्या साजरा करण्यास बंदी\nकरोनामुळे मुंबईत 'हा' सण सार्वजनिकरित्या साजरा करण्यास बंदी\nम. टा. विशेष प्रतिनिधी,\nमुंबईत करोनाची दुसरी लाट येण्याची भीती लक्षात घेत शुक्रवार २० नोव्हेंबर आणि शनिवार, २१ नोव्हेंबर रोजी येणाऱ्या छटपूजेस मुंबई महापालिकेने परवानगी नाकारली आहे. छटपूजेसाठी तलाव, नदी, समुद्र किनारी गर्दी होऊ नये हे पाहण्याची जबाबदारी पोलिसांवर सोपविण्यात आली आहे.\nपालिकेने मंगळवारी काढलेल्या परिपत्रकात मुंबईत सामूहिक छटपूजा करता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. नदी, तलाव, समुद्रकिनारी छटपूजेचे आयोजन केले जाते. मात्र करोनाने सामाजिक वावराचे नियम पाळणे कठीण होऊ शकते, हे ध्यानात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. छटपूजेच्या निमित्ताने निर्माल्य विसर्जित करण्यासाठी भाविक समुद्रकिनारी, तलाव, नदी किनारी सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी मोठ्या संख्येने जमतात. मात्र, आता करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रतिबंध घालण्यात येत आहेत. त्याचवेळी, या पूजेसाठी कृत्रिम तलाव पर्याय देण्यात आला आहे. या कृत्रिम तलावाच्या ठिकाणी भाविकांची गर्दी जमू नये यासाठी पोलिसांची मदत घेण्यात यावी. तसेच अशा ठिकाणी भाविकांना फक्त पूजेसाठी परवानगी द्यावी, असेही स्पष्ट केले आहे.\nPrevious articleरायगड किल्ल्यावर पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू\nNext articlePoco M3 ची लाँचिंग २४ नोव्हेंबरला कन्फर्म, कमी किंमतीत जबरदस्त फीचर्स मिळणार\nUdyanraje Bhosale may leave BJP, मी कोश्यारींच्या विरोधात बोलतोय, भाजपश्रेष्ठींनी माझ्यावर कारवाई करुन दाखवावीच: उदयनराजे भोसले – if bjp not taking action against bhagat...\nबंडातात्या कराडकर अखेर नरमले; महिल्या नेत्यांची माफी मागत म्हणाले… – bandatatya karadkar apologizes for controversial...\nराज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा आला खाली; रिकव्हरी रेटही वाढला\nपनीर पासून बनवा खूप सारे पदार्थ\nलग्ना आधीच बाप झाला होता हा क्रिकेटपटू\nसुशांतसिंह प्रकरणः सीबीआयकडून निवेदन जारी; अनिल देशमुखांनी विचारला 'हा' प्रश्न\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2022-12-01T01:18:01Z", "digest": "sha1:WRP5IWC7EYGS5Z5JEAYWGSRCHIDQQ7W6", "length": 2230, "nlines": 36, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "गॉर्डियन तिसरा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nअधिकारकाळ २२ एप्रिल - -२९ जुलै २३८ (पुपिएनस व बॅल्बिनस यांचा दुय्यम म्हणून)\n२९ जुलै २३८ - ११ फेब्रुवारी २४४ (नामधारी, सत्ता संसदेच्या हातात)\nजन्म २० जानेवारी २२५\nमृत्यू ११ फेब्रुवारी २४४\nपूर्वाधिकारी पुपिएनस व बॅल्बिनस\nउत्तराधिकारी फिलिप द अरब\nशेवटचा बदल १६ ऑगस्ट २०१७ तारखेला ०३:४६ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल १६ ऑगस्ट २०१७ रोजी ०३:४६ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://sudhirsawant.com/category/articles/", "date_download": "2022-11-30T22:56:40Z", "digest": "sha1:OF2EVZGNNDXF7OYZP3BV2QLS5GRAMUQQ", "length": 15744, "nlines": 89, "source_domain": "sudhirsawant.com", "title": "Articles | Brigadier Sudhir Sawant (Ex-MP)", "raw_content": "\nमराठ्यांच्या इतिहासातील सर्वात अनोळखी राहिलेला भाग म्हणजे तामिळनाडूतील मराठ्यांचे राज्य. त्यांनी या राज्याचा कारभार सांभाळण्यासाठी नायकांचे राज्य १६७३ पर्यंत चालवले. १६७५ मध्ये विजापूरच्या सुलतानाने व्यंकोजी राजांच्या नेतृत्वाखाली मोठे सैन्य पाठवले आणि तंजावर वर कब्जा केला. व्यंकोजीनी स्वतंत्र राज्य स्थापन केले आणि स्वतःला राजा घोषित केले. तेथून…\nContinue Reading… मराठ्यांचा स्वतंत्र लढा_२४.११.२०२२\nआनंदी आणि समृध्द गाव_१७.११.२०२२\nगाव हे विकासाचे केंद्र कधी होणार हा प्रश्न गांधीजींना पडला होता. पण राज्यकर्त्यांनी त्याचे उत्तर देण्याचे पुर्ण टाळले. आता ७५ वर्ष भारताच्या स्वातंत्र्याला झाली, पण आपण गाव भकास करत चाललो आहोत. गावातील सर्व आकर्षण नष्ट करून लोकांना शहरात झोपडपट्ट्यांमध्ये रहायला धाडण्यात आले.‌ग्रामीण जीवन उद्ध्वस्त केल्याचे…\nContinue Reading… आनंदी आणि समृध्द गाव_१७.११.२०२२\nअल्लाउद्दीन खिलजी यांने यादव साम्राज्य नेस्तनाबूत केले. त्यानंतर तीनशे वर्ष गुलामगिरीची, हालअपेष्टाची, क्रूर राजकर्त्यांची आणि असंवेदनशील सरकारची गेली. भारताची जनता यात भरडली गेली. शहाजी महाराजांच्या रूपाने एक सक्षम योद्धा निर्माण झाला. ज्याने स्वातंत्र्यासाठी ज्योत पेटवली. जिजामातेने सुरुवातीपासून स्वातंत्र्याची कास धरली. स्वतः प्रशिक्षित झाली आणि मग…\nContinue Reading… दडलेला मराठ्यांचा इतिहास_१०.११.२०२२\nजगामध्ये अमेरिकन भांडवलशाही आणि साम्यवादामध्ये तत्वज्ञानाचालढा अविरत चालूच आहे. खाजगी मालमत्ता रद्द करून सर्वांना समान वाटप करण्याची कमुनिस्ट व्यवस्था आता तरी यशस्वी नाही. कारण अमेरिका आणि युरोपने ह्या तत्वज्ञानाला कडाडून विरोध केलाआहे. डॉलरला जागतिक व्यापाराचे साधन बनविले. चीनने दोन व्यवस्था निर्माण केल्या. एक आर्थिक व्यवस्था…\nContinue Reading… शहेनशहा (भाग २)_३.११.२०२२\nनुकत्याच पार पडलेल्या चायना कम्युनिस्ट पार्टीच्या २०व्या कॉग्रेसच्या शेवटच्या दिवशी नाट्यमय घटना घडल्या. दर ५वर्षांनी कम्युनिस्ट पक्षाची ही काँग्रेस आयोजित करण्यात येते. या काँग्रेसमध्ये सर्वात उच्च स्तरीय समितीला ‘पोलिटब्यूरो’ म्हणतात. त्यात २४ सदस्य निवडले जातात. काँग्रेसमध्ये कम्युनिस्ट पक्षातील प्रत्येक प्रांतातील सदस्य सामील होतात, ते साधारणत:…\nContinue Reading… शहेनशाह (भाग-१)_२७.१०.२०२२\nमी माझ्या पहिल्या खासदारकीच्या पगारातूनसिंधुदुर्ग येथे सैनिक पतसंस्था बनवली. आता तिथे पंचवीस शाखा बनल्या व कोट्यावधी रुपयांच्या ठेवी आज पतसंस्थे मध्ये आहेत. त्याची सर्वसाधारण सभा २८ ऑगस्ट, २०२२ ला झाली. आम्ही सैनिकांनी मिळून अशी पतसंस्था बनवली की आज जवळजवळ पाचशे सैनिकांच्या मुलांना रोजगार देते व…\nContinue Reading… सरकारी बँकावर हल्ला_१३.१०.२०२२\nदसरा म्हणजे जल्लोष. यावर्षी तर वेगळीच गंमत झाली. उद्धव ठाकरेच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा सालाबाद प्रमाणे मेळावा शिवाजी पार्कला झाला. पोलिसांच्या म्हणण्याप्रमाणे त्याला जवळजवळ एक लाख लोक हजर होते. दुसरीकडे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा मेळावा झाला. त्याला दोन लाख लोक हजर होते. ही अस्तित्वाची लढाई आहे. मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी…\nContinue Reading… शेवटचा सल्ला_६.१०.२०२२\nविधानसभेची निवडणूक झाली आणि राष्ट्रपती राजवट व कुठलेही सरकार बनले नाही, की बनवू दिले नाही. अचानक ना भुतो, ना भविष्यतो देवेंद्र फडणवीस बरोबर अजित पवारांनी सरकार बनवले. त्यांना गद्दार ठरवण्यात आले. मग शरद पवारांनी त्यांनासन्मानाने परत सासरी बोलाविले आणि पलटवार करून शिवसेना काँग्रेसला आपल्या काखेत…\nContinue Reading… राजकारणाची नविन दिशा_२९.९.२०२२\nन्यूयॉर्क येथे दोन आलिशान बहुमजली टॉवर होते, ज्यांना वर्ल्ड ट्रेड सेंटर किंवा जागतिक व्यापार केंद्र म्हणतात. ११ सप्टेंबर २००१ला एक विमान आले व पहिल्या टॉवर वर धडक दिली. मी टीव्ही बघत होतो, थोड्या वेळाने अचंबित लोकांच्या समोर दुसऱ्या विमानाने धडक दिली. तिसऱ्या विमानाने वॉशिंग्टन येथील…\nContinue Reading… दहशतवादातून तिसऱ्या महायुद्धाकडे_२२.९.२०२२\n२१व्या शतकातील भारताचे स्थान_८.९.२०२२\nआंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये भारताची सुरक्षा नीती शेजारी पाकिस्तान सोडला तर रशिया, चीन, अमेरिका व युरोप यांच्याशी असणाऱ्या भारताच्या संबंधावर अवलंबून राहणार आहे. १९७१च्या युद्धामध्येज्याला आता पन्नास वर्षे पूर्णहोत आहेत, अमेरिकेने पूर्णपणे पाकिस्तानची बाजू घेतली. भारताला धमकी दिली की जर पाकिस्तानवर भारताने हल्ला केला तर अमेरिका पाकिस्तानच्या…\nContinue Reading… २१व्या शतकातील भारताचे स्थान_८.९.२०२२\nशून्य खर्च नैसर्गिक शेती (ZBNF)\nकृषी विज्ञान केंद्र, किर्लोस\nकेंद्र शासनाच्या मदतीने प्रत्येक जिल्ह्यात सुरु असलेले कृषी विज्ञान केंद्र शेतीवर संशोधन केंद्र म्हणून संचालित केले जातात. ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किर्लोस येथील केंद्र सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान तर्फे चालविले ��ाते .. Read More\nसिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान\nसिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान कोकणातील एक महत्त्वाची संस्था असून संस्थेतर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. ओरोसनगरी येथे संस्थेतर्फे एक नामांकित कृषी महाविद्यालय चालविले जाते. .. Read More\nछ शिवाजी म कृषी विद्यालय\nछ. शिवाजी महाराज कृषी विद्यालय सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान तर्फे चालविले जाते .. Read More\nसंयुक्त महाराष्ट्र शिक्षण प्र मंडळ\nया मंडळातर्फे महाराष्ट्र नाईट हायस्कूल (६वि ते दहावी), कामगार नगर-कुर्ला (पूर्व) येथे चालविले जाते आणि मुंबई सेन्ट्रल येथे महाराष्ट्र रात्र महाविद्यालय (वाणिज्य) देखील चालविले जाते\nसंस्थापक अध्यक्ष, पूर्वी या ट्रस्टच्या वतीने मुंबई फेस्टिव्हल भरविला जात असे\nकणकवली येथील बाल शिवाजी हायस्कूल याचे अध्यक्ष\nआनंदी आणि समृध्द गाव_१७.११.२०२२\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://tarunbharat.com/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%85%E0%A4%95-%E0%A4%AB%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A5%AA/", "date_download": "2022-12-01T00:34:19Z", "digest": "sha1:7YYRSWVKJCINFFCQGPQIN2ZGSDXGVMWJ", "length": 6729, "nlines": 121, "source_domain": "tarunbharat.com", "title": "कर्नाटकात ब्लॅक फंगसचे ४८१ रुग्ण उपचारात – Tarun Bharat", "raw_content": "\nअन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय सहन करणे किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप आहे \nकर्नाटकात ब्लॅक फंगसचे ४८१ रुग्ण उपचारात\nकर्नाटकात ब्लॅक फंगसचे ४८१ रुग्ण उपचारात\nकर्नाटकातील म्युकरमायकोसिस (ब्लॅक फंगस) संक्रमित रूग्णांची संख्या आता ४८१ वर पोहोचली आहे. कोविड -१९ च्या संसर्गाच्या पहिल्या आठवड्यात डॉक्टरांनी रुग्णांना स्टेरॉइड्स न देण्याचा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे.\nआरोग्य व वैद्यकीय शिक्षणमंत्री के. सुधाकर यांच्या मते, संसर्गाच्या स्त्रोताचा अभ्यास करण्यासाठी गठित तज्ज्ञ समितीने म्युकरमायकोसिसच्या प्रकरणांमध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण कोविड उपचारच्या पहिल्या आठवड्यात स्टेरॉइड्सचा वापर केला गेला. स्टेरॉइड्सच्या अतिवापरामुळे ब्लॅक फांगचा धोका उद्भवला आहे.\n“आम्हाला स्टेरॉयडचा टाळण्याची गरज आहे आणि केवळ दुसर्‍या आठवड्यापासून स्टिरॉइड्स कोविड रूग्णांना देण्यात याव्यात. बेंगळूर मेडिकल कॉलेजमध्ये ब्लॅक फंगाचे जवळपास ९५ रुग्ण आता उपचार घेत आहेत. त्यापैकी ७५ रुग्णांना एकतर अनियंत्रित मधुमेह आहे किंवा कोविड उपचारादरम्यान त्यांना स्टेरॉइड्स देण्यात आले आहेत, ” असे सुधाकर यांनी स्पष्ट केले.\nमोनोक्लोनल अॅन्टिबॉडीच्या वापराला परवानगी द्या; झायडसची डीसीजीआयकडे मागणी\nपंजाबमध्ये मागील 24 तासात 4,124 नवीन कोविड रुग्ण\nसिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री करण्यासाठी काँग्रेसचे राजकीय षडयंत्र : मंत्री श्रीरामुलू\nहुबळीत स्टेशनरीच्या दुकानाला आग, लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक\nनव्या शिक्षण धोरणांतर्गत आजपासून प्रवेश प्रकिया\nकर्नाटक : कोवॅक्सिन लसीचा २.३ टक्के वापर\n१३ फेब्रुवारी रोजी लाभार्थ्यांना दुसरा डोस दिला जाणार\nईएसझेडमधील खाण परवान्याच्या नूतनीकरणाचा आढावा घेणारः मुख्यमंत्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.aatmnirbharkhabar.com/post/14553", "date_download": "2022-12-01T00:00:38Z", "digest": "sha1:I5SH33PQA2JDCYDKBROGD75AX27LS3IL", "length": 11899, "nlines": 124, "source_domain": "www.aatmnirbharkhabar.com", "title": "राज्याला हुडहुडी; तीन दिवस राहणार कडाका, खान्देश-विदर्भात थंडीची लाट | आत्मनिर्भर खबर", "raw_content": "\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\nबल्लारशहा रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाचा भाग तुटला:13 प्रवासी कोसळले; महिला ठार\nउद्धव ठाकरेंची टीका | महाराष्ट्रावरील खरे संकट शिंदे व त्यांचा मिंधे गट हेच\n#Pune | नैनो उपग्रह निर्माण पर इसरो के प्रयास\n#Pune | नई शिक्षा नीति से प्रोफेसरों की नौकरी प्रभावित नहीं होगी\n#Maha_Metro l एशियन डेव्हलपमेंट बँक शिष्ट मंडल की नागपुर मेट्रो परियोजना को भेट\n12th FAIL Film | दिल्ली के मुखर्जी नगर में शूट होगी आइपीएस अफसर डॉ. मनोजकुमार शर्मा से प्रेरित 12वीं फेल\n#Maha_Metro | अब तक 31000 से ज्यादा महा कार्ड की बिक्री कर चुका है महा मेट्रो\nHome मराठी राज्याला हुडहुडी; तीन दिवस राहणार कडाका, खान्देश-विदर्भात थंडीची लाट\nराज्याला हुडहुडी; तीन दिवस राहणार कडाका, खान्देश-विदर्भात थंडीची लाट\nउत्तर भारतात तीव्र थंडीची लाट आली असून उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्याला हुडहुडी भरली आहे. विदर्भातही थंडीची लाट असून थंड वाऱ्यामुळे उत्तर महाराष्ट्र चांगलाच गारठला आहे. स्थानिक नाेंदीनुसार, सोमवारी धुळे येथे सर्वात ५.५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे.\nभारतीय हवामानशास्त्र विभागानुसार सध्या उत्तर भारतात तीव्र थंडीची लाट आहे. हरयाणा, पंजाब, राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेशपर्यंत ही लाट अतितीव्र स्वरूपात आहे. परिणामी राज्यातील उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातही थंडीच्या लाटेसारखी स्थिती आहे. आणखी तीन दिवस या लाटेचा परिणाम राहणार असून विदर्भासह उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील सरासरी किमान तापमान दोन ते तीन अंशांनी घसरण्याची शक्यता आहे.\nया जिल्ह्यांना बसणार लाटेचा फटका : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अमरावती, नागपूर, वर्धा, बुलडाणा, औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, उस्मानाबाद आदी जिल्ह्यांत थंडीचा कडाका जास्त जाणवण्याची शक्यता आहे.\nराज्यात सोमवारी किमान तापमानात लक्षणीय घट झाली. विदर्भात किमान तापमान सरासरीच्या तुलनेत ३ ते ५ अंशांनी घसरले. हवामान खात्यानुसार नागपुरात सर्वात नीचांकी ७.८ अंश तापमान हाेते.\nराज्यातील प्रमुख शहरांचे किमान तापमान\nPrevious articleकनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचारी संघटनेची एसटी संपातून माघार; आंदोलनात फूट\nNext articleमुख्यमंत्र्यांची प्रकृती ठणठणीत अधिवेशनात सहभागी होणार, उद्योगमंत्री सुभाष देसाईंचा निर्वाळा\nवाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\n#Pune | नैनो उपग्रह निर्माण पर इसरो के प्रयास\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\nबल्लारशहा रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाचा भाग तुटला:13 प्रवासी कोसळले; महिला ठार\n#Pune | नैनो उपग्रह निर्माण पर इसरो के प्रयास\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\nबल्लारशहा रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाचा भाग तुटला:13 प्रवासी कोसळले; महिला ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/if-you-dream-of-a-happy-life-before-marriage-then-why-do-you-torture-married-people-after-marriage-read-dnyaneshwari-of-happy-world", "date_download": "2022-11-30T23:18:45Z", "digest": "sha1:6WAZI6I5EDVFRH3T6REUPEHHC4MMI4JZ", "length": 15113, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "विवाहापूर्वी सुखी संसाराचे बळ, नंतर का करता ‘ती’चा छळ? वाचा सुखी संसाराची‘ज्ञानेश्वरी’ | Sakal", "raw_content": "\nविवाहापूर्वी सुखी संसाराचे बळ, नंतर का करता ‘ती’चा छळ\nविवाहापूर्वी सुखी संसाराचे बळ, नंतर का करता ‘ती’चा छळ\nतात्या लांडगे : सकाळ वृत्तसेवा\nसोलापूर : सुखी संसारात ‘संशय’ व ‘मोह’ आला. ज्याने सातजन्माच्या शपथा घेतल्या तो देखील सासरच्यांची बाजू घेऊन छळ करू लागला. ज्या कुटुंबाला तिने गोकूळ मानले, त्याच घरात जीव धोक्यात आला. शेवटी तिने त्या लोकांविरुद्ध पोलिसांत धाव घेतली. सोलापूर शहर-जिल्ह्यात पावणेदोन वर्षांत कौटुंबिक छळाच्या तब्बल सव्वादोन हजारांहून अधिक तक्रारी पोलिसांत दाखल झाल्या.\nविवाहापूर्वी पतीने ‘ती’ला सुखी संसाराचे स्वप्न दाखविले, त्यामुळे माहेरही तिला परके वाटू लागले. पतीसह सासरचे सर्वजण गोडीगुलाबीने बोलत होते, काळजी घेत होते. काही महिन्यांनी विवाह झाला, माहेरील लाडकी सासरी आली. काही महिने सुखाने संसार सुरू होता. तिने मुलांचे स्वप्न पाहायला सुरवात केली. शिक्षण चांगले झाल्याने ‘ती’ जॉब करू लागली.पण, त्यांच्या सुखी संसारात ‘संशय’ व ‘मोह’ आला. ज्याने सातजन्माच्या शपथा घेतल्या तो देखील सासरच्यांची बाजू घेऊन छळ करू लागला आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली. ज्या कुटुंबाला तिने गोकूळ मानले, त्याच घरात जीव धोक्यात आला. शेवटी तिने त्या लोकांविरुद्ध पोलिसांत धाव घेतली. सोलापुरातील एका उच्चभ्रू सोसायटीत नुकतीच घडलेली ही घटना. दरम्यान, सोलापूर शहर-जिल्ह्यात मागील पावणेदोन वर्षांत कौटुंबिक छळाच्या तब्बल सव्वादोन हजारांहून अधिक तक्रारी पोलिसांत दाखल झाल्या असून, त्यात विशेषत: ‘माहेरून पैसे आण’ व ‘विवाहात व्यवस्थित मानपान केला ��ाही’ अशाच जास्त तक्रारी आहेत. सुखी संसारात हुंडा व चारित्र्यावरील संशय आणि सासर-माहेरकडील माणसांची लुडबूड हीच कारणे प्रमुख ठरत आहेत.\nज्या व्यक्तीला ‘ती’ने कधीकाळी स्वत:चा प्राण मानले होते, तोच काही दिवसांनी तिचा प्राण घ्यायचा प्रयत्न करतो. विवाहापूर्वी दोघे एकमेकांना समजून घेतात, पण विवाहानंतर समजूतदारपणाची जागा हिंसा घेते. तर जिवापाड प्रेम करणाऱ्या पतीला काही दिवसांतच तिचा तिरस्कार वाटू लागतो. त्यात त्याच्या आई-वडिलासह इतरांचाही सहभाग असतो. काहीही होऊ दे, कितीही संकटे येऊ दे, तुझा खंबीर आधार बनून पाठीशी असेन, असे म्हणणाराच अपत्य तथा मुलगा नाही म्हणून हिणवू लागतो. धमकावणे, त्रास देणे, दुखापत करणे, उपाशीपोटी ठेवण्याचेही प्रकार घडतात. स्वत:चे अपयश झाकण्यासाठी किंवा छंद पूर्ण करण्यासाठी तिच्या नातेवाइकांकडे हुंडा, पैसे मागतो. स्वत:च्या मालमत्तेत तिला हक्कापासून वंचित ठेवून घराबाहेर काढले जाते. पण, पीडितेला न्याय व हक्क मागण्याचा अधिकार कायद्याने दिला आहे.\nकौटुंबिक हिंसाचार, छळाची कारणे...\nकौटुंबिक आर्थिक परिस्थिती व पतीचे व्यसन\nव्यवसाय, उद्योगातील अपयश आणि पैशांचा मोह\nसात्विकता सोडून तामसी वृत्तीची जोपासना\nसासरच्या पैशांवर डोळा, आरामदायी जगण्याची वाढलेली अपेक्षा\nकायद्याने मिळेल पीडितांना हक्क व अधिकार\nकौटुंबिक छळ झालेल्या विवाहितेला महिलांचे संरक्षण अधिनियम, २००५ व नियम २००६ नुसार न्यायालयातून मिळविता येतो हक्क व अधिकार\nपीडित महिलेला न्याय, संरक्षण आणि तिच्या अथवा तिच्या मुलांविरुद्ध होणारा अत्याचार कायद्याद्वारे थांबवता येतो\nस्त्रीधन, दागदागिने, कपड्यांवर ताबा मिळतो. हिंसा करणाऱ्याला संयुक्त खाते अथवा लॉकर वापरता येत नाही. पीडितेला राहत्या घरातच राहण्याचा हक्क\nराहते घर विकण्यास प्रतिबंध करता येतो. वैद्यकीय उपचाराचा खर्च व भावनिक, शारीरिक हिंसाचाराची मिळेल नुकसान भरपाई\nभारतीय दंड संहिता ४९८ अ कलमानुसार पोलिसांत तक्रार दाखल करता येईल. भारतीय दंड संहितेच्या कलम १२५ अंतर्गत पोटगीशिवाय अतिरिक्त पोटगी मागता येते\nरक्ताचे नाते, लग्नसदृश संबंध (लिव्ह इन रिलेशनशिप), दत्तकविधी या कारणाने नातेसंबंध असलेल्यांविरुद्ध मागता येते दाद\nसंरक्षण अधिकारी, सेवा पुरविणाऱ्या संस्थांना तसेच पोलिस ठाणे आणि न्���ायदंडाधिकाऱ्यांकडे पीडिता तोंडी किंवा लेखी तक्रार करू शकते\n(जानेवारी २०२१ ते ऑगस्ट २०२२)\nसुखी संसाराची राखरांगोळी का होते, याबाबत ‘ज्ञानेश्वरी’तून सांगितले आहे. ‘म्हणऊनि संशयाहुनि थोर आणिक नाही पाप घोर आणिक नाही पाप घोर हा विनाशाची वागुर प्राणियासी ॥’ असे त्यात नमूद आहे. पाप, विनाशाचे प्रमुख कारण ‘संशय’आहे. त्यातून शेवट (प्राणाचा अंत) निश्चित असल्याचे म्हटले आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘दुर्बुद्धी ते मना कदा नुपजो नारायणा ’ म्हणजे दुर्बुद्धी कधीच मनात येऊ नये, त्यासाठी सत्संग, ध्यानधारणा करून मनःशांती मिळवावी. विनाकारण कोणीही कोणावर संशय घेऊ नये, असे आवाहन संतसाहित्यातून करण्यात आले आहे.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/2375/", "date_download": "2022-11-30T23:00:45Z", "digest": "sha1:YCQZZYV32JQ3PY5MFIKZGRGSSN2U6B3B", "length": 7587, "nlines": 54, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "कॉल करताना तुम्ही देखील ‘कोरोना’ व्हायरसची कॉलर ट्यून ऐकून परेशान झालात ना ‘या’ पध्दतीनं होईल तुमची सूटका;जाणून घ्या..", "raw_content": "\nकॉल करताना तुम्ही देखील ‘कोरोना’ व्हायरसची कॉलर ट्यून ऐकून परेशान झालात ना ‘या’ पध्दतीनं होईल तुमची सूटका;जाणून घ्या..\nकोरोना विषाणूचे संक्रमण भारतासह संपूर्ण जगभर पसरत आहे. एकीकडे सरकारचे विविध विभाग आपल्या परीने लोकांना या आजाराची जाणीव करुन देण्यात गुंतले आहेत. तर दुसरीकडे रिलायन्स जिओ, बीएसएनएल, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया या मोठ्या दूरसंचार कंपन्यांनी लोकांना जागरूक करण्यासाठी कोरोना विषाणूची हॅलोट्यून स्थापित केली आहे.\nजर आपणसुद्धा कोरोनाची कॉलर ट्यून ऐकून अस्वस्थ झाला असाल तर आता काळजी करण्याची गरज नाही. आज आम्ही आपल्याला सांगत आहोत की ही ट्यून ऐकणे कसे टाळावे. येथे आम्ही आपल्याला स्टेप बाय स्टेप प्रोसेस सांगत आहोत ज्यानंतर आपल्याला ही ट्यून ऐकू येणार नाही.\nकोरोना विषाणूच्या कॉलर ट्यूनला कसे बंद करावे\n– या ट्यूनपासून सुटका करण्यासाठी सर्वप्रथम त्या व्यक्तीला कॉल करा ज्याच्याशी आपल्याला बोलायचे आहे.\n– आता त्या कोरोना व्हायरस मॅसेज अलर्टच्या वाजण्याची प्रतीक्षा करा जी नंबरवर सेट आहे.\n– मॅसेज सुरू होताच आपल्या Keypad वर 1 दाबा.\n– आपण 1 दाबताच समोरून ऐकू येणारा मॅसेज बंद होईल आणि पूर्वीप्रमाणे रिंग ऐकू येण्यास सुरवात होईल.\n– काही स्मार्टफोनमध्ये हे # दाबून देखील बंद होत आहे.ही ट्रिक कंपनीकडून सांगण्यात आलेली नसून काही वापरकर्त्यांनी स्वतः अवलंब केल्यामुळे हे समोर आले आहे. तथापि, हे आवश्यक नाही की ही ट्रिक आपल्या स्मार्टफोनच्या ब्रँड किंवा सेवा प्रदात्यानुसार कधी काम करणार नाही. जर एकदा क्लिक केल्यावर आपल्याला रिंग ऐकू येत नसेल तर पुन्हा प्रयत्न करा कदाचित आपले काम होईल.\n अवघ्या 50 रुपयांत करता येणार MRI तर Dialysis साठी मोजावे लागणार 600 रुपये..\nअनंतशांती संस्थेच्या वैद्यकीय आधिकार्‍यानां स्वराज्य वैद्यकीय सेवा जीवन गौरव पूरस्कार प्रधान\nसिंधुदुर्गातील ओसरगाव टोलनाक्यावर आज मध्यरात्रीपासून टोल वसुली होणार सुरू.MH 07 गाड्यांना 50% सवलत.\nकुडाळ आठवडा बाजारात पुन्हा एकदा नगरपंचायत प्रशासनाची मुजोरी.; बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई नाही स्थानिकांना मात्र हटवण्यासाठी प्रशासनाचा हट्टहास\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे कुडाळ मध्ये होणार जल्लोषात स्वाग.;तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती..\nसिंधुदुर्गातील ओसरगाव टोलनाक्यावर आज मध्यरात्रीपासून टोल वसुली होणार सुरू.MH 07 गाड्यांना 50% सवलत.\nकुडाळ आठवडा बाजारात पुन्हा एकदा नगरपंचायत प्रशासनाची मुजोरी.; बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई नाही स्थानिकांना मात्र हटवण्यासाठी प्रशासनाचा हट्टहास\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे कुडाळ मध्ये होणार जल्लोषात स्वाग.;तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती..\nतरंदळे खोतवाडी येथील रक्तदान शिबीरात ५१ रक्तदात्यांचे रक्तदान..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/4751/", "date_download": "2022-12-01T01:10:31Z", "digest": "sha1:C5A67AMFPZKAG3RWDIKB6OP5E6Y75XNS", "length": 5466, "nlines": 48, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "कुडाळ बॅ.नाथ पै शैक्षणिक भवन येथे २६/११ मधील शहीदांना आज श्रध्दांजली..", "raw_content": "\nकुडाळ बॅ.नाथ पै शैक्षणिक भवन येथे २६/११ मधील शहीदांना आज श्रध्दांजली..\nबॅ.नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग, ध्येय प्रतिष्ठान, कुडाळ पोलिस ठाणे व कुडाळ तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२० रोजी दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच निष्पाप नागरिक यांना पोलीस अधीक्षक मान.श्री.राजेंद्र दाभाडे यांच्या हस्ते शहीद स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजलीचा कार्यक्रम होणार आहे.\n२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी, कर्मचारी तसेच निष्पाप नागरिक शहीद झाले. या सर्वांना बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेच्या पटांगणात शहीद स्तंभ उभारून त्यांस पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.\nमनसे कार्यकर्ते पांडुरंग उर्फ अभिजित खांबल यांच्यावर गुन्हा दाखल..\nव्यापारी ग्राहकांना नम्र, आवाहन.;संजय भोगटे\nसिंधुदुर्गातील ओसरगाव टोलनाक्यावर आज मध्यरात्रीपासून टोल वसुली होणार सुरू.MH 07 गाड्यांना 50% सवलत.\nकुडाळ आठवडा बाजारात पुन्हा एकदा नगरपंचायत प्रशासनाची मुजोरी.; बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई नाही स्थानिकांना मात्र हटवण्यासाठी प्रशासनाचा हट्टहास\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे कुडाळ मध्ये होणार जल्लोषात स्वाग.;तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती..\nसिंधुदुर्गातील ओसरगाव टोलनाक्यावर आज मध्यरात्रीपासून टोल वसुली होणार सुरू.MH 07 गाड्यांना 50% सवलत.\nकुडाळ आठवडा बाजारात पुन्हा एकदा नगरपंचायत प्रशासनाची मुजोरी.; बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई नाही स्थानिकांना मात्र हटवण्यासाठी प्रशासनाचा हट्टहास\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे कुडाळ मध्ये होणार जल्लोषात स्वाग.;तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती..\nतरंदळे खोतवाडी येथील रक्तदान शिबीरात ५१ रक्तदात्यांचे रक्तदान..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.reformer-tech.com/paper-box-one-shaft-shredder.html", "date_download": "2022-12-01T01:02:03Z", "digest": "sha1:ZWSIGYN2YQUPIBPV2B6F44V3WHQLPY5D", "length": 27807, "nlines": 432, "source_domain": "mr.reformer-tech.com", "title": "चायना पेपर बॉक्स वन शाफ्ट श्रेडर उत्पादक आणि पुरवठादार - सुधारक", "raw_content": "\nप्लास्टिक सिंगल शाफ्ट श्रेडर\nलाकडी सिंगल शाफ्ट श्रेडर\nपाईप सिंगल शाफ्ट श्रेडर\nपेपर सिंगल शाफ्ट श्रेडर\nरबर सिंगल शाफ्ट श्रेडर\nआरडीएफ सिंगल शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू सिंगल शाफ्ट श्रेडर\nवायर सिंगल शाफ्ट श्रेडर\nकेबल सिंगल शाफ्ट श्रेडर\nग्लास सिंगल शाफ्ट श्रेडर\nकृषी सिंगल शाफ्ट श्रेडर\nघनकचरा सिंगल शाफ्ट श्���ेडर\nप्लॅस्टिक दोन शाफ्ट श्रेडर\nलाकडी दोन शाफ्ट श्रेडर\nमेटल दोन शाफ्ट श्रेडर\nटायर दोन शाफ्ट श्रेडर\nRDF दोन शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू दोन शाफ्ट श्रेडर\nवायर दोन शाफ्ट श्रेडर\nकेबल दोन शाफ्ट श्रेडर\nघनकचरा दोन शाफ्ट श्रेडर\nप्लास्टिक फोर शाफ्ट श्रेडर\nवुड फोर शाफ्ट श्रेडर\nमेटल फोर शाफ्ट श्रेडर\nघनकचरा चार शाफ्ट श्रेडर\nबांधकाम कचरा पुनर्वापर लाइन\nघातक कचरा पुनर्वापर लाइन\nप्लॅस्टिक वन शाफ्ट श्रेडर\nवुड वन शाफ्ट श्रेडर\nपाईप वन शाफ्ट श्रेडर\nपेपर वन शाफ्ट श्रेडर\nरबर वन शाफ्ट श्रेडर\nआरडीएफ वन शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू वन शाफ्ट श्रेडर\nवायर वन शाफ्ट श्रेडर\nकेबल वन शाफ्ट श्रेडर\nग्लास वन शाफ्ट श्रेडर\nशेती एक शाफ्ट श्रेडर\nघनकचरा एक शाफ्ट श्रेडर\nप्लॅस्टिक डबल शाफ्ट श्रेडर\nवुड डबल शाफ्ट श्रेडर\nमेटल डबल शाफ्ट श्रेडर\nटायर डबल शाफ्ट श्रेडर\nआरडीएफ डबल शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू डबल शाफ्ट श्रेडर\nवायर डबल शाफ्ट श्रेडर\nकेबल डबल शाफ्ट श्रेडर\nघनकचरा डबल शाफ्ट श्रेडर\nप्लास्टिक ट्विन शाफ्ट श्रेडर\nवुड ट्विन शाफ्ट श्रेडर\nमेटल ट्विन शाफ्ट श्रेडर\nटायर ट्विन शाफ्ट श्रेडर\nRDF ट्विन शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू ट्विन शाफ्ट श्रेडर\nवायर ट्विन शाफ्ट श्रेडर\nकेबल ट्विन शाफ्ट श्रेडर\nघनकचरा ट्विन शाफ्ट श्रेडर\nस्क्रॅप ऑइल फिल्टर श्रेडर\nकचरा तेल फिल्टर श्रेडर\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nकचरा प्लास्टिकच्या बाटल्या क्रशिंग वॉशिंग लाइन\nकचरा प्लास्टिक फिल्म क्रशिंग वॉशिंग लाइन\nप्लॅस्टिक केमिकल कंटेनर रिसायकलिंग लाइन\nमेटल केमिकल ड्रम श्रेडिंग लाइन\nस्क्रॅप कॉपर केबल्स/वायर रिसायकलिंग लाइन\nबांधकाम कचरा प्रक्रिया पुनर्वापर लाइन\nटाकाऊ विद्युत उपकरणे क्रशिंग आणि वॉशिंग लाइन\nवॉशिंग आणि रीसायकलिंग लाइन\nघातक कचरा पुनर्वापर उपचार उपकरणे\nमुख्यपृष्ठ > उत्पादने > एक शाफ्ट श्रेडर > पेपर वन शाफ्ट श्रेडर > पेपर बॉक्स वन शाफ्ट श्रेडर\nप्लास्टिक सिंगल शाफ्ट श्रेडर\nलाकडी सिंगल शाफ्ट श्रेडर\nपाईप सिंगल शाफ्ट श्रेडर\nपेपर सिंगल शाफ्ट श्रेडर\nरबर सिंगल शाफ्ट श्रेडर\nआरडीएफ सिंगल शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू सिंगल शाफ्ट श्रेडर\nवायर सिंगल शाफ्ट श्रेडर\nकेबल सिंगल शाफ्ट श्रेडर\nग्लास सिंगल शाफ्ट श्रेडर\nकृषी सिंगल शाफ्ट श्रेडर\nघनकचरा सिंगल शाफ्ट श्रेडर\nप्लॅ���्टिक दोन शाफ्ट श्रेडर\nलाकडी दोन शाफ्ट श्रेडर\nमेटल दोन शाफ्ट श्रेडर\nटायर दोन शाफ्ट श्रेडर\nRDF दोन शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू दोन शाफ्ट श्रेडर\nवायर दोन शाफ्ट श्रेडर\nकेबल दोन शाफ्ट श्रेडर\nघनकचरा दोन शाफ्ट श्रेडर\nप्लास्टिक फोर शाफ्ट श्रेडर\nवुड फोर शाफ्ट श्रेडर\nमेटल फोर शाफ्ट श्रेडर\nघनकचरा चार शाफ्ट श्रेडर\nबांधकाम कचरा पुनर्वापर लाइन\nघातक कचरा पुनर्वापर लाइन\nप्लॅस्टिक वन शाफ्ट श्रेडर\nवुड वन शाफ्ट श्रेडर\nपाईप वन शाफ्ट श्रेडर\nपेपर वन शाफ्ट श्रेडर\nरबर वन शाफ्ट श्रेडर\nआरडीएफ वन शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू वन शाफ्ट श्रेडर\nवायर वन शाफ्ट श्रेडर\nकेबल वन शाफ्ट श्रेडर\nग्लास वन शाफ्ट श्रेडर\nशेती एक शाफ्ट श्रेडर\nघनकचरा एक शाफ्ट श्रेडर\nप्लॅस्टिक डबल शाफ्ट श्रेडर\nवुड डबल शाफ्ट श्रेडर\nमेटल डबल शाफ्ट श्रेडर\nटायर डबल शाफ्ट श्रेडर\nआरडीएफ डबल शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू डबल शाफ्ट श्रेडर\nवायर डबल शाफ्ट श्रेडर\nकेबल डबल शाफ्ट श्रेडर\nघनकचरा डबल शाफ्ट श्रेडर\nप्लास्टिक ट्विन शाफ्ट श्रेडर\nवुड ट्विन शाफ्ट श्रेडर\nमेटल ट्विन शाफ्ट श्रेडर\nटायर ट्विन शाफ्ट श्रेडर\nRDF ट्विन शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू ट्विन शाफ्ट श्रेडर\nवायर ट्विन शाफ्ट श्रेडर\nकेबल ट्विन शाफ्ट श्रेडर\nघनकचरा ट्विन शाफ्ट श्रेडर\nस्क्रॅप ऑइल फिल्टर श्रेडर\nकचरा तेल फिल्टर श्रेडर\nस्क्रॅप वुड सिंगल शाफ्ट श्रेडर\nप्लास्टिक बादली चार शाफ्ट श्रेडर\nघरगुती प्लास्टिक पाईप श्रेडर\nऔद्योगिक कचरा मेटल श्रेडर\nऔद्योगिक कचरा ग्लास श्रेडर\nपेपर बॉक्स वन शाफ्ट श्रेडर\nपेपर बॉक्स वन शाफ्ट श्रेडर घनकचऱ्याच्या विस्तृत श्रेणीचे तुकडे करण्यासाठी योग्य आहे, मुख्यतः प्लास्टिक, रासायनिक उद्योग, लाकूड, सेंद्रिय पदार्थ, रबर, छपाई, धातू इत्यादी उद्योगांमध्ये वापरला जातो.\nपेपर बॉक्स वन शाफ्ट श्रेडर\n1.पेपर बॉक्स वन शाफ्ट श्रेडर परिचय\nपेपर बॉक्स वन शाफ्ट श्रेडर घनकचऱ्याच्या विस्तृत श्रेणीचे तुकडे करण्यासाठी उपयुक्त आहे, मुख्यतः प्लास्टिक, रासायनिक उद्योग, लाकूड, सेंद्रिय पदार्थ, रबर, छपाई, धातू इत्यादी उद्योगांमध्ये, जसे की फिल्म्स, प्लास्टिक ब्लॉक्स्, घरगुती कचरा, रीग्रींड साहित्य, पाईप्स. , टायर, केबल्स/वायर, प्लास्टिकचे कंटेनर, शूज, कागद इ. विविध प्रकारच्या नॉनमेटल सामग्रीसाठी आणि विशेष उपयुक्त���ा श्रेडर आहे.\nआम्ही ग्राहकांसाठी योग्य प्रस्ताव देऊ शकतो जे भौतिक वैशिष्ट्ये आणि प्रक्रिया क्षमता इत्यादी आवश्यकतांनुसार.\nपेपर बॉक्स वन शाफ्ट श्रेडर कमी आरपीएम, उच्च टॉर्क, कमी आवाज इत्यादी फायद्यांसह स्वयंचलितपणे प्रारंभ, थांबा, स्वयंचलित रिव्हर्स सेसर नियंत्रित करण्यासाठी कार्ये आहेत.\n2.पेपर बॉक्स वन शाफ्ट श्रेडरची वैशिष्ट्ये\n*आपत्कालीन स्टॉप स्विच, पॉवर-ऑफ संरक्षण, बहु-संरक्षण, सीई युरोपियन युनियनला भेटते\n*शॉक-शमन करणारे उपकरण, मशीनच्या रन टाइममध्ये कंपन बफर करणे, गिअर बॉक्सचे आयुष्यमान सुधारणे.\n*पेपर बॉक्स वन शाफ्ट श्रेडरमध्ये बाह्य बेअरिंग असते, प्रभावीपणे बेअरिंगमध्ये सामग्री क्रश करणे टाळा, बेअरिंगचे आयुष्य सुधारते\n*ग्राहक आउटपुट आकारानुसार योग्य स्क्रीन छिद्रे निवडू शकतो, अगदी डिस्चार्जिंग आणि कमी धूळ\n*तांब्याच्या मार्गदर्शक पट्ट्यांसह सुसज्ज असलेले पुशिंग डिव्हाइस, पुशिंग डिव्हाइस सुरळीतपणे चालू ठेवा, सहज देवाणघेवाण करणे ¼ Œविरहित लीकेज, डिझाइनमुळे पुशर बॉक्सचा वापर चालू असताना होणारा त्रास टाळता येईल.\n*पेपर बॉक्स वन शाफ्ट श्रेडरचे इलेक्ट्रिकल कॅबिनेट लोगो पीएलसी प्रोग्राम इंटेलिजेंट कंट्रोलिंग, ओव्हरलोड ऑटोमॅटिक कंट्रोलिंग रिव्हर्स फंक्शन वापरून, युरोपियन युनियन सीई सेफ्टी मानकांद्वारे बनवले जाते.\nही चित्रे तुम्हाला पेपर बॉक्स वन शाफ्ट श्रेडर समजण्यास अधिक चांगल्या प्रकारे मदत करू शकतात.\nZhongshan सुधारक पर्यावरण TECH. Co., Ltd. पर्यावरण संरक्षण रीसायकलिंगच्या मालिकेसाठी डिझाइनिंग, संशोधन आणि विकास, उत्पादन आणि विक्रीमध्ये विशेष आहे.\nआम्ही ग्राहकांना उत्पादन डिझाइन आणि उत्पादन प्रक्रियांचे ऑप्टिमायझेशन प्रदान करतो, तसेच कुशल उत्पादन कर्मचार्‍यांचा एक गट आहे ज्यांच्याकडे 10 वर्षांहून अधिक रीसायकलिंग उत्पादनांचा अनुभव आहे, जसे की पेपर बॉक्स वन शाफ्ट श्रेडर, आमची कंपनी विश्वास ठेवते की शीर्ष- उत्कृष्ट प्रतिभा अव्वल दर्जाची निर्मिती करण्यास सक्षम आहेत.\nनोट्स: वरील पॅरामीटर्स पेपर बॉक्स वन शाफ्ट श्रेडरसाठी डीफॉल्ट कॉन्फिगरेशन आहेत, मशीनची वैशिष्ट्ये केवळ संदर्भासाठी आहेत आणि पूर्वसूचनेशिवाय बदलू शकतात, ऑर्डर देताना कृपया आमच्या विक्री प्रतिनिधीशी खात्री करा.\nगरम टॅग्ज: पेपर बॉक्स वन शाफ्ट ���्रेडर, उत्पादक, पुरवठादार, कारखाना, चीन, मेड इन चायना, ब्रँड, सानुकूलित\nप्लॅस्टिक वन शाफ्ट श्रेडर\nवुड वन शाफ्ट श्रेडर\nपाईप वन शाफ्ट श्रेडर\nपेपर वन शाफ्ट श्रेडर\nरबर वन शाफ्ट श्रेडर\nआरडीएफ वन शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू वन शाफ्ट श्रेडर\nवायर वन शाफ्ट श्रेडर\nकेबल वन शाफ्ट श्रेडर\nग्लास वन शाफ्ट श्रेडर\nशेती एक शाफ्ट श्रेडर\nघनकचरा एक शाफ्ट श्रेडर\nकृपया खालील फॉर्ममध्ये आपली चौकशी करण्यास मोकळ्या मनाने. आम्ही 24 तासांत आपल्याला प्रत्युत्तर देऊ.\nकचरा पेपर वन शाफ्ट श्रेडर\nस्क्रॅप पेपर वन शाफ्ट श्रेडर\nकार्टन पेपर वन शाफ्ट श्रेडर\nकार्डबोर्ड पेपर वन शाफ्ट श्रेडर\nइंडस्ट्रियल पेपर वन शाफ्ट श्रेडर\nपेपर उत्पादने एक शाफ्ट श्रेडर\nपत्ता: क्रमांक 223 कारखाना JieFu RD., JieYuan ग्राम प्रशासन, MinZhong टाउन, ZhongShan शहर, चीन\nकॉपीराइट © 2021 झोंगशान रिफॉर्मर एन्व्हायर्नमेंटल TECH. Co., Ltd. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%89%E0%A4%A1_%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9_%E0%A4%A6_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%A8", "date_download": "2022-12-01T01:12:34Z", "digest": "sha1:SICCM2MCM2EAEBMMKJ6F5IHNIQTVFC6W", "length": 7026, "nlines": 195, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गॉड सेव्ह द क्वीन - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nगॉड सेव्ह द क्वीन\nगॉड सेव्ह द क्वीन (God Save the Queen; देवा, राणीचे रक्षण कर) हे युनायटेड किंग्डमचे राष्ट्रगीत आहे. जेव्हा ब्रिटनच्या राज्यपदावर राजा असतो तेव्हा हे गीत बदलून गॉड सेव्ह द किंग असे करण्यात येते व ह्यामधील she शब्दाऐवजी he शब्द वापरला जातो.\nब्रिटनखेरीज राष्ट्रकुल परिषदेमधील अनेक देशांमध्ये गॉड सेव्ह द क्वीन हे गीत पर्यायी राष्ट्रगीत म्हणून वापरले जाते.\nअँटिगा आणि बार्बुडा (शाही)\nन्यूझीलंड (राष्ट्रगीत व शाही)\nसेंट किट्स आणि नेव्हिस (शाही)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nगॉड सेव्ह द क्वीन\nया पानातील शेवटचा बदल २६ ऑगस्ट २०१४ रोजी १७:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेड��ार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://vishwasahyadri.com/", "date_download": "2022-12-01T00:52:19Z", "digest": "sha1:M2UE2J52RWMAJ73ALJCIV4L4HMTMM4ZZ", "length": 17239, "nlines": 123, "source_domain": "vishwasahyadri.com", "title": "Vishwa Sahyadri | पाऊल प्रगती चे … नव निर्मिती चे…", "raw_content": "साइन इन करा सामील\nआपल्या खात्यात लॉग इन\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nसाईन इन / जॉन\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nएक खाते तयार करा\nएक खाते तयार करा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nसिंबायोसिस ज्युनियर कॉलेजतर्फे “सिंम्बी उत्सव २०२२” चे आयोजन\n\"माध्यम प्रायोजक\" पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघ पुणे २८ नोव्हेंबर २०२२: सिंबायोसिस ओपन एज्युकेशन सोसायटी संचालित सिंबायोसिस ज्युनियर कॉलेज ऑफ आर्टस्, सायन्स आणि कॉमर्स, किवळे आणि पिंपरी चिंचवड शहर पत्रकार संघ \"माध्यम प्रायोजक\" सहयोगाने १, २ आणि ३ डिसेंबर २०२२...\nपिंपरी: येथील 'सृजन प्रतिष्ठान'च्या वतीने स्व.दिगंबरराव कुलकर्णी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिल्या जाणाऱ्या समाजदूत या पुरस्कारासाठी यावर्षी पिंपरी चिंचवड साहित्य क्षेत्रातले तीन जेष्ठ साहित्यिक प्राध्यापक तुकाराम पाटील, राजेंद्र घावटे, राज अहेरराव, तसेच जेष्ठ पत्रकार, अविनाश चिलेकर, सुनील लांडगे, डॉ विश्वास मोरे...\nनोकरी इच्छुक उमेदवारांसाठी रोजगार मेळावा..\nकौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे व प्रतिभा महिला प्रतिष्ठान यांच्या विद्यमाने.. नोकरी इच्छुक उमेदवारांसाठी रोजगार मेळावा.. फॉर्म जमा करण्याचे ठिकाण: संपर्क : अश्विनीताई गजानन चिंचवडे – पाटील, मा. नगरसेविका पिंपरी – चिंचवड मनपा...\nपिंपरी-चिंचवडमधील नागरिकांनी भाजपावर भरभरून प्रेम केले, त्यांना सर्व सुविधा देणे आमचे कर्तव्य – शकर जगताप\nपिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांनी लोकसभा, विधानसभा तसेच महापालिका आणि अन्य निवडणुकांमध्ये भाजपावर भरभरून प्रेम केले आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना सर्व प्रकारच्या सुविधा देणे हे आमचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन भाजपचे चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख व माजी नगरसेवक...\nवसुंधरा संवर्धन जागृतीसाठी सायकलींचा महापूर उसळला\n- पिंपरी-चिंचव���मधील ‘रिव्हर सायक्लोथॉन’ला ‘रेकॉर्ड ब्रेक’ गर्दी - उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, अभिनेता प्रवीण तरडेंसह मान्यवरांची उपस्थिती पिंपरी प्रतिनिधी पर्यावरण संवर्धन आणि इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाची जनजागृती करण्यासाठी आयोजित केलेल्या भारतातील सर्वात मोठ्या ‘‘रिव्हर सायक्लोथॉन’’ साठी पर्यावरण प्रेमी, नागरिक आणि...\nपुणे विमानतळावर इंटिग्रेटेड कार्गो टर्मिनल सुरु करणार-केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया\nपुणे,दि.२५: कला, संस्कृती, व्यापार आणि शिक्षण क्षेत्रात पुण्याचा जागतिक पातळीवर लौकिक आहे. देश विदेशातील नागरिक पुण्यात येत असल्याने विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी विमानतळावर इंटिग्रेटेड कार्गो टर्मिनल सुरु करण्यात येईल, असे प्रतिपादन केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केले. लोहगाव...\nपिंपरी-चिंचवडकरांना दिवसाआड पाणी हे भाजपचेच पाप अजित गव्हाणे यांचा घणाघात\nपिंपरी, दि. 24 (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकाळातील 15 वर्षात पिंपरी-चिंचवडकरांना कोणत्याच संकटांना सामोरे जावे लागले नाही. कारण शहराचे पालक या नात्याने शहराच्या उत्तम नियोजनासाठी अजित पवार यांचे बारीक लक्ष असायचे. मात्र 2017 मध्ये भाजपने सत्ता काबीज केली आणि...\nएमबीए – एमसीए विद्याशाखेतील विद्यार्थ्यांच्या ‘यशोप्रवेश’ सोहळ्यास उत्साहात सुरुवात\nयशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस)चा उपक्रम पिंपरी : दिनांक २५ नोव्हेंबर २०२२ : यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) च्या एमबीए व एमसीए विद्याशाखेतील प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांच्या 'यशोप्रवेश' या इंडक्शन सोहळ्याला चिंचवड येथे उत्साहात सुरुवात झाली. उद्घाटन सत्रात पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय शिंदे यांनी विद्यार्थ्यांना विविध उदाहरणांचा दाखला देत मार्गदर्शन करताना सांगितले की, आपण सतत जागरूक व सकारात्मक विचारसरणी अंगीकारून चौकटीबाहेरचा विचार करण्याची क्षमता तसेच तणावपूर्ण परिस्थितीतसुद्धा योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित करायला हवी. तर मायलिन झेनवर्क्स सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडचे सह संस्थापक सुरेंद्र ब्रम्हे यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी क्रमिक अभ्यासक्रमाबरोबर उद्योगजगताच्या अपेक्षा लक्षात घेऊन स्वतःमध्ये आवश्यक ते कौशल्य विविध ऑनलाईन अभ्यासक्रमाद्वारे विकसित करावे असे सांगितले. याशिवाय माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे...\n‘इंद्रायणी स्वच्छता’ जनजागृती मोहिमे अंतर्गत रीव्हर ‘सायक्लोथॉन २०२२’ रॅलीचे रविवारी आयोजन\nपालकमंत्री चंद्रकांत पाटील अभिनेते प्रवीण तरडे यांच्या हस्ते उद्घाटन पिंपरी, पुणे (दि. २५ नोव्हेंबर २०२२) - 'इंद्रायणी स्वच्छता' जनजागृती मोहिमे अंतर्गत आमदार तथा भाजपाचे शहर अध्यक्ष महेशदादा लांडगे यांच्या संकल्पनेतून 'रीव्हर सायक्लोथॉन २०२२' रॅलीचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते...\n‘लिहित राहा, वाचत राहा.. व्यक्त होत राहा \nपुणे : ‘लिहित राहा, वाचत राहा.. व्यक्त होत राहा ‘ अशा शब्दात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी तरुणाईला शनीवारी संदेश दिला. डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हल मधील ‘ सो कूल… सोनाली ‘ या संवाद सत्राला चांगला प्रतिसाद मिळाला. सोनाली कुलकर्णी यांनी या सत्रात...\n123...54चालू पृष्ठ एकूण पृष्ठे\nडाॅ.पं.नंदकिशोर कपोते यांची नुकतीच डॉक्टर.डी.वाय.पाटील स्कूल ऑफ लिबरल आर्ट्स या विभागाचे संचालक म्हणून नियुक्ती\n‘एबी’ज करियर अकॅडमी मार्फत दिग्गज तज्ञांचे करियर मार्गदर्शन संपन्न\nलोकाभिमुख कारभारासाठी सुशासन समितीची मुंबईत बैठक\nअखेर पुतीन यांनी युक्रेनविरोधात छेडले युद्ध\nvishwasahyadri.com/ हे महाराष्ट्रातील लोकप्रिय व विश्वासार्ह ‘न्यूज पोर्टल’ आहे. देश-विदेशातील तसेच महाराष्ट्रातील सामाजिक, सांस्कृतिक,शैक्षणिक क्रीडा आणि राजकीय घडामोडी सर्वसामान्य वाचकांपर्यंत नि:पक्षपणे पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे. या पोर्टलमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही. सर्व कायदेशीर विवाद पुणे न्यायालयीन कक्षेच्या अधिन.\nसिंबायोसिस ज्युनियर कॉलेजतर्फे “सिंम्बी उत्सव २०२२” चे आयोजन\nनोकरी इच्छुक उमेदवारांसाठी रोजगार मेळावा..\n© Copyrights 2020 @ विश्व सह्याद्री", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://fbnews.trendkatta.in/now-gmail-storage-will-not-be-full-unwanted-mail-will-be-automatically-deleted-learn-the-awesome-trick/", "date_download": "2022-12-01T01:05:19Z", "digest": "sha1:SS2BCKIYPQSJ2TIKYZM2YKYGL6ZDODCX", "length": 8865, "nlines": 95, "source_domain": "fbnews.trendkatta.in", "title": "Now Gmail storage will not be full, unwanted mail will be automatically deleted; Learn the awesome trick - FB News", "raw_content": "\nजीमेल हा एक अतिशय लोकप्रिय प्लॅटफॉर्म आहे. कोणत्याही अ‍ॅपमध्ये प्रवेश करण्यासाठी, आपल्याला त्यात आपला ईमेल आयडी प्रविष्ट करावा लागतो. आता बहुतेक लोक जीमेल वापरतात त्यामुळे आपल्याला अनेक प्रकारचे मेल येणे साहजिक आहे. वर्क मेल्स व्यतिरिक्त, स्पॅम मेल्स जीमेलवर वर खूप जागा घेतात आणि काहीवेळा त्या निरुपयोगी मेलमुळे आपले कामाचे पाहायचे राहून जातात. पण या मेल्समुळे आपले जीमेल स्टोरेज भरून जाते. आज अशी एक जबरदस्त ट्रिक जाणून घेणार आहोत, जिच्‍या मदतीने तुमच्‍या जीमेल अकाउंटवर येणारे सर्व अनावश्यक मेल आपोआप डिलीट होतील.\nआता, जीमेलवरील हे अनावश्यक मेल्स आपोआप कसे डिलीट होणार असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण हे शक्य आहे. यासंबंधीची ट्रिक आज आपण जाणून घेऊया. नको असलेले मेल्स आपोआप डिलीट करण्यासाठी, जीमेल तुम्हाला ‘फिल्टर्स फॉर ऑटो-डिलीट’ हे विशेष फीचर देते. हे फीचर कसे वापरायचे ते जाणून घेऊया.\nWhatsApp Trick : इंटरनेट नसतानाही वापरता येणार व्हॉट्सअ‍ॅप; जाणून घ्या जबरदस्त ट्रिक\nसर्व प्रथम तुमचे जीमेल अकाउंट उघडा.\nआता सर्च बारमध्ये तुम्हाला ‘फिल्टर’ पर्याय दिसेल. जर तुम्हाला सर्च बारमध्ये हा पर्याय दिसत नसेल, तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही.\nतुम्हाला हा पर्याय सेटिंग्जमध्ये, ‘फिल्टर्स आणि ब्लॉक अ‍ॅड्रेस’ (Filters and Blocked Addresses) च्या टॅबमध्ये सापडेल. यामध्ये तुम्हाला ‘फिल्टर तयार करा’ (Create Filter) वर क्लिक करावे लागेल.\n‘फिल्टर’ पर्यायावर क्लिक केल्यानंतर, तुम्हाला सर्वात वर ‘From’ लिहिलेले दिसेल. तुम्हाला हटवायचे असलेल्या ईमेलचे फक्त नाव किंवा ईमेल अ‍ॅड्रेस येथे टाइप करा.\nअशा प्रकारे, तुम्हाला नको असलेले मेल अ‍ॅड्रेस निवडले जातील आणि ते डिलीट होतील.\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\n“बंटी बबलीने पळ काढला”सोशल मिडीयावर जोरदार चर्चा - FB News on तुम्ही कोणाला सपोर्ट करणा��\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/13004", "date_download": "2022-11-30T23:10:09Z", "digest": "sha1:ILCC56CNNN2RIIIXLAVJDNPDOJJHTKAY", "length": 16300, "nlines": 271, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "चिंताग्रस्त झालेला बळीराजा आजच्या पावसाने सुखावला… | India Dastak News Tv", "raw_content": "\nHome कृषी चिंताग्रस्त झालेला बळीराजा आजच्या पावसाने सुखावला...\nचिंताग्रस्त झालेला बळीराजा आजच्या पावसाने सुखावला…\nगौरव लुटे ( प्रतिनिधी)\nआरमोरी: गेल्या आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने परिसरातील रोवणी खोळंबली होती.धान पेरणी पासून अधूनमधून पाऊस येत असल्याने शेतकऱ्यांच्या हसु कायम होतं. पण ऐन पर्हे रोवणीसाठीतयार होवून,मधेच पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत सापडला . अगोदरचं आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकरी वर्गाला पुन्हा पावसाने सुध्दा दगा दिला .भाव वाढीचे प्रमाण लक्षात घेता ट्रॅक्टर चे आठशे रुपये प्रति तास व मजूरी दर गतर्षीपेक्षा यावर्षी जास्त आहे. बैलजोडी ने शेतात चिखल करण्याचे प्रमाण फार कमी पाहायला मिळत आहे.शेतातील पर्हे रोवणी साठी तयार झाले असतानाचं पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत सापडला ,ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय सुविधा उपलब्ध होती, त्यांनी सिंचनाच्या सुविधेने आपली रोवणे आटपून टाकली, परंतु पावसाच्या पाण्याच्या आसऱ्यावर जगणाऱ्या शेतकऱ्यांच्या हाती निराशाचं हाती पडली.रोवण्यासाठी पर्हे तयार झाले परंतू पाण्याअभावी पर्हे कोमेजायला लागली.वातावरण दमट झाले होते. शेवटी आज सकाळी आभाळ काळ्याकुट्ट ढगांनी भरून आले व पावसाची संततधार सुरू झाली आणि बघता बघता मुसळधार पाऊस चांगलाच बरसला.त्यामुळे चिंतातुर झालेल्या शेतकऱ्यांना पावसामुळे दिलासा मिळाला आहे.\nPrevious articleमुंबई-नाशिक महामार्गावर पिकअपने घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी नाही..\nNext articleराष्ट्रीय महामार्ग देतोय अपघाताला आमंत्रण…\nसुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762\nयुवा शेतकऱ्याची यशोगाथा: नोकरीच्या मागे न लागता केले गायपालन… दुग्धव्यवसायातून म���िन्याला कमतोय अडीच-तीन लाख रुपये…\nमुंडेवाडी ता. पंढरपूर येथील आरिफ सय्यद या तरुणाने जर्सी (एचएफ) गाय पालनामध्ये मोठी किमया केली, कारण दुसरीकडे मजुरीला जाणारा हा तरुण आता मालक झाला...\nराष्ट्रवादी युवक काँग्रेसने केला कृषी दिनी शेतकऱ्यांचा बांधावर सत्कार…\nवरोरा :–राष्ट्रवादी युवक काँग्रेस व न्यू आदर्श बहुउद्देशीय सामाजिक संस्थातर्फे शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला .हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांचा जन्मदिन कृषी दिन म्हणून...\nकृषी संजीवनी मोहीमअंतर्गत गोंडपीपरी तालुक्यात विविध गावात कृषी विषयक शेत शाळा कार्यक्रमाचे आयोजन…\nगोंडपीपरी तालुक्यात कृषी विभागाच्या वतीने कृषी संजीवनी मोहीम दि. 21 जून ते 1जुलै 2021 पर्यन्त राबविण्यात येत आहे. अश्यातच गोंडपीपरी तालुक्यातील विविध गावात कृषी...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nप्रितम गग्गुरी(उपसंपादक) आष्टी:- दिनांक २८ नोव्हेंबर रोजी श्री छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्था आष्टी तर्फे आयोजित द्वितीय विदर्भ स्तरीय आमंत्रित कराटे स्पर्धा आष्टी येथे आयोजित...\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना आवाहन…\nनागपूर -भारतीय संविधानाला अभिप्रेत लोकशाही गणराज्य घडविण्यासाठी देशातील शेवटच्या वंचित समूहापर्यंत पोहोचून त्यांच्या वेदनेशी आपुलकीचे व माणुसकीचे नाते जोडावे लागेल. तेव्हा कुठे वंचित, शोषित,...\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद – अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी…\nसावली: गेल्या अनेक वर्षापासून गायरान जागेवर पिढ्यानपिढ्या पक्की घरे बांधून वास्तव्यास असलेल्या तसेच महसूल जमिनिवर अतिक्रमणं धारकांना अतिक्रमणं हटविण्याबाबत शासनाकडून नोटीस बजावण्यात आल्या. यामुळें...\nसिद्धार्थ पंच मंडळ, चंद्रपूर तर्फे भोजनदान..\nचंद्रपूर: मंडळवार, दि. 29 नोव्हेंबर 2022 ला धम्मनगरी चंद्रपुरात अनमोल बुद्ध धातूंची प्रतिष्ठाना धमकीर्ती विहारात करण्यात आली. या शुभप्रसंगी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी सिद्धार्थ पंच...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nवंचितांच्या वेदनेशी माणु��कीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना...\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद...\nमैत्रिणी सोबत जंगलात जाणं बेतले जीवावर; वाघाचा हल्ल्यात तरुण ठार\nब्रेकिंग न्यूज: आष्टी पुलावरून ट्रक उलटला; दोन ठार,एक जखमी…\nअखेर येनापूरच्या ‘त्या’युवकांविरुद्ध ऍट्रासिटी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल.. दिक्षा...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना आवाहन…\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद – अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी…\nसिद्धार्थ पंच मंडळ, चंद्रपूर तर्फे भोजनदान..\nबार्टी प्रादेशिक कार्यालयात मदत केंद्र सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.nashikinfo.in/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AB%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D/", "date_download": "2022-11-30T23:44:39Z", "digest": "sha1:GDQZYHBOJXDPKRVEL4ZVBJMWMM6USR7V", "length": 8346, "nlines": 120, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "नाशिक : बाजारात फटाक्याच्या आवरणात भाज्यांची बियाणे -", "raw_content": "\nनाशिक : बाजारात फटाक्याच्या आवरणात भाज्यांची बियाणे\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र>\nनाशिक : बाजारात फटाक्याच्या आवरणात भाज्यांची बियाणे\nनाशिक : बाजारात फटाक्याच्या आवरणात भाज्यांची बियाणे\nPost category:नाशिक / उत्तर महाराष्ट्र / पर्यावरणपूरक / फटाके आवरण / भाज्यांची बियाणे\nनाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा\nफटाक्यासारख्या दिसणार्‍या आवरणात विविध भाज्या तसेच झाडांचे बीज बाजारात उपलब्ध झाले आहे. हा फटाका कुंडीत पेरून त्यातून रोप उगवते. एस. जी. पब्लिक सकूलच्या प्राथमिक विभागामध्ये पालकांना नवसंकल्पना देण्यात आली. पालक मेळाव्यात या संकल्पनेचे स्वागत करण्यात आहे.\nमाध्यमिक लोक शिक्षण मंडळाचे सचिव राजेश गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली ही संकल्पना मांडली. मुख्याध्यापक उदय कुदळे यांनी प्रात्यक्षिक सादर केले. जयश्री सोनजे, वृषाली जाधव, सतीश बनसोडे, नीलेश मुळे उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी म्हणून मध्यप्रदेशमधील इंदूर येथून पर्यावरणपूरक फटाक��� (सीड बेस क्रॅकर) मागविण्यात आले. फटाक्यांचे आवरण असले तरी त्यात विविध भाज्या, फळ बिया, रान भाज्यांचे तसेच विविध झाडांचे बीज असते. फटका कुंडीत लावल्यानंतर त्याला कालांतराने अंकुर फुटतात व नंतर त्याची लागवड व संवर्धन करून कोणत्याही रासायनिक खताचा वापर न करता शुध्द भाजी, फळे मिळतील अशी संकल्पना राजेश गडाख यांनी मांडली. या उपक्रमाचे प्रात्यक्षिक मुख्याध्यापक कुदळे यांनी करून दाखविले. पर्यावरणाची गोडी वाढावी म्हणून ही संकल्पना मांडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.\nकोहलीच्या पाकिस्तानविरुद्ध खेळीला आयसीसीचा सलाम\nविद्यार्थ्यांचा कृतियुक्त शिक्षणावर भर : कुदळे\nविद्यार्थीकेंद्रित शिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून दर शनिवारी पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे पालक-शिक्षक यांचा मेळावा घेतला जातो. दुसरीच्या वर्गाचा शिक्षक-पालक मेळावा झाला. यात नवसंकल्पना मांडण्याबरोबरच बरोबरच विद्यार्थी गुणवत्ता वाढीविषयी चर्चा झाली. कृतियुक्त शिक्षण देण्यावर जास्त भर दिला जात असल्याने मुख्याध्यापक कुदळे यांनी सांगितले.\nपुणे : नावीन्यपूर्ण विद्यापीठांमध्ये पुण्यातील दोन विद्यापीठे\nहातातील खंजीर बाजूला ठेवून बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद घ्यायला या : संजय राऊत\nउच्च रक्तदाबामागील अनुवांशिक भिन्नतेचा शोध\nThe post नाशिक : बाजारात फटाक्याच्या आवरणात भाज्यांची बियाणे appeared first on पुढारी.\nPrevious PostNashik : पदवीधरसाठी नाशिकमधून अवघे 40 हजार अर्ज\nNext Postनाशिक : मनपा आयुक्त दौर्‍यावर.. अधिकारी मिळेना जागेवर\nनाशिक : आयमाचा निर्यात व्यवस्थापक अभ्यासक्रम दिशादर्शक ठरेल : जिल्हाधिकारी\nनाशिक : ‘जलजीवन’ प्रभावीपणे राबण्याचे दादा भुसे यांनी दिल्या आढावा बैठकीत सूचना\nअरे बाप रे…रुग्णाच्या पोटातून काढला नारळाच्या आकाराचा मुतखडा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.rangmaitra.com/160-smiles-of-the-life/", "date_download": "2022-12-01T00:54:53Z", "digest": "sha1:AZDSLGILRNQODZOWUUSBYFAIXCCWDAHH", "length": 12810, "nlines": 160, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "कामगार नाटय़ स्पर्धेत ‘स्लाईस ऑफ द लाईफ’ सर्वोत्कृष्ट! | Rangmaitra", "raw_content": "\n‘ठिपक्यांची रांगोळी’त नवा ट्विस्ट\n‘विश्वनायक’द्वारे हिंदी रंगमंचावर ‘विकास’ झेप\nढाका’ मध्ये ‘मोऱ्या’ची निवड\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nगाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल\n‘डॉक्टर डॉन’ला नवं वळण…\nजिजाऊंच्या भूमिकेत भार्गवी चिरमुले\nवास्तववादी चित्रकार संतोष शंकर लाड\n‘राजा रानी…’ पुन्हा येणार २१ जुलैपासून\nHome नाटक नाट्यस्पर्धा कामगार नाटय़ स्पर्धेत ‘स्लाईस ऑफ द लाईफ’ सर्वोत्कृष्ट\nकामगार नाटय़ स्पर्धेत ‘स्लाईस ऑफ द लाईफ’ सर्वोत्कृष्ट\nसोलापूरचे ‘इस्कॉलोवा’ द्वितीय; ठाण्याचे ‘पुरावाच काय आहे अमेरिकेला.’ तिसरे\nमहाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने आयोजित ६२व्या राज्यस्तरीय कामगार नाटय़ स्पर्धेच्या अंतिम फेरीत मुंबईतील वरळीच्या कामगार कल्याण भवनचे ‘स्लाईस ऑफ द लाईफ’ हे नाटक सर्वोत्कृष्ट ठरले.\nसोलापूरच्या कामगार कल्याण केंद्राचे ‘इस्कॉलोवा’ने दुसरा क्रमांक पटकावला असून, तिसरा क्रमांक ठाण्यातील राबोडीच्या कामगार कल्याण केंद्राने सादर केलेल्या ‘पुरावाच काय आहे अमेरिकेला ऊर्फ कोलंबसला सापडले ते काय होते ऊर्फ कोलंबसला सापडले ते काय होते’ या नाटकाला जाहीर झाला आहे.\nचिपळून केंद्राचे ‘लव्ह नेव्हर डाईज’ आणि रत्नागिरी केंद्राचे ‘प्यादी’ या नाटकांना उत्तेजनार्थ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.\nमुंबईतील विक्रोळीच्या स्वातंत्र्यवीर सावरकर नाटय़गृहात ४ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारदरम्यान एकूण १६ नाटकांचे प्रयोग या स्पर्धेत सादर झाले होते. परीक्षक म्हणून पां. तु. पाटणकर, डॉ. नीलकांत कुलसंगे, संभाजी सावंत, शकुंतला नरे आणि विमल म्हात्रे यांनी या नाटकांचे मूल्यमापन केले. परीक्षकानी दिलेला निकाल कल्याण आयुक्त नरेंद्रसिंह नागभिरे यांनी जाहीर केला.\nपुरावाच काय आहे अमेरिकेला\nप्रथम : स्लाईस ऑफ लाईफ (ललित कला भवन, वरळी).\nद्वितीय : इस्कॉलोवा (कामगार कल्याण केंद्र, सोलापूर).\nतृतीय : पुरावाच काय आहे अमेरिकेला.(का. क. केंद्र, राबोडी ठाणो)\nउत्तेजनार्थ : लव्ह नेव्हर डाईज (का. क. केंद्र, चिपळूण)\nउत्तेजनार्थ : प्यादी (का. क.केंद्र, रत्नागिरी)\nप्रथम : सुनील हरिश्चंद्र (स्लाईस ऑफ द लाईफ)\nद्वितीय : आनंद खरबस (इस्कॉलोवा)\nतृतीय : अभिजित झुंजारराव (पुरावाच काय..)\nप्रथम : प्रसाद ठोसर (सर ललित पंचम) नाटक : स्लाईस ऑफ द लाईफ\nद्वितीय : राहुल सिरसाट (जयंतराव) नाटक : पुरावाच..\nतृतीय : अमोल देशमुख (तरुण) नाटक : इस्कॉलोवा\n१. ओंकार पाटील (आदित्यराव) नाटक : प्यादी\n२ . धनंजय धनगर (समीर) नाटक : ध्यानीमनी (चंद्रपूर)\n३ . गौरव मालणकर (संदेश) नाटक : स्लाईस ऑफ..\n४. संकेत लवंदे (राजेश) नाटक : लव्ह नेव्हर डाईज\n५. स्वप्नील काळे (समीर) नाटक : लव्ह नेव्हर डाईज\n६ . अमय सूर्यवंशी (पै) नाटक : वा गुरू (नाशिक)\n७. विवेक खराटे (नारबा) नाटक : काळोख देत हुंकार (औरंगाबाद)\n८ . श्याम आस्करकर (भाऊ) नाटक : क्षण एक पुरे (नागपूर)\n९ . अमित उमक (कण्व) नाटक : जस्ट अॅक्ट३६३ (खापरखेडा)\n१०. वैभव देशमुख (चंदर) नाटक : बेईमान (बडनेरा)\nप्रथम : नेहा अष्टपुत्रे (ती) नाटक : पुरावाच काय..\nद्वितीय : नीता देवेकर (लक्ष्मी) नाटक : सखाराम बाईंडर (मुंबई)\nतृतीय : शिल्पा ढोक (मंजुषा) नाटक : जादू तेरी नजर (अमरावती)\n१ . गायत्री देशपांडे (अपर्णा) नाटक : ध्यानीमनी (चंद्रपूर)\n२ . अश्विनी डिखोलकर (विदूषक 1) नाटक :जस्ट अॅक्ट. (खापरखेडा)\n३ . पूजा गायकवाड (शिरमी) नाटक : काळोख देत हुंकार (औरंगाबाद)\n४ . दर्शना रसाळ (वसुधा) नाटक : पुरावाच काय..\n५ . सई मोने पाटील (जान्हवी) नाटक : वा गुरू (नाशिक)\nप्रथम : सुनील/सुमीत (स्लाईस ऑफ लाईफ)\nद्वितीय : अशोक पालेकर (लव्ह नेव्हर डाईज)\nतृतीय : सतीश काळबाडे (ध्यानीमनी)\nप्रथम : प्रथमेश उमाळकर (एक क्षण पुरे) नागपूर\nद्वितीय : सुनील तारामती (स्लाईस ऑफ द लाईफ)\nतृतीय : किरण जोशी (इस्कॉलोवा)\nप्रथम : राजेश पंडित (स्लाईस ऑफ द लाईफ)\nद्वितीय : गणोश मरोळ (इस्कॉलोवा)\nतृतीय : जयदीप आपटे (पुरावाच काय..)\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nसावनी रविंद्रचे ‘वंदे गणपती’\n‘टाईड’च्या जाहिरातीत आयुषमान झाला बाई\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०२२ रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://iyemarathichiyenagari.com/baa-nirsarga-sarjerao-navle-poem-on-vasatoushav/", "date_download": "2022-11-30T23:39:01Z", "digest": "sha1:H6GKRZ22DEDB6H2KIGYRBC6QAOZGZ7EW", "length": 14363, "nlines": 225, "source_domain": "iyemarathichiyenagari.com", "title": "बा.. निसर्गा…. - इये मराठीचिये नगरी", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी महाराज यांना संत तुकारामांनी पाठवलेल�� अभंग\nमराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nछत्रपती शिवाजी महाराजांचे पर्यावरणीय विचार\nमुक्त्यारी समारंभ अथवा श्रीमन्महाराज शाहू छत्रपती, सरकार करवीर यांचा राज्याधिकारस्वीकारोत्सव\nजाणून घ्या अत्यंत दुर्मिळ बॉम्बे किंवा एचएच रक्तगटाबद्दल…\nसंत ज्ञानेश्‍वरांची परंपरा पुढे नेणारे देवनाथ कोण होते \nहे झाड केवळ आढळते महाराष्ट्रात…\nViral Video : फळे काढणीचे सोपे अन् टाकावू बाटलीपासून केलेलं यंत्र…\nNeettu Talks : कार्बन लेसर फेसियल ट्रिटमेंट आहे तरी काय \nझाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या सासरच्या मुळगावाची अशीही ओळख\nअभ्यासक्रमांचे उपयुक्तता मूल्य वाढविण्यासाठी…\nसह्याद्रीच्या कोंदणात वसलेला रांगडा किल्ला…\nचिमणी नक्की काय बोलत असावी बरं….\nपालकचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढल्याचा दावा\nजाणून घ्या माणसाच्या जन्माची गोष्ट…\nसोनसरी, पंद अन् सह्याद्री…\nशाश्वत विकास संकल्पनेचा विचार गरजेचा\nविदर्भातील शेतीक्षेत्रात आढळतात ‘हे’ पक्षी\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nHome » बा.. निसर्गा….\nतू देतोस असं भरभरून\nरिती करतोस तुझी ओंजळ\nकोणी कितीही, कितीही वेळा मागितली तरी\nकरत नाहीस कोणाला तू दुजाभाव\nआमचा प्रत्येक अणू-रेणू तुझाशिवाय अपूर्णच\nतू असा बदलांचा सांगाती\nआमची स्पंदन सतत जागवत ठेवणारा\nपण पण तुझ्या घुसमटीत\nकरत नाहीस तू त्रागा\nआम्हाला ठेवतोयस सदैव प्रफ्फुलीत\nआंमच जगणं करतोस सुसह्य..\nतुला आम्ही कुरतडतोय, ओरबडतोय\nअगदी अघाश्यासारखं पुन्हा पुन्हा\nखिळे टोकतोय तुझ्या माथ्यावर\nतुझ्या उधरालाही आम्ही पोखरतोय\nआम्ही तुझा देह चिरफाड करतोय\nतरीही तू, इतका कसा रे निशब्ध\nआम्ही निर्दयी, कठोर, बेगडी\nतरी तू , इतका कसा रे संयमी, शांत\nतू थकत नाहीस, थांबत नाहीस\nकस जमत तुला हे सगळं\nकधीकधी आमचा अतिरेक होतोय रे\nमग रूसतोस प्रलय, प्रकोप करत\nमिळेल ते कवेत घेत गडप करतोस\nइथे ही करत नाहीस मग दुजाभाव\nतुझ असणं म्हणजे, आमचं असणं\nचराचराचं आस्तित्व तुझ्यात सामावलेलं\nआम्ही संपू, आमच्या अनेक पिढ्या संपल्या, संपतील\nतू संपत नाहीस, संपणारही नाहीस\nयुगानुगे तू असा सर्वदूर चिरकालीन\nतू आहेस अनंत, अनादी, अकालनीय\nBaa NisargaIye Marathichiye NagariNatureNisargaSabna MastarSarjerao Navlevasantoushavइये मराठीचिये नगरीकवीबा निसर्गामराठी कवितामराठी साहित्यवसंत��त्सवसबना मास्तरसर्जेराव नावले\nसंत ग्रंथ पुरस्कार योजनेचे पुरस्कार जाहीर\nसमाधी अवस्था म्हणजे काय \nटीम इये मराठीचिये नगरी\nकाय डोंगर काय ते झाडी\nमाझ्या शिक्षणाची पालवी फुलविणारे साहित्यिक : डॉ नागनाथ कोत्तापल्ले\nइचलकरंजी संस्कृती प्रतिष्ठानतर्फे कादंबरी पुरस्कार जाहीर\nथंडीत त्वचेची अशी घ्या काळजी…\nचला जाणूया नदीला अभियानाचा दुसरा टप्पा…\nसमाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे पुरस्कार जाहीर\nV. R. Gavhane on दोलायमानतेवर चिंतन हवे – डॉ. माधव चितळे\nराजू मरवे-बेळगाव on मलकापूर येथील प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालयात पर्यावरणपूरक दसरा साजरा\nअरूण झगडकर on झाडी शब्दसाधक शिक्षक पुरस्कार\nShashikant Shinde on शिक्षणाचे पसायदान: शैक्षिक यज्ञ \nस्वप्नातून बाहेर पडून वास्तवात राहायला शिकावे\nप्रश्न मुळापासून सोडवायला हवेत तरच ते सुटतात\nनिसर्गातील मुक्त आनंदच देतो मनाला उभारी\nसृष्टीतील सर्व जीवातील ब्रह्म जाणून व्हावे सर्वज्ञ\nमुक्त होणे म्हणजे तरी काय \nप्रेमाच्या पेटीनेच गाठता येतो मोक्षाचा तीर\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा (94)\nकाय चाललयं अवतीभवती (383)\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान (74)\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास (445)\nश्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://laybhari.in/national/", "date_download": "2022-12-01T00:13:08Z", "digest": "sha1:ATV7HCCBV35DXYIAWIS7HORSJYRRRLLH", "length": 10787, "nlines": 114, "source_domain": "laybhari.in", "title": "राष्ट्रीय » Laybhari", "raw_content": "\nआपल्या खात्यात लॉग इन\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nआश्रमशाळेतील 6 मुलींवर बला’त्कार करणारा संचालक पोलीसांच्या ताब्यात\nरविश कुमार यांचा एनडीटीव्हीचा राजीनामा\nज्येष्ठ मराठी साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन\nVIDEO : राज ठाकरे यांच्या भाषणांमुळे मराठी माणसांची डोकी फुटतात\nराष्ट्रवादीचे नेते न���ाब मलिकांच्या अडचणी वाढल्या , कोर्टाने दिला मोठा निर्णय\nरविश कुमार यांचा एनडीटीव्हीचा राजीनामा\nएनडीटीव्हीवर अदानी ग्रुपने ताबा मिळविल्यानंतर मंगळवारी प्रणय रॉय आणि त्यांची पत्नी राधिका रॉय यांनी राजीनामा दिला. त्यापाठोपाठ बुधवारी एनडीटीव्ही हिंदीचे अँकर रविश कुमार यांनी...\ntaxation : कर आकारणीच्या नियमांमध्ये होणार महत्त्वाचा बदल; सरकार करणार लवकरच घोषणा\nकेंद्र सरकार कर आकारणीच्या नियमांमध्ये महत्त्वाचा बदल करण्याच्या तयारीत आहे. याबाबत सरकार धोरण आखत असून लवकरच कर आकारणीबाबत आपले धोरण जाहीर करणार आहे. केंद्रीय...\nAditya Thackeray : आदित्य ठाकरे-तेजस्वी यादव यांची भेट देशातील राजकारणाला कलाटणी देईल : आमदार मनिषा कायंदे\nयुवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे उद्या बुधवारी बिहार दौऱ्यावर जाणार आहेत. तेथे ते राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट...\n’ श्रद्धा हत्याकाडांचा आरोपी आफताबची न्यायालयासमोर कबूली\nश्रद्धा हत्याकांडातील आरोपी आफताबला मंगळवारी (22 नोव्हेंबर) साकेत न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आले. यादरम्यान आफताबने न्यायालयासमोर आपला गुन्हा कबूल केला आणि आपण जे...\nShraddha Murder Case : उत्तर प्रदेशातही श्रद्धा हत्याकाडांची पुनरावृत्ती; धक्कादायक प्रकार उघडकीस\nउत्तर प्रदेशातील आझमगडमध्ये, दिल्लीतील मेहरौलीमध्ये श्रद्धा वालकरच्या हत्येसारखीच एक घटना समोर आली आहे. मंदिरात नेण्याच्या बहाण्याने आरोपीने आपल्या मैत्रिणीचा गळा आवळून खून केला. यावेळी...\nShraddha Walker murder : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात खळबळजनक व्हिडीओ समोर\nश्रद्धा वालकर हत्याकांड प्रकऱणातील आरोपी आफताब पूनावाला याचा खळबळजनक व्हिडीओ समोर आला आहे. सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या या व्हिडीओ फुटेजमध्ये तो निळ्या बॅगेतून काही तरी...\nUnited Nations Security Council : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या कायम सदस्यत्वासाठी भारताला फ्रान्सचा पाठिंबा\nसंयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला कायमस्वरूपी स्थान मिळण्यासाठी पाठिंबा वाढत आहे. भारताला स्थायी सदस्यत्त्वासाठी आता युके नंतर फ्रान्सने देखील पाठिंबा जाहीर केला आहे. संयुक्त...\nTerror Funding : टेरर फंडिंग प्रकरणात विद्यार्थ्याला अटक; ‘आयएसआय’च्या होता संपर्कात\nदहशतवादी कारवायांसाठी निधी (TERROR FUNDING) उभारणाऱ्या एक तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा विद्यार्थी उच्च शिक्षण घेत असून तो मुळचा पंजाब मधील भवानीगड जिल्ह्यातील...\nIndira Gandhi : डॉ. जितेंद्र आव्हाडांनी सांगितले इंदिरा गांधींचे मोठेपण \nइंदिरा गांधी हे भारताच्या राजकारणातील एक असे नाव आहे, ज्यांचे व्यक्तिमत्व आणि कार्य नेहमीच चर्चेत राहिले आहे. देशाच्या पहिल्या आणि एकमेव महिला पंतप्रधान म्हणून...\nShraddha Murder Case : आफताबची होणार नार्को टेस्ट; न्यायालयाने दिले आदेश\nश्रद्धा वालकर हत्या प्रकरणात साकेत न्यायालयाने रोहिणी फॉरेन्सिक सायन्स लॅबला आरोपी आफताब पूनावालाची पाच दिवसांत नार्को चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. आरोपी अफताब पूनावाला...\n123...20चालू पृष्ठ एकूण पृष्ठे\nआश्रमशाळेतील 6 मुलींवर बला’त्कार करणारा संचालक पोलीसांच्या ताब्यात\nरविश कुमार यांचा एनडीटीव्हीचा राजीनामा\nटीम लय भारी -\nज्येष्ठ मराठी साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन\nVIDEO : राज ठाकरे यांच्या भाषणांमुळे मराठी माणसांची डोकी फुटतात\nटीम लय भारी -\nराष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांच्या अडचणी वाढल्या , कोर्टाने दिला मोठा निर्णय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/3682/", "date_download": "2022-11-30T23:36:45Z", "digest": "sha1:4UDO3CMQSICOMHM2BB57IZLIJ7XU4B4A", "length": 4955, "nlines": 46, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असलेले राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे बाळा पावसकर यांच्याकडून स्वागत", "raw_content": "\nसिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असलेले राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे बाळा पावसकर यांच्याकडून स्वागत\nसिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असलेले राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ तालुक्यात शिवसेनेत बरेच प्रवेश झाले.या दरम्यान कुडाळ नेरूर कविलगाव येथील शाखा प्रपुख कट्टर शिवसैनिक श्री.बाळा पावसकर यांनी आज कुडाळ येथील मालवण-कुडाळ शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात पावसकर यांनी.सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असलेले राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांचे स्वागत केले.\nग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या विभागीय अध्यक्षपदी वैशाली नाईक\nभारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सिंधुदुर्ग – बूथ रचना मोहीम\nसिंधुदुर्गातील ओसरगाव टोलनाक्यावर आज मध्यरात्रीपासून टोल वसुली होणार सुरू.MH 07 गाड्यांना 50% सवलत.\nकुडाळ आठवडा बाजारात पुन्ह�� एकदा नगरपंचायत प्रशासनाची मुजोरी.; बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई नाही स्थानिकांना मात्र हटवण्यासाठी प्रशासनाचा हट्टहास\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे कुडाळ मध्ये होणार जल्लोषात स्वाग.;तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती..\nसिंधुदुर्गातील ओसरगाव टोलनाक्यावर आज मध्यरात्रीपासून टोल वसुली होणार सुरू.MH 07 गाड्यांना 50% सवलत.\nकुडाळ आठवडा बाजारात पुन्हा एकदा नगरपंचायत प्रशासनाची मुजोरी.; बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई नाही स्थानिकांना मात्र हटवण्यासाठी प्रशासनाचा हट्टहास\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे कुडाळ मध्ये होणार जल्लोषात स्वाग.;तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती..\nतरंदळे खोतवाडी येथील रक्तदान शिबीरात ५१ रक्तदात्यांचे रक्तदान..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://punelive24.com/pune-weather-pune-residents-are-most-in-need-of-cold-weather-city-temperature-at-12-6-degrees/", "date_download": "2022-12-01T00:09:53Z", "digest": "sha1:3IIA4MW5CZZLLYLOH7M72V3LA3L2JXAA", "length": 5406, "nlines": 51, "source_domain": "punelive24.com", "title": "pune weather pune residents are most in need of cold weather city temperature at 12 6 degrees | Pune Weather : पुणेकरांना सर्वाधिक थंडीची चाहूल; शहराचे तापमान 12.6 अंशांवर | Pune News", "raw_content": "\nHome - ताज्या बातम्या - Pune Weather : पुणेकरांना सर्वाधिक थंडीची चाहूल; शहराचे तापमान 12.6 अंशांवर\nPosted inताज्या बातम्या, पुणे, पुणे शहर, ब्रेकिंग, महाराष्ट्र\nPune Weather : पुणेकरांना सर्वाधिक थंडीची चाहूल; शहराचे तापमान 12.6 अंशांवर\nपुणे – गेल्या काही दिवसांपासून राज्यात पाऊस (Rain) पुन्हा एकदा जोर धरू लागला होता. यामुळे ऐनवेळी पाऊस (Rain) पडत असून शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण (Atmosphere) निर्माण झाले आहे. अचानक येणाऱ्या या पावसामुळे नागरिक सुद्धा चांगलेच हैराण झाले होते. मात्र, आता वातावरणात बदल झाला असून, दिवाळीपासून पावसाने विश्रांती घेतल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यातून मोसमी वारे (Weather) वेगाने परतीचा प्रवास करत आहेत. त्यामुळे आता पावसाने निरोप घेताच राज्यात हुडहुडी वाढली आहे.\nराज्याच्या अनेक भागात सध्या थंडी वाढल्याचे चित्र दिसत आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमानाची (Temperature) नोंद पुण्यात (Pune) झाली आहे. पुण्यात 12.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं आहे. सरासरीच्या तुलनेत हे तापमान 3.2 अंशानं घटलं आहे.\nहवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानमधून येणारे थंड वारे आणि हिमालयीन पर्वत रांगांवर होत असलेली बर्फवृष्टी याचा एकत्रित परिणाम होऊन उत्तर भारतापाठोपाठ महाराष्ट्रातील किमान तापमान कमी झालं आहे.\nमहाराष्ट्रातही परतीच्या पाऊस माघारी फिरला आहे. त्यामुळं सध्या राज्यात आकाश निरभ्र झालं आहे. याचा परिणाम म्हणून तापमानात घट झाली असून, थंडीची चाहूल लागली आहे.\nराज्यात गारठा वाढला आहे. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा जोर चांगला आहे. पुणे, कोल्हापूर, सोलापूर आणि सातारा या जिल्ह्यात थंडीमुळं हुडहुडी वाढली आहे. राज्यातील गारव्याची ही स्थिती ऑक्टोबर अखेरपर्यंत कायम राहण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात आलं आहे.\nराज्यातील प्रमुख शहरातील किमान तापमान :\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.kolaj.in/published_article.php?v=Idea-of-Maharashtra-by-kumar-saptarshiCD6805951", "date_download": "2022-11-30T23:15:57Z", "digest": "sha1:OZ5GJ6EL5WWRQX5CHTACNUOQRIJ4CQJE", "length": 43658, "nlines": 180, "source_domain": "www.kolaj.in", "title": "‘आयडिया ऑफ इंडिया’ महाराष्ट्रामुळंच | Kolaj", "raw_content": "\n‘आयडिया ऑफ इंडिया’ महाराष्ट्रामुळंच\nवाचन वेळ : ९ मिनिटं\nमहाराष्ट्र विचारांतून महाराष्ट्राची जडणघडण होत गेली आहे. ती होता होता, महाराष्ट्रानं देशालाही आकार आणि विचार दिला. महाराष्ट्रात रुजलेली संत परंपरा, मानवतावाद, सर्ववमावेशकता यामुळं ‘आयडिया ऑफ इंडिया’ला दिशा मिळत गेली. त्याची मुळं ‘आयडिया ऑफ महाराष्ट्र’मधेच आहे, सांगत आहेत ज्येष्ठ समाजवादी विचारवंत कुमार सप्तर्षी.\nमहाराष्ट्र विचाराचा शोध घेताना प्रामुख्यानं या प्रदेशाची जडणघडण कशी झाली त्या संदर्भातल्या काही गोष्टी ठळकपणे माझ्या नजरे समोर येतात. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे, महाराष्ट्रातला बहुतांश भाग दुष्काळी असल्यानं इथं एक पूरक अर्थव्यवस्था विकसित झाली. मोहिमा काढून लुटालूट करायची, हे या अर्थव्यवस्थेचं एक महत्त्वाचं सूत्र होतं.\nही परंपरा प्रामुख्यानं मराठी मुलुखातच दिसते. सबंध देशात मराठी भाषक असा एकमेव गट आहे, की ज्यानं दुसऱ्या भाषिक गटावर आक्रमण केलं. बाकी भारतावर आक्रमणं झाली ती भारताच्या बाहेरच्या लोकांनी केलेली आहेत. या लुटालुटीचं केंद्र पुणे आणि नागपूर हे होतं.\nहेही वाचा : पायपीट करत काश्मीरमधला कर्फ्यू टिपणाऱ्या या तिघांना पुलित्झर मिळाला\nलुटालुटीची अर्थव्यवस्था समजून घ्यावी लागेल\nनागपूरहून उडिसा, बिहार, अगदी बंगालपर्यंत मोहिमा निघत, तर पुण्याहून दिल्लीच्या दिशेनं ���ुटालुटीसाठी मोहिमा निघत. अटकेपार झेंडा रोवणं, हे त्यातूनच आलं. मोठा फौजफाटा घेऊन जात असल्यानं यात लढाई करावी न लागता खंडणी गोळा होई. अशा पद्धतीच्या अर्थव्यवस्थेची दीर्घ परंपरा आपल्याकडे आहे.\nया अर्थव्यवस्थेच्या नेतृत्वाचा म्हणजेच मराठी माणसाच्या सामर्थ्याचा इतिहास आपल्याकडे आहे. आपली समाजव्यवस्था राजेशाहीची असल्यानं सामान्य माणसाला यात कुठंच विशेष भूमिका नसल्यामुळं मराठी माणसाच्या दुर्बतलेचाही मोठा इतिहास आपल्याकडे सांगितला जातो.\nराजा हरला की प्रदेश हरला, ही मानसिकताही मराठी माणसांत पाहायला मिळते. तो एक अर्थव्यवस्थेचा भाग आहे. यातूनच विशिष्ट प्रकारचा मराठी बाणा तयार होत गेला. तो बाणा म्हणजे भूमिगत लढायांचं शास्त्र ज्याला आपण गनिमी कावा म्हणतो. शत्रूवर बेसावध असताना हल्ला करायचा आणि तो सावध होण्याच्या आत पळून यायचं, हे या गनिमी काव्याचं सूत्र. पण याचं खूप उदात्तीकरण झालं.\nमराठी माणूस देशभर या अर्थव्यवस्थेमुळेच\nदरवेळी मराठी माणूस पळून आलेला आहे, असं झालेलं नाही. त्यानं सत्ता प्राप्त करून आपलं जिथं तिथं अस्तित्व निर्माण केलेलं आहे. बडोदा, इंदोर, ग्वाल्हेर, देवास, झाशी, तंजावर अशा भारताच्या विविध भागांत मराठी संस्थानं तयार झाली. आज राजेशाही नसली तरीही त्यांचे वंशज तिथं आहेत.\nमराठी भाषिकांच्या रूपानं असं मराठी माणसाचं अस्तित्व देशभर आढळतं. हे सगळे त्याचे पुरावेच आहेत. या सगळ्याचा उगम इथल्या प्रदेशामुळं निर्माण झालेल्या लुटालुटीच्या अर्थव्यवस्थेत आहे. ती समजून घेतल्याशिवाय महाराष्ट्र विचारापर्यंत जाताच येणार नाही. हा एक भाग.\nहेही वाचा : छत्रपती शाहूंचं निधन झालं, तिथे त्यांचं स्मारक उभं राहिलंच नाही\nमाणुसकीचा विचार रुजायला पूरक\nदुसरा महत्त्वाचा भाग इथल्या संत परंपरेचा, संत विचाराचा आहे. संत ज्ञानेश्वरांच्याही आधी महाराष्ट्रात नाथ संप्रदाय होता. महानुभाव होते. त्यातून माणुसकीचा धागा इथं रुजवला जात होता. पुढं संत ज्ञानेश्वरांसह अन्य वारकरी संतांनी तो ठळकपणे अधोरेखित केला.\nमुख्य म्हणजे या संत परंपरेचा आणि राजेशाही परंपरेचा महाराष्ट्रात कधीही टकराव झाला नाही. या दोन विचारधारा आपापल्या जागी राहून कार्यरत राहिल्या. या दोन्ही गोष्टींना एकमेकांचा विरोध न होता, माणूसकीचा विचार रुजत राहायला आपल्याकडे ���ेहमीच पूरक परिस्थिती होती. हे महत्त्वाचं सूत्र आपल्याकडे पाहायला मिळतं. त्यातून महाराष्ट्र विचार विकसित झाल्याचं दाखवता येतं.\nमहाराष्ट्र विचारात तिसरा भाग येतो तो प्रबोधनाचा. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्यापासून ही परंपरा सुरू झाली. ‘इतिहासातून महाराष्ट्राला काही घ्यायचं असेल तर ते फक्त भागवत संप्रदायातून घेता येईल’ असं त्यांनी स्पष्टपणे नमूद केलं होतं.\nया भागवत संप्रदायात असलेल्या दोषांची चिकित्सा करूनही त्यात असणारं समतेचं तत्त्व महत्त्वाचं असल्याची त्यांनी मांडणी केली होती. रानडे यांच्यापासून सुरू झालेली ही प्रबोधनाची महत्त्वाची परंपरा प्रामुख्यानं महाराष्ट्रात ठळकपणानं दिसून येते.\nचौथा भाग म्हणजे, पूर्वापार चालत आलेली ‘फंदफितुरी’ हाही या महाराष्ट्र विचाराचाच एक भाग आहे. अल्लाउद्दिन खिलजी एवढ्या लांबून आला. त्याला आपल्या लोकांनीच साथ दिली. खिलजीने यादवांना हरवलं. तेव्हा आपल्याकडे वतनदारांची पद्धत होती. खरंतर तेव्हाच्या वतनदारांनी खिलजीला विरोध करायला हवा होता, पण तसं झालं नाही.\nउलट प्रत्येकानं आपल्या वतनाचं नूतनीकरण करून घेतलं. खिलजी आपलं वतन पुढंही चालू ठेवणार या एका अटीवर त्यांनी त्याला साथ दिली. गावावर आपलं राज्य आहे, यात वतनदारांना स्वारस्य होतं. इंग्रजांच्या काळातही तेच झालं. इंग्रज आल्यानंतर त्यांनी पाटील वतन तयार केलं. आपलं वतन चालू आहे ना, एवढाच त्यात विचार होता.\nहे कोरोना स्पेशलही वाचा :\nये दोस्ता, लस कशी तयार केली जाते\nसाथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं\nकोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं\nडॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच\nकोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात\nकोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे\nएकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण\nकोरोनाची शिकार कशी करायची हे वायरस हंटरकडून शिकायला हवं\nखान्देश संस्थानाचा मराठी बाणा\nइंग्रजांचं राज्य आल्यावर इथल्या राजांनी इंग्रजांना लिहिलेली पत्र आहेत. ‘तुम्ही फार काटेकोर आहात, अशी कीर्ती आहे, पण पेशव्यांनी दिलेल्या वतनाचं तुम्ही अजून नूतनीकरण केलेलं नाही’ असं सांगलीच्या राजांनी इंग्रजांना लिहिलेलं पत्र सापडलं आहे. थोड्याफार फरकानं इथले संस्थानिक, वतनदार असेच वागले. ‘ज्याचं राज्य त्याचे आम्ही’, ही ती वृत्ती होती.\nअपवाद फक्त खान्देशच्या संस्थानाचा होता. जळगाव, धुळे आणि नाशिक मिळून खान्देशचं संस्थान होतं. त्याची मालेगाव राजधानी होती. मालेगावात दाणी नावाचे सरदार होते. ते म्हणाले, ‘तुम्ही आमच्या स्वामीस हरवले, पण आम्हास कोठे हरवले.’ असं म्हणत त्यांनी लढाईचं आमंत्रणच दिलं.\nसमाजमनाच्या दिशेकडे न झुकता असं आव्हान देणं ही सुद्धा इथली एक परंपराच म्हणावी लागेल. रक्तात असलेला मूळचा ‘मराठी बाणा’ ही वृत्ती या परंपरेचं पाईक.\nआजच्या राजकारणात वतनदारी आहे\nअशा सगळ्या गोष्टींनी महाराष्ट्राचं मन तयार झालं आहे. याचं प्रतिबिंब आजच्या समाजकारणात आणि राजकारणातही दिसतं. म्हणजे, भाजपचं राज्य आल्यावर सगळी काँग्रेसमधली मंडळी भाजपमध्ये गेली. विखे म्हणा, मोहिते म्हणा. ही सगळी एकेकाळची वतनदार मंडळी होती. काहीही करून स्वतःचं ‘वतन’ टिकवणं. त्यातून स्थानिक क्षेत्राचं नेतृत्व केंद्र आपल्याकडे ठेवणं या मर्यादित आकांक्षेनं ते वागत असतात.\nवरच्या राज्याचं नेतृत्व लक्षात घेऊन आपल्या नेतृत्वाची दिशा ठरवणं, ही ती वृत्ती आहे. आपल्या स्थानिक ‘वतन’ आपल्या हातात ठेवण्याची वृत्ती असलेली महाराष्ट्रात जवळपास ३१ महत्त्वाची घराणी आहेत. त्यांनी आपली आजवरची सत्ता प्रामुख्यानं आपल्या परिवारचा विकास करण्यातच वापरली आहे.\nत्यात जनतेचा, सामान्य माणसाचा विचार फार केला जात असल्याचं फारसं दिसत नाही. या अर्थानं म्हणायचं झालं तर महाराष्ट्र हा लोकशाहीवादी नाही, असं म्हणावं लागतं. तीही एक परंपरा लोकशाहीचा विचार रुजवणाऱ्या महाराष्ट्रातच आहे. हेही दुर्देव\nहेही वाचा : भाव पडल्यावर लगेच दूध सांडून देणारे शेतकरी आता लॉकडाऊनमधे दूध का सांडत नाहीत\nसंयुक्त महाराष्ट्रासाठी एकी झाली\nदुही ही महाराष्ट्राची वृत्ती सांगितली जाते, तसंच एकी हेही महाराष्ट्र विचाराचं वैशिष्ट्य आहे. मात्र अस्मितेचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतरच तो दिसतो. मग ती अस्मिता एखाद्या समाजापुरती असो किंवा समुदायापुरती.\nजात, धर्म, समुदाय विसरून मराठी माणूस एक झाल्याचं महाराष्ट्रानं पाहिलं ते १९५६ ते १९६० या काळात. मराठी राज्य निर्माण करण्यात महाराष्ट्रावर अन्याय झाल्याचं लक्षात आलं तेव्हा. या काळात महाराष्ट्रातला जातीयवाद ता��्पुरता स्थगित झाला होता.\nलोकमान्य टिळकांचा मराठी बाणा\nमहाराष्ट्र विचारातल्या या मूलभूत वैशिष्ट्यांची चर्चा केल्यानंतर मूळ मुद्द्याकडे आपण येऊ. तो म्हणजे महाराष्ट्र विचाराच्या स्पर्शानं होणारी नेतृत्व घडण. ही घडण एका विशिष्ट प्रकारची नाही. ती काळानुसार बदलत राहिली आहे. हे महाराष्ट्र विचाराचं वैशिष्ट्य राहिलं आहे.\nहे नेतृत्व शिवाजी महाराजांच्या रूपानं महाराष्ट्रानं अनुभवलं. त्यावेळी तशा नेतृत्वाची गरज होती, म्हणून ते उदयाला आलं. ब्रिटिशांच्या काळात लोकमान्य टिळकांनी नेतृत्व केलं. ‘मराठी बाणा’ ही वृत्ती टिळकांमध्ये होती. त्यांनी जनतेच्या असंतोषाचा धागा पकडला आणि पुढं त्याचं रुपांतर मोठ्या जनसंघटनेत झालं. देशाचं नेतृत्व केंद्र टिळकांकडे आलं, असं ते वातावरण होतं. महाराष्ट्र हा त्याचा केंद्रबिंदू होता.\nटिळकांनंतर हे नेतृत्व महात्मा गांधीजींकडे सरकलं. गांधीजींच्या नेतृत्वाचा केंद्रबिंदूही महाराष्ट्रच म्हणावा लागेल. लोकमान्य टिळक हे पुण्यात असल्यानं गांधीजींनी पुण्यात जास्त वेळ घालवला. त्यांना माहीत होतं की टिळक हे मोठे नेते आहेत. गांधीजी हे गोखल्यांचे शिष्य स्वतःला म्हणवत असले तरीही त्यांनी लोकमान्य टिळकांबरोबर कॉम्प्रमाइज केलं होतं. ते टिळकांना ‘टिळक महाराज’ म्हणत.\nलोकमान्य, महात्मा आणि महाराष्ट्र\nलोकमान्यांबरोबर तीन दिवस ते सिंहगडावर राहून त्यांनी दीर्घ चर्चाही केली होती. स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि असहकार ही टिळकांची चतुःसूत्री गांधीजींनी स्वीकारली. ‘षष्ठ्यम प्रति षष्ठ्यम’ हा अग्रलेख लिहून समोरचा गुंड असेल, त्यानं हिंसा केली तर मीही हिंसा करीन, ही भूमिका टिळकांनी मांडली होती. ती मात्र गांधीजींनी स्वीकारली नाही. उलट त्यांच्या या एका तत्त्वाला विरोध केला.\nविविधता असणाऱ्या भारताला एक ठेवायचं असेल तर एका भारतीयानं दुसऱ्या भारतीयाला प्रेमानं जिंकलं पाहिजे, हे गांधीजींचं तत्त्व होतं. अहिंसा हा तर त्यांच्या जीवनाचा पाया होता. तू माझा विरोधक असला तरीही तुझं आयुष्य, तुझं असणं मी कबूल करतो. माझं म्हणणं मी तुला प्रेमानं पटवून देत राहीन, ही भूमिका लोकमान्यांना काही पटली नाही.\n१९१५ ते १९२९ च्या दरम्यान महात्मा गांधीजींचं पहिलं चरित्र अवंतिकाबाई गोखले यांनी लिहिलं तेव्हा याच टिळकांनी या पुस्त��ाला प्रस्तावना दिली आहे. त्यात गांधीजींचा प्रभाव का वाढतो आहे, हे त्यांनी नमूद केलं आहे. हे असं कसं घडू शकतं, ते समजून घेण्यासाठी महाराष्ट्र विचार समजून घेतला पाहिजे.\nहेही वाचा : आज लेनिनचं भारताशी असलेलं नातं समजून घ्यावंच लागेल\nगांधीजींच्या जडणघडणीतही महाराष्ट्र विचार\n१९२० नंतर गांधीजींचं नेतृत्व उदयाला येत गेलं. ते व्रतस्थ होते. आश्रमात राहायचे. चुकीच्या गोष्टींविरोधात संघर्ष करायचे. ‘हिंदू धर्मात अस्पृश्यता असेल तर मला अस्पृश्य समजा...’ असं त्यांनी म्हटलं होतं. ‘शास्त्र बघावीत पण शास्त्रातलं जे बुद्धीला पटणार नाही, ते मानू नये’ असं सांगत त्यांनी लोकांशी नाळ न तोडता त्यांची डोकी बदलण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.\nगांधीजी जे सांगत होते, ते ‘मराठी बाणा’ या तत्त्वाच्या पूर्ण विरुद्ध होतं. कारण त्यात काही शौर्यच दिसायचं नाही. त्यामुळं इथं महात्मा गांधी मर्यादित प्रमाणात स्वीकारले गेले. असं असलं तरीही आपल्या देशाच्या राज्यघटनेत जे समान दर्जाचं तत्त्व आलं, त्यात गांधीजींच्या कामाचाही महत्त्वाचा भाग आहे. अहिंसा हाच आपल्या लोकशाहीचा पाया आहे.\nत्यांनी मानवतेच्या, प्रेमाच्या संदेशाचं देशभर जागरण केल्यामुळंच देश एक होऊ शकला. अन्यथा देशभरातील सुमारे ७०० संस्थानं आणि गावोगावी असलेले वतनदार यांच्यात एकी होण्याचं कोणतंही कारण नव्हतं. नेतृत्वाचं एक अद्भुत रसायन म्हणजे गांधीजी. हे रसायन तयार होण्यात महाराष्ट्राचा वाटा अधिक आहे.\nमहाराष्ट्रात गांधीजी रुजतात, टिळक का नाही\nपुत्रानं पित्याच्या विचारात भर टाकायची असते, असं आपल्याकडे म्हटलं जातं. त्याप्रमाणे टिळकांचं वचन गांधीजींनी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, तो मी सत्याग्रहानं मिळवणारच’ असं बदललं. वारकरी संतांनी सांगितलेली मूल्य त्यांनी अंगीकारली. तंतोतंत पाळली. त्यात स्वतःची भर टाकून एकादश व्रत असं सूत्र तयार केलं.\nगांधीजी मूर्तिपूजा करत नव्हते. त्यांच्या प्रार्थनेतही कोणती मूर्ती किंवा आसन नव्हतं. त्यांच्यासाठी सत्य हाच परमेश्वर होता. भारतात नेतृत्व करायचं असेल तर तुम्हाला कुटुंबप्रमुख व्हावं लागतं. सगळ्यांना सोबत घ्यावं लागतं, हे त्यांना कळलं होतं. विविध स्वभावाच्या, विचारांच्या माणसांना सोबत घ्यायचं असेल, तर स्वतःची सहनशक्ती वाढवावी लागते. तश�� ती गांधीजींनी वाढवली होती.\nस्वतःला घडवण्यासाठी त्यांनी स्वतःवरच खूप प्रयोग केले. नेतृत्व करणारा व्रतस्थ हवा. नेतृत्वाच्या डोक्यात वैयक्तिक लाभाच्या गोष्टी नसतील, तरच त्याच्या डोक्यात समाजाचा विचार नांदतो. सांगायचा मुद्दा हा की भारतासह जगाला दिशा देणारं गांधीजींचं नेतृत्व घडण्यात महाराष्ट्राचा, इथल्या संत परंपरेचा फार मोठा वाटा आहे. त्यांच्या जगण्याचं तत्त्वज्ञान तयार होण्यात महाराष्ट्राचा फार मोठा वाटा आहे, नव्हे त्याला महाराष्ट्राचा अधिकाधिक स्पर्श आहे.\nवरकरणी त्यांचं हे तत्त्वज्ञान ‘मराठी बाणा’ या तत्त्वाशी विसंगत वाटेल. पण महाराष्ट्राची भूमी ही संतांच्या विचारांनी नांगरली गेली आहे. त्यामुळंच टिळकांचा आक्रमक राष्ट्रवाद महाराष्ट्राला पटला नाही. तो अजूनही डोकावतो, पण तो इथं काही केल्या रुजत नाही. रुजतं ते गांधीजींचं संत विचाराकडे झुकणारं भन्नाट रसायन ‘आयडिया ऑफ इंडिया’ तयार होण्यात गांधीजींच्या या रसायनाचा मोठा वाटा आहे.\nहेही वाचा : टिळकांच्या हरवलेल्या पुतळ्याचा शोध कुठं घ्यायचा\nयशवंतराव हे सर्वसमावेशक नेतृत्वाचं उदाहरण\nमहाराष्ट्र विचाराचा स्पर्श झाला की नेतृत्व सर्वसमावेशक होतं. इथं यशवंतराव चव्हाण यांचं उदाहरण देतो. यशवंतरावांचं नेतृत्व सुसंस्कृत हातं. ‘महाराष्ट्रात मराठ्यांचं राज्य येणार नाही तर मराठी माणसाचं राज्य येईल’, ही त्यांची भूमिका लोकप्रिय होती. ती साकार करण्यासाठी त्यांनी राज्यातल्या सर्व समाजाची जोडाजोडी केली. एकेका समुदायाला जोडत त्यांनी महाराष्ट्राला शहाणपणानं आकार दिला.\nसर्वांना सोबत घेत सहकारी तत्त्वातून अर्थकारणाला चालना दिली. इथली राजेशाही लोकशाही तत्त्वाच्या आड येऊ दिली नाही. सर्व जाती-जमातींचं ऐक्य हा विचार त्यांनी राजकारणात रुजवला. त्यांच्या या नेतृत्वाला साहजिकच इथल्या मातीचा, संस्काराचा, संत परंपरेचा स्पर्श होता. ही सर्वसमावेशकता हे महाराष्ट्र विचाराचं मूळ आहे.\nमानवतावादी विचारांवर महाराष्ट्र विचार उभा आहे. मात्र अलीकडच्या समाजकारण-राजकारणात मानवतावादी विचार विरळ होत चालला आहे. शिवाजी महाराज समजून न घेता केवळ प्रतीक म्हणून वापरले गेले. त्यातून दुहीची सुरवात होत प्रत्येक समाजानं त्याचं त्याचं वेगळं प्रतीक शोधून काढलं.\nस्वतःचे दुर्गुण झाकण्यासाठी जात-धर्म राजकारणात वापरले जात आहेत. आक्रमक राष्ट्रवादाचा पुरस्कार करणाऱ्या ‘आरएसएस’च्या नेत्यांनी तर घटनेत ‘सेक्युलॅरिझम’ हे तत्त्व नको. ते आपल्या भारतीय इतिहासाचं प्रतिबिंब नाही, अशी मांडणी केली आहे. खरंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेलं\nसंविधान हा भारताचा सर्वांत मोठा धर्मग्रंथ आहे. त्याचं पावित्र्य कमी करण्याचा प्रयत्न वेळोवेळी होतो. या सगळ्याला रोखलं गेलं पाहिजे. मानवतावादी विचारांपासून दूर जात केवळ सत्ता मिरवण्यासाठी केलं जाणारं समाजकारण-राजकारण आता निर्णायक टप्प्यावर पोहोचलं आहे. ते पुढं जायचं असेल तर परतीच्या रस्त्याशिवाय कोणताही रस्ता आता उरलेला नाही.\nहेही वाचा : महाराष्ट्र सरकारच्या अपयशाबदद्ल आता बोलायला हवं\nम्हणून महाराष्ट्र निर्णायक ठरेल\nजात-धर्म, समुदायाच्या टोकदार अस्मिता पुढं होणं आणि आपापसात भांडणं होत राहणं, हे ‘आयडिया ऑफ इंडिया’ला घातक आहे. या सगळ्याला इथंच रोखलं गेलं पाहिजे. महाराष्ट्रात त्याची सुरुवात झाल्यास, सगळीकडे ते रोखलं जाईल. मानवतावादी विचारांची ज्योत सतत तेवत ठेवणं, हेच महाराष्ट्राच्या भूमीतलं महत्त्वाचं मूल्य आहे. तोच तर महाराष्ट्राचा विचार आहे.\n'आयडिया ऑफ इंडिया’ घडवण्यात महाराष्ट्राच्या याच विचारानं मोलाचं योगदान दिलं आहे. त्यामुळं ‘आयडिया ऑफ इंडिया’ जपण्यात हाच महाराष्ट्र विचार भविष्यात निर्णायक भूमिका बजावेल, असं मला वाटतं.\nराहुल कुलकर्णींना कोर्टानं वांद्रे गोंधळासाठी जबाबदार का धरलं\nमहाराष्ट्राची निर्मिती भाषेच्या संघर्षातून नाही, तर वर्गसंघर्षातून\nआयडिया ऑफ महाराष्ट्रः हा जमिनीचा तुकडा नाही, विचार आहे\nचला, समतेच्या सॅनिटायझरनं पुरुषी वर्चस्वाचा वायरस मारून टाकूया\nयशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप असा बनवला होता\nसदानंद मोरे सांगतायत ‘हे विश्वची माझे घर’ हीच आयडिया ऑफ महाराष्ट्र\nपायपीट करत काश्मीरमधला कर्फ्यू टिपणाऱ्या या तिघांना पुलित्झर मिळाला\nआपली मुलं बलात्कारी बनू नयेत म्हणून ‘बॉईस लॉकर रूम’मधलं हे चॅट माहीत हवं\n(शब्दांकन : अभिजीत सोनावणे)\nशिवरायांचा पराक्रम, माफीवीरांची फलटण\nशिवरायांचा पराक्रम, माफीवीरांची फलटण\nलिपी ऐसी ही प्रभावी, माझ्या भाषेचे वाहन\nलिपी ऐसी ही प्रभावी, माझ्या भाषेचे वाहन\nकामाख्यातली योनीपूजा आणि सत्तेचं गणित\nकामाख्यातली योनीपूजा आणि सत्तेचं गणित\nकॉप २७ : फंड उभारून निसर्गाचा 'लॉस अँड डॅमेज' थांबेल\nकॉप २७ : फंड उभारून निसर्गाचा 'लॉस अँड डॅमेज' थांबेल\nमीडिया, शेतकरी आणि भारत जोडो यात्रा - १\nमीडिया, शेतकरी आणि भारत जोडो यात्रा - १\nगुजरातचे निकाल इतके महत्त्वाचे का ठरतायत\nगुजरातचे निकाल इतके महत्त्वाचे का ठरतायत\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरचं 'नाटक' थांबायला हवं\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरचं 'नाटक' थांबायला हवं\nगोवर भारतात पुन्हा का परततोय\nगोवर भारतात पुन्हा का परततोय\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/konkan-news/1709/", "date_download": "2022-11-30T23:03:00Z", "digest": "sha1:2US2YSNQONTB5E6HJ4Q6YDFITYGL5RN3", "length": 16640, "nlines": 150, "source_domain": "mnews.esy.es", "title": "राष्ट्रवादीचे नगरसेवक म्हणाले, पक्षविरोधी कामाचे पुरावे दाखवा | Maharashtra News", "raw_content": "\nHome Konkan News राष्ट्रवादीचे नगरसेवक म्हणाले, पक्षविरोधी कामाचे पुरावे दाखवा\nराष्ट्रवादीचे नगरसेवक म्हणाले, पक्षविरोधी कामाचे पुरावे दाखवा\nरत्नागिरी – राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षविरोधी काम केल्यामुळे पक्षातून हकालपट्टी झालेल्या चार नगसेवकांपैकी दोघांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही अजून राष्ट्रवादीचे आहोत. पक्षविरोधी काम केल्याचे पुरावे दाखवा. नाराजी व्यक्तीशी आहे, पक्षाशी नाही, अशा प्रतिक्रिया उमटल्या आहेत.\nतालुकाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी काल कारवाई केल्यामुळे राष्ट्रवादीतील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. येथील पालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पाच नगरसेवक आहेत. त्यापैकी कौसल्या शेट्ये, उज्ज्वला शेट्ये, मुसा काझी, मिरकरवाडा सोहेल साखरकर यांच्यावर पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. गेल्या दीड वर्षांपासून हे नगरसेवक शिवसेनेच्या संपर्��ात होते. विधानसभा निवडणुकीदरम्यान तर काही नगरसेवकांनी सेनेच्या उमेदवार मदत केल्याचा ठपका ठेवला आहे.\nहेही वाचा – रत्नागिरी जिल्हा परिषदेत हे झाले सभापती\nतुम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चिन्हावर निवडून आला आहात. विधानसभा आणि नगराध्यक्ष पोटनिवडणुकीत पक्षविरोधी काम केले आहे. त्यामुळे तुम्ही चौघांनीही नगसेवक आणि पक्षाच्या सदस्यपदाचा राजीनामा द्यावा, असे आदेश तालुकाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी काढले आहेत. तसेच येत्या दोन दिवसांमध्ये आपल्या अधिकाराखाली चौघांचीही पक्षातुन हकालपट्टी करण्याचे संकेत त्यांनी दिले. तालुकाध्यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहरातील राजकारण गढुळ झाले आहे. दोघा नगरसेवकांनी उलट प्रतिक्रिया देऊन आम्ही राष्ट्रवादीचेच आहोत असे स्पष्ट केले आहे.\nहेही वाचा – मार्लेश्वर गिरीजादेवी कल्याणविधीसाठी वऱ्हाडी मारळ नगरीत\nमी अजुनही राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आहे. मी पक्षाविरोधात काम केल्याचे पुरावा दाखवा. मी पक्षाचे काम केले म्हणून कोकणनगरला पोटनिवडमुकीत चांगली मते मिळाली. विरोधात काम केले असते तर एवढी मते पडली नसती. तालुकाध्यक्षांनी त्याचे काम केले. मी पक्षाचे काम करणार. याबाबत जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांच्याशी चर्चा करणार आहे.\n– मुसा काझी, नगरसेवक राष्ट्रवादी\nतालुकाध्यक्ष आणि पालिकेतील गट नेते सुदेश मयेकर यांनी आतापर्यंत किती बैठका घेतल्या. तालुकाध्यक्षांचे काम आम्हाला बरोबर घेऊन जाणे आहे. परंतु त्यापैकी एकही काम त्यांनी केले नाही. माझी नाराजी व्यक्तीशी आहे, राष्ट्रवादी पक्षाशी नाही. मला जनेतेने निवडून दिला आहे. राजिनामा मागण्याचा अधिकार जनतेला आहे.\n– सोहेल साखरकर, नगरसेवक राष्ट्रवादी\nराष्ट्रवादीचे नगरसेवक म्हणाले, पक्षविरोधी कामाचे पुरावे दाखवा\nरत्नागिरी – राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षविरोधी काम केल्यामुळे पक्षातून हकालपट्टी झालेल्या चार नगसेवकांपैकी दोघांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही अजून राष्ट्रवादीचे आहोत. पक्षविरोधी काम केल्याचे पुरावे दाखवा. नाराजी व्यक्तीशी आहे, पक्षाशी नाही, अशा प्रतिक्रिया उमटल्या आहेत.\nतालुकाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी काल कारवाई केल्यामुळे राष्ट्रवादीतील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. येथील पालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पाच नगरसेवक आहेत. त्यापैकी कौसल्या शेट्ये, उज्ज्वला शेट्ये, मुसा काझी, मिरकरवाडा सोहेल साखरकर यांच्यावर पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. गेल्या दीड वर्षांपासून हे नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात होते. विधानसभा निवडणुकीदरम्यान तर काही नगरसेवकांनी सेनेच्या उमेदवार मदत केल्याचा ठपका ठेवला आहे.\nहेही वाचा – रत्नागिरी जिल्हा परिषदेत हे झाले सभापती\nतुम्ही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चिन्हावर निवडून आला आहात. विधानसभा आणि नगराध्यक्ष पोटनिवडणुकीत पक्षविरोधी काम केले आहे. त्यामुळे तुम्ही चौघांनीही नगसेवक आणि पक्षाच्या सदस्यपदाचा राजीनामा द्यावा, असे आदेश तालुकाध्यक्ष सुदेश मयेकर यांनी काढले आहेत. तसेच येत्या दोन दिवसांमध्ये आपल्या अधिकाराखाली चौघांचीही पक्षातुन हकालपट्टी करण्याचे संकेत त्यांनी दिले. तालुकाध्यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहरातील राजकारण गढुळ झाले आहे. दोघा नगरसेवकांनी उलट प्रतिक्रिया देऊन आम्ही राष्ट्रवादीचेच आहोत असे स्पष्ट केले आहे.\nहेही वाचा – मार्लेश्वर गिरीजादेवी कल्याणविधीसाठी वऱ्हाडी मारळ नगरीत\nमी अजुनही राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आहे. मी पक्षाविरोधात काम केल्याचे पुरावा दाखवा. मी पक्षाचे काम केले म्हणून कोकणनगरला पोटनिवडमुकीत चांगली मते मिळाली. विरोधात काम केले असते तर एवढी मते पडली नसती. तालुकाध्यक्षांनी त्याचे काम केले. मी पक्षाचे काम करणार. याबाबत जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव यांच्याशी चर्चा करणार आहे.\n– मुसा काझी, नगरसेवक राष्ट्रवादी\nतालुकाध्यक्ष आणि पालिकेतील गट नेते सुदेश मयेकर यांनी आतापर्यंत किती बैठका घेतल्या. तालुकाध्यक्षांचे काम आम्हाला बरोबर घेऊन जाणे आहे. परंतु त्यापैकी एकही काम त्यांनी केले नाही. माझी नाराजी व्यक्तीशी आहे, राष्ट्रवादी पक्षाशी नाही. मला जनेतेने निवडून दिला आहे. राजिनामा मागण्याचा अधिकार जनतेला आहे.\n– सोहेल साखरकर, नगरसेवक राष्ट्रवादी\nनगरसेवक, वर्षा, Varsha, राजकारण, Politics, मार्लेश्वर, Marleshwar\nNCP Corporator Says Show Proof Of Work Against Party Ratnagiri Marathi News राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षविरोधी काम केल्यामुळे पक्षातून हकालपट्टी झालेल्या चार नगसेवकांपैकी दोघांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही अजून राष्ट्रवादीचे आहोत. पक्षविरोधी काम केल्याचे पुरावे दाखवा. नाराजी व्यक्तीशी आहे, पक्षाशी नाही, अशा प्रतिक्रिया उमटल्या आहेत.\nPrevious articleपालघरः ट्रकची बसला धडक; ४ ठार, २४ जखमी\nNext article'आप'ची यादी जाहीर, १५ जणांचं तिकीट कापलं\nसिंधुदुर्ग : मच्छीमार नौका बुडाली; समुद्रात पाचजण बेपत्ता\nरत्नागिरी : कोकणातील 47 तालुक्यांमध्ये आरोग्य सुविधेसाठी हेलिपॅड\nबुलढाणा न्यूज लाईव्ह: धक्कादायक स्कुल बस मागे घेताना तरुण चिरडला, अखेरचा ठरला आजचा दिवस –...\nपाकिस्तानच्या खेळाडूला ICCचा दणका; वाईट वर्तनासाठी दिली मोठी शिक्षा\nसरनाईकांवरील कारवाई: पृथ्वीराज यांनी व्यक्त केली 'ही' शक्यता\nमागणी करणं सोपं आहे; राज ठाकरेंना शिवसेना नेत्याचा टोला\nआशियाई संघात विराटसह ६ भारतीयांचा समावेश\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://virashinde.com/index.php/shinde-collection/kabir", "date_download": "2022-12-01T01:13:50Z", "digest": "sha1:65RIMCIQQXKDKHHVEUAPXZCIYNOENC2D", "length": 18406, "nlines": 198, "source_domain": "virashinde.com", "title": "महर्षि विठ्ठल रामजी शिंदे [ Maharshi Vitthal Ramji Shinde ] - मुख्यपान महर्षि विठ्ठल रामजी शिंदे [ Maharshi Vitthal Ramji Shinde ] - कबीर", "raw_content": "\nमहर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी\nविठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके\nधर्म, जीवन व तत्त्वज्ञान\nमाझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३\nकर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र\nमाझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)\nमहर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी\nलेख, व्याख्याने आणि उपदेश\nमहर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य\nमहर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय\nरामानंदाचा शिष्य कबीर ह्यांचा जन्म काशी येथें इ. स. १३९८ सालीं झाला. हा एका ब्राह्मण विधवेच्या पोटीं जन्मला, म्हणून लाज राखण्यासाठीं तिनें त्याला एका तळ्याच्या कांठीं ठेवून दिलें. त्या मुलाची जोपासना एका मुसलमान मोमिनानें केली. हा पुढें मोठा निस्पृह एकेश्वरवादरी निघाला. त्यानें हिंदु आणि मुसलमान ह्या दोन्ही धर्मांच्या खोट्या कल्पनांचा जोरानें निषेध चालविला. त्यामुळें दोही समजांतून त्याला विशेषत: खालच्या जातींतून पुष्कळ शिष्य मिळालें. ह्याचा दोहोंकडून विशेषत: मुसलमानांकडून छळहि फार झाला. शेख ताक्की नांवाचा एक मुसलमान पीर शिकंदर लोदीचा गुरु होता. त्या पिराच्या शिकविणीविरुद्ध कबिरानें फार कडक टीका केली म्हणून ताक्कीनें आपला शिष्य बादशहा याच्याकडून कबिराचा फार छळ मांडिला; पण त्या सर्व दिव्यांतून कबीर निभावला. त्याच्या रामैनी, साक्या व दोहरे प्रसिद्ध आहेत. विशेषत: फटके तर सर्व हिंदुस्थानभर हरिदासांच्या तोंडून ऐकण्यांत येतात. कबीर हा हिंदी वाङ्मयाचा जनक म्हटलें तरी चालेल. मुसलमानापेक्षां हिंदु धर्माकडेच ह्याचा ओढा जास्त होता. त्याचे शिष्यहि आतां हिंदुच आहेत. पण पुष्कळ दिवस कबिराची कडक शिकवण म्हणजे केवळ अरण्यरुदनच होतें. तरी पण कोणी ऐकोत न ऐकोत, कबिराचा संदेश चढत्या सुरांत सारखा पसरतच होता. त्याचा उपदेश रोखठोक, सडेतोड आणि अक्षरशत्रूलाहि सहज पटणारा होता. पुढें त्याला शिष्यसमुदाय पुष्कळ मिळाला; तरी त्यानें कोणत्याहि प्रकारचा ढंग काढून त्यांना भुलविण्याचा व आपल्या स्वत:चे देव्हारे माजविण्याचा प्रयत्न केला नाहीं, ही विशेष ध्यानांत घेण्यासारखी गोष्ट आहे. तो मेल्यावर हिंदु आणि मुसलमान ह्या दोघांनाहि तो आपलासा वाटला. हल्लीं जरी ह्याचें नांव आणि उपदेश सर्व दर्जांच्या लोकांमध्यें प्रिय आहे, तरी ह्याच्या प्रत्यक्ष पंथाचा प्रसार खालच्या वर्गांतच चालू आहे.\n१ प्रस्तावना 22 August 2022\nह्या व्यापाराचें पिलूं 22 August 2022\nही कोणत्या राष्ट्राची भाषा\nहर्ष आणि चालुक्य 22 August 2022\nस्वरवैशिष्ट्य 22 August 2022\nसामाजिक सुधारणेचा व्यापक अर्थ 22 August 2022\nसिंहलद्वीपांतील डच मिशनच्या प्रचारपद्धतीचा मासला 22 August 2022\nसामाजिक व धार्मिक बाबी 22 August 2022\nसाक्षात्कारी वाङ्मय 22 August 2022\nसांप्रदायिक अस्पृश्यता 22 August 2022\nसमाजसुधारणा यशस्वी कां होत नाहीं\nसमाजशास्त्रीय विचार 22 August 2022\nसंस्थानी शेतकरी परिषद, तेरदळ 22 August 2022\nश्वेताश्वेतरोपनिषद ऊर्फ शिवगीता 22 August 2022\nश्रीशाहू व नाना 22 August 2022\nशैव, बौद्ध आणि वैष्णवांची परंपरा 22 August 2022\nशेतकरी व सरकार 22 August 2022\nशेतकरी आणि भांडवलदार 22 August 2022\nशेतकरी आणि काँग्रेस 22 August 2022\nशेतक-यांचा स्वयंनिर्णय 22 August 2022\nशीख धर्म मुसलमान संस्कृतीचा प्रवेश 22 August 2022\nशब्दकोश (कानडी) 22 August 2022\nशक्ति अथवा देवी भागवत 22 August 2022\nव्यापाराचा इतिहास 22 August 2022\nव्याख्यान दुसरें 22 August 2022\nव्याकरण (कानडी) 22 August 2022\nव्यभिचाराचा सांवळागोंधळ 22 August 2022\nवेदोक्त आणि पुराणोक्त 22 August 2022\nविष्णु-भागवत 22 August 2022\nविषारी जाळें 22 August 2022\nवासुदेव आणि एकान्तिक धर्म 22 August 2022\nवाळवें तालुका शेतकरी परिषद, ब��रगांव 22 August 2022\nवारकरी पंथाची लोकसत्तात्मकता 22 August 2022\nव-हाडी आणि इतर शाखा 22 August 2022\nलिखित इतिहासाचे पुरावे 22 August 2022\nलिंगायत धर्म 22 August 2022\nराष्ट्रधर्म आणि सार्वत्रिक धर्म 22 August 2022\nराधामाधव–विलास–चंपू : आणि रा. राजवाडे. 22 August 2022\nराजकीय स्वरूप 22 August 2022\nमुख्य मुद्दा 22 August 2022\nमुंबई इलाखा शेतकरी परिषद, पुणें 22 August 2022\nमांत्रिकांची दुकानदारी 22 August 2022\nमहाराष्ट्राच्या उत्कर्षाचा एकमेव मार्ग \nमहाराष्ट्राचा गांवगाडा 22 August 2022\nमहाराष्ट्र विद्यापीठ व कर्नाटक मराठीचा प्रवास 22 August 2022\nमहाराष्ट्र भागवत धर्म 22 August 2022\nमहाराष्ट्र नाना शंकरशेटला कां विसरला\nमहाराज शिवाजी आणि महात्मा गांधीजी 22 August 2022\nमहानुभाव पंथ 22 August 2022\nमहात्मा फुले व केशवचंद्र सेन (साम्य) 22 August 2022\nमहात्मा फुले व केशवचंद्र सेन (भेद) 22 August 2022\nमराठ्यांविरुद्ध आगळीक 22 August 2022\nमराठ्यांतील प्रसिध्द राजघराणीं 22 August 2022\nमराठे हिशेबी नाहींत 22 August 2022\nमराठे आणि पेशवे 22 August 2022\nमराठींत कानडी शब्दांचा भरणा 22 August 2022\nमराठ्यांची पूर्वपीठिका 22 August 2022\nमग महारामांगांचे काय हाल वर्णावेत \nमंदिरें आणि मूर्ति 22 August 2022\nमंत्र आणि तंत्र 22 August 2022\nभावी सुधारणा 22 August 2022\nभागवतधर्म आणि महाराष्ट्रधर्म (व्याख्यान पहिले) 22 August 2022\nभागवतधर्म आणि महाराष्ट्रधर्म (व्याख्यान दुसरे) 22 August 2022\nभागवत धर्माचा पाया 22 August 2022\nभागवत धर्म विकास 22 August 2022\nब्राह्म समाज आणि बौद्ध धर्म (व्याख्यान तिसरें) 22 August 2022\nब्रह्मानंद केशवचंद्र सेनः त्याचें विश्वधर्म विकासांतील स्थान 22 August 2022\nब्रह्मदेशांतील बहिष्कृत वर्ग 22 August 2022\nबौद्धांचा इतर भागवतांशीं संबंध 22 August 2022\nबोल्शेव्हिझमचा बागुलबोवा 22 August 2022\nप्रांतिक सामाजिक परिषद, सातारा 22 August 2022\nपूर्वपीठिका 22 August 2022\nपूर्व बंगाल्यांतील अस्पृश्य वर्गाच्या उच्च शिक्षणाची प्रगति 22 August 2022\nपुराणिक आणि हरिदास 22 August 2022\nपुराणांचा विपर्यास 22 August 2022\nपुण्यांतील जाहीर सभा 22 August 2022\nपुणेरी पेशव्यांची राष्ट्रीय कामगिरी\nपरिषदेचें सहकार्य 22 August 2022\nपरिशिष्ट चौथें 22 August 2022\nपंथाचा प्रसार व अवनति 22 August 2022\nपंजाब प्रांत 22 August 2022\nनिराळे भागवत पंथ 22 August 2022\nनामांच्या विभक्ति 22 August 2022\nनामदेव तुकाराम 22 August 2022\nध्येयात्मक प्रयत्नांतील ऐक्य 22 August 2022\nदोन ज्ञानदेव व तीन नामदेव 22 August 2022\nदारूची बंदी कीं शिक्षणाची सक्ति\nदारुचा व्यापार, सरकार आणि बहुजनसमाज 22 August 2022\nतांत्रिक वाममार्ग 22 August 2022\nतपशिलाचें वर्गीकरण 22 August 2022\nतत्त्वज्ञान आणि समाजशास्त्र 22 August 2022\nजैन लिंगायतांशीं भांडकुदळपणा व महाराष्ट्राची बदनामी 22 August 2022\nजैन आणि बौद्ध भागवत 22 August 2022\nजमीनदार वर्ग 22 August 2022\nचैतन्यचरित्र 22 August 2022\nचैतन्य पंथाची भूमिका 22 August 2022\nचातुर्मास्य, तुकोबा व त्यांची टवाळी 22 August 2022\nचांदवड तालुका शेतकरी परिषद, वडनेर 22 August 2022\nचळवळीचा कोंडमारा 22 August 2022\nगुरु गोविंदसिंग 22 August 2022\nगुप्तांचा काळ 22 August 2022\nक्रियापदांच्या विभक्ति 22 August 2022\nकौलिकता हाच आत्मीय शिक्षणाचा पाया 22 August 2022\nकोंकणी व मराठी परस्पर संबंध 22 August 2022\nकोंकण ह्या नांवाची व्युत्पत्ति 22 August 2022\nकेवळ ब्राह्मणेतर द्वेष 22 August 2022\nकुणब्यांची जूट 22 August 2022\nकानडी विरुद्ध मराठी 22 August 2022\nकानडी क्रियापदें 22 August 2022\nकानडी आणि मराठी तुलनात्मक अध्ययन 22 August 2022\nकर्नाटकाची दुर्दशा 22 August 2022\nओढिया जगन्नाथ 22 August 2022\nऐतिहासिक विवेचन 22 August 2022\nआवर्षण, कीड मुंगी, भिकारबुणगे 22 August 2022\nआधुनिक रूपान्तरें 22 August 2022\nअस्सल राजपुतांचीं मूळ ३६ कुळें 22 August 2022\nअस्पृश्यांचें राजकारण 22 August 2022\nअस्पृश्यांची शेतकी परिषद 22 August 2022\nअशोक आणि वैष्णव धर्म 22 August 2022\nअमेरिकेंतले शेतकरी 22 August 2022\nअण्णांच्या लेखसंग्रहाबाबत - २ 22 August 2022\nअण्णांच्या लेखसंग्रहाबाबत 22 August 2022\nअखिल भोर संस्थान प्रजापरिषद 22 August 2022\n''भागवत'' शब्दाचा इतिहास 22 August 2022\nसमाजशास्त्र 22 August 2022\nकर्मवीर शिंदे यांचा जीवनक्रम 22 August 2022\nउपसंहार (कानडी) 22 August 2022\nमहर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-latest-news/waiting-for-rohitr-repairs-for-six-months", "date_download": "2022-11-30T23:05:33Z", "digest": "sha1:VGKDUVWGGQE2UPNQCYZ2VC2NYQUWZE6C", "length": 6516, "nlines": 40, "source_domain": "www.agrowon.com", "title": "सहा महिन्यांपासून रोहित्र दुरुस्तीची प्रतीक्षा|Waiting for rohitr repairs for six months", "raw_content": "\nसहा महिन्यांपासून रोहित्र दुरुस्तीची प्रतीक्षा\nदुशिंगपूर (ता. सिन्नर) येथील गोराणे वस्तीवर गेल्या सहा महिन्यांपासून नादुरुस्त रोहित्र वारंवार मागणी करूनही बदलून दिले जात नसल्याने येथील शेतकरी आक्रमक झाले आहेत.\nसिन्नर, जि. नाशिक : दुशिंगपूर (ता. सिन्नर) येथील गोराणे वस्तीवर गेल्या सहा महिन्यांपासून नादुरुस्त रोहित्र (Rohitra) वारंवार मागणी करूनही बदलून दिले जात नसल्याने येथील शेतकरी आक्रमक झाले आहेत. येत्या दोन दिवसांत जळालेले रोहित्र बदलून न दिल्यास सिन्नर-शिर्डी रस्त्यावर वावी येथे ‘रास्ता रोको’ करण्याचा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला.\nAgriculture machinery : आठ ���हिन्यांपासून अनुदान का रखडलं \nरोहित्र जळाल्याची तक्रार करूनही केवळ वीजबिल भरले नाही; म्हणून तो बदलून दिला जात नसल्याने येथील १३ जोडणीधारक शेतकरी ६ महिन्यांपासून विजेचा पुरवठा खंडित करण्यात आला आहे. पावसात येथील वीज वाहिन्याही पडल्या आहेत. यापूर्वी दुष्काळामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगाम घेता आला नाही. तर जोरदार पावसाने खरीप हंगामही वाया गेला.\nElectricity : महिलांच्या आंदोलनानंतर वीज रोहित्र बुधवारपर्यंत बसवणार\nयंदा चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम पिकविण्यासाठी तयारी सुरू केली; मात्र या भागात वीजपुरवठा उपलब्ध नसल्याने शेती करायची कशी, पिकांना पाणी द्यायचे कसे. असा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे आता रोहित्र येत्या दोन दिवसांत बदलून न दिल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा सरपंच कानिफनाथ घोटेकर, शेतकरी नंदू गोराणे, सुनील गोराणे, सुभाष सरोदे, रावसाहेब सरोदे, चंद्रभान गोराणे, संजय कहांडळ, कैलास सरोदे, शिवाजी गोराणे, बापू गोराणे, निवृत्ती गोराणे आदी शेतकऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात दिला. थकीत वीजबिलाच्या मुद्द्यावरून शेतकऱ्यांच्या शेतातील वीज न तोडण्याचे आदेश आयोगाने महावितरणला दिले आहेत; मात्र त्या आदेशाची पायमल्ली येथील वावी उपकेंद्राकडून\nपावसाळ्याचे सहा महिने वस्त्यांवर घरगुती वीजपुरवठा बंद राहिला. या काळातदेखील महावितरणकडून देयके पाठवण्यात आली. वीजपंपांच्या थकबाकीपोटी तेरा शेतकऱ्यांनी ६५ हजार रुपये भरले; मात्र अद्याप कार्यवाही नाही. - चंद्रभान गोराणे, शेतकरी\nताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathilok.com/glamorous-sai-tamhankar-shared-monochrome-photo-on-instagram-tjl/", "date_download": "2022-12-01T00:49:58Z", "digest": "sha1:RWPTPNLAEPIBYYVFGPYNSMH75VUGVTCI", "length": 5561, "nlines": 69, "source_domain": "www.marathilok.com", "title": "Monochrome फोटोतील ग्लॅमरस सई ताम्हणकर पहा फर्स्ट क्लास फोटो - मराठी लोक (माणसे)", "raw_content": "\nHome » Photos » Monochrome फोटोतील ग्लॅमरस सई ताम्हणकर पहा फर्स्ट क्लास फोटो\nMonochrome फोटोतील ग्लॅमरस सई ताम्हणकर पहा फर्स्ट क्लास फोटो\nआपल्या अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळे सई ताम्हणकर मराठी सिनेइंडस्ट्रीत ओळखली जाते.\nसई सोशल मीडियावर नेहमीच ॲक्टिव्ह असते. तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते.तिच्या खाजगी आयुष्यात काय सुरू आहे, ती कुठे फिरतेय ही ती तिच्या चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत असते.\nसईने नुकतेच मोनोक्रोम फोटोशूट केले असून हे फोटो तेजस नेरूरकरने क्लिक केले आहेत\nतिच्या या फोटोंवर कमेंट्स व लाइक्सचा वर्षाव होतो आहे.\nसई ताम्हणकर ही आज मराठीतील आघाडीच्या अभिनेंत्रीपैकी एक आहे.\nतिने आजवर दुनियादारी, बालक पालक यांसारख्या अनेक चित्रपटात दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत.\nसईच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर नुकताच तिचा धुरळा चित्रपट प्रदर्शित झाला.\nयाशिवाय ती लवकरच लक्ष्मण उतेकर यांच्या मिमी सिनेमात दिसणार आहे.\nमराठीतल्या ‘मला आई व्हायचंय’ या चित्रपटावर आधारित हा चित्रपट आहे.\nया सिनेमात क्रिती सॅनन आणि पंकज त्रिपाठी यांच्याही मुख्य भूमिका आहे.\nलक्ष्मण उतेकर यांनी याआधी लुका छुपी सिनेमाचं दिग्दर्शन केले आहे. हा त्यांचा दुसरा हिंदी सिनेमा आहे.\n’ म्हणत सई ताम्हणकरने शेअर केले लेहंग्यातील फोटो, सोज्वळ अदातून वेधले चाहत्यांचे लक्ष\n सई ताम्हणकरने कॉपी केली संस्कारी बहू श्वेता तिवारीची स्टाईल, पहा फोटो\nमराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर ट्रेडिशनल अंदाजात दिसली लय भारी, फोटोला मिळतेय चाहत्यांची पसंती\n‘सारेगमप लिटिल चॅम्प’ फेम रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरचा\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी\nमोफत मराठी ई -पुस्तके\n‘सारेगमप लिटिल चॅम्प’ फेम रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरचा\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/health/cartoonist-pradeep-mhapsekar-masterstroke-on-oxygen-shortage-for-coronavirus-patient-64137", "date_download": "2022-12-01T00:57:12Z", "digest": "sha1:VLOLQXRERL7DGFBPFCWYRQXJLIJ22ZPC", "length": 4199, "nlines": 107, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Cartoonist pradeep mhapsekar masterstroke on oxygen shortage for coronavirus patient | धावाधाव", "raw_content": "\nBy प्रदीप म्हापसेकर आरोग्य\nरवीश कुमार यांचा राजीनामा, 26 वर्षांनंतर सोडली NDTV इंडियाची साथ\nमुंबई: बेस्टची सुपर सेव्हर नवीन योजना, २० ते ३४ टक्क्यांपर्यंत सवलत\nमेट्रोच्या कामामुळे घोडबंदर रोड 'या' वेळेत बंद, वाहतूक मार्गात बदल\nठाणे- कळवा पुलावरील चौथी लेन आजपासून सुरू\nमुंबई - एसबीआयच्या 'या' शाखेत रविवारऐवजी शुक्रवारी साप्ताहिक सुट्टी जाहीर\nMumbai Metro : आरे मिल्क कॉलनी, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि आरे कारशेड दरम्यानचा पहिला टप्पा डिसेंबर 2023 पर्यंत सुरू\nमेट्रो 1 आणि मेट्रो 7 मार्गांना जोडणारा फूट ओव्हर ब्रीज 15 दिवसात तयार\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://mr.plas-machinery.com/800-double-shaft-shredder-copy-product/", "date_download": "2022-12-01T01:11:34Z", "digest": "sha1:JXDY5SOXXBM3YOSLHPOWUEPUVPP4PADC", "length": 9523, "nlines": 171, "source_domain": "mr.plas-machinery.com", "title": "चीन 800 डबल-शाफ्ट श्रेडर उत्पादक आणि पुरवठादार | रिचिंग मशीनरी", "raw_content": "\nप्लास्टिक फिल्म पिळणे मशीन\nसिंगल / डबल शाफ्ट श्रेडर\nप्लॅस्टिक पाईप / प्रोफाइल एक्स्ट्रोडर लाइन\nसिंगल / डबल शाफ्ट श्रेडर\nमऊ प्लास्टिक, विणलेल्या पिशव्या, कापड, शहराचा कचरा, इलेक्ट्रॉनिक बोर्ड इत्यादी काम करण्यासाठी डबल-शाफ्ट श्रेडर मशीन्स वापरली जातात. आपण खात्री करू शकता की गुणवत्ता. श्रेडर मशीन म्हणून आम्हाला २०१ at मध्ये पेटंट फॉर्म चीन सरकार मिळाले आहे.\nआम्हाला ईमेल पाठवा पीडीएफ म्हणून डाउनलोड करा\nमऊ प्लास्टिक, विणलेल्या पिशव्या, कापड, शहराचा कचरा, इलेक्ट्रॉनिक बोर्ड इत्यादी काम करण्यासाठी डबल-शाफ्ट श्रेडर मशीन्स वापरली जातात.\nआपण खात्री करू शकता की गुणवत्ता. श्रेडर मशीन म्हणून आम्हाला २०१ at मध्ये पेटंट फॉर्म चीन सरकार मिळाले आहे.\nबाटली, मोठे पाईप, मोठे बिल्ट फिल्म, कापड, कागद किंवा इतर प्लास्टिक यासारख्या बर्‍याच गोष्टींना तोडून टाकू शकतो, हा एक आदर्श प्लॅस्टिक श्रेडर आहे.\n63-65 ° वर ब्लेडची कडकपणा\nआम्ही सिंगल शाफ्ट श्रेडर आणि डबल शाफ्ट श्रेडर पुरवू शकतो. आम्ही ग्राहकांच्या आवश्यकतांनुसार मशीनरीची रचना देखील करू शकतो.\n* सर्व प्रकारचे टायर --- कारचे टायर, व्हॅन टायर, ट्रक टायर, खाण टायर, ओटीआर टायर्स इ.\n* धातू --- कार बॉडी, बॅलेड alल्युमिनियम, स्क्रॅप स्टील, पेंट बकेट;\n* केबल्स --- कॉपर केबल, अ‍ॅल्युमिनियम केबल इ.;\n* ई-कचरा --- घरगुती अर्ज (रेफ्रिजरेटर, प्रिंटर, वॉशर, वातानुकूलन), पीसीबी बोर्ड;\n* लाकूड / इमारती लाकूड --- पॅलेट्स, कचरा लाकूड बोराड, देठ किंवा जैव��क पेंढा;\n* घनकचरा --- मिश्रित घरगुती आणि व्यावसायिक कचरा - आरडीएफ / एसआरएफ उत्पादन\n* कागद व पुठ्ठा --- गोपनीय कागदपत्रे, उत्पादन कचरा, पॅकेजिंग साहित्य इ.\n* प्लास्टिक --- विविध कठोर आणि लवचिक प्लास्टिक ज्यामध्ये मोल्डिंग्ज, पुर्गिंग्ज / गांठ, प्रोफाइल, चित्रपट इ.\nडबल शाफ्ट श्रेडर मुख्य शिक्षणविषयक मापदंड:\nमोडल बीएसजे -700 बीएसजे -800 बीएसजे -1000 बीएसजे -1500\nरोटरी ब्लेड नाही 66 78 96 138\nशाफ्ट वेग (आर / मिनिट) 90 आर / मिनिट 90 आर / मिनिट 90 आर / मिनिट 90 आर / मिनिट\nस्थिर ब्लेड नाही 2 2 2 2\nस्थिर ब्लेडची लांबी (मिमी) 790 850 960 1460\nशाफ्ट-व्यास (मिमी) 300 300 300 300\nअर्ज प्लॅस्टिक फिल्म, विणलेल्या पिशव्या, प्लास्टिक पिशव्या, कागद, उपकरणाचे सर्किट बोर्ड इत्यादी\nमागील: समांतर ट्विन स्क्रू एक्सट्रूडर\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\nसमांतर ट्विन स्क्रू एक्सट्रूडर\nडबल स्टेज एक्सट्रूजन पॅलेटिझिंग मशीन\nकटिंग सिस्टम नाही मशीन\nसिंगल डीगस एक्सट्रूडर मशीन\nआपण करा आपली टोरू\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://atharvapublications.com/book-details.php?id=642", "date_download": "2022-11-30T23:15:22Z", "digest": "sha1:M66GK44MGY2YUQCWHDC77PQ52H775ZWP", "length": 12190, "nlines": 299, "source_domain": "atharvapublications.com", "title": "इंटरनेट व विपणन | Atharva Publications", "raw_content": "\nखेळ आणि शारीरिक शिक्षण\nमानवी हक्क व आदिवासी अभ्यास\nम. गांधी/डॉ.आंबेडकर विचार व इतर\nशारीरिक शिक्षण व आरोग्य\nशासन निर्णय संग्रह (GR)\nसर्व स्पर्धात्मक प्रवेश परीक्षा\nखेळ आणि शारीरिक शिक्षण\nमानवी हक्क व आदिवासी अभ्यास\nम. गांधी/डॉ.आंबेडकर विचार व इतर\nशारीरिक शिक्षण व आरोग्य\nशासन निर्णय संग्रह (GR)\nसर्व स्पर्धात्मक प्रवेश परीक्षा\nAuthor : डॉ डी पी देशपांडे, डॉ एस व्ही जोशी, डॉ योगेश तोरवणे\nSub Category : वाणिज्य,व्यवस्थापन,\n0 REVIEW FOR इंटरनेट व विपणन\nविपणन व्यवस्थापन हे पुस्तक युजीसी च्या नविन मार्गदर्शक तत्वानुसार आणि महाराष्ट्रतील कवयित्रि बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे, मुंबई विद्यापीठ, मुंबई आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद विद्यापीठाचे बी.ए.,बी.कॉम., एम.कॉम. आणि एम.पी.एम. बी.बी.ए. अभ्यासक्रम आधार मानून तयार करण्यात आले आहे. मार्केटिंग, कम्युनिकेशन, अ‍ॅडव्हर्टाझींग क्षे���्रातील विशेष पदविका अभ्यासक्रमांसाठी देखील या पुस्तकाचा उपयोग होऊ शकेल.\nअर्थजागर : आर्थिक जाणीवा समृद्ध करणारे\nबँक व्यवसाय आणि आधुनिक वित्तप्रणाली\nसूक्ष्म अर्थशास्त्राची मूलतत्त्वे भाग-१\nजीवनाचा एक सिध्दांत.. E=Mc2\nरामायण द आर्ट ऑफ लिव्हिंग\nवाणिज्य आणि व्यवस्थापनातील संशोधन पद्धती\nलेखापरीक्षण तत्वे आणि पद्धती\nSocial Science: स्त्री-अभ्यास , इतिहास , भूगोल , राज्यशास्त्र , अर्थशास्त्र , मानसशास्त्र , संरक्षणशास्त्र , समाजशास्त्र , शिक्षणशास्त्र , ग्रंथालय व माहितीशास्त्र , धर्म व तत्वज्ञान , खेळ आणि शारीरिक शिक्षण , मानवी हक्क व आदिवासी अभ्यास , पत्रकारिता , म. गांधी/डॉ.आंबेडकर विचार व इतर , शारीरिक शिक्षण व आरोग्य , शासन निर्णय संग्रह (GR) , संशोधन पध्दती , इतर पुस्तके\nBest Sellers: मराठी , हिंदी , इंग्रजी\nEnglish & Literature: समिक्षा , क्रमिक पुस्तके , चरित्र आणि आत्मचरित्र , मुलांची पुस्तके , वैचारिक पुस्तके , व्यक्तिमत्व विकास , संदर्भ पुस्तके , कविता , कादंबरी आणि कल्पना\nHindi & Literature: कविता , कादंबरी आणि कल्पना , समिक्षा , क्रमिक पुस्तके , चरित्र आणि आत्मचरित्र , मुलांची पुस्तके , वैचारिक पुस्तके , व्यक्तिमत्व विकास , संदर्भ पुस्तके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%BE", "date_download": "2022-12-01T00:09:26Z", "digest": "sha1:CZWV6VJMHHWC5YZN4UCMZ4DTMG2WSG2N", "length": 12052, "nlines": 69, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "लोणावळा - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nलोणावळा हे भारतातील राज्य महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यामध्ये असलेले एक पर्यटनस्थळ आहे.[१] लोणावळा पुण्यापासून रस्त्याने ६४ किमी तसेच मुंबईपासून ९६ किमी अंतरावर आहे. लोणावळा चिक्की हा एक चवीने आंबट गोड असलेला सुप्रसिद्ध पदार्थ आहे. लोणावळा हे मुंबई व पुण्यामधील एक अतिमहत्त्वाचे रेल्वे स्टेशन आहे.[२] पुण्यातून येथे येण्यासाठी उपनगरीय लोकल रेल्वेगाड्या असतात. मुंबई – पुणे एक्सप्रेस हायवे आणि मुंबई – चेन्नई हायवे लोणावळा शहरातून जातो.\nलोणावळा हे भारतीय नौदलाचे सर्वोत्तम तांत्रिक प्रशिक्षण केंद्र आयएनएस शिवाजीचे मुख्यालय आहे.\nमुंबई-पुणे महामार्गावर समुद्रसपाटीपासून ६२५ मीटर उंचीवर सह्याद्रीच्या ऐन घाटमाथ्यावरील हे ठिकाण थंड हवेसाठी प्रसिद्ध आहे. विपुल वनराई, हिरवीगार निसर्गशोभा, वनश्रींने भरगच्च असल���ले डोंगरमाथे व दऱ्या, पावसाळयात कडेलोट होऊन कोसळणारे धबधबे हे सारं काही मनाला खूपखूप सुखद वाटते. म्हणूनच या ठिकाणी पर्यटकांची नेहमी गर्दी असते.\nपावसाळयाच्या दिवसात पावसाच्या सरी अंगावर झेलत व ढगांच्या ओलसर धुकट वातावरणात हरवून जाण्यात खूप मजा वाटते. हिवाळयात तर धुके लपेटूनच फिरावे लागते. उन्हाळ्यात जांभळे आणि करवंदांची लयलूट असते.\nलोणावळा आणि खंडाळा या दोन्ही ठिकाणांच्या जवळपासच पाहण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. राजमाची पॉइंट, वळवण धरण, भुशी धरण, टायगर्स लीप, ड्यूक्स ॲन्ड डचेस नोज, कार्ला-भाजा येथील लेणी, लोहगड, विसापूर किल्ले ही त्यांपैकी काही ठळक ठिकाणे होत. हवामान चांगले असल्याने या परिसरात अनेक सॅनेटोरियम्स आहेत. लोणावळा येथील शुद्ध देशी गीर गायीच्या दुधापासुन बनवलेल्या साजुक तुप आणि मधात तळलेली चिक्की तर आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध आहे. रोज ५००० टन चिक्की निर्यात केली जाते.\n३ लोणावळा आणि खंडाळा यांच्या आसपासची पर्यटनस्थळे\nलोणावळा हे यादव साम्राज्याचा भाग होते. नंतर मुघलांना या जागेचे व्यूहात्मक महत्त्व लक्षात आल्याने त्यांनी ते काबीज केले आणि बराच काळ ताब्यात ठेवले. या भागातील किल्ल्यांनी आणि मावळ्यांनी मराठा आणि पेशवा राज्यांच्या इतिहासात मोलाची भूमिका बजावली आहे.१८७१मध्ये तेव्हाचे बॉम्बे प्रेसिडेन्सीचे गव्हर्नर लॉर्ड एल्फिन्स्टन यांनी लोणावळा आणि खंडाळा शोधले.[३]\n२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार लोणावळ्याची लोकसंख्या ५७,६९८ होती.[४] ५३.४७% पुरुष तर ४६.५३% स्त्रिया आहेत. लोणावळ्याचे साक्षरता गुणोत्तर ८९% आहे. लोणावळ्यातील १०% लोकसंख्या ही ६ वर्षाखालील मुलांची आहे.\nलोणावळा आणि खंडाळा यांच्या आसपासची पर्यटनस्थळेसंपादन करा\nहे एक प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे. येथून मुंबई दिशेला जाणाऱ्या बोरघाटाची उतरण सुरू होते.\nराजमाची पॉईंट लोणावळ्यापासून ६.५ किमी अंतरावर आहे. येथून शिवाजी महाराजांचा राजमाची किल्ला तसेच आजूबाजूच्या परिसराचे विहंगम दृश्य बघता येते.\nटायगर पॉईंट हा एक उंचावरील कडा आहे. जेथे सरळ उभी अशी ६५० मीटरची खोल दरी आहे.\nलोणावळ्याजवळच्या मळवली येथे असलेल्या कार्ला लेण्यांची निर्मिती बुद्ध भिक्षूंनी ख्रिस्तपूर्व २ ऱ्या आणि ३ ऱ्या शतकात केली. येथे एकवीरा देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे.\nमळवली ���ेल्वे स्थानकापासून ११.२ किमी लांबीच्या चढाईच्या रस्त्याने, एकेकाळी शिवाजी महाराजांचा लष्करी तळ असलेल्या या लोहगड किल्ल्याला पोहोचता येते. लोहगडसमोरच विसापूरचा किल्ला आहे.\nलोणावळा आणि आयएनएस शिवाजीमध्ये असलेल्या धरणाजवळील हा धबधबा प्रसिद्ध आहे. येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे रेल्वे टर्मिनस उभारले जाणार आहे जेणेकरून लोणावळा रेल्वे स्थानकावरील ताण कमी होईल व पुणे उपनगरी रेल्वेसाठी विशेष टर्मिनस मिळेल.\nलोणावळा रस्ता व रेल्वेमार्गे भारतातील प्रमुख शहरांशी जोडलेले आहे. मुंबई–पुणे द्रुतगतीमार्ग याजवळून जातो व त्यास लोणावळ्यासाठी प्रवेशमार्ग आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ लोणावळ्यातूनच जातो. लोणावळा रेल्वे स्थानक पुणे-मुंबई रेल्वेमार्गावरील अतिमहत्त्वाचे स्थानक असून येथून जाणाऱ्या सगळ्या गाड्या येथे थांबतात. येथे दौंडप्रमाणेच मोठे रेल्वे जंक्शन उभारले जावे अशी प्रवाशांची अनेक शतकांपासून मागणी आहे.\nशेवटचा बदल १८ एप्रिल २०२२ तारखेला ००:०८ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल १८ एप्रिल २०२२ रोजी ००:०८ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1505681", "date_download": "2022-12-01T01:30:05Z", "digest": "sha1:GUZPTVIFFC2NCYTH6JZ6JDQEZ73KQUPO", "length": 2854, "nlines": 70, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"सदस्य:Rajendra prabhune\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"सदस्य:Rajendra prabhune\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१२:२७, १ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती\n३४ बाइट्सची भर घातली , ५ वर्षांपूर्वी\n१३:०८, १० जानेवारी २०१३ ची आवृत्ती (संपादन)\n१२:२७, १ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nखूणपताका: दृष्य संपादन: बदलले\n:माझे सदस्य नाव/टोपण नाव:\n:{{{1|राजनराजेंद्र प्रभुणे १३:०८, १० जानेवारी २०१३ (IST)}}}\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://online33post.com/rashifal/%E0%A5%A9%E0%A5%A7-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A8%E0%A5%A7-%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0/", "date_download": "2022-12-01T00:28:06Z", "digest": "sha1:43TAPW577DF5J63DG6PF5DW2KPIGXGSA", "length": 19242, "nlines": 75, "source_domain": "online33post.com", "title": "३१ मार्च २०२१ बुधवारी या राशीच्या व्यक्तींना होणार आहे अचानक धनलाभ व धनु राशीच्या व्यक्तींनी घ्या��ी ही काळजी, जाणून घ्या संपूर्ण रशिफळ! - Online 33 Post", "raw_content": "\n३१ मार्च २०२१ बुधवारी या राशीच्या व्यक्तींना होणार आहे अचानक धनलाभ व धनु राशीच्या व्यक्तींनी घ्यावी ही काळजी, जाणून घ्या संपूर्ण रशिफळ\n३१ मार्च २०२१ बुधवारी या राशीच्या व्यक्तींना होणार आहे अचानक धनलाभ व धनु राशीच्या व्यक्तींनी घ्यावी ही काळजी, जाणून घ्या संपूर्ण रशिफळ\nMarch 30, 2021 Xyax NewsLeave a Comment on ३१ मार्च २०२१ बुधवारी या राशीच्या व्यक्तींना होणार आहे अचानक धनलाभ व धनु राशीच्या व्यक्तींनी घ्यावी ही काळजी, जाणून घ्या संपूर्ण रशिफळ\n३१ मार्च २०२१ बुधवारी या राशीच्या व्यक्तींना होणार आहे अचानक धनलाभ व धनु राशीच्या व्यक्तींनी घ्यावी ही काळजी, जाणून घ्या संपूर्ण रशिफळ\nआज आम्ही घेऊन आलो आहोत 31 मार्च 2021 बुधवार चे राशीफळ. ज्योतिषशास्त्राच्या मानत्ये नुसार ग्रहांच्या चालींचा आधारावर माणसाच्या जीवनात परिवर्तन होत असते. प्रत्येक मनुष्याच्या प्रत्येक दिवस वेगवेगळ्या पद्धतीने व्यतीत होत असतो. यामागील कारण म्हणजे ग्रहांमध्ये लहान-मोठे बदल दिसून येत असतात. जर ग्रहांची स्थिती उत्तम आहे तर आपला दिवस उत्तम प्रकारे व्यतीत होतो मात्र जर ग्रहांची स्थिती उत्तम नसल्यास त्यासंबंधित व्यक्तींचे दिवस उतार-चढावाने भरलेले असतात. चला तर जाणून घेऊया बारा राशींचे राशीफळ.\nमेष :- आज आपला दिवस सामान्य स्वरूप असणार आहे. आज कोणतेही कार्य करण्यात घाई करू नका अन्यथा अपयश हाथी लागू शकते. आज आपल्यात आत्मविश्वासाची कमी जाणवू शकते. कार्यक्षेत्रात व ऑफिसात वातावरण सामान्य असणार आहे. मोठ्या अधिकार्‍यांकडून मदत मिळण्याची शक्यता आहे. कारोबारी व्यवसाय क्षेत्रातील व्यक्तीं करता आजचा दिवस उत्तम असणार आहे. विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मेहनतीचे योग्य ते फळ त्यांना मिळणार आहे.\nवृषभ :- आपल्या साठी सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे. वृषभ राशीच्या व्यक्तींमध्ये एक निरीक्षण करण्यात आले आहे ते म्हणजे यांना लहान लहान गोष्टी राग येत असतो व चिडचिड देखील होत असते. आपन आपला राग शांत करण्याचा प्रयत्न करावा. उषा साठी एखादी नवीन योजना तयार करू शकता, जे आपल्याला फायदेकारक ठरणार आहे.\nमिथुन :- आजचा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असू शकतो. या दिवशी जीवनात महत्त्वाचे प्रसंग घडू शकतो किंवा महत्वपूर्ण निर्णय घेतला जाऊ शकतो. नोकरी क्षेत्रात पदोन्नती होण्याचे योग आहेत. आज भाग्याचे पूर्ण साथ असणार आहे. आपल्या चांगल्या वागणुकीची इतर व्यक्ती स्तुती करू शकता. एखादा व्यक्तीसोबत भागीदारी पद्धतीने एखादा व्यवसाय सुरू करत असाल तर तो लाभदायक ठरू शकतो. मित्रांसोबत सहलीला जाण्याची योजना करू शकता.\nकर्क :- आजचा दिवस मिश्रित स्वरूपाचा असणार आहे. एखादी मोठी गुंतवणूक करत असाल तर घरातील मोठे व अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे. शरीरात थोडा थकवा जाणवू शकतो म्हणून शरीराला आराम देण्याची आवश्यकता आहे. एखाद्या जुन्या गोष्टीमुळे मानसिक तणाव अधिक होऊ शकतो. पती-पत्नीमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतो प्रेम संबंध जीवन सामान्य असणार आहे. उदार देण्यावर घेण्यापासून वाचावे.\nसिंह :- आजचा दिवस उतार-चढावांनी भरलेला असणार आहे. पारिवारिक स्थितीमुळे थोडी चिंता व काळजी जाणवू शकते. आपल्याला आपल्या रागावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे,अन्यथा केलेले कार्य देखील निष्फळ ठरू शकते. शत्रू पक्षाकडून आपल्याला हानी पोहोचविण्याचा प्रयत्न केल्याचे फक्त त्यामुळे सावध राहण्याची आवश्यकता आहे.एखाद्या कठीण विषयात विद्यार्थ्यांना शिक्षकांची मदत घेण्याची आवश्यकता आहे.\nकन्या :- आजचा दिवस आपल्यासाठी भाग्यशाली ठरणार आहे. सामाजिक क्षेत्रात माणसं मनात वाढ होणार आहे. नोकरी क्षेत्रात मोठे अधिकारी आपली स्तुती करू शकता. आपण जे काम करू इच्छिता ते काम करण्यात आपल्याला यश मिळणार आहे नवीन लोकांसोबत भेट होऊ शकते, जे आपल्याला आपल्या करिअरमध्ये खूप मदत करू शकतात. एखाद्या महत्त्वपूर्ण कामांमध्ये वडिलांची मदत मिळू शकते. आईच्या आरोग्याची काळजी वाटू शकते. व्यापारात उन्नती होणार आहे.\nतूळ :- आजचा दिवस आपल्यासाठी सामान्य असणार आहे आपण एखादी घटना पूर्ण स्वरूपाने समजून न घेता त्यावर प्रतिक्रिया देण्याचे टाळा. व्यापार क्षेत्रातील व्यक्तींना थोडं सांभाळून पावले उचलण्याची आवश्यकता आहे अन्यथा व्यवसायात तोटा होण्याची शक्यता आहे. अचानक खास व्यक्तींसोबत भेट होऊ शकते. पैशाचे उदाहरण देवाण-घेवाण करण्याची आवश्यकता आहे. एखाद्या महत्त्वपूर्ण कार्यात आपल्याला अधिक मेहनत घेण्याची आवश्यकता आहे.\nवृश्चिक :- आज आपल्या खांद्यावर नवीन जबाबदारी येणार आहे,यामुळे आपल्याला तयार राहावे लागणार आ��े. प्रकृती खराब होऊ शकते. कार्यात लक्ष केंद्रित करणे कठीण होणार आहे. वाहन सावधानतेने चालवत याची आवश्यकता आहे अन्यथा दुर्घटना होऊ शकते. व्यापार सामान्य असणार आहे. आपल्याला पडत आपण एखादी नवीन योजना अमलात आणू शकता. वैवाहिक जीवन सुखमय असणार आहे.\nधनु :- आज आपल्याला संतती कडून आनंदाची बातमी मिळण्याचे योग आहेत. परिवाराच्या सदस्यांसोबत एखाद्या चांगल्या ठिकाणी सहलीला जाण्याचे योग आहेत. आजचा दिवस आपला हास्यविनोद यामध्ये व्यतीत होणार आहे. एखाद्या जवळच्या नातेवाईकांना भेटून आपली मन आनंदित होऊ शकते. उधार देवाण-घेवाण टाळा वाढण्याचा उधार दिलेले पैसे परत मिळवण्यात खूप समस्या येऊ शकतात.\nमकर :- मकर राशीच्या व्यक्तींची मानसिक तणावापासून सुटका होणार आहे. कार्यक्षेत्र आपण केलेल्या कार्याची स्तुती होणार आहे. आपण आपला ध्येयाच्या दिशेने पुढे जाऊ शकतो. प्रायव्हेट क्षेत्रात नोकरी करणाऱ्या व्यक्तींचे वेतन वाढू शकते. सरकारी कार्य पूर्ण होताना दिसत आहेत. व्यवसाय उत्तम सुरू असणार आहे. आर्थिक लाभाचे नवीन मार्ग उघडणार आहेत.विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्याकरिता दुप्पट मेहनत घ्यावी लागणार आहे.\nकुंभ :- कुंभ राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभ होण्याचे योग आहेत.कार्यातील बर्थडे दूर होऊन कार्य पूर्ण होणार आहेत. आपण सर्व कार्य वेळेवर पूर्ण करण्यात यशस्वी ठराल. जीवनसाथी व मुलांसोबत उत्तम वेळ व्यतीत कराल. आपण लाभदायक यात्रेवर जाऊ शकता. आवकीचे मार्ग वाढणार आहेत. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळण्याचे योग आहेत. कोर्टकचेरी संबंधित निर्णय आपल्या पक्षात घेऊ शकता.\nमीन :- आज आपण शांत राहणार आहात. आपण फक्त आपल्या कार्यात लक्ष केंद्रित करणार आहात. नवीन नवीन व्यक्तींना मिळण्याची संधी मिळणार आहे. आपल्याला आपल्या रागावर नियंत्रण ठेवण्याची आवश्यकता आहे अन्यथा मोठी समस्या उभी राहू शकते किंवा कोणाजवळ वाढदिवस होऊ शकता. कुसंगती पासून दूर राहा अन्यथा भविष्यात खूप त्रास होऊ शकतो. कार्यक्षेत्रात सहकारी व्यक्ती आपल्याला मदत करणार आहेत. प्रेम जीवनात उतार-चढाव दिसून येतील.\nये तीन गांव उत्तराखंड के , अभिशाप है जहां होली मनाना …यहां 150 सालों से होली नहीं मनाते लोग\nया ४ नावाचे व्यक्ती जीवनात कमावतात खूप पैसा संपत्ती व मालमत्ता जाणून घ्या आपण आहात का या यादीत – श्री. स्वामी समर्थ \nआजचे राशीभविष्य: ५ जानेवारी मकर, सिंह कन्या, या राशींना मिळू शकते करिअरमध्ये सुवर्ण संधी, जाणून घ्या कसा जाईल तुमचा दिवस\n6 डिसेंबर 2021 राशिफल : नोकरीत बॉस नाराज होऊ शकतात, पैशाची चिंता होऊ शकते जानून घ्या मेष ते मीन राशीच्या लोकांना आजचा दिवस कसा जाईल\n१६ एप्रिल २०२१ शुक्रवार जाणून घ्या कोणत्या राशीच्या व्यक्तींचार आहे स्वामींचा आशीर्वाद व कोणत्या व्यक्तीने सावधानतेने केले पाहिजे संभाषण\nSanjay Sharma on दिल्ली में बिना राशन कार्ड वाले लोगो को भी मिलेगा अब राशन, जाने यहां, कैसे \nRamesh Chander ranga on दिल्ली में बिना राशन कार्ड वाले लोगो को भी मिलेगा अब राशन, जाने यहां, कैसे \nPradeep kumar on दिल्ली सरकार द्वारा सड़क पे उतारी गई 7000 नई ई बसें, दिल्ली में प्रदूषण होगा कम\nPradeep kumar on दिल्ली सरकार द्वारा सड़क पे उतारी गई 7000 नई ई बसें, दिल्ली में प्रदूषण होगा कम\nSharad on आज से शुरू दिल्ली में कम लागत वाली वाला Fully Electric बस, 19 जगह से पकड़ सकते हैं, जानिए रूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathihq.com/pcs-full-form-in-marathi/", "date_download": "2022-12-01T00:23:56Z", "digest": "sha1:VEPARFV7MR3MRG7GL3AU34WBRWVNX5UZ", "length": 8877, "nlines": 51, "source_domain": "www.marathihq.com", "title": "Pcs Full Form In Marathi | Pcs म्हणजे काय? - Marathihq.com", "raw_content": "\n पीसीएस हे एक सरकारी पद आहे त्यामुळे या पदाबद्दल नेहमीच वर्तमानपत्र आणि टीव्हीमध्ये बातम्या ऐकायला आणि पाहायला मिळतात. आणि तुम्हाला पदाचे नाव ऐकून असाल परंतु तुम्हाला पीसीएस म्हणजे काय आणि PCS ला मराठी भाषेमध्ये काय म्हणतात हे माहिती आहे का\nजरी माहिती नसेल तर निराश होण्याची काहीच गरज नाही, कारण आजच्या लेखामध्ये आम्ही पीसीएस म्हणजे काय\nPCS हे एक गट-अ प्रकारातील एक सिविल सेवा आहे. या पदासाठी उत्तर प्रदेश राज्यातील उत्तर प्रदेश लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC या स्पर्धा परीक्षा मार्फत भरती केली जाते. पी सी एस अधिकारी हे जिल्हा मंडळ आणि उपमा मंडळ या पदांचा कार्यभार सांभाळत असतात.\nPCS म्हणजेच provincial civil service ज्याला मराठी भाषेमध्ये प्रांतीय सिविल सेवा असे म्हटले जाते.\nPCS हे राज्या द्वारा आयोजित केली जाणारी एक परीक्षा आहे. या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेले उमेदवार पुढील सर्व पदांवर नियुक्त होऊ शकतात. SDM, DSP ,ARTO, BDO, Diacritic minority officer, District food marketing officer, Assistance Commissioner, Business tax officer इत्यादी.\nPCS साठी आवश्यक या पात्रता:\nPCS साठी आवश्यक या शैक्षणिक पात्रता पुढीलप्रमाणे आहे.\nया परीक्षांमध्ये निवेदन करणाऱ्या उमेदवार जवळ मान्यता प्राप्त विद्यालय किंवा युनिव्हर्सिटी ची पदवी असणे आवश्यक आहे.\nतसेच या परीक्षेसाठी निवेदन करण्याच्या उमेदवाराचे वय 21 ते 40 वर्ष यामध्ये असणे गरजेचे आहे.\nतसेच या परीक्षेसाठी निवेदन करणारा विद्यार्थी भारताचा नागरिक असणे आवश्यक य आहेत.\nअनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना विशेष राखीव जागा दिलेली असते.\nPCS ही परीक्षा च्या स्वरूपामध्ये घेतले जाते त्याचे स्वरूप पुढील प्रमाणे;\nMain exam त्यामधील preliminary round यामध्ये दोन पेपर होतात. या दोन्ही पेपर मध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी main एक्झाम साठी पात्र ठरतात. Main exam झाल्यानंतर personality test अशी एक परीक्षा होते या मध्ये उत्तीर्ण झालेला विद्यार्थ्याची PCS या पदासाठी निवड केली जाते. तर मित्रांनो “PCS full form in Marathi | पीसीएस म्हणजे काय” हा लेख वाचून आपणास आवडला असेल तर तुमच्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा. धन्यवाद\nनमस्कार 🙏 मी MarathiHQ.com चा लेखक आणि संस्थापक आहे. MarathiHQ.com ही शैक्षणिक माहिती देणारी वेबसाईट आहे. तुम्हाला MarathiHQ.com या साइटवर अभ्यासक्रम, प्रवेश परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांची माहिती मिळेल.\n12 वी arts नंतर काय करावे\n12 वी कॉमर्स नंतर काय करावे\n12 वी Science नंतर काय करावे | बारावी Science नंतरचे कोर्स\nCA म्हणजे नक्की काय \nसंपूर्ण रूप आणि अर्थ\nDisclaimer: या वेबसाइटमधील माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने प्रदान केली गेली आहे. या साइटवरील कोणत्याही माहिती प्राप्तकर्त्याने, ग्राहकांनी किंवा अन्यथा, समस्येतील विशिष्ट तथ्ये आणि परिस्थितीबद्दल योग्य कायदेशीर किंवा इतर व्यावसायिक सल्ला न घेता साइटमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही सामग्रीच्या/माहितीच्या आधारावर कृती करण्यास किंवा कार्य करण्यास टाळावे. या वेबसाइटच्या कोणत्याही किंवा सर्व सामग्रीच्या आधारे घेतलेल्या किंवा न केलेल्या कारवाईच्या संदर्भात आम्ही सर्व जबाबदाऱ्या स्पष्टपणे अस्वीकृत करतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.ihorror.com/2023-%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9D%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%8F-%E0%A4%97%E0%A5%8B-%E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%9F-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8/", "date_download": "2022-12-01T00:49:39Z", "digest": "sha1:VUXXBIQCFO5IGD6KG246YR4DIZQ6L4WD", "length": 33662, "nlines": 195, "source_domain": "mr.ihorror.com", "title": "2023 रि��ीजसाठी 'चकी' डॉक्युमेंटरी अ गो अॅट स्क्रीमबॉक्स", "raw_content": "\n2023 रिलीजसाठी 'चकी' डॉक्युमेंटरी अ गो अॅट स्क्रीमबॉक्स\n'द डेंटिस्ट 1 आणि 2' वेस्ट्रॉन व्हिडिओ ब्ल्यू-रे कलेक्शनमध्ये येतो\nस्कारलेट जोहानसनने थ्रिलर 'जस्ट कॉज' रिमेक केला आहे\nरिअल एमिटीविले हाऊस विक्रीसाठी: \"हे पछाडलेले नाही, अजिबात नाही.\"\nA24 चा DIY 'आनुवंशिक' जिंजरब्रेड ट्रीहाऊस सेट हा हॉलिडे ट्रीट आहे\nकलाकार 'फ्राईट नाईट' पोस्टर सारखी 6 प्रसिद्ध भयपट घरे पुन्हा तयार करतो\nहँड्स डाउन, थिंग अॅडम्स एएसएमआर व्हिडिओ हा एक उत्तम स्लीप एड आहे\nटिम बर्टनच्या 'वेडनेस्डे'ने 'बीटलज्युस' ला प्रचंड श्रद्धांजली वाहिली\n'द वॉकिंग डेड: डेड सिटी' नेगन आणि मॅगीच्या मृतदेहाने भरलेल्या साहसाची छेड काढते\n'द विचर: ब्लड ओरिजिन' ट्रेलरने मालिकेच्या प्रीक्वेलमध्ये संपूर्ण नवीन कलाकार सादर केले आहेत\nनेटफ्लिक्सच्या 'द वॉचर'ने आणखी एका हिटसह निल्सन स्ट्रीमिंगचा रेकॉर्ड मोडला\n'टेक्सास चेनसॉ हत्याकांड' बोर्ड गेम ट्रिक किंवा ट्रीट स्टुडिओमधून लवकरच येत आहे\n'द डार्क पिक्चर्स अँथॉलॉजी: द डेव्हिल इन मी' आता आऊट झाला आहे\nडॅनी ट्रेजोला नवीन जाहिरातीत 'इव्हिल वेस्ट' खेळायचे आहे\n'इव्हिल डेड: द गेम' एपिक गेम्स स्टोअरवर १७ नोव्हेंबरला मोफत\n'इव्हिल वेस्ट' मध्ये काउबॉय म्हणून व्हॅम्पायरचा शोध घ्या\nगनशिपचा नवीनतम व्हिडिओ कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे व्युत्पन्न केलेल्या त्रासदायक प्रतिमांनी भरलेला आहे\n'हॅलोवीन एंड्स' मधील जॉन कारपेंटरचा पहिला ट्रॅक आला आहे\n'ख्रिस्टीन', 'इट', 'द शायनिंग' आणि अधिकने भरलेल्या 'यू मेक मी फील लाईक इट हॅलोवीन'साठी म्युझने स्पूकी व्हिडिओ आणला\nवॅक्सवर्क रेकॉर्ड्स 'द मुनस्टर्स' \"आय गॉट यू बेब\" सिंगल प्रकट करते\nजॉर्डन पीलेचे 'नोप' वॅक्सवर्क रेकॉर्ड्स विनाइलवर येत आहे\nहँड्स डाउन, थिंग अॅडम्स एएसएमआर व्हिडिओ हा एक उत्तम स्लीप एड आहे\nरिअल एमिटीविले हाऊस विक्रीसाठी: \"हे पछाडलेले नाही, अजिबात नाही.\"\nA24 चा DIY 'आनुवंशिक' जिंजरब्रेड ट्रीहाऊस सेट हा हॉलिडे ट्रीट आहे\nकलाकार 'फ्राईट नाईट' पोस्टर सारखी 6 प्रसिद्ध भयपट घरे पुन्हा तयार करतो\nहे अक्षरशः एक किलर गार्डन आहे जे मोर्टिशिया अॅडम्सला आवडेल\n2023 रिलीजसाठी 'चकी' डॉक्युमेंटरी अ गो अॅट स्क्रीमबॉक्स\nकायरा एलिस गार्डनरची माहितीपट चकीसोबत राहणे सिनेडिग��मच्या मालकीच्या स्ट्रीमरमुळे पुढील वर्षी दिवस उजाडणार आहे स्क्रिमबॉक्स.\nस्क्रिमबॉक्स या वर्षीच्या स्लीपर क्रीपरचे हक्क मिळवून अलीकडेच त्यांचा स्ट्रीमिंग गेम वाढवला आहे टेरिफायर 2 जे सदस्य आता त्यांच्या सदस्यत्वासह पाहू शकतात. निःसंशयपणे त्यांची खरी स्पर्धा एएमसीची आहे थरथरणे, परंतु जर ते अनन्य मिळवत राहिले तर चकीसोबत राहणे आणि टेरिफायर 2, ते मोठ्या लोकांविरुद्ध स्वतःला धरून ठेवू शकतात.\nगार्डनर यांची कन्या आहे टोनी गार्डनर - नियंत्रित करणारा माणूस चकी बहुतेक चित्रपटांसाठी कठपुतळीच्या माध्यमातून — ती म्हणते की तिचा चित्रपट चाहत्यांना फ्रेंचायझीबद्दल नवीन कृतज्ञता देईल.\n“सिनेडिग्मसोबत काम करताना मी खूप उत्सुक आहे चकीसोबत राहणे चकी आणि हॉररच्या चाहत्यांच्या हातात” ती म्हणाली. “हा चित्रपट बनवणे ही एक दीर्घ कठीण प्रक्रिया आहे आणि त्यांच्यासाठी प्रेमाचे असे श्रम आहे मुलांचे खेळा मताधिकार या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये जे हृदय गेले ते पाहण्यासाठी मी घरी प्रेक्षकांची प्रतीक्षा करू शकत नाही. मला आशा आहे की चाहत्यांनी त्यांच्या आवडीचे कलाकार आणलेले कलाकार आणि क्रू यांच्याबद्दल सखोल समज आणि कौतुक करून त्यातून बाहेर पडतील चांगला माणूस गेल्या तीस वर्षांच्या आयुष्यासाठी.\nत्यानुसार खडतर घृणास्पद, डॉक करेल, “च्या इतिहासाचे तपशील मुलांचे खेळा या मालिकेशी गार्डनरचे स्वतःचे नाते आणि त्याचा तिच्या कुटुंबावर झालेला परिणाम या व्यतिरिक्त कलाकार आणि क्रूचे चित्रपट.\nया चित्रपटात लिन शायेसह चित्रपटांशी संबंधित लोकांच्या मुलाखती दाखवण्यात येणार आहेत, अ‍ॅलेक्स व्हिन्सेंट, जेनिफर टिली, आणि निर्माता डॉन मॅन्सिनी.\nस्क्रीमबॉक्स हा भयपट चित्रपटांचा खराखुरा ज्ञानकोश बनला आहे, ज्यात क्लासिक चित्रपटांचा समावेश आहे. पेनीवाईजः स्टोरी ऑफ आयटी, पेट सेमेटरीचा मार्गआणि लिव्हिथन: स्टोरी ऑफ हेल्राइझर अँड हेलबाउंड: हेल्राइझर II.\n'द डेंटिस्ट 1 आणि 2' वेस्ट्रॉन व्हिडिओ ब्ल्यू-रे कलेक्शनमध्ये येतो\nकॉर्बिन बर्नसेनने त्यांच्या काळातील दोन सर्वात भयानक कमी-बजेट, थेट-टू-व्हिडिओ रिलीज करण्यात व्यवस्थापित केले. दंतचिकित्सक आणि त्याचा पुढचा भाग त्याच्या मोठ्या रक्तरंजित प्रभावांसह आणि दंतवैद्याचे मन गमावून बसलेल्या कथेसह गुळासाठी गे��ा. दोन्ही नोंदी आश्चर्यकारकपणे मनोरंजक आहेत आणि दिग्दर्शक ब्रायन युझना यांनी दोन्ही नोंदींसह खरोखरच एक गूपी धमाका केला होता. शिवाय, बर्नसेनला संपूर्णपणे एक धमाका येत आहे. दंतचिकित्सक आणि त्याचा सिक्वेल प्रवेशाची किंमत आहे.\nआता, दंतचिकित्सक आणि दंतचिकित्सक 2 वेस्ट्रॉनच्या संग्रहातून किलर ब्ल्यू-रे कलेक्शनवर येत आहेत. दोन्ही डिस्कसाठी कलाकृती आणि विशेष वैशिष्ट्ये युझना फिल्म्सच्या चाहत्यांसाठी एक गंभीर उपचार आहेत.\nसाठी सारांश दंतचिकित्सक या प्रमाणे:\nडॉ. अॅलन फेनस्टोन हे एक श्रीमंत आणि यशस्वी बेव्हरली हिल्स दंतचिकित्सक आहेत. एकच अडचण आहे, तो वेडा आहे. डॉ. फीस्टोनला परिपूर्णता आवडते आणि तो प्रत्येकाकडून त्याची अपेक्षा करतो. दुर्दैवाने, कोणीही परिपूर्ण नाही. ही अस्वीकार्य वस्तुस्थिती चांगल्या डॉक्टरला त्रास देते आणि त्याला त्याची एक छोटीशी अपूर्णता: खून करण्यास प्रवृत्त करते.\nडायरेक्टर ब्रायन युझ्ना आणि स्पेशल मेकअप इफेक्ट्स पर्यवेक्षक अँथनी सी. फेरंटे यांच्यासोबत ऑडिओ कॉमेंटरी\nसंगीतकार अॅलन हॉवर्थ आणि फोटोग्राफीचे संचालक लेव्ही इसाक्स यांच्या वेगळ्या स्कोअर निवडी आणि ऑडिओ मुलाखती\n\"डॉक्टर वेडा आहे\" - अभिनेता कॉर्बिन बर्नसेनची मुलाखत\n\"वैद्यकीय गैरव्यवहार\" - सहलेखक डेनिस पाओली यांची मुलाखत\n“माउथ्स ऑफ मॅडनेस” – स्पेशल मेकअप इफेक्ट्स पर्यवेक्षक अँथनी सी. फेरंटे आणि मेकअप इफेक्ट्स आर्टिस्ट जेएम लोगन यांच्या मुलाखती\nडायरेक्टर ब्रायन युझ्ना आणि स्पेशल मेकअप इफेक्ट्स पर्यवेक्षक अँथनी सी. फेरंटे यांच्यासोबत ऑडिओ कॉमेंटरी\nसंगीतकार अॅलन हॉवर्थ आणि संपादक क्रिस्टोफर रॉथ यांच्या पृथक स्कोअर निवड आणि ऑडिओ मुलाखती\n\"जेमीचा नवीन शेजारी\" - अभिनेत्री जिलियन मॅकव्हर्टरची मुलाखत\n\"दोन दंतवैद्यांची कथा\" - निर्माता पियरे डेव्हिड यांची मुलाखत\nमाउथ्स ऑफ मॅडनेस: द डेंटिस्ट 2 - स्पेशल मेक-अप इफेक्ट्स पर्यवेक्षक अँथनी सी. फेरांटे आणि मेक-अप इफेक्ट्स आर्टिस्ट जेएम लोगन यांच्या मुलाखती\nवेस्ट्रॉनचे दंतचिकित्सक संग्रह 24 जानेवारी रोजी पोहोचेल.\nस्कारलेट जोहानसनने थ्रिलर 'जस्ट कॉज' रिमेक केला आहे\nसादर करण्याची अंतिम मुदत is स्कारलेट जोहानसनचा अहवाल देत आहे उत्पादन कंपनी ही चित्रे आणि वॉर्नर ब्रदर्स 1992 च्या जॉन कॅटझेनबॅच काद��बरीवर आधारित मर्यादित मालिका बनवण्याची बोली जिंकली आहे फक्त कारण. ही Amazon Studios ची ऑर्डर आहे जी वर दिसेल चोखंदळe.\nकॅटझेनबॅच कादंबरीमध्ये, पत्रकार मॅथ्यू कॉवार्ट फ्लोरिडाच्या एका खुनाचा आरोप असलेल्या व्यक्तीची शिक्षा रद्द करण्यात मदत करतो. ट्विस्टी प्लॉट हा 90 च्या दशकातील मिस्ट्री सिनेमाचा ट्रेंड होता.\nज्यांनी 1995 पासूनचे मूळ चित्रपटाचे रूपांतर पाहिले असेल त्यांना ते आठवत असेल शॉन कॉनेरी सोबत तारांकित लॉरेन्स फिशबर्ने गुन्हेगारी नाटकात. कादंबरीतून काही नावे आणि परिस्थिती बदलण्यात आली.\n\"जस्ट कॉज\" 1995 मध्ये शॉन कॉनरी\nजोहानसनची आवृत्ती देखील स्त्रोत सामग्रीपासून थोडीशी भटकेल अभिनेत्री पुरुषाऐवजी आघाडी खेळणे. तिचे नाव मॅडिसन “माडी” कॉवार्ट असेल.\nहे देखील साठी एक पूर्ण-वर्तुळ क्षण आहे ब्लॅक विधवा नायिका तिची पहिली भूमिका मूळ चित्रपटात होती केटी आर्मस्ट्राँग; ची मुलगी पॉल आर्मस्ट्राँग (कॉनरी).\nप्रतिष्ठित भूमिकेत जोहानसन टेलिव्हिजनकडे वळण्याची ही पहिलीच वेळ असेल. डिस्ने आणि MCU विश्वासह तारेचा भूतकाळ खडकाळ आहे.\n2021 मध्ये, अभिनेत्रीने कराराचे उल्लंघन केल्याबद्दल माऊसच्या घरावर दावा दाखल केला. द खटला दावा केला, “स्टुडिओने आपली नवीन डिस्ने+ स्ट्रीमिंग सेवा वाढवण्यासाठी चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस क्षमतेचा त्याग केला. जोहानसनला या चित्रपटासाठी $20 दशलक्ष मानधन देण्यात आल्याचा डिस्नेने प्रतिवाद केला.\nते प्रकरण सप्टेंबर 2021 मध्ये निकाली काढण्यात आले, परंतु अटी उघड केल्या गेल्या नाहीत.\nक्रिस्टी हॉल (आय एम नॉट ओके विथ धिस, डॅडिओ) साठी स्क्रिप्ट लिहील फक्त कारण. हॉल हे ऍपलचे सल्लागार उत्पादक होते सेवा.\nरिअल एमिटीविले हाऊस विक्रीसाठी: \"हे पछाडलेले नाही, अजिबात नाही.\"\nज्याला नरकाचा थोडासा तुकडा विकत घ्यायचा आहे एमिटीविले, न्यूयॉर्क पुस्तकाला प्रेरणा देणारे मोठे डच वसाहती घर अमिटीविले हॉरर, आणि त्यानंतरचे चित्रपट सध्या बाजारात परत आले आहेत. मालकांना सौदा शोधत असलेल्यांसाठी ते अगदी किरकोळ $955,000 ची किंमत कमी करत आहेत.\n10 खोल्यांच्या घराची मूळ विचारणा किंमत होती $ 1.45 दशलक्ष गेल्या वर्षी, नंतर घसरले $ 1.35 दशलक्ष. सध्याचे मालक म्हणतात की ते घटस्फोटातून जात आहेत आणि मालमत्ता विकत आहेत; पछाडलेल्या संरचनेशी त्याचा काहीही संबंध नाही.\n\"हे घर झपाटलेले ���हे किंवा काहीही नाही,\" सध्याचे मालक ओडालिस फ्रॅगोसो म्हणाले. “आम्ही त्या घरात खूप छान वेळ घालवला. मला कधीच काही वाटले नाही, काहीही वाटले नाही. मला आनंद झाला की आम्ही घर विकत घेत आहोत कारण आम्ही त्याची क्षमता पाहिली.\nती जोडते: \"हे पछाडलेले नाही, अजिबात नाही.\"\nविक्री एजंट, डोना वेलेसिविच, सहमत आहे, “'त्यावर शाप असता तर मी त्यात नसतो. हे तेच आहे, एक छान जुने भव्य घर.”\nजर तुम्ही हॉरर चित्रपटाचे चाहते असाल किंवा फक्त अलौकिक चित्रपटाचे चाहते असाल, तर तुम्ही कदाचित 112 ओशन अव्हेन्यू (आता 108) येथे असलेल्या या घराबद्दल ऐकले असेल. ते वस्तुमानाचे ठिकाण होते खून केला 1974 मध्ये त्याच्या संपूर्ण कुटुंबाविरुद्ध रोनाल्ड डीफियो जूनियर.\nएका वर्षानंतर जॉर्ज आणि कॅथी लुट्झ यांनी मालमत्ता विकत घेतली परंतु कुप्रसिद्धपणे घर सोडून देण्याआधी केवळ 28 दिवस तेथेच राहिले आणि दावा केला की ते हिंसकपणे पछाडलेले आहे.\n1977 मध्ये जे अॅन्सनचे सर्वाधिक विकले जाणारे पुस्तक प्रकाशित झाले ज्यामध्ये लुट्झ कुटुंबाच्या जवळपास महिनाभर चाललेल्या अग्निपरीक्षेची \"खरी कहाणी\" होती. त्यांनी दावा केला की माशांचे थवे दिसू लागतील, भिंती आणि शौचालयातून गळती होईल, त्यांच्या तरुण मुलीला डुक्कर सदृश व्यक्तीने दांडी मारली आणि एका क्षणी, कॅथीचा ताबा सुटला.\nत्या पुस्तकावर आधारित चित्रपट आला होता सोडण्यात आले 1979 मध्ये आणि बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. तेव्हापासून अनेक सिक्वेल आणि इतर सिनेमॅटिक कामे, एकूण 28, प्रसिद्ध घर प्रेरणा म्हणून वापरले.\nवेलेसिविक्झ कमी विचारलेल्या किमतीचा पछाडलेल्या असण्याशी काहीही संबंध नाही असा आग्रह धरतो. त्याऐवजी, ती म्हणते की गृहनिर्माण बाजार, \"अत्यंत घसरला आहे. त्यामुळे लोक खाली येत आहेत आणि रोखीने घरे खरेदी करत आहेत. ते इतर गुंतवणुकीत पैसे कमवत नाहीत. ते ते रिअल इस्टेटमध्ये टाकत आहेत.”\nअसे म्हटले जात आहे, लक्षात ठेवा की लुट्झने सुरुवातीला अगदी सवलतीच्या दरात घर खरेदी केले होते.\n'प्रेय फॉर द डेव्हिल' ब्लू-रे आणि डिजिटलवर येतो\nकलाकार 'फ्राईट नाईट' पोस्टर सारखी 6 प्रसिद्ध भयपट घरे पुन्हा तयार करतो\nटिम बर्टनच्या 'वेडनेस्डे'ने 'बीटलज्युस' ला प्रचंड श्रद्धांजली वाहिली\n'भय' ट्रेलरने एक अशी व्यक्ती सादर केली आहे जी तुमची सर्वात वाईट भीती सत्यात उतरवते\n'सॉ एक्स' प्रतिमा टोबिन बेलच्या जिगसॉच्या रूपात परत येते\nफेड अल्वारेझच्या 'एलियन' चित्रपटात मुख्य भूमिका घेण्यासाठी कॅली स्पेनी चर्चेत आहे\nगिलेर्मो डेल टोरो 'कॅबिनेट ऑफ क्युरिऑसिटीज' सीझन 2 वर काम करू इच्छित असलेल्या दिग्दर्शकांशी बोलतो\nलॉरा डोनेली म्हणाली की तिला 'वेअरवॉल्फ बाय नाईट' मध्ये परत यायला आवडेल\n5 चे 2022 क्रेझीस्ट गो-इन-ब्लाइंड हॉरर चित्रपट\n'डिलनचे नवीन दुःस्वप्न' फ्रेडी क्रूगरला परत आणते\nमायकेल मायर्ससाठी 'हॅलोवीन' स्टंटमॅन, जेम्स विनबर्न 85 व्या वर्षी मरण पावला\nहँड्स डाउन, थिंग अॅडम्स एएसएमआर व्हिडिओ हा एक उत्तम स्लीप एड आहे\nव्हिडिओ: जेना ऑर्टेगाने मुलाखतीदरम्यान तिची विचित्र बाजू उघड केली\n'द डेंटिस्ट 1 आणि 2' वेस्ट्रॉन व्हिडिओ ब्ल्यू-रे कलेक्शनमध्ये येतो\nनेटफ्लिक्ससाठी 'वेडनेस्डे' खूप कमी वेळेत स्ट्रीमिंग रेकॉर्डच्या उच्चांकावर पोहोचला\nस्कारलेट जोहानसनने थ्रिलर 'जस्ट कॉज' रिमेक केला आहे\nरिअल एमिटीविले हाऊस विक्रीसाठी: \"हे पछाडलेले नाही, अजिबात नाही.\"\nऑब्रे प्लाझाला 'होकस पोकस' सारख्या चित्रपटासह नेक्स्ट टिम बर्टन व्हायचे आहे\nएम. नाईट श्यामलनच्या 'नॉक अॅट द केबिन'ला बाहेरच धोका आहे\n'कोकेन बेअर' आम्हाला वर्षातील सर्वात जंगली पोस्टर देते\n'द मीन वन' ट्रेलरने पिस्ड-ऑफ किलर ग्रिंचची ओळख करून दिली आहे\nशोरनरच्या मते 'वेडनेस्डे' सीझन 2 मध्ये अॅडम्स फॅमिली अधिक वैशिष्ट्यीकृत असेल\n@ 2022 - सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.reformer-tech.com/rdf-products-twin-shaft-shredder.html", "date_download": "2022-12-01T01:15:16Z", "digest": "sha1:REQ3WLK655VUOFPZQJ2NYACME7JPKOSG", "length": 26782, "nlines": 428, "source_domain": "mr.reformer-tech.com", "title": "चीन RDF उत्पादने ट्विन शाफ्ट श्रेडर उत्पादक आणि पुरवठादार - सुधारक", "raw_content": "\nप्लास्टिक सिंगल शाफ्ट श्रेडर\nलाकडी सिंगल शाफ्ट श्रेडर\nपाईप सिंगल शाफ्ट श्रेडर\nपेपर सिंगल शाफ्ट श्रेडर\nरबर सिंगल शाफ्ट श्रेडर\nआरडीएफ सिंगल शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू सिंगल शाफ्ट श्रेडर\nवायर सिंगल शाफ्ट श्रेडर\nकेबल सिंगल शाफ्ट श्रेडर\nग्लास सिंगल शाफ्ट श्रेडर\nकृषी सिंगल शाफ्ट श्रेडर\nघनकचरा सिंगल शाफ्ट श्रेडर\nप्लॅस्टिक दोन शाफ्ट श्रेडर\nलाकडी दोन शाफ्ट श्रेडर\nमेटल दोन शाफ्ट श्रेडर\nटायर दोन शाफ्ट श्रेडर\nRDF दोन शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू दोन शाफ्ट श्रेडर\nवायर दोन शाफ्ट श्रेडर\nकेबल दोन शाफ्ट ��्रेडर\nघनकचरा दोन शाफ्ट श्रेडर\nप्लास्टिक फोर शाफ्ट श्रेडर\nवुड फोर शाफ्ट श्रेडर\nमेटल फोर शाफ्ट श्रेडर\nघनकचरा चार शाफ्ट श्रेडर\nबांधकाम कचरा पुनर्वापर लाइन\nघातक कचरा पुनर्वापर लाइन\nप्लॅस्टिक वन शाफ्ट श्रेडर\nवुड वन शाफ्ट श्रेडर\nपाईप वन शाफ्ट श्रेडर\nपेपर वन शाफ्ट श्रेडर\nरबर वन शाफ्ट श्रेडर\nआरडीएफ वन शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू वन शाफ्ट श्रेडर\nवायर वन शाफ्ट श्रेडर\nकेबल वन शाफ्ट श्रेडर\nग्लास वन शाफ्ट श्रेडर\nशेती एक शाफ्ट श्रेडर\nघनकचरा एक शाफ्ट श्रेडर\nप्लॅस्टिक डबल शाफ्ट श्रेडर\nवुड डबल शाफ्ट श्रेडर\nमेटल डबल शाफ्ट श्रेडर\nटायर डबल शाफ्ट श्रेडर\nआरडीएफ डबल शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू डबल शाफ्ट श्रेडर\nवायर डबल शाफ्ट श्रेडर\nकेबल डबल शाफ्ट श्रेडर\nघनकचरा डबल शाफ्ट श्रेडर\nप्लास्टिक ट्विन शाफ्ट श्रेडर\nवुड ट्विन शाफ्ट श्रेडर\nमेटल ट्विन शाफ्ट श्रेडर\nटायर ट्विन शाफ्ट श्रेडर\nRDF ट्विन शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू ट्विन शाफ्ट श्रेडर\nवायर ट्विन शाफ्ट श्रेडर\nकेबल ट्विन शाफ्ट श्रेडर\nघनकचरा ट्विन शाफ्ट श्रेडर\nस्क्रॅप ऑइल फिल्टर श्रेडर\nकचरा तेल फिल्टर श्रेडर\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nकचरा प्लास्टिकच्या बाटल्या क्रशिंग वॉशिंग लाइन\nकचरा प्लास्टिक फिल्म क्रशिंग वॉशिंग लाइन\nप्लॅस्टिक केमिकल कंटेनर रिसायकलिंग लाइन\nमेटल केमिकल ड्रम श्रेडिंग लाइन\nस्क्रॅप कॉपर केबल्स/वायर रिसायकलिंग लाइन\nबांधकाम कचरा प्रक्रिया पुनर्वापर लाइन\nटाकाऊ विद्युत उपकरणे क्रशिंग आणि वॉशिंग लाइन\nवॉशिंग आणि रीसायकलिंग लाइन\nघातक कचरा पुनर्वापर उपचार उपकरणे\nमुख्यपृष्ठ > उत्पादने > ट्विन शाफ्ट श्रेडर > RDF ट्विन शाफ्ट श्रेडर > RDF उत्पादने ट्विन शाफ्ट श्रेडर\nप्लास्टिक सिंगल शाफ्ट श्रेडर\nलाकडी सिंगल शाफ्ट श्रेडर\nपाईप सिंगल शाफ्ट श्रेडर\nपेपर सिंगल शाफ्ट श्रेडर\nरबर सिंगल शाफ्ट श्रेडर\nआरडीएफ सिंगल शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू सिंगल शाफ्ट श्रेडर\nवायर सिंगल शाफ्ट श्रेडर\nकेबल सिंगल शाफ्ट श्रेडर\nग्लास सिंगल शाफ्ट श्रेडर\nकृषी सिंगल शाफ्ट श्रेडर\nघनकचरा सिंगल शाफ्ट श्रेडर\nप्लॅस्टिक दोन शाफ्ट श्रेडर\nलाकडी दोन शाफ्ट श्रेडर\nमेटल दोन शाफ्ट श्रेडर\nटायर दोन शाफ्ट श्रेडर\nRDF दोन शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू दोन शाफ्ट श्रेडर\nवायर दोन शाफ्ट श्रेडर\nकेबल दोन शाफ्ट श्र���डर\nघनकचरा दोन शाफ्ट श्रेडर\nप्लास्टिक फोर शाफ्ट श्रेडर\nवुड फोर शाफ्ट श्रेडर\nमेटल फोर शाफ्ट श्रेडर\nघनकचरा चार शाफ्ट श्रेडर\nबांधकाम कचरा पुनर्वापर लाइन\nघातक कचरा पुनर्वापर लाइन\nप्लॅस्टिक वन शाफ्ट श्रेडर\nवुड वन शाफ्ट श्रेडर\nपाईप वन शाफ्ट श्रेडर\nपेपर वन शाफ्ट श्रेडर\nरबर वन शाफ्ट श्रेडर\nआरडीएफ वन शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू वन शाफ्ट श्रेडर\nवायर वन शाफ्ट श्रेडर\nकेबल वन शाफ्ट श्रेडर\nग्लास वन शाफ्ट श्रेडर\nशेती एक शाफ्ट श्रेडर\nघनकचरा एक शाफ्ट श्रेडर\nप्लॅस्टिक डबल शाफ्ट श्रेडर\nवुड डबल शाफ्ट श्रेडर\nमेटल डबल शाफ्ट श्रेडर\nटायर डबल शाफ्ट श्रेडर\nआरडीएफ डबल शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू डबल शाफ्ट श्रेडर\nवायर डबल शाफ्ट श्रेडर\nकेबल डबल शाफ्ट श्रेडर\nघनकचरा डबल शाफ्ट श्रेडर\nप्लास्टिक ट्विन शाफ्ट श्रेडर\nवुड ट्विन शाफ्ट श्रेडर\nमेटल ट्विन शाफ्ट श्रेडर\nटायर ट्विन शाफ्ट श्रेडर\nRDF ट्विन शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू ट्विन शाफ्ट श्रेडर\nवायर ट्विन शाफ्ट श्रेडर\nकेबल ट्विन शाफ्ट श्रेडर\nघनकचरा ट्विन शाफ्ट श्रेडर\nस्क्रॅप ऑइल फिल्टर श्रेडर\nकचरा तेल फिल्टर श्रेडर\nस्क्रॅप वुड सिंगल शाफ्ट श्रेडर\nप्लास्टिक बादली चार शाफ्ट श्रेडर\nघरगुती प्लास्टिक पाईप श्रेडर\nऔद्योगिक कचरा मेटल श्रेडर\nऔद्योगिक कचरा ग्लास श्रेडर\nRDF उत्पादने ट्विन शाफ्ट श्रेडर\nकमी आरपीएम, कमी आवाज, कमी धूळ, कमी देखभाल खर्च इत्यादी फायदे असलेल्या आरडीएफ उत्पादनांच्या ट्विन शाफ्ट श्रेडरच्या मालिकांमध्ये प्रामुख्याने धातू, प्लास्टिक, घरगुती कचरा, औद्योगिक घनकचरा, कृषी घनकचरा, वैद्यकीय कचरा, रासायनिक बॅरल्स इ.\nRDF उत्पादने ट्विन शाफ्ट श्रेडर\n1.RDF उत्पादने ट्विन शाफ्ट श्रेडर परिचय\nकमी आरपीएम, कमी आवाज, कमी धूळ, कमी देखभाल खर्च इत्यादी फायदे असलेल्या आरडीएफ उत्पादनांच्या ट्विन शाफ्ट श्रेडरच्या मालिकांमध्ये प्रामुख्याने धातू, प्लास्टिक, घरगुती कचरा, औद्योगिक घनकचरा, कृषी घनकचरा, वैद्यकीय कचरा, रासायनिक बॅरल्स इ.\nरिफॉर्मर आरडीएफ उत्पादने ट्विन शाफ्ट श्रेडर हे सीमेन्स पीएलसी प्रोग्रामद्वारे नियंत्रित केले जाते ज्यामध्ये ऑटोमॅटिक कंट्रोलिंग, स्टार्ट, स्टॉप, ऑटोमॅटिक रिव्हर्स आणि ओव्हर लोडिंग प्रोटेक्शन इत्यादी फंक्शन्स असतात, जे चालू असताना उपकरणांचे प्रभावीपणे संरक्षण क���तात.\n2.आरडीएफ उत्पादने ट्विन शाफ्ट श्रेडरची वैशिष्ट्ये\n*आरडीएफ उत्पादने ट्विन शाफ्ट श्रेडर कमी आरपीएम, कमी आवाज, कमी धूळ, कमी देखभाल खर्च इत्यादी फायदे आहेत\n*ब्लेड्स उच्च दर्जाच्या मिश्र धातुच्या स्टीलचे बनलेले असतात\n*RDF उत्पादने ट्विन शाफ्ट श्रेडरमध्ये स्वतंत्र बुद्धिमान इलेक्ट्रॉनिक नियंत्रण प्रणाली आहे\n*ऑटोमॅटिक कंट्रोलिंग, स्टार्ट, स्टॉप, ऑटोमॅटिक रिव्हर्स आणि ओव्हर लोडिंग प्रोटेक्शन इत्यादी कार्ये\nRDF उत्पादने ट्विन शाफ्ट श्रेडर प्रामुख्याने धातू, प्लास्टिक, घरगुती कचरा, औद्योगिक घनकचरा, कृषी घनकचरा, वैद्यकीय कचरा, रासायनिक बॅरल्स इ.\nही चित्रे तुम्हाला RDF उत्पादने ट्विन शाफ्ट श्रेडर समजण्यास अधिक चांगल्या प्रकारे मदत करू शकतात.\nZhongshan सुधारक पर्यावरण TECH. Co., Ltd. पर्यावरण संरक्षण रीसायकलिंगच्या मालिकेसाठी डिझाइनिंग, संशोधन आणि विकास, उत्पादन आणि विक्रीमध्ये विशेष आहे.\nआम्ही ग्राहकांना उत्पादन डिझाइन आणि उत्पादन प्रक्रियेचे ऑप्टिमायझेशन प्रदान करतो, तसेच कुशल उत्पादन कर्मचार्‍यांचा एक गट आहे ज्यांच्याकडे पुनर्वापर उत्पादनांच्या निर्मितीसाठी 10 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे, जसे की RDF उत्पादने ट्विन शाफ्ट श्रेडर, आमच्या कंपनीचा विश्वास आहे की शीर्ष- उत्कृष्ट प्रतिभा अव्वल दर्जाची निर्मिती करण्यास सक्षम आहेत.\nटिपा: वरील पॅरामीटर्स RDF उत्पादने ट्विन शाफ्ट श्रेडरसाठी डीफॉल्ट कॉन्फिगरेशन आहेत, मशीनची वैशिष्ट्ये केवळ संदर्भासाठी आहेत आणि पूर्व सूचना न देता बदलू शकतात, कृपया ऑर्डर देताना आमच्या विक्री प्रतिनिधीशी खात्री करा.\nगरम टॅग्ज: RDF उत्पादने ट्विन शाफ्ट श्रेडर, उत्पादक, पुरवठादार, कारखाना, चीन, चीनमध्ये बनवलेले, ब्रँड, सानुकूलित\nप्लास्टिक ट्विन शाफ्ट श्रेडर\nवुड ट्विन शाफ्ट श्रेडर\nमेटल ट्विन शाफ्ट श्रेडर\nटायर ट्विन शाफ्ट श्रेडर\nRDF ट्विन शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू ट्विन शाफ्ट श्रेडर\nवायर ट्विन शाफ्ट श्रेडर\nकेबल ट्विन शाफ्ट श्रेडर\nघनकचरा ट्विन शाफ्ट श्रेडर\nकृपया खालील फॉर्ममध्ये आपली चौकशी करण्यास मोकळ्या मनाने. आम्ही 24 तासांत आपल्याला प्रत्युत्तर देऊ.\nस्क्रॅप RDF ट्विन शाफ्ट श्रेडर\nकचरा आरडीएफ ट्विन शाफ्ट श्रेडर\nटेक्सटाईल आरडीएफ ट्विन शाफ्ट श्रेडर\nलाकडी RDF ट्विन शाफ्ट श्रेडर\nपेपर आरडीएफ ट्विन शाफ्ट ��्रेडर\nऔद्योगिक RDF ट्विन शाफ्ट श्रेडर\nपत्ता: क्रमांक 223 कारखाना JieFu RD., JieYuan ग्राम प्रशासन, MinZhong टाउन, ZhongShan शहर, चीन\nकॉपीराइट © 2021 झोंगशान रिफॉर्मर एन्व्हायर्नमेंटल TECH. Co., Ltd. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://punelive24.com/devendra-fadanvis-defaming-devendra-fadnavis-is-good-for-the-young-man-a-case-was-registered-in-pune/", "date_download": "2022-11-30T23:02:00Z", "digest": "sha1:SIZULGQISIEKIUHA3GZ2GKTBMFRJMWLM", "length": 5806, "nlines": 42, "source_domain": "punelive24.com", "title": "devendra fadanvis defaming devendra fadnavis is good for the young man a case was registered in pune | Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांची बदनामी करणं तरुणाला चांगलंच भोवल; पुण्यात गुन्हा दाखल | Pune News", "raw_content": "\nHome - ताज्या बातम्या - Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांची बदनामी करणं तरुणाला चांगलंच भोवल; पुण्यात गुन्हा दाखल\nPosted inताज्या बातम्या, पुणे, पुणे शहर, ब्रेकिंग, महाराष्ट्र\nDevendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांची बदनामी करणं तरुणाला चांगलंच भोवल; पुण्यात गुन्हा दाखल\nपुणे – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांच्यासंदर्भात बदनामीकारक व आक्षेपार्ह मजकूर लिहून ताे साेशल मीडियावर प्रसारित करून बदनामी करणे एका तरुणाच्या चांगलाच अंगलट आलं आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांची बदनामी केल्या प्रकरणी आता या तरुणाविरोधात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. अनिल हरपळे असं गुन्हा (Crime) दाखल झालेल्या तरुणाचं नाव आहे.\nया प्रकरणी लाेणीकंद पाेलिस (Police) ठाण्यात संदीप साेमनाथ सातव (३८, रा. वाघाेली, पुणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार अनिल हरपळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nपोलिसांच्या माहितीनुसार, ९६ कुळी मराठा या ट्विटर आयडी धारक ट्विटरवर देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात ट्विट करत होता. “केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र (Devendra fadanvis) जितक्या शिव्या खातात तितक्या कोणी खात नसेल.\nकाही वर्षात तुमचा नारायण राणे होईल, असे ट्वीट आणि त्यासोबत देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांचे स्टेटमेंट जोडले आहे’. या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\n“तुमच्यासोबत २४ तास सोबत राहणारा, सत्ता भोगणारा व्यक्ती खंजीर खुपसतो, माझ्यासोबत तुम्ही बेईमानी कराल तर मी बदला नक्कीच घेईन,\nबेईमानाला जागा दाखवावी लागते, दाखवली, होय मी बदला घेतला, या शिवराळ भाषेत पोस्ट करुन त्याने गृहमंत्री फडणवीस यांची बदनामी केली.\nसमाजातील दोन गटांमध्ये शांतता, एकोपा, बिघडवण्याच्या उद्देशाने द्वेष भा���ना वाढीस घालून ट्वीट करुन फडणवीस यांची बदनामी केली, असे तक्रारदाराने म्हटलं आहे.\nदरम्यान, याप्रकरणी संदीप सोमनाथ सातव यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी कारवाई केली आहे. आणि पोलिसांनी या तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://punelive24.com/pune-news-in-pune-tulsis-marriage-was-completed-on-the-tunes-of-mangalashtaka-marriage-celebrated-with-enthusiasm-on-behalf-of-dagdusheth-halwai-temple/", "date_download": "2022-12-01T00:47:40Z", "digest": "sha1:HWTR6ZH4KSP7MURYST7RUG2DPMUH4NTN", "length": 6542, "nlines": 42, "source_domain": "punelive24.com", "title": "pune news in pune tulsis marriage was completed on the tunes of mangalashtaka marriage celebrated with enthusiasm on behalf of dagdusheth halwai temple | Pune News : पुण्यात मंगलाष्टकांच्या सुरांवर तुळशीचा विवाह संपन्न; दगडूशेठ हलवाई मंदिराच्या वतीने विवाह उत्साहात साजरा | Pune News", "raw_content": "\nHome - ताज्या बातम्या - Pune News : पुण्यात मंगलाष्टकांच्या सुरांवर तुळशीचा विवाह संपन्न; दगडूशेठ हलवाई मंदिराच्या वतीने विवाह उत्साहात साजरा\nPosted inताज्या बातम्या, पुणे, पुणे शहर, ब्रेकिंग, महाराष्ट्र\nPune News : पुण्यात मंगलाष्टकांच्या सुरांवर तुळशीचा विवाह संपन्न; दगडूशेठ हलवाई मंदिराच्या वतीने विवाह उत्साहात साजरा\nपुणे – शुभमंगल सावधान… चे मंगलाष्टकांचे सूर… राधे-कृष्ण, गोपाल-कृष्ण चा अखंड जयघोष आणि वधू-वरांवर अक्षता व पुष्पवर्षाव करणा-या महिला अशा पारंपरिक वातावरणात मंडईतील साखरे महाराज मठामध्ये तुळशीविवाह (marriage) सोहळा पार पडला. वधू-वरांना आर्शिवाद देण्यासाठी उपस्थित मंडळी श्रीकृष्ण-तुळशी चरणी नतमस्तक होत, सुख-समृद्धी आणि आनंदी जीवनाचे मागणे मागत होती.\nनिमित्त होते, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक (dagdushe halwai temple) गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने मंडईतील साखरे महाराज मठ येथे आयोजित तुळशीविवाह (marriage) सोहळ्याचे.\nयावेळी ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सहचिटणीस अमोल केदारी, राजाभाऊ घोडके, संतोष रसाळ, गजानन धावडे, विजय चव्हाण, तानाजी शेजवळ, साखरे महाराज मठाचे वंदना मोडक, वनिता मोडक, सोनिया मोडक आदी उपस्थित होते.\nशामसुंदर पारखी शास्त्री यांनी विवाहसोहळ्याचे पौरोहित्य केले. दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये सकाळी श्रीकृष्णाच्या मूर्तीचे पूजन झाल्यानंतर पारंपरिक पद्धतीने मिरवणुकीला प्रारंभ झाला.\nतुळशी वृंदावन आणि श्रीकृष्णाची मूर्��ी घेऊन रथातून मिरवणूक काढण्यात आली. दरबार ब्रास बँड मिरवणुकीत वादन करत होते. चौका-चौकात मिरवणुकीचे स्वागत करत, श्रीकृष्णाच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले.\nरांगोळीच्या पायघड्यांनी मिरवणुकीचा संपूर्ण मार्ग सुशोभित करण्यात आला होता. समाधान चौक-रामेश्वर चौक-टिळक पुतळा मंडईमार्गे साखरे महाराज मठात मिरवणुकीचा समारोप झाला.\nत्यानंतर विवाह समारंभ झाला. उपस्थित भाविकांनी श्रीकृष्ण-तुलसीचे दर्शन घेतले.भगवान विष्णूला तुळशी खूप प्रिय आहेत, तुळस ही लक्ष्मीचे स्वरूप मानली जाते. तुळशी विवाह हे एक व्रत मानले गेले आहे.\nतुळशी विवाह म्हणजे तुळशी (पवित्र तुळस) वनस्पतीच्या रोपाचे शालिग्राम किंवा विष्णू किंवा त्यांचे अवतार श्रीकृष्ण याच्याशी विवाह प्रबोधिनी एकादशीपासून करण्याची पूजोत्सव प्रथा आहे. त्यामुळे ट्रस्टतर्फे (dagdushe halwai temple) हा उत्सव दरवर्षी उत्साहात साजरा केला जातो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://tarunbharat.com/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A5%A7%E0%A5%AC-%E0%A4%B9%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE/", "date_download": "2022-12-01T00:14:57Z", "digest": "sha1:DK6W4PHDBP3HPRRDAZBBKP3WDEUBI67W", "length": 7066, "nlines": 120, "source_domain": "tarunbharat.com", "title": "कर्नाटकात १६ हजार पेक्षा कमी सक्रिय रुग्ण – Tarun Bharat", "raw_content": "\nअन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय सहन करणे किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप आहे \nकर्नाटकात १६ हजार पेक्षा कमी सक्रिय रुग्ण\nकर्नाटकात १६ हजार पेक्षा कमी सक्रिय रुग्ण\nकर्नाटकात कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या कमी कमी होत आहे. राज्यात कोविडची सक्रिय प्रकरणे १६ हजारांपेक्षा कमी झाली आहेत. गेल्या २४ तासांत राज्यात कोविडची १,००३ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर १,१९९ लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर शुक्रवारी १८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच राज्यात सध्या १५,९६० सक्रिय प्रकरणे आहेत.\nराज्यात आतापर्यंत संक्रमित झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २९,६६,१९४ इतकी असून २९,१२,६३३ लोक कोरोनामुक्त झाले आहेत. तर राज्यात कोविडमुळे आतापर्यंत एकूण ३७,५७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, राज्यात रिकव्हरी रेट ९८.१९ टक्के आहे. राज्यात चाचणी सकारात्मकता दर (टीपीआर) ०.६७ टक्के, मृत्यू दर १.२६ टक्के आणि केस मृत्यू दर (सीएफआर) १.७९ टक्के आहे.\nबेंगळूरमध्ये शुक्रवारी ३१० नवीन संक्रमित रुग्ण आढळ��े आहेत. यासह, जिल्ह्यात एकूण संक्रमित लोकांची संख्या १२,४२,९५० वर पोहोचली आहे. यापैकी १२,१९,४१७ लोकांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. तर शहरात कोविडमुळे १६,०७६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी सहा मृत्यूंची शुक्रवारी पुष्टी झाली. दरम्यान शहरात ७,४५६ रुग्णांवर उपचार सुरू\nपरिवहनच्या तिकीट बुकिंगला अत्यल्प प्रतिसाद\nमराठा मंदिरमधील गार्मेंट सेलचा आज शेवटचा दिवस\nमहात्मा गांधींनंतर भारतीयांना समजून घेणारा एकच नेता नरेंद्र मोदी; राजनाथ सिंह\n‘पंकजा मुंडेंना मोठी जबाबदारी मिळेल’; गिरीश महाजनांचं वक्तव्य, खडसेंना प्रत्युत्तर\nपदोन्नतीतील आरक्षण रद्दचा निर्णय मागे ; ठाकरे सरकारचा निर्णय\nतीन पिढया स्वच्छता करणाऱ्या ‘स्वच्छता दूताच्या’ हस्ते होणार ध्वजारोहन\nमान्सून अखेर केरळात दाखल, भारतीय हवामान खात्याची माहिती\nSpecial Story; रणजी ट्रॉफी : मध्यप्रदेशचा बलाढ्य मुंबईवर विजय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://tarunbharat.com/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2022-12-01T00:28:30Z", "digest": "sha1:TM5UBH5KGXYTWCWEKGPUY6CWBHX57HMV", "length": 8056, "nlines": 122, "source_domain": "tarunbharat.com", "title": "चिमुकल्या हर्षालीने पार केले महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर – Tarun Bharat", "raw_content": "\nअन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय सहन करणे किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप आहे \nचिमुकल्या हर्षालीने पार केले महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर\nचिमुकल्या हर्षालीने पार केले महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर\nसरवडे / विजय पाटील\nछत्रपती शिवरायांच्या इतिहासाचे साक्षीदार असणारे गडकोट म्हणजे एक जिवंत प्रेरणास्त्रोत आहेत. यापैकी अनेक गडकिल्ले पायी फिरून पाहणे मोठ्या अनेकांना शक्य होत नाही. परंतु काही गडकोट व महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई पायी सर करण्याचे स्फुर्तीदायी काम एका चिमुकलीने केले आहे. या चिमुकल्या रणरागिनीचे नाव हर्षाली विजय पाटील सध्या राहणार पुणे ( मुळगाव सरवडे ता. राधानगरी )असे आहे. अवघ्या दोन वर्षे दहा महिन्यांच्या या चिमुकलीचा आदर्श कौतुकास्पद आहे.\nज्या वयात आजची मुले लहान लहान खेळणी, मोबाईलच्या गेम्समध्ये व्यस्त आहेत. त्या वयात हर्षालीने दुर्गम गडकोट व शिखरे पादाक्रांत केली आहेत. ज्या वयात बालकांना घरात नीट चालता येत नाही . अशा वयात ��र्षली न थकता गडकोट चढते. ही खरोखरच थक्क करणारी बाब आहे. वडील विजय यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल प्रचंड प्रेम तर गड किल्ले फिरण्याची भारी आवड. यातूनच हर्षालीला गड चढण्याचे बाळकडू मिळत गेले. त्यांच्या प्रयत्नाने तिने वय वर्ष एक असताना शिवजन्मभूमी असणारा शिवनेरी किल्ला ३५०० फूट, वय वर्ष दोन असताना रामशेज किल्ला ३२०० फूट , हरिश्चंद्रगड ४००० फूट तसेच हरिहरगड ३६७६ फूट तर महाराष्टातील सर्वोच्च उंच शिखर कळसुबाई ५४०० फूट हे सर केले आहे.\nतिच्या या उपक्रमाने बदललेल्या जीवनशैलीत गुरफटलेल्या बालकांना नवी प्रेरणा व इतिहास प्रेमींना ऊर्जा मिळाली आहे. तिला या धाडसी उपक्रमासाठी वडील विजय बळवंत पाटील, आई सुप्रिया पाटील तसेच ओमकार वागवेकर , रोहित एरूडकर,अजय पाटील, शुभम पोवार व हिंदुराष्ट्र फिरस्ते टीम यांचे मार्गदर्शन लाभत आहे.\nखटाव ग्रामपंचायत बरखास्त करून ग्रामविकास अधिकाऱ्यावर कारवाई करा\nकोल्हापूर महापालिका 65 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिस\nशेतकरी,व्यापारी स्नेहभेटीची अठरा वर्षांची परंपरा कायम\nराहुल गांधींना रायगड भेटीचे निमंत्रण\nप्रियदर्शनी मोरेंना केलेल्या अरेरावीचा निषेध\nशिरोळ नगर परिषदेच्या विषय समितीच्या सभापती पदाची निवडणूक बिनविरोध\nदहावी, बारावी सतरा नंबर अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ\nशूर सरदारांनो खचू नका \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-latest-news/water-planning-is-important-for-all-round-development", "date_download": "2022-11-30T23:53:15Z", "digest": "sha1:JSRGFNDXCDPHT26YWUOSTAHQIOJFGIEE", "length": 6643, "nlines": 38, "source_domain": "www.agrowon.com", "title": "‘सर्वांगीण विकासासाठी पाण्याचे नियोजन महत्त्वाचे’|'Water planning is important for all-round development'", "raw_content": "\n‘सर्वांगीण विकासासाठी पाण्याचे नियोजन महत्त्वाचे’\nप्रत्येक गावाने पाणलोट विकास कार्यक्रम हाती घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सगरोळी कृषी विज्ञान केंद्राच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. माधुरी रेवणवार यांनी केले.\nनांदेड : गावासोबतच शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर पाण्याचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी प्रत्येक गावाने पाणलोट विकास कार्यक्रम (Watershed Development Programme) हाती घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सगरोळी कृषी विज्ञान केंद्राच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. माधुरी रेवणवार यांनी केले. Watershed Development Programme\nSugarcane Water Management : पूर्वहंगामी उसासाठी पाणी व्यवस्थापन तंत्र\nपाण्याचा शेतीमध्ये वापर, रब्बी पीक नियोजन आणि एकात्मिक कीड व रोग नियंत्रण या विषयांवर संस्कृती संवर्धन मंडळ संचलित कृषी विज्ञान केंद्र आणि एकात्मिक पाणलोट विकास व हवामान बदल अनुकूल कार्यक्रमाच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (ता. १४) काटकळंबा (ता. कंधार) येथे शेतकरी मेळावा आयोजित केला. या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी पाण्याचा ताळेबंद या विषयावर वसंत रावणगावकर, रबी पीक मार्गदर्शन प्रा. कापिल इंगळे व कीड व रोग नियंत्रण डॉ. कृष्णा आंभुरे यांनी मार्गदर्शन केले. जय शिवराय पाणलोट समितीचे अध्यक्ष बाबूराव बस्वदे यांनी काटकळंबा गाव टंचाईग्रस्त ते पाणीदार गाव यातील अनेक उपक्रमाचा आढावा घेतला. पाणलोट समितीचे सचिव मोहन पवार यांनी आजपर्यंत झालेल्या कामाची माहिती दिली.\nWater Management : गाव पातळीवर पाण्याचा ताळेबंद ठेवणे आवश्यक\nया वेळी संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक गंगाधर कानगुलवार, विजय भिसे, गंगामणी श्रीगिरे, संगमेश्वर शिवशेट्टे, अविनाश जोगी, प्रदीप भिसे व इर्शाद सय्यद, निवृत्ती जोगपेटे व मोहन पवार यांनी परिश्रम घेतले. चौकट ः सोशल इम्पॅक्ट अॅवॉर्डने सन्मान सगरोळी येथील संस्कृति संवर्धन मंडळ, या संस्थेने काटकळंबा हे गाव पाणलोट विकासासाठी निवडले आहे. येथे नाबार्ड आणि अॅटलास कॉपको यांच्या अर्थ साहाय्यतून संस्थेने अनेक कामे केली आहेत. पाणलोट आणि त्यामुळे झालेला शेती पद्धतीमध्ये बदल, गावकऱ्यांचा झालेला फायदा, महिला सक्षमीकरण, उद्योग वाढ, सामाजिक, आर्थिक आणि शेती बदल याच कामांची दखल घेऊन एस. पी. जैन, मुंबई यांनी संस्थेला सोशल इम्पॅक्ट अॅवॉर्डने सन्मानित केले आहे.\nताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.kolaj.in/published_article.php?v=What-women-got-from-Sitharamans-budgetNX3462601", "date_download": "2022-11-30T23:00:50Z", "digest": "sha1:QHGQCDXPH4NGIA4QERBM7EPATRNR24MU", "length": 15275, "nlines": 113, "source_domain": "www.kolaj.in", "title": "पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्र्यांनी देशातल्या महिलांना काय दिलं?| Kolaj", "raw_content": "\nपहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्र्यांनी देशातल्या महिलांना काय दिलं\nवाचन वेळ : ३ मिनिटं\nबजेट आपण न चुकता ऐकतो. कारण यात आपल्यासाठी काय आहे हे बघायचं असतं. मग यंदा महिलांसाठी बजेटमधे काय आहे देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री निर्मला सीतारमण महिलांबद्दल भरपूर काही बोलल्या. महिलांना नारायणी असंही म्हटलं. महिला विकासाशिवाय देशाचा विकास होणार नाही. त्यामुळे असं वाटलं या बजेटमधे महिलांसाठी खूप काही असेल.\nदेशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री होण्याचा मान निर्मला सीतारमण यांना मिळाला. त्यांनी मोदी सरकार २.० चं पहिलं बजेट लोकसभेत सादर केलं. भाषणाच्या सुरवातीलाचं त्यांनी हे सरकार जनतेमुळे पुन्हा एकदा निवडून आलं. त्यात महिला मतदारांचं योगदान खूप राहिलंय. महिलांच्या बहुमूल्या मतांशिवाय हे सरकार उभंच राहिलं नसतं. महिलांना एवढं महत्त्व दिल्यामुळे हे बजेट महिला विशेष तर नसणार ना अशी चर्चा सुरू झाली. हे बजेट महिला, युवा आणि सशक्त भारताचं आहे, असं भाजपचे लोक सगळीकडे सांगताहेत.\nसीतारमण यांनी बजेटच्या भाषणात सुमारे १९ वेळा महिला हा शब्द उच्चारला. त्या म्हणाल्या की, महिलांच्या विकासाशिवाय देशाचा विकास होणार नाही. तसंच यावेळी संसदेतही रेकॉर्ड झालाय. यंदा ७८ महिला खासदार निवडून आल्यात. हा उल्लेख करून जणूकाही त्यांनी सगळ्यांना महिला शक्तीची जाणीवच करून दिली.\nसीतारमण यांनी महिलांसाठी बजेटमधे काय असणार हे सांगण्याआधी नारी तू नारायणी असं म्हणत आपल्या परंपरेची आठवण करून दिली. स्वामी विवेकानंदांनी त्यांचे गुरु रामकृष्ण यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं, महिलांच्या विकासाशिवाय जगाचं कल्याण होऊच शकत नाही. पक्षी एका पंखाने झेप घेऊ शकत नाही हे आपण समजलं पाहिजे. त्याला झेपावण्यासाठी दोन पंखांची गरज असते. आणि या सरकारचा विश्वास आहे की महिलांच्या अधिकाधिक सहभागानेच सामाजिक आणि आर्थिक बदल होतील.\nहेही वाचा: आता बजेट नाही तर वहीखातं म्हणायचं, कारण\nनारी तू नारायणीमधे आहे काय\nभारताच्या विकासाची गोष्ट ही ग्रामीण अर्थव्यवस्थेची आहे. आणि ग्रामीण भागात महिलांचा रोल महत्त्वाचा आहे. सरकार त्यांच्या भूमिकेचं कौतुक करतंय. तसंच सीतारमण यांनी लैंगिक भेदभाव दूर करण्यासाठी एक स्वतंत्र समिती तयार करण्याचा प्रस्ताव ठेवलाय. त्यांनी बजेटमधल्या महिला योजनेला स्वामी तू नारायणी हेच नाव दिलंय.\nसेल्फ हेल्प ग्रुप अर्थात बचत गट प्रत्येक जिल्ह्यात वाढवण्याचा आणि त्यांच्या विस्ताराचा प्रस्ताव द���लाय. तसंच बचत गटाच्या सदस्यांचं बँकेत जनधन खातं असल्यास त्यांना बँकेत आहे त्या रक्कमेपेक्षा जास्त ५ हजार रुपये काढता येऊ शकतात.\nजो गट मुद्रा लोनसाठी पात्र ठरतो त्यांना व्यवसायासाठी १ लाखांचं कर्ज देण्यात येईल. तसंच मुद्रा योजना येत्या काळातही चालूच राहणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. विविध प्रकारच्या उद्योगांसाठी वेगवेगळ्या लोनच्या स्किम्स आहेत. यात महिला उद्योजकांना अधिक प्राधान्य दिलं जाईल.\nहेही वाचा: मोदी सरकार श्रीमंतांकडून वसूल करणार घसघशीत टॅक्स\nएवढ्या योजना बजेटमधे महिलांसाठी सादर केल्या. एकूणच भाषणातून महिलांना प्रोत्साहन देण्याचं काम केलं गेलं. कारण सीतारमण यांना विश्वास आहे की महिलांना प्रोत्साहन दिलं तर त्या काहीही करू शकतात. पण हिंदू धर्मपरंपरेत स्त्री धन समजलं जाणारं सोनं मात्र महाग झालंय.\nमहिलांकडे पैसे नसले तरी दागिने असतात. सोन्याच्या दागिन्यांचं मिरवण्यासाठी आणि सुंदरतेच्या पलिकडे मोल असतं. अडीअडचणीच्या काळातलं हे महिलांचं अस्त्र असतं. भारत सोने की चिडीया होता. पण आता आपला देश वर्षाला साधारण ४० टन सोनं आयात करतो.\nया बजेटमधे सोनं आणि प्रेशिअस स्टोनच्या आयातीवरची कस्टम ड्युटी ७.३ टक्क्यांवरुन १० ते १२.५ टक्के करण्यात आलीय. त्यामुळे स्टोन आणि सोनं या दोन्हीचे दागिने महागणार आहेत.\nअसं आहे देशाचं आर्थिक आरोग्य, आर्थिक सर्वेक्षणातल्या १० ठळक गोष्टी\nयेणार तर मोदीच हे कळाल्यावर उंचावलेला सेन्सेक्स खाली का गेला\nबजेटविषयी या बेसिक गोष्टी समजून घ्यायलाच हव्यात\nगोवर भारतात पुन्हा का परततोय\nगोवर भारतात पुन्हा का परततोय\nभावा, कोल्हापूरच्या फुटबॉलचा नादच खुळा\nप्रा. डॉ. अभिजित वणिरे\nभावा, कोल्हापूरच्या फुटबॉलचा नादच खुळा\nप्रा. डॉ. अभिजित वणिरे\nललद्यदस् ललबाय: स्त्रीत्व आणि स्त्रीमुक्तीचा शोध घेणाऱ्या कविता\nललद्यदस् ललबाय: स्त्रीत्व आणि स्त्रीमुक्तीचा शोध घेणाऱ्या कविता\nभारतीय डॉक्युसिरीजनी सावरला नेटफ्लिक्सचा डोलारा\nभारतीय डॉक्युसिरीजनी सावरला नेटफ्लिक्सचा डोलारा\nमीडिया, शेतकरी आणि भारत जोडो यात्रा - १\nमीडिया, शेतकरी आणि भारत जोडो यात्रा - १\nगुजरातचे निकाल इतके महत्त्वाचे का ठरतायत\nगुजरातचे निकाल इतके महत्त्वाचे का ठरतायत\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरचं 'नाटक' थांबायला हवं\nमहाराष्��्र-कर्नाटक सीमेवरचं 'नाटक' थांबायला हवं\nगोवर भारतात पुन्हा का परततोय\nगोवर भारतात पुन्हा का परततोय\nसर दोराबजी टाटांनी बायकोचे दागिने विकून टाटा स्टीलला सावरलं\nसर दोराबजी टाटांनी बायकोचे दागिने विकून टाटा स्टीलला सावरलं\nजगात सर्वात जास्त वापरलं जाणारं इमोजी कोणतं\nजगात सर्वात जास्त वापरलं जाणारं इमोजी कोणतं\nकंदील बलुच : पाकिस्तानी महिलांची प्रेरणा\nकंदील बलुच : पाकिस्तानी महिलांची प्रेरणा\nआशियातल्या पहिल्या स्टॉक एक्सचेंजचं ट्रेडींग चक्क झाडाखाली व्हायचं\nआशियातल्या पहिल्या स्टॉक एक्सचेंजचं ट्रेडींग चक्क झाडाखाली व्हायचं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/city/thane", "date_download": "2022-11-30T22:58:05Z", "digest": "sha1:COVAUKLKASFEHSQ6ATITAQS5UY5AP5VW", "length": 5512, "nlines": 124, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Marathi Mumbai News: Latest News with live updates and videos, Information about Emergency Services, in English, Hindi and Marathi", "raw_content": "\nमेट्रोच्या कामामुळे घोडबंदर रोड 'या' वेळेत बंद, वाहतूक मार्गात बदल\nठाण्यातील 'या' भागात बुधवारी पाणीपुरवठा बंद\nठाणे-कळव्यामध्ये लोकल ट्रेनवर दगडफेक, प्रवासी गंभीर जखमी\nठाणे, दादर, कल्याण स्थानकांवरील गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेची 'ही' योजना\n संपूर्ण शहरात 10 दिवसांसाठी पाणीकपात\nबदलापूर : कोंडेश्वरमध्ये 4 अल्पवयीन मुलं बुडाली, मुंबईहून पिकनिकसाठी आले होते\nपालिकेच्या निवडणुका पुन्हा ६ महिन्यांसाठी पुढे ढकलल्या जाऊ शकतात\nठाण्यात शुक्रवारी दुधाचा तुटवडा जाणवू शकतो\nदिवाळीपूर्वी MSRTC प्रवास महागणार, तिकीट दरात 'इतकी' वाढ\nमुंबई आणि ठाण्याकडे जाणारा 'हा' मार्ग ४ दिवस बंद, 'हे' आहेत पर्यायी मार्ग\n१ ऑगस्टपासून ठाणेकरांना ५० एमएलडी अतिरिक्त पाणी मिळणार\nठाणे पोलिसांची वेबसाईट इस्लामिक हॅकर्सकडून Hacked\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या त���ज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.nashikinfo.in/nashik-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%88%E0%A4%A0/", "date_download": "2022-12-01T00:46:51Z", "digest": "sha1:FVSR6BQF5SAYZP2TGC3LBSW7DAHONTUQ", "length": 8833, "nlines": 115, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "Nashik : मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला पालकमंत्र्यांनाच खो, शिंदे गटात धुसफूस -", "raw_content": "\nNashik : मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला पालकमंत्र्यांनाच खो, शिंदे गटात धुसफूस\nNashik : मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला पालकमंत्र्यांनाच खो, शिंदे गटात धुसफूस\nNashik : मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला पालकमंत्र्यांनाच खो, शिंदे गटात धुसफूस\nPost category:Latest / Nashik / खासदार हेमंत गोडसे / दादा भुसे / नाशिक / उत्तर महाराष्ट्र / मुख्यमंत्र्यांची बैठक / मुख्शमंत्री एकनाथ शिंदे\nनाशिक : पुढारी वृत्तसेवा\nराज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतर ‘बाळासाहेबांची शिवसेना’ शिंदे गटाकडून विविध ठिकाणी आपली पकड मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. नाशिकमध्येही असे प्रयत्न पालकमंत्री दादा भुसे आणि खासदार हेमंत गोडसे यांच्याकडून होत असून, त्यात स्पर्धा पाहायला मिळत आहे. त्याचा प्रत्यय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नाशिकबाबतचे प्रश्न सोडविण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या बैठकीत आला. या बैठकीला खुद्द पालकमंत्र्यांनाच निमंत्रित केले गेले नसल्याने शिंदे गटात अंतर्गत धुसफूस असलेली पाहावयास मिळत आहे.\nसत्ता स्थापनेनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी संपूर्ण राज्यात संघटना बांधणीचे प्रयत्न सुरू केले. यामध्ये मुख्य म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेलाच फोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी खासदार, आमदार यांच्या मदतीने शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकार्‍यांना संघटनेत आणण्यासाठी प्रयत्न होत आहेत. परंतु संघटना बळकटी तर सोडाच. मात्र, आहे त्या पदाधिकार्‍यांमध्येही आपसात पटत नसल्याचे दिसून येत असल्याने शिंदे गटातील राजकारण समोर आले आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे मंगळवारी (दि. 22) बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीला पालकमंत्री म्हणून दादा भुसे उपस्थित असणे गरजेचे होते. त्या व्यतिरिक्त आमदारांनादेखील बोलावणे आवश्यक होते. मात्र, गुजरातमध्ये आमदार गेलेले असल्याने त्यांना येता आले नाही. मात्र, त्यांच्यापर्यंत बैठक असल्याचा निरोपदेखील पोहोचला नाही, ही बाबदेखील महत्त्वाची आहे. दुसरीकडे खासदार हेमंत गोडसे व शिंदे गटाचे काही पदाधिकारी वगळता, शासनातील अधिकारी बैठकीला उपस्थित होते.\nसौदीत 12 जणांना मृत्युदंडाची शिक्षा\nना. दादा भुसे यांना या संदर्भात विचारले असता, आपल्याला बैठकीची कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले. यावरून नाशिकमध्ये शिंदे गटात नाराजी असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वीदेखील नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी स्वतंत्र पत्रकार परिषद घेत पालकमंत्री भुसे व खा. गोडसे यांच्या कार्यपद्धतीवर आरोप-प्रत्यारोप केले होते.\nB’day Amruta Khanvilkar : ‘चंद्रा’ अमृताविषयी ‘या’ गोष्टी माहिती आहेत का\nनगर : जादूटोणा कराल, तर जेलची हवा\nतीन फुटी मॅनहोल मृत्यूचे सापळे नाहीत का : हायकोर्ट\nThe post Nashik : मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला पालकमंत्र्यांनाच खो, शिंदे गटात धुसफूस appeared first on पुढारी.\nनाशिक : पोलिस उपआयुक्त चव्हाण, बच्छाव, खांडवी यांनी स्वीकारला पदभार\nSaptshringigad : हायकोर्टाच्या निर्णयामुळे सप्तशृंगी गडावर यंदा ‘असा’ होणार दसरा\nनाशिक : नुकसानभरपाईसाठी निफाड पंचायत समितीचे पालकमंत्र्यांना साकडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://mr.cmyunting.com/news/the-new-15-6-inch-bus-roof-monitor/", "date_download": "2022-12-01T00:52:37Z", "digest": "sha1:ABQKHIH7FWFPEUMQHIDAYF5FYQA44Y5Q", "length": 5338, "nlines": 157, "source_domain": "mr.cmyunting.com", "title": " बातम्या - नवीन 15.6-इंच बस रूफ मॉनिटर", "raw_content": "\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nनवीन 15.6-इंच बस रूफ मॉनिटर\nनवीन 15.6-इंच बस रूफ मॉनिटर\nमूलभूत कॉन्फिगरेशन: 15.6-इंच पूर्ण-दृश्य IPS स्क्रीन, 1920 x 1080 रिझोल्यूशन.Android 9, मेमरी 2 gb +16 GB.\nउत्पादनाचा आकार: 42CM*28CM* 3.5cm\nकार्ये: एक व्हिडिओ इनपुट आणि दोन ऑडिओ आउटपुट, नेव्हिगेशन ऑडिओ कनेक्ट आणि स्थापित करा.यूएसबी/एसडी, वायफाय वायरलेस इंटरनेट ऍक्सेस, सानुकूलित पर्यायी एचडीएमआय इनपुट, ऑनलाइन वॉचिंग टीव्ही आणि चित्रपटांसह.HDMI व्हिडिओ आणि ऑडिओ इनपुट, गाणे कराओकेशी कनेक्ट केले जाऊ शकते, खूप चांगला प्रभाव.USB\\SD सह, मल्टीमीडिया प्रोग्राम प्ले करू शकतात.मूळ कार स्टिरिओला ब्लूटूथ, एफएम ट्रान्समीटर जोडता येतो.मोबाइल इंटरनेट मोबाइल सामग्री मोठ्या स्क्रीनवर आणते.स्वतःचे शिंग आणा.ऑनलाइन टीव्ही, ऑनलाइन चित्रपट, मागणीनुसार गाणी.\nउत्पादनात वातावरणाचा दिवा, समोरच्या देखावा शैलीसह, सुपर पातळ शरीराचा वापर केला जातो.\nपरिपक्व आणि स्थिर प्रोग्राम, स्थापित केलेले विकृत होणार नाही, विक्रीनंतर रिमोट कंट्रोल बदलणे अधिक सोयीचे आहे.\nbuick GL8 व्यावसायिक वाहने 25S, 652T मॉडेल, Vito, Odyssey Alisson आणि 7-सीट मॉडेल, MPV, व्यावसायिक वाहने, सलून कार, बसेस, मिनीबस लोड करता येतात\n2008 मध्ये स्थापित, आमची कंपनी एक यशस्वी जागतिक व्यवसाय महामंडळात विकसित झाली आहे ज्याचे मुख्यालय ग्वांगझू येथे आहे आणि चेंगडू चीनमधील कार्यालये आहेत, कार मनोरंजन उत्पादनांच्या आफ्टरमार्केटमध्ये खास...\nक्र. 5, शवान ईस्ट सेकंड रोड, जिनिउ जिल्हा, चेंगडू शहर, सिचुआन प्रांत\n© कॉपीराइट 20202022 : सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://news18marathi.in/?cat=26", "date_download": "2022-11-30T23:19:56Z", "digest": "sha1:ULUY2D5BXXX4LB5DBHY62DZST7MJOM2Z", "length": 16020, "nlines": 205, "source_domain": "news18marathi.in", "title": "महाराष्ट्र – News 18 Marathi", "raw_content": "\nशिवभिषेक सोहळ्यास तमाम शिवप्रेमी यांनी उपस्थित राहावे —- विजयराव देशमुख\nप्राथमिक शिक्षक बँकेच्या राजकारणाची समिकरणे बदलणार -दिव्यांग कर्मचाऱ्यांचे मतदान ठरणार निर्णायक –\nवाघोली येथे डॉ सुधा कांकरिया यांच्या उपस्थितीत स्री जन्माच्या स्वागताची शपथ..\nवडार समाजाच्या वतीने सप्तशृंगी वनी देवी ते भवानी माता मंदिर शेवगावपायी ज्योत\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शेवगाव तालुकाध्यक्षपदी सचिन सातपुते यांची निवड\n” अपहरण झालेल्या तरूणाची शेवगाव पोलीसांनी चोवीस तासात केली सुटका “\nकोटा एक्सलन्स सेंटर चा विदयार्थी नीट व जेईई परीक्षेमध्ये तालुक्यात प्रथम..\nराष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी केली नंदिनी नदीची स्वच्छता\nकिरण साळवे यांना आदर्श अभियंता पुरस्कार प्रदान\nपत्रकार संरक्षण कायद्यासंदर्भात केंद्राशी बोलु – अण्णा हजारे\nमुख्य संपादक श्री. लक्ष्मण मडके पाटील25/10/2022\nशिवभिषेक सोहळ्यास तमाम शिवप्रेमी यांनी उपस्थित राहावे —- विजयराव देशमुख\nमराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड शेवगाव तालुका आयोजित शिवअभिषेक सोहळ्यास शेवगाव तालुक्यातील तमाम शिवप्रेमी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन…\nमुख्य संपादक श्री. लक्ष्मण मडके पाटील10/10/2022\nप्राथमिक शिक्षक बँकेच्या राजकारणाची समिकरणे बदलणार -दिव्यांग कर्मचाऱ्यांचे मतदान ठरणार नि��्णायक –\nअहमदनगर प्राथमिक शिक्षक बँकेच्या राजकारणात आता नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे बँकेच्या निवडणुकीत रिंगणात उतरलेल्या मंडळांनी दिव्यांग शिक्षकांना कायम…\nमुख्य संपादक श्री. लक्ष्मण मडके पाटील26/09/2022\nवडार समाजाच्या वतीने सप्तशृंगी वनी देवी ते भवानी माता मंदिर शेवगावपायी ज्योत\nजय भवानी वडार समाज शेवगाव नवरात्र उत्सवानिमित्त आज सप्तशृंगी वनी देवी ते भवानी माता मंदिर शेवगाव पायी ज्योत आणण्यात आले.…\nमुख्य संपादक श्री. लक्ष्मण मडके पाटील25/09/2022\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शेवगाव तालुकाध्यक्षपदी सचिन सातपुते यांची निवड\nमुख्य संपादक श्री. लक्ष्मण मडके पाटील23/09/2022\n” अपहरण झालेल्या तरूणाची शेवगाव पोलीसांनी चोवीस तासात केली सुटका “\nशेवगाव पोलीस स्टेशन गु.र.नं.672/2022 भा.द.वि.कलम 363 प्रमाणे दिनांक 22/09/2022 रोजी 21-47 वा.दाखल असुन नमुद गुन्ह्यातील फिर्यादी नामे लक्ष्म़ण भीमराव बोरूडे…\nमुख्य संपादक श्री. लक्ष्मण मडके पाटील20/09/2022\nकोटा एक्सलन्स सेंटर चा विदयार्थी नीट व जेईई परीक्षेमध्ये तालुक्यात प्रथम..\nशेवगाव तालुक्यातील कोटा एक्सलंन्स सेंटर येथील विद्यार्थी श्रेयश श्रीकांत बोबडे याने नीट परिक्षेत ५९२ गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवत…\nमुख्य संपादक श्री. लक्ष्मण मडके पाटील18/09/2022\nराष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी केली नंदिनी नदीची स्वच्छता\nशेवगाव येथील न्यू आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज शेवगाव व पद्मभूषण बाळासाहेब भारदे हायस्कूल शेवगाव राष्ट्रीय छात्र सेना विभागाच्या वतीने…\nमुख्य संपादक श्री. लक्ष्मण मडके पाटील18/09/2022\nकिरण साळवे यांना आदर्श अभियंता पुरस्कार प्रदान\nअहमदनगर जिल्हा परिषद येथे अभियंता दिनानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले तसेच अभियंता दिनानिमित्त आदर्श अभियंता पुरस्कार प्रदान करण्यात…\nमुख्य संपादक श्री. लक्ष्मण मडके पाटील18/09/2022\nपत्रकार संरक्षण कायद्यासंदर्भात केंद्राशी बोलु – अण्णा हजारे\nपत्रकार संरक्षण कायद्यासंदर्भात केंद्राशी बोलु – अण्णा हजारे नवीन कामगार कायद्यातुन पत्रकाराना वगळले. नवीन कामगार कायद्यावर हरकती नोंदवणार डॉ. विश्वासराव…\nमुख्य संपादक श्री. लक्ष्मण मडके पाटील17/09/2022\nशिक्षक बँकेत सदिच्छा आघाडी सत्तेवर आल्यानंतर दोन्ही गुरुमाऊली मंडळाची घोटाळ्याची मालिका बाहेर काढून फौजदारी गुन्हे दाखल करू – श्री. रघुनाथ झावरे सर\nपाच सहा वर्षे सत्तेत असणाऱ्या दोन्ही गुरू माऊली मंडळाने प्राथमिक शिक्षक बँकेत घोटाळ्याची मालिका उभी केली आहे व सर्वसामान्य सभासदांच्या…\nदरोडयाच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद “\nकोटा एक्सलन्स सेंटर चा विदयार्थी नीट व जेईई परीक्षेमध्ये तालुक्यात प्रथम..\nशेवगाव नगरपरीषदेच्या १२ प्रभागाची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर\nराक्षीत दिव्यांगांना पाच टक्के निधी वाटप:- बाबासाहेब गडाख\nवडार समाज शेवगावतर्फे हर घर तिरंगा जनजागृती अभियान संपन्न\nशिवभिषेक सोहळ्यास तमाम शिवप्रेमी यांनी उपस्थित राहावे —- विजयराव देशमुख\nप्राथमिक शिक्षक बँकेच्या राजकारणाची समिकरणे बदलणार -दिव्यांग कर्मचाऱ्यांचे मतदान ठरणार निर्णायक –\nवाघोली येथे डॉ सुधा कांकरिया यांच्या उपस्थितीत स्री जन्माच्या स्वागताची शपथ..\nवडार समाजाच्या वतीने सप्तशृंगी वनी देवी ते भवानी माता मंदिर शेवगावपायी ज्योत\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शेवगाव तालुकाध्यक्षपदी सचिन सातपुते यांची निवड\nप्राथमिक शिक्षक बँकेच्या राजकारणाची समिकरणे बदलणार -दिव्यांग कर्मचाऱ्यांचे मतदान ठरणार निर्णायक –\nवाघोली येथे डॉ सुधा कांकरिया यांच्या उपस्थितीत स्री जन्माच्या स्वागताची शपथ..\nवडार समाजाच्या वतीने सप्तशृंगी वनी देवी ते भवानी माता मंदिर शेवगावपायी ज्योत\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शेवगाव तालुकाध्यक्षपदी सचिन सातपुते यांची निवड\nदरोडयाच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद “\nकोटा एक्सलन्स सेंटर चा विदयार्थी नीट व जेईई परीक्षेमध्ये तालुक्यात प्रथम..\nशेवगाव नगरपरीषदेच्या १२ प्रभागाची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर\nदरोडयाच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद “\nकोटा एक्सलन्स सेंटर चा विदयार्थी नीट व जेईई परीक्षेमध्ये तालुक्यात प्रथम..\nशेवगाव नगरपरीषदेच्या १२ प्रभागाची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर\nराक्षीत दिव्यांगांना पाच टक्के निधी वाटप:- बाबासाहेब गडाख\nवडार समाज शेवगावतर्फे हर घर तिरंगा जनजागृती अभियान संपन्न\nशिवभिषेक सोहळ्यास तमाम शिवप्रेमी यांनी उपस्थित राहावे —- विजयराव देशमुख\nराक्षीत दिव्यांगांना पाच टक्के निधी वाटप:- बाबासाहेब गडाख\nशेवगाव नगरपरीषदेच्या १२ प्रभागाची ���्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर\nचापडगाव शाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी\nजिजामाता माध्यमिक विद्यालय देवटाकळीच्या विद्यार्थ्यांची रॅलीतुन जनजागृती\nवडार समाज शेवगावतर्फे हर घर तिरंगा जनजागृती अभियान संपन्न\nबातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे\nबातमी देण्यासाठी येथे क्लिक करा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/it-has-been-reported-that-husband-vaijnath-waghmare-who-is-separated-from-sushma-andhare-deputy-leader-of-the-shiv-sena-uddhav-balasaheb-thackeray-faction-is-going-to-join-the-shinde-faction/", "date_download": "2022-12-01T00:43:22Z", "digest": "sha1:F4A477VAO74AN52RMO6XMELHWM6AUOZI", "length": 6737, "nlines": 63, "source_domain": "hwmarathi.in", "title": "सुषमा अंधारे यांचे विभक्त पती शिंदे गटात प्रवेश करणार - HW News Marathi", "raw_content": "\nआमच्या पत्रकारितेचे समर्थन करा\nसुषमा अंधारे यांचे विभक्त पती शिंदे गटात प्रवेश करणार\nसुषमा अंधारे यांचे विभक्त पती शिंदे गटात प्रवेश करणार\nमुंबई | शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यापासून विभक्त झालेले पती वैजनाथ वाघमारे (Vaijnath Waghmare) हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या माहिती मिळाली आहे. सुषमा अंधारे यांचे पती शिंदे गटात सामील झाल्यास त्यांना मोठा झटका मानला जात आहे. यामुळे आता सुषमा अंधारे पुर्वीप्रमाणेच शिंदे गटावर टीका करणार की मवाळ होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागेल आहे.\nनुकत्या सुषमा अंधारेंनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सुषमा अंधारेंना उपनेत्याची पद दिले. आणि अल्पावधीतच सुषमा अंधारेंना लोकप्रिय झाल्या आहेत. आता सुषमा अंधारे या ठाकरे गटाच्या प्रमुख प्रवक्त्यांपैकी एक आहे. सुषमा अंधारेंचे विभक्त पती शिंदे गटात जाण्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. जर सुषमा अंधारेंचे विभक्त पती शिंदे गटात गेल्यानंतर त्यासाठी त्यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.\nशिंदे गटात शनिवारी (12 नोव्हेंबर) ठाकरे गटाचे विद्यमान खासदार गजानन कीर्तिकर यांनी प्रवेश केल्या. यानंतर आता सुषमा अंधारेंचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांच्यासोबत अभिनेत्री दिपाली सय्यद यांच्याही नावाची चर्चा होती. परंतु, सय्यद यांच्या शिंदे गटात सामील प्रवेश लांबणीवर गेल्याची माहिती माध्यमातून मिळली आहे.\nChief Minister Eknath ShindeDeepali SyedFeaturedShinde groupShiv Sena Uddhav Balasaheb ThackeraySushma AndhareVaijnath Waghmareदीपाली सय्यदमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवैजनाथ वाघमारेशिंदे गटश��वसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेठाकरेसुषमा अंधारे\nवांद्रे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये तब्बल 68 कोटी वसूल\n“शिंदे गटात लवकरच मोठी फूट पडण्याची तयारी”, संजय राऊतांचा दावा\n#LokSabhaElections2019 : देशातील राजकारणाची घसरलेली पातळी\n#Elections2019 : जाणून घ्या…नंदुरबार मतदारसंघाबाबत\nविरोधी पक्षांच्या एकमुखी आवाजाने ‘तोफ’ का थरथरली\nगडकोट व किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करणार\nनवाब मलिक यांचा जामीन अर्ज न्यायालयाने पुन्हा एकदा फेटाळला\nMangalprabhat Lodha यांनी शिवरायांवर केलेल्या वक्तव्यावर Bacchu Kadu यांचं महत्त्वाचं विधान\n“…मग कुणाचं तोंड बंद होतंय ते बघू”; आदित्य ठाकरेंना सुधीर मुनगंटीवारांचा टोला\n“सीमावाद प्रकरणी राज्य सरकारने हरीश साळवेंना बुक करावं”, अजित पवारांचा सल्ला\nआमच्या पत्रकारितेचे समर्थन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/622945.html", "date_download": "2022-12-01T01:01:47Z", "digest": "sha1:X4JRHTYRSV7AJZC2S35OCQO7J5U4KDPR", "length": 43794, "nlines": 177, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "व्यावसायिक शुल्क न भरणार्‍या मत्स्य व्यावसायिकांवर कारवाई करणार ! - निळकंठ हळर्णकर, मत्स्यव्यवसाय मंत्री, गोवा - सनातन प्रभात", "raw_content": "\nसनातन प्रभात > Location > आशिया > भारत > गोवा > व्यावसायिक शुल्क न भरणार्‍या मत्स्य व्यावसायिकांवर कारवाई करणार – निळकंठ हळर्णकर, मत्स्यव्यवसाय मंत्री, गोवा\nव्यावसायिक शुल्क न भरणार्‍या मत्स्य व्यावसायिकांवर कारवाई करणार – निळकंठ हळर्णकर, मत्स्यव्यवसाय मंत्री, गोवा\nव्यवसायविषयक शुल्क न भरणार्‍या मत्स्यव्यावसायिकांवर कारवाई\nपणजी, २५ ऑक्टोबर (वार्ता.) – व्यवसायविषयक शुल्क न भरणार्‍या मत्स्यव्यावसायिकांवर कारवाई करणार, अशी चेतावणी मत्स्यव्यवसाय खात्याचे मंत्री निळकंठ हळर्णकर यांनी दिली आहे. सचिवालयात मत्स्यव्यावसायिकांसमवेत झालेल्या बैठकीनंतर ते बोलत होते.\nते म्हणाले, ‘‘अनेक मत्स्यव्यावसायिक मालीम जेटी येथे त्यांचा व्यवसाय करत आहेत. काही मत्स्यव्यावसायिक सरकारकडून अनुदान घेत आहेत, तसेच जेटीवरील सुविधांचा लाभ घेत आहेत; परंतु व्यवसायविषयक शुल्क भरत नाहीत. मालीम जेटी सोसायटीचे अध्यक्ष त्यांच्या इच्छेनुसार कारभार करत आहेत. त्यामुळे मालीम जेटीवर काहीजण अवैधपणे मत्स्यव्यवसाय करत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याचे ठरवले आहे. एका मासापूर्व�� अशा मत्स्यव्यावसायिकांना सरकारकडे नोंदणी करण्याची विनंती केली होती; परंतु त्यांनी नोंदणी केली नाही. त्यानंतर याविषयी चर्चा करण्यासाठी मत्स्यव्यावसायिकांसमवेत बैठक घेण्यात आली. ज्या मत्स्यव्यावसायिकांनी खात्याकडे नोंदणी केली नाही, त्यांना जेटीवर प्रवेश दिला जाणार नाही. शुल्क म्हणून त्यांना वार्षिक २ लाख रुपये भरावे लागतील. मत्स्य उद्योगाद्वारे सरकारला अपेक्षित महसूल मिळावा, तसेच हा उद्योग पारदर्शकपणे चालू रहावा, हा यामागील हेतू आहे.’’ (कर न भरता व्यवसाय करण्यातून मत्स्यव्यावसायिकांची नीतीमत्ता किती ढासळली आहे, ते दिसून येते. समाजात प्रामाणिकपणा अपवादानेच दिसून येतो, याचे कारण त्यांना धर्मशिक्षण नसणे, हेच आहे \nसरकारने अनेक वेळा विनंती करूनही काही मत्स्यव्यावसायिकांनी खात्याकडे नोंदणी केलेली नाही. त्यामुळे सरकारने अशा व्यावसायिकांसाठी १९ ऑक्टोबर २०२२ पासून मालीम, खारीवाडो आणि कुटबण येथील जेटी बंद केल्या होत्या. ज्या मत्स्यव्यावसायिकांनी शुल्क भरून खात्याकडे नोंदणी केली आहे, त्यांनाच मत्स्यव्यवसाय संकुल आणि जेटी यांमध्ये प्रवेश दिला जात होता; परंतु २५ ऑक्टोबरला दुपारी या जेटी पुन्हा खुल्या करण्यात आल्या आणि मत्स्यव्यवसायिकांचा व्यवहार नेहमीप्रमाणे चालू झाला.\nCategories गोवा, राज्यस्तरीय बातम्या Tags कर, गोवा, प्रशासन, राज्यस्तरीय Post navigation\nशासनाने कब्रस्तानाविषयी अहवाल मागितला, कब्रस्तानच्या संरक्षक भिंतीचे काम थांबवले \nपिंपरी (पुणे) येथील दूषित शालेय पोषण आहार देणार्‍या संस्थेला पाठीशी घालणार्‍या उपायुक्तांना निलंबित करा – रमेश वाघेरे, माहिती अधिकार कार्यकर्ते\nनागपूर येथील एस्.टी.तील पात्रता परीक्षेत अपव्यवहार प्रकरणी ३ अधिकारी निलंबित \nबल्लारपूर (जिल्हा चंद्रपूर) येथील रेल्वे पूल दुर्घटनेप्रकरणी २ अधिकारी निलंबित \nसंभाजीनगर येथे पोलिसांची अनुमती न घेता ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात मोर्चा \nमुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांविषयी उच्च न्यायालयाने प्राधिकरणाला फटकारले \nCategories Select Category Location आफ्रिका आशिया इंडाेनेशिया चीन नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगाणा त्रिपुरा देहली नागालँड पंजाब पुदुच्चेरी बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान लडाख हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका उत्तर अमेरिका ऑस्ट्रेलिया दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या राज्यस्तरीय बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष सनातन प्रभात विशेष स्थानिक बातम्या राष्ट्र-धर्म विशेष आपत्काळ आयुर्वेद कविता खंडण ग्रंथ सदर ज्योतिषशास्त्र नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार विशेष सदर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण बुद्धीअगम्य घटना सण-उत्सव संशोधन सूक्ष्म ज्ञान सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF विशेष स्मरणिका आयुर्वेद आहार धर्माचरण\nSelect Tag (पू.) श्री. अशोक पात्रीकर १९९३ बॉम्बस्फोट ३१ डिसेंबर ६१ टक्के आध्यात्मिक पातळी अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन अग्नीशमन प्रशिक्षण अटक अण्णा द्रमुक अतिक्रमण अत्याचार अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अंधश्रद्धा निर्मूलन समिती अधिक मास अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर अध्यात्म अनुभूती अन्न आणि नागरी पुरवठा अपघात अपप्रकार अभय वर्तक अमरनाथ अंमलबजावणी संचालनालय अंमली पदार्थ अमित शहा अमेरिका अरविंद केजरीवाल अर्थ अर्थ खाते अलंकार अल् कायदा अल्पसंख्य-हिंदू अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन अवैध बांधकाम अहवाल आक्रमण आढावा आतंकवाद आतंकवाद विरोधी पथक आतंकवादी आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सीमावाद आत्महत्या आंदोलन आध्यात्मिक संशोधन आपत्काळ आम आदमी पक्ष आयकर खाते आयात आयुर्वेद आयुर्वेदीय जीवनशैली विशेषांक आरक्षण आरोग्य आरोग्य साहाय्य समिती आर्थिक आवाहन आव्हाड आस्थापनांचा हिंदुद्वेष इंडोनेशिया इतिहासाचे विकृतीकरण इम्रान खान इसिस इस्रायल इस्रो इस्लाम उत्तर कोरिया उत्तर-अमेरिका उत्तराखंड उद्धव ठाकरे उपक्रम उपोषण एकनाथ शिंदे एन. सी. ई. आर्. टी. एन्आयए एमआयएम एसएसआरएफचे संत एस्. एस्. आर. एफ्. ऑस्ट्रेलिया ओमर अब्दुल्ला ओमिक्रॉन विषाणू कचरा समस्या कन्हैय्याकुमार कर कर्जमाफी कर्नाटक कल�� - ३७० कविता काँग्रेस कायदा कारागृह कार्तिकी वारी विशेष वृत्त मालिका कार्यक्रम कार्यशाळा कावड यात्रा काश्मीर काश्मीर प्रश्न काश्मीरी पंडित कुपोषण कुंभमेळा कृतज्ञता पुष्पांजली विशेषांक १ ऑगस्ट २०२१ कृतज्ञता विशेषांक कृषी कॅग कॅसिनो के. चंद्रशेखर राव केरळ मंदिरे कै. परात्पर गुरु परशराम पांडे महाराज कॉ. पानसरे हत्या प्रकरण कोरेगाव भीमा कोरोना व्हायरस कोल्हापूर क्रांतीकारक क्रीडा खंडण खासगी बस अनियंत्रित दरवाढीविरोधी चळवळ खासदार खेळ ख्रिस्ती ख्रिस्ती धर्मगुरु गंगा नदी गंगानदी शुद्धीकरण गड-किल्ल्यांचे संवर्धन गणशोत्सव गणेशोत्सव गायनकला साधना गीतापठण गुढीपाडवा गुन्हेगार पोलीस गुन्हेगारी गुरुकृपायोग गुरुगाथा विशेषांक जून २०२२ गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी गुरुपैर्णिमा विशेषांक २३ जुलै २०२१ गुरुपौर्णिमा गुरुभक्ती विशेषांक गुरुमहती विशेषांक गुरुमाहात्म्य विशेषांक १८ जुलै २०२१ गॅस सिलिंडर गैरप्रकार गो गोतस्कर गोंधळ गोमाता गोमांस गोरक्षक गोरक्षण गोवा गोवा खाणप्रश्न गोवा विधानसभा अधिवेशन गोशाळा गोहत्या गौरी लंकेश ग्रंथ ग्रंथ प्रकाशन ग्रंथ सदर ग्रंथप्रदर्शन ग्राहक चंद्रबाबू नायडू चर्चासत्र चारुदत्त चित्रकला साधना चित्रपट चित्रपटाद्वारे विडंबन चिनी वस्तू चीन चीन प्रश्न चेतन राजहंस चोरी चौकटी चौकशी छत्रपती शिवाजी महाराज जमात- ए-इस्लामी जमात-उद-दवा जम्मू-काश्मीर जागतिक आरोग्य संघटना जागो जिहाद जिहाद एक षड्यंत्र विशेषांक जेएनयू जैविक अस्त्रे जैश-ए-महंमद जो बायडेन ज्ञानवापी ज्योतिष शास्त्रार्थ टी. राजासिंह ठाणे डॉ. झाकीर नाईक डॉ. प्रमोद सावंत डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी डोनाल्ड ट्रम्प ड्रेसकोड तबलीगी जमात तहरीक-ए-तालिबान-पाकिस्तान ताज्या बातम्या तालिबान तिबेट तिरंगा तीर्थक्षेत्र तुळजापूर भवानी मंदिर तृणमूल काँग्रेस द कश्मीर फाइल्स दगडफेक दंगल दंड दत्त दत्तजयंती विशेषांक २०२१ दरोडा दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन दहीहंडी दाऊद दाभोलकर दिनविशेष दिवाळी दिवाळी २०२२ दिव्य रथोत्सव विशेषांक दीपावली विशेषांक ४ नोव्हेंबर २०२१ दुष्काळ दूरचित्रवाणी कार्यक्रम देअली देवतांचे विडंबन देवेंद्र फडणवीस देहली दैनिक सनातन प्रभातचा २३ वा वर्धापनदिन दैवी बालक द्रमुक द्रौपदी मुर्मू धर्म धर्मग्रंथ धर्मद्र���ही धर्मनिरपेक्षता धर्मप्रेमीं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज धर्मशिक्षण धर्मांतर धर्मांध ध्वनीप्रदूषण नक्षलवादी नगर नरेंद्र मोदी नवरात्रोत्सव नवरात्रोत्सव-२०२२ नवी मुंबई महानगरपालिका नागरिकत्व सुधारणा कायदा नामजप नितीश कुमार निधन निर्यात निवडणुका निवेदन निसर्गानुकूल शेती विशेषांक २०२२ नृत्यकला साधना नॅशनल काॅन्फरन्स नॅशनल क्राईम रेकॉर्डस ब्युरो नेपाळ नैसर्गिक आपत्ती नोटा नोंद नौदल न्यायालय प. पू. आसारामजी बापू प.पू .आबा उपाध्ये प.पू. दादाजी वैशंपायन प.पू. दास महाराज प.पू. देवबाबा प.पू. श्रीकृष्ण कर्वे गुरुजी पंढरपूर विठ्ठल मंदिर पतंजलि पत्रकार परिषद पत्रकारिता पनून कश्मीर परराष्ट्रनिती परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव परीक्षा पर्यटक पर्यटन पर्यावरण पर्यावरण आणि वन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिति पाक प्रश्न पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तान पाकिस्तानचे उदात्तीकरण पाद्री पाश्चात्त्यां​चे अंधानुकरण पितृपक्ष पिनाराई विजयन् पीएनबी घोटाळा पीएफआय पीडीपी पुणे पुणे महानगरपालिका पुणे विद्यापीठ पुरातत्व विभाग पुरोगामी विचारवंत पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी पू. (अधिवक्ता) हरिशंकर जैन पू. (कु.) दीपाली मतकर पू. तनुजा ठाकूर पू. भार्गवराम प्रभु पू. वामन राजंदेकर पू. शिवाजी वटकर पू. संदीप आळशी पू. संभाजीराव भिडे गुरुजी पू. सौ. उमा रविचंद्रन् पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज पूर पेट्रोल-डिझेल दरवाढ पैठण पोप फ्रान्सिस पोलीस प्रकाश जावडेकर प्रकाशन प्रदर्शनी प्रदूषण प्रमोद मुतालिक प्रवासी भारतिय प्रशासकीय अधिकारी प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रशिक्षण प्रसार प्रसारमाध्यम प्रादेशिक परिवहन विभाग फटाक्यांवर बंदी फलक प्रसिद्धी फसवणूक फारुख अब्दुल्ला फुटीरतावादी बँक बँक घोटाळे बँक विलिनीकरण बकरी ईद बंगाल बजरंग दल बराक ओबामा बर्ड फ्ल्यू बलात्कार बहिष्कार बहुचर्चित विषय बहुजन समाज पक्ष बांगलादेश बांगलादेशातील हिंदूंवर आक्रमण ऑक्टोबर २०२१ बांगलादेशी घुसखोरी बाजीराव पेशवा बाबरी मशीद बुरखा बौद्ध धर्म ब्राह्मण ब्रिगेडीयर हेमंत महाजन भवानीदेवी भाजप भारत भारताचा इतिहास भारतीय भारतीय जनता पार्टी भारतीय नकाशाचे विकृतीकरण भावभक्ती विशेषांक भावामृत विशेषांक भाषा संवर्धन भूमाता ब्रिगेड भोजशाळा भ्रमणभा��� भ्रष्टाचार म मकर संक्रांति मंगलमय दसरा विशेषांक २०२१ मंत्रजप मदत मदरसा मंदिर मंदिररक्षण विशेषांक जुलै २०२१ मंदिरांचे सरकारीकरण मंदिरे वाचवा मद्य मद्याचे दुष्परिणाम मद्यालय मनोज खाडये ममता बॅनर्जी मराठी भाषा मराठी साहित्य संमेलन मशिदींवरील भोंगे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय महर्षि अरविंद महागाई महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ महाराष्ट्र विधीमंडळ महाराष्ट्र विधीमंडळ अधिवेशन महालक्ष्मी मंदिर महालय श्राद्ध विशेषांक २०२२ महाविकास आघाडी महाशिवरात्र महिला महिला आयोग महिलांवरील अत्याचार मानसिक मारिया वर्थ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष मार्गदर्शन मालवाहतूक मालेगाव बॉम्बस्फोट माहिती अधिकार कायदा मुंबई मुंबई उच्च न्यायालय मुंबई महानगरपालिका मुंबई सनातन प्रभात वर्धापनदिन विशेषांक मार्च २०२२ मुलायमसिंह यादव मुसलमान मूर्ती विसर्जन मेहबूबा मुफ्ती मोर्चा मोहन भागवत मोहनदास गांधी मौलवी यज्ञ यायाल युद्ध विशेषांक युरोप युवा योग वेदांत सेवा समिती योगा योगी आदित्यनाथ रक्षाबंधन रणरागिणी शाखा रमेश शिंदे रशिया रशिया-युक्रेन संघर्ष रस्त्यांवरील खड्डे राज ठाकरे राजकीय राजनाथ सिंह राजपूत करणी सेना राजेश क्षीरसागर राज्य राज्य महिला आयोग राज्यसभा राज्यस्तरीय राम मंदिर रामजन्मभूमी रामदास आठवले रामदेव बाबा रामनाथ कोविंद रामनाथी आश्रमाला मान्यवरांची भेट राममंदिर रामसेतू राष्ट्र राष्ट्र आणि धर्म राष्ट्र-धर्म लेख राष्ट्र-धर्म विशेष राष्ट्र-धर्मविषयक चौकट राष्ट्रगीत राष्ट्रद्रोही राष्ट्रध्वजाचा सन्मान राष्ट्रपुरूष राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा राष्ट्रीय जनता दल राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हरित लवाद राष्ट्रीय हिंदू आंदोलन राष्ट्र्ध्वजाचा अवमान राहुल गांधी रिझर्व्ह बँक रुग्ण रुग्णालय रेल्वे रेल्वे अपघात रोग रोहिंग्या प्रश्न लँड जिहाद लडाख लता मंगेशकर लव्ह जिहाद लष्कर ए तोयबा लाग लाचलुचपत प्रतिबंधक खाते लालू प्रसाद यादव लेख लोकमान्य टिळक लोकशाही लोकशाही कि भ्रष्टशाही लोकसंख्या वाढ लोकसभा लोकसभा अधिवेशन वंचित आघाडी वन्दे मातरम् वाचकांचे विचार वाद्यकला साधना वायूदल वारकरी वारकरी संप्रदाय विघ्नहर्ता गजानन विशेषांक २०२२ विज्ञान विज्ञापनांद्वारे विडंबन विडंबन विदेशी गुंतवणूक विद्यार्थी संघटना विनयभंग विमान विरोध विश्व हिंदु परिषद वृक्ष वृत्तविशेष वैज्ञानिक वैद्यकिय व्यंकय्या नायडू व्लादिमिर पुतिन व्हॅलेंटाईन डे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती शनिशिंगणापूर शबरीमला मंदिर शरद पवार शालेय पाठ्यपुस्तक शाळा शिक्षक शिक्षण शिक्षा शिर्डी साई बाबा शिव शिवप्रतिष्ठान शिवराज सिंह चौहान शिवशाहीर बाबासांहेब पुरंदरे शिवसेना शी-जिनपिंग शीख शे शेख हसीना शेतकरी आत्महत्या शेतकरी आंदोलन शेती शैक्षणिक शौर्य श्री गणेश श्री गणेशचतुर्थी विशेषांक १० सप्टेंबर २०२१ श्री गणेशमूर्ती श्री गणेशमूर्ती विसर्जन श्रीकृष्ण श्रीकृष्णजन्मभूमी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे भारतभ्रमण श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमद्भगवद्गीता श्रीराम श्रीराम सेना श्रीलंका श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ गौरव विशेषांक श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ संगीतकला साधना संघटना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सण-उत्सव संत संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत भक्तराज महाराज संतभेट संतांची गुणवैशिष्ट्ये संतांचे आशीर्वाद संतांचे मार्गदर्शन संतांचे विडंबन सदगुरू (डॉ. ) चारुदत्त पिंगळे सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये सद्गुरु नंदकुमार जाधव सद्गुरु नीलेश सिंगबाळ सद्गुरु राजेंद्र शिंदे सद्गुरु सत्यवान कदम सनबर्न फेस्टिवल सनातन आश्रम देवद सनातन आश्रम रामनाथी सनातन प्रभात सनातन प्रभात वर्धापनदिन सनातन प्रभात विशेष सनातन संस्था सनातन संस्था कौतुक सनातन संस्थेला विरोध सनातनचे संत संपादकीय संभाजी ब्रिगेड समर्थन समलैंगिक समाजवादी पक्ष संयुक्त जनता दल संयुक्त राष्ट्र संरक्षण सर्वेक्षण सर्वोच्च न्यायालय संशोधन संसद संस्कृत भाषा सांगली साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना साधनाविषयक चौकट साध्वी प्रज्ञासिंह सामना सामाजिक सामाजिक दुष्प्रवृत्ती निर्मूलन साम्यवादी सायकल सायबर गुन्हे सिद्धरामय्या सिद्धिविनायक मंदिर सिंधुदुर्ग सीबीआय सीसीटीव्ही सुनील घनवट सुरक्षारक्षक सुराज्य अभियान सुराज्य क्रांती विशेषांक सुरेश चव्हाणके सुवचने सूक्ष्म-परीक्षण सेन्सॉर बोर्ड सैन्य सोनिया गांधी सोलापूर सोशल मिडिया सौदी अरेबिया स्थानिक बातम्या स्वच्छ भारत अभियान स्वदेशीचा वापर करा लोकसंख्या वाढ लोकसभा लोकसभा अधिवेशन वंचित आघाडी वन्दे मातरम् वाचकांचे विचार वाद्यकला साधना वायूदल वारकरी वारकरी संप्रदाय विघ्नहर्ता गजानन विशेषांक २०२२ विज्ञान विज्ञापनांद्वारे विडंबन विडंबन विदेशी गुंतवणूक विद्यार्थी संघटना विनयभंग विमान विरोध विश्व हिंदु परिषद वृक्ष वृत्तविशेष वैज्ञानिक वैद्यकिय व्यंकय्या नायडू व्लादिमिर पुतिन व्हॅलेंटाईन डे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती शनिशिंगणापूर शबरीमला मंदिर शरद पवार शालेय पाठ्यपुस्तक शाळा शिक्षक शिक्षण शिक्षा शिर्डी साई बाबा शिव शिवप्रतिष्ठान शिवराज सिंह चौहान शिवशाहीर बाबासांहेब पुरंदरे शिवसेना शी-जिनपिंग शीख शे शेख हसीना शेतकरी आत्महत्या शेतकरी आंदोलन शेती शैक्षणिक शौर्य श्री गणेश श्री गणेशचतुर्थी विशेषांक १० सप्टेंबर २०२१ श्री गणेशमूर्ती श्री गणेशमूर्ती विसर्जन श्रीकृष्ण श्रीकृष्णजन्मभूमी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे भारतभ्रमण श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमद्भगवद्गीता श्रीराम श्रीराम सेना श्रीलंका श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ गौरव विशेषांक श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ संगीतकला साधना संघटना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सण-उत्सव संत संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत भक्तराज महाराज संतभेट संतांची गुणवैशिष्ट्ये संतांचे आशीर्वाद संतांचे मार्गदर्शन संतांचे विडंबन सदगुरू (डॉ. ) चारुदत्त पिंगळे सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये सद्गुरु नंदकुमार जाधव सद्गुरु नीलेश सिंगबाळ सद्गुरु राजेंद्र शिंदे सद्गुरु सत्यवान कदम सनबर्न फेस्टिवल सनातन आश्रम देवद सनातन आश्रम रामनाथी सनातन प्रभात सनातन प्रभात वर्धापनदिन सनातन प्रभात विशेष सनातन संस्था सनातन संस्था कौतुक सनातन संस्थेला विरोध सनातनचे संत संपादकीय संभाजी ब्रिगेड समर्थन समलैंगिक समाजवादी पक्��� संयुक्त जनता दल संयुक्त राष्ट्र संरक्षण सर्वेक्षण सर्वोच्च न्यायालय संशोधन संसद संस्कृत भाषा सांगली साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना साधनाविषयक चौकट साध्वी प्रज्ञासिंह सामना सामाजिक सामाजिक दुष्प्रवृत्ती निर्मूलन साम्यवादी सायकल सायबर गुन्हे सिद्धरामय्या सिद्धिविनायक मंदिर सिंधुदुर्ग सीबीआय सीसीटीव्ही सुनील घनवट सुरक्षारक्षक सुराज्य अभियान सुराज्य क्रांती विशेषांक सुरेश चव्हाणके सुवचने सूक्ष्म-परीक्षण सेन्सॉर बोर्ड सैन्य सोनिया गांधी सोलापूर सोशल मिडिया सौदी अरेबिया स्थानिक बातम्या स्वच्छ भारत अभियान स्वदेशीचा वापर करा स्वभावदोष आणि अहंनिर्मूलन स्वातंत्र्यवीर सावरकर स्वातंत्र्यसैनिक स्वामी विवेकानंद हत्या हनुमान जयंती हमिद अन्सारी हलाल हाफिज सईद हिं हिजबुल मुजाहिदीन हिजाब / बुरखा वाद हिंद हिंदु हिंदु जनजागृती समिती हिंदु जनजागृती समिती कौतुक हिंदु जनजागृती समितीकडून निवेदन हिंदु जागरण मंच हिंदु धर्म हिंदु धर्म संस्कार हिंदु धर्मजागृती सभा हिंदु धर्मात पुनरागमन हिंदु धर्माविषयी अज्ञान हिंदु नेते हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र जागृती अभियान हिंदु राष्ट्र जागृती आंदोलन हिंदु राष्ट्र जागृती सभा हिंदु राष्ट्र संकल्प अभियान हिंदु राष्ट्र सेना हिंदु विधीज्ञ परिषद हिंदु विराेधी हिंदु विरोधी हिंदु शरणार्थी-भारतीय नागरीकत्व हिंदु संघटना आणि पक्ष हिंदु संतांची अपकीर्ति हिंदु संस्कृती हिंदुत्व हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदुत्वनिष्ठांचे आंदोलन हिंदुविरोधी कायदे हिंदुविरोधी वक्तव्ये हिंदू हिंदू महासभा हिंदू राष्ट्र हिंदूंचा इतिहास हिंदूंचा पराक्रम हिंदूंचा वंशविच्छेद हिंदूंचा विरोध हिंदूंची मंदिरे असुरक्षित हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंचे यश हिंदूंचे राजे हिंदूंच्या समस्या हिंदूंवर आक्रमण हिंदूंवरील अत्याचार हिंदूंवरील आघात हिंदूंसाठी सकारात्मक हुरियत काॅन्फरन्स होळी रंगपंचमी\nCategories Select Category Location आफ्रिका आशिया इंडाेनेशिया चीन नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगाणा त्रिपुरा देहली नागालँड पंजाब पुदुच्चेरी बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश मह���राष्ट्र मेघालय राजस्थान लडाख हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका उत्तर अमेरिका ऑस्ट्रेलिया दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या राज्यस्तरीय बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष सनातन प्रभात विशेष स्थानिक बातम्या राष्ट्र-धर्म विशेष आपत्काळ आयुर्वेद कविता खंडण ग्रंथ सदर ज्योतिषशास्त्र नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार विशेष सदर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण बुद्धीअगम्य घटना सण-उत्सव संशोधन सूक्ष्म ज्ञान सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF विशेष स्मरणिका आयुर्वेद आहार धर्माचरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Geet_Prakar/Bal_Geete", "date_download": "2022-11-30T23:12:59Z", "digest": "sha1:QWT5FK4JCRXHA2SNMPRPVJKEQMCBSF7C", "length": 8767, "nlines": 225, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "बालगीत | Baal Geet | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nगीत प्रकार - बालगीत\nअ आ आई, म म मका\nआई आणखी बाबा यातून\nआई बघ ना कसा हा दादा\nआई व्हावी मुलगी माझी\nआमचा राजू का रुसला\nआम्ही कोळ्याची पोरं हाय्‌ हो\nआला आला पाऊस आला\nआली बघ गाई गाई\nआवडती भारी मला माझे\nउगी उगी गे उगी\nए आई मला पावसात\nएक कोल्हा बहु भुकेला\nएक होता काऊ तो\nएका तळ्यात होती बदके\nकर आता गाई गाई\nकशी कसरत दावतुया न्यारी\nकोण येणार ग पाहुणे\nखबरदार जर टाच मारुनी\nखोडी माझी काढाल तर\nगमाडि गंमत जमाडि जंमत\nगाडी आली गाडी आली\nगोष्ट मला सांग आई\nचंदाराणी चंदाराणी का ग\nचांदोबा चांदोबा भागलास का\nझुक झुक झुक झुक अगीनगाडी\nझुलतो झुला जाई आभाळा\nझू झू झू झू रॉकेट\nटप्‌ टप्‌ टप्‌ काय बाहेर\nटप्‌ टप्‌ पडती अंगावरती\nटप टप टप टाकित टापा\nटप टप टप थेंब वाजती\nठाऊक नाही मज काही\nताईबाई अता होणार लगीन\nतुझ्या गळां माझ्या गळां\nदादा रुसला ताई रुसली\nदादाचं घर बाई उन्हात\nदिवसभर पावसात असून सांग\nदेते कोण देते कोण\nदेवा तुझे किती सुंदर आकाश\nदोन बोक्यांनी आणला हो\nनाच रे मोरा अंब्याच्या\nपाऊस आला वारा आला\nपिर पिर पिर पिर पावसाची\nफूलपाखरू झालो रे मी\nबसा मुलांनो बस��� सांगतो\nबे एके बे, बे दुणे चार\nमज खेळणी नको ती\nमला न कळते सारेगम\nमाझ्या मामाची रंगीत गाडी\nमी पप्पाचा ढापून फोन\nमी मोठ्ठा होणार किनई मी\nया गडे हासू या\nया बालांनो या रे या\nया बाळांनो या बाळांनो\nया रे या सुजन\nया वार्‍याच्या बसुनी विमानी\nये रे ये रे पावसा रुसलास\nलाल टांगा घेऊन आला\nशाळा सुटली पाटी फुटली\nशिका शिका रे शिका शिका\nससा तो ससा की कापूस जसा\nसा- सागर उसळे कैसा\nहळूच या हो हळूच या\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \nझाला साखरपुडा ग बाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.idiva.com/ampstories/marathi/beauty/skincare/dia-mirza-clear-skin-tips-in-marathi/18044585", "date_download": "2022-11-30T23:40:47Z", "digest": "sha1:IYX5F6JMWP4S4B7XSDR6GFQMOWEWGUDC", "length": 3486, "nlines": 29, "source_domain": "www.idiva.com", "title": "दिया मिर्झासारखी मिळवा चमकणारी त्वचा | Dia Mirza Clear Skin Tips in Marathi", "raw_content": "दिया मिर्झासारखी मिळवा चमकणारी त्वचा\nती तिची दिनचर्या साधी ठेवते\nदिया एक साधी CTM दिनचर्या फॉलो करते आणि तिने झोपण्यापूर्वी तिचा मेकअप काढला आहे याची खात्री करते.\nदिया सेंद्रिय आणि कोणत्याही पॅराबेन्सपासून मुक्त असलेल्या स्किनकेअरची निवड करण्यास प्राधान्य देते.\nहोय, योगामुळे लवचिकता आणि एकूणच चांगले आरोग्य सुधारते, जे तुमच्या त्वचेवर दिसून येते.\nदिया अ‍ॅव्होकॅडो, केळी, हिरवे सफरचंद आणि दही याचे स्मूदी तयार करते. जे अँटिऑक्सिडंट्स आणि पोषक तत्वांनी समृद्ध असतात.\nदिया उन्हाळ्यात भरपूर नारळाच्या पाण्याचे सेवन करते. ती नेहमी हायड्रेटेड राहण्याची खात्री करते. तिच्या शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते. ज्यामुळे तिची त्वचा स्वच्छ होते.\nसनस्क्रीनशिवाय कधीही बाहेर जाऊ नका\nदीया नेहमी बाहेर पडण्यापूर्वी सनस्क्रीन लावते. कारण ती पिगमेंटेशन आणि फाइन लाईन्स दोन्ही टाळण्यास मदत करते.\nदिया अक्रोडाचे दाणे, मनुका आणि कोरफड घालून स्क्रब बनवते आणि तिचा चेहरा एक्सफोलिएट करते.\nदिया अनेकदा तिच्या चेहऱ्याला मॉइश्चरायझ करण्यासाठी ऑलिव्ह किंवा खोबरेल तेल लावते.\nसौंदर्याच्या अशा आणखी कथांसाठी वाचत राहा iDiva मराठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://news18marathi.in/?cat=27", "date_download": "2022-11-30T23:33:04Z", "digest": "sha1:DQYJY36FTW427NH4Q4FJH5LQBN6OZUF2", "length": 9178, "nlines": 156, "source_domain": "news18marathi.in", "title": "देश-विदेश – News 18 Marathi", "raw_content": "\nशिवभिषेक सोहळ्यास तमाम शिवप्रेमी यांनी उपस्थित राहावे —- विजयराव देशम���ख\nप्राथमिक शिक्षक बँकेच्या राजकारणाची समिकरणे बदलणार -दिव्यांग कर्मचाऱ्यांचे मतदान ठरणार निर्णायक –\nवाघोली येथे डॉ सुधा कांकरिया यांच्या उपस्थितीत स्री जन्माच्या स्वागताची शपथ..\nवडार समाजाच्या वतीने सप्तशृंगी वनी देवी ते भवानी माता मंदिर शेवगावपायी ज्योत\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शेवगाव तालुकाध्यक्षपदी सचिन सातपुते यांची निवड\n” अपहरण झालेल्या तरूणाची शेवगाव पोलीसांनी चोवीस तासात केली सुटका “\nकोटा एक्सलन्स सेंटर चा विदयार्थी नीट व जेईई परीक्षेमध्ये तालुक्यात प्रथम..\nराष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी केली नंदिनी नदीची स्वच्छता\nकिरण साळवे यांना आदर्श अभियंता पुरस्कार प्रदान\nपत्रकार संरक्षण कायद्यासंदर्भात केंद्राशी बोलु – अण्णा हजारे\nदरोडयाच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद “\nकोटा एक्सलन्स सेंटर चा विदयार्थी नीट व जेईई परीक्षेमध्ये तालुक्यात प्रथम..\nशेवगाव नगरपरीषदेच्या १२ प्रभागाची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर\nराक्षीत दिव्यांगांना पाच टक्के निधी वाटप:- बाबासाहेब गडाख\nवडार समाज शेवगावतर्फे हर घर तिरंगा जनजागृती अभियान संपन्न\nशिवभिषेक सोहळ्यास तमाम शिवप्रेमी यांनी उपस्थित राहावे —- विजयराव देशमुख\nप्राथमिक शिक्षक बँकेच्या राजकारणाची समिकरणे बदलणार -दिव्यांग कर्मचाऱ्यांचे मतदान ठरणार निर्णायक –\nवाघोली येथे डॉ सुधा कांकरिया यांच्या उपस्थितीत स्री जन्माच्या स्वागताची शपथ..\nवडार समाजाच्या वतीने सप्तशृंगी वनी देवी ते भवानी माता मंदिर शेवगावपायी ज्योत\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शेवगाव तालुकाध्यक्षपदी सचिन सातपुते यांची निवड\nप्राथमिक शिक्षक बँकेच्या राजकारणाची समिकरणे बदलणार -दिव्यांग कर्मचाऱ्यांचे मतदान ठरणार निर्णायक –\nवाघोली येथे डॉ सुधा कांकरिया यांच्या उपस्थितीत स्री जन्माच्या स्वागताची शपथ..\nवडार समाजाच्या वतीने सप्तशृंगी वनी देवी ते भवानी माता मंदिर शेवगावपायी ज्योत\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शेवगाव तालुकाध्यक्षपदी सचिन सातपुते यांची निवड\nदरोडयाच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद “\nकोटा एक्सलन्स सेंटर चा विदयार्थी नीट व जेईई परीक्षेमध्ये तालुक्यात प्रथम..\nशेवगाव नगरपरीषदेच्या १२ प्रभागाची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाही��\nदरोडयाच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद “\nकोटा एक्सलन्स सेंटर चा विदयार्थी नीट व जेईई परीक्षेमध्ये तालुक्यात प्रथम..\nशेवगाव नगरपरीषदेच्या १२ प्रभागाची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर\nराक्षीत दिव्यांगांना पाच टक्के निधी वाटप:- बाबासाहेब गडाख\nवडार समाज शेवगावतर्फे हर घर तिरंगा जनजागृती अभियान संपन्न\nशिवभिषेक सोहळ्यास तमाम शिवप्रेमी यांनी उपस्थित राहावे —- विजयराव देशमुख\nराक्षीत दिव्यांगांना पाच टक्के निधी वाटप:- बाबासाहेब गडाख\nशेवगाव नगरपरीषदेच्या १२ प्रभागाची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर\nचापडगाव शाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी\nजिजामाता माध्यमिक विद्यालय देवटाकळीच्या विद्यार्थ्यांची रॅलीतुन जनजागृती\nवडार समाज शेवगावतर्फे हर घर तिरंगा जनजागृती अभियान संपन्न\nबातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे\nबातमी देण्यासाठी येथे क्लिक करा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/amravati/yavatmal/news/spraying-medicine-by-mns-to-prevent-outbreak-of-lumpy-130392884.html", "date_download": "2022-12-01T00:20:22Z", "digest": "sha1:L5BMWGKCOGCXDQCYX46UNYDCLUL6ZUNC", "length": 4944, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "लम्पीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी‎ मनसेकडून औषध फवारणी‎ | Spraying medicine by MNS to prevent outbreak of lumpy| marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n‎ संसर्गजन्य रोगाने थैमान:लम्पीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी‎ मनसेकडून औषध फवारणी‎\n‎मागील महिन्याभरापासून बुलडाणा जिल्ह्यात लम्पी या‎ संसर्गजन्य रोगाने थैमान घातले आहे, बुलडाणा‎ जिल्ह्यात या आजारामुळे ९० ते १०० गायी व बैल मृत‎ पावले आहेत. त्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात‎ सापडला आहे. या आजाराला आळा घालण्यासाठी‎ महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना जिल्हा संघटक‎ शैलेश गोंधणे यांच्या नेतृत्वात, शैलेंद्र कापसे‎ जिल्हाध्यक्ष मनविसे विनोद खरपास, प्रदीप भवर,‎ स्वप्नील असोले, सुदर्शन गवई व बद्री गाढवे यांच्या‎ प्रमुख उपस्थितीत अमडापूर जि.प. सर्कल मधील‎ दहिगाव व परिसरातील गावामध्ये जनावरांच्या गोठ्यात‎ ट्रॅक्टर द्वारे फवारणी केली.\n‎ तसेच तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. दांडगे‎ डॉ. लोणे, जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. निळे‎ यांच्याशी शैलेश गोंधणे यांनी चर्चा करून लम्पी हा‎ आजार आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने खबरदारी‎ घ्यावी अशी सूचना केली. दहिगाव परिसरातील‎ फवारणी प्रसंगी विनोद देवकर, श्याम कुलकर्णी, राजू‎ ढोमने, ज्ञानेश्वर होरकळ, विष्णू वांजोळ, भागवत‎ कपले, अविनाश लोढे, गणेश वांजोळ, चैतन्य खरपास,‎ भारत ठोंबरे, स्वप्नील खरपास, अभिषेक बेदरकर,‎ समाधान पवार, समाधान रसाळ, प्रभाकर रसाळ,‎ डिगांबर भाऊ, गोपाल गाढवे, नारायण होगे, आशिष‎ गायके, राणा दर्पणसिंग ठाकूर, स्वप्निल तरमळे, गणेश‎ इंगळे, संकेत पाटील, विनायक वराडे विशाल पाटील,‎ ऋषिकेश गायकवाड, दत्ता झुंबड, दिगंबर शिंगाडे,‎ विठ्ठल जाधव आदी उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/1427/", "date_download": "2022-12-01T01:16:07Z", "digest": "sha1:FJIVJJH4NGCLK4LQU2BF5FVBRAEKJEQ6", "length": 6901, "nlines": 48, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "वेंगुर्लेत भाजपच्या रक्तदान शिबिरात ५९ रक्तदात्यांचे रक्तदान..", "raw_content": "\nवेंगुर्लेत भाजपच्या रक्तदान शिबिरात ५९ रक्तदात्यांचे रक्तदान..\nवेंगुर्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा सप्ताहाचा समारोप व प्रदेश सरचिटणीस माजी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा वेंगुर्ले च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन साईदरबार हाॅल मध्ये केले होते. या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी उस्फूर्त पणे ५९ बाॅटल रक्तदान केले.या रक्तदान शिबिराचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले.यावेळी नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप, जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, शहर अध्यक्ष सुरेंद्र चव्हाण , जि.का.का.सदस्य साईप्रसाद नाईक, ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर, नगरसेवक पिंटू गावडे, प्रशांत आपटे, धर्मराज कांबळी, नगरसेविका साक्षी पेडणेकर, युवा मोर्चा चे हेमंत गावडे, ता.उपाध्यक्ष दिपक नाईक, युवा मोर्चा शहर अध्यक्ष प्रणव वायंगणकर, रविंद्र शिरसाट , शेखर काणेकर, तुषार साळगांवकर, संकेत धुरी, समीर चिंदरकर, गणेश गावडे , संदीप पाटील, निलेश मांजरेकर, विजय बागकर, शरद मेस्त्री, यशवंत कीनळेकर, सुनील घाग, निलेश गवस, सुधीर गावडे तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.\nयावेळी सावंतवाडी येथील रक्तपेढीचे डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते. या रक्तदान शिबिरात दोन युवतींनी रक्तदान केले.रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी भाजपा कार्यकर्ते व युवा मोर्चा कार��यकर्त्यांनी मेहनत घेतली.\nफडणवीस यांच्या बौद्धिकतेवर थोरात यांची टीका..\nवेंगुर्ला तालुक्यात आज १० व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह..\nकुडाळ आठवडा बाजारात पुन्हा एकदा नगरपंचायत प्रशासनाची मुजोरी.; बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई नाही स्थानिकांना मात्र हटवण्यासाठी प्रशासनाचा हट्टहास\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे कुडाळ मध्ये होणार जल्लोषात स्वाग.;तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती..\nराज ठाकरे उद्यापासून सिंधुदुर्ग दौऱ्यावर मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांची माहिती\nसिंधुदुर्गातील ओसरगाव टोलनाक्यावर आज मध्यरात्रीपासून टोल वसुली होणार सुरू.MH 07 गाड्यांना 50% सवलत.\nकुडाळ आठवडा बाजारात पुन्हा एकदा नगरपंचायत प्रशासनाची मुजोरी.; बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई नाही स्थानिकांना मात्र हटवण्यासाठी प्रशासनाचा हट्टहास\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे कुडाळ मध्ये होणार जल्लोषात स्वाग.;तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती..\nतरंदळे खोतवाडी येथील रक्तदान शिबीरात ५१ रक्तदात्यांचे रक्तदान..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1140599", "date_download": "2022-12-01T01:00:37Z", "digest": "sha1:RZGZBXMJJSBWPJM5VPJBWI7TAGCRQJ35", "length": 2598, "nlines": 68, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"इ.स. १७०९\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"इ.स. १७०९\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n२१:४८, १४ मार्च २०१३ ची आवृत्ती\n१६ बाइट्स वगळले , ९ वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने काढले: wuu:1709年 (deleted)\n१२:४२, ७ जानेवारी २०१३ ची आवृत्ती (संपादन)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: mhr:1709)\n२१:४८, १४ मार्च २०१३ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nMerlIwBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने काढले: wuu:1709年 (deleted))\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://punelive24.com/pune-fire-news-pune-residents-beware-fire-continues-in-the-city-second-major-fire-in-one-week/", "date_download": "2022-12-01T00:21:31Z", "digest": "sha1:KTKQ4RTHKJ73YUR2B2YYEJ5CAMLBRKH4", "length": 5849, "nlines": 42, "source_domain": "punelive24.com", "title": "pune fire news pune residents beware fire continues in the city second major fire in one week | Pune Fire News : पुणेकरांनो सावधान.! शहरात आगीचा तांडव सुरूच; एकाच आठवड्यात दुसरी भीषण आग | Pune News", "raw_content": "\nHome - ताज्या बातम्या - Pune Fire News : पुणेकरांनो सावधान. शहरात आगीचा तांडव सुरूच; एकाच आठवड्यात दुसरी भीषण आग\nPosted inताज्या ब��तम्या, पुणे, पुणे जिल्हा, पुणे शहर\nPune Fire News : पुणेकरांनो सावधान. शहरात आगीचा तांडव सुरूच; एकाच आठवड्यात दुसरी भीषण आग\nपुणे – मागील काही दिवसांपासून पुणे शहर (Pune) आणि परिसरात आगीच्या (Fire News) घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. काल पुन्हा एकदा शहारत आगीची (Fire News) घटना आहे. पुणे शहरात (Pune) नुकतीच एक धक्कादायक घटना घडली असून, या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पुण्यातील वानवडी गावठाणातील शिवरकर चाळीमध्ये भीषण आग (Fire News) लागली असून, यामध्ये चार ते पाच घरे जळून खाक झाली आहेत.\nयावेळी अग्निशमन दलाच्या सहा गाड्याच्या मदतीने साधारण एक तासांत आग आटोक्यात आणली. यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसून झोपड्या मध्ये राहणाऱ्या नागरिकांचे मात्र मोठे आर्थिक नुकसान झाले.\nमिळालेल्या माहितीनुसार, साधारण साडेअकरा वाजता या परिसरात मांडवाचे सामान ठेवलेल्या खोलीमध्ये शॉर्टसर्किट झाला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्या खोलीत ठेवलेल्या सिलेंडरचा स्फोट होऊन आगीने भडका घेतला.\nत्यामुळे आग आजूबाजूच्या घरांमध्ये पसरली, रात्रीची वेळ असल्याने सर्व नागरिक झोपलेले होते, अचानक धूर आणि अग्नीच्या उष्णतेने नागरिकांना जाग आली.\nघरातील सिलेंडर घेऊन काही नागरिक आगीच्या ठिकाणापासून दूर पळत सुटले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. परंतु झोपड्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांचे सर्व सामान, कपडे, इतर साहित्य जळून खाक झाले आहे.\nदरम्यान, काही दिवसांपासून वडगावशेरी परिसरात भीषण आग (Fire News) लागली होती. वडगावशेरी येथील सोपान नगर येथे एका गोडाउनला ही आग (Fire News) लागली होती.\nअग्निशमनदलाच्या जवानांकडून बराच वेळ आग विझवण्याचं काम सुरु होतं. यावेळी अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या आणि त्यानंतर ही भीषण आग आटोक्यात आली होती.\nपुणे शहरात आणि परिसरात सध्या आगीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. साधारण दिवाळी पासून या आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9A%E0%A4%82/", "date_download": "2022-12-01T00:35:17Z", "digest": "sha1:25UXGMM6W6A4F3MD7IL2H4ITHUCQWE2W", "length": 40455, "nlines": 190, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "मेधाचं काय करायचं ? | थिंक महाराष्ट्र", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nHome कला मेधाचं काय करायचं \nशिक्षणक्षेत्रात, कॉर्पोरेट जगात, लेखकांच्या संमेलनात, सरकारी कर्मचा-यांच्या समुहात, महाराष्ट्रात-महाराष्ट्राबाहेर, अमेरिकेत, कॉन्फरन्समध्ये किंवा चार इंटुक लोकांबरोबरच्या टॅक्सीच्या प्रवासात एका व्यक्तीबद्दल मी कायम ऐकत आलेली आहे. या व्यक्तीला कधीही न भेटतादेखील तिच्याबद्दल इतकं भरभरून ऐकलंय की त्या माहितीच्या समुच्चयाला एकदा तपासून पाहायला हवं असं वाटत होतं. विचार करणारा प्रत्येक माणूस या व्यक्तिमत्त्वाबद्दल विचार करतो, मत बाळगतो, हिरिरीनं ते मत व्यक्त करतो, तिनं काय करायला हवं होतं याबद्दल अथक सल्लामसलती करतो. मला वाटतं, मेधा पाटकर हे अनेक पिढ्यांच्या चर्चेला पुरून उरेल असं एक व्यक्तिमत्त्व आहे.\nमाझ्या अँथ्रोपोलॉजिस्ट शिक्षणाचा एक भाग म्हणून मी आय.आय.टी.तल्या विद्यार्थ्यांचा कळप नेहमी तपासत असते. आतापर्यंत प्रत्येक आय.आय.टी.यननं मला ‘मेधा पाटकर‘ या विषयावर मतप्रदर्शन करून माझ्या ‘मेधा-इन्फो डाटाबेस’मध्ये भर टाकली आहे. माझ्या अँथ्रोपोलॉजिकल कुतूहलाचा एक हिस्सा ‘मेधा पाटकर’ हा असल्यामुळे हा गुंतागुंतीचा फिनॉमिना मला सतत खुणावत राहिलाय.\nआयुष्यात अनेक जण असेही भेटले, की जे ‘भज मेधा’ पंथातले होते. ‘मेधाताईनं’ एखादी गोष्ट हातात घेतली, की ती कशी ग्रेट आहे याबद्दल सांगून कान किटवण्याची जबाबदारी ते मनापासून पार पाडत असत. ‘भज मेधा’ पंथात गौरी देशपांडेच्या न-राजकीय लेखनावर प्रेम करणा-या आणि मेधाताईंच्या राजकारणाचं लिंबू बसलेल्या कन्यका यांचा मोठा गट आहे. दुसरा गट मेधाच्या कमिटमेंटनं, दुर्दम्य इच्छाशक्तीनं, तिच्या लढा द्यायच्या कुवतीनं भारावलेला, इंजिनीयर ‘दादा’ लोकांचा आहे. मेधाताईंच्या ‘डेव्हलपमेंट पॉलिसी’चा कोणताही क्रिटिक या ‘भज मेधा’ गटाला रुचत नाही. लोकांना फार काळ ताणलेले लढे आवडत नाहीत. त्यांना विकासात्मक मांडवली व्हावी लागते. लढ्यासाठी लढा त्यातली ऊर्जा गमावून बसतो. असं जर ‘मेधाताईं’च्या बाबतीत कोणी बोललं की भज-मेधा गटातली लोकं त्याला ‘साम्राज्यवाद्यांचा हस्तक’ ठरवतात.\nमी मेधा पाटकरांचं पहिलं भाषण ऐकलं तेव्हा दिवस ‘एनरॉन’चे होते आणि मेधा पाटकरांची अत्यंतिक कळकळ त्या भाषणातूनही जाणवत होती. पत्रकार म्हणून सभा कव्हर करताना माझ्या ��ोळयांत एकदाच पाणी आलं ते मेधा पाटकरांच्या भाषणानं. या बाईमधली जेन्युईन ऊर्जा मनाला स्पर्शून जाते.\nनर्मदा आंदोलन जसं जसं जुनं व्हायला लागलं तशी तशी मेधा पाटकरांची ओळख सर्व भारतीयांना झाली आणि मग नर्मदा, एनरॉन किंवा स्वातंत्र्योत्तर भारतातला कुठलाही महत्त्वाचा लढा मेधा पाटकरांच्या सहभागाशिवाय पार पडला नाही. काही वर्षांपूर्वी, सिंगूरनंतरच्या कोलकात्यात मोर्चा निघाला तेव्हा अनेक वान्नाबे मेधा-प्रतिकृतींसह मेधा पाटकरांचं भाषण परत ऐकलं. किती फरक पडला या काळात आता काहीशी निराशेची झाकही का दिसते त्यांच्या आवाजात आता काहीशी निराशेची झाकही का दिसते त्यांच्या आवाजात या व्यक्तिमत्त्वाचा गेल्या पंचवीस वर्षांतला प्रवास थक्क करणारा, चढ-उतारांनी भरलेला. ‘भज मेधा’ गटाचा रागच येऊ शकत नाही अशी ऊर्जा या बाईमध्ये आहे. पण मेधामध्ये काहीतरी नाही. ते काय नाही या व्यक्तिमत्त्वाचा गेल्या पंचवीस वर्षांतला प्रवास थक्क करणारा, चढ-उतारांनी भरलेला. ‘भज मेधा’ गटाचा रागच येऊ शकत नाही अशी ऊर्जा या बाईमध्ये आहे. पण मेधामध्ये काहीतरी नाही. ते काय नाही यावर अनेक मेधा-विरोधक अथक बोलतात. म्हणजे उदाहरणार्थ, मेधा पाटकरांना बेरजेचं राजकारण जमलं नाही. त्यांनी ‘ऑल आर नथिंग’ असा डाव करून लढे टोकाला नेले. मुलगी नुसतीच ‘हट्टी’ नाही तर तिला चळवळ समजते, परंतु लढा देणा-या लोकांना नंतर उत्तरं हवी असतात; ती ‘उत्तरांची आस’ तिला तिच्या लढाऊ प्रतिमेपुढे फारशी महत्त्वाची वाटत नाही. किंवा मेधाचे एक अभ्यासू टीकाकार म्हणाले तसं- जर प्रत्येक ऊर्जा प्रकल्पास तिनं विरोध केला तर त्यातून औद्योगिकीकरण शक्य नाही. पर्यायी ऊर्जा साधनातून जर बहुसंख्याकांची जीवनशैली शक्य होणार नसेल, तर या लढयाच्या बारक्या अक्षरांतल्या तळटीपा मेधा पाटकर लोकांना समजून सांगतात का यावर अनेक मेधा-विरोधक अथक बोलतात. म्हणजे उदाहरणार्थ, मेधा पाटकरांना बेरजेचं राजकारण जमलं नाही. त्यांनी ‘ऑल आर नथिंग’ असा डाव करून लढे टोकाला नेले. मुलगी नुसतीच ‘हट्टी’ नाही तर तिला चळवळ समजते, परंतु लढा देणा-या लोकांना नंतर उत्तरं हवी असतात; ती ‘उत्तरांची आस’ तिला तिच्या लढाऊ प्रतिमेपुढे फारशी महत्त्वाची वाटत नाही. किंवा मेधाचे एक अभ्यासू टीकाकार म्हणाले तसं- जर प्रत्येक ऊर्जा प्रकल्पास तिनं विरोध केला तर त्��ातून औद्योगिकीकरण शक्य नाही. पर्यायी ऊर्जा साधनातून जर बहुसंख्याकांची जीवनशैली शक्य होणार नसेल, तर या लढयाच्या बारक्या अक्षरांतल्या तळटीपा मेधा पाटकर लोकांना समजून सांगतात का सुझलॉन, नर्मदा, एनरॉन, आता जैतापूर- जर ऊर्जा प्रकल्पांना असा कडवा विरोध झाला तर महाराष्ट्राचं, देशाचं पुढे काय होणार सुझलॉन, नर्मदा, एनरॉन, आता जैतापूर- जर ऊर्जा प्रकल्पांना असा कडवा विरोध झाला तर महाराष्ट्राचं, देशाचं पुढे काय होणार प्रश्न अनेक आहेत. बहुतांश प्रश्न मेधा-लढा-व्यक्तिमत्त्वापुढचे प्रश्न आहेत.\nमेधाकडे जी सत्ता आहे ती सत्ता वापरून ती कितीतरी गोष्टी करू शकली असती पण टिपिकल मराठी माणसासारखं तत्वाचा प्रश्न सर्वाधिक उंचीवर नेला की तिचं पोट भरतं म्हणून तिच्यावर रागावणारे देखील खूप जण आहेत. कडव्या डाव्यांच्या मते हे मेधाच्या वन्स अपॉन अ टाइम राष्ट्र सेवा दलाचं फलित आहे. ते काहीही असो पण तिच्यावर कडक टीका करणारे देखील टीका करून झाल्यावर तिच्याबद्दल बरं बोलतात. मला वाटतं हे देखील सेवा दलाचंच फलित आहे\nमेधा पाटकरांच्या लढ्यावर आक्षेप घेणा-यांनाही तिच्या लढ्याचं महत्त्व, त्यातला ‘नुकसान-भरपाई’चा मुद्दा पटतो. नंतर वाद सुरू होतो तो हे लढे जेव्हा पर्पेच्युअल-न संपणारे-लढे बनतात तेव्हा. गेली अनेक वर्षे अनेक इंटरनेट फोरम्सवर याबाबत चर्चा चालू आहेत. मध्यंतरी एन.बी.ए.ला अरूंधती रॉय, आमीर खान लाभले तेव्हा समस्त एन.आर.आय. इंटुकांनी त्यावर कंटाळेस्तोवर चर्चा केल्या. मेधा पाटकरांच्या ‘सेल्फ रायचसपणा’ची दीर्घ चिकित्सा त्या काळात चर्चेचा भाग बनली. ‘पर्यायी विकासनीती’ म्हणून पाटकर एट आल संप्रदायात जे पर्याय दिले आहेत ते बहुसंख्य भारतीय समाज तूर्तास नाकारतोय. न्याय्य तरीही विकासाला होकार देणारा पर्याय लोकांना हवासा वाटतो. अशा वेळी त्यांनी काय करायचं झोपडपट्टीवासियांचे हक्क मेधा पाटकरांनी सांगितले, की त्यातलं अतिक्रमणाचं राजकारण कसं हाताळायचं यावर परिसंवाद सुरू होतो.\nमाझ्या परिचितांमधला एक मोठा वर्ग भारतीय सैन्यदलात काम करणा-यांचा आहे. मी या गटाला एकत्रितपणे दोनच विषयांवर जोरात बोलताना ऐकलंय. एक म्हणजे, सोनिया गांधी पंतप्रधान होतील अशी शक्यता निर्माण झाली तेव्हा आणि दुस-यांदा, नेव्ही नगरपाशी जी झोपडपट्टी होती ती पाडायला विरोध करताना मे��ा पाटकर तिथं अवतीर्ण झाल्या तेव्हा. जणू देश, देशहित, मध्यमवर्गीय हित यांच्या विरोधात पाटकरांचा लढा चालू आहे, अशा हिरहिरीनं त्यांनी त्यावेळी वाद घातले.\n‘सेझ’चा प्रश्न जसा पुढे आला तसं अनेक मध्यमवर्गीयांनी ‘हा प्रश्न आमचा नाहीच’ असा चेहेरा केला. कित्येक कडव्या डाव्यांनी मात्र ‘सेझ’सदृश गोष्टींची आवश्यकता आहे असं ठासून सांगितलं आणि त्यावेळी कित्येक मेधा-सिंपथायझर असलेल्यांनीही ‘मेधानं आता आपल्या स्ट्रॅटेजीज बदलायला हव्यात’ अशी भूमिका घेतली.\nया उपरान्त मराठी भाषिक समुहात एक मोठा गट, ‘मेधा पाटकर‘ या व्यक्तिमत्त्वाची केवळ कार्यकर्ती म्हणून नाही तर ‘माणूस’ म्हणून चिकित्सा करत असतो. मेधांचं माध्यमप्रेम, त्यांचा साध्या साडया आणि बिनइस्त्रीचा ब्लाऊज याबद्दलचा आग्रह, नवश्रीमंत मैत्रिणींबरोबर दीडशे रुपयांचा चहा म्हटल्यावर येणारी अस्वस्थता, त्यांचे विविध तत्त्वाचे प्रश्न, त्यांच्या व्यक्तिमत्त्वानं भारून आंदोलनात गेलेले आणि पुरेसे उद्वेगून आलेले ‘मेधा-विश्लेषक’ या माहितीत भर टाकतात. पूर्वी मला हे तत्त्वत: चूक वाटायचं. परंतु आताशा हा सारा प्रकारच मला ‘कल्ट-फॉर्मेशन’चा भाग वाटतो. आणि कुठेतरी तेंडुलकरांनी याची सुरुवात केली असं वाटायला लागतं. मात्र तेंडुलकरांचं कौतुक प्रत्येकाला झेपलेलं नाही. भलेभले कौतुकोत्तर नाकावर पडले. मेधा पाटकर मात्र जिवंत हट्टीपणानं कल्टनंतरही टिकून राहिल्या.\nफायनान्स हाँचो आणि कॉर्पोरेट उच्चपदस्थ यांच्या वर्तुळात मी ‘मेधा पाटकर’ नावाचा भयप्रद दबदबाही अनुभवलाय. कॉर्पोरेट उच्चपदस्थांना दुस-या कोणाची नाही पण मेधा पाटकरांची कशी भीती वाटते हे मी जवळून बघितलंय. व्यक्तिमत्त्वात एवढं प्रचंड पोटेन्शिअल असूनही मेधा पाटकरांनी कधी निवडणूक लढवली नाही, म्हणून त्यांच्यावर टीका करणा-यांचा वर्ग मोठा आहे. ‘राजापूर’ची सीट लढवायची ठरलं होतं, मात्र ऐनवेळी बिनविरोध निवडणूक होणार नाही म्हटल्यावर मेधाताईंनी माघार घेतली. त्यांनी नाही म्हटलं म्हणून नाराज झालेल्या ‘भज मेधा’ कॅण्डिडेटनं एकदा ‘मेधाताईला निवडणुकीचं राजकारण जमत नाही’ हे सांगताना तिच्या बाबांच्या निवडणुकीचा अनुभव तिच्या गाठीशी कसा दीर्घकाळ राहिलाय याचं विश्लेषण केलं होतं\nदुसरीकडे, ‘छप्पन नु छाती’चे अनेक समर्थक सरदार सरोवरानं ग���जराथ कसा बदलला याबद्दल बोलतात. त्यांचा कमिटेड ‘मेधा विरोध’ आता माझ्या परिचयाचा झालाय.\nमेधा-प्रेमात आणि मेधा-विरोधात, दोन्ही बाजूंना मला प्रश्नचिन्हे दिसतात. यू.आर. अनंतमूर्ती एकदा म्हणाले होते, की आताशा. अती उजव्या लोकांमध्ये मी डावा/रॅडिकल असतो आणि अती डाव्यांमध्ये काहीसा टोपी उडवणारा नफ्फट उजवा. तसं काहीसं. वर्षानुवर्षें ‘मेधा पाटकर’ या फिनॉमेनाला अभ्यासत असताना मला हळुहळू कळलं, की आधुनिक मराठी संस्कृतीचा विचार करताना काही नावं वगळताच येणार नाहीत. तसं, अत्यंत महत्त्वाचं नाव मेधा पाटकरांचं आहे. स्वकर्तृत्वावर मध्यमवर्गीय घरातून मोठे झालेले, सचिन किंवा पु.ल. जसे मराठी आयडेंटीटीचा अविभाज्य भाग आहेत तशीच ही ‘लढाऊ बाई’ मराठी असण्याचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे या बाईबद्दल मत असणं ही पण मराठी असण्याचीच एक सिग्नेचर आहे.\nभारतीय स्वातंत्र्यलढ्यानंतर मानवी हक्कांचा सर्वांत मोठा लढा ‘नर्मदा बचाव’नं उभा केला. आणि नंतर NAPM ची स्थापना हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. मेधा पाटकरांनी महाराष्ट्रालाच नाही भारतातल्या लढयांना नव्या लढयाची भाषा दिली. परवा ‘मेधा पाटकरांचं काय ठार चुकलं’ या विषयावर वाद चालू होता. माझी विशीतली मैत्रीण आय.आय.टी.यन बुद्धिमान भावाला झापताना सरकन् म्हणाली, ‘अरे, या पोझिशनल वॉरफेअरमध्ये मेधा पाटकरांनी त्यांची पोझिशन घेतली. तू किती वेळ त्या पोझिशनची टीका करणार आहेस’ या विषयावर वाद चालू होता. माझी विशीतली मैत्रीण आय.आय.टी.यन बुद्धिमान भावाला झापताना सरकन् म्हणाली, ‘अरे, या पोझिशनल वॉरफेअरमध्ये मेधा पाटकरांनी त्यांची पोझिशन घेतली. तू किती वेळ त्या पोझिशनची टीका करणार आहेस तू तुझी पोझिशन घे की- हवं तर निवडणुकीच्या राजकारणातही उतर तू तुझी पोझिशन घे की- हवं तर निवडणुकीच्या राजकारणातही उतर’ पुढची पिढी या बाईचं योगदान कसं बघेल’ पुढची पिढी या बाईचं योगदान कसं बघेल अनेक पर्यायांमधला हा सोपा, सरळ डिरेक्ट पर्याय मला आवडला आणि मेधा पाटकरांच्या राजकारणाच्या आवडीनिवडीपलीकडे जाऊन त्या बाईविषयीच्या आदरानं मन भरून आलं. राज्यसभेवर एकजात नमक कम माणसं जात असताना या बाईसाठी आम्ही आग्रह का धरत नाही असं वाटून खंतावलंदेखील.\nदिनकर गांगल हे ‘थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली ‘म.टा.’ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना ‘फीचर रायटिंग’ या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला.\nगांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने ‘ग्रंथाली’ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी ‘ग्रंथाली’च्‍या ‘रुची’ मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत ‘ग्रंथाली’ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये ‘एस.टी. समाचार’चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल ‘ग्रंथाली’प्रमाणे ‘प्रभात चित्र मंडळा’चे संस्‍थापक सदस्‍य आहेत.\nसाहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि ‘स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड’ अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा ‘सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती’चा पुरस्‍कार, ‘मुंबई मराठी साहित्‍य संघ’ व ‘मराठा साहित्‍य परिषद’ यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल ‘यशवंतराव चव्‍हाण’ पुरस्‍कार लाभले आहेत.\nPrevious articleदैनिक महाराष्ट्र टाइम्स\nNext articleपद्मजा फेणाणी-जोगळेकर – जीवन-एक मैफल\nदिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.\nअण्णासाहेब किर्लोस्कर आणि संगीत शाकुंतल (Annasaheb Kirloskar And Sangeet Shakuntal)\nदिनकर गांगल हे ‘थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली ‘म.टा.’ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना ‘फीचर रायटिंग’ या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला.\nगांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने ‘ग्रंथाली’ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी ‘ग्रंथाली’च्‍या ‘रुची’ मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत ‘ग्रंथाली’ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये ‘एस.टी. समाचार’चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल ‘ग्रंथाली’प्रमाणे ‘प्रभात चित्र मंडळा’चे संस्‍थापक सदस्‍य आहेत.\nसाहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि ‘स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड’ अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा ‘सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती’चा पुरस्‍कार, ‘मुंबई मराठी साहित्‍य संघ’ व ‘मराठा साहित्‍य परिषद’ यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल ‘यशवंतराव चव्‍हाण’ पुरस्‍कार लाभले आहेत.\nकोकणचे इतिहाससंशोधक अण्णा शिरगावकर \nप्रभाकर कंदिलवाले – ओगले November 12, 2022\nजयंतराव टिळक – केसरीचे नवे रूप November 11, 2022\nगायीम्हशींसाठी माणसाची कृतघ्नता November 11, 2022\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.junhetec.com/products/", "date_download": "2022-11-30T22:56:47Z", "digest": "sha1:Z5QX2WUJNXXS7S3JNWW63B2SYBJNPEFX", "length": 6667, "nlines": 190, "source_domain": "mr.junhetec.com", "title": "उत्पादन कारखाना |चीन उत्पादने उत्पादक, पुरवठादार", "raw_content": "\nडायमंड वायर कटिंग फ्लुइड\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nडायमंड वायर कटिंग फ्लुइड\nZincover® 9730 वॉटर-बेस क्रोम-फ्री झिंक फ्लेक कोटिंग\nउत्पादन प्रोफाइल Zincover®9730 हे वॉटर-बेस क्रोम-फ्री झिंक फ्लेक कोटि आहे...\nप्रयोगशाळा वापरा Dacromet झिंक फ्लेक कोटिंग मशीन DSB S300\nटिल्टिंग प्रकार झिंक फ्लेक कोटिंग मशीन DSB D350\nजुने प्लॅनेटरी कोटिंग मशीन DSP T500\nसिल्व्हर डॅक्रोमेट कोटिंग नॅनो मिश्र धातु कोटिंग उच्च गंज प्रतिरोधक JH-9088\nBG3012 स्टेपिंग ट्रे-प्रकार क्युरिंग फर्नेस\nउत्पादन प्रोफाइल JUNHE®स्टेपिंग ट्रे-प्रकार क्युरिंग फर्नेस coa ला भेटू शकते...\nजुने ऑटोमोबाईल ब्रेक डिस्क इंडक्शन हीटिंग स्प्रे लाइन\nDST-S800++ पूर्ण स्वयंचलित झिंक फ्लेक कोटिंग लाइन\nपूर्ण स्वयंचलित डिप स्पिन कोटिंग मशीन DST S800N\n1.Junhe पूर्ण स्वयंचलित डिप स्पिन कोटिंग मशीन.पेटंट उत्पादन, बुद्धिमान कोटिंग.उच्च कार्यक्षमता आणि ऊर्जा बचत,\n2.स्वयंचलित लोडिंग.अनुलंब किंवा क्षैतिज केंद्रीत.संपूर्ण प्रक्रिया रिअल-टाइम मॉनिटरिंग.रिमोट ऑपरेशन.\nजुने इंजेक्टर प्रेसिजन स्प्रे लाइन\n1234पुढे >>> पृष्ठ 1/4\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा किंमत सूचीबद्दल चौकशीसाठी, कृपया आम्हाला तुमचा ईमेल द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\n© कॉपीराइट - 2021-2022 : सर्व हक्क राखीव. गरम उत्पादने - साइट मॅप - AMP मोबाइल\nझिंक डस्ट पेंट, स्प्रे कॉम्प्रेसर मशीन, झिंक मेटल स्प्रे कोटिंग, गॅल्वनाइझिंग कंपाऊंड, झिंक फ्लेम स्प्रे, संरक्षक आवरण साफ करा,\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी एंटर दाबा किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/jalgaon/news/admission-round-of-tannariketan-from-19-there-are-4-thousand-seats-available-in-16-colleges-of-the-district-130195421.html", "date_download": "2022-11-30T23:09:23Z", "digest": "sha1:VRYAWNBP4FP2XDC2VVREWOHDMIEHZU6H", "length": 4850, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "तंत्रनिकेतनची १९ पासून प्रवेशफेरी; जिल्ह्यातील १६ महाविद्यालयांमध्ये ४ हजार जागा आहेत उपलब्ध | Admission round of Tannariketan from 19; There are 4 thousand seats available in 16 colleges of the district| marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nप्रवेशप्रक्रिया:तंत्रनिकेतनची १९ पासून प्रवेशफेरी; जिल्ह्यातील १६ महाविद्यालयांमध्ये ४ हजार जागा आहेत उपलब्ध\nराज्य तंत्रशिक्षण संचालनालय मुंबई यांच्यातर्फे प्रथम वर्ष डिप्लोमासाठी प्रवेशप्रक्रिया राबवली जाते आहे. १९ ऑगस्टपासून पहिली प्रवेशफेरी सुरू हाेत आहे. विद्यार्थ्यांना २० ते २३ ऑगस्टदरम्यान ऑप्शन फॉर्म भरता येतील. त्याची पहिली यादी २५ ऑगस्टला जाहीर होईल.\n२०२२-२३साठी पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षासाठी प्रवेशप्रक्रिया सुरू आहे. पहिली यादी जाह��र झाल्यांनतर मिळालेली शाखा, महाविद्यालय २६ ते २९ ऑगस्टपर्यंत विद्यार्थी प्रवेश निश्चित करतील. ३० ऑगस्टपर्यंत विद्यार्थी प्रत्यक्ष संस्थेत उपस्थित राहून कागदपत्रांसह शुल्क भरून प्रवेश निश्चित करू शकतील. शैक्षणिक उपक्रम १२ सप्टेंबरपासून सुरू हाेतील. प्रवेशासाठी २९ सप्टेंबर ही अंतिम मुदत असेल.\nदुसऱ्या फेरीसाठी १ ते ४ सप्टेंबरदरम्यान ऑप्शन फॉर्म\nदुसऱ्या प्रवेश फेरीसाठी रिक्त जागांची माहिती ३१ ऑगस्टला जाहीर होईल. १ ते ४ सप्टेंबरला ऑप्शन फॉर्म भरू शकतील. ६ सप्टेंबरला दुसऱ्या फेरीसाठी तात्पुरत्या जागा वाटप यादी जाहीर होईल. ७ ते १० सप्टेंबरपर्यंत दुसऱ्या फेरीसाठी वाटप केलेल्या जागेची स्वीकृती विद्यार्थी करू शकतील तर ७ ते ११ सप्टेंबर दरम्यान दुसऱ्या फेरीतील अर्ज निश्चित करता येणार आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://iyemarathichiyenagari.com/poems-on-covid-19-book-review-by-ramdas-kedar/", "date_download": "2022-11-30T23:37:38Z", "digest": "sha1:L5754URUV45P54DXXMTFT3CC4Z3NGS3L", "length": 25211, "nlines": 235, "source_domain": "iyemarathichiyenagari.com", "title": "तरुणाईच्या भावनेतून साकारलेला कोरोना काळातील दस्तऐवज - इये मराठीचिये नगरी", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी महाराज यांना संत तुकारामांनी पाठवलेले अभंग\nमराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nछत्रपती शिवाजी महाराजांचे पर्यावरणीय विचार\nमुक्त्यारी समारंभ अथवा श्रीमन्महाराज शाहू छत्रपती, सरकार करवीर यांचा राज्याधिकारस्वीकारोत्सव\nजाणून घ्या अत्यंत दुर्मिळ बॉम्बे किंवा एचएच रक्तगटाबद्दल…\nसंत ज्ञानेश्‍वरांची परंपरा पुढे नेणारे देवनाथ कोण होते \nहे झाड केवळ आढळते महाराष्ट्रात…\nViral Video : फळे काढणीचे सोपे अन् टाकावू बाटलीपासून केलेलं यंत्र…\nNeettu Talks : कार्बन लेसर फेसियल ट्रिटमेंट आहे तरी काय \nझाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या सासरच्या मुळगावाची अशीही ओळख\nअभ्यासक्रमांचे उपयुक्तता मूल्य वाढविण्यासाठी…\nसह्याद्रीच्या कोंदणात वसलेला रांगडा किल्ला…\nचिमणी नक्की काय बोलत असावी बरं….\nपालकचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढल्याचा दावा\nजाणून घ्या माणसाच्या जन्माची गोष्ट…\nसोनसरी, पंद अन् सह्याद्री…\nशाश्वत विकास संकल्पनेचा विचार गरजेचा\nविदर्भातील शेतीक्षेत्रात आढळतात ‘हे’ पक्षी\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nHome » तरुणाईच्या भावनेतून साकारलेला कोरोना काळातील दस्तऐवज\nतरुणाईच्या भावनेतून साकारलेला कोरोना काळातील दस्तऐवज\nपुस्तक परिचय आणि परिक्षणासाठी आपणही आपली पुस्तके जरुर पाठवा आम्ही त्याची जरूर दखल घेऊ आणि योग्य ती प्रसिद्धी देऊ…\nपुस्तके पाठविण्याचा पत्ता –\nराजेंद्र कृष्णराव घोरपडे, संपादक, इये मराठीचिये नगरी\nश्री अथर्व प्रकाशन, १५७, साळोखेनगर, कोल्हापूर ४१६००७. मोबाईल – ९०११०८७४०६\nकोरोनाने जगण्यांचे संदर्भ बदलून टाकले. परिवर्तनाची दिशा बदलली. आर्थिक गणित सोडवताना माणसांची घुसमट झाली. माणूस माणसातही आला आणि माणूस माणसांपासून दूरही गेला. याचे संचीत माडणारी ही कोविड १९ कविता आहे.\nडॉ. सुशीलप्रकाश चिमोरे व डॉ. म. ई. तंगावार यांनी कोरोनाच्या महामारीतही वेगवगळा दखलपात्र उपक्रम राबवून तरुणांना लिहतं व बोलतं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच काळात महाविद्यालयीन स्तरावर संपूर्ण महाराष्ट्रातील तरूण तरुणींसाठी ‘कोरोना काळातील घडामोडी’ या विषयावर काव्यलेखन स्पर्धा घेतली. त्यातील ५८ निवडक कवितांचा हा संपादनरुपात ‘कोविड १९’हा कवितासंग्रह प्रकाशित केला. हा खरा कोरोना काळातील तरुणाईंच्या भावविश्वातून साकारलेला दस्तऐवजच आहे. यातील कवी हे महाविद्यालयीन वयातले आहेत. आजवर इतरांच्या कवितेचा अभ्यास करणारी ही मुलं आज यांना व्यासपीठ मिळवून दिल्याने स्वतः व्यक्त झाले आहे. आपल्या भावना कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणूनच ही स्पर्धा आणि स्पर्धेतून साकारलेल पुस्तक दखलपात्रच ठरणार आहे.\nअनुभवविश्व व्यापून टाकणारा ललितलेखसंग्रह\nजगभरात पसरलेल्या कोरोना महामारीने माणसाला पोखरून टाकले. मंदिरांचे दरवाजे बंद झाले. माणूस माणसांकडे येऊ नये म्हणून गल्लोगल्ली काटे कुपाट्या लावण्यात आले. कडब्यांच्या पेंढ्या पडाव्यात तशा माणसांच्या मुडद्यांचा ढीग पडू लागला. गावातल्याच माणसाला गावात येण्यास बंदी. अॅम्बुलन्सचा आवाज कानावर पडला की, दुरडीतल्या भाकरीही गोड लागायची नाही. लॉकडाऊनच्या काळात झालेली ही अवस्था या कोरोनाने करुन टाकली. शाळेच्या मैदानात व घरांच्या अंगणात मुक्तपणे खेळणारी मुले कोरोनाच्या भीतीने घराच्या कोपऱ्यात बंदिस्त झाली. या झालेल्या घडामोडी तरुणांनी कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मुलांना लिह���ता येते, व्यक्त होता येते. हा कवितासंग्रह वाचल्यानंतर कळते. मुलं मुली किती छान लिहू शकतात.\nपुणे येथील नाईकबा गिड्डे यांची पहिली कविता ही कोरोनाची साखळी तू जोडू नको. तू थांब तरच जग थांबू शकते, अशी आर्त हाक माणसाला देणारी आहे. ‘चांगले दिवस नक्की येतील’ ही अंकिता गव्हाणेची कविता आहे.\nकिंवा असो किती लहान\nपण जो घरात बसेल\nकोरोना आला आणि भलताच कहर केला. बाजारपेठे आणि शहरं ओस पडली. गरिबांचे हाल केलास आणि श्रीमंताना हात टेकायला लावलास. धावणाऱ्या विश्वाला तू थोपवलास. असा कसा रे तू कोरोना आलास तसा परत जा अशी भावना कवितेतून व्यक्त करते.\nअसा कसा रे तू आला\nजगभरात पसरलेल्या कोरोनांशी आपण दोन हात करु आणि या निमित्ताने आपल्या गावी, आपल्या घरी आजी आजोबा, कुटूंबासोबत आनंदाने खेळू या. अनेक वर्ष शहरात गेलेली माणसे आपल्या गावी आली आणि गाव, घर गजबजले आहे. अशी भावना अजित आडेकर यांनी व्यक्त केली आहे. गावाकडे येऊन बिनकामाची पोरं कामे करु लागली, असे बालाजी उजणे लिहितो.\nकोरोना आला पण माणसाला माणुसकी शिकवून गेला असे ठाणेची हीनल कुंभार म्हणते.\nटाळेबंदीत ऑनलाईन शिक्षणाने मुलांचे खूप वाटोळे केले, ही भावना नांदेडची जयश्री गायकवाड हीने व्यक्त केली. कोरोनामुळे मोठा बदल झाला ही खंत सारिका गायकवाड व्यक्त करते. तर बंदिस्त वेळ जीवन कसं जगायचं ते शिकवते. हे उदगीरची सारीका दापकेकर हीने लिहलं आहे. विज्ञानच श्रेष्ठ आहे हे सांगण्यासाठी तू कोरोना होऊन आलास. असे अमरावतीच्या गौरी पेंडसेला वाटते. हा तर निसर्गाचा नवा अवतार आहे. असे सांगलीच्या वैशाली मोहिते हीला वाटते.\nध्येयनिश्चितीसाठी यशोमार्ग दाखवणारे – अर्जुनाचे एकलव्यायन\nकोरोनाशी लढून आपण आपला देश सुरक्षित करूया. हिम्मत धरुया. तरच आपण जगू शकतो असे उमेश राजभोजला वाटते. कोरोनाच्या या बिकट अवस्थेला न घाबरता डॉक्टरांनी कशी देवतारुपी दूत बनून रुग्णांची सेवा केली. डॉक्टर म्हणजे देवतारुपी दूतच आहेत असे अमरावतीच्या शिवानी श्रीरावला वाटते. तर अशाही संकटाला सामोरे जाणारा विशाल हृदयाचा जिद्दी भारत आहे असे पुणेच्या विशाल थोरातला वाटते.\nकोणी दवाखान्यात पाहिला देव\nदोन घास कमी जेव पण\nमित्रा त्याची जाणीव ठेव\nकोरोनाने माणूस माणसांत राहिला नाही, अशी भावना अमोल वाघमारे यांनी व्यक्त केली. यातील प्रत्येक नवख्या तरुण कवी आणि कवियत्रीने आपापल्या कोरोना काळातील भावना टिपलेल्या आहेत. या कोरोनाने जगण्यांचे संदर्भ बदलून टाकले. परिवर्तनाची दिशा बदलली. आर्थिक गणित सोडवताना माणसांची घुसमट झाली. माणूस माणसातही आला आणि माणूस माणसांपासून दूरही गेला. याचे संचीत माडणारी ही कोविड १९ कविता आहे. कवी दासू वैद्य यांची पाठराखण आहे. बीज प्रकाशनाने या संपादन संग्रहातीची सुंदर निर्मिती केली आहे. एक वेगळा उपक्रम डॉ. सुशीलप्रकाश चिमोरे व डॉ. म. ई. तंगावार यांनी राबवून या तरुणांना लिहितं केलेले आहे.\nपुस्तकाचे नाव – कोविड -१९\nसंपादक – डॉ. सुशीलप्रकाश चिमोरे, डॉ. म. ई. तंगावार\nप्रकाशक – बीज प्रकाशन, शेगाव\nपृष्ठे – ८३ मूल्य – २०० रुपये\nपुस्तक परिचय आणि परिक्षणासाठी आपणही आपली पुस्तके जरुर पाठवा आम्ही त्याची जरूर दखल घेऊ आणि योग्य ती प्रसिद्धी देऊ…\nपुस्तके पाठविण्याचा पत्ता –\nराजेंद्र कृष्णराव घोरपडे, संपादक, इये मराठीचिये नगरी\nश्री अथर्व प्रकाशन, १५७, साळोखेनगर, कोल्हापूर ४१६००७. मोबाईल – ९०११०८७४०६\nCorona VirusIye Marathichiye NagariPoems on Coronaइये मराठीचिये नगरीकोरोना विषाणूकोरोनावर कविताप्रा रामदास केदारमराठी साहित्य\nNeettu Talks : आरोग्यासाठी दही का आवश्यक आहे \nमहिलेला न्याय देण्यासाठी पाथ फाऊंडेशनची धडपड…\nटीम इये मराठीचिये नगरी\nसर्वोच्च न्यायालय न्यायाधिश उदय उमेश लळीत\nकृष्णा – मराठवाडा प्रकल्पासाठी उर्वरित १६.६६ टीएमसी पाणीउपलब्ध करण्याबाबत अभ्यास सुरू\nबोलीविज्ञानाची सैद्धांतिक मांडणी करणारे पुस्तक\nमला कोविड १९ हे कवितासंग्रह मिळेल का\nखूप सुंदर मनाला भावणारया कविता👌👌👍👍\nमाझ्या शिक्षणाची पालवी फुलविणारे साहित्यिक : डॉ नागनाथ कोत्तापल्ले\nइचलकरंजी संस्कृती प्रतिष्ठानतर्फे कादंबरी पुरस्कार जाहीर\nथंडीत त्वचेची अशी घ्या काळजी…\nचला जाणूया नदीला अभियानाचा दुसरा टप्पा…\nसमाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे पुरस्कार जाहीर\nV. R. Gavhane on दोलायमानतेवर चिंतन हवे – डॉ. माधव चितळे\nराजू मरवे-बेळगाव on मलकापूर येथील प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालयात पर्यावरणपूरक दसरा साजरा\nअरूण झगडकर on झाडी शब्दसाधक शिक्षक पुरस्कार\nShashikant Shinde on शिक्षणाचे पसायदान: शैक्षिक यज्ञ \nस्वप्नातून बाहेर पडून वास्तवात राहायला शिकावे\nप्रश्न मुळापासून सोडवायला हवेत तरच ते सुटतात\nनिसर्गातील मुक्त आनंदच देतो मनाला ���भारी\nसृष्टीतील सर्व जीवातील ब्रह्म जाणून व्हावे सर्वज्ञ\nमुक्त होणे म्हणजे तरी काय \nप्रेमाच्या पेटीनेच गाठता येतो मोक्षाचा तीर\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा (94)\nकाय चाललयं अवतीभवती (383)\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान (74)\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास (445)\nश्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AD%E0%A5%A9%E0%A5%A6_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2022-12-01T01:10:17Z", "digest": "sha1:ZZTOF4S3DZKAHA25NHHMJVNSGHM2O66T", "length": 4193, "nlines": 121, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. ७३० मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nवर्ग:इ.स. ७३० मधील मृत्यू\nया वर्गात अद्याप एकही लेख नाही.\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०४:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://sudhirsawant.com/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97-%E0%A5%A7_23-12-2021/", "date_download": "2022-12-01T00:54:48Z", "digest": "sha1:CWXIWRBZGWCGXPCDU35FFE6HICKIYFOE", "length": 24644, "nlines": 71, "source_domain": "sudhirsawant.com", "title": "जात आणि वर्ग – भाग १_23.12.2021 | | Brigadier Sudhir Sawant (Ex-MP)", "raw_content": "\nजात आणि वर्ग – भाग १_23.12.2021\nमनुष्याला जीवनामध्ये आनंद आणि समृद्धी पाहिजे असते. त्यासाठी त्याला आपल्या मनाप्रमाणे काम करायला स्वातंत्र्य पाहिजे असते. पण स्वातंत्र्य हे योग्य काम करण्यासाठी पाहिजे असते. कोणाचा खून करायला नाही. हे सर्व साध्य करण्यासाठी मानवाला हजारो वर्ष संघर्ष करावा लागला. सुरूवातीला एक माणूस स्वतंत्र होता आणि बाकी सर्व गुलाम होते. एक राजा होता आणि बाकी सर्व प्रजा होती. पण मानवाच्या उत्क्रांतीमध्ये, स्वातंत्र्यासाठी संघर्ष झाला. त्यातून मानव पुढे आला. मग सरंजामशाही आली. काही लोकांना स्वातंत्र्य मिळालं आणि बाकी सर्व या मुठभर लोकांसाठी काम करणारे गुलाम झाले. राजे, राजवाडे, जहांगीरदार , वतनदार झाले आणि बाकी सर्व त्यांच्यासाठी काम करणारे कामगार किंवा रयत झाले. परत संघर्ष झाला आणि त्यातून उदयास आली ती भांडवलशाही. म्हणजे पैशात ताकद आली, राजे राजवाडे यांची सत्ता कमी कमी होत गेली. आणि ज्यांच्या हातात उत्पादनाची साधने होती ते श्रीमंत होत गेले बाकी सर्व कामगार झाले. पगार मिळायला लागला. कुठल्याही जाती धर्माचे असो पण जनता दोन वर्गात विभागली गेली. त्यातूनच संघर्षातून लोकशाही निर्माण झाली. जिथे सर्वांना समान हक्क आणि समान न्याय मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली. ही प्रक्रिया १६४९ सालापासून सुरू झाली. इंग्लंडचा राजा जेम्सला, भर चौकात सुळावर लटकवले. लोकसभेचे राज्य आले. त्याच संकल्पनेतून शिवराज्य निर्माण झाले. छत्रपती शिवरायांनी वतनदारी नष्ट केली, जमीनदारी नष्ट केली. खऱ्या अर्थाने जगात पहिल्यांदाच रयतेचे राज्य शिवराज्य स्थापन केले. क्रांती होते तेव्हा प्रतिक्रांती सुद्धा होते आणि त्यामुळे पुढच्या काळात शिवराज्य नंतर देखील परत वतनदारी आली आणि परत जनता गुलाम झाली.\nत्यातच पुढे जाऊन संघर्ष झाला. पुढे महात्मा फुले, शाहू, आंबेडकर ही तत्त्वप्रणाली जन्माला आली भारताच्या स्वातंत्र्या मध्ये संविधानाची निर्मिती झाली. कायदेशीर रित्या सर्व नागरिकांना समान न्याय समान हक्क मिळू लागला. पण परत प्रतिक्रांती झाली व उदारमतवादी तत्व प्रणाली निर्माण झाली. तात्विक दृष्ट्या तरी याचा अर्थ सर्वांना स्वातंत्र पाहिजे आणि सरकारने आर्थिक आणि सामाजिक कामांमध्ये हस्तक्षेप करायचा नाही. १९७० साली अमेरिकेत रोनाल्ड रीगन आणि इंग्लंड मध्ये मार्गरेट थेचर नी ही राजवट आणली आणि सामाजिक व आर्थिक बाबतीत सर्वांना सूट द्यायची कल्पना कार्यरत होऊ लागली. त्यात कल्याणकारी राज्याची समाप्ती झाली. जनतेला मिळालेले सर्व अनुदान थांबवण्यात आले. त्यातच प्रतिक्रांती म्हणजे अमे��िकेने आपली आर्थिक प्रणाली भारतावर थोपवली. आणि आज नवा उदारमतवाद हा भारतात लागू झाला आहे. त्यातून सरकारचा अर्थकारणावरील हस्तक्षेप कमी कमी होत चाललेला आहे व मानवाला म्हणजेच भांडवलदारांना मुक्तपणे आपले काम करता येत आहे. त्यालाच खाजगीकरण, जागतिकीकरण आणि उदारीकरण (खाउजा) म्हणतात. यात लोकांची कल्याण करण्याची सरकारची जबाबदारी कमी कमी होत चालली आहे. कल्पना अशी आहे की, सरकार काहीच करणार नाही. बाजार पेठ आर्थिक निर्णय घेईल. परिणामत: अंबानी आणि दाऊद इब्राहिम जगातल्या पहिल्या दहा श्रीमंत लोकांमध्ये गेले आणि आपलं काय झालं ते सर्वांनाच माहिती आहे. लोकांनी ह्या गोष्टी कडून आपले लक्ष वळवण्यासाठी हिंदू-मुसलमान संघर्षाची एक नशा देण्यात आली आहे. जाती-धर्मांमध्ये युद्ध निर्माण करून जगाच्या सर्व राष्ट्रांमध्ये खऱ्या विषयापासून दूर नेऊन मूठभर लोक पुन्हा राज्य करू लागले आहेत. अंबानी – आडाणी चे राज्य म्हणजे अमेरिकेचे राज्य. आंतरराष्ट्रीय भांडवल शाही अत्यंत क्रूर असते ती विरोध सहन करत नाही. जसे भारताचे सी डी एस रावत यांची अचानक काही कारण नसताना हत्या झाली ज्याला अपघात म्हणतात. कारण बिपीन रावत यांनी हत्यारे परदेशातून घ्यायची नाहीत ही भारतातच बनली पाहिजे अशा प्रकारची भूमिका घेतली. तिला जगातल्या सर्व चंद्रस्वामी आणि त्यांच्या वंशाच्या लोकांनी विरोध केला परिणाम त्याचे काय झालं ते आपल्याला दिसत आहेत. म्हणून हा संघर्ष जो आता चालू आहे तो श्रीमंत आणि गरीबांमध्ये संघर्ष चालू आहे. सर्वांच्या स्वातंत्र्यासाठी तो चालू आहे त्यातून एक नवीन भारत उदयास येणार आहे. काही लोक आपल्या हक्कासाठी आपल्या स्वातंत्र्यासाठी लढणार आहेत त्याला क्रांती म्हणतात. क्रांती झाल्यावर प्रतिक्रांती होते आणि परत संघर्षातून मानव पुढील पायरी गाठतो. हा संघर्ष मानवाच्या जीवनामध्ये कायम होत राहणार जोपर्यंत समाजात ते संघर्ष संपवणार आणि मानव मुक्त होणार. ही प्रक्रिया गेली दहा हजार वर्ष सुरू आहे. आणि मानव आज एका टप्प्यावर येऊन उभा आहे. अंबानी अडाणीच्या प्रती क्रांतीला आता आपल्याला विरोध दिसू लागला आहे. उगाच नाही शेतकऱ्यांनी एक वर्ष संघर्ष केला आणि विजयी झाले. एसटी कामगारांचा प्रचंड संघर्ष सुरू आहे. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी देशभर खाजगीकरणाचा विरोधात बंड केले आणि तो आता सं���र्ष फार मोठा होणार आहे.\nजनतेच्या मालकीचे कारखाने आणि उद्योग कवडीमोल भावामध्ये भांडवलदारांना देण्यात येत आहेत. एसटीचे खाजगीकरण, शाळेचे खाजगीकरण, आरोग्याचे खाजगीकरण, रेल्वेचे खाजगीकरण हे सर्व खाजगीकरण करण्याचा सपाटा सर्व पक्षांनी भारतात लावला आहे. कारण भारतामध्ये निवडून आलेल्या सरकारची सत्ताच नाही. गुप्तहेर खात्यातील सर्व प्रमुखांच्या समितीने जाहीरच केले. भारतामध्ये माफिया टोळ्या भ्रष्ट राजकारणी आणि अधिकारी यांची समांतर सत्ता प्रस्थापित झाली आहे. आणि संविधानावर आधारित सत्ता ही फक्त देखावा आहे. ह्या प्रतिक्रांतीला उत्तर समाजातूनच येणार आहे आणि त्यासाठी वर्गलढा निर्माण पुन्हा एकदा होणार आणि गरीब आणि श्रीमतांमध्ये प्रचंड संघर्ष होणार.\nभारतीय विचारधारा मध्ये वर्ग आणि जातीमध्ये एक संघर्ष दाखवण्यात आला आहे. काही लोक म्हणतात की भारतात जाती या सत्य आहे. आणि वर्ग हा वेगळा आहे. वर्गाचे तत्वज्ञान हे पाश्चिमात्य राष्ट्राकडून आले. हे म्हणजे जगाच्या इतिहासामध्ये दोनच वर्ग होते. एक वर्ग श्रीमंतांचा, राज्यकर्त्यांचा आणि दुसरा वर्ग सेवकांचा. इतिहासात सुरुवातीला एक राज्यकर्ता वर्ग होता आणि दुसरा गुलामांचा वर्ग होता. त्यानंतर त्याचे परिवर्तन सरंजामशाहीत झाले. म्हणजे एकीकडे राजे सरदार होते आणि दुसरे लोक हे कष्टकारी किंवा सेवक होते. जमीन राजे आणि सरदारांच्या मालकीची होती. त्यावर राबवण्याचे काम सामान्य माणूस करायचा आणि जे उत्पादन होईल त्याचा बराचसा भाग राजा राजवाड्यांना द्यायचा. महाराष्ट्रात थोडक्यात ह्याला वतनदारी म्हणत होते. गावच्या गाव काही व्यक्तींच्या मालकीचे होते. त्याच्यावर राबवण्याचे काम लोक करत होते. शिवरायांनी ही व्यवस्था नष्ट केली. वतनदारी, जहांगीरदार नष्ट करून त्यांनी रयतेचे राज्य शिवराज्य निर्माण केले. म्हणून शिवराय थोर क्रांतिकारक होते. आपल्याला शिवराज्य पुन्हा निर्माण करायचे आहे.\nपुढे जाऊन सरंजामशाहीचे रूपांतर भांडवलशाहीमध्ये झाले. म्हणजे एकीकडे औद्योगिक क्रांतीनंतर मालकांची जात निर्माण झाली. ज्यांच्याकडे उत्पादनाचे साधन होते. म्हणून ते मालक झाले, जसे अडाणी, अंबानी, टाटा, बिर्ला हे मालक आहेत आणि त्यांच्या हाताखाली काम करणारे लोक हे कामगार आहेत, कष्टकरी आहेत, सैनिक आहेत. म्हणून दोनच वर्ग आहेत एक मालक आणि दुसरा नोकर.\nजातीव्यवस्था सुद्धा ह्याच कारणासाठी बनली. चार वर्णात विभागली गेली. त्याचा उद्देश होता की बहुसंख्य समाजाने कष्ट करायचे, काम करायचे आणि मूठभर लोकांची सेवा करायची. फुकट मोलमजुरी करण्यासाठी जात निर्माण झाली ही भारताची पद्धत आहे. ह्यालाच हिंदुत्व म्हणतात. सर्वात उच्च जात म्हणजे ब्राह्मण. त्याची सर्व जगाने सेवा करायची आहे. दुसरी जात म्हणजे क्षत्रिय. त्यांनी समाजाचे संरक्षण करायचे आहे. हातात शस्त्र असल्यामुळे त्यांनी राजाचे आणि जागीरदार याचे रूप घेतले. तिसरा वर्ग वैश्य म्हणजे व्यापाऱ्यांचा आहे. आणि शेवटचा वर्ग हा शूद्रांचा आहे. ज्याचे काम फक्त फुकट मध्ये समाजाची सेवा करण्याचा आहे. हळूहळू उरल्या दोन जाती नष्ट झाल्या. एक म्हणजे ब्राह्मण आणि दुसरा म्हणजे शुद्र. त्यामुळे छत्रपती शिवरायांचा देखील राज्याभिषेक करायला नकार देण्यात आला. कारण शिवराय हे शूद्र आहेत आणि ते राजा होऊ शकत नाही, असे धर्ममार्तंडांनी ठरवले. याचा अर्थ असा होतो की दोनच वर्ग निर्माण झाले एक ब्राह्मण आणि एक शूद्र. आधुनिक जगामध्ये याला प्रचंड विरोध निर्माण झाला. तो महात्मा फुलेंच्या चळवळीमुळे. त्याला छत्रपती शाहू महाराजांनी मूर्त स्वरूप दिले व राजाश्रय दिला. म्हणून या चळवळीचा एक सिद्धांत प्रत्यक्षात उतरवला गेला. ज्यातून पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या घटनेमध्ये समता, बंधुत्व, न्याय हे तत्त्वप्रणाली कायदा च्या स्वरूपात बदलले.\nलेखक: ब्रिगेडियर सुधीर सावंत\nजात आणि वर्ग (भाग-२)_30.12.2021 →\nशून्य खर्च नैसर्गिक शेती (ZBNF)\nकृषी विज्ञान केंद्र, किर्लोस\nकेंद्र शासनाच्या मदतीने प्रत्येक जिल्ह्यात सुरु असलेले कृषी विज्ञान केंद्र शेतीवर संशोधन केंद्र म्हणून संचालित केले जातात. ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किर्लोस येथील केंद्र सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान तर्फे चालविले जाते .. Read More\nसिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान\nसिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान कोकणातील एक महत्त्वाची संस्था असून संस्थेतर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. ओरोसनगरी येथे संस्थेतर्फे एक नामांकित कृषी महाविद्यालय चालविले जाते. .. Read More\nछ शिवाजी म कृषी विद्यालय\nछ. शिवाजी महाराज कृष�� विद्यालय सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान तर्फे चालविले जाते .. Read More\nसंयुक्त महाराष्ट्र शिक्षण प्र मंडळ\nया मंडळातर्फे महाराष्ट्र नाईट हायस्कूल (६वि ते दहावी), कामगार नगर-कुर्ला (पूर्व) येथे चालविले जाते आणि मुंबई सेन्ट्रल येथे महाराष्ट्र रात्र महाविद्यालय (वाणिज्य) देखील चालविले जाते\nसंस्थापक अध्यक्ष, पूर्वी या ट्रस्टच्या वतीने मुंबई फेस्टिव्हल भरविला जात असे\nकणकवली येथील बाल शिवाजी हायस्कूल याचे अध्यक्ष\nआनंदी आणि समृध्द गाव_१७.११.२०२२\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.rangmaitra.com/375-metamorphosis-exibution/", "date_download": "2022-12-01T00:10:11Z", "digest": "sha1:64FLZKBK5SRA67EJF5QYEM2CCP6BP7MW", "length": 10479, "nlines": 110, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "सहा कलाकारांचे ‘मेटाफोरफोसिस’ | Rangmaitra", "raw_content": "\n‘ठिपक्यांची रांगोळी’त नवा ट्विस्ट\n‘विश्वनायक’द्वारे हिंदी रंगमंचावर ‘विकास’ झेप\nढाका’ मध्ये ‘मोऱ्या’ची निवड\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nगाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल\n‘डॉक्टर डॉन’ला नवं वळण…\nजिजाऊंच्या भूमिकेत भार्गवी चिरमुले\nवास्तववादी चित्रकार संतोष शंकर लाड\n‘राजा रानी…’ पुन्हा येणार २१ जुलैपासून\nHome कलादालन प्रदर्शन सहा कलाकारांचे ‘मेटाफोरफोसिस’\nसिमरोझा आर्ट गॅलरीत चित्र-शिल्प प्रदर्शन सुरु\nसहा सुप्रसिद्ध कलाकारांचं ‘मेटाफोरफोसिस’ हे चित्र-शिल्प प्रदर्शन मुंबईत सिमरोझा आर्ट गॅलरी, ७२ भुलाभाई देसाई रोड, ब्रिज कॅन्डी इस्पितळाजवळ, मुंबई येथे २० जुलैपासून सुरु झाले असून ते ३१ जुलै पर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सुरु राहणार आहे. सिमरोझा आर्ट गॅलरी आणि आर्टक्वेस्ट आर्ट गॅलरी यांच्या सयुक्तविद्यमाने हे प्रदर्शन मांडण्यात आले आहे.\nसुकुमार के, स्टॅलिन जोसेफ, के वी एस प्रसाद, रमेश थोरात, सुमंतो चौधरी आणि आसिफ हुसेन या सहा कलाकारांच्या विविध कलाकृती या प्रदर्शनात मांडल्या जाणार आहेत. एकाच कलादालनात सहा प्रथितयश कलाकारांच्या कलाकृतींचा आनंद कलारसिकांना इथे घेता येईल.\nआंध्रपदेशचे सुकुमार के यांनी भारतीय महाकाव्यातील व्यक्तिरेखा आपल्या कुंचल्याच्या सहायाने जीवंत केल्या आहेत. स्टॅलिन जोसेफ हे सुद्धा आंध्रपदेशचे असून त्यांच्या कलाकृतींमध्ये मुळ डिजाइन आणि त्याचे रूप, रंग आणि संरचना यांचा प्रमुख रंग सिद्धांताबरोबर झ��लेला विकास पहायला मिळतो. के वी एस प्रसाद आंध्रच्या एका गावातून उदयाला आले असून भारतीय गांवाचं संवेदनशील आणि सुखद निसार्गचित्र, त्याचं प्रतिक म्हणून चित्रीत केलेली सुंदर तरुणी हे त्यांच्या चित्रांचं वैशिष्ट्य म्हणता येईल.\nपुण्याचे रमेश थोरात मुंबईत सेटवरची चित्रं चित्रीत करायला लागले आणि त्याच माध्यमातून त्यानी आपलं काम सुरू केलं, पण कलेला न्याय देण्यासाठी त्यांनी पुन्हा पुण्याला जावून चित्रकारीतेला वाहून घेतलं. विवाहाच्या चालीरितीमध्ये असलेल्या गोंधळ आणि जागरणाची पुर्ण मलिका चारकोल आणि एक्रिलिकच्या सहायाने साकारून त्यानी तो माहोल उभा केला आहे.\nसुमंतो चौधरी हे हैदराबाद येथील असून निसर्ग आणि खेडेगावाच्या स्थापत्य कलेने त्यांना आकृष्ट केलं आहे. रंगीत पेंसिल, पेन, जलरंग, एक्रिलिक रंग आणि मिश्र माध्यमाचा उपयोग करून त्यानी आपली चित्रं साकार केली आहेत. आसिफ हुसेन कोलकाताचे रहिवासी आहेत. त्यांच्या चित्रांमधून मुख्यतः जीवन आणि भारतीय संस्कृति यांच्या जीवंत रंगावर लक्ष केन्द्रित केलं आहे. कॅनव्हासवर चित्रीत केलेली त्यांची अप्रतिम चित्रं भारतीय संकृती आणि एकात्मकतेचं प्रतिक आहेत.\nगेली ४४ वर्षं सिमरोझा आर्ट गॅलरी विविध कलाकृतिंची प्रदर्शनं मांडत असून गॅलरीने चित्रकला, छायाचित्रं, शिल्पकला, प्रिंट आणि मातीची भांडी बनवणार्‍या कलाकारांना सतत प्रोत्साहन देऊन त्यांना एक व्यासपीठ प्रदान केलं आहे.\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nसावनी रविंद्रचे ‘वंदे गणपती’\n‘टाईड’च्या जाहिरातीत आयुषमान झाला बाई\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०२२ रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2020/10/zatpat-easy-eggless-custard-cake-in-pressure-cooker-recipe-in-marathi.html", "date_download": "2022-11-30T23:55:39Z", "digest": "sha1:VBRXBWIWESFCT6BRNP4LQCXXOSUW46I6", "length": 7044, "nlines": 75, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Zatpat Easy Eggless Custard Cake in Pressure Cooker Recipe In Marathi - Royal Chef Sujata", "raw_content": "\nझटपट सोपा बिना ओव्हन बिना अंडे कस्टर्ड केक रेसीपी\nकेक हा सर्वाना आवडतो लहान असो अथवा मोठे. कस्टर्ड केक हा चवीला मस्त लागतो. तसेच कस्टर्ड पाऊडर ने त्याचा रंग सुद्धा छान येतो. कस्टर्ड केक बनवताना मैदा व कस्टर्ड पावडर वापरली आहे. तसेच केक बनवताना अंडी वापरली नाही व ओव्हन सुद्धा वापरलेला नाही. जरी ओव्हन नसेल तरी आपण अश्या प्रकारचा केक कुकरमध्ये बनऊ शकतो.\nबनवण्यासाठी वेळ: 15-20 मिनिट\nकुकरमध्ये बेकिंग वेळ: 40 मिनिट\n¼ कप कस्टर्ड पावडर\n¼ टी स्पून व्हनीला एसेन्स\n1 ½ टी स्पून बेकिंग पावडर\nकृती: कुकर गरम करायला ठेवा. त्यामध्ये एक कप मीठ घालून एक स्टँड ठेवा. कुकुर 10-12 मिनिट कमी विस्तवावर गरम करायला ठेवा. केकच्या भांडीला बटर व थोडे आतून मैदा लावून घ्या.\nमैदा, कस्टर्ड पाऊडर व बेकिंग पावडर चाळून घ्या. एका बाउलमध्ये बटर व पिठीसाखर मिक्स करून चांगली फेटून घ्या. पिठीसाखर पूर्ण विरघळून मिश्रण चांगले एक जीव झाले पाहिजे.\nमग त्यामध्ये चाळलेला मैदा घालून मिक्स करून हळू हळू दूध घालून मिक्स करून मग त्यामध्ये वनीला एसेन्स घालून मिक्स करून घ्या. तयार झालेले मिश्रण केकच्या भांड्यात ओतून घ्या.\nकुकर चांगला गरम झाला की लगेच त्यामध्ये केकचे भांडे ठेवा. झाकणाची शिट्टी व रिंग काढून ठेवा. मग झाकण लाऊन प्रथम 3-4 मिनिट मोठा विस्तव ठेवा मग थोडा कमी करून 35-40 मिनिट केक बेक करायला ठेवा. 35 मिनिट झालेकी एकदा केक सुरीने किंवा सुईने बेक झाला की नाही ते तपासून बघा. जर सुईला मिश्रण चिकटले नाही तर केक झाला असे समजा. नाहीतर अजून 5 मिनिट बेक करा. मग झाकण काढून केक थंड करायला ठेवा.\nकस्टर्ड केक थंड झाल्यावर सर्व्ह करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "http://fbnews.trendkatta.in/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%A8/", "date_download": "2022-12-01T00:06:24Z", "digest": "sha1:VMNDQBSLAC7Z3CX56NS7FPU5ZRHAP6KT", "length": 10290, "nlines": 93, "source_domain": "fbnews.trendkatta.in", "title": "स्मृती मंधानाच्या नावे नवा विश्वविक्रम, रोहित शर्माच्या पंक्तीत मिळवलं स्थान - FB News", "raw_content": "\nस्मृती मंधानाच्या नावे नवा विश्वविक्रम, रोहित शर्माच्या पंक्तीत मिळवलं स्थान\nभारतीय महिला क्रिकेट संघातील सलामीवीर स्मृती मंधानाला धडाकेबाज फलंदाजी करणारी खेळाडू म्हणून ओळखले जाते. फलंदाजीच्या जोरावर तिने आतापर्यंत अनेक विक्रम स्वत:च्या नावावर नोंदवलेले आहेत. दरम्यान, सध्या बर्मिंघम येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतही ती चांगला खेळ करण्याचा प्रयत्न करत आहे. बुधवारी या स्पर्धेतील दहवा सामना भारत आणि बार्बाडोस या दोन देशांमध्ये खेळवला गेला. या सामन्यात मंधाना चांगली कामगिरी करू शकली नाही. मात्र तिने या सामन्यात पाच धावा करून स्वत:च्या नावावर विश्वविक्रम नोंदवला आहे. सलामीवीर म्हणून टी-२० सामन्यांत २००० धावा करणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे. या कामगिरीसह ती भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या पंक्तीत जाऊन बसली आहे.\nहेही वाचा >> Commonwealth Games: भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी; उंच उडी, ज्युडो, वेटलिफ्टिंग आणि स्क्वॉशमध्ये केली पदकांची कमाई\nराष्ट्रकुल स्पर्धेत बुधवारी बार्डाडोस आणि भारत यांच्यात झालेल्या सामन्यात स्मृती मंधाना चांगली कामगिरी करू शकली नाही. तिने या सामन्यात ५ धावा केल्या. मात्र या धावांसह टी-२० सामन्यांत सलामीवीर म्हणून २००० हजार धावा करणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठऱली आहे. याआधी हा विक्रम फक्त रोहित शर्मा नोंदवू शकलेला आहे. रोहित शर्माने टी-२० सामन्यांत सलामीवीर म्हणून आतापर्यंत २९७३ धावा केल्या आहेत.\nहेही वाचा >> बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा : भारतीय महिला संघाचा बलाढय़ जॉर्जियावर सनसनाटी विजय\nस्मृती मंधानाने टी-२० सामन्यांत सलामीला फलंदाजीसाठी येऊन २००० धावा पूर्ण केल्या आहेत. तिने सलामीवीर म्हणून ८० सामन्यांत एकूण २००४ धावा केल्या आहेत. तर एकूण ९० टी-२० तिने २६.२३ रनरेटने २१२५ धावा केल्या आहेत.\nहेही वाचा >> India W vs Barbados W T20 in CWG 2022: बार्बाडोसचा पराभव करून भारताची उपांत्य फेरीत धडक; जेमिमाह अन् रेणुकाची शानदार कामगिरी\nदरम्यान, भारत आणि बार्बाडोस यांच्यात झालेल्या सामन्यात बार्बाडोसने सुरुवातीला गोलंदादी करण्याचा निर्णय घेतला. तर सुरुवातीला फलंदाजीसाठी येत भारताने १६३ धावा केल्या. विजयासाठी १६४ धावांचा पाठलाग करताना बार्बाडोसचा संघ आठ गडी गमावून फक्त ६२ धावा करू शकला. परिणामी या सामन्यात भारताचा १०० धावांनी विजय झाला.\nCWG 2022 : स्टार बजरंग पुनियाचा दिमाखदार खेळ, कुस्तीमध्ये भारताला मिळवून दिले पहिले सुवर��णपदक | Commonwealth Games 2022 wrestling bajrang punia won gold medal in man 62 kg\nजीमेलवर चुकून सेंड झाला मेल चिंता करू नका; ‘या’ टिप्सने करता येणार अनसेंड\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\n“बंटी बबलीने पळ काढला”सोशल मिडीयावर जोरदार चर्चा - FB News on तुम्ही कोणाला सपोर्ट करणार\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://news18marathi.in/?cat=29", "date_download": "2022-11-30T23:59:18Z", "digest": "sha1:3EZJH6LNVEQ3DPYXOZ75FI527C7W2CES", "length": 9869, "nlines": 160, "source_domain": "news18marathi.in", "title": "संपादकीय – News 18 Marathi", "raw_content": "\nशिवभिषेक सोहळ्यास तमाम शिवप्रेमी यांनी उपस्थित राहावे —- विजयराव देशमुख\nप्राथमिक शिक्षक बँकेच्या राजकारणाची समिकरणे बदलणार -दिव्यांग कर्मचाऱ्यांचे मतदान ठरणार निर्णायक –\nवाघोली येथे डॉ सुधा कांकरिया यांच्या उपस्थितीत स्री जन्माच्या स्वागताची शपथ..\nवडार समाजाच्या वतीने सप्तशृंगी वनी देवी ते भवानी माता मंदिर शेवगावपायी ज्योत\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शेवगाव तालुकाध्यक्षपदी सचिन सातपुते यांची निवड\n” अपहरण झालेल्या तरूणाची शेवगाव पोलीसांनी चोवीस तासात केली सुटका “\nकोटा एक्सलन्स सेंटर चा विदयार्थी नीट व जेईई परीक्षेमध्ये तालुक्यात प्रथम..\nराष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी केली नंदिनी नदीची स्वच्छता\nकिरण साळवे यांना आदर्श अभियंता पुरस्कार प्रदान\nपत्रकार संरक्षण कायद्यासंदर्भात केंद्राशी बोलु – अण्णा हजारे\nमुख्य संपादक श्री. लक्ष्मण मडके पाटील28/08/2022\nजनसामान्यांच्या मनात रुजणारे कार्य धुरंधर व्यक्तिमत्व म्हणजे श्री संजूभाऊ फडके पाटील.\nनसामान्यांच्या मनात रुजणारे कार्य धुरंधर व्यक्तिमत्व म्हणजे श्री संजूभा�� फडके पाटील. ‘ मातीच्या रंगाच आणि मातीच्या गंध चंद्र काळीज पाहिल्या…\nदरोडयाच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद “\nकोटा एक्सलन्स सेंटर चा विदयार्थी नीट व जेईई परीक्षेमध्ये तालुक्यात प्रथम..\nशेवगाव नगरपरीषदेच्या १२ प्रभागाची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर\nराक्षीत दिव्यांगांना पाच टक्के निधी वाटप:- बाबासाहेब गडाख\nवडार समाज शेवगावतर्फे हर घर तिरंगा जनजागृती अभियान संपन्न\nशिवभिषेक सोहळ्यास तमाम शिवप्रेमी यांनी उपस्थित राहावे —- विजयराव देशमुख\nप्राथमिक शिक्षक बँकेच्या राजकारणाची समिकरणे बदलणार -दिव्यांग कर्मचाऱ्यांचे मतदान ठरणार निर्णायक –\nवाघोली येथे डॉ सुधा कांकरिया यांच्या उपस्थितीत स्री जन्माच्या स्वागताची शपथ..\nवडार समाजाच्या वतीने सप्तशृंगी वनी देवी ते भवानी माता मंदिर शेवगावपायी ज्योत\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शेवगाव तालुकाध्यक्षपदी सचिन सातपुते यांची निवड\nप्राथमिक शिक्षक बँकेच्या राजकारणाची समिकरणे बदलणार -दिव्यांग कर्मचाऱ्यांचे मतदान ठरणार निर्णायक –\nवाघोली येथे डॉ सुधा कांकरिया यांच्या उपस्थितीत स्री जन्माच्या स्वागताची शपथ..\nवडार समाजाच्या वतीने सप्तशृंगी वनी देवी ते भवानी माता मंदिर शेवगावपायी ज्योत\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शेवगाव तालुकाध्यक्षपदी सचिन सातपुते यांची निवड\nदरोडयाच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद “\nकोटा एक्सलन्स सेंटर चा विदयार्थी नीट व जेईई परीक्षेमध्ये तालुक्यात प्रथम..\nशेवगाव नगरपरीषदेच्या १२ प्रभागाची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर\nदरोडयाच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद “\nकोटा एक्सलन्स सेंटर चा विदयार्थी नीट व जेईई परीक्षेमध्ये तालुक्यात प्रथम..\nशेवगाव नगरपरीषदेच्या १२ प्रभागाची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर\nराक्षीत दिव्यांगांना पाच टक्के निधी वाटप:- बाबासाहेब गडाख\nवडार समाज शेवगावतर्फे हर घर तिरंगा जनजागृती अभियान संपन्न\nशिवभिषेक सोहळ्यास तमाम शिवप्रेमी यांनी उपस्थित राहावे —- विजयराव देशमुख\nराक्षीत दिव्यांगांना पाच टक्के निधी वाटप:- बाबासाहेब गडाख\nशेवगाव नगरपरीषदेच्या १२ प्रभागाची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर\nचापडगाव शाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी\nजिजामाता माध्यमिक विद्यालय देवटाकळीच्या विद्यार्थ्यांची रॅलीतुन जनजागृती\nवडार समाज शेवगावतर्फे हर घर तिरंगा जनजागृती अभियान संपन्न\nबातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे\nबातमी देण्यासाठी येथे क्लिक करा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://news18marathi.in/?p=1211", "date_download": "2022-11-30T22:56:41Z", "digest": "sha1:DNB2CW3YJXBKYMN7JZQUGNQ2X5I2J4QX", "length": 14119, "nlines": 192, "source_domain": "news18marathi.in", "title": "किरण साळवे यांना आदर्श अभियंता पुरस्कार प्रदान – News 18 Marathi", "raw_content": "\nशिवभिषेक सोहळ्यास तमाम शिवप्रेमी यांनी उपस्थित राहावे —- विजयराव देशमुख\nप्राथमिक शिक्षक बँकेच्या राजकारणाची समिकरणे बदलणार -दिव्यांग कर्मचाऱ्यांचे मतदान ठरणार निर्णायक –\nवाघोली येथे डॉ सुधा कांकरिया यांच्या उपस्थितीत स्री जन्माच्या स्वागताची शपथ..\nवडार समाजाच्या वतीने सप्तशृंगी वनी देवी ते भवानी माता मंदिर शेवगावपायी ज्योत\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शेवगाव तालुकाध्यक्षपदी सचिन सातपुते यांची निवड\n” अपहरण झालेल्या तरूणाची शेवगाव पोलीसांनी चोवीस तासात केली सुटका “\nकोटा एक्सलन्स सेंटर चा विदयार्थी नीट व जेईई परीक्षेमध्ये तालुक्यात प्रथम..\nराष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी केली नंदिनी नदीची स्वच्छता\nकिरण साळवे यांना आदर्श अभियंता पुरस्कार प्रदान\nपत्रकार संरक्षण कायद्यासंदर्भात केंद्राशी बोलु – अण्णा हजारे\nHome/महाराष्ट्र/किरण साळवे यांना आदर्श अभियंता पुरस्कार प्रदान\nकिरण साळवे यांना आदर्श अभियंता पुरस्कार प्रदान\nबातमी प्रतिनिधी - अजय नजन\nमुख्य संपादक श्री. लक्ष्मण मडके पाटील18/09/2022\nअहमदनगर जिल्हा परिषद येथे अभियंता दिनानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले तसेच अभियंता दिनानिमित्त आदर्श अभियंता पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन २०२१/२२ या वर्षीचा पुरस्कार सहाय्यक अभियंता किरण साळवे यांना देण्यात आला साळवे हे सध्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा येथे कार्यरत आहेत अतीशय पारदर्शक कारभारासाठी साळवे यांचे नाव घेतले जाते अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून जिल्ह्यातील अनेक घरकुलांचे प्रश्न साळवे यांनी मार्गी लावले अभियंता दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे सार्वजनिक बांधकाम विभागाच�� कार्यकारी अभियंता रविंद्र परदेशी दक्षिण विभागाचे कार्यकारी अभियंता सतीष कानेटकर जिल्हा परिषद अभियंता संघटनेचे अध्यक्ष शिवाजी राऊत आदी अधिकारी उपस्थित होते\nबातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा\nमुख्य संपादक श्री. लक्ष्मण मडके पाटील18/09/2022\nमुख्य संपादक श्री. लक्ष्मण मडके पाटील\nपत्रकार संरक्षण कायद्यासंदर्भात केंद्राशी बोलु - अण्णा हजारे\nराष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी केली नंदिनी नदीची स्वच्छता\nशिवभिषेक सोहळ्यास तमाम शिवप्रेमी यांनी उपस्थित राहावे —- विजयराव देशमुख\nप्राथमिक शिक्षक बँकेच्या राजकारणाची समिकरणे बदलणार -दिव्यांग कर्मचाऱ्यांचे मतदान ठरणार निर्णायक –\nवडार समाजाच्या वतीने सप्तशृंगी वनी देवी ते भवानी माता मंदिर शेवगावपायी ज्योत\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शेवगाव तालुकाध्यक्षपदी सचिन सातपुते यांची निवड\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शेवगाव तालुकाध्यक्षपदी सचिन सातपुते यांची निवड\nदरोडयाच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद “\nकोटा एक्सलन्स सेंटर चा विदयार्थी नीट व जेईई परीक्षेमध्ये तालुक्यात प्रथम..\nशेवगाव नगरपरीषदेच्या १२ प्रभागाची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर\nराक्षीत दिव्यांगांना पाच टक्के निधी वाटप:- बाबासाहेब गडाख\nवडार समाज शेवगावतर्फे हर घर तिरंगा जनजागृती अभियान संपन्न\nशिवभिषेक सोहळ्यास तमाम शिवप्रेमी यांनी उपस्थित राहावे —- विजयराव देशमुख\nप्राथमिक शिक्षक बँकेच्या राजकारणाची समिकरणे बदलणार -दिव्यांग कर्मचाऱ्यांचे मतदान ठरणार निर्णायक –\nवाघोली येथे डॉ सुधा कांकरिया यांच्या उपस्थितीत स्री जन्माच्या स्वागताची शपथ..\nवडार समाजाच्या वतीने सप्तशृंगी वनी देवी ते भवानी माता मंदिर शेवगावपायी ज्योत\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शेवगाव तालुकाध्यक्षपदी सचिन सातपुते यांची निवड\nप्राथमिक शिक्षक बँकेच्या राजकारणाची समिकरणे बदलणार -दिव्यांग कर्मचाऱ्यांचे मतदान ठरणार निर्णायक –\nवाघोली येथे डॉ सुधा कांकरिया यांच्या उपस्थितीत स्री जन्माच्या स्वागताची शपथ..\nवडार समाजाच्या वतीने सप्तशृंगी वनी देवी ते भवानी माता मंदिर शेवगावपायी ज्योत\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शेवगाव तालुकाध्यक्षपदी सचिन सातपुते यांची निवड\nदरोडयाच्या ��यारीत असलेली टोळी जेरबंद “\nकोटा एक्सलन्स सेंटर चा विदयार्थी नीट व जेईई परीक्षेमध्ये तालुक्यात प्रथम..\nशेवगाव नगरपरीषदेच्या १२ प्रभागाची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर\nदरोडयाच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद “\nकोटा एक्सलन्स सेंटर चा विदयार्थी नीट व जेईई परीक्षेमध्ये तालुक्यात प्रथम..\nशेवगाव नगरपरीषदेच्या १२ प्रभागाची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर\nराक्षीत दिव्यांगांना पाच टक्के निधी वाटप:- बाबासाहेब गडाख\nवडार समाज शेवगावतर्फे हर घर तिरंगा जनजागृती अभियान संपन्न\nशिवभिषेक सोहळ्यास तमाम शिवप्रेमी यांनी उपस्थित राहावे —- विजयराव देशमुख\nराक्षीत दिव्यांगांना पाच टक्के निधी वाटप:- बाबासाहेब गडाख\nशेवगाव नगरपरीषदेच्या १२ प्रभागाची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर\nचापडगाव शाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी\nजिजामाता माध्यमिक विद्यालय देवटाकळीच्या विद्यार्थ्यांची रॅलीतुन जनजागृती\nवडार समाज शेवगावतर्फे हर घर तिरंगा जनजागृती अभियान संपन्न\nबातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे\nबातमी देण्यासाठी येथे क्लिक करा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://iyemarathichiyenagari.com/tag/%E0%A4%B5%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80/", "date_download": "2022-12-01T01:07:16Z", "digest": "sha1:VHYMYMB5IQPAQK6NUPFOU2F2FAUMYTN7", "length": 11683, "nlines": 168, "source_domain": "iyemarathichiyenagari.com", "title": "वऱ्हाडी Archives - इये मराठीचिये नगरी", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी महाराज यांना संत तुकारामांनी पाठवलेले अभंग\nमराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nछत्रपती शिवाजी महाराजांचे पर्यावरणीय विचार\nमुक्त्यारी समारंभ अथवा श्रीमन्महाराज शाहू छत्रपती, सरकार करवीर यांचा राज्याधिकारस्वीकारोत्सव\nजाणून घ्या अत्यंत दुर्मिळ बॉम्बे किंवा एचएच रक्तगटाबद्दल…\nसंत ज्ञानेश्‍वरांची परंपरा पुढे नेणारे देवनाथ कोण होते \nहे झाड केवळ आढळते महाराष्ट्रात…\nViral Video : फळे काढणीचे सोपे अन् टाकावू बाटलीपासून केलेलं यंत्र…\nNeettu Talks : कार्बन लेसर फेसियल ट्रिटमेंट आहे तरी काय \nझाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या सासरच्या मुळगावाची अशीही ओळख\nअभ्यासक्रमांचे उपयुक्तता मूल्य वाढविण्यासाठी…\nसह्याद्रीच्या कोंदणात वसलेला रांगडा किल्ला…\nचिमणी नक्की काय बोलत असावी बरं….\nपालकचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढल्याचा दावा\nजाणून घ्या माणसाच्या जन्माची गोष्ट…\nसोनसरी, पंद अन् सह्याद्री…\nशाश्वत विकास संकल्पनेचा विचार गरजेचा\nविदर्भातील शेतीक्षेत्रात आढळतात ‘हे’ पक्षी\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nमुक्त संवाद विशेष संपादकीय\nबोलीभाषेतून त्या मातीचा गंध दरवळतो\nमातृभाषा म्हणजे अशी भाषा जी मुलं सर्वप्रथम आपल्या घरात बोलायला शिकतात, ही भाषा त्याला शिकण्यासाठी त्याची पहिली गुरु म्हणजे त्याची आई असते. म्हणून या भाषेला...\nArun ZhagadkarConservation of Marathi BoliConservation of Marathi LanguageIye Marathichiye NagariMarathi Boli BhashaMothers Languageअरुण झगडकरअहिराणीइये मराठीचिये नगरीकातकरीकारवारीकोकणीकोरकूकोल्हापुरीखानदेशीचंदगडीजामनेरीझाडीबोलीनागपुरीपावरीबेळगावीमराठवाडीमराठी बोली भाषा संमेलनमराठी भाषामराठी भाषा संवर्धनमराठी साहित्यमातृभाषामालवणीमावचीमोरस मराठीवऱ्हाडीवारली\nमाझ्या शिक्षणाची पालवी फुलविणारे साहित्यिक : डॉ नागनाथ कोत्तापल्ले\nइचलकरंजी संस्कृती प्रतिष्ठानतर्फे कादंबरी पुरस्कार जाहीर\nथंडीत त्वचेची अशी घ्या काळजी…\nचला जाणूया नदीला अभियानाचा दुसरा टप्पा…\nसमाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे पुरस्कार जाहीर\nV. R. Gavhane on दोलायमानतेवर चिंतन हवे – डॉ. माधव चितळे\nराजू मरवे-बेळगाव on मलकापूर येथील प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालयात पर्यावरणपूरक दसरा साजरा\nअरूण झगडकर on झाडी शब्दसाधक शिक्षक पुरस्कार\nShashikant Shinde on शिक्षणाचे पसायदान: शैक्षिक यज्ञ \nस्वप्नातून बाहेर पडून वास्तवात राहायला शिकावे\nप्रश्न मुळापासून सोडवायला हवेत तरच ते सुटतात\nनिसर्गातील मुक्त आनंदच देतो मनाला उभारी\nसृष्टीतील सर्व जीवातील ब्रह्म जाणून व्हावे सर्वज्ञ\nमुक्त होणे म्हणजे तरी काय \nप्रेमाच्या पेटीनेच गाठता येतो मोक्षाचा तीर\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा (94)\nकाय चाललयं अवतीभवती (383)\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान (74)\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास (445)\nश्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् ��्पर्धा परिक्षा\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.nashikinfo.in/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%96%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B5/", "date_download": "2022-12-01T01:11:02Z", "digest": "sha1:PVST4RYYHHZBPST4PYNADSPJNH3QHYR6", "length": 6174, "nlines": 113, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "नाशिक : चिखली गावालगत सागवानाची कत्तल -", "raw_content": "\nनाशिक : चिखली गावालगत सागवानाची कत्तल\nनाशिक : चिखली गावालगत सागवानाची कत्तल\nनाशिक : चिखली गावालगत सागवानाची कत्तल\nPost category:Crime News / Latest / कंपार्टमेंट / चिखली गाव / नाशिक / उत्तर महाराष्ट्र / रोजंदारी / वनमजुर / वनविभाग / सागवान लाकूड\nनाशिक (पेठ) : पुढारी वृत्तसेवा\nपेठ तालुक्यातील चिखली गावानजीक वनविभागाने सव्वा लाख रुपये किमतीचे सागवान झाडाचे लाकूड जप्त केले आहे.\nचिखली गावानजीक वनविभागाच्या कंपार्टमेंटमध्ये मौल्यवान सागाच्या झाडांची कत्तल करुन ते गुजरात राज्यात विक्री करून वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती वनविभाग प्रादेशिकच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यानुसार पथकाने बुधवार दि.(२३) रोजी मध्यरात्री सापळा रचला. सागवान झाडांची कत्तल करुन ठेवलेले सागचे चौपाट केलेले पंधरा नग १.९४२ घन. मीटर सुमारे १,२५,००० रूपये किमतीचे लाकूड जागेवर बेवारस स्थितीत आढळून आले. ते ताब्यात घेेेेत पेठ येथे आणण्यात आले. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी पुढील तपास करीत आहेत. उपवनसंरक्षक पंकज गर्ग, सहाय्यक वनसंरक्षक अनिल पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी अरुण सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली भुवन परिमंडळ अधिकारी तानाजी भोये, वनरक्षक धनराज वाघमारे, हरिदास मिसाळ, जितेंद्र गायकवाड, किरण दळवी, मजहर शेख, रोजंदारीवरील वनमजुर आदींनी यशस्वी कामगिरी केली.\nमहाविकास आघाडीला झटका : बंद पुकारल्याबद्दल उच्च न्यायालयाची नोटीस\nIndian Economy : जगावर मंदीचे संकट; पण भारतीय अर्थव्‍यवस्‍थेची दमदार घोडदौड : ‘ओईसीडी’\nनाशिक : शाळा सकाळी एक तास उशिरा सुरु करा – छावा सेना\nThe post नाशिक : चिखली गावालगत सागवानाची कत्तल appeared first on पुढारी.\nग्रामपंचायत : दिवाळीनंतर सार्वत्रिक निवडणुकीचा बार उडणार\nनाशिक : नितीन गडकरींना राष्ट्रवादीचे पत्र ; फास्टटॅगला काळे स्टिकर लावण्याचा इशारा\nनाशिक : घरपट्टी वसुलीसाठी आयुक्तांचा अल्टिमेट��\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://mr.junhetec.com/other-equipments/", "date_download": "2022-12-01T00:32:19Z", "digest": "sha1:KERD2U62U7T7D2KDNOPRFFL4X7YQ44Y7", "length": 4807, "nlines": 173, "source_domain": "mr.junhetec.com", "title": "इतर उपकरणे फॅक्टरी |चीन इतर उपकरणे उत्पादक, पुरवठादार", "raw_content": "\nडायमंड वायर कटिंग फ्लुइड\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nडायमंड वायर कटिंग फ्लुइड\nकोटिंग मशीन पार्ट्स चिलर\nस्वयंचलित शॉट ब्लास्टिंग मशीन / औद्योगिक शॉट ब्लास्टिंग उपकरण Q326\nझिंक फ्लेक कोटिंग मशीनचे भाग गो कार्ट\nझिंक फ्लेक कोटिंग मशीन पार्ट्स बास्केट\nडॅक्रोमेट झिंक फ्लेक कोटिंगसाठी डिपिंग टँक\nवितरकांना आवडणारे कोटिंग मशीन पार्ट्स\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा किंमत सूचीबद्दल चौकशीसाठी, कृपया आम्हाला तुमचा ईमेल द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\n© कॉपीराइट - 2021-2022 : सर्व हक्क राखीव. गरम उत्पादने - साइट मॅप - AMP मोबाइल\nझिंक फ्लेम स्प्रे, झिंक डस्ट पेंट, झिंक मेटल स्प्रे कोटिंग, संरक्षक आवरण साफ करा, स्प्रे कॉम्प्रेसर मशीन, गॅल्वनाइझिंग कंपाऊंड,\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी एंटर दाबा किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/market-intelligence/soybean-prices-increased-or-decreased", "date_download": "2022-12-01T00:24:00Z", "digest": "sha1:HT7BULCNAWWGETVKUUFMDIOQ3IWPCXMS", "length": 9038, "nlines": 49, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Soybean Rate | सोयाबीनचे दर वाढले की घटले?", "raw_content": "\nSoybean Rate : सोयाबीनचे दर वाढले की घटले\nआंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीनचे दर काहीसे सुधारले होते. सोयाबीनचे वायदे १४.३१ डाॅलर प्रतिटनाने पार पडले.\nपुणेः आंतरराष्ट्रीय बाजारात आज पामतेल (Palm Oil), सोयाबीन (Soybean) आणि सोयातेलाच्या (Soya Oil) दरात काहीशी सुधारणा पाहायला मिळाली. तसेच पामतेलाच्या दरात सुधारणा झाल्याने इतर खाद्यतेलाचे (Edible Rate) दर वाढले होते. तर गेल्यावर्षीपेक्षा यंदा देशातून सोयापेंड निर्यात वाढत आहे. त्यामुळे देशातील सोयाबीन दराला आधार मिळत आहे.\nआंतरराष्ट्रीय बाजारात आज सोयाबीनचे दर काहीसे सुधारले होते. सोयाबीनचे वायदे १४.३१ डाॅलर प्रतिटनाने पार पडले. तर सोयातेलाच्या वायद्यांनी ७१.१८ सेंट प्रतिपाऊंडचा टप्पा गाठला होता. तसेच सायोपेंडच्या वायद्यांनीही ४०६.७५ डाॅलर प्रतिटनाचा टप्पा गाठला होता. कालच्या तुलनेत सोयाबीन आणि सोयापेंडचे दर जवळपास स्थिर होते. मात्र दिवसभर दरातील चढउतार सुर�� राहीले.\nआंतरराष्ट्रीय बाजारातील स्थितीचा देशातील सोयाबीन दरावरही परिणाम होत आहे. देशात आज जवळपास २ लाख क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आले होते. म्हणजेच कालच्या तुलनेत देशातील बाजारातील आवक कमी झाली होती. व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आज महाराष्ट्रात सर्वाधिक सोयाबीन आवक झाली होती. तर मध्य प्रदेशातील आवक आज घटलेली दिसली. महाराष्ट्रात आज जवळपास ७० हजार टन सोयाबीन विक्रीसाठी आलं होतं. तर मध्य प्रदेशातील आवक ६० हजार क्विंटलच्या दरम्यान होती. राजस्थानमधील आवक ३० हजार क्विंटलवर पोचली.\nदेशातील बाजारात आवक घटल्याचा सकारात्मक परिणाम सोयाबीन दरावर पाहायला मिळाला. आज देशातील सोयाबीन दरात क्विंटलमागे ५० ते १०० रुपयांची सुधारणा झाली होती. महाराष्ट्रातील सोयाबीनला आज ५ हजार ३०० ते ५ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. तर मध्य प्रदेशातील सरासरी दरपातळी ५ हजार ३५० ते ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान होती. तर राजस्थानमध्येही या दरम्यानच दर मिळाला.\nप्रक्रिया प्लांट्सचे दर महाराष्ट्रात क्विंटलमागे सरासरी ५० रुपयाने वाढले होते. आज प्रक्रिया प्लांट्सचे दर ५ हजार ८०० ते ५ हजार ९५० रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान होते. तर मध्य प्रदेशातील प्रक्रिया प्लांट्सच्या दराने ५ हजार ६०० ते ५ हजार ७०० रुपयांचा टप्पा गाठला होता. प्रक्रिया प्लांट्सचे दर वाढल्याने बाजार समित्यांधील दराला आधार मिळाला होता.\nWheat Rate : गव्हाचा बफर स्टाॅक घटला\nआंतरराष्ट्रीय खाद्यतेल बाजारात पामतेल, सोयातेलाच्या दरातही काहीशी सुधारणा झाली होती. पामतेलाचे दर सुधारल्याचा आधार इतर खाद्यतेल बाजाराला मिळतोय. पामतेलाच्या दरात आज टनामागे १०० रिंगीटची सुधारणा झाली. पामतेलाचे वायदे ४००४ रिंगीटने पार पडले. रिंगीट हे मलेशियाचे चलन आहे.\nदेशातील बाजारात सोयाबीनच्या दरात चढ-उतार सुरु आहे. त्यातच केंद्राने स्टाॅक लिमिट काढल्यानंतर बहुतेक स्टाॅकिस्टनी साठा केला आहे. मात्र देशातून सोयापेंड निर्यात वाढण्याचा अंदाज आहे. यंदा मागीलवर्षीच्या तुलनेत सोयापेंड निर्यातीची गती चांगली आहे. त्यामुळे यंदा सोयाबीनला सरासरी ५ हजार ते ६ हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळू शकतो. शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्याने सोयाबीन विक्री केल्यास फायदेशीर ठरेल, असा अंदाज ���ोयाबीन बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे.\nताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://iyemarathichiyenagari.com/concentration-important-for-spirtiual-growth/", "date_download": "2022-11-30T23:17:12Z", "digest": "sha1:UU7QQNWYFT4LGSQEYZJFE4IFJTUJPWYJ", "length": 21118, "nlines": 194, "source_domain": "iyemarathichiyenagari.com", "title": "सद्गुरु अवधान पाहून मार्गदर्शन करतात - इये मराठीचिये नगरी", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी महाराज यांना संत तुकारामांनी पाठवलेले अभंग\nमराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nछत्रपती शिवाजी महाराजांचे पर्यावरणीय विचार\nमुक्त्यारी समारंभ अथवा श्रीमन्महाराज शाहू छत्रपती, सरकार करवीर यांचा राज्याधिकारस्वीकारोत्सव\nजाणून घ्या अत्यंत दुर्मिळ बॉम्बे किंवा एचएच रक्तगटाबद्दल…\nसंत ज्ञानेश्‍वरांची परंपरा पुढे नेणारे देवनाथ कोण होते \nहे झाड केवळ आढळते महाराष्ट्रात…\nViral Video : फळे काढणीचे सोपे अन् टाकावू बाटलीपासून केलेलं यंत्र…\nNeettu Talks : कार्बन लेसर फेसियल ट्रिटमेंट आहे तरी काय \nझाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या सासरच्या मुळगावाची अशीही ओळख\nअभ्यासक्रमांचे उपयुक्तता मूल्य वाढविण्यासाठी…\nसह्याद्रीच्या कोंदणात वसलेला रांगडा किल्ला…\nचिमणी नक्की काय बोलत असावी बरं….\nपालकचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढल्याचा दावा\nजाणून घ्या माणसाच्या जन्माची गोष्ट…\nसोनसरी, पंद अन् सह्याद्री…\nशाश्वत विकास संकल्पनेचा विचार गरजेचा\nविदर्भातील शेतीक्षेत्रात आढळतात ‘हे’ पक्षी\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nHome » सद्गुरु अवधान पाहून मार्गदर्शन करतात\nसद्गुरु अवधान पाहून मार्गदर्शन करतात\nमातीचे नवीन मडके आणल्यानंतर त्या मडक्यात प्रथम थोडे पाणी घालून पाहावे लागते. ते मडके गळके आहे का याची चाचपणी करावी लागतेच. मडके गळके असेल तर, त्यात पाणी साठवणूक होणार नाही. ते मडके निरुपयोगी ठरेल. शिष्याचे मडके गळके तर नाही ना याची चाचपणी करावी लागतेच. मडके गळके असेल तर, त्यात पाणी साठवणूक होणार नाही. ते मडके निरुपयोगी ठरेल. शिष्याचे मडके गळके तर नाही ना \nघटीं थोडेसें उदक घालिजे तेणें न गळे तरी वरिता भरिजे\nतैसा परिसौनि पाहिलासि तंव परिसविजे ऐसेंचि होतसे ज्ञानेश्वरी अध्याय १० वा\nओवीचा अर्थ – ज्याप्रमाणे घागरीत थोडेसें पाणीं घालावें व तें गळालें नाही, तर आणखी जास्त भरावें, त्याप्रमाणें तूं ऐकावें म्हणून सांगितले तेव्हां तुला आणखी ऐकावें असेंच वाटू लागलें.\nसद्गुरू शिष्याचे अवधान पाहतात. वेळोवेळी ते शिष्याला उपदेश करत असतात. त्याचे पालन शिष्य करतो का नाही याचे निरीक्षण ते करतात. त्या उपदेशांनी त्याच्यामध्ये कोणता फरक पडला याचाही विचार ते करतात. मातीचे नवीन मडके आणल्यानंतर त्या मडक्यात प्रथम थोडे पाणी घालून पाहावे लागते. ते मडके गळके आहे का याची चाचपणी करावी लागतेच. मडके गळके असेल तर, त्यात पाणी साठवणूक होणार नाही. ते मडके निरुपयोगी ठरेल. शिष्याचे मडके गळके तर नाही ना याची चाचपणी करावी लागतेच. मडके गळके असेल तर, त्यात पाणी साठवणूक होणार नाही. ते मडके निरुपयोगी ठरेल. शिष्याचे मडके गळके तर नाही ना \nशिष्याला केलेल्या उपदेशाचा उपयोग होत नसेल तर त्याला आणखी उपदेश करण्यात काहीच अर्थ नसतो. त्यामध्ये काहीच फरक पडणार नसेल तर त्यावर वेळ तरी का खर्च करायचा मोठ्या कंपन्यामध्ये एका कामगारावर वर्षाला किती खर्च केला जातो. याचा ताळेबंद मांडला जातो. त्यानुसार तो त्या कामास पात्र आहे की नाही हे ठरविले जाते. खर्चाच्या प्रमाणात तो काम देत नसेल तर तो कामगार कंपनीसाठी निरुपयोगी ठरतो. त्याला काढून टाकण्याशिवाय कंपनीला दुसरा पर्याय नसतो. अशा कामगारांना पोसून कंपनीची प्रगती कशी होणार मोठ्या कंपन्यामध्ये एका कामगारावर वर्षाला किती खर्च केला जातो. याचा ताळेबंद मांडला जातो. त्यानुसार तो त्या कामास पात्र आहे की नाही हे ठरविले जाते. खर्चाच्या प्रमाणात तो काम देत नसेल तर तो कामगार कंपनीसाठी निरुपयोगी ठरतो. त्याला काढून टाकण्याशिवाय कंपनीला दुसरा पर्याय नसतो. अशा कामगारांना पोसून कंपनीची प्रगती कशी होणार शेवटी उत्पन्नावरच कंपनीची प्रगती ठरत असते. उत्पन्न कसे वाढवता येईल हा मुख्य उद्देश असतो. निरुपयोगी कामगारांना काढून त्यांच्या जागी त्यांच्यापेक्षा कमी पगाराची व उत्तम काम देणारी माणसे निवडण्यावर कोणत्याही कंपनीचा भर असतो. हा व्यवहाराचा नियम आहे.\nअध्यात्मात योग्य शिष्यांचीच त्यामुळे प्रगती होताना दिसते. निरुपयोगी शिष्य आपोआपच या मार्गातून बाहेर पडतात. यासाठी अवधान हे महत्त्वाचे आ���े. सद्गुरू शिष्याचे अवधान पाहूनच त्याला मार्गदर्शन करत असतात. कंपनीमध्येही कामगारांवर लक्ष ठेवणारा स्वतंत्र विभाग असतो. कामगाराचे कामांमध्ये लक्ष नसेल तर, कंपनी त्याला निरुपयोगी ठरवते. सद्गुरूही शिष्यावर लक्ष ठेवतात. प्रगती करणाऱ्या शिष्यांना प्रोत्साहन देतात. दुर्लक्ष करणाऱ्यांना मात्र वगळले जाते. यासाठी आपणही व्यवहाराचे हे नियम पाळून आपली प्रगती साधायला हवी. जीवनाचे हे नियम अध्यात्म असो व दैनंदिन व्यवहार असो सर्व ठिकाणी सारखेच आहेत. त्याचे पालन हे व्हायलाच हवे.\nपण यामध्ये सद्गुरु जसे निरपेक्ष भावनेने जसे शिष्याची प्रगती पाहातात. तशी वृत्ती कंपनीच्या व्यवस्थापनात असायला हवी. तरच कंपनी प्रगती करू शकते. लक्ष ठेवणारे गुरूच जर शिष्याला योग्य मार्गदर्शन करून त्याच्याकडून प्रगती करून घेणार नाहीत तर त्या शिष्याची प्रगती होणार नाही. यासाठी सद्गुरु कसे आहेत हे जसे महत्त्वाचे आहे. तसे कंपनीचे मालक व काम करणारे वरिष्ठ कसे आहेत हे महत्त्वाचे आहे. वरिष्ठ त्या पद्धतीचे नसतील तर ती कंपनी कधीच प्रगती करू शकणार नाही. सद्गुरुंप्रमाणे मालकांनीही कंपनीमध्ये लक्ष देताना हे विचारात घ्यायला हवे.\nवाढणारी सुगरण जर प्रेमाने वाढत असेल तर खाणाऱ्यालाही तसा त्याचा स्वाद अधिक घ्यावा असे वाटते. तसेच येथे आहे. सद्गुरुंनी प्रेमाने दिले तर शिष्य सुद्धा प्रेमाने याचा स्विकार करून प्रगती करतो. त्याला आणखी आध्यात्मिक प्रगती करण्यास प्रेरणा मिळते. कंपनीमध्येही असेच वातावरण मालकांकडून तसेच वरिष्ठांकडून मिळाले तरच त्या कंपनीतील कामगार उत्साहाने काम करून अधिकाधिक प्रगती साधतील. हे मालकांनी विचारात घेतले तरच कंपनीची प्रगती होऊ शकते. वरिष्ठ पातळीवरील गळकी मडकी लक्षात घेऊन त्यांना त्वरीत दुर करायला हवे. न गळणारी मडकी भरली तरच पाणी मिळेल. याचा विचार करायला नको का अध्यात्मात सद्गुरु हेच पाहातात न गळणाऱ्या मडक्यावर अधिक भर देऊन त्याची प्रगती साधतात.\nDnyneshwariIye Marathichiye Nagarirajendra ghorpadeSant Dnyneshwarइये मराठीचिये नगरीज्ञानेश्वरीमराठी साहित्यराजेंद्र घोरपडेसंत ज्ञानेश्वर\nलळित लोककलेचे सादरीकरणातून संवर्धन\nमहिला दिन विशेषः महिलांची अर्णिमा कंपनी\nटीम इये मराठीचिये नगरी\nमनाच्या स्थिरतेसाठी समभावाचा प्रयत्न\nकशाने येते मनास स्थिरता \n… म्हणूनी ते स्वराज्य सुराज्य\nमाझ्या शिक्षणाची पालवी फुलविणारे साहित्यिक : डॉ नागनाथ कोत्तापल्ले\nइचलकरंजी संस्कृती प्रतिष्ठानतर्फे कादंबरी पुरस्कार जाहीर\nथंडीत त्वचेची अशी घ्या काळजी…\nचला जाणूया नदीला अभियानाचा दुसरा टप्पा…\nसमाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे पुरस्कार जाहीर\nV. R. Gavhane on दोलायमानतेवर चिंतन हवे – डॉ. माधव चितळे\nराजू मरवे-बेळगाव on मलकापूर येथील प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालयात पर्यावरणपूरक दसरा साजरा\nअरूण झगडकर on झाडी शब्दसाधक शिक्षक पुरस्कार\nShashikant Shinde on शिक्षणाचे पसायदान: शैक्षिक यज्ञ \nस्वप्नातून बाहेर पडून वास्तवात राहायला शिकावे\nप्रश्न मुळापासून सोडवायला हवेत तरच ते सुटतात\nनिसर्गातील मुक्त आनंदच देतो मनाला उभारी\nसृष्टीतील सर्व जीवातील ब्रह्म जाणून व्हावे सर्वज्ञ\nमुक्त होणे म्हणजे तरी काय \nप्रेमाच्या पेटीनेच गाठता येतो मोक्षाचा तीर\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा (94)\nकाय चाललयं अवतीभवती (383)\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान (74)\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास (445)\nश्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://tarunbharat.com/%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%A3-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2022-12-01T00:16:46Z", "digest": "sha1:RATPAOJNHKNAAK3S3XADT6WMQLJMJLC7", "length": 9193, "nlines": 122, "source_domain": "tarunbharat.com", "title": "“आपण त्यांना माघारी जाण्यास भाग पाडलं”; शेतकरी नेत्याचा व्हिडीओ व्हायरल – Tarun Bharat", "raw_content": "\nअन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय सहन करणे किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप आहे \n“आपण त्यांना माघारी जाण्यास भाग पाडलं”; शेतकरी नेत्याचा व्हिडीओ व्हायरल\n“आपण त्यांना माघारी जाण्यास भाग पाडलं”; शेतकरी नेत्याचा व्हिडीओ व्हायरल\nऑनलाईन टीम/ तरारून भारत\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बुधवारी ‘सुरक्षेतील गंभीर त्रुटी’मुळे पंजाबचा दौरा अर्धवट सोडून दिल्लीला परतावे लागले. फिरोजपूर येथील सभेसाठी निघालेला पंतप्रधानांचा ताफा शेतकरी आंदोलकांनी अडवला़ त्यामुळे मोदी हे भटिंडामधील पुलावर १५-२० मिनिटे अडकून पडले. यामुळे मोदींचे पंजाबमधील सर्व कार्यक्रम रद्द करावे लागले.\nदरम्यान या घटनेनंतर भारतीय किसान युनिअनच्या सदस्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मार्ग रोखल्याबद्दल सहकारी आंदोलकांचे आभार मानले आहेत. व्हायरल झालेल्या या व्हिडीओत बीकेयूचे नेते सुरजीत सिंह फूल आंदोलकांना संबोधित करताना “तुम्ही दाखवलेल्या ताकदीमुळे मोदी फिरोजपूरमध्ये रॅली काढू शकले नाहीत”.आपण रॅलीपासून १० ते ११ किमी अंतरावर रस्ता अडवण्यात यशस्वी झालो आहोत. याच भाजपाने आपल्यावर पाण्याचा मारा केला होता आणि रस्त्यावर कुंपण लावलं होतं. पण आता आपण त्यांना माघारी जाण्यास भाग पाडलं आहे”, असे तो म्हणत आहे.\nपंतप्रधान मोदी पंजाब दौरा अर्धवट सोडून परतले\nसुरक्षा व्यवस्थेतील मोठय़ा त्रुटीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांचा पंजाब दौरा अर्धवट सोडावा लागला. बुधवारी भठींडा येथून हुसैनीवाला राष्ट्रीय हुतात्मा स्मारकाकडे जात असताना वाटेत एका फ्लायओव्हरवर त्यांची कार 20 मिनिटे अडकून पडली. या रस्त्यावर त्याचवेळी काहीजण आंदोलन करत होते. त्यामुळे रस्ता अडवला गेला होता. पंजाब पोलिसांनी वेळीच कारवाई करुन रस्ता मोकळा न केल्याने जवळपास 20 मिनिटे कार रस्त्यावरच थांबून होती. यानंतर पंतप्रधान मोदींची जाहीर सभा रद्द करण्यात आली, तर दौरा अर्धवट सोडण्यात आला. ‘तुमच्या मुख्यमंत्र्यांचा मी आभारी आहे. कारण निदान मी जिवंत राहिलो, अशी खोचक टिप्पणी नंतर पंतप्रधान मोदींनी पंजाबच्या अधिकाऱयांना उद्देशून केली.\nकेंद्रीय गृह मंत्रालयाने ही घटना गंभीर असल्याचे स्पष्ट केले. पंजाब सरकारच्या ढिलाईमुळे पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत मोठी त्रुटी राहिल्याचे प्रतिपादन करण्यात आले. या संपूर्ण प्रकाराचा अहवाल पाठवा असा आदेश केंद्रीय गृह विभागाने पंजाब सरकारला दिला आहे. या प्रकाराची केंद्राकडून चौकशीही केली जाणार आहे.\n”भाजपा नेत्यांना खराब रस्त्याने प्रवास करण्यास भाग पाडणारे आंदोलक कौतुकास पात्र”\nपोलिसांनाही ‘वर्क फ्रॉम होम’; गृहमंत्र्यांची मोठी घोषणा\n���ोनिया गांधी, राहुल गांधींना समन्स\nदोनशे महिलांना केले आत्मनिर्भर\n आता माणसांनाही होतोय ‘बर्ड फ्लू’\nसणासुदीच्या काळात खबरदारी घ्यावी \nनव्या आमदारांसाठी विधानसभेची तयारी सुरू\nलोकसंख्या नियंत्रणासाठी तूर्तास कायदा नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://tarunbharat.com/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%83-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE/", "date_download": "2022-11-30T23:56:31Z", "digest": "sha1:WJQTAHS3NLCUR3KJBCQ3WNNNCXNTX7BS", "length": 7576, "nlines": 134, "source_domain": "tarunbharat.com", "title": "कर्नाटकः दोन माजी मुख्यमंत्र्यांकडून राम मंदिर निधीच्या संकलनावर प्रश्नचिन्ह – Tarun Bharat", "raw_content": "\nअन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय सहन करणे किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप आहे \nकर्नाटकः दोन माजी मुख्यमंत्र्यांकडून राम मंदिर निधीच्या संकलनावर प्रश्नचिन्ह\nकर्नाटकः दोन माजी मुख्यमंत्र्यांकडून राम मंदिर निधीच्या संकलनावर प्रश्नचिन्ह\nकर्नाटकच्या दोन माजी मुख्यमंत्र्यांनी अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी व्हीएचपीसह हिंदुत्व संघटनांकडून राज्यात सुरू असलेल्या डोर-टू-डोर फंड संग्रह मोहिमेच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.\nकॉंग्रेसचे सिद्धरामय्या आणि जद (एस) चे एच. डी. कुमारस्वामी यांनी चिंता व्यक्त केली आहे की, पसे संग्रह मोहिमेमध्ये पारदर्शकता नसते, ज्यांच्या संघटनांची पडताळणी करता येत नाही असे लोक राज्यातील आसपासच्या घरांमध्ये निधी गोळा करण्यासाठी फिरत आहेत.\nकुमारस्वामी यांनी काही लोक त्यांच्या घरी आले आणि त्यांना राममंदिर बांधण्यासाठी निधी मागत धमकावल्याचा आरोप त्यांनी केला. दरम्यान कुमारस्वामींनी धमकावून पैसे मागितले असा दावा केला आहे. काही दिवसानंतरच या आठवड्यात या दोन माजी मुख्यमंत्र्यांनी यावर चर्चा केली, असे म्हणत येडियुरप्पा यांनी त्यांची सत्यता पडताळणी करण्यायोग्य नव्हती, असे ते म्हणाले.\nमिरज माहेर मंडळातर्फे तिळगूळ समारंभ\nशोपियाँ चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान\nकॅम्प येथील स्वच्छतागृहाची दुरवस्था\nराज्यात गेले सहा दिवस कोरोनावाढ सुरूच\nकर्नाटक: भाजप-जेडीएस विधानपरिषद सदस्यांनी घेतली राज्यपालांची भेट\nकर्नाटक सरकारने नववर्ष साजरे करण्यावर घातले निर्बंध\nकर्नाटक: सोमवारी बाधित रुग्णांची संख्या घटली\nकर्नाटक : स्मार्टफोन अस��ेल्या ग्रामीण विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी वाढ\nसंत मीराचे फुटबॉल संघ राष्ट्रीय स्पर्धेसाठी रवाना\nभाजपविरोधी उमेदवाराला तोगडियांचा पाठिंबा\nभारत-न्यूझीलंड शेवटची वनडे लढत आज\nकेंद्रीय विद्यालय 2 च्या वार्षिक क्रीडास्पर्धा उत्साहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.nashikinfo.in/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%98%E0%A5%8D/", "date_download": "2022-11-30T23:03:01Z", "digest": "sha1:XOXFXACZROJJIH7YNJ2Y7NZB5ZJH7DMK", "length": 6284, "nlines": 113, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "नाशिक : घरफोडी करणारा अवघ्या 12 तासांत ताब्यात -", "raw_content": "\nनाशिक : घरफोडी करणारा अवघ्या 12 तासांत ताब्यात\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र>\nनाशिक : घरफोडी करणारा अवघ्या 12 तासांत ताब्यात\nनाशिक : घरफोडी करणारा अवघ्या 12 तासांत ताब्यात\nPost category:अंगझडती / नाशिक / उत्तर महाराष्ट्र / रमजानपुरा पोलिस / सटाणा / स्थानिक गुन्हे शाखा\nनाशिक (सटाणा) : पुढारी वृत्तसेवा\nहाजी अहमदपुरामध्ये सुमारे अडीच लाखांची चोरी करणार्‍याला स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या 12 तासांत जेरबंद केले. शेख इरफान शेख चाँद (35, रा. आयशानगर) असे संशयिताचे नाव आहे.\nसादिया कलीम अहमद यांच्या गट नंबर 215 मधील घरात मंगळवारी (दि. 11) घरफोडी झाली होती. 90 हजारांचे सोने – चांदीचे दागिने व दीड लाख रुपयांची रोकड पळविली होती. याप्रकरणी रमजानपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन सहायक पोलिस निरीक्षक आशिष रोही तपास करीत होते. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना इरफान आंध्या याने चोरी केल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिस नाईक सुभाष चोपडा, नरेंद्रकुमार कोळी यांच्या युनिटने इरफानचा माग काढला. त्याला ताब्यात घेण्यात येऊन अंगझडती घेतली असता, 29 हजार 500 रुपयांची रोकड मिळून आली. या रकमेबाबत विचारणा केली असता, त्याने घरफोडी केल्याची कबुली दिली. उर्वरित रोकड आणि दागिन्यांबाबत मात्र उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याला ताब्यात घेऊन रमजानपुरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.\nबारामती : शिवसेना संपविण्याचे पवारांचे स्वप्न पूर्ण : आमदार पडळकर\n950 लिटर भेसळयुक्त दूध नष्ट पाथर्डी शहरामध्ये अन्न व औषध प्रशासनाची कारवाई\nकळंब परिसरात ढगफुटीसदृश पाऊस\nThe post नाशिक : घरफोडी करणारा अवघ्या 12 तासांत ताब्यात appeared first on पुढारी.\nनाशिक : वळूच्या हल्ल���यात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू\n राष्ट्रवादीचे पदाधिकारी बाळासाहेबांच्या शिवसेनेत\nनाशिक : चालत्या ट्रक्टरच्या शिटाखाली निघाला साप ; दैव बलवत्तर म्हणून बचावला शेतकरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/about-donald-bradman-1-who-is-donald-bradman-1.asp", "date_download": "2022-12-01T00:17:44Z", "digest": "sha1:DG7HIUYEO42PCAO55LJ24DICMH5HU2R7", "length": 21342, "nlines": 307, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "डोनाल्ड ब्रॅडमन -1 जन्मतारीख | डोनाल्ड ब्रॅडमन -1 कोण आहे डोनाल्ड ब्रॅडमन -1 जीवनचरित्र", "raw_content": "\nचायनीज राशि भविष्य 2023\nलाल किताब राशि भविष्य 2023\nतमिळ राशि भविष्य 2023\nतेलगू राशि भविष्य 2023\nकन्नड राशि भविष्य 2023\nमल्याळम राशि भविष्य 2023\nगुजराती राशि भविष्य 2023\nमराठी राशि भविष्य 2023\nबंगाली राशि भविष्य 2023\nसाप्ताहिक प्रेम राशि भविष्य\nसेलिब्रिटी राशि भविष्य/ कुंडली\nशनी साडे साती रिपोर्ट\nसूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ\nलाल किताब काय आहे\nलाल किताब चार्ट ऑनलाइन\nलाल किताब कुंडली ऑनलाइन\nलाल किताब फेसबुक चर्चा\nमोफत लाल किताब इ- पुस्तक\nकेपी सिस्टम म्हणजे काय\nऑनलाइन केपी चार्ट बनवा\nकेपी होररी चार्ट ऑनलाइन\nसाई बाबा मदत करा\nगणपतीला विचारा : गणपती तुमच्यासाठी बोलतो\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » Donald Bradman-1 बद्दल\nसेलिब्रिटी राशि भविष्य या द्वारे शोधा\nसेलिब्रिटी राशि भविष्य या द्वारे शोधा\nअपुष्ट जन्म वेळेसह डेटा वगळा\nडोनाल्ड ब्रॅडमन -1 जन्मपत्रिका\nडोनाल्ड ब्रॅडमन -1 बद्दल\nडोनाल्ड ब्रॅडमन -1 प्रेम जन्मपत्रिका\nडोनाल्ड ब्रॅडमन -1 व्यवसाय जन्मपत्रिका\nडोनाल्ड ब्रॅडमन -1 जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nडोनाल्ड ब्रॅडमन -1 ज्योतिष अहवाल\nडोनाल्ड ब्रॅडमन -1 फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nकोणत्या वर्षी Donald Bradman-1चा जन्म झाला\nDonald Bradman-1ची जन्म तारीख काय आहे\nDonald Bradman-1चा जन्म कुठे झाला\nDonald Bradman-1 चे राष्ट्रीयत्व काय आहे\nही माहिती उपलब्ध नाही.\nDonald Bradman-1च्या चारित्र्याची कुंडली\nतुमची स्वतःची काही अशी तत्व आहेत पण बहुतेक वेळा ही तत्व सुप्तावस्थेतच आहेत. तुमचे हृदय विशाल आहे आणि तुम्ही प्रामाणिक आहात पण काही वेळा तुमचे बोलणे क्वचित फटकळ असते. तुम्ही काहीसे अहंकारी आहात तुमच्या या स्वभावाला खतपाणी घालणारी माणसे तुमचे चांगले मित्र होतात.तुमचे आदर्श अत्यंत उच्च आहेत, पण ते गाठणे अशक्य असते. ती ध्येय गाठण्यात तुम्हाला अपयश येते तेव्हा तुम्ह��� खचून जाता. तुमच्या स्वभावात एक अस्वस्थपणा आहे. यामुळे एखादी गोष्ट परिपक्व होण्याआधीच तुम्ही त्या गोष्टीला बाजूला सारता. परिणामी, तुमच्या गुणांमुळे तुम्हाला जे यश मिळायला हवे ते यश, आनंद, आराम तुम्हाला मिळत नाही.लोकांमध्ये तुमचे मत कशा प्रकारे व्यक्त करायचे हे तुम्हाला चांगलेच ठावूक आहे आणि तुम्हाला विनोदबुद्धी लाभलेली आहे. तुमच्या सहवासामुळे तुमचे मित्र आनंदी होतात. तुम्ही इतरांचे मनोरंजन करता. तुमच्या मित्रांचा तुमच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव पडतो. त्यामुळे तुम्ही विचार करूनच Donald Bradman-1 ल्या मित्रांची निवड करणे आवश्यक ठरते.तुमचे व्यक्तिमत्व अष्टपैलू अाहे आणि त्यामुळे तुमची उर्जा एकाच वेळी अनेक ठिकाणी वापरली जाते, हा खरे तर तुमच्यातील उणीव आहे. तुम्ही भरमसाट गोष्टींवर लक्ष केंद्रीत न करता केवळ काही गोष्टींवर लक्ष केंद्रीत केले तर हा बदल तुम्हाला निश्चितच लाभदायी ठरेल.\nDonald Bradman-1ची आनंदित आणि पूर्तता कुंडली\nतुम्ही ध्येयावर नियंत्रित राहणारे आहात आणि कुणाचाही दबाव ठेवत नाही. तुम्ही स्वाभाविक दृष्ट्या एक विद्वान असाल आणि समाजात Donald Bradman-1 ली छाप एक प्रतिष्टीत आणि ज्ञानी व्यक्तीच्या रूपात असेल. याचे कारण तुमचे ज्ञान आणि शिक्षा असेल. तुम्ही सर्व गोष्टींचा त्याग करू शकतात परंतु शिक्षणात उत्तम करणे तुमची सर्वात प्रथम प्राथमिकता असेल आणि हीच तुम्हाला सर्वात वेगळी ठेवेल. तुम्हाला Donald Bradman-1 ल्या जीवनात अनेक ज्ञानी आणि प्रतिष्ठित लोकांकडून मार्गदर्शन प्राप्त होईल. आणि त्याच्या परिणाम स्वरूपात तुम्ही तुमच्या शिक्षणाला उन्नत बनवाल. तुमच्यामध्ये सहजरुपात ज्ञात स्थित आहे. तुम्हाला फक्त स्वतःला उन्नत बनवून त्या ज्ञानाला Donald Bradman-1 ल्या निजी जीवनात सामावण्याचा प्रयत्न करावा लागेल. ज्ञानाच्या प्रति तुमची भूक तुम्हाला सर्वात पुढे ठेवेल आणि यामुळेच तुमची गणना विद्वानात होईल. कधी-कधी तुम्ही अति स्वतंत्रतेचे शिकार होतात ज्यामुळे तुमच्या शिक्षणात व्यत्यय येऊ शकतो, म्हणून यापासून सावध रहा.दुसऱ्याच्या मनात काय सुरू आहे किंवा आजुबाजूला काय घडते आहे याची तुम्हाला चटकन जाणीव होते, त्यामुळे तुमच्यापासून काहीही लपवून ठेवणे कठीण असते. याच स्पष्टतेमुळे तुम्ही तुमच्या विरोधकांच्या वरचढ ठरता आणि तुम्ही समाधान मिळवता. तुम्हाला परिस्थिती��� चटकन जाणीव होते आणि ती समस्या सोडविण्याची क्षमताही तुमच्यात आहे कारण तुम्ही थेट मुद्यालाच हात घालता.\nDonald Bradman-1ची जीवनशैलिक कुंडली\nतुमची मुले ही तुमच्यासाठी प्रेरणास्थान असतील, तिच तुमच्यासाठी ध्येय निश्चित करतील आणि ते पूर्ण करण्यास प्रोत्साहनही देतील. तुमच्यावर त्यांच्या इच्छा पूर्ण करण्याची जबाबदारी वाटेल. त्यांचा अपेक्षाभंग होणार नाही, याची तुम्ही काळजी घ्याल. या प्रेरणास्रोताचा पुरेपुर वापर करा. पण तुम्ही तुम्हाला आवडेल असे काम करताय याची खात्री करून घ्या. केवळ जबाबादारीपोटी तुम्हाला जे काम आवडत नाही ते करण्यासाठी Donald Bradman-1 ले श्रम वाया घालवू नका.\nनायकांना सूचित करणे. दुरुस्ती करण्यास सांगणे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.aatmnirbharkhabar.com/post/17102", "date_download": "2022-12-01T00:50:00Z", "digest": "sha1:DBP4LXFC5ZH6GXV2UKZR4BDQJZNGP7NF", "length": 17946, "nlines": 118, "source_domain": "www.aatmnirbharkhabar.com", "title": "शासकीय योजनांचा लाभ सामान्य जनतेपर्यंत पोहचवा – डॉ. माधवी खोडे-चवरे | आत्मनिर्भर खबर", "raw_content": "\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\nबल्लारशहा रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाचा भाग तुटला:13 प्रवासी कोसळले; महिला ठार\nउद्धव ठाकरेंची टीका | महाराष्ट्रावरील खरे संकट शिंदे व त्यांचा मिंधे गट हेच\n#Pune | नैनो उपग्रह निर्माण पर इसरो के प्रयास\n#Pune | नई शिक्षा नीति से प्रोफेसरों की नौकरी प्रभावित नहीं होगी\n#Maha_Metro l एशियन डेव्हलपमेंट बँक शिष्ट मंडल की नागपुर मेट्रो परियोजना को भेट\n12th FAIL Film | दिल्ली के मुखर्जी नगर में शूट होगी आइपीएस अफसर डॉ. मनोजकुमार शर्मा से प्रेरित 12वीं फेल\n#Maha_Metro | अब तक 31000 से ज्यादा महा कार्ड की बिक्री कर चुका है महा मेट्रो\nHome मराठी शासकीय योजनांचा लाभ सामान्य जनतेपर्यंत पोहचवा – डॉ. माधवी खोडे-चवरे\nशासकीय योजनांचा लाभ सामान्य जनतेपर्यंत पोहचवा – डॉ. माधवी खोडे-चवरे\n• दोन वर्षपूर्ती प्रदर्शन ठरले प्रभावी माध्यम\n• युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग\n• प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद\nनागपूर ब्युरो : दोन वर्षे जनसेवेची या प्रदर्शनाच्या माध्यमातून शासनाच्या योजना एकत्र उपलब्ध झाल्यामुळे जनतेला य��जनांचा लाभ घेणे सुलभ होत आहे. शासन – प्रशासन अधिक लोकाभिमुख होत असून जनतेला आवश्यक असलेल्या योजनांचा लाभ विभागप्रमुखांनी प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहचवावा, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे – चवरे यांनी केले.\nमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने सीताबर्डी येथे मेट्रो स्टेशन वर ‘दोन वर्षे जनसेवेची, महाविकास आघाडीची’ चित्रमय प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून विभागीय आयुक्तांनी प्रदर्शनाला भेट दिली. त्याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना त्या बोलत होत्या. महाराष्ट्र दिनापासून विकास प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले असून आज या प्रदर्शनाचा समारोप होत आहे.\nशासनाच्या विविध योजनांची माहिती अत्यंत प्रभावी व परिणामकारकपणे विविध योजनांवर आधारित संपूर्ण माहिती या प्रदर्शनाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचविण्यात येत आहे. या प्रदर्शनाला मोठ्या प्रमाणात तरुण पिढी भेट देत आहे. तरुणांनाच शासनाच्या विविध योजनांची माहिती मिळत असल्यामुळे शेवटच्या घटकापर्यंत वैयक्तिक व सामूहिक लाभांच्या योजनांचा लाभ देणे सुलभ होणार असल्याचे सांगतांना माधवी खोडे-चवरे म्हणाल्या की, या प्रदर्शनाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचविणे शक्य झाले असल्याचे त्यांनी सांगितले.\nकोविडच्या काळात उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करताना आरोग्य सुविधा तसेच कोरोना काळात केलेल्या कामांची माहिती या प्रदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात आली आहे. कोविड नंतर शासनाने विविध वर्गांना मोठ्या प्रमाणात दिलासा दिला आहे. नागपूर विभागातील जिल्हानिहाय विकास कामांची एकत्र माहिती उपलब्ध करुन दिल्यामुळे राज्यस्तरीय प्रदर्शनामध्ये विभागाचे प्रतिनिधित्व ठळकपणे पाहायला मिळाते. माहिती विभागाने आयोजित केलेल्या या प्रदर्शनाचा लाभ सर्वसामान्य जनतेला निश्चितच होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.\nगडकिल्ल्यांची प्रतिकृती असलेल्या या दालनात अत्यंत आकर्षकपणे शासनाच्या विविध योजनांची माहिती उपलब्ध करुन देण्यात आली असून नागपूर मेट्रोने प्रवास करणाऱ्या सर्व नागरिकांनाही हे प्रदर्शनाला अत्यंत सुलभपणे भेट देता येते. त्यामुळे हजारो नागरिकांना या प्रदर्शनाचा लाभ होत आहे. जिल्हा माहिती अधिकारी प्रविण टाके यांनी पुष्पगुच्छ देऊन विभागीय आयु���्त श्रीमती खोडे-चवरे यांचे स्वागत केले.\nराज्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांची भेट\nमाहिती व जनसंपर्क महासंचालनालय विकास विषयक प्रदर्शनाला राज्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी भेट देऊन प्रदर्शनाच्या आकर्षक मांडणी तसेच विविध योजनांची सविस्तर माहिती जनतेला उपलब्ध करुन दिल्याबद्दल माहिती विभागाचे विशेष कौतुक केले.\nकोरोना कालावधीत जनजीवन ठप्प झाले होते या काळात केलेल्या कामांची माहिती देताना लाेकशाही आघाडी शासनाने दोन वर्षात केलेल्या कामांची माहिती प्रदर्शनाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचविली आहे. या प्रदर्शनाला जनतेचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये नागपूर विभागातील जिल्हानिहाय पॅनलच्या माध्यमातून चांगल्याप्रकारे माहिती उपलब्ध करुन दिली आहे. हे प्रदर्शन सर्वांनीच पाहावे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून शासनाच्या सर्व योजनांची माहिती एकत्र उपलब्ध झाली आहे. नागपूर मेट्रो सिताबर्डी स्टेशन हे मध्यवर्ती असल्यामुळे जनतेला प्रदर्शन पाहणे सुलभ झाले आहे. या प्रदर्शनाला भेट देऊन शासकीय योजनांची माहिती घ्यावी, असे आवाहन राहुल पांडे यांनी केले आहे.\nज्येष्ठ साहित्यिक प्रमोद मुनघाटे यांनीही दिली भेट\nज्येष्ठ साहित्यिक तथा नागपूर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातील मराठी विभागप्रमुख प्रमोद मुनघाटे यांनी सीताबर्डी मेट्रोस्टेशन येथील राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती देणा-या चित्रप्रदर्शनाला भेट दिली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी शासनाच्या दोन वर्षामध्ये केलेल्या विकास कामांचा आणि लोककल्याणकारी योजनांचा आढावा एकाच छताखाली सहज, सुलभ उपलब्ध करून देण्यात आला असल्याचे श्री. मुनघाटे यांनी सांगितले.\nPrevious articleअल्टिमेटम कुणी द्यायचा नाही… अशी हुकुमशाही चालणार नाही… – अजित पवार\nNext articleIIM Nagpur | आयआयएम कॅम्पसच्या उद्घाटनासाठी राष्ट्रपतींचा 8 मे रोजी नागपूर दौरा\nवाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दार���ची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\n#Pune | नैनो उपग्रह निर्माण पर इसरो के प्रयास\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\nबल्लारशहा रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाचा भाग तुटला:13 प्रवासी कोसळले; महिला ठार\n#Pune | नैनो उपग्रह निर्माण पर इसरो के प्रयास\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\nबल्लारशहा रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाचा भाग तुटला:13 प्रवासी कोसळले; महिला ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/%E0%A4%86%E0%A4%9F%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%A8-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0/", "date_download": "2022-11-30T22:55:34Z", "digest": "sha1:3GJYVN6Y264YOWBOF6ECCHJZAJGFV63C", "length": 21551, "nlines": 188, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "आटगावचे पुरातन शिवमंदिर | थिंक महाराष्ट्र", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nHome वैभव इतिहास आटगावचे पुरातन शिवमंदिर\nआटगावला एक प्राचीन मंदिर आहे याची माहिती त्याच्या छायाचित्रांसह इतिहास अभ्यासक सदाशिवराव टेटविलकर यांच्या ‘विखुरल्या इतिहास खुणा’ व ‘ठाण्याची दुर्गसंपदा’ या पुस्तकांत आहे, पण पुस्तकात ते आटगाव नेमके कोठे आहे याची स्पष्ट माहिती नाही. ठाण्याच्या गॅझेटियरमध्ये मात्र मंदिराबद्दल बरीच माहिती मिळाली. त्यात गावाच्या कोणत्या दिशेला मंदिर आहे; तसेच, मंदिराचे वर्णनही वाचण्यास मिळते. पंडित भगवानलाल इंद्रजी यांची मंदिराचे अवशेष आणि आजूबाजूच्या स्मृतिशिळा यासंबंधीची बारीक निरीक्षणे त्यात आहेत. मंदिराचा शोध गुगलच्या नकाशावर आटगाव परिसरात गॅझेटियरमधील नोंदीप्रमाणे सुरू केला, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. पुरातन मंदिरसदृश्य काही गुगल नकाशावर दिसत नव्हते.\nमी ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’साठी माहिती संकलनाचे काम करणारे मित्र शैलेश पाटील यांच्यासोबत थेट आटगावातच पोचलो. मंदिर शहापूर तालुक्यातील आटगाव र��ल्वेस्टेशनपासून पंधरा मिनिटांच्या अंतरावर आहे. गावाच्या पश्चिमेला गेलो. गावातील लोकांनी मंदिराकडे कसे जावे ते सांगितले. स्थानिक लोक भारतात सर्वत्र आढळते त्याप्रमाणे त्याला पांडवकालीन मंदिर म्हणतात. मंदिर गावाच्या नैऋत्य दिशेला असणाऱ्या टेकडीच्या रांगेत आहे. तेथे पोचण्यासाठी नवीन शिवमंदिर आणि पोद्दार गृहसंकुल यांकडे जाणारा रस्ता या खुणा शोधल्या होत्या. त्यांच्या आधारे, मंदिरापर्यंत गेलो. नवीन शिवमंदिराजवळून डावीकडे शेतातून वाट आहे. शोधाशोध जास्त करावी लागली नाही. दुसरी एक वाट पलीकडील ‘पुंढे’ गावातून आहे.\nमंदिराचे शिखर, सभामंडप हे काही अस्तित्वात नाही. मंदिराचे अधिष्ठान म्हणजे ओटा – जोते आणि गर्भगृह एवढे दिमाखात उभे आहेत. मात्र, त्यासाठी घडवलेल्या शिळा आणि त्यावरील कलाकुसर नजरेला खिळून ठेवते. मंदिर पूर्वाभिमुख आहे. ते शिवमंदिर म्हणून नमूद असले तरी मंदिरात शिवलिंग नाही, देवीचा तांदळा आहे.\nपंडित भगवानलाल इंद्रजी यांच्या मते, गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावरील गणपतीचे शिल्प हे ते मंदिर शिवाचे असल्याची स्पष्ट खूण आहे. स्कंद पुराणातील एका कथेनुसार कीर्तिमुख या शिल्पाचा संबंध शंकराशी आहे आणि कीर्तिमुख अनेक शिवमंदिरांत गर्भगृहाच्या पायाशी असते. तसेच, एक खंडित कीर्तिमुख तेथे गर्भगृहाच्या उजव्या बाजूच्या भिंतीच्या तळाशी दृष्टीस पडले. त्याचबरोबर, खांबांवर व मंदिराच्या अधिष्ठानावरील ग्रासपट्टीकेवरही कीर्तिमुख कोरलेले दिसते. मंदिराच्या गर्भगृहाच्या छताच्या आतील बाजूस सुबक असे कमलपुष्प घडवले आहे.\nछताला आधार देणारे, अखंड शिळेत घडवलेले चार सुंदर नक्षीयुक्त स्तंभ स्वतःच आधार शोधत येथेतेथे पडले आहेत. त्यांतील दोघांना सिमेंटच्या कोब्याचा आधार दिला गेला आहे. मात्र, एकाचे दोन तुकडे झाले आहेत. बांधकामाचे अवशेष मोठ्या संख्येने मंदिराच्या आजूबाजूला पडलेले आहेत. मंदिरापासून वीस-पंचवीस मीटरच्या घेऱ्यात असणारा प्रत्येक दगड हा सर्वसामान्य नाही असेच वाटले. कारण प्रत्येक दगड नक्षीने मढवलेला किंवा ठरावीक आकाराचाच दिसला. त्यात शोध घेतल्यास नंदीचे खंडित शिल्पही सापडू शकते. कल्याणजवळील लोणाडचे लोणादित्य मंदिर, चावंडजवळील कुकडेश्वरचे मंदिर, रतनवाडीचे अमृतेश्वर आणि अंबरनाथचे अम्बरेश्वर मंदिर यांवरील नक्षिकामाशी स��धर्म्य असणारे नक्षिकाम मंदिराच्या शिल्लक वास्तूवर आणि अवशेषांमध्ये दिसते. त्यामुळे मंदिरांच्या बांधणीचा कालावधी त्याच सुमाराचा असावा असे वाटते.\nते मंदिर कोणी बांधले त्याबद्दल कोणताही लिखित पुरावा आढळत नाही, तो पुरावा सापडू शकेल असे मंदिराच्या उभ्या असलेल्या गर्भगृहाच्या प्रत्येक शिळेकडे पाहिले की वाटते. मंदिर मोडकळीस कसे आले की कोणी उध्वस्त केले की कोणी उध्वस्त केले की त्याचे बांधकाम अपूर्णच राहिले असे अनेक प्रश्न आहेत. मात्र, मंदिराच्या परिसरात विविध प्रकारच्या स्मृती शिळा पाहण्यास मिळतात. त्या शिळा त्या मंदिराचा किंवा परिसराचा इतिहास बोलका करण्यास काही अंशी उपयोगी ठरतील. पंडित भगवानलाल इंद्रजी यांच्या निबंधाची मूळ प्रत मिळाली नाही. त्यात मंदिरात चार-पाच फूट उंच आणि 1 फूट X 1 फूट (एक चौरस फूट) जाड अशा तीन स्मारकशिळा होत्या असा उल्लेख आहे. त्या शिळा तेथे अखंड स्वरूपात दिसत नाहीत. इतस्त: विखुरलेले त्यांचे अवशेष सहज दिसतात. त्यांच्यावर चारही बाजूंना युद्धप्रसंग कोरून वीरगती पावलेला योद्धा आणि सती गेलेली त्याची पत्नी कैलासात शिवाराधना करताना दाखवले आहेत. काहींमध्ये गार्इंच्या रक्षणासाठी युद्ध झाल्याचे दाखवले आहे. योद्ध्यांच्या केसांची गुंडी, दाढी, शस्त्रे व कपडे यांचे बारकावेसुद्धा कोरले आहेत. काही वीरगळ अजून सुस्थितीत आहेत.\nशंकराचे ‘दक्षिणमूर्ती’ प्रकारातील शिल्पाशी साम्य असणारे एक शिल्प दिसले, ते नियमाप्रमाणे मंदिराच्या दक्षिणेकडील देवकोष्ठात असते. तसे एका छायाचित्रात ते दक्षिणेकडील देवकोष्ठात आढळले, पण शिल्प झिजले असल्यामुळे ते शिवाचे आहे की नाही ते स्पष्ट होत नाही.\nमंदिराच्या बाबतीत वेगळेपण जाणवते ते म्हणजे, मंदिराच्या आजूबाजूस पाण्याचा प्रवाह नाही की कोठे कुंड नाही. टेटविलकर यांच्या पुस्तकातील छायाचित्रे आणि इंटरनेटवर सापडलेली तीन ते चार वर्षें जुनी छायाचित्रे यांमध्ये सिमेंटचा कोबा नव्हता. तो कोबा टाकण्याचा पराक्रम एक-दोन वर्षांपूर्वीच केलेला वाटतो. कदाचित कोबा टाकला, त्याजागी छोटी पुष्करणी असावी.\nकेवळ गर्भगृह सुस्थितीत असलेले तशाच प्रकारचे लोणाडचे लोणादित्य मंदिर तर पुरातत्त्व खात्याकडून संरक्षित झाले. मात्र आटगावजवळील डोंगरकुशीतील ते प्राचीन मंदिरशिल्प मात्र अजूनही उपेक्षित, ��ंचित आहे. सह्याद्रीतील गडकोटांप्रमाणे गतवैभव सांगणारी देवालयेसुद्धा संवर्धनाच्या मदतीची साद देत उभी आहेत. पुरातत्त्व खात्याने त्या वास्तूंचे संरक्षण करणे गरजेचे आहे.\nसात्विक पेणकर ठाण्याचे रहिवासी आहेत. ते संगणक अभियंता म्हणून एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी बीई ही पदवी 2013 मध्ये मिळवली. त्यांना इतिहास व प्राचीन वास्तू, तसेच पर्यावरण, विज्ञान हे विषय अभ्यासायला आवडतात.\nPrevious articleही कहाणी माणसाची, कारवारी मातीची\nNext articleनिसर्गमित्र वासुदेव वाढे\nसात्विक पेणकर ठाण्याचे रहिवासी आहेत. ते संगणक अभियंता म्हणून एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी बीई ही पदवी 2013 मध्ये मिळवली. त्यांना इतिहास व प्राचीन वास्तू, तसेच पर्यावरण, विज्ञान हे विषय अभ्यासायला आवडतात. लेखकाचा दूरध्वनी 9029147720\nशिवाजी, रामदास आणि गणेशोत्सव\nमराठवाडा : सण बाई दिवाळीचा राजा\nसात्विक पेणकर ठाण्याचे रहिवासी आहेत. ते संगणक अभियंता म्हणून एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी बीई ही पदवी 2013 मध्ये मिळवली. त्यांना इतिहास व प्राचीन वास्तू, तसेच पर्यावरण, विज्ञान हे विषय अभ्यासायला आवडतात.\nकोकणचे इतिहाससंशोधक अण्णा शिरगावकर \nप्रभाकर कंदिलवाले – ओगले November 12, 2022\nजयंतराव टिळक – केसरीचे नवे रूप November 11, 2022\nगायीम्हशींसाठी माणसाची कृतघ्नता November 11, 2022\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.junhetec.com/dacromet-coating/", "date_download": "2022-11-30T23:01:13Z", "digest": "sha1:2MYJUBW7PDJRFDYKEBXX7JYC3OJJXPEX", "length": 4928, "nlines": 173, "source_domain": "mr.junhetec.com", "title": "डॅक्रोमेट कोटिंग फॅक्टरी |चायना डॅक्रोमेट कोटिंग उत्पादक, पुरवठादार", "raw_content": "\nडायमंड वायर कटिंग फ्लुइड\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nडायमंड वायर कटिंग फ्लुइड\nसिल्व्हर डॅक्रोमेट कोटिंग नॅनो मिश्र धातु कोटिंग उच्च गंज प्रतिरोधक JH-9088\nपाणी-आधारित मायक्रोलेयर गंज संरक्षण कोटिंग JH-9392\nसेल्फ ड्राय सिल्व्हर टॉप कोट JH-9320\nब्लॅक डॅक्रोमेट कोटिंग पेंट टॉप कोट JH-9321\nडॅक्रोमेट कोटिंग पारदर्शक टॉप कोट JH-9323\nपाणी आधारित डॅक्रोमेट कोटिंग पेंट JH-9382\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा किंमत सूचीबद्दल चौकशीसाठी, कृपया आम्हाला तुमचा ईमेल द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\n© कॉपीराइट - 2021-2022 : सर्व हक्क राखीव. गरम उत्पादने - साइट मॅप - AMP मोबाइल\nझिंक मेटल स्प्रे कोटिंग, स्प्रे कॉम्प्रेसर मशीन, गॅल्वनाइझिंग कंपाऊंड, संरक्षक आवरण साफ करा, झिंक फ्लेम स्प्रे, झिंक डस्ट पेंट,\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी एंटर दाबा किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.kolaj.in/published_article.php?v=Mahatma-Gandhi-built-a-hospital-for-plague-patients-100-years-agoNE0256429", "date_download": "2022-12-01T00:03:38Z", "digest": "sha1:BFZY46RMCURVLRBJL6SXEZCMD3MJJB2E", "length": 18835, "nlines": 135, "source_domain": "www.kolaj.in", "title": "प्लेगची साथ रोखण्यासाठी गांधीजींनी झोपडपट्टीत उभारलेल्या जुगाड हॉस्पिटलची गोष्ट| Kolaj", "raw_content": "\nप्लेगची साथ रोखण्यासाठी गांधीजींनी झोपडपट्टीत उभारलेल्या जुगाड हॉस्पिटलची गोष्ट\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nशंभर वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. जोहान्सबर्गमधे भारतीय कामगारांच्या एका वस्तीत प्लेगच्या साथीनं धुमाकूळ घातला होता. महात्मा गांधी तिथं पोचले. आणि बघताबघता त्यांनी एका घरात प्लेगनं बेजार झालेल्यांसाठी शेकडो बेडचं हॉस्पिटलच उभं केलं. लोकांना सोबत घेतलं आणि एका आठवड्यात प्लेगच्या साथीवर नियंत्रण मिळवलं.\nकोरोना वायरसचा विळखा वाढत चाललाय. नाही म्हटलं तरी जगभरात भीतीचं वातावरण आहे. आरोग्यसेवाही अपुऱ्याच आहेत. आज सगळे मतभेद बाजूला सारून कोरोना वायरस विरुद्धची लढाई लढावी लागेल. तब्बल १०० वर्षांपूर्वी अशीच आरपारची लढाई महात्मा गांधी लढले होते. दक्षिण आफ्रिकेत प्लेगची साथ पसरली होती. तिथल्या भारतीयांना गुलामीचं जीवन जगावं लागत होतं.\nदक्षिण आफ्रिकेतले बहुतेक भारतीय लोक हे सोनं, हिरे आणि स्टील खाणींमधे काम करायचे. काही लोक उसाच्या शेतात मजुरी करायचे. त्यांच्यासोबत एक करार केला जायचा त्याला 'गिरमिट' म्हटलं जायचं. अशा लोकांची अवस्था अतिशय दयनीय होती. त्यांच्या वस्तीला दक्षिण आफ्रिकेतल्या गुलाम कामगारांची वस्ती असं म्हणायचे. गोरे लोक हिंदूंना गुलाम डॉक्टर, गुलाम बॅरिस्टर, गुलाम व्यापारीही म्हणायचे. अपमान करण्याचा तो एक मार्ग होता.\nहेही वाचा : संत तुकाराम, महात्मा गांधी आणि कोरोनाची साथ\nएका घराचं रूपांतर हॉस्पिटलमधे\n१९०४ हे साल. दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्गमधल्या गुलामांच्या वस्तीत अचानक प्लेग पसरला होता. भारतातल्या मजुरांना राहण्यासाठी ठरवून दिलेली जागा ही गुलामांची वस्ती म्हणून ओळखली जायची. हा परिसर खूपच गलिच्छ होता आणि तिथं स्वच्छताही नव्हती. अतिवृष्टीमुळे या वस्त्यांमधे प्लेग पसरला होता. अख्खी वस्तीच प्लेगच्या विळख्यात सापडल्याची बातमी गांधीजींपर्यंत पोचली. वस्तीला भेट देण्याची विनंती करण्यात आली. या वस्तीतले अर्ध्याहून अधिक कामगार हे खाणींमधे काम करायचे.\nप्लेगच्या प्रादुर्भावामुळे अनेक मजुरांना मृत्यूला कवटाळावं लागलं होतं. अनेकांची प्रकृती अत्यंत नाजूक होती. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन गांधीजी ताबडतोब त्या कामगार वस्तीत पोचले. २३ रूग्णांची सुटका केली. त्यांना उपचारासाठी जवळच्या एका रिकाम्या गोदामात नेलं. हा आजार इतरांपर्यंत पसरू नये हा त्यामागचा उद्देश. पण सकाळपर्यंत २० जणांचा मृत्यू झाला. दुसर्या एका रुग्णाचाही प्लेगमुळे मृत्यू झाला. जवळपास हॉस्पिटलची सोयही नाही, हे बघून गांधीजींनी काही लोकांच्या मदतीनं एक बंद घर उघडलं. इथून तिथून काही ब्लँकेट आणि कॉट आणून घरालाच एका हॉस्पिटलमधे रूपांतरीत केलं.\nहे कोरोना स्पेशलही वाचा :\nकोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा\nजगाच्या तुलनेत भारत कसा लढतोय कोरोनाशी\nसाथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं\nकोरोनाचा पेशंट वेंटिलेटरवर किती काळ जिवंत राहतो\nडॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच\nकोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात\nआठवड्याभरात प्लेगच्या साथीवर नियंत्रण\nआजूबाजूच्या लोकांना एकत्र करून त्यांना मदतीचं आवाहन करण्यात आ��ं. शेजारच्या लोकांनी आणि दुकानदारांनी पैशांसह आवश्यक असलेल्या वस्तू दिल्या. एक भारतीय डॉक्टरही प्लेगच्या रुग्णांना मदत करण्यासाठी धावून आला. गांधीजी, डॉक्टर आणि इतर स्वयंसेवक रात्रभर जागून रुग्णांची काळजी घेत. त्यातल्या बर्या च रुग्णांची प्रकृती अधिकच खराब होत चालली होती. हे पाहून गांधीजींनी बाकीच्या रुग्णांवर नैसर्गिक पद्धतीनं उपचार केले.\nगांधीजींना प्लेगच्या रुग्णांची सेवा करताना पाहून अनेक लोक आपल्या जीवाची पर्वा न करता मदतीसाठी पुढं आले. त्यांची ही जिद्द पाहून अनेक जण त्यांच्यापुढे नतमस्तक झाले. आठवडाभरात प्लेगच्या साथीवर नियंत्रण मिळवलं. अनेक रुग्ण यातून सहीसलामत बाहेर पडले. पण एक नवीन संकट पुढे आलं.\nहेही वाचा : कोरोना रोखण्यासाठी डिग्लोबलाइज होणं ही तर आपली घोडचूक ठरेल\nगुलाम कामगारांचे तारणहार गांधीजी\nप्लेगच्या साथीला मुळासकट उखडायचं असेल तर गुलाम कामगारांची वस्तीच जाळायला हवी असं तिथल्या स्थानिक नगरपालिकेचं म्हणणं होतं. ते आवश्यक होतं आणि त्यावाचून काही उपायही नव्हता. गांधीजींना मात्र ही गोष्ट काही पटली नाही. पण नाईलाज होता. त्यांनी समजवल्यावर स्थानिक भारतीय लोक तिथून जायला तयार झाले. त्यांच्या आयुष्याची सारी जमापुंजी ही झोपडपट्टीखाली गेली.\nझोपडपट्टी पाडल्यावर तिथून लोकांनी पैसे गोळा केले. ते त्यांनी गांधीजींकडे जमा केले. त्याचा हिशोब केला गेला तेव्हा ती रक्कम ६०,००० पौंड म्हणजे सध्याच्या ६० लाखांहून अधिक मोजली गेली. गांधीजींनी ही रक्कम बँकेत जमा केली आणि तिथल्या लोकांना मदत पोचवली. स्थलांतरामुळे लोकांचं खूप मोठं नुकसान झाली. मदत म्हणून गांधीजींमुळे त्यांची आठवड्याभराच्या रेशनची सोय झाली. अशाप्रकारे गांधींजी या सगळ्यांचे तारणहार बनले.\nआपण डिसेंबरमधे कोरोनाची साथ सुरू झाली तेव्हा चीननं कसं आठवडाभरातच भलं मोठं हॉस्पिटल उभं केल्याच्या बातम्या ऐकल्या. सर्व सोयीसुविधा असलेल्या चीनच्या या अजस्त्र हॉस्पिटलची खूप चर्चाही झाली. पण गांधीजींना आत्तासारख्या कुठल्याच अत्याधुनिक यंत्रणा नसताना शंभर वर्षांपूर्वी हॉस्पिटलचा जुगाड जमवला होता. आणि लोकांना सोबत घेऊन बघता बघता प्लेगच्या साथीवर नियंत्रण मिळवलं.\nअब आया वाधवान सातारा के पहाड के नीचे\nबाहेरून आणलेलं सामानं वायरस फ्री कसं करावं\nको���ोनाचं युद्ध लढणाऱ्या आणि जिंकणाऱ्या महिला लीडर\nडॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच\nअमेरिकेला हवं असणारं औषधं भारतात कसं आलं, त्याची गोष्ट\nट्रम्प यांच्या धमकीला घाबरून भारतानं औषधावरची निर्यातबंदी उठवली\nशिवरायांचा पराक्रम, माफीवीरांची फलटण\nशिवरायांचा पराक्रम, माफीवीरांची फलटण\nलिपी ऐसी ही प्रभावी, माझ्या भाषेचे वाहन\nलिपी ऐसी ही प्रभावी, माझ्या भाषेचे वाहन\nकामाख्यातली योनीपूजा आणि सत्तेचं गणित\nकामाख्यातली योनीपूजा आणि सत्तेचं गणित\nकॉप २७ : फंड उभारून निसर्गाचा 'लॉस अँड डॅमेज' थांबेल\nकॉप २७ : फंड उभारून निसर्गाचा 'लॉस अँड डॅमेज' थांबेल\nमीडिया, शेतकरी आणि भारत जोडो यात्रा - १\nमीडिया, शेतकरी आणि भारत जोडो यात्रा - १\nगुजरातचे निकाल इतके महत्त्वाचे का ठरतायत\nगुजरातचे निकाल इतके महत्त्वाचे का ठरतायत\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरचं 'नाटक' थांबायला हवं\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरचं 'नाटक' थांबायला हवं\nगोवर भारतात पुन्हा का परततोय\nगोवर भारतात पुन्हा का परततोय\nहिंदुत्वाचं 'गुजरात मॉडेल' अजूनही चालतंय का\nहिंदुत्वाचं 'गुजरात मॉडेल' अजूनही चालतंय का\nजगाला अचंबित करणारी भारताची अवकाशझेप\nजगाला अचंबित करणारी भारताची अवकाशझेप\nकॉप २७ : फंड उभारून निसर्गाचा 'लॉस अँड डॅमेज' थांबेल\nकॉप २७ : फंड उभारून निसर्गाचा 'लॉस अँड डॅमेज' थांबेल\nकतारमधला फुटबॉल वर्ल्डकप वादात का सापडलाय\nकतारमधला फुटबॉल वर्ल्डकप वादात का सापडलाय\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/1442/", "date_download": "2022-11-30T23:39:08Z", "digest": "sha1:S3CUHEO5PDBI7T2AQTVWWLVJBLGIPZSX", "length": 4993, "nlines": 47, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "माझे कुटुंब,माझी जबाबदारी या उपक्रमांतर्गत रेडी गावात तपासणी..", "raw_content": "\nमाझे कुटुंब,माझी जबाबदारी या उपक्रमांतर्गत रेडी गावात तपासणी..\nवेंगुर्ला महाराष्ट्र शासनच्या ‘ माझे कुटुंब* *माझी जबाबदारी’ या उपक्रमाअंतर्गत आरोग्यवर्धिनी रुग्णालय रेडी येथील आरोग्य विभागातर्फे रेडी येथे घरोघरी जाऊन तपासणीस सुरुवात करण्यात आली आहे.यावेळी वैद्यकीय अधिकारी डाॅ.शुक्ला,सुपरवायझर कलंगुटकर, पंचायत समिती सदस्य मंगेश कामत, आरोग्य यंत्रणेतील कर्मचारी रेडी परिसरात घरोघरी जाऊन तपासणी करुन या उपक्रमा अंतर्गत घरोघरी पोहोचवण्यासाठी मेहनत घेत आहेत.सर्व लोकप्रतिनिधी,समाजसेवक यांनी “माझे कुटुंब,माझी जबाबदारी” या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन रेडी जि.प.सदस्य व माजी आरोग्य,शिक्षण,सभापती प्रितेश राऊळ यांनी केले आहे.\nवेंगुर्ला तालुक्यात आज १० व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह..\nराज्यात कोरोनाच्या ‘एवढ्या’ रुग्णांना डिस्चार्ज..\nतरंदळे खोतवाडी येथील रक्तदान शिबीरात ५१ रक्तदात्यांचे रक्तदान..\nसामाजिक कार्यकर्ते संतोष सामंत यांच्या वाढदिवसानिमित्ताने उद्या २९ नोव्हेंबर रोजी बाव येथे रक्तदान शिबिर.\nशिक्षण मंत्री दिपक केसरकर यांचे माजी स्वीय सहाय्यक अर्जुन मोडक यांचे निधन.\nसिंधुदुर्गातील ओसरगाव टोलनाक्यावर आज मध्यरात्रीपासून टोल वसुली होणार सुरू.MH 07 गाड्यांना 50% सवलत.\nकुडाळ आठवडा बाजारात पुन्हा एकदा नगरपंचायत प्रशासनाची मुजोरी.; बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई नाही स्थानिकांना मात्र हटवण्यासाठी प्रशासनाचा हट्टहास\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे कुडाळ मध्ये होणार जल्लोषात स्वाग.;तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती..\nतरंदळे खोतवाडी येथील रक्तदान शिबीरात ५१ रक्तदात्यांचे रक्तदान..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.rangmaitra.com/655-rakeshkumar/", "date_download": "2022-12-01T01:24:32Z", "digest": "sha1:TAWJ32TTW3POGIJJKWEGO6CWWU66IAMB", "length": 7696, "nlines": 107, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "राकेश कुमार यांचे रंगलेखन जहांगीरमध्ये | Rangmaitra", "raw_content": "\n‘ठिपक्यांची रांगोळी’त नवा ट्विस्ट\n‘विश्वनायक’द्वारे हिंदी रंगमंचावर ‘विकास’ झेप\nढाका’ मध्ये ‘मोऱ्या’ची निवड\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nगाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल\n‘डॉक्टर डॉन’ला नवं वळण…\nजिजाऊंच्या भूमिकेत भार्गवी चिरमुले\nवास्तववादी चित्रकार संतोष शंकर लाड\n‘राजा रानी…’ पुन्हा येणार २१ ज��लैपासून\nHome कलादालन प्रदर्शन राकेश कुमार यांचे रंगलेखन जहांगीरमध्ये\nराकेश कुमार यांचे रंगलेखन जहांगीरमध्ये\n१८ एप्रिलपर्यंत सुरु राहणार प्रदर्शन\nजम्मूस्थित रंगलेखक राकेश कुमार यांनी अलिकडच्या काळात साकार केलेल्या चित्रांचं एकल चित्रप्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरी, हिरजी गॅलरी, महात्मा गांधी मार्ग, काळा घोडा, मुंबई येथे १२ एप्रिलपासून सुरु झाले असून ते १८ एप्रिलपर्यंत सुरु राहणार आहे.\nकलेच्या उगमाबद्दल चित्रकार राकेश कुमार म्हणतात “कलाकाराची कला उत्स्पुर्ततेमधून अवतरत असते. अशा कलाकृतीचा उगम बिंदू कोणताही असू शकतो. आकलनाच्या पातळीवर असलेली कलाकृती कॅनव्हासवर उतरते तेव्हाच ती प्रेक्षकांना पहायला मिळते असं असलं तरी कलाकाराला त्याची आधिच जाणीव झालेली असते. ही जाणीव झाल्यावर पुर्ततेला उतरणार्‍या चित्राचा विचार नकरता ते काढायला सुरुवात केली पाहिजे.”\nचित्रकार राकेश कुमार यांनी जम्मू विद्यापीठ आणि जे.जे. स्कुल ऑफ आर्टमधून आपलं कलाशिक्षण पुर्ण केलं. आजपर्यंत अनेक एकल आणि समुह चित्रप्रदर्शनांमधून नावाजल्या गेलेल्या या चित्रकाराला अनेक पुरास्कार प्राप्त झाले आहेत. ललित कला अकादमी, दिल्ली, जे. ऍन्ड के कल्चरल अकादमी, तसंच कला केंद्र, जम्मू, आयआयआयएम श्रीनगर अशा सारख्या अनेक ठिकाणी त्यांची चित्र संग्रही ठेवण्यात आली आहेत.\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nसावनी रविंद्रचे ‘वंदे गणपती’\n‘टाईड’च्या जाहिरातीत आयुषमान झाला बाई\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०२२ रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.rangmaitra.com/86-savai/", "date_download": "2022-11-30T23:50:42Z", "digest": "sha1:IN6YOQIKYJYNBGENX6JGSJF7S246E5NH", "length": 13283, "nlines": 109, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "तरुणाईने जिंकल्या ‘सवाई’च्या प्रवेशिका! | Rangmaitra", "raw_content": "\n‘ठिपक्यांची रांगोळी’त नवा ट्विस्ट\n‘विश्वनायक’द्वारे हिंदी रंगमंचावर ‘विकास’ झेप\nढाका’ मध्ये ‘मोऱ्या’ची निवड\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nगाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल\n‘डॉक्टर डॉन’ला नवं वळण…\nजिजाऊंच्या भूमिकेत भार्गवी चिरमुले\nवास्तववादी चित्रकार संतोष शंकर लाड\n‘राजा रानी…’ पुन्हा येणार २१ जुलैपासून\nHome नाटक नाट्यस्पर्धा तरुणाईने जिंकल्या ‘सवाई’च्या प्रवेशिका\nतरुणाईने जिंकल्या ‘सवाई’च्या प्रवेशिका\nचतुरंगची एकांकिका स्पर्धा २५ जानेवारीला रात्रभर रंगणार \nदरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येपासून रंगणा-या ‘चतुरंग’च्या प्रतिष्ठित ‘सवाई’ एकांकिका स्पर्धेतील सर्वोत्तम सात कलाकृती बघण्यासाठीच्या प्रवेशिकांचे वितरण गुरुवारी सकाळी ८.३० वाजता करण्यात आले. या प्रवेशिका मिळवण्यासाठी तरुणाईची एकच झुंबळ उडाली. प्रवेशिका मिळताच तरुणाईने जणू ‘सवाई’ जिंकल्याचाच जल्लोष केला.\nसवाई एकांकिका बघण्याची तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ आहे. या स्पर्धेच्या प्रवेशिका मिळवण्यासाठी दोन दिवसापुर्विपासूनच रवींद्र नाट्यगृहाबाहेर रसिकांनी नंबर लावून ठेवला होता. त्यात आज सकाळी ७ वाजता रांगेत असणा-यांना १४५ रसिकांना कुपन्स देण्यात आले. एका व्यक्तीला चार प्रवेशिका या प्रमाणे एकूण ५८० प्रवेशिकांचे वाटप करण्यात आले. त्यानंतरही अनेक रसिकांना तिकीट मिळाले नसल्याने त्यांना रिकाम्या हाताने परतावे लगले.\n२५ जानेवारीला रात्री ८.३० पासून २६ जानेवारीच्या पहाटेपर्यंत या सात एकांकिकांची सप्तरंगी उधळण मुंबईतील रवींद्र नाटय़ मंदिरात होणार आहे. या वर्षी ‘सवाई’साठी निवडण्यात आलेल्या एकांकिकांमध्ये मुंबईच्या साठय़े महाविद्यालयाची ‘दस्तुरखुद्द’, बदलापूरच्या अनुभूतीची ‘आयुष्य एक होताना’, उल्हासनगरच्या सी.एच.एम. अक्षरची ‘मडवॉक’, औरंगाबादच्या रंगाई सांस्कृतिक परिवाराची ‘जागरण’, मुंबईच्या झेप कलामंचची ‘ई = ए.सी. स्क्वेर’, पिंपरी चिंचवडच्या अ. भा. मराठी नाटय़ परिषदेची ‘द कॉन्शन्स्’ आणि पुण्याच्या आय.एम.सी.सी.ची ‘बोर्न १’ या सात कलाकृतींचा समावेश आहे.\nएकांकिका स्पर्धा म्हणजे नाटय़क्षेत्रात करिअर करू इच्छिणा-यांसाठीची पहिली पायरी. महाराष्ट्रात अशा असंख्य एकांकिका स्पर्धा वर्षभर घेतल्���ा जातात. त्यातून नवे लेखक, दिग्दर्शक, तंत्रज्ञ आणि कलावंत पुढे येत आहेत. पुरस्कार पटकावत आहेत. त्याच पुरस्कारांच्या बळावर व्यावसायिक नाटकात, चित्रपट क्षेत्रात, टीव्ही मालिकांमध्ये आपली स्पेस तयार करत असतात. राज्यभरात वेगवेगळ्या स्पर्धामधून चमकलेल्या नंबरात आलेल्या एकांकिकांमधून ‘चतुरंग प्रतिष्ठान’ सर्वोत्कृष्ट सात एकांकिकांची निवड करते. त्यातूनही अव्वल एकांकिका ठरवण्यासाठी त्या सात कलाकृतीची अंतिम फेरी प्रजासत्ताकदिनाच्या आदल्या रात्री घेत असते. स्व. गणेश सोळंकीची आठवण करीत रात्रभराचे हा ‘रंगजागर’ तरुणाईच्या जल्लोषात, प्रचंड उत्साहात दरवर्षी साजरा होत असतो. यंदा देखील इस्लापूर, पुणे, रत्नागिरी, वसई, उल्हासनगर, औरंगाबाद, बदलापूर, मुंबई येथील २४ संस्थांनी नावे नोंदवून ‘सवाई’च्या प्राथमिक फेरीत सहभाग नोंदवला होता. या प्राथमिक फेरीतून जयंत सावकर, आनंद म्हसवेकर आणि गौरी केंद्रे या तीन मान्यवर परीक्षकांनी अंतिम फेरीसाठी सात एकांकिका निवडल्या. त्या सात एकांकिकांमध्ये ‘सवाई’ कोण, याची उत्सुकता नाटय़कलावंतांसह रसिकांनाही लागली आहे.या उत्सुकतेसोबतच राज्यभरातील सर्वोत्तम सात एकांकिका बघून ‘सवाई’चे साक्षीदार होण्यासाठी ‘प्रवेशिका’ मिळण्याचीही चुरस लागलेली असते. या वर्षी या स्पर्धेच्या प्रवेशिकांचे वितरण आज २२ जानेवारीला सकाळी ८.३० वाजल्यापासून सुरू झाली आणि अवघ्या अर्ध्या तासात सर्व तिकीटा संपून दोन दिवसापूर्वीच ‘हाऊस्फुल्ल’ची पाटी लागली.\nज्यांना या स्पर्धेच्या प्रवेशिका मिळाल्या आहेत, त्यांना ‘प्रेक्षक हेही परीक्षक’ योजनेत सहभाग नोंदविता येणार आहे. त्यासाठी प्रवेशिकाधारकांना २५ जानेवारीला पहिली एकांकिका सुरू होण्यापूर्वी (रात्री ८.१५ पूर्वी) उपस्थित राहणे आवश्यक आहे. उशिरा येणा-यांना परीक्षणाचा हक्क बजावता येणार नाही. तसेच, तिसरी घंटा झाल्यानंतर कोणालाही नाटय़गृहात प्रवेश मिळणार नाही, असे चतुरंगने कळवले आहे.\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nसावनी रविंद्रचे ‘वंदे गणपती’\n‘टाईड’च्या जाहिरातीत आयुषमान झाला बाई\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘��सेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०२२ रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://news18marathi.in/?p=1217", "date_download": "2022-12-01T00:10:06Z", "digest": "sha1:2EMXRLBJRKFLPNCES62BKO57KNBLO5NM", "length": 20546, "nlines": 192, "source_domain": "news18marathi.in", "title": "कोटा एक्सलन्स सेंटर चा विदयार्थी नीट व जेईई परीक्षेमध्ये तालुक्यात प्रथम.. – News 18 Marathi", "raw_content": "\nशिवभिषेक सोहळ्यास तमाम शिवप्रेमी यांनी उपस्थित राहावे —- विजयराव देशमुख\nप्राथमिक शिक्षक बँकेच्या राजकारणाची समिकरणे बदलणार -दिव्यांग कर्मचाऱ्यांचे मतदान ठरणार निर्णायक –\nवाघोली येथे डॉ सुधा कांकरिया यांच्या उपस्थितीत स्री जन्माच्या स्वागताची शपथ..\nवडार समाजाच्या वतीने सप्तशृंगी वनी देवी ते भवानी माता मंदिर शेवगावपायी ज्योत\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शेवगाव तालुकाध्यक्षपदी सचिन सातपुते यांची निवड\n” अपहरण झालेल्या तरूणाची शेवगाव पोलीसांनी चोवीस तासात केली सुटका “\nकोटा एक्सलन्स सेंटर चा विदयार्थी नीट व जेईई परीक्षेमध्ये तालुक्यात प्रथम..\nराष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी केली नंदिनी नदीची स्वच्छता\nकिरण साळवे यांना आदर्श अभियंता पुरस्कार प्रदान\nपत्रकार संरक्षण कायद्यासंदर्भात केंद्राशी बोलु – अण्णा हजारे\nHome/महाराष्ट्र/कोटा एक्सलन्स सेंटर चा विदयार्थी नीट व जेईई परीक्षेमध्ये तालुक्यात प्रथम..\nकोटा एक्सलन्स सेंटर चा विदयार्थी नीट व जेईई परीक्षेमध्ये तालुक्यात प्रथम..\nमुख्य संपादक श्री. लक्ष्मण मडके पाटील20/09/2022\nशेवगाव तालुक्यातील कोटा एक्सलंन्स सेंटर येथील विद्यार्थी श्रेयश श्रीकांत बोबडे याने नीट परिक्षेत ५९२ गुण मिळवून तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवत दैदिप्यमान यश संपादन केले आहे तसेच गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे गणेश आदिनाथ वाघमोडे ५०४ श्रीनाथ श्रीकांत बोबडे ३४२ तसेच जेईई परिक्षेत खरात आदित्य विश्वनाथ ८३.१२% चव्हाण योगेश विठ्ठल ७३.४% व सीईटी परीक्षेत श्वेतांक कल्याण राऊत ९७% प्रणित बबन घुगे ९५% वैष्णवी एकनाथ जगताप ८८.१५% श्रेयश श्रीधर भागवत ८७.८४% संकेत संदिप घनवट ८६.१% समृद्धी अनिल गोर्डे ८३.४७% निलेश बापू ढोले ८१.२% या विद्यार्थ्यांचा कोटा एक्सलंन्स सेंटर शेवगाव येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शेवगाव पंचायत समितीच्या सहाय्यक गटविकास अधिकारी दिप्ती गाट या प्रमुख उपस्थित होत्या तसेच कार्यक्रमासाठी आबासाहेब काकडे शैक्षणिक समुहाचे विश्वस्त पृथ्वीसिंग (भैय्या) काकडे संस्थेचे प्रशासकीय अधिकारी लक्ष्मण बिटाळ प्राचार्य संजय चेमटे प्रा.हरिष खरड प्रा.राजेश दारकुंडे शिव अग्रवाल आदी मान्यवर उपस्थित होते सहाय्यक गटविकास अधिकारी दिप्ती गाट बोलताना म्हणाल्या की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना करिअर काय असतं हे समजून घेण्यासाठी फार वेळ जातो तसेच आपण निवडलेल्या करिअर संदर्भात आवश्यक गोष्टी समजून घेणे फार महत्त्वाचे असते विद्यार्थ्यांनी वैयक्तिक आयुष्यात दैनंदिन जीवनात ध्यानधारणा तसेच योगा या गोष्टी नियमितपणे केल्यास मनाची स्थिती ही स्थिर राहते त्यामुळे अभ्यासात मन लागते पालकांनी या स्पर्धात्मक जीवनात आपल्या पाल्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे तसेच विद्यार्थ्यांनी मोबाईल हा चांगल्या कामासाठी आणि ज्ञानासाठी वापरावा अलीकडच्या काळामध्ये सोशल मीडियाचा गैरवापर होत आहे त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान देखील होत आहे विद्यार्थी आपल्या अमूल्य वेळातून दोन ते तीन तास वेळ असंच घालवतो त्यामुळे मोबाईलचा वापर हा मर्यादित असावा इयत्ता आठवी ते बारावी या वयात विद्यार्थ्यांचे मन हे खूप तेज असतं या वयात ज्या दिशा तुमच्या मनाला तुम्ही दाखवाल तेच तुमच्या आयुष्यात घडत असतं शेवगाव सारख्या ग्रामीण भागात तालुक्याच्या ठिकाणी कोटा एक्सलंन्स सेंटरच्या माध्यमातून तुम्हाला अगदी चांगली संधी मिळाली आहे त्या संधीचा फायदा घेऊन आज जे विद्यार्थी यशस्वी झाले आहे या विद्यार्थ्यांप्रमाणे पुढील वर्षी अनेक विद्यार्थी यशस्वी होतील अशी अपेक्षा व्यक्त करते दहा बारा वर्षांपूर्वी ग्रामीण भागात इतक्या सुविधा उपलब्ध नव्हत्या परंतु आज सर्व सुविधा उपलब्ध आहे ही अगदी आनंदाची गोष्ट आहे.संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रा.लक्ष्मण बिटाळ बोलताना म्हणाले आबासाहेब काकडे शैक्षणिक समुहाचे अध्यक्ष ॲड.डॉ शिवाजीराव काकडे यांच्या मार्गद��्शनाखाली आम्ही इयत्ता आठवी पासूनच विद्यार्थ्यांची तयारी करून घेतो व चार-पाच वर्षात ही मुलं तयारी करून यशस्वी होतात जोपर्यंत विद्यार्थी पालक शिक्षक हे तीनही घटक एकत्र येऊन त्या मुलांना मार्गदर्शन करत नाही तोपर्यंत अपेक्षित यश मिळत नाही आपल्या कोटा एक्सलन्स सेंटर शेवगाव मधील जे जे विद्यार्थी यशस्वी झाले त्यांनी अगदी चौदा ते पंधरा तास अभ्यास केलेला आहे कोटा एक्सलन्स सेंटर मध्ये सर्व विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला हा निर्णय अतिशय योग्य आहे राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी मेडिकल कॉलेज उभारण्याचा निर्णय अलीकडच्या काळामध्ये घेतलेला आहे त्यामुळे मेडिकल क्षेत्रात व वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याची मोठी संधी भविष्यात उपलब्ध होणार आहे कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲकडमीक डायरेक्टर शिव अग्रवाल यांनी केले तर सुत्रसंचलन समता नेव्हल यांनी केले तसेच आभार प्राचार्य संजय चेमटे यांनी मानले\nबातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा\nमुख्य संपादक श्री. लक्ष्मण मडके पाटील20/09/2022\nमुख्य संपादक श्री. लक्ष्मण मडके पाटील\nराष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी केली नंदिनी नदीची स्वच्छता\n\" अपहरण झालेल्या तरूणाची शेवगाव पोलीसांनी चोवीस तासात केली सुटका \"\nशिवभिषेक सोहळ्यास तमाम शिवप्रेमी यांनी उपस्थित राहावे —- विजयराव देशमुख\nप्राथमिक शिक्षक बँकेच्या राजकारणाची समिकरणे बदलणार -दिव्यांग कर्मचाऱ्यांचे मतदान ठरणार निर्णायक –\nवडार समाजाच्या वतीने सप्तशृंगी वनी देवी ते भवानी माता मंदिर शेवगावपायी ज्योत\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शेवगाव तालुकाध्यक्षपदी सचिन सातपुते यांची निवड\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शेवगाव तालुकाध्यक्षपदी सचिन सातपुते यांची निवड\nदरोडयाच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद “\nकोटा एक्सलन्स सेंटर चा विदयार्थी नीट व जेईई परीक्षेमध्ये तालुक्यात प्रथम..\nशेवगाव नगरपरीषदेच्या १२ प्रभागाची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर\nराक्षीत दिव्यांगांना पाच टक्के निधी वाटप:- बाबासाहेब गडाख\nवडार समाज शेवगावतर्फे हर घर तिरंगा जनजागृती अभियान संपन्न\nशिवभिषेक सोहळ्यास तमाम शिवप्रेमी यांनी उपस्थित राहावे —- विजयराव देशमुख\nप्राथमिक शिक्षक बँकेच्या राजकारणाची समिकरणे बदलणार -दिव्यांग कर���मचाऱ्यांचे मतदान ठरणार निर्णायक –\nवाघोली येथे डॉ सुधा कांकरिया यांच्या उपस्थितीत स्री जन्माच्या स्वागताची शपथ..\nवडार समाजाच्या वतीने सप्तशृंगी वनी देवी ते भवानी माता मंदिर शेवगावपायी ज्योत\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शेवगाव तालुकाध्यक्षपदी सचिन सातपुते यांची निवड\nप्राथमिक शिक्षक बँकेच्या राजकारणाची समिकरणे बदलणार -दिव्यांग कर्मचाऱ्यांचे मतदान ठरणार निर्णायक –\nवाघोली येथे डॉ सुधा कांकरिया यांच्या उपस्थितीत स्री जन्माच्या स्वागताची शपथ..\nवडार समाजाच्या वतीने सप्तशृंगी वनी देवी ते भवानी माता मंदिर शेवगावपायी ज्योत\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शेवगाव तालुकाध्यक्षपदी सचिन सातपुते यांची निवड\nदरोडयाच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद “\nकोटा एक्सलन्स सेंटर चा विदयार्थी नीट व जेईई परीक्षेमध्ये तालुक्यात प्रथम..\nशेवगाव नगरपरीषदेच्या १२ प्रभागाची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर\nदरोडयाच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद “\nकोटा एक्सलन्स सेंटर चा विदयार्थी नीट व जेईई परीक्षेमध्ये तालुक्यात प्रथम..\nशेवगाव नगरपरीषदेच्या १२ प्रभागाची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर\nराक्षीत दिव्यांगांना पाच टक्के निधी वाटप:- बाबासाहेब गडाख\nवडार समाज शेवगावतर्फे हर घर तिरंगा जनजागृती अभियान संपन्न\nशिवभिषेक सोहळ्यास तमाम शिवप्रेमी यांनी उपस्थित राहावे —- विजयराव देशमुख\nराक्षीत दिव्यांगांना पाच टक्के निधी वाटप:- बाबासाहेब गडाख\nशेवगाव नगरपरीषदेच्या १२ प्रभागाची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर\nचापडगाव शाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी\nजिजामाता माध्यमिक विद्यालय देवटाकळीच्या विद्यार्थ्यांची रॅलीतुन जनजागृती\nवडार समाज शेवगावतर्फे हर घर तिरंगा जनजागृती अभियान संपन्न\nबातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे\nबातमी देण्यासाठी येथे क्लिक करा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/2145/", "date_download": "2022-12-01T00:33:39Z", "digest": "sha1:ELGI7JHEE4DLLADNEN5PDBUXGX7KS3AX", "length": 5258, "nlines": 59, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "सिंधुदुर्गात आज पुन्हा ८० कोरोना रुग्ण सापडले..", "raw_content": "\nसिंधुदुर्गात आज पुन्हा ८० कोरोना रुग्ण सापडले..\nजिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 2 हजार 567 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1 हजार 104 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 80 व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.\n1 एकूण अहवाल 25,693\n2 पॉजिटीव्ह आलेले अहवाल 3,759\n3 निगेटीव्ह आलेले अहवाल 21,745\n4 प्रतिक्षेतील अहवाल 189\n5 सद्यस्थितीत जिल्ह्यातील सक्रिय रुग्ण 1,104\n6 मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 88\n7 डिसचार्ज देण्यात आलेले रुग्ण 2,567\nअलगीकरण व जिल्ह्यात प्रवेश केलेल्यांची माहिती\n8 गृह व शासकीय संस्थात्मक अलगीकरणातील एकूण व्यक्ती 3,624\n9 नागरी क्षेत्रातील संस्थात्मक अलगीकरणातील व्यक्ती 13,003\nकुडाळ तालुक्यात आज मंगळवारी एवढे सापडले कोरोना रुग्ण…\nरिपाई’चे(आ) कोल्हापूर जिल्हाध्यक्ष उत्तमदादा कांबळे यांचा कोरोणाला ” भिमटोला..\nतरंदळे खोतवाडी येथील रक्तदान शिबीरात ५१ रक्तदात्यांचे रक्तदान..\nसामाजिक कार्यकर्ते संतोष सामंत यांच्या वाढदिवसानिमित्ताने उद्या २९ नोव्हेंबर रोजी बाव येथे रक्तदान शिबिर.\nसाउथ एशियाई कराटे स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील चार खेळाडूंची निवड..\nसिंधुदुर्गातील ओसरगाव टोलनाक्यावर आज मध्यरात्रीपासून टोल वसुली होणार सुरू.MH 07 गाड्यांना 50% सवलत.\nकुडाळ आठवडा बाजारात पुन्हा एकदा नगरपंचायत प्रशासनाची मुजोरी.; बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई नाही स्थानिकांना मात्र हटवण्यासाठी प्रशासनाचा हट्टहास\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे कुडाळ मध्ये होणार जल्लोषात स्वाग.;तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती..\nतरंदळे खोतवाडी येथील रक्तदान शिबीरात ५१ रक्तदात्यांचे रक्तदान..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.aatmnirbharkhabar.com/post/14487", "date_download": "2022-11-30T23:24:50Z", "digest": "sha1:KCYC73SLQPAQTVNJ46CNO3DFG3CMTLEY", "length": 10744, "nlines": 108, "source_domain": "www.aatmnirbharkhabar.com", "title": "नगर जिल्ह्यात मुख्याध्यापकासह 5 विद्यार्थी कोरोनाबाधित; प्राथमिक शाळा 23 पर्यंत बंद | आत्मनिर्भर खबर", "raw_content": "\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\nबल्लारशहा रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाचा भाग तुटला:13 प्रवासी कोसळले; महिला ठार\nउद्धव ठाकरेंची टीका | महाराष्ट्रावरील खरे संकट शिंदे व त्यांचा मिंधे गट हेच\n#Pune | नैनो उपग्रह निर्माण पर इसरो के प्रयास\n#Pune | नई शिक्षा नीति से प्रोफेसरों की नौकरी प्रभावित नहीं होगी\n#Maha_Metro l एशियन डेव्हलपमेंट बँक शिष्ट मंडल की नागपुर मेट्रो परियोजना को भेट\n12th FAIL Film | दिल्ली के मुखर्जी नगर में शूट होगी आइपीएस अफसर डॉ. मनोजकुमार शर्मा से प्रेरित 12वीं फेल\n#Maha_Metro | अब तक 31000 से ज्यादा महा कार्ड की बिक्री कर चुका है महा मेट्रो\nHome कोरोना नगर जिल्ह्यात मुख्याध्यापकासह 5 विद्यार्थी कोरोनाबाधित; प्राथमिक शाळा 23 पर्यंत बंद\nनगर जिल्ह्यात मुख्याध्यापकासह 5 विद्यार्थी कोरोनाबाधित; प्राथमिक शाळा 23 पर्यंत बंद\nपाथर्डी तालुक्यातील डमाळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर या शाळेतील विद्यार्थ्यांची कोरोना तपासणी केली असता शाळेतील पाच विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. मुख्याध्यापकासह पाच विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आल्याने शिक्षण विभागाने गुरुवारपर्यंत (२३ डिसेंबर) ही शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.\nकोरोना महामारीनंतर प्राथमिक शाळा सुरू होत असतानाच दोन दिवसांपूर्वी डमाळवाडी येथील जि. प. प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांचीही कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यात १५ विद्यार्थ्यांचा अहवाल निगेटिव्ह, तर ५ अहवाल पॉझिटिव्ह आले. मुख्याध्यापकासह ५ विद्यार्थ्यांची तब्येत ठणठणीत असली तरी शिक्षण विभागाने सुरक्षेच्या कारणास्तव २३ डिसेंबरपर्यंत येथील जिल्हा परिषद शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले.\nPrevious articleमुंबई -दिल्ली 12 तासात प्रवास, नितीन गडकरी यांची महत्वकांक्षी योजना\nNext article#Nagpur | मुंबईतील घटनेची नागपुरात पुनरावृत्ती चार चालकाने वाहतूक पोलिसाला फरफटत नेलं\nवाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्���ा सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\n#Pune | नैनो उपग्रह निर्माण पर इसरो के प्रयास\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\nबल्लारशहा रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाचा भाग तुटला:13 प्रवासी कोसळले; महिला ठार\n#Pune | नैनो उपग्रह निर्माण पर इसरो के प्रयास\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\nबल्लारशहा रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाचा भाग तुटला:13 प्रवासी कोसळले; महिला ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.czhucheng.com/mr/news/", "date_download": "2022-11-30T23:00:50Z", "digest": "sha1:QZFLBT2L2XV3E5HWWU7RMK3EZIDZ5WS6", "length": 7863, "nlines": 190, "source_domain": "www.czhucheng.com", "title": "News", "raw_content": "\nसीओ 2 गॅस शील्ड वेल्डिंग वायर\nस्टेनलेस स्टील वेल्डिंग वायर\nफ्लक्स कोरड वायर वेल्डिंग डिफॉर्मेशन सोल्यूशन्स बद्दल\nमिग वेल्डिंग वायरवर क्षमतेचे यश साजरे करा.\nमिग वायर 1.2 मिमी, स्टील वेल्डिंग वायर जानेवारी 2021 मध्ये यूएसएला नवीन वितरण\nमिग वायर 1.2 मिमी, स्टील वेल्डिंग वायर जानेवारी 2021 मध्ये यूएसएला नवीन वितरण\nआपल्या मिग वेल्डिंग वायरसाठी 15 किलो पॅकिंग स्टील स्पूल आणि 5 किलो पॅकिंग स्टील स्पूल.\nतुमच्या वेल्डिंग वायरसाठी 15 किलो पॅकिंग स्पूल आणि 5 किलो पॅकिंग स्पूल. वेल्डरसाठी, महिला वेल्डर डिझाइनसाठी अंतरंग, श्रम तीव्रता कमी करण्यासाठी वजन कमी करणे, सुरक्षा घटक सुधारणे.\nतुमच्या ऑर्डरला उशीर झाला आहे\nतुमच्या लक्षात आल्याबद्दल आम्हाला खूप खेद वाटतो, तुमच्या ऑर्डर ज्यात मिग वायर, फ्लक्स कोरड वायर, स्टेनलेस स्टील वायर, अॅल्युमिनियम वायर, सुपरफ्लक्स, ई 6013, वेल्डिंग इलेक्ट्रोड, वेल्डिंग मशीन आहेत त्यांना विलंब झाला आहे. काही कारणे आहेत: A. कच्चा माल आता कमी आहे. B. उत्पादन धीमे आहे, कारण ECO ची आवश्यकता आहे ...\nकॉपर मिग वायर 1.2 एमएम डी 300 प्लास्टिक स्पूल टोटल कंटेनर हौस्टन यूएसए\nकॉपर मिग वायर 1.2 एमएम डी 300 प्लास्टिक स्पूल टोटल कंटेनर टू ह्युस्टन यूएसए. आमचे व्यवसाय या वर्षात सामान्य आहे. ��िशेषतः यूएसए पूर्वी सारखेच आहे.\n1234पुढील> >> पृष्ठ 1/4\nआंतरराष्ट्रीय विभाग विक्री व्यवस्थापक: बेला वांग\n© कॉपीराइट - 2010-2019: सर्व हक्क राखीव. वैशिष्ट्यीकृत उत्पादने - साइटमॅप - मोबाइल साइट\nवेल्डिंग उपभोग्य वस्तू , फ्लक्स कोरड वायर फीडर , फ्लक्स कोरड आर्क वेल्डिंग वायर ,\nचांगझु हचेंग इम्प. एंड एक्सपा सहकारी, मर्यादित.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/konkan-news/3511/", "date_download": "2022-11-30T23:47:28Z", "digest": "sha1:MBC2ZVRDA5L2DH7V2XHHEH4K6PG6KBHL", "length": 23721, "nlines": 170, "source_domain": "mnews.esy.es", "title": "वैद्यकीय महाविद्यालयाचा शब्द “सीएम' पाळतील का ? | Maharashtra News", "raw_content": "\nHome Konkan News वैद्यकीय महाविद्यालयाचा शब्द “सीएम' पाळतील का \nवैद्यकीय महाविद्यालयाचा शब्द “सीएम' पाळतील का \nसावंतवाडी ( सिंधुदुर्ग) – सिंधुदुर्गात शासकीय महाविद्यालय झाले पाहिजे. अद्ययावत लॅब आणि सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलही येथे होणे गरजेचे आहे. आम्ही ते करू अशी घोषणा दोन वर्षापुर्वी वेंगुर्ले येथील रुग्णालयाच्या भुमिपुजनच्या कार्यक्रमात विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. वैद्यकिय महाविद्यालय कृतीसमितीच्या पाठपुराव्यामुळे कागदोपत्री कामकाज झाले तरी निधीअभावी घोडे अडले आहे.\nउद्धव ठाकरे आता मुख्यमंत्री म्हणुन पुन्हा एकदा जिल्ह्यात येत आहेत. शिवसेनेला साथ देणारा आणि आरोग्यपासून वंचित असलेल्या सिंधुदुर्गात वैद्यकीय महाविद्यालयासाठी निधीची घोषणा करुन आश्‍वासन म्हणून दिलेला शब्द आता तरी पाळतील का असा प्रश्‍न सर्वसामान्याना पडला आहे.\nसिंधुदुर्गात अपघातांचे तसेच माकडताप, डेंगी, लेप्टोच्या तापसरीचे वाढते प्रमाण पहाता तालुकास्तरावर कोणत्याही प्रकारचे सर्व सोयी सुविधा पुरविणारे रुग्णालय किंवा वैद्यकीय महाविद्यालय नसल्यामुळे अनेक नागरीकांना बळी पडावे लागले आहे. सद्यस्थिती पहाता आधीचीच स्थिती आताही कायम आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला देवगड, कणकवली, वैभववाडी या तालुक्‍यातील रुग्णांना आपत्कालीन अवस्थेत कोल्हापूर येथे तर कुडाळ, मालवण, वेंगुर्ले, सावंतवाडी दोडामार्ग तालुक्‍यातील रुग्णांना गोवा बांबुळी येथील रुग्णालयावर अवलंबुन रहावे लागते.\nकोल्हापूर, गोवा बांबुळी येथे रुग्णांना नेतात बऱ्याचदा वाटेतच प्राण सोडावे लागतात. यासाठी एकाच छताखाली रुग्णाना सर्व सुविध��ंनी असे औषधोपचार मिळावेत, यासाठी एका शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची गरज आहे. तसे झाल्यास सुसज्ज रूग्णालय व इतर सुविधांबरोबच तज्ञ डॉक्‍टरही उपलब्ध होणार आहेत. यासाठी सिंधुदुर्गात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृती समिती स्थापन होऊन गेली दोन वर्षे मागणीचा पाठपुरावा सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचे ठरावही शासनापर्यंत पोहोचले आहेत.\nया पार्श्‍वभूमिवर राज्यात वैद्यकिय शिक्षण आणि संशोधन विभाग अधिपत्याखाली वैद्यकीय महाविद्यालयासाठी कृती समिती बनविण्याचे आदेशाची घोषणा जुलै 2019 च्या पावसाळी अधिवेशनात झाली होती. दरम्यान सिंधुदुर्गात वैद्यकिय महाविद्यालय व्हावे यासाठी येथील प्रांत कार्यालयासमोर वैद्यकीय महाविद्यालय कृती समितीकडून लाक्षणिक उपोषण छेडण्यात आले होते.\nकृती समितीकडून आपला संघर्ष सुरुच होता. त्यांच्या माध्यमातून तत्कालीन मुख्यमंत्र्यांना सावंतवाडी, दोडामार्ग, वेगुंर्ले आदी तालुके व माणगाव खोऱ्यातील तब्बल 25 हजार नागरीकांच्या माध्यमातून पत्रेही पाठविण्यात आली होती. याच भागातील तब्बल 126 ग्रामपंचायतीमधील ग्रामसभेत तर 3 पंचायत समिती आणि 3 नगरपालिकेतीलही सभेमध्ये वैद्यकीय महाविद्यालय होण्याबाबत ठरावही घेण्यात आले होते; मात्र शासनाकडून घोषणा झाली असली तरी त्याला ठोस निर्णयाची अजूनही प्रतिक्षा आहे. दोन वर्षापुर्वीच विद्यमान मुख्यमंत्री ठाकरे वेंगुर्ले येथे एका कार्यक्रमाला आले होते. यावेळी त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झाले पाहिजे असे सांगत यासाठी शिवसेना ताकद लावणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत.\nउपलब्ध माहितीनुसार नंदुरबार, सातारा, सिंधुदुर्ग, परभणी, बुलढाणा, अमरावती आणि नाशिक येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालये प्रस्तावित आहेत. यंदा यातील काही मोजक्‍या ठिकाणीच मंजूरी मिळणार आहे. यात सिंधुदुर्गाचा नंबर लागणार का हा प्रश्‍न आहे. यात खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांची भुमिका महत्वाची आहे.\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून सिंधुदुर्गाचा आरोग्य प्रश्‍न बऱ्यापैकी सोडवता येईल. ही संकल्पना सगळ्यात आधी सकाळने मांडली. पुढे याला वैद्यकीय महाविद्यालय कृती समितीने उभारलेल्या चळवळीचे बळ मिळाले. पुढेही सकाळने या मागणीच�� वेळोवेळी पाठपुरावा केला.\nवैद्यकीय महाविद्यालयाचा शब्द “सीएम' पाळतील का \nसावंतवाडी ( सिंधुदुर्ग) – सिंधुदुर्गात शासकीय महाविद्यालय झाले पाहिजे. अद्ययावत लॅब आणि सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलही येथे होणे गरजेचे आहे. आम्ही ते करू अशी घोषणा दोन वर्षापुर्वी वेंगुर्ले येथील रुग्णालयाच्या भुमिपुजनच्या कार्यक्रमात विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. वैद्यकिय महाविद्यालय कृतीसमितीच्या पाठपुराव्यामुळे कागदोपत्री कामकाज झाले तरी निधीअभावी घोडे अडले आहे.\nउद्धव ठाकरे आता मुख्यमंत्री म्हणुन पुन्हा एकदा जिल्ह्यात येत आहेत. शिवसेनेला साथ देणारा आणि आरोग्यपासून वंचित असलेल्या सिंधुदुर्गात वैद्यकीय महाविद्यालयासाठी निधीची घोषणा करुन आश्‍वासन म्हणून दिलेला शब्द आता तरी पाळतील का असा प्रश्‍न सर्वसामान्याना पडला आहे.\nसिंधुदुर्गात अपघातांचे तसेच माकडताप, डेंगी, लेप्टोच्या तापसरीचे वाढते प्रमाण पहाता तालुकास्तरावर कोणत्याही प्रकारचे सर्व सोयी सुविधा पुरविणारे रुग्णालय किंवा वैद्यकीय महाविद्यालय नसल्यामुळे अनेक नागरीकांना बळी पडावे लागले आहे. सद्यस्थिती पहाता आधीचीच स्थिती आताही कायम आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला देवगड, कणकवली, वैभववाडी या तालुक्‍यातील रुग्णांना आपत्कालीन अवस्थेत कोल्हापूर येथे तर कुडाळ, मालवण, वेंगुर्ले, सावंतवाडी दोडामार्ग तालुक्‍यातील रुग्णांना गोवा बांबुळी येथील रुग्णालयावर अवलंबुन रहावे लागते.\nकोल्हापूर, गोवा बांबुळी येथे रुग्णांना नेतात बऱ्याचदा वाटेतच प्राण सोडावे लागतात. यासाठी एकाच छताखाली रुग्णाना सर्व सुविधांनी असे औषधोपचार मिळावेत, यासाठी एका शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची गरज आहे. तसे झाल्यास सुसज्ज रूग्णालय व इतर सुविधांबरोबच तज्ञ डॉक्‍टरही उपलब्ध होणार आहेत. यासाठी सिंधुदुर्गात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृती समिती स्थापन होऊन गेली दोन वर्षे मागणीचा पाठपुरावा सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचे ठरावही शासनापर्यंत पोहोचले आहेत.\nया पार्श्‍वभूमिवर राज्यात वैद्यकिय शिक्षण आणि संशोधन विभाग अधिपत्याखाली वैद्यकीय महाविद्यालयासाठी कृती समिती बनविण्याचे आदेशाची घोषणा जुलै 2019 च्या पावसाळी अधिवेशनात झाली होती. दरम्यान सिंधुदुर्गात वैद्यकिय महाविद्याल��� व्हावे यासाठी येथील प्रांत कार्यालयासमोर वैद्यकीय महाविद्यालय कृती समितीकडून लाक्षणिक उपोषण छेडण्यात आले होते.\nकृती समितीकडून आपला संघर्ष सुरुच होता. त्यांच्या माध्यमातून तत्कालीन मुख्यमंत्र्यांना सावंतवाडी, दोडामार्ग, वेगुंर्ले आदी तालुके व माणगाव खोऱ्यातील तब्बल 25 हजार नागरीकांच्या माध्यमातून पत्रेही पाठविण्यात आली होती. याच भागातील तब्बल 126 ग्रामपंचायतीमधील ग्रामसभेत तर 3 पंचायत समिती आणि 3 नगरपालिकेतीलही सभेमध्ये वैद्यकीय महाविद्यालय होण्याबाबत ठरावही घेण्यात आले होते; मात्र शासनाकडून घोषणा झाली असली तरी त्याला ठोस निर्णयाची अजूनही प्रतिक्षा आहे. दोन वर्षापुर्वीच विद्यमान मुख्यमंत्री ठाकरे वेंगुर्ले येथे एका कार्यक्रमाला आले होते. यावेळी त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय झाले पाहिजे असे सांगत यासाठी शिवसेना ताकद लावणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत.\nउपलब्ध माहितीनुसार नंदुरबार, सातारा, सिंधुदुर्ग, परभणी, बुलढाणा, अमरावती आणि नाशिक येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालये प्रस्तावित आहेत. यंदा यातील काही मोजक्‍या ठिकाणीच मंजूरी मिळणार आहे. यात सिंधुदुर्गाचा नंबर लागणार का हा प्रश्‍न आहे. यात खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांची भुमिका महत्वाची आहे.\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून सिंधुदुर्गाचा आरोग्य प्रश्‍न बऱ्यापैकी सोडवता येईल. ही संकल्पना सगळ्यात आधी सकाळने मांडली. पुढे याला वैद्यकीय महाविद्यालय कृती समितीने उभारलेल्या चळवळीचे बळ मिळाले. पुढेही सकाळने या मागणीचा वेळोवेळी पाठपुरावा केला.\nसिंधुदुर्ग, Sindhudurg, वर्षा, Varsha, मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे, Uddhav Thakare, आरोग्य, Health, अपघात, कोल्हापूर, कुडाळ, मालवण, प्राण, शिक्षण, Education, नंदुरबार, Nandurbar, अमरावती, नाशिक, Nashik, खासदार, विनायक राऊत, उदय सामंत, Uday Samant\nWill Medical College Promise Obey By CM Sindhudurg Marathi News उद्धव ठाकरे आता मुख्यमंत्री म्हणुन पुन्हा एकदा जिल्ह्यात येत आहेत. शिवसेनेला साथ देणारा आणि आरोग्यपासून वंचित असलेल्या सिंधुदुर्गात वैद्यकीय महाविद्यालयासाठी निधीची घोषणा करुन आश्‍वासन म्हणून दिलेला शब्द आता तरी पाळतील का असा प्रश्‍न सर्वसामान्याना पडला आहे.\nPrevious articleमुंबईतील डबेवाल्यांना मिळणार हक्काचं घर\nNext articleसेना सत्त���साठी किती लाचार होणार\nसिंधुदुर्ग : मच्छीमार नौका बुडाली; समुद्रात पाचजण बेपत्ता\nरत्नागिरी : कोकणातील 47 तालुक्यांमध्ये आरोग्य सुविधेसाठी हेलिपॅड\nlegislative council election 2022: दक्षिण महाराष्ट्राचं राजकीय वर्चस्व; राज्यसभेनंतर विधानपरिषद उमेदवारीमध्येही दबदबा – candidates from...\nबीसीसीआयच्या 'या' धक्क्यानंतर धोनीने निवृत्तीचा विचार केला\nYes Bank: नाशिक पालिका संकटात; ३१० कोटी अडकले\nकरोना: नाशिकमध्ये 'या' तारखेनंतर लग्न समारंभांना परवानगी नाही, शिवाय…\nकरोना: 'या' राज्यात पहिल्यांदाच २४ तासांत वाढले ७००० हून अधिक रुग्ण\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/solapur/news/buying-wild-vegetables-like-kadavanchi-rice-and-tasting-vegetables-and-bread-130229711.html", "date_download": "2022-12-01T00:07:49Z", "digest": "sha1:2K67HB7YIBEBGFUUCUCEGNLUHLQWZ2OK", "length": 5007, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "कडवंची, तांदूळसा रानभाज्यांची खरेदी अन् भाजी-भाकरीचा आस्वाद | Buying wild vegetables like kadavanchi, rice and tasting vegetables and bread| marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nखाद्य महोत्सवास सोलापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद:कडवंची, तांदूळसा रानभाज्यांची खरेदी अन् भाजी-भाकरीचा आस्वाद\nकोवळ्या भाज्या खरेदी करण्यासह गरम भाकरी अन् तयार भाजीचा आस्वाद जिल्हा परिषदेचे खातेप्रमुख, कर्मचाऱ्यांसह, सोलापूरकरांनी घेतला. निमित्त होते, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या उमेद तर्फे आयोजित केलेल्या रानभाजी, खाद्य महोत्सवाचे.बुधवारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन झाले.\nमहोत्सवास ग्रामीण भागातील २० पेक्षा अधिक बचत गटांनी यामध्ये सहभाग नोंदवला आहे. दुपारी बारा वाजेपर्यंत रानभाज्यांची विक्री करण्यात आली. त्यानंतर बचत गटाच्या महिलांनी त्याच परिसरात चुलीवर रानभाजी तयार करून गरमागरम भाकरी अन् थालिपीठ करून विक्री केली. उद्घाटन सोहळ्यास जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, अजयसिंह पवार उपस्थित होते.\nरानभाज्या घेण्यासाठी उडाली झुंबड\nकडवंची, च��गळ, राजगिरा, चंदन बटवा , राजगिरा, कडवंची, तांदूळसा, हादगा, पाथर, माठ, सराटा, घोळ, रान करडा, नाई पाला, कोळसा भाजी या गावरान भाज्या घेण्यासाठी झुंबड उडाली होती. बचत गटातील महिलांना आर्थिक लाभ झाला.\nजिल्हा परिषदेच्या आवारात आयोजित रानभाजी विक्री, खाद्यपदार्थ महोत्सवाची गुरुवारी सांगता होईल. सकाळी आठ ते दुपारी चार वाजेपर्यंत महोत्सव सुरू राहणार आहे , असे उमेदचे समन्वयक सचिन चवरे यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A5%A9%E0%A5%A7%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95", "date_download": "2022-12-01T00:28:08Z", "digest": "sha1:K2KNXF5IBOVKRHHFYXXE6ALNFH2ZXKQI", "length": 5268, "nlines": 155, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.चे ३१० चे दशक - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nवर्ग:इ.स.चे ३१० चे दशक\nसहस्रके: १ ले सहस्रक\nशतके: ३ रे शतक - ४ थे शतक - ५ वे शतक\nदशके: २८० चे २९० चे ३०० चे ३१० चे ३२० चे ३३० चे ३४० चे\nवर्षे: ३१० ३११ ३१२ ३१३ ३१४\n३१५ ३१६ ३१७ ३१८ ३१९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nएकूण ३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३ उपवर्ग आहेत.\nइ.स. ३१२‎ (१ क, १ प)\nइ.स. ३१७‎ (१ प)\nइ.स.च्या ३१० च्या दशकातील वर्षे‎ (१० प)\n\"इ.स.चे ३१० चे दशक\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे ३१० चे दशक\nइ.स.चे ४ थे शतक\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०६:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/category/crime", "date_download": "2022-11-30T23:32:51Z", "digest": "sha1:M4WL5HQ4BSEVOB5P3NEFXEZZQE46JLBB", "length": 19936, "nlines": 301, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "क्राइम | India Dastak News Tv", "raw_content": "\nट्रॅकखाली आल्याने दोन बहिणीसह भावाचाही जागेवरच मृत्यू…\nदोन अधिकारी सापडले लाचलुचपत प्रतिबंधक विभागच्या जाळ्यात…एक उपजिल्हाधिकारी तर दुसरा गटविकास अधिकारी…\nलिलाव तर झाले नाही… मग नवीन बांधकामास रेती येतेय कुठून…\nदुर्गापूर पोलीस स्टेशन हद्दीत प्रियकराने केला मित्रांच्या मदतीने गर्भवती प्रियसीवर प्राणघातक हल्ला…\nथर्टी फस्टच्या पार्टीसाठी ती गेली मैत्रिणीकडे…पण मैत्रिणीच्याच वडिलांनी केला तिच्यावर विनयभंग…\n8 वर्षाच्या मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न; बल्लारपूर येथील भगतसिंग वॉर्डातील घटना…\nविक्की दुपारे (बल्लारपूर प्रतिनिधी) बल्लारपूर: आज सकाळी १०:३० वाजता बल्लारपूर येथील भगतसिंग वार्डमध्ये राहणारी आफ्रीन फुरखान शेख आपल्या घरी एकटी खेळत होती. ही संधी बघून...\nराज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथकातर्फे देशी दारू जप्त…\nशेखर बोनगीरवार (जिल्हा प्रतिनिधी) चंद्रपूर, दि. 30 डिसेंबर : राज्य उत्पादन शुल्क राजुरा कार्यालयाच्या भरारी पथकाने गुप्त माहितीच्या आधारे मौजा हरदोना-राजुरा मार्गावर पाळत ठेवून बोलेरो...\nजुगार अड्यावर पोलिसांचा छापा; ७ अटक ५ फरार, साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त…\nदेऊळगाव राजा सिंदखेड राजा रोड वरील पिंपळनेर शिवारामध्ये स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा केलेल्या कारवाईमध्ये तीन लाख ६३ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याबाबत...\nहिवरा रेती घाटावर तहसीलदाराची धाड; एक कोटी रुपयाचा माल जप्त\nराजेंद्र झाडे (प्रतिनिधी) गोंडपिपरी-पोंभूर्णा तालुक्यातील परिसर नदी आणि नाल्याने व्यापलेला असून या परिसरातील रेतीला उच्च दर्जाची मागणी आहे. त्यामुळे या तालुक्यातील नवीन चेहरे झटपट श्रीमंत...\nMumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे बक्षीस\nमुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेल्या साजिद मीरवर अमेरिकेने ५० लाख डॉलरचे बक्षीस जाहीर केले आहे. साजिद हा लष्कर-ए-तोयबाचा सदस्य असून तो पाकिस्तानमध्ये असल्याची शक्यता...\nनागपूरच्या मुलीला फसविणाऱ्या आरोपीस जम्मू मधून पुणे पोलिसांनी केली अटक…\nनागपूर येथील २४ वर्षाची एक मुलगी पुण्यामध्ये एका कंपनीमध्ये काम करत होती. तिची एका जम्मू काश्मीर मधील कातरा जिल्ह्यातील एक मुलांबरोबर we chat या...\nप्राचार्याने केली महीला प्राध्यापिकेकडून शरीरसुखाची मागणी\nमूर्तिजापूर: गाडगे महाराज महाविद्यालयात कार्यरत प्राचार्य यांनी पदाचा दुरुपयोग करीत महिला प्राध्यापक यांची विविध कामात अडवणूक करीत शरीर सुखाची मागणी करीत असल्याच्या तक्रारीवरून प्राचार्य...\nरिक्षाचालकाला लघुशंका करतांन��� रोखणे सुरक्षारक्षकाला पडले महागात…\nपिंपरी-चिंचवड येथे एका सुरक्षारक्षकाला रिक्षाचालकास बीएमडब्ल्यू गाडीवर लघुशंका करताना रोखणे महागात पडले आहे. या रिक्षाचालकाने सुरक्षारक्षकावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याचे धक्कादायक प्रकार समोर...\n८३ वर्षाच्या आजीने हिंमत करून २८ वर्षाच्या चोराला झोडपले…\nलंडन:- संकटाचा सामना करण्यासाठी शरीरापेक्षाही अधिक बळ लागते ते मनाचे. धाडस व प्रसंगावधान असेल तर माणूस कोणत्याही संकटाचा सामना खंबीरपणे करू शकतो. ब्रिटन मधील ८३...\n चक्क पोलीस अधीक्षकांच्या नावाने बनावट फेसबुक आयडी बनवून केली पैश्याची मागणी..\nचंद्रपूर पोलिसांचा सायबर गुन्हे शाखा विभाग अतिशय सक्षम समजला जातो. आजवर सायबर गुन्हे शाखेने अनेक क्लिष्ट प्रकरणे उजेडात आणली आहेत, तर शेकडो प्रकरणात आरोपींना...\nगोंडपिपरीत ०३ लाख ४६ हजारांचा दारूसाठा जप्त…दोघांना अटक एक फरार\nगोंडपिपरी(प्रमोद दुर्गे ) : पोलिसांनी दि.(१३) शुक्रवारी गुप्त माहितीच्या आधारावर सापळा रचून ३ लाख ४६ हजारांचा दारू सह मुद्देमाल जप्त केला.याप्रकरणी दोन जणांना अटक...\n सॅनिटरी नॅपकिन मध्ये लपविले सोनं\nसीमा शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हवाई अड्ड्यावर दोन महिलांनी घातलेल्या अंडरवेअर्समध्ये 62 लाख रुपयात 1.1 किलोग्रॅम सोन्यासह तस्करीच्या आरोपात पकडण्यात आलं आहे. देवनावी राधाकृष्णन...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nप्रितम गग्गुरी(उपसंपादक) आष्टी:- दिनांक २८ नोव्हेंबर रोजी श्री छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्था आष्टी तर्फे आयोजित द्वितीय विदर्भ स्तरीय आमंत्रित कराटे स्पर्धा आष्टी येथे आयोजित...\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना आवाहन…\nनागपूर -भारतीय संविधानाला अभिप्रेत लोकशाही गणराज्य घडविण्यासाठी देशातील शेवटच्या वंचित समूहापर्यंत पोहोचून त्यांच्या वेदनेशी आपुलकीचे व माणुसकीचे नाते जोडावे लागेल. तेव्हा कुठे वंचित, शोषित,...\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद – अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी…\nसावली: गेल्या अनेक वर्षापासून गायरान जागेवर पिढ्यानपिढ्या पक्की घरे बांधून वास्तव्यास असलेल्या तसेच महसूल जमिनिवर अतिक्रमणं धारकांना अतिक्रमणं हटविण्याबाबत शासनाकडून नोटीस बजावण्यात आल्या. यामुळें...\nसिद्धार्थ पंच मंडळ, चंद्रपूर तर्फे भोजनदान..\nचंद्रपूर: मंडळवार, दि. 29 नोव्हेंबर 2022 ला धम्मनगरी चंद्रपुरात अनमोल बुद्ध धातूंची प्रतिष्ठाना धमकीर्ती विहारात करण्यात आली. या शुभप्रसंगी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी सिद्धार्थ पंच...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना...\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद...\nमैत्रिणी सोबत जंगलात जाणं बेतले जीवावर; वाघाचा हल्ल्यात तरुण ठार\nब्रेकिंग न्यूज: आष्टी पुलावरून ट्रक उलटला; दोन ठार,एक जखमी…\nअखेर येनापूरच्या ‘त्या’युवकांविरुद्ध ऍट्रासिटी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल.. दिक्षा...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना आवाहन…\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद – अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी…\nसिद्धार्थ पंच मंडळ, चंद्रपूर तर्फे भोजनदान..\nबार्टी प्रादेशिक कार्यालयात मदत केंद्र सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/akola/buldhana/news/out-of-twenty-lakh-34-thousand-voters-only-3-lakh-44-thousand-have-aadhaar-link-there-is-no-awareness-from-political-leaders-130248967.html", "date_download": "2022-12-01T01:04:39Z", "digest": "sha1:YT54TQ2OAWVGYWA77KH4TWWGDAKPZBSK", "length": 7748, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "वीस लाख 34 हजार मतदात्यांपैकी 3 लाख 44 हजारांचीच आधार ‘लिंक’ ; राजकीय नेत्यांकडून जागृती नाही | Out of twenty lakh 34 thousand voters, only 3 lakh 44 thousand have Aadhaar link; There is no awareness from political leaders | marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nउदासीन:वीस लाख 34 हजार मतदात्यांपैकी 3 लाख 44 हजारांचीच आधार ‘लिंक’ ; राजकीय नेत्यांकडून जागृती नाही\nजिल्ह्यात मतदान कार्डाला आधार लिंक करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केल्यानंतर तीस दिवसांत वीस लाख ३४ हजार मतदात्यांपैकी केवळ तीन ���ाख ४४ हजार २८९ मतदात्यांनी आधार लिंक केले आहेत. मिळालेला हा प्रतिसाद फक्त १६.९३ टक्के इतकाच अल्प आहे. तर अजूनही ऑनलाइन मतदार म्हणून नोंदणी केलेल्यांचे नोंदणी झाल्याचे त्यांना कळाले नाही. बोगस मतदानाला आळा घालणारी ही चांगली संधी असताना राजकीय नेत्यांकडून मात्र आधार लिकिंगला प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे.\nजे मतदार जिल्हा परिषद मतदार संघात मोडतात तेच मतदार नगर पालिकेच्या निवडणुकीतही मतदान करतात. परंतु त्यांचे नाव मतदार यादीत असल्याने त्यांना कोणी काही म्हणत नाही. बाहेरगावच्या लोकांची नोंदणी करुन ठेवणे व ते गठ्ठा मते आपल्या पारड्यात टाकण्याची कला काही राजकीय लोकांना अवगत आहे. दरवेळी असेच घडत असल्याचा आरोपही होतो. आधार लिंक केल्यास आळा बसण्याची दाट शक्यता असल्याने आधार लिंक केले जात आहे.\nबुलडाणा मतदार संघात मतदार कार्डाशी आधार लिंक करण्याचे प्रमाण सर्वात कमी आहे. फक्त ३.०८ टक्के इतके लिंकिंग झाले आहे. यातही लिंक करणारे जास्तीत जास्त कर्मचारीच असण्याची शक्यता आहे. दोन लाख ९२ हजार १८६ इतके मतदार बुलडाणा विधानसभा मतदार संघात आहेत. मात्र आधार लिंकिंग फक्त ८९९२ इतकीच आहे.\nमतदार संख्या सध्या २० लाख ३४ हजार ९५ इतकी तर २३ हजाराने मतदार वाढले\n२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत जिल्ह्याची मतदार संख्या वीस लाख १० हजार ४६८ इतकी होती. सध्या वीस लाख ३४ हजार ९५ इतकी झाली आहे. जवळपास २३ हजार ६२७ इतके मतदार वाढले आहेत. विधान सभा मतदार संघानिहाय लक्षात घेता त्यावेळी मलकापुरची मतदार संख्या दोन लाख ६४ हजार ६४२ होती सध्या दोन लाख ७१ हजार ०९३ इतकी आहे. सहा हजार ४५१ ने वाढली आहे. बुलडाणा मतदार संख्या तीन लाख दोन हजार ३५१ होती आता दोन लाख ९२ हजार १८६ आहे. म्हणजे दहा हजार १६१ ने कमी झाली आहे. चिखली मतदार संघाची दोन लाख ९१ हजार २२१ होती आता दोन लाख ९० हजार १९७ आहे म्हणजे एक हजार ०२४ ने कमी झाली आहे. सिंदखेड राजा मतदार संघाची तीन लाख सहा हजार ८९६ होती आता तीन लाख १० हजार १५७ आहे. तीन हजार २६१ ने वाढ झाली आहे. मेहकर मतदार संख्या दोन लाख ८७ हजार ०७४ होती आता दोन लाख ९२ हजार १९८ आहे म्हणजे पाच हजार १२४ ने वाढली आहे. खामगाव मतदार संघाची दोन लाख ७६ हजार ३६८ इतकी होती आता दोन लाख ८२ हजार ८२९ इतकी आहे म्हणजे सहा हजार ४६१ ने वाढ झाली आहे. जळगाव जामोद मतदार संघाची दोन लाख ८�� हजार ९१६ इतकी होती आता दोन लाख ९५ हजार ४३५ इतकी आहे. म्हणजे तेरा हजार ५१९ ने वाढ झाली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/osmanabad/news/dahihandi-of-sant-meera-public-school-in-paranda-in-excitement-130212124.html", "date_download": "2022-11-30T22:59:48Z", "digest": "sha1:3YT2EYBLP2WSNT7KFEWBIZTHJFLYONUP", "length": 4127, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "परंडा येथे संत मीरा पब्लिक स्कूलची दहीहंडी उत्साहात | Dahihandi of Sant Meera Public School in Paranda in excitement| marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदहीहंडी कार्यक्रमाचे उदघाटन:परंडा येथे संत मीरा पब्लिक स्कूलची दहीहंडी उत्साहात\nयेथील संत मीरा पब्लिक स्कूलच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त बाल-गोपाळ विद्यार्थ्यांची दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्राचार्य संतोष भांडवलकर, कृषी विद्यालय डोणजेचे प्राचार्य अशोक राठोड, सावित्रीबाई औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य प्रसाद अंधारे व पालकांच्या हस्ते दहीहंडी कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.\nइ नर्सरी ते दुसरी पर्यंतचे सर्व मुले श्रीकृष्णच्या वेशात तर मुली राधाच्या वेशात आले होते.सांस्कृतिक विभागाच्या वतीने इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी टिपरी नृत्य सादर करून दहीहंडीचा उत्साह द्विगुणित केला.याप्रसंगी दहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी मानवी मनोरे तयार करून ‘गोविंदा रे गोपाळा ‘च्या घोषणा देत दहीहंडी फोडली त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना प्रसाद म्हणून गोपाळकाला वाटण्यात आला. यावेळी सांस्कृतिक विभाग प्रमुख संतोष शेरे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली, सुहास आगरकर, अनुराधा गव्हाळे, रोहिणी कुंभार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://punelive24.com/pune-crime-shooting-in-punes-market-yard-28-lakh-robbed-at-gunpoint/", "date_download": "2022-12-01T00:02:56Z", "digest": "sha1:2IX2R6NEF7AICMIUXJTAGSVOCYWVQ2W4", "length": 6562, "nlines": 43, "source_domain": "punelive24.com", "title": "pune crime shooting in punes market yard 28 lakh robbed at gunpoint | Pune Crime : पुण्यातील मार्केट यार्डात गोळीबार; पिस्तुलाचा धाक दाखवत लुटले 28 लाख | Pune News", "raw_content": "\nHome - क्राईम - Pune Crime : पुण्यातील मार्केट यार्डात गोळीबार; पिस्तुलाचा धाक दाखवत लुटले 28 लाख\nPosted inक्राईम, ताज्या बातम्या, पुणे, पुणे शहर, ब्रेकिंग, महाराष्ट्र\nPune Crime : पुण्यातील मार्केट यार्डात गोळीबार; पिस्तुलाचा धाक दाखवत लुटले 28 ल��ख\nपुणे – पुण्यात (Pune) सध्या गुन्हेगारीचं (Crime Rate) प्रमाणात मोठ्या संख्येनं वाढत असून, अनेक तरुण मुलं या गुन्हेगारीच्या जाळ्यात (Crime Rate) अडकत चालायचं दिसून येत आहे. आणि याच कारणामुळे शहरात दिवसागणतीत अनेक लहान-मोठे गुन्हे घटना दिसून येतात. नुकतंच शहरातील मार्केट यार्ड (market yard) परिसरात एक मोठी घटना घडली असून, या घटनेमुळे एकच खळबळ निर्माण झाली आहे.\nमार्केट यार्डातील (market yard) एका अंगडिया व्यावसायिकाच्या कार्यालयात शिरलेल्या चोरट्यांनी गोळीबार करुन २८ लाख रुपयांची रोकड लुटल्याची घटना शनिवारी दुपारी घडली. गोळीबारामुळे मार्केट यार्ड (market yard) परिसरात घबराट उडाली.\nशनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास ताेंड बांधून चोरटे कार्यालयात शिरले. त्यांनी कुरिअर कार्यालयातील कर्मचाऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवत गाेळीबार करून कार्यालयातील २८ लाख रुपयांची रोकड लुटली.\nमार्केट यार्ड (market yard) परिसरातील एका इमारतीत अंगडिया व्यावसायिकाचे कार्यालय आहे. यावेळी चोरट्यांनी अंगडिया यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखविला आणि पैशांची मागणी केली.\nकर्मचाऱ्यांना धमकावण्यासाठी चोरट्यांनी गोळीबार केला. आणि तब्बल २८ लाख रुपयांची रोकड लुटून चोरटे पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.\nपोलिसांच्या पथकाने पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यासाठी तातडीने नाकाबंदी करुन संशयित वाहनांची तपासणी सुरू केली. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले आहे.\nपुणे शहर आणि परिसरात दिवसेंदिवस असे अनेक भाई तयार होत असून, भर चौकात धिंगाणा घालत आहे. यापूर्वी देखील असे अनेक प्रकार पाहायला मिळाले आहेत.\nकाही दिवसांपूर्वी पुण्यातील कात्रज परिसरातील एका बेकरीत बसलेल्या व्यावसायिकाला कोयत्याचा धाक दाखवून चोरट्यांनी त्यांच्याकडील ८० हजारांची रोकड आणि ३ मोबाइल असा ८९ हजारांचा ऐवज चोरून नेला.\nही घटना १ नोव्हेंबरला रात्री सव्वानऊच्या सुमारास कात्रजमधील संतोषनगर परिसरात असलेल्या न्यू मार्शल बेकरीत घडली असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पाहायला मिळाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.aatmnirbharkhabar.com/post/15820", "date_download": "2022-11-30T23:16:49Z", "digest": "sha1:STDL3DKJ7LI6DM6EVJIEYK4R4SX2FFGV", "length": 11637, "nlines": 109, "source_domain": "www.aatmnirbharkhabar.com", "title": "मंत्री नवाब मलिकांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश; समीर वानखेडे मागासवर्गीय असल्याचे सिद्ध | आत्मनिर्भर खबर", "raw_content": "\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\nबल्लारशहा रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाचा भाग तुटला:13 प्रवासी कोसळले; महिला ठार\nउद्धव ठाकरेंची टीका | महाराष्ट्रावरील खरे संकट शिंदे व त्यांचा मिंधे गट हेच\n#Pune | नैनो उपग्रह निर्माण पर इसरो के प्रयास\n#Pune | नई शिक्षा नीति से प्रोफेसरों की नौकरी प्रभावित नहीं होगी\n#Maha_Metro l एशियन डेव्हलपमेंट बँक शिष्ट मंडल की नागपुर मेट्रो परियोजना को भेट\n12th FAIL Film | दिल्ली के मुखर्जी नगर में शूट होगी आइपीएस अफसर डॉ. मनोजकुमार शर्मा से प्रेरित 12वीं फेल\n#Maha_Metro | अब तक 31000 से ज्यादा महा कार्ड की बिक्री कर चुका है महा मेट्रो\nHome मराठी मंत्री नवाब मलिकांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश; समीर वानखेडे मागासवर्गीय असल्याचे सिद्ध\nमंत्री नवाब मलिकांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश; समीर वानखेडे मागासवर्गीय असल्याचे सिद्ध\nउपलब्ध कागदपत्रांनुसार अमली पदार्थ नियंत्रण ब्युरोचे (एनसीबी) विभागीय अधिकारी समीर वानखेडे हे मागास जातीचे असल्याचे सिद्ध होत असल्याचे तसेच त्यांच्या तक्रारीवरून अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश केंद्रीय मागासवर्ग आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हालदार यांनी दिले आहेत. महाराष्ट्र सरकारने याप्रकरणी स्थापन केलेली एसआयटी रद्द करावी व पुढील ७ दिवसांत अहवाल द्यावा, असे या आदेशात म्हटल्याचे कळते.\nकॉर्डिलिया क्रूझप्रकरणी कारवाई व नंतर चौकशी सुरू असताना मलिक यांनी वानखेडेंवर आरोपांची राळ उडवून दिली होती. त्या वेळी मागासवर्गीय असल्यामुळे मलिक आपला व आपल्या कुटुंबाचा छळ करीत असल्याची तक्रार वानखेडे यांनी केली होती. मागासवर्ग अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कोणतीही विशेष चौकशी समिती तयार करण्याची तरतूद नसल्याने महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेली एसआयटी रद्द करावी व त्याऐवजी एफआयआर नोंदवून सहायक आयुक्त दर्जाच्या पोलिस अधिकाऱ्यामार्फत याचा तपास करावा, असे केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या आदेशात म्हटले आहे.\nराज्याच्या जात पडताळणी समितीने वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्राच्या प्रकरणात चौकशी करून एक महिन्याच्या आत अहवाल द्यावा, असेही केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या उपाध्यक्षांनी यात म्हटले आहे.\n शिपयार्ड कंपनीचा 28 बँकांना 23 हजार कोटींचा चुना\n अनिल देशमुखांशी संबंधित बारा ठिकाणी सीबीआयची शोधमोहीम\nवाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\n#Pune | नैनो उपग्रह निर्माण पर इसरो के प्रयास\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\nबल्लारशहा रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाचा भाग तुटला:13 प्रवासी कोसळले; महिला ठार\n#Pune | नैनो उपग्रह निर्माण पर इसरो के प्रयास\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\nबल्लारशहा रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाचा भाग तुटला:13 प्रवासी कोसळले; महिला ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/maharashtra/dr-panjabrao-deshmukh-organic-farming-mission-has-been-established-to-promote-organic-farming-in-the-state-to-prevent-farmer-suicides-chief-minister-eknath-shinde-today-assured-that-he-will-try-to-m/", "date_download": "2022-12-01T00:27:22Z", "digest": "sha1:PQTOCQW53P2B7HRA4JO5MIMHVFEJMTOM", "length": 12686, "nlines": 69, "source_domain": "hwmarathi.in", "title": "राज्यात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सेंद्रिय शेतीला चालना! - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - HW News Marathi", "raw_content": "\nआमच्या पत्रकारितेचे समर्थन करा\nराज्यात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सेंद्रिय शेतीला चालना – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे\nराज्यात शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सेंद्रिय शेतीला चालना – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे\nमुंबई | महाराष्ट्रात सेंद्रिय शेतीवर (Organic Farming) भर देण्यात येत असून शेतकरी आत्महत्या रोखून सेंद्रिय शेतीला चालना देण्यासाठी डॉ.पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती अभियानाची स्थापना करण्यात आली आहे. सेंद्रिय शेतीला जनआंदोलनाचे स्वरूप देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज (6 ऑक्टोबर) राष्ट्रीय नैसर्गिक शेती आणि डिजिटल शेती यावरील कार्यशाळेत दिली.\nनवी दिल्ली येथे आयोजित या राष्ट्रीय कार्यशाळेत मुख्यमंत्री शिंदे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर, केंद्रीय रसायन व खत मंत्री मनसुख मांडविया आणि विविध राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते.\nराज्यात १० लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली\nमुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले, राज्यात सुमारे ५.२७ लाख हेक्टर क्षेत्रात प्रमाणित सेंद्रिय शेती केली जाते. राज्यातील आदिवासी भागासह १० लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली येत असून केंद्राच्या कृषी विकास योजना आणि भारतीय नैसर्गिक शेती प्रणाली योजनेच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन दिले जात आहे. रासायनिक औषधे आणि खतांचा वापर कमी व्हावा यासाठी विज्ञानाधारित सेंद्रिय शेतीसाठी राज्यात प्रयत्न सुरू आहेत. रासायनिक खते आणि औषधांशिवाय जमिनीचे संवर्धन करण्यासाठी राज्य सरकार नैसर्गिक शेती पद्धतीचा वापर वाढविण्याबाबत शेतकऱ्यांना आवाहन करीत आहे. यामुळे कमी खर्च आणि अधिक फायदेशीर शेती होण्यास मदत होईल त्याचा लहान शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.\nसेंद्रिय शेती व डिजिटल शेतीसाठी मास्टर्स ट्रेनर कार्यक्रम सुरू करणार\nराज्यात आतापर्यंत १६२८ शेतकरी गटातील ६१ हजार शेतकऱ्यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना माफक दरात नैसर्गिक आणि सेंद्रिय शेती प्रमाणित करण्यासाठी राज्य सरकारची स्वतंत्र प्रमाणन संस्था स्थापन करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्रात डॉ.पंजाबराव देशमुख सेंद्रिय शेती अभियानाची स्थापना करण्यात आली असून त्या माध्यमातून राज्यातील शेतकरी आत्म���त्याग्रस्त भागात सेंद्रिय शेतीवर भर देण्यात येत आहे, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. नैसर्गिक आणि डिजिटल शेती संदर्भात प्रशिक्षणाची गरज असून यासाठी मास्टर्स ट्रेनर कार्यक्रम राज्यात सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही देतानाच त्यासाठी केंद्र शासनाने सहकार्य करण्याचे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केले.\nकृषी व्यवसाय तयार करणे आणि कृषी उत्पादनांची मूल्य साखळी विकसित करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे स्मार्ट प्रकल्प आणि एशियन डेव्हलपमेंट बँकेच्या मदतीने मॅग्नेट प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून नैसर्गिक शेतीवरही भर देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.\nई पीक पाहणीत एक कोटी हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील पिकांची माहिती\nडिजिटल शेतीसाठी प्रयत्न करण्यात येत असून राज्यातील २ कोटी २० लाख ४५ हजार ९०१ शेतकऱ्यांचे भूमी अभिलेख माहितीचे डिजिटलायझेशन पूर्ण झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. शेतकरी ई-हक प्रणालीवर फेरफार नोंदीसाठी ऑनलाइन अर्जाची सुविधा असून अर्जाची सद्यस्थिती ट्रॅक करण्याची सोय असल्याचे त्यांनी सांगितले. ई पीक पाहणी उपक्रमातून एक कोटी हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावरील पिकांची माहिती मिळाली आहे. प्रधानमंत्री शेतकरी विमा योजनेच्या ऑनलाइन पोर्टलवर १ कोटी १२लाख शेतकऱ्यांचा डेटाबेस उपलब्ध आहे. जमिनीच्या नोंदीनुसार या डेटाबेसची दुरुस्ती करण्याची प्रक्रिया राज्यात सुरू असून हा डाटाबेस इतर योजनांच्या अंमलबजावणीसाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.\nChief Minister Eknath ShindeDigital FarmingFeaturedMaharashtraNational Natural FarmingOrganic FarmingSuicideआत्महत्याडिजिटल शेतीमहाराष्ट्रमुख्यमंत्री एकनाथ शिंदेराष्ट्रीय नैसर्गिक शेतीसेंद्रिय शेती\nमुख्यमंत्री नाही आले म्हणून देवीचं विसर्जनच केलं नाही; MNS संतप्त\nसंघटना ही संघटना असते, आमदार आणि खासदार संघटना नसते – Ambadas Danve\nअनेकांना वाटत होते, मी निवृत्त होईल पण तसे घडले नाही \nकंगना रणावतचे ट्विटर हँडल सस्पेंड, बंगाल हिंसाचारावरील ट्वीट्सनंतर केली कारवाई\nसरकार चालवताना अडचणी येत आहेत, मुख्यमंत्र्यांचा रोख कोणाकडे\nगडकोट व किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करणार\nनवाब मलिक यांचा जामीन अर्ज न्यायालयान�� पुन्हा एकदा फेटाळला\nMangalprabhat Lodha यांनी शिवरायांवर केलेल्या वक्तव्यावर Bacchu Kadu यांचं महत्त्वाचं विधान\n“…मग कुणाचं तोंड बंद होतंय ते बघू”; आदित्य ठाकरेंना सुधीर मुनगंटीवारांचा टोला\n“सीमावाद प्रकरणी राज्य सरकारने हरीश साळवेंना बुक करावं”, अजित पवारांचा सल्ला\nआमच्या पत्रकारितेचे समर्थन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://virashinde.com/index.php/shinde-collection/history", "date_download": "2022-12-01T00:20:59Z", "digest": "sha1:E4FCE2ZH7YKPLCGLMZBBXZHUGQJ7JOBP", "length": 22630, "nlines": 201, "source_domain": "virashinde.com", "title": "महर्षि विठ्ठल रामजी शिंदे [ Maharshi Vitthal Ramji Shinde ] - मुख्यपान महर्षि विठ्ठल रामजी शिंदे [ Maharshi Vitthal Ramji Shinde ] - इतिहास", "raw_content": "\nमहर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी\nविठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके\nधर्म, जीवन व तत्त्वज्ञान\nमाझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३\nकर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र\nमाझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)\nमहर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी\nलेख, व्याख्याने आणि उपदेश\nमहर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य\nमहर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय\nमहाराष्ट्रांत भौगोलिक धरणाकंप मागें झाले नाहींत; किंबहुना महाराष्ट्राचें उंच पठार हें एक जगांतील अति स्थिर व प्राचीन भूमिभाग आहे असें भूगर्भशास्त्री म्हणतात; पण अखबारनवीस निराळीच गोष्ट सांगतात. ते म्हणतात, महाराष्ट्रांत ऐतिहासिक भूकंप फार झाले आहेत, आणि ते होण्यापूर्वीं सह्याद्रीचें कोणतें ना कोणतें तरी एक शिखर पेट घेतें. हल्लीं प्रचंडगड, राजगड, विचित्रगड शिखरांनीं पेट घेतला आहे. महारांष्ट्रांतील मराठ्यांत दोन भिन्न वर्ग (वंश नसल्यास) आहेत. ते वर्ग म्हणे (१) नेते मराठे व (२) अनुयायी कुणबी. पहिला वर्ग हिंमतवान्, हिकमतवान्, खोल दिलाचा व स्वतंत्र बाण्याचा आहे; तर दुसरा वर्ग शरीरचा सोशिक, मनाचा मोकळा, हाडाचा इमानी आणि जीवाचा करारी आहे. स्वराज्य ह्या दोन्हीं वर्गांची रोजची भाकर आहे. सणावाराची पोळी नव्हे. दोघेहि खेड्यांत किंबहुना रानांत जन्मून तेथेंच वाढून तेथेंच मरणारे आहेत. ह्यांची संस्कृति नागरिक मुळींच नव्हे. किंबहुना केवळ नागरिक संस्कृति त्यांना बाधते म्हटलें तरी चालेल. खेड्यांतलें स्वाभाविक स्वराज्य त्यांचें कोणी हिरावूं शकत नाहीं. अनेक धर्मांचीं व संस्कृतींचीं साम्राज्यें वावटळीप्रमाणें ह्यांच्यावरील वातावरणांतून गर्��ना करीत आलीं व गेलीं. खालीं जमिनीवर ह्यांच्या स्वराज्याचा संसार तसाच चालूं आहे. जमीनमहसुलाची रयतवारी पद्धत, आणि धर्म, जात, वंश आणि धंदा कोणाचा कांहींहि असो, गांवगाड्यामध्यें सर्वांचा समाईक हक्क जर अद्यापि कोठें पुरातन कालापासून चालत असलेला दिसत असेल तर ह्याच हल्लींच्या महाराष्ट्रांत, कोंकणपट्टी मात्र ह्या नियमास अपवाद आहे. म्हणून ह्या दृष्टीनें ती पट्टी ऐतिहासिक महाराष्ट्राचा भागच नव्हे - बाकीचा देशावरला महाराष्ट्र ह्याची रयतवारी ऊर्फ स्वराज्य ही प्रकृतीच आहे. नुसतें भावी आदर्श नव्हे.\nयुद्धपूर्वकालांत हिमालयाच्या पायथ्याशीं झल्ल, मल्ल, लिच्छवी, वज्जी, रट्ट इत्यादी कुळें अथवा वसाहती केवळ स्वराज्यसुखांत राहात होत्या. त्यांचें शासन लोकसत्तात्मकपद्धतीचें (Limited Monarchy) होतें, हें पाली वाङमयावरून उघड दिसतें. सालो, मालो, लेचे, पेचे असे ह्यांच्या नांवांचे भाषाविषयकच नव्हे तर पोकळ नागरिक संस्कृतिवाल्यांनीं, गुणवाचकहि अपभ्रंश बनविले असतील, पण साळी, मराठे हे हल्लींचे क्षत्रिय अथवा शेतकरी हे त्या हिमालयांतून खालीं दक्षिणेंत उतरलेल्या स्वराज्य-शाली राष्ट्राचे आजचे अस्सल वंशज आहेत, असें मी तरी समजतों. स्वराज्याचे पायीं ह्या मराठ्यांनीं गेल्या २ हजार वर्षांत पुष्कळ लहानमोठ्या कटकटी केल्या आहेत. त्यांतलीच एक शेवटची कटकट ह्या परिषदेची चळवळ होय \nस्वराज्यासाठीं कटकट करणें मराठ्यांची उपजत बुद्धीच आहे. “स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे” ही शाब्दिक म्हण लो. टिळकांनीं रूढ केली; पण राहणीची रूढी निदान अडीच हजार वर्षें महाराष्ट्रांतील मराठ्यांची जुनीच आहे \nमावळे म्हणजे केवळ पश्चिमेकडचे असा नुसता शब्दार्थ झाला, पण स्वतंत्र पाहण्यानें आपल्या मालकीची जमीन स्वत: वाहणारा साधासुधा मराठा असा ध्वन्यर्थ आहे. मावळ्याचा हा बहाणा श्रीशिवरायापूर्वीं हजारों वर्षांचा जुना आहे. शिवाजीनें ह्या बहाण्याला उत्पन्न केलें नसून उलट ह्या बहाण्यानें शिवाजीला उत्पन्न केलें. इतर आधुनिक कमअस्सल नागरिक बहाण्यानें शिवाजीला नुसतें नामशेष केलें मात्र. शेटे, पोतनीस, वाळिंबे हे आजचे मावळे होत. ह्यांची जात विचारूं नका, प्रकृति विचारा. ती प्रकृति स्वराज्यशील आहे. त्यांनीं चालविलेल्या परिषदेची बैठक जरी आजची आठवीच असली तरी त्यांची प्रकृति भूगर्भांतल्य�� आगीप्रमाणें पुरातन आहे. ती आग ब्रिटिशांसारख्या जगाला डोईजड झालेल्या धेंडालाहि शुद्ध करील. मग सचीवासारख्या आजकालच्या चिमुकल्या शक्तीला ती शुद्ध करणार नाहीं म्हणजे काय\n१ प्रस्तावना 22 August 2022\nह्या व्यापाराचें पिलूं 22 August 2022\nही कोणत्या राष्ट्राची भाषा\nहर्ष आणि चालुक्य 22 August 2022\nस्वरवैशिष्ट्य 22 August 2022\nसामाजिक सुधारणेचा व्यापक अर्थ 22 August 2022\nसिंहलद्वीपांतील डच मिशनच्या प्रचारपद्धतीचा मासला 22 August 2022\nसामाजिक व धार्मिक बाबी 22 August 2022\nसाक्षात्कारी वाङ्मय 22 August 2022\nसांप्रदायिक अस्पृश्यता 22 August 2022\nसमाजसुधारणा यशस्वी कां होत नाहीं\nसमाजशास्त्रीय विचार 22 August 2022\nसंस्थानी शेतकरी परिषद, तेरदळ 22 August 2022\nश्वेताश्वेतरोपनिषद ऊर्फ शिवगीता 22 August 2022\nश्रीशाहू व नाना 22 August 2022\nशैव, बौद्ध आणि वैष्णवांची परंपरा 22 August 2022\nशेतकरी व सरकार 22 August 2022\nशेतकरी आणि भांडवलदार 22 August 2022\nशेतकरी आणि काँग्रेस 22 August 2022\nशेतक-यांचा स्वयंनिर्णय 22 August 2022\nशीख धर्म मुसलमान संस्कृतीचा प्रवेश 22 August 2022\nशब्दकोश (कानडी) 22 August 2022\nशक्ति अथवा देवी भागवत 22 August 2022\nव्यापाराचा इतिहास 22 August 2022\nव्याख्यान दुसरें 22 August 2022\nव्याकरण (कानडी) 22 August 2022\nव्यभिचाराचा सांवळागोंधळ 22 August 2022\nवेदोक्त आणि पुराणोक्त 22 August 2022\nविष्णु-भागवत 22 August 2022\nविषारी जाळें 22 August 2022\nवासुदेव आणि एकान्तिक धर्म 22 August 2022\nवाळवें तालुका शेतकरी परिषद, बोरगांव 22 August 2022\nवारकरी पंथाची लोकसत्तात्मकता 22 August 2022\nव-हाडी आणि इतर शाखा 22 August 2022\nलिखित इतिहासाचे पुरावे 22 August 2022\nलिंगायत धर्म 22 August 2022\nराष्ट्रधर्म आणि सार्वत्रिक धर्म 22 August 2022\nराधामाधव–विलास–चंपू : आणि रा. राजवाडे. 22 August 2022\nराजकीय स्वरूप 22 August 2022\nमुख्य मुद्दा 22 August 2022\nमुंबई इलाखा शेतकरी परिषद, पुणें 22 August 2022\nमांत्रिकांची दुकानदारी 22 August 2022\nमहाराष्ट्राच्या उत्कर्षाचा एकमेव मार्ग \nमहाराष्ट्राचा गांवगाडा 22 August 2022\nमहाराष्ट्र विद्यापीठ व कर्नाटक मराठीचा प्रवास 22 August 2022\nमहाराष्ट्र भागवत धर्म 22 August 2022\nमहाराष्ट्र नाना शंकरशेटला कां विसरला\nमहाराज शिवाजी आणि महात्मा गांधीजी 22 August 2022\nमहानुभाव पंथ 22 August 2022\nमहात्मा फुले व केशवचंद्र सेन (साम्य) 22 August 2022\nमहात्मा फुले व केशवचंद्र सेन (भेद) 22 August 2022\nमराठ्यांविरुद्ध आगळीक 22 August 2022\nमराठ्यांतील प्रसिध्द राजघराणीं 22 August 2022\nमराठे हिशेबी नाहींत 22 August 2022\nमराठे आणि पेशवे 22 August 2022\nमराठींत कानडी शब्दांचा भरणा 22 August 2022\nमराठ्यांची पूर्वपीठिका 22 August 2022\nमग महारामांगांचे काय हाल वर्णावेत \nमंदिरें आणि मूर्ति 22 August 2022\nमंत्र आणि तंत्र 22 August 2022\nभावी सुधारणा 22 August 2022\nभागवतधर्म आणि महाराष्ट्रधर्म (व्याख्यान पहिले) 22 August 2022\nभागवतधर्म आणि महाराष्ट्रधर्म (व्याख्यान दुसरे) 22 August 2022\nभागवत धर्माचा पाया 22 August 2022\nभागवत धर्म विकास 22 August 2022\nब्राह्म समाज आणि बौद्ध धर्म (व्याख्यान तिसरें) 22 August 2022\nब्रह्मानंद केशवचंद्र सेनः त्याचें विश्वधर्म विकासांतील स्थान 22 August 2022\nब्रह्मदेशांतील बहिष्कृत वर्ग 22 August 2022\nबौद्धांचा इतर भागवतांशीं संबंध 22 August 2022\nबोल्शेव्हिझमचा बागुलबोवा 22 August 2022\nप्रांतिक सामाजिक परिषद, सातारा 22 August 2022\nपूर्वपीठिका 22 August 2022\nपूर्व बंगाल्यांतील अस्पृश्य वर्गाच्या उच्च शिक्षणाची प्रगति 22 August 2022\nपुराणिक आणि हरिदास 22 August 2022\nपुराणांचा विपर्यास 22 August 2022\nपुण्यांतील जाहीर सभा 22 August 2022\nपुणेरी पेशव्यांची राष्ट्रीय कामगिरी\nपरिषदेचें सहकार्य 22 August 2022\nपरिशिष्ट चौथें 22 August 2022\nपंथाचा प्रसार व अवनति 22 August 2022\nपंजाब प्रांत 22 August 2022\nनिराळे भागवत पंथ 22 August 2022\nनामांच्या विभक्ति 22 August 2022\nनामदेव तुकाराम 22 August 2022\nध्येयात्मक प्रयत्नांतील ऐक्य 22 August 2022\nदोन ज्ञानदेव व तीन नामदेव 22 August 2022\nदारूची बंदी कीं शिक्षणाची सक्ति\nदारुचा व्यापार, सरकार आणि बहुजनसमाज 22 August 2022\nतांत्रिक वाममार्ग 22 August 2022\nतपशिलाचें वर्गीकरण 22 August 2022\nतत्त्वज्ञान आणि समाजशास्त्र 22 August 2022\nजैन लिंगायतांशीं भांडकुदळपणा व महाराष्ट्राची बदनामी 22 August 2022\nजैन आणि बौद्ध भागवत 22 August 2022\nजमीनदार वर्ग 22 August 2022\nचैतन्यचरित्र 22 August 2022\nचैतन्य पंथाची भूमिका 22 August 2022\nचातुर्मास्य, तुकोबा व त्यांची टवाळी 22 August 2022\nचांदवड तालुका शेतकरी परिषद, वडनेर 22 August 2022\nचळवळीचा कोंडमारा 22 August 2022\nगुरु गोविंदसिंग 22 August 2022\nगुप्तांचा काळ 22 August 2022\nक्रियापदांच्या विभक्ति 22 August 2022\nकौलिकता हाच आत्मीय शिक्षणाचा पाया 22 August 2022\nकोंकणी व मराठी परस्पर संबंध 22 August 2022\nकोंकण ह्या नांवाची व्युत्पत्ति 22 August 2022\nकेवळ ब्राह्मणेतर द्वेष 22 August 2022\nकुणब्यांची जूट 22 August 2022\nकानडी विरुद्ध मराठी 22 August 2022\nकानडी क्रियापदें 22 August 2022\nकानडी आणि मराठी तुलनात्मक अध्ययन 22 August 2022\nकर्नाटकाची दुर्दशा 22 August 2022\nओढिया जगन्नाथ 22 August 2022\nऐतिहासिक विवेचन 22 August 2022\nआवर्षण, कीड मुंगी, भिकारबुणगे 22 August 2022\nआधुनिक रूपान्तरें 22 August 2022\nअस्सल राजपुतांचीं मूळ ३६ कुळें 22 August 2022\nअस्पृश्यांचें राजकारण 22 August 2022\nअस्पृश्यांची शेतकी परिषद 22 August 2022\nअशोक आणि वैष्णव धर्म 22 August 2022\nअमेरिकेंतले शेतकरी 22 August 2022\nअण्णांच्या लेखसंग्रहाबाबत - २ 22 August 2022\nअण्णांच्या लेखसंग्रहाबाबत 22 August 2022\nअखिल भोर संस्थान प्रजापरिषद 22 August 2022\n''भागवत'' शब्दाचा इतिहास 22 August 2022\nसमाजशास्त्र 22 August 2022\nकर्मवीर शिंदे यांचा जीवनक्रम 22 August 2022\nउपसंहार (कानडी) 22 August 2022\nमहर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.aatmnirbharkhabar.com/post/15678", "date_download": "2022-12-01T00:29:38Z", "digest": "sha1:QITTQO6T2DIRW7STJK5JATIX67UE63F2", "length": 11119, "nlines": 108, "source_domain": "www.aatmnirbharkhabar.com", "title": "शाळा उघडण्यास केंद्राची मंजुरी, निर्णय राज्यांवर; 11 राज्यांमध्ये शाळा उघडल्या | आत्मनिर्भर खबर", "raw_content": "\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\nबल्लारशहा रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाचा भाग तुटला:13 प्रवासी कोसळले; महिला ठार\nउद्धव ठाकरेंची टीका | महाराष्ट्रावरील खरे संकट शिंदे व त्यांचा मिंधे गट हेच\n#Pune | नैनो उपग्रह निर्माण पर इसरो के प्रयास\n#Pune | नई शिक्षा नीति से प्रोफेसरों की नौकरी प्रभावित नहीं होगी\n#Maha_Metro l एशियन डेव्हलपमेंट बँक शिष्ट मंडल की नागपुर मेट्रो परियोजना को भेट\n12th FAIL Film | दिल्ली के मुखर्जी नगर में शूट होगी आइपीएस अफसर डॉ. मनोजकुमार शर्मा से प्रेरित 12वीं फेल\n#Maha_Metro | अब तक 31000 से ज्यादा महा कार्ड की बिक्री कर चुका है महा मेट्रो\nHome Education शाळा उघडण्यास केंद्राची मंजुरी, निर्णय राज्यांवर; 11 राज्यांमध्ये शाळा उघडल्या\nशाळा उघडण्यास केंद्राची मंजुरी, निर्णय राज्यांवर; 11 राज्यांमध्ये शाळा उघडल्या\nकाेराेना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळा राज्य सरकारे आपापल्या पातळीवर निर्णय घेऊन सुरू करू शकतील. याबाबत केंद्र सरकारने हिरवा कंदील दिला असून या पार्श्वभूमीवर आता मुलांना शाळेत जाणे सक्तीचे असेल किंवा ते ऑनलाइन वर्ग करू शकतात. हा निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारवर सोपवण्यात आला असला तरी विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यास प्रत्येक वेळी मास्क घालावा लागेल. केंद्राकडून जारी दिशानिर्देशांत नमूद करण्यात आले आहे की, राज्य स्थानिक स्थितीच्या आधारावर शाळा उघडण्याचा निर्णय घेऊ शकता��. मुलांना शाळेत पाठवण्याचा निर्णय पालकांशी बोलून होईल. मुले शाळेत येऊ इच्छित नसतील तर त्यांच्या हजेरीत सूट दिली जाईल.\nकेंद्र सरकारनुसार, शाळेत पुरेशी जागा असेल तर मुलांना खेळ, गीत-संगीतासह अन्य अॅक्टिव्हिटीत सूट असेल. मात्र, शाळेत पुरेशी जागा असेल तरच सवलत मिळेल. शाळेचा अवधी कमी केला जाऊ शकतो. वसतिगृहेही उघडली जाऊ शकतात. बस आणि कॅब सतत निर्जंतुकीकरण करावे लागेल. सध्या ११ राज्यांत शाळा सुरू आहेत. १६ राज्यांत शाळा अंशत: आणि ९ राज्यांत पूर्ण बंद आहेत.\nPrevious articleपुण्यात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा लोखंडी स्लॅब कोसळून 7 कामगारांचा मृत्यू\nNext articleएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर गोळीबार; ओवेसी म्हणाले- मी सुरक्षित आहे\nवाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\n#Pune | नैनो उपग्रह निर्माण पर इसरो के प्रयास\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\nबल्लारशहा रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाचा भाग तुटला:13 प्रवासी कोसळले; महिला ठार\n#Pune | नैनो उपग्रह निर्माण पर इसरो के प्रयास\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\nबल्लारशहा रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाचा भाग तुटला:13 प्रवासी कोसळले; महिला ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.sai.org.in/mr/appeal", "date_download": "2022-11-30T23:09:17Z", "digest": "sha1:XVHNPASO5AN4GMGCGXQD4Y7BCGYJ2KBL", "length": 4695, "nlines": 112, "source_domain": "www.sai.org.in", "title": "Appeal to Sai Devotees - Shri Saibaba Sansthan Trust, Shirdi", "raw_content": "\nसाई ल��ला मासिकाची सदस्यता\nHome » संस्थानविषयी » अपील\n6 सन २०२२ ची श्री साईबाबा संस्थान प्रकशित शिल्लक दैनंदिनी व दिनदर्शिका सवलतीचे दरात उपलब्ध Download\n7 साईभक्तांना विनम्र आवाहन Download\n8 पुस्तके देणगी आवाहन Download\n9 लाडु तयार करण्‍याच्‍या स्‍पर्धेचे आयोजन (मुदतवाढ) Download\nश्री साईबाबा संस्‍थानला आयकरात १७५ कोटी रुपये कर माफी\nमा.ना. श्री. एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री, महाराष्‍ट्र राज्‍य यांनी श्री साईबाबा समाधी चे दर्शन घेतले\nश्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी मार्फत श्री साई दैनंदिनी व श्री साईबाबा दिनदर्शिका-२०२३ आज गुरुवार दि.१७/११/२०२२ रोजीचे शुभ मुहूर्तावर मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांचे शुभहस्‍ते प्र‍काशित करण्‍यात आले.\nपुर्वीप्रमाणे गुरुस्‍थान मंदिरास आरतीप्रसंगी प्रदक्षिणाकरीता खुले\nमाहिती अधिकार कायदा कलम- 4\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2022-12-01T00:14:04Z", "digest": "sha1:LDUVO3TC5XCS5AL4ZFRWOT5GMVDG2IBM", "length": 6730, "nlines": 102, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "एस्टोनिया - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nएस्टोनिया हा उत्तर युरोपामधील बाल्टिक समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेला एक छोटा देश आहे. एस्टोनिया बाल्टिक देशसमूहातील तीन पैकी एक देश आहे. एस्टोनियाच्या उत्तरेला फिनलंडचे आखात, पूर्वेला रशिया, दक्षिणेला लात्व्हिया तर पश्चिमेला बाल्टिक समुद्र आहेत.\nएस्टोनियाचे जागतिक नकाशावरील स्थान\n(व सर्वात मोठे शहर) तालिन\n- राष्ट्रप्रमुख टूमास हेंड्रिक इल्वस\n- स्वातंत्र्य दिवस २० ऑगस्ट १९९१ (सोव्हिएत संघापासून)\nयुरोपीय संघात प्रवेश १ मे २००४\n- एकूण ४५,२२८ किमी२ (१३२वा क्रमांक)\n- पाणी (%) ४.४५\n- २०१० १३,४०,०२१[१] (१५१वा क्रमांक)\nवार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)\n- एकूण २४.००४ अब्ज[२] अमेरिकन डॉलर\n- वार्षिक दरडोई उत्पन्न १७,९०८ अमेरिकन डॉलर\nमानवी विकास निर्देशांक . ▲०.८८३[३] (उच्च) (४० वा) (२००७)\nराष्ट्रीय चलन युरो (EUR)\nआंतरराष्ट्रीय कालविभाग पूर्व युरोपीय प्रमाणवेळ (यूटीसी + २:००)\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ३७२\n१९९१ सालापर्यंत एस्टोनिया हे सोव्हिएत संघाचे एक प्रजासत्ताक होते. तालिन ही एस्टोनियाची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे.\nविकिव्हॉयेज वरील एस्टोनिया पर्यटन गाईड (इंग्र��ी)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nशेवटचा बदल २२ नोव्हेंबर २०२२ तारखेला ०९:०० वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल २२ नोव्हेंबर २०२२ रोजी ०९:०० वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Sakhu_Aali_Pandharpura", "date_download": "2022-11-30T23:25:08Z", "digest": "sha1:OZVYULBZU5QVRR6FY3AA7KAHY6VTUIB7", "length": 2717, "nlines": 35, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "सखू आली पंढरपूरा | Sakhu Aali Pandharpura | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nआलिंगुनी अंगिकारा, बाप रखुमाईच्या वरा\nसोडूनिया घरदारा, सखू आली पंढरपूरा\nअनवाणी पायपिटी, किती केली आटाआटी\nसगुणरूप भेटीसाठी तोडिल्या मी बंधनगाठी\nतुळशीहार घाली कंठी, विटूनिया संसारा\nसंत तुकोबाची वाणी, भक्तीची ती शिकवणी\nलागता मी तुझ्या भजनी, छळिली ही सुवासिनी\nसर्वसाक्षी सर्वज्ञानी, तुला ठावे परमेश्वरा\nसार्‍या इंद्रियांचे प्राण डोळियांत व्याकळून\nमायबाप तुला शरण मागते मी विनवून\nदिला जन्म देई मरण, लेकिला या विश्वंभरा\nगीत - पी. सावळाराम\nसंगीत - वसंत प्रभु\nस्वर - लता मंगेशकर\nगीत प्रकार - विठ्ठल विठ्ठल, भक्तीगीत\nआटाआट - कष्ट, खटपट.\nविटणे - कंटाळा येणे.\nविश्वंभर - विश्वाचे पालन-पोषण करणारा ईश्वर.\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/authors/shraddha-chavan-23", "date_download": "2022-11-30T23:03:02Z", "digest": "sha1:5PXSKOLYG3POL3MBX2TSRKAUGM4KFKBL", "length": 5869, "nlines": 143, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "श्रद्धा चव्हाण | Mumbai Live", "raw_content": "\nगोरेगावच्या पादचारी पुलाला छप्परच नाही\nइव्हीएम मशीनच्या विरोधात उमेदवारांचं आंदोलन\nगोरेगावच्या शाळेत मराठी दिवस उत्साहात साजरा\nभाजपाच्या विजयी मिरवणूक रॅलीला शिवसेनेचा विरोध\nगोरेगावमध्ये फुललं भाजपाचं कमळ\n'पॅरा मिलिट्री फोर्स आणि रॅपिड अॅक्शन फोर्स तैनात करा'\n'गुजरातसारखा मुंबईचा विकास होईल'\nभाजपाच्या निवडणूक कार्यालयाची तोडफोड\nरविंद्र वायकरांचा भाजपावर निशाणा\nगोरेगावात शाळेच्या बाजूलाच हुक्का पार्लर\nहार्दीक पटेलचे मुंबईकरांना आवाहन\nशाळकरी मुलांचा उद्योगशील प्रयोग\n‘राम मंदिर’ आदर्श स्टेशन बनणार\nपी दक्षिण वॉर्डमध्ये ध्वजारोहण सोहळा\nअस्मिता शाळेत प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाची तयारी\nआचारसंहितेच्या नावाखाली शहराचं विद्रुपीकरण\nगोरेगावच्या बेस्ट कॉलनीत कोकणी महोत्सव\nआदिवासी पाड्यात हळदी कुंकु समारंभ\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.rangmaitra.com/914-natyotsav/", "date_download": "2022-11-30T23:13:09Z", "digest": "sha1:GLMQZ5MEBJVFCCAFBMO7BEHE6WXTSEDF", "length": 17482, "nlines": 117, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "मुंबई विद्यापीठात आंतरराष्ट्रीय नाट्यमहोत्सव | Rangmaitra", "raw_content": "\n‘ठिपक्यांची रांगोळी’त नवा ट्विस्ट\n‘विश्वनायक’द्वारे हिंदी रंगमंचावर ‘विकास’ झेप\nढाका’ मध्ये ‘मोऱ्या’ची निवड\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nगाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल\n‘डॉक्टर डॉन’ला नवं वळण…\nजिजाऊंच्या भूमिकेत भार्गवी चिरमुले\nवास्तववादी चित्रकार संतोष शंकर लाड\n‘राजा रानी…’ पुन्हा येणार २१ जुलैपासून\nHome नाटक मुंबई विद्यापीठात आंतरराष्ट्रीय नाट्यमहोत्सव\nमुंबई विद्यापीठात आंतरराष्ट्रीय नाट्यमहोत्सव\n१८ सप्टेंबरपासून सात दिवस भरगच्चं कार्यक्रम;\nरसिकांना प्रवेशिका देणे सुरु\nमुंबई विद्यापीठातील अकॅडमी आॅफ थिएटर आर्टमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, नाट्यप्रेमी रसिकांना उत्कृष्ट नाटके पाहण्याची संधी १८ सप्टेंबरपासून मिळणार आहे. त्याच्या निःशुल्क प्रवेशिका देण्याचे १५ सप्टेंबरपासून सुरु झाले आहे.\nदेशाला समता, न्याय व बंधुत्वाची शिकवण देणाऱ्या भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्ताने त्यांच्या मूल्यांचा प्रचार व प्रसार करण्याच्या हेतूने मुुंबई विद्यापीठाचा अकॅडमी आॅफ थिएटर आर्टस् हा नाटयशास्त्र विभाग, व्हाईस, दिल्ली व परिवर्तन फाऊंडेशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिला ‘मेत्ता आंतरराष्ट्रीय नाट्यामहोत्सव २०१६’ मुंबई विद्यापीठाच्या प्रांगणात संपन्न होणार आहे. या आंतरराष्ट्रीय नाट्याोत्सवात भारतासह, श्रीलंका-रवांडा, अर्मेनिया, मोझांबिक, सेंन्ट्रल आफ्रिका रिपब्लिक, नेपाळ या देशातील नाट्याकृती सादर होणार आहेत.\nया महोत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्या म्हणजे यावर्षी या नाट्यामहोत्सवाला जोडून दिनांक २२ व २��� सप्टेंबर रोजी ‘रंगवेध’ या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे ही आयोजन करण्यात आले आहे.\nमुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डाॅ. संजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणारा हा उद्घाटन समारोह दिनांक १८ सप्टेंबर रोजी सायं ७ वा. कविवर्य कुसुमाग्रज मराठी भाषा भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन राजकुमार बडोले, मंत्री, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य यांच्या हस्ते होणार असून सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्रीलंकेच्या उच्चायुक्त श्रीमती सरोजा सिरीसेना, ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. कमलाकर सोनटक्के, ज्येष्ठ सिनेनाटय दिग्दर्शक डाॅ. जब्बार पटेल, ज्येष्ठ अभिनेत्री रोहीणी हट्टंगडी, ज्येष्ठ पत्रकार राही भिडे, तसेच मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डाॅ. एम. ए. खान उपस्थित राहणार आहेत.\nया आंतरराष्ट्रीय नाट्यमहोत्सवाच्या उद्घाटनाच्या पहिल्या दिवशी श्रीलंका व रवांडा या दोन देशांनी मिळून केलेले ‘डियर चिल्ड्रेन, सिन्सीयरली…’ हे भव्य नाटक सादर केले जाणार आहे. अकॅडमी आॅफ थिएटर आर्टस्, मुंबई विद्यापीठ, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे ‘रंगकर्मीचे सामाजिक उत्तरदायित्व’ या विषयावर आयोजित ‘रंगवेध’ या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन २२ सप्टेंबर रोजी सकाळी १० वा. ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक डाॅ. जब्बार पटेल यांच्या हस्ते होणार असून बीजभाषण राष्ट्रीय नाटय विद्यालय, नवी दिल्लीचे संचालक व सुप्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक प्रा. वामन केंद्रे करणार आहेत. ह्याावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत व नाटककार प्रा. अविनाश डोळस उपस्थित राहणार आहेत.\n‘रंगकर्मीचे सामाजिक उत्तरदायित्वः लेखकांची भूमिका’ या विषयावर ज्येष्ठ नाट्यालेखक प्रेमानंद गज्वी यांच्या अध्यक्षतेखाली होणा-या सत्रात ज्येष्ठ नाट्यालेखक हॅक सेकोयान (अर्मेनिया), ज्येष्ठ नाट्यालेखक शफाअत खान, ज्येष्ठ नाटयलेखक व संगीतकार संभाजी भगत, ज्येष्ठ नाटयलेखक व पटकथालेखक संजय पवार हे आपले विचार मांडणार आहेत.\nचर्चासत्राच्या दुसऱ्या दिवशी दिनांक २३ सप्टेंबरला सकाळी ११ वा. प्रथम सत्रात ‘रंगकर्मीचे सामाजिक उत्तरदायित्वः दिग्दर्शकांची भूमिका’ ज्येष्ठ सिनेनाट्या दिग्दर्शक डाॅ. जब्बार पटेल यांच्या अध्यक्षतेखाली नेपाळ येथील ज्येष्ठ दिग्दर्शि���ा सुलक्षणा भारती, नाट्यालेखक व दिग्दर्शक अतुल पेठे, अभिनेत्री व दिग्दर्शिका सुषमा देषपांडे, नाट्यालेखक व नाट्यदिग्दर्शक तुषार भद्रे हे सहभागी होणार आहेत.\nदुपारी २ वा. द्वितीय सत्रात ‘रंगकर्मीचे सामाजिक उत्तरदायित्वः कलाकारांची भूमिका’ ज्येष्ठ अभिनेता व दिग्दर्शक डाॅ. शरद भूथाडिया कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली अभिनेत्री डाॅली ठाकूर मुंबई, अभिनेत्री सरिता गिरी, नेपाळ, अभिनेता अशोक लोखंडे, मुंबई हे आपले विचार व्यक्त करणार आहेत.\nया नंतरच्या दुपारी ४.३० वा. होणाऱ्या समारोपीय सत्राचे अध्यक्षस्थान अकॅडमी आॅफ थिएटर आर्टसचे प्र. संचालक व लेखक व नाट्यादिग्दर्शक प्रा. डाॅ. मंगेश बनसोड हे भूषविणार असून या सत्रात ‘निरिक्षकांची भूमिका’ या सत्रात लेखक-दिग्दर्शक व समीक्षक श्रीधर तिळवे, मुंबई, लेखक- समीक्षक प्रा. डाॅ. अनिल सपकाळ, मुंबई, अभिनेत्री व रंगकर्मी अनघा देशपांडे, गोवा, ज्येष्ठ रंगकर्मी कमल वाघधरे, नागपूर, ज्येष्ठ रंगकर्मी व नाट्याप्रशिक्षक प्रा. रामचंद्र शेळके, नांदेड, ज्येष्ठ रंगकर्मी व नाट्याप्रशिक्षक प्रा. संध्या रायते मुंबई, हे निरीक्षक संबंध चर्चासत्रावर आपली निरीक्षणे नोंदविणार आहेत.\nनिःशुल्क प्रवेशिका मिळणे सुरु\nदि. १८ सप्टेंबर ते २४ सप्टेंबरदरम्यान चालणाऱ्या या सात दिवसाच्या आंतरराष्ट्रीय महोत्सवात चर्चासत्रे, नाटकाशी संबंधित विविध कार्यशाळा, मास्टर क्लास, डायरेक्टर्स मीट अशा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले गेले असून या विनामूल्य चर्चासत्र व नाटयोत्सवाचा रसिक प्रेक्षकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन अकॅडमी आॅफ थिएटर आर्टस्चे प्र. संचालक प्रा. डाॅ. मंगेश बनसोड यांनी केले आहे.\nसदर महोत्सवाच्या विनामूल्य प्रवेशिका दिनांक १५ सप्टेंबरपासून सकाळी ११ ते ५ या कालावधीत अकॅडमी आॅफ थिएटर आर्टस् मुंबई विद्यापीठ, २ रा मजला, डाॅ. बाबसाहेब आंबेडकर भवन, विद्यानगरी कॅम्पस, कलिना, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई येथे उपलब्ध होतील. अधिक माहितीसाठी प्रा. संध्या रायते 9819184154, प्रा. मिलिंद इनामदार 9820686506 प्रा. अमोल देशमुख 9325340706 या क्रमांकावर संपर्क साधावा.\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nसावनी रविंद्रचे ‘वंदे गणपती’\n‘टाईड’च्या जाहिरातीत आयुषमान झाला बाई\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यां���ी बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०२२ रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/tag/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF/", "date_download": "2022-12-01T00:27:57Z", "digest": "sha1:7QNTKZHMRJOJAJ66YU6DWFOFVN5HSCZO", "length": 8542, "nlines": 111, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "हिमालय | थिंक महाराष्ट्र", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nआधुनिक विज्ञानयुगात वारीचे औचित्य\nपंढरीची वारी ही भागवत धर्माची जगातील एकमेवाद्वितीय परंपरा. ती आठशे वर्षांपासून नुसती टिकूनच राहिलेली नाही तर वृद्धिंगत होत आहे. वारी सर्वसमावेशक असल्याने तिचे औचित्य आधुनिक विज्ञानयुगातही आहे. कर्म, ज्ञान, भक्ती यांचा यथायोग्य मेळ आणि व्यवस्थापन कौशल्याचा उत्कृष्ट नमुना म्हणजे पंढरीची वारी. परम संगणककार विजय भटकर यांनी विज्ञान व आध्यात्म यांचा पायाच मुळात श्रद्धा आहे, ती अंध असू शकत नाही असे सांगून, त्यांची परस्पर पूरकता लेखाद्वारे उलगडून दाखवली आहे...\nभारतीय संस्कृती तलावांकाठी वाढली\nस्थलांतर करावे लागू नये म्हणून भारतीय पूर्वजांनी वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे अगदी उंचावर, पठारांवर तलावांची निर्मिती करून ठेवली. त्या ठिकाणी पाणी साठवून, त्या त्या ठिकाणच्या प्राणी जीवनाला, मानवी जीवनाला आधार दिला. भारत देशात पाच लाख खेडी होती, म्हणजे साधारणतः प्रत्येक गावाला कमीत कमी दोन तलाव होते भारतीय जीवन इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये तलावांच्या काठी वाढलेले आहे...\nबेफाट बाळ्या : वसंत वसंत लिमयेची हिमयात्रा\nवसंत वसंत लिमये हा बेफाट ‘बाळ्या’ आहे त्याच्या डोक्यात भन्नाट कल्पना केव्हा कशी उद्भवेल ते सांगता येत नाही. तो आयआयटीतून बीटेक झाला. त्याने त्याच्या...\nनारायण गोविंद चापेकर यांची ‘हिमालया’त भटकंती\n‘हिमालयात’ हा ‘बदलापूर’कर्ते ना.गो. चापेकर यांनी हिमालयात केलेल्या प्रवासाचा वृतांत. ते त्यांच्या लेखनकार्यातील अखेरचे ���से आणि एकूण अकरावे पुस्तक. चापेकर ही माहिती प्रस्तावनेच्या सुरुवातीसच...\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://charudattasawant.com/2022/10/26/o-p-nayyars-lullaby-children-songs/", "date_download": "2022-11-30T23:28:25Z", "digest": "sha1:K4LOAR5LZJP6UIREKB32JOVMJ6EKWBBB", "length": 32516, "nlines": 138, "source_domain": "charudattasawant.com", "title": "ओ. पी. नय्यर यांची अंगाई आणि बालगीते: O P Nayyar's Lullaby & Children Songs » माझी लेखमाला", "raw_content": "\nआठवणी, लेख, गाणी, कविता, अनुभव, समीक्षा, माहिती इत्यादी\nओपींची अंगाई आणि बालगीते\nआपण शिर्षक वाचून दचकलात असालच ऱ्हीदम किंग ओपी नय्यर, घोड्यांच्या टापाच्या तालावर गाणी देणारा ओपी नय्यर, पंजाबी ठेक्यावर गाणी देणारा ओपी नय्यर, क्लब मधील नृत्याची गाणी देणारा ओपी नय्यर, झालेच तर उडत्या चालीची आणि विनोदी गाणी देणारा ओपी नय्यर आशा विविध विशेषणांनी ज्यांना नावाजले जाते, त्या ओपींनी अंगाई आणि बालगीतेही दिली आहेत ह्यावर विश्वास बसणे थोडे अवघडच आहे. पण आपण ते आता पाहणारच आहोत (अर्थात ऐकणार आहोत) आणि ओपींच्या गाण्यांचा हा नवीन पैलू आता उलगडून पाहणार आहोत.\n१९५२ संगीतकार म्हणून कारकीर्द सुरु केलेल्या ओंकार प्रसाद नय्यर, म्हणजेच ओ. पी. नय्यर यांची कारकीर्द तब्बल १९९५ पर्यंत चालली. तरी देखील १९५२ चा ‘आसमान’ चित्रपटापासून १९७४ चा ‘प्राण जाये पर वचन न जाये’ ह्या चित्रपटापर्यंतची त्यांची खरी कारकीर्द समजली जाते. ह्या दरम्यान ओपींना मिळालेल्या बहुतेक चित्रपटांच्या कथा गुन्हेगारी, विनोदी, प्रेमकथा, सामाजिक अशा पार्श्वभूमीवर असायच्या. काही शास्त्रीय संगीतावर आधारीत कथा ही होत्या, हा आमच्या पुढच्या लेखाचा विषय असेल, असो. हे सर्व चित्रपट ओपींच्या संगीतांमुळेच गाजले हे कोणीही मान्य करेल.\nओपींना गंभीर किंवा कौटुंबिक विषयांवरील चित्रपट खूपच कमी मिळाले. पण ओपींनी कथेला न्याय देवून त्या धर्तीची गाणी त्या चित्रपटांमध्ये दिली आहेत. अशा काही चित्रपटांतून ओपींनी अंगाई आणि बालगीते यांची रचना केली आहे, पण ते स्वतःची छाप ठेवूनच. त्यामुळे ओपींच्या स्टाईलमध्ये अशी गाणे ऐकणे हा एक आनंदाचा आणि आश्चर्याचा धक्काच आहे. ओपींनी कितीतरी विविध विषय गाण्यांद्वारे हाताळले आहेत, हे ह्यातून सिद्ध होते.\nओपींची अंगाई आणि बालगीते संख्येने तशी कमीच आहेत, त्याचे कारण वर उल्लेख केल्याप्रमाणे आहे. चला तर आता ऐकूयात ओपी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेली निवडक अंगाई आणि बालगीते, आणी जाणून घेवूया ओपींच्या सांगीतिक कारकीर्दीतील एक दुर्लक्षित पैलू\nआजच्या भागातील पहिले गाणे आहे, ‘चांद रातोको निकले ना निकले‘\n१९७१ च्या ‘ऐसा भी होता है’ ह्या कौटुंबिक चित्रपटात नायिकेवर चित्रित झालेले एक गाणे आहे. साधारण एक-दीड वर्ष वय असलेल्या बाळाला त्याची आई त्याला झोपवत किंवा खेळवत असतानाच्या प्रसंगावर हे गाणे असावे असे वाटते. हा चित्रपट प्रदर्शित झाला की नाही, किंवा त्याच्या प्रिंटचे काय झाले, याबाबत काहीच माहिती मिळत नाही. पण चित्रपटाची ४ गाणी मात्र ध्वनिमुद्रीत झालेली आहेत.\nत्यापैकी ‘चांद रातोको निकले ना निकले’ हे गाणे मात्र अप्रतिम आहे, गीतकार एस. एच. बिहारी यांनी लिहिलेले हे गाणे माझे अत्यंत आवडीचे आहे. गाणे ऐकताना डोळे भरून येतात. टिपिकल ओपी स्टाईल वाद्यवृंद वाजवलेला आहे. गाण्याच्या सुरुवातीला आशाजींनी जी ‘चांद रातोको निकले ना निकले’ हे शब्द ज्या पट्टीत उचलले आहेत, ते पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटतात.\nचला तर ऐकूयात हे ‘चांद रातोको निकले ना निकले’.\nगाणे क्र. १: ‘चांद रातोको निकले ना निकले’, चित्रपट: ऐसा भी होता है (वर्ष १९७१), गायिका: आशा भोसले, गीतकार: एस. एच. बिहारी आणि संगीतकार: ओ. पी. नय्यर\nआजचे दुसरे गाणे आहे, ‘गुडिया तेरे राज में, बाजे बाजा’\nचाळीत शेजारी राहणाऱ्या लहान मुलांच्या बाहुला बाहुलीच्या खेळात भाग घेऊन नायिका हे गाणे म्हणते असे चित्रित आहे. त्यामुळे गाण्याचा मूड थोडा वेगळा म्हणजेच मौजमस्तीचा आहे. शिवाय मजरूह सुलतानपूरी ह्यांनी हे गाणे लिहिले असल्याकारणाने गाण्यातील अवखळपणा जास्तच फुललेला आहे. ‘हम सब चोर है’ ह्या चित्रपटात नलिनी जयवंत यांच्यावर चित्रित झालेले हे गाणे पडद्यावर पाहणे हे खूपच आल्हाददायक आहे. नलिनी जयवंत ह्या नृत्यनिपुण होत्या कि नाही, हे मला माहीत नाही, ह्याविषयी कुठेच वाचल्याचे आठवत नाही, परंतु त्यांचे अभिनय, भावप्रदर्शन व नृत्यकौशल्य मात्र अप्रतिम होते असे माझे मत आहे. रसिकांनी ह्या चित्रपटातील त्यांच्यावर चित्रित झालेली गाणी युट्युबवर त्याकरीता नक्की पाहावीत आणि आपले मत ठरवावे.\nगाणे क्र. २ : ‘गुडिया तेरे राज में, बाजे बाजा‘, चित्रपट: हम सब चोर है (वर्ष १९५६), गायिका: आशा भोसले, गीतकार: मजरूह सुलतानपूरी आणि संगीतकार: ओ. पी. नय्यर\nआजचे तिसरे गाणे आहे, ‘अपनी माँ की किस्मत पर मेरे बेटे तू मत रो’\n१९६९चा ‘संबंध’ ह्या चित्रपटातील गाणी म्हणजे ओपींच्या सांगीतिक कारकीर्दीतील कळस म्हटले पाहिजे. ओपींचा दर्जा येथे सिद्ध होतो. परंतु ओपींच्या कारकीर्दीचा शेवटचा टप्पा सुरु झालेला होता. आणि चित्रपट अजिबातच चालला नाही, त्यामुळे गीतकार कवी प्रदीप आणि संगीतकार ओ. पी. नय्यर ह्या अभूतपूर्व संयोगाने निर्माण झालेली ह्या चित्रपटातील गाणी मात्र उपेक्षित राहून गर्दीत विरून गेली. केवळ रसिक श्रोत्यांना ही गाणी माहीत आहेत किंवा आठवतात.\n‘संबंध’ चित्रपटाची कथा अतिशय गंभीर आणि वेगळी होती. त्यात परिस्थतीने गरीब झालेली एक माता आपल्या एकुलत्या मुलाला मोठ्या श्रीमंताच्या घरी ठेवून कायमचे निघून होते, त्यापूर्वी त्या बाळाकरीता ती शेवटची अंगाई म्हणते, ते हे गाणे. मराठीतील सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणे पाहताना डोळ्यात अश्रू येणारच. मुलाच्या ताटातुटीने मातेचे काळीज तीळतीळ तुटत असते, तेव्हा त्या अभागी मातेला काय वेदना होतात ह्याचे चित्रण कवी प्रदीप यांनी उत्कृष्ट केले आहे.\nआशा भोसले यांनी ह्या गाण्याला पूर्ण न्याय देवून हे गाणे अतिशय चांगले गायले आहे. संगीतकार ओपी यांनी कमीतकमी परंतु परिणामकारक वाद्यवृंद वापरून गाण्याला अभिप्रेत असलेला परिणाम साधला आहे.\nगाणे क्र. ३ : ‘अपनी माँ की किस्मत पर मेरे बेटे ��ू मत रो’, चित्रपट: संबंध (वर्ष १९६९), गायिका: आशा भोसले, गीतकार: कवी प्रदीप (रामचंद्र द्विवेदी) आणि संगीतकार: ओ. पी. नय्यर\nपुढची दोन गाणी एकाच चित्रपटातील आहेत.\n१९८० मध्ये ओपींनी ‘बिन माँ के बच्चे’ ह्या चित्रपटास संगीत दिले त्यातील दोन गाणी आपण आता ऐकूयात. चित्रपटाच्या नावावरूनच चित्रपटातील कारुण्य जाणवते. आशा भोसले यांच्याबरोबरच्या वितुष्टामुळे ओपींनी मराठीतील गायिका पुष्पा पागधरे यांना ह्या चित्रपटात गायनाची संधी दिली. त्यांनी ह्या चित्रपटात एकूण तीन गाणी गायली त्यापैकी दोन गाणी आपण आता ऐकूयात.\nआजचे चौथे गाणे आहे, ‘जो रात को जल्दी सोये और सुबह को जल्दी जागे’\nह्या गाण्याचे चित्रीकरण आता पडद्यावर कुठेच पाहावयास मिळत नाही. परंतु दोन अनाथ भावंडामधील मोठा भाऊ त्याची लाडकी बहिण ‘मुन्नी’ला झोपवताना हे गाणे म्हणत असावे असे जाणवते.\nगाणे क्र. ४: ‘जो रात को जल्दी सोये और सुबह को जल्दी जागे’, चित्रपट: ‘बिन माँ के बच्चे’ (वर्ष १९८०), गायिका: पुष्पा पागधरे, गीतकार: एस. एच. बिहारी आणि संगीतकार: ओ. पी. नय्यर\nआजचे पाचवे गाणे आहे, ‘अपनी भी एक ऐसी मोटरकार होगी’\nहे गाणे दूरदर्शनच्या ‘छायागीत’ कार्यक्रमात पाहिल्याचे मला आठवते. वर उल्लेख केलेली दोन भावंडे मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करीत असताना, एकदा त्यांना एक कार धुण्याचे काम मिळते, ते काम करत असताना, तो मोठा भाऊ त्याच्या लाडक्या मुन्नीला उद्याचे आशावादी मोठे स्वप्न दाखवून धीर देत असतो, ते हे गाणे.\nगाणे क्र. ५: ‘अपनी भी एक ऐसी मोटरकार होगी’, चित्रपट: चित्रपट: ‘बिन माँ के बच्चे’ (वर्ष १९८०), गायिका: पुष्पा पागधरे, गीतकार: एस. एच. बिहारी आणि संगीतकार: ओ. पी. नय्यर\nआजचे पुढचे गाणे आहे, ‘हम यतीमों के जैसा भी संसार में’\n१९७३-७४ च्या ‘प्राण जाये पर वचन ना जाये’ ह्या चित्रपटानंतर ओ. पी. नय्यर हे सुमारे ५ वर्षे चित्रपटसृष्टीत नव्हते. १९७८च्या ‘खून का बदला खून’ चित्रपटातून त्यांनी पुनरागमन केले. १९७८ नंतर ओपींनी नवीन गायिकांचा आवाज वापरला. त्यापैकी वाणी जयराम आणि उत्तरा केळकर यांनी गायलेले एक लहान आणि अनाथ मुलांचे गाणे आता आपण ऐकूयात.\nगाणे क्र. ६: ‘हम यतीमों के जैसा भी संसार में’, चित्रपट: ‘खून का बदला खून’, (वर्ष १९७८), गायिका: वाणी जयराम आणि उत्तरा केळकर, गीतकार: एस. एच. बिहारी आणि संगीतकार: ओ. पी. नय्यर\nवरील तीन-चार द��ःखमय गाणी ऐकून आणि त्यातील वेदना जाणवून आपली मन दुःखी झाले असेल, तर आता ते पूर्ववत आणण्यासाठी पुढचे गाणे ऐकाच.\nआजच्या भागातील सातवे गाणे आहे, ‘छुक छुक छुक छुक रेल चले’\n१९५८च्या ‘सोने की चिडीया’ ह्या चित्रपटातील हे गाणे गायले आहे अर्थातच आशा भोसले यांनी. आपल्या भावी सुखी संसाराची स्वप्न पहात असलेल्या आणि लहान मुलांची आवड असलेल्या नायिकेच्या मनातील हे गाणे आहे. आपल्या मुलांना आपण खेळवत आहोत आणि गाणे म्हणत आहे असे स्वप्नदृष्य ती ह्या गाण्यात पाहात आहे.\nगाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे बालगीत असले तरीही ओ. पी. स्टाईल ह्या गाण्यात पूर्णपणे जाणवते. गाण्यातील काही धून इतर गाण्यांत वाजवल्याचे ही आपल्या लक्षात येईल. शिवाय आशा भोसले यांच्या साथीला चक्क लहान मुलांचा कोरस वापरल्याचे जाणवते.\nगाणे क्र. ७: ”छुक छुक छुक छुक रेल चले”, चित्रपट: ‘सोने की चिडीया’, (वर्ष १९५८), गायिका: आशा भोसले आणि साथी, गीतकार: साहिर लुधियानवी आणि संगीतकार: ओ. पी. नय्यर\nआता ऐकूयात आजच्या भागातील शेवटचे गाणे, ‘ये दुनिया रहे ना रहे क्या पता‘\nसंगीतकार ओ. पी. नय्यर आणि गायिका आशा भोसले ह्या दोघांच्या सहयोगाने झालेल्या एकूण ३२४ गाण्यांपैकी ह्या गाण्याचा क्रमांक पहिल्या ५ मध्ये नक्कीच लागेल असे मला वाटते.\n१९६० मध्ये ‘मिट्टी में सोना’ या नावाचा चित्रपट निघाला होता. त्याचे व्हिडिओ कुठेच उपलब्ध नाहीत. पण ह्या चित्रपटाची जवळपास सर्वच गाणी मात्र तबकडीवर ऐकायला मिळतात. ओपी आणि आशा यांच्या जोडीचे आणखी एक सर्वोत्कृष्ठ गाणे ‘पूछो न हमें, हम उनके लिये’, हे सुद्धा ह्याच चित्रपटातील.\nह्याच चित्रपटात आशाजींनी गायलेली अंगाई ‘ये दुनिया रहे ना रहे क्या पता, मेरा प्यार तुझसे रहेगा सदा’ आता आपण ऐकूयात.\nबाळाच्या काळजीने आणि प्रेमाने आईच्या मनात काय काय विचार येतात, आई आपल्या बाळासाठी काय धाडस करू शकते, ते सर्व ह्या गाण्यातून गीतकार एस. एच. बिहारी यांनी मांडलेले आहेत. गाणे ऐकताना आपल्याला आपली आई आपली कशी काळजी घ्यायची हे आठवून डोळ्यात पाणी येणार हे नक्कीच, म्हणूनच हे गाणे मुद्दामच शेवटाकरीता राखून ठेवले आहे.\nगाण्यात केवळ सारंगी किंवा व्हायोलीन (किंवा अन्य वाद्य), गिटार आणि बासरी यांचा वापर केलेला आहे, सोबत ओ. पी. स्टाईल ऱ्हीदम आहेच. ह्या गाण्याचे मला जाणवलेले आणखे एक वैशिष्ट्य म्हणजे आशाजींनी गाण्याच्या सुरुवातीला थोडा आणि शेवटचे १० ते १२ सेकंदाचा आलाप घेतला आहे, तो चक्क बासरीच्या आवाजात. (माझ्या ह्या वाक्याविषयी जाणकारांकडून टीका करून मार्गदर्शन करावे, कारण संगीत आणि वाद्यांविषयी माझे ज्ञान जरा जास्तच कमी आहे).\nगाणे क्र. ८: ‘ये दुनिया रहे ना रहे क्या पता’, चित्रपट: ‘मिट्टी में सोना’ (वर्ष १९६०), गायिका: आशा भोसले, गीतकार: एस. एच. बिहारी आणि संगीतकार अर्थातच ओ. पी. नय्यर\nवरील सर्व गाणी ऐकून आपणाला लक्षात आलेच असेल कि, ओ. पी. नय्यर ह्यांनी बालगीते आणि अंगाईगीत हा प्रकारही लीलया वापरला आहे, परंतु टांगा ऱ्हीदम आणि उडत्या चालीची गाणी ह्या पलीकडे बहुसंख्य श्रोत्यांना किंवा रसिकांना ओ. पी. नय्यर ह्यांचे हे वैशिष्ट्य माहीत नाही, ते सर्वांपुढे ठेवण्याचा हा माझा एका छोटासा प्रयत्न पुढच्या वेळेस ओपींच्या आणखी एका नवीन पैलू विषयी जाणून घेवूयात.\nसंगीतकार ओ. पी. नय्यर यांच्याविषयीचे माझे इतर लेख वाचा:\nपडदा न पाहिलेली ओपीची गाणी- भाग १\nपडदा न पाहिलेली ओपीची गाणी: भाग २\nओ. पी. नय्यर यांची अंगाई आणि बालगीते: O P Nayyar’s Lullaby & Children Songs – लेखाचे सर्वाधिकार: लेखक आणि संकलक – चारुदत्त सावंत, २०२१. मोबाईल क्र. ८९९९७७५४३९\nकृपया आपला अभिप्राय आणि सूचना कळवाव्यात.\nआपल्याला आवडल्यास आपल्या मित्रांना हा लेख सामायिक करा.\nअस्वीकरण (DISCLAIMER): या लेखामध्ये सादर केलेली गाणी हि केवळ गाण्यांची आवड आणि ही गाणी रसिकांपर्यत त्यांचा आस्वाद घेता यावा म्हणून सदर गाणी किंवा त्यांच्या लिंक्स येथे वापरण्यात आल्या आहेत. यामागे कोणताही व्यावसायिक हेतू नाही. तसेच गाणी डाउनलोड करण्याची सुविधाही दिलेली नाही. ह्या गाण्यांचे सर्व हक्क हे त्या त्या कंपनीकडे अबाधित आहेत. आमच्या वेबसाइटवर आम्ही कुठल्याही सामुग्रीचे डाउनलोड उपलब्ध करून दिलेले नाही. कोणीही कायदेशीर कॉपीराइट मालक जर आपली सामग्री आमच्या वेबसाइटवर ठेवू इच्छित नसतील, तर त्याबद्दल आम्हाला कळविल्यास आम्ही ती सामुग्री आमच्या वेबसाइटवरून काढून टाकू.\nमजकूर सामाईक करा - आपल्या मित्रांना शेअर करा\nPosted in गीतमाला, हिंदी चित्रपट गीते, Slider\nPrevप्रसारणमाला – बालभारतीच्या कवितेची गाणी – भाग १ला : इयत्ता १ली – Podcast Balbharati Poem Songs 1\nआपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा - Leave a Reply Cancel reply\nमाझी लेखमाला अँड्रॉइड ऍप् डाउनलोड करा\nEnglish (3) Podcast (3) Slider (21) अनुभव (11) काव्यमाला (7) गडकिल्ले (10) गीतमाला (24) प्रवासमाला (8) प्रसारणमाला (3) बालभारती (8) भावगीते (3) माझे गाव (18) लेखमाला (17) हिंदी चित्रपट गीते (10) हिंदी विभाग (5)\nप्रिय वाचक, आपण आपले लेख आमच्या ब्लॉगवर प्रसिद्ध करू शकता. अधिक माहितीसाठी खालील लिंकला भेट द्या:\nसूचना: अटी व नियम लागू\nअविस्मरणीय गाणी - भाग 3: जनकवी पी. सावळाराम, लतादीदी आणि वसंत प्रभू (Old Marathi Songs)\nमराठी कविता - सूर्य (Marathi Kavita)\nमराठी कविता - देवाचा पत्ता (Marathi Kavita)\nJivdhan Fort - जीवधन किल्ला आणि वानरलिंगीवर व्हॅलीक्रॉसिंग\n71,667 वाचकांनी भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.kolaj.in/published_article.php?v=30-years-of-economic-liberalization-what-about-banking-reformsYS0805530", "date_download": "2022-12-01T00:35:14Z", "digest": "sha1:PNI3W6SDVK3CE6DIOJXI4FO6LOGQ6XHX", "length": 24668, "nlines": 145, "source_domain": "www.kolaj.in", "title": "आर्थिक उदारीकरणाची ३० वर्ष, बँकिंग सुधारणांचं काय?| Kolaj", "raw_content": "\nआर्थिक उदारीकरणाची ३० वर्ष, बँकिंग सुधारणांचं काय\nवाचन वेळ : ५ मिनिटं\n१९९१ च्या आर्थिक उदारीकरणाच्या धोरणानं भारताची अर्थव्यवस्था रुळावर आणली. त्याचं श्रेय तत्कालीन पंतप्रधान पीवी. नरसिंह राव आणि अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांना जातं. त्याला ३ दशकं झालीयत. पण आर्थिक सुधारणांमधे बँकिंग क्षेत्र मात्र कायम दुर्लक्षित राहिलं. त्यामुळेच या सुधारणा अपूर्ण राहिलेल्या एका अजेंड्याचा भाग बनल्याची खंत अर्थतज्ज्ञ डॉ. इला पटनायक यांनी व्यक्त केलीय.\n१९९१ ला भारताने आर्थिक उदारीकरणाचं धोरण स्वीकारलं. या घटनेला ३० वर्ष झालीत. तत्कालीन पंतप्रधान पी. वी. नरसिंह राव आणि अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांनी घेतलेले निर्णय देशाला कलाटणी देणारे ठरले होते. अत्यंत अवघड स्थितीत आर्थिक सुधारणांच्या दिशेनं टाकलेलं हे महत्त्वाचं पाऊल होतं. राव-सिंग या जोडगोळीनं भारतीय अर्थव्यवस्था रुळावर आणली.\nउद्योग आणि व्यापारातलं उदारीकरण गरजेचं बनलं होतं. ते झालंही. त्यातून अर्थव्यवस्था वाढलीही पण महत्वाचं क्षेत्र असलेल्या बँकिंग क्षेत्राकडे हवं तितकं लक्ष दिलं नाही असं अर्थतज्ज्ञ डॉ. इला पटनायक यांचं म्हणणं आहे. आज आर्थिक उदारीकरणाला तीन दशकं होत असताना त्यांनी यासंदर्भात केलेली मांडणी महत्वाची आहे.\nडॉ. इला पटनायक या 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक फायनान्स अँड पॉलिसी - नवी दिल्ली' इथं प्राध्यापक आहेत. त्यांनी भारत सरकारच्या आर्थिक सल्लागार म्ह���ूनही काम पाहिलंय. 'द क्विंट'ला आलेल्या त्यांच्या लेखाचा हा अनुवाद.\nभारतात १९९१ ला व्यापार आणि उद्योग क्षेत्रातलं उदारीकरण आर्थिक सुधारणांच्या दिशेनं टाकलेलं एक महत्वाचं पाऊल ठरलं. पण हा आर्थिक विकासाचा वेग अर्धवट राहिला. जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांनी नियोजित अर्थव्यवस्थेचं प्रारूप स्वीकारलं. पण या अर्थव्यवस्थेच्या गरजांसाठी म्हणून अनेक क्षेत्रांकडे दुर्लक्ष झालं. त्यापैकी एक म्हणजे बँकिंग क्षेत्र.\nहेही वाचा: सरकारी कंपन्या विकून सरकार देशाला आर्थिक मंदीतून बाहेर काढणार\nनिर्बंध लादणारं 'परमिट राज'\n'आर्थिक सुधारणा' या शब्दांमधल्या सुधारणेचा अर्थ एखाद्या चांगल्या गोष्टीसाठी काहीतरी बदलणं इतकाच नाहीय. तर सरकारनं आर्थिक गोष्टींवरचे निर्बंध हटवणं असाही एक अर्थ सुधारणेत अभिप्रेत असतो. म्हणजे अमेरिकेसारख्या देशासाठी करप्रणालीत सुधारणेची गरज आहे असं आपल्याला म्हणता येईल. पण एखाद्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थेत आर्थिक सुधारणेचा अर्थ म्हणजे सरकारने निर्बंध हटवणं असा होतो.\n१९९१ च्या भारतातल्या आर्थिक सुधारणेवेळी उद्योग क्षेत्रातले निर्बंध हटवण्यात आले होते. एखाद्या कंपनीकडे लायसन्स नाही तोपर्यंत तिला कोणत्याही वस्तूचं उत्पादन घेता येत नव्हतं. शिवाय उत्पादन किती घ्यावं यासाठीही लायसन्सची गरज होती. उत्पादन, तिचं प्रमाण आणि आयातीचं ठिकाण यासाठीही अर्थ खात्याची परवानगी आवश्यक असायची. त्याशिवाय वस्तू आणि सेवांची आयात करता येत नव्हती.\nया अशा निर्बंधांमुळे लोकांना कोणत्याही वस्तूचं उत्पादन घेता येत नव्हतं. एखाद्या वस्तूचं उत्पादन सरकारच्या अंदाजावर किंवा गरजेवर ठरायचं. समजा कारची मागणी असेल. त्यासाठी कारखाना आणि निर्यातीची तयारी असली तरी त्याला परवानगी मिळायची नाही. त्यामुळे निर्बंधांचा अर्थ गाड्या तयार करता येणार नाहीत, त्यामुळे साहजिक रोजगार, गुंतवणूकही नाही असा होता. १९९१ च्या सुधारणांनी उत्पादनावर निर्बंध लादणारं 'परमिट राज' संपवलं.\nया पूर्वीच्या चित्रातली एक गोष्ट आजही हरवलीय ती म्हणजे उत्पादन कुणी घ्यायचं खरंच सरकारं अस्तित्वात असलेल्या कंपन्यांना नवं काही करायची मुभा द्यायच्या खरंच सरकारं अस्तित्वात असलेल्या कंपन्यांना नवं काही करायची मुभा द्यायच्या आजपर्यंत ज्या कंपन्या अर्थव्य���स्थेला डोईजड झाल्या त्यांना आपल्या सिंहासनावरून खाली आणायचं काम खरंच या सरकारांनी केलंय का\nलोक कारखाने उभारतात. त्यात गुंतवणूक करताना त्यांना पैशाची गरज लागते. भारतातल्या कंपन्यांना त्यासाठी शेअर मार्केटमधे आपले शेअर विकून भाग-भांडवल जमवायची मुभा देण्यात आली. त्यासाठी हे मार्केट उभं राहिलं. २००० मधे त्यांचं आधुनिकीकरण करण्यात आलं. पण यात पावलं टाकणाऱ्या कंपन्यांना सरकारच्या अटीशर्थी पूर्ण करता येत नव्हत्या.\nहेही वाचा: मोदींमुळे ५ ट्रिलियन हा शब्द ट्रेंड झालाय, पण ट्रिलियन म्हणजे एकावर किती शून्य\nजुलै १९९१ नंतरही बँकिंग क्षेत्रावरची बंदी कायम राहिली. केवळ सरकार बँकांची मालक होती. त्यामुळेच संसाधनं नवीन उद्योजकांच्या आवाक्याबाहेर राहिली. बँका पैसा उभा करू शकत होत्या. पण सरकारी बँकांमुळे या सगळ्याला मर्यादा आल्या. उद्योग क्षेत्राला त्यानं आहे त्याच उद्योगांचा विस्तार करावा असं सगळं सांगण्यासारखं होतं हे\n१९८० च्या दशकात उद्योगांच्या विस्तारासाठी म्हणून सरकारने लायसन्सच्या अटी शिथिल केल्या. पण त्याचा फारसा काही परिणाम झाला नाही. कारण आधीपासूनच इथं असलेल्या अकार्यक्षमतेमुळे अधिकच्या उत्पादनाला परवानगी देऊनही त्यात फारसा काही बदल होणं शक्य नव्हतं.\nज्यांचं वर्चस्व फायदाही त्यांचाच\nनाविन्यपूर्णतेचा अभाव आणि कमी उत्पादकतेचं हे संकट आजही कायम आहे. साधनं मिळवायचा वेग १९९१ नंतरही कमीच राहिलाय. त्याचा परिणाम नव्यानं जे काही करू पाहतायंत त्यांच्यावर झाला. बँका त्यांच्या जुन्याच ग्राहकांना प्राधान्य देत राहिल्या. त्याची त्यांना मदतही झाली. या सगळ्यांची परिस्थिती चांगली कारण आपले शेअर्स विकून तिथूनच ते आपला पैसा उभा करू शकत होते.\nविदेशी गुंतवणूकदारांना भारतात यायची परवानगी मिळाली तेव्हा त्यांना शेअर्सही खरेदी करता येत होते. तसंच मोठ्या कंपन्यांना देशांतर्गत आणि बाहेरचे समभागही घेता येत होते. पुढे एफडीआय म्हणजे थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी मिळाल्यावर परदेशी लोकांना भारतीय कंपन्यांसोबत गुंतवणूक करायची मुभा मिळाली. तीही सरकारी नियमांनी.\nत्यानंतर स्वतंत्रपणे, भारतीय कंपनीसोबत किंवा एकत्रित एखादा प्रकल्प उभा करायची संधीही त्यांना मिळू लागली. पहिल्यापासून अस्तित्वात असलेल्या कंपन्यांसाठी हे ध���रण फायद्याचं ठरलं.\nहेही वाचा: इन्कम टॅक्सचा रेट कमी केल्यावर आपली आर्थिक मंदीतून सुटका होईल\nबँकिंग क्षेत्र जुनाट मानसिकतेचं\nउदारीकरणाच्या आधी या कंपन्यांना लायसन्सची गरज पडायची तेव्हा सरकार किंवा एखाद्या नेत्यावर प्रभाव टाकला जायचा. लायसन्स मिळायचंही. या काही उत्पादक, कार्यक्षम, प्रामाणिक किंवा प्रयोगशील कंपन्या वगैरे काही नव्हत्या. भारताच्या अर्थ क्षेत्रावर ज्यांचा अंकुश आहे किंवा एफडीआयचं धोरण, बँकिंग क्षेत्रावर निर्बंधांमुळे फायदा त्यांचाच ज्यांचं इथं वर्चस्व असायचं.\nकाही जुन्या खाजगी बँकाही होत्या पण त्या खूपच छोट्या. त्यानंतर काही नवीन खाजगी बँकांना परवानगी देण्यात आली. पण तरीही या बँकांवर सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांचं वर्चस्व राहिलं. पण त्यांचं काम मात्र जुनाट मानसिकतेचं राहिलं. आपल्या मालकाला खुश करण्याचं. त्यामुळे नव्या प्रयोगशील योजनांना प्रोत्साहन मिळालं नाही.\nबँकिंग क्षेत्र, रिजर्व बँक आणि सरकारी बँकांमधे जुनी व्यवस्था कायम राहिली. बँकांनी त्यांच्याकडची काही टक्के रक्कम 'प्राथमिक क्षेत्र' आणि बाकीची सरकारला द्यायला सांगितलं गेलं.\nतीच व्यवस्था आजही कायम आहे. राजकारणी, नोकरशाही यांच्या आदेशावर योजना चालतात. दुसरीकडे करदात्यांचे पैसे दरवर्षी तोट्यात गेलेल्या बँकांकडेच वळवले जातात. त्यामुळे भारतातल्या बँकिंग क्षेत्रातल्या सुधारणा या आर्थिक सुधारणांच्या अपूर्ण राहिलेल्या एका अजेंड्याचा भाग बनल्यात.\nआताच्या बजेटमुळे सरकारी बँकांच्या खाजगीकरणाची चर्चा सुरू झालीय. भारतातल्या गुंतवणूकदारांना प्रोत्साहन, बळ द्यायचं तर त्यासाठी आधी बँकिंग क्षेत्रातल्या सुधारणा गरजेच्या आहेत. त्या होत नाहीत तोपर्यंत भारताची अर्थव्यवस्था एका पायावरच चालत राहील.\nआता मोबाईलला रेंज नसलेल्या जागेवरूनही कॉल करता येणार\nरिझर्व बँकेने सरकारला पावणे दोन लाख कोटी दिल्यावर मंदी संपेल\nसत्तेचं विकेंद्रीकरण केलं तरच आर्थिक स्थिती सुधारेल : रघुराम राजन\n'वन नेशन वन फास्टटॅग' योजना चांगली, नियोजनाच्या नावाने बोंबाबोंब\nघटता जीडीपी, वाढत्या महागाईने अर्थव्यवस्थेची स्टॅगफ्लेशनकडे वाटचाल\nशिवरायांचा पराक्रम, माफीवीरांची फलटण\nशिवरायांचा पराक्रम, माफीवीरांची फलटण\nलिपी ऐसी ही प्रभावी, माझ्या भाषेचे वाहन\nल��पी ऐसी ही प्रभावी, माझ्या भाषेचे वाहन\nकामाख्यातली योनीपूजा आणि सत्तेचं गणित\nकामाख्यातली योनीपूजा आणि सत्तेचं गणित\nकॉप २७ : फंड उभारून निसर्गाचा 'लॉस अँड डॅमेज' थांबेल\nकॉप २७ : फंड उभारून निसर्गाचा 'लॉस अँड डॅमेज' थांबेल\nमीडिया, शेतकरी आणि भारत जोडो यात्रा - १\nमीडिया, शेतकरी आणि भारत जोडो यात्रा - १\nगुजरातचे निकाल इतके महत्त्वाचे का ठरतायत\nगुजरातचे निकाल इतके महत्त्वाचे का ठरतायत\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरचं 'नाटक' थांबायला हवं\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरचं 'नाटक' थांबायला हवं\nगोवर भारतात पुन्हा का परततोय\nगोवर भारतात पुन्हा का परततोय\nनरेंद्र लांजेवारांनी प्रबोधनकार ठाकरेंना लिहिलेलं पत्र वाचलंय\nनरेंद्र लांजेवारांनी प्रबोधनकार ठाकरेंना लिहिलेलं पत्र वाचलंय\nपाऊस, पूर आणि दरडींना जबाबदार कोण\nपाऊस, पूर आणि दरडींना जबाबदार कोण\nइग्नूच्या ज्योतिषशास्त्राच्या कोर्सवर नेटकऱ्यांचं काय म्हणणं आहे\nइग्नूच्या ज्योतिषशास्त्राच्या कोर्सवर नेटकऱ्यांचं काय म्हणणं आहे\nयशवंत मनोहर, सरस्वती आणि फेसबूकवरची चर्चा\nयशवंत मनोहर, सरस्वती आणि फेसबूकवरची चर्चा\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://news18marathi.in/?p=1141", "date_download": "2022-12-01T01:02:23Z", "digest": "sha1:WYGIKVJB3LVRA57HEJ6L4OGIBHC3N2DH", "length": 14728, "nlines": 194, "source_domain": "news18marathi.in", "title": "चापडगाव शाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी – News 18 Marathi", "raw_content": "\nशिवभिषेक सोहळ्यास तमाम शिवप्रेमी यांनी उपस्थित राहावे —- विजयराव देशमुख\nप्राथमिक शिक्षक बँकेच्या राजकारणाची समिकरणे बदलणार -दिव्यांग कर्मचाऱ्यांचे मतदान ठरणार निर्णायक –\nवाघोली येथे डॉ सुधा कांकरिया यांच्या उपस्थितीत स्री जन्माच्या स्वागताची शपथ..\nवडार समाजाच्या वतीने सप्तशृंगी वनी देवी ते भवानी माता मंदिर श���वगावपायी ज्योत\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शेवगाव तालुकाध्यक्षपदी सचिन सातपुते यांची निवड\n” अपहरण झालेल्या तरूणाची शेवगाव पोलीसांनी चोवीस तासात केली सुटका “\nकोटा एक्सलन्स सेंटर चा विदयार्थी नीट व जेईई परीक्षेमध्ये तालुक्यात प्रथम..\nराष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी केली नंदिनी नदीची स्वच्छता\nकिरण साळवे यांना आदर्श अभियंता पुरस्कार प्रदान\nपत्रकार संरक्षण कायद्यासंदर्भात केंद्राशी बोलु – अण्णा हजारे\nHome/महाराष्ट्र/चापडगाव शाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी\nचापडगाव शाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी\nमुख्य संपादक श्री. लक्ष्मण मडके पाटील13/07/2022\nजि. प. प्रा.केंद्र शाळा , चापडगाव या शाळेत आज दि.13 जुलै रोजी गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला .याप्रसंगी पावसाचे वातावरण असताना देखील सर्व मुले आनंदाने सहभागी झाले होते. शाळेतील मुलींनी साड्या घालून छानशी वेशभूषा केली होती .सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी मृदंगच्या तालावर पावल्यांचा ठेका धरून आनंद घेतला .तसेच सर्व शिक्षक व अनेक विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेनिमित्त आपले मनोगत व्यक्त केले.\nकार्यक्रमाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे फुगडी चा डाव हे ठरले कारण, फुगड्यामध्ये सर्व शिक्षक ,विद्यार्थी,शाळेचे माजी विद्यार्थी तसेच खिचडी शिजवणाऱ्या ताई देखील सहभागी झाल्या होत्या .\nआज सर्व विद्यार्थ्यांनी, दररोज शाळेत येताना आम्ही आमच्या आई वडिलांचे दर्शन घेऊनच शाळेत येऊ असा संकल्प या निमित्ताने केला.याप्रसंगी मृदंगाची साथ मुख्याध्यापक श्री. भगत सर यांनी दिले .तसेच कार्यक्रमासाठी श्री. गितखने सर , श्री.गटकळ सर ,श्री. आमले सर,श्रीमती.साळवे मॅडम ,श्रीमती.गमे मॅडम ,श्रीमती.रोडे मॅडम व मुख्याध्यापक श्री. भगत सर यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परीश्रम घेतले .शाळेचे माजी विद्यार्थी ,ग्रामस्थ व माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते\nबातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा\nमुख्य संपादक श्री. लक्ष्मण मडके पाटील13/07/2022\nमुख्य संपादक श्री. लक्ष्मण मडके पाटील\nशेवगाव नगरपरीषदेच्या १२ प्रभागाची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर\nजिजामाता माध्यमिक विद्यालय देवटाकळीच्या विद्यार्थ्यांची रॅलीतुन जनजागृती\nशिवभिषेक सोहळ्यास तमाम शिवप्रेमी यांनी उपस्थित राहावे —- विजयराव देशमुख\nप्राथमिक शिक्षक बँकेच्या राजकारणाची समिकरणे बदलणार -दिव्यांग कर्मचाऱ्यांचे मतदान ठरणार निर्णायक –\nवडार समाजाच्या वतीने सप्तशृंगी वनी देवी ते भवानी माता मंदिर शेवगावपायी ज्योत\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शेवगाव तालुकाध्यक्षपदी सचिन सातपुते यांची निवड\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शेवगाव तालुकाध्यक्षपदी सचिन सातपुते यांची निवड\nदरोडयाच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद “\nकोटा एक्सलन्स सेंटर चा विदयार्थी नीट व जेईई परीक्षेमध्ये तालुक्यात प्रथम..\nशेवगाव नगरपरीषदेच्या १२ प्रभागाची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर\nराक्षीत दिव्यांगांना पाच टक्के निधी वाटप:- बाबासाहेब गडाख\nवडार समाज शेवगावतर्फे हर घर तिरंगा जनजागृती अभियान संपन्न\nशिवभिषेक सोहळ्यास तमाम शिवप्रेमी यांनी उपस्थित राहावे —- विजयराव देशमुख\nप्राथमिक शिक्षक बँकेच्या राजकारणाची समिकरणे बदलणार -दिव्यांग कर्मचाऱ्यांचे मतदान ठरणार निर्णायक –\nवाघोली येथे डॉ सुधा कांकरिया यांच्या उपस्थितीत स्री जन्माच्या स्वागताची शपथ..\nवडार समाजाच्या वतीने सप्तशृंगी वनी देवी ते भवानी माता मंदिर शेवगावपायी ज्योत\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शेवगाव तालुकाध्यक्षपदी सचिन सातपुते यांची निवड\nप्राथमिक शिक्षक बँकेच्या राजकारणाची समिकरणे बदलणार -दिव्यांग कर्मचाऱ्यांचे मतदान ठरणार निर्णायक –\nवाघोली येथे डॉ सुधा कांकरिया यांच्या उपस्थितीत स्री जन्माच्या स्वागताची शपथ..\nवडार समाजाच्या वतीने सप्तशृंगी वनी देवी ते भवानी माता मंदिर शेवगावपायी ज्योत\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शेवगाव तालुकाध्यक्षपदी सचिन सातपुते यांची निवड\nदरोडयाच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद “\nकोटा एक्सलन्स सेंटर चा विदयार्थी नीट व जेईई परीक्षेमध्ये तालुक्यात प्रथम..\nशेवगाव नगरपरीषदेच्या १२ प्रभागाची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर\nदरोडयाच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद “\nकोटा एक्सलन्स सेंटर चा विदयार्थी नीट व जेईई परीक्षेमध्ये तालुक्यात प्रथम..\nशेवगाव नगरपरीषदेच्या १२ प्रभागाची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर\nराक्षीत दिव्यांगांना पाच टक्के निधी वाटप:- बाबासाहेब गडाख\nवडार समाज शेवगावतर्फे हर घर तिरंगा जनजागृती अभियान संपन्न\nशिवभिषेक सोहळ्यास तमाम शिवप्रेमी यांनी उपस्थित राहावे —- विजयराव देशमुख\nराक्षीत दिव्यांगांना पाच टक्के निधी वाटप:- बाबासाहेब गडाख\nशेवगाव नगरपरीषदेच्या १२ प्रभागाची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर\nचापडगाव शाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी\nजिजामाता माध्यमिक विद्यालय देवटाकळीच्या विद्यार्थ्यांची रॅलीतुन जनजागृती\nवडार समाज शेवगावतर्फे हर घर तिरंगा जनजागृती अभियान संपन्न\nबातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे\nबातमी देण्यासाठी येथे क्लिक करा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://kolaj.in/published_article.php?v=three-companies-making-corona-vaccine-visited-by-ModiDI3507574", "date_download": "2022-12-01T01:14:37Z", "digest": "sha1:THTAC2QSWHD2OL57CZQ3MPQYKU5ZJ5ZO", "length": 29373, "nlines": 152, "source_domain": "kolaj.in", "title": "कोरोनाची लस बनवणाऱ्या भारतातल्या तीन संस्था जग गाजवतात| Kolaj", "raw_content": "\nकोरोनाची लस बनवणाऱ्या भारतातल्या तीन संस्था जग गाजवतात\nवाचन वेळ : ६ मिनिटं\n२८ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना वायरस विरोधातली लस बनवणाऱ्या भारतातल्या कंपन्यांचा दौरा केला. लस बनवणाऱ्या या तीनही संस्थांचा फक्त भारतातच नाही तर जगभरात बोलबाला आहे. प्रत्येक संस्थेची लस बनवण्याची पद्धत वेगळी, लसीचा प्रकार वेगळा तसाच या संस्थांचा इतिहासही वेगळा. नुसता वेगळाच नाही तर अतिशय रंजकही अशा दर्जेदार संस्थांकडून बनवल्या जाणाऱ्या कोरोना लसीचं कामकाज शेवटच्या टप्प्यात आलंय.\nकोणत्याही लसीचं संशोधन करायला आणि पुढे लोकांवर त्याची चाचणी करून ती बाजारात आणायला खरंतर अनेक वर्षांचा काळ जातो. पण साथरोगाचा वाढता प्रसार पाहता लस लवकरात लवकर बाजारात यावी यासाठी वैज्ञानिक जीव तोडून प्रयत्न करतायत. जगभरातल्या अनेक नामवंत संस्थांमधे या कोरोना वायरस विरोधी लसीचं संशोधन सुरूय. अनेक संस्थांनी तर लस शोधली असल्याचा आणि लवकरच बाजारात आणणार असल्याचाही दावा केलाय.\nभारतही यात मागे नाही. भारतात एकूण सात संस्थांमधे कोरोनाच्या लसीचं संशोधन चालू होतं. त्यापैकी तीन संस्थांमधल्या संशोधनाकडे सगळ्या देशाचं आणि जगाचंही लक्ष वेधलंय. शनिवार २८ नोव्हेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या तीनही संस्थांना भेट दिली. अहमदाबादमधली झायडस कॅडिला हेल्थकेअर, हैदराबादमधली भारत बायोटेक पार्क आणि आपल्या पुण्यातली सिरम इंस्टिट्यूट या तीनही ���ंस्थांमधे मोदी एकाच दिवसात जाऊन आले.\nचौथ्या नंबरची झायडस कॅडिला\nखरंतर, पहिल्यांदा नरेंद्र मोदी सकाळी ११ वाजता पुण्यातल्या सिरम इंस्टिट्यूटमधे जाणार असल्याचं ठरलं होतं. पण आपल्या प्लॅनमधे बदल करत पहिल्यांदा झायडस कॅडिला हेल्थकेअरकडे त्यांनी आपला मोर्चा वळवला. मोदींच्याच गुजरातमधल्या अहमदाबाद जवळच्या चांगोदर औद्योगिक क्षेत्रात झायडस कॅडिला म्हणजेच कॅडिला हेल्थकेअर ही कंपनी वसलीय. झायकोव-डी या कोरोनाच्या लसीचं संशोधन आणि उत्पादन इथं करण्यात येणार आहे.\nया फार्मासुटीकल कंपनीची स्थापना रमनभाई पटेल आणि इंद्रवदन मोदी या दोन बिझनेस पार्टनरनी १९५२ मधे केली. नंतर दोघांत वाद झाला. १९९५ मधे मोदी यांनी कॅडिला फार्मासुटीकल प्रायवेट लिमिटेड ही स्वतंत्र कंपनी काढली. तर झायडस ग्रुपच्या अंतर्गतच पटेल यांची कंपनी कॅडिला हेल्थकेअर म्हणून ओळखली जाऊ लागली. त्यांचा मुलगा पंकज पटेल आता ही कंपनी सांभाळतात. फोर्ब्स मासिकाच्या सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत त्यांचं नाव झळकलंय.\n१९९५ मधे कंपनीचा टर्नओवर २५० कोटींचा होता. आता २०२०-२१ च्या आर्थिक वर्षात कंपनीचा टर्नओवर १४,२५३ कोटींचा आहे. भारतातली चौथ्या क्रमांकावरची फार्मासुटीकल कंपनी आहे. २०१५ पासून कंपनीने दरवर्षी वेगवेगळ्या औषधांचे पेटंट आपल्या नावे करून घेतलीयत. नुकतंच, त्यांनी अमेरिकेच्या सरकारकडून कॅन्सरवरच्या औषधाची चाचणी करण्याची परवानगी मिळवलीय.\nहेही वाचा : आजारी पडण्यापूर्वी कुठे कुठे जातात कोविड १९ चे पेशंट\nकंपनीचं हेडक्वार्टर अहमदाबादमधे असलं तरीही गुजरातसह महाराष्ट्र, गोवा, सिक्कीम, हिमाचल प्रदेश या पाच राज्यात आणि अमेरिका आणि ब्राझीलमधेही कंपनीचे प्लांट आहेत. या प्लांटमधून फक्त आशियाबरोबरच नाही तर युरोप, आफ्रिका या खंडामधेही ते औषधं पोचवतात.\nअहमदाबाद प्लांटमधून कोरोना लसीच्या दोन टप्प्यातल्या क्लिनिकल ट्रायल घेण्यात आल्या. इथे सुरू असलेलं संशोधन हे कोरोना वायरसच्या डिएनएवर आधारित आहे. मार्च २०२१ पर्यंत हे संशोधन पूर्ण होईल आणि कोरोना लसीचे १० कोटी डोस इथं तयार केले जातील असं आश्वासन पंकज पटेल यांनी मोदींना दिलं. मोदींनीही या सगळ्या टीमचं ट्वीटवरून कौतूक केलं होतं.\nझायडस कॅडिलामधे साधारण एक तासापेक्षा थोडा जास्त वेळ मोदींनी घालवला. त्यानंतर पुन्��ा अहमदाबाद विमानतळावर जाऊन त्यांनी हैदराबादकडे झेप घेतली.\nस्वस्त दरात दर्जेदार लस\nमोदी साधारण १ वाजता हैदराबादजवळच्या हाकिमपेट एअर फोर्स स्टेशनवर उतरले. हैदराबादमधल्या जिनोम वॅलीमधे भारत बायोटेक पार्क ही कंपनी आहे. २०२० च्या आकडेवारीनुसार या कंपनीत जवळपास ७०० कर्मचारी काम करतात. जगभरात या कंपनीचे प्लांट आणि शाखा आहेत. कंपनीचा टर्नओवर ५०० कोटींपेक्षा जास्त आहे.\nकंपनीचे संस्थापक आहेत डॉक्टर कृष्णा ईला आणि सुचित्रा ईला. डॉ. कृष्णा ईला हे तमिळनाडूमधल्या मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात जन्मले. शेतीवर अपार प्रेम असणारा हा माणूस शिष्यवृत्तीवर अमेरिकेत गेला. तिथं पदव्युत्तर शिक्षण आणि पीएचडी पूर्ण केली. अमेरिकेत उत्तम करिअर असतानाही आईच्या विनंतीखातर ते मायदेशी परतले. जगाला स्वस्तात दर्जेदार लसी उपलब्ध करण्यासाठी त्यांनी भारत बायोटेक या कंपनीची स्थापना केली.\nहेही वाचा : कोरोना लसीच्या स्पर्धेत कोण पुढे, कोण मागे\nभारत बायोटेककडे १६० पेटंट\nझायडस कॅडिला हेल्थकेअरची स्थापना १९५२ ला झाली. तर सिरम इंस्टिट्यूटची १९६६ ला. या दोन्ही कंपन्या प्रस्थापित असताना डॉ. ईला यांनी १९९६ ला भारत बायोटेकची स्थापना केली. पण फार कमी वेळात कंपनीने यशाची अनेक शिखरं सहज सर केली.\nभारत बायोटेकने रोटावॅक ही रोटा वायरसविरोधातली पहिली लस शोधून काढलीय. त्यासाठी त्यांना बील आणि मिलेंडा गेट्स फाऊंडेशनकडून ग्रँट मिळाली होती. या लसीचं काम पूर्ण झाल्यावर मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बील गेट्स या कंपनीला भेटही देऊन गेले होते.\nयाशिवाय चिकनगुनिया, टायफॉईड, झिका आणि स्वाईन फ्लू वायरसच्या स्वस्तातल्या लसी कंपनीनं जगाला उपलब्ध करून दिल्यात. लवकरच रेबिज या रोगाविरोधातल्या लसीचं उत्पादन करणारी जगातली पहिल्या क्रमांकाची कंपनी म्हणून भारत बायोटेकला मान्यता मिळेल. जॅपनिज इन्सेफॅलिटिझ या आजारावरच्या लसीचं उत्पादनही भारत बायोटेकमधे केलं जातं. अशा एकूण १६० पेटंटची नोंद कंपनीच्या नावावर आहे.\nनाकातून घ्यायचे दोन डोस\nकोरोनाची लस काढण्यासाठी भारत बायोटेक कंपनीने अमेरिकेतल्या फ्लूजेन आणि युनिवर्सिटी ऑफ विस्कोन्सिन-मॅडिसोनशी करार केलाय. कृष्णा ईला यांचं शिक्षणही याच युनिवर्सिटीतून झालं होतं. कोवॅक्सिन असं या लसीचं नाव असेल. जुलैमधेच कंपनीनं लसीची पहिल��या दोन्ही फेजमधली मानवी चाचणी पूर्ण केलीय. तर सप्टेंबरमधे वॉशिंग्टन युनिवर्सिटीतल्या स्कूल ऑफ मेडिसीनकडून शोधलेल्या नाकातून घ्यायच्या लसीचं उत्पादन भारत बायोटेककडून होणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलंय.\nकोवॅक्सिनची तिसऱ्या टप्प्यातली मधली मानवी चाचणी सध्या सुरूय. या सगळ्या मानवी चाचण्यांसाठी जवळपास २६ हजार स्वयंसेवकांनी सहभाग घेतल्याचं डॉ. ईला यांनी पंतप्रधान मोदींना सांगितलं. देशभरात २५ ठिकाणी या चाचण्या चालू आहेत. मोदींच्या भेटीमुळे आम्हाला प्रेरणा मिळाली असल्याचंही ते म्हणाले. चालू असलेल्या संशोधनासाठी त्यांचं अभिनंदन करून मोदी लगेचच पुढच्या भेटीला म्हणजे पुण्यातल्या सिरम इंस्टिट्यूटकडे निघाले.\nहेही वाचा : खरंच कोरोनाची दुसरी लाट त्सुनामी ठरेल का\nपुनावाला म्हणजे घोड्यांचे व्यापारी\nसंध्याकाळी साधारण सव्वा चारला मोदी पुणे विमानतळावर पोचले. तिथून हडपसरमधल्या मांजरी गावातल्या सिरम इंस्टिट्यूटमधे गेले. सकाळपासून ही मंडळी मोदींची वाट पाहत थांबली होती. सिरम ऑक्सफर्ड युनिवर्सिटीसोबत कोविशिल्ड ही कोरोनाची लस बनवतंय. याशिवाय, नोवावॅक्स आणि कोडाजेनिक्स या दोन कंपन्यांच्या लसीच्या संशोधनातही सिरमचा सहभाग आहे.\nवॅक्सिन किंग ऑफ इंडिया अशी ओळख असणाऱ्या सायरस पुनावाला यांनी १९६६ मधे या कंपनीची स्थापना केली. ते भारतातले चौथ्या नंबरचे श्रीमंत व्यक्ती आहेत. पुण्यातल्याच बिशप्स स्कूल आणि बीएमसीसी कॉलेजमधून शिक्षण घेतलेले पुनावाला खरंतर घोड्यांचा व्यापार करत होते.\nपुनावाला हे पारशी कुटुंब. शर्यतीसाठी लागणारे घोडे पाळण्याचा त्यांचा व्यवसाय होता. हडपसरमधे त्यांचं अजूनही एक स्टड फार्म आहे. स्टड फार्म म्हणजे म्हणजे घोडे पाळण्यासाठी, त्यांचं प्रजनन करण्यासाठीचा आलिशान तबेलाच. १९६० मधे फार्ममधले थकलेले घोडे सरकारच्या हाफकिन इंस्टिट्यूटला दान केले जात होते. मुंबईतल्या या संस्थेकडून घोड्यांच्या रक्तापासून सिरम बनवलं जायचं.\nघोड्याचं सिरम हे अत्यंत पोषक द्रव्य असतं. या सिरममुळे आपल्या शरीरात अँटीबॉडी तयार होतात आणि धनुर्वातासारख्या रोगांपासून लढण्याची ताकद मिळते. याविषयी एका प्राण्यांच्या डॉक्टरांशी चर्चा करताना हे असं सिरम आपण आपल्याच स्टड फार्ममधे मोठ्या प्रमाणात तयार करू शकतो हे पुनावाला या���च्या लक्षात आलं. त्यातूनच १९६६ मधे सिरम इंस्टिट्यूटचा जन्म झाला.\nआज सिरम इंस्टिट्यूट ही लसीचं उत्पादन करणारी जगातली सगळ्यात मोठी कंपनी म्हणून ओळखली जाते. दरवर्षी साधारण वेगवेगळ्या लसीचे १५० कोटी डोस बनवले जातात. यात पोलिओ, धनुर्वात, देवी, रुबेला, गोवर, बीसीजी अशा अनेक लसींचा समावेश होतो. जगातल्या ६५ टक्के मुलांना निदान एकदा तरी सिरमने बनवलेली लस टोचली जाते असं एका संशोधनातून समोर आलंय.\nकोरोना वायरसविरोधातली लस शोधण्यासाठी कंपनीने मोठी आर्थिक जोखीम उचललीय. लसीच्या संशोधन आणि उत्पादनासाठी सिरम ८० कोटी डॉलरची गुंतवणूक करणार आहे. याआधी त्यांनी ३० कोटी डॉलरचा खर्च केलाय. कोविशिल्डचे १० कोटी डोस तयार करण्याचं वचन सिरम इंस्टिट्यूटचे संस्थापक सायरस पुनावाला यांनी पंतप्रधानांना दिलंय. फक्त भारतच नाही तर इतर अविकसित आणि विकसनशील देशांनाही ही लस पुरवली जाईल. १० कोटींमधले निम्मे डोस भारतासाठी राखीव असणार आहेत. तर उरलेले इतर देशांना पुरवले जातील. एक डोस साधारण २२५ रूपयांना असेल. पण कोरोनापासून पूर्ण संरक्षण पाहिजे असेल तर या लसीचे दोन डोस घेणं आवश्यक आहे.\nत्यामुळे आता कोरोना लसीच्या स्पर्धेत या तीनपैकी कोणती कंपनी पुढे जाते हे बघायचंय. कोणत्याही कंपनीची लस बाजारात आली तरी पहिल्यांदा ती आरोग्य अधिकाऱ्यांना दिली जाणार असल्याचं सरकारनं आधीच स्पष्ट केलंय. त्यामुळे लस मिळण्यासाठी आपल्याला आणखी काही महिने थांबावं लागणार आहे.\nथंडीच्या दिवसात कोरोनाला कसं ठेवायचं दूर\nमोफत पॅड देऊन स्कॉटलँडनं मासिक पाळीची गरिबीच दूर केलीय\nआरसेप व्यापारी कराराला विरोध करणं भारतासाठी धोक्याचं ठरेल\nहैदराबाद महानगरपालिका निवडणूक भाजपनं प्रतिष्ठेची केली त्याची पाच कारणं\nगोवर भारतात पुन्हा का परततोय\nगोवर भारतात पुन्हा का परततोय\nभावा, कोल्हापूरच्या फुटबॉलचा नादच खुळा\nप्रा. डॉ. अभिजित वणिरे\nभावा, कोल्हापूरच्या फुटबॉलचा नादच खुळा\nप्रा. डॉ. अभिजित वणिरे\nललद्यदस् ललबाय: स्त्रीत्व आणि स्त्रीमुक्तीचा शोध घेणाऱ्या कविता\nललद्यदस् ललबाय: स्त्रीत्व आणि स्त्रीमुक्तीचा शोध घेणाऱ्या कविता\nभारतीय डॉक्युसिरीजनी सावरला नेटफ्लिक्सचा डोलारा\nभारतीय डॉक्युसिरीजनी सावरला नेटफ्लिक्सचा डोलारा\nमीडिया, शेतकरी आणि भारत जोडो यात्रा - १\nमीडिया, शेतकरी आ��ि भारत जोडो यात्रा - १\nगुजरातचे निकाल इतके महत्त्वाचे का ठरतायत\nगुजरातचे निकाल इतके महत्त्वाचे का ठरतायत\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरचं 'नाटक' थांबायला हवं\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरचं 'नाटक' थांबायला हवं\nगोवर भारतात पुन्हा का परततोय\nगोवर भारतात पुन्हा का परततोय\nवॅलेंटाईन स्पेशल: थोडा हैं, थोडे की जरूरत हैं\nवॅलेंटाईन स्पेशल: थोडा हैं, थोडे की जरूरत हैं\nतुलसी गौडा : जंगलाची भाषा येणारी जंगलातली बाई\nतुलसी गौडा : जंगलाची भाषा येणारी जंगलातली बाई\nनव्या स्क्रॅपिंग पॉलिसीनं भारतातलं ऑटोमोबाईल क्षेत्र सुधारेल\nनव्या स्क्रॅपिंग पॉलिसीनं भारतातलं ऑटोमोबाईल क्षेत्र सुधारेल\nसोफिया दिलीप सिंग : ब्रिटिश महिलांच्या मतदानाच्या हक्कासाठी लढणारी राजकुमारी\nसोफिया दिलीप सिंग : ब्रिटिश महिलांच्या मतदानाच्या हक्कासाठी लढणारी राजकुमारी\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://punelive24.com/pune-news-mafiveers-poster-in-front-of-savarkars-statue-in-pune-facing-a-new-controversy-read-the-detailed-news/", "date_download": "2022-12-01T00:18:21Z", "digest": "sha1:NMNRF2DA2REUOP2VOM6ACFR6CXOSJDEM", "length": 5823, "nlines": 41, "source_domain": "punelive24.com", "title": "pune news mafiveers poster in front of savarkars statue in pune facing a new controversy read the detailed news | Pune News : पुण्यात सावरकरांच्या पुतळ्यासमोर माफीवीरचे पोस्टर; नव्या वादाला तोंड, वाचा सविस्तर बातमी.... | Pune News", "raw_content": "\nHome - ताज्या बातम्या - Pune News : पुण्यात सावरकरांच्या पुतळ्यासमोर माफीवीरचे पोस्टर; नव्या वादाला तोंड, वाचा सविस्तर बातमी….\nPosted inताज्या बातम्या, पुणे, पुणे शहर, ब्रेकिंग, महाराष्ट्र, राजकारण\nPune News : पुण्यात सावरकरांच्या पुतळ्यासमोर माफीवीरचे पोस्टर; नव्या वादाला तोंड, वाचा सविस्तर बातमी….\nपुणे – पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी काँग्रेसचे (Congress) नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भारत जोडो यात्रा काढली आहे. कन्याकुमारी ते श्रीनगर असा या यात्रेचा मार्गक्रमण असून काल या यात्रेचा ३१वा दिवस होता. काल राहुल गांधी यांनी कर्नाटकातील तुरुवेक्रे येथे माध्यमांशी संवाद संवाद साधला. यावेळी त्यांनी आरएसएस (RSS) आणि वीर सावरकर (Veer Sawarkar) यांच्यावर निशाना साधला.\n‘मला वाटते की आरएसएस इंग्रजांना मदत करत होती आणि सावरकरांना इंग्रजांकडून मानधन मिळत होते, अशी टीका राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केली होती. यावरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.\nअश्यातच, आता पुण्यात (Pune News) सावरकरांच्या (Vinayak Damodar Savarkar) पुतळ्यासमोर माफीवीरचे फ्लेक्स लावण्यात आले होते. राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल (Veer Sawarkar) पुरावे सादर केले होते.\nत्यानंतर काँग्रेस (Pune Congress) कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालंय. काल सकाळी पुण्यातील सारसबाग चौकात असलेल्या विनायक सावरकर यांच्या पुतळ्याच्या समोर माफीवीर आणि राहुल गांधी यांनी दिलेल्या पुराव्याचे फ्लेक्स लावण्यात आले.\nमहाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने हे फ्लेक्स लावण्यात आले होते. मध्यरात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास हे बॅनर लावण्यात आलेले. मात्र, आता हे फ्लेक्स हटवण्यात आले आहेत.\nराहुल गांधी हे भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने सध्या महाराष्ट्रात आहेत. नांदेड हिंगोलीनंतर आता आज राहुल गांधी यांची शेगावमध्ये सभा होणार आहे.\nशेगावमधील सभेतही राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या माफीच्या मुद्द्यावरुन आता सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सभेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/krida/ipl/washington-sundar-blazing-inning-can-not-stop-rajasthan-victory-aas86", "date_download": "2022-12-01T00:20:13Z", "digest": "sha1:GZDPG5HWJ3KQ4WZMMQDLXC74N4ZMPQH5", "length": 8786, "nlines": 153, "source_domain": "www.esakal.com", "title": "SRH vs RR : वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी; राजस्थानची अतिसुंदर व्हिक्टरी! | Washington Sundar blazing Inning can not stop Rajasthan Victory | Sakal", "raw_content": "\nSRH vs RR : वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी; राजस्थानची अतिसुंदर व्हिक्टरी\nपुणे: राजस्थान रॉयल्सने सनरायझर्स हैदराबादचा 61 धावांनी पराभव करत हंगामातील आपला पहिला सामना जिंकला. राजस्थानने हैदराबाद समोर 211 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र हैदराबादला 20 षटकात 7 बाद 149 धावांपर्यंतच मजल मारता आली. राजस्थानकडून युझवेंद्र चहलने 3 तर प्रसिद्ध कृष्णा आणि ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्���ेकी 2 विकेट घेतल्या. हैदराबादकडून मारक्रमने 54 धावांची अर्धशतकी खेळी केली. तर वॉशिंग्टन सुंदरने 14 चेंडूत 40 धावा चोपून काढल्या. मात्र तोपर्यंत सामना हैदराबादच्या हातून गेला होता. (Washington Sundar blazing Inning can not stop Rajasthan Victory)\nहेही वाचा: VIDEO: कोण भारी 21 धावा कुटणारा बटलर की वेगवान मारा करणारा मलिक\nआयपीएल हंगामातील पुण्यातील पहिल्याच सामन्यात राजस्थान रॉयल्सने धडाकेबाज फलंदाजी करत 20 षटकात 6 बाद 210 धावा ठोकल्या. राजस्थान रॉयल्सकडून कर्णधार संजू सॅमसनने तुफानी खेळी करत 27 चेंडूत 55 धावा ठोकल्या. त्याला पडिक्कलने 41 तर जोस बटलरने 35 धावा करून चांगली साथ दिली. त्यानंतर स्लॉग ओव्हरमध्ये हेटमायरने हाणामारी करत 13 चेंडूत 32 धावा करत राजस्थानला 200 च्या पार पोहचवले.\nहेही वाचा: IPL 2022 : गंभीरने आयुष बडोनीला दिलेला 'उलटा' सल्ला ठरला फायदेशीर\nहैदराबाद 210 धावांचे मोठे आव्हान घेऊन मैदानात उतरल्यानंतर त्यांच्याकडून चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती. मात्र राजस्थान रॉयल्सच्या प्रसिद्ध कृष्णा आणि ट्रेंट बोल्डने नवीन चेंडूवर हैदराबादला हादरे दिले. प्रसिद्ध कृष्णाने कर्णधार केन विलयमसन आणि राहुल त्रिपाठीला बाद करत हैदराबादची अवस्था 2 बाद 7 धावा अशी केली. त्यानंतर ट्रेंट बोल्टने निकोलस पूरनला शुन्यावर बाद करत तिसरा आणि मोठा धक्का दिला. त्यानंतर चहलने अभिषेक शर्मा आणि अब्दुल समादला चहलने चालता करत. हैदराबादची अवस्था 5 बाद 37 अशी केली. त्यानंतर मारक्ररमने अर्धशतक (57) पूर्ण करत झुंजार वृत्ती दाखवली. त्याच्या साथीला आलेल्या शेफर्डने 24 तर वॉशिंग्टन सुंदरने 14 चेंडूत 40 धावा चोपल्या. मात्र या खेळीमुळे ते हैदराबादचा पराभव टाळू शकले नाहीत. अखेर हैदराबादचा डाव 20 षटकात 7 बाद 149 धावांवर संपला.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.vnxpres.com/detail_news_vnxpres.php?id=9146", "date_download": "2022-12-01T00:15:26Z", "digest": "sha1:4OIL46PXQZPLEM5H35H7WWGQSZUGHNWY", "length": 10782, "nlines": 77, "source_domain": "www.vnxpres.com", "title": "Vidarbha News Express , Latest News , vnxpres.com", "raw_content": "\nVNX मराठी न्यूज चॅनल\nसर्व मध्यवर्ती समिती सदस्यांचे गडचिरोली शहरात हार्�..\nदिलखुलास कार्यक्रमात जे. जे. रूग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांची उद्या मुलाखत\nगांधीनगरच्या उपसरपंचपदी नेताजी सोंदरकर यांची निवड\nगडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा आज शुक्रवार २५ नोव्हेंबर रोजीचा दैनंदिन कार्यक्रम\nगडचिरोली जिल्ह्यात आज एक जण कोरोनामुक्त\nएकता दौडमुळे तरुणांमध्ये एकात्मतेची भावना निर्माण होईल : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले\nसेवा सहकारी सोसायट्यांना तीन लाखापर्यंत कामाचे वाटप होणार\nजागतिक बालदिनानिमित्त २० व २१ नोव्हेंबरला चला खेळूया उपक्रमाचे आयोजन\nमाजी जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते अहेरी येथे कव्वाली कार्यक्रमाचे उद्घाटन\nमहिला कबड्डी स्पर्धेत विद्यापीठाच्या आंतर विद्यापीठ सामन्यात ५ राज्यातील ६६ संघांचा सहभाग\nदेसाईगंज शहरातील आंबेडकर वार्डमधील खून प्रकरणात मुख्य आरोपीला अटक\nएकात्मिक फलोत्पादन विकास अभियान मनुष्यबळ विकास कार्यक्रमांतर्गत पुणे येथे प्रक्षेत्र प्रशिक्षण\nबुद्धांचे तत्त्व अंगिकारा तेव्हाच प्रगती शक्य : आ. कृष्णा गजबे यांचे प्रतिपादन\nआपल्याला लक्ष्य केले जाईल या भीतीने न्यायाधीश जामीन देण्यास टाळाटाळ करतात : सरन्यायाधीश चंद्रचूड यांचे वक्तव्य\nनागपूर-गोवा एक्स्प्रेस वे चा डीपीआर दीड वर्षात तयार होणार\nधक्कादायक : आठवीची मुलगी पाच महिन्यांची गर्भवती\nचंद्रपूर जिल्ह्यातील कर्नाटक एम्टाच्या प्रकल्प ग्रस्तांचे प्रश्न कालबद्धरित्या सोडवावे : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार\nमहिला व्हॉलीबॉल स्पर्धेत दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात विविध विद्यापीठ संघांनी मारली बाजी\nगडचिरोली विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी सातत्याने निधी आणणार : आ. देवराव होळी\nगडचिरोली जिल्ह्यात आज कोरोना बाधित व कोरोनामुक्त निरंक\nकुकडेल येथील शाळेची इमारत धोकादायक\nसुरजागड लोह खनिज उत्खनन संदर्भात गडचिरोली येथे उद्या होणारी जनसुनावणी रद्द करून एटापल्ली येथे घेण्यात यावा\nराज्यातील गडकिल्ल्यांच्या विकासावर भर देणार : पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा\nआता शाळेतून मिळणार जात प्रमाणपत्र\nनिवृत्तीधारकांना हयातीचा दाखला सादर करण्याचे आवाहन\nबल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण भागातील विकासकामांसाठी ५ कोटी रू. निधी मंजूर\nराज्यातील हंगामी स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी उपाययोजना\nदोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या चिमुकलीचा जळालेल्या अवस्थेत आढळला मृतदेह\nविद्यापीठ विविध प्राधिकारिणींच्या निवडणूकीसाठी छाननी अखेर पात्र उमेदवारांची यादी जाहीर\nगडचिरोली जिल्हाचा एनएक्यूयूआयम अहवाल जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर\nभरधाव वेगाने येणाऱ्या कारने ट्रॅक्टरला दिली धडक : ट्रॅक्टरचे झाले ४ तुकडे सुदैवानी जीवितहानी नाही\nविवाहित तरुणाची तीक्ष्ण शस्त्राने हत्या ; मृतदेह कालव्यात फेकला\nगडचिरोली जिल्हयात आज ०३ जण कोरोनामुक्त\nआलापल्ली येथील नरेश बोंम्मावार यांच्या घरी माजी राज्यमंत्री अम्ब्रिशराव महाराज आत्राम यांची सांत्वनपर भेट\nगडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांचा आज सोमवार २४ ऑक्टोबर रोजीचा दैनंदिन कार्यक्रम\nशेतकऱ्यांच्या हिताच्या सरकारमध्ये शेतकऱ्यांच्या मागण्या करून लाभ मिळवून देऊ : आ. विनोद अग्रवाल\nनागपूरमध्ये अग्नितांडव : कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात भीषण आग\nअपघाताची पाहणी करण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाच भरधाव कारने चिरडले\nउत्कृष्ठ जिल्हा युवा मंडळ पुरस्कारासाठी अर्ज मागणी\nगडचिरोली जिल्ह्यात आज एकाही कोरोना बाधित रुग्णांची नोंद नाही\nविदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेतर्फे अजय लोंढे यांचा सत्कार\nमहिलांमध्ये संताप : दारू विक्रेत्यांना अटक करा\nमतदार यादीतील तपशील दुरूस्तीसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर विशेष शिबीर\nअटल भूजल योजनेच्या माध्यामातून जिल्हयामध्ये पाणी जागरण मोहिमेची सुरूवात\nफ्रीडम राईडर बाईक रॅलीचे बापूकुटी येथे स्वागत, ७५ बाईकर्सचा २५ हजार किलोमिटरचा प्रवास\nगडचिरोली जिल्ह्यात आज एका नव्या बाधिताची नोंद तर एक जण कोरोनामुक्त\nनक्षलवादी समर्थक प्रा. जी. एन साईबाबा व सहकाऱ्यांची निर्दोष मुक्तता\nगडचिरोली जिल्ह्यात आज ०१ नव्या बाधितांची नोंद तर ०३ जण कोरोनामुक्त\nधान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस मिळणार : आमदार विनोद अग्रवाल\nसर्व मध्यवर्ती समिती सदस्यांचे गडचिरोली शहरात हार्दिक स्वागत\nमहिलांच्या प्रसुतीसाठी वापरल्या जाणाऱ्या इंजेक्शनचा गाई म्हशींवर वापर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/crime/as-many-as-68-crores-have-been-recovered-in-the-bandra-national-lok-adalat/", "date_download": "2022-12-01T00:16:01Z", "digest": "sha1:SPGGN5HRDP26LSJXKECUW3MMOLKOJK42", "length": 9139, "nlines": 66, "source_domain": "hwmarathi.in", "title": "वांद्रे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये तब्बल 68 कोटी वसूल - HW News Marathi", "raw_content": "\nआमच्या पत्रकारितेचे समर्थन करा\nवांद्रे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये तब्बल 68 कोटी वसूल\nवांद्रे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये तब्बल 68 कोटी वसूल\nमुंबई | महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, वांद्रे तर्फे शनिवारी (12 नोव्हेंबर) वांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतचे (Bandra Rashtriya Lok Adal) आयोजन करण्यात आले होते. जिल्हा न्यायालय, मुंबईतील सर्व तालुका न्यायालयात तसेच कौटुंबिक न्यायालय, कामगार न्यायालय व सहकार न्यायालय येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये दिवाणी, मोटार अपघात दावा, भूसंपादन, किरकोळ दिवाणी अर्ज, तसेच बॅंकांची प्रकरणे इत्यादी न्यायालयात प्रलंबित असलेली प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली. त्याचबरोबर प्रलंबित तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे सदर लोकन्यायालयात ठेवण्यात आली होती.\nवांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयात झालेल्या लोक अदालतमध्ये एकूण 5929 प्रलंबित प्रकरणांपैकी 454 प्रकरणे निकाली काढण्यात आली. निकाली काढण्यात आलेल्या प्रकरणांमध्ये 53 प्रकरणे Negotiable Instruments Act, 1881 च्या कलम 138 अंतर्गत तर इतर 196 प्रकरणे आयपीसीच्या (IPC) व इतर कलमांअंतर्गत निकाली काढण्यात आले.\nवांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयाच्या कोर्ट क्र. 58 चे महानगर दंडाधिकारी माणिक यदू वाघ यांनी एक दिवसीय राष्ट्रीय लोक अदालतीत तब्बल 68,70,78,554.00 रुपये इतक्या रकमेच्या Negotiable Instruments Act, 1881 च्या कलम 138 च्या प्रलंबित 1158 प्रकारणांमधील 65 प्रकरणांवर तडजोड करून निकाल दिला. त्यासोबत वाहतुकविभागातील पूर्व खटले 89 पैकी 5 प्रकरणावर तोडगा काढण्यात आला. यात 11000 हजार रुपये रक्कमेची तडजोड करण्यात आली.\nवांद्रे महानगर दंडाधिकारी न्यायालयात कलम 138 सह इतर अनेक आयपीसी (IPC) कलमांच्या प्रकरणांवर तोडगा काढण्यात आली. कोर्ट क्र. 9 चे अतिरिक्त महानगर दंडाधिकारी के. एच ठोंबरे यांनी 291 पैकी 28 प्रकरणे निकाली काढली. कोर्ट क्र. 12 चे महानगर दंडाधिकारी के सी राजपूत यांनी 241 पैकी 34 प्रकरणे निकाली लावली. कोर्ट क्र. 32 च्या महानगर दंडाधिकारी ए एम शहा यांनी 928 पैकी 102 प्रकरणे निकाली काढली तर कोर्ट क्र. 71 च्या महानगर दंडाधिकारी एन. ए. सरोसिया यांनी 223 पैकी 34 प्रकरणे निकाली काढली.\nलोक अदालत म्हणजे काय\nलोक अदालत म्हणजे असे व्यासपीठ जेथे ग्राहक त्यांची न्यायालयीन प्रकरणे सामंजस्याने सोडवले जातात. ही लोक अदालत राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (NALSA) द्वारे आयोजित करण्यात येत आहेत. या अदालमागचा उद्देश म्हणजे ग्राहकांना न्याय आणि कार्यक्षम तक्रार निवारण यंत्रणा उपलब्ध करून देणे हाच आहे.\nBandraBandra Rashtriya Lok AdalFeaturedMaharashtraMaharashtra State Legal Services AuthorityMumbaiमहाराष्ट्रमहाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणमुंबईवांद्रेवांद्रे राष्ट्रीय लोक अदाल\nपोंभुर्णा तालुक्‍याच्‍या विकासाची प्रक्रिया निरंतर सुरू राहणार\nसुषमा अंधारे यांचे विभक्त पती शिंदे गटात प्रवेश करणार\nचार वाहनांच्या भीषण अपघातात नऊ ठार\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घराबाहेर आत्महत्येचा प्रयत्न\nगडकोट व किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करणार\nनवाब मलिक यांचा जामीन अर्ज न्यायालयाने पुन्हा एकदा फेटाळला\nMangalprabhat Lodha यांनी शिवरायांवर केलेल्या वक्तव्यावर Bacchu Kadu यांचं महत्त्वाचं विधान\n“…मग कुणाचं तोंड बंद होतंय ते बघू”; आदित्य ठाकरेंना सुधीर मुनगंटीवारांचा टोला\n“सीमावाद प्रकरणी राज्य सरकारने हरीश साळवेंना बुक करावं”, अजित पवारांचा सल्ला\nआमच्या पत्रकारितेचे समर्थन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/sampadkiya/farmers-need-training-and-financial-support", "date_download": "2022-12-01T00:10:43Z", "digest": "sha1:TCWS7TFUW4NZY6SIS2DSH7E6OK77HGTQ", "length": 18109, "nlines": 56, "source_domain": "www.agrowon.com", "title": "प्रशिक्षण अन् अर्थसाह्य हवे शेतकरी केंद्रित|Farmers need training and financial support", "raw_content": "\nAgricultural Training : प्रशिक्षण अन् अर्थसाह्य हवे शेतकरी केंद्रित\nअन्न प्रक्रिया अभियान जिल्हास्तरापर्यंत देखील पोहोचू शकले नाही. कडधान्य योजनेअंतर्गत बचत गटांना मोफत मशिनचा पुरवठा करण्यात आला. परंतु काही गटांच्या त्या मशिन्स योग्यप्रकारे काम करीत नाहीत.\nएक काळ असा होता देशातील लोकांची भूक भागविण्यासाठी धान्य व फळे आयात करावी लागत होती. भारत आता अन्नधान्य (Food Grain) , फळे व भाजीपाला उत्पादनामध्ये (Vegetable Production) स्वयंपूर्ण झाला आहे. एवढेच नाही तर आता आपण काही धान्य, तर बराच फळे-भाजीपाला निर्यातही करतो. याकरिता भारतातील शेतकऱ्यांनी उपसलेल्या कष्टाला दाद द्यावी लागेल.\nसाखर (Sugar) उत्पादनातही देशाने जगात आघाडी घेतली आहे. ऊन, वारा, पाऊस, थंडी सर्व सहन करून शेतकऱ्यांनी देशाचे शेतीमाल उत्पादन वाढविले आहे. मात्र त्यांनी उत्पादित केलेल्या शेतीमालास योग्य भाव मिळत नाही.\nदेशात शेतीपूरक अनेक व्यवसायही शेतकरी करतात. परंतु शेतीपूरक उद्योगाचे आवश्यकतेनुसार प्रशिक्षण देशात मिळत नाही. त्यामुळे शेती तसेच पूरक व्यवसायातील सरकारी योजनांचा लाभही शेतकऱ्यांना घेता येत नाही. एकंदरीतच शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारताना दिसत नाही. देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असण्यामागे हे देखील एक कारण आहे.\nFodder Crop : पौष्टिक चाऱ्यासाठी बरसीम लागवड | ॲग्रोवन\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट २०१९ रोजी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना सांगितले, की देशातील ८० टक्के शेतकरी अल्प आणि अत्यल्प भूधारक आहेत. त्यांच्या सबलीकरणाचे कार्यक्रम लवकरच सुरू केले जातील. त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीही महाराष्ट्र आत्महत्यामुक्त करण्याची घोषणा केली आहे.\nपंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांच्या सबलीकरणासाठी सर्वंकष योजना सुरू केलेली दिसत नाही. शासनाच्या कृषी खात्यांच्या सध्या ज्या योजना आहेत, त्या अल्प भूधारक शेतकरी सोडून उर्वरित २० टक्के मोठ्या शेतकऱ्यांसाठीच वापरल्या जातात. उदा. राष्ट्रीयीकृत बँकाही अल्प भूधारक शेतकऱ्यांना तारणाअभावी कर्ज देत नाहीत.\nमोठ्या शेतकऱ्यांनाच कर्ज देतात आणि अशाच लोकांना कर्जमाफी मिळते. अल्प भूधारक शेतकऱ्याला खासगी सावकारांकडूनच कर्ज घ्यावे लागते. प्रतिकूल परिस्थिती शेती न पिकल्यामुळे शिवाय इतरही अनेक अडचणींमुळे अल्प भूधारक शेतकरी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करताना दिसतात.\nFarmer CIBIL : शेती कर्जासाठी सीबीलची अट नकोच\nबहुतांश मंत्री व लोकप्रतिनिधीही करोडपती असल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या ते कधीच गांभीर्याने घेत नाहीत. त्यावर प्रभावी उपाययोजनांची आखणी करीत नाहीत. त्यामुळे वर्षानुवर्षे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढतच आहेत. अशा वेळी सरकारी यंत्रणाही उपलब्ध योजना व्यवस्थित राबवीत नाहीत. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांना लोक प्रतिनिधीप्रमाणे सरकारी यंत्रणाही तेवढीच जबाबदार आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.\nतेलंगणात कृषी उद्योग तीन टक्क्यांवरून ९७ टक्क्यांवर पोहोचला आहे. नवीन कृषी उद्योजकांना प्रशिक्षणासोबतच कर्ज मंजुरीचे पत्र दिले जाते. ही योजना नाबार्ड, राष्ट्रीयीकृत बँक आणि शासन यांच्या एकत्रित सामंजस्य करारातून शक्य झाले आहे. नवीन कृषी उद्योजकाला केंद्र सरकारच्या राष्ट्रीय कृषी पायाभूत योजनेअंतर्गत बँकांकडून दोन कोटींपर्यंत कर्ज विना तारण दिले जाते.\nही माहिती मॅनेजर महासंचालक डॉ. पी. चंद्रसेन यांनी दिली आहे. याच पद्धतीने व वेगाने महाराष्ट्रात वरील योजना प्रामाणिकपणे राबविली असती तर राज्यातही कृषी उद्योग ९८ टक्क्यांपर्यंत पोहोचला असता. मात्र वरिष्ठ अधिकारीही अशा योजना राबविताना गांभीर्याने घेत नाहीत. शेतकऱ्यांपर्यंत व्यवस्थित माहिती पोहोचविताना दिसत नाहीत.\nकृषी विभागाच्या शेतकऱ्यांसाठीच्या काही योजना कागदावरच असतात. शेतकऱ्यांना योजना राबवताच येणार नाहीत, अशा किचकट अटी त्यात टाकल्या जातात. किंवा शेतकऱ्यांपर्यंत अनेक योजना पोहोचू दिल्या जात नाही. उदा. अन्न प्रक्रिया अभियान जिल्हास्तरापर्यंत देखील पोहोचू शकले नाही. कडधान्य योजनेअंतर्गत बचत गटांना मोफत मशिनचा पुरवठा करण्यात आला. परंतु काही गटांच्या त्या मशिन्स योग्यप्रकारे काम करीत नाहीत.\nCIBIL Agri Loan: शेती कर्जांना ‘सीबील’मधून वगळण्याच्या मागणी | ॲग्रोवन\nत्यासाठी लागणारे अर्थसाह्य गटाला शेवटपर्यंत मिळाले नाही. सध्या पंतप्रधान सूक्ष्म प्रक्रिया योजना व मुख्यमंत्री अन्न प्रक्रिया योजना राबविल्या जात आहेत. या योजनेत फक्त ३५ टक्के अनुदान दर्शविले आहे. उद्योजकाने १०० टक्के खर्च अगोदर स्वतः करावा लागतो. त्यामुळे २०२१-२२ या वर्षात महाराष्ट्रात फक्त ५०९ प्रकरणे झाली, यातील बऱ्याच जणांनी अगोदरच उद्योग सुरू केलेले होते.\nया योजनेमध्ये प्रशिक्षणासाठी १०० टक्के निधी उपलब्ध आहे. हा निधी काही सरकारी व विद्यापीठाच्या संस्थांनाच दिला जातो. या ठरावीक संस्था महाराष्ट्राच्या प्रशिक्षणाची भूक भागवू शकत नाहीत. या संस्था पाठपुरावा कार्यक्रम घेत नाहीत. प्रशिक्षणासाठी हस्तपुस्तिका, मार्गदर्शन करत नाहीत.\nप्रशिक्षण झालेल्यांना उद्योग सुरू करण्यात अडचणी येत आहेत. प्रशिक्षणासाठी १०० टक्के निधी दिला जातो, यापेक्षा किती लोकांना प्रशिक्षण दिले आणि किती लोकांनी उद्योग सुरू केले हे ही जाहीर करावे. तालुक्यासाठी नेमलेले डी.आर.पी. (मानधनावर नियुक्त केलेले लोक) कधीच भेटत नाही. राज्याचे अधिकारी जिल्ह्याकडे बोट दाखवतात, जिल्ह्याचे तालुक्याकडे अन् तालुका अधिकाऱ्याला याची काहीच माहिती नसते.\nFarmer CIBIL : शेती कर्जासाठी सीबीलची अट नकोच\nराज्यातील शेतकऱ्यासाठी सन २०१७-१८ पासून गट शेती योजना सुरू करण्यात आली. कोरोनामुळे दोन वर्षे गटाची कामे थांबली होती. उपक्रम राबविता आले नाहीत. त्यासाठी शासनाने १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ हे एक वर्ष वाढवून दिले होते. परंतु अधिकाऱ्यांनी २४ डिसेंबर २०२१ ते ३१ मार्च २०२२ एवढीच म्हणजे फक्त तीन महिने मुदत वाढवून दिली.\nयातही अधिकाऱ्यांनी पूर्व संमतीसाठी एक महिना घेतला. त्यामुळे गटांना दोनच महिने मिळाले. दोन महिन्यात उपक्रम पूर्ण होऊ शकले नाहीत. सरकारी अधिकाऱ्यांनी दोन महिन्यांत काम न झाल्यास कोट्यवधींची मंजूर रक्कम परत पाठविली. राहिलेले अनुदाने स्मार्टमधून देण्याची व्यवस्था कृषी आयुक्तांनी करावी किंवा मंत्रालयाकडे पाठपुरावा करून ही अनुदाने मिळवून घ्यावीत.\nसध्या स्मार्ट आणि मॅग्नेट योजनांची कार्यवाही सुरू आहे. या योजनांमध्ये गरीब शेतकऱ्यांना मात्र कुठेही स्थान दिसत नाही. बँकांकडून कर्ज मिळत नाहीत, शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता येत नाही. त्यांना खासगी सावकाराकडून कर्ज घ्यावे लागते. नैसर्गिक आपत्तीमुळे पिके येत नाहीत. शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होते.\nFodder Crop : पौष्टिक चाऱ्यासाठी बरसीम लागवड | ॲग्रोवन\nते अपमानित होऊन आत्महत्या करतात. स्मार्टमधून गट शेतीच्या शेतकऱ्यांना मदत मिळायला हवी. मागे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना विधिमंडळ समितीने अन्न प्रक्रियाविषयक तयार केलेला अहवाल अद्यापही मंत्रालय स्तरावर धूळ खात पडला आहे. आता ते पुन्हा उपमुख्यमंत्री झालेले असताना त्यावर कार्यवाही झाली पाहिजेत.\nअत्र प्रक्रिया उद्योग हा सामान्य शेतकऱ्यांना करता येईल, असे धोरण आखण्याची गरज आहे. यासाठी सध्याच्या योजनातील किचकटपणा दूर करून गरजू शेतकऱ्यांना आपल्या गावातच सहज प्रशिक्षण मिळेल व त्यांच्या उत्पादनावर आधारित उद्योग सुरू करता येईल, अशी योजना सुरू करण्याची गरज आहे.\nताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://iyemarathichiyenagari.com/biodiversity-place-in-wester-ghat-drone-view-of-tilari/", "date_download": "2022-12-01T00:32:24Z", "digest": "sha1:PSWIOB2YHHPTW6DQ3KQCJDBPG52TXCOO", "length": 13423, "nlines": 187, "source_domain": "iyemarathichiyenagari.com", "title": "जैवविविधता जपणारा एक सुंदर प्रदेश : तिलारी (व्हिडिओ) - इये मराठीचिये नगरी", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी महाराज यांना संत तुकारामांनी पाठवलेले अभंग\nमराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nछत्रपती शिवाजी महाराजांचे पर्यावरणीय विचार\nमुक्त्यारी समारंभ अथवा श्रीमन्महाराज शाहू छत्रपती, सरकार करवीर यांचा राज्याधिकारस्वीकारोत्सव\nजाणून घ्या अत्यंत दुर्मिळ बॉम्बे किंवा एचएच रक्तगटाबद्दल…\nसंत ज्ञानेश्‍वरांची परंपरा पुढे नेणारे देवनाथ कोण होते \nहे झाड केवळ आढळते महाराष्ट्रात…\nViral Video : फळे काढणीचे सोपे अन् टाकावू बाटलीपासून केलेलं यंत्र…\nNeettu Talks : कार्बन लेसर फेसियल ट्रिटमेंट आहे तरी काय \nझाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या सासरच्या मुळगावाची अशीही ओळख\nअभ्यासक्रमांचे उपयुक्तता मूल्य वाढविण्यासाठी…\nसह्याद्रीच्या कोंदणात वसलेला रांगडा किल्ला…\nचिमणी नक्की काय बोलत असावी बरं….\nपालकचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढल्याचा दावा\nजाणून घ्या माणसाच्या जन्माची गोष्ट…\nसोनसरी, पंद अन् सह्याद्री…\nशाश्वत विकास संकल्पनेचा विचार गरजेचा\nविदर्भातील शेतीक्षेत्रात आढळतात ‘हे’ पक्षी\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nHome » जैवविविधता जपणारा एक सुंदर प्रदेश : तिलारी (व्हिडिओ)\nपर्यटन शेती पर्यावरण ग्रामीण विकास\nजैवविविधता जपणारा एक सुंदर प्रदेश : तिलारी (व्हिडिओ)\nजैवविविधता जपणारा दक्षिण महाराष्ट्रातील पश्चिम घाटामाथ्यावरील एक सुंदर प्रदेश तिलारी.\nजगातील जैवविविधतेने नटलेल्या महत्त्वाच्या ठिकाणात तिलारीचा समावेश होतो. भारतातील चार भागातील एक महत्त्वपूर्ण भाग आहे. तिलारीचे निसर्ग साैंदर्य, दाट जंगल, डोंगर दऱ्या, धबधबे आणि येथील वातावरण मनाला निश्चितच भावणारे असे आहे. जंगली प्राणी प्रजातींसाठी हा भाग प्रसिद्ध आहे. मनमोहून टाकणारे हे सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी हा व्हिडिओ जरुर पाहा.\nतिलारी – तसा अलिप्त असलेला चंदगड भाग, त्यातील जागतिक दर्जा आणि जैवविविधता जपणारा एक सुंदर प्रदेश. पाहा व्हिडिओ\nतिलारी ड्रोनच्या नजरेतून सौजन��य डी सुदेश निर्मिती\nBiodiversityChandgad TalukaKonkan TourismTilariTourismचंदगडजैवविविधतेने नटलेला सुंदर प्रदेशतिलारीपर्यावरण जैवविविधता संवर्धन\nगावठी कडवा संवर्धनाची गरज\nटीम इये मराठीचिये नगरी\nपारिजातकाला भरपुर फुले येण्यासाठी काय कराल \nNavratri Theme : जैवविविधतेची निळी छटा…\nNavratri Biodiversity Theme : पिवळ्या रंगातील जैवविविधतेची छटा…\nमाझ्या शिक्षणाची पालवी फुलविणारे साहित्यिक : डॉ नागनाथ कोत्तापल्ले\nइचलकरंजी संस्कृती प्रतिष्ठानतर्फे कादंबरी पुरस्कार जाहीर\nथंडीत त्वचेची अशी घ्या काळजी…\nचला जाणूया नदीला अभियानाचा दुसरा टप्पा…\nसमाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे पुरस्कार जाहीर\nV. R. Gavhane on दोलायमानतेवर चिंतन हवे – डॉ. माधव चितळे\nराजू मरवे-बेळगाव on मलकापूर येथील प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालयात पर्यावरणपूरक दसरा साजरा\nअरूण झगडकर on झाडी शब्दसाधक शिक्षक पुरस्कार\nShashikant Shinde on शिक्षणाचे पसायदान: शैक्षिक यज्ञ \nस्वप्नातून बाहेर पडून वास्तवात राहायला शिकावे\nप्रश्न मुळापासून सोडवायला हवेत तरच ते सुटतात\nनिसर्गातील मुक्त आनंदच देतो मनाला उभारी\nसृष्टीतील सर्व जीवातील ब्रह्म जाणून व्हावे सर्वज्ञ\nमुक्त होणे म्हणजे तरी काय \nप्रेमाच्या पेटीनेच गाठता येतो मोक्षाचा तीर\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा (94)\nकाय चाललयं अवतीभवती (383)\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान (74)\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास (445)\nश्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://punelive24.com/glowing-skin-use-this-special-thing-for-glowing-skin-by-seeing-the-results-you-will-be/", "date_download": "2022-12-01T00:15:31Z", "digest": "sha1:54V4FSQLFAYAGRKFZ2OST4GXW6NMD66E", "length": 5034, "nlines": 44, "source_domain": "punelive24.com", "title": "glowing skin use this special thing for glowing skin by seeing the results you will be | Glowing Skin : चमकदार त्वचेसाठी 'या' खास गोष्टीचा वापर कराच; परिणाम पाहून तुम्ही व्हाल... | Pune News", "raw_content": "\nHome - ताज्या बातम्या - Glowing Skin : चमकदार त्वचेसाठी ‘या’ खास गोष्टीचा वापर कराच; परिणाम पाहून तुम्ही व्हाल…\nPosted inताज्या बातम्या, लाईफस्टाईल\nGlowing Skin : चमकदार त्वचेसाठी ‘या’ खास गोष्टीचा वापर कराच; परिणाम पाहून तुम्ही व्हाल…\nपुणे – चेहऱ्याच्या (Glowing Skin) सौंदर्यासाठी आपण काय करत नाही सामान्यत: ग्लोइंग स्किन मिळवण्यासाठी लोक महागड्या ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर करतात. अशा अनेक उत्पादनांमध्ये हानिकारक रसायने असतात जी आपल्या त्वचेला (Skin) हानी पोहोचवू शकतात. तुम्हाला घाबरण्याची अजिबात गरज नसली तरी आम्ही तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असणारी वस्तू वापरण्याचा सल्ला देणार आहोत.\nबेकिंग सोडाच्या मदतीने चेहरा चमकदार होईल –\nआम्ही बेकिंग सोडा (Baking Soda) बद्दल बोलत आहोत, ज्याला रासायनिक भाषेत सोडियम बायकार्बोनेट म्हणतात. हे अन्न बेक करण्यासाठी वापरले जाते. त्याच्या मदतीने तुम्ही चेहऱ्यावर एक अद्भुत चमक आणू शकता.\nसर्व प्रथम, एक चमचा बेकिंग सोडा आणि 2 मोठे चमचे संत्र्याची साल घ्या. आता हे दोन्ही मिक्सर ग्राइंडरमध्ये टाकून पेस्ट तयार करा आणि नंतर फेस मास्क प्रमाणे लावा आणि नंतर 15 मिनिटे सुकण्यासाठी सोडा.\nआता चेहऱ्यावर पाण्याचा शिडकावा करून हलक्या हातांनी मसाज करा. शेवटी चेहरा पाण्याने धुवा आणि टॉवेलने स्वच्छ करा.\nपिंपल्सपासूनही सुटका होईल –\nज्या लोकांना मुरुमे आहेत, त्यांनी बेकिंग सोडा आणि पाणी मिसळून पेस्ट तयार करा आणि नंतर ही पेस्ट पिंपल्सवर लावा. आता बोटांच्या मदतीने त्वचेला मसाज करा. शेवटी थंड पाण्याने चेहरा स्वच्छ करा.\nयाची काळजी घ्या –\nबेकिंग सोडा (Baking Soda) चेहऱ्यावर चमक आणू शकतो, परंतु लक्षात ठेवा की सोडा थेट त्वचेवर लावू नका अन्यथा फायदा मिळवण्याच्या प्रयत्नात तुम्हाला त्रास सहन करावा लागू शकतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://tarunbharat.com/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%B9-%E0%A4%9A/", "date_download": "2022-12-01T00:21:14Z", "digest": "sha1:LN4YIDKTDINSQYB575YD2UTMNSYDYUWX", "length": 8724, "nlines": 123, "source_domain": "tarunbharat.com", "title": "पाच तासात मुद्देमालासह चोरट्यास पोलिसांनी केले जेरबंद – Tarun Bharat", "raw_content": "\nअन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय सहन करणे किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप आहे \nपाच तासात मुद्देमालासह चोरट्यास पोलिसांनी केले जेरबंद\nपाच तासात मुद्देमाल���सह चोरट्यास पोलिसांनी केले जेरबंद\nगुन्हे प्रकटीकरण पथकाची उल्लेखनीय कामगिरी\nअक्कलकोट शहरातील खंडोबा मंदिराच्या गाभाऱ्यात एक भाविक कुटुंबासमवेत दि १८ रोजी सकाळी अभिषेक करत असताना गाभाऱ्याबाहेर ठेवलेल्या पिशवीतील पर्सवर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारून दोन मोबाईल फोन ५ हजार पाचशे रुपये असे ३५ हजार ५ शे रुपयांच्या मुद्देमाल लंपास केला होता.याबाबत उत्तर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.\nपोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी संतोष वामन महाडेश्वर वय 64 राहणार रूम नं 42 बीडीडी चाळ नंबर 11 वरळी मुंबई यांच्या झालेल्या चोरीप्रकरणी पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पो ह महादेव चिंचोळकर गजानन गायकवाड चिदानंद उपाध्ये यांना तपासकामी शोध घेत असताना अक्कलकोट बसस्थानक परिसरात एक संशयित व्यक्ती फिरत आहे. हे समजल्यानंतर तात्काळ संशयास्पद व्यक्तीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता योगेंद्र प्रकाश लोके वय 41 रा. ए ३०१दोस्ती कोरल ४ स्टेला नवीन पेट्रोल पंपाजवळ बरामपुर वसई पश्चिम जिल्हा पालघर यास ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ 5500 रोख रक्कम मिळून आला त्यानंतर सदर आरोपीस अटक करून तपास कामी अक्कलकोट न्यायालय येथे हजर करून त्याची पोलिस कोठडी घेतली असता आरोपीने पोलीस कोठडी दरम्यान ३० हजार रुपये किमतीचे २ मोबाईल फोन असा ऐवज काटेरी झुडपात लपवून ठेवला असल्याचे निदर्शनास आले.\nगुन्हे प्रकटीकरण पथकाचे पो ह महादेव चिंचोळकर पो अंमलदार गजानन गायकवाड पो अंमलदार चिदानंद उपाध्ये यांनी सदर गुन्ह्याचा व आरोपीचा तपास अवघ्या पाच तासात लावून मुद्देमालासह आरोपीस जेरबंद केल्याने पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांच्याकडून तिघांचा यथोचित सन्मान करून रोख बक्षीस देण्यात आले.\nशिवाजी विद्यापीठाला कयाकिंग स्पर्धेत पुरुष संघाला रौप्य, कांस्य तर महिला संघाला कांस्य\nनांदणी येथील तरुणाची गळफास घेत आत्महत्या\nसोलापुरातील युवा कलाकाराने साकारली भव्य दुर्गा देवीची प्रतिमा\nतहसिलदार मॅडमही हिरॉईनसारख्याच दिसतात…\nशिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळ्यात आरोग्याचा महायज्ञ\nसोलापुरात हिजाबच्या समर्थनार्थ ‘एक नारी सब पे भारी’ मुस्लीम महिलांचा जयघोष\nविसावा नव्हे पंढरपूरपर्यंत 40 वारकऱ्यांच्यासह पायी जाण्याचा आग्रह : प्रशासनाशी चर्चा\nनिधीअभावी शहरातील प्रकल्प रखडणार नाहीत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/maharashtra/10908/", "date_download": "2022-12-01T00:36:24Z", "digest": "sha1:KHMYKRJKJTFCU7ELO4QPNYJO5DFUN6TU", "length": 9670, "nlines": 117, "source_domain": "mnews.esy.es", "title": "अष्टविनायक तीर्थक्षेत्रांपैकी सर्वात श्रीमंत मंदिरात चोरी; दानपेटी, सुवर्णलेपीत छत्री पळवली | Maharashtra News", "raw_content": "\nHome Maharashtra अष्टविनायक तीर्थक्षेत्रांपैकी सर्वात श्रीमंत मंदिरात चोरी; दानपेटी, सुवर्णलेपीत छत्री पळवली\nअष्टविनायक तीर्थक्षेत्रांपैकी सर्वात श्रीमंत मंदिरात चोरी; दानपेटी, सुवर्णलेपीत छत्री पळवली\nधर्मेंद्र कोरे/ म. टा. वृत्तसेवा, : देशभरासह महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आणि अष्टविनायक तिर्थक्षेत्रांपैकी सर्वात श्रीमंत अशी ओळख असलेल्या येथील विघ्नहर मंदिरातून श्रींच्या मस्तकावरील सुवर्णलेपीत छत्री चोरट्यांनी चोरून नेली. मध्यरात्री २ च्या सुमारास ही घटना घडली. चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.\nयाबाबत विघ्नहर गणपती देवस्थानचे विश्वस्त गणेश कवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन चोरट्यांनी तोंड कपड्यात झाकले होते. ते सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. साधारण दोन किलो वजनाच्या चांदीत घडवलेली सुवर्णलेपीत छत्री चोरट्यांनी चोरून नेली आहे. तर गाभाऱ्यात असलेल्या दोन दानपेट्यांपैकी एक दानपेटी फोडली. नंतर ही दानपेटी मंदिराजवळील नदीच्या परिसरात फेकून दिली. या प्रकरणी देवस्थान ट्रस्टच्या वतीने ओतूर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.\nएप्रिल महिन्यात तिजोरीतील रकमेची मोजदाद करण्यात आली होती. त्यानंतर लॅाकडाऊनमुळे मंदिर भाविकांसाठी दर्शनाकरिता बंद असल्याने दानपेटीत फारशी रक्कम नसावी, अशी शक्यता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बी. व्ही. मांडे यांनी व्यक्त केली. चोरीच्या घटनेची माहिती मिळताच जुन्नर पोलिस उपविभागीय अधिकारी दिपाली खन्ना, ओतूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे आणि पथकाने मंदिरात भेट देऊन परिसरातील पाहणी केली. मंदिराच्या भोवती असलेल्या दगडी कुंपणावरून चढून चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला असावा, अशी शक्यता कांबळे यांनी व्यक्त केली. दीड वर्षांपूर्वीदेखील या मंदिरात चोरीचा प्रयत्न चोरट्यांनी केला होता. सध्या करोना आपत्ती काळात मंदिर बंद असल्याने चोरट्यांनी चोरीचा धाडसी प्रयत्न केला असावा, असा पोलिसांचा कयास आहे.\nPrevious articleबिगरबँक वित्तसंस्थांना फटका; हप्तेस्थगितीच्या मुदतवाढीला पारेख यांचा विरोध\nNext articleस्वस्त कर्ज हवंय ; जाणून घ्या सध्याचे 'होम लोन'चे व्याजदर\nUdyanraje Bhosale may leave BJP, मी कोश्यारींच्या विरोधात बोलतोय, भाजपश्रेष्ठींनी माझ्यावर कारवाई करुन दाखवावीच: उदयनराजे भोसले – if bjp not taking action against bhagat...\nडीजे वाजवण्यावरून झाला वाद; ४ जणांनी केली गुंडाची हत्या\niqbal kaskar: Iqbal Kaskar : अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा भाऊ इकबाल कासकरला ईडी करणार अटक\n साताऱ्यातील ‘या’ मोदींना बाँम्बने उडवून देण्याची धमकी, इंटरनॅशनल कॉल आणि मेसेजने...\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://news18marathi.in/?p=1144", "date_download": "2022-11-30T23:06:13Z", "digest": "sha1:KDWTW5WEOHTOOOHFQF6VRECI3D2WR77R", "length": 14051, "nlines": 193, "source_domain": "news18marathi.in", "title": "जिजामाता माध्यमिक विद्यालय देवटाकळीच्या विद्यार्थ्यांची रॅलीतुन जनजागृती – News 18 Marathi", "raw_content": "\nशिवभिषेक सोहळ्यास तमाम शिवप्रेमी यांनी उपस्थित राहावे —- विजयराव देशमुख\nप्राथमिक शिक्षक बँकेच्या राजकारणाची समिकरणे बदलणार -दिव्यांग कर्मचाऱ्यांचे मतदान ठरणार निर्णायक –\nवाघोली येथे डॉ सुधा कांकरिया यांच्या उपस्थितीत स्री जन्माच्या स्वागताची शपथ..\nवडार समाजाच्या वतीने सप्तशृंगी वनी देवी ते भवानी माता मंदिर शेवगावपायी ज्योत\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शेवगाव तालुकाध्यक्षपदी सचिन सातपुते यांची निवड\n” अपहरण झालेल्या तरूणाची शेवगाव पोलीसांनी चोवीस तासात केली सुटका “\nकोटा एक्सलन्स सेंटर चा विदयार्थी नीट व जेईई परीक्षेमध्ये तालुक्यात प्रथम..\nराष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी केली नंदिनी नदीची स्वच्छता\nकिरण साळवे यांना आदर्श अभियंता पुरस्कार प्रदान\nपत्रकार संरक्षण कायद्यासंदर्भात केंद्राशी बोलु – अण्णा हजारे\nHome/महाराष्ट्र/जिजामाता माध्यमिक विद्यालय देवटाकळीच्या विद्यार्थ्यांची रॅलीतुन जनजागृती\nजिजामाता माध्यमिक विद्याल��� देवटाकळीच्या विद्यार्थ्यांची रॅलीतुन जनजागृती\nमुख्य संपादक श्री. लक्ष्मण मडके पाटील08/08/2022\nलोकनेते श्री.मारुतरावजी घुलेपाटील शिक्षण संस्थेचे जिजामाता माध्यमिक विद्यालय देवटाकळी येथे विद्यार्थ्यांनी आजादी का अमृत महोत्सव निमित्त रॅली काढुन जनजागृती केली.\nविद्यार्थ्यांनी गावातुन रॅली काढुन ‘ हर घर तिरंगा’ जनजागृती केली. आणि आजादी का अमृत महोत्सवा निमित्त जिजामाता माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गावातुन रॅली काढुन जनजागृती केली. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी तिरंगा झेंडा घेऊन विविध घोषणा देत, १३ ते १५ ऑगस्ट रोजी “हर घर तिरंगा ” यावर जनजागृती करण्यात आली. या प्रसंगी जिजामाता माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक कैलास भारस्कर, रावसाहेब घनवट,सुधाकर उगले,श्रीमती माया मुळे,प्रकाश उगलमुगले,आबासाहेब वाघमारे, अमोल लोखंडे,बाळासाहेब उगले,जगदिश आरेकर,अशोक खंडागळे,रघुनाथ पटारे,जयकिसन वाघ यांनी सहभाग घेतला.\nबातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा\nमुख्य संपादक श्री. लक्ष्मण मडके पाटील08/08/2022\nमुख्य संपादक श्री. लक्ष्मण मडके पाटील\nचापडगाव शाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी\nवडार समाज शेवगावतर्फे हर घर तिरंगा जनजागृती अभियान संपन्न\nशिवभिषेक सोहळ्यास तमाम शिवप्रेमी यांनी उपस्थित राहावे —- विजयराव देशमुख\nप्राथमिक शिक्षक बँकेच्या राजकारणाची समिकरणे बदलणार -दिव्यांग कर्मचाऱ्यांचे मतदान ठरणार निर्णायक –\nवडार समाजाच्या वतीने सप्तशृंगी वनी देवी ते भवानी माता मंदिर शेवगावपायी ज्योत\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शेवगाव तालुकाध्यक्षपदी सचिन सातपुते यांची निवड\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शेवगाव तालुकाध्यक्षपदी सचिन सातपुते यांची निवड\nदरोडयाच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद “\nकोटा एक्सलन्स सेंटर चा विदयार्थी नीट व जेईई परीक्षेमध्ये तालुक्यात प्रथम..\nशेवगाव नगरपरीषदेच्या १२ प्रभागाची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर\nराक्षीत दिव्यांगांना पाच टक्के निधी वाटप:- बाबासाहेब गडाख\nवडार समाज शेवगावतर्फे हर घर तिरंगा जनजागृती अभियान संपन्न\nशिवभिषेक सोहळ्यास तमाम शिवप्रेमी यांनी उपस्थित राहावे —- विजयराव देशमुख\nप्राथमिक शिक्षक बँकेच्या राजकारणाची समिकरणे बदलणार -दिव्यांग कर्मचाऱ्यांचे मतदा��� ठरणार निर्णायक –\nवाघोली येथे डॉ सुधा कांकरिया यांच्या उपस्थितीत स्री जन्माच्या स्वागताची शपथ..\nवडार समाजाच्या वतीने सप्तशृंगी वनी देवी ते भवानी माता मंदिर शेवगावपायी ज्योत\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शेवगाव तालुकाध्यक्षपदी सचिन सातपुते यांची निवड\nप्राथमिक शिक्षक बँकेच्या राजकारणाची समिकरणे बदलणार -दिव्यांग कर्मचाऱ्यांचे मतदान ठरणार निर्णायक –\nवाघोली येथे डॉ सुधा कांकरिया यांच्या उपस्थितीत स्री जन्माच्या स्वागताची शपथ..\nवडार समाजाच्या वतीने सप्तशृंगी वनी देवी ते भवानी माता मंदिर शेवगावपायी ज्योत\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शेवगाव तालुकाध्यक्षपदी सचिन सातपुते यांची निवड\nदरोडयाच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद “\nकोटा एक्सलन्स सेंटर चा विदयार्थी नीट व जेईई परीक्षेमध्ये तालुक्यात प्रथम..\nशेवगाव नगरपरीषदेच्या १२ प्रभागाची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर\nदरोडयाच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद “\nकोटा एक्सलन्स सेंटर चा विदयार्थी नीट व जेईई परीक्षेमध्ये तालुक्यात प्रथम..\nशेवगाव नगरपरीषदेच्या १२ प्रभागाची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर\nराक्षीत दिव्यांगांना पाच टक्के निधी वाटप:- बाबासाहेब गडाख\nवडार समाज शेवगावतर्फे हर घर तिरंगा जनजागृती अभियान संपन्न\nशिवभिषेक सोहळ्यास तमाम शिवप्रेमी यांनी उपस्थित राहावे —- विजयराव देशमुख\nराक्षीत दिव्यांगांना पाच टक्के निधी वाटप:- बाबासाहेब गडाख\nशेवगाव नगरपरीषदेच्या १२ प्रभागाची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर\nचापडगाव शाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी\nजिजामाता माध्यमिक विद्यालय देवटाकळीच्या विद्यार्थ्यांची रॅलीतुन जनजागृती\nवडार समाज शेवगावतर्फे हर घर तिरंगा जनजागृती अभियान संपन्न\nबातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे\nबातमी देण्यासाठी येथे क्लिक करा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://iyemarathichiyenagari.com/vishwaroop-rajendra-ghorpade-article-on-dnyneshwari/", "date_download": "2022-12-01T00:58:13Z", "digest": "sha1:JSQHWZELQ2RMH4QBN4D5CQRR4EQBNJAO", "length": 17810, "nlines": 192, "source_domain": "iyemarathichiyenagari.com", "title": "विश्वरुपाकडे असे पाहावे...( एकतरी ओवी अनुभवावी) - इये मराठीचिये नगरी", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी महाराज यांना संत तुकारामांनी पाठवलेले अभंग\nमराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nछत्रपती शिवाजी ���हाराजांचे पर्यावरणीय विचार\nमुक्त्यारी समारंभ अथवा श्रीमन्महाराज शाहू छत्रपती, सरकार करवीर यांचा राज्याधिकारस्वीकारोत्सव\nजाणून घ्या अत्यंत दुर्मिळ बॉम्बे किंवा एचएच रक्तगटाबद्दल…\nसंत ज्ञानेश्‍वरांची परंपरा पुढे नेणारे देवनाथ कोण होते \nहे झाड केवळ आढळते महाराष्ट्रात…\nViral Video : फळे काढणीचे सोपे अन् टाकावू बाटलीपासून केलेलं यंत्र…\nNeettu Talks : कार्बन लेसर फेसियल ट्रिटमेंट आहे तरी काय \nझाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या सासरच्या मुळगावाची अशीही ओळख\nअभ्यासक्रमांचे उपयुक्तता मूल्य वाढविण्यासाठी…\nसह्याद्रीच्या कोंदणात वसलेला रांगडा किल्ला…\nचिमणी नक्की काय बोलत असावी बरं….\nपालकचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढल्याचा दावा\nजाणून घ्या माणसाच्या जन्माची गोष्ट…\nसोनसरी, पंद अन् सह्याद्री…\nशाश्वत विकास संकल्पनेचा विचार गरजेचा\nविदर्भातील शेतीक्षेत्रात आढळतात ‘हे’ पक्षी\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nHome » विश्वरुपाकडे असे पाहावे…( एकतरी ओवी अनुभवावी)\nविश्वरुपाकडे असे पाहावे…( एकतरी ओवी अनुभवावी)\nविश्वरुपदर्शन हे आपल्यातील अहंकार, मोह, माया, दुष्ट विचार, मीपणा, क्रोध आदी घालवण्यासाठी आहे. तसेच या समस्याकडेही त्यादृष्टिने पाहून आपणात बदल केल्यास आपली अध्यात्मिक प्रगतीही होईल व आलेल्या समस्यांतून मार्गही सापडू शकेल.\nराजेंद्र कृष्णराव घोरपडे, मोबाईल 8999732685\nतरि मी काळु गा हें फुडें \nसैंध पसरिलीं आणि तोंडे आतां ग्रासीन हें आघवें आतां ग्रासीन हें आघवें 451 \nओवीचा अर्थ – तर अरें, मी काळ आहें हें पक्के समज, मी जगाचा नाश करण्याकरितां मोठा होत आहे. माझी तोंडे चहुकडे पसरलेली आहेत व मी ( त्या तोंडांनी ) हे सर्व आतां गिळून टाकीन.\nदुष्टांच्या सहाराकरिता भगवंताचा अवतार होतो. मग हा भगवंत कोणाच्याही रुपात प्रकट होऊ शकतो. कारण तो सर्वांमध्ये आहे. विश्वरुप हे काही भिती दाखवण्यासाठी नाही. तर आपणाला जागे करण्यासाठी आहे. हे जाणून घ्यायला हवे. विश्वरुपाने दहशत निर्माण होत नाही तर जागृती येते. माणसाला त्याचे खरे स्वरुप समजावून सांगण्यासाठी विश्वरुप दर्शन आहे. सध्याच्या काळात म्हणाल, तर निसर्गाचा प्रकोप असेल किंवा एखादा महामारीसारखा आजार असेल. हे पूर्वीच्या काळीही होते. पण ही संकटे माणसाला भानावर आणण्��ासाठी आहेत. माणसा माणसातील वाढत चाललेला दुरावा दूर करण्यासाठीही आहेत.\nमाणसात माणूसकी निर्माण करण्यासाठी आहेत. यादृष्टिने त्याकडे पाहायला हवे. आपण या संकटाकडे कसे पाहातो यावरही सर्व काही अवलंबून आहे. संकटाकडे सकारात्मकदृष्टिने पाहिल्यास त्यातील समस्या सहज सुटु शकतात. नकारात्मक दृष्टिने पाहिले तर समस्या वाढतच राहतात. आलेली संकटे झेलायला शिकले पाहिजे. हसत हसत त्यांना सामोरे जायला हवे. मनाला विचलित न होऊ देता त्यांचा सामना करायला हवा. विश्वरुपदर्शनाकडेही जसे आपण पाहातो तसेच या समस्यांकडे पाहायला हवे.\nविश्वरुपदर्शन हे आपल्यातील अहंकार, मोह, माया, दुष्ट विचार, मीपणा, क्रोध आदी घालवण्यासाठी आहे. तसेच या समस्याकडेही त्यादृष्टिने पाहून आपणात बदल केल्यास आपली अध्यात्मिक प्रगतीही होईल व आलेल्या समस्यांतून मार्गही सापडू शकेल. सुख होऊ दे किंवा दुःख होऊ दे. दोन्ही गोष्टीने मन विचलित होता कामा नये. मनाची स्थिरता दोन्ही गोष्टीमध्ये सारखीच ठेवायला हवी. मनाचा समतोल साधता आल्यास आपली प्रगती होईल. अध्यात्मिक विकासात या गोष्टींना महत्त्व आहे. आपण काही करत नाही. हे माझ्यामुळे झाला हा आपला अहंकार आहे. मी याला मारले. त्याला मारले. या सर्व अहंकार वाढवणाऱ्या गोष्टी आहेत. आपल्यातील अहंकार जायला हवा. म्हणजेच आपल्यातील मी पणा जायला हवा. हा अहंकार, मीपणा, क्रोध गिळायला आपण शिकले पाहीजे. तो पचवायला आपण शिकले पाहीजे. हे आपण जर करू शकलो. आपण हा आपल्यात बदल घडवू शकलो, तर आपण निश्चितच प्रगती करू शकू. आत्मज्ञान प्राप्तीसाठी याची गरज आहे.\nDnyneshwarirajendra ghorpadeSant Dnyneshwarज्ञानेश्वरीराजेंद्र घोरपडेसंत ज्ञानेश्वर\nअलवार ( प्रतिमा इंगोले)\nटीम इये मराठीचिये नगरी\nम्हणोनि साधकां तूं माऊली \nनामस्मरणानेच नराचे नारायणात नामांतर\nअंगभूत माजावर आवर घालायलाच हवा\nटीम इये मराठीचिये नगरी May 2, 2022 May 1, 2022\nमाझ्या शिक्षणाची पालवी फुलविणारे साहित्यिक : डॉ नागनाथ कोत्तापल्ले\nइचलकरंजी संस्कृती प्रतिष्ठानतर्फे कादंबरी पुरस्कार जाहीर\nथंडीत त्वचेची अशी घ्या काळजी…\nचला जाणूया नदीला अभियानाचा दुसरा टप्पा…\nसमाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे पुरस्कार जाहीर\nV. R. Gavhane on दोलायमानतेवर चिंतन हवे – डॉ. माधव चितळे\nराजू मरवे-बेळगाव on मलकापूर येथील प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालयात पर्यावरणपूरक दसरा साजरा\nअरूण झगडकर on झाडी शब्दसाधक शिक्षक पुरस्कार\nShashikant Shinde on शिक्षणाचे पसायदान: शैक्षिक यज्ञ \nस्वप्नातून बाहेर पडून वास्तवात राहायला शिकावे\nप्रश्न मुळापासून सोडवायला हवेत तरच ते सुटतात\nनिसर्गातील मुक्त आनंदच देतो मनाला उभारी\nसृष्टीतील सर्व जीवातील ब्रह्म जाणून व्हावे सर्वज्ञ\nमुक्त होणे म्हणजे तरी काय \nप्रेमाच्या पेटीनेच गाठता येतो मोक्षाचा तीर\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा (94)\nकाय चाललयं अवतीभवती (383)\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान (74)\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास (445)\nश्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://tarunbharat.com/school-closed-karnataka/", "date_download": "2022-12-01T00:30:47Z", "digest": "sha1:X26M6XM4WBWFA4TEOHEXSXDOF3Q647GE", "length": 5016, "nlines": 120, "source_domain": "tarunbharat.com", "title": "शाळांना सुट्टी जाहीर – Tarun Bharat", "raw_content": "\nअन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय सहन करणे किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप आहे \nप्रतिनिधी / बेळगाव : वनमंत्री उमेश कत्ती यांच्या निधनामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे, तसेच आज सरकारने आयोजित केलेले विविध कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत. सर्व सरकारी कार्यालयांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.\nकाल रात्री मंत्री उमेश कत्ती यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.\nविधानसभा निवडणुकांसाठी भाजपकडून तयारी\nविद्याभारती राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेला प्रारंभ\nऔद्यौगिक वसाहत निर्माणचे काम बंद पाडणार\nराज्य परिवहन मंडळाच्या बसने ठोकरल्याने मोटार सायकलस्वार जागीच ठार\nकोरोना मृतदेह दफन करायला घेऊन गेलेल्या रुग्णवाहिकेवर दगड फेक, आठ जणांना अटक\nविद्यार्थ्यांनी डॉ.आंबेडकरांचे विचार समाजामध्ये रुजविणे आवश्यक\nकाँग्रेसकडून सतीश जा��कीहोळींना तिकीट\nसमर्थ सोसायटीच्या टिळकवाडी शाखेसाठी भूमीपूजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://virashinde.com/index.php/shinde-collection/provincial-social-council-satara", "date_download": "2022-12-01T00:21:38Z", "digest": "sha1:OEZIXZARDV53PB4FTPTJ2L3H4AKOCDVZ", "length": 17246, "nlines": 198, "source_domain": "virashinde.com", "title": "महर्षि विठ्ठल रामजी शिंदे [ Maharshi Vitthal Ramji Shinde ] - मुख्यपान महर्षि विठ्ठल रामजी शिंदे [ Maharshi Vitthal Ramji Shinde ] - प्रांतिक सामाजिक परिषद, सातारा", "raw_content": "\nप्रांतिक सामाजिक परिषद, सातारा\nमहर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी\nविठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके\nधर्म, जीवन व तत्त्वज्ञान\nमाझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३\nकर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र\nमाझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)\nमहर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी\nलेख, व्याख्याने आणि उपदेश\nमहर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य\nमहर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय\nप्रांतिक सामाजिक परिषद, सातारा\nया परिषदेचें अध्यक्षस्थान देऊन आपण जो माझा बहुमान केला त्याबद्दल मी जरी आपला फार आभारी असलों तरी या मानाकरितां स्वभावप्रवृत्तीमुळें मी अयोग्य व असमर्थ असतांहि आपण त्याकरितां माझीच निवड कां करावी असा प्रश्न माझ्यापुढें उभा राहिल्याशिवाय राहात नाहीं. मी विद्वान नाहीं किंवा व्यवहारांत मोठा धूर्तहि नाहीं, यामुळें राष्ट्रोद्धाराच्या कार्यांतील गाजावाजा न करतां येण्यासारखा जो भाग, म्हणजे ब्राह्मसमाजाच्या मतांचा पुरस्कार व अस्पृश्य वर्गाची सेवा, तोच मीं स्वीकारला आहें. हल्लीं अस्पृश्योद्धाराबद्दल जरी पुष्कळ गाजावाजा केला जात असला तरी या कार्याची खरी कळ राष्ट्राच्या अंतःकरणास जाऊन झोंबलेली नाहीं असें म्हणणें मला भाग आहे. यामुळें आपण माझ्यापेक्षां अधिक लोकप्रिय व अर्थात अधिक वजनदार अशा पुढा-यास हा मान दिला असता तर बरें झालें असते. आपली सूचना मला फार उशीरां व अत्यंत अनपेक्षित रीतीनें आली; व ती विनंति नसून सत्कार्याप्रीत्यर्थ करण्यांत आलेली आज्ञा आहे, आणि जर मीं ती नाकारली तर माझ्या हातून कर्तव्यच्युति होईल असें मला वाटलें. हें अध्यक्षपद स्वीकारण्यांत माझ्याकडून जो अतिक्रम झाला आहे त्याबद्दल यांकडे पाहून आपण क्षमा करावी अशी माझी विनंति आहे.\n१ प्रस्तावना 22 August 2022\nह्या व्यापाराचें पिलूं 22 August 2022\nही कोणत्या राष्ट्राची भाषा\nहर्ष आणि चालुक्य 22 August 2022\nस्वरवै���िष्ट्य 22 August 2022\nसामाजिक सुधारणेचा व्यापक अर्थ 22 August 2022\nसिंहलद्वीपांतील डच मिशनच्या प्रचारपद्धतीचा मासला 22 August 2022\nसामाजिक व धार्मिक बाबी 22 August 2022\nसाक्षात्कारी वाङ्मय 22 August 2022\nसांप्रदायिक अस्पृश्यता 22 August 2022\nसमाजसुधारणा यशस्वी कां होत नाहीं\nसमाजशास्त्रीय विचार 22 August 2022\nसंस्थानी शेतकरी परिषद, तेरदळ 22 August 2022\nश्वेताश्वेतरोपनिषद ऊर्फ शिवगीता 22 August 2022\nश्रीशाहू व नाना 22 August 2022\nशैव, बौद्ध आणि वैष्णवांची परंपरा 22 August 2022\nशेतकरी व सरकार 22 August 2022\nशेतकरी आणि भांडवलदार 22 August 2022\nशेतकरी आणि काँग्रेस 22 August 2022\nशेतक-यांचा स्वयंनिर्णय 22 August 2022\nशीख धर्म मुसलमान संस्कृतीचा प्रवेश 22 August 2022\nशब्दकोश (कानडी) 22 August 2022\nशक्ति अथवा देवी भागवत 22 August 2022\nव्यापाराचा इतिहास 22 August 2022\nव्याख्यान दुसरें 22 August 2022\nव्याकरण (कानडी) 22 August 2022\nव्यभिचाराचा सांवळागोंधळ 22 August 2022\nवेदोक्त आणि पुराणोक्त 22 August 2022\nविष्णु-भागवत 22 August 2022\nविषारी जाळें 22 August 2022\nवासुदेव आणि एकान्तिक धर्म 22 August 2022\nवाळवें तालुका शेतकरी परिषद, बोरगांव 22 August 2022\nवारकरी पंथाची लोकसत्तात्मकता 22 August 2022\nव-हाडी आणि इतर शाखा 22 August 2022\nलिखित इतिहासाचे पुरावे 22 August 2022\nलिंगायत धर्म 22 August 2022\nराष्ट्रधर्म आणि सार्वत्रिक धर्म 22 August 2022\nराधामाधव–विलास–चंपू : आणि रा. राजवाडे. 22 August 2022\nराजकीय स्वरूप 22 August 2022\nमुख्य मुद्दा 22 August 2022\nमुंबई इलाखा शेतकरी परिषद, पुणें 22 August 2022\nमांत्रिकांची दुकानदारी 22 August 2022\nमहाराष्ट्राच्या उत्कर्षाचा एकमेव मार्ग \nमहाराष्ट्राचा गांवगाडा 22 August 2022\nमहाराष्ट्र विद्यापीठ व कर्नाटक मराठीचा प्रवास 22 August 2022\nमहाराष्ट्र भागवत धर्म 22 August 2022\nमहाराष्ट्र नाना शंकरशेटला कां विसरला\nमहाराज शिवाजी आणि महात्मा गांधीजी 22 August 2022\nमहानुभाव पंथ 22 August 2022\nमहात्मा फुले व केशवचंद्र सेन (साम्य) 22 August 2022\nमहात्मा फुले व केशवचंद्र सेन (भेद) 22 August 2022\nमराठ्यांविरुद्ध आगळीक 22 August 2022\nमराठ्यांतील प्रसिध्द राजघराणीं 22 August 2022\nमराठे हिशेबी नाहींत 22 August 2022\nमराठे आणि पेशवे 22 August 2022\nमराठींत कानडी शब्दांचा भरणा 22 August 2022\nमराठ्यांची पूर्वपीठिका 22 August 2022\nमग महारामांगांचे काय हाल वर्णावेत \nमंदिरें आणि मूर्ति 22 August 2022\nमंत्र आणि तंत्र 22 August 2022\nभावी सुधारणा 22 August 2022\nभागवतधर्म आणि महाराष्ट्रधर्म (व्याख्यान पहिले) 22 August 2022\nभागवतधर्म आणि महाराष्ट्रधर्म (व्याख्यान दुसरे) 22 August 2022\nभागवत धर्माचा पाया 22 August 2022\nभागवत धर्म विकास 22 August 2022\nब्राह्म समाज आणि बौद्ध धर्म (व्याख्यान तिसरें) 22 August 2022\nब्रह्मानंद केशवचंद्र सेनः त्याचें विश्वधर्म विकासांतील स्थान 22 August 2022\nब्रह्मदेशांतील बहिष्कृत वर्ग 22 August 2022\nबौद्धांचा इतर भागवतांशीं संबंध 22 August 2022\nबोल्शेव्हिझमचा बागुलबोवा 22 August 2022\nप्रांतिक सामाजिक परिषद, सातारा 22 August 2022\nपूर्वपीठिका 22 August 2022\nपूर्व बंगाल्यांतील अस्पृश्य वर्गाच्या उच्च शिक्षणाची प्रगति 22 August 2022\nपुराणिक आणि हरिदास 22 August 2022\nपुराणांचा विपर्यास 22 August 2022\nपुण्यांतील जाहीर सभा 22 August 2022\nपुणेरी पेशव्यांची राष्ट्रीय कामगिरी\nपरिषदेचें सहकार्य 22 August 2022\nपरिशिष्ट चौथें 22 August 2022\nपंथाचा प्रसार व अवनति 22 August 2022\nपंजाब प्रांत 22 August 2022\nनिराळे भागवत पंथ 22 August 2022\nनामांच्या विभक्ति 22 August 2022\nनामदेव तुकाराम 22 August 2022\nध्येयात्मक प्रयत्नांतील ऐक्य 22 August 2022\nदोन ज्ञानदेव व तीन नामदेव 22 August 2022\nदारूची बंदी कीं शिक्षणाची सक्ति\nदारुचा व्यापार, सरकार आणि बहुजनसमाज 22 August 2022\nतांत्रिक वाममार्ग 22 August 2022\nतपशिलाचें वर्गीकरण 22 August 2022\nतत्त्वज्ञान आणि समाजशास्त्र 22 August 2022\nजैन लिंगायतांशीं भांडकुदळपणा व महाराष्ट्राची बदनामी 22 August 2022\nजैन आणि बौद्ध भागवत 22 August 2022\nजमीनदार वर्ग 22 August 2022\nचैतन्यचरित्र 22 August 2022\nचैतन्य पंथाची भूमिका 22 August 2022\nचातुर्मास्य, तुकोबा व त्यांची टवाळी 22 August 2022\nचांदवड तालुका शेतकरी परिषद, वडनेर 22 August 2022\nचळवळीचा कोंडमारा 22 August 2022\nगुरु गोविंदसिंग 22 August 2022\nगुप्तांचा काळ 22 August 2022\nक्रियापदांच्या विभक्ति 22 August 2022\nकौलिकता हाच आत्मीय शिक्षणाचा पाया 22 August 2022\nकोंकणी व मराठी परस्पर संबंध 22 August 2022\nकोंकण ह्या नांवाची व्युत्पत्ति 22 August 2022\nकेवळ ब्राह्मणेतर द्वेष 22 August 2022\nकुणब्यांची जूट 22 August 2022\nकानडी विरुद्ध मराठी 22 August 2022\nकानडी क्रियापदें 22 August 2022\nकानडी आणि मराठी तुलनात्मक अध्ययन 22 August 2022\nकर्नाटकाची दुर्दशा 22 August 2022\nओढिया जगन्नाथ 22 August 2022\nऐतिहासिक विवेचन 22 August 2022\nआवर्षण, कीड मुंगी, भिकारबुणगे 22 August 2022\nआधुनिक रूपान्तरें 22 August 2022\nअस्सल राजपुतांचीं मूळ ३६ कुळें 22 August 2022\nअस्पृश्यांचें राजकारण 22 August 2022\nअस्पृश्यांची शेतकी परिषद 22 August 2022\nअशोक आणि वैष्णव धर्म 22 August 2022\nअमेरिकेंतले शेतकरी 22 August 2022\nअण्णांच्या लेखसंग्रहाबाबत - २ 22 August 2022\nअण्णांच्या लेखसंग्रहाबाबत 22 August 2022\nअखिल भोर संस्थान प्रजापरिषद 22 August 2022\n''भागवत'' शब्दाचा इतिहास 22 August 2022\nसमाजशास्त्र 22 August 2022\nकर्मवीर शिंदे यांचा जीवनक्रम 22 August 2022\nउपसंहार (कानडी) 22 August 2022\nमहर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.rangmaitra.com/887-mahalagori/", "date_download": "2022-12-01T00:32:31Z", "digest": "sha1:WG5RE5CRE46VNVKG3HJBAUPR57GTJD3F", "length": 10136, "nlines": 113, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "मराठी कलावंत खेळणार ‘महालगोरी’ | Rangmaitra", "raw_content": "\n‘ठिपक्यांची रांगोळी’त नवा ट्विस्ट\n‘विश्वनायक’द्वारे हिंदी रंगमंचावर ‘विकास’ झेप\nढाका’ मध्ये ‘मोऱ्या’ची निवड\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nगाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल\n‘डॉक्टर डॉन’ला नवं वळण…\nजिजाऊंच्या भूमिकेत भार्गवी चिरमुले\nवास्तववादी चित्रकार संतोष शंकर लाड\n‘राजा रानी…’ पुन्हा येणार २१ जुलैपासून\nHome सांस्कृतिक उपक्रम मराठी कलावंत खेळणार ‘महालगोरी’\nमराठी कलावंत खेळणार ‘महालगोरी’\nसप्टेंबरअखेरीस अकलूजमध्ये रंगणार सामने\nआताच्या पिढीला फारशी माहिती नसलेला ‘लगोरी’ हा खेळ मराठी नाट्य-सिने कलावंत खेळणार असून, सप्टेंबर २०१६च्या अखेरीस या ‘महालगोरी’चे सामने अकलूज येथे होणार आहेत. २८ ऑगस्टला या उपक्रमाचे उद्घाटन राज ठाकरे यांच्या हस्ते गोरेगाव पूर्व येथील वेस्टीन हॉटेलमध्ये संपन्न झाले.\nया आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे आयोजन एशियन एंटरटेनमेंटचे सचिन साळुंखे आणि निमंत्रक शिवरत्न एंटरटेनमेंटचे धैर्यशील मोहिते पाटील यांनी केले आहे. संकल्पना तेजपाल वाघ आणि व्यवस्थापन फ्रेमएलिमेंट्स यांच्या द्वारे केले जाणार आहे. झी टॉकीज वाहिनीवर या सामन्यांचे प्रसारण होणार आहे.\nलगोरी म्हंटलं की सर्वानाच आपले बालपण आठवते. या खेळाशी प्रत्येकाचे काही ना काही नाते असतेच. लगोरी .. डिकोरी… लगूरी अशा अनेकविध नावानी या खेळाला ओळखले जाते. ‘लगोरी’ हा महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ आहे, असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही कारण याचे काही पौराणिक संदर्भसुद्धा मिळतात. शिवाय या खेळाला आता आंतरराष्ट्रीय मान्यताही मिळाली आहे.\n‘महालगोरी’चे वैशिष्ट्य असे आहे कि यामध्ये खेळ आणि मनोरंजन यांचा अनोखा संगम पाहायला मिळणार आहे. आपले मराठी कलाकार यामध्ये भाग घेणार आहेत. आठ टीम्स आणि त्यांचे कॅप्टन अशी यांची विभागणी असेल. प्रत्येक टीमच नाव एका किल्ल्यावर आधारित असेल. या टीम्स च्या माध्यमातून महाराष्ट्रातील किल्ल्याना प्राधान्य देण्याचा प्रयत्न आयोजकांचा आहे. याच बरोबर विजेत्यांच्या बक्षिसाची रक्कम किल्ल्यांचे संवर्धन करणाऱ्या एनजीओला देण्यात येणार असून, किल्ल्यांची साफसफाई आणि चांगली व्यवस्था ठेवणाऱ्या एनजीओला मदत करण्याचा आयोजकांचा हेतू आहे.\nउद्घाटनप्रसंगी प्रसाद ओक आणि संजय नार्वेकर यांनी रंगमंचावर लगोरीचा खेळ खेळून सामन्याला सुरुवात केली. या क्रीडा मालिकेचे शीर्षक गीत संगीतकार रोहन – रोहन यांनी केले आहे.\nसंजय जाधव, प्रसाद ओक, संजय नार्वेकर, अभिजित पानसे, सोनाली कुलकर्णी, स्मिता गोंदकर, हेमांगी कवी, केदार शिंदे, संग्राम साळवी, आदिनाथ कोठारे, मनीषा केळकर, श्रुती मराठे असे अनेक मान्यवर कलाकार खेळणार आहेत.\nरांगडा रायगड, सरखेळ सिन्धुदुर्ग, अभेद्य अकलूज, नरवीर सिंहगड, पावन पन्हाळा, सरदार शिवनेरी, झुंजार राजगड, बुलंद प्रतापगड.\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nसावनी रविंद्रचे ‘वंदे गणपती’\n‘टाईड’च्या जाहिरातीत आयुषमान झाला बाई\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०२२ रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/tag/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%93%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2022-12-01T00:36:47Z", "digest": "sha1:KLXQDX5UNMSD7YHZAAPP564UFAKAJMRB", "length": 5319, "nlines": 102, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "आर्केओगिरी | थिंक महाराष्ट्र", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nआर्केओगिरी : माझा पुरातत्त्वाचा शोध (Archaeogiri – My Passion)\n‘आर्केओगिरी’ या संकल्पनेचे पहिले बीज माझ्या मनात नेस्पेरेन्नूब या, तीस शतकांपूर्वी मरण पावलेल्या इजिप्शियन धर्मगुरूने रोवले...\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/maharashtra/30295/", "date_download": "2022-12-01T00:38:20Z", "digest": "sha1:YBLMTVZTKVXPDRP7TX5TROCPI24KXOJB", "length": 11777, "nlines": 107, "source_domain": "mnews.esy.es", "title": "बलात्काऱ्यांविषयी भाजपलाच आत्मियता; सचिन सावंत यांचा हल्लाबोल | Maharashtra News", "raw_content": "\nHome Maharashtra बलात्काऱ्यांविषयी भाजपलाच आत्मियता; सचिन सावंत यांचा हल्लाबोल\nबलात्काऱ्यांविषयी भाजपलाच आत्मियता; सचिन सावंत यांचा हल्लाबोल\nमुंबई: राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला असला तरी देखील राठोड प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य करत आहे. राठोड यांच्यावर एफआयआर दाखल करा, त्यांना अटक करा अशा मागण्या भाजपच्या नेत्यांकडून होत आहेत. याला प्रत्युत्तर देत काँग्रेसचे सरचिटणीस आणि प्रवक्ते यांनी भाजपवर प्रश्नांची सरबत्ती करत कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.\nया प्रकरणात भाजपाची ‘चित मैं हारा, पट तू जिता,’ अशी दुटप्पी भूमिका समोर आली आहे, असे सचिन सावंत यांनी म्हटले आहे. बलात्काराचा आरोप असलेल्या निहालचंदचा राजीनामा मोदी यांनी का घेतला नाही, तसेच गुजरातमध्ये एका महिलेच्या टेहळणीसंदर्भातील ऑडीओ टेपचे प्रकरण भाजपाने का दाबले, तसेच गुजरातमध्ये एका महिलेच्या टेहळणीसंदर्भातील ऑडीओ टेपचे प्रकरण भाजपाने का दाबले असे प्रश्न सावंत यांनी विचारले आहेत.\nमहिला अत्याचारावरील असंवेदनशीलता व बलात्काऱ्यांविषयीची भाजपाची आत्मियता अनेक प्रकरणात समोर आली आहे. यातून भाजपाचा दुट्टपीपणा, दांभिकता आणि दुहेरी मापदंड उघडे पडलेले आहेत, असे सावंत यांनी म्हटले आहे. सन २०१४ साली बलात्काराचा आरोप असलेल्या निहालचंद यांना मंत्रिमंडळात का घेतले गेले आणि आरोप झाल्यानंतरही पंतप्रधान मोदींनी त्यांचा राजीनामा का घेतला नाही याचे उत्तर भाजपाने द्यावे, असे आव्हान सावंत यांनी भाजपला केले आहे.\nक्लिक करा आणि वाचा-\nसंजय राठोड प्रकरणी ऑडीओ टेपवरून बोंब ठोकणाऱ्या भाजपा नेत्यांनी गुजरातमधील एका महिलेची पोलिसांनी केलेल्या टेहळणी प्रकरणातील ऑडिओ टेप का दाबण्यात आली असा प्रश्न सावंत यांनी विचारला आहे. या प्रकरणात एका मंत्र्यांच्या आदेशाने गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने, ती महिला कुठे जाते असा प्रश्न सावंत यांनी विचारला आहे. या प्रकरणात एका मंत्र्यांच्या आदेशाने गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने, ती महिला कुठे जाते काय करते याची टेहळणी केली होती. त्या प्रसंगातील ऑडिओ टेपमध्ये पोलीस आणि एका मंत्र्यांचे संभाषण समोर आले होते. त्या संभाषणातदेखील महिला, पोलीस, मंत्री याबरोबरच एक ‘साहेब’ देखील सहभागी असल्याचे दिसून आले होते. ते ‘साहेब’ कोण हे अजूनही गुलदस्त्यातच राहिले आहे, असे सावंत म्हणाले.\nक्लिक करा आणि वाचा-\nया ऑडिओ टेपच्या चौकशीची मागणी विरोधकांनी केली होती. मात्र ती महिला किंवा तिच्या आईवडिलांपैकी कोणीही तक्रार केली नाही, असे उत्तर गुजरात सरकारने दिले होते. त्यावेळी त्या मंत्र्याचा राजीनामा घेतला गेला नाही आणि ती महिला आणि तिचे आईवडील दबावात नसतील का या प्रश्नाचे उत्तरही दिले गेले नाही. या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याचे धारिष्ट्य भाजपा दाखवील का या प्रश्नाचे उत्तरही दिले गेले नाही. या प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याचे धारिष्ट्य भाजपा दाखवील का असा प्रश्नही सावंत यांनी विचारला.\nक्लिक करा आणि वाचा-\nभाजपच्या नेत्यांनी बलात्काऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम केले आहे हे कथुआ, उन्नाव, हाथरस बलात्कार प्रकरणात देशाने पाहिले आहे. बलात्कार प्रकरणी जेलमध्ये गेलेल्या भाजपा आमदार कुलदिपसिंग सेनगरला भेटायला साक्षी महाराज गेले होते. त्या पीडित महिलेला मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या घरासमोर आत्महत्येचा प्रयत्न करावा लागला आहे. तिच्या वडिलांना ठार मारले गेले आहे. चिन्मयानंदच्या प्रकरणी पीडित मुलीलाच अटक करण्यात आली. हे पाहता भाजपला महिला अत्याचारांवर बोलण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे सावंत यांनी म्हटले आहे.\nPrevious articleमराठा आरक्षण: काँग्रेसला फडणवीसांच्या हेतूवरच शंका\nNext articleकंगनाविर��धात जामीनपात्र वॉरंट जारी; 'हे' प्रकरण भोवणार\nUdyanraje Bhosale may leave BJP, मी कोश्यारींच्या विरोधात बोलतोय, भाजपश्रेष्ठींनी माझ्यावर कारवाई करुन दाखवावीच: उदयनराजे भोसले – if bjp not taking action against bhagat...\nकरोना: केंद्राच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी​, १ एप्रिलपासून होणार लागू\nराज ठाकरे सभा: ‘हिंदू जननायक’ राज ठाकरे, औरंगाबाद सभेसाठी लागलेल्या बॅनरची राजकीय चर्चा – raj...\nकरोनाबाधितेचा मृतदेह स्वच्छतागृहात; कोर्टाने दिला 'हा' महत्त्वपूर्ण आदेश\nगोपीचंद पडळकर यांनी अंगावर गाडी घातली; शिवसेना कार्यकर्त्याचा आरोप – serious allegations against gopichand padalkar...\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.rangmaitra.com/146-madhavi-joshi/", "date_download": "2022-12-01T00:37:41Z", "digest": "sha1:NE5RP45RCZ6GFAPFKG26R4WQNJM6VYNF", "length": 8086, "nlines": 108, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "146-madhavi-joshi | Rangmaitra", "raw_content": "\n‘ठिपक्यांची रांगोळी’त नवा ट्विस्ट\n‘विश्वनायक’द्वारे हिंदी रंगमंचावर ‘विकास’ झेप\nढाका’ मध्ये ‘मोऱ्या’ची निवड\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nगाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल\n‘डॉक्टर डॉन’ला नवं वळण…\nजिजाऊंच्या भूमिकेत भार्गवी चिरमुले\nवास्तववादी चित्रकार संतोष शंकर लाड\n‘राजा रानी…’ पुन्हा येणार २१ जुलैपासून\nहॉटेल लीलाच्या कलादालनात चित्रप्रदर्शन सुरू\nपुण्याच्या प्रसिद्ध रंगलेखिका माधवी जोशी यांचे ‘निर्मिती’ हे चित्रप्रदर्शन २७ फेब्रुवारीपासून अंधेरी येथील हॉटेल लीलाच्या कलादालनात सुरू झाले असून, ते ५ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे.\n‘निर्मिती’तील कलाकृती मुख्यत: अनादी काळातील संस्कृती वैभव, इतिहास व वैदिक काळापासून असणाऱ्या धार्मिक रुढी–परंपराचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या आहेत. शंख, चक्र, गदा, डमरू, त्रिशूल अशी चिन्ह वापरून शीव–शक्ती त्याचप्रमाणे कासव, मासा, सूर्य, चंद्र व दशकावतार यावर आधारित आहेत. जन्म,मृत्यू, पुनर्जन्म व अवतार याचे महत्त्व ही चित्र सांगतात. मानवी जीवनातील मूल्ये,संस्कृती, निष्ठा, परंपरा व त्याचे महत्त्व या संकल्पनेभोवती ही चित्रमालिका गुंफलेली आहे.\nलहानपणापासून चित्रकलेची आवड असणाऱ्या माधवी जोशी यांनी अभियांत्रिकी क्षेत्रातील पदवी घेतली असली तरी त्या गेली १५ वर्षे चित्रकलेत रमल्या आहेत. त्यांच्या कलाकृतींची देश-विदेशात असंख्य प्रदर्शने भरली आहेत. माधवी जोशी यांचं कलाशिक्षण पुणे येथे झालं. नंतर काही एकल व सामूहिक प्रदर्शनांद्वारे त्यांनी आपली चित्रं पुणे, नवी दिल्ली, बंगलोर आदी ठिकाणी विविध कलादालनांतून सादर केली आहेत.\nअलीकडेच त्यांच्या चित्रांचं प्रदर्शन नरिमन पॉइंट येथील हॉटेल ट्रायडेंटच्या आर्ट वॉक कलादालनात लागले होते. त्या चित्रांतून माधवी यांनी स्त्रीसौंदर्य आणि तिच्या मनातील विविध भावना व त्यातील वैविध्य रेखाटले होते.\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nसावनी रविंद्रचे ‘वंदे गणपती’\n‘टाईड’च्या जाहिरातीत आयुषमान झाला बाई\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०२२ रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97-%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2022-12-01T00:38:35Z", "digest": "sha1:OQFNT7RLZVNDZXABZK32YVBDGCOUEQPE", "length": 25290, "nlines": 195, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "राँग थिअरी | थिंक महाराष्ट्र", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nHome साहित्य पुस्‍तक परिचय राँग थिअरी\nआपण आणि आपल्या आजुबाजूचा जगरूपी पसारा याविषयी विचार करणे ही माणसाच्या आवडीची गोष्ट. लहान मूलसुद्धा स्वत:साठी त्याच्या परीने तसा विचार करत असते. अजमावत असते, की हे काय विश्व आहे – येथे काय केले जाऊ शकते… मला काय काय करता येऊ शकते… काय केले तर मजा येते… काय झाले तर धडपडायला होते… त्याला त्रास कशामुळे होतो… त्याच्यामुळे दुसऱ्याला त्रास कधी होतो…\nमाणूस अनुभवाच्या प्रक्रियेतून, विचार करण्यातून मोठा होतो. त्याचे लहानपणीचे काही समज-गैरसमज कुणी न सांगता बदलतात; काही तसेच राहतात, भक्कम होतात. त्याचे आकलन ��डवण्याला – स्वानुभवाच्या जोडीला इतरांचे अनुभव, काही सामुहिक माहिती (पुस्तके, वर्तमानपत्रे इत्यादी) – मदत करतात. त्या सगळ्यातून त्याचा कॉमन सेन्स किंवा सर्वसाधारण समज आकाराला येतो.\nकॉमन सेन्स माणसाला जगणे सोपे करण्याला मदतशील असतो; परंतु कॉमन सेन्स सगळ्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नाही. पसाऱ्यातील गुंता जेवढा वाढत जातो आणि जगणे जेव्हा अवघड वाटू लागते तेव्हा गुंता सोडवण्यासाठी कॉमन सेन्सच्या पलीकडचा प्रयत्न लागतो. गिरीश अभ्‍यंकर लिखित ‘राँग थिअरी’ हा तसा प्रयत्न आहे.\nतो प्रयत्न का करायचा याचे उत्तर ही ‘राँग थिअरी’ या पुस्तकाची कळीची गोष्ट आहे. त्या प्रयत्नाचे उद्दिष्ट ‘मजेत राहणे’ असे आहे. ते पुस्तक ‘आपल्याला मजेत राहायला आवडतं बुवा’ ही कबुली ज्यांना द्यावीशी वाटते त्यांच्यासाठी आहे. मजेत राहण्यासाठी मानवतील तेवढे कष्ट आणि सोसवतील तितपत धोके किंवा हानी असे समीकरण जुळावे लागते.\nमाणूस किंमत आणि मिळकत हा व्यवहार जाणतो. तो व्यवहार फायद्याचा – जिथे किंमत कमी किंवा परवडेलशी आणि मिळकत जास्त हे मान्य करता येते. माणसाला ज्या उलाढाली जगताना आणि जगवताना कराव्या लागतात त्यांची त्याला अशी फायद्याची मांडणी करता आली, म्हणजे कष्ट आणि हानी ही किंमत आणि सुरक्षित, आरामदायी, मजेचे जगणे म्हणजे मिळकत असे माणसाचे समीकरण त्याला मांडता येते. त्याला व्यवहार तोट्याचा दिसत असेल तर तो काय करत आहे त्याचा पुनर्विचार करता येतो आणि मुख्य म्हणजे जगणे सोपे करणाऱ्या उत्तरांपर्यंत हळुहळू पण हमखास पोचता येते ही ‘राँग थिअरी’ची मांडणी आहे.\nपण हे ओळखावे कसे किती म्हणजे खूप किंवा कमी यांची व्याख्या हरेक माणसागणिक निराळी. असे असताना त्या प्रश्नाला एका पुस्तकात उत्तरे कशी शोधता येतील किती म्हणजे खूप किंवा कमी यांची व्याख्या हरेक माणसागणिक निराळी. असे असताना त्या प्रश्नाला एका पुस्तकात उत्तरे कशी शोधता येतील तर त्याचे उत्तर असे आहे, की अशी ‘रेडिमेड’ उत्तरे किंवा सर्वांना चालतील अशी आध्यात्मिक वचने त्या पुस्तकात नाहीत. त्या पुस्तकात विश्वनियमांचा ऊहापोह आहे. विश्वनियम किंवा ‘युनिव्हर्सल लॉज’ यांची सर्वसाधारण ओळख माणसाला असते. (जसे, की गुरुत्वाकर्षण हा विश्वनियम आहे.) विज्ञानाच्या, अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना त्यांची ओळख अभ्यासक्रमातूनदेखील झालेली असते. विश्वनियमांचा विचार विज्ञानाच्या, त्यातही भौतिकशास्त्राच्या बंधनात अनेक वर्षे राहिला. विश्वनियम असे म्हणताना माणूस हादेखील विश्वाचा भाग आहे आणि माणसावर देखील त्या नियमांचा प्रभाव असतो ही जाणीव अलिकडची आहे. माणसाच्या जगाचा आणि विश्वनियमांचा संबंध नेमका कशा प्रकारचा आहे हे तपासण्याचे काम फार थोड्या विचारवंतांनी केले आहे. त्यातही अर्थशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास या ‘मानव विद्या’ (ह्युमॅनिटीज्) शाखांशी त्यांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न झालेला आहे. परंतु माणसाच्या रोजच्या जगण्याशी त्या नियमांचा काय संबंध आहे हे तेवढ्या स्पष्टपणे उलगडून सांगितलेले वाचण्यास मिळणे अवघड आहे. तशा तऱ्हेचा, खऱ्या अर्थाने मूलभूत विचार नजीकच्या मराठी समाजात होत आहे ही दखल घेण्यासारखी गोष्ट आहे.\nते नियम कोणते आणि त्यांचा व माणसाचा संबंध काय याचे विवेचन पुस्तकात आहेच. त्या नियमांच्या प्रकाशात माणूस त्याच्याकडे आणि त्याच्या आजुबाजूच्या घटितांकडे बघू लागला, की त्याला असे का आणि तसे का नाही आणि तसे का नाही या प्रश्नांची सहज पडताळता येतील अशी उत्तरे मिळू लागतात. विश्वनियम हे सार्वकालिक आणि सर्व ठिकाणी लागू होणारे असल्यामुळे त्यांना अपवाद असत नाही किंवा विज्ञानाच्या भाषेत सांगायचे तर अपवाद सापडण्याची शक्यता अतिदुर्मीळ असते. थोडक्यात, ते सूत्र समजावून घेतले असता पसाऱ्याची उकल करण्याची गुरुकिल्ली सापडते. कोणत्या प्रकारच्या घटना संभवनीय आहेत आणि नाहीत याचा माणसाला त्याच्यासाठी वेध घेता येतो. (उदाहरणार्थ, कोणीही येऊन त्याला ‘अमुकतमुक’ ऊर्जास्रोत सापडला, की आपल्याला लॉटरी लागणार आहे अशा प्रकारच्या भूलथापा सांगून बनवू शकत नाही.) असंभवनीय गोष्टींच्या मागे लागून माणसाला महत्त्वाचा वेळ, कष्ट आणि तज्जन्य हानी टाळता येते. इतरांना त्याच्यामुळे त्रास होण्याचा संभव कमी होतो. संघर्ष आणि तडजोड या दोन्हींपासून त्याला लांब राहता येते. जगणे सोपे करणाऱ्या त्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत हे वेगळे पटवून देण्याची गरज नाही.\n‘राँग थिअरी’ हे पुस्तक तंत्रज्ञान आणि माणूस यांच्यातील नेमका संबंध ओळखण्याला मोलाची मदत करते. तंत्रज्ञानाचे नेमके स्वरूप ओळखता आले तर त्याला डोक्यावर बसवणे आणि तंत्रज्ञान अजिबात न वापरण्याची भाषा करणे ही दोन्ही टोके टाळता येतात. तंत्रज्ञानाकडे डोळसपणाने बघता येते. तंत्रज्ञानाच्या अंतरंगाचा तसा वेध पुस्तकात घेतला आहे, की त्यामुळे सर्वसामान्य माणसाला आणि तंत्रज्ञाला, दोघांनाही त्याचा अचूक बोध व्हावा. मुख्य म्हणजे स्वत:साठीचे लहानमोठे निर्णय नियमांच्या प्रकाशात घेता यावेत यासाठी ते पुस्तक उद्युक्त करते.\nपुस्तकाची सुरुवात जरी ‘माणूस आणि त्याच्या आजुबाजूचे जग’ अशी होत असली तरी शेवटाकडे लेखक ‘मी’पर्यंत येतो. माणूस ही प्रजाती म्हणून माणसा- माणसांत असलेला सारखेपणा ओळखून सुरुवातीचे विवेचन केलेले असले तरी ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ हेदेखील खरे. त्यामुळे सर्वांनी काय करावे, असे असावे-तसे नसावे अशी ‘विद्यार्थ्यांची भाषा’ सोडून ते ‘स्वत:’कडे वळतात. त्यांनी त्यांचा स्वत:चा विश्वनियमांच्या प्रकाशात अभ्यास कसा केला, स्वत:ला काय हवे- काय नको ते कसे शोधले आणि त्यातून जी जीवनसरणी आकाराला आली त्यातील ते वाटून घेण्याजोगे आहे, म्हणजे तंत्रज्ञानातील विविध प्रकारचे प्रयोग, जीवनशैली, सवयी यांचा उल्लेख अभ्यंकरांनी ‘माय ब्लॉग’ या प्रकरणात केलेला आहे. त्यातील अनेक गोष्टी वाचकाला अनुकरणीय वाटतात, परंतु त्याला तसे जमेल का असा विचारही त्याच्या मनात येण्याची शक्यता वाटते.\n‘चांगले असले तरी त्याला काही लगेच जमणे शक्य नाही’ अशी विफलतेची भावना मनात असण्याचे कारण नाही असे वाचकाला पुस्तकातूनच कळते. त्याने त्याचा स्वत:चा विचार करून त्याच्यात बदल घडवायचा आहे, त्यात काही कोणाला प्रोग्रेस रिपोर्ट द्यायचा नाही, की त्याला कोणी त्याचे सर्टिफिकेटही देणार नाही. माणसाने त्याच्यासाठी काही आवश्यक बदल करताना ते हळू हळूच केले पाहिजेत. तिथे घाई उपयोगाची नाही, कारण जे बदल हळू होतात ते दूरगामी असू शकतात. तेदेखील उत्क्रांतीच्या प्रक्रियेतून दिसून येणारे शास्त्रीय सत्य आहे. तात्पुरते, घाईघाईने केलेले बदल लवकर विरून जाण्याची शक्यता फार. तेव्हा माणूस बदलाच्या वाटेवर असेल तर त्याला वेगाची चिंता करण्याचे कारण नाही. योग्य त्या मार्गावर उचललेले हरेक पाऊल त्याला समाधान देणारे आहे की नाही – निदान नको असलेले जास्तीचे प्रश्न त्याच्यासाठी निर्माण करत नाही ना हे त्याला सतत पडताळून बघता येते.\nविषय गंभीर असला तरी वेगळ्या आणि मिश्किल शैलीत तो वाचकांसमोर मांडला गेला आहे, ही आणखी एक उल्लेखनीय गोष्ट. ‘राँग थिअरी’ हे नावच कुतूहलजनक आहे. पुस्तकाचे ते नाव का याची एकापेक्षा जास्त स्पष्टीकरणे लेखकाने दिलेली आहेत. त्यातील एकच वानगीदाखल स्पष्टीकरण असे, की WRONG हे आद्याक्षरांपासून बनलेले नाव आहे. संपूर्ण नाव आहे Wilderness Resourced Opulence Naturally Gainful. (रानव्यापासून मिळालेली समृद्धी जी निसर्गत: माणसाला मानवणारी आहे.)\nमाणसाच्या रोजच्या जगण्याचा विश्वनियमांच्या प्रकाशात विचार करण्याची पद्धत ही वाचकाला नवी तरीही कुतूहल निर्माण करणारी वाटेल यात शंका नाही. या वेगळ्या वाटेच्या ओळखीसाठी आणि वेगळ्या वाटेच्या वाटाड्याला जाणून घेण्यासाठी ‘राँग थिअरी’ वाचकाला नक्कीच मदत करेल.\nआवर्तन ५ हिल व्‍ह्यू सोसायटी,\n४६/४ एरंडवणे, पौड रोड,\nNext articleगिरीश अभ्यंकर – मजेत राहणारा माणूस\nआंबेडकर आणि त्यांचे दलितेतर सहकारी\nहे पुस्तक कुठे मिळेल\nहे पुस्तक कुठे मिळेल आजच्या सकाळ पेपर मध्ये लेख वाचला. विचार समजून घ्यावेसे वाटते.\nकोकणचे इतिहाससंशोधक अण्णा शिरगावकर \nप्रभाकर कंदिलवाले – ओगले November 12, 2022\nजयंतराव टिळक – केसरीचे नवे रूप November 11, 2022\nगायीम्हशींसाठी माणसाची कृतघ्नता November 11, 2022\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/shiv-sena-uddhav-balasaheb-thackeray-party-chief-uddhav-thackeray-has-criticized-the-central-government-and-the-central-investigation-agency-as-the-central-government-is-behaving-like-a-pet-of-the-c/", "date_download": "2022-12-01T00:15:02Z", "digest": "sha1:RXGMJ54OBGFREM3ZNOXP6SYRUZ4ZJ4LR", "length": 13115, "nlines": 66, "source_domain": "hwmarathi.in", "title": "\"केंद्रीय यंत्रणा केंद्र सरकारचे पाळीव प्राण्याप्रमाणे वागतात\", उद्धव ठाकरेंचा टोला - HW News Marathi", "raw_content": "\nआमच्या पत्रकारितेचे समर्थन करा\n“केंद्रीय यंत्रणा केंद्र सरकारचे पाळीव प्राण्याप्रमाणे वागतात”, उद्धव ठाकरेंचा टोला\n“केंद्रीय यंत्रणा केंद्र सरकारचे पाळीव प्राण्याप्रमाणे वागतात”, उद्धव ठाकरेंचा टोला\nमुंबई | “केंद्रीय यंत्रणा केंद्र सरकारच्या पाळीव प्राण्याप्रमाणे वागत आहेत”, असा टोला शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केंद्र सरकार आणि केंद्रीय तपास यंत्रणेला लगावला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना बुधवारी (9 नोव्हेंबर) पत्राचाळ घोटाळा प्रकरणी (Patra Chawl Land Scam) मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए न्यायालयाने राऊतांना जामीन मंजूर केला. यानंतर तब्बल 100 दिवसांनी राऊत ऑर्थर रोड तुरुंगातून बाहेर आले आहेत. यानंतर राऊतांनी आज (10 नोव्हेंबर) मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली. यानंतर मातोश्रीवर संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन केंद्रीय तपास यंत्रणा, केंद्र सरकार आणि शिंदे गटावर हल्लाबोल केला.\nउद्धव ठाकरे म्हणाले, “संजयच्या धाडसाचे कौतुक आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे की, संजय मी मुद्दांन त्याला अरेतुरे बोलयोय. ऐरवीही मी त्याला अरेतुरे बोलतोय. तो ही माझ्याची त्याच नात्याने अरेतुरे बोलतो. संजय हा शिवसेनेचा नेता आहे. शिवसेनेचा खासदार आहे. सामनाचा कार्यकारी संपादक आहे. आणि त्याचबरोबरीने तो माझा जीवलग मित्र सुद्धा आहे. आणि मित्र तोच असतो की, जो संकटाच्या काळामध्ये न डगमता लढत असतो. तसा हा लढणार मित्र संकटात केवळ सोबतच नाही राहत. तर तो लढतोय, अनेक जण आपण पाहतोय. आणि आता स्पष्ट झालेय, काल न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे. त्या न्याय देवतेचे मी आभार मानतोय. पण, या निकाल पत्रामध्ये अत्यंत परखड आणि स्पष्टपणाने काही आपले निरीक्षण न्यायालयाने नोंदविली आहे. त्यामुळे आता जगजाहीर झालेले आहे की, केंद्रीय यंत्रणा केंद्र सरकारच्या पाळीवप्राण्याप्रमाणे वागत आहेत. ज्यांच्या अंगावर जा म्हटले की, त्यांच्या अंगावर जात आहेत. बेकायदेशीर पणे जात आहेत, आणि हे संपूर्ण जग आणि देश बघत आहेत.”\nकेंद्रीय यंत्रणेचा दुर उपयोग करून अनेक पक्ष फोडले\nकेंद्��� सरकार न्यायाव्यवस्थेचा दु उपयोगावर उद्धव ठाकरे म्हणाले, “एक एक उदाहरण त्यांची झाले तर गेल्या काही दिवसातील उदाहरण आपल्यासमोर आहेत. आणि सर्वा महत्वाचे म्हणजे न्याया देवता सुद्धा आपल्या अंकीत करण्याची सुरुवात केंद्र सरकार करते की काय अशा पद्धतीने गेल्या 8-15 दिवसात केंद्रीय कायदा मंत्री किरण रिजूजू यांची वक्तव्य आहेत. त्यांनी या वृदावंतीवरती शंका उपस्थित केलेली आहे. एकूनच सर्व सामान्यांच्या आशेचा किरण हे न्यायालय असते. जर न्यायालयच आपल्या बुडाखाली घेण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असेल. तर देशातल्या तमाम जनतेनी त्याचा विरोध केला पाहिजे. न्याया देवतेचे महत्व तिच्यावरीत भाष्य करने हा सुद्धा गुन्हा आहे. त्यावर केंद्रीय कायदा मंत्रीच भाष्य करत आहेत. हा गुन्हा होऊ शकतो की नाही याची दखल न्याया देवता घेईलच. पण एक नक्की आजपर्यंत केंद्रीय यंत्रणेचा दुर उपयोग करून अनेक पक्ष फोडले गेले. अनेक पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. बेकायदेशी अटक केली जात आहेत. खोट्या केसेस केल्या जात आहेत. कालचा दणका न्यायालयाने केंद्र सरकारला देऊनही कदाचित कुठल्या तरी केसेमध्ये परत संयला गोवण्याचा प्रयत्न होऊ शकेल. कारण ऐवढ्या चपराकीनंतरही लाज वाटण्याऐवढे संवेदनशील हे केंद्र सरकार असते. तर अशा घटना घडल्या नसत्या.”\nआमच्याकडे लांब पल्ल्याची तोफ\nकर नाही त्याला डर कशाला, नुसते घाबरुन जे पक्षातून पळून गेलेले आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा हा मोठा धडा आहे. न्यायालय आणि न्याय देवता निपक्षपाती पणाणे निर्णय देत आहे. हे आपल्या देशासाठी आणि देशाच्या भवितव्यासाठी खूप मोठे आणि चांगले लक्षण आहे. कालचे जे निकाल पत्र आहे. ते निकाल पत्र हे मार्गदर्शक म्हणून सर्वांनीच त्याचे आचरण करावे आणि आम्लात आणायला काही हरकत नाही. शिवसेनेची तोफ आता पुन्हा एकदा मैदानात उतरते, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर उद्धव ठाकरे म्हणाले, “तोफ तोफच असते, तोफ मैदानात आणावी लागत नसते. आता तुम्हाला या तोफेचा पल्ला माहिती आहे. तोफेचे पल्ले माहिती असतात. काही तोफ म्हणून आणतात आणि तोफेचे गोळे तिल्या पायाशी पडतात. ही आमच्या लांब पल्ल्याची तोफ आहे.\naditya thackerayFeaturedMaharashtraMatoshreeSanjay RautShiv Sena Uddhav Balasaheb ThackerayUddhav Thackerayआदित्य ठाकरेउद्धव ठाकरेमहाराष्ट्रमातोश्रीशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेठाकरेसंजय राऊत\n“एकांतात बोलण्याची प्रॅक्टिस करा” म्हणणाऱ्या राज ठाकरेंना संजय राऊतांचे प्रत्युत्तर\nराऊतांच्या भेटीच्या प्रस्तावावर फडणवीस म्हणाले…\nशरद पवार यांची प्रचाराची भाषा खालच्या पातळीची \nजनसंपर्क वाढविण्यासाठी शहांनी घेतली माधुरीची भेट\nउल्टा चोर चौकीदार को डांटे, मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल\nगडकोट व किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करणार\nनवाब मलिक यांचा जामीन अर्ज न्यायालयाने पुन्हा एकदा फेटाळला\nMangalprabhat Lodha यांनी शिवरायांवर केलेल्या वक्तव्यावर Bacchu Kadu यांचं महत्त्वाचं विधान\n“…मग कुणाचं तोंड बंद होतंय ते बघू”; आदित्य ठाकरेंना सुधीर मुनगंटीवारांचा टोला\n“सीमावाद प्रकरणी राज्य सरकारने हरीश साळवेंना बुक करावं”, अजित पवारांचा सल्ला\nआमच्या पत्रकारितेचे समर्थन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/4856/", "date_download": "2022-12-01T01:02:39Z", "digest": "sha1:7U6GXZ7CL2ZF4AU6IKJEQIDAU2ZUZMRG", "length": 7298, "nlines": 49, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "मालवण तालुक्यात आढळले लेप्टोचे ०६रुग्ण रुग्णांवर उपचार सुरू…", "raw_content": "\nमालवण तालुक्यात आढळले लेप्टोचे ०६रुग्ण रुग्णांवर उपचार सुरू…\nतालुका कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करत आहे अशातच लेप्टोस्पायरोसिसच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. गेल्या आठ दिवसात तालुक्यात लेप्टोस्पायरोसिसचे सहा रुग्ण आढळून आले आहेत अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कुबेर मिठारी यांनी दिली.\nतालुक्यातील काळसे, चिंदर, राठीवडे, असरोंडी, धामापूर व शिरवंडे या गावात प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे. सहाही रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.\nगेल्या तीन वर्षांत ज्या गावात लेप्टो रुग्ण सापडले होते ती गावे जोखीम ग्रस्त म्हणून नोंदली जातात. तालुक्यातील अशा २८ गावात गोळ्या वाटप, प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. ती २८ गावे वगळून अन्य ठिकाणी रुग्ण सापडले. त्या गावातही गोळ्या वाटप करण्यात आले. तापसरीच्या पार्श्वभूमीवर ओवळीये व अन्य गावात सर्वे करण्यात आला. प्रतिबंधात्मक उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत. उंदीर व अन्य प्राण्यांचे मलमूत्र शेतातील पाण्यात मिसळते. शेतीत काम करणाऱ्या व्यक्तीला जखम झाली असल्यास दूषित पाण्याद्वारे जखमेतून लेप्टो मानवी शरी���ात प्रवेश करतो. ताप व अन्य लक्षणे दिसून येतात. लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांनी प्राथमिक आरोग्य केंद्र अथवा मालवण ग्रामीण रुग्णालय येथे संपर्क साधावा. त्या ठिकाणी लेप्टो टेस्ट किट उपलब्ध आहेत. त्याद्वारे तत्काळ तपासणी करावी. तसेच शेतीत पाण्यात काम करणाऱ्या ग्रामस्थांनी अधिक काळजी घ्यावी. असे आवाहन तालुका आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.\nकट्टा बाजारपेठ येथून युवती बेपत्ता..\nलवकरात,लवकर कुडाळ बस स्थानक प्रवाश्यांना योग्य सुख,सोईनी सुरू करा अन्यथा तीव्र आंदोलन.;मनसेचा ईशारा..\nसिंधुदुर्गातील ओसरगाव टोलनाक्यावर आज मध्यरात्रीपासून टोल वसुली होणार सुरू.MH 07 गाड्यांना 50% सवलत.\nकुडाळ आठवडा बाजारात पुन्हा एकदा नगरपंचायत प्रशासनाची मुजोरी.; बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई नाही स्थानिकांना मात्र हटवण्यासाठी प्रशासनाचा हट्टहास\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे कुडाळ मध्ये होणार जल्लोषात स्वाग.;तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती..\nसिंधुदुर्गातील ओसरगाव टोलनाक्यावर आज मध्यरात्रीपासून टोल वसुली होणार सुरू.MH 07 गाड्यांना 50% सवलत.\nकुडाळ आठवडा बाजारात पुन्हा एकदा नगरपंचायत प्रशासनाची मुजोरी.; बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई नाही स्थानिकांना मात्र हटवण्यासाठी प्रशासनाचा हट्टहास\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे कुडाळ मध्ये होणार जल्लोषात स्वाग.;तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती..\nतरंदळे खोतवाडी येथील रक्तदान शिबीरात ५१ रक्तदात्यांचे रक्तदान..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.reformer-tech.com/industrial-glass-one-shaft-shredder.html", "date_download": "2022-11-30T23:02:15Z", "digest": "sha1:EXNKMFXGVEHBDAZX7V7UHQUDHOQ2KVUW", "length": 28132, "nlines": 431, "source_domain": "mr.reformer-tech.com", "title": "चायना इंडस्ट्रियल ग्लास वन शाफ्ट श्रेडर उत्पादक आणि पुरवठादार - सुधारक", "raw_content": "\nप्लास्टिक सिंगल शाफ्ट श्रेडर\nलाकडी सिंगल शाफ्ट श्रेडर\nपाईप सिंगल शाफ्ट श्रेडर\nपेपर सिंगल शाफ्ट श्रेडर\nरबर सिंगल शाफ्ट श्रेडर\nआरडीएफ सिंगल शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू सिंगल शाफ्ट श्रेडर\nवायर सिंगल शाफ्ट श्रेडर\nकेबल सिंगल शाफ्ट श्रेडर\nग्लास सिंगल शाफ्ट श्रेडर\nकृषी सिंगल शाफ्ट श्रेडर\nघनकचरा सिंगल शाफ्ट श्रेडर\nप्लॅस्टिक दोन शाफ्ट श्रेडर\nलाकडी दोन शाफ्ट श्रेडर\nमेटल दोन शाफ्ट श्रेडर\nटायर दोन शाफ्ट श्रेडर\nRDF दोन शाफ्�� श्रेडर\nएमएसडब्ल्यू दोन शाफ्ट श्रेडर\nवायर दोन शाफ्ट श्रेडर\nकेबल दोन शाफ्ट श्रेडर\nघनकचरा दोन शाफ्ट श्रेडर\nप्लास्टिक फोर शाफ्ट श्रेडर\nवुड फोर शाफ्ट श्रेडर\nमेटल फोर शाफ्ट श्रेडर\nघनकचरा चार शाफ्ट श्रेडर\nबांधकाम कचरा पुनर्वापर लाइन\nघातक कचरा पुनर्वापर लाइन\nप्लॅस्टिक वन शाफ्ट श्रेडर\nवुड वन शाफ्ट श्रेडर\nपाईप वन शाफ्ट श्रेडर\nपेपर वन शाफ्ट श्रेडर\nरबर वन शाफ्ट श्रेडर\nआरडीएफ वन शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू वन शाफ्ट श्रेडर\nवायर वन शाफ्ट श्रेडर\nकेबल वन शाफ्ट श्रेडर\nग्लास वन शाफ्ट श्रेडर\nशेती एक शाफ्ट श्रेडर\nघनकचरा एक शाफ्ट श्रेडर\nप्लॅस्टिक डबल शाफ्ट श्रेडर\nवुड डबल शाफ्ट श्रेडर\nमेटल डबल शाफ्ट श्रेडर\nटायर डबल शाफ्ट श्रेडर\nआरडीएफ डबल शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू डबल शाफ्ट श्रेडर\nवायर डबल शाफ्ट श्रेडर\nकेबल डबल शाफ्ट श्रेडर\nघनकचरा डबल शाफ्ट श्रेडर\nप्लास्टिक ट्विन शाफ्ट श्रेडर\nवुड ट्विन शाफ्ट श्रेडर\nमेटल ट्विन शाफ्ट श्रेडर\nटायर ट्विन शाफ्ट श्रेडर\nRDF ट्विन शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू ट्विन शाफ्ट श्रेडर\nवायर ट्विन शाफ्ट श्रेडर\nकेबल ट्विन शाफ्ट श्रेडर\nघनकचरा ट्विन शाफ्ट श्रेडर\nस्क्रॅप ऑइल फिल्टर श्रेडर\nकचरा तेल फिल्टर श्रेडर\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nकचरा प्लास्टिकच्या बाटल्या क्रशिंग वॉशिंग लाइन\nकचरा प्लास्टिक फिल्म क्रशिंग वॉशिंग लाइन\nप्लॅस्टिक केमिकल कंटेनर रिसायकलिंग लाइन\nमेटल केमिकल ड्रम श्रेडिंग लाइन\nस्क्रॅप कॉपर केबल्स/वायर रिसायकलिंग लाइन\nबांधकाम कचरा प्रक्रिया पुनर्वापर लाइन\nटाकाऊ विद्युत उपकरणे क्रशिंग आणि वॉशिंग लाइन\nवॉशिंग आणि रीसायकलिंग लाइन\nघातक कचरा पुनर्वापर उपचार उपकरणे\nमुख्यपृष्ठ > उत्पादने > एक शाफ्ट श्रेडर > ग्लास वन शाफ्ट श्रेडर > इंडस्ट्रियल ग्लास वन शाफ्ट श्रेडर\nप्लास्टिक सिंगल शाफ्ट श्रेडर\nलाकडी सिंगल शाफ्ट श्रेडर\nपाईप सिंगल शाफ्ट श्रेडर\nपेपर सिंगल शाफ्ट श्रेडर\nरबर सिंगल शाफ्ट श्रेडर\nआरडीएफ सिंगल शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू सिंगल शाफ्ट श्रेडर\nवायर सिंगल शाफ्ट श्रेडर\nकेबल सिंगल शाफ्ट श्रेडर\nग्लास सिंगल शाफ्ट श्रेडर\nकृषी सिंगल शाफ्ट श्रेडर\nघनकचरा सिंगल शाफ्ट श्रेडर\nप्लॅस्टिक दोन शाफ्ट श्रेडर\nलाकडी दोन शाफ्ट श्रेडर\nमेटल दोन शाफ्ट श्रेडर\nटायर दोन शाफ्ट श्रेडर\nRDF दोन शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू दोन शाफ्ट श्रेडर\nवायर दोन शाफ्ट श्रेडर\nकेबल दोन शाफ्ट श्रेडर\nघनकचरा दोन शाफ्ट श्रेडर\nप्लास्टिक फोर शाफ्ट श्रेडर\nवुड फोर शाफ्ट श्रेडर\nमेटल फोर शाफ्ट श्रेडर\nघनकचरा चार शाफ्ट श्रेडर\nबांधकाम कचरा पुनर्वापर लाइन\nघातक कचरा पुनर्वापर लाइन\nप्लॅस्टिक वन शाफ्ट श्रेडर\nवुड वन शाफ्ट श्रेडर\nपाईप वन शाफ्ट श्रेडर\nपेपर वन शाफ्ट श्रेडर\nरबर वन शाफ्ट श्रेडर\nआरडीएफ वन शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू वन शाफ्ट श्रेडर\nवायर वन शाफ्ट श्रेडर\nकेबल वन शाफ्ट श्रेडर\nग्लास वन शाफ्ट श्रेडर\nशेती एक शाफ्ट श्रेडर\nघनकचरा एक शाफ्ट श्रेडर\nप्लॅस्टिक डबल शाफ्ट श्रेडर\nवुड डबल शाफ्ट श्रेडर\nमेटल डबल शाफ्ट श्रेडर\nटायर डबल शाफ्ट श्रेडर\nआरडीएफ डबल शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू डबल शाफ्ट श्रेडर\nवायर डबल शाफ्ट श्रेडर\nकेबल डबल शाफ्ट श्रेडर\nघनकचरा डबल शाफ्ट श्रेडर\nप्लास्टिक ट्विन शाफ्ट श्रेडर\nवुड ट्विन शाफ्ट श्रेडर\nमेटल ट्विन शाफ्ट श्रेडर\nटायर ट्विन शाफ्ट श्रेडर\nRDF ट्विन शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू ट्विन शाफ्ट श्रेडर\nवायर ट्विन शाफ्ट श्रेडर\nकेबल ट्विन शाफ्ट श्रेडर\nघनकचरा ट्विन शाफ्ट श्रेडर\nस्क्रॅप ऑइल फिल्टर श्रेडर\nकचरा तेल फिल्टर श्रेडर\nस्क्रॅप वुड सिंगल शाफ्ट श्रेडर\nप्लास्टिक बादली चार शाफ्ट श्रेडर\nघरगुती प्लास्टिक पाईप श्रेडर\nऔद्योगिक कचरा मेटल श्रेडर\nऔद्योगिक कचरा ग्लास श्रेडर\nइंडस्ट्रियल ग्लास वन शाफ्ट श्रेडर\nइंडस्ट्रियल ग्लास वन शाफ्ट श्रेडर घनकचऱ्याच्या विस्तृत श्रेणीचे तुकडे करण्यासाठी योग्य आहे, मुख्यतः प्लास्टिक, रासायनिक उद्योग, लाकूड, ऑरगॅनिक्स, रबर, छपाई, धातू इत्यादी उद्योगांमध्ये वापरला जातो.\nइंडस्ट्रियल ग्लास वन शाफ्ट श्रेडर\n1.इंडस्ट्रियल ग्लास वन शाफ्ट श्रेडर परिचय\nइंडस्ट्रियल ग्लास वन शाफ्ट श्रेडर घनकचऱ्याच्या विस्तृत श्रेणीचे तुकडे करण्यासाठी योग्य आहे, मुख्यतः प्लास्टिक, रासायनिक उद्योग, लाकूड, सेंद्रिय पदार्थ, रबर, छपाई, धातू इत्यादी उद्योगांमध्ये वापरले जाते, जसे की फिल्म्स, प्लास्टिक ब्लॉक्स, घरगुती कचरा, रीग्रींड साहित्य, पाईप्स. , टायर, केबल्स/वायर, प्लास्टिकचे कंटेनर, शूज, कागद इ. विविध प्रकारच्या नॉनमेटल सामग्रीसाठी आणि विशेष उपयुक्तता श्रेडर आहे.\nआम्ही ग्राहकांसाठी योग्य प्रस्ताव देऊ शकतो ज�� भौतिक वैशिष्ट्ये आणि प्रक्रिया क्षमता इत्यादी आवश्यकतांनुसार.\nइंडस्ट्रियल ग्लास वन शाफ्ट श्रेडर कमी आरपीएम, उच्च टॉर्क, कमी आवाज इत्यादी फायद्यांसह स्वयंचलितपणे प्रारंभ, थांबा, स्वयंचलित रिव्हर्स सेसर नियंत्रित करण्यासाठी कार्ये आहेत.\n2.इंडस्ट्रियल ग्लास वन शाफ्ट श्रेडरची वैशिष्ट्ये\n*आपत्कालीन स्टॉप स्विच, पॉवर-ऑफ संरक्षण, बहु-संरक्षण, सीई युरोपियन युनियनला भेटते\n*शॉक-शमन करणारे उपकरण, मशीनच्या रन टाइममध्ये कंपन बफर करणे, गिअर बॉक्सचे आयुष्यमान सुधारणे.\n*इंडस्ट्रियल ग्लास वन शाफ्ट श्रेडरमध्ये बाह्य बेअरिंग असते, प्रभावीपणे बेअरिंगमध्ये सामग्री क्रश करणे टाळा, बेअरिंगचे आयुष्य सुधारते\n*ग्राहक आउटपुट आकारानुसार योग्य स्क्रीन छिद्रे निवडू शकतो, अगदी डिस्चार्जिंग आणि कमी धूळ\n*तांब्याच्या मार्गदर्शक पट्ट्यांसह सुसज्ज असलेले पुशिंग डिव्हाइस, पुशिंग डिव्हाइस सुरळीतपणे चालू ठेवा, सहज देवाणघेवाण करणे ¼ Œविरहित लीकेज, डिझाइनमुळे पुशर बॉक्सचा वापर चालू असताना होणारा त्रास टाळता येईल.\n*इंडस्ट्रियल ग्लास वन शाफ्ट श्रेडरचे इलेक्ट्रिकल कॅबिनेट लोगो पीएलसी प्रोग्राम इंटेलिजेंट कंट्रोलिंग, ओव्हरलोड ऑटोमॅटिक कंट्रोलिंग रिव्हर्स फंक्शन वापरून युरोपियन युनियन सीई सेफ्टी मानकांद्वारे बनवले जाते.\nही चित्रे तुम्हाला इंडस्ट्रियल ग्लास वन शाफ्ट श्रेडर समजण्यास अधिक चांगल्या प्रकारे मदत करू शकतात.\nZhongshan सुधारक पर्यावरण TECH. Co., Ltd. पर्यावरण संरक्षण रीसायकलिंगच्या मालिकेसाठी डिझाइनिंग, संशोधन आणि विकास, उत्पादन आणि विक्रीमध्ये विशेष आहे.\nआम्ही ग्राहकांना उत्पादन डिझाइन आणि उत्पादन प्रक्रियेचे ऑप्टिमायझेशन प्रदान करतो, तसेच कुशल उत्पादन कर्मचार्‍यांचा एक गट आहे ज्यांच्याकडे 10 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे ज्यांच्याकडे रीसायकलिंग उत्पादनांचा अनुभव आहे, जसे की इंडस्ट्रियल ग्लास वन शाफ्ट श्रेडर, आमची कंपनी विश्वास ठेवते की शीर्ष- उत्कृष्ट प्रतिभा अव्वल दर्जाची निर्मिती करण्यास सक्षम आहेत.\nनोट्स: वरील पॅरामीटर्स इंडस्ट्रियल ग्लास वन शाफ्ट श्रेडरसाठी डीफॉल्ट कॉन्फिगरेशन आहेत, मशीनची वैशिष्ट्ये केवळ संदर्भासाठी आहेत आणि पूर्व सूचना न देता बदलू शकतात, ऑर्डर देताना कृपया आमच्या विक्री प्रतिनिधीशी खात्री करा.\nगरम टॅ��्ज: इंडस्ट्रियल ग्लास वन शाफ्ट श्रेडर, उत्पादक, पुरवठादार, फॅक्टरी, चायना, मेड इन चायना, ब्रँड, सानुकूलित\nप्लॅस्टिक वन शाफ्ट श्रेडर\nवुड वन शाफ्ट श्रेडर\nपाईप वन शाफ्ट श्रेडर\nपेपर वन शाफ्ट श्रेडर\nरबर वन शाफ्ट श्रेडर\nआरडीएफ वन शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू वन शाफ्ट श्रेडर\nवायर वन शाफ्ट श्रेडर\nकेबल वन शाफ्ट श्रेडर\nग्लास वन शाफ्ट श्रेडर\nशेती एक शाफ्ट श्रेडर\nघनकचरा एक शाफ्ट श्रेडर\nकृपया खालील फॉर्ममध्ये आपली चौकशी करण्यास मोकळ्या मनाने. आम्ही 24 तासांत आपल्याला प्रत्युत्तर देऊ.\nस्क्रॅप ग्लास वन शाफ्ट श्रेडर\nकचरा ग्लास वन शाफ्ट श्रेडर\nकाचेची बाटली एक शाफ्ट श्रेडर\nबांधकाम ग्लास वन शाफ्ट श्रेडर\nकाचेची उत्पादने एक शाफ्ट श्रेडर\nपत्ता: क्रमांक 223 कारखाना JieFu RD., JieYuan ग्राम प्रशासन, MinZhong टाउन, ZhongShan शहर, चीन\nकॉपीराइट © 2021 झोंगशान रिफॉर्मर एन्व्हायर्नमेंटल TECH. Co., Ltd. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://online33post.com/news/%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A5%A7%E0%A5%AB-%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%9C/", "date_download": "2022-12-01T00:34:03Z", "digest": "sha1:OPUKARGJ6EF5YMXFQ3UDASP3UKP2ZYWH", "length": 9747, "nlines": 80, "source_domain": "online33post.com", "title": "या १५ टिप्स आपले संपूर्ण जीवन बदलून टाकतील , जाणून घ्या महत्वाच्या टिप्स ! - Online 33 Post", "raw_content": "\nया १५ टिप्स आपले संपूर्ण जीवन बदलून टाकतील , जाणून घ्या महत्वाच्या टिप्स \nया १५ टिप्स आपले संपूर्ण जीवन बदलून टाकतील , जाणून घ्या महत्वाच्या टिप्स \nFebruary 14, 2021 Xyax NewsLeave a Comment on या १५ टिप्स आपले संपूर्ण जीवन बदलून टाकतील , जाणून घ्या महत्वाच्या टिप्स \nया 15 वास्तु टिप्स आपले संपूर्ण जीवन बदलून टाकतील , जाणून घ्या महत्वाच्या टिप्स \nअनेक वेळा घरात काहीही समस्या नसते तरी सुद्धा वाड विवाद होत असतात, आपसी नात्यामध्ये कटुपणा आणि उदासिनता येत असते . आपण आपल्या जीवनात आनंदीत राहायचं तर या उपायांचा अवलंब करा. आपल्या वाचकांसाठी 15 सोपे उपाय आहेत.\n* घरात आठवड्यातून एकदा गुगुळ चा धूप लावणे शुभ आणि लाभदायक असते .\n* गहू दळताना त्यात नागकेसर चे 2 दाणे व तुळशी चे 11 पाने टाकणे लाभदायक असते.\n* घरात सरसों च्या तेलात लौंग टाकून लावणे शुभ मानले जाते व यामुळे घरातील वातावरनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते \n* दर गुरुवारी तुळशी मते ला दूध अर्पित केले पाहिजे.\n* पोळी शेकन्या पूर्वी तव्यावर दुधाचे थेंब श��ंपणे शुभ मानले जाते.\n* पहिली पोळी गौमातेला अर्पित केली गेली पाहिजे जेणे करून घरात अन्न धाण्याची कमी भासत नाही.\n* घरात ३ दरवाजे एका रेषेत असायला नको. वास्तू नियमानुसार हे अयोग्य मानले जाते.\n* सुखलेले फुले घरात जास्त काळ ठेऊ नये.\n* संत-महात्माचे चित्र आशीर्वाद देताना बैठक अवस्थेत लावावे.\n* घरात तुटलेले व अनावश्यक वस्तू ठेऊ नये. यामुळे प्रगती थांबते.\n* दक्षिण-पूर्व दिशेच्या कोनेमध्ये हिरवळ असलेले चित्र किंवा फोटो असणे फायदे कारक असते..\n* घरात गळणारे नळ नसावेत. हे देखील अशुभ आणि अयोग्य मानले गेले आहे.\n*घरात गोल किनाऱ्याचे फर्निचर असने शुभ आहे. Z\n* घरात तुळशी पूर्व दिशानिर्देश गॅलरीमध्ये किंवा पूजा स्थाना जवळ ठेवावी.\n* वास्तू च्या माणण्या नुसार उत्तर किंवा पूर्व दिशेला पाण्याच्या प्रवाह काढल्यास आर्थिक दृष्टिकोनातून फायद्याचे असते. म्हणून घर बनवताना या गोष्टीकडे अधिक लक्ष द्या.\n(टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे.या माहितीला अंमलात आणण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, धन्यवाद \nमित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.\n१४ फेब्रुवारी रविवार , या राशीच्या व्यक्तीना आज होऊ शकतो मित्रांमुळे होऊ शकतो लाभ, जाणून घ्या संपूर्ण रशिफळ \nघराच्या या दिशेने झोपल्या मुळे घरात कलह होऊ शकतात काय काळजी घ्यावी ते जाणून घ्या \n18 एप्रिल 2022: आज वृषभ राशीचे लोक बेरोजगारी दूर करण्याच्या प्रयत्नात यशस्वी होतील, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य…\nमहिला ने अपने साथ बेटियों के साथ मिलकर खड़ा के करोड़ों का व्यापार बनी इतनी बड़ी………..\nदिल्ली में चलती हिट वेव्स के कारण डॉक्टर्स ने दी है सीबीएसई बोर्ड के स्टूडेंट्स को गर्मी से बचने के यह उपाय, जाने यहां\nSanjay Sharma on दिल्ली में बिना राशन कार्ड वाले लोगो को भी मिलेगा अब राशन, जाने यहां, कैसे \nRamesh Chander ranga on दिल्ली में बिना राशन कार्ड वाले लोगो को भी मिले���ा अब राशन, जाने यहां, कैसे \nPradeep kumar on दिल्ली सरकार द्वारा सड़क पे उतारी गई 7000 नई ई बसें, दिल्ली में प्रदूषण होगा कम\nPradeep kumar on दिल्ली सरकार द्वारा सड़क पे उतारी गई 7000 नई ई बसें, दिल्ली में प्रदूषण होगा कम\nSharad on आज से शुरू दिल्ली में कम लागत वाली वाला Fully Electric बस, 19 जगह से पकड़ सकते हैं, जानिए रूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://rupalipanse.com/beautymedia-ayurveda/", "date_download": "2022-11-30T23:00:21Z", "digest": "sha1:ROH5O3ZMCPZDHLBT5O6NRKE5SRQJXX46", "length": 20478, "nlines": 130, "source_domain": "rupalipanse.com", "title": "Beauty,Media & Ayurveda! – Dr. Rupali Panse", "raw_content": "\nसौंदर्य ,मीडिया आणि बळजबरीचा आयुर्वेद\nआज सगळ्यात जास्त एनकॅश जो विषय होतो ते सौंदर्य, जनमानसावर सर्वात जास्त प्रभाव टाकणारे माध्यम मीडिया आणि ज्याच्या नुसत्या नावाने काहीही खपू शकते असा बिचारा आयुर्वेद हे तीन वर वर काहीच संबंध नसणारे टोकाचे विषय आज जाणून बुजून ,ठरवून एकत्र आणले गेले आहेत. मिलियन डॉलर मार्केट आणि कोर्पोरेट स्ट्रॅटेजी ची माया\nकमीत कमी शब्दात हा विषय पोचवण्याचा प्रयत्न करतेय,लिहत गेले तर पुस्तक सहज होईल यावर\n गोरी त्वचा (मुलींची आणि हल्ली मुलांची देखील) हि सर्रास व्याख्या आज सौंदर्याची झालीये, नव्हे ती जाणूनबुजून करण्यात आलीये आणि आज आपल्याला पटायला देखील लागलीये.आज नव्हे तर पिढ्यानपिढ्या समाजमत असे होत गेलेय. समाजातील याच चुकीच्या रुजलेल्या रुढीची परिणती सौंदर्य निर्मिती क्षेत्रातील अफाट वाढीत होतेय नव्हे झालीये. माणसाला वाटणारे ‘शॉर्ट कट’ चे आकर्षण हा एक शापच म्हणायला हवा.काही आठवडे क्रीम लावा नि गोरे व्हा ,आयुष्य इतके सोपे असते कापरंतु मिनिटं मिनिटाला लागणाऱ्या TV वरील जाहिराती, पानं च्या पानं भरून गोरीपान कांती दाखवणारी गोरेपणाच्या क्रीम ची मॉडेल यासारख्या गोष्टींचा इतका भडीमार सतत होतो कि ते पटायला लागते, खरे वाटायला लागते.कारण जाहिरात करणारे कुठेतरी आपलेच आदर्श असतात,हिरो आणि हिरोईनपरंतु मिनिटं मिनिटाला लागणाऱ्या TV वरील जाहिराती, पानं च्या पानं भरून गोरीपान कांती दाखवणारी गोरेपणाच्या क्रीम ची मॉडेल यासारख्या गोष्टींचा इतका भडीमार सतत होतो कि ते पटायला लागते, खरे वाटायला लागते.कारण जाहिरात करणारे कुठेतरी आपलेच आदर्श असतात,हिरो आणि हिरोईन सौंदर्यवर्धक उत्पादकांचा टार्गेट ऑडियन्स सहज या फसव्या जगाला बळी पडतो.\n मुलींमध्ये वयानुसार सहज होणारी शारीरिक मानसिक वाढ, स्त्रीसुलभ भाव व जबाबदारी, निकोप शरीर आणि मन ,आत्मविश्वास आणि सर्वात महत्वाचे स्वतःला स्वतःच्या गुण दोषांसकट स्वीकारून स्वतःमध्ये एक माणूस म्हणून बदल घडवणे, हे खरे सौंदर्य होय. तसेच मुलांमध्ये व्यायाम करून कमावलेले उत्तम शरीर, वाढत्या वयानुसार एक व्यक्ती म्हणून असलेले समाजभान, जबाबदारी,साहसी खेळ,समाजाला उपद्रव नाही तर अभिमान वाटेल असे वागणे म्हणजे खरे सौंदर्य होय.क्रीम फासून गोरे होण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न म्हणजे तारुण्याचा अपमान च होय.\nया सगळ्यात मीडिया चा काय रोल\nमीडिया मध्ये प्रिंट मीडिया(म्हणजे वृत्तपत्र,मासिक,साहित्य इत्यादी),audiovisual मीडिया ज्यात TV ,चित्रपट इत्यादी येतात या गोष्टींचा youth ,तरुण वर्गावर सर्वात जास्त प्रभाव असतो. एखाद्या समाजाचे मत तयार करणे ,थोडक्यात समाजावर संस्कार करण्याचे काम मीडिया करत असतो. त्यामुळेच मीडिया चा ह्या सर्वात खूप महत्वाचा रोल आहे.\nस्त्रीवर्गाची स्वतःबद्दलची मानसिकता आणि पुरुषांची स्त्रियांबद्दलची मानसिकता घडवण्याचे दुर्दैवाने बिघडवण्याकडेच आज मीडियाचा कल दिसतोय.गोरा रंग या एकाच निकषावर स्त्रीचे सौंदर्य मोजून तिचे स्वत्व,कर्तृत्व,गुण,शारीरिक मानसिक बौद्धिक क्षमता या सगळ्या गोष्टी फुटकळ ठरवण्याचे काम आज मीडिया करताना दिसते.तुमचा रंग सावळा, निमगोरा ,गव्हाळ किंवा काळा असूच शकत नाही का. क्रीम लावून गोरे झाला नाहीत तर नोकरी मिळणार नाही, नवरा मुलगा नकार देणार, गर्लफ्रेंड दुसऱ्याबरोबर गाडीवर निघून जाणार इतक्या खालच्या दर्जाच्या जाहिराती आज आपण रोज शांतपणे बघतोय. कारण आपण या गोष्टीचा स्वीकार केलाय.किशोरवयीन बदलांना सामोरे जाणारी तरुण पिढी,भविष्यकाळाची अनिश्चितता,सारासार विचार करण्याइतपत न आलेली maturityविरुद्ध लिंगी व्यक्तीबद्दलचे वाटणारे आकर्षण, व्यसनाधीनता याबरोबरच गोरेपणा चा दबाव यामुळे सहज या विचारांना बळी पडते.\nएखाद्या अतिशय संवेदनशील चित्रपटातील आवश्यक आणि अतिसंवेदनशील सीन सेन्सॉरच्या नावाखाली कापला जातो आणि या अतिसुमार दर्जाच्या जाहिराती ज्या आज समाजातील स्त्रीचे इतके बीभत्स चित्रण, प्रतिमा तयार करताय ते आपण रोज कुटुंबासोबत बसून बघतोय. का कॉर्पोरेट स्ट्रॅटजी आणि मिलियन डॉलर मार्केटकॉर्पोरेट स्ट्रॅटजी आणि मिलियन ड���लर मार्केट या जायंट इंडस्ट्रीचा मीडियावरील आर्थिक होल्ड इतका आहे कि समाजाच्या मनाचे,सारासार बुद्धीचे,नैतिकतेचे स्वास्थ्य जपणे ,वाढवणे हा उद्देष असलेले वृत्तपत्र, दूरचित्रवाणी, चित्रपट,साहित्य आज कस्टमर base तयार करताय. समाजप्रबोधन हे मीडिया चे ध्येय मीडिया साफ विसरत चाललीये.मीडिया ने रुजवेलेले सौंदर्याचे निकष आणि स्त्रीची चुकीची इमेज हि आज तरुण पुरुष वर्गाची स्त्रीबद्दलची अतिशय भयानक आणि चुकीची मानसिकता, त्यातून होणारे परिणाम, गुन्हे इतपत गंभीर आहे, याचा आपण कधी विचार करतो का या जायंट इंडस्ट्रीचा मीडियावरील आर्थिक होल्ड इतका आहे कि समाजाच्या मनाचे,सारासार बुद्धीचे,नैतिकतेचे स्वास्थ्य जपणे ,वाढवणे हा उद्देष असलेले वृत्तपत्र, दूरचित्रवाणी, चित्रपट,साहित्य आज कस्टमर base तयार करताय. समाजप्रबोधन हे मीडिया चे ध्येय मीडिया साफ विसरत चाललीये.मीडिया ने रुजवेलेले सौंदर्याचे निकष आणि स्त्रीची चुकीची इमेज हि आज तरुण पुरुष वर्गाची स्त्रीबद्दलची अतिशय भयानक आणि चुकीची मानसिकता, त्यातून होणारे परिणाम, गुन्हे इतपत गंभीर आहे, याचा आपण कधी विचार करतो का एक गोरेपणाची जाहिरात वेगवगेळ्या समाजातील घटकांवर किती विपरीत परिणाम करू शकते. सावळा, काळा रंग असलेल्या मुलींना स्वतःला स्वीकारून ह्या सगळ्या चुकीच्या रूढ प्रवाहाविरुद्ध जायला किती त्रास होत असेल ह्याची कल्पना न केलेलीच बरी. तर सौंदर्य क्षेत्र आणि मीडिया यांचा हा असा संबंध आहे.\nआता या सगळ्यात आयुर्वेद कसा आला \nसर्वप्रथम काही गोष्टी स्पष्ट करूयात. आयुर्वेदात गोरा रंग इत्यादी ला अजिबात महत्व दिले नाही. गोरा रंग होण्याचे नुसखे हे आयुर्वेद नाही सांगत. ते आयुर्वेदाच्या नावाखाली चुकीच्या पद्धतीने व्यवसाय करणारे सांगत असावेत.आयुर्वेदात वर्ण म्हणजे रंग याचा उल्लेख प्राकृत म्हणजे नॉर्मल आणि अप्राकृत म्हणजे ऍबनॉर्मल असा आलाय. त्वचेच्या आरोग्याचे आणि काळ्या गोऱ्या व इतर रंगाचे वर्णन प्रकृती, वेगवेगळ्या धांतूंची सारता किंवा एखाद्या व्याधीत मनुष्याच्या रंग कसा फिकट, पांढरा, पिवळा इत्यादी होतो असे काही उल्लेख आहेत.आणि त्या अनुषंगाने काय उपाय करावे म्हणजे मनुष्याचा पूर्वीचा रंग व्याधी जाऊन परत येईल असे होय. त्वचेचे विकार आणि आरोग्य हा विषय आयुर्वेद उत्तमपणे निश्चित हाताळतो परंतु त्वचेला गोरे करणे असा कुठेही उल्लेख नाही. त्वचेच्या आरोग्याकरिता आहार, विहार आणि औषधी अशी योजना वर्णन केली आहे. सहा आठवड्यांचे fairness क्रीम हि आयुर्वेदाची नीती नव्हे .\nपरंतु सौदर्य वर्धक उत्पादनांमध्ये वापरलेल्या रसायनांचे जसजसे गंभीर side effects दिसायला लागले तसतसे अपायरहित आयुर्वेदाची मदत किंबहुना कुबडी या कंपन्याना घ्यावी लागली. आणि मग सुरु झाला हर्बल क्रीम चा प्रवास.आधी काय कुंकुमादी तेल युक्त, मग काय केसर,आता काय मोती युक्त ,मग काय सोने युक्त आणि तो वाढतोय आणि आपण खऱ्या अर्थाने व्हिक्टिम बनतोय.हर्बल बिरबल हा माझा हर्बल उत्पादनांवर प्रकाश टाकणारा लेख मी मागेच सविस्तर लिहलाय तेंव्हा इथे विस्तृत लिहीत नाही.वर्डप्रेस वर अवश्य वाचा.\nतर गोरा रंग म्हणजे सौंदर्य अशी ठरवून केली गेलेली चुकीची व्याख्या ,मीडियाला हाताशी धरून तिला अजून खतपाणी आणि त्यामुळे स्त्रीवर्गाचे झालेले कायमचे न भरून येणारे नुकसान आणि या सगळ्यात सोयीस्कर वापरलेले गेलेले आयुर्वेद शास्त्र हे सगळं फक्त आणि फक्त व्यवसाय आणि त्याच्याशी संबंधित खेळींचा भाग आहे.\nमाझा वाचकवर्ग सौंदर्याची अशी चुकीची व्याख्या यापुढे कधीच स्वीकारणार आणि अशी मला खात्री आहे. हा लेख समाजात एक लहानसा का होईना पण चांगला बदल घडवेल अशी प्रामाणिक इच्छा\nउदरस्थ :काय असतो हा अग्नी, काय असते हि भूक \nउदरस्थ : काय असतो हा अग्नी, काय असते हि भूक…\n खूप विविध मत मतांतरे असलेला विषय \nखरच ही एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे, भारतीयांना आधीच आयुर्वेदाबद्दल एक विलक्षण कुतूहल आणि विश्वास आहे. त्या विश्वासाचा गैरफायदा हे मार्केटिंग स्ट्रेटजिस्ट घेत आहेत. सर्वात आधी वर्ण भेद संपवायला हवा. आपला लेख त्या संदर्भात प्रामाणिक प्रयत्न करतो. आजतागयत अशी अनोखी मांडणी मी नाही पाहिली. कांती गोरी तर कशाचीच होत नाही, पण ती उजळविता येते ती उत्तम आहाराने आणि भरपूर जल सेवनाने याची जागृता पण तितकीच महत्वाची. आपले ब्लॉग्स स्तुत्य आणि तितकेच उपयुक्त असतात. मी तुमचा नियमित वाचक आहे. 👍\nअजुन अपेक्षा वाढवणारा लेख\nPingback: सौंदर्य ,मीडिया आणि बळजबरीचा आयुर्वेद\nसौंदर्य ची व्याख्या मस्त आहे.\nउत्तम आणि मुद्देसूद लेखन.\nयातील मुद्दे खरोखर विचार करण्यासारखे आहेत.\nमुळात सावळा किंवा निमगोरा वर्ण असणाऱ्यांना inferiority कॉम्प्लेक्स दिला ज��तो आपल्या समाजात त्यामुळे लोकांचे प्रबोधन होणे आवश्यक आहे पण त्या ऐवजी मीडिया गोरे लोक कसे यशस्वी होतात याचे जाहिरात बाजी करते हे चुकीचे आहे आणि त्यात पुन्हा आयुर्वेदाचे नाव घेऊन त्या बद्दल हि चुकीच्या समजुती ना खत पाणी दिले जाते .\nमाणसाचा वर्ण हा देश…काळ ..प्रकृती नुसार वेगवेगळा च असतो .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida/asia-cup-sri-lanka/", "date_download": "2022-11-30T23:58:18Z", "digest": "sha1:NOO2SNNCC3E6CD5M6U67K3LJQMOKNVQ6", "length": 8745, "nlines": 248, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Asia Cup 2022 Team Sri Lanka: Get all the latest updates, photos, videos on Asia Cup 2022 आशिया चषक २०२२. Check Team Sri Lanka Schedule, Live Score, Match Result, Team Squad आशिया चषक २०२२ श्रीलंका संघ - Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा हिंदू देवस्थान जमीन घोटाळा: भाजपा आमदार सुरेश धस यांच्यासह पत्नी आणि भावावर गुन्हा दाखल\nआवर्जून वाचा एकनाथ शिंदेंच्या बंडाची शिवरायांशी तुलना करणाऱ्या मंत्री लोढांना अजित पवारांनी खडसावलं; म्हणाले, “वाचळविरांना आवरा हे…”\nआवर्जून वाचा ‘द काश्मीर फाइल्स’बद्दल इतर ज्युरींनी वक्तव्य बदलल्याचा लॅपिड यांचा दावा; म्हणाले “भीतीपोटी आणि दबाव…”\nज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन\n४९व्या वर्षी मलायका अरोरा होणार अर्जुन कपूरच्या बाळाची आई\nMaharashtra News : भाजपाला मतांसाठी शिवराय हवेत, बाळासाहेब थोरातांची टीका\nZombie Virus: रशियात सापडला ४८ हजार ५०० वर्षांपूर्वीचा ‘झोम्बी व्हायरस’; करोनापेक्षाही भयंकर संसर्ग लाटेची वैज्ञानिकांना भीती\nथरार… रात्रीची वेळ, किर्र अंधार… अन् पोलिसांसमोर उभा ठाकला वाघ…\nPhotos: ‘#अहा लगीन’ राणादाच्या हातावर रंगली पाठकबाईंच्या नावाची मेहंदी; अक्षया देवधर व हार्दिक जोशीच्या मेहंदी सोहळ्यातील खास फोटो\n“आमच्या सर्वांची भूमिका राज्यपालांना समर्थन करणारी नाही, पण…”; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान\nदुबईच्या वाळवंटात सई लोकुरचं नवऱ्याबरोबर भन्नाट फोटोशूट; गरुड हातात घेतला आणि…; पाहा Photos\nविवाह समारंभात वर पक्षाकडील तीन लाखांचा ऐवज लंपास; पुणे-सातारा रस्त्यावरील कार्यालयातील घटना\nथरार… रात्रीची वेळ, किर्र अंधार… अन् पोलिसांसमोर उभा ठाकला वाघ…\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://atharvapublications.com/book-details.php?id=726", "date_download": "2022-11-30T23:14:27Z", "digest": "sha1:RPBS6QTJSQI5HBMJRAOBYLYRJJEATAZM", "length": 10464, "nlines": 299, "source_domain": "atharvapublications.com", "title": "Analytical Techniques | Atharva Publications", "raw_content": "\nखेळ आणि शारीरिक शिक्षण\nमानवी हक्क व आदिवासी अभ्यास\nम. गांधी/डॉ.आंबेडकर विचार व इतर\nशारीरिक शिक्षण व आरोग्य\nशासन निर्णय संग्रह (GR)\nसर्व स्पर्धात्मक प्रवेश परीक्षा\nखेळ आणि शारीरिक शिक्षण\nमानवी हक्क व आदिवासी अभ्यास\nम. गांधी/डॉ.आंबेडकर विचार व इतर\nशारीरिक शिक्षण व आरोग्य\nशासन निर्णय संग्रह (GR)\nसर्व स्पर्धात्मक प्रवेश परीक्षा\nAuthor : एस. पी. महिरे, डॉ. स्वप्नील सोनावणे, दर. दीपक नगराळे, संजय चव्हाण\nSocial Science: स्त्री-अभ्यास , इतिहास , भूगोल , राज्यशास्त्र , अर्थशास्त्र , मानसशास्त्र , संरक्षणशास्त्र , समाजशास्त्र , शिक्षणशास्त्र , ग्रंथालय व माहितीशास्त्र , धर्म व तत्वज्ञान , खेळ आणि शारीरिक शिक्षण , मानवी हक्क व आदिवासी अभ्यास , पत्रकारिता , म. गांधी/डॉ.आंबेडकर विचार व इतर , शारीरिक शिक्षण व आरोग्य , शासन निर्णय संग्रह (GR) , संशोधन पध्दती , इतर पुस्तके\nBest Sellers: मराठी , हिंदी , इंग्रजी\nEnglish & Literature: समिक्षा , क्रमिक पुस्तके , चरित्र आणि आत्मचरित्र , मुलांची पुस्तके , वैचारिक पुस्तके , व्यक्तिमत्व विकास , संदर्भ पुस्तके , कविता , कादंबरी आणि कल्पना\nHindi & Literature: कविता , कादंबरी आणि कल्पना , समिक्षा , क्रमिक पुस्तके , चरित्र आणि आत्मचरित्र , मुलांची पुस्तके , वैचारिक पुस्तके , व्यक्तिमत्व विकास , संदर्भ पुस्तके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/solapur/news/solapur-guardian-minister-radhakrishna-vikhe-was-welcomed-by-leaders-of-congress-and-ncp-130400140.html", "date_download": "2022-11-30T23:45:32Z", "digest": "sha1:ZTYMQZPKXY4VGIK2OZ3NIJBHVFYZP3AN", "length": 5857, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखेंच्या स्वागताला काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांची गर्दी | Solapur guardian minister Radhakrishna Vikhe was welcomed by leaders of Congress and NCP - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nस्वागत:सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखेंच्या स्वागताला काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांची गर्दी\nनवनाथ पोरे |पंढरपूर2 महिन्यांपूर्वी\nकाँग्रेसचे माजी मंत्री सध्याचे भाजपचे नेते तथा सोलापूरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या स्वागतासाठी मंगळवारी पंढरीत भाजपपेक्षा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची गर्दी पाहायला मिळाली.\nपंढरपूर शासकीय विश्रामगृहात वि��ेंच्या स्वागताच्या शब्दात कमालीची आपुलकी आणि पालकमंत्र्यांनी केलेल्या ख्याली-खुशालीच्या शब्दात अपार जिव्हाळा दिसून आला. तीन वर्षांपूर्वी काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते असलेले राधाकृष्ण विखे-पाटील १५ वर्षे काँग्रेस आघाडीत मंत्री असल्याने पंढरपूर तालुक्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांशी त्यांचा घनिष्ट संबंध होता. दिवंगत आमदार भारत भालके हे २०१४ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर आमदार झाले होते. त्यामुळे त्यांच्याशी विखे पाटलांचे अतिशय निकटचे नाते निर्माण झाले होते. मधल्या काळात विखे-पाटील आणि जिल्ह्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या वाटा जरी बदलल्या असल्या तरीही जुने ऋणानुबंध तुटलेले नाहीत. त्यामुळे राधाकृष्ण विखे-पाटील पंढरपूरला मुक्कामी येत आहेत, हे समजताच एरव्ही पंढरपूरकडे न फिरकणारे जिल्ह्यातील काही नेते रात्रीच त्यांना भेटून गेले.\nभारत भालके यांचे चिरंजीव राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके सकाळी ९ वाजताच शाल, बुके घेऊन त्यांच्या स्वागतासाठी शासकीय विश्रामगृहावर पोहोचले. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील त्यांच्या सोबत सावलीसारखे दिसून येत होते. संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष किरण घाडगे, राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष संजय बंदपट्टे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अॅड. राजेश भादुले यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी यांनी विखे-पाटील यांना निवेदने दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://rupalipanse.com/match-the-horoscope-2/", "date_download": "2022-11-30T23:22:29Z", "digest": "sha1:LU3CSSZWQOB3AI2TEYKOFM7HZA43U3EV", "length": 16052, "nlines": 118, "source_domain": "rupalipanse.com", "title": "“व्यायाम आणि तुमची पत्रिका ,गुण जुळताय ना?” – Dr. Rupali Panse", "raw_content": "\n“व्यायाम आणि तुमची पत्रिका ,गुण जुळताय ना\n“व्यायाम आणि तुमची पत्रिका , गुण जुळताय ना\nवर्डप्रेसवरील माझ्या “मॅच द होरोस्कोप:माय फिट ,माय साईझ,माय एक्सरसाईझ ” या लेखाचा मराठी अनुवाद वाचकांच्या सांगण्यावरून.\nपृथीवरील प्रत्येक सजीव मनुष्य हा एकमेव,अद्वितीय स्वतासारखा स्वतःच असा नमुना असतो.बोटांचे ठसे, स्वतंत्र आणि unique असा आवाज,डोळ्यांच्या बुबुळांची संरचना,मेंदूवरील वळ्या, जेनेटिक संरचना आणि मनाचा कारभार हे सगळे ओरडून ओरडून सिद्ध करतात कि माझ्या सारखा मीच बरका कॉपी पेस्ट होणे नाही\n���कच वहाण जोडी सगळ्या पायांना फिट होणे नाही माझा पाय माझी वहाण\nअगदी याच तत्वावर आयुर्वेद प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र आणि एकमेव म्हणून लक्षात घेत असतो.व्यक्ती वेगळी, विचार वेगळा आणि त्यानुसार चिकित्सा हि वेगवेगळी.\nजे वाचक माझे लेख नियमितपणे वाचतात ,त्यांना आता वात दोष ,कफ दोष आणि पित्त दोष या संज्ञा काही नवीन नाही.या दोषांच्या संयोगातून कमी अधिक असण्यातून प्रत्येक व्यक्तीची एक स्वतंत्र अशी प्रकृती तयार झालेली असते. वात, पित्त कफ अशी प्रमुख तर वात- पित्त,कफ -पित्त,कफ- वात अशी कॉम्बिनेशन देखील प्रकृतीत असतात.आणि या दोषांच्या बाहुल्याने त्या व्यक्तीची वर उल्लेखिलेली आवाज, बुबुळे,मानसिकता आणि इतरही शारीरिक रचना घडते.\nमनुष्याची शारीरिक आणि मानसिक प्रकृती हि कन्सेप्ट म्हणजे आयुर्वेदाने औषधी आणि आरोग्यशास्त्राला दिलेली सगळ्यात मोठी भेट होय. अगदी १० नोबेल कमी पडावे इतकी श्रेष्ठ \nविश्वास बसणार नाही परंतु या प्रकृतीचा मनुष्याच्या छोट्या मोठ्या सगळ्याच गोष्टींवर प्रभाव असतो.शरीराचा बांधा, रंग,केस,नख,उंची, रोगप्रतिकारकता,खाण्यापिण्याच्या आवडीनिवडी,स्वभाव,चंचलता,स्थैर्य,राग झोप,भूक,छंद,प्रजनन क्षमता,लैंगिक जीवन,व्यायाम ,बौद्धिक कल अथवा सरासरी बुध्यांक,होणारे आजार,त्यांचे उपचार हे सर्व प्रकृती आणि त्यातील सहभागी दोष यावर अवलंबून असते. ऋतू,भौगोलिकता आणि इतर बाह्य कारणाचा देखील प्रत्येकावर वेगवेगळा परिणाम होतो याला कारण देखील प्रकृतीचं होय\nया लेखात व्यायाम आणि प्रकृती बघुयात\nव्यायामासाठी काही लोक कायम आनंदाने तयार तर काहींचा कल व्यायाम टाळण्यामागे का असतो एकाच प्रकारचे व्यायाम १० जण करत असतील तर त्या दहा व्यक्तींमध्ये सारखेच परिणाम का नाही दिसत एकाच प्रकारचे व्यायाम १० जण करत असतील तर त्या दहा व्यक्तींमध्ये सारखेच परिणाम का नाही दिसतव्यायामाने काही लोकांना दिवसभर हलके वाटते तर काही लोकांना प्रचंड अंगदुखी असे का होते\nएकाच कारणामुळे कर्ती करवती एकमेव प्रकृती तुमची प्रकृती हीच तुमची खरी पत्रिका किंवा कुंडली\nवात दोष प्रधान प्रकृती:\nसातत्य नसणे आणि सतत बदल या दोन गोष्टी वात प्रकृतीच्या लोकांमध्ये निश्चित असतात.\nचयापचय क्रियेची अधिक असलेली गती आणि कमी सहनशीलता अथवा एन्ड्युरन्स हेही व्यायामासाठी थोड्या प्रतिक��ल गोष्टी असतात.ह्या गोष्टींमुळे ह्या व्यक्तींना पारंपरिक पद्धतीने व्यायामशाळेत जाऊन खूप व्यायाम करणे बरेचदा झेपत नाही असेच दिसते.ह्या व्यक्तींचे वजन पटकन कमी होते.परंतु वात प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये वजन आणि muscle मास वाढविणे हि मोठी अवघड गोष्ट असते. बरेचदा muscle वर्क आऊट आणि प्रोटीन पावडर चा भडीमार देखील काही फरक दाखवत नाही तेंव्हा आपली प्रकृती तर यास कारणीभूत नाही ना याचा नक्की विचार करा.व्यायामानंतर प्रचंड अंगदुखी होणे,संधीशूल होणे हे वात प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये दिसते.\nआधुनिक व्यायामशास्त्रात यालाच ectomorph body type असे म्हणतात.\nवात प्रकृतीच्या लोकांना खालील व्यायाम सहज साध्य होऊ शकतो.\n1.तुलनात्मक सोपे आणि सतत नावीन्य असलेले व्यायामप्रकार याना खूप साजेसे असतात.\n2.आधीच वात दोष आधिक्य असल्याने कमी कार्डिओ व्यायाम सुद्धा याना पुरेसे होतात.अतिप्रमाणात कार्डिओ व्यायाम वात वाढवून दुष्परिणाम पण करू शकतो.\n3.योग साधना आणि ध्यानधारणा तर या लोकांकरता अगदी योग्य आणि आवश्यक च असलेला व्यायामप्रकार होय.वात प्रकृती व्यक्तींनी नक्कीच करावा.त्याने चंचलता आणि इतर वाताचे मानस प्रकृतीवर योग्य परिणाम साधता येतात.\n4.याखेरीज चालणे, बॅडमिंटन,पोहणे हे व्यायामप्रकार हि योग्य होत.\nगती आणि चपळता यामुळे बरेच मॅरेथॉन रनर मध्ये वाताचे गुण असू शकते .\nपित्त प्रकृतीचे लोक उष्ण गुणाच्या अधिक्याखाली असतात. जिम मध्ये एकेरी पित्त प्रकृतीच्या लोकांना सलग व्यायाम बरेचदा सोसत नाही असे प्रत्यक्षात दिसते.\nउष्णतेतील व्यायामप्रकार आणि आऊटडोअर ऍक्टिव्हिटी देखील पित्त प्रकृतीच्या लोकांना खूप काळ सहन होत नाही. चयापचयाची क्रिया(metabolic rate ) ह्या लोकांमध्ये देखील तुलनेत अधिक असते.अधिक वजन वाढतच नाही परंतु अवास्तव वाढलेले वजन पटकन कमी होण्याची प्रवृत्ती पित्त प्रकृतीची खासियत असते. आधुनिक शास्त्रात mesomorph म्हणून ओळखली जाणारी शरीराची ठेवणं पित्त प्रकृतीशी साधर्म्य दाखवते.\nपित्त प्रकृतीकरिता खालील व्यायामप्रकार उत्तम होत.\n1.माध्यम प्रमाणात कार्डिओ आणि वेट ट्रैनिंग.\n2.सकाळी लवकर चालणे अथवा सायकलिंग\n3.पोहणे हा व्यायाम पित्त प्रकृतीकरिता खूप फायदेशीर असतो.\n4.सोप्या ट्रेकस,बॅडमिंटन, इतर मैदानी खेळ काही प्रमाणात फायदेशीर असतात.\n5.मुळातील तापट स्वभाव आणि तीव्र रिस्पॉन्स या पित्त प्रधान गुणधर्मावर योग आणि ध्यानधारणा खूप उपयोगी ठरते.\nस्थैर्य, सातत्य आणि सहनशीलता ह्या जमेच्या बाजूंचे कफ प्रकृतीच्या लोकांना वरदान असते. त्यामुळे व्यायामात सातत्य असते. ह्या व्यक्तीचे वजन लवकर वाढण्याकडे कल असतो आणि वजन कमी करण्याकरिता वेळ हि लागतो.\nउष्णता याना उपकारक असल्याने भरपूर घाम येणे हितावह असते. हि लोकं कष्टाचे व्यायाम सोसू शकतात.या लोकांच्या कफ प्रकृतीच्या गुणांचा उत्तम उपयोग जर व्यायामात करवून घेतला तर अतिशय आदर्श परिणाम मिळतात.\nकफ प्रकृतीकरिता खालील व्यायामप्रकार उत्तम :\n1.मैदानी खेळ जसे क्रिकेट, फुटबॉल.\n2.बॅडमिंटन,पोहणे देखी उत्तम परिणाम दाखवतात.\n3.नियमित कार्डिओ आणि वेट ट्रैनिंग.\n4.सायकलिंग आणि अवघड ट्रेक्स देखील बरेचदा हे लोक नेटाने पूर्ण करतात.\nप्रकृती खेरीज शरीराच्या ,आहार विहाराच्या आणि ऋतूंच्याही बदलांचा व्यायामाशी संबंध असतो. तो कधीतरी पुढील लेखात बघूच. तूर्त या लेखाचा take home message असा कि एकाच पठडीतील व्यायाम तुम्ही १० लोकांना करायला लावणे म्हणजे ससा,मासा आणि चिमणी ची पळायची शर्यत लावण्यासारखे होईल.\nआपली पत्रिका आणि व्यायाम यांचे गुण जुळवा .\nआणि मग शुभ मंगल…..व्यायामाचे मूळ इंग्रजी लेख वर्डप्रेस वर नक्की वाचा.\nहर्बल म्हणजे काय रे भाऊ आज हर्बल हा शब्द बाजारात…\n4 thoughts on ““व्यायाम आणि तुमची पत्रिका ,गुण जुळताय ना\nPingback: “व्यायाम आणि तुमची पत्रिका ,गुण जुळताय ना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.nashikinfo.in/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95-9-%E0%A4%A4%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-2/", "date_download": "2022-12-01T00:28:16Z", "digest": "sha1:UI7AB6DQ7BH6KATDOJFFI52CDBCE45US", "length": 8511, "nlines": 119, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "नाशिक : 9 तहसीलदारांना ‘कारणे दाखवा’ - जिल्हाधिकार्‍यांचा दणका -", "raw_content": "\nनाशिक : 9 तहसीलदारांना ‘कारणे दाखवा’ – जिल्हाधिकार्‍यांचा दणका\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र>\nनाशिक : 9 तहसीलदारांना ‘कारणे दाखवा’ – जिल्हाधिकार्‍यांचा दणका\nनाशिक : 9 तहसीलदारांना ‘कारणे दाखवा’ – जिल्हाधिकार्‍यांचा दणका\nPost category:कारणे दाखवा नोटीस / जिल्हाधिकारी गंगाथरन डी. / तहसीलदार / नाशिक / उत्तर महाराष्ट्र / महसूल\nनाशिक : पुढारी वृत्तसेवा\nई-पीक पाहणीच्या कामकाजातील वेळकाढूपणा आणि गौण खनिज कारवाईत जप्त केलेल्या वाहनांच्या रखडलेल्या लिलाव प्रक्रि���ेतून दंडाची रक्कम थकीत ठेवणे तहसीलदारांच्या अंगलट आले आहे. जिल्हाधिकार्‍यांनी नऊ तहसीलदारांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या असून, दोन दिवसांत खुलासा करायला सांगितले आहे. जिल्हाधिकार्‍यांचा या दणक्याची महसूल विभागात चर्चा रंगली आहे.\nराज्य शासनाची महत्त्वपूर्ण योजना असलेल्या ई-पीक पाहणीत शेतकर्‍यांनी ऑनलाइन नोंदणी करणे गरजेचे आहे. येत्या शनिवार (दि.15)पर्यंत शेतकर्‍यांना स्वत:हून नोंदणीसाठीची अंतिम मुदत असणार आहे. नोंदणीनंतर शेतकर्‍यांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेणे अधिक सोपे होणार आहे. या योजनेत अधिकाधिक नोंदणी करून घेण्यासाठीची जबाबदारी तहसीलदारांवर सोपविण्यात आली आहे. परंतु, गेल्या आठवड्यात जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी घेतलेल्या आढाव्याप्रसंगी ई-पीक पाहणीचे काम संथगतीने सुरू असल्याचे आढळून आले.\nउज्जैनच्या धर्तीवर त्र्यंबकला करणार कॉरिडॉर : ना. गिरीश महाजन यांची घोषणा\nजिल्ह्यात कळवण तालुक्यात अवघे 17 टक्के नोंदणी पूर्ण झाली आहे. तसेच नाशिकमध्ये 19, येवला व सिन्नरमध्ये प्रत्येकी 21, नांदगावी 22, त्र्यंबकेश्वरमध्ये 23 तर पेठ व देवळ्यात प्रत्येकी 25 टक्के शेतकर्‍यांनी नोंदणी केली आहे. त्यामुळे गंगाथरन डी. यांनी अधिकार्‍यांना फैलावर घेतले. त्याचवेळी नाशिक व निफाड तहसीलदारांनी गौण खनिजाची अवैध वाहतूक करणार्‍या वाहनांवर कारवाई केली. पण, जप्त केलेली वाहनांचा लिलाव रखडल्याने दंडवसुलीला वेळ लागत आहे. या सर्व प्रकरणांची दखल घेत जिल्हाधिकार्‍यांनी ई-पीक व गौण खनिज दंड वसुलीतील कामकाजात केलेल्या दिरंगाईसाठी नऊ तहसीलदारांना नोटिसा बजावल्या आहेत. तसेच दोन दिवसांमध्ये याबाबत खुलासा करण्यास सांगण्यात आले आहे.\nखेडच्या पश्चिम पट्ट्यात दमदार पाऊस\nनिपाणी : महाराष्ट्रातून कर्नाटकात गांजाची तस्करी करणारा तेरवाडचा युवक गजाआड\nनाशिक : साहसी क्रीडा पर्यटनासाठी नोंदणी बंधनकारक, न केल्यास होणार…\nThe post नाशिक : 9 तहसीलदारांना ‘कारणे दाखवा’ - जिल्हाधिकार्‍यांचा दणका appeared first on पुढारी.\nPrevious PostNashik Crime : हिरावाडी’त पूर्ववैमनस्यातून युवकावर धारदार शस्त्राने वार\nNext PostNashik Niphad : द्राक्ष पंढरीत पाऊस थांबता थांबेना\nनाशिक : पांडवलेणीचे पर्यटन अंगाशी आले; निसरड्या दगडवरून घसरल्याने दाेघे थोडक्यात बचावले\nNashik : चांदवडला लाल कांद्याला उच्चांकी ५,१०० बाजारभाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.nashikinfo.in/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%9C%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%95-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%9C%E0%A4%BF/", "date_download": "2022-12-01T00:10:56Z", "digest": "sha1:IBC7D2R2K2ONB3G4X3Y2PDYFE3XQUKG3", "length": 7891, "nlines": 114, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "राष्ट्रीय जंतनाशक दिन : जिल्ह्यात आज जंतनाशक गोळ्यांचे वाटप -", "raw_content": "\nराष्ट्रीय जंतनाशक दिन : जिल्ह्यात आज जंतनाशक गोळ्यांचे वाटप\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र>\nराष्ट्रीय जंतनाशक दिन : जिल्ह्यात आज जंतनाशक गोळ्यांचे वाटप\nराष्ट्रीय जंतनाशक दिन : जिल्ह्यात आज जंतनाशक गोळ्यांचे वाटप\nPost category:जंतनाशक गोळ्या / जिल्हा समन्वय समितीच्या बैठक / नाशिक / उत्तर महाराष्ट्र / सीईओ आशिमा मित्तल\nनाशिक : पुढारी वृत्तसेवा\nजिल्ह्यात राष्ट्रीय जंतनाशक दिनाचे औचित्य साधून सोमवारी (दि. 10) जिल्हा परिषदेतर्फे जंतनाशक गोळ्यांचे वाटप होत आहे. या मोहिमेमध्ये 1 ते 19 वर्षे वयोगटाच्या जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 11 लाख 85 हजार 554 लाभार्थ्यांना जंतनाशक गोळ्या देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याबाबत जिल्हा समन्वय समितीच्या बैठकीमध्ये जिल्हा परिषदेच्या सीईओ आशिमा मित्तल यांनी अधिकार्‍यांना सूचना केल्या.\nदावडी येथे ई-पीक पाहणीस सुरुवात\nबैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. हर्षल नेहते, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. युवराज देवरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात, प्रकल्प अधिकारी महिला बाल विकास दीपक चाटे तसेच शिक्षण अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील 112 प्राथमिक आरोग्य केंद्रे, 592 उपकेंद्रे, 5,096 अंगणवाड्या, 3,790 शाळांमध्ये सोमवारी या जंतनाशक गोळ्यांचे वाटप होणार आहे. शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी आशा वर्कर्स घरोघरी जाऊन या गोळ्या वाटप करणार आहेत. आतड्यांमधील कृमीदोष हा बालकांमध्ये व किशोरवयीन मुला-मुलींमध्ये होणार्‍या रक्तक्षय व कुपोषणास जबाबदार आहे, त्यामुळे मुला-मुलींच्या शिक्षणावर व पुढील आयुष्यातील आरोग्य शारीरिक व मानसिक विकासावर विपरीत परिणाम होतात. त्यामुळे तीव्र प्रमाणात कृमीदोष असलेले विद्यार्थी लवकर आजारी पडतात तसेच त्यांना लवकर थकवा येतो. परिणामी त्यांचे अभ्यासात लक्ष लागत नाही. या सर्व बाबींवर इलाज म्हणून ज���तनाशक गोळी आवश्यक आहे. शाळा व अंगणवाडीतून दिली जाणारी ही जंतनाशक गोळी पालकांनी आपल्या पाल्यांना द्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.\nकोजागरी पौर्णिमा : इस्कॉनमध्ये रंगला कोजागरी पौर्णिमेचा सोहळा\nएखाद्याच्या हातातील पक्ष हिसकावणे कितपत योग्य माजी मंत्री जयंत पाटील\nबारामती : सभासदांचे नुकसान होऊ देणार नाही : अजित पवार\nThe post राष्ट्रीय जंतनाशक दिन : जिल्ह्यात आज जंतनाशक गोळ्यांचे वाटप appeared first on पुढारी.\nSuicide : आधी प्रेम केलं, नंतर बदनामीची धमकी ; जळगावात तरुणीची आत्महत्या\nनाशिक : भूसूरंगाचे ताइत लावून ए टी एम् फोडले\nदिपोत्सव : बंदीगृहातील दीवाळी मेळ्यास प्रारंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/tag/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A1/", "date_download": "2022-11-30T23:46:35Z", "digest": "sha1:4Y6CMZWJMFG4F7PUVGA54QKX2PUBPJBG", "length": 5271, "nlines": 102, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "ताड | थिंक महाराष्ट्र", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nताडाच्या (borassus flabellifer) जगाच्या पाठीवर शंभर जाती आहेत. हा वृक्ष आफ्रिकेच्या उष्ण कटिबंध विभागातील आहे. त्याचा प्रसार भारतात (बंगाल, बिहार, पश्चिम व पूर्व द्वीपकल्पाच्या...\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://fbnews.trendkatta.in/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2022-12-01T00:06:47Z", "digest": "sha1:LS66JUTTFP3MRX7ZDXHFETHMNVOF7LKN", "length": 8650, "nlines": 90, "source_domain": "fbnews.trendkatta.in", "title": "कोल्हापुरात खासदारांच्या घरासमोर पोलीस संरक्षण वाढवले; शिवसैनिकांचा वचपा काढण्याचा इशारा | Police security increased in front of MP house in Kolhapur amy 95 - FB News", "raw_content": "\nकोल्हापुरात खासदारांच्या घरासमोर पोलीस संरक्षण वाढवले; शिवसैनिकांचा वचपा काढण्याचा इशारा | Police security increased in front of MP house in Kolhapur amy 95\nखबरदारीचा उपाय म्हणून संजय मंडलिक व धैर्यशील माने या दोन्ही खासदारांच्या निवासस्थानासमोर मंगळवारी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला. तर यावरून शिवसेनेने वचपा काढला जाईल, असा इशारा दिला आहे.\nदोन्ही खासदार रुईकर कॉलनी भागात राहतात. सध्या मंडलिक यांच्या निवासस्थानाचे दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यांनी आपला मुक्काम भूविकास बँके जवळील दीप्ती अपार्टमेंट येथे हलवला आहे. त्यांच्या निवासस्थानी बंदूकधारी पोलीस तैनात करण्यात आले आहे. तसेच खासदार माने यांच्याही रुईकर कॉलनी भागातील निवासस्थानासमोर पाच बंदूकधारी पोलीस तैनात केले होते. या दोन्ही खासदारांनी शिंदे घटक जाण्याची भूमिका घेतली असल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस यंत्रणेने या ठिकाणी बंदोबस्त वाढवला आहे.\nखासदारांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असला तरी या खासदारांना किंमत मोजावी लागेल, असा इशारा शिवसेनेने दिला आहे. पत्रकारांशी बोलताना शहर समन्वयक हर्षल सुर्वे म्हणाले, खासदारांना इतक्या पोलिस संरक्षणाची गरज का बसावी हा प्रश्न पडला आहे. तुम्ही चांगले काम केले असते तर संरक्षणाची गरज भासली नसती. आता तुमची नीतिमत्ता ढासळली आहे. बंडखोरी करणे हे चांगलेनसल्याची भीती खासदारांना सतावत आहे. यामुळेच त्यांच्या घरासमोर पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. तथापि शिवसैनिक दगडफेक करून नव्हे तर निवडणुकीत पराभूत करून वचपा काढतील.\nजागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा : अविनाश साबळेची निराशाजनक कामगिरी ; ३००० मीटर स्टीपलचेसमध्ये ११व्या स्थानी\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\n“बंटी बबलीने पळ काढला”सोशल मिडीयावर जोरदार चर्चा - FB News on तुम्ही कोणाला सपोर्ट करणार\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://iyemarathichiyenagari.com/importace-of-meditation-article-by-rajendra-ghorpade/", "date_download": "2022-11-30T23:36:56Z", "digest": "sha1:PKIFFE5RVNR6XOZKLP3UZWMRVBLOFB4X", "length": 20678, "nlines": 199, "source_domain": "iyemarathichiyenagari.com", "title": "साधना का करायची ? - इये मराठीचिये नगरी", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी महाराज यांना संत तुकारामांनी पाठवलेले अभंग\nमराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nछत्रपती शिवाजी महाराजांचे पर्यावरणीय विचार\nमुक्त्यारी समारंभ अथवा श्रीमन्महाराज शाहू छत्रपती, सरकार करवीर यांचा राज्याधिकारस्वीकारोत्सव\nजाणून घ्या अत्यंत दुर्मिळ बॉम्बे किंवा एचएच रक्तगटाबद्दल…\nसंत ज्ञानेश्‍वरांची परंपरा पुढे नेणारे देवनाथ कोण होते \nहे झाड केवळ आढळते महाराष्ट्रात…\nViral Video : फळे काढणीचे सोपे अन् टाकावू बाटलीपासून केलेलं यंत्र…\nNeettu Talks : कार्बन लेसर फेसियल ट्रिटमेंट आहे तरी काय \nझाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या सासरच्या मुळगावाची अशीही ओळख\nअभ्यासक्रमांचे उपयुक्तता मूल्य वाढविण्यासाठी…\nसह्याद्रीच्या कोंदणात वसलेला रांगडा किल्ला…\nचिमणी नक्की काय बोलत असावी बरं….\nपालकचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढल्याचा दावा\nजाणून घ्या माणसाच्या जन्माची गोष्ट…\nसोनसरी, पंद अन् सह्याद्री…\nशाश्वत विकास संकल्पनेचा विचार गरजेचा\nविदर्भातील शेतीक्षेत्रात आढळतात ‘हे’ पक्षी\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nHome » साधना का करायची \nदोन मिनिटे चहा देण्यास उशीर झाला तर घरात आरडाओरड सुरु होते. वेळेचे महत्त्व आहे की नाही असे शब्द साहजिकच तोंडातून बाहेर पडतात. इतक्या व्यस्त पिढीला साधना म्हणजे काय त्याचे फायदे काय आहेत त्याचे फायदे काय आहेत इतका वेळ देऊन काहीच साध्य होत नसेल तर ती करायची कशासाठी इतका वेळ देऊन काहीच साध्य होत नसेल तर ती करायची कशासाठी या प्रश्नांची उत्तर मिळणे गरजेचे आहे.\n तो बोध भेटेना मना \nओवीचा अर्थ – अर्जुना, जोपर्यंत अंतःकरणात ज्ञान उत्पन्न होत नाही तोपर्यंतच या साधनांची खटपट करावी लागते.\n साधनेने आपणाला काय मिळते या प्रश्नांची उत्तरे नव्यापिढीला मिळाली तरच ते अध्यात्माकडे वळतील किंवा ते अध्यात्मावर विश्वास ठेवतील. अन्यथा हे सर्व म्हणजे वेळ फुकट घालवण्यातला प्रकार आहे असे समजून याकडे पाहणारही नाहीत. कारण सध्या विज्ञानाने इतकी प्रगती केली आहे की जग हे आता सेकंदावर चालू लागले आहे. पूर्वी रेल्वे किती तास उशाराने धावणार आहे हे सांगितले जायचे. त्यानंतर लोकल किती मिनिटाने उशीराने धावत आहे हे सांगीतले जाऊ लागले. आता मेट्रोचा दरवाजा किती सेकंद उघडा राहीले हे सांगितले जात आहे. म्हणजे तासावरून जग आता सेकंदावर धावू लागले आहे.\nसेकंदावर कमाई मोजली जाऊ लागली आहे. वेबसाईट किती सेकंद पाहीली गेली किंवा जाहीरात किती सेकंदाची आहे यावर पैसे ठरवले जात आहेत. त्यावरच उत्पन्न मोजले जात आहे. म्हणजेच आता उत्पन्न सेकंदात मोजले जाऊ लागले आहे. इतका वेग जगाने पकडला आहे. या जमान्यातील नव्या पिढीला साधनेसाठी एक तास देणे काय पाच मिनिटे सुद्धा देणे कठीण वाटणार आहे. हे स्वाभाविक आहे. जग इतके वेगवान झाले आहे की अशावेळी पाच मिनिटांची फुरसतही मिळणे कठीण आहे.\nप्रत्येक क्षण हा आता महत्त्वाचा झाला आहे. कार्यालयातही वेळेला महत्त्व आहे. आठ तासाच्या कामाचे मोजमाप केले जाऊ लागले आहे. अशा स्थितीत तासभर साधनेसाठी देणे म्हणजे फुकट वेळ घालवण्याचा प्रकार आहे असे वाटणे स्वाभाविक आहे. कामावर जाताना किंवा परतताना वाहतूक कोंडी पाच – दहा मिनिटांची असली तरी त्यावर चर्चा होऊ लागली आहे. कारण घरात पोहोचण्यासही उशीर होता कामा नये. इतके वेळेला महत्त्व आले आहे. मग अशावेळी साधनेला पाच मिनिटे बसणे म्हणजे फुकट वेळ घालवण्यासारखे आहे, असे वाटणे स्वाभाविक आहे.\nदोन मिनिटे चहा देण्यास उशीर झाला तर घरात आरडाओरड सुरु होते. वेळेचे महत्त्व आहे की नाही असे शब्द साहजिकच तोंडातून बाहेर पडतात. इतक्या व्यस्त पिढीला साधना म्हणजे काय त्याचे फायदे काय आहेत त्याचे फायदे काय आहेत इतका वेळ देऊन काहीच साध्य होत नसेल तर ती करायची कशासाठी इतका वेळ देऊन काहीच साध्य होत नसेल तर ती करायची कशासाठी या प्रश्नांची उत्तरे मिळणे गरजेचे आहे. तरच त्यांचा अध्यात्मावर विश्वास बसेल. तरच ते याकड�� वळतील अन्यथा हे सर्व थोतांड आहे असे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतील.\nसाधनेसाठी दिलेल्या पाच मिनिटांनीही खूप काही मिळते. मनाला शांती मिळते. अंगातील राग शांत होतो. मन एका वेगळ्या वळणावर येते. सकारात्मक विचारांची पेरणी होते, विचारात झालेला हा बदल बोध येण्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे. साहजिकच यामुळे कामामध्ये उत्साह वाढतो. या अशा अनेक फायद्याच्या गोष्टी साध्य होत असल्याने साधनेकडे मन वळते. मन रमते. विशेष म्हणजे धकाधकीच्या जीवनात पाच मिनिटांच्या साधनेने सर्व थकवा दूर होऊन शांत झोप लागते. यासाठी साधनेची सवय लावून घ्यायला हवी. साधना यासाठी गरजेची आहे. भावीकाळात याचे महत्त्व अधिकच वाटणार आहे हे नव्या पिढीने विचारात घ्यायला हवे.\nसाधनेत होणाऱ्या ज्ञानाचा बोध त्यांना समजावून सांगणे गरजेचे आहे. साधनेचा अनुभव येणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. जो पर्यंत त्या ज्ञानाचे महत्त्व पटणार नाही. अनुभुती येणार नाही तो पर्यंत हे सर्व थोतांड आहे असेच वाटणार. यासाठी साधना का करायची हे समजून घेणे गरजे आहे. साधनेची खटपट बोधापर्यंत आहे. एकदा बोध झाल्यानंतर पुन्हा पुन्हा बोध घेण्याची सवय लागते. या ज्ञानाच्या बोधातूनच मग आत्मज्ञानाची प्राप्ती होते. यासाठी या अंतःकरणात ज्ञानाचा बोध होणे महत्त्वाचे आहे तो पर्यंत साधना करत राहाणे गरजेचे आहे.\nआंतरिक जिद्दीचा यशस्वी सोहळा: २९वे झाडीबोली साहित्य संमेलन\nNeettu Talks : उष्माघातापासून असे मिळवा संरक्षण..\nटीम इये मराठीचिये नगरी\nदेवाच्या भजनास तोच योग्य\nमाझ्या शिक्षणाची पालवी फुलविणारे साहित्यिक : डॉ नागनाथ कोत्तापल्ले\nइचलकरंजी संस्कृती प्रतिष्ठानतर्फे कादंबरी पुरस्कार जाहीर\nथंडीत त्वचेची अशी घ्या काळजी…\nचला जाणूया नदीला अभियानाचा दुसरा टप्पा…\nसमाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे पुरस्कार जाहीर\nV. R. Gavhane on दोलायमानतेवर चिंतन हवे – डॉ. माधव चितळे\nराजू मरवे-बेळगाव on मलकापूर येथील प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालयात पर्यावरणपूरक दसरा साजरा\nअरूण झगडकर on झाडी शब्दसाधक शिक्षक पुरस्कार\nShashikant Shinde on शिक्षणाचे पसायदान: शैक्षिक यज्ञ \nस्वप्नातून बाहेर पडून वास्तवात राहायला शिकावे\nप्रश्न मुळापासून सोडवायला हवेत तरच ते सुटतात\nनिसर्गातील मुक्त आनंदच देतो मनाला उभारी\nसृष्टीतील सर्व जीवातील ब्रह्म जाणून व्हा���े सर्वज्ञ\nमुक्त होणे म्हणजे तरी काय \nप्रेमाच्या पेटीनेच गाठता येतो मोक्षाचा तीर\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा (94)\nकाय चाललयं अवतीभवती (383)\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान (74)\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास (445)\nश्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lrpapi.dailymotion.com/video/x84amea", "date_download": "2022-12-01T01:15:41Z", "digest": "sha1:ANECR6UQLTWQS3EFYGPDN42T2XQNFWRS", "length": 7593, "nlines": 151, "source_domain": "lrpapi.dailymotion.com", "title": "हा बाळासाहेबांचा भगवा नाही, हा 'काँग्रेसी भगवा | Devendra Fadnavis on Shivsena | Maharashtra News - video Dailymotion", "raw_content": "\nराज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला टोला लगावला काँग्रेसच्या मांडी लावून बसणाऱ्यांनी भगव्याचा अपमान केलाय. कुठला भगवा राहिलाय शिवसेनेच्या भगव्यात भेसळ झालीय, चीनच्या मदतीने काश्मीरमध्ये ३०७ कलम पुन्हा लागू करू, वीर सावरकरांचा घाणेरड्या शब्दात अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसणारे भगव्याचा अपमान करतायेत असे ते म्हणाले.\nआमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका\nमित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....\nनारायण राणे बद्दल काही न बोलायचं मी ठरवलं आहे जे मला बोलायचं ते मी बोलो त्यांचा पूर्व इतिहास\nचंद्रकांत पाटलांचा खासदार सुप्रिया सुळेंना टोला, पाहा व्हिडिओ\nउद्धव ठाकरे बॉडीगार्डच्या घरी, असं केलं स्वागत\nTata Takes Over Bisleri :रिलायन्स,नेस्लेला मागे टाकत टाटाने मारली बाजी, बिस्लेरी ब्रँड टाटा समूहाकडे\nतर��ण 'शेतकऱ्यांचा' कानमंत्र ऐकाच\nपुण्यात केशरची शेती कंटेनरमध्ये पुण्याच्या तरुणाची शेती करण्याची भन्नाट कल्पना.. पुण्याच्या तरुणाची शेती करण्याची भन्नाट कल्पना..\nमुख्यमंत्री शिंदे ज्योतिषाकडे गेले... हात दाखवला... कारण मात्र शरद पवारांनी सांगितलं-\nशिंदेंच्या आमदाराचं खळबळजनक विधान..तो खोका..तै पैसे, सगळंच काढणार\nJitendra Awhad : \"मी मनाची तयारी केलीय हे सरकार आपल्याला जेल मध्ये बसवणार\"\nआवाज काढणं बंद करा, आता तरी मॅच्युर व्हा\n\"2002मध्ये दंगेखोरांना धडा शिकवला\"\nLive: सुप्रीम कोर्टाला टी. एन. शेषन का हवेत\nशिंदेंना टक्कर, ठाकरेंचा मोहरा एका दगडात २ पक्षी\nकेसरकरांचा अभ्यास हल्ली वाढलाय, अजित पवारांचा टोमणा | Ajit Pawar | Deepak Kesarkar\nकोणाचे संतुलन बिघडले आहे हे काळच दाखवेल\n६५ वर्षांपुर्वी प्रतापगड कसा होता\nमलाही कुंडली बघता येते\nसत्तेत असताना काय केले\nपोलिसांचे टेन्शन वाढले आफताब पॉलिग्राफ टेस्टमधून सुटला\nवृद्धाश्रम, मेंटल हॉस्पिटल... उदयनराजेंनी सगळंच काढलं\nमुख्यमंत्र्यांनी प्रतापगडावर काय केलं\nशिंदेंचं बंड, 'ती' सुटका... बच्चू कडूंनी 'हे' मान्य केलं\nलोढा म्हणाले महाराजांची तुलना केली नाही... ते तर फक्त उदाहरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://punelive24.com/the-struggle-to-save-the-remaining-army-on-the-basis-of-the-declining-congress-a-big-bjp-leader-criticized-shivsen/", "date_download": "2022-12-01T00:06:00Z", "digest": "sha1:G4DARUM2GYUOPENDGKID73F677DKLXBW", "length": 9246, "nlines": 43, "source_domain": "punelive24.com", "title": "the struggle to save the remaining army on the basis of the declining congress a big bjp leader criticized shivsen | 'बुडत्या काँग्रेसच्या आधाराने शिल्लक सेना वाचविण्याची धडपड चालू आहे'; भाजपच्या बड्या नेत्याची शिवसेनवर घणाघाती टीका | Pune News", "raw_content": "\nHome - ताज्या बातम्या - ‘बुडत्या काँग्रेसच्या आधाराने शिल्लक सेना वाचविण्याची धडपड चालू आहे’; भाजपच्या बड्या नेत्याची शिवसेनवर घणाघाती टीका\nPosted inताज्या बातम्या, पुणे, पुणे शहर, ब्रेकिंग, महाराष्ट्र, राजकारण\n‘बुडत्या काँग्रेसच्या आधाराने शिल्लक सेना वाचविण्याची धडपड चालू आहे’; भाजपच्या बड्या नेत्याची शिवसेनवर घणाघाती टीका\nमुंबई – महाराष्ट्राच्या राजकारणातून अस्तित्व पुसले जाण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे (uddhav thackeray ) यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली असून बुडत्या काँग्रेसला (congress) वाचविण्यासाठी शिल्लक सेनेचा हात पुढे करण्याची ठाकरे यांची तडजोड आता दोन्ही पक्षांना बुडविणार आहे, ���शी घणाघाती टीका प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये (keshav upadhye) यांनी आज केली आहे. शिवाजी पार्कवरच्या मेळाव्यास गर्दी जमविण्यासाठी काँग्रेसने कार्यकर्ते पुरविण्याच्या मोबदल्यात राहुल गांधींच्या (rahul gandhi) भारत जोडो यात्रेसाठी महाराष्ट्रातील शिल्लक सेनेची (shivsena) कुमक पुरविण्याची ठाकरे यांची धडपड केविलवाणी असून आता पेंग्विन सेनेने हिंदुत्वाशी कायमची फारकत घेतल्याचे स्पष्ट झाले आहे, असा आरोपही त्यांनी येवेळी केला. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.\nदसरा मेळाव्याकरिता गर्दी जमविण्याचे अभूतपूर्व आव्हान ठाकरे यांच्यासमोर उभे असल्याने उरल्यासुरल्या पेंग्विन सेनेच्या आवाक्याबाहेरच्या या आव्हानास सामोरे जाऊन लाज वाचविण्यासाठी ठाकरे यांची जोरदार धडपड सुरू आहे.\nत्यासाठी त्यांनी शिल्लक सेनादेखील काँग्रेसच्या दावणीला बांधून इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे. अगोदर राष्ट्रवादी काँग्रेसपुढे गुडघे टेकल्याने ठाकरे यांचे नेतृत्व संपले, आता काँग्रेसच्या वळचणीस जाऊन उरलीसुरली सेना संपविण्याचा त्यांचा इरादा स्पष्ट झाला आहे.\nविश्वासघाताने, जनादेश धुडकावून मिळविलेले मुख्यमंत्रीपद टिकविण्याच्या धडपडीतून राष्ट्रवादी काँग्रेसकडे पक्ष गहाण टाकून त्यांनी अगोदर शिवसेनेची विल्हेवाट लावली.\nआता शिवाजी पार्कवरील मेळाव्याचा फज्जा उडण्याच्या भीतीने त्यांनी काँग्रेसच्या कुबड्या घेतल्या आहेत. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा महाराष्ट्रात फज्जा उडणार याची जाणीव असल्याने काँग्रेसने ‘गांधी यात्रे’ची लाज वाचविण्यासाठी सैनिकांची कुमक देण्याच्या अटीवर ठाकरे यांच्या मेळाव्यासाठी गर्दी पुरविण्याची ग्वाही दिली आहे, असा गौप्यस्फोट उपाध्ये यांनी केला.\nमुख्यमंत्रीपदाची हाव आणि पुत्रप्रेमाच्या लालसेपोटी बाळासाहेब ठाकरे यांचा संपूर्ण पक्ष पणाला लावणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचे भवितव्यच या मेळाव्यातील शक्तिप्रदर्शनावरच अवलंबून असल्याने काँग्रेसने त्यांना कोंडीत पकडले आहे.\nबाळासाहेबांच्या पक्षाची त्यांच्या कौटुंबिक वारसाने केलेली केविलवाणी अवस्था पाहून कीव येते, असेही त्यांनी नमूद केले. ठाकरे यांनी २०१९ मध्ये जनादेशाचे पालन केले असते, तर आपल्या हाताने पक्षाच्या विसर्जनाची वेळ त्यांच्यावर आली न���ती, असा टोलाही उपाध्ये यांनी लगावला.\nठाकरे गटाच्या शिवाजी पार्कवरील मेळाव्याची हवा अगोदरच निघून गेली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्याईचा वापर करून गर्दीसमोर वल्गना करण्यापलीकडे राज्याचे नेतृत्व करण्याची ठाकरे यांची क्षमता नाही, हे त्यांनी स्वतःच अडीच वर्षांच्या सत्ताकाळात दाखवून दिले आहे.\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या कुबड्यांखेरीज पक्षाचे अस्तित्व टिकविणे शक्य नाही याची जाणीव झाल्यामुळेच उरतणीला लागलेल्या या पक्षांच्या आधाराने उरलासुरला गट टिकविण्याची धडपड संपूर्ण महाराष्ट्र पाहात आहे, असेही ते म्हणाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/10392", "date_download": "2022-11-30T23:02:07Z", "digest": "sha1:SJQJEO34TP7LSPX4LE3PHJL3TL62T5LI", "length": 18099, "nlines": 274, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "पेट्रोल-डिझेल-गॅस दरवाढीच्या विरोधात बीआरएसपीचे उग्र आंदोलन… | India Dastak News Tv", "raw_content": "\nHome चंद्रपूर पेट्रोल-डिझेल-गॅस दरवाढीच्या विरोधात बीआरएसपीचे उग्र आंदोलन...\nपेट्रोल-डिझेल-गॅस दरवाढीच्या विरोधात बीआरएसपीचे उग्र आंदोलन…\nब्रम्हपुरी: गेल्या १०-११ महिन्यापासून संपूर्ण देश कोरोना महामारी ने भरडला गेलेला आहे. त्यामध्ये अनेक छोट्या-मोठ्या कामगारांचे काम ठप्प झाले असून अनेक छोटे-मोठे उद्योग धंदे सुद्धा बंद झालेले आहेत. एकंदरीत संपूर्ण भारतात आर्थिक मंदी निर्माण झाली असताना सुद्धा आपल्या देशात पेट्रोल-डिझेल,गॅस आणि विज दिवसेंदिवस प्रचंड वाढत आहेत.\nअसे असताना देशातील केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशातील महागाई उच्चांकावर पोहोचली आहे. म्हणूनच सरकारचे धोरण सामान्य जनतेला समजावे या हेतूने बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी विधानसभा ब्रम्हपुरी तर्फे दिनांक १२.०२.२१ शुक्रवारला मोटर बाईक धक्का मारो आंदोलन तथा महिला आघाडीच्या वतीने चुल पेटवा आंदोलन घेण्यात आले.\nआंदोलनाची सुरुवात राजाभाऊ खोब्रागडे चौक ब्रह्मपुरी ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ब्रह्मपुरी येथे मोटार गाड्यांना धक्का देत निदर्शने करून एस. डी.ओ.साहेब ब्रह्मपुरी यांच्यामार्फत मा.प्रधानमंत्री भारत सरकार मा.राष्ट्रपती भारत सरकार मा.पेट्रोलीयम मंत्री भारत सरकार मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य मा.ऊर्जामंत्री महाराष्ट्र राज्य मा.जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर यांना निवेदन देण्यात आले.\nया आंदोलना करिता *(बीआरएसपी, महिला आघाडी, युवा आघाडी, विद्यार्थी मोर्चा)* चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या आंदोलनासाठी *नेतृत्व मा. पुनमताई घोनमोडे(प्रदेश संयोजिका) मा.सुखदेवजी राऊत(तालुका प्रभारी) मा. विवेक मेश्राम (युवा आघाडी),मा.राजेंद्र मेंश्राम(तालुका महासचिव),मा. रोशन मेंढे (BRVM)* यांनी केले.\nआंदोलनाची सुरुवात *मा.मार्कंडजी बावणे* तर आंदोलनाचे सभा संचालन मा.हंसराज रामटेके व आभार कुमारी मिताली आंबोणे हिने केले. भारती जनबंधू, शिल्पा मेश्राम किशोर प्रधान, अपेक्षा मेंढे, पल्लवी मेश्राम व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहून आंदोलन संपन्न केले.\n चंद्रपुर जिल्ह्यातील ती झाली अवघ्या २१ व्या वर्षी गावची सरपंच…\nNext articleराज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालय परिषदेची जिल्हा कार्यकारीणी गठीत..जिल्हाध्यक्ष पदी प्रा. संतोष निखाते तर महासचिव पदी प्रा. अनिल डहाके यांची निवड\nसुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762\nसिद्धार्थ पंच मंडळ, चंद्रपूर तर्फे भोजनदान..\nचंद्रपूर: मंडळवार, दि. 29 नोव्हेंबर 2022 ला धम्मनगरी चंद्रपुरात अनमोल बुद्ध धातूंची प्रतिष्ठाना धमकीर्ती विहारात करण्यात आली. या शुभप्रसंगी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी सिद्धार्थ पंच...\nवाघांचा बंदोबस्त करा… अन्यथा वनमंत्र्यांच्या घरापुढे ढोल बजाव आंदोलन – माजी मंत्री वडेट्टीवार\nचंद्रपूर : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वन्यजीवांचे संरक्षण याबाबत आमची सकारात्मक भूमिका आहेच. मात्र चंद्रपूर जिल्ह्यात अलीकडच्या काळात मानव वन्यजीव संघर्षाच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ...\nजातीमुक्त भारत होणे गरजेचे आहे, त्याशिवाय भारत जोडता येणार नाही- अपेक्षा एन. पिंपळे\nचंद्रपूर: संविधानिक संस्कृती संवर्धन समिती जिल्हा चंद्रपूरच्या विद्यमाने विकास नगर, बाबुपेठ येथे दिनांक २६ नोव्हेंबर २०२२ रोजी संविधान सन्मान दिवस या राष्ट्रीय समारंभाचे आयोजन...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nप्रितम गग्गुरी(उपसंपादक) आष्टी:- दिनांक २८ नोव्हेंबर रोजी श्री छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्था आष्टी तर्फे आयोजित द्वितीय विदर्भ स्तरीय आमंत्रित कराटे स्पर्धा आष्टी येथे आयोजित...\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम ��ांचे विद्यार्थ्यांना आवाहन…\nनागपूर -भारतीय संविधानाला अभिप्रेत लोकशाही गणराज्य घडविण्यासाठी देशातील शेवटच्या वंचित समूहापर्यंत पोहोचून त्यांच्या वेदनेशी आपुलकीचे व माणुसकीचे नाते जोडावे लागेल. तेव्हा कुठे वंचित, शोषित,...\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद – अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी…\nसावली: गेल्या अनेक वर्षापासून गायरान जागेवर पिढ्यानपिढ्या पक्की घरे बांधून वास्तव्यास असलेल्या तसेच महसूल जमिनिवर अतिक्रमणं धारकांना अतिक्रमणं हटविण्याबाबत शासनाकडून नोटीस बजावण्यात आल्या. यामुळें...\nसिद्धार्थ पंच मंडळ, चंद्रपूर तर्फे भोजनदान..\nचंद्रपूर: मंडळवार, दि. 29 नोव्हेंबर 2022 ला धम्मनगरी चंद्रपुरात अनमोल बुद्ध धातूंची प्रतिष्ठाना धमकीर्ती विहारात करण्यात आली. या शुभप्रसंगी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी सिद्धार्थ पंच...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना...\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद...\nमैत्रिणी सोबत जंगलात जाणं बेतले जीवावर; वाघाचा हल्ल्यात तरुण ठार\nब्रेकिंग न्यूज: आष्टी पुलावरून ट्रक उलटला; दोन ठार,एक जखमी…\nअखेर येनापूरच्या ‘त्या’युवकांविरुद्ध ऍट्रासिटी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल.. दिक्षा...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना आवाहन…\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद – अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी…\nसिद्धार्थ पंच मंडळ, चंद्रपूर तर्फे भोजनदान..\nबार्टी प्रादेशिक कार्यालयात मदत केंद्र सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/26011/", "date_download": "2022-12-01T00:06:48Z", "digest": "sha1:PWM6RH6FX4F3HNESFNWL3PBAZEOSF6WV", "length": 119786, "nlines": 280, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "सूचि – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nसूचि : ग्रंथ, नियतकालिके यांच्या मजकुरात आलेली नावे, विषय इत्यादींची, त्यांचा उल्लेख असलेल्या पृष्ठक्रमांकांसह, वर्णक्रमानुसार केलेली यादी म्हणजे सूची. सूची ही संज्ञा ‘इंडेक्स’ व ‘कॅटलॉग’ ह्या इंग्रजी संज्ञांसाठी मराठी पर्यायी संज्ञा म्हणून वापरली जाते. सूची ही सामान्यतः ग्रंथाच्या शेवटी दिली जाते, तर अनुक्रमणिका (टेबल ऑफ कन्टेंट्स) ग्रंथाच्या प्रारंभी दिली जाते व त्यात ग्रंथातील प्रकरणांची शी���्षके, त्यांच्या आरंभपृष्ठक्रमांकासह दिली जातात. ग्रंथात ज्याची थोडीफार माहिती वा निर्देश असतील असे सर्व विषय व नामे पृष्ठक्रमांकांसह नोंदवून त्यांच्याकडे वाचकाचे लक्ष वेधणे, हे सूचीचे प्रधान उद्दिष्ट असते. विषय व तत्संबद्घ माहिती वा उल्लेख असलेले ग्रंथातील पृष्ठक्रमांक यांच्या एकत्रित नोंदीला सूचीची ‘निर्देशनोंद’ (इंडेक्स एन्ट्री) म्हणतात. ग्रंथातील निर्देशनोंदी अनेकविध प्रकारच्या असतात. त्यांत अनेकविध विषयोपविषय, व्यक्तिनामे, स्थलनामे, संज्ञा-संकल्पना, ग्रंथनामे, ग्रंथकारनामे, संकीर्ण बाबी वगैरे अनेक निर्देशांचा समावेश होऊ शकतो. अर्थातच ग्रंथाच्या स्वरुपानुसार निर्देशनोंदींची संख्या व व्याप्ती ठरते, हे उघडच आहे. ग्रंथ, नियतकालिके व त्यांचे संच, वृत्तपत्रांचे संच, कोशवाङ्‌मय, संशोधनपर प्रबंध, माहितीसंकलक दप्तरे (इन्फर्मेशन फाइल्स) अशा नानाविध प्रकारच्या व स्वरुपाच्या मुद्रित वाङ्‌मयाची सूची केली जाते व वाचकांना, अभ्यासकांना त्यांच्या विशिष्ट गरजांनुसार ती उपयुक्त ठरते. ग्रंथाच्या वा अन्य मुद्रित वाङ्‌मयाच्या मजकुरात विखुरलेली एखाद्या विषयाची माहिती शोधण्यासाठी, ती मिळवून एकत्रित करण्यासाठी व त्या विशिष्ट निर्देशसंबद्घ माहितीचे, तपशिलांचे संकलन करण्यासाठी वाचकाला सूचीचा विशेषेकरुन उपयोग होतो. त्या दृष्टीने वाचकाच्या विशिष्ट, अपेक्षित गरजा नेमकेपणाने ओळखून त्याला उपयुक्त ठरतील अशा ग्रंथांतर्गत निर्देशनोंदी निवडणे व निश्चित करणे, त्यांच्यापुढे संबंधित पृष्ठक्रमांक आवश्यक तेथे ‘अ’/‘आ’ अशा स्तंभनिर्देशांसह नोंदवून अशा निर्देशनोंदींची वर्णक्रमानुसार यादी तयार करणे व सूचीची अंतिम छपाई सिद्घ होईपर्यंत सूचीच्या मुद्रितांवर देखरेख करणे, अशा स्वरुपाची अनेकविध कामे सूचिकाराला पार पाडावी लागतात. सूचीच्या निर्देशनोंदीपुढे पृष्ठक्रमांक (स्तंभनिर्देशांसह) देणे अनिवार्यच असते. काही विशिष्ट प्रकारच्या सूचींमध्ये अन्य स्थान-निर्देशक (लोकेटर) वापरले जातात. उदा., नकाशा-संग्रहसूचीमध्ये स्थाननिश्चितीदर्शक अक्षांश-रेखांश, वा पृष्ठक्रमांक व चौकटी, रंगरेषादी संकेतचिन्हे अशा निर्देशकांचा वापर केला जातो. पृष्ठक्रमांक वा अन्य निर्देशक दिले नसतील, तर ती सूची अपूर्णच राहते व वाचकांनाही विशिष्�� माहिती नेमक्या ठिकाणी सापडत नाही. सारांश, सूची म्हणजे ग्रंथातील विशिष्ट विषयाच्या माहितीचा वा निर्देशाचा नेमका ठावठिकाणा सांगणारी, अचूक पत्ता देणारी एक प्रकारची निर्देशिकाच होय. सूचीचे अभ्यासकांच्या दृष्टीने असलेले महत्त्व व संदर्भमुल्य निर्विवाद आहे. निव्वळ माहिती देण्यासाठी लिहिलेल्या माहितीपर ग्रंथात जर सूचीची जोड दिली नसेल, तर त्या ग्रंथाच्या संदर्भमुल्यात उणेपणा जाणवतो.\nऐतिहासिक आढावा : सर्वांत आद्य, ज्ञात असलेली शोधसाहाय्यक यादी (फाइंडिंग लिस्ट) प्राचीन ग्रीक कवी व विद्वान ⇨ कॅलिमाकस (इ. स. पू. सु. ३१५–२४०) याने तयार केली. ईजिप्तच्या टॉलेमी फिलडेल्फसने ॲलेक्झांड्रियाच्या विख्यात ग्रंथालयात त्याची ग्रंथसूचीकार म्हणून नेणूक केली. तेथे पिनाकीज (टॅब्लेट्स-इष्टिका ग्रंथ) ह्या नावाने १२० खंडांची एक महत्त्वाची ग्रंथसूची त्याने तयार केली. त्यात हजारो भूर्जपत्र गुंडाळ्यांतील (पपायरस रोल्स) माहितीचे संदर्भस्रोत दिले होते. आद्य व प्राथमिक स्वरुपाची वर्णानुक्रमे सूची जोडलेली हस्तलिखिते साधारणतः सोळाव्या शतकापासून आढळू लागली. अशा प्रकारच्या आद्य सूचींमध्ये साधारणत: एका वर्णाखाली येणाऱ्या निर्देश-नोंदी एकत्र दिल्या जात तथापि त्यांची एकूण मांडणी वर्णक्रमानुसार केली जात नसे. सोळाव्या शतकात अशा सूचिसदृश यादीसाठी ‘इंडेक्स’ ही संज्ञा सर्रास वापरली जात असे मात्र सतराव्या शतकापर्यंत ही यादी वर्णक्रमानुसार क्वचितच रचली गेली. त्यात सुधारणा होत जाऊन वर्णक्रमे सूची करण्याची पद्घती खऱ्या अर्थाने अठराव्या शतकात विकसित झाली. ह्याचे उत्तम उदाहरण ⇨ दनी दीद्रो (१७१३–८४) ह्याच्या लांसिक्लोपेदी (१७५१– ७२) ह्या फ्रेंच विश्वकोशात आढळते. त्यात सूचीतील निर्देशनोंदींची वर्णक्रमानुसार नेमकी व काटेकोर मांडणी आढळून येते. नंतरच्या काळात ग्रंथ व नियतकालिके अशा स्वरुपाच्या वाङ्‌मयाला सूची जोडण्याची प्रथा सर्वत्र रुढ होत गेली. मात्र एकोणिसाव्या शतकातच खऱ्या अर्थाने सर्वांगीण व समग्र ज्ञानक्षेत्रांना सामावून घेणाऱ्या सर्व-समावेशक, व्यापक व विस्तृत सूचींची संकलने-संपादने करण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर झाले. लंडनच्या ‘इंडेक्स सोसायटी’ने प्रकाशित केलेल्या हेन्री बी. व्हीटलीच्या व्हॉट इज ॲन इंडेक्स (१८७८) व हाऊ टू ��ेक ॲन इंडेक्स (१९०२) ह्या प्रारंभीच्या प्रमाणभूत सूचिविषयक ग्रंथांत सूची या संज्ञेची व्याख्या, सूचीकरणाचा (इंडेक्सिंग) ऐतिहासिक आढावा, तत्त्वे व कार्यपद्घती यांचा विस्तृत ऊहापोह आढळतो. सूची व सूचीकरण यांविषयी नंतरच्या काळात जे अभ्यासग्रंथ निर्माण झाले, त्यांमुळे सूची एक महत्त्वपूर्ण संदर्भसाधन म्हणून उत्तरोत्तर अधिकाधिक प्रगत होत गेली. सूचीची गरज व उपयुक्तता ह्यांसंबंधी लेखक-प्रकाशकांत जागरुकता निर्माण करण्यात, तसेच सूचीकरणाची तत्त्वे व तंत्रे अधिक विकसित करण्यात ही ग्रंथनिर्मिती साहाय्यभूत ठरली. वर्गीकरणयुक्त वा वर्गीकृत सूची (क्लासिफाइड इंडेक्स) व विषयसूची (सब्जेक्ट इंडेक्स) हे सूचीचे अधिक प्रगत प्रकार, त्यासंबंधीची मार्गदर्शक तत्त्वे व त्या तयार करण्याच्या कार्यपद्घती ह्या ग्रंथांतून विकसित होत गेल्या, तसेच सर्वसामान्य सूचीची (जनरल इंडेक्स) प्रमाणबद्घ व पद्घतशीर मूलतत्त्वे प्रस्थापित करण्याचे प्रयत्नही ह्या काळात प्रामुख्याने झाले. ‘युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका स्टँर्डड्स इन्स्टिट्यूट’ या संस्थेने प्रकाशित केलेल्या यू एस् ए स्टँडर्ड बेसिक क्रायटेरिआ फॉर इंडेक्सेस आणि ‘ब्रिटिश स्टँर्डड्स इन्स्टिट्यूशन’ या संस्थेने प्रकाशित केलेल्या रेकमेंडेशन्स फॉर द प्रेपरेशन ऑफ इंडेक्सेस ह्या महत्त्वाच्या संदर्भ-पुस्तिकांचा उदाहरणादाखल उल्लेख करता येईल.\nनियतकालिकांची सूची साधारणपणे त्या प्रकाराच्या प्रारंभाइतकी जुनी आहे. १८४८ मध्ये अमेरिकेत तत्कालीन सर्वाधिक खप असलेल्या नियतकालिकांची सर्वसाधारण सूची विल्यम फ्रेडरिक पूल (१८२१–९४) ह्या अमेरिकन ग्रंथपालाने तयार केली. पूल्स इंडेक्स टू पीरिऑडिकल लिटरेचर…. ह्या नावाने ही सूची ओळखली जाते. पूल्स इंडेक्स हे नंतरच्या काळातही १९०७ पर्यंत सहकारी तत्त्वावर संकलितसंपादित व प्रकाशित होत राहिले. पुढील काळात त्याची जागा रीडर्स गाइड टू पीरिऑडिकल लिटरेचर नामक सूचि-संकलनाने घेतली. ॲन इंटरनॅशनल इंडेक्स टू पीरिऑडिकल लिटरेचर ही आंतरराष्ट्रीय कालिक वाङ्‌मयसूची १९१३ पासून प्रकाशित होत असते. वर्षभर विशिष्ट कालावधीने प्रसिद्घ होणाऱ्या नियतकालिकांतील (उदा., मासिके, द्वैमासिके, त्रैमासिके इ.) घटना, लेख व लेखक यांच्या सूचीची पुरवणी वर्षाखेरीस प्रसिद्घ केली जात���.\nसूची : स्वरुप, रचनातत्त्वे व प्रकार : सूचीचे स्वरुप, उद्दिष्टे व कार्यपद्घती यांनुसार वेगवेगळे प्रकार पडतात. बहुतांशी ग्रंथ, नियतकालिके यांच्या सूची सर्वसाधारण स्वरुपाच्या (जनरल इंडेक्स) असतात. त्या वर्गीकरणयुक्त वा विषयवार नसतात. त्यांतील निर्देशनोंदींची रचना वर्णक्रमानुसार असते. अनेकखंडी विश्वकोश वा ग्रंथसंच यांच्या सूचींमध्येही वर्णक्रमानुसार रचनाक्रम पाळला जातो. सूचीमधील निर्देश-नोंदींची वर्णक्रमानुसार रचना साधारणतः दोन प्रकारे केली जाते : (१) शब्दानुक्रमे (वर्ड बाय वर्ड) वर्णक्रमरचनापद्घती व (२) अक्षरानुक्रमे (लेटर बाय लेटर) वर्णक्रमरचनापद्घती. ही दुसरी पद्घती अनेक विश्वकोशां त तसेच दर्शनिकांमध्ये (गॅझेटीअर्स) अनुसरली जाते. यू.एस्.ए. स्टँडर्ड पद्घतीमध्ये मात्र शब्दानुक्रमे रचनाक्रम अनुसरला आहे. काही विशिष्ट सूचींमध्ये गरजा व उपयुक्तता यांनुसार निर्देशनोंदींचे वेगवेगळे रचनाक्रम अनुसरले जातात. काही सूचींमध्ये कालक्रमानुसार (क्रॉनॉलॉजिकल) निर्देशनोंदींची मांडणी केली जाते. उदा., ऐतिहासिक घटनांची कालक्रमानुसार जंत्री असलेली सूची इतिहासविषयक ग्रंथांतून आढळते. काही सूचींमधील निर्देशनोंदी संख्याक्रमानुसार (न्यूमेरिकल) रचल्या जातात. उदा., सांख्यिकीय आकडेवारी असलेल्या अहवालांच्या सूची. वर्गीकृत सूची ह्या प्रकारात सूची तयार करण्याचे प्रमुख उद्दिष्ट विशिष्ट वर्गवारीनुसार त्या त्या वर्गाखाली येणारी माहिती संकलित करणे हे असते. उदा., एखाद्या वाङ्‌मयीन सूचीमध्ये कथा, काव्य, कादंबरी, नाटक अशा वाङ्‌मयप्रकारांखाली ग्रंथशीर्षकांची वर्गवारी करुन सूची दिली जाईल तद्वतच ग्रंथकारांची वेगळी नामसूचीही दिली जाईल. कित्येकदा नामनिर्देशांच्या (उदा., व्यक्तिनामे, स्थलनामे, संस्था/संघटनांची नावे इ.) वेगळ्या सूचीही वाचकांच्या सोयीसाठी दिल्या जातात. शीर्षकसूचीमध्ये साहित्यकृतींची शीर्षके, चित्र-शिल्पादी कलाकृतींची शीर्षके, संगीतकृतींची शीर्षके, नाटके-चित्रपटादिंची शीर्षके इत्यादींचा समावेश केला जातो. कित्येकदा त्यांचे अन्य सूचिनिर्देशांहून वेगळेपण दर्शविण्यासाठी ते तिरप्या ठशात (इटॅलिक्स) छापले जातात, तसेच सूचीतील प्रमुख निर्देशनोंदी वेगळ्या ओळखू येण्यासाठी त्या जाड, ठळक ठशात (बोल्ड टाइप) दर्शविण्याची पद्घतीही अनेक सूचींमध्ये वापरण्यात येते. विषयसूची या प्रकारात विशिष्ट विषयांची शीर्षके, मुख्य सूत्र वा तत्त्वनिर्देशक कळीचे शब्द (की वर्ड्‌स ), पारिभाषिक संज्ञा, संकल्पना इ. बाबी ठळकपणे दर्शविल्या जातात. वर्गीकृत सूचीमध्ये मुख्य विषय व त्याच्या पोटात – म्हणजे त्या विषयशीर्षकाखाली – थोडा समास सोडून दुय्यम विषय दर्शविले जातात, मुख्य शीर्षके (हेडिंग्ज) व त्याच्या पोटातील उपशीर्षके (सब्‌हेडिंग्ज) वेगवेगळी ओळखू येण्यासाठी वेगळे ठसे वा टंक (टाइप्स) वापरण्याची पद्घती सूचीमध्ये अवलंबली जाते. मुख्य निर्देश ठळक, जाड ठशात व त्याच्या पोटातील दुय्यम निर्देश मध्यम वा साध्या ठशात दर्शविले जातात, तसेच एका मुख्य विषयाकडून त्याच्याशी आशयदृष्ट्या संबद्घ दुसऱ्या मुख्य विषयाकडे वा उपविषयाकडे निर्देश करणारे पूरक संदर्भही (क्रॉस रेफरन्सेस) काही सूचींमध्ये दर्शविले जातात. कोशवाङ्‌मय, बृहद्‌ग्रंथ, ग्रंथसंच अशा व्यापक व विस्तृत ग्रंथांच्या सूचीमध्ये ही पद्घती विशेषेकरुन अवलंबली जाते. एका नोंदीची माहिती दुसऱ्या नोंदीत आली असेल, तर ‘पहा :’ असा निर्देश करुन त्यांच्यातील परस्परसंबंधित्व दर्शविणे हे सूचीचे पूरक कार्य असते. एका विषयाची संहितेत विखुरलेली माहिती एकत्रकरण्यासाठी वाचकाला ह्या पूरक संदर्भाचा उपयोग होतो. एखादी नोंद माहिती न देता ‘पोकळ नोंद’ म्हणून उल्लेखिली असेल व तिची माहिती तिच्याशी विषयदृष्ट्या संबंधित अशा दुसऱ्या भरीव नोंदीत आली असेल, तर त्या पोकळ नोंदीपुढे ‘पहा :’ अशा निर्देशाने ती भरीव नोंद दर्शविली जाते. साधारणपणे कोशवाङ्‌मयात ही पद्घती अनुसरली जाते. सूचीचा सर्वसाधारण परिचित व बव्हंशी रुढ प्रकार म्हणजे ग्रंथसूची आणि ही सूची सामान्यतः ग्रंथाच्या शेवटी दिली जाते तथापि विश्वकोशा सारख्या सर्वविषयसंग्राहक व अनेकखंडी कोशग्रंथात सूचीसाठी स्वतंत्र खंड सामान्यतः योजिला जातो. मासिके, नियतकालिके, वृत्तपत्रे इत्यादींच्या सूचीही विस्तृत वा बहुखंडी असतात. लेखक, लेखशीर्षके, विषयादी तपशील त्यांत आढळतात.\nसूची ही संज्ञा कित्येकदा काही विशिष्ट संकलन-संपादनांच्या संदर्भातही वापरली जाते. वेगवेगळ्या ज्ञानशाखांतील विविध संदर्भस्रोतांचे एकत्रीकरण करुन ह्या सूची तयार केल्या जातात व त्या ज्ञानशाखेच्या अभ्यासकाला सम���्र व सर्वांगीण माहिती मिळवण्याचे महत्त्वपूर्ण व मौलिक संदर्भसाधन म्हणून फार उपयुक्त ठरतात. उदा., आर्ट इंडेक्स (कलासूची), इंडेक्स मेडिकस (वैद्यक-सूची ) इत्यादी. वाचकाला अभिप्रेत असलेली माहिती त्वरित उपलब्ध होण्यासाठी साहाय्यभूत ठरणे हे सूचीचे प्रधान उद्दिष्ट, तसेच सूचीची सर्वसाधारण तत्त्वे, कार्यपद्घती व संपादनप्रक्रिया ह्या दृष्टींनी सूचीशी संलग्न व साधर्म्यदर्शक असे काही प्रकार आहेत. उदा., विषयसंबद्घ अकारविल्हे शब्दसूची (कन्कॉर्डन्सेस), संदर्भग्रंथसूची (बिब्लिऑग्रफी), ग्रंथालयीन सूची (लायब्ररी कॅटलॉग), नकाशासंग्रह (ॲटलास) सूची, दर्शनिका सूची इत्यादी. ग्रंथालयीन सूचीमध्ये तालिका (कॅटलॉग) व तालिकीकरण (कॅटलॉगिंग), तसेच ग्रंथसूची व ग्रंथसूचीक्रमाचे (बिब्लिओग्रॅफिक) वर्गीकरण यांचा अंतर्भाव होतो. एखाद्या लेखकाने लिहिलेल्या, वा एखाद्या विषयावर प्रकाशित झालेल्या किंवा एखाद्या विशिष्ट भूभागात प्रसिद्घ केलेल्या साहित्याची तयार केलेली यादी म्हणजे ग्रंथसूची होय परंतु एखाद्या विशिष्ट ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या सर्व प्रकारच्या साहित्याची यादी म्हणजे तालिका होय. तालिकेमध्ये लेखकाचे नाव, ग्रंथनाम, प्रकाशक, प्रकाशनस्थल, प्रकाशनकाल, आवृत्ती, पृष्ठे इ. तपशील दिलेला असतो. सारांश, वर्गीकृत व विषयवार, ग्रंथशीर्षके व ग्रंथकार यांची वर्णनात्मक सूची असे ग्रंथालयीन तालिकेचे स्थूल स्वरुप असते. [→ ग्रंथालयशास्त्र]. आधुनिक ॲटलासचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे भौगोलिक स्थानांची त्यांच्या नावांच्या उच्चारांसहित दिलेली सूची. त्याबरोबरच त्यांच्या अक्षांश-रेखांशांचाही उल्लेख केलेला असतो, तथापि अलीकडे प्रसिद्घ झालेल्या अनेक उत्तम ॲटलासांमध्ये अक्षांशरेखांश न देता, ते ठिकाण नकाशासंग्रहात कोणत्या पानावर व कोणत्या चौकटीत सापडेल ते दिलेले असते. त्याबरोबरच ते गाव आहे, की बेट, की नदी इ. माहिती देऊन ते कोणत्या देशात आहे, तेही देतात. [→ ॲटलास]. हल्ली बहुतेक नकाशासंग्रहांच्या शेवटी गॅझेटीअर असते. त्यात त्या संग्रहातील नकाशांत दाखविलेल्या भौगोलिक बाबींची वर्णानुक्रमाने यादी व त्या कोणत्या नकाशात कोठे सापडतील ते दिलेले असते. काही नकाशासंग्रहांत स्थळांचे अक्षांश, रेखांश, लोकसंख्या इ. माहितीही त्याबरोबर असते [→ गॅझेटीअर].\nसूचीकरण : पद्घत�� व प्रक्रिया : अचूक, प्रमाणभूत व विश्वसनीय सूची शास्त्रोक्त पद्घतीने तयार करण्यासाठी सूचिकाराला काही विशिष्ट तांत्रिक कौशल्ये अवगत असावी लागतात, तसेच ज्या ग्रंथाची सूची तयार करावयाची, त्या ग्रंथाच्या वर्ण्य विषयाचे पर्याप्त ज्ञान असावे लागते. काही तंत्रकौशल्ये अनुभवाने आत्मसात करता येतात. सूचिकाराला अपेक्षित अशा गुणविशेषांमध्ये उत्तम प्रतीची निर्णयक्षमता, विविध ज्ञानक्षेत्रांतील पारंगतता, संक्षेपदृष्टी आणि विशिष्ट प्रकारची कल्पकता असावी लागते. स्वत:ला वाचकाच्या जागी कल्पून व त्याच्या माहितीज्ञानविषयक गरजा नेमकेपणाने ओळखून त्या भागवण्याची, तसेच त्याला सूचीचा सर्वांगीण उपयोग व्हावा ही दृष्टी ठेवून त्याला सूची तयार करावी लागते. त्यासाठी निर्देशनोंदी निवडाव्या लागतात आणि ही कामगिरी पार पाडण्यासाठी विशिष्ट ज्ञानविषयक व तंत्रसंबद्घ कौशल्ये आत्मसात व विकसित करावी लागतात. ग्रंथातील वा नियतकालिकातील मजकुरात विखुरलेली व्यक्तिनामे, स्थलनामे, संस्था-संघटनांची नावे, संज्ञा-संकल्पना, वस्तुस्थितिदर्शक तथ्ये व तपशील, अन्य विषयोपविषयांचे निर्देश अशा नानाविध प्रकारच्या निर्देशनोंदी निवडून त्यांची वर्णक्रमानुसार यादी तयार करावी लागते. ह्यासाठी ग्रंथाची पृष्ठमुद्रिते ही कार्यप्रत म्हणून वापरली जातात. निवडलेल्या निर्देशनोंदी अधोरेखित करण्यासाठी ह्या पृष्ठमुद्रितांचा प्रामुख्याने वापर केला जातो. तसेच सूचीमध्ये अंतर्भूत करावयाचे पूरक संदर्भ, विषय-पोटविषय इत्यादींची नोंद मुद्रितांच्या समासांत केली जाते. सूचिकार्याच्या सोयीच्या व सुलभतेच्या दृष्टीने सूचीच्या प्रत्येक निर्देशनोंदीचे स्वतंत्र कार्ड करणे इष्ट ठरते. त्या कार्डावर निर्देशनोंदीचे शीर्षक व त्यापुढे ज्या ज्या पृष्ठांवर ते निर्देश आले असतील ते पृष्ठक्रमांक (आवश्यक तिथे डावीकडचा ‘अ’ स्तंभ व उजवीकडचा ‘आ’ स्तंभ ह्या प्रकारे स्तंभनिर्देशांसह) नोंदवले जातात. ही कार्डे वर्णक्रमानुसार लावणे व त्यावरुन सूचीची मुद्रणप्रत तयार करणे सोयीचे होते. तसेच कामाच्या गरजेनुसार ही कार्डे त्यांची विभागणी करुन, वेगवेगळी ठेवता येतात. उदा., विषयवार सूची तयार करावयाची झाल्यास त्या विषयांची कार्डे इतर कार्डांपासून वेगळी काढून त्यांचा स्वतंत्र गठ्ठा कर��े सोयीचे होते. वर्गीकृत सूची करावयाची झाल्यास मुख्य निर्देश व दुय्यम निर्देश अथवा मुख्य विषय व त्याखाली पोटविषय अशा प्रकारे कार्डांची वर्गवारी व मांडणी करता येते. उदा., व्यक्तिनामांची (लेखक-ग्रंथकार नामे इ.) वेगळी सूची द्यावयाची झाल्यास अशा नामांची कार्डे इतर कार्डांमधून वेगळी, अलग करुन त्यांचा स्वतंत्र गठ्ठा करणे व ती कार्डे वर्णक्रमानुसार लावणे सोयीचे ठरते. थोडक्यात म्हणजे सूचीकरण हे ग्रंथालयशास्त्रपद्घती, संपादन, मुद्रण अशा वेगवेगळ्या शाखांशी निकटत्वाने संबंधित असून ह्या शाखांचे संयुक्त व सम्यक ज्ञान सूचिकाराला असावे, हे अभिप्रेत आहे. सूचिकाराने सूची तयार करण्यासाठी अन्य संदर्भसाधनांचा वापर करणेही अचूकतेच्या दृष्टीने इष्ट ठरते. उदा., शब्दांचे शुद्घलेखन वा वर्णलेखन (स्पेलिंग्ज) तपासण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे शब्दकोश स्थलनामे तपासण्यासाठी दर्शनिका, नकाशासंग्रह इ. व्यक्तिनामे व त्यांचे उच्चार तपासण्यासाठी चरित्रकोश, उच्चारकोश इत्यादी. त्यांच्या साहाय्याने सूचीमधील निर्देशनोंदींची अचूकता पडताळून पाहता येते. सूचीमधील नोंदी अचूक व निर्दोष असाव्यात, ह्याची दक्षता सूचिकाराने घेणे आवश्यक असते. विषयसूचीच्या तुलनेत नामसूची करणे सकृत्‌दर्शनी सोपे वाटले, तरी त्यातही काही अडचणी उद्‌भवतातच. उदा., व्यक्तिनामांच्या संदर्भात लेखक जर टोपणनावाने लिहीत असेल, तर त्या नावाची सूची कशी करावी तसेच धार्मिक वा राजकीय पदांच्या उच्च-नीच श्रेणींच्या संदर्भात पदस्थ व्यक्तींची सूची वर्णक्रमाने करावी, की श्रेणीक्रमाने करावी, असे गुंतागुंतीचे प्रश्न उद्‌भवतात व त्यांतून सूचिकाराला वाट काढावी लागते. ह्या संदर्भात अँग्लो-अमेरिकन कॅटलॉगिंग रुल्स (१९६७) हे नियमावलींचे पुस्तक मार्गदर्शक ठरले आहे.\nसूचीची गुणवत्ता ही सूचिकाराच्या सूची करण्याच्या जाणकारीवर व तांत्रिक कौशल्यावर अवलंबून असते. सूचीची विषयव्याप्ती व खोली, तांत्रिक परिभाषेची समावेशकता, सूचीची मांडणी व रचना (फॉर्‌मॅट) या घटकांचे यथोचित ज्ञान सूचिकाराला असणे गरजेचे असते.\nसूचीची विषयव्याप्ती ठरवण्यासाठी सूचिकाराला काही बाबतींत निर्णय घ्यावे लागतात. उदा., ग्रंथातील सर्व निर्देशांच्या नोंदी सूचीत घ्याव्यात, की काही निवडीचे तत्त्व अवलंबावे, हा निर्णय. ग्रं��ातील काही निर्देश केवळ उल्लेखवजा असतील, तर त्यातून वाचकाला फारशी माहिती मिळणार नाही तथापि काही उल्लेखवजा निर्देश ज्या संदर्भांत येतात ते संदर्भ महत्त्वाचे असतात. त्यामुळे अशा निर्देशांच्या नोंदी सूचीमध्ये घेणे इष्ट ठरते. तसेच विस्तृत व सर्वसमावेशक सूचीचा उपयोग ग्रंथाची एकूण विषयव्याप्ती वाचकाच्या लक्षात येण्याच्या दृष्टीनेही होऊ शकतो. त्यामुळे सूचीमध्ये कोणत्या निर्देशनोंदी घ्याव्यात, हे सूचिकाराला तारतम्यानेच ठरवावे लागते. यू एस् ए स्टँडर्ड्‌स ह्या ग्रंथात सूचिकाराने ग्रंथातील समग्र नोंदींची सूची करावी, असे सुचविले आहे. तसेच ग्रंथात नसलेले काही तपशील सूचीमध्ये पुरवून सूचिकाराने वाचकांच्या माहितीत भर घालावी, असेही या ग्रंथात सुचविले आहे. उदा., ग्रंथात एखाद्या व्यक्तीचे केवळ आडनाव वा नावांची आद्याक्षरे यांचे उल्लेख आले असतील, तर सूचिकाराने त्या व्यक्तीचे संपूर्ण नाव, जन्म-मृत्यूची वर्षे व संक्षिप्त परिचय सूचीमध्ये दिल्यास त्यायोगे वाचकाला त्या व्यक्तीविषयी अधिक माहिती मिळून त्याच्या ज्ञानात भर पडेल. उदा., ‘कोलरिज’ असा उल्लेख आला असेल, तर सूचीमध्ये त्याची नोंद ‘कोलरिज, सॅम्युएल टेलर (१७७२–१८३४)– इंग्रज कवी’ अशी केली जावी, तसेच ग्रंथातील माहितीशी संबद्घ असे स्थल-काल संदर्भ शोधून ते सूचीत समाविष्ट करणे, असे तपशील सूचिकार सूचीमध्ये पुरवू शकेल जेणेकरुन सूचीची उपयुक्तता व संदर्भमुल्य अधिक वाढेल. सूची जास्तीत जास्त सर्वांगपरिपूर्ण, बहुपयोगी व महत्त्वपूर्ण संदर्भसाधन ठरावी हा उद्देश त्यामागे असतो. यू एस् ए स्टँडर्ड्‌स प्रमाणे टेओडर आउफ्रेख्ट या जर्मन-भारत विद्यावंतांच्या कॅटलॉगस कॅटलॉगोरम (१८९१ नवी आवृत्ती १९६२) या सूचिग्रंथात हस्तलिखित पोथ्या, संस्कृत ग्रंथ, ग्रंथकार यांचा वर्णक्रमाने नामनिर्देश आहे. त्यात स्थल-कालाचेही उल्लेख आहेत.\nसूचीची व्याप्ती व खोली ही सामान्यतः ग्रंथाच्या संहितेत सूचीसाठी दिली जाणारी जागा वा स्थलमर्यादा (स्पेस) अथवा पृष्ठमर्यादा, सूचीमधील निर्देशनोंदींची एकूण संख्या आणि सूचीची विशेषीकृत अथवा विनिर्दिष्ट पातळी (स्पेसिफिसिटी) यांवर अवलंबून असते. संहितेच्या स्वरुपानुसार व वाचकांच्या गरजेनुसार सूचीमध्ये कोणत्या विवक्षित नोंदी अंतर्भूत कराव्यात हे ठरते म्हणजेच सू��ीच्या विनिर्देशनाचे (स्पेसिफिकेशन) स्वरुप ठरते. सूची वर्गीकृत असावी, की विशिष्ट विषयांपुरती मर्यादित असावी, तसेच सूचीमध्ये कोणत्या विषयविशिष्ट वा सर्वसाधारण निर्देशनोंदी असाव्यात, ह्या सर्व बाबतींतले निर्णय सूचिकाराला संहितेच्या स्वरुपानुसार व वाचकांच्या संभाव्य गरजेनुसार घ्यावे लागतात.\nसूचीकरणाचे आणखी एक लक्षणीय वैशिष्ट्य म्हणजे परिभाषानिश्चिती व नियंत्रण करणे. संहितेत विखुरलेल्या पारिभाषिक संज्ञांचे सुसूत्रीकरण तसेच त्यांच्या वापरात एकवाक्यता राखणे समानार्थी वा परस्परसंबद्घ संज्ञांच्या वापरामध्ये विसंगती टाळून त्यांच्यांत समानीकरण व सुसंवादित्व साधणे, ही आनुषंगिक कार्येही सूचीकरणामुळे साधली जातात. अशा पारिभाषिक संज्ञांची कार्डे केल्याने त्यांत जर काही विसंगती वा अर्थभेद आढळले तर ते टाळणे व संहितेतील त्यांच्या वापरात सर्वत्र सुसंगती व एकवाक्यता राखणे, हे सूची केल्यामुळेच शक्य होते.\nसूचीच्या आकारिक रचनाबंधात सामान्यतः पुढील घटकांचा अंतर्भाव होतो : सूचीमधील निर्देशनोंदींचा रचनाक्रम, प्रत्यक्ष मांडणी, टंकांचे वा ठशांचे आकार-प्रकार व वळणे (साधा टंक, तिरपा टंक वा ठसा, ठळक, जाड ठसा इ.). काही विशिष्ट निर्देशनोंदी ह्या सर्वसामान्य निर्देशनोंदींहून वेगळ्या ओळखता याव्यात म्हणून हे वेगळे टंक वा ठसे वापरले जातात. सर्व सूचींसाठी एकाच प्रकारचा रचनाबंध वा संघटनतत्त्व वापरले जाईल असे नव्हे. त्यांत अनेक प्रकारचे वैविध्य आढळून येते. सूची करण्यामागचा दृष्टिकोण, संहितेच्या स्वरुपानुसार सूचीची विषयव्याप्ती व व्यामिश्रता, सूचीचा वापर करणाऱ्या विशिष्ट वाचकवर्गाच्या संभाव्य गरजा व त्यांविषयी सूचिकाराने बांधलेले अंदाज व आडाखे अशा अनेक बाबी सूचीची रचनात्मकता निश्चित करीत असतात.\nयांत्रिकीकरणाद्वारे सूचीकरण : सूची करण्याच्या यंत्रतंत्राधिष्ठित पद्घतींमध्ये आता खूपच लक्षणीय प्रगती झाली आहे. त्यात पुढील बाबींचा समावेश होतो : सूचीतील निर्देशनोंदींची जुळणी, वर्गवारी वा पृथक्करण, विषयवार पुनर्रचना, जादा प्रती तयार करणे, आंतर-दप्तरीकरण (इंटर फायलिंग), वर्णक्रम अशी अनेक प्रकारची कामे यंत्राद्वारा करुन घेता येतात. संगणकाला आज्ञावली, प्रक्रिया-नियम व कार्यपद्घती एकदा ठरवून दिल्यानंतर त्याला सूचिनिर्देश���ंची यादी, कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय सोपविता येते व संपूर्ण सूचिकार्यही संगणकाकडून करुन घेता येते. उदा., संगणकावर सूचीकरण प्रक्रिया पूर्णत: सोपवून द न्यूयॉर्क टाइम्स इंडेक्स ही सूची तयार करण्यात आली आहे.\nसमानार्थी तसेच सहसंबंधदर्शक शब्दकोश (कन्कॉर्डन्सेस) हा सूचीचा प्राथमिक पातळीवरचा प्रकार आता संगणकाच्या साहाय्याने पूर्णत: यशस्वी रीत्या संकलित-संपादित केला जातो. मात्र सहसंबंधदर्शक शब्दकोशांमध्ये संहितेतील मुख्य वा कळीच्या शब्दांचे सूचीकरण ज्या सहजतेने सुलभ रीत्या करता येते तसे संज्ञासंकल्पनात्मक (कन्सेप्ट) सूचीकरणाच्या प्रकारात करता येत नाही कारण ह्या प्रकारात सूचिकाराला संहितेच्या आशय-विषयाचे किमान आकलन व ज्ञान असणे गरजेचे ठरते. अशा सूचीकरणासाठी संहितेतील परिभाषासूचीच्या संदर्भात सूचीकाराला विशिष्ट प्रशिक्षणाची व कौशल्याची आवश्यकता असते. संज्ञा-सूचीमध्ये (कन्सेप्ट इंडेक्सिंग) संहितेत आलेले मूळ शब्द जसेच्या तसे बव्हंशी वापरले जातात किंवा त्या मूळ शब्दाचे समानार्थी पारिभाषिक संज्ञेत रुपांतर करुन त्या संज्ञा (मूळ संहितेत नसलेल्या) वापराव्या लागतात. ह्या संज्ञा मूळ शब्दांपेक्षा बाह्यत: भिन्न भासतात, तेव्हा त्यांचे अर्थविवरण करुन मूळ शब्दांशी असलेले साधर्म्य स्पष्ट करावे लागते. संगणकाच्या साहाय्याने हे काम करणे जिकिरीचे ठरते.\nसूचीकरण-संघटना व विशेषीकृत सूची : सूचीकरणाचा दर्जा सुधारण्यासाठी तसेच सूचीकरण तंत्रामध्ये सर्वत्र एकसूत्रीपणा व सुसंवादित्व राखण्याच्या दृष्टीने काही समान तत्त्वे प्रस्थापित करण्यासाठी प्रामुख्याने दोन सूचीकरण-संघटना वा संस्था निर्माण झाल्या. ‘द सोसायटी ऑफ इंडेक्सर्स’ ही संघटना लंडनमध्ये १९५७ मध्ये स्थापन करण्यात आली. ह्या संस्थेच्या सभासदांमध्ये ग्रंथ व नियतकालिके यांची सूची करणारे सूचिकार, तसेच सर्वांगपरिपूर्ण व आदर्श सूची तयार करण्याच्या दृष्टीने प्रगत सूचिकार्यामध्ये आस्था दाखविणाऱ्या व्यक्तींचाही समावेश आहे. सूचींचे प्रकाशक तसेच सूचिकार्याशी संबंधित असलेल्या विविध संघटना-संस्था यांचाही समावेश सदस्यांमध्ये आहे. त्याचप्रमाणे अमेरिकेसह इतर देशांतील सूचिकार्याशी संबंधित असलेले सभासदही आहेत. सूची तयार करु शकणाऱ्या प्रशिक्षित सूचिकारां��ी यादी ही संस्था प्रसिद्घ करते, तसेच इंडेक्सर हे अर्धवार्षिक नियतकालिकही संस्थेमार्फत प्रकाशित होते. तसेच सूचीकरणविषयक ग्रंथ, शोधनिबंध, प्रबंध, टीपा-टीप्पणी इ. संदर्भसाहित्यही संस्था प्रकाशित करीत असते. सूचिक्षेत्रात कार्य करणारी दुसरी संस्था म्हणजे ‘द अमेरिकन सोसायटी ऑफ इंडेक्सर्स’ ही १९६९ मध्ये स्थापन झाली. तिच्या सभासदांमध्ये व्यावसायिक सूचिकारांचा समावेश असून, या संस्थेच्या मुख्य उद्दिष्टांमध्ये सूचीकरणाची उच्च दर्जाची मानके प्रस्थापित करणे, सूचीकरणाच्या माहितीतंत्रज्ञानाची देवाणघेवाण करणे आणि सूचि-प्रशिक्षणाला प्रोत्साहन देणे आदींचा अंतर्भाव होतो.\nपाश्चात्त्य सूचिवाङ्‌मयाच्या क्षेत्रात विविध विषयांच्या विपुल व दर्जेदार सूची उपलब्ध आहेत. त्यांपैकी काही निवडक, महत्त्वाच्या सूचींचा पुढे उदाहरणांदाखल उल्लेख केला आहे : न्यूयॉर्कच्या एच्. डब्ल्यू. विल्सन कंपनीने प्रकाशित केलेल्या रीडर्स गाइड टू पीरिऑडिकल लिटरेचर आणि द क्युम्युलेटिव्ह बुक इंडेक्स ह्या सूची महत्त्वाची संदर्भसाधने म्हणून सर्वत्र मान्यता पावल्या आहेत. एच्. डब्ल्यू. विल्सन कंपनीने अन्य वेगवेगळ्या क्षेत्रांतील साहित्यसामग्रीच्या सूची तयार करुन त्या त्या क्षेत्रांना पुरवल्या आहेत. उदा., उपयोजित विज्ञाने व तंत्रविद्या, ललित व उपयोजित कला, उद्योग व व्यापार क्षेत्रे, विधी व कायदे, सामाजिक शास्त्रे, मानव्यविद्या अशा सर्व ज्ञानक्षेत्रांमधील सूची तयार करुन प्रकाशित केल्या आहेत. अमेरिकेतील ‘लायब्ररी ऑफ काँग्रेस’ ही सूचिकार्य व सेवा पुरविणारी अग्रगण्य प्रमुख संस्था असून, त्याचबरोबर अमेरिकन शासनाच्या अन्य अभिकरण-संस्थां मार्फतही (एजन्सीज) उपयुक्त व बहुमोल सूचिकार्य सेवा पुरवल्या जातात. अशा काही अभिकरण-संस्था व त्यांनी तयार केलेल्या सूची उदाहरणादाखल पुढे दिल्या आहेत :\n‘नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसीन’ (इंडेक्स मेडिकस अँड MEDLARS – मेडिकल लिटरेचर ॲनॅलिसिस अँड रिट्रीव्हल सिस्टिम ह्या वैद्यक सूची ) ‘ द नॅशनल ॲग्रिकल्चरल लायब्ररी ’ (बिब्लिऑग्रफी ऑफ ॲग्रिकल्चर ही कृषिविषयक सूची) ‘नॅशनल एअरोनॉटिक्स अँड स्पेस ॲड्‌मिनिस्ट्रेशन’ (सायंटिफिक अँड टेक्निकल एअरोस्पेस रिपोर्ट्‌स ही वैमानिकी सूची ) इत्यादी. अन्य महत्त्वाच्या विषयसूचींमध्ये एंजिनि���रिंग इंडेक्स (अभियांत्रिकी-सूची ), केमिकल टायटल्स (रसायन-शीर्षक सूची), पॅन्‌डेक्स (विज्ञानसूची), सायन्स-साइटेशन इंडेक्स (विज्ञानअवतरण सूची) इ. सूचींचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल. वृत्तपत्रीय सूचींमध्ये लंडन टाइम्स (१९०६ पासून) व न्यूयॉर्क टाइम्स (१९१३ पासून) ह्या सूची विशेष प्रसिद्घ आहेत.\nपाश्चात्त्य वाङ्‌मयातील एक वैशिष्ट्यपूर्ण, आगळीवेगळी सूची म्हणजे इंडेक्स लिब्रोरम प्रोहिबिटोरम (इं. शी. ‘इंडेक्स ऑफ प्रोहिबिटेड बुक्स ’) : निषिद्घ ग्रंथांची यादी. रोमन कॅथलिक पंथीयांना वाचण्यासाठी प्रतिबंध केलेल्या निषिद्घ ग्रंथांची पहिली सूची रोमन कॅथलिक चर्चने १५५७ मध्ये प्रसिद्घ केली. ही पुस्तके कॅथलिक श्रद्घा व नीतिमूल्ये यांच्याविरोधी असल्याचे, तसेच ती श्रद्घा, मूल्ये यांवर आघात करणारी असल्याचे ठरविण्यात आले व त्यांच्यावर कॅथलिक चर्चकडून बंदी घालण्यात आली. पुढे या निषिद्घ ग्रंथांच्या यादीत वेळोवेळी फेरबदल करण्यात आले व सुधारित सूची प्रसिद्घ करण्यात आल्या. १९६६ मध्ये मात्र ही निषिद्घ ग्रंथांची यादी रद्द करण्यात आली.\nसंस्कृत कॅटलॉगस कॅटलॉगोरम शिवाय तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी संपादित डिस्क्रिप्टिव्ह कॅटलॉग ऑफ संस्कृत मॅन्युस्क्रिप्ट्स (भाग १, १९७०) ही वैदिक वाङ्‌मयाची सूची एस् सोरेन्सेन यांची ॲन इंडेक्स टू द नेम्स इन द महाभारत (१९०४, पुनर्मुद्रण १९६३) ही विशेषनामांची आद्य सूची आणि महाभारताच्या चिकित्सक पाठावृत्ती ची भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरकृत श्लोकपादसूची (प्रतीकसूची एकूण ६ खंड, १९६७–७२) या संस्कृत भाषाभ्यासकांना उपयुक्त आहेत.\nमराठीतील सूचिकार्य : एकोणिसाव्या शतकातील मराठी वाङ्‌मयाचा आढावा घेताना न्या. महादेव गोविंद रानडे यांनी मराठीत प्रकाशित झालेल्या पुस्तकांच्या याद्या तोपर्यंत प्रसिद्घ केल्या. मराठीतील सूचीचा हा एक आद्य प्रयत्न म्हणता येईल. पहिली महत्त्वाची ग्रंथरुप सूची म्हणून ⇨ यशवंत रामकृष्ण दाते (१८९१–१९७३) यांनी रा. त्र्यं. देशमुख यांच्या साहाय्याने तयार केलेल्या महाराष्ट्रीय वाङ्‌मय-सूची चा (१९१९) उल्लेख करावा लागेल. त्यात इ. स. १८१०–१९१७ ह्या कालखंडात प्रकाशित झालेल्या मराठी ग्रंथांची व ग्रंथकारांची, तसेच सु. १००–१२५ महत्त्वाच्या नियतकालिकांतील लेख, कविता इत्यादींची सूची तयार केली. ही सूची महाराष्ट्रीय ज्ञानकोशा ची पूर्वतयारी म्हणून सिद्घ केली व ती ज्ञानकोश कार श्री. व्यं. केतकर यांनी प्रकाशित केली. शं. ग. दाते यांच्या मराठी ग्रंथसूची च्या आधीचा एक उल्लेखनीय प्रयत्न म्हणून त्याची नोंद करावी लागेल. शं. गो. तुळपुळे यांनी मराठी ग्रंथनिर्मिती ची वाटचाल (१९७४) ह्या ग्रंथात एका आद्य सूचीचा उल्लेख केला आहे ती सूची म्हणजे जस्टिन ॲबट यांनी तयार केलेली, इ. स. १८१३ ते १८९२ या सु. ऐंशी वर्षांतील ख्रिस्ती मराठी वाङ्‌मयाची सूचि (१८९२). महाराष्ट्र-सारस्वतकार वि. ल. भावे यांनी मराठीतील प्राचीन कवींची व त्यांच्या काव्याची एक सूची तयार करुन छापली (१९०७-०८). आद्य सूचीचा हा एक उल्लेखनीय प्रयत्न होय. मराठी हस्तलिखित ग्रंथांची सूची करण्याचे काम प्रथमतः भावे ह्यांनीच हाती घेतले. पुढे भावे यांच्या सूचीत भर घालून गो. का. चांदोरकर यांनी आपली संतकवि-काव्यसूचि (१९१५) प्रसिद्घ केली. १९२४ मध्ये भावे यांनी महानुभाव विकाव्यसूचि तयार केली. ह्या सर्व सूची अगदी प्राथमिक स्वरुपाच्या, याद्यांच्या रुपातील आहेत. सूचिकार ⇨ शंकर गणेश ते (१९०५–६४) यांनी मराठी ग्रंथसूची : खंड १ (१९४४) व खंड २ (१९६१) ह्याप्रमाणे दोन खंडांत सिद्घ करुन मराठीतील सूचिकार्याचा व्यापक व विस्तृत पाया घातला. इ. स. १८०० ते १९५० या दीडशे वर्षांतील मराठीतील ग्रंथांची ही वर्णनात्मक, विस्तृत व विषयवार बृहत्‌सूची आहे. ‘मुद्रित मराठी ग्रंथांचा कोश’ असे तिचे वर्णन संपादक दाते यांनी केले आहे. सूचीच्या पहिल्या खंडात १८०० ते १९३७ या काळातील, तर दुसऱ्या खंडात १९३८ ते १९५० या काळातील मराठी पुस्तकांची वर्णनपर माहिती आहे. दोन्ही खंडांत मिळून एकूण २६ हजार ६०७ ग्रंथांची नोंद करण्यात आली आहे. शास्त्रशुद्घ पद्घतीने सिद्घ केलेली अशी ग्रंथसूची केवळ मराठी भाषेतच नव्हे, तर अन्य भारतीय भाषांतही अपूर्व आहे. या सूचीचे राज्य मराठी विकास संस्थेने २००० मध्ये यथामूल पुनर्मुद्रण करुन ती अभ्यासकांना उपलब्ध करुन दिली आहे. मराठी ग्रंथसूची चे हे महत्त्वपूर्ण कार्य राज्य मराठी विकास संस्थेने शरद केशव साठे यांच्या साहाय्याने पुढे चालवले असून, ह्या मराठी ग्रंथसूची चे चार भाग प्रसिद्घ झाले आहेत. दरम्यानच्या काळात म. श्री. दीक्षित यांनी मराठी ग्रंथसूची (१९५९–६२) तयार करुन प्रसिद्घ केली (१९६���). मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाने ‘शं. ग. दाते सूचिमंडळ’ ही शाखा स्थापन करुन दाते यांचे सूचिकार्य त्यांच्या निधनानंतर पुढे चालवले. मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयातील मराठी दोलामुद्रिते (मुं. म. ग्रंथसंग्रहालयातील इ. स. १८६७ अखेर पर्यंतच्या मराठी मुद्रित ग्रंथांची वर्णनात्मक नामावली) ही सूची पु. ग. सहस्त्रबुद्घे यांनी प्रथम सिद्घ केली (१९४९).त्याची दुसरी आवृत्ती सु. आ. गावस्कर यांनी तयार केली (१९६१), तर तिसरी आवृत्ती गं. ना. मोरजे यांनी संपादित केली (पणजी, १९९५). कलकत्त्याचे राष्ट्रीय ग्रंथालय १९५८ पासून राष्ट्रीय ग्रंथसूची तयार करुन खंडशः प्रकाशित करीत असते त्याचा एक भाग म्हणून मराठी ग्रंथसूचीही प्रकाशित होत असते. या मराठी ग्रंथसूचीचे १९७० पर्यंतचे खंड निघाले आहेत. महाराष्ट्राच्या भावनिक व बौद्घिक विकासात मानदंड ठरलेल्या निवडक सु. १७७ ग्रंथांची वर्णनात्मक सूची दीपक घारे यांनी मराठीतील साहित्यलेणी (१९८६) ह्या शीर्षकाने केली आहे.\nमराठीतील आणखी एक विशेष उल्लेखनीय व महत्त्वपूर्ण बृहत्‌सूची म्हणजे मराठी नियतकालिकांची सूची होय. सूचिकार शं. ग. दाते, दि. वि. काळे, शं. ना. बर्वे यांनी ह्या सूचीचे संपादन केले. ही सूची म्हणजे मराठी नियतकालिकांचा वर्णनात्मक कोश होय. ह्या सूचिग्रंथात १८३२–१९५० पर्यंतच्या काळातील पाक्षिके, मासिके, द्वैमासिके, त्रैमासिके, वार्षिके अशा एकूण १३८९ नियतकालिकांची नोंद करण्यात आली आहे व त्या नियतकालिकांतील वैचारिक गद्य लेखांची सूची केली आहे. ह्या सूचीचे एकूण तीन खंड प्रकाशित झाले आहेत : खंड १ : शारीर खंड –कालिक वर्णनकोश (१९६९) खंड २ : कालिक लेख-लेखक कोश, एकूण पाच भाग (१९७४–७८). पहिल्या सूचीतील नियतकालिकांच्या लेखांचे विषयवार वर्गीकरण, लेखकांची अकारविल्हे सूची, लेखकांच्या टोपणनावांची सूची अशा प्रकारे वर्गीकृत सूची यात दिली आहे. खंड ३ : नव्याने उपलब्ध झालेली नियतकालिके व लेख यांची विशेष पुरवणी (१९८१). शास्त्रशुद्घ कार्यपद्घती अवलंबून काटेकोरपणे, दक्षता घेऊन तयार केलेली ही सूची अभ्यासकांसाठी एक महत्त्वाचे व उपयुक्त संदर्भ-साधन ठरली आहे. ह्याशिवाय बहुसंख्य नियतकालिकांच्या सूची मराठीत विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यांतील काहींचा उदाहरणादाखल निर्देश करता येईल : मराठी ज्ञानप्रसारक मासिकाची सूची वा. ल. कुळकर्���ी यांच्या मराठी ज्ञानप्रसारक : इतिहास व वाङ्‌मयविचार (१९६५) ह्या पुस्तकात आढळते. ज्ञानोदय : लेखनसार सूची गं. ना. मोरजे यांनी संपादित केली आहे. एकूण सहा खंड व प्रत्येक खंडाचे दोन भाग अशी योजना असून, त्यांपैकी खंड १ : भाग १ (१९८६) व भाग २ (१९८७) आणि खंड २ : भाग १ (१९८९) हे प्रकाशित झाले आहेत. त्याचप्रमाणे लोकशिक्षण (१९६३)–विविधज्ञानविस्तार लेख-सूची, संपादक : पुष्पा भावे (१९६८), अबकडई (लघुनियतकालिकसूची विशेषांक, १९६९), महाराष्ट्र साहित्य पत्रिका (१९७२), मराठी संशोधन पत्रिका (१९८२), रत्नाकर साहित्यसूची (१९२६–३३) संपादक : शुभांगी वाड (१९८७),युगवाणी (१९९१) तसेच केशव जोशी यांनी केलेली सत्यकथे ची सूची, आलोचना, नवभारत, पंचधारा इ. कालिकांच्या सूचीही उपलब्ध आहेत. यांपैकी काही सूची वर्षाखेरीस त्या त्या नियतकालिकांच्या पुरवण्या म्हणून प्रसिद्घ झाल्या आहेत, तर काही स्वतंत्र पुस्तकरुपात उपलब्ध आहेत. अलीकडच्या काळात मीरा घांडगे यांनी अनुष्टुभ् (२००३), महाराष्ट्र-साहित्य-पत्रिका (२००६) व अस्मितादर्श (२००८) या कालिकांच्या सूची परिश्रमपूर्वक सिद्घ केल्या आहेत व त्या उल्लेखनीय आहेत. उपरोल्लेखित सर्व कालिक-सूची ह्या संदर्भसाधन म्हणून महत्त्वाच्या आहेत.\nसु. रा. चुनेकर यांचे सूचींची सूची (१९९५) हे सूचि-संकलनात्मक पुस्तक मराठी साहित्य व भाषा यासंदर्भात झालेल्या सूचिकार्याची यथार्थ माहिती देणारे तर आहेच शिवाय संशोधनासाठी एक संदर्भ साधन म्हणूनही ते उपयुक्त आहे. ह्या वर्गीकृत सूचीमध्ये एकूण ६७३ नोंदी आहेत. मराठीमध्ये सूचिकार्य किती विस्तृत व व्यापक प्रमाणावर चालू आहे, ह्याची कल्पना ह्यावरुन येते.\nप्राचीन मराठी हस्तलिखिते, संतवाङ्‌मय, विद्यापीठीय संशोधने व प्रबंध, सूक्ष्मपट अशा विविध क्षेत्रांत अनेक उपयुक्त व संदर्भमूल्य असलेल्या सूची प्रकाशित झाल्या आहेत त्यांतील काही निवडक सूची उदाहरणादाखल पुढे दिल्या आहेत : हस्तलिखितांच्या सूचीमध्ये तंजावर महाराज शरफोजी यांच्या सरस्वती महाल ग्रंथसंग्रहातील मराठी ग्रंथांची बयाजवार यादी (भाग पहिला : तंजावर, १९२९ भाग दुसरा : १९३० भाग तिसरा : १९३८ भाग चौथा : १९६३). ही सूची रामचंद्र भाऊस्वामी नरसिंहपूरकर ऊर्फ टी. बी. रामचंद्रराव यांनी संपादित केली आहे. मराठी संशोधन मंडळातील हस्तलिखितांची वर्णनात्मक नामावली : सु. आ. ग��वस्कर (मुंबई, १९७२) मराठी संशोधन मंडळातील सूक्ष्मपटांची सूची : वि. भा. प्रभुदेसाई (१९७८) ही सूचिक्षेत्रातील उल्लेखनीय कार्ये होत. मराठी प्रबंध सूची : संकलन व संपादन – वसंत विष्णू कुलकर्णी (नागपूर, १९९१)– भारतातील विद्यापीठांतून मराठी वाङ्‌मय, तौलनिक साहित्याभ्यास, भाषाशास्त्र, शिक्षणविचार या विषयांमधील डी.लिट्. व पीएच्.डी. या पदव्यांसाठी १९३८-३९ ते १९८८-८९ या कालावधीत स्वीकृत झालेल्या प्रबंधांची साकल्याने व पद्घतशीरपणे केलेली सूची. प्रबंधसार : संपादक – विजया राजाध्यक्ष नंदा आपटे (मुंबई, १९९३) – श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठातील मराठीतील पीएच्.डी. पदवीसाठी स्वीकृत प्रबंधांचे सारांश. मुंबई विद्यापीठ : मराठी साहित्य संशोधन सूची (खंड पहिला ) : संपादक – उषा मा. देशमुख अलका दी. मटकर (मुंबई, १९९४).\nमराठीत अनेकविध, भिन्न भिन्न क्षेत्रांतील विषयांवर उल्लेखनीय सूची तयार करण्यात आल्या आहेत. त्यांतील काही निवडक, प्रमुख विषयसूची पुढीलप्रमाणे : प्रयोगक्षम मराठी नाटके (वर्णनात्मक सूची). सूचिकार : मु. श्री. कानडे. मराठीतील ५०० प्रयोगक्षम नाटकांची वर्णनात्मक सूची (नागपूर, १९६२). मराठी चित्रपटांची समग्र सूची (१९३२–८९) संकलन-संपादन – शशिकांत किणीकर (मुंबई, १९८९). चित्रपट-ग्रंथसंदर्भसूची : संपादक – प्रसन्नकुमार अकलूजकर (पुणे, १९९१). महाराष्ट्र राज्य ग्रामसूची (महाराष्ट्र राज्यातील सु. ४०,००० गावांची वर्णानुक्रमे यादी) – सूचिकार न. गं. आपटे (महाराष्ट्र राज्य ग्रामकोश मंडळ व टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे, १९६७). महाराष्ट्राच्या कालमुद्रा (महाराष्ट्राच्या इतिहासातील महत्त्वाच्या घटनांच्या कालानुक्रमे नोंदी ) — म. वि. सोवनी (पुणे, १९८३). संतवाङ्‌मयातील उल्लेखनीय सूची : संतसाहित्य : संदर्भ-कोश –मु. श्री. कानडे (पुणे, १९९५) : विविध २०० ग्रंथांतील मराठी संत व संतसाहित्यविषयक सु. २००० लेखांची वर्णनात्मक सूची. संतवाङ्‌मयाविषयी प्रकाशित झालेल्या (१८४५–१९९४) मराठी, इंग्रजी, हिंदी भाषांतील सु. ६०० ग्रंथांची सूची. त्यात संतवाङ्‌मयावरील पीएच्.डी. प्रबंधांचा अंतर्भाव. मुद्रित तुकाराम वाङ्‌मय – अ. का. प्रियोळकर (मुंबई, १९५६). ज्ञानदेव वाङ्‌मयसूची – म. प. पेठे (मुंबई, १९६८). अनुभवामृताचा पदसंदर्भ कोश – शरद केशव साठे (मुंबई, १९८९). गं. दे. खानोलकर यांनी आपल्या अर्वाचीन मराठी वाङ्‌मयसेवक (खंड १ ते ७) ह्या ग्रंथमालेत त्या त्या वाङ्‌मयसेवकावरील लेखांच्या अखेरीस ‘चरित्र, चर्चा, अभ्यास’ या सदराखाली विस्तृत संदर्भसूची जोडल्या आहेत. तसेच खानोलकरांनी संपादित केलेल्या साहित्य संस्कृती मंडळ प्रकाशित, मराठी वाङ्‌मयकोशा च्या मराठी ग्रंथकार : विभाग पहिला (इ. स. १०५०–१८५७) या पहिल्या खंडाला (१९७७) ‘चरित्र, चर्चा, अभ्यास’ या सदराखाली संदर्भसूची बहुसंख्य नोंदींना जोडल्या आहेत. व्यक्तिगत ग्रंथकार व ग्रंथसूचीही मराठीत विविध व विपुल प्रमाणात तयार करण्यात आल्या आहेत. त्यांतील काही निवडक व उल्लेखनीय सूची पुढीलप्रमाणे : सु. रा. चुनेकर यांनी प्रा. अ. का. प्रियोळकर यांच्या वाङ्‌मयाची सूची (१९९५) व डॉ. माधवराव पटवर्धन : वाङ्‌मयसूची (वर्णनात्मक व समीक्षात्मक, १९८३) ह्या पद्घतशीर व शास्त्रोक्त सूची तयार केल्या आहेत. जया दडकर यांनी वि. स. खांडेकर वाङ्‌मयसूची (१९८४–८७) चिं. त्र्यं. खानोलकरांच्या शोधात ह्या पुस्तकात अंतर्भूत असलेली खानोलकरांची वाङ्‌मयसूची व चरित्रपट (१९८३) तसेच श्री. दा. पानवलकरांच्या वाङ्‌मयाची सूची (१९८७) असे महत्त्वपूर्ण सूचिकार्य केले आहे. अविनाश सहस्रबुद्घे यांनी इतिहासाचार्य वि. का. राजवाडे वाङ्‌मयसूची (१९९१) व ज्ञानकोश कार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर वाङ्‌मयसूची (वर्णनात्मक १९९३) ह्या महत्त्वाच्या सूची तयार केल्या आहेत. सुषमा पौडवाल यांनी गो. वि. (विंदा) करंदीकर सूची (वर्णनात्मक-चरित्रात्मक ,१९९२) आणि त्र्यंबक शंकर शेजवलकर सूची (१९९५) ह्या सूची तयार करुन सूचिवाङ्‌मयात मोलाची भर घातली आहे. यांखेरीज काही व्यक्तिगत ग्रंथकार-सूचींचा उल्लेख करणे आवश्यक आहे, त्या अशा : राम गणेश गडकरी वाङ्‌मयसूची (वर्णनात्मक) – सुधा भट (१९८६), बालकवि-संदर्भसूची — प्रा. एस्. एस्. नाडकर्णी (१९९२), गंगाधर गाडगीळ : वाङ्‌मय सूची – सुधा जोशी (१९८७), व्यंकटेश माडगूळकर समग्र वाङ्‌मयसूची –य. श्री. रास्ते (१९९६). विजया राजाध्यक्ष यांनी मर्ढेकरांची कविता : स्वरुप आणि संदर्भ (खंड १ व २ १९९१) या ग्रंथात संशोधनपूर्वक तयार केलेल्या, समग्र मर्ढेकर वाङ्‌मयसूची दिलेल्या आहेत. मराठीतील पद्घतशीर व शास्त्रोक्त सूचिकार्याला चालना व प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने पुणे व मुंबई विद्यापीठांचे मराठी विभाग तसेच श्री. ना. दा. ठाकरसी ��हिला विद्यापीठ यांनी प्रयत्नपूर्वक व जाणीवपूर्वक अनेक संदर्भसूची तयार करुन घेतल्या आहेत व प्रकाशितही केल्या आहेत, तसेच मराठी संशोधन पत्रिका, महाराष्ट्र साहित्य पत्रिका, साहित्यसूची, आलोचना इ. नियतकालिकांनीही सूचि-प्रकाशनाच्या संदर्भात मोलाचे कार्य केले आहे.\nमराठी विश्वकोशाची सूची : मराठी विश्वकोशाचा तेविसावा खंड हा स्वतंत्र सूचिखंड असेल. त्याचे स्वरुप सर्वविषय-संकलक असेल व निर्देशनोंदींची रचना वर्णक्रमानुसार अकारविल्हे असेल. मराठी विश्वकोशात येणाऱ्या सर्व विषयोपविषयांतील तपशीलवार माहिती मिळविणे सुलभ व्हावे, म्हणून सूचिखंडाची योजना आहे. विश्वकोशातील सर्वच नोंदींची शीर्षके त्यात असतीलच आणि ती इतर निर्देशनोंदींपासून वेगळी ओळखू यावीत म्हणून जाड ठळक ठशात दर्शविली जातील. ह्या स्वतंत्र नोंदशीषर्कांपुढे खंड व पृष्ठक्रमांक दिले जातील मात्र स्तंभनिर्देश नसतील. ज्यांवर स्वतंत्र नोंदी नाहीत, अशा सर्व विषयोपविषयांचा समावेश सूचीमध्ये असेल व अशा निर्देशनोंदी साध्या, नेहमीच्या (रनिंग) ठशात दर्शविल्या जातील आणि त्यांच्यापुढे, त्यांचे उल्लेख ज्या ज्या ठिकाणी आले असतील, ते खंडक्रमांक व पृष्ठक्रमांक – स्तंभनिर्देशांसह (डावीकडील ‘अ’ व उजवीकडील ‘आ’ स्तंभ अशा प्रकारे) दिले जातील, जेणेकरुन वाचकाला एखाद्या विषयाची माहिती सत्वर व तत्परतेने मिळू शकेल. तसेच एखाद्या विषयाची माहिती विश्वकोशाच्या अनेक खंडांतून व अनेक पृष्ठांमध्ये विखुरलेली असेल, तर ती एकत्र गोळा करणे सोयीचे व सुलभ होईल. सूचीमध्ये नानाविध प्रकारच्या विपुल व बहुसंख्य निर्देश-नोंदींचा समावेश असेल. उदा., सर्व ज्ञानक्षेत्रांतील अनेक विषयोपविषय, त्यांतील महत्त्वाच्या संज्ञा-संकल्पना, वेगवेगळ्या क्षेत्रांतील असंख्य व्यक्तिनामे, स्थलनामे (खंड, देश, प्रदेश, गावे, नद्या, पर्वत इ.), संकीर्ण बाबी इ. अनेक प्रकारच्या निर्देशनोंदी सूचीत समाविष्ट होतील मात्र ज्या पृष्ठांवर त्यांचे उल्लेख आले असतील, त्या ठिकाणी त्या विषयाची किमान काही ना काही महत्त्वाची माहिती मिळाली पाहिजे अथवा ज्या संदर्भांत ते उल्लेख आले असतील ते संदर्भ महत्त्वाचे असले पाहिजेत, हे सूचीतील निर्देशनोंदींची निवड करण्यामागचे धोरण ठरविण्यात आले आहे. वाचकास जिज्ञासा असलेल्या परंतु अकारविल्हे आ���ेल्या नोंदशीषर्कांत समाविष्ट नसलेल्या संज्ञेची, व्यक्तीची, स्थळाची वा संकल्पनेची थोडीफार माहिती विश्वकोशात दुसऱ्या कोणत्या तरी शीर्षकाने आलेल्या एक किंवा अनेक नोंदींतून विखुरलेली असेल तर ही सर्व विखुरलेली माहिती वाचकांना सापडावी, हे सूचिखंडाचे मुख्य प्रयोजन आहे. सूची जास्तीत जास्त सर्वसमावेशक, व्यापक व विस्तृत व्हावी, हे उद्दिष्ट आहे. मराठी विश्वकोशात आलेली विषयोपविषयांची विखुरलेली माहिती मिळविण्याचे महत्त्वाचे संदर्भसाधन म्हणून ती उपयुक्त ठरावी, तसेच विश्वकोशात समाविष्ट असलेल्या सर्व विषयांचे समग्र, सर्वांगीण ज्ञान व माहितीचा एकंदर आवाका व व्याप्ती लक्षात यावी, हाही सूची करण्यामागचा एक हेतू आहे.\nसूचिखंडात एखादा निर्देश नेमका कोणत्या विषयाचा आहे, हे जिथे लक्षात येणार नाही, तेथे कंसात आवश्यक ते स्पष्टीकरण दिले जाईल. उदा., डी न्यूमेरो इंडोरम् (ग्रंथ ) १ : ४ अ. सूचीमध्ये ग्रंथनामे, नियतकालिकांची नावे, कलाकृतींची नावे (चित्र, शिल्प, नाटक, चित्रपट इत्यादींची शीर्षके) इ. तिरप्या ठशात दिली जातील. तसेच निर्देशनोंदींपुढे त्यांचे पत्ते देताना खंडक्रमांक ठळक ठशात व पुढे विसर्गचिन्ह (:) देऊन पृष्ठक्रमांक साध्या ठशात दिले जातील. सूचीत एकच समान संज्ञा दोन भिन्न विषयांत येत असेल, तर कंसात विषयवाचक निर्देश केला जाईल.\nउदा., (१) पेरु –१ (फळ) ९ : ११२८\n(२) पेरु –२ (देश) ९ : ११३०\nसूचीमध्ये वरील स्वतंत्र नोंदशीर्षके असल्याने ती जाड ठळक ठशात दर्शविली आहेत, तसेच त्यांच्या पुढील पत्त्यात पृष्ठक्रमांकांपुढे स्तंभनिर्देश नाहीत.\nविश्वकोशा च्या संकल्पित सूचीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे काही मोठ्या, प्रदीर्घ व विस्तृत नोंदी तसेच व्याप्तिलेख ह्यांच्या वर्गीकृत सूची दिल्या जातील. नोंदशीर्षक वा मुख्य विषय जाड, ठळक ठशात व त्याच्या पोटात येणारे दुय्यम निर्देश वा उपविषय साध्या वा मध्यम ठशात आणि समासाचे थोडे अंतर सोडून एकाखाली एक अशा प्रकारे दिले जातील व त्यांच्यापुढे पत्त्यासाठी खंड (आवश्यकतेनुसार – वेगळ्या खंडात उल्लेख असेल तर) व पृष्ठक्रमांक, स्तंभांसह दिले जातील. उदा., विश्वकोशात ‘राजकीय पक्ष’ अशी स्वतंत्र व प्रदीर्घ नोंद (३० पृष्ठे) आहे. या नोंदीची वर्गीकृत सूची साधारणपणे खालीलप्रमाणे होईल :\nराजकीय पक्ष १४ : ६६२\nशिवाय पहा : कम्युनिस्ट पक्�� काँग्रेस, इंडियन नॅशनल.\nसंकल्पना व स्वरुप १४ : ६६३ अ\nजगातील राजकीय पक्ष १४ : ६६६ आ\nग्रेट ब्रिटन १४ : ६६६ आ ५ : ४५९ आ, ४६० अ, आ ४६१ अ\nफ्रान्स १४ : ६६८ अ १० : १०७० आ\nभारतातील राजकीय पक्ष १४ : ६७१ आ\nभारतीय जनता पक्ष १४ : ६७६ अ\nसोशालिस्ट पार्टी-समाजवादी पक्ष १४ : ६७८ अ, आ, ६७९ अ\nजनता पक्ष १४ : ६७९ अ, आ, ६८० अ.\nभारतातील प्रादेशिक पक्ष १४ : ६८० अ\nअकाली दल १४ : ६८० अ, आ\nद्रविड मुन्नेत्र कळघम् पक्ष १४ : ६८४ अ, आ\nशिवसेना १४ : ६८९ आ, ६९० अ\nतेलुगू देसम् १४ : ६९१ अ, आ\nही केवळ नमुन्यादाखल दिलेली वर्गीकृत सूची आहे. शिवाय वरील सूचीच्या पोटातील सर्व निर्देश अकारविल्हे यथास्थळी स्वतंत्र निर्देशनोंदींच्या रुपात येतील. याखेरीज सूचीमध्ये विषयदृष्ट्या परस्परसंबद्घ व पूरक नोंदींचे संदर्भ प्रमुख विषय व त्याच्या पोटात दुय्यम विषय अशा प्रकारे दिले जातील.\nउदा., ख्मेर संस्कृति ४ : ७४१\nअंकोरथोम* १ : १८ आ\nअंकोरवात* १ : १९ अ\nवरील उदाहरणातील पोटनिर्देश ह्या स्वतंत्र नोंदी असल्याने त्यांच्या शिरोभागी ताराचिन्ह (ॲस्टेरिक) देऊन तसे सूचित केले आहे.\nअशा प्रकारे विश्वकोशा च्या संकल्पित सूचीमध्ये सर्व नोंदशीर्षके, विविध विषयोपविषयांच्या असंख्य साध्या निर्देशनोंदी, तसेच मोठ्या व विस्तृत नोंदींबाबत काही प्रमाणात वर्गीकृत सूची ह्यांचा समावेश असेल. ही सूची जास्तीत जास्त सर्वसमावेशक, उपयुक्त व महत्त्वपूर्ण संदर्भ-साधन आणि विश्वकोशा ची एकूण व्याप्ती व आवाका दर्शविणारी असावी, हे अभिप्रेत आहे. विश्वकोशा चे एकूण वीस संहिताखंड छापून झाल्यावर व त्यांतील सर्व निर्देशनोंदींचा समावेश केल्यानंतर ह्या सूचिखंडाची सिद्घता होईल.\n३. चुनेकर, सु. रा. सूचींची सूची, पुणे, १९९५.\n४. मराठे, ना. बा. ग्रंथसूचिशास्त्र, मुंबई, १९७३.\n५. लेले, रा. के. ग्रंथवर्णन आणि ग्रंथसूचि, पुणे, १९७३.\n६. वैद्य, सरोजिनी व इतर, संपा. कोश व सूची वाङ्‌मय : स्वरुप आणि साध्य, मुंबई, १९९७.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n—भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी तितुका मेळवावा (विश्वसंमेलन)\nवैश्विक स्तरावर मराठी भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा तसेच संवाद व दैनंदिन वापरामध्ये मराठीचा अधिकाधिक वापर व्हावा ह्यासाठी “मराठी तितुका मेळावा” हे आंतरराष्ट्रीय स्नेहसंमेलन मुंबई येथे दिनांक ४ ते ६ जानेवारी २०२३ रोजी आयोजित केले आहे. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.majhapaper.com/2012/12/04/%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a4%be-%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b6-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a4-%e0%a4%b5%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%8b/", "date_download": "2022-12-01T00:29:07Z", "digest": "sha1:6DUREII3O3EUT5TL7TRJE7DD7DZDCNZI", "length": 6431, "nlines": 70, "source_domain": "www.majhapaper.com", "title": "बांग्ला देश -भारत वस्त्रोद्योगात सहकार्य - Majha Paper", "raw_content": "\nबांग्ला देश -भारत वस्त्रोद्योगात सहकार्य\nढाका दि. ४ – बांगला देशाचा स्वातंत्रदिन ३ डिसेंबरला साजरा करण्यात आला असून त्यानिमित्ताने तेथे इंडिया शोचे आयोजन करण्यात आले आहे. यात भारत आणि बांगला देशातील व्यावसायिक उद्योजक मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले असून या दोन देशांत विविध क्षेत्रात व्यावसायिक संबंध दृढ करण्याबाबतचा विचार मांडला गेला. या दोन्ही दीर्घकाळ मैत्रीचे संबंध टिकावेत आणि त्याचबरोबर व्यावसायिक सहकार्य करारही व्हावेत अशी अपेक्षा यावेळी कार्पोरेट प्रतिन���धींनी व्यक्त केली.\nबांगला देश आणि भारतातील व्यावसायिक संबंधांची सुरवात टेक्स्टाईल पासून करण्याचे संकेत यावेळी दिले गेले. फिक्कीतील राष्ट्रीय समितीचे सदस्य व टीटी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक संजय जैन यासंबंधात माहिती देताना म्हणाले की भारत टेक्स्टाईल आणि फॅब्रिक मध्ये अग्रणी आहे तर बांगला देशात गारमेंट आणि त्यातही रेडिमेड गार्मेंटचा व्यवसाय खूपच पुढारलेला आहे. हे दोन्ही व्यवसाय परस्परपूरक असून दोन्ही देशांनी सहकार्यातून काम केले तर चीनला चांगली स्पर्धा निर्माण होऊ शकते. भारतातून गार्मेंटची १३ ते १४ अब्ज डॉलर्सची निर्यात होते तर बांगला देशातून रेडिमेड गार्मेंटची निर्यात २० अब्ज डॉलर्सची आहे. बांगला देशात भारतातून निर्यात होणारे टेक्स्टाईल व तेथील रेडिमेड गार्मेंट यांच्या सहकार्यातून या क्षेत्रात मोठी क्रांती घडविता येईल व त्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे.\nमाझा पेपर हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे डिजीटल स्वरूपातील आघाडीचे 'ऑनलाईन' मराठी पेपर आहे. या द्वारे ताज्या घडामोडी, मराठी ताज्या बातम्या, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख यांचा समावेश आहे. महाराष्ट्र, देश, आंतरराष्ट्रीय, क्रीडा, अर्थ, मनोरंजन, तंत्र-विज्ञान, पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा 'माझा पेपर'चा कटाक्ष आहे.\n\"माझा पेपर \" आपल्या होम स्क्रीन वर ठेवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2018/01/delicious-chocolate-coconut-ladoo-recipe-marathi.html", "date_download": "2022-12-01T00:07:47Z", "digest": "sha1:LVFP33CDTFKVSOA644OF6GZKGD6UAREI", "length": 5817, "nlines": 61, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Delicious Chocolate Coconut Ladoo Recipe in Marathi - Royal Chef Sujata", "raw_content": "\nचॉकलेट कोकनट लाडू: चॉकलेट म्हंटले की मुले अगदी खुश होतात. चॉकलेट कोकनट लाडू हे मुले आनंदाने खातील करून बघा. चॉकलेटनी आपल्याला एनर्जी मिळते. अश्या प्रकारचे लाडू आपण वर्षभर म्हणजे कोणत्या पण सीझनमध्ये बनवू शकतो. तसेच बनवायला सोपे आहेत.\nबनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट\nवाढणी: २०-२२ लाडू बनतात\n२०० ग्राम कनडेस्न मिल्क\n५० ग्राम डार्क चॉकलेट बेस\n१ कप डेसिकेटेड कोकनट\nडार्क चॉकलेट बेस घेऊन डबल बॉईल सिस्टीमनी चॉकलेट विरघळवून घ्या.\nएका नॉन स्टिक भांड्यात कनडेस्न मिल्क घेऊन मंद विस्तवावर २ मिनिट गरम करा���ला ठेवा. मग त्यामध्ये डेसिकेटेड कोकनट मिक्स करून दोन मिनिट मंद विस्तवावर ठेवा. मिश्रण लगेच घट्ट व्हायला लागलेकी विस्तव बंद करून भांडे बाजूला ५ मिनिट थंड करायला ठेवा. मिश्रणाचे मध्यम आकाराचे लाडू बनवा.\nडार्क चॉकलेट घेऊन त्यामध्ये एक-एक लाडू बुडवून मग बाजूला बटर पेपरवर ठेवा. अश्या प्रकारे सर्व लाडू बनवून घेऊन फ्रीजमध्ये ५-७ मिनिट सेट करयला ठेवा.\nआपण ह्यामध्ये अजून एक प्रकार बनवु शकतो. डार्क चॉकलेट मध्ये डेसिकेटेड कोकनट मिक्स करून घेऊन त्याचे लाडू बनवून घ्या. मग कनडेस्न मिल्क व डेसिकेटेड कोकनट मिक्स करून घेऊन त्याचे लाडू वळताना त्यामध्ये चॉकलेट लाडू घालून परत लाडू वळून घ्या. हे लाडू सुद्धा चवीला अप्रतीम लागतात. (फक्त हे लाडू बनवतांना डार्क चॉकलेट बेस जास्त घ्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "http://fbnews.trendkatta.in/%E0%A4%A6%E0%A4%A1%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%97/", "date_download": "2022-12-01T00:13:34Z", "digest": "sha1:3LGXBM7F336JR6A3WHIMIS7ONZAL6I52", "length": 10016, "nlines": 94, "source_domain": "fbnews.trendkatta.in", "title": "दडपणामुळे कोहलीच्या कामगिरीवर परिणाम -हॉग - FB News", "raw_content": "\nदडपणामुळे कोहलीच्या कामगिरीवर परिणाम -हॉग\nमुंबई : गेल्या काही वर्षांत नेतृत्व आणि तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळल्यामुळे दडपण वाढल्याने विराट कोहलीच्या कामगिरीवर परिणाम झाला आहे, असे मत ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉगने व्यक्त केले.\n‘‘कोहली हा मैदानावर अतिशय आक्रमक आणि मैदानाबाहेर विनम्र स्वभावाचा व्यक्ती आहे. कर्णधार म्हणूनही त्याने भारताला उत्तम यश मिळवून दिले आहे. परंतु तो सध्या धावांसाठी झगडत असल्यामुळे त्याच्याविषयी अनेक जण प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. पण तो भारताचा क्रिकेटदूत आहे. गेल्या एक-दोन वर्षांतील त्याची कामगिरी नक्कीच चिंताजनक आहे. परंतु दडपणामुळे त्याच्या कामगिरीवर परिणाम झाला असेल,’’ असे हॉगने सांगितले. ‘‘ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये बऱ्याचदा असे कठोर निर्णय घ्यावे लागतात. ऑस्ट्रेलियाने तसे घेतले आहेत,’’ असे तो म्हणाला. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी वेस्टर्न ऑस्ट्रेलिया पर्यटन मंडळातर्फे आयोजित केलेल्या प्रचार कार्यक्रमात हॉगने पर्थमधील स्टेडियम व भारत-दक्षिण आफ्रिका सामन्याविषयी अंदाज व्यक्त क��ले.\nऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकात यजुर्वेद्र चहल यशस्वी ठरेल, असे हॉगने म्हटले आहे. ‘‘गेल्या एक-दोन वर्षांत चहलने सामन्याला कलाटणी देण्याचे तंत्र उत्तमपणे आत्मसात केले आहे. त्यामुळे विजेत्यांच्या शर्यतीत भारताला ग्राह्य धरताना चहल हे एक महत्त्वाचे कारण आहे,’’ असे हॉगने सांगितले.\nसूर्यकुमार यादव हा अतिशय धडाकेबाज फलंदाज आहे, अशा शब्दांत हॉगने त्याचे कौतुक केले. इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या ट्वेन्टी-२० सामन्यात यादवने ५५ चेंडूंत ११७ धावांची वादळी खेळी साकारली. ‘‘सूर्यकुमारला गोलंदाजी करणे आव्हानात्मक असते, कारण त्याच्या भात्यात वेगळे फटके आहेत. तो आणि ऋषभ पंत लवकर बाद झाले तर भारताचा धावांचा वेग आटतो,’’ असे विश्लेषण हॉगने केले.\nदक्षिण आफ्रिकेचा निर्णय निराशाजनक\nपुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या तीन एकदिवसीय मालिकेत न खेळण्याचा दक्षिण आफ्रिकेचा निर्णय निराशाजनक आहे, असे हॉगने सांगितले. ‘‘ही समस्या आफ्रिकेची आहे. एका ट्वेन्टी-२० लीगच्या आयोजनासाठी त्यांनी ही मालिका टाळण्याचा मार्ग स्वीकारला आहे,’’ असे हॉग म्हणाला.\nविश्व नेमबाजी कोल्हापूरच्या शाहू मानेला सुवर्णपदक\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\n“बंटी बबलीने पळ काढला”सोशल मिडीयावर जोरदार चर्चा - FB News on तुम्ही कोणाला सपोर्ट करणार\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/1673/", "date_download": "2022-12-01T00:27:04Z", "digest": "sha1:D7WSWO7FG66KC6BV3TC2YG5YG6PLA7FA", "length": 8242, "nlines": 53, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा.;मालवणात जनता कर्फ्यू नाही:-नगराध्यक्ष महेश कां���ळगावकर", "raw_content": "\nअत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा.;मालवणात जनता कर्फ्यू नाही:-नगराध्यक्ष महेश कांदळगावकर\nकोरोनाची साखळी तोडण्यासाठी सर्वांच्या सहकार्याने जनता कर्फ्यु उपयुक्त ठरला असता. मात्र व्यापारी, व्यवसाईक यांनी जनता कर्फ्यु नको अशी मागणी केली. सर्वांचा सहभाग नसेल तर जनता कर्फ्यु होऊ शकत नाही. त्यामुळे कोणावरही जबरदस्ती केली जाणार नाही. कोरोनाचे वाढते संक्रमण पाहता\nजनतेनेच पुढील काही दिवस अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे. नागरिकांनी सेल्फ कर्फ्यु करावा. असे आवाहन नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी केले आहे.\nनगरसेवकांशी चर्चा करून सेल्फ कर्फ्यु बाबत निर्णय घेण्यात आला असे नगराध्यक्ष यांनी स्पष्ट केले.\nमालवण शहरात कोविड रुग्ण संख्या वाढत असल्याने इतर तालुक्यात ज्या प्रमाणे जनता कर्फ्यू करण्यात आला त्या प्रमाणे मालवणला पण करावा या बाबत काही दुकानदार, भाजी विक्रेते, मासे विक्रेते, रिक्शा चालक, परमिट रूम चालक, काही नागरिक यांचेशी चर्चा करण्यात आली. २२ तारीखला मामा वरेरकर नाट्य गृह येथे सर्व क्षेत्रातील नागरिकांशी, सेवाभावी संस्था यांच्याशी चर्चा करून निर्णय घ्यावा. असे सर्व नगरसेवक यांच्या बैठकीत ठरवण्यात आले होते. मात्र तहसीलदार यांनी ५० जणच एकत्र येऊ शकतात असे स्पष्ट केले.\nदरम्यानच्या काळात काही दुकानदार, भाजी विक्रेते, फळ विक्रेते, मासे विक्रेते, मासे एजंट असे सुमारे ३५० व्यापारी, व्यवसाईक यांनी कोविड च्या संकटा मुळे लॉक डाउन मधे आधीच व्यवसाय कोलमडुन गेला असल्याचे सांगितले. मागच्या वेळी कड़क लॉक डाउन पाळण्यात आले होते, आत्ता कुठे अनलॉक केल्याने पुनः व्यवसाय सुरु झाला आहे. बैंक कर्ज हप्ते भरणे पण मुश्किल बनले आहे. त्यामुळे आम्ही शासन नियमाचे पालन करत व्यवसाय करतो. नियम पालन न केल्यास अमच्यावर करवाई करा. मात्र जनता कर्फ्यू करु नका. आमचा पाठिंबा असणार नाही असे लेखी पत्र व्यापारी, व्यवसाईक यांनी दिल्याचे नगराध्यक्ष यांनी स्पष्ट केले.\nशासनाने मास्क, सोशल डिस्टेंस, सॅनिटाझर आदी नियम पाळावेत. जेष्ठ नागरिक, लहान मूले, गरोदर स्त्रिया यानी बाहेर न जाणे या सारख्या नियमांचे पालन करावे. अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा. असे आवाहन केले आहे.\nपळसंबमध्ये भरतेय ‘शाळे बाहेरील शाळा’ \nमालवण मध्ये आज ८ कोरोणा पॉझिटिव्ह ���ुग्ण सापडले..\nतरंदळे खोतवाडी येथील रक्तदान शिबीरात ५१ रक्तदात्यांचे रक्तदान..\nबांधिवडे पालयेवाडी येथील भाजप कार्यकर्त्यांचा आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश.\nसामाजिक कार्यकर्ते संतोष सामंत यांच्या वाढदिवसानिमित्ताने उद्या २९ नोव्हेंबर रोजी बाव येथे रक्तदान शिबिर.\nसिंधुदुर्गातील ओसरगाव टोलनाक्यावर आज मध्यरात्रीपासून टोल वसुली होणार सुरू.MH 07 गाड्यांना 50% सवलत.\nकुडाळ आठवडा बाजारात पुन्हा एकदा नगरपंचायत प्रशासनाची मुजोरी.; बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई नाही स्थानिकांना मात्र हटवण्यासाठी प्रशासनाचा हट्टहास\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे कुडाळ मध्ये होणार जल्लोषात स्वाग.;तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती..\nतरंदळे खोतवाडी येथील रक्तदान शिबीरात ५१ रक्तदात्यांचे रक्तदान..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/25509/", "date_download": "2022-11-30T23:37:11Z", "digest": "sha1:HMDK7AI6KD4DLPONGVJ3VW5Z7DJKYQGR", "length": 40316, "nlines": 248, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "साधी यंत्रे – मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nसाधीयंत्रे : ज्या यांत्रिक प्रयुक्तीने ऊर्जेचे परिवर्तन (रूपांतर) काही कार्य घडविण्यासाठी केले जाते, त्याला यंत्र ही संज्ञा वापरतात. कार्य व ऊर्जा [ ⟶ ऊर्जा] स्थितिज आणि गतिज असू शकतात. बहुतेक मूल यंत्राच्या रचनेत खालीलपैकी एक किंवा अनेक यांत्रिक प्रयुक्त्यांची योजना केलेली असते : तरफ, स्क्रू, पाचर, उतरण (नतप्रतल), कप्पी संच, साखळी व साखळीचे दंतचक्र, शृंखला, स्प्रिंग, दंतपट्टी आणि दंतचक्र, रॅचेट व खिटी, चाक आणि कणा, वर्म, वर्मचाक, कॅम, क्लच (गाभ), भुजा व विकेंद्रक. या यांत्रिक प्रयुक्त्यांनाच साधी यंत्रे असे म्हणतात. काही साधी यंत्रे ऊर्जेचे परिवर्तन करीत नाहीत तर बलाचे (त्यानुसार कार्याच्या वेगाचे) परिवर्तन करतात.\nसाध्या यंत्रांच्या क्रियाशीलतेत स्थितिक समतोल साधण्यासाठी पुढील दोन अवस्थांची आवश्यकता असते : (१) समान कार्यबिंदूतून जाणाऱ्या कोणत्याही दिशेतील प्रेरणांची बेरीज शून्य असावयास हवी. (२) समान अक्षीय परिभ्रणातील पीडनांचे संकलन (संयुती) शून्य असावयास हवे. तद्नुरूप कार्याचे मापन करण्याच्या दोन पद्घती ठरविलेल्या आहेत. (अ) ज्या यंत्रात स्थानांतराने कार्य घडून येते, त्यात ‘कार्य = प्रेरणा × अंतर’ हे कार्याचे मापन मी. किग्रॅ.मध्ये करतात. (आ) ज्या यंत्रात परिभ्रमाणाने कार्य घडून येते, त्यात ‘कार्य=पीडन × परिभ्रमणाचा कोन’ (वस्तू ज्या कोनातून पीडनाने भ्रमण करते) हे असते. वस्तूची हालचाल घडून येण्यासाठी ज्या दिशेत प्रेरणा ठराविक अंतरातून लावली गेली असेल, त्या दिशेकडे त्यांच्या गुणाकारा एवढे कार्य होते असे समजले जाते. उदा.,१०० किग्रॅ. वजनाची वस्तू जर १ मी. उंचीवर उचलली गेली, तर कार्य १०० × १ =१०० म��. किग्रॅ. घडते. (२) या ठिकाणी १०० किग्रॅ. वजनावर जे कार्य घडून येते त्यात त्या वजनाच्या वस्तुमानाची स्थितिज ऊर्जा वाढत जाते. कार्य आणि ऊर्जा (स्थितिज अथवा गतिज) यांचे परिमाणसारखेच असते. त्याचप्रमाणे गती कमी-जास्तही करता येते. परिभ्रमण अक्षापासून ज्या त्रिज्येवर प्रेरणा लावली जाते, त्याला पीडन असे म्हणतात. उदा., १० किग्रॅ. प्रेरणा जर १ मी. त्रिज्येवर लावली, तर पीडन १० मी. किग्रॅ. होते. कार्य घडण्याच्या परिणामाला शक्ती म्हणतात व तिचे परिमाण अश्वशक्ती [ ⟶ अश्वशक्ती] हे असून तिचे मापन मी. किग्रॅ. प्रति से. किंवा मि. अथवा किवॉ. प्रति से. किंवा तास असे करतात. (१ जूल प्रति से. १ वॉट आणि ५५० फुट –पौंड अथवा ०·७४६ किवॉ. १ बिटिश अश्वशक्ती तसेच ७५ मी. किग्रॅ. प्रति से. ०·७३५ किवॉ. किंवा १ मेट्रिक अश्वशक्ती). [⟶ कार्य, शक्ति व ऊर्जा].\nतरफ : टेकू आधारीत दांडा किंवा दांडीला तरफ म्हणतात. ही सरळ किंवा गरजेनुसार कशाही आकाराची असते. हिच्यावर प्रेरणा (जोर) व भार (वजन) कार्यकारी असतात. हिच्या योगाने मोठे वजन अल्प जोराने उचलून यांत्रिक लाभ मिळतो. तरफेचा उपयोग टंकलेखन यंत्रात, वजन करण्याच्या यंत्रात, परीक्षण यंत्रात वगैरे ठिकाणी केला जातो. [ ⟶ तरफ].\nस्क्रू : दंडगोल दांडीवर मळसूत्री आटे पाडल्यावर स्क्रू तयार होतो. त्यामुळे पाचर किंवा उतरणीप्रमाणे परिणाम घडून येतो. कारण आट्याचा भाग उलगडल्यास पाचर किंवा उतरण तयार होते. स्क्रू उत्थापकात (जॅक) स्क्रूचा उपयोग अवजड यंत्रणा, घरांचे भाग व मोटारगाड्या उचलण्यासाठी होतो. यांत्रिक हत्यारांत [ ⟶ यांत्रिक हत्यारे] पुरोगामी व संभरण क्रियांसाठी स्क्रूचा वापर करतात. ⇨दाबयंत्र, शेगडे [ ⟶ हत्यारे (कर्मशाळेतील )] वगैरेत स्क्रूचा उपयोग दाब देण्यासाठी केला जातो. स्क्रू वाहकात [ ⟶ मालवाहू यंत्रे व वाहक साधने] मालाचा पुरवठा करण्यासाठी तर स्क्रूपंपात [ ⟶ पंप] पाणी उपसण्यासाठी स्क्रूचा उपयोग करून घेण्यात येतो. विमाने व जहाजातील परिचालकात स्क्रूचा वापर करतात. [ ⟶ स्क्रू].\nपाचर : दोन संलग्न लघुकोनी पृष्ठ असलेल्या प्रतिरोधी पदार्थाच्या विशेषेकरून धातूच्या खरखरीत तुकड्यास पाचर म्हणतात. उतरणीशी तिचे साम्य असते. पाचरीचा उपयोग प्रेरणा वर्धित करून तिच्या दिशेत बदल घडवून आणण्यासाठी केला जातो. हिचा वापर फलाटी गाड्यांचे फलाट (मंच) थोड्या उंचीवर उचलण्य���साठी व काही शंकू क्लचात करतात.\nउतरण : पाचरीचे दोन्ही संलग्न पृष्ठभाग उतरणीसारखे (तिरपे, उतारी) असतात, तर उतरणीच्या दोन संलग्न पृष्ठभागांतील एकसरळ असतो, तर दुसरा लघुकोनात असतो. उतरणीवरील पृष्ठावर वजन वर सरकविण्यास प्रेरणा जास्त लागते तर खाली सरकविण्यास कमी लागते. स्क्रूच्या रचनेत उतरणीचा अंतर्भाव असतो. उतरणीवर सरकविलेले वजन जागी स्थिर राहते. खाली घसरत नाही कारण ते जास्त प्रतिरोधी क्षेत्रफळावर आधारित असते.[ ⟶ उतरण].\nकप्पी संच : परिघावर खोबण पाडलेल्या चाकाला दोरकप्पी म्हणतात. ही एक प्रकारची तरफच आहे. कप्पीत टेकूपासून (खिळीपासून ) वजन उचलतानाच्या व प्रेरणा लावण्याच्या भुजासारख्याच लांबीच्या असल्या, तरी प्रेरणा लावण्याची दिशा बदलल्याने वजन उचलणे सुलभ होते. तसेच अनेक कप्प्यांचा संच वापरून जास्त यांत्रिक लाभ मिळविला जातो. कप्पीच्या साहाय्याने अवजड वस्तू किंवा घटक हाताळणी हव्या त्या ठिकाणी करता येते किंवा अशी अवजड वस्तू ओढून सरकविता येते. कप्प्यांचा उपयोग अनेक प्रकारच्या यारी यंत्रात किंवा याऱ्यांत करतात [ ⟶ यारी]. तसेच अनेक प्रकारच्या ⇨उच्चलक यंत्रांतही करतात. धरणाच्या दरवाजांच्या यंत्रणेत कप्प्यांचा वापर करतात. मात्र प्रेरणा लावण्यास व वजन उचलण्यास ⇨दोर (नाडा) तारदोर व साखळ्यांचा कप्पीवरून वापर करावा लागतो. कप्पी संचातील अचल कप्पी स्थिर भागाला अडकवावी लागते. त्यासाठी गदम (उंच जाडजूड वासा), तुळई, तिकाटणे व जिब (डोलखांब) यांचा उपयोग करतात. [ ⟶ कप्पी].\nसाखळी व साखळीचे दंतचक्र : दुचाकीमध्ये (सायकलमध्ये) एक निरंत साखळी दोन साखळीचक्रांवरून (दंतचक्रावरून) बसविल्याने पायटा मारला की, गती मिळून दुचाकी चालू लागते. अशा प्रकारचे साखळी चालन अनेक मुद्रणयंत्रांत, काष्ठरंधा यंत्रांत, वाहनांत वगैरेंत वापरण्यात येते. [ ⟶ साखळी व साखळी चालन].\nशृंखला : खिळींच्या साहाय्याने जोडलेली टेकूधारी दुव्यांची रचना बहुतांशी चौदांडी शृंखला समजली जाते. यांत्रिक हत्यारे, पंजायंत्रे व इतर उपयोजन यंत्रणांत निरनिराळ्या प्रकारच्या शृंखलांचा उपयोग करतात. [ ⟶ शृंखला,यांत्रिक].\nस्प्रिंग : विस्थापन क्रियेमुळे स्थितिस्थापकी पदार्थ किंवा धातू ऊर्जा संचय घडवून आणतो त्या वेळेस त्याला स्प्रिंग असे म्हणतात. घड्याळात स्प्रिंगमधील ऊर्जेचा उपयोग करून घेण्यात य���तो. दाबाच्या, ताणाच्या किंवा परिपीडनी प्रेरणेने स्प्रिंगेत विस्थापन घडून येते. वजन करण्याच्या स्प्रिंगकाट्यात दाबाच्या किंवा ताणाच्या प्रेरणेने कार्यान्वित होणाऱ्या स्प्रिंगा वापरतात. [ ⟶ स्प्रिंग].\nदंतपट्टी व दंतचक्र : बिडाच्या किंवा पोलादी पट्टीला ज्या प्रकारचे दाते पडलेले असतात, त्यांच्याशी जुळते दाते चाकावर पाडून त्याचे दंतचक्र तयार करतात. दंतपट्टी व दंतचक्र एकत्र जोडल्याने परिभ्रमण गतीचे रूपांतर सरळ रेषीय गतीत किंवा उलट होऊ शकते. म्हणून यांची जोडी यांत्रिक हत्यारांत, मुद्रणयंत्रांत वगैरेंमध्ये वापरतात. [⟶ दंतचक्र].\nरॅचेट व खिटी : बहुधा धातूच्या गोल चकतीच्या परिघावर किंवा पट्टीच्या कोडीवर पाडलेल्या विशिष्ट प्रकारच्या दातांच्या चकतीस किंवा पट्टीस रॅचेट (अनिवर्ती) म्हणतात. असे रॅचेट एका विशिष्ट आकाराच्या खिटीने एका दिशेत कार्यान्वित केले जाते. रॅचेटला हव्या त्या दिशेत गती देण्यासाठी खिटी योग्य प्रकारे जोडावी लागते. खिटी दोन संलग्न दात्यांच्या खाचेत अडकविल्याने रॅचेट उलट दिशेत फिरत अथवा उतरत नाही. म्हणून या जोडीचा उपयोग यंत्राच्या अटकाव्यासाठी करण्यात येतो. रॅचेट उत्थापक, रॅचेट छिद्रण हातयंत्र, रॅचेट पेचकस, मोठी घड्याळे (कालमापके), वाहने, यांत्रिक रहाट व यांत्रिक हत्यारे यांत अशा जोडीचा उपयोग केला जातो. कप्पीच्या उच्चलक यंत्रांतही याचा उपयोग करतात. [ ⟶ रॅचेट चाक व खिटी].\nचाक व कणा : हे एक विभेदी साधन आहे. याच्यायोगे प्रदान प्रेरणा आदान प्रेरणेपेक्षा किंवा प्रदान गती आदान गतीपेक्षा जास्त वाढविली जाते. अशी क्रिया चाक व कणा किंवा विभेदी (व्यासांतरी) कप्पीने केली जाते. कारखान्यांतील, गोद्यांतील बंदरावरील याऱ्यांना विभेदी कप्प्या बसविलेल्या असतात. या कप्प्या साखळीने ओढाव्या लागतात. त्यासाठी कप्पीच्या परिघी खोबणीत साखळीच्या दुव्यांशी जुळते गाळे अंगचेच ठेवलेले असतात. याचे कार्य तरफेप्रमाणेच असते, परंतु हे जास्त उंचीवर कार्य करू शकते कारण दोर गुंडाळता येतो. रहाटाची क्रिया अशीच असते. यांत्रिक लाभही जास्त मिळतो. यामुळे कमी जोराने जास्त वजन उचलले जाते. अल्प जोराने (प्रेरणेने) याहून ही जास्त अवजड वजन उचलावयाचे असेल, तर विभेदी कप्पी वापरतात [ ⟶ उच्चलक यंत्रे]. विभेदी कप्पीत एक अचल व दुसरी चल कप्पी असते. चल कप्पी��ा वजन टांगलेले असून तिच्यावरील साखळीचे एक टोक अचल कप्पीतील लहान व्यासाच्या कण्याला व दुसरे टोक मोठ्या व्यासाच्या कण्याला जोडलेले असते. चाकावर एक निरंत साखळी बसविलेली असते. चाक व दोन्ही कणे असलेली अचल कप्पी समान अक्षावर (टेकूवर) फिरते. वजन उचलले जाताना साखळी मोठ्या कण्यावर गुंडाळली जाते. त्याच वेळी ती लहान कण्यावरून उलगडत असते, यालाच विभेदी गती म्हणतात. चाक व कणा जोडीची योजना पट्टाचालनी, साखळीचालनी, घर्षणचालनी आणि दंतचक्रचालनी यंत्रांत केलेली असते. यांत्रिक रहाट [ ⟶ उच्चलक यंत्रे] चाक व कणा तत्त्वावरच कार्य करतो. [ ⟶ चाक].\nवर्म व वर्मचाक : वर्म हा आखूड मळसूत्री स्क्रू असतो व त्याने अंतर्वक्री परिघावर जुळते असलेल्या दात्यांचे चाक फिरविले जाते. अशा चाकास वर्मचाक म्हणतात. या जोडीने असमांतर अपरस्परच्छेदक काटकोनातील दोन दंड जोडले जातात. दंतचक्री मंदीकरण यंत्रणेत याचा वापर केला जातो. विभेदी विभाजकात, मळसूत्री कप्पी यंत्रात व यांत्रिक हत्याराच्या फिरत्या नगपटात या जोडीचा उपयोग करतात. [ ⟶ दंतचक्र].\nकॅम : हा गोलाकार परंतु केंद्र बिंदूपासून काही भाग बाहेर आलेला (सरकलेला) विकेंद्री धातूचा तुकडा असतो. तो एका दंडावर घट्ट बसविलेला असून त्याच्या प्रतिफेऱ्यात बाहेर आलेला भाग यंत्रातील दुसऱ्या भागाला रेटून हालचाल निर्माण करतो. या दुसऱ्या भागाला अनुगामी भाग म्हणतात. कॅम व अनुगामी जोडी एकत्र कार्य घडवून आणते. यामुळे परिभ्रमी गतीचे रैखिक (सरळ रेषेतील) गतीत किंवा उलट रूपांतर करता येते अथवा गतीची दिशाही बदलू शकते. एंजिनात झडपांच्या उघड झापीसाठी कॅम दंडाचा वापर करतात. अशा झडपांना स्प्रिंगा बसविल्याने असे कार्य होऊ शकते. अनुगामी भागाचे कार्याप्रमाणे निरनिराळे प्रकार असतात. या भागांचे कार्यशृंखला तत्त्वावर चालते. कॅमचे परिवक्री आकार निरनिराळे असतात. यांत्रिक हत्यारे व ⇨संपीडकात यांचा वापर करतात. [ ⟶ कॅम].\nक्लच : (गाभ). यंत्रातील किंवा एंजिनातील दोन कार्यकारी भागांचे युग्मन ते एकत्र जोडून (बिलगून) किंवा सोडून (विलग करून) घडवून आणणाऱ्या यांत्रिक प्रयुक्तीस क्लच म्हणतात. यांचे निरनिराळे घर्षण, शंकू, तबकडी, कर्षुकीय, द्रवीय व स्पष्ट असे प्रकार असतात.\nबहुधा ⇨एंजिनातील सरळ रेषेतील दोन दंडांची जोड-सोड (बिलग-विलग) करण्यासाठी क्लच वापरतात. यांतील ���क दंडचालक असून दुसरा चलित असतो. दंडांची जोडणी केल्यावर चलित दंडाची गती चालक दंडाबरोबर आणली जाते व हव्या असणाऱ्या शक्तीचे प्रेषण स्खलनविहीन होते. [ ⟶ क्लच].\nभुजा : भुजा दंडाचा अक्षबिंदू हा टेकू धरून त्याभोवती फिरणाऱ्या दांडीस भुजा म्हणतात. भुजांचे दोन प्रकार असतात. पहिला संपूर्ण फेरा करतो, तर दुसऱ्या प्रकारात भुजा डोलती असते. भुजा ही एक प्रकारची शृंखलाच असते. तिच्यामुळे परिभ्रमी गतीचे रैखिक गतीत किंवा उलट रूपांतर करता येते अथवा गतीची दिशाही बदलता येते. एंजिने, दाबयंत्रे वगैरेंत भुजा वापरतात.\nविकेंद्रक यंत्रणा : ही एक वर्तुळाकार बहुधा जाड धातूची तबकडी किंवा चकती असून तिच्या मध्यबिंदूपासून काही अंतरावरील छिद्रात एक दंड घट्ट बसविलेला असतो. त्यामुळे दंड फिरताना तिची हालचाल विकेंद्री होते. तिच्या परिघी भागावर पूर्ण वर्तुळाकारी कुसू असते व ते जोडभागाच्या वर्तुळाकारी खोबणीत फिरते. अशा जोडभागाला स्ट्रॅप म्हणतात. स्ट्रॅप संयोग दांड्याला जोडून दांड्याचे दुसरे टोक सरकत्या भागाला किंवा झडप दांड्याला जोडतात. वाफेच्या एंजिनात [ ⟶ वाफ एंजिन] अशा प्रकारची विकेंद्रक यंत्रणा वापरतात. त्यामुळे प्ररिभ्रमी गतीचे रैखिक किंवा पश्चाग्र गतीत परिवर्तन करता येते. विकेंद्रक यंत्रणा एक प्रकारची भुजाच होय. विकेंद्रक यंत्रणा वाफेचे एंजिन, ⇨पंप, ⇨दाबछिद्रण व कातर यंत्र, दाबयंत्र वगैरेंत वापरतात.\nयांशिवाय द्रवीय दाबावर चालणाऱ्या उत्थापक, उच्चलकयंत्रे, नलिका नमन यंत्रे, शेगडे, ओतकाम साचा यंत्रे, धातू घडवण यंत्रे वगैरेंत वापरलेल्या द्रवीय दाबयंत्रणेसही साधे यंत्र असे म्हणतात. [⟶ दाबयंत्र].\nपहा : यंत्र–१ यांत्रिक हत्यारे.\nओगले, कृ. ह. ओक, वा. रा. दीक्षित, चं. ग.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nPrevious Postसातवळेकर, माधव श्रीपाद\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपोर्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी तितुका मेळवावा (विश्वसंमेलन)\nवैश्विक स्तरावर मराठी भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा तसेच संवाद व दैनंदिन वापरामध्ये मराठीचा अधिकाधिक वापर व्हावा ह्यासाठी “मराठी तितुका मेळावा” हे आंतरराष्ट्रीय स्नेहसंमेलन मुंबई येथे दिनांक ४ ते ६ जानेवारी २०२३ रोजी आयोजित केले आहे. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra/shinde-faction-mla-santosh-bangar-supporter-audio-clip-yuva-sena-office-bearer-shivsena-uddhav-thackeray-sgy-87-3155907/", "date_download": "2022-11-30T23:38:56Z", "digest": "sha1:6LBLSCUVIPX6FFTYPPEF2GZDIXKY62MH", "length": 24479, "nlines": 281, "source_domain": "www.loksatta.com", "title": "संतोष बांगर समर्थकाची महिला पदाधिकाऱ्याला शिवीगाळ, उद्धव ठाकरेंनी केला फोन, म्हणाले \"तुझा मेसेज मिळाला, एक काम कर...\" | Shinde Faction MLA Santosh Bangar Supporter Audio Clip Yuva Sena Office Bearer Shivsena Uddhav Thackeray sgy 87 | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा हिंदू देवस्थान जमीन घोटाळा: भाजपा आमदार सुरेश धस यांच्यासह पत्नी आणि भावावर गुन्हा दाखल\nआवर्जून वाचा एकनाथ शिंदेंच्या बंडाची शिवरायांशी तुलना करणाऱ्या मंत्री लोढांना अजित पवारांनी खडसावलं; म्हणाले, “वाचळविरांना आवरा हे…”\nआवर्जून वाचा ‘द काश्मीर फाइल्स’बद्दल इतर ज्युरींनी वक्तव्य बदलल्याचा लॅपिड यांचा दावा; म्हणाले “भीतीपोटी आणि दबाव…”\n‘साहेब गद्दारी झाल्यापासून रोज…’, संतोष बांगर समर्थकाने शिवीगाळ केल्यानंतर महिला पदाधिकाऱ्याची तक्रार, ठाकरे म्हणाले “एक काम कर…”\nसंतोष बांगर समर्थकाची महिला पदाधिकाऱ्याला शिवीगाळ, उद्धव ठाकरेंनी केला फोन, म्हणाले “तुझा मेसेज मिळाला, एक काम कर…”\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nसंतोष बांगर समर्थकाची युवासेनेच्या महिला पदाधिकाऱ्याला शिवीगाळ\nशिंदे गटाचे आमदार संतोष बांगर सध्या काही ना काही कारणामुळे सतत चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी संतोष बांगर यांचा ताफा शिवसैनिकांनी अडवल्यानंतर वाद निर्माण झाला होता. त्यानंतर संतोष बांगर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली होती. पण आता संतोष बांगर आपल्या एका समर्थकामुळे चर्चेत असून, वादात अडकण्याची शक्यता आहे. महत्त्वाचं म्हणजे, उद्धव ठाकरे यांनी स्वत: या प्रकरणाची दखल घेतली असून महिला पदाधिकाऱ्याची विचारपूस केली आहे.\nसंतोष बांगर यांच्या कथित समर्थकाने युवासेनेच्या महिला पदाधिकाऱ्याला फोन करुन शिवीगाळ केल्याची ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये हा समर्थक अयोध्या पोळ यांच्याशी आक्षेपार्ह भाषेत बोलत असल्याचं ऐकू येत आहे.\n“फ्रिजमध्ये श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे होते पण…”, आफताबच्या दुसऱ्या गर्लफ्रेंडने सांगितले धक्कादायक अनुभव\n“मंत्रिपद चुलीत घाला” नाराजीनाट्यानंतर बच्चू कडूंचं मोठं विधान; म्हणाले, “नवीन सुखाची पाऊलवाट…”\nDelhi Murder Case: श्रद्धा खून प्रकरणाला वेगळं वळण आफताबकडून पॉलीग्राफी चाचणीत धक्कादायक खुलासे\nVideo: तू गल्ली क्रिकेट…; ऋषभ पंतने हर्षा भोगलेंना दिलेलं ‘ते’ उत्तर ऐकून नेटकरी भडकले, पाहा ट्वीट्स\n“गद्दार म्हणू नका नाहीतर कानाखाली वाजवू” म्हणणाऱ्या संतोष बांगर यांना शिवसैनिक तरुणीचं प्रत्युत्तर; म्हणाली, “भायखळ्यातून फोन…\nफेसबुकवरील एका पोस्टबाबत जाब विचारताना हा समर्थक अयोध्या पोळ यांना वारंवार हिंगोलीत येण्याचं आवाहन देत असल्याचंही यात दिसत आहे. ‘संतोष बांगर तुझा बाप आहे’, अशा भाषेत हा समर्थक त्यांच्याशी संवाद साधतो.\nदरम्यान ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी अयोध्या पोळ यांच्याशी संवाद साधत विचारपूस केली. यावेळी उद्धव ठाकरेंनी त्यांनी पोलिसात तक्रार देण्याचा सल्ला दिला.\nउद्धव ठाकरे आणि अयोध्या पोळ यांच्यातील संवाद –\nउद्धव ठाकरे – तुझा मेसेज मिळाला तो टेलिफोनचा, फक्त काळजी घे.\nअयोध्या पोळ – हो साहेब, मला ना जेव्हापासून ही गद्दारी झाली तेव्हापासून रोज प्रॉब्लेम आहे.\nउद्धव ठाकरे – एक काम कर, पहिलं म्हणजे रितसर तक्रार करुन ठेव. करणार काही नाहीत, फक्त ते असंच डिवचून-चिडवून चूक करायला लावतील. सोबत कोणी सैनिक वैगेरे असतात का\nअयोध्या पोळ – मुंबईत मी एकटीच असते, बाकी सगळे परभणी जिल्ह्यात पालममध्ये असतात. मी भायखळ्यात १९ व्या मजल्यावर राहते. २३ व्या मजल्यावर रेकी करण्यासाठी काही मुलींना ठेवलं आहे.\nउद्धव ठाकरे – एक काम कर, तू मुंबईत असतेस ना, मी सीपींना सांगतो. सीपींकडे सुद्धा रितसर तक्रार करुन ठेव.\nमराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nतिहेरी हत्याकांडाने कागल हादरले: पतीने पत्नी, मुलगा, मुलगी यांचा केला खून\n“घोडचुकीनंतर एखादा निर्लज्जच…” राज्यपाल कोश्यारींच्या विधानावर उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया\n“आजच्या गद्दारीची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेशी केली”, उद्धव ठाकरेंचा मंगलप्रभात लोढांसह शिंदेंवर हल्लाबोल\n“एकनाथ शिंदेंना कुणी बंदी ठेवलं होतं” अजित पवारांचा मंगलप्रभात लोढांना थेट सवाल\n“…तर तुम्ही मूर्ख, खोटारडे आणि ढोंगी आहात” उद्धव ठाकरेंवरील ‘त्या’ आरोपांवरून राऊतांचा भाजपावर घणाघात\n“मंत्रिपद चुलीत घाला” नाराजीनाट्यानंतर बच्चू कडूंचं मोठं विधान; म्हणाले, “नवीन सुखाची पाऊलवाट…”\nफोर्ब्सने जारी केली भारतातील १०० श्रीमंतांची यादी; पहिल्या स्थानावर अंबानी नव्हे, तर ‘या’ उद्योजकाचे नाव\nउद्योगपती किर्लोस्करांची लेक झाली जयंत पाटलांची सून पाहा प्रतिक पाटील-अलिका किर्लोस्कर यांच्या शाही विवाहाचे खास फोटो\nPhotos : तलवारीने वार, पोलिसांनी बंदुका काढल्या तरी मागे हटेना, आफताबवर हल्ला झाला तेव्हा नेमकं काय घडलं\nमंगल प्रभात लोढा यांच्या वक्तव्यावरून चंद्रकांत खैरे यांची शिंदेंवर टीका\nशिवप्रतापदिनी प्रतापगडावरील ‘त्या’ वक्तव्यावर मंगलप्रभात लोढा यांनी अखेर स्पष्ट केली भूमिका\nमंगल प्रभात लोढा यांच्या वक्तव्यावर बच्चू कडू यांची प्रतिक्रिया, म्हणाले..\nमंगल प्रभात लोढा यांच्या वक्तव्यानंतर अमोल कोल्हे यांचा शिंदे-फडणवीसांना आक्रमक इशारा\nकिल्ले प्रतापगडवर शिवप्रताप दिन सोहळ्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिं��े यांचे संपूर्ण भाषण\nमंगलप्रभात लोढांकडून एकनाथ शिंदेंच्या बंडाची शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेशी तुलना\n“…तर तुम्ही मूर्ख, खोटारडे आणि ढोंगी आहात” उद्धव ठाकरेंवरील ‘त्या’ आरोपांवरून राऊतांचा भाजपावर घणाघात\nपुणे: गडकिल्ले संवर्धनासाठी दोन वर्षांनंतर समित्या स्थापन\nपुणे: नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; ट्रकची मालवाहू गाडीला धडक; सात जण जखमी\n“आजच्या गद्दारीची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेशी केली”, उद्धव ठाकरेंचा मंगलप्रभात लोढांसह शिंदेंवर हल्लाबोल\nBREAKING: ISIS चा म्होरक्या अबू हसन अल-हशीमी अल-कुरेशीचा युद्धात मृत्यू\nज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन\n४९व्या वर्षी मलायका अरोरा होणार अर्जुन कपूरच्या बाळाची आई\nMaharashtra News : भाजपाला मतांसाठी शिवराय हवेत, बाळासाहेब थोरातांची टीका\nZombie Virus: रशियात सापडला ४८ हजार ५०० वर्षांपूर्वीचा ‘झोम्बी व्हायरस’; करोनापेक्षाही भयंकर संसर्ग लाटेची वैज्ञानिकांना भीती\nथरार… रात्रीची वेळ, किर्र अंधार… अन् पोलिसांसमोर उभा ठाकला वाघ…\nPhotos: ‘#अहा लगीन’ राणादाच्या हातावर रंगली पाठकबाईंच्या नावाची मेहंदी; अक्षया देवधर व हार्दिक जोशीच्या मेहंदी सोहळ्यातील खास फोटो\n“आमच्या सर्वांची भूमिका राज्यपालांना समर्थन करणारी नाही, पण…”; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान\nदुबईच्या वाळवंटात सई लोकुरचं नवऱ्याबरोबर भन्नाट फोटोशूट; गरुड हातात घेतला आणि…; पाहा Photos\nविवाह समारंभात वर पक्षाकडील तीन लाखांचा ऐवज लंपास; पुणे-सातारा रस्त्यावरील कार्यालयातील घटना\nथरार… रात्रीची वेळ, किर्र अंधार… अन् पोलिसांसमोर उभा ठाकला वाघ…\n“…तर तुम्ही मूर्ख, खोटारडे आणि ढोंगी आहात” उद्धव ठाकरेंवरील ‘त्या’ आरोपांवरून राऊतांचा भाजपावर घणाघात\n“आजच्या गद्दारीची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेशी केली”, उद्धव ठाकरेंचा मंगलप्रभात लोढांसह शिंदेंवर हल्लाबोल\nसातारा: राज्यातील गडकोट किल्ल्यांवर झालेले अतिक्रमण काढणार-मुख्यमंत्री\nमुख्यमंत्री शिंदे यांनी प्रतापगड कार्यक्रम स्थळावरून उदयनराजे यांना केला होता फोन…\n“मी हतबल नसून बांगड्याही भरल्या नाही, आधी…”, राज्यपालांवरून उदयनराजेंचा इशारा\nविरोधी पक्षनेते अजित पवारांनी केलेल्या टीकेवर मंगलप्रभात लोढांनी ���िलं उत्तर, म्हणाले…\n“एकनाथ शिंदेंना कुणी बंदी ठेवलं होतं” अजित पवारांचा मंगलप्रभात लोढांना थेट सवाल\n“एक मिनिटात MSMEचा फुलफॉर्म सांगावा, मग…”, नारायण राणेंना राऊतांचे आव्हान\n“घोडचुकीनंतर एखादा निर्लज्जच…” राज्यपाल कोश्यारींच्या विधानावर उदयनराजेंची संतप्त प्रतिक्रिया\nशिवप्रतापदिनी प्रतापगडावरील ‘त्या’ वक्तव्यावर मंगलप्रभात लोढांनी अखेर स्पष्ट केली भूमिका, म्हणाले…\nसातारा: राज्यातील गडकोट किल्ल्यांवर झालेले अतिक्रमण काढणार-मुख्यमंत्री\nमुख्यमंत्री शिंदे यांनी प्रतापगड कार्यक्रम स्थळावरून उदयनराजे यांना केला होता फोन…\n“मी हतबल नसून बांगड्याही भरल्या नाही, आधी…”, राज्यपालांवरून उदयनराजेंचा इशारा\nविरोधी पक्षनेते अजित पवारांनी केलेल्या टीकेवर मंगलप्रभात लोढांनी दिलं उत्तर, म्हणाले…\n“एकनाथ शिंदेंना कुणी बंदी ठेवलं होतं” अजित पवारांचा मंगलप्रभात लोढांना थेट सवाल\n“एक मिनिटात MSMEचा फुलफॉर्म सांगावा, मग…”, नारायण राणेंना राऊतांचे आव्हान\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://charudattasawant.com/2022/01/12/marathi-kavita-3/", "date_download": "2022-11-30T23:22:16Z", "digest": "sha1:SINVFIWWPIOAQRS4RMZJHZDIVUIV762Y", "length": 8152, "nlines": 119, "source_domain": "charudattasawant.com", "title": "आता तुझ्याकडे काहीच मागणे नाही - मराठी कविता (Marathi Kavita) » माझी लेखमाला", "raw_content": "\nआठवणी, लेख, गाणी, कविता, अनुभव, समीक्षा, माहिती इत्यादी\nआता तुझ्याकडे काहीच मागणे नाही – मराठी कविता (Marathi Kavita)\nआता तुझ्याकडे काहीच मागणे नाही – मराठी कविता (Marathi Kavita)\nकवीयत्री – स्मिता कढे (Marathi Kavita)\nनवमास सोसूनी भार, दाविलीस सृष्टी तु माते,\nसाहुनी बहुत सायास, वाढविलेस बहू कवतुके,\nथोर तुझे उपकार आई,\nआता तुझ्याकडे काहीच मागणे नाही \nहोताच फुल कळीचे, नव तारुण्य फुलले,\nरंगीत सहजीवनाचे, लोचनी स्वप्न आले,\nचालता तुज सवे नाथा, किती सौख्य भोगले,\nदु,खचे क्षणही हसत झेलले, तृप्तता क्षणाची त्या,\nआता तुझ्याकडे काहीच मागणे नाही \nबहरताच् वेलीवर, फुल उमलले,\nमातृत्वाच्या चहुलीने, पूर्णत्वा आले,\nआता तुझ्याकडे काहीच मागणे नाही \nतरीही आस तुझी मनी वसे,\nध्यास तुझा नित्य असे,\nतुजवीण अन्य न सुचे काही,\nद्वैतामधून सहजची, मन हे अद्वैत ते पाही,\nआता तुझ्याकडे काहीच मागणे नाही \nकवीयत्री: स्मिता श्रीहरी कढे\nनाव: स्मिता श्रीहरी कढे\nपूर्वाश्रमीच्या शालि���ी रघुनाथ रूपदे\nपत्ता: २, सुचेता, भास्कर कॉलनी, नौपाडा, ठाणे – ४००६०२\nमूळच्या पुण्याच्या. १९६१ मध्ये ठाणे येथे नर्सिंग कोर्स करून येथेच लग्नानंतर स्थायिक झाल्या.\nप्रवासाची आणि लेखनाची अत्यंत आवड\nवडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी वयाच्या ७४ व्या वर्षी वाहनातून नर्मदा परिक्रमा मानसिक बळावर पूर्ण केली.\nत्यांचा नर्सिंग मधील अनुभव खूप मोठा आहे. त्यांच्या क्षेत्रातील विविध अनुभव ही लेख रूपाने वाचकांसमोर ठेवायला आवडेल.\nहिरण्यगर्भाचे अष्टप्रधान मंडळ – कवियत्री: यशश्री शैलेश पाटील\nसूर्य – कवीयत्री – सौ. अंजली माधव देशपांडे\nकवीयत्रींचे इतर लेख वाचा:\nमाझी नर्मदा परिक्रमा-भाग १ ला – लेखिका – स्मिता कढे\nमाझी नर्मदा परिक्रमा-भाग २ रा – लेखिका – स्मिता कढे\nमाझी नर्मदा परिक्रमा-भाग ३ रा – लेखिका – स्मिता कढे\nबालभारतीच्या कवितेची गाणी – भाग १ ते ७\nमजकूर सामाईक करा - आपल्या मित्रांना शेअर करा\nPrevहिरण्यगर्भाचे अष्टप्रधान मंडळ – Solar System Poem in Marathi\nNextमराठी कविता – देवाचा पत्ता (Marathi Kavita)\nआपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा - Leave a Reply Cancel reply\nमाझी लेखमाला अँड्रॉइड ऍप् डाउनलोड करा\nEnglish (3) Podcast (3) Slider (21) अनुभव (11) काव्यमाला (7) गडकिल्ले (10) गीतमाला (24) प्रवासमाला (8) प्रसारणमाला (3) बालभारती (8) भावगीते (3) माझे गाव (18) लेखमाला (17) हिंदी चित्रपट गीते (10) हिंदी विभाग (5)\nप्रिय वाचक, आपण आपले लेख आमच्या ब्लॉगवर प्रसिद्ध करू शकता. अधिक माहितीसाठी खालील लिंकला भेट द्या:\nसूचना: अटी व नियम लागू\nअविस्मरणीय गाणी - भाग 3: जनकवी पी. सावळाराम, लतादीदी आणि वसंत प्रभू (Old Marathi Songs)\nमराठी कविता - सूर्य (Marathi Kavita)\nमराठी कविता - देवाचा पत्ता (Marathi Kavita)\nJivdhan Fort - जीवधन किल्ला आणि वानरलिंगीवर व्हॅलीक्रॉसिंग\n71,667 वाचकांनी भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://online33post.com/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%A0%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B0/", "date_download": "2022-12-01T01:18:45Z", "digest": "sha1:FT733QHVLXJ6K427SD362YI43PT3E5LI", "length": 11072, "nlines": 70, "source_domain": "online33post.com", "title": "तुरटी ठेवा या जागेवर एका रात्रीत घरातील वातावरण बदलून जाईल कधीच राहणार नानी पैश्याची कमी .. - Online 33 Post", "raw_content": "\nतुरटी ठेवा या जागेवर एका रात्रीत घरातील वातावरण बदलून जाईल कधीच राहणार नानी पैश्याची कमी ..\nतुरटी ठेवा या जागेवर एका रात्री�� घरातील वातावरण बदलून जाईल कधीच राहणार नानी पैश्याची कमी ..\nMay 3, 2021 Xyax NewsLeave a Comment on तुरटी ठेवा या जागेवर एका रात्रीत घरातील वातावरण बदलून जाईल कधीच राहणार नानी पैश्याची कमी ..\nतुरटी ठेवा या जागेवर एका रात्रीत घरातील वातावरण बदलून जाईल कधीच राहणार नानी पैश्याची कमी ..\nमित्रांनो बऱ्याच व्यक्तींना माहित नसते मात्र त्यांच्या घरात असलेल्या वास्तू दोषामुळे त्यांच्या घरात कलह निर्माण होत असतात त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारची संकटे येत असतात. घरात कर्ज वाढत जाते. कोणतेही सुरू केलेले काम पूर्ण होत नाही किंवा त्यामध्ये संकटे, अडचणी येत असतात अशा वेळी कोणते उपाय केले पाहिजे ते आपण आज आपण जाणून घेऊया.\nमित्रांनो घरातील वास्तुदोष दूर करण्यासाठी पन्नास ग्राम तुरटी चा तुकडा घेऊन घरातील प्रत्येक रूममध्ये कोपऱ्यात ठेवले पाहिजे. ऑफिसमध्ये किंवा कार्यालयामध्ये समस्या असल्यास त्या जागेवर देखील आपण ठेवू शकतो. यामुळे वास्तू दोषांमुळे निर्माण होणारे समस्या दूर होतात. हळू हळू आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडून येतात.\nया उपया मुळे घरात सुख शांती तरी येते मात्र आर्थिक लाभ देखील होण्यास सुरुवात होते. नवीन नवीन चांगल्या संधी आपल्या समोर येतात. मनातील नकारात्मकता दूर व्हायला लागते. मित्रांनो व्यवसाय क्षेत्रातील लोकांनी व्यवसाय प्रगती होण्यासाठी व्यापारात प्रगती होण्यासाठी आपल्या दुकानात किंवा ऑफिसात एका काळ्या कापळात 50 ग्राम तुरटी बांधून दरवाजावर लटकावून द्यावे. यामुळे आपले नशीब उघडेल.\nमित्रानो काही व्यक्तींना वाईट स्वप्ने येत असतात या समस्येचे देखील तुरटीने समाधान होऊ शकते . एका लाल कपडा मध्ये तुरटी बांधून डोक्या पाशी /उशी खाली ठेवावी यामुळे झोपेत येणाऱ्या समस्या, वाईट स्वप्ने पडणे जीव घाबरणे यासारखी समस्या येत नाही. या उपायामुळे मुळे जीवनात सुख शांती मिळते.\nगृह कलेश पासून सुटका मिळवण्यासाठी उपाय :\nमित्रांनो जर आपल्या घरी गृह कलेश किंवा अशांती असते, भांडण होत राहतात त्यामुळे त्यासाठी आपण हा उपाय करू शकता. रात्री झोपण्यापूर्वी आपल्या बेडखाली किंवा खाट खाली एक पेला/लोटा पाणी ठेवावे. सकाळी गुरुमंत्र बोलून किंवा कुलदैवत चे नाव घेऊन हे पाणी पिंपळाच्या झाडावर चढवावे. यामुळे घरातील समस्या दूर होऊन घरात शांतता व प्रसन्न वातावरण निर्माण होत असते.\nमित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.\n(टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे. माहितीच्या आधारे मोठे पाऊल उचलण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, धन्यवाद \nअब अल्मोड़ा के बाद आई चमोली से खौफनाक खबर.. जिंदा जलाया युवक को, गंभीर आरोप लगे प्रेमिका के घरवालों पर\nलक्ष्मीमाता करणार आहे या ५ राशींवर कृपा, आता वाईट दिवस संपले चांगले दिवस सुरू धनलाभ योग आहे या ५…\nपितृ पक्ष सुरू झाला आहे, जाणून घ्या पूर्वजांची छायाचित्रे लावण्यासंबंधी या महत्त्वाच्या गोष्टी…\nआजचे राशीभविष्य 16 फेब्रुवारी: या 5 राशीचे भाग्य चमकेल, व्यवसाय आणि नोकरीत फायदा होईल\nदैनिक राशीभविष्य: 11 जानेवारी मंगळवारी बनणार सौभाग्य योग, या चार राशी असतील भाग्यशाली, जाणून घ्या तुमच्या राशीनुसार\nSanjay Sharma on दिल्ली में बिना राशन कार्ड वाले लोगो को भी मिलेगा अब राशन, जाने यहां, कैसे \nRamesh Chander ranga on दिल्ली में बिना राशन कार्ड वाले लोगो को भी मिलेगा अब राशन, जाने यहां, कैसे \nPradeep kumar on दिल्ली सरकार द्वारा सड़क पे उतारी गई 7000 नई ई बसें, दिल्ली में प्रदूषण होगा कम\nPradeep kumar on दिल्ली सरकार द्वारा सड़क पे उतारी गई 7000 नई ई बसें, दिल्ली में प्रदूषण होगा कम\nSharad on आज से शुरू दिल्ली में कम लागत वाली वाला Fully Electric बस, 19 जगह से पकड़ सकते हैं, जानिए रूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/mathieu-valbuena-horoscope.asp", "date_download": "2022-12-01T00:47:41Z", "digest": "sha1:HQCTALFXVAG4CQ5LNFDF5PTY3B4NJHRZ", "length": 16539, "nlines": 314, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "मॅथ्यू वाल्बुना जन्म तारखेची कुंडली | मॅथ्यू वाल्बुना 2022 ची कुंडली", "raw_content": "\nचायनीज राशि भविष्य 2023\nलाल किताब राशि भविष्य 2023\nतमिळ राशि भविष्य 2023\nतेलगू राशि भविष्य 2023\nकन्नड राशि भविष्य 2023\nमल्याळम राशि भविष्य 2023\nगुजराती राशि भविष्य 2023\nमराठी राशि भविष्य 2023\nबंगाली राशि भविष्य 2023\nसाप्ताहिक प्रेम राशि भविष्य\nसेलिब्रिटी राशि भविष्य/ कु���डली\nशनी साडे साती रिपोर्ट\nसूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ\nलाल किताब काय आहे\nलाल किताब चार्ट ऑनलाइन\nलाल किताब कुंडली ऑनलाइन\nलाल किताब फेसबुक चर्चा\nमोफत लाल किताब इ- पुस्तक\nकेपी सिस्टम म्हणजे काय\nऑनलाइन केपी चार्ट बनवा\nकेपी होररी चार्ट ऑनलाइन\nसाई बाबा मदत करा\nगणपतीला विचारा : गणपती तुमच्यासाठी बोलतो\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » मॅथ्यू वाल्बुना जन्मपत्रिका\nसेलिब्रिटी राशि भविष्य या द्वारे शोधा\nसेलिब्रिटी राशि भविष्य या द्वारे शोधा\nअपुष्ट जन्म वेळेसह डेटा वगळा\nमॅथ्यू वाल्बुना प्रेम जन्मपत्रिका\nमॅथ्यू वाल्बुना व्यवसाय जन्मपत्रिका\nमॅथ्यू वाल्बुना जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nमॅथ्यू वाल्बुना 2022 जन्मपत्रिका\nमॅथ्यू वाल्बुना ज्योतिष अहवाल\nमॅथ्यू वाल्बुना फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nमॅथ्यू वाल्बुना 2022 जन्मपत्रिका\nशत्रू किंवा विरोधक तुम्हाला सामोरे जाण्याचा विचारही करणार नाहीत. कायदेशीर प्रकरणे तुमच्या बाजूने असतील. आर्थिक बाबतीत तुम्हाला नाव, लोकप्रितयता, फायदा आणि यश मिळेल. भाऊ आणि नातेवाईकांकडून सहकार्य मिळेल. तुम्ही तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भेट द्याल आणि लोकांकडून मदत घ्याल. तुम्ही केलेल्या कष्टांना आणि प्रयत्नांना यश मिळेल.... पुढे वाचा मॅथ्यू वाल्बुना 2022 जन्मपत्रिका\nमॅथ्यू वाल्बुना जन्म आलेख/कुंडली/जन्म कुंडली\nजन्माच्या वेळी (कुंडली, जन्म कुंडली म्हणून ओळखले जाणारे) जन्मभ्रंश हे स्वर्गाचा नकाशा आहे. मॅथ्यू वाल्बुना चा जन्म नकाशा आपल्याला मॅथ्यू वाल्बुना चे ग्रहस्थाने, दास, राशी नकाशा आणि राशि चिन्ह दर्शवेल. यामुळे आपल्याला 'अॅस्ट्रोसेज क्लाउडमध्ये' मध्ये मॅथ्यू वाल्बुना चे तपशीलवार संशोधन आणि विश्लेषण करून कुंडली उघडण्यास अनुमती मिळेल.... पुढे वाचा मॅथ्यू वाल्बुना जन्म आलेख\nमॅथ्यू वाल्बुना साठी ज्योतिष अहवाल पहा -\nमॅथ्यू वाल्बुना मांगलिक / मांगलिक दोष अहवाल\nमॅथ्यू वाल्बुना शनि साडेसाती अहवाल\nमॅथ्यू वाल्बुना दशा फल अहवाल\nमॅथ्यू वाल्बुना पारगमन 2022 कुंडली\nनायकांना सूचित करणे. दुरुस्ती करण्यास सांगणे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://kolaj.in/published_article.php?v=periyar-e-v-ramasamy-birth-anniversaryQY3260644", "date_download": "2022-11-30T23:28:56Z", "digest": "sha1:TCJJ4GBGEJP2CF4A276U3SBQGMOKQQ3X", "length": 16069, "nlines": 126, "source_domain": "kolaj.in", "title": "पेरियार: बहुजनांना जातीच्या जोखडातून सोडवणारा विचार| Kolaj", "raw_content": "\nपेरियार: बहुजनांना जातीच्या जोखडातून सोडवणारा विचार\nवाचन वेळ : ३ मिनिटं\nआज १७ सप्टेंबर. याच दिवशी १८७९ला पेरियार ई वी रामस्वामी यांचा जन्म झाला. त्यांना द्रविडियन मुवमेंटचं जनक म्हणून ओळखलं जातं. त्यांनी बहुजनांना जातवर्चस्वाच्या गुलामीतून सोडवण्यासाठी नव्या विचारांची पेरणी केली. त्यातून दक्षिणेत नवं राजकारण जन्माला आलं.\nदक्षिण भारतात ब्राह्मणवादाच्या विरोधात एल्गार निर्माण करणार्‍या पेरियार यांची भाषणं प्रचंड प्रक्षोभक असत. भाषणात त्यांचा एक संवाद ठरलेला असायचा. ते विचारायचे, तुम्हाला एकाच वेळी साप आणि ब्राह्मण दिसले तर कुणाला माराल लोक साहजिकच साप असं उत्तर द्यायचे. त्यावर रामस्वामी म्हणायचे, सापाला सोडून द्या आणि ब्राह्मणाला ठेचून मारा. कारण साप चावला तर एक माणूस मरतो आणि ब्राह्मण डसला तर पिढ्यान्पिढ्या बरबाद होतात.\nउष्ट अन्न खाण्याची वेळ आली\nपेरियार इरोड वेंकट नायकर रामस्वामी असं त्यांचं पूर्ण नाव. पेरियार किंवा थंताई पेरियार हा त्यांना लोकांनी प्रेमाने दिलेला किताब. इरोड हे गावाचं, तर वेंकट हे वडलांचं नाव. नायकर हा त्यांचा समाज. तो चातुर्वर्ण्यात शूद्र गणला जातो. रामस्वामी किंवा रामसामी हे त्यांचं नाव.\nघरातल्या धार्मिक वातावरणामुळे त्यांचं हे नाव ठेवण्यात आलं. पण पेरियार हे मात्र चिकित्सक होते. ते स्वतःच प्रश्‍न विचारून धार्मिक कथा आणि कर्मकांडांचं खरं खोटं ठरवू लागले. लहानपणापासून ते जातिभेदाचे अनुभव घेत होते. काशीला गेल्यावर त्यांना ब्राह्मण नसल्यामुळे जेवण मिळालं नाही. शेवटी त्यांनी उष्ट अन्न खाल्लं. या घटनेमुळे ते ब्राह्मणी शोषण आणि धार्मिक थोतांड याविषयी खोलात जाऊन विचार करू लागले.\nहेही वाचा: सगळ्या उत्सवी वातावरणामधे अण्णा भाऊ समजून घेणं राहू नये\nराम विलन आणि रावण हिरो\nहिंदू वर्णाश्रम धर्मातील वैचारिक फोलपणा त्यांना कळला. त्यांनी हिंदू धर्मातल्या चुकीच्या प्रथा परंपरावर कोरडे ओढायला सुरुवात केली. बालविवाह, देवदासी प्रथा, विधवा पुनर्विवाह, दलित अत्याचार, भेदाभेद, पुरोहितशाही, पुराणकथांतील मूर्खपणा, देवळांतलं शोषण याच्याविरुद्ध त्यांनी मिळेल त्या मार्गाने जागृती केली.\nपेरियार यांच्यामते, रामायण हे ब्राह्मणी विचारकल्पना बहुज��ांवर थापण्याच्या षडयंत्राचा भाग होतं. त्यामुळे त्यांनी रामाला विलन ठरवून रावणाला हिरो बनवणारं खरं रामायण हे लोकप्रिय पुस्तक लिहिलं. त्यातून त्यांनी पुराणकथांकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन विकसित केला.\nहेही वाचा: ईश्वरी अवतारापलीकडे माणूस म्हणून कृष्णचरित्र समजून घेऊया\nस्वाभिमान चळवळ सुरू केली\n१९१९ ला ते काँग्रेसमधे गेले. तिथे ते तामिळनाडूचे प्रांताध्यक्षही बनले. असहकार आंदोलनात त्यांनी तुरुंगवास भोगला. त्याच दरम्यान त्यांनी केरळमधील वायकॉम शहरातल्या अस्पृश्यते विरोधातल्या सत्याग्रहात भाग घेतला. त्याचा दक्षिण भारतात मोठा प्रभाव पडला.\nकाँग्रेसच्या एका शिबिरात ब्राह्मण आणि ब्राह्मणेतरांच्या पंगतीत होणारा भेदाभेद पाहून ते चिडले. त्यांनी काँग्रेस सोडून सेल्फ रिस्पेक्ट मूवमेंट अर्थात स्वाभिमान चळवळ सुरू केली. ब्राह्मणेतरांना त्यांच्या द्रविड मुळाविषयी अभिमान निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले.\nहेही वाचा: ब्राह्मणी अरेरावी आणि मुसलमानी धर्मवेड यांना आव्हान देणारे संत नामदेव\nपेरियार यांचा प्रभाव दक्षिण भारातापुरताच\nपुढे त्यांनी बहुजनांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या जस्टिस पार्टीची स्थापना केली. पुढे त्याचं रूपांतर द्रविड कळघममधे झालं. त्यांनी या प्रवासात बहुजनवादाच्या राजकारणाला सत्ता मिळवण्याचं सूत्र आखून दिलं. त्यामुळे तामिळनाडूत दीर्घकाळ पेरियार यांच्या विचारांना मानणार्‍या द्रमुक-अण्णा द्रमुक या पक्षांची सत्ता होती. मात्र काळाच्या ओघात त्यातले जातीय संदर्भ पातळ होऊन त्यातली तामिळी प्रादेशिकता प्रबळ झालीय.\nस्वतंत्र द्रविडनाडू राष्ट्राची मागणी आणि हिंदी भाषेला विरोध यामुळे पेरियार यांचा प्रभाव दक्षिण भारतापुरताच मर्यादित राहिला. ९४ वर्षांच्या दीर्घ संघर्षरत आयुष्यानंतर आजही पेरियार हे बहुजन अस्मितेचे प्रतीक बनले आहेत.\nधर्माची नव्यानं व्याख्या करण्याची गरजः सयाजीराव महाराज\nपाकिस्तानातूनच नाही, कुठूनही कांदा आयात करणं हा दशद्रोहच\nएकविसाव्या शतकात एकविसावं बाळंतपण मिरवण्याचं काय करायचं\nपेरियार ई वी रामस्वामी\nशिवरायांचा पराक्रम, माफीवीरांची फलटण\nशिवरायांचा पराक्रम, माफीवीरांची फलटण\nलिपी ऐसी ही प्रभावी, माझ्या भाषेचे वाहन\nलिपी ऐसी ही प्रभावी, माझ्या भाषेचे वाहन\nकामाख्यातली यो��ीपूजा आणि सत्तेचं गणित\nकामाख्यातली योनीपूजा आणि सत्तेचं गणित\nकॉप २७ : फंड उभारून निसर्गाचा 'लॉस अँड डॅमेज' थांबेल\nकॉप २७ : फंड उभारून निसर्गाचा 'लॉस अँड डॅमेज' थांबेल\nमीडिया, शेतकरी आणि भारत जोडो यात्रा - १\nमीडिया, शेतकरी आणि भारत जोडो यात्रा - १\nगुजरातचे निकाल इतके महत्त्वाचे का ठरतायत\nगुजरातचे निकाल इतके महत्त्वाचे का ठरतायत\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरचं 'नाटक' थांबायला हवं\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरचं 'नाटक' थांबायला हवं\nगोवर भारतात पुन्हा का परततोय\nगोवर भारतात पुन्हा का परततोय\nविवेकानंदांच्या निधनाची बातमी छापून आली नव्हती\nविवेकानंदांच्या निधनाची बातमी छापून आली नव्हती\nमहाराष्ट्रातला पहिला कोरोना पेशंट बरा झाल्यावर डॉक्टरने लिहिलेली कविता वाचली का\nमहाराष्ट्रातला पहिला कोरोना पेशंट बरा झाल्यावर डॉक्टरने लिहिलेली कविता वाचली का\nसावरकरांनी लिहिलेल्या रोमँटिक कविता वाचायलाच हव्यात\nसावरकरांनी लिहिलेल्या रोमँटिक कविता वाचायलाच हव्यात\nन्या. लोया मृत्यू प्रकरणाची फेरचौकशी अमित शाहांचं टेन्शन वाढवणार\nन्या. लोया मृत्यू प्रकरणाची फेरचौकशी अमित शाहांचं टेन्शन वाढवणार\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/360/", "date_download": "2022-12-01T00:30:31Z", "digest": "sha1:S3GQ2SIDEX5SDGGQRBCUSNRCX3IWWDTR", "length": 5517, "nlines": 48, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "सावंतवाडी शहरातील रेड झोन! एरियात संजू विरनोडकर यांच्या टीम कडून निर्जंतुकीकरण.;", "raw_content": "\nसावंतवाडी शहरातील रेड झोन एरियात संजू विरनोडकर यांच्या टीम कडून निर्जंतुकीकरण.;\nसावंतवाडी शहरातील मुख्य पोलिस स्टेशन ईमारत व परीसर, खासकिलवाडा शितप पांदन, विचारे पांदन, वरचाबाजार,सबनिसवाडा महापुरुषमंदिर परीसर,काझी शहाबुध्दीन हाॅल परिसर, सालईवाडा, माधव��ाटले,एकमुखि दत्तमंदिर परिसर, या रेडझोन परिसरात संजू विरनोडकर यांच्या टीम कडून कोरोना बाधित संपुर्ण घरात, आजूबाजूच्या इमारतीत,दुकाने त्याचबरोबर परिसर व रस्ते निर्जंतुकीकरण करण्यात आले. विषेश अडचणीच्या ठिकाणी वहान जात नाही अश्याठिकाणी नाॅन ब्लिचिंग सोलुशनने निर्जतुकीकरण केल गेल.\nयावेळी संजु विरनोडकर शक्तिकेंद्रप्रमुख साईनाथ जामदार बुथअध्यक्ष सेबिस्तन फर्नाडिस, संतोष तळवणेकर,आकाश मराठे, सचिन घाडी, शुभम बिद्रे,तुषार बांदेकर, प्रसाद गावडे,मयुर सुभेदार, श्रीराम माळवदे आदी हे कार्यकर्ते सहभागी होते.संबधित परीवारानी, नागरिकानी या टीमचे आभार मानले व कौतुकही केल.\nशहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या वाढतेय.\nसावंतवाडी शिवसेना तालुका महिला आघाडीकडून मातोश्री स्व.सौ. मीना ठाकरे यांचा स्मृतिदिन साजरा.;\nतरंदळे खोतवाडी येथील रक्तदान शिबीरात ५१ रक्तदात्यांचे रक्तदान..\nभाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेनेची सिंधुदुर्गात ग्रामपंचायत निवडणूकीत झाली युती.\nमळगावात दुचाकी अपघातात तीन युवक जखमी एक गंभीर.\nसिंधुदुर्गातील ओसरगाव टोलनाक्यावर आज मध्यरात्रीपासून टोल वसुली होणार सुरू.MH 07 गाड्यांना 50% सवलत.\nकुडाळ आठवडा बाजारात पुन्हा एकदा नगरपंचायत प्रशासनाची मुजोरी.; बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई नाही स्थानिकांना मात्र हटवण्यासाठी प्रशासनाचा हट्टहास\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे कुडाळ मध्ये होणार जल्लोषात स्वाग.;तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती..\nतरंदळे खोतवाडी येथील रक्तदान शिबीरात ५१ रक्तदात्यांचे रक्तदान..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%AA%E0%A5%A6%E0%A5%A6", "date_download": "2022-12-01T00:13:56Z", "digest": "sha1:XJRSRLK4ZOCBIIU6IN34CYVZ562W7UYQ", "length": 5396, "nlines": 164, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. ४०० - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\n१महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ५ वे शतक - पू. ४ थे शतक - पू. ३ रे शतक\nदशके: पू. ४२० चे - पू. ४१० चे - पू. ४०० चे - पू. ३९० चे - पू. ३८० चे\nवर्षे: पू. ४०३ - पू. ४०२ - पू. ४०१ - पू. ४०० - पू. ३९९ - पू. ३९८ - पू. ३९७\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.पू.चे ४०० चे दशक\nइ.स.पू.चे ४ थे शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ रोजी २३:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://tarunbharat.com/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2022-12-01T00:31:46Z", "digest": "sha1:NLURH5AFXH6S3RGSWLZ235L3PQGHKGCH", "length": 10741, "nlines": 121, "source_domain": "tarunbharat.com", "title": "आरयंत्राला परवानगी देण्याची सुतार-लोहार फर्निचर उद्योजक संघाची मागणी – Tarun Bharat", "raw_content": "\nअन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय सहन करणे किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप आहे \nआरयंत्राला परवानगी देण्याची सुतार-लोहार फर्निचर उद्योजक संघाची मागणी\nआरयंत्राला परवानगी देण्याची सुतार-लोहार फर्निचर उद्योजक संघाची मागणी\nआरायंत्र धारकांना घरगुती सुतार कामासाठी वापरत असलेल्या 14 ते 18 ते 24 इंचापर्यंतच्या छोट्या आरायंत्राला परवाने देण्यात यावी. लवकरात लवकर निर्णय घेवून सदरच्या आरायंत्र धारकांना 7 दिवसांत परवाना देण्यात यावा. या मागण्यांचे निवेदन प्रादेशिक मुख्यवनसंरक्षक व उपवनसंरक्षक यांना सुतार-लोहार, छोटी आरायंत्रे, फर्निचर उद्योजक संघाने दिले.\nदिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, 21 डिसेंबर 2018 रोजी राज्यस्तरीय कमिटी नागपूर यांच्याकडे याबाबत अर्ज दाखल केले आहेत. त्या सदर अर्जावर संबंधित वनखाते व कमिटी नागपूर यांनी आज अखेरपर्यंत कोणताही निर्णय घेतलेला नाही. तेव्हा सदर आरायंत्र धारक यांनी वेळोवेळी संबंधित वनविभागाच्या कार्यालयाकडे व मा. राज्यस्तरीय कमिटी नागपूर यांच्याकडे वेळोवेळी कागदपत्रांची पूर्तता केलेली आहे. लाकुड उपलब्धेबाबतचा अहवाल काष्ठ कला विज्ञान संशोधन केंद्र, बैंगलोर यांनी कमिटी नागपूर यांच्याकडे पाठवून दिलेला आहे. आरायंत्रधारक यांनी लाकुड उपलब्धते बाबत व कटिंग बाबतची माहिती कमिटी नागपुर यांना सादर केलेली आहे. तसेच आरायंत्र धारकांच्या गावातील व ‘भागातील शेतकरी लोकांनीही आपल्या खासगी शेत���मध्ये निरगील, आकाशिया, बाभुळ, सुबाभूळ, सुरु व इतर वनखात्याच्या वाहतुक परवान्यातुन वगळण्यात आलेली अशी झाडे उपलब्ध आहेत, असे लेखी संबंधीत वनखाते व कमिटी नागपूर यांना दिले आहे. याबाबत सुप्रीम कोर्टाने सन 2015 साली नागपूर येथे राज्यस्तरीय कमिटी स्थापन करून त्यांना लाकडावर आधारीत उद्योगांना परवाने देण्यासाठी अधिकार दिले आहेत. परवाने देणेबाबत राज्यस्तरीय कमिटी नागपूर यांच्याकडे पाठवलेल्या यादीमध्ये आमच्या संघटनेचे नाव समाविष्ट आहे. वेळोवेळी राज्य शासनाच्या वनखात्याकडे लेखी मागणी केली आहे. राज्य शासनाने 14 ते 18 ते 24 इंचापर्यंतच्या आरायंत्राबाबत मान्यताप्राप्त अहवाल केंद्रीय समिती नवी, दिल्ली यांना सादर केला आहे. कागदपत्रांची पूर्तता केलेली असताना संबंधीत वनविभाग, राज्यस्तरीय कमिटी आरायंत्राना परवाना देण्यास विलंब करत आहेत. मोठ्या टिंबरसाख्या आरागीरणी नियमातुन वगळून ते नियम व अटी न लावता आमच्या आरायंत्र धारकांच्या 24 इंची आरायंत्राला लवकरात लवकर परवाने द्यावेत, अन्यथा संबधीत वनखाते व राज्यस्तरीय कमिटी नागपूर यांच्या विरोधात विविध आंदोलने करून कामकाज बंद पाडू. तसेच सन 2015 सालानंतर आपल्या कार्यालयाकडे सुप्रीम कोर्टाचा काय आदेश आलेला आहे. तो आम्हाला दाखवावा, अन्यथा आपल्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये अवमान याचिका दाखल करु, असा इशारा यावेळी संघटनेने दिला. निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष आनंद सुतार, धनाजी सुतार, गजानन सुतार, गोकर्णनाथ सुतार, विठ्ठल सुतार, दत्तात्रय सुतार, निवृत्ती सुतार, अंकुश भोंडे, संजय पाडियार आदींच्या सहया आहेत.\nछ. राजाराम सहकारी साखर कारखाना एकरकमी एफ.आर.पी. देणार \nआत्महत्या प्रकरणी सासू सासरा व अन्य एकावर गुन्हा दाखल\nकोल्हापूर : इचलकरंजीत जुगार अड्यावर छापा; बारा जणांना अटक\nसरवडे येथे दूधगंगा नदीत आढळला मृतदेह\nकोल्हापूर, हातकणंगलेतील भाजपचे उमेदवार ठरले\nमलकापूर येथील ऑक्सिजन प्लांटसाठीच्या कामाचा शुभारंभ\nछत्रपती शिवरायांचा पुतळा विटंबना प्रकरणी मनसेकडून निषेध\nकोल्हापूर : आमदार प्रकाश आवाडे यांना मातृशोक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://vishwakosh.marathi.gov.in/25628/", "date_download": "2022-11-30T23:46:00Z", "digest": "sha1:ARLIKOJEURKRIIZNWBVWZC2YYVBBQO75", "length": 22367, "nlines": 233, "source_domain": "vishwakosh.marathi.gov.in", "title": "साराभाई, मल्लिका विक्रम �� मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती", "raw_content": "\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nमराठी विश्वकोश (खंड निहाय)\nखंड : १ अंक ते आतुरचिकित्सा\nखंड : २ आतुर निदान ते एप्स्टाइन,जेकब\nखंड : ३ एबिंगहाऊस, हेरमान’ ते ‘किसांगानी’\nखंड : ४ कीकट ते गाल्फिमिया ग्लॉका\nखंड : ५ गाल्वा,एव्हारीस्त ते चेदि\nखंड : ६ ‘चेन, सर एर्न्स्ट बोरिस’ ते ‘डोळा’\nखंड : ७ ड्यूइसबुर्क ते धरणगाव\nखंड : ८ ‘धरणे व बंधारे’ ते ‘न्वाकशॉट’\nखंड : ९ पउमचरिउ – पेहलवी साहित्य\nखंड : १० ‘पैकारा’ ते ‘बंदरे’\nखंड : ११ बंदा ते ब्वेनस एअरीझ\nखंड: १२ भंगुरतारा ते महाराष्ट्र राज्य\nखंड : १३ महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रॉनिकी विकास महामंडळ’ते ‘म्हैसूर संस्थान’\nखंड : १४ यंग, एडवर्ड’ ते ‘रेयून्यों बेट\nखंड : १५ रेल्वे ते वाद्य व वाद्यवर्गीकरण\nखंड : १६ ‘वाद्यवृंद’ ते ‘विज्ञानशिक्षण’\nखंड : १७ विज्ञानाचे तत्त्वज्ञान’ते शेक्सपिअर, विल्यम\nखंड : १८ शेख अमर ते सह्याद्री\nखंड : १९ सँगर, फ्रेडरिक ते सृष्टि व मानव\nखंड : २० सेई-शोनागून ते ज्ञेयवाद\nसाराभाई, मल्लिका विक्रम : (९ मे १९५४– ).सुप्रसिद्घ नृत्यांगना, नृत्यदिग्दर्शिका, अभिनेत्री आणि लेखिका. त्यांचा जन्म उच्चशिक्षित व सुसंस्कृत कुटुंबात मृणालिनी व विक्रम या मातापित्यांच्या पोटी अहमदाबाद (गुजरात) येथे झाला. वडील विक्रम हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अवकाशविज्ञ असून, आई मृणालिनी ह्या ख्यातनाम नृत्यांगना वनृत्यदिग्दर्शिका होत. त्याम��ळे विज्ञान व कला यांचा वारसा त्यांना लाभला. बालपणापासून मल्लिकांचा ओढा नृत्य व संगीताकडे होता. सुरुवातीच्या शालेय शिक्षणा-बरोबरच त्यांनी आईकडून भरतनाट्यम्‌चे धडे घेतले. वयाच्या चौदाव्या वर्षी त्यांचे अरेंगेट्रम् (रंगमंचावरील प्रथम प्रवेश) झाले. त्यांनी पथगुडी एस्.रामस्वामी यांच्याकडून नृत्याचे प्रशिक्षण घेतले. कूचिपूडी नृत्याचे शिक्षण गुरू सी. आर्. आचार्यलू यांच्याकडे घेतल्यानंतर, अहमदाबाद येथील ‘दर्पण ॲकॅडमी फॉर परफॉर्मिंग आर्ट्स’मधून (विक्रम व मृणालिनी यांद्वारे स्थापित) मोहिनी आट्टम्चे आणि लोकनृत्याचे शिक्षणही त्यांनी प्राप्त केले. पुढे त्या त्याच संस्थेत १९७७ पासून कार्यरत आहेत. नृत्यविषयक शिक्षण घेत असतानाच त्यांनी अहमदाबाद येथील ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट’ या संस्थेतून एम्. बी. ए. ही पदव्युत्तर पदवी संपादन केली (१९७४) आणि नंतर ‘ऑर्गनायझेशनल बिहेव्हिअर’ या विषयावर प्रबंध सादर करून गुजरात विद्यापीठाची पीएच्. डी. पदवी मिळविली (१९७६). याशिवाय त्यांनी ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ (नवी दिल्ली) या संस्थेतून अभिनय विषयातील पदवी घेतली (१९७९). दर्पण अकॅडमीच्या पथकासमवेत त्या भारतातील आणि परदेशांतील अनेक प्रतिष्ठित महोत्सवांत सहभागी झाल्या आहेत. त्यांचा खजुराहो (मध्य प्रदेश) येथील नृत्यमहोत्सवातील कलाविष्कार जगभरच्या नामवंत समीक्षकांनी नावाजला. त्यात भाव, राग व ताल यांचे अनोखे सौंदर्यदर्शन दिसून आले. नृत्यदिग्दर्शिका म्हणून त्यांनी अनेक भारतीय आणि पाश्चात्त्य दिग्दर्शकांबरोबर काम केले आहे. त्या जरी शास्त्रीय नृत्यशैलीच्या अभ्यासक असल्या, तरी सध्याच्या जगाशी एकरूप झालेल्या आधुनिक नृत्यशैलीचा अपूर्व संगम परंपरागत भरतनाट्यम् व कूचिपूडी या नृत्यप्रकारांशी साधण्यात त्या यशस्वी झाल्या आहेत.\nत्या एक उत्तम अभिनेत्री असून पीटर ब्रुक यांच्या महाभारतातील द्रौपदीची त्यांची भूमिका अतिशय गाजली. त्यांनी जख्म, हिमालय से उँचा, ट्रेन टू पाकिस्तान, नैना, व्हाइट रेन्बो, ऐतबार, दुश्मन, संघर्ष इ. चित्रपटांतून आणि ‘थोडा है थोडेकी जरूरत है’, ‘चिंगारी’, ‘अमानत’, ‘जब लव्ह हुआ’, ‘हमारे तुम्हारे’ या दूरदर्शन-मालिकांतून भूमिका केल्या आहेत. त्यांनी १९८९ मध्ये रंगभूमीवर परिश्रमपूर्वक सादर केलेला शक्ती : द पॉवर ऑफ विम��न् हा एकपात्री (सोलो) प्रयोग विलक्षण गाजला.\nमहाविद्यालयात असताना बिपीन शाह या तरुणाशी त्यांचा परिचय झाला व पुढे त्याची परिणती प्रेविवाहात झाली (१९८२). दोघांनी ‘मापिन’ ही प्रकाशन संस्था काढली (१९८४). त्यांना रेवंत हा मुलगा व अनहिता ही कन्या ही अपत्ये असून नंतर त्यांनी घटस्फोट घेतला (१९८९) तथापि मापिनचे कामकाज दोघे पाहतात. इनसाइड-आउटसाइड या प्रसिद्घ नियतकालिकाचा कार्यभार मल्लिकांनी काही काळ सांभाळला. वीक (कोट्ट्यायम, केरळ) या साप्ताहिकातून ‘लास्ट वर्ड’ या सदरात त्या स्तंभलेखनही करतात. लघुपटनिर्मितीच्या क्षेत्रातही त्यांनी आपले स्थान निर्माण केले आहे. पारंपरिक नृत्यप्रकारांची परंपरा जतन करीत असतानाच ‘परिवर्तन’ या सामाजिक चळवळीत त्यांनी स्वतःला झोकून दिले. ‘तारा’ या दूरचित्रवाणी वाहिनीचा कार्यभारही त्या सांभाळत आहेत. गांधीनगर (गुजरात) मतदारसंघातून त्यांनी लोकसभेवर जाण्याचा अयशस्वी प्रयत्न केला (२००३).\nत्यांना अनेक मानसन्मान व पुरस्कार लाभले. त्यांपैकी सर्वोत्कृष्ट गुजराती अभिनेत्रीचा पुरस्कार (१९७५), साहाय्यक अभिनेत्रीचा ‘फिल्म क्रिटिक’ पुरस्कार (१९८४), गुजरात शासनाचा गौरव पुरस्कार १९९२), संगीत नाटक अकादमी पुरस्कार (२०००), फ्रान्स शासनाचा ‘नाईट ऑफ द ऑर्डर ऑफ आर्ट्स अँड लेटर्स’ (२००२), ‘आय्. एम् एस्.’चा ‘वुमन ऑफ द यीअर’ (२००३), कला शिरोमणी पुरस्कार (२००४), ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’चे ‘क्रिस्टल अवॉर्ड’ (२००८), पद्मभूषण (२०१०) वगैरे महत्त्वाचे व प्रतिष्ठित होत.\nत्या स्वतःला चिंतनशील, सृजनशील व प्रयोगशील नृत्यसाधिका मानतात. नृत्य हा त्यांचा श्वास आणि ध्यास असून स्त्रीशक्तीचे समर्थ रूप त्यांच्यात जाणवते.\nपहा: साराभाई, मृणालिनी साराभाई, विक्रम अंबालाल.\nआपल्या मित्रपरिवारात शेअर करा..\nउद्योग व व्यापार (331)\nवस्त्रे व भूषणे (28)\n+खेळ आणि मनोरंजन (148)\nखेळ व मनोरंजन (32)\n+भाषा आणि साहित्य (2166)\n+अमेरिकन भा. सा. (33)\nअमेरिकन भा. सा. (23)\nगेलिक भा. सा. (1)\nचिली भा. सा. (1)\nजॉर्जियन भा. सा. (2)\nफ्‍लेमिश भा. सा. (3)\nफ्लेमिश-बेल्जियन भा. सा. (3)\n+आशियाई भा. सा. (109)\nअरबी भा. सा. (6)\nचिनी भा. सा. (17)\nजपानी भा. सा. (14)\nतुर्की भा. सा. (4)\nफार्सी भा. सा. (10)\n+यूरोपीय भा. सा. (715)\nइंग्रजी भा. सा. (217)\nइटालियन भा. सा. (16)\nग्रीक भा. सा. (21)\nचेक भा. सा. (6)\nजर्मन भा. सा. (49)\nडच भा. सा. (10)\nडॅनिश भा. सा. (19)\nनॉर्वेजियन भा. सा. (4)\nपो���्तुगीज भा. सा. (14)\nपोलिश भा. सा. (20)\nफिनिश भा. सा. (6)\nफ्रेंच भा. सा. (96)\nयूरोपीय भा. सा. (1)\nरशियन भा. सा. (43)\nरूमानियन भा. सा. (3)\nलॅटिन भा. सा. (24)\nस्पॅनिश भा. सा. (33)\nस्वीडिश भा. सा. (13)\nहंगेरियन भा. सा. (8)\nहिब्रू भा. सा. (5)\n+भारतीय भाषा व साहित्य (570)\nअसमिया भा. सा. (41)\nउर्दू भा. सा. (26)\nओडिया भा. सा. (50)\nकन्नड भा. सा. (47)\nकाश्मीरी भा. सा. (12)\nकोकणी भा. सा. (13)\nगुजराती भा. सा. (36)\nतमिळ भा. सा. (40)\nतेलुगू भा. सा. (54)\nपंजाबी भा. सा. (14)\nबंगाली भा. सा. (71)\nभारतीय भा. सा. (1)\nमलयाळम् भा. सा. (29)\nराजस्थानी भा. सा. (2)\nसिंधी भा. सा. (12)\nहिंदी भा. सा. (81)\n+भाषा व लिपी (112)\nमराठी भा. सा. (265)\n+संस्कृत व प्राकृत (251)\nअपभ्रंश भा. सा. (15)\nअर्धमागधी भा. सा. (12)\nपाली भा. सा. (20)\nपैशाची भा. सा. (1)\nप्राकृत भा. सा. (6)\nमागधी भा. सा. (2)\nमाहाराष्ट्री भा. सा. (20)\nशौरसेनी भा. सा. (16)\nसंस्कृत भा. सा. (159)\n© मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ - सर्व हक्क राखीव | अनन्या मल्टीटेक प्रायवेट लिमिटेड द्वारा विकसित\nमराठी तितुका मेळवावा (विश्वसंमेलन)\nवैश्विक स्तरावर मराठी भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा तसेच संवाद व दैनंदिन वापरामध्ये मराठीचा अधिकाधिक वापर व्हावा ह्यासाठी “मराठी तितुका मेळावा” हे आंतरराष्ट्रीय स्नेहसंमेलन मुंबई येथे दिनांक ४ ते ६ जानेवारी २०२३ रोजी आयोजित केले आहे. अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/ahmednagar/news/affordable-housing-in-sanjaynagar-slum-attracts-bangladeshi-visitors-130198595.html", "date_download": "2022-11-30T23:58:56Z", "digest": "sha1:VNGINQQ45JO63LXIORO4QEVWWXK33E5A", "length": 8187, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "संजयनगर झोपडपट्टीतील परवडणाऱ्या घरांची बांगलादेशी पाहुण्यांना भुरळ | Affordable housing in Sanjaynagar slum attracts Bangladeshi visitors| marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nया योजनेसाठी पंतप्रधानांना साकडे:संजयनगर झोपडपट्टीतील परवडणाऱ्या घरांची बांगलादेशी पाहुण्यांना भुरळ\nशहरातील संजयनगर झोपडपट्टी येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महानगरपालिका, स्नेहालय व करी स्टोन या संस्थेमार्फत, संजयनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प अंतर्गत २९८ झोपडपट्टीतील कुटुंबांसाठी आदर्शवत घरकुल योजना राबविले जात आहेत. पहिल्या फेजमध्ये ३३ घरांची स्वप्नपूर्ती करत मार्च महिन्यात या लाभार्थ्यांना वाटप करण्यात आली होती, या योजनेची माहिती संपुर्ण जगभर प्रसिद्ध झाल्याने या योजनेला भेट देण्यासाठी बांगलादेश येथील निवृत्त मेजर व इतर सहकारी नुकतेच नगरला आले. ही योजना संपूर्ण जगाला पथदर्शी असल्याचे ते म्हणाले.\nजनरल दास यांच्यासोबत अध्यक्ष नौखाली गांधी आश्रम ट्रस्ट बांगलादेश, राहा नबाब कुमार संचालक गांधी आश्रम ट्रस्ट नौखाली बांगलादेश व ह्यूमन राईट कमिशन सदस्या बांगलादेशच्या तांदरा दीदी हेही आले होते. या घरकुल प्रकल्पाला भेट देऊन येथील नागरिकांशी व कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद करून या प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. ही माहिती समजून घेतल्यानंतर हा भारतातीलच नव्हें तर जगातील झोपडपट्टी मधील परवडणाऱ्या घरांचा एकमेव आदर्श गृहनिर्माण प्रकल्प असल्याचे त्यांनी नमूद केले.\nअशाच प्रकारचे गृहनिर्माण प्रकल्प बांगलादेशमध्ये सुद्धा आम्ही आपल्या अहमदनगर महानगरपालिका व स्नेहालय यांच्या मार्गदर्शनाखाली निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. यासाठी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र देखील पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पाहुण्यांचा स्वप्नपूर्ती घरकुल सोसायटीच्या वतीने अध्यक्ष विकास गवळी, उपाध्यक्ष नागेश अटक व सचिव श्रावण अटक यांनी सन्मान सत्कार केला. या संजयनगर घरकुलची माहिती देण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापक शबाना शेख, समुदाय प्रतिनिधी ऋत्विक लोखंडे, कल्पना अटक व पूजा भंडारे आदि उपस्थित होते.\nआमच्या देशातही निर्मिती व्हावी\nनिवृत्त मेजर दास यांनी संजयनगर झोपडपट्टीतील पुनर्वसन प्रकल्पाला भेट देऊन माहिती जाणून घेतल्यानंतर हा झोपडपट्टीमधील परवडणाऱ्या घरांचा जगातील एकमेव आदर्श गृहनिर्माण प्रकल्प असल्याचे नमूद केले. अशा प्रकारचा गृहनिर्माण सोसायटीचा प्रकल्प बांगलादेशमध्येही झाला, तर गरीबांना परवडतील इतक्या किमतीमध्ये घरे उपलब्ध होऊ शकतात, म्हणून त्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nअहमदनगर महापालिकेच्या वतीने संजयनगर झाेपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबवला जात आहे. याअंतर्गत २९८ घरकुलांचा उपक्रम राबवण्यात आला आहे. या याेजनेच्या पहिल्या टप्प्यात ३३ लाभार्थींना घरांचे वाटप करणयात आले. स्नेहालय अंतर्गत बांगलादेशी पाहुणे नगरला आले असता, त्यांना या उपक्रमाची माहिती मिळाली. त्यामुळे त्यांनी हा प्रकल्प पाहण्याची इच्छा दर्शवली. कमी खर्चात ही घरकुलं साकारता येऊ शकतात, हे पाहून पाहुणे अचंबित झाले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/akola/buldhana/news/as-there-are-many-places-in-the-district-emphasis-will-be-placed-on-achieving-development-through-tourism-130199054.html", "date_download": "2022-12-01T00:10:23Z", "digest": "sha1:SYVRMFUW674SNZYJBAGM5CL5SA52QFJT", "length": 6661, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "जिल्ह्यात अनेक स्थळे असल्यामुळे पर्यटनातून विकास साधण्यावर भर देणार | As there are many places in the district, emphasis will be placed on achieving development through tourism | marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n​​​​​​​जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती:जिल्ह्यात अनेक स्थळे असल्यामुळे पर्यटनातून विकास साधण्यावर भर देणार\nजिल्ह्यात ऐतिहासिक, आध्यात्मिक आणि वन पर्यटनाची स्थळे आहेत. पर्यटनात लाभलेली ही वैविध्यता जिल्ह्याला संपन्न बनवू शकते. त्यामुळे पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास साधण्यावर भर देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी केले.भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजवंदन आणि संचलन सोहळा पार पडला. यावेळी आमदार संजय गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, उपवनसंरक्षक गजभिये यांच्यासह स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबीय उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थितांना तंबाखू मुक्तीची शपथ देण्यात आली.\nजिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी या वर्षीच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव असल्याने विशेष महत्व आहे, असे सांगून देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या स्वातंत्र्य सैनिकांप्रती ऋण व्यक्त करुन अभिवादन केले. विविधतेचे प्रतिबिंब जिल्ह्यात उमटले आहे, असे सांगून मातृतिर्थ सिंदखेड राजा, लोणार सरोवर, शेगाव, मेहुणा राजा यासोबत ज्ञानगंगा सारख्या वन पर्यटनामुळे जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने समृद्ध आहे. या स्थळांचा विकास करण्यात येत आहे. ही कामे दर्जेदार करून उत्कृष्ट पायाभूत सोयीसुविधा उभारण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे.\nपर्यटनामुळे रोजगारात वाढ होण्यास मदत होणार आहे. जिल्हा प्रशासनाने बुलढाणा, नांदुरा आणि मलकापूर येथील हुतात्मा स्मारकांचे सुशोभीकरण केले. विद्यार्थ्यांमध्ये जाणीव जागृतीसाठी वक्तृत्व, निबंध आणि चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. नागरिकांनी घरावर राष्ट्रध्वज उभारावा, यासाठी १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा अभियान राबवण्यात आले. यास नागरिकांनी प्रतिसाद दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. या उपक्रमांबरोबर स्वराज्य महोत्सवही यशस्वी झाला आहे.यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/jalgaon/news/five-days-deadline-for-scholarship-130392375.html", "date_download": "2022-11-30T23:56:20Z", "digest": "sha1:4YRY7XTFJWWCQMTCRKC27KPEA4DTFWP7", "length": 3707, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "शिष्यवृत्तीसाठी पाच दिवस मुदत | Five days deadline for scholarship - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nयोजनांचा लाभ:शिष्यवृत्तीसाठी पाच दिवस मुदत\nसामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने या कार्यालयामार्फत अनुसूचित‎ जाती या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भारत सरकार‎ शिष्यवृत्ती, शिक्षण फी, परीक्षा फी, राजर्षी‎ छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती व‎ विद्यावेतन योजनांचा लाभ देण्यात येतो. अकरावी ते पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या‎ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचा लाभ घ्यावा, असे‎ आवाहन केले आहे.\nसर्व योजना mahadbtmahait.gov.in या प्रणालीवरून‎ ऑनलाइन राबवण्यात येतात.‎ कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी व‎ बारावीच्या सर्व शाखांसाठी नवीन अर्ज दाखल‎ करण्यासाठी ८ ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली‎ आहे. तर नूतनीकरणास १५ ऑक्टोबरपर्यंत‎ मुदत आहे. बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या‎ नवीन अर्जासाठी १५ ऑक्टोबर तर‎ अर्ज नुतनीकरणासाठी २० ऑक्टोबरपर्यंत‎ कालावधी आहे. तर वरिष्ठ‎ महाविद्यालयात व्यवसाय अभ्यासक्रम नवीन विद्यार्थ्यांसाठी ११‎ तर नूतनीकरणासाठी ३१‎ ऑक्टोबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/3908/", "date_download": "2022-12-01T00:50:11Z", "digest": "sha1:MOXRMETGBQEWOR3GQSBNSTZYK5FPSWF4", "length": 6063, "nlines": 48, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा सौ.उमाताई खापरे यांचा सिंधुदुर्ग दौरा", "raw_content": "\nभारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा सौ.उमाताई खापरे यांचा सिंधुदुर्ग दौरा\nभाजपा महिला मोर्चा प्रदेश अध्यक्षा सौ उमाताई खापरे शनिवार दिनांक ७/११/२०२० रोजी सिंधुदुर्ग येथे येत आहेत. कुडाळ येथील मराठा समाज हॉल मधे जिल्हा कार्यकारिणी बैठकीत महिला मोर्चा जिल्हा पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देणे व महिला मार्गदर्शन असा नियोजित कार्यक्रम आहे यावेळी त्यांच्यासोबत मा. सौ अश्विनी जिजकर प्रदेश सरचिटणीस, मा सौ निलम गोंधळी प्रदेश उपाध्यक्षा तसेच कोकण विभाग प्रमुख उपस्थिती रहाणार आहेत.\nत्याच प्रमाणे माननीय प्रदेश अध्यक्षा सौ उमाताई खापरे महिलांच्या विविध विषयांवर आधारित पत्रकार परिषद कुडाळ येथे घेणार आहेत. तरी भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा सिंधुदुर्ग च्या जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी व सदस्य यांनी या कार्यक्रमास वेळेत उपस्थित रहावे.दिनांक ७/११/२०२० मराठा समाज हॉल, कुडाळ सकाळी ११:०० वाजता\n “नितेश राणे राजीनामा मागणी” वर जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा सतीश सावंत, संजय पडते यांच्यावर हल्लाबोल\nदेवलीतील रॅम्प उदध्वस्त करण्याच्या महसूलच्या कारवाईचे मनसेने केले स्वागत\nसिंधुदुर्गातील ओसरगाव टोलनाक्यावर आज मध्यरात्रीपासून टोल वसुली होणार सुरू.MH 07 गाड्यांना 50% सवलत.\nकुडाळ आठवडा बाजारात पुन्हा एकदा नगरपंचायत प्रशासनाची मुजोरी.; बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई नाही स्थानिकांना मात्र हटवण्यासाठी प्रशासनाचा हट्टहास\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे कुडाळ मध्ये होणार जल्लोषात स्वाग.;तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती..\nसिंधुदुर्गातील ओसरगाव टोलनाक्यावर आज मध्यरात्रीपासून टोल वसुली होणार सुरू.MH 07 गाड्यांना 50% सवलत.\nकुडाळ आठवडा बाजारात पुन्हा एकदा नगरपंचायत प्रशासनाची मुजोरी.; बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई नाही स्थानिकांना मात्र हटवण्यासाठी प्रशासनाचा हट्टहास\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे कुडाळ मध्ये होणार जल्लोषात स्वाग.;तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती..\nतरंदळे खोतवाडी येथील रक्तदान शिबीरात ५१ रक्तदात्यांचे रक्तदान..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://online33post.com/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5/%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80/", "date_download": "2022-12-01T01:14:25Z", "digest": "sha1:WCOHI6MYJBF7Z5VAAOGGHQUQNM6OZ7SP", "length": 13257, "nlines": 70, "source_domain": "online33post.com", "title": "या शुक्रवारी सुवर्ण संधी बदलून टाका जीवन या एका महाशक्तिशाली उपयाने, फक्त एक विलायची आणि पहा चमत्कार श्री.स्वामी समर्थ! - Online 33 Post", "raw_content": "\nया शुक्रवारी सुवर्ण संधी बदलून टाका जीवन या एका महाशक्तिशाली उपयाने, फक्त एक विलायची आणि पहा चमत्कार श्री.स्वामी समर्थ\nया शुक्रवारी सुवर्ण संधी बदलून टाका जीवन या एका महाशक्तिशाली उपयाने, फक्त एक विलायची आणि पहा चमत्कार श्री.स्वामी समर्थ\nMay 6, 2021 Xyax NewsLeave a Comment on या शुक्रवारी सुवर्ण संधी बदलून टाका जीवन या एका महाशक्तिशाली उपयाने, फक्त एक विलायची आणि पहा चमत्कार श्री.स्वामी समर्थ\nया शुक्रवारी सुवर्ण संधी बदलून टाका जीवन या एका महाशक्तिशाली उपयाने, फक्त एक विलायची आणि पहा चमत्कार श्री.स्वामी समर्थ\nश्री स्वामी समर्थ मित्रांनो, शुक्रवारच्या या उपायांमुळे आपले संपूर्ण जीवन बदलून जाणार आहे. मित्रांनो हल्लीच्या युगात किती जरी म्हटले तरी पैशाला खूप महत्त्व आहे व पैशाशिवाय कोणतेही काम पूर्ण. पैसा सर्वस्व नसतो मात्र पैसा आवश्यक देखील आहे. आजचा आमचा हा उपाय आपल्याला धनवान बनवून टाकणार आहे.\nप्रत्येक व्यक्ति पैसा कमवण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबतो काही व्यक्ती चुकीच्या मार्गाने देखील पैसा कमवतात मात्र हे योग्य नाही. बऱ्याच व्यक्ती खूप मेहनत घेतात मस्त त्यांना काही यश मिळत नाही. मात्र काही व्यक्तींचे नशीब जोरावर होते त्यांना थोड्याच प्रयत्नात खूप मोठे यश मिळत असते हा प्रत्येकाचा नशिबाचा भाग झाला. पण आपण काही प्रयत्न करू शकतो ज्यामुळे आपले भाग्य बदलू शकते. चांगले काम करून कमावलेला पैसा हा थोडा जरी असता तरी समाधानकारक असतो.\nहिंदू धर्मामध्ये धनप्राप्तीचे उपाय सांगितले गेले आहेत माता लक्ष्मी धनाची देवी मानले गेले गेले आहे त्यांची पूजा करून आपण धनप्राप्ती करू शकतात अशी माहिती आपल्याला शास्त्रमधून मिळते. शक्रवार महालक्ष्मी मातेचा वार मानला जातो त्या दिवशी त्यांचे विशेष आराधना केली जाते . या मुळे लक्ष्मी मातेची कृपा भक्तांवर राहते. व माता त्यांना आर्थिक संकटांपासून दूर ठेवते.\nआज आम्ही सांगणार आहोत असाच एक उपाय फक्त एक वेलची /विलायची चा उपयोग करायचा आहे त्यामुळे आपली आर्थिक समस्या सुटतील व त्याचबरोबर आपल्या मनोकामना देखील पूर्ण होतील. हा उपाय शुक्रवारी रात्री बारा वाजता करायचा आहे. शुक्रवारी रात्री बारा वाजेच्या आधी आपले हात पाय स्वच्छ धुऊन घ्या पांढरे वस्त्र धारण करा. कमळाच्या आसनावर विराजमान लक्ष्मी मातेच्या फोटोला/प्रतिमेला घरातील ईशान्य कोपऱ्यात ठेवा. फोटो समोर तीन विलायची/वेलची ठेवा. व आपल्या इष्ट देवाला आठवण करा.\nमाता लक्ष्मी व विष्णू देवांना नमन करतात शुक्र देवाला आपल्या पूर्ण इच्छा मनोकामना पूर्ण करण्याची प्रार्थना करा. यानंतर खाली दिलेला मंत्राचा २१ वेळा जाप करा. तो मंत्र ‘ॐ द्रां द्रीं द्रौं स: शुक्राय नम:’ असा आहे. पत्र झाल्यानंतर तिघी विलायची आपल्या उजव्या हातात घ्या व मूठ बांधा सर्व ग्रहांना आपल्या जीवनातील दुःख दूर करण्याची व आनंद देण्याचे प्रार्थना करावी.\nयानंतर हाताचे मूठ उघडून त्यावर तीन वेळा फुंकावे. या नंतर हे 3 विलायची एका वाटीत ठेवून घरातील मुख्य दाराजवळ घेऊन जावे. त्यानंतर या वाटेत कपूर टाकून विलायची ला पूर्णपणे जळून जाऊ द्यावे. याची उर्वरित राख तुळशीमध्ये टाकून द्यावी. जर आपल्याला पुरेसे नसेल तर आपण वाहत्या पाण्यात रखेला प्रवाहित करू शकतो. यानंतर काही दिवस आपण आपल्या जीवनात परिवर्तन पाहणार आहात. आपल्या सर्व समस्या हळूहळू दूर वाला घरात प्रसन्न वातावरण निर्माण होईल. घरातील सदस्यांमध्ये आपुलकी निर्माण होईल.\nमित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.\n(टीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे. माहितीच्या आधारे मोठे पाऊल उचलण्याआधी त्या संबंधित क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे, धन्यवाद \nचुकीच्या दिशेला बसून तर जेवण करत नाही आहात ना जर या दिशेकडे तोंड करून जेवत असाल तर पहा एवढे मोठे नुक..\nघरात लावू नका कधी हि वनस्पती या मुळे लोक होतात रातोरात कंगाल , घरात सुरु होतात आर्थिक समस्या रहा सावध श्री स्वामी समर्थ\nरविवारी केलेल्या या कामांमुळे घरात सुख समृद्धि बरोबरच, पैशा मध्ये पण वाढ होईल या उपायांचा फायदा होईल��…\nरविवार वास्तु टिप्स : रविवारी हे काम केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते, घरात सुख-समृद्धी येते……\nगुरुवारी चुकूनही या ३ गोष्टी करू नयेत, होईल खूप नुकसान तसेच जाणून घ्या गुरुवारची पूजाविधी..\nSanjay Sharma on दिल्ली में बिना राशन कार्ड वाले लोगो को भी मिलेगा अब राशन, जाने यहां, कैसे \nRamesh Chander ranga on दिल्ली में बिना राशन कार्ड वाले लोगो को भी मिलेगा अब राशन, जाने यहां, कैसे \nPradeep kumar on दिल्ली सरकार द्वारा सड़क पे उतारी गई 7000 नई ई बसें, दिल्ली में प्रदूषण होगा कम\nPradeep kumar on दिल्ली सरकार द्वारा सड़क पे उतारी गई 7000 नई ई बसें, दिल्ली में प्रदूषण होगा कम\nSharad on आज से शुरू दिल्ली में कम लागत वाली वाला Fully Electric बस, 19 जगह से पकड़ सकते हैं, जानिए रूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/2153/", "date_download": "2022-12-01T00:57:03Z", "digest": "sha1:ERV6GVEUXQZZUZDRR63ZHLF4FQ4SKTMH", "length": 6691, "nlines": 48, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "बिळवस येथील रेशन दुकानात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप..", "raw_content": "\nबिळवस येथील रेशन दुकानात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप..\nकोरोना काळात शासनाच्या वतीने रेशन दुकानामार्फत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या धान्य वितरणात बिळवस गावात गैरव्यवहार झाला आहे. रेशन दुकानदाराकडून मनमानी कारभार सुरू असूूून लाभार्थ्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोप राहुल गोविंद सावंत यांनी केला असून याप्रकरणी सखोल चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी तहसीलदार अजय पाटणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत ग्रामस्थांच्या तक्रारी, माहितीच्या अधिकारात मिळवलेली धान्य उचल माहिती त्यांनी तहसीलदार यांच्याकडे सादर केली आहे. याप्रकरणी चौकशी केली जाईल, असे तहसीलदार अजय पाटणे यांनी स्पष्ट केले.\nअनेक कुटुंबांच्या नावे धान्याची उचल झालेली ऑनलाईन नोंदीत दिसून येते मात्र प्रत्यक्षात लाभार्थ्यांना धान्य मिळाले नाही. काहींना तुमचे नाव अन्य जिल्ह्यात आहे असे सांगितले जाते. मात्र माहितीच्या अधिकारात यादी मागवली असता वेगळे चित्र दिसून आले आहे. अंत्योदय मधील १२, अन्न सुरक्षा मधील ११, बीपीएल मधील ४ अशी कार्ड मयत अथवा अन्य ठिकाणी वास्तव्यास आहेत. याबाबतही तपासणी व्हावी. रेशन दुकानातील सर्वच कारभारात गैरव्यवहार दिसून येत आहे. होणारे धान्य वितरणही सदोष आहे. त्यामुळे याची सखोल चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे.\nकामगार नेते जयवंत परब यांची ४ ऑक्टोबर रोजी मुंबईत शोक सभा..\nSBI-ICICI सह अनेक बँकांचा ग्राहकांना मेसेज आज रात्रीपासून बंद होणार ही,महत्त्वाची सेवा.;जाणून घ्या..\nसिंधुदुर्गातील ओसरगाव टोलनाक्यावर आज मध्यरात्रीपासून टोल वसुली होणार सुरू.MH 07 गाड्यांना 50% सवलत.\nकुडाळ आठवडा बाजारात पुन्हा एकदा नगरपंचायत प्रशासनाची मुजोरी.; बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई नाही स्थानिकांना मात्र हटवण्यासाठी प्रशासनाचा हट्टहास\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे कुडाळ मध्ये होणार जल्लोषात स्वाग.;तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती..\nसिंधुदुर्गातील ओसरगाव टोलनाक्यावर आज मध्यरात्रीपासून टोल वसुली होणार सुरू.MH 07 गाड्यांना 50% सवलत.\nकुडाळ आठवडा बाजारात पुन्हा एकदा नगरपंचायत प्रशासनाची मुजोरी.; बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई नाही स्थानिकांना मात्र हटवण्यासाठी प्रशासनाचा हट्टहास\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे कुडाळ मध्ये होणार जल्लोषात स्वाग.;तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती..\nतरंदळे खोतवाडी येथील रक्तदान शिबीरात ५१ रक्तदात्यांचे रक्तदान..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://punelive24.com/job-opportunity-in-pune-municipal-corporation-new-recruitment-starts-apply-online-immediately/", "date_download": "2022-11-30T23:16:39Z", "digest": "sha1:NJJLUGJTCACWSYYCRW3YYWSQ6MJGCGZW", "length": 8081, "nlines": 86, "source_domain": "punelive24.com", "title": "Pune Mahanagarpalika Bharti 2022 | Job Opportunity in Pune Municipal Corporation!! New recruitment starts; Apply online immediately | Pune Mahanagarpalika Bharti 2022 | पुणे महानगरपालिकेत नोकरीची संधी!! नवीन भरती सुरु; त्वरित ऑनलाईन अर्ज करा", "raw_content": "\nHome - नोकरी - Pune Mahanagarpalika Bharti 2022 | पुणे महानगरपालिकेत नोकरीची संधी नवीन भरती सुरु; त्वरित ऑनलाईन अर्ज करा\nPosted inनोकरी, पुणे, पुणे शहर\nPune Mahanagarpalika Bharti 2022 | पुणे महानगरपालिकेत नोकरीची संधी नवीन भरती सुरु; त्वरित ऑनलाईन अर्ज करा\nपुणे महानगरपालिका भारती 2022 @ pmc.gov.in\nPune Mahanagarpalika Bharti 2022: PMC (पुणे महानगरपालिका) बालरोगतज्ञ, वैद्यकीय अधिकारी आणि स्टाफ नर्सच्या 27 रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागवत आहे. इच्छुक अर्जदार 19 ऑक्टोबर 2022 पूर्वी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. अधिक तपशील खाली दिलेला आहे:-\nपुणे महानगरपालिकेसाठी पुणे मंडळाने भरती अधिसूचना जाहीर केली आहे. बालरोगतज्ञ, वैद्यकीय अधिकारी आणि स्टाफ नर्स पदांसाठी विविध रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. एकूण २७ पदे भर���्यासाठी उपलब्ध आहेत. या भरतीसाठी रोजगाराचे ठिकाण पुणे आहे. पुणे महानगरपालिका भरती २०२२ साठी अर्जदारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. पात्र उमेदवारांनी १९ ऑक्टोबर २०२२ पूर्वी दिलेल्या लिंकद्वारे त्यांचे अर्ज सबमिट करावेत. पुणे महानगरपालिका अर्ज २०२२, पुणे महानगरपालिका रिक्त जागा २०२२, पीएमसी नोकऱ्या २०२२ बद्दल अधिक माहितीसाठी, आमच्या वेबसाइटला भेट द्या. www.MahaBharti.in.\nपदाचे नाव – बालरोगतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स\nपदसंख्या – 27 जागा\nशैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)\nनोकरी ठिकाण – पुणे\nबालरोगतज्ञ – 70 वर्षे\nवैद्यकीय अधिकारी – 70 वर्षे\nखुला प्रवर्ग – 38 वर्षे\nराखीव प्रवर्ग – 43 वर्षे\nअर्ज शुल्क – रु. 150/-\nअर्ज पद्धती – ऑनलाईन\nअर्ज सुरु होण्याची तारीख – 11 ऑक्टोबर 2022\nअर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 ऑक्टोबर 2022\nअधिकृत वेबसाईट – www.pmc.gov.in\nपदाचे नाव शैक्षणिक पात्रता\nवैद्यकीय अधिकारी Rs. 60,000/-\nवरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.\nइच्छुक उमेदवारांना 11 ऑक्टोबर 2022 पासून ऑनलाईन अर्ज करता येतील.\nखालील दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन अर्ज करता येतील.\nतसेच अर्ज ऑनलाईन भरताना डिमांड ड्राफ्टचा फोटो, बँकेचे नाव व डिमांड ड्राफ्टच्या मागच्या बाजूला पदाचे नाव, अर्ज क्रमांक, उमेदवाराचे संपूर्ण नाव, मोबाईल नंबर अचूक लिहावे.\nसदर अर्जामध्ये आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक आहे.\nअर्ज करण्याची शेवटची तारीख 19 ऑक्टोबर 2022 आहे.\nअधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.\n2.पदवी/पदवीका प्रमाणपत्र (वरील तक्त्याप्रमाणे)\n4.रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र (as applicable)\n5.शासकीय / निमशासकीय संस्थामध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र यामध्ये National Health Mission मध्ये काम केलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.\n8.उमेदवाराचा सद्याचा पासपोर्ट साईजचा फोटो\n👉 ऑनलाईन अर्ज करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://punelive24.com/savitribai-phule-pune-university-administration-ready-for-adhi-sabha-elections-voting-will-be-held-on-sunday/", "date_download": "2022-11-30T23:41:45Z", "digest": "sha1:7R4RHLZ5ACFKADKFWSYUNARCDQMRWFOQ", "length": 5955, "nlines": 41, "source_domain": "punelive24.com", "title": "savitribai phule pune university administration ready for adhi sabha elections voting will be held on sunday | Savitribai Phule Pune University : अधिसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; रविवारी होणार मतदान! | Pune News", "raw_content": "\nHome - ताज्या बातम्या - Savitribai Phule Pune University : अधिसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; रविवारी होणार मतदान\nPosted inताज्या बातम्या, पुणे, पुणे शहर, ब्रेकिंग, महाराष्ट्र, राजकारण\nSavitribai Phule Pune University : अधिसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; रविवारी होणार मतदान\nपुणे – दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (savitribai phule pune university) अधिसभा निवडणुकांचे (voting) पडघम वाजले असून, विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांतील व्यवस्थापन परिषदेच्या सहा सदस्यांची निवडणूक सूचना जाहीर करण्यात आली आहे. २० नोव्हेंबरला मतदान तर (voting) मतमोजणी २९ नोव्हेंबरला करण्यात येणार आहे.\nपुणे, नाशिक आणि अहमदनगर हे तीन जिल्हे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात येत असून या ठिकाणी विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर मतदारांना (Election) मतदानाचा (voting) अधिकार आहे.\nयासाठी स्थानिक मतदान (Election) केंद्र रहातात. विद्यापीठाच्या (savitribai phule pune university) नोंदणीकृत पदवीधरांमधून विद्यापीठाच्या अधिसभेवर दहा नोंदणीकृत पदवीधरांना निवडून दिले जाते. विद्यापीठाच्या अधिसभा (सिनेट) सदस्यांचा कार्यकाळ ऑगस्ट २०२२ मध्ये पूर्ण झाला होता.\nदरम्यान, आता निवडणुकीसाठी रविवारी (ता. २०) मतदान (Election) होणार असून, यासाठीची विद्यापीठाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. २०० हून अधिक प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी यांच्यासह निवडणूक (Election) प्रशासन सज्ज झाले आहे.\nपुणे, अहमदनगर, नाशिक आणि सिल्वासा येथील एकूण ७१ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील तरतुदींनुसार नोंदणीकृत १० उमेदवार निवडून देण्यासाठी ही निवडणूक होत आहे.\nअधिसभेवर पुढील पाच वर्षांसाठी या प्रतिनिधींची निवड केली जाणार आहे. ही निवडणूक प्रक्रिया निर्भिडपणे परंतु जबाबदारीपूर्वक पार पाडा, असे आवाहन कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी बूथ प्रतिनिधी, केंद्र निरीक्षक आणि विभागीय निरीक्षकांना केले आहे.\nमतदान प्रक्रियेदरम्यान विद्यापीठातील ७४ प्राध्यापक व अधिकारी हे केंद्र निरीक्षक म्हणून तर ११४ जण बूथ प्रतिनिधी म्हणून कार्यरत असतील. निवडणुकीची (Election) प्रक्रिया १ जूनपासून सुरू झाली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2020/10/maggi-spring-rolls-for-kids-recipe-in-marathi.html", "date_download": "2022-12-01T00:13:25Z", "digest": "sha1:YNTINRI2VLOSTJU2URR6JCANTEARRNVB", "length": 7533, "nlines": 75, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Maggi Spring Rolls For Kids Recipe In Marathi - Royal Chef Sujata", "raw_content": "\nटेस्टी क्रिस्पी मॅगी स्प्रिंग रोल मुलांसाठी रेसीपी\nमॅगी म्हंटले की मुलांचा अगदी आवडता पदार्थ आहे. मग मॅगीचे स्प्रिंग रोल म्हणजे तर मग विचारुच नका. अगदी दोन मिनिटांत फस्त होतील. मॅगी स्प्रिंग रोल बनवायला अगदी सोपे व झटपट होणारे आहेत. आपण नष्टयला किंवा स्टार्टर म्हणून सुद्धा बनवू शकतो. मस्त चविष्ट व कुरकुरीत लागतात.\nमॅगी स्प्रिंग रोल बनवताना त्यामध्ये मॅगी, गाजर, शिमला मिरची वापरली आहे. त्यामुळे त्याची चव मस्त लागते. आपण इतर दिवशी सुद्धा चहा बरोबर सर्व्ह करू शकतो.\n¼ टी स्पून हळद\n1 टे स्पून तेल (गरम)\nतेल मॅगी स्प्रिंग रोल तळण्यासाठी\n1 छोटे पाकीट मॅगी\n2 टे स्पून कांदा (चिरून)\n2 टे स्पून गाजर (चिरून)\n2 टे स्पून शिमला मिरची (चिरून)\n2 टे स्पून कांदा पात (चिरून)\n1 छोटी हिरवी मिरची\n1 टे स्पून मॅगी टेस्ट मेकर (मॅगी मसाला)\nकृती: आवरणासाठी: एका बाउलमध्ये मैदा, हळद, मीठ व कडकडीत तेल मिक्स करून थोडेसे पाणी वापरुन घट्ट पीठ मळून घेऊन 1 तास बाजूला झाकून ठेवा.\nसारणासाठी: एका पॅनमध्ये 1 ¼ कप पाणी गरम करायला ठेवा मग त्यामध्ये कांदा, गाजर, शिमला मिरची घालून एक उकळी आणा. उकळी आल्यावर त्यामध्ये मीठ चवीने, हिरवी मिरची, टेस्ट मेकर व मॅगी घालून मिक्स करून पाणी आटेस पर्यन्त शिजवून घ्या. मिश्रण थोडे कोरडे झाले पाहिजे.\nमॅगी स्प्रिंग रोल बनवण्यासाठी: मळलेल्या पिठाचे लिंब एवहडे गोळे बनवून घ्या. मग एक गोळा घेऊन पुरी सारखा पातळ लाटून घ्या. लाटलेल्या पुरी वरती 1 1/2 टे स्पून सारण ठेवून प्रथम दोन बाजूनी मुडपून घ्या. पुरी मुडपल्यावर आयताकृती आकार तयार होईल मग त्याची गोल वळकुटी करून घ्या. वळकुटी करताना बाजूनी अगदी थोडेसे पाणी लावा म्हणजे पुरी छान चिटकेल. अश्या प्रकारे सर्व स्प्रिंग रोल बनवून घ्या.\nकढईमद्धे तेल गरम करून घ्या. तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये मॅगी स्प्रिंग रोल गोल्डन रंगावर तळून घ्या. सर्व मॅगी स्प्रिंग रोल तळून घ्या.\nगरम गरम स्प्रिंग रोल टोमॅटो सॉस बरोबर किंवा चटणी बरोबर सर्व्ह करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://zphingoli.in/department.php?did=zQ==&sub=6", "date_download": "2022-12-01T01:16:45Z", "digest": "sha1:FYGXLOJTR4YRVV6DQTQ3WJA7ZTTABTFM", "length": 4293, "nlines": 38, "source_domain": "zphingoli.in", "title": "जिल्हा परिषद्, हिंगोली", "raw_content": "\nजिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य\nजिल्हा परिषद अधिकारी पंचायत समिती अधिकारी\nसामान्य प्रशासन विभाग अर्थ विभाग ग्रामपंचायत विभाग महिला व बालकल्याण विभाग समाज कल्याण विभाग कृषी विभाग आरोग्य विभाग शिक्षण विभाग (प्रा) शिक्षण विभाग (मा) बांधकाम विभाग ग्रामिण पाणी पुरवठा पशुसंवर्धन विभाग जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा लघु पाटबंधारे पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग ना. रे. गा. कक्ष\nजिल्हा परिषदेविषयी जि. प. अधिनियम रचना व प्रशासन\nउपयुक्त वेबसाईट नियम व कायदे माहितीचा अधिकार\nविभागीय चौकशी / निलंबन\nमासिक / त्रैमासिक प्रगती अहवाल\nजिल्हा परिषदकडील प्रंलबित सेवा निवृत्ती वेतन प्रकरणांची माहिती माहे - फेब्रुवारी 2021 अखेर\nजिल्हा परिषद कडील प्रलंबित कुंटुब निवृत्ती वेतन प्रकरणांची माहिती माहे - फेब्रुवारी 2021 अखेर\nजिल्हा परिषद स्तरावर वर्ग-3 व 4 संवर्गातील रिक्त पदे भरण्याबाबतची कार्यवाही (माहे - फेब्रुवारी 2021 अखेर)\nअनु.जमातीच्या कर्मचाऱ्यांचे जात वैधता प्रमाणपत्रा बाबतची कार्यवाही. (माहे - फेब्रुवारी 2021 अखेर)\nगट-क व गट-ड मधील कर्मचाऱ्यांना सेवातंर्गत आश्वासीत प्रगती योजना पहिला लाभ मंजुर करणे बाबत (पहिला लाभ)\nगट-क व गट-ड मधील कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना दुसरा लाभ मंजुर करणे बाबत (दुसरा लाभ) (माहे - फेब्रुवारी 2021 अखेर)\nगट-क व गट-ड मधील कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना तिसरा लाभ मंजुर करणे बाबत (तिसरा लाभ)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/4990/", "date_download": "2022-12-01T00:01:38Z", "digest": "sha1:WXCQH6PRIKCTYRDQSRKFDPWJRGW7A7R3", "length": 7799, "nlines": 47, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "कणकवलीत आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी काँग्रेसचे धरणे आंदोलन..", "raw_content": "\nकणकवलीत आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी काँग्रेसचे धरणे आंदोलन..\nकृषी विधेयकविरोधात रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांवर अमानुषपणे अत्याचार करणाऱ्या केंद्र सरकारचा आणि सरकारने आणलेल्या शेतीविषयक काळ्या कायद्याचा आम्ही निषेध करत असल्याचे मत काँग्रेसचे कणकवली तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांनी व्यक्त केले आहे. मांजरेकर यांच्या नेतृत्वाखाली कणकवली तहसीलदार कार्यालयासमोर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज धरणे आंदोलन केले. या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नागेश मोर्ये, सरचिटणीस एम. एम. सावंत, कणकवली तालुका उपाध्यक्ष विजय कदम, तालुका सरचिटणीस प्रवीण वरूनकर, संदीप कदम, प्रकाश घाडीगांवकर, प्रदीप तळगावकर, प्रदीपकुमार जाधव, बी. के. तांबे आदी सहभागी झाले होते. दरम्यान सध्या दिल्लीच्या रस्त्यावर देशातील शेतकऱ्यांनी कृषी विधेयकविरोधात आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन मोडून काढण्यासाठी सरकारने अनेक प्रकारचे अमानुष अत्याचार चालवले आहेत. प्राण्यांचा उपद्रव टाळण्यासाठी जशी खंदक खोदली जातात तशीच खंदक या आंदोलकांना रोखण्यासाठी खोदली गेली ही निंदनीय बाब आहे असेही यावेळी प्रदीप मांजरेकर म्हणाले. त्यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्व तहसीलदार कार्यालयासमोर आज काँग्रेसचे धरणे आंदोलन सुरू असून आमचा शेतकऱ्यांना पाठिंबा असल्याचे ते यावेळी म्हणाले. तर केंद्राच्या या काळ्या कायद्याविरोधात आमची लढाई सुरू राहणार असून वेळ हा कायदा जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही लढत राहू वेलपडल्यास मोठ जनआंदोलन उभारलं जाईल असे मत जिल्हा उपाध्यक्ष नागेश मोर्ये यांनी व्यक्त केले. यावेळी कणकवली तहसीलदार रमेश पवार यांना आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.\nभालचंद्र महाराजांचा पुण्यतिथी महोत्सव १७ डिसेंबरपासून सुरू..\nआई रागावते म्हणून घर सोडून जाणारया मुलीची आचरा पोलीसांच्या सतर्कतेने घरवापसी.चिंदर येथील घटना\nसिंधुदुर्गातील ओसरगाव टोलनाक्यावर आज मध्यरात्रीपासून टोल वसुली होणार सुरू.MH 07 गाड्यांना 50% सवलत.\nकुडाळ आठवडा बाजारात पुन्हा एकदा नगरपंचायत प्रशासनाची मुजोरी.; बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई नाही स्थानिकांना मात्र हटवण्यासाठी प्रशासनाचा हट्टहास\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे कुडाळ मध्ये होणार जल्लोषात स्वाग.;तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती..\nसिंधुदुर्गातील ओसरगाव टोलनाक्यावर आज मध्यरात्रीपासून टोल वसुली होणार सुरू.MH 07 गाड्यांना 50% सवलत.\nकुडाळ आठवडा बाजारात पुन्हा एकदा नगरपंचायत प्रशासनाची मुजोरी.; बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई नाही स्थानिकांना मात्र हटवण्यासाठी प्रशासनाचा हट्टहास\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे कुडाळ मध्ये होणार जल्लोषात स्वाग.;तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती..\nतरंदळे खोतवाडी येथील रक्तदान शिबीरात ५१ रक्तदात्यांचे रक्तदान..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/5089/", "date_download": "2022-11-30T23:05:41Z", "digest": "sha1:Q7WV35PNK3MJRFD6BFEFJY7K3ZLZ32RD", "length": 6897, "nlines": 47, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर वंचित शेतकऱ्यांना मिळणार मागील वर्षीची भात पीक नुकसान भरपाई ….", "raw_content": "\nकुडाळ कृषी बातम्या सिंधुदुर्ग स्थळ\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर वंचित शेतकऱ्यांना मिळणार मागील वर्षीची भात पीक नुकसान भरपाई ….\nयेत्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम होणार जमा.. मनसे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती\nमागील वर्षी सन 2019 च्या हंगामात जुलै ते सप्टेंबर हंगामात अतिवृष्टीमुळे व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या भातपिकाचे प्रचंड नुकसान होऊन बळीराजा मोठ्या आर्थिक विवंचनेत सापडला होता.तत्कालीन कालावधीत राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असल्याने मा.राज्यपाल महोदयांनी शेतकऱ्यांना हेक्टरी 6 हजार मदत जाहीर करून तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार कुडाळ तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे प्रस्ताव काही कामचोर शासकीय कर्मचाऱ्यांनी विहित वेळेत जिल्हा प्रशासनापर्यंत सादर न केल्याने बहुसंख्य शेतकरी मदतीपासून वंचित राहिले होते. याबाबत मनसेने आक्रमक पवित्रा घेत दिवाळीपर्यंत मागील वर्षीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता.जिल्हा प्रशासनाने याची गंभीर दखल घेतल्याने वरिष्ठ पातळीवरून सदरची नुकसान भरपाई रक्कम मंजुर करण्यात आली असून येत्या आठवड्यात ती शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याची माहिती मनसेचे तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी दिली आहे.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर याना काव्यमय मानवंदना\nनेरूर येथे वयोमर्यादित क्रिकेट स्पर्धेचे आयोजन.;युवासेनेचे रूपेश पावसकर यांच्या हस्ते उद्घाटन..\nसिंधुदुर्गातील ओसरगाव टोलनाक्यावर आज मध्यरात्रीपासून टोल वसुली होणार सुरू.MH 07 गाड्यांना 50% सवलत.\nकुडाळ आठवडा बाजारात पुन्हा एकदा नगरपंचायत प्रशासनाची मुजोरी.; बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई नाही स्थानिकांना मात्र हटवण्यासाठी प्रशासनाचा हट्टहास\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे कुडा��� मध्ये होणार जल्लोषात स्वाग.;तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती..\nसिंधुदुर्गातील ओसरगाव टोलनाक्यावर आज मध्यरात्रीपासून टोल वसुली होणार सुरू.MH 07 गाड्यांना 50% सवलत.\nकुडाळ आठवडा बाजारात पुन्हा एकदा नगरपंचायत प्रशासनाची मुजोरी.; बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई नाही स्थानिकांना मात्र हटवण्यासाठी प्रशासनाचा हट्टहास\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे कुडाळ मध्ये होणार जल्लोषात स्वाग.;तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती..\nतरंदळे खोतवाडी येथील रक्तदान शिबीरात ५१ रक्तदात्यांचे रक्तदान..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.actualidadiphone.com/mr/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%89%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%AC-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%93-%E0%A4%AA%E0%A5%89%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%9A-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87/", "date_download": "2022-11-30T23:37:50Z", "digest": "sha1:RQBROLKJDL5RMHPLRH7XUB7CZLWZBCG5", "length": 11514, "nlines": 127, "source_domain": "www.actualidadiphone.com", "title": "स्पॉटिफाई YouTube च्या विरूद्ध स्पर्धा करण्यासाठी व्हिडिओ पॉडकास्ट लाँच करते आयफोन बातम्या", "raw_content": "\nस्पॉटिफाईने YouTube विरूद्ध स्पर्धा करण्यासाठी व्हिडिओ पॉडकास्ट लाँच केले\nइग्नासिओ साला | | वर अपडेट केले 22/07/2020 12:32 | आयफोन बातम्या, आमच्या विषयी\nयूट्यूब एक झाला आहे प्लॅटफॉर्म जेथे सर्वकाही फिट होते, अगदी वास्तविक पॉडकास्ट जसे आम्ही दर आठवड्यात रेकॉर्ड करतो वास्तविक अचल आयडॉनवरून. गेल्या वर्षात, स्पॉटीफाने बर्‍याच पॉडकास्टशी संबंधित हालचाली केल्या, भिन्न प्लॅटफॉर्म खरेदी केले आणि काही सामग्री निर्मात्यांना त्यांच्या व्यासपीठावर केवळ पोस्ट करण्यासाठी भिन्न सौदे केले.\nयूएस पॉडकास्ट स्टार जो रोगन व्यतिरिक्त, स्पॉटिफाई मिशेल ओबामा त्याच्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्मवर देखील दिसतील. या दोन साइन इन केल्याबद्दल धन्यवाद, मोठ्या ब्रॅण्ड पॉडकास्ट्स जाहिरातीसाठी एक रंजक व्यासपीठ कसे आहेत हे पाहण्यास सुरवात झाली आहे आणि ज्यावरून स्पॉटिफाईला स्पष्टपणे एक महत्त्वपूर्ण स्लाईस मिळवायची आहे.\nपॉडकास्ट जगात स्पोटिफायच्या प्रयत्नांशी संबंधित ताजी बातमी आम्हाला त्यात सापडली आमच्या आवडत्या पॉडकास्टच्या व्हिडिओंचा आस्वाद घेणे आता शक्य झाले आहे (जोपर्यंत ते उपलब्ध असतील तोपर्यंत) स्वीडिश संगीत स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मद्वारे.\nयूट्यूबपेक्षा वेगळ्या, स्पॉटिफायमध्ये, आम्ही केवळ आवडत्या पॉडकास्टच्या ऑडिओचा आनंद घेऊ शकतो पार्श्वभूमीत खेळत राहील जेव्हा आम्ही डिव्हाइस लॉक करतो, आम्ही अनुप्रयोग स्विच करतो किंवा स्क्रीन बंद करतो. हे लक्षात ठेवले पाहिजे की स्पॉटिफाई पॉडकास्ट प्लॅटफॉर्म प्रत्येकासाठी विनामूल्य आहे आणि त्यांचा आनंद घेण्यासाठी आपणास सशुल्क ग्राहक बनण्याची आवश्यकता नाही.\nया प्लॅटफॉर्मवर आधीपासून उपलब्ध प्रथम व्हिडिओ पॉडकास्ट आहेत:\nआमच्या Youtube चॅनेलला सबस्क्राईब करा\nबास्केटबॉल 2.0 चे पुस्तक\nव्हॅन लाथन आणि रॅशेल लिंडसे सह उच्च शिक्षण\nस्पॉटिफाई संख्या प्रत्येक तिमाहीत वाढतच आहेतो पॉडकास्टवर बनवतो त्या पैजांबद्दल आभारी आहे. प्रवाहात आमचे आवडते संगीत आणि पॉडकास्टसाठी आणखी एक ऐकण्यासाठी अनुप्रयोग वापरणे फारच आरामदायक आहे.\nतसेच, त्यांना रेकॉर्ड कंपन्यांना पैसे देण्याची गरज नाही आणि जरी काही नवीनतम चिन्हे महाग आहेत, नवीन आणि मोठ्या जाहिरातदारांना आकर्षित केल्यामुळे त्यांना या गुंतवणूकीवर सहजतेने कमाई करता येते.\nलेखाची सामग्री आमच्या तत्त्वांचे पालन करते संपादकीय नीति. त्रुटी नोंदविण्यासाठी क्लिक करा येथे.\nलेखाचा संपूर्ण मार्ग: आयफोन बातम्या » आयफोन बातम्या » स्पॉटिफाईने YouTube विरूद्ध स्पर्धा करण्यासाठी व्हिडिओ पॉडकास्ट लाँच केले\nआपल्याला स्वारस्य असू शकते\nटिप्पणी करणारे सर्वप्रथम व्हा\nआपली टिप्पणी द्या उत्तर रद्द करा\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित केले आहेत *\nमी स्वीकारतो गोपनीयता अटी *\nडेटासाठी जबाबदार: AB इंटरनेट नेटवर्क 2008 SL\nडेटाचा उद्देशः नियंत्रण स्पॅम, टिप्पणी व्यवस्थापन.\nडेटा संप्रेषण: कायदेशीर बंधन वगळता डेटा तृतीय पक्षास कळविला जाणार नाही.\nडेटा संग्रहण: ओकेन्टस नेटवर्क (EU) द्वारा होस्ट केलेला डेटाबेस\nअधिकारः कोणत्याही वेळी आपण आपली माहिती मर्यादित, पुनर्प्राप्त आणि हटवू शकता.\nमला वृत्तपत्र प्राप्त करायचे आहे\nAppleपल हेडफोनसाठी स्थान आणि जेश्चर ओळख\nAppleपल Chinaपल वॉचसाठी नवीन आव्हान घेऊन चीनमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करणार आहे\nआपल्या ईमेलमध्ये नवीनतम आयफोन बातम्या मिळवा\nमी कायदेशीर अटी स्वीकारतो\nआयफोन अनलॉक करत आहे\nआमच्या विनामूल्य वृत्तपत्राची सदस्यता घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathihq.com/stories/", "date_download": "2022-11-30T23:09:37Z", "digest": "sha1:VG7WNUXHB33SDUYAIZMC5RRTBKAGCNPA", "length": 1570, "nlines": 10, "source_domain": "www.marathihq.com", "title": "Stories - MarathiHQ.com", "raw_content": "\nDisclaimer: या वेबसाइटमधील माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने प्रदान केली गेली आहे. या साइटवरील कोणत्याही माहिती प्राप्तकर्त्याने, ग्राहकांनी किंवा अन्यथा, समस्येतील विशिष्ट तथ्ये आणि परिस्थितीबद्दल योग्य कायदेशीर किंवा इतर व्यावसायिक सल्ला न घेता साइटमध्ये समाविष्ट असलेल्या कोणत्याही सामग्रीच्या/माहितीच्या आधारावर कृती करण्यास किंवा कार्य करण्यास टाळावे. या वेबसाइटच्या कोणत्याही किंवा सर्व सामग्रीच्या आधारे घेतलेल्या किंवा न केलेल्या कारवाईच्या संदर्भात आम्ही सर्व जबाबदाऱ्या स्पष्टपणे अस्वीकृत करतो.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%8C%E0%A4%B7-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2022-12-01T01:28:03Z", "digest": "sha1:W4F63YWXVPZDSH7OV5RX4XLQX7E33DSC", "length": 5371, "nlines": 102, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "पौष महिना | थिंक महाराष्ट्र", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nHome Tags पौष महिना\nभोगी – आनंदाचा आणि उपभोगाचा सण\nपौष महिन्‍यात येणा-या मकरसंक्रांतीच्‍या सणाच्‍या आदल्‍या दिवसाला 'भोगी' असे म्हणतात. तो आनंदाचा आणि उपभोगाचा सण अशी लोकधारणा आहे. त्‍या दिवशी घर आ‍णि आजूबाजूचा परिसर...\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://iyemarathichiyenagari.com/karbhawadi-drip-irrigation-success-story/", "date_download": "2022-12-01T01:07:46Z", "digest": "sha1:4655GXIVJBCUVX3AEIK4ZOHWHWKAS45J", "length": 34493, "nlines": 251, "source_domain": "iyemarathichiyenagari.com", "title": "ठिबकनंतर आता कारभारवाडी सेंद्रिय शेतीकडे... - इये मराठीचिये नगरी", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी महाराज यांना संत तुकारामांनी पाठवलेले अभंग\nमराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nछत्रपती शिवाजी महाराजांचे पर्यावरणीय विचार\nमुक्त्यारी समारंभ अथवा श्रीमन्महाराज शाहू छत्रपती, सरकार करवीर यांचा राज्याधिकारस्वीकारोत्सव\nजाणून घ्या अत्यंत दुर्मिळ बॉम्बे किंवा एचएच रक्तगटाबद्दल…\nसंत ज्ञानेश्‍वरांची परंपरा पुढे नेणारे देवनाथ कोण होते \nहे झाड केवळ आढळते महाराष्ट्रात…\nViral Video : फळे काढणीचे सोपे अन् टाकावू बाटलीपासून केलेलं यंत्र…\nNeettu Talks : कार्बन लेसर फेसियल ट्रिटमेंट आहे तरी काय \nझाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या सासरच्या मुळगावाची अशीही ओळख\nअभ्यासक्रमांचे उपयुक्तता मूल्य वाढविण्यासाठी…\nसह्याद्रीच्या कोंदणात वसलेला रांगडा किल्ला…\nचिमणी नक्की काय बोलत असावी बरं….\nपालकचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढल्याचा दावा\nजाणून घ्या माणसाच्या जन्माची गोष्ट…\nसोनसरी, पंद अन् सह्याद्री…\nशाश्वत विकास संकल्पनेचा विचार गरजेचा\nविदर्भातील शेतीक्षेत्रात आढळतात ‘हे’ पक्षी\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nHome » ठिबकनंतर आता कारभारवाडी सेंद्रिय शेतीकडे…\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nठिबकनंतर आता कारभारवाडी सेंद्रिय शेतीकडे…\nश्री ज्ञानेश्‍वरीतील पहिल्या अध्यायातील ही ओंवी असे सांगते की झाडांच्या मुळांना पाणी घातले असता अनायासें फांद्या व पाने यांना टवटवी येते. हाच विचार कोल्हापूर जिल्ह्यातील कारभारवाडी येथील शेतकऱ्यांनी जोपासला आहे. संपूर्ण गावावे ठिबक सिंचनला एकमुखाने साथ देली. आता कारभारवाडी ठिबकनंतर सेंद्रीय शेतीकडे वळली आहे. कसा केला आहे गावाने विकास \nराजेंद्र घोरपडे, मोबाईल 9011087406\nकोल्हापूर जिल्हा शेतीच्या बाबतीतीत सधन मानला जातो. याचे मुख्य कारण म्हणजे या जिल्ह्यात सर्वत्र बाराही महिने पाण्याची उपलब्धता असते. जिल्ह्याच्या पश्चिम भागात नदीच्या उगमस्थानी मोठाली धरणे आ��ेत. तर जिल्ह्यात लघु प्रकल्पांचीही संख्या अधिक आहे. पावसाचे पाणी साठवूण ठेऊन उन्हाळ्यात टंचाई भासणार नाही याचे नियोजन केले जाते. पाणी मुबलक असले की त्याचा कसाही वापर होतो. पण आता पाण्याच्या योग्य वापराच्या नियोजनातही हा जिल्हा आघाडी घेण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करत आहे. यातूनच जिल्ह्यातील कारभारवाडी हे संपूर्ण गाव ठिबक सिंचनाखाली आणले. यातून गावातील अल्पभूधारकापासून मोठ्या बागायतारापर्यंत सर्वांनाच याचा लाभ झाला आहे. गावातील ऐक्याने हे साध्य करून दाखवले आहे. गेल्या एक दोन वर्षात या गावातील पिकपध्दतीमध्येही मोठा बदल झाला आहे. कै. शिवा रामा पाटील सहकारी पाणी पुरवठा संस्थेच्या माध्यमातून गावातील 102 एकर क्षेत्रावर ठिबक सिंचन केले आहे. पाणी आणि खताचे व्यवस्थापन राखत गावाने गेल्या काही वर्षात शेतीचे चित्रच पालटवले आहे. केवळ ठिबकमुळे या गावातील पिक पद्धतीतही मोठा बदल झाला आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांनाही यामध्ये मोठा लाभ झाला आहे. पिकांच्या उत्पादनातही मोठी वाढ झाली आहे.\nकारभारवाडी (ता. करवीर) या गावाला भोगावतीचे पाणी मुबलक आहे. यातूनच या गावात ऊसाचे क्षेत्र वाढले. पण पाटपाण्याचा अतोनात वापराने गावातील जमिनीचा पोत बिघडत चालला होता. साहजिकच याचा परिणाम उसाच्या उत्पादनावर झाला. एकरी केवळ २७ ते ३० टन ऊस उत्पादन मिळायचे.\n– डाॅ. नेताजी पाटील,\nचेअरमन, कै. शिवा रामा पाटील सहकारी पाणीपुरवठा संस्था मर्यादित, कारभारवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर\nपाण्याच्या अतीवापराने शेतीची स्थिती बिघडत चालल्याचे कृषी विभागाच्या लक्षात आले. त्यांनी पारंपरिक पद्धती बदलल्याशिवाय शेती फायद्यात येणार नसल्याची बाब स्पष्ट केली. तत्कालिन करवीर तालुका कृषी अधिकारी डी. बी. पाटील, तालुका कृषी अधिकारी हरिदास हावळे, कृषी सहायक सतीश वर्मा यांनी ठिबक सिंचनाचा पर्याय सुचवला. पण गावात हा विचार रुजवणे तितके सोपे नव्हते. हे आव्हान कृषी विभागाने स्वीकारत गावकऱ्यांना योग्य मार्गदर्शन केले. ठिबक सिंचन केवळ पाणी वाचवण्यासाठी करायचे अशी मानसिकता असलेल्या शेतकऱ्यांना समजवण्यासाठी सांगली जिल्ह्यातील अहिरवाडी आणि गोटखिंडी या गावांना भेट देण्यात आली.\nकाकडीच्या सालीपासून पॅकेजिंग मटेरियल\nहसूर दुमाला येथील शेतकरी संतोष पाटील यांचा ठिबकचा प्रकल्पाचीही प्रत्��क्ष पाहणी करून ग्रामस्थांना त्यांचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्याशी बोलण्यानंतर, प्रगती पाहिल्यानंतर शेतकऱ्यांना विश्‍वास आला. त्यातून २०१५ मध्ये गावात स्वयंचलित ठिबक सिंचन प्रकल्प उभा राहीला. या प्रकल्पानंतर गावच्या शेतीचे स्वरूपच बदलून गाव अधिक एकसंध झाला आहे. शेतकऱ्यांच्या ऊस उत्पादनात दुप्पटी, तिपटीने वाढ झाली. ते आंतरपीकही घेऊ लागले. यातून पैसा खेळता राहू लागला.\nपाणी व खत व्यवस्थापनातून या परिसरातील शेतीचे चित्रच पालटले आहे. विशेष म्हणजे या योजनेत एक ते पाच गुठा क्षेत्र असणारे 16 अल्पभूधारक शेतकरीही आता उत्पन्न घेऊ लागले आहेत. पट्टा पद्धत, एक डोळा बेणे, रोप लागवड, काटेकोर पाणी व खत व्यवस्थापन अशा नव्या तंत्राकडे शेतकरी वळल्याने केवळ ५५ लाख लिटर पाण्यामध्ये उसाची उत्पादकताही अधिक वाढली आहे.\nगट शेतीच्या माध्यमातून आता गावात ग्रीन हाऊस उभारण्याचे काम सुरु आहे. लवकरच याचे काम पूर्ण होईल. भाजीपाला विक्रीसाठी संघाची निर्मितीही करण्यात येत आहे. गावासाठी कोल्ड स्टोअर व भाजीपाला वाहतूकीसाठी कोल्ड व्हॅनही मंजूर झाली आहे. म्हणजे गावचा भाजीपाला आता मुंबई, पुणे आदी शहरांमध्येही जाऊ शकणार आहे. भाजीपाला संघासाठी ३५ लाख रुपये मंजूर झाले आहेत. एकदोन वर्षात आता हा प्रकल्पही गावात उभा राहील.\n– सतिष वर्मा, कृषी सहाय्यक, करवीर तालुका, मोबाईल – 7588185950\nगावाचे भौगोलिक क्षेत्र – ६९ हेक्‍टर\nपिकांखालील क्षेत्र – ६२ हेक्‍टर\nठिबक खाली आलेले क्षेत्र – १०२ एकर\nठिबक योजनेत सहभागी शेतकरी – १३१\nएक हेक्‍टरपेक्षा कमी क्षेत्र असणारे शेतकरी – १०६\nएक ते दोन हेक्‍टर क्षेत्र असणारे शेतकरी – २२\nदोन हेक्‍टरपेक्षा जास्त क्षेत्र असणारे शेतकरी – ३\nठिबक सिंचनापूर्वीची स्थिती :\nपारंपरिक पद्धतीने ऊस व भाताची लागवड.\nतीन फुटाची सरी, आंतरपीक म्हणून फार तर मका.\nपाटपाण्याद्वारे नियोजन. अनिश्चित पाणी दिले जाई.\nभारनियमनामुळे पाणी नियोजनात अडचणी. वेळी अवेळी पाणी देण्यासाठी शेतावर जावे लागे.\nएकाच वेळी अधिक पाणी देण्याची मानसिकता. अतिपाणी वापरामुळे जमिनीची प्रत खालावलेली.\nपाटपाण्यामध्ये १५ ते २० एकरासाठी एक ‘टी’ असायची. यामुळे पाटातील तणांचे बी शेतात येऊन तणांचा प्रादुर्भाव वाढत असे. भांगलणीचा खर्च वाढे.\nएकरी ऊसउत्पादन केवळ २५ ते ३० टन.\nगावात एक ते पाच गुंठे क्षेत्र असणारे १६ शेतकरी आहेत. पूर्वी शेतातून फायदा नसल्याने शेतीविषयी अनास्था वाढली होती. गावात एकसंधपणा राहिला नव्हता.\nमाझ्या शिक्षणाची पालवी फुलविणारे साहित्यिक : डॉ नागनाथ कोत्तापल्ले\nइचलकरंजी संस्कृती प्रतिष्ठानतर्फे कादंबरी पुरस्कार जाहीर\nथंडीत त्वचेची अशी घ्या काळजी…\nचला जाणूया नदीला अभियानाचा दुसरा टप्पा…\nसमाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे पुरस्कार जाहीर\nऊस लागवडीसाठी पट्टा पद्धतीचा अवलंब. साडेचार फुटाच्या पट्ट्यामध्ये भाजीपाला पिके, झेंडू, कांदा, हरभरा, भुईमूग अशी पिके घेतली जातात.\nएक डोळा किंवा रोप पद्धतीने ऊस लागवड. बेण्यात बचत.\nतणाचा प्रादुर्भाव कमी. परिणामी भांगलणीचा खर्च ८० टक्क्यांनी कमी झाला.\nस्वयंचलित ठिबक सिंचन, खतांचे नियोजन यामुळे उसाचे उत्पादन एकरी २७ टनावरून ५० ते ८० टनावर पोहोचले.\nएकूण उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादनामध्ये वाढ. एकरी ५५ ते ८० टनापर्यंत ऊस उत्पादन मिळत आहे.\nवेळी अवेळी शेतात पाणी देण्याचे कष्ट वाचले. नफा वाढल्याने शेतकऱ्यांत समाधान दिसत आहे.\nआता होतेय बचतच बचत\nपाटपाण्यावर लागवड करताना एकरी २४०० ऊस बेणे (म्हणजे ३ टन ऊस) लागत असे. अलीकडे एक डोळा पद्धतीने, रोपांची लागवड केली जात असल्याने केवळ ४०० उसांत एक एकर लागवड होते. प्रतिएकर अंदाजे अडीच टन ऊस बेणे व खर्च वाचतो.\nपाटपाणी पद्धतीत उसाला एकरी १ कोटी दहा लाख लिटर पाणी लागे. आता ठिबकनंतर एकरी केवळ ५५ लाख लिटर पाणी पुरेसे होते. ५० टक्के पाणी वाचले.\nपाटपाण्यासाठी वार्षिक ७८,३०० युनिट वीज वापरली जाई. आता केवळ ५३ हजार युनिट वीज पुरेशी होते. ३२ टक्के वीजबचत झाली.\nस्वयंचलित ठिबक सिंचन पद्धतीतील दुहेरी गाळण यंत्रणातून तणांचे बी येणे रोखले गेल्याने तणांचे प्रमाण अत्यल्प राहते. भांगलणीचा खर्च कमी झाला.\nविद्राव्य खतांच्या वापरामुळे ऊस उत्पादकतेत दुप्पट, तिपटीने वाढ.\nप्रत्येक शेतकरी खताचे नियोजन पीकनिहाय वेगवेगळे करतो. त्यासाठी ठिबकद्वारे खते देण्यासाठी बॅटरी पंपाचा वापर केला जातो.\nअसंतुलित खत व पाणी वापर थांबल्याने जमिनीची कार्यक्षमता वाढली.\nउसाबरोबरच भाजीपाला आंतरपिके घेतली गेल्याने खेळता पैसा उपलब्ध झाला.\n१ टन ऊस उत्पादनासाठी पाट पाणी पद्धतीत ४०० टन पाणी लागे, ते आता केवळ १२० टन पाण्यातही चांगले उत्पादन मिळत आहे.\nपूर��वी पाटपाणी पद्धतीत एकूण उत्पादनखर्च एकरी ६३९०० रु. होत असे, तो आता सुधारीत लागवड पद्धती व ठिबक सिंचनमुळे ४०८०० रु. पर्यंत कमी झाला आहे.\nगावात तीन शेतकरी सोडले तर सर्व शेतकरी अल्पभूधारक आहेत. एक हेक्टरपेक्षा कमी म्हणजे अगदी दहा ते वीस गुंठ्यांमध्ये ऊस किंवा अन्य पिके घेऊन चरितार्थ कसा चालणार, ही विवंचना होती. मात्र, ठिबक सिंचनमुळे एक ते पाच गुंठे क्षेत्र असणारे १६ शेतकरी चांगले ऊस व भाजीपाला उत्पादन घेत आहेत. ही समाधानाची बाब आहे.\nगावात पंचविस हायड्रोफोनीक युनिट उभारण्यात आले आहेत. यातून गावातील चाऱ्याचा प्रश्न सुटला आहे. एका युनिटमधून किमान पाच जनावरांना लागणारा चारा मिळतो आहे. भाजीपाला संघासाठीची इमारत ( इंटिग्रेटेट पॅक हाऊस), ऱेफर व्हॅन, दोन एकरावर ग्रीन हाऊस, दहा हजार पक्षाचे कुकुटपालन, महिला गृह उद्योग यामध्ये मिरची कांडप, आॅईल मिल, शेवया मशिन, मसाला मिक्स करण्याचे यंत्र त्यासाठीची इमारत हे महिला गृह उद्योगाअंतर्गत उभारण्यात येत आहे. ३० लाखाची अवजार बॅंक गावात उभारण्यात आली आहेत.\nडाॅ. नेताजी पाटील, चेअरमन, कै. शिवा रामा पाटील सहकारी पाणीपुरवठा संस्था मर्यादित, कारभारवाडी, ता. करवीर, जि. कोल्हापूर मोबाईल 9421113233\nअशी होती ऊस उत्पादनातील वाढ\nऊस उत्पादनातील वाढ शेतकरी (एकूण १३१ पैकी)\n०-२५ टक्के वाढ ९ शेतकरी\n२५-५० टक्के वाढ १७ शेतकरी\n५०- ७५ टक्के वाढ ७५ शेतकरी\n७५- १०० टक्के वाढ ३० शेतकरी\nशेतकऱ्यांना व्हाॅट्सअप ग्रुपमधून मार्गदर्शन\n१३१ शेतकऱ्यांचा व्हॉट्‌सअप ग्रुप तयार केला असून, त्यावर दररोज पाण्याची वेळ निश्‍चित केलला तक्ता पाठवला जातो. त्यानुसार आपल्या शेतात जाऊन निश्चित झालेल्या वेळी केवळ व्हॉल्व सुरू-बंद करावा लागतो. यात कष्ट आणि वेळ दोन्ही वाचले आहेत. नियमित वेळ माहित असल्याने अन्य कामांकडे लक्ष देणे शक्य होते. शेतीसह शेतकरी अन्य कामे, उद्योग, नोकरी यावर निर्धास्त जाऊ शकतात.\nघराघरात गांडूळ खताची निर्मिती\nसंपूर्ण गाव ठिबक सिंचनखाली आल्यानंतर आता संपूर्ण गाव सेंद्रिय शेतीखाली आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कृषी विभागाच्या वतीने शेतीशाळा घेत गांडूळखत व दशपर्णी अर्क निर्मितीचे प्रात्यक्षिके घेतली जात आहेत. त्यातून गावात 65 गांडूळ खतनिर्मिती युनिट (बांधीव बेड) उभे राहिले आहेत. आता टप्प्याटप्प्याने प्रत्येक घरात गांडूळ खत तयार करण्यात येत आहे. दशपर्णी अर्क निर्मितीसाठी घरटी तीन बॅरेल देण्यात आली आहेत. दशपर्णी अर्क निर्मिती, जीवमृत्र, सेंद्रिय शेती ओषधे तयार करण्यात येत आहेत. यातून आता ठिबकनंतर गाव आता सेंद्रिय शेतीकडे वळला आहे.\nपेडगावचा शहाणा ही म्हण कशावरून पडली माहिती आहे का\nवडणगेतील महिला म्हणतात, इंग्रजी नव्हे जर्मनही येते..\nटीम इये मराठीचिये नगरी\nसडे संवर्धन काळाची गरज\nबेहड्याची खरी ओळख ही भेळा म्हणूनच…\nसोनामुखी (ओळख औषधी वनस्पतीची)\nमाझ्या शिक्षणाची पालवी फुलविणारे साहित्यिक : डॉ नागनाथ कोत्तापल्ले\nइचलकरंजी संस्कृती प्रतिष्ठानतर्फे कादंबरी पुरस्कार जाहीर\nथंडीत त्वचेची अशी घ्या काळजी…\nचला जाणूया नदीला अभियानाचा दुसरा टप्पा…\nसमाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे पुरस्कार जाहीर\nV. R. Gavhane on दोलायमानतेवर चिंतन हवे – डॉ. माधव चितळे\nराजू मरवे-बेळगाव on मलकापूर येथील प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालयात पर्यावरणपूरक दसरा साजरा\nअरूण झगडकर on झाडी शब्दसाधक शिक्षक पुरस्कार\nShashikant Shinde on शिक्षणाचे पसायदान: शैक्षिक यज्ञ \nस्वप्नातून बाहेर पडून वास्तवात राहायला शिकावे\nप्रश्न मुळापासून सोडवायला हवेत तरच ते सुटतात\nनिसर्गातील मुक्त आनंदच देतो मनाला उभारी\nसृष्टीतील सर्व जीवातील ब्रह्म जाणून व्हावे सर्वज्ञ\nमुक्त होणे म्हणजे तरी काय \nप्रेमाच्या पेटीनेच गाठता येतो मोक्षाचा तीर\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा (94)\nकाय चाललयं अवतीभवती (383)\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान (74)\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास (445)\nश्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/1084/", "date_download": "2022-11-30T23:23:28Z", "digest": "sha1:G4HKZ5ISCHLXEIMDH5SINU5B7IY6QGCR", "length": 10199, "nlines": 50, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "मोदी सरकारची स्वस्त घरची ही यो��ना जाणून घ्या कसा अर्ज करावा..", "raw_content": "\nमोदी सरकारची स्वस्त घरची ही योजना जाणून घ्या कसा अर्ज करावा..\nपंतप्रधान आवास योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या 1.75 लाख घरांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी उद्घाटन केले. त्यांनी मध्य प्रदेशात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत (ग्रामीण) व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित केलेल्या ‘गृह प्रवेश’ कार्यक्रमात भाग घेतला. राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनीही या कार्यक्रमास हजेरी लावली.याप्रसंगी पंतप्रधान मोदींनी या नवीन घरात प्रवेश केलेल्या 1 .75 लाख कुटुंबांचे अभिनंदन व अभिवादनही केले. मोदी सरकारच्या मुख्य आश्वासनांपैकी एक म्हणजे “2022 पर्यंत सर्वांसाठी घर”, ज्यासाठी पीएमएवाय-जी (प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण) या योजनेची 20 नोव्हेंबर 2016 रोजी सुरूवात करण्यात आली.\nआतापर्यंत देशभरात 1.14 कोटी घरे बांधली गेली आहेत.आतापर्यंत मध्य प्रदेश राज्यातील 17 लाख गरीब कुटुंबांना या योजनेचा लाभ झाला आहे. ही सर्व घरे गरीब लोकांसाठी आहेत ज्यांच्याकडे एकतर घरे नव्हती किंवा तुटलेली घरे होती. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरे दिली जातात त्यांना पाणी, एलपीजी आणि वीज जोडणीही मिळते. आपणही या योजनेचा कसा फायदा घेऊ शकता हे जाणून घेऊयातअर्ज कसा करावा या योजनेचे एक लक्ष्य महिला सबलीकरण हे आहे.पीएमएवाय-जी अंतर्गत 67 टक्के घरे एकतर महिलेच्या नावावर आहेत किंवा पती-पत्नी दोघांच्याही नावावर आहेत. सरकारने ग्रामस्थांसाठी मोबाइल अ‍ॅप तयार केले आहे. आपण Google Play वरून हे अ‍ॅप डाउनलोड करू शकता. हे अॅप मोबाईलवर डाउनलोड केल्यानंतर मोबाईल नंबरच्या मदतीने लॉगिन करा. आपल्याला एक ओटीपी मिळेल. ओटीपीसह लॉग इन करा आणि आवश्यक तपशील प्रविष्ट करा. लक्षात ठेवा की आपण दिलेल्या माहितीच्या आधारे सरकार आपल्याला फायदा मिळू शकेल की नाही याचा निर्णय घेते. ज्यांना याचा फायदा होऊ शकेल त्यांची नावे वेबसाइटवर टाकली जातात.\nअसे जाणून घ्या आपले नाव लिस्टमध्ये आहे की नाही\nज्यांना आपले घर बांधायचे आहे परंतु पैशाअभावी ते करण्यास असमर्थ आहेत त्यांना या योजनेंतर्गत अर्ज केल्यास सरकारी मदत मिळेल. एकदा वर नमूद केलेल्या पद्धतीने अर्ज केल्यास लाभार्थ्यांच्या यादीमध्ये आपले नाव तपासावे लागेल. आपण हे काम पीएमएवाय-जी वेबसाइटवर (https://pmaymis.gov.in/) भेट देऊन करू ��कता.यावेबसाइटवर ‘सर्च बेनिफिशियरी’ वर जा. क्लिक केल्यावर एक नवीन पृष्ठ उघडेल. आता आपले नाव येथे प्रविष्ट करा, आपल्या नावाचे आणखीही लोक असू शकतात म्हणून प्रत्येकाची नावे समोर येतील. त्यामध्ये आपले नाव शोधू शकता.या योजनेचा मोठा फायदा काय आहे \nपीएमएवाय-जी अंतर्गत तुम्हाला फक्त 6% व्याज दरावर 6 लाख रुपयांचे कर्ज मिळू शकते. या योजनेत आपणास शासकीय सहाय्य देखील मिळते ज्यामध्ये केंद्र व राज्य सरकार 60:40 च्या गुणोत्तरात सहाय्य करतात. पीएमवाय-जी अंतर्गत प्रत्येक लाभार्थ्यास 1.20 लाख रुपयांचे 100% अनुदान दिले जाते. या योजनेंतर्गत सन 2022 पर्यंत 2.95 कोटी घरे बांधण्याचे लक्ष्य ठेवले आहे.\nअभिनेता सोनू सूद चा आता गरजू मुलांना स्कॉलरशिप सुरू करण्याचा निर्णय जाणून घ्या..\nकांदळगाव येथे रेडकर हॉस्पिटल रिसर्च सेंटर कोव्हीड आरोग्य केंद्राचे लोकार्पण..\nसिंधुदुर्गातील ओसरगाव टोलनाक्यावर आज मध्यरात्रीपासून टोल वसुली होणार सुरू.MH 07 गाड्यांना 50% सवलत.\nकुडाळ आठवडा बाजारात पुन्हा एकदा नगरपंचायत प्रशासनाची मुजोरी.; बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई नाही स्थानिकांना मात्र हटवण्यासाठी प्रशासनाचा हट्टहास\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे कुडाळ मध्ये होणार जल्लोषात स्वाग.;तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती..\nसिंधुदुर्गातील ओसरगाव टोलनाक्यावर आज मध्यरात्रीपासून टोल वसुली होणार सुरू.MH 07 गाड्यांना 50% सवलत.\nकुडाळ आठवडा बाजारात पुन्हा एकदा नगरपंचायत प्रशासनाची मुजोरी.; बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई नाही स्थानिकांना मात्र हटवण्यासाठी प्रशासनाचा हट्टहास\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे कुडाळ मध्ये होणार जल्लोषात स्वाग.;तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती..\nतरंदळे खोतवाडी येथील रक्तदान शिबीरात ५१ रक्तदात्यांचे रक्तदान..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://kolaj.in/tag_search.php?v=%E0%A4%9C%E0%A4%97", "date_download": "2022-11-30T23:29:43Z", "digest": "sha1:7AMIVMECSGEPIJU6LJQBBIGDOMYJED3A", "length": 185759, "nlines": 1003, "source_domain": "kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\nअब तेरा क्या होगा जगदीशन\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nतमिळनाडूचा नारायण जगदीशन हा एक अवलिया क्रिकेटपटू. धावा आणि विक्रम हातात हात घालून त्याच्यासोबत फॉर्म्युला-वन कारच्या वेगानं सुसाट प्रवास करतायत. ओपनर आणि विकेट कीपिंग ही त्याची खासियत आहे. त्याचं सध्य���चं वय २६ म्हणजेच कारकीर्द घडू शकेल असं आहे. पण ते टिकेल याची शाश्वती काय कारण क्रिकेट हा असाच अनिश्चिततेचा खेळ आहे.\nविजय हजारे ट्रॉफी स्पर्धा\nअब तेरा क्या होगा जगदीशन\nतमिळनाडूचा नारायण जगदीशन हा एक अवलिया क्रिकेटपटू. धावा आणि विक्रम हातात हात घालून त्याच्यासोबत फॉर्म्युला-वन कारच्या वेगानं सुसाट प्रवास करतायत. ओपनर आणि विकेट कीपिंग ही त्याची खासियत आहे. त्याचं सध्याचं वय २६ म्हणजेच कारकीर्द घडू शकेल असं आहे. पण ते टिकेल याची शाश्वती काय कारण क्रिकेट हा असाच अनिश्चिततेचा खेळ आहे......\nलोकसंख्या वाढतेय आपल्या प्रश्नांचं काय\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nसंयुक्त राष्ट्राचा लोकसंख्येविषयीचा एक रिपोर्ट आलाय. १५ नोव्हेंबरला जगाच्या लोकसंख्येनं ८०० कोटींचा आकडा गाठल्याचं हा रिपोर्ट सांगतोय. हा केवळ एक आकडा नाहीय तर आपल्या पृथ्वीचं पुढचं भविष्यही यामधे दडलंय. लोकसंख्या वाढ हे सध्याचं आव्हान असलं तरी त्यातून विकासाच्या अनेक शक्यता निर्माण होतील असं म्हटलं जातंय. पण त्याआधी आपल्या मूळ प्रश्नांचा शोध घ्यायला हवा.\nलोकसंख्या वाढतेय आपल्या प्रश्नांचं काय\nसंयुक्त राष्ट्राचा लोकसंख्येविषयीचा एक रिपोर्ट आलाय. १५ नोव्हेंबरला जगाच्या लोकसंख्येनं ८०० कोटींचा आकडा गाठल्याचं हा रिपोर्ट सांगतोय. हा केवळ एक आकडा नाहीय तर आपल्या पृथ्वीचं पुढचं भविष्यही यामधे दडलंय. लोकसंख्या वाढ हे सध्याचं आव्हान असलं तरी त्यातून विकासाच्या अनेक शक्यता निर्माण होतील असं म्हटलं जातंय. पण त्याआधी आपल्या मूळ प्रश्नांचा शोध घ्यायला हवा......\nचिलीच्या लोकांनी नव्या संविधानाविरोधात कौल का दिला\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nदक्षिण अमेरिकेतल्या चिली देशात १९८०ला नवउदारमतवादी संविधान आलं. आजपर्यंत त्याच संविधानावर देश चालत होता. पण या संविधानानं तिथली आर्थिक, सामाजिक रचनाच मोडीत काढली. मागची तीन वर्ष चिली लोक हे संविधान बदलावं म्हणून आंदोलन करतायत. पण तिथल्या लोकांमधेच संभ्रम आहे. चिलीच्या लोकांना आर्थिक, सामाजिक लोकशाहीची हमी देणारं नवं संविधान आलं खरं पण त्याविरोधात लोकांनी मतदान केलंय.\nचिलीच्या लोकांनी नव्या संविधानाविरोधात कौल का दिला\nदक्षिण अमेरिकेतल्या चिली देशात १९८०ला नवउदारमतवादी संविधान आलं. आजपर्यंत त्याच संविधानावर देश चालत होता. पण या संविधानानं ति���ली आर्थिक, सामाजिक रचनाच मोडीत काढली. मागची तीन वर्ष चिली लोक हे संविधान बदलावं म्हणून आंदोलन करतायत. पण तिथल्या लोकांमधेच संभ्रम आहे. चिलीच्या लोकांना आर्थिक, सामाजिक लोकशाहीची हमी देणारं नवं संविधान आलं खरं पण त्याविरोधात लोकांनी मतदान केलंय......\nराम जगताप: शेतमजूर ते डिजिटल संपादक बनण्यापर्यंतचा प्रवास\nवाचन वेळ : ७ मिनिटं\nमहाराष्ट्र फाऊंडेशन देत असलेल्या साहित्य आणि समाजकार्य क्षेत्राशी संबंधित पुरस्कारांमागची भूमिका, विजेत्या व्यक्तींवर लिहलेले आटोपशीर लेख, त्यांचं मनोगत, फोटो आणि इतर कामं, यापूर्वीच्या पुरस्कारप्राप्त मान्यवरांची यादी असं सगळं सामावलेली ‘स्मरणिका २०२२-महाराष्ट्र फाउंडेशन’ नुकतीच प्रसिद्ध झाली. यातला पत्रकार, लेखक, संपादक राम जगताप यांच्यावर लिहलेला हा लेख.\nराम जगताप: शेतमजूर ते डिजिटल संपादक बनण्यापर्यंतचा प्रवास\nमहाराष्ट्र फाऊंडेशन देत असलेल्या साहित्य आणि समाजकार्य क्षेत्राशी संबंधित पुरस्कारांमागची भूमिका, विजेत्या व्यक्तींवर लिहलेले आटोपशीर लेख, त्यांचं मनोगत, फोटो आणि इतर कामं, यापूर्वीच्या पुरस्कारप्राप्त मान्यवरांची यादी असं सगळं सामावलेली ‘स्मरणिका २०२२-महाराष्ट्र फाउंडेशन’ नुकतीच प्रसिद्ध झाली. यातला पत्रकार, लेखक, संपादक राम जगताप यांच्यावर लिहलेला हा लेख......\nमहागाईची चर्चा प्राईम टाईममधे कधी होणार\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nमार्च महिन्याचे महागाईचे आकडे आलेत. मागच्या १७ महिन्यांच्या तुलनेत यावेळच्या महागाईचा दर सर्वाधिक असल्याचं हे सरकारी आकडे सांगतायत. मागचे तीन महिने महागाईचा दर ६ टक्क्यांवर होता. मार्चमधे हा ६.९५ टक्के झालाय. या वाढत्या महागाईचं ज्येष्ठ आर्थिक पत्रकार अनिंद्यो चक्रवर्ती यांनी न्यूजक्लिक या वेबसाईटवर केलेलं हे विश्लेषण.\nमहागाईची चर्चा प्राईम टाईममधे कधी होणार\nमार्च महिन्याचे महागाईचे आकडे आलेत. मागच्या १७ महिन्यांच्या तुलनेत यावेळच्या महागाईचा दर सर्वाधिक असल्याचं हे सरकारी आकडे सांगतायत. मागचे तीन महिने महागाईचा दर ६ टक्क्यांवर होता. मार्चमधे हा ६.९५ टक्के झालाय. या वाढत्या महागाईचं ज्येष्ठ आर्थिक पत्रकार अनिंद्यो चक्रवर्ती यांनी न्यूजक्लिक या वेबसाईटवर केलेलं हे विश्लेषण......\nकाश्मिरी पंडितांच्या विस्थापनासाठी तत्कालीन राज्यपाल जगम���हन कितपत दोषी\nवाचन वेळ : ९ मिनिटं\n‘द काश्मीर फाईल्स’ या सिनेमाने काश्मिरी पंडितांच्या प्रश्नाला पुन्हा ऐरणीवर आणलंय. यात नक्की चूक कोणाची होती यावरून खुमासदार चर्चा सध्या रंगताना दिसतेय. यात काश्मिरी पंडितांच्या विस्थापनासाठी त्यावेळचे राज्यपाल जगमोहन यांना किती प्रमाणात दोषी मानायचं आज भाजपसमर्थक त्याच्या बचावासाठी का पुढे सरसावले आहेत आज भाजपसमर्थक त्याच्या बचावासाठी का पुढे सरसावले आहेत अशा प्रश्नांची उत्तरं शोधणारा हा लेख.\nकाश्मिरी पंडितांच्या विस्थापनासाठी तत्कालीन राज्यपाल जगमोहन कितपत दोषी\n‘द काश्मीर फाईल्स’ या सिनेमाने काश्मिरी पंडितांच्या प्रश्नाला पुन्हा ऐरणीवर आणलंय. यात नक्की चूक कोणाची होती यावरून खुमासदार चर्चा सध्या रंगताना दिसतेय. यात काश्मिरी पंडितांच्या विस्थापनासाठी त्यावेळचे राज्यपाल जगमोहन यांना किती प्रमाणात दोषी मानायचं आज भाजपसमर्थक त्याच्या बचावासाठी का पुढे सरसावले आहेत आज भाजपसमर्थक त्याच्या बचावासाठी का पुढे सरसावले आहेत अशा प्रश्नांची उत्तरं शोधणारा हा लेख......\nमोदी-योगींचं फेल गेलेलं डबल इंजिन पुन्हा चालेल\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nउत्तरप्रदेशमधे सध्या विधानसभा निवडणुकीचं वारं आहे. पण गेल्या पाच वर्षात राज्याची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडलीय. कर्जाचा डोंगर वाढलाय. २०१७ला उत्तरप्रदेशमधे मोदी-योगी डबल इंजिनचा प्रयोग झाला. पण तो फेल गेल्याचं रिजर्व बँकेचे आकडे सांगतायत. राजकीय विश्लेषक सुबोध वर्मा यांनी उत्तरप्रदेशमधल्या या कारभाराचं विश्लेषण केलंय. न्यूजक्लिकवरच्या त्यांच्या विश्लेषणाचं हे शब्दांकन.\nमोदी-योगींचं फेल गेलेलं डबल इंजिन पुन्हा चालेल\nउत्तरप्रदेशमधे सध्या विधानसभा निवडणुकीचं वारं आहे. पण गेल्या पाच वर्षात राज्याची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडलीय. कर्जाचा डोंगर वाढलाय. २०१७ला उत्तरप्रदेशमधे मोदी-योगी डबल इंजिनचा प्रयोग झाला. पण तो फेल गेल्याचं रिजर्व बँकेचे आकडे सांगतायत. राजकीय विश्लेषक सुबोध वर्मा यांनी उत्तरप्रदेशमधल्या या कारभाराचं विश्लेषण केलंय. न्यूजक्लिकवरच्या त्यांच्या विश्लेषणाचं हे शब्दांकन......\nवोटर आयडी-आधार लिंकच्या भानगडीत मतदानाच्या अधिकारावर गंडांतर\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nकेंद्र सरकारचं निवडणूक सुधारणा विधेयक २०��१ लोकसभा आणि राज्यसभेत पास झालं. विधेयक पास होत असताना दोन्ही सभागृहांमधे विरोधकांनी चर्चेची मागणी केली. पण या मागणीकडे सरकारने दुर्लक्ष केलं. वोटर आयडी-आधार लिंकच्या मुद्यानं वातावरण तापवलं. निवडणूक सुधारणांच्या दृष्टीने हे महत्वाचं पाऊल असल्याचं सरकारने म्हटलंय. तर मतदाराच्या खाजगीपणावरचा हल्ला असल्याचं म्हणत विधेयकाला विरोधही होतोय.\nवोटर आयडी-आधार लिंकच्या भानगडीत मतदानाच्या अधिकारावर गंडांतर\nकेंद्र सरकारचं निवडणूक सुधारणा विधेयक २०२१ लोकसभा आणि राज्यसभेत पास झालं. विधेयक पास होत असताना दोन्ही सभागृहांमधे विरोधकांनी चर्चेची मागणी केली. पण या मागणीकडे सरकारने दुर्लक्ष केलं. वोटर आयडी-आधार लिंकच्या मुद्यानं वातावरण तापवलं. निवडणूक सुधारणांच्या दृष्टीने हे महत्वाचं पाऊल असल्याचं सरकारने म्हटलंय. तर मतदाराच्या खाजगीपणावरचा हल्ला असल्याचं म्हणत विधेयकाला विरोधही होतोय......\nउत्तरप्रदेशच्या धार्मिक ध्रुवीकरणामागे दडलाय बेरोजगारीचा अजेंडा\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nपुढच्या वर्षी उत्तरप्रदेश विधानसभेची निवडणूक होऊ घातलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोट्यवधींच्या योजना जाहीर केल्यात. त्यासोबतच धार्मिक ध्रुवीकरणाचा अजेंडाही सेट केला गेलाय. उत्तरप्रदेशमधली वाढती बेरोजगारी ध्रुवीकरणाचं महत्वाचं कारण आहे. त्याचा वापर करून तरुणांची माथी भडकवली जातायत. उत्तरप्रदेश जिंकायची बेरोजगाराची स्ट्रॅटेजी नेमकी काय आहे हे सांगणारं न्यूजक्लिकवरचं पत्रकार अनिंद्यो चक्रवर्ती यांचं विश्लेषण.\nउत्तरप्रदेशच्या धार्मिक ध्रुवीकरणामागे दडलाय बेरोजगारीचा अजेंडा\nपुढच्या वर्षी उत्तरप्रदेश विधानसभेची निवडणूक होऊ घातलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोट्यवधींच्या योजना जाहीर केल्यात. त्यासोबतच धार्मिक ध्रुवीकरणाचा अजेंडाही सेट केला गेलाय. उत्तरप्रदेशमधली वाढती बेरोजगारी ध्रुवीकरणाचं महत्वाचं कारण आहे. त्याचा वापर करून तरुणांची माथी भडकवली जातायत. उत्तरप्रदेश जिंकायची बेरोजगाराची स्ट्रॅटेजी नेमकी काय आहे हे सांगणारं न्यूजक्लिकवरचं पत्रकार अनिंद्यो चक्रवर्ती यांचं विश्लेषण......\nकोरोनात नोकरी गेलेल्यांनी बेरोजगार भत्ता कसा मिळवायचा\nवाचन वेळ : ३ मिनिटं\nकोरोना काळात हजारो लोकांना नोकर्‍यांना मुकावं लाग��ंय. कामावरून कमी करणार्‍या कंपनीकडून फारसं आर्थिक सहकार्य न मिळाल्याने नोकरदारांची स्थिती हलाखीची झाली. केंद्राने याची दखल घेत नोकरी गमावणार्‍या व्यक्तीला बेरोजगार भत्ता देण्याचं निश्चित केलं. केंद्र सरकारच्या योजनेनुसार कोरोना काळात एखाद्या कर्मचार्‍याची नोकरी गेली असेल, तर त्याला बेरोजगार भत्ता देण्याची तरतूद करण्यात आलीय.\nकोरोनात नोकरी गेलेल्यांनी बेरोजगार भत्ता कसा मिळवायचा\nकोरोना काळात हजारो लोकांना नोकर्‍यांना मुकावं लागलंय. कामावरून कमी करणार्‍या कंपनीकडून फारसं आर्थिक सहकार्य न मिळाल्याने नोकरदारांची स्थिती हलाखीची झाली. केंद्राने याची दखल घेत नोकरी गमावणार्‍या व्यक्तीला बेरोजगार भत्ता देण्याचं निश्चित केलं. केंद्र सरकारच्या योजनेनुसार कोरोना काळात एखाद्या कर्मचार्‍याची नोकरी गेली असेल, तर त्याला बेरोजगार भत्ता देण्याची तरतूद करण्यात आलीय......\nभारत-आसियान मैत्री वर्ष : नव्या अध्यायाच्या दिशेने\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nपुढचं वर्ष भारत-आसियान मैत्री वर्ष म्हणून साजरं करण्याचा निर्णय आसियान शिखर परिषदेत घेण्यात आलाय. त्यामुळे आसियान देशांबरोबर भारताचे नवे द्विपक्षीय आर्थिक करार होण्याची शक्यता वाढेल. नवीन व्यावसायिक करार करण्यासाठी भारतही इच्छुक आहे. त्यामुळे भारत-आसियान आर्थिक संबंधांच्या नव्या शक्यता निर्माण झाल्या आहेत.\nभारत-आसियान मैत्री वर्ष : नव्या अध्यायाच्या दिशेने\nपुढचं वर्ष भारत-आसियान मैत्री वर्ष म्हणून साजरं करण्याचा निर्णय आसियान शिखर परिषदेत घेण्यात आलाय. त्यामुळे आसियान देशांबरोबर भारताचे नवे द्विपक्षीय आर्थिक करार होण्याची शक्यता वाढेल. नवीन व्यावसायिक करार करण्यासाठी भारतही इच्छुक आहे. त्यामुळे भारत-आसियान आर्थिक संबंधांच्या नव्या शक्यता निर्माण झाल्या आहेत......\nअर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडणारी नोटबंदीची ५ वर्ष\nवाचन वेळ : ३ मिनिटं\nआजच्या दिवशी २०१६ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदीची घोषणा केली. एका झटक्यात देशातल्या पाचशे, हजारच्या ८५ टक्के नोटा रद्द झाल्या. अनेक भूलथापा देऊन करण्यात आलेल्या या नोटबंदीला आज ५ वर्ष पूर्ण होतायत. या नोटबंदीमुळे काळा पैसा बाहेर आला नाहीच उलट जीडीपी घटला आणि बेरोजगारी वाढली. लोकांचं आर्थिक दिवाळं निघालं. हे सगळं समजून सांगणारं न्यूजक्लिक या वेबसाईटवरचं हे विश्लेषण.\nअर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडणारी नोटबंदीची ५ वर्ष\nआजच्या दिवशी २०१६ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदीची घोषणा केली. एका झटक्यात देशातल्या पाचशे, हजारच्या ८५ टक्के नोटा रद्द झाल्या. अनेक भूलथापा देऊन करण्यात आलेल्या या नोटबंदीला आज ५ वर्ष पूर्ण होतायत. या नोटबंदीमुळे काळा पैसा बाहेर आला नाहीच उलट जीडीपी घटला आणि बेरोजगारी वाढली. लोकांचं आर्थिक दिवाळं निघालं. हे सगळं समजून सांगणारं न्यूजक्लिक या वेबसाईटवरचं हे विश्लेषण......\nनिवडणूक कॅनडाची चर्चा भारतीय कनेक्शनची\nवाचन वेळ : ५ मिनिटं\n२० सप्टेंबरला कॅनडामधे मध्यावधी निवडणुका झाल्या. पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांच्यासाठी निवडणुकीचा निर्णय आत्मघातकी ठरेल असं म्हटलं जातंय. या निवडणुकीच्या प्रचार काळात सगळ्यात जास्त चर्चा झाली ती भारतीय वंशाच्या जगमीत सिंह यांची. सगळीकडे त्यांचाच बोलबाला होता. त्यामुळेच प्रत्यक्ष निकाल लागतील तेव्हा जगमीत सिंह किंगमेकरच्या भूमिकेत असतील असं म्हटलं जातंय.\nनिवडणूक कॅनडाची चर्चा भारतीय कनेक्शनची\n२० सप्टेंबरला कॅनडामधे मध्यावधी निवडणुका झाल्या. पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांच्यासाठी निवडणुकीचा निर्णय आत्मघातकी ठरेल असं म्हटलं जातंय. या निवडणुकीच्या प्रचार काळात सगळ्यात जास्त चर्चा झाली ती भारतीय वंशाच्या जगमीत सिंह यांची. सगळीकडे त्यांचाच बोलबाला होता. त्यामुळेच प्रत्यक्ष निकाल लागतील तेव्हा जगमीत सिंह किंगमेकरच्या भूमिकेत असतील असं म्हटलं जातंय......\nसिद्धार्थ शुक्लाचा मृत्यू, हृदयाची काळजी घ्यायचा धडा\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nआजच्या सेल्फी युगात चांगलं, आकर्षक दिसण्यासाठी स्त्रियाच नाही, तर पुरुषांमधेही स्पर्धा आहे. त्यात जर ती व्यक्ती मॉडेलिंग, सिरीयल, सिनेमा क्षेत्रात असेल तर मग शरीर हेच त्यांचं भांडवल असतं. मुळात शरीर हे भांडवल असेल तर ते निरोगी असणं अधिक महत्त्वाचं. निरोगी शरीर आकर्षक दिसतं आणि अधिक टिकतं. पण आकर्षक शरीर निरोगी असेलच असं नाही.\nसिद्धार्थ शुक्लाचा मृत्यू, हृदयाची काळजी घ्यायचा धडा\nआजच्या सेल्फी युगात चांगलं, आकर्षक दिसण्यासाठी स्त्रियाच नाही, तर पुरुषांमधेही स्पर्धा आहे. त्यात जर ती व्यक्ती मॉडेलिंग, सिरीयल, सिनेमा क्षेत्रात असेल तर मग शरीर हेच त्यांचं भांडवल असतं. मुळात शरीर हे भांडवल असेल तर ते निरोगी असणं अधिक महत्त्वाचं. निरोगी शरीर आकर्षक दिसतं आणि अधिक टिकतं. पण आकर्षक शरीर निरोगी असेलच असं नाही......\nनॅशनल मॉनेटायझेशन पाईपलाईन: मोदी सरकारची नवी 'मैत्री' स्कीम\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nअर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नुकतीच 'नॅशनल मॉनेटायझेशन पाईपलाईन' योजना जाहीर केली. सार्वजनिक संपत्ती पुढच्या चार वर्षांसाठी खाजगी कंपन्यांना भाडेतत्त्वावर देण्याची ही योजना आहे. त्यातून ६ लाख कोटी उभे राहतील असं सरकारला वाटतंय. पण त्यावरून वादळ उठलंय. या योजनेआडून मोदी सरकार देशाची संपत्ती बड्या उद्योगपतींकडे देत असल्याचा आरोप विरोधी पक्ष करतायत.\nनॅशनल मॉनेटायझेशन पाईपलाईन: मोदी सरकारची नवी 'मैत्री' स्कीम\nअर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नुकतीच 'नॅशनल मॉनेटायझेशन पाईपलाईन' योजना जाहीर केली. सार्वजनिक संपत्ती पुढच्या चार वर्षांसाठी खाजगी कंपन्यांना भाडेतत्त्वावर देण्याची ही योजना आहे. त्यातून ६ लाख कोटी उभे राहतील असं सरकारला वाटतंय. पण त्यावरून वादळ उठलंय. या योजनेआडून मोदी सरकार देशाची संपत्ती बड्या उद्योगपतींकडे देत असल्याचा आरोप विरोधी पक्ष करतायत......\nपंतप्रधान पीक विमा योजना, राफेलपेक्षा मोठा घोटाळा\nवाचन वेळ : ५ मिनिटं\n'पंतप्रधान पीक विमा योजना' मोठा गाजावाजा करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केली होती. ही योजना सुरवातीपासूनच वादात सापडली. नुकताच केंद्राच्या संसदीय समितीचा एक रिपोर्ट आलाय. त्यात या योजनेचं काळंगोरं वास्तव मांडत केंद्र सरकारला आरसा दाखवण्यात आलाय. विमाच्या नावावर शेतकऱ्यांची कशी लूट केली जाते आणि खाजगी कंपन्या त्याचा कसा फायदा उचलतात हे सरकारच्या आकडेवारीवरून स्पष्ट दिसतंय.\nपंतप्रधान पीक विमा योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना, राफेलपेक्षा मोठा घोटाळा\n'पंतप्रधान पीक विमा योजना' मोठा गाजावाजा करून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केली होती. ही योजना सुरवातीपासूनच वादात सापडली. नुकताच केंद्राच्या संसदीय समितीचा एक रिपोर्ट आलाय. त्यात या योजनेचं काळंगोरं वास्तव मांडत केंद्र सरकारला आरसा दाखवण्यात आलाय. विमाच्या नावावर शेतकऱ्यांची कशी लूट केली जाते आणि खाजगी कंपन्या त्याचा कसा फायदा उचलतात हे सरकारच्या आकडेवारीवरून स्पष्ट दिसतंय......\nआर्थिक उदारीकरणाची ३० वर्ष, बँकिंग सुधारणांचं काय\nवाचन वेळ : ५ मिनिटं\n१९९१ च्या आर्थिक उदारीकरणाच्या धोरणानं भारताची अर्थव्यवस्था रुळावर आणली. त्याचं श्रेय तत्कालीन पंतप्रधान पीवी. नरसिंह राव आणि अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांना जातं. त्याला ३ दशकं झालीयत. पण आर्थिक सुधारणांमधे बँकिंग क्षेत्र मात्र कायम दुर्लक्षित राहिलं. त्यामुळेच या सुधारणा अपूर्ण राहिलेल्या एका अजेंड्याचा भाग बनल्याची खंत अर्थतज्ज्ञ डॉ. इला पटनायक यांनी व्यक्त केलीय.\nआर्थिक उदारीकरणाची ३० वर्ष, बँकिंग सुधारणांचं काय\n१९९१ च्या आर्थिक उदारीकरणाच्या धोरणानं भारताची अर्थव्यवस्था रुळावर आणली. त्याचं श्रेय तत्कालीन पंतप्रधान पीवी. नरसिंह राव आणि अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांना जातं. त्याला ३ दशकं झालीयत. पण आर्थिक सुधारणांमधे बँकिंग क्षेत्र मात्र कायम दुर्लक्षित राहिलं. त्यामुळेच या सुधारणा अपूर्ण राहिलेल्या एका अजेंड्याचा भाग बनल्याची खंत अर्थतज्ज्ञ डॉ. इला पटनायक यांनी व्यक्त केलीय......\nनोकरशाहीने मरगळ झटकली तरच तरुणांच्या आत्महत्या थांबतील\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nनिवड झाल्यापासून आठ महिन्यांमधे नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण केली तरच भविष्यातल्या स्वप्नील लोणकरसारख्या तरुणांच्या आत्महत्या थांबतील. यासाठी नोकरशाहीला स्वतःमधली मरगळ झटकावी लागेल. याचबरोबर केवळ नोकरीवर अवलंबून न राहता तरुणांनी उद्योग, छोटे व्यवसाय, प्रक्रिया उद्योग याकडे लक्ष दिलं तर रोजगाराचा प्रश्न सुटेल.\nनोकरशाहीने मरगळ झटकली तरच तरुणांच्या आत्महत्या थांबतील\nनिवड झाल्यापासून आठ महिन्यांमधे नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण केली तरच भविष्यातल्या स्वप्नील लोणकरसारख्या तरुणांच्या आत्महत्या थांबतील. यासाठी नोकरशाहीला स्वतःमधली मरगळ झटकावी लागेल. याचबरोबर केवळ नोकरीवर अवलंबून न राहता तरुणांनी उद्योग, छोटे व्यवसाय, प्रक्रिया उद्योग याकडे लक्ष दिलं तर रोजगाराचा प्रश्न सुटेल......\nपुलित्झरसारखं वागणाऱ्या पत्रकारांनाच पुलित्झर मिळालाय\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nपत्रकारितेतला नोबेल समजला जाणाऱ्या पुलित्झर पुरस्कारांची ११ जूनला घोषणा झाली. यावर्षी जॉर्ज फ्लॉईडची हत्या, ब्लॅक लाइव मॅटर चळवळ आणि कोरोना साथरोगाचं पडद्यामागचं सत्य सांगणाऱ्या पत्रकारांनीच बहुतेक पुरस्कार पटकावलेत. फक्त बातम्या नाहीत तर त्यापलीकडचे संदर्भ आणि दृष्टिकोन देणारे हे पत्रकार आहेत. ज्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो त्या जोसेफ पुलित्झर यांचा वारसा चालवणारे हे पत्रकार आहेत.\nपुलित्झरसारखं वागणाऱ्या पत्रकारांनाच पुलित्झर मिळालाय\nपत्रकारितेतला नोबेल समजला जाणाऱ्या पुलित्झर पुरस्कारांची ११ जूनला घोषणा झाली. यावर्षी जॉर्ज फ्लॉईडची हत्या, ब्लॅक लाइव मॅटर चळवळ आणि कोरोना साथरोगाचं पडद्यामागचं सत्य सांगणाऱ्या पत्रकारांनीच बहुतेक पुरस्कार पटकावलेत. फक्त बातम्या नाहीत तर त्यापलीकडचे संदर्भ आणि दृष्टिकोन देणारे हे पत्रकार आहेत. ज्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो त्या जोसेफ पुलित्झर यांचा वारसा चालवणारे हे पत्रकार आहेत......\nकोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा अर्थव्यवस्थेवर प्रहार\nवाचन वेळ : ३ मिनिटं\nकोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा अर्थव्यवस्थेवरचा गंभीर परिणाम झालाय. महागाईबरोबरच बेरोजगारीची परिस्थिती चिंताजनक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत खाद्यतेलांच्या किमतीत दुपटीने वाढ झालीय. केंद्रीय अर्थसंकल्पात वर्तवलेल्या अंदाजाच्या तुलनेत आर्थिक तूट प्रचंड मोठी असू शकते. त्यासाठी केंद्र सरकारला अधिक कर्ज घ्यावं लागेल आणि त्यामुळे व्याजदर कमी पातळीवर ठेवणं अवघड होऊन बसेल.\nकोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा अर्थव्यवस्थेवर प्रहार\nकोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा अर्थव्यवस्थेवरचा गंभीर परिणाम झालाय. महागाईबरोबरच बेरोजगारीची परिस्थिती चिंताजनक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत खाद्यतेलांच्या किमतीत दुपटीने वाढ झालीय. केंद्रीय अर्थसंकल्पात वर्तवलेल्या अंदाजाच्या तुलनेत आर्थिक तूट प्रचंड मोठी असू शकते. त्यासाठी केंद्र सरकारला अधिक कर्ज घ्यावं लागेल आणि त्यामुळे व्याजदर कमी पातळीवर ठेवणं अवघड होऊन बसेल......\nकोविड नियंत्रणाचं कम्युनिटी मॉडेल नेमकं कसं हवं\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nकोरोनाचा मुकाबला समर्थपणे करता यावा, यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाला जबाबदारी घ्यावी लागेल. आपल्याला ग्रामीण आणि शहरी भागात कम्युनिटी पॅनडेमिक प्लान तयार करावा लागेल आणि त्याचं काटेकोर पालन करावं लागेल. त्यासाठी गाव पातळीपासून नियोजनाची गरज आहे. कोविड नियंत्रणाचं हे कम्युनिटी मॉडेल नेमकं कसं असेल हे सांगणारी डॉ. प्रदीप आवटे यांची ही फेसबुक पोस्ट.\nकोविड नियंत्रणाचं कम्युनिटी मॉडेल नेमकं कसं हवं\nकोरोनाचा मुकाबला समर्थपणे करता यावा, यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाला जबाबदारी घ्यावी लागेल. आपल्याला ग्रामीण आणि शहरी भागात कम्युनिटी पॅनडेमिक प्लान तयार करावा लागेल आणि त्याचं काटेकोर पालन करावं लागेल. त्यासाठी गाव पातळीपासून नियोजनाची गरज आहे. कोविड नियंत्रणाचं हे कम्युनिटी मॉडेल नेमकं कसं असेल हे सांगणारी डॉ. प्रदीप आवटे यांची ही फेसबुक पोस्ट......\nगेल्या वर्षात ९८ लाखांवर बेकारीची कुऱ्हाड\nवाचन वेळ : ६ मिनिटं\n'सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी'नं भारतातल्या बेरोजगारीवर एक रिपोर्ट प्रकाशित केलाय. २०२०-२०२१ मधे ९८ लाख पगारदारांचे रोजगार गेल्याचं रिपोर्टची आकडेवारी सांगते. कोरोनाची दुसरी लाट आणि कडक निर्बंधांमुळे या कर्मचाऱ्यांच्या उत्पन्न आणि रोजगाराच्या क्षमतेतही घट झालीय. भविष्यात हे संकट अधिक वाढेल. त्यामुळे या सगळ्याचा फटका आपल्या अर्थव्यवस्थेला बसणार आहे.\nसेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी\nगेल्या वर्षात ९८ लाखांवर बेकारीची कुऱ्हाड\n'सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी'नं भारतातल्या बेरोजगारीवर एक रिपोर्ट प्रकाशित केलाय. २०२०-२०२१ मधे ९८ लाख पगारदारांचे रोजगार गेल्याचं रिपोर्टची आकडेवारी सांगते. कोरोनाची दुसरी लाट आणि कडक निर्बंधांमुळे या कर्मचाऱ्यांच्या उत्पन्न आणि रोजगाराच्या क्षमतेतही घट झालीय. भविष्यात हे संकट अधिक वाढेल. त्यामुळे या सगळ्याचा फटका आपल्या अर्थव्यवस्थेला बसणार आहे. .....\nचार दिवसांचा आठवडा आपल्याकडे चालेल का\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nचार दिवसांचा आठवडा म्हणजे चार दिवस काम करायचं आणि तीन दिवस सुट्टी घ्यायची असा प्रयोग देशातल्या कंपन्यांमधे करण्याचं स्पेन सरकारनं ठरवलंय. भारतातही नव्या कामगार नियमांमधे कंपन्यांना चार दिवसांचा आठवडा करण्याची मुभा देण्यात आलीय. लवकरच हा कायदा लागू केला जाईल. पण या चार दिवसांच्या आठवड्यानं खरंच आपल्याला फायदा होईल का असा प्रश्नही उपस्थित होतोय.\nचार दिवसांचा आठवडा आपल्याकडे चालेल का\nचार दिवसांचा आठवडा म्हणजे चार दिवस काम करायचं आणि तीन दिवस सुट्टी घ्यायची असा प्रयोग देशातल्या कंपन्यांमधे करण्याचं स्पेन सरकारनं ठरवलंय. भारतातही नव्या कामगार नियमांमधे कंपन्यांना चार दिवसांचा आठवडा करण्याची मुभा देण्यात आलीय. लवकरच ह��� कायदा लागू केला जाईल. पण या चार दिवसांच्या आठवड्यानं खरंच आपल्याला फायदा होईल का असा प्रश्नही उपस्थित होतोय......\nमिथुन कोब्रा आहे, शेतकरी दहशतवादी आहेत आणि दिदीची स्कुटी पडेल\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nपंतप्रधान किती उथळ पातळीवर गोष्टी मांडतात. ते इतर कारणांमुळे लोकप्रिय नसते तर, त्यांच्या अनेक भाषणांमुळे आणि अनेक भाषणांतल्या काही भागांमुळे लोकांना शरम वाटली असती. त्यांची ही सगळी भाषणं चतुराईसाठी ओळखली जातील. त्याची किंमत जनतेलाच चुकवावी लागणार आहे. पत्रकार रवीश कुमार यांच्या लेखाचं गजू तायडे यांनी फेसबुकवर टाकलेलं भाषांतर इथं देत आहोत.\nमिथुन कोब्रा आहे, शेतकरी दहशतवादी आहेत आणि दिदीची स्कुटी पडेल\nपंतप्रधान किती उथळ पातळीवर गोष्टी मांडतात. ते इतर कारणांमुळे लोकप्रिय नसते तर, त्यांच्या अनेक भाषणांमुळे आणि अनेक भाषणांतल्या काही भागांमुळे लोकांना शरम वाटली असती. त्यांची ही सगळी भाषणं चतुराईसाठी ओळखली जातील. त्याची किंमत जनतेलाच चुकवावी लागणार आहे. पत्रकार रवीश कुमार यांच्या लेखाचं गजू तायडे यांनी फेसबुकवर टाकलेलं भाषांतर इथं देत आहोत......\nनोकरीच्या योग्यतेचे नाहीत भारतातले पदवीधर तरुण\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nमागच्या महिन्यात इंडिया स्किल रिपोर्ट २०२० जाहीर झालाय. या रिपोर्टमधे अनेक धक्कादायक दावे केलेत. त्यासाठी देशभरातल्या ३ लाख विद्यार्थ्यांचा सॅम्पल सर्वे घेण्यात आलाय. गेल्या ४ वर्षात तरुणांच्या रोजगार क्षमतेत वाढ झाली नसल्याचं रिपोर्ट म्हणतोय. तर दुसरीकडे भारतातले केवळ ४५ टक्के पदवीधर विद्यार्थी नोकरी मिळवण्याच्या योग्यतेचे असल्याचं रिपोर्टची आकडेवारी सांगतेय.\nनोकरीच्या योग्यतेचे नाहीत भारतातले पदवीधर तरुण\nमागच्या महिन्यात इंडिया स्किल रिपोर्ट २०२० जाहीर झालाय. या रिपोर्टमधे अनेक धक्कादायक दावे केलेत. त्यासाठी देशभरातल्या ३ लाख विद्यार्थ्यांचा सॅम्पल सर्वे घेण्यात आलाय. गेल्या ४ वर्षात तरुणांच्या रोजगार क्षमतेत वाढ झाली नसल्याचं रिपोर्ट म्हणतोय. तर दुसरीकडे भारतातले केवळ ४५ टक्के पदवीधर विद्यार्थी नोकरी मिळवण्याच्या योग्यतेचे असल्याचं रिपोर्टची आकडेवारी सांगतेय......\nआपल्याला काय त्याचं : तरूणाच्या स्थित्यंतराची तरूणीनं सांगितलेली गोष्ट\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nराजगृह या नव्या प्रकाशनाचं पहिलं पुस���तक ‘आपल्याला काय त्याचं’ आज प्रकाशित होतंय. खेड्यातून शहरात आल्यावर पुरोगामी चळवळीशी जोडलेल्या तरुणाच्या आंतरिक बदलाची ही गोष्ट. स्त्रीपुरूष समानता कृतीत आणत माणूस बनण्याचा त्याचा प्रवास उलगडणारी श्वेता सीमा विनोद या तरुणीची ही कादंबरी. त्यातला छोटा भाग इथं देत आहोत.\nआपल्याला काय त्याचं : तरूणाच्या स्थित्यंतराची तरूणीनं सांगितलेली गोष्ट\nराजगृह या नव्या प्रकाशनाचं पहिलं पुस्तक ‘आपल्याला काय त्याचं’ आज प्रकाशित होतंय. खेड्यातून शहरात आल्यावर पुरोगामी चळवळीशी जोडलेल्या तरुणाच्या आंतरिक बदलाची ही गोष्ट. स्त्रीपुरूष समानता कृतीत आणत माणूस बनण्याचा त्याचा प्रवास उलगडणारी श्वेता सीमा विनोद या तरुणीची ही कादंबरी. त्यातला छोटा भाग इथं देत आहोत......\nबजेटमधे हवा कोरोना लसीकरणाचा प्लॅन\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nअर्थसंकल्प जवळ येतोय तशी त्याबद्दलची उत्सुकताही वाढू लागलीय. कोरोना नंतरच्या या अर्थसंकल्पात नेमके काय बदल करायला हवेत याविषयी चर्चाही सुरू झालीय. तेव्हाच कोरोनाच्या लसीकरण कार्यक्रमाचं स्वरूप आणि प्रमाण याबाबत अर्थसंकल्पात स्पष्टता हवी, अशी मागणी नियोजन आयोगाचे माजी उपाध्यक्ष माँटेकसिंह अहलुवालिया यांनी केलीय. त्यांनी एनडीटीवीला दिलेल्या मुलाखतीचा हा सारांश.\nबजेटमधे हवा कोरोना लसीकरणाचा प्लॅन\nअर्थसंकल्प जवळ येतोय तशी त्याबद्दलची उत्सुकताही वाढू लागलीय. कोरोना नंतरच्या या अर्थसंकल्पात नेमके काय बदल करायला हवेत याविषयी चर्चाही सुरू झालीय. तेव्हाच कोरोनाच्या लसीकरण कार्यक्रमाचं स्वरूप आणि प्रमाण याबाबत अर्थसंकल्पात स्पष्टता हवी, अशी मागणी नियोजन आयोगाचे माजी उपाध्यक्ष माँटेकसिंह अहलुवालिया यांनी केलीय. त्यांनी एनडीटीवीला दिलेल्या मुलाखतीचा हा सारांश......\nसरकारच्या झटक्यात निर्णय घेण्यामुळे थंडावलेत गुंतवणूकदार\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेची झळ फारशी बसली नसली तरी कोरोनामुळे भारताचं आर्थिक नुकसान जास्त झालंय. यंदाच्या बजेटमधे काय उपाययोजना हव्यात याविषयी अनेक तज्ञ लोक आपलं मत मांडतायत. यात भारतीय रिजर्व बँकेचे माजी गवर्नर रघुराम राजन यांचं म्हणणंही महत्त्वाचं ठरणारं आहे. एनडीटीवीला दिलेल्या त्यांच्या मुलाखतीचं निखील घाणेकर यांनी केलेलं हे शब्दांकन.\nसरकारच्या झटक्यात न��र्णय घेण्यामुळे थंडावलेत गुंतवणूकदार\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेची झळ फारशी बसली नसली तरी कोरोनामुळे भारताचं आर्थिक नुकसान जास्त झालंय. यंदाच्या बजेटमधे काय उपाययोजना हव्यात याविषयी अनेक तज्ञ लोक आपलं मत मांडतायत. यात भारतीय रिजर्व बँकेचे माजी गवर्नर रघुराम राजन यांचं म्हणणंही महत्त्वाचं ठरणारं आहे. एनडीटीवीला दिलेल्या त्यांच्या मुलाखतीचं निखील घाणेकर यांनी केलेलं हे शब्दांकन......\nमोबाईलमधून खासगी गोष्टीत डोकावणाऱ्या वॉट्सअॅपचं काय करायचं\nवाचन वेळ : ७ मिनिटं\nवॉट्सअॅपची प्रायवसी पॉलिसी बदलल्यापासून ते वापरावं की नाही याविषयी मतंमतांतरं दिसू लागलीयत. आपल्या मोबाईलच्या विंडोमधून वाकून पाहिल्यानंतर मिळणारी आपली माहिती वॉट्सअॅप फेसबुक आणि इतरांना शेअर करणार आहे. त्यामुळेच, अनेकजण वॉट्सअॅपला पर्याय म्हणून दुसऱ्या अॅपचा विचार करतायत. पण ही अॅप तरी वापरायला सुरक्षित आहेत का\nएण्ड टू एण्ड इन्क्रिप्शन\nमोबाईलमधून खासगी गोष्टीत डोकावणाऱ्या वॉट्सअॅपचं काय करायचं\nवॉट्सअॅपची प्रायवसी पॉलिसी बदलल्यापासून ते वापरावं की नाही याविषयी मतंमतांतरं दिसू लागलीयत. आपल्या मोबाईलच्या विंडोमधून वाकून पाहिल्यानंतर मिळणारी आपली माहिती वॉट्सअॅप फेसबुक आणि इतरांना शेअर करणार आहे. त्यामुळेच, अनेकजण वॉट्सअॅपला पर्याय म्हणून दुसऱ्या अॅपचा विचार करतायत. पण ही अॅप तरी वापरायला सुरक्षित आहेत का\nट्रम्पना सोशल मीडियातून बॅन करण्याची मागणी का होतेय\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी थेट अमेरिकेच्या संसदेत उतरत हैदोस घातला. आपल्या प्रत्येक वक्तव्याला डोळे झाकून पाठींबा देणाऱ्या 'होयबा' समर्थकांची टोळी ट्रम्प यांनी तयार केलीय. त्यांच्यासाठी खोट्या बातम्या,नेत्याची चिथावणीखोर वक्तव्य अंतिम असतात. बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांनी ट्रम्पना सोशल मीडियातून कायमस्वरूपी बॅन करण्यात यावं असं म्हणत त्यांच्यावर टीका केलीय. लोकशाहीची मूल्य पायदळी तुडवणारी ही 'ट्रम्प प्रवृत्ती' सध्या जगभर फोफावतेय. अमेरिकेच्या संसदेवरचा हल्ला त्याचाच परिपाक आहे.\nट्रम्पना सोशल मीडियातून बॅन करण्याची मागणी का होतेय\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी थेट अमेरिकेच्या संसदेत उतरत हैदोस घातला. आपल्या प्रत्येक वक्तव्याल��� डोळे झाकून पाठींबा देणाऱ्या 'होयबा' समर्थकांची टोळी ट्रम्प यांनी तयार केलीय. त्यांच्यासाठी खोट्या बातम्या,नेत्याची चिथावणीखोर वक्तव्य अंतिम असतात. बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांनी ट्रम्पना सोशल मीडियातून कायमस्वरूपी बॅन करण्यात यावं असं म्हणत त्यांच्यावर टीका केलीय. लोकशाहीची मूल्य पायदळी तुडवणारी ही 'ट्रम्प प्रवृत्ती' सध्या जगभर फोफावतेय. अमेरिकेच्या संसदेवरचा हल्ला त्याचाच परिपाक आहे......\nब्रिटनची युरोपियन संघातली 'ब्रेक्झिट' कुणाच्या फायद्याची\nवाचन वेळ : ७ मिनिटं\nब्रिटन ४८ वर्ष युरोपियन संघाचा भाग होता. ब्रेक्झिटमुळे हा प्रवास आता थांबतोय. या निर्णयाचं स्वागत होत असताना त्या विरोधात मोर्चेही निघतायत. ब्रिटनमधे दोन गट तयार झालेत. दुसरीकडे अखेरच्या क्षणी ब्रिटन आणि युरोपियन संघात ऐतिहासिक व्यापार करार झालाय. सार्वभौम होण्याच्या दृष्टीनं ही नवी सुरवात असल्याचं ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी म्हटलंय. यापुढे व्यापार, स्थलांतर, प्रवास, आणि सुरक्षा या विषयावर ब्रिटनचं स्वतंत्र धोरण असेल. पुढची वाट मात्र तितकीच बिकट आहे.\nब्रिटनची युरोपियन संघातली 'ब्रेक्झिट' कुणाच्या फायद्याची\nब्रिटन ४८ वर्ष युरोपियन संघाचा भाग होता. ब्रेक्झिटमुळे हा प्रवास आता थांबतोय. या निर्णयाचं स्वागत होत असताना त्या विरोधात मोर्चेही निघतायत. ब्रिटनमधे दोन गट तयार झालेत. दुसरीकडे अखेरच्या क्षणी ब्रिटन आणि युरोपियन संघात ऐतिहासिक व्यापार करार झालाय. सार्वभौम होण्याच्या दृष्टीनं ही नवी सुरवात असल्याचं ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी म्हटलंय. यापुढे व्यापार, स्थलांतर, प्रवास, आणि सुरक्षा या विषयावर ब्रिटनचं स्वतंत्र धोरण असेल. पुढची वाट मात्र तितकीच बिकट आहे......\n२०२० ला अलविदा करण्याच्या भानगडीत पडू नका ते जाणारं वर्ष नाहीय\nवाचन वेळ : ५ मिनिटं\n२०२० जात नाहीय. जाणारही नाही. हे वर्ष आपलं कॅलेंडर घेऊन आलंय. ते याआधीच्याच अनेक वर्षांचं आहे. पुढच्या अनेक वर्षांसाठी ते आलंय. प्रगतीच्या वाटेवरून हे जग चालत होतं त्या प्रवासातलं महत्त्वाचं सामान कुठंतरी मागे सुटलंय. त्याची आठवण करून द्यायला २०२० आलंय. हे वर्ष आपल्या पाठीवर वेताळासारखं बसलंय. त्याच्या प्रश्नांची नेमकी उत्तरं आपण शोधू तेव्हाच ते खाली उतरेल. स्वतःची फसवणूक करणाऱ्यांसाठी २०२१ आलंय. फसवणुकीची जाणीव असलेल्यांना माहितीय २०२० अनेक वर्ष चालेल.\n२०२० ला अलविदा करण्याच्या भानगडीत पडू नका ते जाणारं वर्ष नाहीय\n२०२० जात नाहीय. जाणारही नाही. हे वर्ष आपलं कॅलेंडर घेऊन आलंय. ते याआधीच्याच अनेक वर्षांचं आहे. पुढच्या अनेक वर्षांसाठी ते आलंय. प्रगतीच्या वाटेवरून हे जग चालत होतं त्या प्रवासातलं महत्त्वाचं सामान कुठंतरी मागे सुटलंय. त्याची आठवण करून द्यायला २०२० आलंय. हे वर्ष आपल्या पाठीवर वेताळासारखं बसलंय. त्याच्या प्रश्नांची नेमकी उत्तरं आपण शोधू तेव्हाच ते खाली उतरेल. स्वतःची फसवणूक करणाऱ्यांसाठी २०२१ आलंय. फसवणुकीची जाणीव असलेल्यांना माहितीय २०२० अनेक वर्ष चालेल......\n२०२१ : कल, आज और कल\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nएखाद्या भितीदायक स्वप्नाप्रमाणे २०२० हे वर्ष पार पडलं. आता या वर्षाच्या शेवटाकडे आपण आलोय. नवं वर्षं कोरोनाला संपवेल, असे अंदाज बांधले जातायत. पण हे वर्ष फक्त कोरोनाच नाही तर राजकारण आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही नवी नांदी घेऊन येऊ शकतं. त्यामुळे सरत्या वर्षीच्या जखमांवर मलम लावलं जाईल.\n२०२१ : कल, आज और कल\nएखाद्या भितीदायक स्वप्नाप्रमाणे २०२० हे वर्ष पार पडलं. आता या वर्षाच्या शेवटाकडे आपण आलोय. नवं वर्षं कोरोनाला संपवेल, असे अंदाज बांधले जातायत. पण हे वर्ष फक्त कोरोनाच नाही तर राजकारण आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही नवी नांदी घेऊन येऊ शकतं. त्यामुळे सरत्या वर्षीच्या जखमांवर मलम लावलं जाईल......\nकोरोना काळात कसा शोधायचा एका चांगल्या डॉक्टरचा पत्ता\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nकोरोनासारख्या साथरोगाच्या काळात एखाद्या चांगल्या डॉक्टरचा सल्ला आपल्याला सतत लागत असतो. पण हा चांगला डॉक्टर नेमका राहतो कुठे ते काही आपल्याला कळत नाही. भरपूर डिग्र्या असणारा, गाडी वगैरे असणारा, स्मार्ट डॉक्टर चांगला असा गैरसमज अनेकांना असतो. त्यामुळेच एखाद्या चांगल्या डॉक्टरचा पत्ता शोधायचा तर त्याच्या आसपासच्या लोकांना आणि त्या डॉक्टरला कोणते प्रश्न विचारायचे ते ठरवावं लागेल.\nकोरोना काळात कसा शोधायचा एका चांगल्या डॉक्टरचा पत्ता\nकोरोनासारख्या साथरोगाच्या काळात एखाद्या चांगल्या डॉक्टरचा सल्ला आपल्याला सतत लागत असतो. पण हा चांगला डॉक्टर नेमका राहतो कुठे ते काही आपल्याला कळत नाही. भरपूर डिग्र्या अ���णारा, गाडी वगैरे असणारा, स्मार्ट डॉक्टर चांगला असा गैरसमज अनेकांना असतो. त्यामुळेच एखाद्या चांगल्या डॉक्टरचा पत्ता शोधायचा तर त्याच्या आसपासच्या लोकांना आणि त्या डॉक्टरला कोणते प्रश्न विचारायचे ते ठरवावं लागेल......\nकॉर्पोरेट घराण्यांच्या हातात बँकेच्या चाव्या देणं धोक्याचं\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nरिजर्व बँकेनं २० सप्टेंबरला खाजगी बँकांसाठी आपल्या इंटर्नल वर्किंग ग्रुपच्या शिफारशी जाहीर केल्या. कॉर्पोरेट घराण्यांना बँकेचं लायसन देण्याच्या शिफारशीमुळे वाद निर्माण झालाय. शिफारस प्रत्यक्षात यायची तर बँकिंग कायद्यात बदल करावा लागेल. बँकांच्या चाव्या थेट कॉर्पोरेट कंपन्या पर्यायाने बड्या उद्योगपतींच्या हातात येतील. रिजर्व बँकेचे माजी गवर्नर, अर्थतज्ज्ञ रघुराम राजन आणि माजी डेप्युटी गवर्नर विरल आचार्य यांनी ही शिफारस म्हणजे 'बॅड आयडिया' असल्याचं म्हटलंय.\nरिजर्व बँक ऑफ इंडिया\nकॉर्पोरेट घराण्यांच्या हातात बँकेच्या चाव्या देणं धोक्याचं\nरिजर्व बँकेनं २० सप्टेंबरला खाजगी बँकांसाठी आपल्या इंटर्नल वर्किंग ग्रुपच्या शिफारशी जाहीर केल्या. कॉर्पोरेट घराण्यांना बँकेचं लायसन देण्याच्या शिफारशीमुळे वाद निर्माण झालाय. शिफारस प्रत्यक्षात यायची तर बँकिंग कायद्यात बदल करावा लागेल. बँकांच्या चाव्या थेट कॉर्पोरेट कंपन्या पर्यायाने बड्या उद्योगपतींच्या हातात येतील. रिजर्व बँकेचे माजी गवर्नर, अर्थतज्ज्ञ रघुराम राजन आणि माजी डेप्युटी गवर्नर विरल आचार्य यांनी ही शिफारस म्हणजे 'बॅड आयडिया' असल्याचं म्हटलंय......\nबेरोजगारांकडून साडेतीन टक्केच अपेक्षा ठेवणाऱ्या रवीश कुमारांचं पत्र\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस हा त्यांच्या भाषणाइतकाच चर्चेचा विषय असतो. यावेळीही चर्चा झाली पण कारण वेगळं होतं. त्यांचा वाढदिवस देशभर राष्ट्रीय बेरोजगार दिन म्हणून साजरा केला गेला. अर्थात यामागे वाढती बेरोजगारी, अर्थव्यवस्थेची ढासळलेली परिस्थितीही कारणीभूत आहे. पण तरुणाईने व्यक्तिद्वेष टाळायला हवा.\nबेरोजगारांकडून साडेतीन टक्केच अपेक्षा ठेवणाऱ्या रवीश कुमारांचं पत्र\nपंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस हा त्यांच्या भाषणाइतकाच चर्चेचा विषय असतो. यावेळीही चर्चा झाली पण कारण वेगळं होतं. त्यांचा वाढदिवस देशभर र��ष्ट्रीय बेरोजगार दिन म्हणून साजरा केला गेला. अर्थात यामागे वाढती बेरोजगारी, अर्थव्यवस्थेची ढासळलेली परिस्थितीही कारणीभूत आहे. पण तरुणाईने व्यक्तिद्वेष टाळायला हवा......\nडॉ. रघुवंश प्रसाद सिंग : पिछडयांच्या हितासाठी झटणारे राजपूत नेते\nवाचन वेळ : ३ मिनिटं\nमाजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री डॉ. रघुवंश प्रसाद सिंग म्हणजे लालू प्रसाद यादव यांचे खंदे साथीदार. राष्ट्रीय राजकारणात ते दीर्घकाळ बिहारचा चेहरा होते. ते राजपूत म्हणजे उच्च जातीत जन्माला आले होते. मात्र त्यांचं राजकारण नेहमीच पिछड्या वर्गाच्या हिताचं राहिलं. त्यातून मनरेगासारख्या क्रांतिकारक योजनेला सुरवात झाली. १३ सप्टेंबरला त्यांचं निधन झालं. त्यानिमित्ताने लेखक आणि ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबे यांनी लिहिलेली फेसबुक पोस्ट इथं देत आहोत.\nडॉ. रघुवंश प्रसाद सिंग : पिछडयांच्या हितासाठी झटणारे राजपूत नेते\nमाजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री डॉ. रघुवंश प्रसाद सिंग म्हणजे लालू प्रसाद यादव यांचे खंदे साथीदार. राष्ट्रीय राजकारणात ते दीर्घकाळ बिहारचा चेहरा होते. ते राजपूत म्हणजे उच्च जातीत जन्माला आले होते. मात्र त्यांचं राजकारण नेहमीच पिछड्या वर्गाच्या हिताचं राहिलं. त्यातून मनरेगासारख्या क्रांतिकारक योजनेला सुरवात झाली. १३ सप्टेंबरला त्यांचं निधन झालं. त्यानिमित्ताने लेखक आणि ज्येष्ठ पत्रकार सुनील तांबे यांनी लिहिलेली फेसबुक पोस्ट इथं देत आहोत......\nजगातले १६ देश, जिथे रिटायरमेंटचं वय सगळ्यात जास्त आहे\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nसध्या आयुष्य वाढलंय, म्हातारपणातही लोक फिट अँड फाईन असतात. त्यामुळे जगभर रिटारमेंटचं वय वाढणार असल्याच्या बातम्या येतायत. भारतातही सरकारी नोकर रिटायरमेंटचं वय वाढवण्याची मागणी केली जात होती. मात्र लॉकडाऊनमुळे आधीच बेरोजगारी वाढलेली असताना रिटायर्टमेंटचं वय वाढवू नये असा निर्णय झालाय.\nजगातले १६ देश, जिथे रिटायरमेंटचं वय सगळ्यात जास्त आहे\nसध्या आयुष्य वाढलंय, म्हातारपणातही लोक फिट अँड फाईन असतात. त्यामुळे जगभर रिटारमेंटचं वय वाढणार असल्याच्या बातम्या येतायत. भारतातही सरकारी नोकर रिटायरमेंटचं वय वाढवण्याची मागणी केली जात होती. मात्र लॉकडाऊनमुळे आधीच बेरोजगारी वाढलेली असताना रिटायर्टमेंटचं वय वाढवू नये असा निर्णय झालाय......\nबेरोजगारी कमी करण्यासाठी शेतीक्षेत्र खुलं करायला हवं\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nशेतकऱ्यांना शेती कशी करायची हे शिकवण्याची गरज नाही तर शेती करण्यासाठी अडथळा निर्माण करणारे सिलिंग कायदा, आवश्यक वस्तू कायदा, जमीन अधिग्रहण कायदा हे तीन कायदे प्रामुख्याने रद्द करणं गरजेचं आहे. कायदे रद्द झाले तर ग्रामीण भागात शेतीक्षेत्रात सुधारणा होतील. शेतकरी स्वतः उद्योग म्हणून शेती करू लागेल. शेतीमधे उद्योग सुरु झाले की ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी होईल. शहराकडे येणारे किसानपुत्र शेतीमधे उद्योग प्रक्रिया करतील.\nबेरोजगारी कमी करण्यासाठी शेतीक्षेत्र खुलं करायला हवं\nशेतकऱ्यांना शेती कशी करायची हे शिकवण्याची गरज नाही तर शेती करण्यासाठी अडथळा निर्माण करणारे सिलिंग कायदा, आवश्यक वस्तू कायदा, जमीन अधिग्रहण कायदा हे तीन कायदे प्रामुख्याने रद्द करणं गरजेचं आहे. कायदे रद्द झाले तर ग्रामीण भागात शेतीक्षेत्रात सुधारणा होतील. शेतकरी स्वतः उद्योग म्हणून शेती करू लागेल. शेतीमधे उद्योग सुरु झाले की ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी होईल. शहराकडे येणारे किसानपुत्र शेतीमधे उद्योग प्रक्रिया करतील......\nअर्थव्यवस्था सावरण्यासाठी धाडस हवं\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nकोरोना वायरसनं जागतिक अर्थव्यवस्थेपुढे भयंकर संकट निर्माण केलंय. या संकटाची धार आपण काहीशी कमी करू शकतो. काही महत्त्वाच्या आर्थिक सुधारणांसाठी सरकारनं राजकीय इच्छाशक्ती दाखवायला हवी. तसं झालं तर ते एक धाडसी राजकीय पाऊल म्हणून ओळखलं जाईल.\nअर्थव्यवस्था सावरण्यासाठी धाडस हवं\nकोरोना वायरसनं जागतिक अर्थव्यवस्थेपुढे भयंकर संकट निर्माण केलंय. या संकटाची धार आपण काहीशी कमी करू शकतो. काही महत्त्वाच्या आर्थिक सुधारणांसाठी सरकारनं राजकीय इच्छाशक्ती दाखवायला हवी. तसं झालं तर ते एक धाडसी राजकीय पाऊल म्हणून ओळखलं जाईल......\nजिंकू किंवा मरू, बेरोजगारीशी लढू\nवाचन वेळ : ७ मिनिटं\nकोरोना वायरसचा प्रसार रोखण्यासाठी जगातल्या बहुतांश देशांनी लॉकडाऊन केला होता. एक महिना किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीच्या या लॉकडाऊनमुळे बेरोजगारी वाढतेय. या बेरोजगारीवर मात करण्यासाठी जर्मनी, अमेरिकेसारखे काही देश नवनविन योजना आणतायत. बेरोजगारांची वाढती संख्या लक्षात घेऊन भारतानंही लवकरात लवकर पाऊल उचलणं गरजेचंय.\nजिंकू किंवा मरू, बेरो��गारीशी लढू\nकोरोना वायरसचा प्रसार रोखण्यासाठी जगातल्या बहुतांश देशांनी लॉकडाऊन केला होता. एक महिना किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीच्या या लॉकडाऊनमुळे बेरोजगारी वाढतेय. या बेरोजगारीवर मात करण्यासाठी जर्मनी, अमेरिकेसारखे काही देश नवनविन योजना आणतायत. बेरोजगारांची वाढती संख्या लक्षात घेऊन भारतानंही लवकरात लवकर पाऊल उचलणं गरजेचंय......\nछोटासा नेपाळ अचानक भारताकडे डोळे वटारून का बघतोय\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nनेपाळनं सोमवारी देशाचा नवा राजकीय नकाशा जारी केला. यात भारताचा भुभाग नेपाळमधे दाखवण्यात आलाय. एवढंच नाही तर नेपाळमधे भारतानंच कोरोना वायरस पसरवला असून हा इंडिया वायरस असल्याचा आरोपही नेपाळचे पंतप्रधान के. पी. ओली यांनी केलाय. नेपाळचा बोलविता धनी दुसराच आहे, असं लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी म्हटल्यावर तर नेपाळ अजून बिथरलाय. नेपाळचं अचानक काय बिनसलंय\nछोटासा नेपाळ अचानक भारताकडे डोळे वटारून का बघतोय\nनेपाळनं सोमवारी देशाचा नवा राजकीय नकाशा जारी केला. यात भारताचा भुभाग नेपाळमधे दाखवण्यात आलाय. एवढंच नाही तर नेपाळमधे भारतानंच कोरोना वायरस पसरवला असून हा इंडिया वायरस असल्याचा आरोपही नेपाळचे पंतप्रधान के. पी. ओली यांनी केलाय. नेपाळचा बोलविता धनी दुसराच आहे, असं लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी म्हटल्यावर तर नेपाळ अजून बिथरलाय. नेपाळचं अचानक काय बिनसलंय\nमध्यम वर्गाला आर्थिक पॅकेज नाही, तर थाळी वाजवण्याचा टास्क पाहिजे\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nभारतातला मध्यम वर्गाला आता मोठे लेखही वाचू वाटत नाही. या लेखांमधे त्याचं भलं चिंतलेलं असलं तरी तो ते वाचत नाही. त्याला सारंकाही वॉट्सअप मीमसारखा तोंडवळा असलेलं हवंय. इएमआयवर जगणाऱ्या या वर्गाला ज्ञानही हप्त्याहप्त्यांमधे हवंय. मीम हे त्याच्या ज्ञानाचं इएमआय आहे. त्याची स्वप्नं बदलीत. तो टिकटॉकवर स्वतःलाच निरर्थक ठरवण्यात मश्गूल झालाय.\nमध्यम वर्गाला आर्थिक पॅकेज नाही, तर थाळी वाजवण्याचा टास्क पाहिजे\nभारतातला मध्यम वर्गाला आता मोठे लेखही वाचू वाटत नाही. या लेखांमधे त्याचं भलं चिंतलेलं असलं तरी तो ते वाचत नाही. त्याला सारंकाही वॉट्सअप मीमसारखा तोंडवळा असलेलं हवंय. इएमआयवर जगणाऱ्या या वर्गाला ज्ञानही हप्त्याहप्त्यांमधे हवंय. मीम हे त्याच्या ज्ञानाचं इएमआय आहे. त्याची स्वप्नं बदलीत. तो टिकटॉकवर स्वतःलाच निरर्थक ठरवण्यात मश्गूल झालाय......\nकोरोना संकटाशी तुलना होत असलेली १९३०ची जागतिक महामंदी कशी होती\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nजगात मंदीसदृश्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा तिची तुलना सर्वप्रथम १९३० च्या जागतिक महामंदीशी केली जाते. चार महिन्यानंतरही कोरोना आटोक्यात येत नाही. त्यामुळं अर्थव्यवस्थेचं चक्र मंदीच्या माती रुतलंय. सध्याच्या या परिस्थितीची वर्णन आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं १९३० च्या दशकातल्या जागतिक महामंदीनंतरचं सर्वात मोठं आर्थिक संकट अशा शब्दांत केलंय.\nकोरोना संकटाशी तुलना होत असलेली १९३०ची जागतिक महामंदी कशी होती\nजगात मंदीसदृश्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा तिची तुलना सर्वप्रथम १९३० च्या जागतिक महामंदीशी केली जाते. चार महिन्यानंतरही कोरोना आटोक्यात येत नाही. त्यामुळं अर्थव्यवस्थेचं चक्र मंदीच्या माती रुतलंय. सध्याच्या या परिस्थितीची वर्णन आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं १९३० च्या दशकातल्या जागतिक महामंदीनंतरचं सर्वात मोठं आर्थिक संकट अशा शब्दांत केलंय......\nबेरोजगारीतही भारतातल्या मध्यमवर्गानं सांप्रदायिकतेला रोजगार बनवलं\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nलॉकडाऊननंतर मोठं आर्थिक संकट येणारे असं म्हणतात. अनेक लोक बेरोजगार होणारेत. पण खरंतर, लॉकडाऊनच्या आधीही लाखो लोक बेरोजगार होतेच. पण भारतातल्या मध्यमवर्गाने हे प्रश्न फक्त वॉट्सअप फॉरवर्डपर्यंतच जपून ठेवले. आणि त्याऐवजी सांप्रदायिकतेला प्राधान्य दिलं. जणू आपल्या धार्मिक द्वेषाला जागा देणं हाच त्यांचा रोजगार होता. आता त्याची किंमतही मध्यमवर्गालाच चुकवावी लागणार आहे.\nबेरोजगारीतही भारतातल्या मध्यमवर्गानं सांप्रदायिकतेला रोजगार बनवलं\nलॉकडाऊननंतर मोठं आर्थिक संकट येणारे असं म्हणतात. अनेक लोक बेरोजगार होणारेत. पण खरंतर, लॉकडाऊनच्या आधीही लाखो लोक बेरोजगार होतेच. पण भारतातल्या मध्यमवर्गाने हे प्रश्न फक्त वॉट्सअप फॉरवर्डपर्यंतच जपून ठेवले. आणि त्याऐवजी सांप्रदायिकतेला प्राधान्य दिलं. जणू आपल्या धार्मिक द्वेषाला जागा देणं हाच त्यांचा रोजगार होता. आता त्याची किंमतही मध्यमवर्गालाच चुकवावी लागणार आहे......\nकोरोनाः जग सारे मार्ग अवलंबतंय, मग मोदी घरीच राहायला का सांगतात\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nकोरोनाला हरवण्यासाठी इटली, अमेरिका, चीन, दक्ष���ण कोरिया हे देश हरेक प्रकारे लढत आहेत. वेगवेगळे मार्ग अवलंबत आहेत. डब्ल्यूएचओनं टेस्ट करणं हाच जालीम इलाज असल्याचं स्पष्ट केलंय. पण भारतात कोरोनाला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी घरात थांबणं हाच एकमेव उपाय असल्याचं सांगत आहेत. मोदींचा हा मास्टर स्ट्रोक तर नाही\nकोरोनाः जग सारे मार्ग अवलंबतंय, मग मोदी घरीच राहायला का सांगतात\nकोरोनाला हरवण्यासाठी इटली, अमेरिका, चीन, दक्षिण कोरिया हे देश हरेक प्रकारे लढत आहेत. वेगवेगळे मार्ग अवलंबत आहेत. डब्ल्यूएचओनं टेस्ट करणं हाच जालीम इलाज असल्याचं स्पष्ट केलंय. पण भारतात कोरोनाला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी घरात थांबणं हाच एकमेव उपाय असल्याचं सांगत आहेत. मोदींचा हा मास्टर स्ट्रोक तर नाही\nगाव धरणाखाली जातं म्हणजे नेमकं काय होतं, हे सांगणारा कवितासंग्रह\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nआपण पेपरामधे, टीवीत गाव धरणाखाली गेल्याच्या बातम्या वाचल्या, ऐकल्यात. एवढंच नाही तर सरकारी नोकरीच्या जाहिरातीत धरणग्रस्तांसाठीचा वेगळा कॉलमही बघितलाय. पण एक गाव धरणाखाली जातं म्हणजे नेमकं काय होतं, धरणग्रस्त होणं काय असतं या प्रश्नांचं उत्तर आपल्याला संदीप जगदाळे यांच्या असो आता चाड या कविता संग्रहात मिळतं. त्याचं प्रसाद कुमठेकर यांनी केलेलं हे परीक्षण.\nगाव धरणाखाली जातं म्हणजे नेमकं काय होतं, हे सांगणारा कवितासंग्रह\nआपण पेपरामधे, टीवीत गाव धरणाखाली गेल्याच्या बातम्या वाचल्या, ऐकल्यात. एवढंच नाही तर सरकारी नोकरीच्या जाहिरातीत धरणग्रस्तांसाठीचा वेगळा कॉलमही बघितलाय. पण एक गाव धरणाखाली जातं म्हणजे नेमकं काय होतं, धरणग्रस्त होणं काय असतं या प्रश्नांचं उत्तर आपल्याला संदीप जगदाळे यांच्या असो आता चाड या कविता संग्रहात मिळतं. त्याचं प्रसाद कुमठेकर यांनी केलेलं हे परीक्षण. .....\nलोकसंख्या नियंत्रणाने देशापुढच्या अडचणी वाढणार तर नाहीत ना\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nदिल्ली निवडणुकांचे पडघम वाजत असतानाच तिकडे ७ फेब्रुवारीला राज्यसभेत एक खासगी विधेयक मांडलं जातं होतं. शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी राज्यसभेत घटनादुरुस्ती विधेयक मांडलं. लोकसंख्यावाढीमुळे विकास मंदावल्याचं सांगण्यात आलं. पण कायदा करुन लोकसंख्येचा प्रश्न मिटतो का की तो अधिक गुंतागुंतीचा बनतो\nलोकसंख्या नियंत्रणाने देशापुढच्या अडचणी वाढणार तर नाहीत ना\nदिल्ली निवडणुकांचे पडघम वाजत असतानाच तिकडे ७ फेब्रुवारीला राज्यसभेत एक खासगी विधेयक मांडलं जातं होतं. शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी राज्यसभेत घटनादुरुस्ती विधेयक मांडलं. लोकसंख्यावाढीमुळे विकास मंदावल्याचं सांगण्यात आलं. पण कायदा करुन लोकसंख्येचा प्रश्न मिटतो का की तो अधिक गुंतागुंतीचा बनतो\nविधान परिषद बरखास्त करण्यामागचं आंध्र पॉलिटिक्स\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nआंध्र प्रदेश सरकारने विधान परिषदेच्या बरखास्तीचा ठराव आणलाय. मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वातल्या वायएसआर काँग्रेस सरकारने आंध्र प्रदेशात तीन राजधान्यांच्या निर्मितीचा निर्णय घेतलाय. पण या ठरावाला विधान परिषदेत बहुमताचा आकडा असलेल्या तेलगू देसम पार्टीने विरोध केलाय. विधान परिषद बरखास्तीला आता विरोध करणाऱ्या टीडीपीने १९८० मधे विधान परिषद बरखास्त केली होती.\nविधान परिषद बरखास्त करण्यामागचं आंध्र पॉलिटिक्स\nआंध्र प्रदेश सरकारने विधान परिषदेच्या बरखास्तीचा ठराव आणलाय. मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या नेतृत्वातल्या वायएसआर काँग्रेस सरकारने आंध्र प्रदेशात तीन राजधान्यांच्या निर्मितीचा निर्णय घेतलाय. पण या ठरावाला विधान परिषदेत बहुमताचा आकडा असलेल्या तेलगू देसम पार्टीने विरोध केलाय. विधान परिषद बरखास्तीला आता विरोध करणाऱ्या टीडीपीने १९८० मधे विधान परिषद बरखास्त केली होती......\nआत्महत्येत शेतकऱ्यांनाही मागं टाकणाऱ्या तरूणाईला कसं थांबवायचं\nवाचन वेळ : ७ मिनिटं\nआत्महत्या करण्यात तरुणांनी शेतकऱ्यांना मागं टाकलंय. २०१८ च्या एनआरसीबीच्या अहवालातून हे चिंताजनक वास्तव समोर आलंय. शेतीच्या दूरावस्थेमुळे बेरोजगारी वाढतेय. तसंच आत्महत्या करणाऱ्या बेरोजगार तरुणांमधे शेतकरी कुटुंबातून येणाऱ्यांचा आकडा मोठा आहे. शासकीय यंत्रणेने शेती क्षेत्राकडे दुर्लक्ष केल्यामुळे या आत्महत्या होतायत असंच म्हणावं लागेल.\nनॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो\nआत्महत्येत शेतकऱ्यांनाही मागं टाकणाऱ्या तरूणाईला कसं थांबवायचं\nआत्महत्या करण्यात तरुणांनी शेतकऱ्यांना मागं टाकलंय. २०१८ च्या एनआरसीबीच्या अहवालातून हे चिंताजनक वास्तव समोर आलंय. शेतीच्या दूरावस्थेमुळे बेरोजगारी वाढतेय. तसंच आत्महत्या करणाऱ्या बेरोजगार तरुणांमधे शेतकरी कुटुंबातून येणाऱ्यांचा आकडा मोठा आहे. शासकीय यंत्रणेने शेती क्षेत्राकडे दुर्लक्ष केल्यामुळे या आत्महत्या होतायत असंच म्हणावं लागेल......\nघटता जीडीपी, वाढत्या महागाईने अर्थव्यवस्थेची स्टॅगफ्लेशनकडे वाटचाल\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nदेशाच्या आर्थिक विकासाचा दर ५ टक्क्यांवर आलाय. तर महागाईचा दर ७.३ टक्क्यांवर गेलाय. देशाच्या तिजोरीत सध्या खडखडाट आहे. दुसरीकडे मोदी सरकारनं रिजर्व बॅंकेकडे ३५ ते ४५ हजार कोटी मागितल्याच्या बातम्याही आल्यात. अर्थव्यवस्था आचके देतीय. सध्याच्या आर्थिक परिस्थितीचं वर्णन अर्थतज्ञ स्टॅगफ्लेशनचा काळ अशा शब्दांत करताहेत.\nघटता जीडीपी, वाढत्या महागाईने अर्थव्यवस्थेची स्टॅगफ्लेशनकडे वाटचाल\nदेशाच्या आर्थिक विकासाचा दर ५ टक्क्यांवर आलाय. तर महागाईचा दर ७.३ टक्क्यांवर गेलाय. देशाच्या तिजोरीत सध्या खडखडाट आहे. दुसरीकडे मोदी सरकारनं रिजर्व बॅंकेकडे ३५ ते ४५ हजार कोटी मागितल्याच्या बातम्याही आल्यात. अर्थव्यवस्था आचके देतीय. सध्याच्या आर्थिक परिस्थितीचं वर्णन अर्थतज्ञ स्टॅगफ्लेशनचा काळ अशा शब्दांत करताहेत......\nमाहितीचं डिजिटल भांडार असलेल्या विकिपीडियाचा बड्डे\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nकुठल्याही विषयावरची बेसिक माहिती हवी असेल तर आपली वर्चुअल पावलं विकिपीडियाकडे वळतात. आपल्या या लाडक्या विकिपीडियाचा आज बड्डे विकिपीडिया विशीत प्रवेश करतोय. विकिपीडिया आता विशीत प्रवेश करत असलं तरी २००० साली शून्यातून याची सुरवात झाली. अनेक अडचणींवर मात करत विकिपीडिया आज आपल्या जगण्याचा महत्त्वाचा भाग झालंय.\nमाहितीचं डिजिटल भांडार असलेल्या विकिपीडियाचा बड्डे\nकुठल्याही विषयावरची बेसिक माहिती हवी असेल तर आपली वर्चुअल पावलं विकिपीडियाकडे वळतात. आपल्या या लाडक्या विकिपीडियाचा आज बड्डे विकिपीडिया विशीत प्रवेश करतोय. विकिपीडिया आता विशीत प्रवेश करत असलं तरी २००० साली शून्यातून याची सुरवात झाली. अनेक अडचणींवर मात करत विकिपीडिया आज आपल्या जगण्याचा महत्त्वाचा भाग झालंय......\n२०१९ चा निरोपः जगाच्या सारीपाटावर परिणाम करणाऱ्या पाच घटना\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nजगाच्या राजकीय सारीपाटावर २०१९ मधे अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या. ज्यांच��� जगावर पुढील अनेक वर्ष परिणाम होणार आहे. एकविसाव्या शतकातल्या दुसऱ्या दशकाच्या उत्तरार्धात जग फार झपाट्याने नवनव्या बदलांना आणि राजकीय गतिविधींना सामोरे गेलंय. अशात २०१९ मधे घडलेल्या काही महत्त्वाच्या घटनांचा उहापोह करणारा हा लेख.\n२०१९ चा निरोपः जगाच्या सारीपाटावर परिणाम करणाऱ्या पाच घटना\nजगाच्या राजकीय सारीपाटावर २०१९ मधे अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या. ज्यांचा जगावर पुढील अनेक वर्ष परिणाम होणार आहे. एकविसाव्या शतकातल्या दुसऱ्या दशकाच्या उत्तरार्धात जग फार झपाट्याने नवनव्या बदलांना आणि राजकीय गतिविधींना सामोरे गेलंय. अशात २०१९ मधे घडलेल्या काही महत्त्वाच्या घटनांचा उहापोह करणारा हा लेख......\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार या पाच मुद्द्यांभोवती फिरणार\nवाचन वेळ : ३ मिनिटं\nमहाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर होऊन आता २० दिवस झालेत. प्रचाराला १० दिवस राहिलेत. दसऱ्याचं सीमोल्लंघन झाल्यावर आता प्रचारालाही वेग आलाय. सत्ताधारी पक्ष राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दे लावून धरताहेत. दुसरीकडे विरोधक मात्र स्थानिक मुद्द्यांवरच निवडणूक लढवली जावी यासाठी जीवाचं रान करताना दिसताहेत.\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार या पाच मुद्द्यांभोवती फिरणार\nमहाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर होऊन आता २० दिवस झालेत. प्रचाराला १० दिवस राहिलेत. दसऱ्याचं सीमोल्लंघन झाल्यावर आता प्रचारालाही वेग आलाय. सत्ताधारी पक्ष राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दे लावून धरताहेत. दुसरीकडे विरोधक मात्र स्थानिक मुद्द्यांवरच निवडणूक लढवली जावी यासाठी जीवाचं रान करताना दिसताहेत......\nमंदीच्या जात्यात रोजगारी भरडतेय\nवाचन वेळ : ७ मिनिटं\nयेत्या दोनेक महिन्यांत देशातल्या तीन राज्यांत विधानसभेची निवडणूक होऊ घातलीय. महाराष्ट्र आणि हरियाणात तर निवडणूक आचारसंहिताही लागू झालीय. पण या सगळ्यात मंदीचा मुद्दा पुन्हा बाजुला पडेल की काय अशी भीती आहे. प्रसाद कुलकर्णी यांनी मंदीच्या कारणांची मीमांसा करणारा लेख लिहिलाय. त्यांचा लेखाचा हा संपादित अंश.\nमंदीच्या जात्यात रोजगारी भरडतेय\nयेत्या दोनेक महिन्यांत देशातल्या तीन राज्यांत विधानसभेची निवडणूक होऊ घातलीय. महाराष्ट्र आणि हरियाणात तर निवडणूक आचारसंहिताही लागू झालीय. पण या सगळ्यात मंदीचा मुद्दा प��न्हा बाजुला पडेल की काय अशी भीती आहे. प्रसाद कुलकर्णी यांनी मंदीच्या कारणांची मीमांसा करणारा लेख लिहिलाय. त्यांचा लेखाचा हा संपादित अंश......\n'फँड्री'च्या दानपेटीने गणपती बाप्पा होतो प्रसन्न\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nफँड्री सिनेमाने आपल्याला समाजाची दुसरी बाजू दाखवली. या सिनेमातून प्रेरणा घेत. काही तरुण मंडळी एकत्र येतात. आणि फँड्री फाऊंडेशन सुरू होतं. ही संस्था आज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात काम करतेय. गेल्या ५ वर्षांपासून ते गणोशोत्सवात उपक्रम राबतायत. यंदाच्या वर्षीसुद्धा डोनेशन बॉक्सचा उपक्रम राबवला जातोय. यात आपणही सामील होऊ शकतो.\n'फँड्री'च्या दानपेटीने गणपती बाप्पा होतो प्रसन्न\nफँड्री सिनेमाने आपल्याला समाजाची दुसरी बाजू दाखवली. या सिनेमातून प्रेरणा घेत. काही तरुण मंडळी एकत्र येतात. आणि फँड्री फाऊंडेशन सुरू होतं. ही संस्था आज महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात काम करतेय. गेल्या ५ वर्षांपासून ते गणोशोत्सवात उपक्रम राबतायत. यंदाच्या वर्षीसुद्धा डोनेशन बॉक्सचा उपक्रम राबवला जातोय. यात आपणही सामील होऊ शकतो......\nखय्याम गेले, तरी त्यांच्या आठवणी कायम आहेत\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nसंगीतकार खय्याम म्हणजे मेलडी मॅन. त्यांची गाणी ऐकून सोडून देता येत नाहीत. ती मनात कायम रेंगाळत राहतात. मनाला सुकून देतात. आयुष्यभरासाठी जादू करून जातात. ती जादू संगीताची आहेतच, शिवाय खय्याम या जिंदादिल माणसाचीही आहे.\nखय्याम गेले, तरी त्यांच्या आठवणी कायम आहेत\nसंगीतकार खय्याम म्हणजे मेलडी मॅन. त्यांची गाणी ऐकून सोडून देता येत नाहीत. ती मनात कायम रेंगाळत राहतात. मनाला सुकून देतात. आयुष्यभरासाठी जादू करून जातात. ती जादू संगीताची आहेतच, शिवाय खय्याम या जिंदादिल माणसाचीही आहे......\nआज डावखुऱ्यांचं उजवेपण समजून घेण्याचा दिवस\nवाचन वेळ : ७ मिनिटं\nआज १३ ऑगस्ट. वर्ल्ड लेफ्ट हँडर्स डे. डावखुरं असणं हे वेगळं किंवा कमीपणाचं समजलं जातं. या जगात उजव्यांइतका डाव्यांचाही तेवढाच हक्क आहे. जग पादाक्रांत करणारे सगळे महान लोक डावखुरे आहेत. आपल्या असामान्य बुद्धिमत्ता आणि वेगळेपणातून त्यांनी आपआपल्या क्षेत्रात मोठी प्रगती केलीय.\nवर्ल्ड लेफ्ट हँडर्स डे\nआज डावखुऱ्यांचं उजवेपण समजून घेण्याचा दिवस\nआज १३ ऑगस्ट. वर्ल्ड लेफ्ट हँडर्स डे. डावखुरं असणं हे वेगळं किंवा क��ीपणाचं समजलं जातं. या जगात उजव्यांइतका डाव्यांचाही तेवढाच हक्क आहे. जग पादाक्रांत करणारे सगळे महान लोक डावखुरे आहेत. आपल्या असामान्य बुद्धिमत्ता आणि वेगळेपणातून त्यांनी आपआपल्या क्षेत्रात मोठी प्रगती केलीय......\nसरकारी कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणं ही खरंच मिरवण्याची गोष्ट आहे\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nआज सार्वजनिक कंपन्या मोडकळीस आल्यात. नोकऱ्या कमी झाल्यात. अशा कंपन्यांमधे पैसा गुंतवायचा की त्या बंद करायच्या हा प्रश्न सध्या सरकारला सतावतोय. सरकारसमोरही अनेक आव्हानं आहेत. पण त्यांच्या भाषेत काळजीचा सूर नाही. या सगळ्याला आपलं आर्थिक गोष्टींतलं अज्ञानही कारणीभूत आहे.\nसरकारी कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणं ही खरंच मिरवण्याची गोष्ट आहे\nआज सार्वजनिक कंपन्या मोडकळीस आल्यात. नोकऱ्या कमी झाल्यात. अशा कंपन्यांमधे पैसा गुंतवायचा की त्या बंद करायच्या हा प्रश्न सध्या सरकारला सतावतोय. सरकारसमोरही अनेक आव्हानं आहेत. पण त्यांच्या भाषेत काळजीचा सूर नाही. या सगळ्याला आपलं आर्थिक गोष्टींतलं अज्ञानही कारणीभूत आहे......\n५० वर्षांआधीच्या बँक राष्ट्रीयीकरणाने घातला मोदी सरकारच्या जनधन योजनेचा पाया\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nआज १९ जुलै. आजच्याच दिवशी १९६९ मधे बँकांच्या राष्ट्रीयीकरणाचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. यंदा त्याला ५० वर्षं पूर्ण झाली. या निर्णयामुळे देशात अनेक मोठे प्रकल्प उभे राहिले. कृषी, लघु उद्योग क्षेत्राला पैशाचा आधार मिळाला. मोदी सरकारला जनधन खाते योजना सुरू करता आली.\n५० वर्षांआधीच्या बँक राष्ट्रीयीकरणाने घातला मोदी सरकारच्या जनधन योजनेचा पाया\nआज १९ जुलै. आजच्याच दिवशी १९६९ मधे बँकांच्या राष्ट्रीयीकरणाचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. यंदा त्याला ५० वर्षं पूर्ण झाली. या निर्णयामुळे देशात अनेक मोठे प्रकल्प उभे राहिले. कृषी, लघु उद्योग क्षेत्राला पैशाचा आधार मिळाला. मोदी सरकारला जनधन खाते योजना सुरू करता आली......\nआंध्र प्रदेशात पाच उपमुख्यमंत्री, पण अधिकार किती\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nआंध्र प्रदेशात पाच उपमुख्यमंत्री नेमण्याची घोषणा करून जगनमोहन रेड्डी यांनी मास्टरस्ट्रोक खेळलाय. पाच जातसमूहांना प्रतिनिधीत्व देत सोशल इंजिनिअरिंग साधण्याचा प्रयत्न केलाय. पहिल्यांदाच एवढ्या भरघोस संख्येत उपमुख्यमंत्री नेमण्याची ही पह���लीच घटना आहे. आतापर्यंत खूप झालं तर एकावेळी दोन उपमुख्यमंत्री नेमले जायचे. पण एवढे उपमुख्यमंत्री नेमून त्यांना अधिकार किती मिळणार\nआंध्र प्रदेशात पाच उपमुख्यमंत्री, पण अधिकार किती\nआंध्र प्रदेशात पाच उपमुख्यमंत्री नेमण्याची घोषणा करून जगनमोहन रेड्डी यांनी मास्टरस्ट्रोक खेळलाय. पाच जातसमूहांना प्रतिनिधीत्व देत सोशल इंजिनिअरिंग साधण्याचा प्रयत्न केलाय. पहिल्यांदाच एवढ्या भरघोस संख्येत उपमुख्यमंत्री नेमण्याची ही पहिलीच घटना आहे. आतापर्यंत खूप झालं तर एकावेळी दोन उपमुख्यमंत्री नेमले जायचे. पण एवढे उपमुख्यमंत्री नेमून त्यांना अधिकार किती मिळणार\nटू डेज वन नाईट: बेरोजगार कुटुंबाची जागतिक गोष्ट\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nआज १५ मे, जागतिक कुटुंब दिन. कुटुंब आपल्यासाठी किती महत्त्वाचं असतं ना. आपला आधार, आपल्या हक्काची माणसं. आपण आपल्या कुटुंबासाठी मेहतीने नोकरी करत असतो. पण देशाची आर्थिक परिस्थिती आणि वाढत्या बेरोजगारीमुळे कॉस्ट कटिंगच्या नावाखाली कधी आपली नोकरी जाईल सांगता येत नाही. या परिस्थितीमुळे कुटुंबावर काय परिणाम होतो हे टू डेज वन नाईट या सिनेमात सांगितलंय.\nटू डेज वन नाईट: बेरोजगार कुटुंबाची जागतिक गोष्ट\nआज १५ मे, जागतिक कुटुंब दिन. कुटुंब आपल्यासाठी किती महत्त्वाचं असतं ना. आपला आधार, आपल्या हक्काची माणसं. आपण आपल्या कुटुंबासाठी मेहतीने नोकरी करत असतो. पण देशाची आर्थिक परिस्थिती आणि वाढत्या बेरोजगारीमुळे कॉस्ट कटिंगच्या नावाखाली कधी आपली नोकरी जाईल सांगता येत नाही. या परिस्थितीमुळे कुटुंबावर काय परिणाम होतो हे टू डेज वन नाईट या सिनेमात सांगितलंय......\nमाढा, अहमदनगरः जुनी घराणी विरुद्ध नवे राजकारणी या संघर्षाची कहाणी\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nमाढ्यातल्या विजयसिंह मोहिते पाटलांच्या आणि अहमदनगरमधल्या राधाकृष्ण विखे पाटलांच्या बंडखोरीने राज्यभरातल्या निवडणुकीचं वातावरण ढवळून काढलं. ही दोन्ही बंडं शरद पवारांच्या विरोधात होती. सहकार, सत्ता आणि संस्थांच्या बळावर संस्थानांचं राजकारण पोसणारे हे दोन्ही मतदारसंघ तर त्यामुळे हादरलेच. तरीही शरद पवारांचे उमेदवार निवडणूक अटीतटीने लढवत आहेत. कारण हा संघर्ष वाटतो तितका सोपा नाही.\nमाढा, अहमदनगरः जुनी घराणी विरुद्ध नवे राजकारणी या संघर्षाची कहाणी\nमाढ्यातल्या विजयसिंह मोहिते पाटलांच्या आणि अहमदनगरमधल्या राधाकृष्ण विखे पाटलांच्या बंडखोरीने राज्यभरातल्या निवडणुकीचं वातावरण ढवळून काढलं. ही दोन्ही बंडं शरद पवारांच्या विरोधात होती. सहकार, सत्ता आणि संस्थांच्या बळावर संस्थानांचं राजकारण पोसणारे हे दोन्ही मतदारसंघ तर त्यामुळे हादरलेच. तरीही शरद पवारांचे उमेदवार निवडणूक अटीतटीने लढवत आहेत. कारण हा संघर्ष वाटतो तितका सोपा नाही......\nलिंगभेदाला छेद देत घरातल्या चुलीपासून गाडीच्या स्टेअरींगपर्यंत\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nदिल्लीच्या आझाद फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेनं महिलांसाठीचे अपारंपरिक रोजगार या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद घेतली. या विषयातले जगभरातले अभ्यासक, कार्यकर्ते, धोरणकर्ते यांनी परिषदेत सहभाग घेतला. महिलांच्या चौकटीबाहेरच्या रोजगारासाठी काय काय करता येईल, यावर चर्चा झाली. या चर्चेचा हा रिपोर्ट.\nलिंगभेदाला छेद देत घरातल्या चुलीपासून गाडीच्या स्टेअरींगपर्यंत\nदिल्लीच्या आझाद फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेनं महिलांसाठीचे अपारंपरिक रोजगार या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद घेतली. या विषयातले जगभरातले अभ्यासक, कार्यकर्ते, धोरणकर्ते यांनी परिषदेत सहभाग घेतला. महिलांच्या चौकटीबाहेरच्या रोजगारासाठी काय काय करता येईल, यावर चर्चा झाली. या चर्चेचा हा रिपोर्ट......\nजेसिंडा अर्डेन, यू आर माय लीडर\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nजेसिंडा अर्डेन तुला पाहताना, ऐकताना ऊर भरुन यावं न्यूझीलंड नावाच्या एका चिमटीत मावेल एवढया देशाची पंतप्रधान न्यूझीलंड नावाच्या एका चिमटीत मावेल एवढया देशाची पंतप्रधान अगं बाई, आमच्याकडं तुझ्या देशाहून मोठी अनेक शहरं आहेत. तू खिजगणतीतही नाहीस आमच्या. पण आज मला तू आभाळाएवढी मोठी का वाटतं आहेस अगं बाई, आमच्याकडं तुझ्या देशाहून मोठी अनेक शहरं आहेत. तू खिजगणतीतही नाहीस आमच्या. पण आज मला तू आभाळाएवढी मोठी का वाटतं आहेस तुझ्या उंचीपुढे आम्ही सगळे, आमचे आजचे सगळे राजकारणी लिलिपुटचे नागरिक का वाटताहेत\nजेसिंडा अर्डेन, यू आर माय लीडर\nजेसिंडा अर्डेन तुला पाहताना, ऐकताना ऊर भरुन यावं न्यूझीलंड नावाच्या एका चिमटीत मावेल एवढया देशाची पंतप्रधान न्यूझीलंड नावाच्या एका चिमटीत मावेल एवढया देशाची पंतप्रधान अगं बाई, आमच्याकडं तुझ्या देशाहून मोठी अनेक शहरं आहेत. तू खिजगणतीतही नाहीस आमच्या. पण आज मला तू आभाळाएवढी मोठी का वाटतं आहेस अगं बाई, आमच्याकडं तुझ्या देशाहून मोठी अनेक शहरं आहेत. तू खिजगणतीतही नाहीस आमच्या. पण आज मला तू आभाळाएवढी मोठी का वाटतं आहेस तुझ्या उंचीपुढे आम्ही सगळे, आमचे आजचे सगळे राजकारणी लिलिपुटचे नागरिक का वाटताहेत तुझ्या उंचीपुढे आम्ही सगळे, आमचे आजचे सगळे राजकारणी लिलिपुटचे नागरिक का वाटताहेत\nखुळी न जनता फसेल आता, पुरे करा हे ढोंग\nवाचन वेळ : १० मिनिटं\nबालाकोट एअर स्ट्राईकमधे ३०० दहशतवादी मारले गेले, अशी बातमी आहे. काही बातम्यांत हा आकडा दोनशे आहे. आकडा काहीही असो,दहशतवाद्यांना संपवणं, त्यासाठी थेट पाकला भिडणं आणि आपली कामगिरी फत्ते करून परतणं, ही भारतीय लष्कराची कामगिरी गौरवास्पद आहे. पण त्याची फुशारकी पंतप्रधानांनी किती मारावी लष्कराचं श्रेय लाटायचं, तर पुलावामाच्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले, त्याची जबाबदारी का नाही घ्यायची\nखुळी न जनता फसेल आता, पुरे करा हे ढोंग\nबालाकोट एअर स्ट्राईकमधे ३०० दहशतवादी मारले गेले, अशी बातमी आहे. काही बातम्यांत हा आकडा दोनशे आहे. आकडा काहीही असो,दहशतवाद्यांना संपवणं, त्यासाठी थेट पाकला भिडणं आणि आपली कामगिरी फत्ते करून परतणं, ही भारतीय लष्कराची कामगिरी गौरवास्पद आहे. पण त्याची फुशारकी पंतप्रधानांनी किती मारावी लष्कराचं श्रेय लाटायचं, तर पुलावामाच्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले, त्याची जबाबदारी का नाही घ्यायची लष्कराचं श्रेय लाटायचं, तर पुलावामाच्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले, त्याची जबाबदारी का नाही घ्यायची\nकुणालाही न उलगडलेले मिखाईल गोर्बाचेव\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nकम्युनिस्ट रशियात लोकशाहीवादी क्रांती करण्याचं स्वप्न बघणाऱ्या मिखाईल गोर्बाचेव यांचा आज जन्मदिवस. १९१७ मधे युरोपात एका महाकाय प्रयोगातून भांडवलशाही आटोक्यात आणण्याचा प्रयत्न झाला. वसाहतवाद, साम्राज्यवादातून अनेक देशांची सुटका झाली. पण तो ‘प्रयोग’ फसला. असं असलं तरी या प्रयोगाचा अजूनही अभ्यास होतोय. विसाव्या शतकाच्या इतिहासाला वळण देणाऱ्या या घटनेचे शिल्पकार होते मिखाईल गोर्बाचेव.\nकुणालाही न उलगडलेले मिखाईल गोर्बाचेव\nकम्युनिस्ट रशियात लोकशाहीवादी क्रांती करण्याचं स्वप्न बघणाऱ्या मिखाईल गोर्बाचेव यांचा आज जन्मदिवस. १९१७ मधे युरोपात एका महाकाय प्रयोगातून भांडवलशाही आटोक्यात आणण्याचा प्रयत्न झाला. वसाहतवाद, साम्राज्यवादातून अनेक देशांची सुटका झाली. पण तो ‘प्रयोग’ फसला. असं असलं तरी या प्रयोगाचा अजूनही अभ्यास होतोय. विसाव्या शतकाच्या इतिहासाला वळण देणाऱ्या या घटनेचे शिल्पकार होते मिखाईल गोर्बाचेव......\nमामासाहेब जगदाळेः गावोगावी ज्ञानगंगा पोचवणारे कर्मवीर\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nआज ४ फेब्रुवारी. बार्शी ते उस्मानाबाद परिसरातल्या गावागावात शाळांचं जाळं उभारणारे कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांचा जन्मदिन. घरोघर धान्य मागून त्यांनी बोर्डिंग उभी केली. त्या परिसरातली बहुजनांची पहिली पिढी मामांमुळेच शिकली. प्रचंड कष्टाने उभारलेल्या शिक्षणसंस्था आजही उत्तम सुरू आहेत आणि मामासाहेबांना आदरांजली म्हणून हा दिवस समाजदिन म्हणून साजरा करत आहेत.\nमामासाहेब जगदाळेः गावोगावी ज्ञानगंगा पोचवणारे कर्मवीर\nआज ४ फेब्रुवारी. बार्शी ते उस्मानाबाद परिसरातल्या गावागावात शाळांचं जाळं उभारणारे कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांचा जन्मदिन. घरोघर धान्य मागून त्यांनी बोर्डिंग उभी केली. त्या परिसरातली बहुजनांची पहिली पिढी मामांमुळेच शिकली. प्रचंड कष्टाने उभारलेल्या शिक्षणसंस्था आजही उत्तम सुरू आहेत आणि मामासाहेबांना आदरांजली म्हणून हा दिवस समाजदिन म्हणून साजरा करत आहेत......\nआजच्या जगात कुठल्याही एका समाजाची दादागिरी चालणार नाहीः निळू दामले\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nमध्यपूर्वेत २०११ मधे आलेली अरब क्रांतीची लाट आता ओसरलीय. या लाटेने अरब देशातले अनेक वर्षांपासूनचे सत्ताधीश उलथवून टाकले. हजारो लोक मारली गेली. अजून मरत आहेत. निर्वासित होतायंत, बेघर होतायंत. या अरब स्प्रिंगने सोशल मीडिया तर पुरता हुरळून गेला होता. पण आता मागे वळून बघितल्यावर हे सगळं असं प्रचंड आशावादी घडलंय ज्येष्ठ पत्रकार निळू दामले यांनी यामागचं सत्ताकारण उलगडून दाखवलं.\nआजच्या जगात कुठल्याही एका समाजाची दादागिरी चालणार नाहीः निळू दामले\nमध्यपूर्वेत २०११ मधे आलेली अरब क्रांतीची लाट आता ओसरलीय. या लाटेने अरब देशातले अनेक वर्षांपासूनचे सत्ताधीश उलथवून टाकले. हजारो लोक मारली गेली. अजून मरत आहेत. निर्वासित होतायंत, बेघर होतायंत. या अरब स्प्रिंगने सोशल मीडिया तर पुरता हुरळून गेला होता. पण आता मागे वळून बघितल्यावर हे सगळं असं प्रचंड आशावादी घडलंय ज्येष्ठ पत्रकार निळू दामले यांनी यामागचं सत्ताकारण उलगडून दाखवलं......\nउत्तर कोरिया आतून नेमका दिसतो कसा\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nअख्ख्या जगाला उत्तर कोरिया आतून नेमका दिसतो कसा, या प्रश्नाने वेड लावलंय. आता काही दिवसांतच आपले ट्रम्पतात्या तेच ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही उत्तर कोरियाला जाणार आहेत. त्यासाठी दोन्ही देशांकडून बोलणी सुरू आहे. पण त्याआधी उत्तर कोरिया नेमका कसाय हे माहीत हवं ना तर मग उत्तर कोरियाचं अंतरंग उलगडून ही स्टोरी वाचायला पाहिजे.\nउत्तर कोरिया आतून नेमका दिसतो कसा\nअख्ख्या जगाला उत्तर कोरिया आतून नेमका दिसतो कसा, या प्रश्नाने वेड लावलंय. आता काही दिवसांतच आपले ट्रम्पतात्या तेच ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही उत्तर कोरियाला जाणार आहेत. त्यासाठी दोन्ही देशांकडून बोलणी सुरू आहे. पण त्याआधी उत्तर कोरिया नेमका कसाय हे माहीत हवं ना तर मग उत्तर कोरियाचं अंतरंग उलगडून ही स्टोरी वाचायला पाहिजे......\nदोनवेळा जेवायचं की दोन तासांनी\nवाचन वेळ : ८ मिनिटं\n‘टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन’ हे जगप्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्सपिअर यांच्या ‘हॅम्लेट’मधल्या पात्राच्या तोंडचं वाक्य तीनशेहून जास्त वर्षांपासून गाजतंय. मराठी माणसापुढं हाच संभ्रम दोनवेळा जेवायचं की दर दोन तासांनी खायचं यानिमित्तानं उभा झालाय.\nदोनवेळा जेवायचं की दोन तासांनी\n‘टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन’ हे जगप्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्सपिअर यांच्या ‘हॅम्लेट’मधल्या पात्राच्या तोंडचं वाक्य तीनशेहून जास्त वर्षांपासून गाजतंय. मराठी माणसापुढं हाच संभ्रम दोनवेळा जेवायचं की दर दोन तासांनी खायचं यानिमित्तानं उभा झालाय......\nतीन वर्षंच राहणार स्टॅच्यू ऑफ युनिटीचा विक्रम\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nदेशाचे पहिले गृहमंत्री, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची आज १४३ वी जयंती. यानिमित्त सरदार पटेलांच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी अनावरण करणार आहेत. हा जगातला सर्वात उंच पुतळा ठरणार आहे. त्याची निर्मितीप्रक्रिया जशी इंटरेस्टिंग आहे, तसंच त्यामागचं राजकारणही. त्याचं स्वागत जसं होतंय, तसा विरोधही. घोषणेपासून चर्चेत असलेल्या या पुतळ्याविषयी एक माहिती चर्चा.\nजगातला सर्वांत उंच पुतळा\nतीन वर्षंच राहणार स्टॅच्���ू ऑफ युनिटीचा विक्रम\nदेशाचे पहिले गृहमंत्री, लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची आज १४३ वी जयंती. यानिमित्त सरदार पटेलांच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी अनावरण करणार आहेत. हा जगातला सर्वात उंच पुतळा ठरणार आहे. त्याची निर्मितीप्रक्रिया जशी इंटरेस्टिंग आहे, तसंच त्यामागचं राजकारणही. त्याचं स्वागत जसं होतंय, तसा विरोधही. घोषणेपासून चर्चेत असलेल्या या पुतळ्याविषयी एक माहिती चर्चा......\nपासपोर्ट ठरवतो देशाची पॉवर\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nपासपोर्ट हा कोणत्याही देशाची ताकद ठरवणारा एकक म्हणून नावारूपाला येतोय. काही दिवसांपूर्वीच एका संस्थेनं जगभरातील देशांची पासपोर्टनुसार रँकींग जाहीर केली. यात काही लाख लोकसंख्येचा मालदीव भारताच्या पुढं असल्याचं दिसून आलं. ही बाब भारतासाठी चिंतेची आहे. पण मग पासपोर्टवरून एखादा देश कमजोर किंवा शक्तीशाली कसा ठरतो\nपासपोर्ट ठरवतो देशाची पॉवर\nपासपोर्ट हा कोणत्याही देशाची ताकद ठरवणारा एकक म्हणून नावारूपाला येतोय. काही दिवसांपूर्वीच एका संस्थेनं जगभरातील देशांची पासपोर्टनुसार रँकींग जाहीर केली. यात काही लाख लोकसंख्येचा मालदीव भारताच्या पुढं असल्याचं दिसून आलं. ही बाब भारतासाठी चिंतेची आहे. पण मग पासपोर्टवरून एखादा देश कमजोर किंवा शक्तीशाली कसा ठरतो\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nअॅप्लिकेशनची गर्दी खूप झालीय. त्यात आवाज महत्त्वाचं ठरतं. ते नीट बोलता न येणाऱ्या हजारो मुलांचं व्यक्त होण्याचं माध्यम बनलंय. अजित नारायणन नावाच्या चेन्नईच्या आयआयटीयनने बनवलेलं हे अॅप मराठीतही आहे.\nअॅप्लिकेशनची गर्दी खूप झालीय. त्यात आवाज महत्त्वाचं ठरतं. ते नीट बोलता न येणाऱ्या हजारो मुलांचं व्यक्त होण्याचं माध्यम बनलंय. अजित नारायणन नावाच्या चेन्नईच्या आयआयटीयनने बनवलेलं हे अॅप मराठीतही आहे......\nआज पाकिस्तानचा `टांग उपर` डे\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nगिरे तो भी टांग उपर ही म्हण समजून घेण्यासाठी आजच्या दिवशी पाकिस्तानमधे जायला हवं. आज ६ सप्टेंबरला तिथे डिफेन्स डे साजरा होतोय. १९६५ च्या युद्धात भारताने पाकिस्तानला खडे चारले, असं आपण मानतो. पण ते त्यांना मान्य नाही. ते हा दिवस दरवर्षी मोठ्या उत्साहाने विजयाच दिवस म्हणून साजरा करतात.\nआज पाकिस्तानचा `टांग उपर` डे\nगिरे तो भी टांग उपर ही म्हण समजून घेण्यासाठी आजच्या दिवशी पाकिस्तानमधे जायला हवं. आज ६ सप्टेंबरला तिथे डिफेन्स डे साजरा होतोय. १९६५ च्या युद्धात भारताने पाकिस्तानला खडे चारले, असं आपण मानतो. पण ते त्यांना मान्य नाही. ते हा दिवस दरवर्षी मोठ्या उत्साहाने विजयाच दिवस म्हणून साजरा करतात. .....\nतृतीयपंथी हसीना मान जायेगी, पण समाज\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nज्यांना आपण हिजडे म्हणतो, त्यांच्यासाठी रूढ शब्द तृतीयपंथी असाच आहे. पण त्यांना आपण तिसऱ्या लिंगगटातले असल्याचं मान्यच नसतं. ते स्वतःलाबाईच मानतात. त्यामुळे लग्न करून संसार थाटण्याचीही त्यांची इच्छा असते. किनवटच्या हसीनाची ती इच्छा पूर्ण झालीय, त्यानिमित्ताने. ...\nतृतीयपंथी हसीना मान जायेगी, पण समाज\nज्यांना आपण हिजडे म्हणतो, त्यांच्यासाठी रूढ शब्द तृतीयपंथी असाच आहे. पण त्यांना आपण तिसऱ्या लिंगगटातले असल्याचं मान्यच नसतं. ते स्वतःलाबाईच मानतात. त्यामुळे लग्न करून संसार थाटण्याचीही त्यांची इच्छा असते. किनवटच्या हसीनाची ती इच्छा पूर्ण झालीय, त्यानिमित्ताने. ........", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://laybhari.in/ministry/", "date_download": "2022-11-30T23:02:27Z", "digest": "sha1:JNCAWRNGCUWQMT5JGSXEOMBCZIAW4YCB", "length": 11326, "nlines": 114, "source_domain": "laybhari.in", "title": "मंत्रालय » Laybhari", "raw_content": "\nआपल्या खात्यात लॉग इन\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nमोठी बातमी :शिवसेनेसोबत युती करण्यास प्रकाश आंबेडकरांची तयारी, पण ‘महाविकास आघाडी’मुळे खोळंबा \nIAS तुकाराम मुंढे यांची पुन्हा उचलबांगडी\nधारावीचं घबाड अदानीच्या घशात\nराज्यातलं खोके सरकार कधीतरी महाराष्ट्रासाठी काम करेल का , आदित्य ठाकरेंचा घणाघात\n‘मंत्रालयातील अधिकारी म्हणाले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत अवघे अडीच तास बसले’\nIAS तुकाराम मुंढे यांची पुन्हा उचलबांगडी\nआयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा उचलबांगडी करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांनी कुटुंब कल्याण तथा संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान खात्याच्या आयुक्तपदाचा कार्यभार हाती...\nपोलीस भरतीचे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ; शिंदे सरकारने घेतले महत्त्वपूर्ण निर्णय\nमहाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (29 नोव्हेंबर) कॅबिनेट बैठक घेण्यात आली. या बैधकीत राज्य सरकारतर्फे अनेक निर्णय...\nMantralaya : चौकशीच्य��� फेऱ्यातून निसटण्यासाठी मंत्र्यांच्या खासगी सचिवाचा आटापीटा; मंत्रालयातील अधिकाऱ्यांमध्ये उताविळपणाची जोरदार चर्चा\nअलीकडे अधिकाऱ्यांमध्ये मंत्र्याचा खासगी सचिव अर्थात 'पीएस' म्हणून मिरवण्याचे खुळचट फॅड वाढले आहे. पीएस म्हटले की, डालगेही आले आणि डालग्यातील कोंबडीपण आली अशीच असेच...\nMantralay News : हेमराज बागुल यांची माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात संचालक पदी नियुक्ती\nमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील संचालक (प्रशासन) या पदी हेमराज बागुल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पदाचा कार्यभार हेमराज बागुल यांनी गुरुवारी (ता. 17...\nRecruitment : नोकरभरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी सरकारचा मोठा निर्णय\nनोकरभरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी आज सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. लवकरच राज्यात मोठी नोकरभरती होणार आहे. राज्यातील पदभरतीच्या स्पर्धा परीक्षा टीसीएस-आयओएन व आयबीपीएस या...\nMantralaya :प्रेयसीला मृत्यूनंतरही न्याय मिळेना; तरुणाचा मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न\nमंत्रालयात आज एका तरुणाने पाचव्या मजल्यावरू उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. प्रेयसीवर बलात्कार झाल्यानंतर तीने आत्महत्या केली होती. आपल्या प्रेयसीला न्याय मिळावा यासाठी...\nMumbai Mantralaya : मंत्रालय आहे की, टुरिंग टॉकीज\nपूर्वी गावच्या जत्रेत टुरिंग टॉकिज यायच्या... जत्रेतला सिनेमा पाहण्यासाठी मग मोप गर्दी देखील व्हायची, तिकीटासाठी रांगाच्या रांगा लागायच्या... म्हणायचचं झालं तर ते तंबुचं थिअटर...\nMaharashtra News : शिंदे सरकारच्या काळात निलंबित पोलीस अधिकाऱ्यांचे फावले; पुन्हा सेवेत रुजू\nसुचित्रा पेडणेकर - November 4, 2022\nवेगवेगळ्या कारणांमुळे गुन्ह्यात अडकलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर चाप बसवण्यासाठी मविआ सरकारने पुढाकार घेत त्यांना सेवेतूनच निलंबित करत धक्कातंत्र सुरू केले होते, मात्र याच्या अगदी उलट...\nMumbai News : सीताराम कुंटे अन् इक्बाल चहल यांना न्यायालयाचे समन्स; कोरोना लसीकरणात भेदभावाचा आरोप\nराज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे, बृहन्मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल आणि निवृत्त अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकाणी यांच्याविरोधात मुंबईतील मुलुंड येथील कनिष्ठ न्यायालयाने...\nCM Office Schedule : दुपारी दोन पर्यंत मुख्यमंत्री ‘दारबंद’ गर्दीवरील नियंत्रणासाठी सर���ारचा निर्णय\nमहाराष्ट्रात सत्तांतर झाल्यापासून मंत्रालयात होणाऱ्या गर्दीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. कॅबिनेट बैठकीदरम्यामन तर मंत्रालयातील गर्दीत आणखी वाढ झाल्याचे पाहायला मिळत असते....\n123...29चालू पृष्ठ एकूण पृष्ठे\nमोठी बातमी :शिवसेनेसोबत युती करण्यास प्रकाश आंबेडकरांची तयारी, पण ‘महाविकास आघाडी’मुळे खोळंबा \nIAS तुकाराम मुंढे यांची पुन्हा उचलबांगडी\nधारावीचं घबाड अदानीच्या घशात\nराज्यातलं खोके सरकार कधीतरी महाराष्ट्रासाठी काम करेल का , आदित्य ठाकरेंचा घणाघात\n‘मंत्रालयातील अधिकारी म्हणाले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीत अवघे अडीच तास बसले’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://laybhari.in/sports/", "date_download": "2022-11-30T23:28:44Z", "digest": "sha1:3UXRDK5D7EHUFJRNDY3MKJJQ2SX437V5", "length": 10939, "nlines": 114, "source_domain": "laybhari.in", "title": "क्रीडा » Laybhari", "raw_content": "\nआपल्या खात्यात लॉग इन\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nराष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांच्या अडचणी वाढल्या , कोर्टाने दिला मोठा निर्णय\nआम्ही हातात बांगड्या घातल्या नाहीत, उदयनराजेंचा सर्व पक्षांना इशारा\nमहाराष्ट्रातील उद्योग बाहेर नेण्याचे पाप कुणाचे, आता होणार ‘न्याय’\nहार्दिक पंड्याचा जलवा, पण शिखर धवन मात्र कमनशिबी\n‘अनिल परब यांनी साई रिसॉर्टप्रकरणी 5 कोटींचा दंड भरला नाही’\nभारतीय संघासमोर बांग्लादेश गारद , पहिल्याच दिवशी जयस्वालची खेळी यशस्वी\nशेख कमाल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत अ आणि बांगलादेश अ यांच्यातील चार दिवसीय अनधिकृत कसोटीच्या पहिल्या दिवशी भारताने वर्चस्व राखले. परिस्थितीचा अंदाज घेत भारताने...\nNZ vs IND 3rd ODI : भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसरी वनडे बुधवारी खेळवली जाणार; जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स\nभारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना बुधवार, 30 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या मालिकेत किवी संघ सध्या 1-0...\n‘शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया पुनरागमन करू शकते’\nभारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. आजच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला असला तरी भारतीय संघाने 306 धावांची मोठी...\nInd vs NZ : 307 धावांचा डोंगर रचला; पण या क्षणाला सामना गमावला\nभारतीय संघाला न्यूझीलंड दौऱ्याच्या पहिल्या वन डे मॅचमध्ये मोठा पराभव पत्करावा लागला. भारताने न्यूझीलंडसमोर 307 धावाचे लक्ष्य ठेवून देखील न्यूझीलंडने 47.1 षटकातंच केवळ 3...\nVirat Kohli : ‘विराट की बाबर कोणाची कव्हर ड्राईव्ह भारीये’ किवी कर्णधार केन विल्यमसनचे दिलखुलास उत्तर\nभारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम यांच्याबाबत अनेकदा चर्चा होते. अनेकदा लोक दोघांची तुलना करतात. मात्र, दोघांची तुलना करण्यात...\nIAS Chandrakant Dalvi: चंद्रकांत दळवी यांची महाराष्ट्र लॉन टेनिस असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड\nमहाराष्ट्र लॉन टेनिस असोसिएशन, मुंबई या संस्थेच्या उपाध्यक्षपदी पुण्याचे निवृत्त विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांची निवड झाली आहे. या निवडीबद्दल चंद्रकात दळवी यांचे सर्व...\nZakir Naik : 5 देशांत बंदी असलेला झाकीर नाईक ‘फिफा’चा चीफ गेस्ट\nवादग्रस्त इस्लामिक धर्मोपदेशक झाकीर नाईक फिफा विश्वचषक 2022 च्या निमंत्रणावरून कतारला पोहोचला आहे. नाईकवर भारतात मनी लाँड्रिंग आणि द्वेषपूर्ण भाषणाचा आरोप आहे. सोशल मीडिया...\n वनडे सामन्यांत 277 धावा; धोनीच्या शिलेदारानं एकाच खेळीत मोडले अनेक विक्रम\nतामिळनाडूचा यष्टिरक्षक फलंदाज एन. जगदीशनने लिस्ट ए क्रिकेटमध्ये विक्रम केला आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये सलग पाच शतके झळकावणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. त्याने...\nRishabh Pant Urvashi Rautela : पंत-उर्वशीच्या नात्याबाबत शुभमन गिलने केला मोठा खुलासा म्हणाला,’त्याला फरक पडत नाही…’\nऋषभ पंत सध्या न्यूझीलंडमध्ये असून त्याला टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेलासोबतचे त्याचे नाते बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे....\nNZ vs IND : कर्णधार हार्दीकचा दबदबा कायम न्यूझीलंडला धूळ चारत जिंकला टी-20 सामना\nभारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दणदणीत विजय नोंदवला. सूर्यकुमार यादवच्या शानदार शतकी खेळीनंतर युझवेंद्र चहलच्या चतुरस्त्र खेळीने यजमानांना खिंडार...\n123...18चालू पृष्ठ एकूण पृष्ठे\nराष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांच्या अडचणी वाढल्या , कोर्टाने दिला मोठा निर्णय\nआम्ही हातात बांगड्या घातल्या नाहीत, उदयनराजेंचा सर्व पक्षांना इशारा\nमहाराष्ट्रातील उद्योग बाहेर नेण्याचे पाप कुणाचे, आता होणार ‘न्याय’\nह���र्दिक पंड्याचा जलवा, पण शिखर धवन मात्र कमनशिबी\n‘अनिल परब यांनी साई रिसॉर्टप्रकरणी 5 कोटींचा दंड भरला नाही’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%B7%E0%A4%A3", "date_download": "2022-11-30T23:23:18Z", "digest": "sha1:KK36LAZ66NH23CCAXJH2LGFIDPS2N6PU", "length": 9717, "nlines": 117, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विभीषण - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nविभीषण (बिभीषण) हा लंकापती रावणाचा धाकटा भाऊ होता. त्याने अधर्म नीतीच्या विरोधात सुरू असलेल्या राम-रावण युद्धामध्ये रामाला मदत केली. बिभीषणाच्या मृुत्यूचा कोणत्याही ग्रंथात उल्लेख न आल्याने बिभीषण चिरंजीव (अमर) समजला जातो.\nबिभीषण हा विश्रवा ऋषींच्या आठ पुत्रंपैकी एक होता. विश्रवा ऋषींना इलाविदा व कैकसी या पत्न्या होत्या. कैकासिला रावण, कुंभकर्ण, विभिषण, शूर्पणखा ही मुले होती. तसेच इलाविदा हिला कुबेर, खर, दूषण, अहिरावण ही मुले होती. वि विभीषण याला सरमा ही पत्नी होती त्यापासून त्याला त्रिजटा ही मुलगी, त्राणीसेन व नील ही मुले होती.\nविभिषणाला माहित होते की रावणाची बाजू अधर्माची आहे. म्हणून त्याने रामाची बाजू स्वीकारली. त्याने युद्धामध्ये रामाला विविध लंकेची व रावणाची रहस्ये सांगितली.\nमेघनाद याने स्वर्गराज इंद्राला हरवले होते. व बंदी बनवले होते. त्या वेळी ब्रम्हाने त्याला इंद्राला सोडायची विनंती केली. आणि इंद्रजित नाव दिले. आणि वरदान दिले की तो ज्या युद्धाच्या अगोदर देवीसाठी विशेष यज्ञ करेल, त्या युद्धात त्याला कुणीच हरवू शकत नाही. परंतु जो तो यज्ञ सुरू असताना त्याला ध्वस्त करेल, त्याच्याच हातून त्याचा वध होईल. हे विभिषणाला माहित होते. त्याने हे लक्ष्मणाला सांगितले. इंद्रजित रामायणाचे युद्ध सुरू व्हायच्या आधी रोज यज्ञ करायचा. लक्ष्मणाने त्याचा यज्ञ सुरू असताना ध्वस्त केला. आणि लक्ष्मणाच्याच हातून त्याचा मृत्यू झाला.\nराम रावणाशी लढत असताना रामाचे बाण निष्फळ होत होते. तेव्हा रावणाचे एक रहस्य विभिषणाने रामाला सांगितले की ब्रम्हाने त्याला अमृत दिले आहे. ते त्याच्या नाभीमध्ये आहे. तेव्हा रामाने रावणाच्या नाभीमध्ये वार केला. आणि रावणाचा मृत्यू झाला.\nहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. विस्तार कसा करावा\nबली • परशुराम • ह���ुमान • विभीषण • पाराशर व्यास • कृपाचार्य • अश्वत्थामा\nदशरथ · कौसल्या · सुमित्रा ·\nकैकेयी · सीरध्वज जनक · मंथरा · राम · [[भरत दाशरथि|भरत]] · लक्ष्मण · शत्रुघ्न · सीता · ऊर्मिला · मांडवी · श्रुतकीर्ती · विश्वामित्र · अहल्या · जटायू · संपाती · हनुमान · सुग्रीव · वाली · अंगद · जांबुवंत · बिभीषण · कबंध · ताटका · शूर्पणखा · मारिच · सुबाहू · [[खर (रामायण)|खर]] · रावण · कुंभकर्ण · मंदोदरी · मयासुर · सुमाली · इंद्रजित · [[सुलोचना (रामायण)|सुलोचना]] · प्रहस्त · [[अक्षयकुमार\n(रामायण)|अक्षयकुमार]] · अतिकाय · लव · कुश\nअयोध्या · मिथिला · लंका · शरयू ·\nत्रेतायुग · रघुवंश · लक्ष्मणरेखा · ओषधिपर्वत · सुंदरकांड · वेदवती · वानर ·\nया पानातील शेवटचा बदल २८ ऑक्टोबर २०२२ रोजी १०:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.idiva.com/ampstories/marathi/beauty/skincare/skincare-mistakes-one-should-avoid-in-marathi/18042229", "date_download": "2022-11-30T23:54:45Z", "digest": "sha1:PIHZMUWXPOWLPIRVUVI6L74FOHCMOCNP", "length": 2839, "nlines": 32, "source_domain": "www.idiva.com", "title": "या ९ स्किनकेअर चुका तुम्ही करू नका| skincare mistakes one should avoid in Marathi", "raw_content": "या ९ स्किनकेअर चुका तुम्ही करू नका\nरात्री मेकअप न काढल्याने, छिद्रे अडकतात, ज्यामुळे मुरुम होऊ शकतात.\nसनस्क्रीन त्वचेचे अतिनील किरणांपासून संरक्षण करते, केवळ बाहेरच नाही तर घरामध्ये देखील.\nसाबणाने त्वचा कोरडी होते, तर पीएच-संतुलित क्लीन्सर त्वचा ताजी ठेवते.\nआठवड्यातून एकदा एक्सफोलिएट करणे चांगले आहे, परंतु त्यापेक्षा जास्त त्वचेला स्क्रब केल्याने त्वचेचे नैसर्गिक तेल निघून जाऊ शकते.\nमेकअप रिमूव्हर वाइप्समुळे तुमची त्वचा चांगली स्वच्छ होत नाही.\nकेवळ चेहराच नव्हे तर संपूर्ण शरीराला मॉइश्चरायझ करा, पाय आणि हात विसरू नका.\nयासाठी आधी तुमच्या त्वचेचा प्रकार समजून घ्या आणि मग खरेदी करा.\nब्युटी ब्लेंडरपासून ते सर्व साधनांपर्यंत सर्व काही नियमितपणे स्वच्छ करा.\nते फोडण्याऐवजी, टी ट्री ऑईल लावा किंवा उपचार घ्या.\nयासारख्या अधिक स्किनकेअर कथांसाठी वाचत रहा - iDiva मर���ठी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/8927", "date_download": "2022-12-01T00:26:55Z", "digest": "sha1:HLYUGNX6YYBEACPDMUJ7NU665CIVQJNC", "length": 17469, "nlines": 272, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "आमदार किशोर जोरगेवार यांच्या पाठपुराव्याला यश; चंद्रपूरात सुरु होणार अनुसुचित जमातीचे जात पडताळणी केंद्र | India Dastak News Tv", "raw_content": "\nHome चंद्रपूर आमदार किशोर जोरगेवार यांच्या पाठपुराव्याला यश; चंद्रपूरात सुरु होणार अनुसुचित जमातीचे जात...\nआमदार किशोर जोरगेवार यांच्या पाठपुराव्याला यश; चंद्रपूरात सुरु होणार अनुसुचित जमातीचे जात पडताळणी केंद्र\nअखेर आमदार किशोर जोरगेवार यांच्या पाठपूराव्याला यश आले असून अनूसूचित जमातीचे जात पडताळणी केंद्र चंद्रपूरात मंजूर करण्यात आले आहे. तसा आदेशही सरकारच्या वतीने पारीत करण्यात आला आहे. सदर मागणी संदर्भात आ. जोरगेवार यांनी आदिवासी मंत्री के. सी पाडवी यांच्यासह संबधित विभागाशी पत्रव्यवहार करत लावूली धरली होती.\nचंद्रपूर जिल्हात अनुसुचित जमातीच्या नागरिकांचे मोठ्या संख्येत वास्तव्य आहे. मात्र येथे जात पडताळणी केंद्र नसल्याने येथील अनुसुचित जमातीच्या नागरिकांना गडचिरोली येथे जावे लागत होते. त्यामूळे हे प्रमाणपत्र काढणे नागरिकांना त्रासदायक झाले होते. विशेष म्हणजे सदर कार्यालय उपलब्ध करुन देण्याबाबत 2019 ला आदेशही पारीत करण्यात आला होता. मात्र त्याची पुतर्ता होत नव्हती. विदयार्थी, शिक्षक, शासकीय नौकरदार, नागरिक, व निवडणूक लढविणारे उमेदवार यांची गैरसोय लक्षात घेता सदर जात पडताळणी केंद्र चंद्रपूरात सुरु करण्यात यावे हा विषय आ. किशोर जोरगेवार यांनी चांगलाच लावून धरला होता. या संदर्भात आ. जोरगेवार यांनी आदिवासी मंत्री के. सी पाडवी, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह संबधित विभागाशी पत्रव्यहार केला होता. आ. जोरगेवार यांच्याकडून या मागणी संदर्भात वरिष्ठ पातळीवर सातत्याने पाठवूरावा सुरु होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. शासनातर्फे काढण्यात आलेल्या परिपत्रकानूसार अनूसूचित जमातीचे जात पडताडणी केंद्र चंद्रपूरात सुरु करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. याचा मोठा फायदा येथील नागरिकांना होणार आहे.\nPrevious articleचामोर्शी तालुक्यातील दीना नदी येथील कालव्याची दुर्दशा…\nNext articleओबीसी मोर्चाच्या आयोजकांवरील गुन्हे मागे घ्या – आ. किशोर जोरगेवार\nसुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762\nसिद्धार्थ पंच मंडळ, चंद्रपूर तर्फे भोजनदान..\nचंद्रपूर: मंडळवार, दि. 29 नोव्हेंबर 2022 ला धम्मनगरी चंद्रपुरात अनमोल बुद्ध धातूंची प्रतिष्ठाना धमकीर्ती विहारात करण्यात आली. या शुभप्रसंगी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी सिद्धार्थ पंच...\nवाघांचा बंदोबस्त करा… अन्यथा वनमंत्र्यांच्या घरापुढे ढोल बजाव आंदोलन – माजी मंत्री वडेट्टीवार\nचंद्रपूर : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वन्यजीवांचे संरक्षण याबाबत आमची सकारात्मक भूमिका आहेच. मात्र चंद्रपूर जिल्ह्यात अलीकडच्या काळात मानव वन्यजीव संघर्षाच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ...\nजातीमुक्त भारत होणे गरजेचे आहे, त्याशिवाय भारत जोडता येणार नाही- अपेक्षा एन. पिंपळे\nचंद्रपूर: संविधानिक संस्कृती संवर्धन समिती जिल्हा चंद्रपूरच्या विद्यमाने विकास नगर, बाबुपेठ येथे दिनांक २६ नोव्हेंबर २०२२ रोजी संविधान सन्मान दिवस या राष्ट्रीय समारंभाचे आयोजन...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nप्रितम गग्गुरी(उपसंपादक) आष्टी:- दिनांक २८ नोव्हेंबर रोजी श्री छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्था आष्टी तर्फे आयोजित द्वितीय विदर्भ स्तरीय आमंत्रित कराटे स्पर्धा आष्टी येथे आयोजित...\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना आवाहन…\nनागपूर -भारतीय संविधानाला अभिप्रेत लोकशाही गणराज्य घडविण्यासाठी देशातील शेवटच्या वंचित समूहापर्यंत पोहोचून त्यांच्या वेदनेशी आपुलकीचे व माणुसकीचे नाते जोडावे लागेल. तेव्हा कुठे वंचित, शोषित,...\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद – अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी…\nसावली: गेल्या अनेक वर्षापासून गायरान जागेवर पिढ्यानपिढ्या पक्की घरे बांधून वास्तव्यास असलेल्या तसेच महसूल जमिनिवर अतिक्रमणं धारकांना अतिक्रमणं हटविण्याबाबत शासनाकडून नोटीस बजावण्यात आल्या. यामुळें...\nसिद्धार्थ पंच मंडळ, चंद्रपूर तर्फे भोजनदान..\nचंद्रपूर: मंडळवार, दि. 29 नोव्हेंबर 2022 ला धम्मनगरी चंद्रपुरात अनमोल बुद्ध धातूंची प्रतिष्ठाना धमकीर्ती विहारात करण्यात आली. या शुभप���रसंगी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी सिद्धार्थ पंच...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना...\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद...\nमैत्रिणी सोबत जंगलात जाणं बेतले जीवावर; वाघाचा हल्ल्यात तरुण ठार\nब्रेकिंग न्यूज: आष्टी पुलावरून ट्रक उलटला; दोन ठार,एक जखमी…\nअखेर येनापूरच्या ‘त्या’युवकांविरुद्ध ऍट्रासिटी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल.. दिक्षा...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना आवाहन…\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद – अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी…\nसिद्धार्थ पंच मंडळ, चंद्रपूर तर्फे भोजनदान..\nबार्टी प्रादेशिक कार्यालयात मदत केंद्र सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh/rajasthan-chief-minister-likely-to-meet-congress-president-sonia-gandhi-today-rvs-94-3156631/", "date_download": "2022-11-30T23:30:57Z", "digest": "sha1:X35BEG6M7DJT3TNYVIE562PNIS2ZLWE6", "length": 22442, "nlines": 271, "source_domain": "www.loksatta.com", "title": "rajasthan chief minister likely to meet congress president sonia gandhi today | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nआवर्जून वाचा हिंदू देवस्थान जमीन घोटाळा: भाजपा आमदार सुरेश धस यांच्यासह पत्नी आणि भावावर गुन्हा दाखल\nआवर्जून वाचा एकनाथ शिंदेंच्या बंडाची शिवरायांशी तुलना करणाऱ्या मंत्री लोढांना अजित पवारांनी खडसावलं; म्हणाले, “वाचळविरांना आवरा हे…”\nआवर्जून वाचा ‘द काश्मीर फाइल्स’बद्दल इतर ज्युरींनी वक्तव्य बदलल्याचा लॅपिड यांचा दावा; म्हणाले “भीतीपोटी आणि दबाव…”\nअशोक गेहलोत आज सोनिया गांधींना भेटण्याची शक्यता, राजस्थानातील बंडानंतर पक्ष नेतृत्वाची मनधरणी करणार\nगेहलोत निष्ठावंतानी राजस्थानमध्ये केलेल्या बंडानंतर दिल्लीतील या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nराजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आज काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची दिल्लीत भेट घेण्याची शक्यता आहे. गेहलोत निष्��ावंतांनी राजस्थानमध्ये केलेल्या बंडानंतर दिल्लीतील या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. काँग्रेस नेते सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करण्यास विरोध दर्शवत गेहलोत समर्थक ९० आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामे सोपवले आहेत. याविरोधात काँग्रेसने गेहलोतांच्या तीन समर्थक नेत्यांना नोटीस बजावली आहे.\nगांधी कुटुंबांवरील दवाबतंत्र अशोक गेहलोतांना भोवलं, काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून बाहेर\n“फ्रिजमध्ये श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे होते पण…”, आफताबच्या दुसऱ्या गर्लफ्रेंडने सांगितले धक्कादायक अनुभव\nDelhi Murder Case: श्रद्धा खून प्रकरणाला वेगळं वळण आफताबकडून पॉलीग्राफी चाचणीत धक्कादायक खुलासे\nVideo: तू गल्ली क्रिकेट…; ऋषभ पंतने हर्षा भोगलेंना दिलेलं ‘ते’ उत्तर ऐकून नेटकरी भडकले, पाहा ट्वीट्स\n‘टोयोटा-किर्लोस्कर मोटर’च्या विक्रम किर्लोस्कर यांचं निधन; ६४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास\nया बंडासंदर्भात राजस्थानातील मंत्री शांती धारीवाल, महेश जोशी आणि धर्मेद्र राठोड यांना १० दिवसांमध्ये या नोटीसवर उत्तर देण्यास पक्षाकडून सांगण्यात आले आहे. या बंडामुळे काँग्रेसची नाचक्की झाली असून गांधी कुटुंबियांची या कृतीवर नाराजी असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीतून गेहलोत बाहेर पडल्याचीदेखील चर्चा आहे. या चर्चांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील अशोक गेहलोत आणि सोनिया गांधींची भेट महत्त्वाची ठरणार आहे.\nराजस्थानमध्ये राजकीय संकट निर्माण झालेलं असताना सचिन पायलट यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले “मी दिल्लीला…”\nमंगळवारी सोनिया गांधी यांच्यासोबत काँग्रेस नेत्या अंबिका सोनी आणि आनंद शर्मा यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर राजस्थानमध्ये निर्माण झालेले संकट थोपवण्याचे आदेश अशोक गेहलोत यांना देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढणार असल्याची घोषणा केल्यानंतर राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदासाठी सचिन पायलट यांचे नाव आघाडीवर होते. यासाठी सोनिया गांधी यांनी मल्लिरार्जुन खरगे आणि अजय माकन यांना काँग्रेसच्या आमदारांचे मत जाणून घेण्यासाठी राजस्थानमध्ये पाठवले होते. मात्र, रविवारी संध्याकाळी मुख्यमंत्री निवासस्थानावरील पूर्वनियोजित बैठकीला गेहलोत समर्थक आमदार फिरकले नाहीत.\nमराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nसंघावरही बंदी घाला, PFIवरील बंदीच्या निर्णयानंतर विरोधकांची मोठी मागणी\n“फ्रिजमध्ये श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे होते पण…”, आफताबच्या दुसऱ्या गर्लफ्रेंडने सांगितले धक्कादायक अनुभव\nपत्रकार रवीश कुमार यांचा राजीनामा; २६ वर्षांनंतर NDTV ची साथ सोडली\nभारत-अमेरिका लष्करी कवायतीला चीनचा विरोध; दोन्ही देशांच्या सीमा कराराचे उल्लंघन होत असल्याचा आरोप\nDelhi Murder Case: श्रद्धा खून प्रकरणाला वेगळं वळण आफताबकडून पॉलीग्राफी चाचणीत धक्कादायक खुलासे\nBREAKING: ISIS चा म्होरक्या अबू हसन अल-हशीमी अल-कुरेशीचा युद्धात मृत्यू\n‘या’ ४ कारणांमुळे हातांच्या नसा फुगायला लागतात; वेळीच जाणून घ्या यावर योग्य उपचार\nफोर्ब्सने जारी केली भारतातील १०० श्रीमंतांची यादी; पहिल्या स्थानावर अंबानी नव्हे, तर ‘या’ उद्योजकाचे नाव\nउद्योगपती किर्लोस्करांची लेक झाली जयंत पाटलांची सून पाहा प्रतिक पाटील-अलिका किर्लोस्कर यांच्या शाही विवाहाचे खास फोटो\nमंगल प्रभात लोढा यांच्या वक्तव्यावरून चंद्रकांत खैरे यांची शिंदेंवर टीका\nशिवप्रतापदिनी प्रतापगडावरील ‘त्या’ वक्तव्यावर मंगलप्रभात लोढा यांनी अखेर स्पष्ट केली भूमिका\nमंगल प्रभात लोढा यांच्या वक्तव्यावर बच्चू कडू यांची प्रतिक्रिया, म्हणाले..\nमंगल प्रभात लोढा यांच्या वक्तव्यानंतर अमोल कोल्हे यांचा शिंदे-फडणवीसांना आक्रमक इशारा\nकिल्ले प्रतापगडवर शिवप्रताप दिन सोहळ्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संपूर्ण भाषण\nमंगलप्रभात लोढांकडून एकनाथ शिंदेंच्या बंडाची शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेशी तुलना\nसायबर फसवणुकीप्रकरणी मध्य प्रदेशातील स्थानिक नगरसेवकाला अटक; कॉल सेंटरच्या माध्यमातून फसवणूक केल्याचा आरोप\nFifa World Cup 2022 : टय़ुनिशियाकडून फ्रान्सचा पराभव\nFifa World Cup 2022 : ऑस्ट्रेलियाचा डेन्मार्कला धक्का; विश्वचषकाच्या बाद फेरीत धडक\nअंचता शरथ कमल ‘खेलरत्न’ने सन्मानित; राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांचे वितरण संपन्न\nFifa World Cup 2022 : पुलिसिकच्या गोलमुळे अमेरिकेची आगेकूच\nज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन\n४९व्या वर्षी मलायका अरोरा होणार अर्जुन कपूरच्या बाळाची आई\nMaharashtra News : भाजपाला मतांसाठी शिवराय हवेत, बाळासाहेब थोरातांची टीका\nZombie Virus: रशियात सापडला ४८ हजार ५०० वर्षांपूर्वीचा ‘झोम्बी व्हायरस’; करोनापेक्षाही भयंकर संसर्ग लाटेची वैज्ञानिकांना भीती\nथरार… रात्रीची वेळ, किर्र अंधार… अन् पोलिसांसमोर उभा ठाकला वाघ…\nPhotos: ‘#अहा लगीन’ राणादाच्या हातावर रंगली पाठकबाईंच्या नावाची मेहंदी; अक्षया देवधर व हार्दिक जोशीच्या मेहंदी सोहळ्यातील खास फोटो\n“आमच्या सर्वांची भूमिका राज्यपालांना समर्थन करणारी नाही, पण…”; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान\nदुबईच्या वाळवंटात सई लोकुरचं नवऱ्याबरोबर भन्नाट फोटोशूट; गरुड हातात घेतला आणि…; पाहा Photos\nविवाह समारंभात वर पक्षाकडील तीन लाखांचा ऐवज लंपास; पुणे-सातारा रस्त्यावरील कार्यालयातील घटना\nथरार… रात्रीची वेळ, किर्र अंधार… अन् पोलिसांसमोर उभा ठाकला वाघ…\nविकासगती मंदावली ; सकल राष्ट्रीय उत्पन्न १३.५ टक्क्यांवरून ६.३ टक्क्यांवर\n२०व्या शतकात गांधीजी, पटेल; २१व्या शतकात मोदी ; गुजरातमध्ये राजनाथ सिंहांचे विधान\nचीनमधील आंदोलनात हाँगकाँगच्या नागरिकांचा सहभाग नको : सुरक्षा मंत्री\n‘प्रचारकी चित्रपट मी ओळखू शकतो’; ‘काश्मीर फाइल्स’बाबत विधानावर लापिड ठाम\nभारत-अमेरिका लष्करी कवायतीला चीनचा विरोध; दोन्ही देशांच्या सीमा कराराचे उल्लंघन होत असल्याचा आरोप\nकर्नाटक उच्च न्यायालयाकडून ‘पीएफआय’वरील बंदी कायम\nगुजरातमध्ये पहिल्या टप्प्यासाठी आज मतदान\nBREAKING: ISIS चा म्होरक्या अबू हसन अल-हशीमी अल-कुरेशीचा युद्धात मृत्यू\nपत्रकार रवीश कुमार यांचा राजीनामा; २६ वर्षांनंतर NDTV ची साथ सोडली\n“सर, तुम्ही मफलर का घातला नाही” महिलेनं विचारलेल्या प्रश्नावर केजरीवालांचं भन्नाट उत्तर, प्रचारादरम्यानचा किस्सा व्हायरल\nविकासगती मंदावली ; सकल राष्ट्रीय उत्पन्न १३.५ टक्क्यांवरून ६.३ टक्क्यांवर\n२०व्या शतकात गांधीजी, पटेल; २१व्या शतकात मोदी ; गुजरातमध्ये राजनाथ सिंहांचे विधान\nचीनमधील आंदोलनात हाँगकाँगच्या नागरिकांचा सहभाग नको : सुरक्षा मंत्री\n‘प्रचारकी चित्रपट मी ओळखू शकतो’; ‘काश्मीर फाइल्स’बाबत विधानावर लापिड ठाम\nभारत-अमेरिका लष्करी कवायतीला चीनचा विरोध; दोन्ही देशांच्या सीमा कराराचे उल्लंघन होत असल्याचा आरोप\nकर्नाटक उच्च न्यायालयाकडून ‘पीएफआय’वरील बंदी कायम\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathilok.com/lyrics/kuni-jaal-ka-sangal-ka/", "date_download": "2022-11-30T23:56:58Z", "digest": "sha1:VFCY5GAJTAQHJORWMPKBXT2BRGB3FDBW", "length": 4453, "nlines": 93, "source_domain": "www.marathilok.com", "title": "Kuni Jaal Ka Sangal Ka Lyrics - | Vasantrao Deshpande - मराठी लोक (माणसे)", "raw_content": "\nकुणी जाल का, सांगाल का Lyrics (Marathi)\nकुणी जाल का, सांगाल का, सुचवाल का ह्या कोकिळा\nरात्री तरी गाऊ नको, खुलवू नको अपुला गळा\nआधीच संध्याकाळची बरसात आहे लांबली\nपरत जाता चिंब चुंबन देत दारी थांबली\nहार पूर्वीचा दिला तो श्वास साहुन वाळला\nआताच आभाळातला काळोख मी कुरवाळला\nसांभाळून माझ्या जिवाला मी जरासे घेतले\nइतक्यात येता वाजली हलकी निजेची पाऊले\nसांगाल का त्या कोकिळा की झार होती वाढली\nआणि द्याया दाद कोणी रात्र जागुन काढली\nपं. वसंतराव देशपांडे (Vasantrao Deshpande)\n‘सारेगमप लिटिल चॅम्प’ फेम रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरचा\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी\nमोफत मराठी ई -पुस्तके\n‘सारेगमप लिटिल चॅम्प’ फेम रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरचा\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.nashikinfo.in/nandurbar-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%AA/", "date_download": "2022-12-01T01:14:29Z", "digest": "sha1:YTBVXCSHEO3P37EB445Z2WOAUPAVB5OQ", "length": 15728, "nlines": 120, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "Nandurbar : महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालकांकडून नंदुरबार जिल्ह्याचा आढावा -", "raw_content": "\nNandurbar : महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालकांकडून नंदुरबार जिल्ह्याचा आढावा\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र>\nNandurbar : महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालकांकडून नंदुरबार जिल्ह्याचा आढावा\nNandurbar : महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालकांकडून नंदुरबार जिल्ह्याचा आढावा\nPost category:nandurbar / नाशिक / उत्तर महाराष्ट्र\nनंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक विनय कारगांवकर हे दि. १७ ते दि. १९ पर्यंत नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या वार्षिक तपासणीसाठी नंदुरबार येथे आले आहेत. नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या संकल्पनेतून पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभारण्यात आलेला राजमुद्रा स्तंभ, भारतीय राष्ट्रध्वज व महाराष्ट्र पोलीस यांच्या संयुक्तीक ध्वजाचे मंगळवारी (दि. १८) महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक विनय कारगांवकर यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले.\nपोलीस अधीक्षक कार्यालय नंदुरबार येथील परिसरात अपर पोलीस महासंचालक विनय कारगांवकर यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या प्रशासकीय तसेच वैयक्तीक अडीअडचणी यांचे निराकरण करण्यासाठी पोलीस दरबार घेण्यात आला. तत्पूर्वी पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक विनय कारगांवकर यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. स्वागतपर भाषणात पी. आर. पाटील यांनी कारगांवकर यांचा परिचय देवून त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या अनेक पैलूंचा उलगडा केला.\nपोलीस दरबारमध्ये पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी मांडलेल्या समस्यांचे कारगांवकर यांनी तात्काळ निरसन केले. तसेच ज्या समस्या वरिष्ठ पातळीवरच्या होत्या, त्या निश्चितच सोडविण्यात येतील असे आश्वासन त्यांनी दिले.\nपोलीस दलाकडून जमा करण्यात आला मदत निधी\nनंदुरबार जिल्हा पोलीस दलातील पोलीस मुख्यालय येथे नेमणूकीस असलेले पोलीस हवालदार विरसिंग व अपर पोलीस अधीक्षक कार्यालय येथे नेमणूकीस असलेले सहा. पोलीस उपनिरीक्षक देविदास वनसिंग तडवी यांचे काही दिवसांपूर्वी दुर्दैवी निधन झाले. नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी मयत पोलीस अंमलदारांच्या कुटुंबासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलास स्वेच्छेने मदत करण्याचे आवाहन केले होते. पोलीस अधीक्षकांच्या आवाहनास जिल्ह्यातील पोलीस अधिकारी व अमलदार यांनी सकारात्मक प्रतिसाद देवून पोलीस हवालदार विरसिंग बापू वळवी यांच्या परिवाराकरीता २,०३,००४/- रुपये व सहा. पोलीस उप अधीक्षक देविदास वनसिंग तडवी यांच्या परिवाराकरीता २,३३,००४/- रुपये एवढा मदत निधी जमा करण्यात आला होता. पोलीस दलाकडून जमा करण्यात आलेल्या मदत निधीचा धनादेश मयत पोलीस अंमलदार यांचे कुटुंबीयांना महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक विनय कारगांवकर यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.\nउपलब्ध असलेल्या वेळेपैकी जास्तीत जास्त वेळ कुटुंबाला द्यावा\nआपले दैनंदिन कर्तव्य बजावित असतांना सर्व सामान्य जनतेचे लक्ष पोलिसांकडे असते, पोलिसाची प्रत्येक कृती ही समाजावर परिणामकारक असते. त्यामुळे जनतेमध्ये काम करीत असतांना पोलिसांची वर्तणूक नेहमी आदर्श व शिस्तप्रिय असावी. पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांनी आपले वैयक्तीक आयुष्यात चांगले आचार, विचार तसेच आहार, बिहार या चतुःसूत्रीचा अवलंब करावा. पोलीस दलातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून आपले कर्तव्य पार पाडावे. तसेच दैनंदिन कर्तव्य पार पाडून स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे. उपलब्ध असलेल्या वेळेपैकी जास्तीत जास्त वेळ कुटुंबाला द्यावा. पोलीस पाल्य यांच्यात इतर सर्वसामान्य मुलांएवढ्याच क्षमता असून त्यांना योग्य दिशा व मार्गदर्शन मिळाले तर, ते चांगली शैक्षणिक प्रगती करु शकतील. त्याकरीता आपण स्वतः सजग असणे आवश्यक आहे असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.\nत्यानंतर अपर पोलीस महासंचालक विनय कारगांवकर यांनी पोलीस मुख्यालयातील सर्व शाखांची पाहणी केली. त्यामध्ये जिल्हा नियंत्रण कक्ष, डायल ११२, जिल्हा विशेष शाखा स्थानिक गुन्हे शाखा, सायबर सेल, महिला सेल, शस्त्रागार, BDDS, श्वान पथक, मोटार परिवहन विभाग, सबसिडरी कंटीन यांची पाहणी करुन त्यातील प्रत्येक घटकांची सखोल माहिती घेतली. तसेच प्रत्येक घटकास योग्य त्या सुचना देवून ते करीत असलेल्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले.\nत्यानंतर जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांचेकडून जिल्ह्याचा गुन्हे आढावा घेतला. मालमत्तेचे गुन्हे तातडीने उघडकीस आणून त्यात जास्तीत जास्त मुद्देमाल हस्तगत करणेबाबत त्यांनी मार्गदर्शन केले. तसेच पोलीस अधीक्षक तसेच नंदुरबार जिल्हा पोलीस दल करीत असलेल्या सामाजिक कार्याची दखल घेवून जिल्हा पोलीस दलाचे कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले.\nसदर कार्यक्रमाच्या वेळी महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालक विनय कारगांवकर, नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील, पोलीस उप अधीक्षक, (मुख्यालय) नंदुरबार, विश्वास वळवी, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उप अधीक्षक आत्माराम प्रधान, नंदुरबार विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे, अक्कलकुवा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संभाजी सावंत, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र क���मकर, जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक भरत जाधव, वाचक शाखेचे पोलीस निरीक्षक अर्जुन पटले यांचेसह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे व शाखा प्रभारी अधिकारी उपस्थित होते.\nसोलापूर-मुंबई वंदे भारत रेल्वे लवकरच; अवघ्या सात तासात पाेहचणार\nभेसळ रोखण्यासाठी धडक मोहीम राबवा : मंत्री संजय राठोड यांचे निर्देश\nहिंगोली : जनावरांच्या अंगावर मागण्या रेखाटून शेतकऱ्यांनी पुकारले आंदोलन\nThe post Nandurbar : महाराष्ट्र राज्याचे अपर पोलीस महासंचालकांकडून नंदुरबार जिल्ह्याचा आढावा appeared first on पुढारी.\nनाशिक : दीपोत्सवात शहरात सांज, पहाट पाडवा अन् दिवाळी पहाटची मेजवानी\nनाशिक :कर्मवीरांचा अपमान करणाऱ्यांना धडा शिकवा : ॲड. नितीन ठाकरे\nआंतरराष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत नाशिकच्या तनिशा कोटेचाला दोन रजतपदके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://laybhari.in/about-us/", "date_download": "2022-12-01T01:13:03Z", "digest": "sha1:H6XBFDZFWAX52XNIVVDHL3WALKAVULMA", "length": 4080, "nlines": 76, "source_domain": "laybhari.in", "title": "आमच्या विषयी » Laybhari", "raw_content": "\nआपल्या खात्यात लॉग इन\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nRecruitment : नोकरभरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी सरकारचा मोठा निर्णय\nUddhav Thackeray : सावरकरांबद्दल आम्हाला आदर, राहूल गांधी याच्या विधानाशी सहमत नाही; उद्धव ठाकरे यांनी मांडली भूमिका\nBharat Jodo Yatra : सोने गहाण ठेऊन सिलेंडर घेतला, पण गॅस १२०० रुपये झाला; मेडशीच्या महिलांनी मांडल्या व्यथा\nPHOTO: बॉलीवूड एक्ट्रेस सौंदर्य आणि फिटनेसाठी घेतात अपार मेहनत\nVideo : भारत एकजुटीने पुढे जावा, म्हणून आम्ही ‘भारत जोडो यात्रेत’\nआमच्या LayBhari.in संकेतस्थळावर आपले स्वागत. बातम्या, लेख, व्हिडीओच्या माध्यमातून माहिती देण्याचे काम आमचे संकेतस्थळ करीत असते. संकेतस्थळावरील सर्व माहिती विश्वासार्हपणे मांडलेली असते. पत्रकारितेचे सगळे मापदंड आम्ही पूर्ण केलेले आहे.\nआमच्या संकेतस्थळावरील माहितीचा दर्जा, उत्कृष्ट लेखनशैली यांमुळे कमी कालावधीतच आमचे संकेतस्थळ लोकप्रिय झाले आहे. लाखो वाचक आमच्या संकेतस्थळाला नियमितपणे भेट देत असतात.\n02 / 7 A, राजमाता सोसायटी,\nकन्नमवार नगर नं. 02, विक्रोळी (पूर्व),\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.hindigatha.com/2020/03/marathi-essay-on-the-autobiography-of-a-tree-for-kids-and-students.html", "date_download": "2022-12-01T00:59:49Z", "digest": "sha1:MGYLRW52M6F37DS3LPPUEGEGXSFL4N3X", "length": 12313, "nlines": 74, "source_domain": "www.hindigatha.com", "title": "Marathi Essay on \"The Autobiography of a Tree \", \"वडाच्या झाडाचे आत्मवृत्त \" for Kids and Students.", "raw_content": "\nसुप्रभात मुलांनो, मी वडाचे झाड बोलतोय. आज तुम्हाला मी माझ्याबद्दलची काही माहीती सांगणार आहे. मुलांनो मला पुर्वापासुन ‘वटवृक्ष’ किंवा ‘वडाचे झाड’ या नावाने संबोधले जाते. तुम्हाला माहीत असेलच मी भारतीय संस्कृतिचा एक भाग आहे. वटपोर्णीमेला तुमची आई/आज्जी तुमच्या आजोबांच्या, बाबांच्या निरोगी, दीर्घ आयुष्यासाठी फेऱ्या मारताना तुम्ही पाहीलेच असेल. माझ्या अंगाच्या चारही बाजुने, खोडातुन फुटलेल्या मुळ्या, ज्याला तुम्ही पारंब्या म्हणता, त्या जमीनीच्या आत पर्यंत पोहोचलेल्या असतात. माझे आयुष्य खुप दीर्घ आहे, अगदी तुमच्या आजोबांच्या जन्मापुर्वीही आमचा जन्म झालेला आहे. त्यामुळे तुमच्या वेळेपर्यंत आमची प्रचंड वाढ झालेली तुम्हाला दिसत आहे. आम्हाला “अक्षय वृक्ष’ असेही म्हणतात, कारण आमचा क्षय म्हणजे अंत होत नाही. याला ज्या पारंब्या फुटतात, त्या पारंब्या जमिनीत शिरकाव करून मुख्य झाडाला आधार देत आपला विस्तार करतात.\nमुलांनो तुम्हाला माहीती आहे, आम्हाला वर्षभर फळे येत असतात, अनेक दुर्मिळ पक्षी ती फळे खाण्यासाठी येतात. महाराष्ट्राचे मानचिन्ह असणारा “हरियल’ हा पक्षी मेजवानीसाठी अतिशय दुरून या झाडाकडे आकर्षित होतो. माकडे, खारी, वटवाघळे, धनेश, पोपट, बुलबुल इत्यादी पक्षी वडफळांवर ताव मारण्यासाठी कितीतरी खेटा या झाडावर मारतात. निसर्गाच्या अन्नसाखळीमध्ये उंदीर हे घुबडांचे अन्न आहे. या घुबडांना वटवृक्षाच्या ढोल्या निवारा पुरवतात. आमची मुळे पाण्याच्या शोधात आडवी वाढून खूप लांबपर्यंत जातात. जमिनीची धूप मोठ्या प्रमाणावर थांबविण्यासाठी या आमचा उपयोग होतो. आम्ही ५०० गॅलन वाफ बाहेर टाकत असतो त्यामुळे उन्हाळ्यातही आमच्याखाली जास्त गारवा असतो.\nकित्तेक पिढ्या आमच्या अंगाखांद्यावर कधी वटपोर्णिमा, तर कधी सुरपारंब्या, कधी क्षणीक विसावा तर कधी गावच्या पंचायतीच्या निमीत्ताने बागडुन गेलेल्या आहेत. खुप आनंद वाटतो तुमचा सगळा परिवार वाढताना बघुन.\nपण आता, खरं सांगु तर मी खुप दुःखी आहे. तुमच्या राज्यामध्ये रस्त्यांचे जे जाळे आहे ते विकासात्मक कामासाठी रुंद करणे अपरिहार्य आहे आणि ही कामे करताना आमचे असंख्य भाऊ-बंध तोडले गेले आहेत, तोडले जात आहेत. शहरी भागात वटपूजनासाठी झाडाजवळ जाण्याऐवजी आजच्या कार्यमग्न महिला बाजारातून एखादी वडाची फांदी विकत घेतात आणि त्याची पूजा करून दुसऱ्या दिवशी ती फांदी फेकून देतात, ही तर या झाडाची विटंबना आहे, पूजा नव्हे यामुळे असंख्य चांगल्या वडाच्या झाडांच्या फांद्यांची छाटणी वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी झालेली आपल्याला दिसते, यामुळे या अक्षय वृक्षाला आपण ग्रहण लावत आहोत.\nआधीच संख्येने कमी असलेले वटवृक्ष नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. निसर्ग जे आपल्याला भरभरून देतो, त्याची परतफेड आपल्याला करायला नको का\nतुमचे दिवाणखाने सजवण्यासाठी लोकप्रिय ठरलेला “बोन्साय” चा व्यवसाय चांगलाच फोफावला आहे. विशाल, अजस्त्र अशी बिरुद मिरवलेला वड आज एका छोट्याश्या टेबलावर तुमच्या दिवाणखान्याची शोभा बनु पहात आहे, हे रुचते का तुम्हाला\nमुलांनो, हे कुठेतरी थांबवायला हवे. वडाची वृक्ष तोड थांबायला हवी. मग करणार ना तुम्ही मला मदत, आज तुमच्या पिढीने पुढाकार घेतला तरच.. तरच तुमच्या मुलाबाळांना हे वटवृक्ष पहायला मिळतील.\nएवढे बोलुन तो महाकाय वड शांत झाला.\nहिंदी निबंध | हिंदी अनुछेद | हिंदी पत्र लेखन | हिंदी साहित्य | हिंदी भाषण | हिंदी समाचार | हिंदी व्याकरण | हिंदी चुट्कुले | हिंदी जीवनियाँ | हिंदी कवितायेँ | हिंदी भाषण | हिंदी लेख | रोचक तथ्य |\nसामाजिक मुद्दों पर निबंध\nआप सभी का हिंदी गाथा वेबसाइट पर स्वागत है | जैसा की आपको जानकर बहुत ख़ुशी होगी की हमारी मातृभाषा \"हिंदी\" आज वर्ल्ड वाइड वेब में बहुत ज्यादा प्रचलित होती जा रही है | इसी कारण हमारा भी दायित्व बनता है की हम अपने सभी हिंदी पढने वाले पाठकों को हिंदी में ज्ञानवर्धक जानकारिय दे सके चाहे वह अनुछेद हो या निबंध हो या हिंदी साहित्य हो या और कुछ | हमारा यही प्रयास रहता है की अपने सभी पाठकों को उनकी जानकारी की पाठन सामाग्री प्रदान कर सके |\nयदि हमारे किसी पाठक को लगता है की वह भी अपना योगदान हिंदी गाथा वेबसाइट पर देना चाहता है तो हिंदी गाथा उसके लिए सदेव खुला है | वह पाठक किसी भी तरह का आर्टिकल या निबंध या कुछ और अगर हिंदी गाथा वेबसाइट में प्रकाशित करना चाहता है तो वह Contact Us पेज में जा कर अपनी पठान सामाग्री भेज सकता है |\nहिन्दी गाथा एप इंस्टॉल करें\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.nashikinfo.in/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A4%E0%A5%8D/", "date_download": "2022-11-30T23:34:10Z", "digest": "sha1:4EZWS6WQXYYIAXQKADD62P7SYPEU63BM", "length": 8540, "nlines": 116, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "नाशिक : बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यामुळे ऊसतोडणी कामगार मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर -", "raw_content": "\nनाशिक : बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यामुळे ऊसतोडणी कामगार मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र>\nनाशिक : बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यामुळे ऊसतोडणी कामगार मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर\nनाशिक : बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यामुळे ऊसतोडणी कामगार मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर\nPost category:अपघात / ऊसतोडणी / गाळप हंगाम / नाशिक / उत्तर महाराष्ट्र / बिबट्याचा वावर / सुरक्षा\nनाशिक (कवडदरा) : पुढारी वृत्तसेवा\nइगतपुरी तालुक्यात ऊसतोडणीची कामे वेगाने सुरू झाली असून, या भागातील बिबट्यांचा वावरही आढळून आला आहे. त्या पार्श्वभूमीवर ऊसतोडीच्या कामांदरम्यान ऊसतोडणी कामगारांसह त्यांच्या मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.\nनगर : माध्यमिक अहवाल गुलदस्त्यातच\nकारखान्यांचा यंदाचा गाळप हंगाम सुरू झाल्याने या भागात ऊसतोड जोरात सुरू झाली आहे. इगतपुरी तालुक्यातील साकूर, घोटी खुर्द, पिंपळगाव, शेणीत, बेलू परिसरातील ऊस तोडणीची कामे वेगाने सुरू झाली आहेत. त्यातच परिसरात बिबट्यांचा वावर असल्याचे दिसून आले आहे. ऊसतोडणी मजूर या गावांतून ऊस तोडून अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर, अकोले कारखान्याकडे ऊस नेत असतात. ऊसतोड कामासाठी सोबत कामगारांची लहान मुलेही आलेली असतात. मात्र ही मुले ऊसाच्या बांधावर, रस्त्यांवर, अडचणीच्या ठिकाणी खेळताना दिसतात. कामगार भल्या पहाटेच अंधार असताना ऊसतोडणीसाठी शेतांमध्ये दाखल होतात. त्यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या लहान लहान मुलांना अनेकदा त्यांना शेतातच झाडांना झोका बांधून झोपवावे लागते. परंतु, ऊसतोडणीचे काम सुरूच ठेवावे लागते. कामाच्या गडबडीत माता-पित्यांचे त्यांच्याकडे अजिबात लक्ष नसते. त्यामुळे रस्त्यांवर खेळत असताना अपघातदेखील घडू शकतात किंवा बिबट्यांचे हल्लेदेखील होऊ शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे. यासाठी माता-पित्यांनी ऊसतोडणीचे काम सुरू असताना लहान मुलांवर लक्ष ठेवणे गरजेचे असून, त्यांच्या सुरक्षेलाही प्राधान्य देणे गरजेचे आहे.\nजीव मुठीत धरून तोडणी\nश���वारात बिबट्यांचे पाळीव जनावरांवर देखील हल्ले मोठ्या प्रमाणात होत आहेत. शेतकर्‍यांना शेतांमध्ये पिकांना पाणी देताना बिबट्यांचे दर्शन अनेकदा होत आहे. त्यामुळे ऊसतोडणी करणार्‍या कामगारांना तर दररोजच जीव मुठीत घेऊन काम करावे लागते.\nसांगली : ऐन थंडीत राजकरण तापतयं .. रण ग्रामपंचायतींचे, झलक विधानसभेची\nजळगाव दूध संघ अपहारातील मुख्य सुत्रधार पोलीसांच्या जाळ्यात\nभाजपचे दिग्गज नेते नगर दौर्‍यावर\nThe post नाशिक : बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यामुळे ऊसतोडणी कामगार मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर appeared first on पुढारी.\nखा. हेमंत गोडसे : लोककवी वामनदादांचे स्मारक देशवंडीत उभारावे\nनाशिक : वीजहानी टाळण्यासाठी महावितरण ‘ॲक्शन मोड’वर\nपिंपळनेर : तहसिल कार्यालयावर आदिवासी बांधवांचा मोर्चा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://fbnews.trendkatta.in/free-ott-netflix-amazon-prime-video-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-disney-plus-hotstar-%E0%A4%AB%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%85%E0%A4%A8/", "date_download": "2022-12-01T00:14:04Z", "digest": "sha1:EIMP6HX7JYTB7OTIO6ARS5G4OZYDUSBV", "length": 11753, "nlines": 100, "source_domain": "fbnews.trendkatta.in", "title": "free OTT: Netflix, Amazon Prime Video आणि Disney Plus Hotstar फक्त एका प्लॅनमध्ये विनामूल्य पहा; कसे ते जाणून घ्या | free OTT: Watch Netflix, Amazon Prime Video and Disney Plus Hotstar for free in just one plan; Learn how - FB News", "raw_content": "\nआता भारतातही ओटीटी पाहणाऱ्यांची संख्या जास्त आहे. बघेल तो, रोज कोणत्या न कोणत्या नवीन वेब सिरिज किंवा चित्रपटावर चर्चा करत असतो. ओटीटी प्रेमी एक नाही तर सदस्यत्व घेताना अनेक ओटीटीचे सदस्तव घेतात. त्यामुळे त्यांचा खर्चही जास्त होतो. बघायला गेल, तर देशात अनेक ओटीटी आहेत. मात्र, त्यापैकी Netflix, Amazon Prime Video आणि Disney Plus Hotstar हे अनेकांचे आवडते आहेत. जिओ त्याच्या पोस्टपेड प्लॅन्समध्ये अनेकदा मोफत ओटीटी सबस्क्रिप्शन देखील देते. तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, तुम्ही मोफत फक्त एका प्लॅनमध्ये या तीन ओटीटीचे मोफत सबस्क्रिप्शन कसे मिळवू शकाल.\nजिओचे OTT पोस्टपेड प्लॅन्स\nया प्लॅनची किंमत ३९९ रुपये असून, या प्लॅनमध्ये ग्राहकांना प्रतिमहा ७५ जीबी डेटा मिळतो. यासोबत अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएस देखील समाविष्ट आहेत. या प्लॅनमध्ये Netflix, Amazon Prime Video आणि Disney Plus Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. यासोबत jio tv, jio mobile आणि jio cloud सारख्या सुविधा देखील मोफत उपलब्ध आहेत.\n( हे ही वाचा: ऑनलाइन शॉपिंग करताना ‘या’ पाच गोष्टी लक्षात ठेवा; हे मुद्दे तुम्हाला Amazon-Flipkart वर तोट्यापासून वाचवतील)\nया प्लॅनची किंमत ५९९ रुपये असून, या प्लॅनमध्ये ग्राहकांना प्रतिमहा १०० जीबी डेटा मिळतो. यासोबत अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएस देखील समाविष्ट आहेत. या प्लॅनमध्ये Netflix, Amazon Prime Video आणि Disney Plus Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. यासोबत jio tv, jio mobile आणि jio cloud सारख्या सुविधा देखील मोफत उपलब्ध आहेत. यासोबत jio tv, jio mobile आणि jio cloud सारख्या सुविधा देखील मोफत उपलब्ध आहेत.\nया प्लॅनची किंमत ७९९ रुपये असून, या प्लॅनमध्ये ग्राहकांना प्रतिमहा १५० जीबी डेटा मिळतो. यासोबत अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएस देखील समाविष्ट आहेत. या प्लॅनमध्ये Netflix, Amazon Prime Video आणि Disney Plus Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. यासोबत jio tv, jio mobile आणि jio cloud सारख्या सुविधा देखील मोफत उपलब्ध आहेत. यासोबत jio tv, jio mobile आणि jio cloud सारख्या सुविधा देखील मोफत उपलब्ध आहेत.\n( हे ही वाचा: iPhone13 वर ऑफर्सचा पाऊस मिळतेय ३० हजार रुपयांची घवघवीत सूट)\nया प्लॅनची किंमत ९९९ रुपये असून, या प्लॅनमध्ये ग्राहकांना प्रतिमहा २०० जीबी डेटा मिळतो. यासोबत अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएस देखील समाविष्ट आहेत. या प्लॅनमध्ये Netflix, Amazon Prime Video आणि Disney Plus Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. यासोबत jio tv, jio mobile आणि jio cloud सारख्या सुविधा देखील मोफत उपलब्ध आहेत. यासोबत jio tv, jio mobile आणि jio cloud सारख्या सुविधा देखील मोफत उपलब्ध आहेत.\nया प्लॅनची किंमत १४९९ रुपये असून, या प्लॅनमध्ये ग्राहकांना प्रतिमहा ३०० जीबी डेटा मिळतो. यासोबत अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएस देखील समाविष्ट आहेत. या प्लॅनमध्ये Netflix, Amazon Prime Video आणि Disney Plus Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन उपलब्ध आहे. यासोबत jio tv, jio mobile आणि jio cloud सारख्या सुविधा देखील मोफत उपलब्ध आहेत. यासोबत jio tv, jio mobile आणि jio cloud सारख्या सुविधा देखील मोफत उपलब्ध आहेत.\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\n“बंटी बबलीने पळ काढला”सोशल मिडीयावर जोरदार चर्चा - FB News on तुम्ही कोणाला सपोर्ट करणार\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://news18marathi.in/?p=1220", "date_download": "2022-12-01T01:12:31Z", "digest": "sha1:5YY2BVNRN3H6R3ZKYZQZLXEXRJZFX4LT", "length": 17902, "nlines": 195, "source_domain": "news18marathi.in", "title": "” अपहरण झालेल्या तरूणाची शेवगाव पोलीसांनी चोवीस तासात केली सुटका “ – News 18 Marathi", "raw_content": "\nशिवभिषेक सोहळ्यास तमाम शिवप्रेमी यांनी उपस्थित राहावे —- विजयराव देशमुख\nप्राथमिक शिक्षक बँकेच्या राजकारणाची समिकरणे बदलणार -दिव्यांग कर्मचाऱ्यांचे मतदान ठरणार निर्णायक –\nवाघोली येथे डॉ सुधा कांकरिया यांच्या उपस्थितीत स्री जन्माच्या स्वागताची शपथ..\nवडार समाजाच्या वतीने सप्तशृंगी वनी देवी ते भवानी माता मंदिर शेवगावपायी ज्योत\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शेवगाव तालुकाध्यक्षपदी सचिन सातपुते यांची निवड\n” अपहरण झालेल्या तरूणाची शेवगाव पोलीसांनी चोवीस तासात केली सुटका “\nकोटा एक्सलन्स सेंटर चा विदयार्थी नीट व जेईई परीक्षेमध्ये तालुक्यात प्रथम..\nराष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी केली नंदिनी नदीची स्वच्छता\nकिरण साळवे यांना आदर्श अभियंता पुरस्कार प्रदान\nपत्रकार संरक्षण कायद्यासंदर्भात केंद्राशी बोलु – अण्णा हजारे\nHome/महाराष्ट्र/” अपहरण झालेल्या तरूणाची शेवगाव पोलीसांनी चोवीस तासात केली सुटका “\n” अपहरण झालेल्या तरूणाची शेवगाव पोलीसांनी चोवीस तासात केली सुटका “\nमुख्य संपादक श्री. लक्ष्मण मडके पाटील23/09/2022\nशेवगाव पोलीस स्टेशन गु.र.नं.672/2022 भा.द.वि.कलम 363 प्रमाणे दिनांक 22/09/2022 रोजी 21-47 वा.दाखल असुन नमुद गुन्ह्यातील फिर्यादी नामे लक्ष्म़ण भीमराव बोरूडे रा.शेकटे बुा ता.शेवगाव यांनी फिर्याद दिली की,त्यांचे चुलते सोनाजी छबुराव बोरूडे वय 30 वर्षे हे शेवगाव ते गेवराई रोडवर साई कोटेक ॲण्ड़ जिनिंग जवळ बालमटाकळी शिवारात असताना त्यांना चार ते पाच आज्ञात इसमांनी बोलेरो जीप मध्ये जबरदस्तीने बसुन नेवून त्यांचे अपहरण केले आहे.अशा मजकुराचे फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टरी दाखल करण्यात आला होता.\nनमुद गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवुन अपहरीत तरूणाचा शोध घेणे कामी विलास पुजारी पोलीस निरीक्षक शेवगाव पो.स्टे यांनी तात्काळ सपोनि अशिष शेळके,सफौ बडधे,चापोना संभाजी धायतडक,पोकॉ राजेंद्र ढाकणे यांचे पथक तयार करून त्यांना तपास कामी रवाना केले. तपास पथकाने प्रथम गेवराई येथे शोध घेतला परंतु तेथे अपहरित तरूण मिळुन आला नाही.\nदिनांक 23/09/2022 रोजी सकाळी 07-30 वा.सुमारास आज्ञात आरोपींनी अपहरित तरूण सोनाजी छबुराव बोरूडे याचे चुलत भावाचे मोबाईल फोनवर फोन करून सोनाजी छबुराव बोरूडे यास फोनवर बोलण्यास भाग पाडुन चार-पाच लाख रूपये तयार ठेवा असे सांगीतले होते. विलास पुजारी,पोलीस निरीक्षक शेवगाव पो.स्टे यांनी परिस्थीतीचे गांभीर्य लक्षात घेवुन सदरचे आज्ञात आरोपीचे मोबाईल फोनचे लोकेशन वरून तपास पथकास प्रथम जेजूरी भागात तपास करण्याचे सांगीतले व त्यानंतर मोबाईल लोकशन बदलल्याने तपास पथकास बारामती पोलीस स्टेशन हद्दीत सापळा लावण्यास सांगीतले त्यानुसार तपास पथकाने सापळा लावून 1) भगवान प्रल्हाद ठोसर वय 36 वर्षे रा.सिंदखेड ता.गेवराई जि.बीड 2) केलास केरूजी धरंधरे वय 50 वर्षे रा.साठेनगर गेवराई ता.गेवराई जि.बीड 3)जिवन प्रकाश करांडे वय 30 वर्षे रा.सिंदखेड ता.गेवराई जि.बीड 4) बाळासाहेब भास्क़र करांडे व य 50 वर्षे रा.मोटे गल्ली गेवराई ता.गेवराई जि.बीड 5) ज्ञानेश्व़र भगवान कांबळे वय 27 वर्षे रा.साठेनगर गेवराई ता.गेवराई जि.बीड यांना अपहरित तरूण सोनाजी छबुराव बोरूडे याचेसह व त्यांनी वापरलेल्या बोलेरो जीप नं.MH-23 E-9713 हीचेसह शिताफीने ताब्यात घेतले आहे.\nसदर कामगिरी मा.मनोज पाटील सो, पोलीस अधीक्षक,अहमदनगर ,मा.सौरभ कुमार अगरवाल सो,अपर पोलीस अधीक्षक,अहमदनगर,मा.संदीप मिटके सो ,उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर विभाग चार्ज शेवगाव उपविभाग शेवगाव ,विलास एस.पुजारी ,पोलीस निरीक्षक शेवगाव पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि अशिष शेळके,सफौ भगवान बडधे,पोकॉ राजेंद्र ढाकणे,चापोना संभाजी धायतडक, वासुदेव डमाळे यांनी केली आहे.\nबातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा\nमुख्य संपादक श्री. लक्ष्मण मडके पाटील23/09/2022\nमुख्य संपादक श्री. लक्ष्मण मडके पाटील\nकोटा एक्सलन्स सेंटर चा विदयार्थी नीट व जेईई परीक्षेमध्ये तालुक्यात प्रथम..\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शेवगाव तालुकाध्यक्षपदी सचिन सातपुते यांची निवड\nशिवभिषेक सोहळ्यास तमाम शिवप्रेमी यांनी उपस्थित राहावे —- विजयराव देशमुख\nप्राथमिक शिक्षक बँकेच्या राजकारणाची समिकरणे बदलणार -दिव्यांग कर्मचाऱ्यांचे मतदान ठरणार निर्णायक –\nवडार समाजाच्या वतीने सप्तशृंगी वनी देवी ते भवानी माता मंदिर शेवगावपायी ज्योत\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शेवगाव तालुकाध्यक्षपदी सचिन सातपुते यांची निवड\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शेवगाव तालुकाध्यक्षपदी सचिन सातपुते यांची निवड\nदरोडयाच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद “\nकोटा एक्सलन्स सेंटर चा विदयार्थी नीट व जेईई परीक्षेमध्ये तालुक्यात प्रथम..\nशेवगाव नगरपरीषदेच्या १२ प्रभागाची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर\nराक्षीत दिव्यांगांना पाच टक्के निधी वाटप:- बाबासाहेब गडाख\nवडार समाज शेवगावतर्फे हर घर तिरंगा जनजागृती अभियान संपन्न\nशिवभिषेक सोहळ्यास तमाम शिवप्रेमी यांनी उपस्थित राहावे —- विजयराव देशमुख\nप्राथमिक शिक्षक बँकेच्या राजकारणाची समिकरणे बदलणार -दिव्यांग कर्मचाऱ्यांचे मतदान ठरणार निर्णायक –\nवाघोली येथे डॉ सुधा कांकरिया यांच्या उपस्थितीत स्री जन्माच्या स्वागताची शपथ..\nवडार समाजाच्या वतीने सप्तशृंगी वनी देवी ते भवानी माता मंदिर शेवगावपायी ज्योत\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शेवगाव तालुकाध्यक्षपदी सचिन सातपुते यांची निवड\nप्राथमिक शिक्षक बँकेच्या राजकारणाची समिकरणे बदलणार -दिव्यांग कर्मचाऱ्यांचे मतदान ठरणार निर्णायक –\nवाघोली येथे डॉ सुधा कांकरिया यांच्या उपस्थितीत स्री जन्माच्या स्वागताची शपथ..\nवडार समाजाच्या वतीने सप्तशृंगी वनी देवी ते भवानी माता मंदिर शेवगावपायी ज्योत\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शेवगाव तालुकाध्यक्षपदी सचिन सातपुते यांची निवड\nदरोडयाच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद “\nकोटा एक्सलन्स सेंटर चा विदयार्थी नीट व जेईई परीक्षेमध्ये तालुक्यात प्रथम..\nशेवगाव नगरपरीषदेच्या १२ प्रभागाची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर\nदरोडयाच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद “\nकोटा एक्सलन्स सेंटर चा विदयार्थी नीट व जेईई परीक्षेमध्ये तालुक्यात प्रथम..\nशेवगाव नगरपरीषदेच्या १२ प्रभागाची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर\nराक्षीत दिव्यांगांना पाच टक्के निधी वाटप:- बाबासाहेब गडाख\nवडार समाज शेवगावतर्फे हर घर तिरंगा जनजागृती अभियान संपन्न\nशिवभिषेक सोहळ्यास तमाम शिवप्रेमी यांनी उपस्थित राहावे —- विजयराव देशमुख\nराक्षीत दिव्यांगांना पाच टक्के निधी वाटप:- बाबासाहेब गडाख\nशेवगाव नगरपरीषदेच्या १२ प्रभागाची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर\nचापडगाव शाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी\nजिजामाता माध्यमिक विद्यालय देवटाकळीच्या विद्यार्थ्यांची रॅलीतुन जनजागृती\nवडार समाज शेवगावतर्फे हर घर तिरंगा जनजागृती अभियान संपन्न\nबातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे\nबातमी देण्यासाठी येथे क्लिक करा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://iyemarathichiyenagari.com/rajendra-ghorpade-article-on-dnyneshwari-in-vishwache-aart-5/", "date_download": "2022-12-01T01:18:34Z", "digest": "sha1:4VD7FHECGRHDC4QLZM3LJ2MWDVJO532Z", "length": 19766, "nlines": 202, "source_domain": "iyemarathichiyenagari.com", "title": "रागद्वेष घालवण्यासाठी विषयांचा त्याग - इये मराठीचिये नगरी", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी महाराज यांना संत तुकारामांनी पाठवलेले अभंग\nमराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nछत्रपती शिवाजी महाराजांचे पर्यावरणीय विचार\nमुक्त्यारी समारंभ अथवा श्रीमन्महाराज शाहू छत्रपती, सरकार करवीर यांचा राज्याधिकारस्वीकारोत्सव\nजाणून घ्या अत्यंत दुर्मिळ बॉम्बे किंवा एचएच रक्तगटाबद्दल…\nसंत ज्ञानेश्‍वरांची परंपरा पुढे नेणारे देवनाथ कोण होते \nहे झाड केवळ आढळते महाराष्ट्रात…\nViral Video : फळे काढणीचे सोपे अन् टाकावू बाटलीपासून केलेलं यंत्र…\nNeettu Talks : कार्बन लेसर फेसियल ट्रिटमेंट आहे तरी काय \nझाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या सासरच्या मुळगावाची अशीही ओळख\nअभ्यासक्रमांचे उपयुक्तता मूल्य वाढविण्यासाठी…\nसह्याद्रीच्या कोंदणात वसलेला रांगडा किल्ला…\nचिमणी नक्की काय बोलत असावी बरं….\nपालकचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढल्याचा दावा\nजाणून घ्या माणसाच्या जन्माची गोष्ट…\nसोनसरी, पंद अन् सह्याद्री…\nशाश्वत विकास संकल्पनेचा विचार गरजेचा\nविदर्भातील शेतीक्षेत्रात आढळतात ‘हे’ पक्षी\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nHome » रागद्वेष घालवण्यासाठी विषयांचा त्याग\nरागद्वेष घालवण्यासाठी विषयांचा त्याग\nलोभ, स्वार्थ, काम यांचे प्राबल्य वाढल्यानेच हातून या चुका होऊ लागल्या आहेत. स्वार्थामुळे आपण अनेकांची मने दुखावत आहोत. घरामध्ये वागतानाही या गोष्टीचा विचार करायला हवा. आपल्या वागण्याने कोणी दुखावणार नाही असे वागणे आपण शिकायला हवे. हीच अहिंसा आहे.\nम्हणोनि विषय हे आघवे \n ज्ञानेश्वरी अध्याय २ रा\nओवीचा अर्थ – म्हणून हे सर्व विषय पूर्णपणें मनातूनच काढून टाकावे, मग रागद्वेष आपोआप नष्ट होतील.\nसतत अनेक विचार घोळत असतात. हे विचार जोपर्यंत संपत नाहीत, तो पर्यंत मनाला शांती लाभणार नाही. मन स्थिर होणार नाही. वृद्धापकाळात किंवा वयाच्या 40 नंतर अनेक आजार जडतात. यावर डॉक्‍टर विचार करणे कमी करा असा सल्ला देतात. मुळात अति विचार करण्यामुळेच हे रोग जडलेले असतात. या रोगावर विरक्त मन हा उपाय आहे. असे असेल तर पाश्‍चात संस्कृतीत या रोगावर इलाज नाहीत.\nआपल्या संस्कृतीत मात्र निश्‍चितच यावर उपाय सांगितले आहेत. विशेष म्हणजे यासाठी पैसा खर्च करण्याचीही गरज नाही. इतके सोपे सहजपणे हे उपाय आपणास सांगितले गेले आहेत. संस्कृतीमध्येच याचा आचार – विचार सांगितला आहे. मग आपण आपल्या संस्कृतीचा तिरस्कार का करतो एखादी गोष्ट आपल्या संस्कृतीत सांगितलेली असेल, तर त्याचा सखोल अभ्यास का केला जात नाही. यावर सखोल विचार केला तरच हे तत्त्वज्ञान आपणास आत्मसात होणार आहे. अन्यथा तिरस्कार करून हे तत्त्वज्ञान अयोग्य आहे. असेच आपण म्हणत बसणार. आपल्या संस्कृतीला नावे ठेवत बसणार. पण भावी काळात आपणच आपल्या संस्कृतीच्या संवर्धनाकडे वळू. आपणाला त्याचे फायदे निश्‍चितच पटू लागतील.\nमाझ्या शिक्षणाची पालवी फुलविणारे साहित्यिक : डॉ नागनाथ कोत्तापल्ले\nइचलकरंजी संस्कृती प्रतिष्ठानतर्फे कादंबरी पुरस्कार जाहीर\nथंडीत त्वचेची अशी घ्या काळजी…\nचला जाणूया नदीला अभियानाचा दुसरा टप्पा…\nसमाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे पुरस्कार जाहीर\nबोलीचा नाद : डंके की चोट पर\nअनेक रोग हे मनापासूनच उत्पन्न होतात. यासाठी मनावर नियंत्रण ठेवायला हवे. आपल्या संस्कृतीत हेच सांगितले आहे. मनावर बंधने घालण्याची सवय आपणास पडावी यासाठी काही गोष्टी शिकविल्या गेल्या आहेत. पण नेमके येथेच आपण चूक करत आहोत. नेमक्‍या याच गोष्टीचा त्याग आपण करत आहे. विषयांचा वाढता प्रभाव हेही यामागचे कारण आहे. विषयांना धरून राहिल्यानेच आपल्या डोळ्यावर झापड आली आहे. चांगल्या गोष्टी याचमुळे आपल्या दृष्टीस पडेनाश्‍या झाल्या आहेत. यासाठी विषयांचा त्याग करायला हवा.\nलोभ, स्वार्थ, काम यांचे प्राबल्य वाढल्यानेच हातून या चुका होऊ लागल्या आहेत. स्वार्थामुळे आपण अनेकांची मने दुखावत आहोत. घरामध्ये वागतानाही या गोष्टीचा विचार करायला हवा. आपल्या वागण्याने कोणी दुखावणार नाही असे वागणे आपण शिकायला हवे. हीच अहिंसा आहे. अहिंसेच्या मार्गाने आंदोलन सुरू करायला हवे. याची सुरवात ही स्वतः पासून करायला हवी.\nआजच्या बदललेल्या जगात असे करणे निश्‍चितच आव्हानात्मक असणार आहे. पण हे आव्हान आपण स्वीकारायलाच हवे. पूर्वीच्या कालात ही परिस्थिती वेगळी होती. पण त्याकाळातही असे वागणे हे आव्हानच होते. त्याकाळातील लोकांनी हे स्वीकारले त्यामुळेच ते पुढे संत, महात्मा झाले. विषयांचा त्याग त्यांनी केला. साहजिकच त्यांच्यात उत्पन्न होणारा राग, द्वेषही नष्ट झाला. यामुळे त्यांचे ते सतत निरोगी राहिले. रोग त्यांना जडलेच नाहीत. जे रोग जडले त्याला प्रतिकार करण्याचीही क्षमता त्यांच्यात उत्पन्न झाली. विषयांचा त्याग केल्याने हे सर्व आपणास सहज प्राप्त होते.\nDnyneshwariIye Marathichiye Nagarirajendra ghorpadeSant DnyneshwarSpiritualityअध्यात्मइये मराठीचिये नगरीज्ञानेश्वरीराजेंद्र घोरपडेसंत ज्ञानेश्वर\nटीम इये मराठीचिये नगरी\nप्रेमात सन्मानाची अपेक्षा कशाला \nकशाने येते मनास स्थिरता \nलसणात तामस गुण, पण तो विकार घालवण्यासाठी उपकारक\nमाझ्या शिक्षणाची पालवी फुलविणारे साहित्यिक : डॉ नागनाथ कोत्तापल्ले\nइचलकरंजी संस्कृती प्रतिष्ठानतर्फे कादंबरी पुरस्कार जाहीर\nथंडीत त्वचेची अशी घ्या काळजी…\nचला जाणूया नदीला अभियानाचा दुसरा टप्पा…\nसमाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे पुरस्कार जाहीर\nV. R. Gavhane on दोलायमानतेवर चिंतन हवे – डॉ. माधव चितळे\nराजू मरवे-बेळगाव on मलकापूर येथील प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालयात पर्यावरणपूरक दसरा साजरा\nअरूण झगडकर on झाडी शब्दसाधक शिक्षक पुरस्कार\nShashikant Shinde on शिक्षणाचे पसायदान: शैक्षिक यज्ञ \nस्वप्नातून बाहेर पडून वास्तवात राहायला शिकावे\nप्रश्न मुळापासून सोडवायला हवेत तरच ते सुटतात\nनिसर्गातील मुक्त आनंदच देतो मनाला उभारी\nसृष्टीतील सर्व जीवातील ब्रह्म जाणून व्हावे सर्वज्ञ\nमुक्त होणे म्हणजे तरी काय \nप्रेमाच्या पेटीनेच गाठता येतो मोक्षाचा तीर\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा (94)\nकाय चाललयं अवतीभवती (383)\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान (74)\nशेती पर्यावरण ग्रामीण विका�� (445)\nश्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.travelclix.in/mr/%E0%A4%85%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%B5-%E0%A4%B6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2022-12-01T00:14:16Z", "digest": "sha1:JWK6MFAYHZ2ADFVTVGXZRJTCCI7QWUNF", "length": 15647, "nlines": 66, "source_domain": "www.travelclix.in", "title": "अटी व शर्ती - Travelclix Blog, India", "raw_content": "\nआमच्या संकेतस्थळावर (Website ) आपले स्वागत आहे. आपण हे संकेतस्थळ ब्राउझ करणे अथवा वापरणे सुरू ठेवल्यास त्याचा अर्थ आपण सहमत आहात की खालील अटी व शर्तीं आपणास मान्य असुन त्यांचे पालन करणे आपणास बंधनकारक आहे. आपण या अटी व शर्तींच्या कोणत्याही भागाशी सहमत नसल्यास कृपया आमचे संकेतस्थळ वापरू नये.\n‘ट्रॅव्हलक्लिक्स(Travelclix)’ किंवा ‘आम्हाला’ किंवा ‘आम्ही’ हा शब्द संकेतस्थळाच्या मालकास सूचित करतो. “आपण” किंवा “आपली” हा शब्द या संकेतस्थळाचा वापरकर्ता किंवा दर्शक, वाचक यांस उद्देशुन आहे.\nया संकेतस्थळाच्या वापराच्या अटी:\nया संकेतस्थळावर दिलेली माहिती ही केवळ लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने दिलेली आहे. आम्हाला त्या-त्यावेळी आलेले अनुभव आणि मिळालेली माहिती इथे या संकेतस्थळावर (Website) देत आहोत. दिलेली माहिती पुर्णपणे बरोबर असल्याचा आम्ही दावा करत नाही पण आमच्या प्रयत्नातुन शक्य तितकी योग्य माहिती देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. Travelclix.in संकेतस्थळावर दिलेली माहिती कोणत्याही पुर्वसुचनेशिवाय केव्हाही बदलण्याचा किंवा अधिक माहिती देण्याचे सर्व अधिकार आम्हाला आहेत.\nया संकेतस्थळावरील कोणतीही माहिती किंवा सामग्रीचा वापर करणार असाल तर तो पूर्णपणे आपण आपल्या स्वतःच्या जबाबदारीवर करायचा आहे, ज्यासाठी आम्ही किंवा संकेतस्थळावर माहिती देणारी इतर त्रयस्थ व्यक्ती/संस्था कोणत्याही प्रकारे जबाबदार राहणार नाही. या संकेतस्थळाद्वारे उपलब्ध कोणतीही माहिती, सेवा किंवा उत्पादने आपल्या विशिष्ट आवश्यकता पूर्ण करते किंवा नाही याची खात्री करण्याची जबाबदारी सर्वतः आपली असेल.\nया संकेतस्थळावरील सामग्री जसे कि फोटो, माहिती, डिझाईन आणि ग्राफिक्स हे आमच्या मालकीचे आहे किंवा आमच्याकडे परवाना कृत आहे. काही माहिती हि विविध संदर्भ पुस्तकांतून वापरलेली आहे आणि त्याप्रमाणे आम्ही त्या पुस्तकाबद्दल व लेखकाबद्दल नमूद हि केलेले आहे. तर अशी माहिती हि संबंधित लेखकांच्या मालकीची असेल आणि आम्ही त्याचा आदर करतो.\nया संकेतस्थळावर पुनरुत्पादित केलेले सर्व ट्रेडमार्क हे आमची मालमत्ता नसून आम्ही ती असल्याचा दावा करीत नाही. या संकेतस्थळाचा अनधिकृत वापर हानीसाठीच्या दाव्यास जन्म देऊ शकेल आणि / किंवा तो गुन्हा असू शकेल. वेळोवेळी या संकेतस्थळामध्ये इतर संकेतस्थळाचे दुवे देखील समाविष्ट असू शकतात. अधिक माहिती प्रदान करण्यासाठी आणि आपल्या सोयीसाठी हे दुवे प्रदान केले आहेत. आम्ही संकेतस्थळांना मान्यता देत आहोत हे ते दर्शवत नाहीत. Travelclix.in संकेतस्थळावर नमूद केलेल्या इतर संकेतस्थळांच्या (External Links) लिंक्स व त्या संकेतस्थळावर वर असलेल्या माहितीची/सामग्रीची कोणतीही जबाबदारी आम्ही स्वीकारत नाही.\nTravelclix.in संकेतस्थळ केवळ छायाचित्रे वापरुन आपल्याला वेगवेगळ्या पर्यटन स्थळांची माहिती देण्यासाठी केलेली आहे. आपण या संकेतस्थळावरील छायाचित्रे अथवा माहिती कोणत्याही वैयक्तिक, सामाजिक किंवा व्यावसायिक कारणासाठी आमच्या परवानगी शिवाय वापरू शकत नाही.\nआमच्या सेवेमध्ये/संकेतस्थळावर इतर वेबसाइटचे दुवे/लिंक असू शकतात जसे की गुगल ऍड. आपण तृतीय-पक्षाच्या दुव्या/लिंकवर क्लिक केल्यास आपल्यास त्या साइटवर निर्देशित केले जाईल. लक्षात घ्या की या बाह्य वेबसाइट आमच्याद्वारे नियंत्रित केल्या जात नाहीत. म्हणूनच या वेबसाइट्सच्या प्रायव्हसी पॉलिसी/अटी व शर्तीचा आढावा घेण्याचा आम्ही तुम्हाला सशक्त सल्ला देतो. त्यांच्यावर आमचे कोणतेही नियंत्रण नाही आणि कोणत्याही तृतीय-पक्षाच्या/वेबसाइट किंवा त्यांच्या कोणत्याही सेवांच्या सामग्री, गोपनीयता धोरणे किंवा पद्धतींसाठी कोणतीही जबाबदारी घेतली जाणार नाही. travelclix.in वेबसाइट/संकेतस्थळावर, गुगल ऍड किंवा आम्ही दिलेल्या इतर वेबसाइटच्या लिंक वर क्लिक करून आपल्याला कोणत्याही प्रकारची ह��नी किंवा नुकसान झाल्यास त्याला सर्वस्वी तुम्ही म्हणजे travelclix.in वेबसाइट वापरणारे जबाबदार असतील, आम्ही जबाबदार राहणार नाही.\nरानी की वाव, पाटण, गुजरात\nताडोबा – आनंदी आणि भीतीदायक क्षण\nताडोबा – वाघीण आणि बछडे\nलोथल – हडप्पा कालीन बंदर\nराज्ये / इतर श्रेणी\nonesco world heritage site rani ki vav rani ki vav in marathi rani ni vav tadobachi maya waghin tadoba maya tadoba safari tadoba waghin चिवचिवाट जेम्स बर्गेस झुनाबाई ताडोबा ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प ताडोबाच्या कधीही न विसरणाऱ्या चांगल्या आठवणी ताडोबा सफारी ताडोब्याची राणी देवता आणि पुराणातील घटना नीलगाय पंचधारा पांढरपौनी पाटण ही पुरातन काळातील राजधानी बलराम आणि परशुराम भीतीदायक क्षण मदनापूर बफर झोन महिषासुरमर्दिनी महिषासुराचा वध मादी सांबर माया वाघिण मेसोपोटेमियन शहरांशी व्यापार मोहेंजोदडो मोहोळ घार युनेस्को जागतिक वारसा स्थळ राणी कि वाव येथे जाण्याची काही मार्गदर्शक तत्वे लोथल येथील उच्च वसाहतीतील घरे वाघ वानर सफारी सांबर सिंधू कालीन लोथल शहर सिंधू संस्कृती सिंधू सभ्यता सुंदर अप्सरांची शिल्पे स्थापत्य आणि नक्षीकलेचा आविष्कार हडप्पाकालीन बंदर हनुमान\nरानी की वाव, पाटण, गुजरात रानी नी वाव, युनेस्को जागतिक वारसा स्थळ\nगुजरात, स्थापत्यकलेची आश्चर्ये / 0 लेख पहा →\nलोथल – हडप्पा कालीन बंदर उत्तम प्रकारे नियोजित शहर\nगुजरात / 0 लेख पहा →\nताडोबा – ओळख भाग १ – ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प\nजंगलाची सफर, महाराष्ट्र / 0 लेख पहा →\nताडोबा – आनंदी आणि भीतीदायक क्षण भाग ३ - ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प\nजंगलाची सफर, महाराष्ट्र / 0 लेख पहा →\nताडोबा – वाघीण आणि बछडे भाग २ - ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प\nजंगलाची सफर, महाराष्ट्र / 0 लेख पहा →\nTravelClix हा आमचा प्रवास आणि छायाचित्रणाचा ब्लॉग असून ठिकाणांविषयी माहिती, वैयक्तिक यात्रा / सहलीचे अनुभव याबद्दल माहिती देण्यासाठी केला आहे. भारत देश हा नैसर्गिक संपत्तीने आणि वारसा स्थळांने समृद्ध आहे. आम्हाला जमेल तसे या स्थळांना भेट देऊन त्यांची माहिती शब्दांच्या आणि छायाचित्रांच्या स्वरूपात देण्याचा आमचा प्रयत्न आहे . ही माहिती जशी आम्हाला मिळाली तशी दिली आहे आणि आमच्या स्वतःच्या अनुभवांवर आधारित आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://tarunbharat.com/pakistans-only-unicorn-in-bankruptcy/", "date_download": "2022-12-01T00:06:47Z", "digest": "sha1:36KQSHBZMJAJ2LWCATCVMJ4MQXGJEMXM", "length": 7620, "nlines": 119, "source_domain": "tarunbharat.com", "title": "पाकिस्तानातील एकमेव ‘युनिकॉर्न’ दिवाळखोरीत – Tarun Bharat", "raw_content": "\nअन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय सहन करणे किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप आहे \nपाकिस्तानातील एकमेव ‘युनिकॉर्न’ दिवाळखोरीत\nपाकिस्तानातील एकमेव ‘युनिकॉर्न’ दिवाळखोरीत\nपाकिस्तानातील एकमेव युनिकॉर्न कंपनी ही दिवाळखोरीच्या छायेत आहे. डोअरडॅश असे या कंपनीचे नाव असून ती घरोघरी खाद्यपदार्थ आणि जेवण पुरविण्याचा व्यवसाय करते. गेल्या दोन वर्षांत कोरोना उद्रेकामुळे या कंपनीला मोठा तोटा सहन करावा लागला. या कंपनीचा प्रारंभ 2018 मध्ये करण्यात आला होता. उस्मान गुल यांनी अमेरिकेतून येऊन लाहोर येथे या कंपनीची स्थापना केली होती. त्यामुळे ती पाकिस्तानातील पहिलीच आणि एकमेव युनिकॉर्न कंपनी ठरली. तथापि कंपनीला त्यापुढे कोणतीही प्रगती करता आली नाही. पाकिस्तान सरकारकडून योग्यवेळी आर्थिक साहाय्यही मिळाले नाही. त्यामुळे अखेर तिला घरघर लागली आहे. पाकिस्तानात अद्यापही उद्योग व्यवसायांसाठी अनुकूल वातावरण नाही हेच या उदाहरणावरुन दिसून येते, असे तज्ञांचे मत आहे.\nया कंपनीपूर्वी पाकिस्तानमध्ये अशी सेवा पुरविण्याचे काम उबेर कंपनी करीत असे. अद्यापही उबेर सुरू आहे. मात्र उबेरच्या सेवा अतिशय महाग अशा होत्या. त्यामुळे उबेरची जागा घेण्यासाठी गुल यांनी ही कंपनी सुरू केली. तथापि पाकिस्तानात अद्यापही उद्योगधंद्यांपेक्षा आणि आर्थिक विचारांपेक्षा धार्मिक आणि कट्टरतावादी विचारसरणीला अधिक महत्त्व आहे. अशा परिस्थितीत उद्योगधंद्यांची निकोप वाढ होणे शक्य नसते. पाकिस्तानला उद्योग क्षेत्रांमध्ये पुढे यायचे असेल तर त्याने देशातील वातावरण सौहार्दपूर्ण ठेवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करण्याची आवश्यकता असल्याचे मत अनेक तज्ञांनी या घटनेनंतर व्यक्त केले. यावरून पाकिस्तानने धडा घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन करण्यात आले.\nइराणमध्ये बलात्कारामुळे प्रचंड हिंसाचार\n33 संभाव्य हॉकीपटूंची घोषणा\nआयव्हरी कोस्टच्या माजी फुटबॉलपटूचे निधन\nबांगलादेशात हिंदूंवर हल्ले पूर्वनियोजित कटातूनच\nअमेरिकेत 67 वर्षानंतर प्रथमच महिलेला मृत्यूदंड\nअध्यक्षपदासाठी दिलीप तिर्कीचा अर्ज दाखल\nकोलकाता थंडरबोल्ट्स व्हॉलीबॉल लीग विजेता\nप्रणॉय, समीर वर्मा पराभूत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-latest-news/the-date-of-hearing-in-the-supreme-court-on-the-power-struggle-in-the-state-has-been-postponed-again", "date_download": "2022-12-01T00:13:02Z", "digest": "sha1:P3CGATLVBCFRQKCRAV7CVN5QXETUXIMC", "length": 4872, "nlines": 38, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Maharashtra Crisis: सत्तासंघर्षावर ‘तारीख पे तारीख’|Supreme Court", "raw_content": "\nMaharashtra Crisis: सत्तासंघर्षावर ‘तारीख पे तारीख’\n१२ ऑगस्ट रोजी सुनावणी होईल, असे वाटत असतानाच ही २२ ऑगस्ट रोजी सुनावणीची नवीन तारीख आली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या (Shivsena) गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे.\nमुंबई : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) सुरू असलेली सुनवाणीची तारीख पुन्हा पुढे ढकलली असून २२ ऑगस्ट रोजी ही सुनावणी होणार आहे. ही सुनावणी आधी ८ ऑगस्ट रोजी होणार होती. ती पुढे ढकलून १२ ऑगस्ट रोजी सुनावणीची तारीख दिली होती.\nमुख्यमंत्री शिंदे गटाने शिवसेनेत (Shivsena) बंडखोरी करून भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर आमदारांच्या अपात्रतेबाबत शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यासोबत अन्य सहा याचिकाही दाखल करण्यात आल्या होत्या. या याचिकांवर एकत्र सुनावणी सुरू आहे.\nCotton Production:दर्जेदार कापूस उत्पादनात हेच ध्येय\nसर्वोच्च न्यायालयातील याचिकांमुळे राज्य मंत्रिमंडळांचा विस्तारही रखडला होता. मात्र, आठ तारखेची सुनावणी पुढे ढकलल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी मंगळवारी मंत्रिमंडळ विस्तार केला.\nराज्यात चिकनच्या प्रतिकिलो दरात सुधारणा\n१२ ऑगस्ट रोजी सुनावणी होईल, असे वाटत असतानाच ही २२ ऑगस्ट रोजी सुनावणीची नवीन तारीख आली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा हे २७ ऑगस्ट रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीआधी या प्रकरणाचा निकाल लागतो की, घटनापीठ (Constitution Bench) स्थापन होते याबाबत उत्सुकता लागली आहे.\nताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/maharashtra-employment-great-misfortune-rsn93", "date_download": "2022-12-01T00:16:43Z", "digest": "sha1:PVTOEVQNSTOHVNJZ7G7SICHVZ7K6XFRT", "length": 9890, "nlines": 153, "source_domain": "www.esakal.com", "title": "महाराष्ट्राच्या हक्काचा रोजगार दुसऱ्या राज्यात जात आहे हेच मोठ दुर्दैव्य | Sakal", "raw_content": "\nमहाराष्ट्राच्या हक्काचा रोजगार दुसऱ्या राज्यात जात आहे हे दुर्दैव्य\nडोर्लेवाडी : महाराष्ट्राच्या हक्काचा रोजगार निर्मिती प्रकल्प हा दुसऱ्या राज्यात जात आहे हे आपल्या राज्याचे मोठे दुर्दैव्य आहे. राज्यातील सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन प्रधानमंत्री यांना विनंती केली पाहिजे, पण राज्यातील सत्ताधारी सरकार मधील मंत्री व नेते हे गुजरातला जाऊन तेथील उद्योगाचा आढावा घेणार असल्याचे बोलत आहेत, हे आपल्या राज्याचे अपयश आहे.असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.\nडोर्लेवाडी (ता.बारामती) येथे गावदौऱ्यानिमित्त आल्यानंतर सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी नुकताच पुणे जिल्ह्याचा दौरा केला.लोकशाहीत सर्वांना तो अधिकार आहे.आम्ही त्यांचे अतिथी देवो भव याप्रमाणे स्वागतच करतो.पुणे जिल्ह्यातील जनता विकासाच्या बरोबर चालते. आम्ही आजपर्यंत विकासाचे राजकारण केले आहे असे सुळे यांनी नमूद केले.\nमहाराष्ट्रात गोरगरीब व कष्ट करणाऱ्या नागरिकांसाठी आघाडी सरकारने शिवभोजन थाळी सुरु केली होती.ती बंद करण्याचा निर्णय हे सरकार घेत असल्याचे समजते आहे हे अत्यंत चुकीचे असून या सरकारने गोरगरीब जनतेच्या योजनेत राजकारण आणू नये.\nसध्याच्या सरकारने केंद्र सरकारच्या दबावाने महाराष्ट्राच्या विरोधात अनेक निर्णय घेतले आहेत.हे अत्यंत दुर्दैवी आहे.छत्रपती शिवाजी महाराज हे दिल्ली समोर कधीच झुकले नव्हते, मात्र हे सरकार वारंवार दिल्लीपुढे झुकत असल्याने या सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा काही एक अधिकार नाही असे सुळे यांनी यावेळी नमूद केले.\nअनेक दिवसांनंतर पुण्याला पालकमंत्री मिळाले याचा आनंद आहे.आतातरी सर्व कामे सुरळीत होतील.मात्र माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे ६ हून अधिक जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे हे कितपत योग्य आहे.\nमराठा आरक्षण संदर्भात आघाडी सरकार असताना कोणताही निर्णय झाला नाही आता मात्र सरकार बदलले की आघाडी सरकार विरोध करते.यावर मंत्री तानाजी सावंत यांनी आघाडी सरकारला लक्ष केले होते.त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, ज्यांना स्वत:च्या खात्याचा अभ्यास नाही जे रोज वेगवेगळया चुका करतात त्यांच्या बद्धल काय बोलायचे हे स���वंत यांचे नाव घेता त्यांना टोला लगावला. दरम्यान आज सकाळच्या सत्रात तालुक्यातील डोर्लेवाडीसह मळद,गुणवडी,झारगडवाडी सोनगाव येथील नागरिकांशी सुळे यांनी संवाद साधला.यावेळी तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विविध संस्थांचे पदाधिकारी सरपंच स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nवेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://loksanvadlive.com/1205/", "date_download": "2022-12-01T00:45:30Z", "digest": "sha1:F6SVMNFHSK5NLEZ5NYHUH7QRICWI4JH4", "length": 4277, "nlines": 47, "source_domain": "loksanvadlive.com", "title": "काँग्रेसच्या तालुका सरचिटणीसपदी अन्वर खान यांची निवड..", "raw_content": "\nकाँग्रेसच्या तालुका सरचिटणीसपदी अन्वर खान यांची निवड..\nसावंतवाडी तालुका कॉंग्रेस कमिटीच्या सरचिटणीस पदी अन्वर अब्दुल रझाक खान यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर यांनी दिली आहे. यावेळी नियुक्ती पत्र देऊन ही निवड करण्यात आली आहे.\nकॉंग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांच्या नेतृत्वाखालीचे सावंतवाडीत आंदोलन..\nमळगाव येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर..\nकुडाळ आठवडा बाजारात पुन्हा एकदा नगरपंचायत प्रशासनाची मुजोरी.; बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई नाही स्थानिकांना मात्र हटवण्यासाठी प्रशासनाचा हट्टहास\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे कुडाळ मध्ये होणार जल्लोषात स्वाग.;तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती..\nराज ठाकरे उद्यापासून सिंधुदुर्ग दौऱ्यावर मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांची माहिती\nसिंधुदुर्गातील ओसरगाव टोलनाक्यावर आज मध्यरात्रीपासून टोल वसुली होणार सुरू.MH 07 गाड्यांना 50% सवलत.\nकुडाळ आठवडा बाजारात पुन्हा एकदा नगरपंचायत प्रशासनाची मुजोरी.; बाहेरून येणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई नाही स्थानिकांना मात्र हटवण्यासाठी प्रशासनाचा हट्टहास\nमनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे कुडाळ मध्ये होणार जल्लोषात स्वाग.;तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांची माहिती..\nतरंदळे खोतवाडी येथील रक्तदान शिबीरात ५१ रक्तदात्यांचे रक्तदान..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-latest-news/sane-guruji-stood-against-the-sanatani-system", "date_download": "2022-11-30T23:42:29Z", "digest": "sha1:G2WGVZRO5MZ4AKST2AXLARSLFISGVZVZ", "length": 6334, "nlines": 39, "source_domain": "www.agrowon.com", "title": "साने गुरुजी सनातनी व्यवस्थेविरुद्ध उभे राहिले । Sharad Pawar", "raw_content": "\nSharad Pawar : साने गुरुजी सनातनी व्यवस्थेविरुद्ध उभे राहिले\nकष्टकऱ्यांचा देव असलेल्या पांडुरंगाच्या मंदिरात दलितांना प्रवेश नव्हता, यासाठी साने गुरुजींनी दलितांना मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून आंदोलन उभे केले.\nपंढरपूर, जि. सोलापूर ः ‘‘कष्टकऱ्यांचा देव असलेल्या पांडुरंगाच्या मंदिरात दलितांना प्रवेश नव्हता, यासाठी साने गुरुजींनी (Sane Guruji) दलितांना मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून आंदोलन उभे केले. त्या काळात सनातनी व्यवस्थेविरुद्ध (Sanatani System) ते मजबुतीने उभे राहिले. त्यासाठी मोठी चळवळ उभी केली. ही चळवण, आंदोलन विसरता येण्यासारखे नाही,’’ असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केले.\nSharad Pawar : मंथन शिबिरातील शरद पवारांची फोटो\nसाने गुरुजींनी विठ्ठल मंदिराचे दरवाजे दलितांना उघडे व्हावेत, यासाठी तनपुरे महाराज मठात केलेल्या उपोषणाला ७५ वर्षे पूर्ण झाली. या निमित्त तनपुरे महाराज मठात उभारण्यात आलेल्या साने गुरुजी स्मारकाचा लोकार्पण सोहळा राष्ट्रसंत कुशाबा तनपुरे महाराज पुण्यतिथी निमित्त झाला.\nSharad Pawar : कार्यकर्त्यांच्या ताकदीवर महाराष्ट्रात पुन्हा परिवर्तन करू\nया सोहळ्यात पवार यांनी ऑनलाइन उपस्थिती दर्शवली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी मंचावर बद्रीनाथ तनपुरे महाराज, आमदार बबनराव शिंदे, पन्नालाल सुराणा, राजाभाऊ अवसक, माधव कारंडे, विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील, संभाजी दहातोंडे श्रदी उपस्थित होते.\nपवार म्हणाले, ‘‘तो काळ देशाला स्वातंत्र्य मिळवण्याचा होता. विठ्ठल हा कष्टकऱ्यांचा देव असूनही त्यामध्ये लाखोंच्या संख्येने दर्शनासाठी येणाऱ्या दलितांना प्रवेश नव्हता. त्यामुळे गुरुजींनी त्या वेळच्या मुंबई सरकारकडे पत्र लिहून मागणी केली. विठ्ठल देवस्थानच्या पंच कमिटीकडे पत्रे लिहून आवाहन केले की सर्व माणसे देवाची लेकरे आहेत.\nया लेकरांना मंदिरात प्रवेश मिळावा. यासाठी शेवटी गुरुजींनी १ मे ते १० मे या काळात पंढरपुरात उपोषण केले. संत तनपुरे मठात साकारलेले साने गुरुजींचे स्मारक या चळवळीची महती सांगणारे ठरेल. तनपुरे महाराज यांनीही समतेचा विचार सातत्याने जपला. ते लोकांच्या अंतरंगात आहेत.’’\nताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/%E0%A4%A1%E0%A5%89-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%9C%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%AE%E0%A4%97%E0%A5%8D/", "date_download": "2022-12-01T00:02:33Z", "digest": "sha1:TCMIDOYLBW6EEZOK4REOII2ZXNFLOGAO", "length": 32220, "nlines": 197, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "डॉ. पद्मजा घोरपडे – आनंदमग्न साहित्ययात्री | थिंक महाराष्ट्र", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nडॉ. पद्मजा घोरपडे – आनंदमग्न साहित्ययात्री\nपुण्यातील स. प महाविद्यालयात हिंदी विभागप्रमुख म्हणून कार्यरत असणा-या डॉ. पद्मजा घोरपडे यांचा केवळ तेवढा परिचय पुरेसा नाही. हिंदी साहित्यात मनमुक्त संचार करणा-या आनंदमग्न साहित्ययात्री हा त्यांचा परिचय अधिक उचित ठरेल. घोरपडे यांच्याशी गप्पा मारताना एक गोष्ट ठळकपणे जाणवते, ती म्हणजे त्यांचे हिंदी साहित्यावरचं, साहित्यकारांवरचं प्रेम. त्या हिंदी साहित्‍यीक, सूफी संत आणि त्यांचं साहित्य याबद्दल इतकं भरभरून बोलतात, की महत्प्रयासानं त्यांच्या स्वत:च्या कामाकडे गाडी वळवावी लागते. या सर्व साहित्यकारांचं ऋण त्या मनोभावे मानतात आणि म्हणूनच त्यांच्या लेखनात प्रांजलता दिसून येते.\nपुण्यातील स. प महाविद्यालयात हिंदी विभागप्रमुख म्हणून कार्यरत असणार्‍या डॉ. पद्मजा घोरपडे यांचा केवळ तेवढा परिचय पुरेसा नाही. हिंदी साहित्यात मनमुक्त संचार करणार्‍या आनंदमग्न साहित्ययात्री हा त्यांचा परिचय अधिक उचित ठरेल.\nघोरपडे यांच्याशी गप्पा मारताना एक गोष्ट ठळकपणे जाणवते, ती म्हणजे त्यांचे हिंदी साहित्यावरचं, साहित्यकारांवरचं प्रेम. त्या प्रेमचंद , कमलेश्वर , सूर्यकांत त्रिपाठी (निराला), निर्मल वर्मा, जयशंकर प्रसाद, सुमित्रानंदन पंत, महादेवी वर्मा, मुक्तिबोध, कबीर आणि सूफी संत आणि त्यांचं साहित्य याबद्दल इतकं भरभरून बोलतात, की महत्प्रयासानं त्यांच्या स्वत:च्या कामाकडे गाडी वळवावी लागते. या सर्व साहित्यकारांचं ऋण त्या मनोभावे मानतात आणि म्हणूनच त्यांच्या लेखनात प्रांजलता दिसून येते.\nघोरपडे यांचा जन्म क-हाडचा, पितृछत्र लहानपणीच हरपलं. आईचा प्रभाव खूप आ���े. आईच्या नोकरीनिमित्त क-हाड–इस्लामपूर-पाचगणी अशा ठिकाणी शालेय शिक्षण पूर्ण झालं. आई हिंदीची शिक्षिका आणि घरी राष्ट्रभाषा परीक्षांचे वर्ग त्यामुळे लिहिता-वाचताही येण्याआधी त्या हिंदी बोलायला शिकल्या. त्यांनी महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्यात आल्यानंतर मात्र प्रत्यक्षात इतिहास, भूगोल, मानसशास्त्र असे विषय अभ्यासासाठी निवडले. दरम्यान काही स्पर्धांच्या निमित्तानं त्यांचं मराठी आणि प्रसंगी हिंदी-इंग्रजीतूनही किरकोळ लिखाण सुरू असे. त्यांनी एम.ए.चं एक वर्षदेखील इतिहास विषय घेऊन पूर्ण केलं. मग मात्र त्यांचं मन त्या अभ्यासात रमेना. त्यांनी बालपणातच मैत्री झालेल्या हिंदी भाषेला पुन्हा आपलंसं केलं आणि पुणे विद्यापीठा तून हिंदी घेऊन एम.ए. केलं.\nत्याच अभ्यासादम्यान हिंदी साहित्याविश्वानं आणि साहित्यिकांनी त्यांना संमोहित केलं. त्या संमोहनाचं गारुड उतरलं तर नाहीच, उलट गडद होत गेलं. त्यांनी हिंदी साहित्यात पीएच.डी. केली. सूर्यकांत त्रिपाठी (निराला) आणि मुक्तिबोध यांच्या काव्याचा त्यांच्यावर खोलवर प्रभाव आहे. त्यातून त्यांनी कवितालेखनाला सुरुवात केली. त्यांचं ‘जख्मों के हाशिए’ हे पहिलं पुस्तक 1991 साली प्रकाशित झालं आणि त्या पुस्तकाला 1993 साली केंद्रीय हिंदी निदेशालयाचा ‘अहिन्दीभाषी हिंदी लेखक’ पुरस्कार मिळाला.\nघोरपडे यांच्या नावावर चार कवितासंग्रह, दोन कथासंग्रह, एक चरित्रग्रंथ आणि भाषाविषयक, समीक्षात्मक लेखनासह संपादनकार्य, शोधनिबंधलेखन अशी लेखनसंपदा जमा आहे.\nत्यांचं अनुवादाचं कार्यही मोठं आहे. रॉय किणीकर या अत्यंत मनस्वी व्यक्तिमत्त्वाचा वेध त्यांनी ‘सुनो भाई साधो’ या त्यांच्यावर लिहिलेल्या चरित्रग्रंथात घतला आहे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाइतकीच त्यांच्या ‘उत्तररात्र’ची मोहिनीही घोरपडे यांच्यावर पडली आणि त्यांनी ‘उत्तररात्र’ हिंदीत साकार केली. त्यांनी मराठीतील आणखी एक शिवधनुष्य पेलून हिंदीत उतरवलं आहे. ते म्हणजे विजय तेंडुलकरां चं साहित्य. त्यांनी त्यांचं ‘कादंबरी-2’ हे पुस्तक आणि सहा नाटकं हिंदीत अनुवादित केली आहेत. तेंडुलकरांचं मूळ साहित्य वाचणार्‍य आणि आकळणार्‍या वाचकांना हे काम किती कठीण आहे याची कल्पना येऊ शकेल. त्या त्यांच्या ‘कमला’चा अनुवाद करण्यात मग्न आहेत. घोरपडे यांनी वैशाली हळदणकर यांच्या ‘बारबाला’ या आत्मकथनाचा अनुवाद केला आहे.\nघोरपडे यांच्या मते, अनुवाद करण्याचं काम कठीण वाटत असलं, तरी माणसांच्या मनाची निरगांठ उकलता आली की सगळं सोपं होऊन जातं. अभिव्यक्तीचं माध्यम वेगळं असलं तरी मानवी स्वभाव, भावना, संघर्ष, मूल्यं यांत आंतरिक समानता आहे. या समानातेचं सूत्र गवसलं की अनुवाद सोपा होऊन जातो.\nघोरपडे यांचा केंद्रीय निदेशालयाच्या योजनांमध्ये सहभाग नेहमी राहिला आहे. यामध्ये अहिंदीभाषिक प्रदेशांमध्ये नवोदित हिंदी लेखकांसाठी मार्गदर्शन कार्यशाळा घेतल्या जातात. भारतभरात होणा-या अशा कार्यशाळांमध्ये त्यांनी रिसोर्स पर्सन म्हणून सहभाग घेतला आहे. भारतभरातील विविध प्रांतांचा, तेथील जीवनशैलींचा, भाषावैविध्यांचा, संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी आयोजित करण्यात येणा-या अध्ययनयात्रांमध्ये त्यांनी सहभाग घेतला आहे. घोरपडे यांच्या कथासाहित्यात प्रादेशिक परिवेशाचा अनुभव वाचकांना चाखायला मिळतो. घोरपडे सांगतात, की हिंदीनं मला व्यक्ती म्हणून समृद्ध केलं. प्रांतांच्या सीमा, परकेपणाच्या भिंती गळून पडल्या. अगदी दक्षिण भारतातही हिंदीला विरोध होत नाही आणि स्वागताची, आदराची वागणूक मिळते हा अनुभवही त्यांना मिळाला. पुण्यात असतानाही ओरिसातला पूर आणि तिस्ता नदीच्या पाण्यावरून चाललेला वाद या गोष्टी त्यांना घरातल्या प्रश्नांइतक्याच व्यथित करतात.\nत्या गेली सात वर्ष सतत्यानं जर्मन विद्यार्थ्यांना हिंदी शिकवण्याचं कामही करत आहेत. त्यांचं उल्लेखनीय काम म्हणजे 1960 नंतरच्या हिंदी कवितेचा लिखित इतिहास; त्या अभ्यासाचं, संकलनाचं आणि टिप्पणीचं काम त्यांनी केलं आहे. त्यांचं ते लेखन प्रकाशनाच्या वाटेवर आहे,\nत्यांनी काही सन्मान मिळाले आहेत.\n* आंतरराष्ट्रीय कला एवं संस्कृति परिषद, नजीबाबाद चा पुरस्कार\n* महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे चा गिरिजा शंकर जांभेकर पुरस्कार\n* महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, पुणे यांच्याकडून 2008चा सर्वोत्कृष्ट अनुवाद पुरस्कार हे त्यातील प्रमुख\nनेहा काळे, भ्रमणध्‍वनी – 7387092597\nपद्मजा घोरपडे – पत्‍ता– 1/21, लीला पार्क सोसायटी, शिवतीर्थनगर, पौड रोड, कोथरूड, पुणे – 411038\nपद्मजा घोरपडे यांची वेबसाइट– www.Padmajaghorpade.com\nपद्मजा घोरपडे यांचे लेखन आणि सन्‍मान\nदिनकर गांगल हे ‘थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलचे मुख्���य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली ‘म.टा.’ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना ‘फीचर रायटिंग’ या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला.\nगांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने ‘ग्रंथाली’ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी ‘ग्रंथाली’च्‍या ‘रुची’ मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत ‘ग्रंथाली’ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये ‘एस.टी. समाचार’चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल ‘ग्रंथाली’प्रमाणे ‘प्रभात चित्र मंडळा’चे संस्‍थापक सदस्‍य आहेत.\nसाहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि ‘स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड’ अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा ‘सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती’चा पुरस्‍कार, ‘मुंबई मराठी साहित्‍य संघ’ व ‘मराठा साहित्‍य परिषद’ यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल ‘यशवंतराव चव्‍हाण’ पुरस्‍कार लाभले आहेत.\nPrevious articleकोळवणची महालक्ष्मी – आदिवासींचे सांस्कृतिक जीवन\nNext articleक-हाड नगरीचे ग्रामदैवत: श्री कृष्णाबाई\nदिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.\nकोकणचे इतिहाससंशोधक अण्णा शिरगावकर \nप्रभाकर कंदिलवाले – ओगले\nजयंतराव टिळक – केसरीचे नवे रूप\nदिनकर गांगल हे ‘थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली ‘म.टा.’ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना ‘फीचर रायटिंग’ या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला.\nगांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने ‘ग्रंथाली’ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी ‘ग्रंथाली’च्‍या ‘रुची’ मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत ‘ग्रंथाली’ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये ‘एस.टी. सम���चार’चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल ‘ग्रंथाली’प्रमाणे ‘प्रभात चित्र मंडळा’चे संस्‍थापक सदस्‍य आहेत.\nसाहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि ‘स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड’ अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा ‘सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती’चा पुरस्‍कार, ‘मुंबई मराठी साहित्‍य संघ’ व ‘मराठा साहित्‍य परिषद’ यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल ‘यशवंतराव चव्‍हाण’ पुरस्‍कार लाभले आहेत.\nकोकणचे इतिहाससंशोधक अण्णा शिरगावकर \nप्रभाकर कंदिलवाले – ओगले November 12, 2022\nजयंतराव टिळक – केसरीचे नवे रूप November 11, 2022\nगायीम्हशींसाठी माणसाची कृतघ्नता November 11, 2022\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://atharvapublications.com/book-details.php?id=802", "date_download": "2022-12-01T01:04:59Z", "digest": "sha1:HU5ENATEX6LDQ4P2RXPNM5IRSDF4DZPI", "length": 13482, "nlines": 299, "source_domain": "atharvapublications.com", "title": "पुणे ते कन्याकुमारी सायकल साहस यात्रा | Atharva Publications", "raw_content": "\nखेळ आणि शारीरिक शिक्षण\nमानवी हक्क व आदिवासी अभ्यास\nम. गांधी/डॉ.आंबेडकर विचार व इतर\nशारीरिक शिक्षण व आरोग्य\nशासन निर्णय संग्रह (GR)\nसर्व स्पर्धात्मक प्रवेश परीक्षा\nखेळ आण��� शारीरिक शिक्षण\nमानवी हक्क व आदिवासी अभ्यास\nम. गांधी/डॉ.आंबेडकर विचार व इतर\nशारीरिक शिक्षण व आरोग्य\nशासन निर्णय संग्रह (GR)\nसर्व स्पर्धात्मक प्रवेश परीक्षा\nपुणे ते कन्याकुमारी सायकल साहस यात्रा\nAuthor : प्राचार्य डॉ. सोपान बोराटे\nSub Category : कथा आणि कादंबरी,\n0 REVIEW FOR पुणे ते कन्याकुमारी सायकल साहस यात्रा\nपुणे ते कन्याकुमारी सायकल साहस यात्रा\nबहुदा प्रवास तरुण, निसर्ग व सृष्टिसौंदर्य पाहण्यासाठी करतो. निवृत्त व्यक्ती देवदर्शन करून पुण्यप्राप्तीच्या हेतूने करतो. पण, येथे या प्रवासवर्णनात एक तर्‍हेचे साहस होते ते श्री. सोपान बोराटे सरांचे. निवृत्त झाल्यानंतर लहान स्कूटरने पुणे ते कन्याकुमारी व तेथून बंगळुरू असा प्रवास करण्याचा, त्याहीपेक्षा चि. किरणचे पुणे ते कन्याकुमारी सायकलने जाणे, हे मोठे साहसच होते. दररोज १०० ते १२५ किलोमीटर असा प्रवास त्याने सायकलने केला. सोबत त्याला वडिलांनी (बोराटे सरांनी) साथ दिली. परतीचा प्रवास रेल्वेने केला. सर्व प्रवास अर्थातच निर्धोक, सुखरूप झाला. प्रवास करताना आज येथे, तर उद्या तेथे धावणंच होतं. त्याचे वर्णन त्याहीपेक्षा धावते. कारण, ते काव्यरूपात लिहिले आहे. काव्यप्रकार असा असतो की, शब्द थोडे आशय मोठा, त्याचा प्रत्यय प्रवासात आलेल्या चांगल्या - वाईट अनुभवांचे वर्णन करताना सरांनी फारच चांगला केल्याचे दिसून येतो.\nहार-प्रहार (मराठी चारोळी संग्रह )\nपुणे ते कन्याकुमारी सायकल साहस यात्रा\nपाश्चात्त्य विचारवंतांचा सुखवादी विचार\nपाश्चात्त्य विचारवंतांचा ईश्वर विचार\nमहाराष्ट्रातील लोहार समाज - स्थिती व वस्तुस्थिती एक दृष्टिक्षेप\nदुर्गा भागवत यांच्या ललित लेखनातील जीवनदर्शन\nइतिहास - अर्थ व स्वरूप\nसंत मुक्ताई पालखी सोहळा\nशाहीर शिवाना अहिराणी गाना\nशिवाजीराव पाटील यांची शाहिरी\nSocial Science: स्त्री-अभ्यास , इतिहास , भूगोल , राज्यशास्त्र , अर्थशास्त्र , मानसशास्त्र , संरक्षणशास्त्र , समाजशास्त्र , शिक्षणशास्त्र , ग्रंथालय व माहितीशास्त्र , धर्म व तत्वज्ञान , खेळ आणि शारीरिक शिक्षण , मानवी हक्क व आदिवासी अभ्यास , पत्रकारिता , म. गांधी/डॉ.आंबेडकर विचार व इतर , शारीरिक शिक्षण व आरोग्य , शासन निर्णय संग्रह (GR) , संशोधन पध्दती , इतर पुस्तके\nBest Sellers: मराठी , हिंदी , इंग्रजी\nEnglish & Literature: समिक्षा , क्रमिक पुस्तके , चरित्र आणि आत्मचरित्र , ��ुलांची पुस्तके , वैचारिक पुस्तके , व्यक्तिमत्व विकास , संदर्भ पुस्तके , कविता , कादंबरी आणि कल्पना\nHindi & Literature: कविता , कादंबरी आणि कल्पना , समिक्षा , क्रमिक पुस्तके , चरित्र आणि आत्मचरित्र , मुलांची पुस्तके , वैचारिक पुस्तके , व्यक्तिमत्व विकास , संदर्भ पुस्तके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/shiv-sena-chief-uddhav-thackerays-wife-rashmi-thackeray-has-performed-aarti-with-tembhinaka-devi-on-this-occasion-shiv-sainiks-made-a-strong-show-of-strength/", "date_download": "2022-11-30T23:35:50Z", "digest": "sha1:SBMFY4PJHPXFN6WSGPS5P5SSELLWLT5R", "length": 7611, "nlines": 65, "source_domain": "hwmarathi.in", "title": "रश्मी ठाकरेंनी टेंभी नाक्याच्या देवीचे दर्शन घेऊन केली आरती; ठाकरे गट- शिंदे गटाचा सामना टळला - HW News Marathi", "raw_content": "\nआमच्या पत्रकारितेचे समर्थन करा\nरश्मी ठाकरेंनी टेंभी नाक्याच्या देवीचे दर्शन घेऊन केली आरती; ठाकरे गट- शिंदे गटाचा सामना टळला\nरश्मी ठाकरेंनी टेंभी नाक्याच्या देवीचे दर्शन घेऊन केली आरती; ठाकरे गट- शिंदे गटाचा सामना टळला\nमुंबई | शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची पत्नी रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा बालेकिल्ल्यात जाऊन टेंभी नाका देवीची आरती केली आहे. रश्मी ठाकरे या टेंभी नाक्याच्या देवीच्या आरती वेळी मोठ्या संख्येने महिला शिवसैनिकांनी गर्दी करत मोठे शक्ती प्रदर्शन केले होते. शिंदे गटाकडून रात्री 8 वाजता देवीची आरती होणार आहे. रश्मी ठाकरेंनी आज (29 सप्टेंबर) देवीच्या आरतीसाठी गेल्या होत्या.\nया पार्श्वभूमीवर ठाण्यात शिंदे गट आणि शिंदे गट यांच्या सामना होऊन तणाव निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात होती. परंतु, या दोन्ही गटाचा सामना टळला. ठाण्यातील टेंभीनाका देवीचा नवरात्रोत्सव स्व. आनंद दिघे यांनी सुरू केला आहे. त्यावेळी रश्मी ठाकरेंनी पहिल्यांदा स्व. आनंद दिघेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. यानंतर देवीच्या गाभाऱ्यात जाऊन रश्मी ठाकरेंनी देवीची ओटी भरली असून त्यांच्या हस्ते देवीची आरती केली.\nरश्मी ठाकरे ठाण्यात आल्यानंतर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी, माजी महापौर किशोरी पेडणेकर, शिवसेनेच्या नगरसेविका नंदिनी विचारे आणि ठाण्यातील शिवसेना नेत्या अनिता बिरजे उपस्थित होत्या.\nनवरात्रोत्सवानिमित्ताने ठाण्यामधील टेंभी नाक्यावरील देवीच्या ���र्शनासाठी रश्मी ठाकरे जाणार\n“मुख्यमंत्री शिंदे सुद्धा रिक्षा चालक होते, त्यांनी आमचा विचार करावा”, मुंबईतल्या रिक्षा चालकांची मागणी\nमविआ’मध्ये आगामी काळात ‘बाॅम्बस्फोट’ होणार\nनरभक्षक वााघाची शिकार करावी लागते, आयुक्तांना आनंद परांजपे यांचा टोला\nअंबरनाथ नगरपरिषदेकडे जिल्हा परिषदेच्या शाळांच्या हस्तांतरणासाठी आवश्यक निधी मिळणार\nशिवाजी पार्कच्‍या बाभळीला बारामतीची बोरे, आशिष शेलारांची बोचरी टीका\nगडकोट व किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करणार\nनवाब मलिक यांचा जामीन अर्ज न्यायालयाने पुन्हा एकदा फेटाळला\nMangalprabhat Lodha यांनी शिवरायांवर केलेल्या वक्तव्यावर Bacchu Kadu यांचं महत्त्वाचं विधान\n“…मग कुणाचं तोंड बंद होतंय ते बघू”; आदित्य ठाकरेंना सुधीर मुनगंटीवारांचा टोला\n“सीमावाद प्रकरणी राज्य सरकारने हरीश साळवेंना बुक करावं”, अजित पवारांचा सल्ला\nआमच्या पत्रकारितेचे समर्थन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://punjabistatus.club/top-50-attitude-status-in-marathi-for-facebook-instagram/", "date_download": "2022-11-30T23:33:22Z", "digest": "sha1:TLJHUVBXVIOASDM2KATRWYJCS6B7VSWM", "length": 16513, "nlines": 154, "source_domain": "punjabistatus.club", "title": "Top 50+ Attitude status in marathi For Facebook Instagram - Punjabi Status All type of status", "raw_content": "\nमला कमी मिळाले पण मला सर्वोत्तम मिळाले.\nलायकीची गोष्ट नको करू भावा लोक तुझ्या बंदुकीपेक्षा माझ्या डोळ्याने जास्त घाबरतात.\nसिद्ध करतोय सध्या स्वतःला, प्रसिद्ध झालो की कळेलच तुम्हाला..\nक्षेत्र कोणतेही असु दे, भाऊ तुझ्या प्रभाव वाढला की\nतुझी बदनामी तर होणारच ना\nचुलीवरचा तवा आणि आपली हवा नेहमी चटके देतो.\nलक्षात ठेवा जितकी इज्जत देता येते त्याच्या दुप्पट काढता पण येते.\nमला ट्रेंड फॉलो करण्याची गरज नाही. माझी स्वतःची शैली आहे.\nगरुडासारखे उंच उडायचे असेल तर, कावळ्यांची संगत सोडावीच लागते\nजर एखादा शांत राहत असेल तर याचा अर्थ असा नाही होत की त्याला बोलताच येत नाही कदाचित तो बोलणारा नाही घोडे लावणारा देखील असू शकतो.\nदुसरे लोक पैशामुळे “Brand” असतात पण आपण आपल्या “व्यक्तिमत्व” मुळे Brand आहे.\nस्वत: च्या नजरेत चांगले राहा लोकांच काय ते तर देवाला पण नावं ठेवतात.\nलोकांना आपण का खटकतो आपण वाईट वागतो म्हणून नाही तर त्यांच्या मनासारखे वागत नाही म्हणून\nतुमचा पॅटर्न कोणताही असो, आमचा नाद केला तर, पॅटर्न सहीत हिशोब केला जाईल.\nखूप मोठा तर नाहीये पण होणार नक्की, त्यांच्यासाठी ज्यांनी मला कमी समजलं होत\nदहशत तर डोळ्यात पाहिजे हत्यार तर हवलदार कडे पण असतं\nआमच्याशी “वाकडं” जाऊ नको, आम्ही स्वतःला समजू शकलो नाही, तर तू काय घंटा समजशील.\nमी अजून स्वतः ला नीट समजू शकलो नाही\nतर तू काय मला घंटा समजशील\nगर्दीत उभा राहणे हे माझे ध्येय नाही, मला ती व्यक्ती व्हायचंय ज्याची, गर्दी वाट बघेल\nती माझी वृत्ती नाही, माझी शैली आहे.\nज्यांचा स्टेटस, स्टोरी, पोस्ट मी बघत नाही त्यांनी समजुन जावं तुमची लायकी-इज्जत माझ्या नजरेत 30 सेकंदाची पण नाही\nमाझा एक Rule आहे जिथे माझं चुकत नाही तिथे मी कधीच झुकत नाही\nतस तर आम्ही दुश्मनी कुत्र्यासोबत सुद्धा करत नाही, पण कोणी मध्ये आलं तर वाघाला सुद्धा सोडत नाही.\nआयुष्यात कोणाला नाव ठेवताना हे, पाहावं कि आपण किती पाण्यात आहोत.\nजगणं सोपं आहे हो, फक्त काड्या करणाऱ्यांच्या नाड्या लक्षात आल्या पाहिजेत\nदहशत तर डोळ्यात पाहिजे हत्यार तर हवलदार\nमी असाच आहे, पटलं तर घ्या, नाय तर द्या सोडून.\nफुकट दिलेला त्रास आणि फुकट दाखवलेला माज कधीच सहन करायचा नसतो\nज्या दिवशी काहीतरी नवीन सुरू करेल ना त्या दिवशी नाव पण आमचं आणि चर्चा पण आमचीच असणार.\nकधीच कुणाच्या सहनशक्तीचा अंत पाहू नका कारण शांत दिसणारा माणूस जास्त घातक असतो..\nमी कायम खुश राहतो सतत पुढे जाण्याच्या प्रयत्नात असतो सदैव उत्साही असतो आणि हीच माझी व्यक्तिमत्व आहे\nमला कधीही समजून घेऊ नका कारण मी तुमच्या विचारापेक्षा जास्त आहे.\nस्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच प्रश्न सुटतात.\nसध्या मी कुठेच नसतो कारण, स्वतःला सिद्ध करण्यात व्यस्त आहे..\nबघायचेच तर मोठे स्वप्न बघ भाऊ कारण विचार तर लोकांचे छोटेच असतात.\nतो दिवस नक्की आणेन ज्या दिवशी माझे विरोधक पण मला अनुसरण करा करतील.\nजास्त प्रामाणिक राहून काहीच मिळत नाही इथे लोक\nमाझा Status तुझ्या Mobile मध्ये दिसेल एवढी तुझी लायकी नाही\nएकदा ठरवलं ना जिंकायचं, मग कोण पण येऊदे समोर विषय संपला\nतुझ्या Attitude वरती लोक जळत असतील पण,\nमाझ्या Attitude वरती लोक मरतात.\nजर कोणी खिळा बनून टोचत असेल ना तर त्याला ठोकलेलंच कधीही चांगलं.\nकपाळावर चंद्रकोर लावल्यावर जी नशा येते त्याला Attitude नाही, तर मराठी लोकांची शान म्हणतात.\nमला एवढंच माहित आहे, वेळ प्रत्येकाची येते,\nजस्ट वेट अँड वॉच…\nसंबंधित मराठी स्थिती वाचा: पंजाबी व��त्ती स्थिती, बंगाली कविता, मल्याळम प्रेम स्थिती..\nमला स्वतःला समजावून सांगण्याची गरज नाही कारण मला माहित आहे. मी बरोबर आहे\nकोणाच्या दबावाने माझा स्वभाव बदलत नाही, मी स्वतःला जसं वाटत तसच जगतो आणि वागतो.\nनशीब आणि सकाळची झोप कधीच वेळेवर खुलत नाही राव\nविरोधकांचा विरोध नाही करायचा, शांत बसून त्यांचा कार्यक्रमच करायचा.\nज्या दिवशी काहीतरी नवीन सुरू करेल ना त्या दिवशी नाव पण आमचं चर्चा पण आमचीच असणार.\nबोलून दाखवण्यासारखं खूप काही आहे, पण आपण बोलून नाही तर करून दाखवतो.\nहवा वगैरे नाही हो आपला स्वभावच तसा आहे\nम्हणून आपण सर्वांची मने जिंकतो.\nअरे जळणारे जरी वाढले ना तरी चाहते कमी नाही होणार आपले.\nबाळा, गेम तर खूप चांगला खेळलास तू, पण माणूस चुकीचा निवडलास तू.\nजे काही करायचय ते आत्ताच करा, कारण वेळ गेली की पुन्हा येत नाही.\nकाहीजण खूप शहाणे असतात काम संपलं की लगेच पप्पा बदलतात.\nमला शून्य व्हायला आवडेल, भले माझी किंमत नसेल,\nपण ज्याच्या सोबत जोडला जाईल त्याची किंमत नक्कीच वाढवेल.\nआम्हाला बाद करण्याची स्वप्ने बघू नका, तुमच्या दहा पिढ्या जातील आमचं नुसतं नाव पुसायला.\nजीवनात यश मिळवण्यासाठी. तुम्हाला दोन गोष्टींची गरज आहे. प्रथम अज्ञान आणि आत्मविश्वास.\nकाय हवा करायची घे करून परत उद्या म्हणू नको मला संधी दिली नाही.\nस्वतःच अस्तित्व दाखवून दिल्याशिवाय आपल्या उपस्तिथीची दखल घेतली जात नाही..\nमला एवढी हवा नको दाखवूस, कारण माझ्या हाताने तुटलेले “Parts” कुठेच मिळत नाहीत\nज्यादिवशी आपला एक्का चालेल त्या दिवशी बादशाहच काय त्याचा बाप पण आपला गुलाम असेल.\nमी प्रत्येकासाठी स्वतःला सिद्ध नाही करू शकत, कारणं मी त्यांच्यासाठी खासच आहे, जे मला चांगलं ओळखतात.\nआमच्या “भोळेपणाचं” फायदा उचलणं बंद करा,\nज्या दिवशी बदमाश होऊ कहर आणू.\nमला वाईट समजणाऱ्यानी स्वतःह किती चांगले आहेत याचा विचार केला तर बर होईल.\nआपला एक रूल आहे जिथे माझे चुकत नाही तिथे मी झुकत नाही.\nखोटेपणा आणि मोठेपणा दाखवून कधी कोणाची मनं नाही जिंकली जे काही आहे ते रिअल आहे.\nवाईट दिवसात सगळ्यांनी मज्जा घेतली पण लक्षात ठेवा. दिवस बदलायला वेळ 🧭नाही लागत.\nलूक तसा साधाच आहे पण सध्या भल्यानां वेड लावून सोडतो.\nआत्ता तर खरी सुरुवात केली आहे, अजून मार्केट गाजवायचं बाकी आहे..\nएकदा ठरवलं ना जिंकायचं, मग कोण पण येऊदे सम���र विषय संपला.\nनशिबावर अवलंबून राहू नका. तुमच्या मेहनतीवर अवलंबून आहे.\nमी कसा आहे हे माझ मला माहीत आहे उगाच माझी बदनामी करुन काहीच भेटणार नाही तुम्हाला.\nमाझ्या बद्दल एवढा विचार करू नका शेठ कारण मी मनात येतो ध्यानात नाही.\nआयुष्यात कधी कधी असं पण वाटत काही माणसं भेटलीच नसती तर बरं झालं असत.\nजर माझी आई आणि तिची भावी सून माझ्यासोबत असेल मग माझ्यासमोर या दुनियेची लायकीच काय आहे\nएक दिवस माझी हकीकत तुमच्या स्वप्नांपेक्षा जास्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.rangmaitra.com/navari-chhale-navaryala/", "date_download": "2022-12-01T00:38:54Z", "digest": "sha1:VXBXX34LDXWCAP4LJY5CS2KGRGB2WTNQ", "length": 12438, "nlines": 108, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "‘नवरी छळे नवर्‍याला’ १३ फेब्रुवारीला रंगभूमीवर | Rangmaitra", "raw_content": "\n‘ठिपक्यांची रांगोळी’त नवा ट्विस्ट\n‘विश्वनायक’द्वारे हिंदी रंगमंचावर ‘विकास’ झेप\nढाका’ मध्ये ‘मोऱ्या’ची निवड\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nगाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल\n‘डॉक्टर डॉन’ला नवं वळण…\nजिजाऊंच्या भूमिकेत भार्गवी चिरमुले\nवास्तववादी चित्रकार संतोष शंकर लाड\n‘राजा रानी…’ पुन्हा येणार २१ जुलैपासून\nHome चित्रपट आगामी चित्रपट ‘नवरी छळे नवर्‍याला’ १३ फेब्रुवारीला रंगभूमीवर\n‘नवरी छळे नवर्‍याला’ १३ फेब्रुवारीला रंगभूमीवर\non: February 11, 2018 In: आगामी चित्रपट, आगामी नाटक, चालू घडामोडी, नाट्यरंग, महत्वाच्या बातम्या, लक्षवेधी\nएक धम्माल हास्यबंबाळ नाटक\nलग्नसंस्थेवर विश्वास नसलेल्या आजच्या तरुणाईंवर आधारीत “नवरी छळे नवर्‍याला” हे धम्माल विनोदी नाटक लवकरच रंगभूमीवर येत आहे.\nमोरया थिएटर्स व व्ही. आर. प्रॉडक्शन निर्मित, निर्माते सुचित जाधव व गोट्या सावंत यांनी हे लग्नातील पंचपक्वानांची थाळी असलेलं नाटक रंगभूमीवर आणले असून सुप्रसिद्ध अभिनेते अरुण नलावडे यांनी हयाचे दिग्दर्शन केले आहे. गेली अनेक वर्षे नाटक, मालिका आणि चित्रपट हया तीन्ही माध्यमातून आपल्या अफलातून अभिनयाने आपली वेगळी ओळख निर्माण करणारा अष्टपैलू अभिनेता दिगंबर नाईक आणि अभिनेता सुचित जाधव व सोनाली गायकवाड यांच्या हया नाटकात प्रमुख भूमिका आहेत. हया नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग मंगळवार दि. १३ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरीवली, दि. १४ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता गडकरी रंगायतन, ठाणे, तसेच दि. १५ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता शिवाजी मंदिर, दादर येथे होणार आहे.\nप्रेम, लग्न आणि नंतर संसार हया गोष्टी प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. संसार हा सुखाचा असं आपण वरवर म्हणत असलो तरी तो टिकवण्यासाठी नवरा व बायको आपापल्या परीने प्रयत्न करीत असतात. मात्र आजची तरुण पिढी हया सगळ्यांकडे वेगळ्या अनुषंगाने पाहत असते. आजची तरुणाई झपाट्याने तंत्र आणि पाश्चात्य संस्कृतीच्या जाळ्यात अडकली असून लग्न संस्थेवर त्यांचा विश्वास उडाला आहे.\n“नवरी छळे नवर्‍याला” हया नाटकाची कथा आहे एका विवाहित दांपत्याची. मनात नसताना आई – वडिलांच्या इच्छेखातर दोघे लग्न करतात. खरं तर या दोघांचा लग्नसंस्थेवर विश्वास नाही. आश्चर्य म्हणजे ज्या दिवशी लग्न होते त्याच दिवशी ते घटस्फोटासाठी घ्यायचं ठरवतात. पण घटस्फोट घ्यायचा कोणी यावर त्यांचा वाद सुरू होतो. पुढे काय होतं यावर त्यांचा वाद सुरू होतो. पुढे काय होतं त्यांचा घटस्फोट होतो का त्यांचा घटस्फोट होतो का अशा अनेक प्रश्नांची उत्तरे प्रत्यक्षात नाटकात पाहायला मिळतील. अभिनेता सुचित जाधव हया नाटकाची निर्मिती करत असून हया नाटकात ते प्रमुख भूमिकेत आहेत. याआधी त्यांनी अनेक व्यावसायिक नाटकातून तसेच अनेक मालिका व चित्रपटातून आपली छाप पाडली आहे. पुण्यात आपल्या अभिनयाने सर्वांना परिचित असलेली अभिनेत्री सोनाली गायकवाड हया नाटकाद्वारे व्यावसायिक रंगभूमीवर काम करीत आहे. हया नाटकाचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे अभिनेता दिगंबर नाईक यांनी यात वैविध्यपूर्ण अशा दहा भूमिका साकारल्या आहेत. त्यांनी ह्यातील विविध भूमिका साकारताना त्या त्या भूमिकेच्या मागणीनुसार आपली देहबोली आणि संवादाचा लहेजा यामध्ये अफलातून बदल केले आहेत. प्रेक्षकांना आपलंस वाटणारं हे नाटक राकेश नामदेव शिर्के यांनी लिहिले आहे. बर्‍याच कालावधीनंतर ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचं संगीत या नाटकाला लाभलं असून यातील शिर्षक गीत प्रसिध्द गायक व संगीतकार अवधूत गुप्ते यांनी गायिले आहे. प्रकाश योजना राजन ताम्हाणे यांची असून नेपथ्य प्रकाश मयेकर, वेशभूषा पौर्णिमा ओक तर सुत्रधार गोट्या सावंत हे आहेत. आजच्या तरुणाईच्या एकूणच मानसिकतेवर प्रकाश टाकून दांपत्यामधील कडू गोड संघर्ष आणि खटके यांचं रंजक दर्शन घडवणारं हे नाटक निश्चितपणे प्रेक्षकांना एक वेगळा आनंद आणि विरंगुळा देईल असा निर्माते – दिग्दर्शकांना यांना विश्वास आहे.\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nसावनी रविंद्रचे ‘वंदे गणपती’\n‘टाईड’च्या जाहिरातीत आयुषमान झाला बाई\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्युब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०२२ रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/maharashtra/maharashtra-pradesh-congress-committee-president-nana-patole-has-criticized-that-it-is-clear-that-shinde-fadnavis-is-a-traitor-to-maharashtra/", "date_download": "2022-12-01T00:46:02Z", "digest": "sha1:CEJJHFDGPGNDG4VFPBQU2EARLPOMC4IC", "length": 9882, "nlines": 63, "source_domain": "hwmarathi.in", "title": "\"शिंदे-फडणवीसांनी हा महाराष्ट्रद्रोह थांबवावा\", नाना पटोलेंची टीका - HW News Marathi", "raw_content": "\nआमच्या पत्रकारितेचे समर्थन करा\n“शिंदे-फडणवीसांनी हा महाराष्ट्रद्रोह थांबवावा”, नाना पटोलेंची टीका\n“शिंदे-फडणवीसांनी हा महाराष्ट्रद्रोह थांबवावा”, नाना पटोलेंची टीका\nमुंबई | महाराष्ट्रातील उद्योग धंदे, महत्वाच्या संस्था गुजरातला घेऊन जायच्या, मुंबई आणि महाराष्ट्राचे महत्व कमी करायचे. या ध्येयाने केंद्राने मोदी सरकार गेल्या आठ वर्षापासून काम करत आहे. राज्यात सत्ताबद्दलानंतर आलेले शिंदे फडणवीस सरकार हे तर गुजरातचे एजंट होऊन महाराष्ट्रातील उद्योग धंदे गुजरातला पाठवत आहे. एक दिवस हे सरकार मुंबई ही गुजरातला देऊन टाकतील. महाराष्ट्राचे नुकसान करून गुजरातचे हित जोपासणारे शिंदे फडणवीस महाराष्ट्रद्रोही आहेत हे स्पष्ट झाले आहे अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे.\nया संदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, महाराष्ट्र देशातील प्रथम क्रमांकाचे राज्य आहे. देशातील सर्वात जास्त मोठे उद्योग महाराष्ट्रात आहे. गुजरात महाराष्ट्राच्या मागे आहे याचे शल्य पंतप्रधान मोदींना आह��. त्यामुळेच त्यांनी पंतप्रधान झाल्यापासून महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प आणि संस्था गुजरातला हलवण्याचा सपाटा लावला आहे. दुर्देवाने यापूर्वीचे फडणवीस आणि आताचे ईडी या दोन्ही सरकारांनी महाराष्ट्राच्या हित डावलून मोदींच्या गुजरातच्या हिताला जास्त महत्व दिले आहे. फडणवीस सरकारच्या काळात मुंबईतील आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र, पालघर येथील प्रस्वातील मरीन अकादमी, मुंबईतील डायमंड बोर्स अशा अनेक महत्वाचे प्रकल्प गुजरातला गेले.\nमहाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात गुजरातला प्रकल्प जाणे थांबले होते. त्यामुळेच मोदी शाह यांनी ED चा वापर करून राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडून गुजरातच्या तालावर नाचणा-या कळसुत्री बाहुल्यांचे सरकार आणले आहे. या सरकारच्या काळात वेदांता फॉक्सकॉनचा २ लाख कोटी रूपयांचा प्रकल्प गुजरातमध्ये गेला. बल्क ड्रग पार्क प्रकल्पही राज्याबाहेर गेला. त्यानंतर आता टाटा एअरबसचा २२ हजार कोटी रूपयांचा प्रकल्पही गुजरातला गेला. राज्यात सरकार बदलल्यापासून तीन महिन्यात तीन मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेले आहेत. काही दिवसांपूर्वी टाटा एअरबसचा प्रकल्प राज्यात येणार म्हणून जाहीरपणे सांगणारे राज्याचे उद्योगमंत्री आता निर्लज्जपणे हा प्रकल्प मागील सरकारमुळे राज्याबाहेर गेला असे सांगत आहेत. उदय सामंत हे महाराष्ट्राचे उद्योगमंत्री आहेत की गुजरातचे असा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.\nTATA Airbus प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर Uday Samant यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत\nउध्दव ठाकरेंना वाटतं ‘मातोश्री’वरूनच लोकांची दु:ख कळतात चंद्रकांत पाटील यांचा टोला\nराज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत चिपळूण दौऱ्यावर असतांना महत्वपूर्ण घोषणा…\nअभिनेत्री उर्मिला मातोंडकर उद्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता, संजय राऊतांचा देखील या वृत्ताला दुजोरा\nमुख्यमंत्र्यांनी घरातून बाहेर पडण्याचा सल्ला देणाऱ्या मनसैनिकाला दादा भूसेंचे प्रत्युत्तर\nगडकोट व किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करणार\nनवाब मलिक यांचा जामीन अर्ज न्यायालयाने पुन्हा एकदा फेटाळला\nMangalprabhat Lodha यांनी शिवरायांवर केलेल्या वक्तव्यावर Bacchu Kadu यांचं महत्त्वाचं विधान\n“…मग कुणाचं तोंड बंद होतंय ते बघू”; आदित्य ठाकरेंना स��धीर मुनगंटीवारांचा टोला\n“सीमावाद प्रकरणी राज्य सरकारने हरीश साळवेंना बुक करावं”, अजित पवारांचा सल्ला\nआमच्या पत्रकारितेचे समर्थन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://tarunbharat.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%9F/", "date_download": "2022-11-30T22:56:53Z", "digest": "sha1:FFQVQF7EYXGTSWVZVF63Y7Z4W5RIECKZ", "length": 7390, "nlines": 134, "source_domain": "tarunbharat.com", "title": "राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा : सिद्धरामय्या – Tarun Bharat", "raw_content": "\nअन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय सहन करणे किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप आहे \nराज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा : सिद्धरामय्या\nराज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा : सिद्धरामय्या\nकर्नाटकातील ज्येष्ठ मंत्री के. एस. ईश्वरप्पा यांनी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्यावर राज्यपाल वजुभाई वाला यांना लिहिलेल्या पत्रात गंभीर आरोप केल्याच्या एक दिवसानंतर, विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली.\nदम्यान ज्येष्ठ मंत्री ईश्वरप्पा यांनी केलेले आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत. राज्यपालांनी यामध्ये हस्तक्षेप करावा, सरकार बरखास्त करावे आणि राष्ट्रपती राजवटीची (कर्नाटकात) शिफारस करावी, ”असं सिद्धरामय्या यांनी म्हटलं आहे.\nसिद्धरामय्या यांनी पाच पानांच्या पत्राला राज्यात “भाजपाच्या भ्रष्टाचार, नातलगवाद आणि अनियमिततेचे पुरावे” असे संबोधले. आजपर्यंत आम्ही हे बोलत होतो. आता त्यांच्याच पक्षाचे मंत्री बोलत आहेत. त्यामुळे याची दखल घेत राज्यपालांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करावी अशी मागणी केली आहे.\nरिक्षा व्यवसायिकांना एक वर्षांची फिटनेस मुदत द्या\nममता बॅनर्जींचा राज्यपालांना फोन; मतदानावेळी गडबड होत असल्याचा आरोप\nकोरोना पॉझिटिव्ह असूनही कुटुंबासोबत फिरणाऱ्या व्यक्तीला केलं रुग्णालयात दाखल\nकर्नाटकात पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत मोठी घट\nकर्नाटक: सोमवारी ६,४९५ नवीन रुग्णांची भर\nकर्नाटकमध्ये लस घेतलेल्या आणखी एका आरोग्य कर्मचाऱ्याचा मृत्यू\n…तर कठोर नियम जारी करा\nयेत्या सोमवारपासून किलबिलाट वाढणार\nगेहलोत-पायलट आले एका व्यासपीठावर\nरुद्रांक्ष पाटील मानांकन फेरीत दाखल\n30 वर्षांचे होण्याआधी हे नक्की करा\nभाजप मंत्र्याकडू��� शिंदेंच्या बंडाची शिवरायांच्या आग्य्रातील सुटकेशी तुलना\nपशुखाद्याच्या वाढत्या दराने अर्थकारणावर परिणाम\nपोर्तुगालही ‘नॉकआऊट’ फेरीत दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Sarivar_Sar", "date_download": "2022-12-01T00:58:39Z", "digest": "sha1:7CNBE2KFTXWBTWFLE7CHNKV7LMTIM6EF", "length": 3208, "nlines": 46, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "सरीवर सर | Sarivar Sar | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nदूरदूर नभपार डोंगराच्या माथ्यावर\nनिळेनिळे गारगार पावसाचे घरदार\nसरीवर सर.. सरीवर सर..\nतडातडा गार गारा गरागरा फिरे वारा\nमेघियाच्या ओंजळीत वीज थिजलेला पारा\nदूरवर रानभर नाचणारा निळा मोर\nसरीवर सर.. सरीवर सर..\nथेंबथेंब मोती ओला थरारत्या तनावर\nशहार्‍याचे रान आले एकाएका पानावर\nओल्याओल्या मातीतुन वीजवेडी मेघधून\nफिटताना ओले उन्ह झाले पुन्हा नवथर\nसरीवर सर.. सरीवर सर..\nउधळत गातगात पाय पुन्हा परसात\nमाती मऊ काळी साय, हुळहुळ पावलांत\nअसे नभ झरताना घरदार भरताना\nआले जल गेले जल झाले जल आरपार\nसरीवर सर.. सरीवर सर..\nअशा पावसात सये व्हावे तुझे येणेजाणे\nउमलते ओले रान, रान नव्हे मन तुझे\nजशी ओली हुरहुर थरारते रानभर\nतसे नाव तरारावे माझे तुझ्या मनभर \nसरीवर सर.. सरीवर सर..\nगीत - संदीप खरे\nसंगीत - संदीप खरे\nस्वर - संदीप खरे\nअल्बम - दिवस असे की....\nगीत प्रकार - कविता, ऋतू बरवा\nपरसू (परसदार) - घराच्या मागील खुली जागा.\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.sai.org.in/mr/notice", "date_download": "2022-11-30T23:20:58Z", "digest": "sha1:ONZ725JEXOAR2AAZBD7T5MD5M5UZSQ5Q", "length": 5329, "nlines": 113, "source_domain": "www.sai.org.in", "title": "Notice to Sai Devotees - Shri Saibaba Sansthan Trust, Shirdi", "raw_content": "\nसाई लीला मासिकाची सदस्यता\nHome » संस्थानविषयी » सूचना\n3 अनुकंपा प्रतीक्षा यादी Download\n5 मालमत्‍ता विभागास सल्‍लागार कंत्राटी पध्‍दतीने नेमणूक करणे आहे. 07/10/2022 Download\n7 प्रथा परंपरेप्रमाणे ग्रहणामुळे दैनंदिन कार्यक्रमात बदलाबाबत... 31/12/2022 Download\n8 श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी यांना महत्वाच्या प्रकल्पांचे शासनमान्य संस्थाकडून मुल्यांकन करुन घ्यावयाचे आहे 15/10/2022 Download\n10 शिल्‍लक दैनंदिनींचा संपूर्ण लॉट विक्री Download\nश्री साईबाबा संस्‍थानला आयकरात १७५ कोटी रुपये कर माफी\nमा.ना. श्री. एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री, महाराष्‍ट्र राज्‍य यांनी श्री साईबाबा समाधी चे दर्शन घेतले\nश्री साईबाबा संस���‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी मार्फत श्री साई दैनंदिनी व श्री साईबाबा दिनदर्शिका-२०२३ आज गुरुवार दि.१७/११/२०२२ रोजीचे शुभ मुहूर्तावर मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांचे शुभहस्‍ते प्र‍काशित करण्‍यात आले.\nपुर्वीप्रमाणे गुरुस्‍थान मंदिरास आरतीप्रसंगी प्रदक्षिणाकरीता खुले\nमाहिती अधिकार कायदा कलम- 4\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/author/bipinchandradhaparegmail-com/", "date_download": "2022-12-01T01:19:56Z", "digest": "sha1:GBPQ3M77ZV36M24KXSMADQ7P3KIHWZRP", "length": 7276, "nlines": 107, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "बिपिनचंद्र ढापरे | थिंक महाराष्ट्र", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nबिपीनचंद्र अनंत ढापरे यांची पंधरा पुस्तके प्रकाशित आहेत. ते वृत्तपत्रे व मासिकांत लेखन करतात. त्यांनी पुण्यनगरी वृत्तपत्रात आठ वर्षे ज्ञानगंगा हे सदर लिहिले. ढापरे यांनी दूरदर्शनवरील ‘केल्याने देशाटन’ व ‘नारळी पौर्णिमा’ या कार्यक्रमांचे पटकथालेखन केले. ते संजीवनी आरोग्य (त्रैमासिक) पत्रिकेचे संपादक आहेत. तसेच, ते विरार ‘कोकण मराठी साहित्य परिषदे’चे माजी अध्यक्ष आहेत. लेखकाचा दूरध्वनी 9637323129\nआगाशी – इतिहास-भूगोलाचे वरदान\nबिपिनचंद्र ढापरे - January 31, 2019 4\nनिर्मळ महात्म्यातील एकशेआठ तीर्थकुंडांपैकी एक म्हणजे आद्यनाशी; म्हणजेच आगाशी. ते गाव त्या तीर्थकुंडाभोवती वसले आहे. परशुरामाच्या दिव्य शौर्याची गाथा म्हणजे निर्मळ महात्म्य. त्यात एकशेआठ...\nकोळवणची महालक्ष्मी – आदिवासींचे सांस्कृतिक जीवन\nडहाणू हे ठाणे जिल्ह्यातील तालुक्याचे मुख्य ठिकाण असून पश्चिम रेल्वेच्या मुंबई-अहमदाबाद मार्गावर आहे. ते मुंबईपासून सव्वाशे किलोमीटर अंतरावर आहे. ते महत्त्वाचे वनसंपत्ती केंद्र आहे....\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आ��े. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://news18marathi.in/?p=1225", "date_download": "2022-11-30T23:43:47Z", "digest": "sha1:BLM6UJDH6W7M2KRIMJQ5CBDQLE6S7XCS", "length": 17657, "nlines": 195, "source_domain": "news18marathi.in", "title": "महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शेवगाव तालुकाध्यक्षपदी सचिन सातपुते यांची निवड – News 18 Marathi", "raw_content": "\nशिवभिषेक सोहळ्यास तमाम शिवप्रेमी यांनी उपस्थित राहावे —- विजयराव देशमुख\nप्राथमिक शिक्षक बँकेच्या राजकारणाची समिकरणे बदलणार -दिव्यांग कर्मचाऱ्यांचे मतदान ठरणार निर्णायक –\nवाघोली येथे डॉ सुधा कांकरिया यांच्या उपस्थितीत स्री जन्माच्या स्वागताची शपथ..\nवडार समाजाच्या वतीने सप्तशृंगी वनी देवी ते भवानी माता मंदिर शेवगावपायी ज्योत\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शेवगाव तालुकाध्यक्षपदी सचिन सातपुते यांची निवड\n” अपहरण झालेल्या तरूणाची शेवगाव पोलीसांनी चोवीस तासात केली सुटका “\nकोटा एक्सलन्स सेंटर चा विदयार्थी नीट व जेईई परीक्षेमध्ये तालुक्यात प्रथम..\nराष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी केली नंदिनी नदीची स्वच्छता\nकिरण साळवे यांना आदर्श अभियंता पुरस्कार प्रदान\nपत्रकार संरक्षण कायद्यासंदर्भात केंद्राशी बोलु – अण्णा हजारे\nHome/महाराष्ट्र/महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शेवगाव तालुकाध्यक्षपदी सचिन सातपुते यांची निवड\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शेवगाव तालुकाध्यक्षपदी सचिन सातपुते यांची निवड\nमुख्य संपादक श्री. लक्ष्मण मडके पाटील25/09/2022\nता,२५: महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शेवगाव तालुका अध्यक्षपदी पत्रकार सचिन सातपुते यांची बिनविरोध निवड करण्यात आली. शिर्डी येथे संपन्न झालेल्या पत्रकार संघाच्या जिल्हा पदाधिकारी व पत्रकारांच्या बैठकीमध्ये प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वास आरोटे यांनी सर्वानुमते निवड केली. निवडीनंतर जिल्हाध्यक्ष दत्ता पाचपुते, अनिल रहाणे यांच्या हस्ते सातपुते यांचा सत्कार करण्यात आला.\nसातपुते हे २००६ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून छायाचित्रकार व पत्रकार म्हणून त्यांनी विशेष लौकीक मिळवला आहे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून शेवगाव तालुक्यातील पत्रकारांचे केलेले संघटन व त्यामाध्यमातून राबवलेले विविध समाजोपयोगी उपक्रम याची दखल घेवून आरोटे यांनी ही निवड घोषीत केली. यावेळी निवड समितीचे अध्यक्ष सोमनाथ काळे, प्रदेश कार्यकारणी सदस्य नीलकंठ कराड, जिल्हा कार्याध्यक्ष सूर्यकांत नेटके, कैलास बुधवंत, रमेश चौधरी, अनिल कांबळे, जगन्नाथ गोसावी, संदीप देहाडराय महादेव दळे, याकुब शेख, अकबर सय्यद, कुंडलिक घुगे, रावसाहेब मरकड, जनार्धन लांडे, अलीम शेख, राजू घुगरे, रविंद्र उगलमुगले, गणेश देशपांडे, राजेंद्र पानकर, उध्दव देशमुख, बाळासाहेब खेडकर, विजयकुमार लढ्ढा, रावसाहेब निकाळजे, शाम पुरोहीत, अनिल खैरे, सुरेश बडे, कपील शेख, विजय धनवडे, सोमनाथ लोखंडे, युनूस शेख, दादा डोंगरे, रेवणनाथ नजन, इसाक शेख, नरहरी शहाणे, जयप्रकाश बागडे, लक्ष्मण मडके आदी उपस्थित होते.\nयावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून तालुक्यातील पत्रकारांच्या प्रश्न समजावून संघटन वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सातपुते यांनी सांगितले. या निवडीबद्दल सातपुते यांचा मराठा सेवा संघ, घाडगे अमृततूल्य, अखिल भारतीय सरपंच परीषद, जाणता राजा युवा ग्रुप, महाराष्ट्र अॅग्रो, साम्राज्य युवा ग्रुप, स्वाभिमानी शेतकरी संघटना व माध्यमिक शिक्षक संघटने कडून श्री सचिन सातपुते यांची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शेवगाव तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करताना निवृत्ती झाडे, राहुल ज्योतिक, गोरक्ष घोडसे आदींच्या वतीने सत्कार करण्यात आला.\nशेवगाव : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शेवगाव तालुका अध्यक्षपदी सचिन सातपुते यांची निवड झाल्यानंतर त्यांचा सत्कार करतांना प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वास आरोटे, जिल्हाध्यक्ष दत्ता पाचपुते व इतर मान्यवर\nबातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा\nमुख्य संपादक श्री. लक्ष्मण मडके पाटील25/09/2022\nमुख्य संपादक श्री. लक्ष्मण मडके पाटील\n\" अपहरण झालेल्या तरूणाची शेवगाव पोलीसांनी चोवीस तासात केली सुटका \"\nवडार समाजाच्या वतीने सप्तशृंगी वनी देवी ते भवानी माता मंदिर शेवगावपायी ज्योत\nशिवभिषेक सोहळ्यास तमाम शिव��्रेमी यांनी उपस्थित राहावे —- विजयराव देशमुख\nप्राथमिक शिक्षक बँकेच्या राजकारणाची समिकरणे बदलणार -दिव्यांग कर्मचाऱ्यांचे मतदान ठरणार निर्णायक –\nवडार समाजाच्या वतीने सप्तशृंगी वनी देवी ते भवानी माता मंदिर शेवगावपायी ज्योत\n” अपहरण झालेल्या तरूणाची शेवगाव पोलीसांनी चोवीस तासात केली सुटका “\n” अपहरण झालेल्या तरूणाची शेवगाव पोलीसांनी चोवीस तासात केली सुटका “\nदरोडयाच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद “\nकोटा एक्सलन्स सेंटर चा विदयार्थी नीट व जेईई परीक्षेमध्ये तालुक्यात प्रथम..\nशेवगाव नगरपरीषदेच्या १२ प्रभागाची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर\nराक्षीत दिव्यांगांना पाच टक्के निधी वाटप:- बाबासाहेब गडाख\nवडार समाज शेवगावतर्फे हर घर तिरंगा जनजागृती अभियान संपन्न\nशिवभिषेक सोहळ्यास तमाम शिवप्रेमी यांनी उपस्थित राहावे —- विजयराव देशमुख\nप्राथमिक शिक्षक बँकेच्या राजकारणाची समिकरणे बदलणार -दिव्यांग कर्मचाऱ्यांचे मतदान ठरणार निर्णायक –\nवाघोली येथे डॉ सुधा कांकरिया यांच्या उपस्थितीत स्री जन्माच्या स्वागताची शपथ..\nवडार समाजाच्या वतीने सप्तशृंगी वनी देवी ते भवानी माता मंदिर शेवगावपायी ज्योत\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शेवगाव तालुकाध्यक्षपदी सचिन सातपुते यांची निवड\nप्राथमिक शिक्षक बँकेच्या राजकारणाची समिकरणे बदलणार -दिव्यांग कर्मचाऱ्यांचे मतदान ठरणार निर्णायक –\nवाघोली येथे डॉ सुधा कांकरिया यांच्या उपस्थितीत स्री जन्माच्या स्वागताची शपथ..\nवडार समाजाच्या वतीने सप्तशृंगी वनी देवी ते भवानी माता मंदिर शेवगावपायी ज्योत\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शेवगाव तालुकाध्यक्षपदी सचिन सातपुते यांची निवड\nदरोडयाच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद “\nकोटा एक्सलन्स सेंटर चा विदयार्थी नीट व जेईई परीक्षेमध्ये तालुक्यात प्रथम..\nशेवगाव नगरपरीषदेच्या १२ प्रभागाची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर\nदरोडयाच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद “\nकोटा एक्सलन्स सेंटर चा विदयार्थी नीट व जेईई परीक्षेमध्ये तालुक्यात प्रथम..\nशेवगाव नगरपरीषदेच्या १२ प्रभागाची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर\nराक्षीत दिव्यांगांना पाच टक्के निधी वाटप:- बाबासाहेब गडाख\nवडार समाज शेवगावतर्फे हर घर तिरंगा जनजागृती अभियान संपन्न\nशिवभिषेक सोहळ्��ास तमाम शिवप्रेमी यांनी उपस्थित राहावे —- विजयराव देशमुख\nराक्षीत दिव्यांगांना पाच टक्के निधी वाटप:- बाबासाहेब गडाख\nशेवगाव नगरपरीषदेच्या १२ प्रभागाची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर\nचापडगाव शाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी\nजिजामाता माध्यमिक विद्यालय देवटाकळीच्या विद्यार्थ्यांची रॅलीतुन जनजागृती\nवडार समाज शेवगावतर्फे हर घर तिरंगा जनजागृती अभियान संपन्न\nबातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे\nबातमी देण्यासाठी येथे क्लिक करा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://kolaj.in/published_article.php?v=Information-of-child-sexual-abuse-and-posco-act%C2%A0BQ2579899", "date_download": "2022-11-30T23:18:33Z", "digest": "sha1:G2SRHERQPYTLPD6NPO2N4JWLZA6WHPLN", "length": 19633, "nlines": 120, "source_domain": "kolaj.in", "title": "आपण बाल दिन साजरा करतोय की बाल दीन?| Kolaj", "raw_content": "\nआपण बाल दिन साजरा करतोय की बाल दीन\nवाचन वेळ : ४ मिनिटं\n१४ नोव्हेंबर हा संपुर्ण देशात बाल दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या आसपासची मुलं खरचं सुरक्षित आहेत की नाही हे विचार करायला लावणारा हा काळ आहे. पॉक्सो कायद्याअंतर्गत नोंद झालेल्या तक्रारींवरून लहान मुलांचं फार मोठ्या प्रमाणावर लैंगिक शोषण होतं असं समोर आलंय. हे शोषण करणारी व्यक्ती ही बरेचदा घरातलीच व्यक्ती असते.\n१४ नोव्हेंबर म्हणजे बाल दिन. त्या निमित्तानं देशभरात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित होत असतात. या कार्यक्रमांतून साध्य काय होतं हा मात्र संशोधनाचा मुद्दा आहे. मुलांना सवलतीच्या दरात नाटक, सिनेमा दाखवून किंवा वस्तीतल्या मुलांना एखाद्या हॉटेलमधे जेवणासाठी नेऊन बरेच लोक त्याचा इव्हेंट बनवतात. आणि प्रसिद्धीसुद्धा मिळवतात. मुलांसाठी काही तरी रंगारंग कार्यक्रम आयोजित केला म्हणजे झाला का बाल दिन\nमुलांना असलेलं अभ्यासाचं दडपण, त्यांच्या दप्तराचं ओझं, शाळा आणि क्लासेसची दडपशाही या पलीकडे जाऊन विचार करण्याची ही वेळ आहे. या बाल दिनाच्या निमित्तानं मुलांच्या अडचणी समजून घेता आल्या पाहिजे. त्यांना योग्य पद्धतीनं समुपदेशन करता आलं पाहीजे.\nमुलांना कसल्या आल्या समस्या असं एखाद्याला वाटेल. ते तर मस्त, निरागस आयुष्य एन्जॉय करतात. पण मुलं खरच सुरक्षित आहेत\nफक्त अर्थिक सुरक्षेचा विचार करून चालणार नाही\nएखाद्याला वाटेल हा कसला प्रश्न आहे अर्थातच, प्रत्येक पालक आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या सुरक्षेची काळजी घेत असतो. त्यांना कपडे, चांगला आहार, अभ्यासाठी चांगल्या सोयी उपलब्ध करून देण्यासोबतच त्यांचं भविष्य सुरक्षित करण्यामागेही आपला कल असतो. पण आपल्या मुलाच्या आर्थिक सुरक्षेचा पावलोपावली विचार करणारे पालक एका महत्त्वाच्या सुरक्षेबाबत विचार करताना दिसत नाहीत.\nअर्थिक सुबत्ता असलेले आणि दोघेही कमावते असलेले आई बाबा मुलांना ‘बेस्ट’ डे केयरमधे घालतात. किंवा काही जणांना वाटत असतं आमचं मूल मोठ्या शाळेत जातं, त्यामूळे चिंता नाही. शिवाय घरी काळजी घ्यायला आजी आजोबा, आत्या, काकू, मावशी यांच्यापैकी कुणीतरी किंवा घरकाम करणाऱ्या मावशी वैगरे आहेतच.\nपण खरंतर, या सगळ्या पालकांना डोळे आणि मेंदू उघडा ठेवून आजूबाजूला बघायची गरज आहे. त्यांनी स्वतःला एकच प्रश्न विचारावा. बाल शोषणाबद्दल आपल्याला साधारण किती माहिती आहे\nहेही वाचा : राष्ट्रपती राजवट हे राजकीय पक्षांचं नाही तर राज्यपालांचं अपयश\nबाल लैंगिक शोषणाच्या १७ हजार तक्रारी\n‘चाइल्ड अब्यूज’ म्हटलं की लोकांच्या डोक्यात येतं ते बाल कामगार आणि त्यांची होणारी पिळवणूक किंवा त्यांना होणारा मानसिक त्रास. पण हे इतकं मर्यादित नाहीय. कारण वास्तव हे त्यापेक्षा कितीतरी विदारक, विचित्र आणि काही बाबतीत किळसवाणं आहे. ज्याची सामान्य माणूस कल्पनाही करणार नाही.\nपॉक्सो म्हणजेच प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स या कायद्याबाबत लोकांना फारशी माहिती नाही. जून २०१२ मधे हा कायदा अस्तित्वात आला तेव्हापासून आतापर्यंत लाखो केसेस दाखल झाल्यात. २०१८ या एका वर्षात महाराष्ट्रात १७३३८ केसेस पेंडींग आहेत.\nकोणी म्हणेल गेल्या कित्येक वर्षांत कोर्टात अशा कितीतरी केसेस पेंडीग आहेत त्यात या १७३८८ आल्या तर काय वेगळं काय पण या केसेस काय आहेत आणि लहान मुले कोणत्या पद्धतीनं अर्थिक शोषणाला बळी पडतात, हे आपण समजून घेतलं पाहिजे.\nओळखीतली व्यक्तीच असते गुन्हेगार\nकायद्यानं केलेली लहान मुलांची व्याख्या म्हणजे अठरा वर्षाच्या आतील कुणीही. पॉक्सो कायद्याअंतर्गत नोंदवल्या गेलेल्या जास्तीत जास्त केसेसमधे बळी पडलेली मुलं ही चार ते चौदा वर्ष वयोगटातली आहेत. या वयात मुलं अज्ञान असतात. ती नेमकेपणानं व्यक्त होऊ शकत नाहीत. आणि याचाच फायदा गुन्हेगार घेतात. म्हणजे एखाद्या चार वर्षाच्या मुलीचा किवा मुलाचा लैंगिक छळ होत���य हे त्याला किंवा तिला कळणार कसं आणि नेमकं काय झालंय किंवा होतंय ते कसं सांगणार ही मुलं\nपॉस्को कायद्याअंतर्गत दिसणारी ही आकडेवारी फार छोटी वाटत असली तरी या फक्त बाहेर आलेल्या, नोंदवल्या गेलेल्या केसेस आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यापेक्षा कितीतरी अधिक केसेस या पोलिसांकडे येतच नाही. आता काही सुज्ञ पालक विचार करतील की या सगळ्याचा आमच्याशी नेमका संबंध तरी काय आमची मुलं घरी अगदी सुरक्षित आहेत. त्यांच्यासाठी आणखी एक धक्कादायक गोष्ट सांगणं गरजेचंय.\nहेही वाचा : …म्हणून आजच्या पिढीनं शेषन यांचा आदर्श समोर ठेवला पाहिजे\nती गोष्ट अशी की, पोलिस स्टेशनमधे दाखल करण्यात आलेल्या या तक्रारींपैकी जास्तीत जास्त तक्रारींमधे गुन्हेगार ही परिचयाची व्यक्ती, नातेवाईक आणि काही ठिकाणी तर घरातलीच व्यक्ती होती. जे लोक तक्रार दाखल करत नाहीत अशा केसेसमधे तर गुन्हेगार ही घरातलीच, जवळची व्यक्ती असण्याची हमखास शक्यता असते. आणि त्यामुळेच घराची अब्रू, लोक काय म्हणतील अशा एक ना अनेक पोचट कारणांमुळे गुन्हे दाखल होत नाहीत. गुन्हेगार उजळ माथ्यानं समाजात वावरत असतात.\nमोठ्यांचा आदर करायचा म्हणून मुलं गप्प बसतात\nआपण सगळेच मुलांना फार गृहीत धरतो. त्यांना काय कळतंय लहान आहेत अजून. या एका लेबल खाली आपण सरळ सरळ त्यांचं विचार स्वातंत्र्य आणि व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य दडपून टाकतो. काही नाती ही निव्वळ प्रेम आणि आदर करण्यासाठीच असतात, असं आपण मुलांना शिकवतो. आजी-आजोबा, काका-काकू, मामा-मामी, मावशी, आत्या यांचा नेहमी आदर करायचा आणि करायचा म्हणजे करायचाच.\nअशा नातेवाईकांच्या बाबतीत मुलांनी काही उलटसुलट बोलायचा प्रयत्न केलाच तरी आपण मुलांना गप्प बसवतो. मुलांचा कोंडमारा होतो. त्यांच्यावर विश्वास ठेवणारं कुणीच नसतं. निव्वळ भितीपोटी ही मुलं अत्याचार सहन करत राहतात. मुलांच्या बाबतीत असं अमानवी कृत्य करणारी व्यक्ती चांगला माणुस असूच शकत नाही. ही एक प्रवृत्ती आहे. आणि ती कुणाच्याही रुपात असू शकते अगदी बापाच्यासुद्धा\nयात काही अतिशयोक्ती नाही. वर्तमानपत्र उघडून बघा. अशा कित्येक बातम्या रोज छापुन येतात. आपण त्याकडे कानाडोळा करतो कारण ती बातमी आपल्याला रिलेट होणारी वाटत नाही. पण वास्तव आहे की त्या बातमीतील पात्र वेगवेगळया नावांचे आणि नात्यांचे मुखवटे घालून आपल्या आजुबाजुला वावरत असतात.\nया बाल दिनाच्या निमित्तानं आपल्या मुलांशी मोकळा संवाद साधा. कदाचित बर्‍याच मुखवट्याच्या आड लपलेले खरे चेहरे समोर येतील. आपल्या मुलांवर विश्वास ठेवा त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहा. तो खरा बाल दिन\nयासर अराफात : एका वादळाची शोकांतिका\n...आणि तरीही सरदारजींवरचे जोक बंद होत नाहीत\nमुख्यमंत्री कोणः राज्यपाल फक्त घोड्याला विहिरीपर्यंत नेऊ शकता\nशिवसेनेची संधी हुकल्याने हा असेल सत्तेचा सगळ्यात सोप्पा फॉर्म्युला\nशिवरायांचा पराक्रम, माफीवीरांची फलटण\nशिवरायांचा पराक्रम, माफीवीरांची फलटण\nलिपी ऐसी ही प्रभावी, माझ्या भाषेचे वाहन\nलिपी ऐसी ही प्रभावी, माझ्या भाषेचे वाहन\nकामाख्यातली योनीपूजा आणि सत्तेचं गणित\nकामाख्यातली योनीपूजा आणि सत्तेचं गणित\nकॉप २७ : फंड उभारून निसर्गाचा 'लॉस अँड डॅमेज' थांबेल\nकॉप २७ : फंड उभारून निसर्गाचा 'लॉस अँड डॅमेज' थांबेल\nमीडिया, शेतकरी आणि भारत जोडो यात्रा - १\nमीडिया, शेतकरी आणि भारत जोडो यात्रा - १\nगुजरातचे निकाल इतके महत्त्वाचे का ठरतायत\nगुजरातचे निकाल इतके महत्त्वाचे का ठरतायत\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरचं 'नाटक' थांबायला हवं\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरचं 'नाटक' थांबायला हवं\nगोवर भारतात पुन्हा का परततोय\nगोवर भारतात पुन्हा का परततोय\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/18741", "date_download": "2022-11-30T23:43:36Z", "digest": "sha1:V3CSBZ7GE3EO3XRSBQ56R4SH4S3E3EB4", "length": 17004, "nlines": 273, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "स्वराज्य फाउंडेशन आलापल्ली च्या पुढाकाराने रक्ताचा पुरवठा.. गर्भवती महिलेस मिळाले दुर्मिळ ‘O’ निगेटिव रक्तगट | India Dastak News Tv", "raw_content": "\nHome Breaking News स्वराज्य फाउंडेशन आलापल्ली च्या पुढाकाराने रक्ताचा पुरवठा.. गर्भवती महिलेस मिळाले दुर्मि��...\nस्वराज्य फाउंडेशन आलापल्ली च्या पुढाकाराने रक्ताचा पुरवठा.. गर्भवती महिलेस मिळाले दुर्मिळ ‘O’ निगेटिव रक्तगट\nअहेरी: तालुक्यातील चीना वट्रा या गावातील यशोदा पुलूरवार या महिलेला अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात प्रसुती करण्याकरीता दाखल करण्यात आले. मात्र या गर्भवती महिलेची प्रकृती प्रसूतीकरीता स्थिर नव्हती. त्यांना रक्ताची नितांत गरज आहे असे तेथील डॉक्टरनी सल्ला दिला.परंतु त्यांना लागणारे रक्तगट हे अत्यंत दुर्मिळ रक्तगट होते.\nओ निगेटिव्ह रक्तगट सहजरित्या मिळणे कठीण होते. दुर्मिळ रक्तगट मिळत नसल्याने ती अक्षरशः मृत्यूच्या दारात पोहचली होती. परिवारातील सदस्यानी अनेक प्रयत्न केले मात्र त्यांना रक्तदाता मिळाले नाही. याविषयी माहिती परिसरातील लोकांनी स्वराज्य फाउंडेशनला दिले व गर्भवती महिलेला रक्ताची गरज आहे हे ऐकल्यावर स्वराज्य फाउंडेशननी हा विषय गांभीर्याने घेऊन लगेच सोशल मीडिया व प्रत्यक्षात भेटी घेऊन रक्तदाता शोधायला सुरवात केले.\nकाही वेळातच त्यांचा प्रयत्नांना यश आले व दुर्मिड रक्तगट असलेले राज गौरकर (वेंकटापूर) रक्तदाता देवाच्या रुपात मिळाले. लगेच रक्तदात्याला सोबत घेऊन स्वराज्य फाउंडेशनचे सदस्य उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथे गेले. स्वराज्य फाउंडेशन व ऐनसिसी ग्रुपचे पुलूरवार परिवाराने विशेष आभार मानले असेच सहकार्य नेहमी करत राहण्याकरिता आशीर्वाद दिले…\nPrevious articleडिजिटल मीडिया असोसिएशन तर्फे नवनियुक्त पोलिस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी यांचा सत्कार…\nNext articleचेकबापूर येथील बुद्ध विहाराच्या सौंदर्यकरणासाठी माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्याकडे 15 लक्ष रुपयाची मागणी…\nसुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762\nराज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, आमदार श्री. विजय वडेट्टीवार यांचा दि. २७ नोव्हेंबर २०२२ रोजीचा दौरा कार्यक्रम…\n*राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते तथा आमदार श्री. विजय वडेट्टीवार यांचा* *दि. २७ नोव्हेंबर २०२२ रोजीचा दौरा कार्यक्रम....* *रविवार दि. २७ नोव्हेंबर २०२२* *सकाळी १०:३०...\nजिल्हा महिला काँग्रेसचे रामदेव बाबा विरुद्ध जोडे मारो आंदोलन\nचंद्रपूर: तुम्ही साडी नेसल्यावर, सलवार सूट परिधान केल्यावर चांगले दिसता आणि काही नाही परिधान केल्यावरही चांगले दिसता असे महिलांना उद्देशून जे अप्पतीजनक विधान योगगुरू...\nचंद्रपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी कार्यालयात पीक विमा कक्ष स्थापन\nपीक विम्याचा लाभ मिळाला नसलेल्या शेतकऱ्यांना चंद्रपूर जिल्हा काँग्रेस ग्रामीण अध्यक्ष प्रकाश देवतळे यांचे जाहीर आवाहन चंद्रपूर: राज्यातील शेतकरी मोठ्या संकटातून जात आहे. अतिवृष्टी आणि...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nप्रितम गग्गुरी(उपसंपादक) आष्टी:- दिनांक २८ नोव्हेंबर रोजी श्री छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्था आष्टी तर्फे आयोजित द्वितीय विदर्भ स्तरीय आमंत्रित कराटे स्पर्धा आष्टी येथे आयोजित...\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना आवाहन…\nनागपूर -भारतीय संविधानाला अभिप्रेत लोकशाही गणराज्य घडविण्यासाठी देशातील शेवटच्या वंचित समूहापर्यंत पोहोचून त्यांच्या वेदनेशी आपुलकीचे व माणुसकीचे नाते जोडावे लागेल. तेव्हा कुठे वंचित, शोषित,...\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद – अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी…\nसावली: गेल्या अनेक वर्षापासून गायरान जागेवर पिढ्यानपिढ्या पक्की घरे बांधून वास्तव्यास असलेल्या तसेच महसूल जमिनिवर अतिक्रमणं धारकांना अतिक्रमणं हटविण्याबाबत शासनाकडून नोटीस बजावण्यात आल्या. यामुळें...\nसिद्धार्थ पंच मंडळ, चंद्रपूर तर्फे भोजनदान..\nचंद्रपूर: मंडळवार, दि. 29 नोव्हेंबर 2022 ला धम्मनगरी चंद्रपुरात अनमोल बुद्ध धातूंची प्रतिष्ठाना धमकीर्ती विहारात करण्यात आली. या शुभप्रसंगी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी सिद्धार्थ पंच...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना...\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद...\nमैत्रिणी सोबत जंगलात जाणं बेतले जीवावर; वाघाचा हल्ल्यात तरुण ठार\nब्रेकिंग न्यूज: आष्टी पुलावरून ट्रक उलटला; दोन ठार,एक जखमी…\nअखेर येनापूरच्या ‘त्या’युवकांविरुद्ध ऍट्रासिटी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल.. दिक्षा...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना आवाहन…\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद – अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी…\nसिद्धार्थ पंच मंडळ, चंद्रपूर तर्फे भोजनदान..\nबार्टी प्रादेशिक कार्यालयात मदत केंद्र सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.indiadastaknewstv.com/post/9897", "date_download": "2022-12-01T00:25:58Z", "digest": "sha1:C4OQSNPOH6YD76LUJ5XOROK4COBXEWKM", "length": 16393, "nlines": 271, "source_domain": "www.indiadastaknewstv.com", "title": "आता हेच बाकी होत! नागपूर मेट्रोत प्री-वेडिंग, वाढदिवस झाले साजरे अन आता जुगारही… | India Dastak News Tv", "raw_content": "\nHome नागपूर आता हेच बाकी होत नागपूर मेट्रोत प्री-वेडिंग, वाढदिवस झाले साजरे अन आता...\nआता हेच बाकी होत नागपूर मेट्रोत प्री-वेडिंग, वाढदिवस झाले साजरे अन आता जुगारही…\nनागपूर: नागपूर मेट्रो सुरू झाली तेव्हापासून काही ना काही वादात घेरली जात आली आहे. कधी भ्रष्ट्राचाराचे आरोप, तर कधी सुरक्षा रक्षकांचे वेतन देण्यावरून मेट्रोचे वाद पुढे आले आहेत. आता मेट्रो चर्चेत आली आहे ती वेगळ्याच कारणाने. नागपुरातील एका व्यक्तिचा बुधवारी वाढदिवस होता. तो मेट्रोमध्ये साजरा करण्यात आला. पण यावेळी मेट्रोमध्ये काही जण जुगार खेळताना आढळले.\nसायंकाळी ६ वाजता बर्डी ते लोकसेवानगर या प्रवासासाठी मेट्रो बुक करण्यात आली होती. वाढदिवसाचा कार्यक्रम धुमधडाक्यात साजरा केला जात होता. केक कापला जात होता, गाणे, नाच सुरू होते. मात्र, त्याचवेळी दुसरीकडे काही जण जुगार खेळत होते. मेट्रोमध्ये सुरक्षा रक्षक असूनसुद्धा त्यांना कुणीही टोकलं नाही. त्यामुळे मेट्रोमध्ये कुठलाही कार्यक्रम करताना हे सर्व ‘परमीसीबल’आहे का, असा प्रश्‍न उपस्थित होतो. एखादा कार्यक्रम साजरा करण्यासाठी मेट्रो बुक करायची आणि मग रेल्वेत वाट्टेल ते करायचे, असाच संदेश गेल्या काही दिवसांमध्ये नागपुरात प्रसारित होतो आहे.\nPrevious articleधारधार शस्त्राने गळा चिरुन एका 30 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या…\nNext articleगडचिरोली जिल्ह्यातील विषारी दारू प्रकरणी दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावे-आमदार डॉ देवराव होळी\nसुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना आवाहन…\nनागपूर -भारतीय संविधानाला अभिप्रेत लोकशाही गणराज्य घडविण्यासाठी देशातील शेवटच्या वंचित समूहापर्यंत पोहोचून त्यांच्या वेदनेशी आपुलकीचे व माणुसकीचे नाते जोडावे लागेल. तेव्हा कुठे वंचित, शोषित,...\nबार्टी प्रादेशिक कार्यालयात मदत केंद्र सुरु\nदिनेश मंडपे कार्यकारी संपादक नागपुर: डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी प्रादेशिक कार्यालय नागपूर येथे मा. धम्मज्योती गजभिये,महासंचालक,बार्टी,पुणे यांच्या संकल्पनेतून विद्यार्थी व नागरिकांसाठी मदत केंद्राची सुरुवात...\nसंविधान दिन चिरायू हो – नागपूरातील नागरिकांचा गगनभेदी जयघोष…संविधानाच्या जागरासाठी हजारोंच्या सहभागाने ‘वाॅक फाॅर संविधान’*\nनागपूर -भारताचे संविधान आम्ही भारताच्या लोकांनी दि. 26 नोव्हेंबर 1949 रोजी अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण केले. हा दिवस संपूर्ण देशभर 'सविधान...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nप्रितम गग्गुरी(उपसंपादक) आष्टी:- दिनांक २८ नोव्हेंबर रोजी श्री छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्था आष्टी तर्फे आयोजित द्वितीय विदर्भ स्तरीय आमंत्रित कराटे स्पर्धा आष्टी येथे आयोजित...\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना आवाहन…\nनागपूर -भारतीय संविधानाला अभिप्रेत लोकशाही गणराज्य घडविण्यासाठी देशातील शेवटच्या वंचित समूहापर्यंत पोहोचून त्यांच्या वेदनेशी आपुलकीचे व माणुसकीचे नाते जोडावे लागेल. तेव्हा कुठे वंचित, शोषित,...\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद – अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी…\nसावली: गेल्या अनेक वर्षापासून गायरान जागेवर पिढ्यानपिढ्या पक्की घरे बांधून वास्तव्यास असलेल्या तसेच महसूल जमिनिवर अतिक्रमणं धारकांना अतिक्रमणं हटविण्याबाबत शासनाकडून नोटीस बजावण्यात आल्या. यामुळें...\nसिद्धार्थ पंच मंडळ, चंद्रपूर तर्फे भोजनदान..\nचंद्रपूर: मंडळवार, दि. 29 नोव्हेंबर 2022 ला धम्मनगरी चंद्रपुरात अनमोल बुद्ध धातूंची प्रतिष्ठाना धमकीर्ती विहारात करण्यात आली. या शुभप्रसंगी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी सिद्धार्थ पंच...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना...\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद...\nमैत्रिणी सोबत जंगलात जाणं बेतले जीवावर; वाघाचा हल्ल्यात तरुण ठार\nब्रेकिंग न्यूज: आष्टी पुलावरून ट्रक उलटला; दोन ठार,एक जखमी…\nअखेर येनापूरच्या ‘त्या’युवकांविरुद्ध ऍट्रासिटी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल.. दिक्षा...\nआष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार\nवंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना आवाहन…\nसावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद – अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी…\nसिद्धार्थ पंच मंडळ, चंद्रपूर तर्फे भोजनदान..\nबार्टी प्रादेशिक कार्यालयात मदत केंद्र सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/health-tips-easy-home-remedies-for-dry-cough-for-wather-cange-tp-567970.html", "date_download": "2022-11-30T23:00:45Z", "digest": "sha1:S7ZARQSMD6G4GYZCDHCGJ6AF6P5FAL42", "length": 9518, "nlines": 114, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Dry Cough: कोरड्या खोकल्याचा त्रास विसरा, हे 6 घरगुती उपाय करतील मदत – News18 लोकमत", "raw_content": "\nमराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /\nDry Cough: कोरड्या खोकल्याचा त्रास विसरा, हे 6 घरगुती उपाय करतील मदत\nDry Cough: कोरड्या खोकल्याचा त्रास विसरा, हे 6 घरगुती उपाय करतील मदत\nकच्च्या दुधामध्ये अनेक बॅक्टेरिया देखील असतात. ज्यामुळे टीबी किंवा काही प्राणघातक आजार होऊ शकतात.\nवातावरण बदलाने कोरडा खोकला (Dry Cough) झाला असेल तर, घरगुती उपायांनीही (Home Remedies) उपयोग होतो.\nकाय असते गुड क्वालिटी स्लिप हे संकेत सांगतील कशी आहे तुमची झोप\n'ही' तुळस घरात लावण्यास असते मनाई; जाणून घ्या या मागचे कारण\nभारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी दर्शन घेतलेल्या मंदिराचं काय आहे वेगळेपण\nगरमागरम पोळीवर तूप लावून खायला आवडते, पण हे कॉम्बिनेशन आपल्यासाठी हेल्दी आहे का\nनवी दिल्ली, 20 जून: वातावरण बदलंल (Climate change) तर सर्दी,खोकला होतोच. पण, जर खोकला बरेच दिवस र��हीला तर मात्र खूप त्रास होतो. बदलत्या हवामानात आणि पावसाळ्यात तर, कोरडा खोकला (Dry Cough) झाल्याने खूप त्रास होतो. कोरड्या खोकल्यामुळे शरीर कमजोर होतं, घसा-छातीत दुखतं आणि इतरांनाही त्रास होतो. कोरोनाच्या (Corona) काळात, खोकल्यामुळे संसर्ग (Infection) होण्याची भीती आहे. शक्यतो साध्या उपचाराने खोकला बरा होतो.पण, काहीवेळा बराच काळ त्रास रहतो. कोरड्या खोकल्याचा त्रास होत असेल तर, काही घरगुती उपचारांनीही (Home Remedies) फायदा होतो.\nकोरड्या खोकल्याचा त्रास होत असेल तर, पिंपळाची गाठी उपयोगी येईल. पिंपळाची गाठ बारीक करून त्यात 1 चमचा मध घालून नियमित घ्यावी. यामुळे कोरड्या खोकल्यात आराम मिळेल.\n(हे वाचा- रोज खा Mood चांगला करणारे हे 11 हेल्दी फूड; तणाव वाढणार नाही आणि उत्साही राहाल)\nकोरड्या खोकल्याच्या त्रासात मध आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकतं. मध अनेक औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. त्यातील अँटीऑक्सिडंट खोकल्यासारख्या समस्या दूर करण्यात उपयुक्त आहेत. याशिवाय घशातील खवखव कमी करण्यातही मध उपयोगी ठरू शकतं. कोरडा खोकला झाला असेल तर, दिवसातून दोनदा हर्बल टी किंवा लिंबू पाण्यात 2 चमचे मध मिसळून प्यावा.\nकोमट पाण्यात मीठ मिसळून गुळण्या केल्याने खोकल्यात घशाला आराम मिळतो. याशिवाय मिठाच्या पाण्याने फुफ्फुसात जमा होणारा कफ कमी होते. यासाठी, एक कप कोमट पाण्यात पाव चमचा मीठ मिसळा. दिवसातून बर्‍याच वेळा गुळण्या केल्या तरी चालेल.\n(हे वाचा- Fathers Day:पन्नाशीनंतर हार्ट अटॅक,कॅन्सरचा धोका;वाढत्या वयानुसार वडिलांच्या आरो)\nआल्यामध्ये अनेक औषधी गुण असतात. याने खोकल्यातही आराम मिळतो. काळी मिरी आणि आल्याचा चहा पिल्याने खोकला बरा होतो. मात्र याचा वापर कमी प्रमाणात करावा.\nखोकला बरा करायचा असेल तर, नारळाच्या तेलात नीलगिरीच्या तेलाचे काही थेंब मिसळा आणि छातीवर मॉलिश करा. गरम पाण्यात नीलगिरीच्या तेलाचे थेंब घालून वाफही घेता येते. यामुळे श्वासोच्छ्वास घेण्याच त्रास होणार नाही.\n(हे वाचा- तुम्हालाही आहे हेअरबॅण्ड मनगटावर बांधायची सवय\nघश्यातली जळजळ आणि वेदना दूर करण्यात पेपमिन्टची मदत होऊ शकते. यासाठी दिवसातून 2 ते 3 वेळा पेपरमिन्टचा चहा प्या.\nमराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://online33post.com/rashifal/%E0%A5%A9-%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%9C-%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2022-11-30T23:02:37Z", "digest": "sha1:GA2QC6CMGHF2ICDCDEGXYGG4CF7NKUDN", "length": 16676, "nlines": 116, "source_domain": "online33post.com", "title": "३ फेब्रुवारी बुधवार, आज या राशीच्या व्यक्तींनी वाहने सांभाळून चालवावी, जाणून घ्या आजचे संपूर्ण रशिफळ ! - Online 33 Post", "raw_content": "\n३ फेब्रुवारी बुधवार, आज या राशीच्या व्यक्तींनी वाहने सांभाळून चालवावी, जाणून घ्या आजचे संपूर्ण रशिफळ \n३ फेब्रुवारी बुधवार, आज या राशीच्या व्यक्तींनी वाहने सांभाळून चालवावी, जाणून घ्या आजचे संपूर्ण रशिफळ \nFebruary 2, 2021 February 2, 2021 Xyax NewsLeave a Comment on ३ फेब्रुवारी बुधवार, आज या राशीच्या व्यक्तींनी वाहने सांभाळून चालवावी, जाणून घ्या आजचे संपूर्ण रशिफळ \n३ फेब्रुवारी बुधवार, आज या राशीच्या व्यक्तींनी वाहने सांभाळून चालवावी, जाणून घ्या आजचे संपूर्ण रशिफळ \nमेष :- आज आपले बैधिक कार्य संपन्न होताना दिसत आहेत. आज शेर बाजार पासून दूर राहण्यास आपल्या ग्रहांची स्थिती सांगत आहे. जोखीम असलेल्या कामात हात टाकणे नुकसान कारक ठरवू शकते.आज सहलीला जाण्याचे योग होऊ शकतात.\nउपाय :- श्री. गणेश्यांना 7 वेलची ओम गणं गणपतये नमः चे उच्चारण करत अर्पित करावी.\nशुभ रंग :- हिरवा\nशुभ अंक :- ९\nवृषभ :- कुठे बाहेर फिरण्यासाठी गेले असता आज मौल्यवान वास्तू सांभाळण्याची आवश्यकता आहे. आज सामाजिक प्रतिष्टेत कमी येऊ शकते. एखाद्या व्यक्ती जवळ वाद-विवाद होऊ शकतात त्या पासून सावध रहा.\nएखाद्या जुना शारीरिक विकार परत उद्भवू शकतो.घरात अतिथी येण्याची शक्यता आहे.\nउपाय :- ओम गणं गणपतये नमः या मंत्राचा 2 जाप माळा कराव्या.\nशुभ अंक :- २\nमिथुन :- आज मन आनंदाने प्रफुल्लित असणार आहे. आज कामानिमित्त प्रवास होऊ शकतो.उच्च व बौद्धिक स्वरूपात आज मानव सन्मान मिळू शकतो. प्रशासकीय व जमीन खरेदी करण्या संबंधित कामात आज सावधान राहण्याची आवश्यकta आहे.दुसऱ्यांच्या ममता हस्तक्षेप करण्याचे टाळावे.\nउपाय :- दिवस शुभ करण्या करिता श्री.गणेश चालीसा चा पाठ करावा.\nशुभ रंग :- निळा\nशुभ अंक :- ३\nकर्क :- आज आपल्या घरात अतिथीचें आगमन होऊ शकते. आजचा दिवस कोणतेही नवीन कार्य हाथी घेण्या करिता शुभ आहे. आज सुख समाचार मिळू शकतो. व्हाळारात उन्नती होऊ शकते. आज मोठ्या समसयेवार आपण विजय मिळवीणार आहात.\nउपाय :- दुर्गा सप्त शती च अर्गला स्रोत्राचे पठण करावे.\nशुभ रंग :- पांढरा\nसिंघ :- आज आपल्याला भेटवस्तू / उपहार मिळू शकतात.व्यापार व व्यवसाय आज ठीक व सामान्य स्वरूपाचा असनार आहे.आज धनलाभ होऊ शकतो.\nजीवनसाथी सोबत आज संबंध अधिक माढू होऊ शकतात. गर्वाची भावना मनात आणू नका.\nउपाय :- आजच्या दिवसाला शुभ व प्रभावी बनविन्या करिता दुर्गा सप्तसती चा तृतीय अध्ययचा पाठ करावा.\nशुभ रंग :- नारंगी\nशुभ अंक :- १\nकन्या :- बेरोजगार व्यतिना आज रोजगार प्राप्त होऊ शकतो. व्यापारत अचानक नफा होण्याची शक्यता आहे.\nनौकरी साठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीना आज नौकरी मिळू शकते.आज वैवाहिक जीवन सुखद असणार आहे. राजनैतिक व सामाजिक कार्यात आज विजय मिळू शकतो. कोणत्याही कार्यात घाई करणे टाळा\nउपाय :- गणपती स्रोत्राचा पाठ करावा.\nशुभ रंग :- हिरवा\nशुभ अंक :- ९\nतुला :- आज आपल्याला एक एक पाऊल सांभाळून टाकण्याची आवश्यकta आहे. आपल्या वाणीतून कोणाचे मन दुखावले जाऊ नये याची काळजी घेतली गेली पाहिजे. कामात घाई केल्याने काम अपूर्ण राहू शकते. दिलेले धन आज परत मिळणार आहे. आळस सोडून आपले कार्य योग्य वेळेवर करणे आवश्यक आहे.दुसऱ्यांची मदत करून आज मनात एक सुखद भावना असणार आहे.\nउपाय :- गोड विळ्याच पान श्री. गणेशाणा अर्पित करावे.वयस्कर व महारोग असलेल्या व्यक्तींची सेवा आपल्या हातून आज झाली पाहिजे.\nशुभ रंग :- जांभळा\nशुभ अंक :- ७\nवृश्चिक :- आज नवीन योजना तयार होऊ शकतात. आपल्या कार्यपद्धतीत चांगले बदल होऊ शकतात. आपल्या वडिलांचे स्वस्थ संबंधी काळजी जनवू शकते.\nआपल्या वेळेचा योग्य तो वापर केला पाहिजे.आज क्षत्रू तुमच्या पासून पराजित होणार आहेत.\nउपाय :- ओम बुम बुध्दाय नमः या मात्राचा १०८ वेळा जाप करावा. पक्ष्याना बाजरी खाण्यासाठी टाकावी.\nशुभ रंग :- फिकट हिरवा /लेमन\nधनु :- आज देव दर्शन घडणार आहे. धार्मिक यात्रा देखील होऊ शकते. आज थांबलेले कार्य पुन्हा सुरु होऊन पूर्ण दवखील होतील. आज विचार पूर्वक पैसा खर्च केला गेला पाहिजे.व्यापारी वर्गाला लाभ होणार आहे.\nउपाय :- विष्णू सहस्त्र नाम चा पाठ करावा.\nशुभ रंग :- पिवळा\nशुभ अंक :- ३\nमकर :- आज कार्य स्थळी आपली प्रशंशा होऊ शकते असे आज आपले ग्रह सांगत आहेत. आपल्या संततीच्याअडती मुळे आज आपला आत्मविश्वास वाढणार आहे. आज घरातील वातावरण चिंताजनक व त्रासलेलं दिसून येणार आहे. आज आपण चोरी होण्या पा���ून सावध राहिले पाहिजे.क्षत्रू पासून सावध राहणे अवश्यक आहे.\nउपाय:- नारायण कवच चा पाठ करावा. व वाहन सावधानीने चालवावे.\nशुभ रंग :- निळा\nशुभ अंक :- ४\nकुंभ :- वरिष्ठ व्यतिची आज आपल्याला मदत होणार आहे. मतात प्रसंनतेचे वातावन राहील.आज आपण नियोजन केलेले कार्य वेळेवर पूर्ण होतील. संपत्ती विषयक कार्यत आज सावधान राहणे आवश्यक आहे. वाईट संगती मुळे होऊ शकते नुकसान. अविवाहित व्यक्ती साठी विवाह प्रस्ताव येऊ शकतो.\nउपाय :- गणेश चालीसाचा पाठ करावा. गोड विळ्याचे पण श्री गणेशाणा अर्पित करावे.\nशुभ रंग :- हिरवा\nशुभ अंक :- २\nमिन :- आज प्रवास केल्या मुळे शारीरिक थकवा जाणवणार आहे.परिवारात सहयोगाचे वातावरण असणार आहे.व्यापार व व्यवसायात आज लाभ हॉबर आहे. घरातील समस्या दूर होताना दिसत आहेत. आज बहीण भावंडा मध्ये मधुर संबंध निर्माण होताना दिसत आहेत.\nउपाय :- तुळशीला विलायची टाकून जल अर्पित करावे. बुद्ध कवचाचा पाठ करावा\nशुभ रंग :- पिवळा\nशुभ अंक :- ३\nटीप : आपण वर वाचलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.ही माहिती आपल्या पर्यंत पोहचावणे हाच प्रामाणिक हेतू आहे,धन्यवाद.\nमित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर व परिवारातील सदस्यां बरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.\nघरात पैसा व धन संपदा टीकविन्या साठी हे ५ वास्तू संबंधी उपाय योजना \n4 फेब्रुवारी गुरुवार, या राशीच्या जातकाचे होऊ शकतात वाद-विवाद रहा सावधान, जाणून घ्या संपूर्ण रशिफळ \n5 मे 2022: आज सूर्याप्रमाणे चमकेल या राशींचे भाग्य, जाणुन घ्या आजचे राशिभविष्य…\nदैनिक राशिभविष्य : शुक्रवार १ ऑक्टोबर जाणुन घ्या कसा जाईल तुम्हाला संपूर्ण दिवस, पाहा तुमच्या राशीच्या साहाय्याने\nआजचे राशीभविष्य: ९ मार्च, या ४ राशींना आज घर, कुटुंब आणि ऑफिसमध्ये घ्यायची काळजी, जाणून घ्या आजचे राशीभविष्य\nSanjay Sharma on दिल्ली में बिना राशन कार्ड वाले लोगो को भी मिलेगा अब राशन, जाने यहां, कैसे \nRamesh Chander ranga on दिल्ली में बिना राशन कार्ड वाले लोगो को भी मिलेगा अब राशन, जाने यहां, कैसे \nPradeep kumar on दिल्ली सरकार द्वारा सड़क पे उतारी गई 7000 नई ई बसें, दिल्ली में प���रदूषण होगा कम\nPradeep kumar on दिल्ली सरकार द्वारा सड़क पे उतारी गई 7000 नई ई बसें, दिल्ली में प्रदूषण होगा कम\nSharad on आज से शुरू दिल्ली में कम लागत वाली वाला Fully Electric बस, 19 जगह से पकड़ सकते हैं, जानिए रूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://punelive24.com/crime-news-punes-garwa-hotel-manager-murder-case-police-set-up-a-murder-plot-within-48-hours-the-murder-was-committed-due-to-a-love-affair/", "date_download": "2022-11-30T23:15:02Z", "digest": "sha1:WWQU42VVZ7XQUBBZHPAMNQ6CQHZZ35NA", "length": 6976, "nlines": 42, "source_domain": "punelive24.com", "title": "crime news punes garwa hotel manager murder case police set up a murder plot within 48 hours the murder was committed due to a love affair | Crime News : पुण्यातील गारवा हॉटेल मॅनेजर खून प्रकरण: पोलिसांनी 48 तासांत लावला खुनाचा छडा, प्रेम प्रकरणातून केला होता खून | Pune News", "raw_content": "\nHome - क्राईम - Crime News : पुण्यातील गारवा हॉटेल मॅनेजर खून प्रकरण: पोलिसांनी 48 तासांत लावला खुनाचा छडा, प्रेम प्रकरणातून केला होता खून\nPosted inक्राईम, ताज्या बातम्या, पुणे, पुणे शहर, ब्रेकिंग, महाराष्ट्र\nCrime News : पुण्यातील गारवा हॉटेल मॅनेजर खून प्रकरण: पोलिसांनी 48 तासांत लावला खुनाचा छडा, प्रेम प्रकरणातून केला होता खून\nपुणे – पुणे शरातील धायरी (Dhyari pune) परिसरात एका नामांकित हॉटेल व्यवस्थपक तरुणाच्या डोक्यात वार करुन हत्या (Murder) केल्याची घटना काही दिवसांपूर्वी झाली होती. ही घटना शनिवारी मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास घडली असून, या घटनेमुळे संपूर्ण धायरी परिसरात एकच खळबळ उडाली, सामान्य नागरिक देखील भीतीच्या सावटाखाली असल्याचे पाहायला मिळत आहे. भरत भगवान कदम (वय 24, रा. धायरेश्वर प्राईड, मतेनगर, धायरी, पुणे) असे मृत (Murder) झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.\nमात्र, आता या खुनाचा पोलिसांनी तात्काळ छडा लावला आहे. प्रेम प्रकरणातून हा खून झाल्याची धक्कादायक माहिती तपसात उघडकीस आली आहे अशी माहिती पोलिसांनी मंगळवारी दिली आहे.\nगारवा हॉटेलचा मॅनेजर भरत भगवान कदम (वय- 24 ) रात्री काम संपल्यानंतर ते दुचाकीवरुन घरी जात होते. यावेळी धायरेश्वर मंदिर ते पारे कंपनी चौक रस्त्यावर निर्मिती असोसिएटस बिल्डिंगच्या समोरील गायकवाड यांच्या मोकळ्या जागेत हल्लेखोरांनी भरत कदम यांना अडविले.\nआणि त्यांच्या डोक्यात हत्याराने वार केले, त्यात ते गंभीर जखमी झाले आणि खाली पडले. त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळातून पळून गेले. मात्र, यावेळी भरत कदम यांचा जीव गेला होता.\nया प्रकरणी भरत यांचा भाऊ प्रकाश कदम यांनी तक्रार आहे. अनिकेत अरुण मोरे (वय 25 वर्षे रा. धायरी पुणे), धीरज शिवाजी सोनवणे (वय 19 वर्षे रा.कोथरुड पुणे), सनी उर्फ योगेश हिरामण पवळे (वय 19 वर्षे रा. कोथरूड पुणे) व एक विधीसंघर्षित बालक यांना ताब्यात घेवुन त्यांचा तपास केला.\nत्यावेळी यातील मयत भरत कदम व आरोपी अनिकेत मोरे हे एकमेकांचे ओळखीचे असुन याच्यामध्ये सुमारे चार ते पाच महिन्यापूर्वी एकाच महिलेवर असलेल्या प्रेमसंबधाच्या अनुशंगाने झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आरोपी याने त्याचा मावस भाऊ धीरज सोनवणे व त्याचे मित्र याचे करवी मयताचा खुन केल्याचे निष्पन्न झाले.\nसदरची कामगिरी ही अमिताभ गुप्ता पोलिस आयुक्त, संदिप कर्णिक पोलिस सह आयुक्त राजेंद्र डहाळे, अपर पोलिस आयुक्त पश्चिम प्रादेक्षिक विभाग,\nपोर्णिमा गायकवाड पोलिस उप-आयुक्त, परि 3, सुनिल पवार, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली शैलेश संखे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, जयंत राजुरकर, पोलिस निरीक्षक (गुन्हे), सचिन निकम इत्यादींनी केली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.cmyunting.com/car-roof-screen-product/", "date_download": "2022-12-01T00:15:30Z", "digest": "sha1:NGQ2N5V2DQX2MHYSX2MBQIVJDVETJKFN", "length": 15252, "nlines": 231, "source_domain": "mr.cmyunting.com", "title": " चीन 12.1 इंच कार रूफ स्क्रीन फॅक्टरी आणि उत्पादक |यंटिंग", "raw_content": "\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\n11.6 इंच रूफ माउंट फ्लिप डी...\n9 इंच फोल्डेबल बस टीव्ही मोनी...\n10 इंच सीलिंग-माऊंट फ्लाई...\n12.1 इंच कारच्या छताची स्क्रीन\n13.3 इंच कार रूफ एचडी मॉनिटर...\n12.1 इंच कारच्या छताची स्क्रीन\nस्टायलिश डिझाईन - आमच्या खास टच बटण डिझाइनसह आम्ही तुमच्यासाठी युनिट ऑपरेट करणे सोपे केले आहे.याने आम्हाला ते अधिक पातळ बनवण्याची आणि अधिक शोभिवंत दिसण्याची परवानगी दिली आहे, ज्यामुळे ते केवळ तुमच्या वाहनांच्या आतील भागात मिसळण्यास मदत करत नाही तर ते वाढवण्यासही मदत करते.\nफक्त एक पातळ डिस्प्ले नाही तर एक चांगला डिस्प्ले - जबरदस्त 13.3” FHD डिस्प्ले आणि 1920*1080 रिझोल्यूशनसह सुसज्ज, हा मॉनिटर ज्वलंत रंगांचे उच्च तपशीलात पोर्ट्रेट करतो जेणेकरून तुम्ही किंवा तुमचे प्रवासी त्यांच्या आवडत्या मीडियाचा आनंद घेऊ शकतील.चित्तथरारक 1080p रिझोल्यूशनमध्ये तुमची चित्रे आणि चित्रपट जिवंत करा.\nअल्ट्रा-क्लीअर 1080P व्हिडिओ एन्जॉयमेंट - मागे पडण्याचे किंवा चॉपी व्हिडिओ प्लेबॅकचे दिवस गेले.हा मॉनिटर 1920*1080 पिक्सेल (1080P) फुल एचडी रिझोल���यूशन पर्यंत सपोर्ट करतो आणि 1360*768(768P), 1280*720(720P), 1024*576(576P) आणि कमी रिझोल्यूशन व्हिडिओ फाइल्सशी सुसंगत आहे.\n120° कमाल ओपन एंगल - तुम्हाला सर्वोत्तम व्हिज्युअल इफेक्ट प्रदान करण्यासाठी पाहण्याचे कोन समायोजित करा.मॉनिटर 120° च्या कोनापर्यंत उघडला जाऊ शकतो, प्रवाशांना जास्तीत जास्त पाहण्याची स्थिती आणि वाहनातील उपयोगिता सुनिश्चित करते.\nसकारात्मक आणि नकारात्मक दरवाजा नियंत्रणास समर्थन देते - तुमच्या कारमध्ये एकतर सकारात्मक किंवा नकारात्मक दरवाजा नियंत्रण वायर असल्यास, दरवाजाच्या स्थितीनुसार या युनिटवरील दिवे स्वयंचलितपणे चालू किंवा बंद केले जाऊ शकतात.(या युनिटचा प्रकाश तुमच्या सध्याच्या छतावरील प्रकाशाची जागा घेईल.)\nनोंद: या उत्पादनामध्ये DVD ड्राइव्ह नाही.\n13.3\" 1080P व्हिडिओ FHD डिजिटल TFT मॉनिटर अल्ट्रा-थिन रूफ माउंटेड मॉनिटर HDMI पोर्टसह 16:9 वाइड स्क्रीन\nअंगभूत HDMI (CM136HD सह तुमचे मोबाइल मनोरंजन समाकलित करा)\nतुमच्या खेळांचा आनंद घ्या\nअंगभूत HDMI पोर्ट आणि तुमचा मोबाईल फोन आणि CM136HD मधील साधे कनेक्शन, तुम्ही तुमच्या गेमचा नवीन स्तरावर आनंद घेऊ शकता.\nअंगभूत HDMI पोर्टसह, तुमच्या फोनवरील तुमचे चित्रपट आणि संगीत तुम्ही प्रवास करत असलेल्या प्रत्येकाशी शेअर केले जाऊ शकतात.\nया युनिटशी XTRONS Freeview डिजिटल टीव्ही रिसीव्हर कनेक्ट करून, तुम्ही तुमच्या कारमध्ये डिजिटल टीव्ही पाहू शकाल.\nटीप: HDMI केबल आणि डिजिटल टीव्ही रिसीव्हर समाविष्ट नाहीत.\nUSB आणि SD (कमाल सुसंगतता: 32GB)\nसंगीत, व्हिडिओ किंवा फोटो पाहण्यासाठी या युनिटमध्ये तुमची USB स्टिक किंवा SD कार्ड प्लग करून तुमच्या मीडिया निवडी विस्तृत करा.\nनिळा वायुमंडलीय एलईडी लाइट बार\nउच्च गुणवत्तेच्या एलईडी लाइट बारसह सुसज्ज, तुम्ही रात्रीच्या वेळी तुमच्या वाहनाच्या आत भव्य प्रकाशमय वातावरणाचा आनंद घ्याल.\nसाउंड आउट निवडींची विविधता\nअंगभूत इन्फ्रारेडसह, तुम्ही युनिटमधून आवाज कसा आउटपुट करावा यासाठी सर्वात योग्य पर्याय निवडू शकता.\n1. निवड 1: अंगभूत IR\nIR तुम्हाला वायरलेस हेडफोनसह ऑडिओ फाइल्सचा आनंद घेण्यास अनुमती देतो.हे ड्युअल चॅनेल (A & B) वायरलेस इन्फ्रारेड हेडफोनला सपोर्ट करते.\nटीप: XTRONS DWH005, DWH006 IR हेडफोन सुसंगत आहेत.तुम्हाला त्यांची आवश्यकता असल्यास, कृपया ASIN: B01M1RQBOS / B01LWXVAA7 शोधा.\n1 × रिमोट कंट्रोल\n1 × वापरकर्ता मॅन्युअल\nकार मेक: सर्व कार मॉडेल्ससाठी\nविक्री युनिट्स: सिंगल आयटम\nसिंगल पॅकेज आकार: 35X21X25 सेमी\nएकल एकूण वजन: 4.000 किलो\nपॅकेज प्रकार: रंग बॉक्स तटस्थ पॅकिंग\nप्रमाण (तुकडे) 1 - 10 >१०\nEst.वेळ (दिवस) 5 वाटाघाटी करणे\nप्रणाली Android 7.1 OS, 8-कोर ARM Cortex-A53;1.6GHz पर्यंत मुख्य वारंवारता;64-बिट प्रोसेसर.\nस्क्रीन आणि आकार 15 इंच HD IPS LCD स्क्रीन, 1920*1080 रिझोल्यूशन, रिमोट कंट्रोल\nRAM+ROM 1+8GB, सपोर्ट कमाल usb विस्तारित 128GB\nव्हिडिओ डीकोड 4K 1080P एकाधिक स्वरूप व्हिडिओ डीकोडिंग;1080P H265 हार्डवेअर डीकोडिंगसह\nनेटवर्क पद्धत सपोर्ट कनेक्ट वायफाय;3जी/4जी यूएसबी डोंगल\nअंगभूत अल्ट्रा-क्लीअर फुल फॉरमॅट प्लेयर;RM, FLV, MOV, AVI, MKV, TS, MP4, इत्यादी सर्व प्रमुख स्वरूपांना समर्थन देते.\nअंगभूत हवा शुद्धीकरण कार्य;नकारात्मक आयन जनरेटर;सुगंध प्रणाली\nसपोर्ट एफएम ट्रान्समिशन;इन्फ्रारेड हेडसेट उत्सर्जन\nAV इनपुट मूळ कार AV इनपुट आणि डिजिटल टीव्ही बॉक्स कनेक्ट केलेले समर्थन\nसोबत येतो मोबाइल फोन इंटरकनेक्शन फंक्शन\n• 8-कोर ARM कॉर्टेक्स-A53;1.6GHz पर्यंत मुख्य वारंवारता;64-बिट प्रोसेसर\n• 4K आणि 1080P एकाधिक फॉरमॅट व्हिडिओ डीकोडिंग;1080P H265 हार्डवेअर डीकोडिंगसह\n• नवीन 15-इंच HD IPS LCD स्क्रीन;1920*1080 रिझोल्यूशन\n• मोठ्या क्षमतेच्या USB/हाय स्पीड SD कार्डला सपोर्ट करा;कमाल समर्थन 128GB\n• अंगभूत हवा शुद्धीकरण प्रणाली\n• अंगभूत ऋण आयन जनरेटर;अंगभूत सुगंध प्रणाली\n• मोबाईल फोन इंटरकनेक्शनसह येतो\nमागील: 13.3 इंच कार रूफ एचडी मॉनिटर (डीव्हीडी प्लेयर रूफ माउंट कारमध्ये)\nपुढे: HD 1080p 19.5-इंच LCD स्क्रीनसह 10 इंच सीलिंग-माउंट फ्लिप-डाउन मल्टीमीडिया प्लेयर\nतुमचा संदेश इथे लिहा आणि आम्हाला पाठवा\n10 इंच बस कार SUV वाहन छतावरील मॉनिटर HD Scr...\n13.3 इंच कार रूफ एचडी मॉनिटर (डीव्हीडी प्लेयर रूफ ...\n13.3 इंच बिल्ट-इन ड्युअल डोम लाइट तुम्हाला परवानगी देतो...\n9 इंच फोल्डेबल बस टीव्ही मॉनिटर 1080P कार व्हिडिओ ...\n10 इंच सीलिंग-माउंट फ्लिप-डाउन मल्टीमीडिया pl...\n2008 मध्ये स्थापित, आमची कंपनी एक यशस्वी जागतिक व्यवसाय महामंडळात विकसित झाली आहे ज्याचे मुख्यालय ग्वांगझू येथे आहे आणि चेंगडू चीनमधील कार्यालये आहेत, कार मनोरंजन उत्पादनांच्या आफ्टरमार्केटमध्ये खास...\nक्र. 5, शवान ईस्ट सेकंड रोड, जिनिउ जिल्हा, चेंगडू शहर, सिचुआन प्रांत\n© कॉपीराइट 20202022 : सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://mr.plas-machinery.com/pp-melt-blown-extrusion-line-product/", "date_download": "2022-12-01T00:40:34Z", "digest": "sha1:QL2LZOXZUKH63L67W44SVSXJVO5RMLNS", "length": 10020, "nlines": 154, "source_domain": "mr.plas-machinery.com", "title": "चीन पीपी वितळलेल्या एक्सट्रूझन लाइन उत्पादक आणि पुरवठादार वितळवित आहे रिचिंग मशीनरी", "raw_content": "\nप्लास्टिक फिल्म पिळणे मशीन\nसिंगल / डबल शाफ्ट श्रेडर\nप्लॅस्टिक पाईप / प्रोफाइल एक्स्ट्रोडर लाइन\nपीपी वितळलेली एक्सट्रूझन लाइन वितळेल\nपीपी वितळलेली एक्सट्रूझन लाइन वितळेल\nपी.पी. वितळवलेली एक्सट्रूझन लाइन main मुख्य एक्सट्रूडरच्या सिंगल स्क्रूद्वारे मशीन डिझाइन, आणि पीपी गरम करणे आणि वितळविणे, नंतर बुरशीला इंजेक्शन द्या, आणि उच्च दाब हवेने घ्या, (हवेला प्री-हीटिंग आवश्यक आहे), फ्लोमेंटरी स्ट्रक्चर, नंतर ट्रीट इलेक्ट्रोस्टॅटिक द्वारे\nआम्हाला ईमेल पाठवा पीडीएफ म्हणून डाउनलोड करा\nपी.पी. वितळवलेली एक्सट्रूझन लाइन main मुख्य एक्सट्रूडरच्या सिंगल स्क्रूद्वारे मशीन डिझाइन, आणि पीपी गरम करणे आणि वितळविणे, नंतर बुरशीला इंजेक्शन द्या, आणि उच्च दाब हवेने घ्या, (हवेला प्री-हीटिंग आवश्यक आहे), फ्लोमेंटरी स्ट्रक्चर, नंतर ट्रीट इलेक्ट्रोस्टेटिक, रोलर, स्लिटिंग वाइन्डर डिव्हाइसद्वारे, अखेरीस पीपी नॉन-विणलेले 95 मेडिकल ग्रेडमध्ये येऊ शकते. हे मुखवटा संरक्षित सामग्री, वैद्यकीय साहित्य ip वाइपिंग सामग्री इत्यादींसाठी विस्तृत आहे.\nआम्ही 200 मिमी 320 मिमी 600 मिमी 800 मिमी 1200 मिमी 1600 मिमी 2400 मिमी पासून पीपी वितळलेल्या आकाराचे मशीनसाठी पुरवठा करू शकतो. पीपी वितळलेल्या मशीनचे मुख्य भाग मोल्ड आहेत, आम्ही चायना बेस्ट ब्रँड मोल्ड निवडतो. चाचणी म्हणजे एक चांगला चाचणी करणारा मनुष्य अधिक खर्च आणि वेळेची बचत करू शकतो. तापमान नियंत्रणाद्वारे विशेष आहे. येथे आम्ही पीपी वितळलेल्या उडलेल्या मशीनच्या सर्व सूचना पुरवू शकतो. ए टू झेड.\nकच्चा माल PP वितळणारे पीपीजीएसएम: 10-115 ग्रॅम / एम 3\nफीडिंग डिव्हाइस कंपनीचे अद्वितीय तंत्रज्ञान स्वीकारते, जे मिश्रित सामग्रीच्या मिश्रणास मदत करू शकते आणि दाणेदारपणाची कार्यक्षमता आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी सिंगल स्क्रू एक्सट्रूडरच्या आहारास भाग पाडू शकते;\nडबल कोन स्क्रू आणि सिंगल स्क्रू दोन्ही एसी वारंवारता रूपांतरण तंत्रज्ञानाद्वारे चालविले जातात, जे विविध तांत्रिक आवश्यकतांशी जुळवून घेऊ शकतात;\nमशीन हेडचा पुढचा भाग हाइड्रोलिक द्रुत स्क्र��न बदलणारा डिव्हाइस स्वीकारतो, जो वेळ आणि मेहनत वाचवतो आणि पर्यावरणास अनुकूल असतो;\nग्रॅन्युलेटर एअर-कूल्ड गरम ग्रॅन्युलेशनसाठी रोटरी कटर हेड आणि फाइन-ट्यूनिंग डिव्हाइस स्वीकारते;\nतुकड्यांच्या थंडीमुळे चक्रीवादळ विभाजक देणारी आणि ड्रम कूलर किंवा डिस्क वायब्रेट स्क्रीनचा अवलंब होतो;\nइलेक्ट्रिक कंट्रोल सिस्टम पूर्ण-प्रक्रिया स्वयंचलित नियंत्रण जाणण्यासाठी पीएलसी, व्हिज्युअल इंटरफेस आणि वारंवारता रूपांतरण तंत्रज्ञान वापरते.\nपुढे: अ‍ॅग्लॉमरेटर पेलेटिझिंग मशीन\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\nडबल स्टेज एक्सट्रूजन पॅलेटिझिंग मशीन\nसमांतर ट्विन स्क्रू एक्सट्रूडर\nसिंगल डीगस एक्सट्रूडर मशीन\nडबल डीगस सिंगल-स्क्रू पेलेटिझिंग मशीन\nआपण करा आपली टोरू\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathilok.com/lyrics/sagun-nirgun/", "date_download": "2022-12-01T00:57:15Z", "digest": "sha1:7SJTN2PZPFVDJUGFXJXWXKSQAWBSR2TC", "length": 3563, "nlines": 91, "source_domain": "www.marathilok.com", "title": "Sagun Nirgun Lyrics - | Manik Verma - मराठी लोक (माणसे)", "raw_content": "\nसगुण निर्गुण दोन्ही विलक्षण Lyrics (Marathi)\nसगुण निर्गुण दोन्ही विलक्षण\nब्रम्ह सनातन विठ्ठल हा\nपतित पावन मानस मोहन\nब्रम्ह सनातन विठ्ठल हा\nध्येय ध्यास ध्यान चित्त निरंजन\nब्रम्ह सनातन विठ्ठल हा\nज्ञानदेव म्हणे आनंदाचे गान\nब्रम्ह सनातन विठ्ठल हा\nसगुण निर्गुण दोन्ही विलक्षण – Sagun Nirgun\nमाणिक वर्मा (Manik Verma)\n‘सारेगमप लिटिल चॅम्प’ फेम रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरचा\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी\nमोफत मराठी ई -पुस्तके\n‘सारेगमप लिटिल चॅम्प’ फेम रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरचा\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.mensxp.com/marathi/relationships/advice/98260-what-you-need-to-know-about-emotional-affairs-in-marathi.html", "date_download": "2022-12-01T00:22:15Z", "digest": "sha1:UPDFPMMRBGXUUXVG4TXKITXMX67PT3VQ", "length": 20776, "nlines": 94, "source_domain": "www.mensxp.com", "title": "जाणून घ्या 'इमोशनल अफेअर' म्हणजे काय? | what you need to know about emotional affairs", "raw_content": "हिंदी में देखें See in English\nग्रूमिंग हेअर स्टाईल आणि हेअर केअरबिअर्ड आणि शेविंगस्किन केअर\nहेल्थ मे��टल हेल्थन्यूट्रिशनबॉडी बिल्डिंगवेट लॉससेलेब फिटनेससेक्शुअल हेल्थ\nरिलेशनशिप्स रिलेशनशिप ॲडव्हाईसडेटिंग टिप्सफादरहूडब्रेक अप टिप्स\nसाईन अप करा लेटेस्ट ट्रेंड्स संदर्भात अपडेट राहा\nजाणून घ्या 'इमोशनल अफेअर' म्हणजे काय\n· 7 मिनिटांमध्ये वाचा\nजाणून घ्या 'इमोशनल अफेअर' म्हणजे काय\nइमोशनल अफेअर, भावनिक नातं म्हणजेच मनाने मनाशी जोडलेलं नातं. हे नातं फार हळवं असतं, तेवढंच मजबूतही.\nइमोशनल अफेअर (Emotional Affairs) हा शब्द काहींसाठी नवीन तर काहींसाठी जुना आहे. आज ज्याप्रकारे नात्यांचे अर्थ बदलत चालले आहे, तेव्हा आपल्याला इमोशनल अफेअर (What You Need to Know) बद्दल काही गोष्टी जाणून घेणे गरजेचे झाले आहे. पुरुषांमध्ये अशा प्रकारचे अफेअर का असतात (Why Men Have Emotional Affairs) ) हेदेखील जाणून घ्यायला हवे.\nमाणसांचे विचार समुद्राच्या लाटांसारखे असते, सतत लहरींप्रमाणे तरंगणारे आणि त्यांच्या भावनांनाही थांग नसतो पण, याच भावना आपल्याला आपल्या लोकांशी जोडून ठेवतात. इमोशनल अफेअर फक्त आपल्याच लोकांशी जुळेल असे आवश्यक नसते, तर ते कधीही कोणाशीही जोडले जाऊ शकते.\nअनेक भावनिक नाती अशी असतात ज्यांना नाव नसते. त्यांच्यात एकमेकांबद्दल प्रेम, आपुलकीची भावना असते, परंतु त्यांच्यामध्ये शारीरिक आकर्षण असेलच असे नाही. ही नाती थेट हृदयाशी जुळलेली असते. या नात्यामध्ये वयाचे कोणतेही बंधन नसते.\nकाय असतं इमोशनल अफेअर \nवाईट नसते इमोशनल अटॅचमेंट\nएका भावनात्मक नात्याची सुरूवात\nवेदनादायी असते भावनीक फसवणूक\nकाय असतं इमोशनल अफेअर \nआजच्या ताण-तणावपूर्ण जीवनशैलीत अनेक लोक एक हळवी जागा, ते प्रमाचे क्षण शोधतात. आपलं मन रितं करण्यासाठी एक खास जागा शोधतात. विशेषत: विवाहित पुरुषांना अशा नात्याची गरज अधिक भासते. अनेक विवाहीत पुरूषांना दिवसभराच्या ऑफीसनंतर घरी पोहोचल्यावर आपल्या पत्नीने त्यांचे म्हणणे ऐकावे आणि समजून घ्यावे असे वाटते, परंतु जेव्हा पत्नी घरातील कामे आणि तिच्या ऑफिसमध्ये व्यस्त असते, जेव्हा ती त्याला पुरेसा वेळ देऊ शकत नाही अशा वेळी पती बाहेर आनंद शोधू लागतो.\nबहुतेक असे दिसून येते की, काही विवाहित लोक त्यांच्या जोडीदाराला भावनिक सोबत देऊ शकत नाहीत किंवा त्यांच्या व्यस्ततेमुळे ते त्यांच्या जोडीदाराला पुरेसा वेळ देऊ शकत नाहीत. अशा स्थितीत त्याच्या जोडीदाराचे लक्ष त्याच्या मित���र - मैत्रिणींकडे किंवा सहकाऱ्यांकडे जाते आणि तो त्यांच्यासोबत जास्त वेळ घालवू लागतो.\nया मित्रांमध्ये किंवा सहकार्‍यांमध्ये जर त्याला अशी एखादी व्यक्ती भेटली, जी त्याच्या दुःखी मनाला समजू शकेल, अशा वेळी त्याचे त्या व्यक्तीशी नाते निर्माण व्हायला जास्त वेळ लागत नाही, कारण हल्लीच्या जीवनमानात बहुतेक लोक एकाकीपणाचा सामना करत आहेत. अनेक लोक आपल्याच माणसांपासून दुरावत चालले आहे.\nLaw of Attraction : जोडीदाराला आकर्षित करण्याच्या ‘या’ 3 जबरदस्त ट्रिक्स\nयाविषयी बालाजी अॅक्शन मेडिकल इन्स्टिट्यूटच्या मानसशास्त्रज्ञ शिल्पी म्हणतात, “आजकाल वेळेच्या कमतरतेमुळे तुमच्या जोडीदाराकडून भावनिक आधार मिळत नाही ही एक सर्वसाधारण बाब आहे. त्याला जिथे भावनिक आधार मिळतो तिथे तो आकर्षित होतो. आजकाल शारीरिक गरजा आणि सौंदर्याला विशेष प्राधान्य नाही, कारण माणसाच्या गरजा रोज बदलत चालल्या आहेत. आज प्रत्येकाला त्याच्या बरोबरीचा, त्याला समजून घेणार-या जोडीदाराची गरज आहे, ज्याच्यासोबत तो आपल्या विचारांची देवाणघेवाण करू शकेल. आपलं मन मोकळं करू शकेल अशा जोडीदाराची अनेकांना गरज असते.\n“ हा मानवी स्वभाव आहे की, खानं, पिणं, सेक्स, सेफ्टी मिळाली की आपल्याला (सेफ) सुरक्षित वाटते. आजकाल लोकांचा दृष्टीकोन बदलत चालला आहे ही समजून घेण्यासारखी गोष्ट आहे. तरुणपणी मुलांना एक्सपोजर मिळतं आणि मग ते म्हणतात, 'दिल तो बच्चा है जी'...\nशिल्पी म्हणते, “तुम्हाला तुमच्या बरोबरीचा, त्या दर्जाचा जोडीदार मिळाला नसेल, तर तुम्ही हार मानावी किंवा दुसरीकडे वळावे असे नाही. तुम्हाला समजूतदारपणा दाखवावा लागेल. तुम्ही समजूतदारपणा दाखवून नातं सांभाळू शकता. शक्यतो, जमेतोवर आपण नातं समजूतदारीने सांभाळले पाहीजे.\n'एखाद्याशी भावनिक नाते जोडण्यापूर्वी विचार करा, समजून घ्या. हे खरोखरच (इमोशनल अफेअर) भावनिक नाते आहे की, फक्त वेळ घालवण्यासाठी तुम्हाला एका जोडीदाराची गरज आहे. हे भावनिक नाते किती काळ टिकेल याचाही विचार करा. जर तुम्ही एखाद्यासोबत आनंदी असाल तर तुमच्यामध्ये आनंदाचे हार्मोन्स येतात, जे तुमच्या आयुष्यात झटपट बदल घडवून आणतात.\nवाईट नसते इमोशनल अटॅचमेंट\nकाही लोक इमोशनल अफेअर ही सहज गोष्ट असून यात त्यांना काहीही वावगं वाटत नाही. कारण हे फक्त भावनिक संबंध आहे असे ते मनाला समजावतात. त्या���ुळे याचा वैवाहिक जीवनावर कोणताही परिणाम होणार नाही याचीही ते काळजी घेतात.\nभावना हा आपल्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग आहे. मेंदूचे २ मुख्य भाग असतात. एक तार्किक आहे, जो तर्कानुसार गोष्टी पाहतो आणि दुसरा भावनिक, ज्याचा तर्काशी अजिबात संबंध नाही. जेव्हा कोणी नवीन नात्याशी जोडले जाते तेव्हा तो भावनिकरित्या जोडला जातो.\nरिलेशनशिपमधील डिप्रेशनमधून सुटकेसाठीचे 10 उपाय\nकोणत्याही व्यक्तीसोबतची भावनिक ओढ ही पूर्वनिर्धारित नसते किंवा एखादी व्यक्ती कधी, कुठे, कोणासोबत भावनिक दृष्ट्या जोडली जाते हे सांगता येत नाही आणि ही ओढ इतकी जास्त असते की ती व्यक्ती त्याच्यासोबत स्वतःला सुरक्षित समजायला लागते.\nएका भावनात्मक नात्याची सुरूवात\nभावनिक ओढ माणसाचे मनोबल वाढवते. त्यांना पुढे जाण्यासाठी प्रेरणा देते, ज्यामुळे ती व्यक्ती जीवनात कायम उत्साही असते. हा उत्साह मनाला दिलासा देतो. अशा नात्याकडे चुकीच्या दृष्टीकोनातून न पाहता त्याला भावनिक नात्याची सुरुवात म्हणता येईल, ज्यामुळे त्या व्यक्तीला एक असा साथीदार मिळेल ज्याच्याजवळ तो आपले सुख - दुःख, आनंद शेअर करू शकतो. तो त्यांच्या संकटात त्याला साथ देतो. एवढेच नाही तर, तो प्रत्येक पावलावर चांगल्या वाईटाचे ज्ञान करून देत असतो.\nआपल्या जीवनात एकटे पडलेल्या, उपेक्षीत राहीलेल्या व्यक्तीने जर बाहेर आपले प्रेमाचे , भावनीक नातेसंबंध जोडले तर यात काहीही चूकीचे नाही. त्या नव्या नात्यामुळे त्याला आनंदाचे चार क्षण घालवता आले तर त्यात गैर काहीच नाही.\nएकाकी असणे हे कोणत्याही व्यक्तीच्या भावनिक नात्यातील असुरक्षिततेचे सर्वात मोठे लक्षण आहे. जेव्हा एखाद्याला आपल्या व्यक्तीतीसोबत राहूनही एकटेपणा जाणवतो, तेव्हा त्याच्यामध्ये असुरक्षिततेची भावना वाढू लागते. याची अनेक कारणे आहेत.\nअनेक वेळा आपण कोणत्याही कारणाशिवाय आपल्या जोडीदारावर छोट्या छोट्या गोष्टींसाठी रागावतो किंवा चिडचिड करतो. याचा थेट भावनिक नातेसंबंधांवर परिणाम होतो.\nभावनिक असुरक्षिततेमध्ये, व्यक्ती केअरलेस बनतो आणि आपल्या जोडीदाराची त्याला काहीही घेणेदेणे नसते.\nदुर्लक्षित झालेला जोडीदार तणावातून जात असतो. अशा वेळी त्याला कोणतेही काम करावेसे वाटत नाही. तो जीवनात निरस होतो.\nअनेकवेळा असे होते की यामुळे त्यांच्या नात्यात दुरा���ा निर्माण होतो, जेव्हा एक जोडीदार योग्य पद्धतीने प्रतिक्रिया देत नाही तेव्हा दुसरा जोडीदार भावनिकरित्या अस्वस्थ होतो.\nजेव्हा काही लोक दुसर्‍या व्यक्तीशी भावनिकरित्या जोडले जातात तेव्हा त्यांना काहीतरी गमावण्याची किंवा त्यांच्या जोडीदारापासून वेगळे होण्याची भीती असते.\nया 5 उपायांनी तुम्ही शोधू शकता तुमचा जोडीदार तुमची फसवणूक तर करत नाहीये\nवेदनादायी असते भावनीक फसवणूक\nलैंगिक फसवणुकीपेक्षा भावनिक फसवणूक अधिक धोकादायक असू शकते, कारण हे नातं मनाने जोडलेलं असतं. शारीरीक नात्यांपेक्षा हे नातं फार हळवं आणि नाजूक असतं. या नात्यात व्यक्ती पूर्णपणे हृदयाशी जोडलेली असते. जेव्हा हे नातं तुटतं तेव्हा व्यक्ती नैराश्याच्या अवस्थेत जाते.\nअशाप्रकारे, भावनिक शोषण टाळण्यासाठी, मानसिक, भावनिक आणि व्यावहारिक तयारीसह स्वतःला मजबूत करणे आवश्यक आहे.\nआजच्या तरुणांची फेव्हरेट मेन्स लाईफस्टाईल वेबसाईट\nसब्सक्राईब करा आणि अपडेट राहा\nआम्ही कधीही तुम्हाला स्पॅम पाठविणार नाही. तुम्ही कधीही अनसब्सक्राईब करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://fbnews.trendkatta.in/mp-sanjay-mandalik-discussed-with-devendra-fadnavis-and-me-before-joining-shinde-faction-dhananjay-mahadik-msr-87/", "date_download": "2022-12-01T00:43:25Z", "digest": "sha1:MZN7CC6CR34C64TBWCI5JAQNCZLFJ6YN", "length": 8385, "nlines": 93, "source_domain": "fbnews.trendkatta.in", "title": "MP Sanjay Mandalik discussed with Devendra Fadnavis and me before joining Shinde faction Dhananjay Mahadik msr 87 - FB News", "raw_content": "\nएकनाथ शिंदे गटात प्रवेश करण्यापूर्वी खासदार संजय मंडलिक यांनी देवेंद्र फडणवीस व आपल्याशी चर्चा केली होती, अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी आज (शनिवार) पत्रकारांशी बोलताना दिली. या निमित्ताने त्यांनी मंडलिक गटाशी गटासोबत पुढील राजकारण होण्याचे संकेत दिले आहेत.\nगेल्या आठवड्यात माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी संजय मंडलिक हे आमच्या सोबत राहतील, असे म्हटले होते. त्याला छेद देणारे विधान करतानाच महाडिक यांनी पाटील यांच्यावर टीकाही केली. कोल्हापूर विमानतळावर लाईट लँडिंगला मंजुरी मिळण्यावरून श्रेयवाद रंगला आहे. माजी पालकमंत्र्यांनी विमानतळासाठी पाठपुरावा केला बैठका घेतल्या. माग मंत्री असतानाही त्याला मंजुरी का आणू शकले नाहीत, असा प्रतिप्रश्न महाडिक यांनी केला.\nसहकार क्षेत्रातही बदल झाल्याचे दिसतील –\nयापुढे विरोधकांनी त्यांचे विकास कामे जाहीर करावे. त्यामध्ये हस्तक्षेप करणार नाही यातून श्रेयवाद होण्याचा मुद्दाही उपस्थित होणार नाही, असेही महाडिक यांनी यावेळी नमूद केले. सहकार क्षेत्रातही बदल झाल्याचे दिसतील, असा दावाही त्यांनी केला.\nआम्ही रणांगणात सज्ज आहोत आणि ते आगामी निवडणुकीत दिसून येईल –\nअलीकडे जिल्ह्यात झालेल्या निवडणुकांमध्ये निवडणुकातील पराभवानंतर महाडिक यांना विजयाचा गुलाल लागणार नाही असा समज निर्माण केला गेला. राज्यसभा निवडणुकीनंतर आम्ही रणांगणात सज्ज आहोत आणि ते आगामी निवडणुकीत दिसून येईल, असेही महाडिक म्हणाले.\nFormula 1: वेगाच्या बादशाहने केली निवृत्तीची घोषणा; २०२२चा हंगाम ठरणार शेवटचा\nआता स्मार्टफोनऐवजी साबण मिळणार नाही\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\n“बंटी बबलीने पळ काढला”सोशल मिडीयावर जोरदार चर्चा - FB News on तुम्ही कोणाला सपोर्ट करणार\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान जमिनीबाबत घेतला मोठा निर्णय-लवकरच कार्यवाही\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\nगायरान अतिक्रमण मोहिमेविरोधात आवाडे यांची ‘सर्वोच्च’मध्ये याचिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://atharvapublications.com/book-details.php?id=807", "date_download": "2022-12-01T00:36:22Z", "digest": "sha1:4YTSP2XCN7VEUFS7GHUEOI24BZJXHZCZ", "length": 12993, "nlines": 299, "source_domain": "atharvapublications.com", "title": "मार्क्सवाद | Atharva Publications", "raw_content": "\nखेळ आणि शारीरिक शिक्षण\nमानवी हक्क व आदिवासी अभ्यास\nम. गांधी/डॉ.आंबेडकर विचार व इतर\nशारीरिक शिक्षण व आरोग्य\nशासन निर्णय संग्रह (GR)\nसर्व स्पर्धात्मक प्रवेश परीक्षा\nखेळ आणि शारीरिक शिक्षण\nमानवी हक्क व आदिवासी अभ्यास\nम. गांधी/डॉ.आंबेडकर विचार व इतर\nशारीरिक शिक्षण व आरोग्य\nशासन निर्णय संग्रह (GR)\nसर्व स्पर्धात्मक प्रवेश परीक्षा\nAuthor : डॉ. बाबासाहेब त्रिंबक मोताळे\nSub Category : राज्यशास्त्र,समाजशास्त्र,\n0 REVIEW FOR मार्क्सवाद\nआपण ज्या जगात जीवन कंठीत आहोत, ते जग तिसर्‍या सहस्त्रकात पदार्पण करते झाले आहे. हे जग आशेवर आधारलेले आहे. कारण, संस्कृतीच्या आणखी विकासाची आजच्या इतकी सुसज्जता पूर्वी कधीही नव्हती; पण हेच जग धोके, विसंगती आणि समस्यांनी भरलेले आहे. त्यामुळे इतिहासातील कदाचित हा अतिशय भयसूचक काळ असावा, असा विचार मनात सतत येतो. जगातील साधन-संपत्ती ही समस्त मानवजातीच्या मालकीचा ठेवा आहे, असे समजून तिचा विवेकनिष्ठेने वापर करायला भाग पाडील, अशा आंतरराष्ट्रीय पद्धती व सभ्यता निर्माण करण्याची गरज आहे. मार्क्सवादी म्हणतात की, विद्यमान परिस्थितीत आगेकूच (विकासाकडे) करण्याचा मार्ग म्हणजे सर्व राष्ट्रांची खरी मानवी, भौतिक आणि आत्मिक जीवनपद्धती निर्माण करणे, आपली पृथ्वी राहण्याजोगी (वास्तव्य) राहील, याची दक्षता घेणे आणि पृथ्वीवरील सर्व संपदेचे प्रमाणशीर वाटप करणे.\nआपले शहर आपला इतिहास\nदखल यावल तालुक्यातील सेनानी व त्यागींची\nमहाराष्ट्रातील लोहार समाज - स्थिती व वस्तुस्थिती एक दृष्टिक्षेप\nइतिहास - अर्थ व स्वरूप\nसंत मुक्ताई पालखी सोहळा\nदृक्-श्राव्य माध्यमासाठी शैक्षणिक कार्यक्रम लेखन\nभारतीय राज्यघटना आणि आदिवासी समाज\nयुद्धतंत्राची उत्क्रांती व कारणे\nपरिवर्तनवादी चळवळी चिंतन आणि प्रबोधन\nशैक्षणिक संशोधन प्रस्ताव लेखन\nSocial Science: स्त्री-अभ्यास , इतिहास , भूगोल , राज्यशास्त्र , अर्थशास्त्र , मानसशास्त्र , संरक्षणशास्त्र , समाजशास्त्र , शिक्षणशास्त्र , ग्रंथालय व माहितीशास्त्र , धर्म व तत्वज्ञान , खेळ आणि शारीरिक शिक्षण , मानवी हक्क व आदिवासी अभ्यास , पत्रकारिता , म. गांधी/डॉ.आंबेडकर विचार व इतर , शारीरिक शिक्षण व आरोग्य , शासन निर्णय संग्रह (GR) , संशोधन पध्दती , इतर पुस्तके\nBest Sellers: मराठी , हिंदी , इंग्रजी\nEnglish & Literature: समिक्षा , क्रमिक पुस्तके , चरित्र आणि आत्मचरित्र , मुलांची पुस्तके , वैचारिक पुस्तके , व्यक्तिमत्व विकास , संदर्भ पुस्तके , कविता , कादंबरी आणि कल्पना\nHindi & Literature: कविता , कादंबरी आणि कल्पना , समिक्षा , क्रमिक पुस्तके , चरित्र आणि आत्मचरित्र , मुलांची पुस्तके , वैचारिक पुस्तके , व्यक्तिमत्व विकास , संदर्भ पुस्तके\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://charudattasawant.com/2020/11/03/diwali-celebration-in-mumbai-chawls/", "date_download": "2022-11-30T23:41:12Z", "digest": "sha1:XFFRFOVXYCJ5HBP7IIWRUUWKINLWOLTV", "length": 40201, "nlines": 142, "source_domain": "charudattasawant.com", "title": "आमच्या चाळीतील दिवाळी - Diwali Celebration in Mumbai Chawls » माझी लेखमाला", "raw_content": "\nआठवणी, लेख, गाणी, कविता, अनुभव, समीक्षा, माहिती इत्यादी\nमध्य मुबईतील डोंगरी भागातील चिंचबंदर येथील सँडहर्स्ट रोड रेल्वे स्टेशनला लागून असलेल्या बी.आय.टी. चाळीत मी लहानाचा मोठा झालो. ह्या बीआयटी चाळी म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी ‘बॉम्बे इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट’ ह्या योजनेखाली बांधलेल्या चाळी. मध्य मुंबईत अनेक ठिकाणी अशा बीआयटी चाळी आणि बीडीडी चाळी सरकारने बांधल्या होत्या. शिवाय गिरगाव पासून गिरणगावापर्यंत इतर खाजगी चाळी असंख्य होत्या. प्रत्येक चाळीचे एक स्वतंत्र अस्तित्व आणि संस्कृती वेगळी असायची. त्यातील काही चाळींची ओळख हि सुप्रसिद्ध किंवा कुप्रसिद्ध ह्या दोंघांपैकी एका गटात असायची. उरलेल्या चाळी ह्या फक्त चाळी असायचा. बाहेरून दखल न घेण्यासारख्या दिसणाऱ्या. पण त्यांच्या आत नांदायचे ते एक अख्खे कुटुंब. हो, अनेक खोल्या आणि मजले असलेल्या ह्या चाळीत अनेक कुटुंबे वास्तव्याला असली तरीही ती चाळ बाहेरच्या आणि आतमध्ये राहणाऱ्या लोकांना एक कुटुंबच वाटायची. आणि हो, प्रत्येक चाळीला स्वतःचा एक चेहरा असायचा. एक विशिष्ट ओळख असायची.\nआम्ही रहात होतो त्या बीआयटी चाळी म्हणजे एकूण सात चाळींची रांग होती. पण चाळी बांधताना काहीतरी गडबड झालेली असावी. सँडहर्स्ट रोड रेल्वे स्टेशनच्या पुलाच्या उजव्या बाजूला चाळ क्र. १ होती. दोन क्रमांकाची चाळ रुंदीने अर्धवटच आणि फक्त तळमजला बांधलेला होता. तिचा वापर गोडाऊन म्हणून केला जात असे. अन १ आणि २ क्रमांकाच्या चाळीच्या मधून रेल्वे स्टेशनचा मोठा पादचारी पूल खाली उतरलेला होता. आम्ही रहात होतो ती चाळ सँडहर्स्ट रोड रेल्वे स्टेशनच्या पूलाच्या डाव्या बाजूला पहिली चाळ होती. त्यापुढे अजून ४ चाळी होत्या. प्रत्येकी ३ मजले, प्रत्येक मजल्यावर २० प्रमाणे प्रत्येक चाळीत ६० खोल्या होत्या. खोल्यांची दारे चाळीच्या आतल्या बाजूला होती, बाहेरच्या बाजूने फक्त खिडक्या दिसत. चाळीच्या मध्यभागी प्रशस्त जिना. प्रत्येक मजल्यावर जिन्याच्या दोन्ही बाजूला ५ -५ खोल्या. त्यांच्या समोर ५-५ खोल्या दोन्ही बाजूला आणि जिन्याच्या समोरच सार्वजनिक पाण्याचा नळ. अशा तऱ्हेने प्रत्येक मजल्यावर समोरासमोर १० खोल्या, मध्ये लांबलचक व्हरांडा. चाळीच्या पुढे सुमारे १५ फुटांची गल्ली सातही चाळींना सोबत होती, आणि त्यापुढे दुसऱ्या खाजगी चाळींची पाठमोरी रांग. चाळीच्या मागच्या बाजूला सेंट्रल आणि हार्बर रेल्वेमार्ग त्याच्यापुढे रेल्वेचे वर्कशॉप आणि मुंबई बंदराचा भाग. त्यामुळे आमच्या चाळीच्या पूर्वेला लांब लांब पर्यंत मोकळे आकाश आणि खूप दूरवर द्रोणागिरी डोंगराची रांग आणि उरणचा किनारा दिसायचा. अशा आमच्या चाळीत सर्वच सण साजरे व्हायचे. पण दिवाळीची मजा काही औरच. त्याच्या ह्या आठवणी. पण यात दिवाळी बरोबरच दिवाळीच्या सुट्टीची गंमत पण तुम्हाला सांगणार आहे.\nआमच्या लहानपणी दिवाळीचे वेध लागायचे ते सहामाही परीक्षेचे वेळापत्रक जाहीर झाले की. सहामाही परीक्षा कधी सुरु होते यापेक्षा शेवटचा दिवस कोणता हेच फार महत्वाचे असायचे. सहसा दिवाळीच्या सुट्टीत आम्ही गावी किंवा कोठेच जात नसू. पण सुट्टी कधी लागते हे कळले कि पुढचे कार्यक्रम ठरवायला सोपे जाई. दिवाळीच्या आठ ते दहा दिवस अगोदर सुट्टी सुरु होई. सुट्टी लागली कि लगेच दुकानात जाऊन ४-५ रुपयांची गोष्टीची पुस्तके आणायचो. दोघे तिघे मित्र मिळून पैसे जमवून पुस्तके विकत घ्यायचो. ६० पैसे – ८० पैसे अशा किमती असायच्या. तेव्हा सगळी मिळून चांगली ८ ते १० पुस्तके मिळायची. ती मग एकमेकांना देवून वाचून काढायचो. यात दोन तीन दिवस जायचे. मग सुरु व्हायची तयारी दिवाळीच्या फराळाची. रेशनच्या दुकानात डालडा, तेल, रवा, साखर ह्या महत्वाच्या वस्तू कधी येणार ह्याची माहिती काढण्याचे काम आम्हा मित्र मंडळाकडे येई. मग एखाद्या गुप्तहेराच्या तोडीने आम्ही ते काम करीत असू. दुकानात ह्या वस्तू आल्या रे आल्या की आमच्या बातमीदाराकड़ून आम्हाला लगेच खबर मिळे आणि मग आम्ही ती बातमी आमच्या मजल्यावर सर्वांना देत असू. मग लगोलग रेशनच्या दुकानात जाऊन रांगा लावून त्या वस्तू घरी आणायची जबाबदारी पण आम्हां मित्रमंडळीवर पडायची. मग दुकानात गेलो कि कळायचे कि आज फक्त रवा आणि साखर आली, डालडा, तेल उद्या मिळणार वगैरे. पण हरायचो नाही. जे मिळेल ते पिशवीत पाडून घ्यायचो, अन परत उरलेल्या वस्तू प्राप्त करण्याच्या मोहिमेची तयारी करत असू. साखर मिळाली असली कि दुसरा उद्योग करावा लागायचा. मी अर्थात हातभार लावायचो. आमच्या माळ्यावर (मजल्यावर) कोणाकडे तरी दळण्याचे जाते होते. ते घरी आणावे लागे, जमिनीवर स्वच्छ कापड अंथरले जाई त्यावर जाते मांडून तयार ठेवाय���े त्यानंतर काम झाले की जाते परत नेवून द्यायचे अशी बाहुबली टाईपची कार्ये मला लहानपणी करावी लागत, पण त्यावेळेस मला कोणीही बाहुबली किंवा दारासिंग म्हटल्याचे मला आठवत नाही. जात्यावर साखर दळून पिठी करावी लागत असे. सुरुवातीला आई जात्यावर बसे, थोड्या वेळाने मी त्यावर बसून जाते फिरवीत बसे. जाते कितीही जोरजोरात गरगर फिरविले तरी खाली काहीच पडत का नाही याचा शोध घेईपर्यंत आई परत येई आणि मग मला नाईलाजाने जात्यावरून उठावे लागे आणि माझा शोध तिथेच थांबायचा. मग त्या झालेल्या श्रमाचे मोल म्हणून जात्याच्या सभोवती निर्माण झालेल्या पांढऱ्याशुभ्र थरातून बचकाभर पिठी साखर उचलून घ्यायचो.\nचकली करण्यासाठी गिरणीतून हरभऱ्याच्या डाळीचे पीठ करून आणावे लागे. गिरणीत गेल्यावर चकलीची भाजणी वेगळी दळून द्या अशी सूचना करून डोळ्यात तेल घालून गव्हाच्या पिठावर आपली भाजणी टाकत नाही हे पहावे लागे. पोह्यांचा चिवडा करण्यासाठीचे पोहे गच्चीवर नेऊन कडक ऊन दाखवून आणावे लागत. अशा तऱ्हेनं प्राथमिक तयारी झाली कि मग करंज्या करण्याकरिता आईला मदत करीत असे. साच्यामध्ये करंजीची लाटी घालून त्यावर आई सारण घाली मग साचा दाबून त्यातून टम्म फुगलेली टपोरी करंजी काढून खाली कागदावर अथवा कापडावर मांडून ठेवी. मध्येच मी साचा हातात घेवून प्रयत्न करायचो. तोही फसायचा, मग ती त्या फुटलेल्या करंजीतून बाहेर पडलेले गोड सारण खाऊन टाकायचो. मध्येच आई कशाला तरी उठली कि लगेच पातेल्यातील सारण हातावर घेऊन बकाना मारायचा अशी मदत मी करीत असे. चकली आणि तिखट शेव तयार करण्याचा पितळेचा जाड सोऱ्या वापरून चकल्या आणि शेव पाडायचे मोठ्या कष्टाचे काम मात्र मलाच करावे लागे. ह्यात मात्र हयगय नसायची आणि ह्या कामात तोंडात बकाणा भरायची काहीच सोय नसल्याने तोंड न चालविता हे काम निमूटपणे करावे लागे. आई फक्त खाली पाडलेल्या चकल्या आणि शेव गोळा करून तळायचे सोपे काम करायची. पोह्यांचा चिवडा करताना तो चांगला हलवून मिक्स करायचे सोपे काम पण माझ्याच अंगावर यायचे. फक्त हात खूप दुखायचे, तो राग मग दोन चार दिवसांनी त्या चिवड्यावर काढायचो. येता जाता चिवड्याचा डबा उघडून वाटीभर चिवडा फस्त करून करून त्या चिवड्याला मी खूप त्रास द्यायचो.\nह्या सगळ्या धामधुमीमध्येसुद्धा कष्टाळू आणि अभ्यासू मुले ‘दिवाळीचा अभ्यास’ नावाच्या अत्याचाराला संधी समजून सुट्टीचा सदुपयोग करून एकाच आठवड्यात सर्व ज्ञान प्राप्त करून उरलेल्या सुट्टीत मजा करायला मोकळे रहायचे. मी मात्र आळस नावाच्या राक्षसाच्या तावडीत सापडून उद्यापासून सुरुवात करू, थोडा थोडा करून अभ्यास पूर्ण करू हाच जप करीत असे. अन मग शाळा सुरु व्हायला दोन दिवस राहिले कि मग खडबडीत जागा होऊन ‘दिवाळीचा अभ्यास’ दिवाळी नंतर कसाबसा पूर्ण करायचो. खरं तर ‘दिवाळीचा अभ्यास’ हा एक स्वतंत्र विषय होऊ शकेल. साधारण २१ दिवसांच्या ह्या दिवाळीच्या सुट्टीत अख्ख्या एका सहामाहीचा अभ्यास करायला देत असत, तेही सहामाही परिक्षा संपल्यावर मला सहामाही परीक्षेत पहिला क्रमांक येणारच याची पूर्ण खात्री असायची, मग ह्या ‘दिवाळीच्या अभ्यासाचे’ मला काहीच वाटत नसे.\nअसे करता करता दोन चार दिवस निघून जायचे. मग एके दिवशी वडिल फटाके आणून द्यायचे. आमचे फटाके फारच साधे असायचे. लवंगी बारचे हिरव्या पिवळ्या रंगातील चार पाच पुडे, फुलबाजे, चकली (भुईचक्र), पाऊस, टिकल्या व बंदुकीचे रोल यांची दोन चार पाकिटे एवढेच फटाके मिळायचे. बाकी बंदूक मी माझ्या आवडीने घ्यायचो. पेटविल्यावर वेगात सुर्रकन इकडे तिकडे पळणारे रंगीत चित्रे असलेलया चिमण्या, त्रिकोणी आकाराची पानपट्टी असे फटाके मी स्वतः घ्यायचो. घरात सर्वांनाच नवीन कपडे आणलेले असायचे. मग लगबग व्हायची ती आकाश कंदील बनविण्याची. माझे वडील आणि आणखी दोघा तिघांना काड्यांचे कंदील बनविता येत. चांदणी आणि इतर आकारात काड्यांचे ते बनवीत. त्याला पारदर्शक रंगीत जिलेटीन कागद लावून आतमध्ये विजेचा दिवा सोडला जाई. रात्रीचे हे रंगीत कंदील छान दिसत. माझ्या वडिलांनी एकदा फिरती चित्रे असलेला कंदील बनविला होता. मग रात्री उशिरापर्यंत कंदील बनविण्यासाठी जागरणे व्हायची. आम्हा मुलांना फार काही यायचे नाही. पण काड्या तासून दे, कागद कापून दे, कंदील बांधण्यास मदत कर अशी कामे आम्ही करत असू. आणि दिवाळीच्या आधी कोणाचा कंदील पहिला लागतो ह्याची चढाओढ व्हायची. पण काही वर्षांनंतर ह्यात बदल झाला. प्रत्येकाने आपापल्या घराबाहेर लावलेले विविध आकाराचे, रंगाचे असे कंदील विसंगत दिसतात असे जाणवल्यावर सर्व खोल्यांबाहेर एकाच प्रकारचे कंदील लावावा अशी प्रथा सुरु झाली. समोरासमोर दोन खोल्यांच्या मध्ये एक कंदील अशा तऱ्हेने एकाच प्रकारचे दहा क���दील आणून आमच्या मजल्यावर लावले गेले. मग अख्खा मजला सुंदर दिसायला लागला. पण मग ह्या सामायिक कंदिलाला विजेची जोडणी कोणत्या खोलीतून द्यायची, मग ती आम्हीच का द्यायची अन तशी किती दिवस हा विजेचा खर्च आम्हीच एकट्याने का करायचा हा नवीन प्रश्न निर्माण झाला आणि सोडवावा लागला. असो.\nअशा तऱ्हेने आम्ही सर्व चाळकरी आणि शाळकरी मुले दिवाळीच्या स्वागताला तयार व्हायचो.\nआणि तो मंगल दिवस उगवायचा. शहरात असल्याकरणाने वसुबारस हा सण आम्हाला माहितच नसायचा. ‘दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी … ‘ हे गाणे म्हणजे फक्त शाळेतल्या पुस्तकातील एक कविता एवढीच आम्हाला ह्या सणाची ओळख. धनत्रयोदशी अथवा धनतेरस हा गुजराथी, मारवाड्यांचा सण ह्या विचाराने आमची दिवाळी सुरु व्हायची ती नरक चतुर्दशीच्या दिवशी. त्या दिवशी सकाळी लवकर उठून पहिला फटका फोडण्याचा मान मिळविण्याचा आम्हा मुलांचा प्रयत्न असे. नोव्हेंबरच्या गुलाबी थंडीत कुडकुडत पहाटे ५च्या सुमारास उठून गरम पाण्याने अंगाला उटणे वगैरे लावून अंघोळ करायची. नवीन शर्ट, नवी अर्धीचड्डी घालायची. फटाके आदल्या दिवशीच काढून ठरवले असायचे. लवंगीच्या दोन चार माळा उसवून त्यातील प्रत्येक लवंगी वेगळी करून ठेवलेली असे, त्या खिशात घालायच्या, अजून तीन चार माळा हातात घ्यायच्या. एक उदबत्ती घेऊन बाहेर यायचे. अजून बाहेर कोणीच मुले दिसत नाही आता ह्या वर्षी पहिला फटका मीच फोडणार ह्याचा आनंद व्ह्यायचा. एखाद्या खोलीबाहेर लावलेल्या दिव्यावर हातातली उदबत्ती पेटवायची आणि लवंगीची माळ खाली जमिनीवर ठेवून पहिला फटाका फोडण्याकरिता माळेला भीतभीतच उदबत्ती लावणार, तेवढ्यातच मोठा आवाज व्हायचा तो माझ्या अगोदर जिन्यावर कोणीतरी माळ लावल्याचा. स्वतःवर चडफडत केवळ काही सेकंदाने माझा प्रथम क्रमांक चुकला ह्याचे वाईट वाटायचे. पण तेव्हढ्यापुरतेच, मग हा मानकरी कोण ते पाहण्याकरिता जिन्याकडे धावायचे. अन मग आपण दोघंच लवकर उठलो ह्याचा आनंद आम्ही घ्यायचो. मग हातातील फटाके फोडून आम्ही उरलेल्या सर्वांना जागे करायचो. मग मजल्यावर सगळी गडबड उठायची. एकेक उठायचे आणि सार्वजनिक संडासाकडे जाण्यासाठी लोकांचा ओघ वाढायचा. आमचे मित्र एकएक करून बाहेर येऊन आम्हाला मिळायचे, मग आम्ही अजून विविध प्रकारे फटाके फोडायचो. म्हणजे हातात माळ पेटवली कि ती माळ जिन्यावरून ब��हेरच्या दिशेला हवेत फेकून कशी मजा येते ती पाहणे. तोवर आमच्यापेक्षा वयाने थोडी मोठी असलेले मुले-माणसे मोठमोठे फटाके घेऊन बाहेर यायचे. मग त्यांचे मोठे लक्ष्मी बॉम्ब, मोठ्या आवाजाचे दणका उडविणारे सुतळी बॉम्ब, लवंगीपेक्षा मोठे लाल बार असले अघोरी फटाके बाहेर यायचे. आम्ही मग जरा दुरून ते अघोरी प्रकार पहायचो. जणू काही पाकिस्तान किंवा चीन बरोबर लढाई करायची आहे अशा तयारीने ती मोठी मुले खोकी भरून फटाके आणत असत आणि अर्धा तासभर मोठा दणका उडवून देत. मजल्यावर नुसता धूर व्हायचा (त्या काळी पर्यावरण हा शब्दच अस्तित्वात नव्हता). जळालेल्या फटाक्यांचा वास सगळीकडे भरून राहायचा. आतापर्यंत पूर्ण उजाडलेले असे आणि एवढी सर्व गडबड आणि मोठमोठे आवाज होत आहेत तरी आमच्या मजल्यावर खोलीच्या बाहेर व्हरांड्यात काहीजण अजूनही डाराडूर झोपलेले असत. त्यातील काहीजण हाक मारल्यावर उठून घरात जात असत. पण आमच्या खोलीच्या बाहेर झोपणारा ‘मधुमामा’ हा मात्र इतरांसारखा नव्हता. दारू पिऊन रात्री उशिरा यायचा, न जेवता तसाच अंथरून घालून लगेच झोपायचा. कोणाच्या अध्यात ना मध्यात. पण हाक मारून मारून उठत नाही म्हटल्यावर मोठी मुले वात्रटपणा करायची. मधुमामाच्या अंथरुणाशेजारीच लवंगीच्या दोन माळा पेटवायचे. छोटे फटाके असले तरी देखील शरीराजवळ पेटविल्यानंतर त्याची धग, ताडताड अंगावर उडणारे लवंगी बार ह्यांचा परिणाम व्हायचा. अंगात फक्त बनियन आणि पट्टेरी हाफचड्डी घातलेला, हात पायच्या काड्या असलेला मधुमामा अंथरुणातून धडपडत उठायचा. आधीच अशक्त आणि त्यातून रात्रीची न उतरलेली नशा, अशा मधुमामाला लगेच उठता येत नसे. तो धडपडायचा, तोल जायचा. आणि हा प्रकार जो कोणी केला असेल त्याच्या नावाने शिव्यांची लाखोली द्यायचा आणि दिवाळी पहाट मंगलमय करायचा. फटाके संपले कि अंथरून उचलून निघायचा. पण त्याच्या शिव्या काही संपायच्या नाही. बाहेर येवून दातांना मशेरी लावून संडासाच्या रांगेत उभा राहिला आणि त्याचा नंबर लागला तरी त्याचे शिव्या देणे सुरूच असायचे. अशा तऱ्हेने चाळीच्या दिवाळीची पहिली पहाट संपन्न व्हायची.\nतोवर जोराची भूक लागलेली असायची. मग घरात येऊन आईने तयार केलेल्या फराळाचे ताट देवापुढे ठेवून देवाला नमस्कार करायचा. वाटले तर आई वडिलांच्या पाया पडायचे (हा विषय आमच्या घरात ऑपशनला होता). मग आम्ही फराळ खायचो. त्यांनतर लगेच प्रत्येक घरात फराळाच्या ताटाचे वाटप करावे लागे. आमचे घर सोडून उरलेल्या १९ खोल्यांमध्ये आमच्या घराचा फराळ जायचा. दारावर आल्यागेलेल्यांना सुद्धा घरचाच फराळ व्यवस्थित दिला जायचा. आमच्याप्रमाणे दुसऱ्या घरातून सुद्धा आम्हाला फराळाचे ताट येत असे. माझी आई तर सुगरणच होती. सर्वांच्या घरी फराळ करण्यासाठी आईला जावे लागत असे. त्यामुळेच बऱ्याच घरातून आईनेच केलेला फराळ आमच्या घरी येत असे.\nतर अशी होती गमंत आमच्या चाळीतील दिवाळी पहाटेची.\nहि पहिली पहाट झाल्यानंतर दोन दिवसांनी पाडव्याला आई म्हणायची ‘उठ, आज पहिली अंघोळ आहे’. मनात प्रश्न यायचा मागच्या दोन दिवसांपूर्वी केलेली अंघोळ काय होती\nअजूनही खूप सांगण्यासारखे आहे, पण आधीच खूप सांगून झालेय. तेव्हा इथेच विश्राम घेतो.\nआपणा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा\nछायाचित्र : रमाकांत सावंत, मुंबई (चाळीतील रहिवासी)\nलेख स्वामित्वहक्क – चारुदत्त सावंत २०२०, संपर्क: ८९९९७७५४३९\nमजकूर सामाईक करा - आपल्या मित्रांना शेअर करा\nPrevमाझे गाव: भाग ४ : गोठ्यातली कामे (My Village Stories)\nNextमाझे गाव: भाग ५ : चला कैऱ्या खायाला\nदिवाळी चे फार सुंदर वर्णन मला त्यामुळे मी राहत होतो त्या पोलीस चाळीतील दिवाळी आठवली फराळ बनवताना लागणाऱ्या पिठापासून करायची मजा किंवा कंदिलाची शर्यत आणि त्याहून जास्त फटाके पण या सर्व गोष्टी आता भूतकाळात गेल्या हा वरील लेखामुळे मला bit चा अर्थ कळला धन्यवाद\nसर्वप्रथम दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.\nदिवाळीच्या निमित्ताने पुन्हा एकदा चाळीत जाऊन आल्याचा भास झाला. तुमच्या लिखाणाला त्रिवार सलाम.\nअसेच लिहीत रहा आणि आम्हाला पुन्हा सगळ्या गोष्टींचा अनुभव द्या.\nअरे ,मी स्वतः सुद्धा थोडे दिवस या चाळीत राहिलो आहे .चारू तुझ्या लेखात हुबेहूब चित्र ऊभे राहिले .छान .असाच लिहीत रहा .दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा .Be lated .\nचारू सलाम तुला, खरंच वाचून आणि पाहून आनंदाने डोळे पाणावले. एक गोष्ट नमूद केली नाहीस, क्रिकेट बद्दल आणि आपल्या एक विशिष्ट झेल बद्दल \nतो विषय वेगळा आहे, पुढच्या एखाद्या भागात ते सांगेन.\nखर तर आपल्या चाळी विषयी खूप लिहायचे आहे, चाळीतील व्यक्तिमत्वे, खेळ, भुतांच्या दंतकथा, आपासातील मारामारी, भांडणे, गणपती मंडळ इत्यादी सर्व गोष्टी लिहिणार आहे.\nचारू मी राजाराम झिंजाड आपल्या ��ाळीतील आठवणी फारच सुंदर कथित केल्यास वाचून अतिशय आनंद झाला पुढे असेच लिहीत जा. आपण एकमेकांच्या संपर्कात राहू.👌👌\nआपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा - Leave a Reply Cancel reply\nमाझी लेखमाला अँड्रॉइड ऍप् डाउनलोड करा\nEnglish (3) Podcast (3) Slider (21) अनुभव (11) काव्यमाला (7) गडकिल्ले (10) गीतमाला (24) प्रवासमाला (8) प्रसारणमाला (3) बालभारती (8) भावगीते (3) माझे गाव (18) लेखमाला (17) हिंदी चित्रपट गीते (10) हिंदी विभाग (5)\nप्रिय वाचक, आपण आपले लेख आमच्या ब्लॉगवर प्रसिद्ध करू शकता. अधिक माहितीसाठी खालील लिंकला भेट द्या:\nसूचना: अटी व नियम लागू\nअविस्मरणीय गाणी - भाग 3: जनकवी पी. सावळाराम, लतादीदी आणि वसंत प्रभू (Old Marathi Songs)\nमराठी कविता - सूर्य (Marathi Kavita)\nमराठी कविता - देवाचा पत्ता (Marathi Kavita)\nJivdhan Fort - जीवधन किल्ला आणि वानरलिंगीवर व्हॅलीक्रॉसिंग\n71,667 वाचकांनी भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/amravati/yavatmal/news/1396-durga-idols-of-public-mandals-were-immersed-in-a-single-day-130407046.html", "date_download": "2022-12-01T00:57:13Z", "digest": "sha1:QD5MENFVIEGW6HQELUFUCV7OLFVPQR6N", "length": 6898, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "एकाच दिवसात 1396 सार्वजनिक मंडळांच्या दुर्गा मूर्तींचे केले विसर्जन | 1396 Durga idols of public mandals were immersed in a single day - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nविसर्जन:एकाच दिवसात 1396 सार्वजनिक मंडळांच्या दुर्गा मूर्तींचे केले विसर्जन\nजिल्हाभरातील सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळांच्या वतीने विराजमान करण्यात आलेल्या दुर्गा मूर्तीचे विसर्जन करण्यास मंगळवार दि. ४ ऑक्टोबर रोजी सुरूवात झाली. त्यात विसर्जनाच्या तिसऱ्या दिवशी गुरूवार दि. ६ ऑक्टोबर रोजी शहरी भागातील ३४७ तर ग्रामीण भागातील १०४९ अशा तब्बल १३९६ सार्वजनीक दुर्गोत्सव मंडळांनी त्यांच्या दुर्गामुर्तींचे विसर्जन केले. दोन वर्षाच्या विश्रांतीनंतर यंदा निर्बंधमुक्त वातावरणात माँ जगदंबेच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. त्यासाठी ढोल-ताशांच्या गजरात विविध पथकांच्या सादरीकरणासह भव्य मिरवणुका काढण्यात आल्या.\nयवतमाळच्या दुर्गोत्सवाने संपूर्ण राज्यात वेगळीच ओळख निर्माण केली आहे. दरवर्षी जिल्हाभरात असलेल्या सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळाकडून वेगवेगळे देखावे, जानजागृती कार्यक्रम, विविध प्रकारचे उपक्रम आदी घेण्यात येतात. त्यामुळे नवरात्री उत्सव नऊ दिवस अत्यंत हर्षोउल्हासात पार पाडण्या��� येतो. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे सर्वत्र अगदी साध्या पद्धतीने दुर्गोत्सव साजरा करण्यात आला. त्यात मंडळांनी सामाजिक भान राखून गर्दी टाळण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले. मात्र दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर यंदा निर्बंधमुक्त वातावरणात नवरात्री उत्सव साजरा झाला.\nदोन वर्षाची भर काढत यंदाच्या नवरात्री उत्सवात भव्य-दिव्य देखाव्यांची मेजवानीच सर्वसामान्यांसाठी उपलब्ध झाली होती. सर्व सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळाने ९ दिवस उत्साहात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले. हे देखावे पाहण्यासाठी शहरातील नागरिकांसोबत संपुर्ण जिल्ह्यातील नागरिकांनी गर्दी केली. नवरात्री उत्सवाची भव्यता पाहण्यासाठी शेजारी जिल्ह्यासह शेजारी राज्यातील नागरिकही यवतमाळ येथे मोठ्या संख्येने दाखल झाले होते. दरदिवशी लाखो भाविक शहरातील रस्त्यावर दिसत होते.\nचौकाचौकांमध्ये पोलिसांचा कडेकाेट बंदोबस्त\nआनखी दोन दिवस दुर्गा मुर्ती विसर्जन प्रक्रीया चालणार आहे. यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे. त्यात शहरात चौका-चौकात पोलिस बंदोबस्त तैनात आहे. प्रत्येक दुर्गोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत पोलिस कर्मचारी आणि गृहरक्षक दलाचे जवान सहभागी होवुन लक्ष ठेवुन आहेत. या बंदोबस्तावर सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारी व पोलिस अधीक्षक लक्ष ठेवुन आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/take-uday-lalit-took-oath-as-the-49th-chief-justice-130242105.html", "date_download": "2022-12-01T00:35:31Z", "digest": "sha1:5HG2NNOQZ4FTJVAXHCZY7VL3DZNVIFOG", "length": 3089, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "न्या. उदय लळीत यांनी 49 वे सरन्यायाधीश म्हणून घेतली शपथ | take Uday Lalit took oath as the 49th Chief Justice | marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nराष्ट्रपतींच्या हस्ते विधी:न्या. उदय लळीत यांनी 49 वे सरन्यायाधीश म्हणून घेतली शपथ\nन्या. उदय उमेश लळीत यांनी शनिवारी ४९ व्या सरन्यायाधीशांच्या रूपात शपथ घेतली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना शपथ दिली. सरन्यायाधीश म्हणून त्यांचा कार्यकाळ ७४ दिवस असेल. १०० दिवसांपेक्षा कमी कार्यकाळ मिळणारे ते सहावे सरन्यायाधीश असतील. शपथग्रहणानंतर सरन्यायाधीशांनी वडील सेवानिवृत्त न्यायमूर्ती उमेश रंगनाथ लळीत यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. राष्ट्रपती भवनात आयोजित शपथविधी समारंभात उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री तसेच सेवानिवृत्त सरन्यायाधीश एन.व्ही.रमणा उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://iyemarathichiyenagari.com/awake-shri-ram-on-gudipadwa/", "date_download": "2022-11-30T23:58:33Z", "digest": "sha1:XZUKUBDBBFUWHK6SKR6RCIFZIGYRBEH4", "length": 18966, "nlines": 198, "source_domain": "iyemarathichiyenagari.com", "title": "राम जागवा... - इये मराठीचिये नगरी", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी महाराज यांना संत तुकारामांनी पाठवलेले अभंग\nमराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nछत्रपती शिवाजी महाराजांचे पर्यावरणीय विचार\nमुक्त्यारी समारंभ अथवा श्रीमन्महाराज शाहू छत्रपती, सरकार करवीर यांचा राज्याधिकारस्वीकारोत्सव\nजाणून घ्या अत्यंत दुर्मिळ बॉम्बे किंवा एचएच रक्तगटाबद्दल…\nसंत ज्ञानेश्‍वरांची परंपरा पुढे नेणारे देवनाथ कोण होते \nहे झाड केवळ आढळते महाराष्ट्रात…\nViral Video : फळे काढणीचे सोपे अन् टाकावू बाटलीपासून केलेलं यंत्र…\nNeettu Talks : कार्बन लेसर फेसियल ट्रिटमेंट आहे तरी काय \nझाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या सासरच्या मुळगावाची अशीही ओळख\nअभ्यासक्रमांचे उपयुक्तता मूल्य वाढविण्यासाठी…\nसह्याद्रीच्या कोंदणात वसलेला रांगडा किल्ला…\nचिमणी नक्की काय बोलत असावी बरं….\nपालकचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढल्याचा दावा\nजाणून घ्या माणसाच्या जन्माची गोष्ट…\nसोनसरी, पंद अन् सह्याद्री…\nशाश्वत विकास संकल्पनेचा विचार गरजेचा\nविदर्भातील शेतीक्षेत्रात आढळतात ‘हे’ पक्षी\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nHome » राम जागवा…\nतुमच्यातल्या रावणाचे दहन तुम्हीच करा आणि त्या आतल्या रामाला जागवा आणि सुखी व्हा. मनातला राम जागवण्यासाठी निमित्त गुढीपाडव्याचे. तेव्हा एकच संकल्प करु या मनामनातला राम जागवण्याचा आणि जपण्याचा.\nसौ सुनेत्रा विजय जोशी\nगुढीपाडवा…. नवीन मराठी वर्षाची सुरुवात. आनंदोत्सव साजरा केला पाहिजे. आज प्रभू श्रीराम रावणाचा वध करून अयोध्येत परत आले. त्याच्या स्वागतासाठी नगरवासीयांनी गुढी तोरणे लावून नगराची सजावट केली..असे आपण रामायणात वाचले आहेच. तर रामायण हे प्रत्येक युगात घडतेच. जसे महाभारत युगानुयुगे सुरूच आहे. आजही द्रौपदी वस्त्रहरण चालूच आहे. पण तेव्हा दुर्योधन एक होता. आता अनेक दुर्योधन सज��ज झाले आहेत. एकटा श्रीकृष्ण कुठे कुठे धावणार…तसेच दहातोंडी रावण शंभरतोंडी झालाय. त्यामुळे एका रामाने त्याचा नाश कसा होणार त्यामुळे अनेक राम निर्माण व्हायला हवेत.\nघरात कसे फुलवायचे कमळ अन् वाॅटरलिली…\nरामायणाची रामकथा तशीच सुरू आहे. सीतेला आजही कपटाने पळवले जाते. सीतेवर संशय आजही घेतला जातो. रामाला वनवास आजही आहेच. ही लढाई फक्त राम रावणाची नाही, तर सत्य असत्याची आहे, खरे खोट्याची आहे. अर्थात विजय हा सत्याचाच होतो हे खरे असले तरी तो शेवट येण्यासाठी आधी नव्व्याण्णव घाव सहन करावे लागतात. मग असत्याची शंभरी भरते. पण…सुधारण्यासाठी अनेक संधी देऊनही काही जण त्या वाईट प्रवृत्तीला सोडत नाही आणि मग राम नावाच्या सत्याला असत्याचा नाश करावाच लागतो.\nखूप जण नास्तिक असतात. तर ठीक आहे, पण राम म्हणजे देव असे जरी मानत नसाल तरी ते एक आदर्श व्यक्तिमत्त्व आणि मानवाचे आदर्श रुप आहे. राम आणि रावण हे प्रत्येकाच्या मनात असतातच. वाईट प्रवृत्ती जास्त प्रमाणात असेल तर तो रावण. आणि सद् प्रवृत्ती जास्त प्रमाणात असेल तर तो राम. आपण म्हणतो अगदी देवमाणुस आहे. किंवा आलास मोठा सत्यवचनी राम.. असे उपरोधाने बोलत असलो तरी सत्य वचनी म्हटले की रामच आठवतो आणि रावणासारखा दुष्ट आहेस अगदी असेही बोलतो.\nवानरसेना अन् नवविचारांचा पूल\nआता हे तर तुमच्यावर आहे की तुम्ही कुणाला पोसून वाढवता. तसेच कान फुंकणाऱ्या मंथरा तर पावलोपावली भेटतात. पण मनातला राम जागा असेल तर बुध्दी भ्रष्ट होणार नाही. रावण हा सहज पोसला जातो. त्यासाठी काही प्रयत्न करावा लागत नाही. कारण माणसाला नेहमीच पटकन लागणारी लाॅटरी किंवा शाॅर्टकट आकर्षक वाटतात. पण राम पोसण्यासाठी तुम्हाला खूप प्रयत्न पुर्वक वागावे लागते. मातापित्यांची सेवा आणि आज्ञापालन तसेच एकवचनी, सत्यवचनी असे अनेक बिरुदे मिळविण्यासाठी स्वतःला बदलावे लागते. संघटीत होऊन वानरसेना..म्हणजे चांगल्या विचारांचे लोक सोबतीला घेऊन आणि नवविचारांचा पूल बांधून या सगळ्या वाईट शक्तीचा नाश करावा लागेल. पण रामाचा विजय आणि रावणाचे दहन हे त्रिकालाबाधित सत्य आहे.\nरामकथा ब्रह्मांड भेदूनी गेली\nकारण तो नसेल तर मग जगण्यात काही राम नाही.. असे होते. तसेच शेवटी त्याने राम म्हटले असे आपण म्हणतोच ना या रामाच्या वाटेकडे आपण सगळे डोळे लावून वाट बघतोय. पण तो आपल्यातच आह�� फक्त त्याला जागवायला हवे हे न कळून युगानुयुगे तसेच अन्याय सहन करीत राहतो. त्यापेक्षा तुमच्यातल्या रावणाचे दहन तुम्हीच करा आणि त्या आतल्या रामाला जागवा आणि सुखी व्हा. मनातला राम जागवण्यासाठी निमित्त हे गुढीपाडव्याचे. तेव्हा एकच संकल्प करु या मनामनातला राम जागवण्याचा आणि जपण्याचा.\nGudipadwaramayanaShri RamSunetra Joshiगुढीपा़डवारामनवमीश्री रामसुनेत्रा जोशी\nबालविश्वाला भुरळ घालणारा कवितासंग्रह\nदोन देशात घडलेली अद्भुत कहाणी…\nटीम इये मराठीचिये नगरी\nNeettu Talks : सामान्य सर्दीवर उपाय…\nटीम इये मराठीचिये नगरी May 1, 2022 May 1, 2022\nमुलांचं भावविश्व समृद्ध करणाऱ्या कविता\nमाझ्या शिक्षणाची पालवी फुलविणारे साहित्यिक : डॉ नागनाथ कोत्तापल्ले\nइचलकरंजी संस्कृती प्रतिष्ठानतर्फे कादंबरी पुरस्कार जाहीर\nथंडीत त्वचेची अशी घ्या काळजी…\nचला जाणूया नदीला अभियानाचा दुसरा टप्पा…\nसमाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे पुरस्कार जाहीर\nV. R. Gavhane on दोलायमानतेवर चिंतन हवे – डॉ. माधव चितळे\nराजू मरवे-बेळगाव on मलकापूर येथील प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालयात पर्यावरणपूरक दसरा साजरा\nअरूण झगडकर on झाडी शब्दसाधक शिक्षक पुरस्कार\nShashikant Shinde on शिक्षणाचे पसायदान: शैक्षिक यज्ञ \nस्वप्नातून बाहेर पडून वास्तवात राहायला शिकावे\nप्रश्न मुळापासून सोडवायला हवेत तरच ते सुटतात\nनिसर्गातील मुक्त आनंदच देतो मनाला उभारी\nसृष्टीतील सर्व जीवातील ब्रह्म जाणून व्हावे सर्वज्ञ\nमुक्त होणे म्हणजे तरी काय \nप्रेमाच्या पेटीनेच गाठता येतो मोक्षाचा तीर\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा (94)\nकाय चाललयं अवतीभवती (383)\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान (74)\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास (445)\nश्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://kolaj.in/published_article.php?v=Driverless-car-in-next-two-yearsKZ7574837", "date_download": "2022-11-30T23:40:07Z", "digest": "sha1:GR3QJWUDBOTVNSTYHQBX6T5PS5H52UR3", "length": 25004, "nlines": 146, "source_domain": "kolaj.in", "title": "ड्रायवरलेस गाड्यांचा आपल्याला फायदा होणार की तोटा?| Kolaj", "raw_content": "\nड्रायवरलेस गाड्यांचा आपल्याला फायदा होणार की तोटा\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nचालकविरहित गाड्या म्हणजे ड्रायवर नसला तरी आपोआप चालणाऱ्या गाड्यांकडे ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचा भविष्यकाळ म्हणून पाहिलं जातंय. आता अगदी पुढच्या दोनएक वर्षांत अशा गाड्या रस्त्यावर धावू लागतील. आता आपण अशा टप्प्यावर आलोय जिथे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि त्यावरचं संशोधन थांबवणं शक्य नाही. आणि ते तसं थांबवल्यानं आपलंच नुकसान होणार आहे.\nएखादा मेसेज टाइप करताना चुकलेल्या शब्दाचं स्पेलिंग आपोआप बरोबर होतं. कधीकधी तर आपला पुढचा शब्द काय असणार याचं अचूक सजेशन आपल्याला स्क्रिनवर दिसतं. हे कशामुळे होतं माहितीय आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे. माणसाला ज्याप्रकारे बुद्धी असते तशी बुद्धी माणूस मशीनमधे तयार केली जातेय.\nआपल्या ईमेलला क्विक रिस्पॉन्स देणं असो किंवा गुगल ट्रान्सलेशन असो या गोष्टी आपल्या जगण्याचा भाग झाल्यात. जगणं सोपं करणारी ही बुद्धिमत्ता आहे. आता चारचाकी, दुचाकी गाड्यांमधे या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होतोय. ऑटोमॅटिक गियर बदलणाऱ्या गाड्यांना आता खूप भाव आलाय. चालवायला सोप्या म्हणून लोक हमखास या गाड्यांना प्राधान्य देतात. पण आता या सगळ्याची पुढची पायरी आपल्यासमोर येतेय आणि ती म्हणजे ड्रायवरलेस किंवा चालकविरहित गाडी.\nकृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून माणसाच्या मदतीशिवाय रस्त्यावर धावणारी, गिअर बदलणारी, गरजेप्रमाणे ब्रेक दाबणारी, स्वतःच स्पीड कमी जास्त करणारी, वाहतुकीचे नियम पाळणारी अशा गाडीवर सध्या जोमानं संशोधन सुरू आहे. त्याबाबत मिलिंद पदकी आणि प्रसाद शिरगावकर यांनी फेसबुकवर काही निरीक्षणं नोंदवलीत.\nहेही वाचाः काँग्रेसला न्याय, केजरीवालांना चुनौती देणाऱ्या बॅनर्जींना अर्थशास्त्राचा नोबेल\nगाडी चालवू न शकणाऱ्यांसाठी वरदान\nमिलिंद पदकी लिहितात, ‘अमेरिकेच्या कॅलिफोर्निया या एकाच राज्यातल्या ५२ कंपन्यांनी चालकविरहित गाड्यांच्या चाचण्यांचे परवाने मिळवलेत. २०२० मधे चालकविरहित टेस्ला गाडी बाजारात आणायचं वचनच स्पेसएक्सचे सीईओ इलॉन मस्क यांनी ���गाला दिलंय.’\n‘आपल्याकडे अशी गाडी असेल तर आपला वापर करून झाल्यावर उरलेला वेळ ही गाडी आपण टॅक्सी म्हणून बाजारात पाठवून पैसे कमावू शकतो. टॅक्सी म्हणून वापरल्यास अशा गाडीचे भाडे चालक-सहित गाडीच्या एक पंधरांश इतकं कमी असू शकतं. म्हणजे आत्ता टॅक्सीचं भाडं १५ डॉलर्स असेल तर अशा टॅक्सीसाठी एक डॉलर इतकंच भाडं द्यावं लागेल.’\nपदकी पुढे लिहितात, ‘गाडी न चालवू शकणारे म्हणजे म्हातारे, रुग्ण, अपंग लोक आणि लहान मुलं अशांसाठी ही गाडी वरदान ठरू शकते. अर्थात अशा लोकांना गाडीत चढण्या, उतरण्याचा वेगळा प्रॉब्लेम सोडवावा लागणार आहेच.’\nहेही वाचाः अध्यात्माच्या बाजारात गाडगेबाबांच्या कीर्तनाचं अँटीवायरस मारा\n‘कृत्रिम बुद्धिमत्ता, रडार आणि लायडर या तीन टेक्नॉलॉजींचा यामधे वापर करण्यात येतोय. लायडर म्हणजे सेकंदाला लाखो वेळा आयआर-लेझर प्रकाशातील वेवलेंग्थस पाठवून त्यांच्या परावर्तनाच्या पॅटर्नवरून आसपासच्या प्रदेशाचं त्रिमिती दृश्य तयार करणारं उपकरण.’\n‘न्यूयॉर्क, लॉस एंजलिस, अरिझोनातील काही शहरांमधेही यांच्या चाचण्या जोरात चालू आहेत. मध्यंतरी उबर या टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपनीच्या अशा एका गाडीची चाचणी चालू होती. तेव्हा एका माणसाचा अपघातात मृत्यू झाला. त्यामुळे त्यांचा हा कार्यक्रम सध्या बंद आहे.’\n‘इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, चीन, जपान, सिंगापूर या देशांनी या तंत्रज्ञानाला थोडाफार पाठिंबा दर्शवलाय. पण गंमत म्हणजे अमेरिका सोडून इतर सगळ्या देशांच्या वाहतूक नियमांत अजूनही स्टिअरिंग व्हीलमागे चालक असलाच पाहिजे अशी अट आहे.’\n‘अशा प्रकारची २४ तास उपलब्ध असणारी एकदम स्वस्त आणि तात्काळ टॅक्सी सेवा सुरू झाली तर स्वतःची खासगी गाडी ठेवण्याची गरज बरीच कमी होईल. हे तंत्रज्ञान यशस्वी झालं तर २०३० पर्यंत गाड्यांचा खप सध्याच्या खपाच्या एक दशांश इतका खाली येईल. आणि मुख्य म्हणजे पर्यावरणासाठी हे वरदान ठरेल.’\nहेही वाचाः आहे रे, नाही रे, हीच डिजिटल युगाचीही भाषा\nपदकी आपला अनुभव सांगताना लिहितात, ‘चालकविरहित गाड्यांविषयी मी अमेरिकन नागरिकांशी बोललो. त्या प्रत्येकाचं मत सध्या अशा गाड्यांच्या पूर्णपणे विरोधातलं आहे. या गाड्या फक्त माणसं मारण्याच्या कामाच्या आहेत असं कॉमन उत्तर लोकांनी दिलं.’\n‘अर्थात अशा प्रतिक्रिया देणाऱ्यांमधे कुणीही इंजिनिय�� किंवा तज्ञ नव्हते. त्यामुळे केवळ अज्ञानाची भीती असंच या मताचं स्वरूप म्हणावं लागेल. अशा गाड्यांची निर्मिती करणाऱ्यांच्या मते अपघात ९९.५% कमी होतील. त्यामुळे लवकरच, कदाचित २०२० मधेच अमेरिकेत या गाड्या वापरात येतील,’ असं पदकी यांना वाटतं.\nहेही वाचाः तर आपण विचार करणंही डिजिटल यंत्रांकडे सोपवून देऊ\nअपघातांचं प्रमाण ९९% ने कमी\nमिलिंद पत्की यांच्या पोस्टला दुजोरा देत आयटी क्षेत्रातले जाणकार प्रसाद शिरगावकर यांनी एक फेसबूक पोस्ट टाकलीय. त्यात शिरगावकर म्हणतात, ‘कृत्रिम बुद्धिमत्तेनुसार, ड्रायवरशिवाय आपल्या आपण चालणाऱ्या गाड्या या अगदी नजीकच्या भविष्यात यायची दाट शक्यता दिसतेय. अक्षरशः पुढच्या दोन-पाच वर्षांतच त्या येतील. हे जेव्हा घडेल तेव्हा जगभरच्या वाहतूक आणि वाहनउद्योग क्षेत्रांमध्ये वादळी वेगानं आमूलाग्र बदल घडतील.’\nकृत्रिम बुद्धिमत्तेनं चालणाऱ्या गाड्यांमध्ये नियम पाळलेच पाहिजेत असं प्रोग्रॅमिंग सेट करण्यात आलंय. त्यामुळे सगळ्या गाड्या वाहतुकीचे आणि वेगाचे नियम तंतोतंत पाळतील आणि रस्त्यावरच्या अपघातांचं प्रमाण तब्बल ९९% ने कमी होईल, असं शिरगावकर यांना वाटतं. आणि हा या गाड्यांचा सर्वांत मोठा फायदा असल्याचं ते सांगतात.\nशिरगावकर एका धोक्याकडे लक्ष वेधताना लिहितात, ‘गाड्या शेअर करणं, भाड्यानं देणंघेणं, टाईम शेअर करणं इत्यादी खूपच सोपं होईल. त्यामुळे गाड्यांची पूर्णवेळ मालकी असण्याची गरज राहणार नाही. कॉस्ट ऑफ ओनरशिप कमी होईल. गाड्यांचा खप आणि रस्त्यावरच्या एकूण गाड्याही कमी होतील. पण यानं ड्रायवर हा व्यवसाय कालबाह्य होईल. सध्या त्यावर पोट भरणारे बेरोजगार होतील आणि त्यांना नवा व्यवसायाच्या शोधात फिरावं लागेल. या सगळ्यामुळे एक प्रचंड उलथापालथ होईल.’\nहे सगळं अमेरिकेत येत्या पाच ते पंधरा वर्षांत घडू शकेल, असं शिरगावकर यांना वाटतं. भारतात हे यायला किती वेळ लागेल याबाबत काही कल्पना नाही असं ते म्हणतात. पण भारत हा अत्यंत टेक्नॉसॅवी, टेक्नॉक्रेझी देश आहे. त्यामुळे हे तंत्रज्ञान भारतात पोचेल तेव्हा प्रचंड वेगानं त्याचा प्रसार होईल आणि स्वीकारलं जाईल असा विश्वास ते व्यक्त करतात.\nहेही वाचाः आयपॉड क्रांतीची सतरा वर्षं\nभारतात कधी येणार अशा गाड्या\nकृत्रिम बुद्धिमत्तेमुळे जसं चालकविरहित गाड्या काढण्याचे ��्रयत्न सुरु आहेत तसंच डॉक्टरविरहित दवाखाने आणि शिक्षकविरहित शाळांवरही काम सुरु असल्याची माहिती शिरगावकरांनी आपल्या पोस्टमधे नोंदवलीय.\n‘आज तिशी, चाळीशीत असलेल्या आपल्या पिढीने इंटरनेट, मोबाईल क्रांती आणि त्यामुळे होत असलेली उपथापालथ आपल्या चिमुरड्या आयुष्यात अनुभवलीय. आता कृत्रिम बुद्धिमत्तेने होणारी क्रांतीही आपण आपल्याच लाईफटाईममधे अनुभवण्याची शक्यता आहे,’ असं शिरगावकर लिहितात.\nबदलांना सामोरं जायची तयारी\nकृत्रिम बुद्धिमत्तेचा जसा चांगल्या कारणासाठी वापर होऊ शकतो तसंच त्याचे वाईट परिणामही मानवी आयुष्यावर होऊ शकतात हे या दोन निरीक्षणातून आपल्या समोर येतं. चालकविरहित गाड्यांचा जरी म्हाताऱ्या, अपंग माणसांना उपयोग असला तरी त्यानं रोजगाराचं एक मोठं साधन हातातून जाणार हेही खरंय.\nआता आपण अशा टप्प्यावर आलोय जिथे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आणि त्यावरचं संशोधन थांबवणं शक्य नाही. आणि ते तसं थांबवल्यानं आपलंच नुकसान होणार आहे. तेव्हा आता या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे भविष्यात आपल्या आयुष्यात होणाऱ्या बदलांना कसं सामोरं जायचं याची तयारी आत्तापासूनच करायला हवी एवढं मात्र निश्चित.\nलोकांनी सध्या गाड्या विकत घेणं का थांबवलंय\nई-सिगारेटवर बंदी व्यसन रोखण्यासाठी की तंबाखू लॉबीमुळे\nमानसिक ताणतणावांकडे दुर्लक्ष करणं आपल्याला परवडणारं नाही\nनोबेल मिळालेल्या लिथियम आयन बॅटरीचा वापर आपण कुठे करतो\nआकाश निळंच असतं असं वाटत असेल, तर 'द स्काय इज पिंक' बघाच\nगोवर भारतात पुन्हा का परततोय\nगोवर भारतात पुन्हा का परततोय\nभावा, कोल्हापूरच्या फुटबॉलचा नादच खुळा\nप्रा. डॉ. अभिजित वणिरे\nभावा, कोल्हापूरच्या फुटबॉलचा नादच खुळा\nप्रा. डॉ. अभिजित वणिरे\nललद्यदस् ललबाय: स्त्रीत्व आणि स्त्रीमुक्तीचा शोध घेणाऱ्या कविता\nललद्यदस् ललबाय: स्त्रीत्व आणि स्त्रीमुक्तीचा शोध घेणाऱ्या कविता\nभारतीय डॉक्युसिरीजनी सावरला नेटफ्लिक्सचा डोलारा\nभारतीय डॉक्युसिरीजनी सावरला नेटफ्लिक्सचा डोलारा\nमीडिया, शेतकरी आणि भारत जोडो यात्रा - १\nमीडिया, शेतकरी आणि भारत जोडो यात्रा - १\nगुजरातचे निकाल इतके महत्त्वाचे का ठरतायत\nगुजरातचे निकाल इतके महत्त्वाचे का ठरतायत\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरचं 'नाटक' थांबायला हवं\nमहाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरचं 'नाटक' थांबा��ला हवं\nगोवर भारतात पुन्हा का परततोय\nगोवर भारतात पुन्हा का परततोय\nनरेंद्र लांजेवारांनी प्रबोधनकार ठाकरेंना लिहिलेलं पत्र वाचलंय\nनरेंद्र लांजेवारांनी प्रबोधनकार ठाकरेंना लिहिलेलं पत्र वाचलंय\nआर्थिक उदारीकरणाची ३० वर्ष, बँकिंग सुधारणांचं काय\nआर्थिक उदारीकरणाची ३० वर्ष, बँकिंग सुधारणांचं काय\nपाऊस, पूर आणि दरडींना जबाबदार कोण\nपाऊस, पूर आणि दरडींना जबाबदार कोण\nइग्नूच्या ज्योतिषशास्त्राच्या कोर्सवर नेटकऱ्यांचं काय म्हणणं आहे\nइग्नूच्या ज्योतिषशास्त्राच्या कोर्सवर नेटकऱ्यांचं काय म्हणणं आहे\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं\nगोव्याचा सिंघम मनोहर पर्रीकरः क्यों कि मेरी जरुरतें कम हैं . . .\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त\nनरेंद्र मेहताः मीरा भाईंदरमधल्या नैतिक नागड्या पॉलिटिक्सचा उदयास्त . . .\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nतान्हाजी सिनेमातल्या शिवरायांचं काय करायचं\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला\nशाहू मोडक: एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला . . .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AD", "date_download": "2022-11-30T23:38:28Z", "digest": "sha1:GEY42YPYFRQEIJCDJMLWSJCJV5SCWAM5", "length": 2516, "nlines": 46, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "इ.स. ७ - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nइसवी सनाच्या पहिल्या सहस्रकातील एक वर्ष\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. १ ले शतक - १ ले शतक - २ रे शतक\nदशके: पू. १० चे - पू. ० चे - ० चे - १० चे - २० चे\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडीसंपादन करा\nड्रुसस सीझर, रोमचा शासक. (मृ. इ.स. ३३)\nशेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ तारखेला २२:५७ वाजता झाला\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०२२ रोजी २२:५७ वाजता केला गेला.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://virashinde.com/index.php/shinde-collection/chandwad-taluka-shetkari-parishad-vadner", "date_download": "2022-12-01T00:26:38Z", "digest": "sha1:QMZ7NPNELJMUWMQTLQXIKFPP65DNGGMV", "length": 18195, "nlines": 199, "source_domain": "virashinde.com", "title": "महर्षि विठ्ठल रामजी शिंदे [ Maharshi Vitthal Ramji Shinde ] - मुख्यपान महर्षि विठ्ठल रामजी शिंदे [ Maharshi Vitthal Ramji Shinde ] - चांदवड तालुका शेतकरी परिषद, वड���ेर", "raw_content": "\nचांदवड तालुका शेतकरी परिषद, वडनेर\nमहर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी\nविठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके\nधर्म, जीवन व तत्त्वज्ञान\nमाझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३\nकर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र\nमाझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)\nमहर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी\nलेख, व्याख्याने आणि उपदेश\nमहर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य\nमहर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय\nचांदवड तालुका शेतकरी परिषद, वडनेर\nआजची ही परिषद अगोदर तुमची, निदान तुमच्या तालुक्यापुरती तरी संघटना करून मग तुमच्यांपैकीं कोणातरी पुढा-यास अध्यक्ष नेमून मजसारख्या बाहेरच्यांना केवळ सल्लागार म्हणून बोलावलें असतें तर मीं नाकारलें नसतें. तसें न करतां मला पुनः पुनः आग्रह करून आणिलें, म्हणून मीं नाइलाजानें आलों आहे. शेतक-यांची चळवळ ह्यापुढें बाहेरच्यांवर कोणत्याहि कारणांवरून अवलंबून चालणार नाहीं. इ. स. १९२८ च्या ऑगस्टमध्यें पुण्यास, मुंबई इलाख्याच्या शेतक-यांची जमिनीच्या तुकडे बिलाला कसून विरोध करण्याकरितां तांतडीनें एक मोठी परिषद भरविण्यांत आली. त्या वेळीं मीच अध्यक्ष होतों. त्यानंतर मी ताबडतोब पश्चिम आणि पूर्व खानदेश, नाशिक, उमरावती, नागपूर येथें शेतक-यांच्या सभा भरवून, शेतक-यांच्या प्रश्नासंबंधीं जागृति करण्याचा प्रयत्न केला. १९३० सालची हकीकत आपल्यास विदितच आहे. जुन्नर, खेड, हवेली, सासवड वगैरे तालुक्यांतून जवळ जवळ प्रत्येक खेड्यांतून आम्ही हिंडलों. त्यानंतर अहमदनगर व सातारा जिल्ह्यांत हिंडलों. विशेषतः सातारा जिल्ह्यांतील वाळवें तालुक्याची परिषद संघटनेच्या कार्यासाठीं बोरगांवास भरविली. एकंदरींत महाराष्ट्रांतील ह्या सहा जिल्ह्यांतील परिस्थिति मला आतां प्रत्यक्ष अवगत आहे. शेतक-यांत गेल्या दोन वर्षांत जरी अभूतपूर्व जागृति घडली आहे, तरी त्यांच्या संघटनेच्या कार्याला अद्यापि व्हावी तशी नुसती सुरुवातहि झाली नाहीं, असें मला स्वानुभवावरून अगदीं कष्टानें म्हणावें लागत आहे. आणि ह्यापुढें तर दिवसेंदिवस हें कार्य अधिक कठीण, स्वार्थत्यागाचें व धाडसाचें होणार, ह्यांत मला तर तिळमात्र शंका नाहीं.\n१ प्रस्तावना 22 August 2022\nह्या व्यापाराचें पिलूं 22 August 2022\nही कोणत्या राष्ट्राची भाषा\nहर्ष आणि चालुक्य 22 August 2022\nस्वरवैशिष्ट्य 22 August 2022\nसामाजिक सु��ारणेचा व्यापक अर्थ 22 August 2022\nसिंहलद्वीपांतील डच मिशनच्या प्रचारपद्धतीचा मासला 22 August 2022\nसामाजिक व धार्मिक बाबी 22 August 2022\nसाक्षात्कारी वाङ्मय 22 August 2022\nसांप्रदायिक अस्पृश्यता 22 August 2022\nसमाजसुधारणा यशस्वी कां होत नाहीं\nसमाजशास्त्रीय विचार 22 August 2022\nसंस्थानी शेतकरी परिषद, तेरदळ 22 August 2022\nश्वेताश्वेतरोपनिषद ऊर्फ शिवगीता 22 August 2022\nश्रीशाहू व नाना 22 August 2022\nशैव, बौद्ध आणि वैष्णवांची परंपरा 22 August 2022\nशेतकरी व सरकार 22 August 2022\nशेतकरी आणि भांडवलदार 22 August 2022\nशेतकरी आणि काँग्रेस 22 August 2022\nशेतक-यांचा स्वयंनिर्णय 22 August 2022\nशीख धर्म मुसलमान संस्कृतीचा प्रवेश 22 August 2022\nशब्दकोश (कानडी) 22 August 2022\nशक्ति अथवा देवी भागवत 22 August 2022\nव्यापाराचा इतिहास 22 August 2022\nव्याख्यान दुसरें 22 August 2022\nव्याकरण (कानडी) 22 August 2022\nव्यभिचाराचा सांवळागोंधळ 22 August 2022\nवेदोक्त आणि पुराणोक्त 22 August 2022\nविष्णु-भागवत 22 August 2022\nविषारी जाळें 22 August 2022\nवासुदेव आणि एकान्तिक धर्म 22 August 2022\nवाळवें तालुका शेतकरी परिषद, बोरगांव 22 August 2022\nवारकरी पंथाची लोकसत्तात्मकता 22 August 2022\nव-हाडी आणि इतर शाखा 22 August 2022\nलिखित इतिहासाचे पुरावे 22 August 2022\nलिंगायत धर्म 22 August 2022\nराष्ट्रधर्म आणि सार्वत्रिक धर्म 22 August 2022\nराधामाधव–विलास–चंपू : आणि रा. राजवाडे. 22 August 2022\nराजकीय स्वरूप 22 August 2022\nमुख्य मुद्दा 22 August 2022\nमुंबई इलाखा शेतकरी परिषद, पुणें 22 August 2022\nमांत्रिकांची दुकानदारी 22 August 2022\nमहाराष्ट्राच्या उत्कर्षाचा एकमेव मार्ग \nमहाराष्ट्राचा गांवगाडा 22 August 2022\nमहाराष्ट्र विद्यापीठ व कर्नाटक मराठीचा प्रवास 22 August 2022\nमहाराष्ट्र भागवत धर्म 22 August 2022\nमहाराष्ट्र नाना शंकरशेटला कां विसरला\nमहाराज शिवाजी आणि महात्मा गांधीजी 22 August 2022\nमहानुभाव पंथ 22 August 2022\nमहात्मा फुले व केशवचंद्र सेन (साम्य) 22 August 2022\nमहात्मा फुले व केशवचंद्र सेन (भेद) 22 August 2022\nमराठ्यांविरुद्ध आगळीक 22 August 2022\nमराठ्यांतील प्रसिध्द राजघराणीं 22 August 2022\nमराठे हिशेबी नाहींत 22 August 2022\nमराठे आणि पेशवे 22 August 2022\nमराठींत कानडी शब्दांचा भरणा 22 August 2022\nमराठ्यांची पूर्वपीठिका 22 August 2022\nमग महारामांगांचे काय हाल वर्णावेत \nमंदिरें आणि मूर्ति 22 August 2022\nमंत्र आणि तंत्र 22 August 2022\nभावी सुधारणा 22 August 2022\nभागवतधर्म आणि महाराष्ट्रधर्म (व्याख्यान पहिले) 22 August 2022\nभागवतधर्म आणि महाराष्ट्रधर्म (व्याख्यान दुसरे) 22 August 2022\nभागवत धर्माचा पाया 22 August 2022\nभागवत धर्म विकास 22 August 2022\nब्राह्म समाज आणि बौद्ध धर्म (व्याख्यान तिसरें) 22 August 2022\nब्रह्मानंद केशवचंद्र सेनः त्याचें विश्वधर्म विकासांतील स्थान 22 August 2022\nब्रह्मदेशांतील बहिष्कृत वर्ग 22 August 2022\nबौद्धांचा इतर भागवतांशीं संबंध 22 August 2022\nबोल्शेव्हिझमचा बागुलबोवा 22 August 2022\nप्रांतिक सामाजिक परिषद, सातारा 22 August 2022\nपूर्वपीठिका 22 August 2022\nपूर्व बंगाल्यांतील अस्पृश्य वर्गाच्या उच्च शिक्षणाची प्रगति 22 August 2022\nपुराणिक आणि हरिदास 22 August 2022\nपुराणांचा विपर्यास 22 August 2022\nपुण्यांतील जाहीर सभा 22 August 2022\nपुणेरी पेशव्यांची राष्ट्रीय कामगिरी\nपरिषदेचें सहकार्य 22 August 2022\nपरिशिष्ट चौथें 22 August 2022\nपंथाचा प्रसार व अवनति 22 August 2022\nपंजाब प्रांत 22 August 2022\nनिराळे भागवत पंथ 22 August 2022\nनामांच्या विभक्ति 22 August 2022\nनामदेव तुकाराम 22 August 2022\nध्येयात्मक प्रयत्नांतील ऐक्य 22 August 2022\nदोन ज्ञानदेव व तीन नामदेव 22 August 2022\nदारूची बंदी कीं शिक्षणाची सक्ति\nदारुचा व्यापार, सरकार आणि बहुजनसमाज 22 August 2022\nतांत्रिक वाममार्ग 22 August 2022\nतपशिलाचें वर्गीकरण 22 August 2022\nतत्त्वज्ञान आणि समाजशास्त्र 22 August 2022\nजैन लिंगायतांशीं भांडकुदळपणा व महाराष्ट्राची बदनामी 22 August 2022\nजैन आणि बौद्ध भागवत 22 August 2022\nजमीनदार वर्ग 22 August 2022\nचैतन्यचरित्र 22 August 2022\nचैतन्य पंथाची भूमिका 22 August 2022\nचातुर्मास्य, तुकोबा व त्यांची टवाळी 22 August 2022\nचांदवड तालुका शेतकरी परिषद, वडनेर 22 August 2022\nचळवळीचा कोंडमारा 22 August 2022\nगुरु गोविंदसिंग 22 August 2022\nगुप्तांचा काळ 22 August 2022\nक्रियापदांच्या विभक्ति 22 August 2022\nकौलिकता हाच आत्मीय शिक्षणाचा पाया 22 August 2022\nकोंकणी व मराठी परस्पर संबंध 22 August 2022\nकोंकण ह्या नांवाची व्युत्पत्ति 22 August 2022\nकेवळ ब्राह्मणेतर द्वेष 22 August 2022\nकुणब्यांची जूट 22 August 2022\nकानडी विरुद्ध मराठी 22 August 2022\nकानडी क्रियापदें 22 August 2022\nकानडी आणि मराठी तुलनात्मक अध्ययन 22 August 2022\nकर्नाटकाची दुर्दशा 22 August 2022\nओढिया जगन्नाथ 22 August 2022\nऐतिहासिक विवेचन 22 August 2022\nआवर्षण, कीड मुंगी, भिकारबुणगे 22 August 2022\nआधुनिक रूपान्तरें 22 August 2022\nअस्सल राजपुतांचीं मूळ ३६ कुळें 22 August 2022\nअस्पृश्यांचें राजकारण 22 August 2022\nअस्पृश्यांची शेतकी परिषद 22 August 2022\nअशोक आणि वैष्णव धर्म 22 August 2022\nअमेरिकेंतले शेतकरी 22 August 2022\nअण्णांच्या लेखसंग्रहाबाबत - २ 22 August 2022\nअण्णांच्या लेखसंग्रहाबाबत 22 August 2022\nअखिल भोर संस्थान प्रजापरिषद 22 August 2022\n''भागवत'' शब्दाचा इतिहास 22 August 2022\nसमाजशास्त्र 22 August 2022\nकर्मवीर शिंदे यांचा जीवनक्रम 22 August 2022\nउपसंहार (कानडी) 22 August 2022\nमहर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://virashinde.com/index.php/shinde-collection/conflict-with-jain-lingayats-and-defamation-of-maharashtra", "date_download": "2022-12-01T00:29:32Z", "digest": "sha1:TIEFAU57XXQ2PWXK3Y2F3MKX22ZFQDLB", "length": 52987, "nlines": 204, "source_domain": "virashinde.com", "title": "महर्षि विठ्ठल रामजी शिंदे [ Maharshi Vitthal Ramji Shinde ] - मुख्यपान महर्षि विठ्ठल रामजी शिंदे [ Maharshi Vitthal Ramji Shinde ] - जैन लिंगायतांशीं भांडकुदळपणा व महाराष्ट्राची बदनामी", "raw_content": "\nजैन लिंगायतांशीं भांडकुदळपणा व महाराष्ट्राची बदनामी\nमहर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी\nविठ्ठल रामजी शिंदे यांची पुस्तके\nधर्म, जीवन व तत्त्वज्ञान\nमाझ्या आठवणी व अनुभव भाग १, २ व ३\nकर्मवीर विठ्ठल रामजी यांचे आत्मचरित्र\nमाझ्या आठवणी व अनुभव ( पूर्वार्ध)\nमहर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांचो रोजनिशी\nलेख, व्याख्याने आणि उपदेश\nमहर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य\nमहर्षी विठ्ठल रामजी शिंदे समग्र वाङमय\nजैन लिंगायतांशीं भांडकुदळपणा व महाराष्ट्राची बदनामी\nरा. राजवाडे ह्यांनीं मराठ्यांविरुद्ध आगळीक करून एकाच जातींत दुही माजविण्याचें पुण्य कसें संपादन केलें आहे, हें मागच्या अंकीं दाखविलें. आतां त्यांनीं “सनातन” म्हणविणा-या हल्लींच्या धेडगुजरी हिंदु धर्माचे आपण सर्वाधिकारी आहों अशी स्वत:ची भ्रामक कल्पना करून घेऊन, तीच आपल्या भाळ्या भोळ्या वाचक अनुयायांत पसरविण्याचा उपद्व्याप ह्या लांबट प्रस्तावनेंत कसा चालविला आहे हें या अंकीं सांगावयाचें आहे. मराठ्यांविरुद्ध लिहितांना मनाची नसली तरी जनाची लाज ठेवावी लागतेच. कारण, मराठे पडले अर्वाच्य शस्त्रधारी. ते हीन असोत उत्तम असोत, नाकें मुरडीत कां होईना, त्यांना क्षत्रिय म्हटल्याशिवाय आपली पोळी पिकत नाहीं, अशी कांहीं “संशोधकांची” समजूत झालेली दिसते. पण ह्या पोळीचा व ख-या सत्यशोधनाचा कांहीं संबंध नाहीं, अशी आमची नम्र बुद्धि झाली आहे. लोकायतीक, जैन, बौद्ध, लिंगायत इत्यादि स्मृतिशेष अथवा हल्लीं हयात पण अशस्त्रधारी वैश्य जातीविषयीं आणि धर्माविषयीं खरीं खोटीं मतें पसरवितांना ह्या “संशोधकाची” लेखणी अगदींच बेलगामी होते. परंतु जोंपर्यंत आम्हांला सत्यावरच दृष्टि ठेवावयाची आहे, तोंपर्यंत मराठे-ते आर्य असोत नसोत, त्यांना कोणी धूर्त क्षत्रिय म्हणोत किंवा शूद्र म्हणोत - कोण आहेत हें आम्हांला ख-या इतिहासांतच पाहिलें पाहिजे. जोंपर्यंत ब्राह्मणांना तो इतिहास कळत नाहीं. किंवा कळूनहि पोटासाठीं ते तो निराळे भासवीत आहेत तोंपर्यंत मराठ्यांनीं आपणच आपलें मूळ शोधणें उचित आहे; व तसा अल्प प्रयत्न मागच्या अंकीं झाला.\nह्या अंकांत राजवाड्यांनीं आपल्या लेखणीची भांडकुदळ जैनबौद्धांवर विनाकारण कशी उगारली आहे तें पाहूं. शहाजीचें चरित्र, त्यांत जैनबौद्धांना शिव्या, असें केवळ जाणूनबुजून विषयांतर राजवाडे ह्यांनीं केलें आहे. तें सभ्य शब्दांत केलें असतें, तर त्यांच्या हेतूचा तरी आम्हाला संशय आला नसता. तीहि वाट त्यांनीं मोकळी ठेविली नाहीं. पान १३८-९ व इतर पुष्कळ ठिकाणीं जैन बौद्ध इ. धर्मांना सनातन धर्मांचे द्वेष्टे, असूयक, स्त्रीशूद्रादि ‘हलकट’ जातींत व समाजांत आपलें पाखंड पसरून ब्राह्मण्याचा उच्छेद करणारे, इ. इ. उघड उघड निंदात्मक उद्गार काढिले आहेत, हें फार अयोग्य आहे; “ब्राह्मण म्हटला म्हणजे त्याला देहान्त शिक्षा नाहीं, असा दंडक असल्यामुळें, बिकट प्रसंगीं इतर वर्ण शिक्षा ऊर्फ दंड टाळण्यासाठीं ब्राह्मणाचें सोंग घेत.” (पान १२८) असा इतिहासाचा विपर्यास करून जैन बौद्ध महंतांना त्यांनीं स्पष्ट “सोंगाडे संन्याशी” ठरविलें आहे. इतकेंच नव्हे तर त्यांच्या जुलमाला कंटाळून मराठे हे उत्तरेकडून दक्षिणेंत आले, (पान १५८). दक्षिणेंत आल्यावरहि “जैन, लिंगायत, मानभाव, गोरख पंथी इत्यादि नानापाखंडी ह्या लोकांना भुलवीत व हे लोक त्यांच्या भुलविण्याला बळी पडत.......जो कोणी पोटाला देईल मग तो स्वधर्मी असो, विधर्मी असो, त्याची सेवा करण्यास हे नागोत्पन्न मराठे व यजुर्वेदी ब्राह्मण सारखेच तयार असत” (पान१९४) इ. वाक्यांनीं जैन, लिंगायत, मराठे ह्या सर्वांची सारखीच बेअब्रू केली आहे. शेवटच्या ह्या एकाच वाक्यांत राजवाड्यांनीं आपलें चित्पावनी हृद्य उघडें करून, जैन, लिंगायत, मराठे आणि देशस्थ ब्राह्मण ह्यांची थोडक्यांत सांगावयाचें तर अखिल महाराष्ट्राची बदनामी केली आहे. चितपावन हे महाराष्ट्रांत येऊन फार दिवस झाले नाहींत, तोंच आपल्या पोषक मातृभूमीवर कसे व किती उलटूं शकतात, ह्याचें हें एक शहाजोग उदाहरण राजवाड्यांच्या लेखणींतून गळून पडलें आहे, हें महाराष्ट्रानें ध्यानांत ठेवण्यासारखें आहे. श्रीशहाजीची व भोसले घराण्याची व्यक्तिशः तळी उचलून राजवाड्यांनीं अखिल मराठा जातीविषयीं आपला तिरस्कार व्यक्त करण्याचें धाडस खालील वाक���यांत केलें आहे. “अशा राजकीयदृष्ट्या अर्धवट, लज्जास्पद व अधम स्थिंतींत दक्षिणेंतील नाग महाराष्ट्रिकोत्पन्न मराठे म्हणजेच उत्तरेकडील ऐत्तिरेय ब्राह्मणानें गायिलेल्या भोजक्षत्रियांचे वंशज जे शहाजी राजे भोंसले त्यांनीं यवनाशीं करामतीनें व पराक्रमानें झुंजून स्वराज्याचा पाया घालण्याचा साहसी उपक्रम स्वत:च्या एकट्याच्या हिमतीवर रचिला; आर्य क्षत्रियांचें नांव पुनरपि त्रिभुवनभर गाजविलें, आणि अखिल आर्यांच्या बेचाळीस पिढ्यांचा उद्धार केला” ह्यावरून राजवाड्यांची निष्ठा एका भोसले कुळावर तरी होती, असा कोणी गैरसमज करून घेतील, तर पान १९२ वर भोसले कुळाच्याहि बदनामीचें विष त्यांनीं पुढील वाक्यांत ओकलें आहे. “भोसले हे पंचकुळीच्या बाहेरील मराठ्यांना परमार्थानें संस्कृतीदृष्ट्या कमतर समजत, तर उलट बाहेरील मराठे लोक, भोसले व त्यांची दशकुळी व पंचकुळी ह्यांना रागानें कमअस्सल म्हणून नांवें ठेवीत.” हा बेशरम कुटाळपणा मराठ्यांपुरता येथेंच न थांबवितां भोसले घराण्याचाच धर्म मात्र खरा धर्म, त्यांची संस्कृति तेवढीच उच्च दर्जाची आणि अखिल मराठ्यांचा धर्म व संस्कृति मात्र अत्यंत हीन दर्जाची हें ठरविण्याकरितां त्याच पानावरील पुढच्याच वाक्यांत “एकपक्षाची जैनलिंगायतावर साम्राज्यें चालविण्याची योग्यता, तर दुस-या पक्षाची सामान्य देशमुखीहि टिकविण्याची अयोग्यता; एक चतुरस्त्र विद्येचा भोक्ता; दुसरा विद्येचा पिढीजात शत्रु. एक सनातन धर्माचा व गोब्राह्मणांचा कैवारी, दुसरा भेटेल त्या देवधर्माचा व साळूमाळूचा अनुयायी ह्यावरून राजवाड्यांची निष्ठा एका भोसले कुळावर तरी होती, असा कोणी गैरसमज करून घेतील, तर पान १९२ वर भोसले कुळाच्याहि बदनामीचें विष त्यांनीं पुढील वाक्यांत ओकलें आहे. “भोसले हे पंचकुळीच्या बाहेरील मराठ्यांना परमार्थानें संस्कृतीदृष्ट्या कमतर समजत, तर उलट बाहेरील मराठे लोक, भोसले व त्यांची दशकुळी व पंचकुळी ह्यांना रागानें कमअस्सल म्हणून नांवें ठेवीत.” हा बेशरम कुटाळपणा मराठ्यांपुरता येथेंच न थांबवितां भोसले घराण्याचाच धर्म मात्र खरा धर्म, त्यांची संस्कृति तेवढीच उच्च दर्जाची आणि अखिल मराठ्यांचा धर्म व संस्कृति मात्र अत्यंत हीन दर्जाची हें ठरविण्याकरितां त्याच पानावरील पुढच्याच वाक्यांत “एकपक्षाची जैनलि��गायतावर साम्राज्यें चालविण्याची योग्यता, तर दुस-या पक्षाची सामान्य देशमुखीहि टिकविण्याची अयोग्यता; एक चतुरस्त्र विद्येचा भोक्ता; दुसरा विद्येचा पिढीजात शत्रु. एक सनातन धर्माचा व गोब्राह्मणांचा कैवारी, दुसरा भेटेल त्या देवधर्माचा व साळूमाळूचा अनुयायी ” एकंदरींत राजवाडी हृदय म्हणजे विषाचें एक पेंवच कसें होतें, हें ज्यांना पूर्ण ओळखावयाचें असेल त्यांनीं हा अनैतिहासिक प्रस्तावनारूपी उपद्व्याप समग्र मार्मिकपणानें वाचावा अशी आमची शिफारस आहे. आम्ही तरी स्पष्ट म्हणतों कीं, ही संशोधनी प्रस्तावना नव्हे तर एका चितपावनाला वगळून बाकी उरलेल्या अखिल आधुनिक महाराष्ट्राची एकजात शहाजोग बदनामी आहे ” एकंदरींत राजवाडी हृदय म्हणजे विषाचें एक पेंवच कसें होतें, हें ज्यांना पूर्ण ओळखावयाचें असेल त्यांनीं हा अनैतिहासिक प्रस्तावनारूपी उपद्व्याप समग्र मार्मिकपणानें वाचावा अशी आमची शिफारस आहे. आम्ही तरी स्पष्ट म्हणतों कीं, ही संशोधनी प्रस्तावना नव्हे तर एका चितपावनाला वगळून बाकी उरलेल्या अखिल आधुनिक महाराष्ट्राची एकजात शहाजोग बदनामी आहे ज्याला जशी सहन होईल तशी होवो \nजैन बौद्ध हेहि क्षत्रियच होते व मराठेहि क्षत्रियच आहेत, हें राजवाड्यांनाही कबूलच आहे. तेव्हां जैन बौद्ध ह्या स्वकीयांच्या जुलमाला कंटाळून मराठ्यांनीं दक्षिणेंत येणें हें संभवत नाहीं; मुळीं हें खरेंच नाहीं. पारशांप्रमाणें अगर चित्पावनांप्रमाणें मराठे जर महाराष्ट्रांत बाहेरून आले असतील, तर ते निदान कोणाला भिऊन जीव धरून दडून बसण्यासाठीं आले नाहींत. राज्यें आणि साम्राज्येंदेखील चालिवण्यासाठीं आले आहेत. हें मत राजवाड्यांसारख्या उपटसुळाला सहन होत नसलें तरी श्री. चि वि. वैद्यांसारख्या सन्मान्य व जबाबदार इतिहासकाराला मान्य आहे; इतकें पुरे. परंतु हा अंक मराठ्यांना पाठबळ देण्याकरितां आम्ही लिहीत नाहीं. ते ब्राह्मणांना पुरून उरण्यासारखे आहेत. श्री शहाजीच्या चारित्र्याच्या सावलीखालीं बसून राजवाड्यांनीं भारतीय धर्मांचा खोटा इतिहास पसरविण्याचें जें दुकान उघडलें आहे, तें मात्र आम्हांला उघड्या डोळ्यांनीं पाहवत नाहीं. लोकायतिक जैन, बौद्ध, लिंगायत, मानभाव, शीख, इ. वेदबाह्य धर्मांच्या इतिहासाचीं साधनें अद्यापि संग्रहित व्हावयाचीं आहेत. तीं हळूहळू होऊं लागलीं आहेत. त्यांना आपल्या अनैतिहासिक हाताचा स्पर्श करून राजवाड्यांसारख्या ब्राह्मणांनीं विटाळ वाढवूं नये अशी आमची नम्र सूचना आहे. सर्व ब्राह्मणसारखेच अनधिकारी आहेत, असें आमचें म्हणणें नाहीं. विजयनगर कॉलेजचे दोन प्रोफेसर एम्. एस्. रामस्वामी अय्यंगार आणि बी. शेषगिरीराव हे देशस्थ ब्राह्मण आहेत. त्यांनीं गेल्या सालीं “Studies in South Indian Jainism” (दक्षिण हिंदुस्थानांतील जैन धर्माचें अध्ययन) हा आपला स्तुत्य ग्रंथ प्रसिद्ध केला आहे. ह्या ग्रंथाचा निष्कर्ष असा स्पष्ट निघत आहे कीं, दक्षिण हिंदुस्थानांतील मध्ययुगीन वाङ्मय, सद्धर्म व सुसंस्कृति ह्यांचें सर्वच नाहीं तरी बहुतेक श्रेय, जैन आणि बौद्ध धर्मांच्या उदार आणि विरक्त प्रचारकांनाच आहे. जैन-बौद्धांचा धर्म आणि संस्कृति हीं आर्य आहेत किंवा अनार्य आहेत हे प्रश्न बाजूस ठेविला, तरी तीं वेदबाह्य आहेत, येवढें निर्विवाद आहे. निदान त्यांना ब्राह्मणी हातांचा विटाळ घडला नाहीं, हें तरी निश्चित आहे म्हणून महाराष्ट्रांतील कांहीं ब्राह्मण म्हणविणा-यांनीं ती साळूमाळूंची संस्कृति, ती सोंगाड्या संन्याशांची वृत्ति, ती नागनरसोबांची कृति असें इतरांना भासवून तिला हेटाळावें, ह्यांत ब्राह्मणी हृदय ओळखून असणा-यांना आश्चर्य वाटण्यासारखे कांहीं नाहीं. आश्चर्य हेंच कीं, विजयनगरचे वरील दोन्ही देशी ब्राह्मण इतिहासकारांनीं जैन-बौद्धांचे सप्रमाण गोडवे गावे आणि आमच्या महाराष्ट्रांतील संशोधकांनीं तिकडे दुर्लक्ष करून त्यांची नुसती कुटाळकी करीत बसावें. आमच्या मतें खरा प्रकार असा आहे.\nजैन-बौद्धांचा धर्म व संस्कृति ब्राह्मणांच्याइतकीच जुनी आहे. किंबहुना जैनांची संस्कृति ब्राह्मणांच्याहूनहि फार दिवसांची प्राचीन असावी. आम्हांला ती शुद्ध द्राविड असावी असा जब्बर संशय येऊं लागला आहे. तिचा जन्म उत्तर हिंदुस्थानांत झाला कीं पश्चिम एशियांत झाला, हें ठरविणें तूर्त तरी कठीण आहे. ज्या क्षत्रियानें तिला निर्माण केलें ते हिंदी आर्य कीं पश्चिम आशिआंतील प्राचीन द्राविड होते किंवा मध्य आशियांतील मुद्गल ऊर्फ मोगल होतें हें ठरविण्यास अद्यापि पुरेशीं साधनें उपलब्ध झालीं नाहींत. मूळ पीठिका कशीहि असो, जैव-बौद्धांची वृत्ति ब्राह्मणांप्रमाणें जुलमी, आततायी अथवा अत्याचारी मुळींच नव्हती. उलट त्यांनीं प्राथमिक अवस्थां���ल्या व मागासलेल्या दक्षिण हिंदुस्थानांत सात्त्विक धर्म व अत्युच्च संस्कृतीचा अलोट प्रसार केला असतांहि ब्राह्मणांनीं मात्र इ. स. ७०० पासून ९०० वर्षांच्या कालांत त्यांचा कल्पनातीत छळ करून, दक्षिणेंतील राजवटींतून त्यांना घालवून दिलें व त्यांनीं अत्यंत श्रमानें व स्वार्थत्यागानें दळलेल्या संस्कृतीच्या पिठावरच आतां ब्राह्मणी शंकराचार्य चरत आहेत व रेघा ओढीत आहेत. इ. स. ७०० शतकापर्यंत जैनधर्म आणि जैन संस्कृतीचा प्रसार आणि विजय दक्षिणेंत निरंकुशपणानें होत होता. दक्षिणेंतील (महाराष्ट्रांतील) सामान्य जनता ह्या संस्कृतीची होती; इतकेंच नव्हे तर कदंब, यादव, शिंदे, राष्ट्रकूट, चालुक्य, कलच्छुरी इत्यादि प्रसिद्ध क्षत्रिय राजवटींनीं जैन, बौद्ध अथवा लिंगायत धर्म उघडपणें अथवा प्रच्छन्न सहानुभूतीनें स्वीकारलेला होता. सुमारें इ. स. ७७० पर्यंत श्री. चिं. वि. वैद्यांनीं आपल्या मध्ययुगीन भारतांत वर्णिल्याप्रमाणें दक्षिणेंत अथवा समग्र भारतांत जातिभेदाचीं बंधनें हल्लींप्रमाणें निगडित झालीं नव्हतीं. इतकेंच नव्हे तर व्यक्ति अथवा समूह जैन, बौद्ध, लिंगायत अथवा वैष्णव धर्मांचा अथवा संप्रदायांचा स्वीकार करीत किंवा अदलाबदलीहि करीत. मात्र एवढेंच कीं, राजवाडे म्हणतात त्याप्रमाणें हें धर्मांतर केवळ पोट जाळण्यासाठीं नसून अत्यंत भक्तिनें व श्रद्धेनें होत असें. कदाचित् राजवटींत असें धर्मांतर झाल्यास तें राजकीय धोरण म्हणून होत असे. पण तेथेंहि केवळ रा. राजवाडे बरळतात त्या न्यायानें पोटाची खळगी भरण्यासाठीं होत नसे. फार तर काय, उत्तरीय ब्राह्मण कुमारिल भट्ट आणि दाक्षिणात्य ब्राह्मण आद्य शंकराचार्य ह्या दोघांनीं ज्या जैन बौद्ध धर्मांची गळेचेपी केली, ते दोन्ही धर्म केवळ राजवाडे हिणवतात त्याप्रमाणें साळूमाळू नव्हते. प्रत्यक्ष कुमारिल (सुमारें इ. स. ७००) ह्यानें प्रथम बौद्धांचें शिष्यत्व पत्करिलें होतें. नंतर त्यानें कृतघ्नपणें त्यांच्यावरच उलटून त्यांचा नाश केला. आद्य शंकराचार्यानें तर बौद्धांचा विज्ञानवाद, अहिंसावाद, विभूतिवाद, मूर्तीपूजा, पुनर्जन्म ऊर्फ अवतारवाद आणि संन्यास संप्रदाय हीं सारीं तत्वें आपलींशी करून, जुन्या वैदिक धर्माच्या यज्ञयागांचा व कर्मठपणाचा पसारा गुंडाळून ठेवून, हल्लींच्या धेडगुजरी, कमअस्सल, बेवारसी, ब��पत्ता हिंदुधर्माची मूळ मेढ रोंवली आणि बौद्ध-जैन धर्माला हतवीर्य केल्याचें कुमारिल भट्टाचें श्रेय अथवा अपश्रेय इ. स. ७०० नंतर आपण बळकावलें. ह्यावरून जैनबौद्ध आचार्य हे सोंगाडे संन्याशी आणि साळूमाळू किंवा कुमारिल आणि शंकराचार्य हेच कृतघ्न व घरगिळू हें वाचकांनींच ठरवावें. अशा शंकराचार्यांना धर्माचार्य म्हणण्यापेक्षां धर्ममुत्सद्दी म्हणणें अधिक शोभेल. आद्य शंकराचार्यानें तर बौद्धतत्त्वांवर इतका ताव मारिला आहे कीं, त्याचे काळीं त्यास वैदिकमताचे लोक ‘प्रच्छन्न बौद्ध’ असा टोमणा मारीत. कां तर त्यानें द्राविडांची पूजा, शाक्तपंथ, देवीपूजा आणि लिंगपूजा ह्यांच्याच परंपरागत बळावर आणि विशेषतः बौद्धांचा विज्ञानवाद ऊर्फ मायावादाच्या आयत्या आधारावर आपला “शांकरदिग्विजय” गाजविला असें असतां राजवाडे ह्या ब्राह्मण प्रचारकांना परिव्राजकाचार्य समजतात आणि जैनांच्या व बौद्धांच्या अथवा लिंगायतांच्या आचार्यांची सोंगाडे संन्याशी म्हणून निंदा करितात हिला काय म्हणावें असें असतां राजवाडे ह्या ब्राह्मण प्रचारकांना परिव्राजकाचार्य समजतात आणि जैनांच्या व बौद्धांच्या अथवा लिंगायतांच्या आचार्यांची सोंगाडे संन्याशी म्हणून निंदा करितात हिला काय म्हणावें अशा निंदेला चित्पावनी चोराची उलटी बोंब ह्याहून अधिक अन्वर्थक नांव कोणी वाचकानें शोधून काढिल्यास ते आम्ही आभारपूर्वक इतिहाससंशोधकास बहाल करूं \nकसेंही असो. जैन धर्मावर जो जुलुमाचा आरोप राजवाड्यांनीं केला आहे तो मात्र उलट्या काळजाचा आहे. सुमारें इ. स. ७०० पर्यंत दक्षिणेंत सामान्य जनसमुदायांतच नव्हे, तर प्रसिद्ध राजवटींतूनहि जैन, बौद्ध आणि द्राविडी शैव धर्मांचीच बलवत्तर प्रतिष्ठा होती. वैदीक यज्ञयागांची कांहीं चालुक्य राजांनीं अधून मधून उचल केली. पण संस्कृतीशी समेट करूं पाहणा-या हल्लींच्या वैष्णवसंप्रदायानें आर्य संस्कृतीच्या जीर्णोद्धारार्थ चालुक्यांनीं केलेल्या ह्या तुरळक प्रयत्नांनाहि दाबून टाकून शेवटीं आर्यसंस्कृति नामशेष केली, व हल्लींच्या द्राविडी संस्कृतीची ध्वजा कायमची उभारली. हल्लींची सारी हिंदु संस्कृति आणि हिंदु धर्म वेदबाह्य आहेत. इ. स. ७०० पर्यंत ही संस्कृति जैनांच्या अथवा द्राविड शैवांच्या नांवावर विकत होती. दक्षिणेंतील पुष्कळसा मोठा ब्रा��्मण समुदाय जरी संस्कृतीनें पूर्वींपासूनच पूर्ण द्राविड होता अथवा ह्या काळीं झाला होता, तरी त्याला आर्यांच्या संस्कृतीला अशा प्रकारें मूठमाती मिळाली, हें पाहून वाईट वाटत होतें. म्हणून वस्तुतः नाहीं, तरी नांवानें तरी निदान ही दाक्षिणात्य संस्कृति आर्यांच्या नांवानें विकावी, असा त्यांचा फार दिवसांचा प्रयत्न होता. इ. स. ७५० च्या सुमारास अशा खवळलेल्या ब्राह्मणांनीं तत्कालीन राज्यांच्या साह्यानें पुनः एकवार आणीबाणीचा आणि शेवटचा प्रयत्न केला व तो मात्र पूर्ण यशस्वी ठरून बौद्ध धर्मांस तर तिलांजळीच मिळाली व जैन धर्मास भयंकर धक्का बसून, तो आतां कसाबसा जीव धरून आहे. जैन-बौद्धांच्या उलट ह्या प्राणघातकी चळवळीचा पुढाकार तिरुज्ञानसंबंदर आणि तिरुनावुक्करसर उर्फ अप्पार ह्या दोन समकालीन शैव ब्राह्मणांनीं घेतला. पहिल्यानें मदुरेच्या कूण नांवाच्या पांड्य राजाला आणि दुस-याने कांची येथील महेंद्रवर्मा नांवाच्या पल्लव राजाला जैन धर्मांतून शैव धर्मांत घेतलें. तेव्हांपासून जैनांवर कल्पनातीत भयंकर कहर गुदरला. आठ हजार जैन आचार्यांना व पुढा-यांना सुळावर चढवून देहान्त शिक्षा देण्यांत आल्या. (रामस्वामी आयंगारचा वरील ग्रंथ, पान ६६६७ पाहा.) अशा देहान्त शिक्षेचीं चित्रें अद्यापि मदुरा येथील प्रसिद्ध मीनाक्षीच्या देवळांतील भिंतींवर मोठ्या दिमाखानें कोरलेली स्पष्ट आढळतात.\nराजवाड्यांनीं हें देऊळ पाहिलें आहे. त्यांच्या नाहीं, तरी जैनांच्या डोळ्यांना हीं भेसूर चित्रें दिसण्यासारखीं आहेत. पण लक्षांत घेतो कोण प्रोफेसर आयंगार हे ब्राह्मण असूनहि वरील तिरुज्ञानसंबंदर आणि अप्पार ह्या दोन ब्राह्मणांच्या कसाईपणाबद्दल आपला निर्भीड शेरा पान ७० वर इंग्रजींत स्पष्ट शब्दांत दिला आहे. त्यांचें शब्दशः भाषांतर असें आहे : “जैनांसंबंधीं सामान्य लोकांत गैरसमज पसरविणें आणि त्यांच्या आचारासंबंधीं काळ्याकुट्ट रंगांत प्रतिकूल वर्णनें वठविणें हा संबंदरचा मुख्य हेतु होता. शिवीगाळ म्हणजे युक्तिवाद नव्हे. ज्याअर्थीं संबंदर आणि अप्पार ह्यांच्या काव्यांत जैनांविरुद्ध अंगावर शहारे उठविणा-या शिव्याशापांच्या वर्षावाशिवाय दुसरे कांहींच नाहीं, त्याअर्थी त्यांनीं स्वीकारलेली जैनांवर जय मिळविण्याची पद्धत केवळ अडाणीच नव्हे, तर क्रूरपणाची होती, ���सा निर्णय करणें आम्हांला भाग आहे.” ब्राह्मणांविरुद्ध ब्राह्मणानेंच दिलेला हा निर्णय वाचणा-या वाचकांनींच ठरवावें, कीं “जैन सोडून साप मारावा, कीं ब्राह्मण मारावा प्रोफेसर आयंगार हे ब्राह्मण असूनहि वरील तिरुज्ञानसंबंदर आणि अप्पार ह्या दोन ब्राह्मणांच्या कसाईपणाबद्दल आपला निर्भीड शेरा पान ७० वर इंग्रजींत स्पष्ट शब्दांत दिला आहे. त्यांचें शब्दशः भाषांतर असें आहे : “जैनांसंबंधीं सामान्य लोकांत गैरसमज पसरविणें आणि त्यांच्या आचारासंबंधीं काळ्याकुट्ट रंगांत प्रतिकूल वर्णनें वठविणें हा संबंदरचा मुख्य हेतु होता. शिवीगाळ म्हणजे युक्तिवाद नव्हे. ज्याअर्थीं संबंदर आणि अप्पार ह्यांच्या काव्यांत जैनांविरुद्ध अंगावर शहारे उठविणा-या शिव्याशापांच्या वर्षावाशिवाय दुसरे कांहींच नाहीं, त्याअर्थी त्यांनीं स्वीकारलेली जैनांवर जय मिळविण्याची पद्धत केवळ अडाणीच नव्हे, तर क्रूरपणाची होती, असा निर्णय करणें आम्हांला भाग आहे.” ब्राह्मणांविरुद्ध ब्राह्मणानेंच दिलेला हा निर्णय वाचणा-या वाचकांनींच ठरवावें, कीं “जैन सोडून साप मारावा, कीं ब्राह्मण मारावा ” झाली ती गोष्ट झाली. पण राजवाड्यांसारख्या संशोधकांनीं ती आपल्या अनुयायांना उलट कां भासवावी ” झाली ती गोष्ट झाली. पण राजवाड्यांसारख्या संशोधकांनीं ती आपल्या अनुयायांना उलट कां भासवावी सापहि असे कृत्य करीत नाहीं, तें महाराष्ट्रीय संशोधक अलीकडे कां करूं लागले आहेत सापहि असे कृत्य करीत नाहीं, तें महाराष्ट्रीय संशोधक अलीकडे कां करूं लागले आहेत हें कोडें कोणी उकलील काय\nरा. राजवाड्यांनीं अखिल महाराष्ट्राची कशी नाचक्की केली आहे, हें वर दाखविलें. ब्राह्मणाला तेवढें पूज्य मानून बाकी उरलेल्या क्षत्रिय वैश्यांसंबंधी त्यांनीं आपला अनादर उघडपणें व्यक्त केला आहे. शूद्र म्हणजे तर कुत्र्या-मांजराहून कमी, अशी त्यांची भावना दिसते. आर्य स्त्रियांविषयीं देखील त्यांची दाक्षिण्यबुद्धी नाहीं, तर मग शूद्रांविषयीं कोठून असणार त्यांतल्या त्यांत शूद्र स्त्रियांविषयीं त्यांनीं जी बेशरमपणाची नालस्ती केली आहे, ती वाचून तर राजवाड्यांना आई होती कीं नाहीं, ह्याचाहि संशय येऊं लागतो. आर्यवंश आणि ब्राह्मण वर्ण ह्यांच्या धुंदीमुळें स्त्रीदाक्षिण्य ही चीज त्यांच्या मनःकोषांतून अजीबत नष्ट झा��ेली दिसते. पितृसावर्ण्य आणि मातृसावर्ण्य अशा गंभीर विषयांची मीमांसा त्यांना ह्याहून अधिक भारदस्त वृत्तीनें, निदान शब्दांनीं तरी खास करतां आली असती. असो हा लेखांक फार लांबला म्हणून बाकीचा विषय पुढील अंकी समाप्त करूं.\n१ प्रस्तावना 22 August 2022\nह्या व्यापाराचें पिलूं 22 August 2022\nही कोणत्या राष्ट्राची भाषा\nहर्ष आणि चालुक्य 22 August 2022\nस्वरवैशिष्ट्य 22 August 2022\nसामाजिक सुधारणेचा व्यापक अर्थ 22 August 2022\nसिंहलद्वीपांतील डच मिशनच्या प्रचारपद्धतीचा मासला 22 August 2022\nसामाजिक व धार्मिक बाबी 22 August 2022\nसाक्षात्कारी वाङ्मय 22 August 2022\nसांप्रदायिक अस्पृश्यता 22 August 2022\nसमाजसुधारणा यशस्वी कां होत नाहीं\nसमाजशास्त्रीय विचार 22 August 2022\nसंस्थानी शेतकरी परिषद, तेरदळ 22 August 2022\nश्वेताश्वेतरोपनिषद ऊर्फ शिवगीता 22 August 2022\nश्रीशाहू व नाना 22 August 2022\nशैव, बौद्ध आणि वैष्णवांची परंपरा 22 August 2022\nशेतकरी व सरकार 22 August 2022\nशेतकरी आणि भांडवलदार 22 August 2022\nशेतकरी आणि काँग्रेस 22 August 2022\nशेतक-यांचा स्वयंनिर्णय 22 August 2022\nशीख धर्म मुसलमान संस्कृतीचा प्रवेश 22 August 2022\nशब्दकोश (कानडी) 22 August 2022\nशक्ति अथवा देवी भागवत 22 August 2022\nव्यापाराचा इतिहास 22 August 2022\nव्याख्यान दुसरें 22 August 2022\nव्याकरण (कानडी) 22 August 2022\nव्यभिचाराचा सांवळागोंधळ 22 August 2022\nवेदोक्त आणि पुराणोक्त 22 August 2022\nविष्णु-भागवत 22 August 2022\nविषारी जाळें 22 August 2022\nवासुदेव आणि एकान्तिक धर्म 22 August 2022\nवाळवें तालुका शेतकरी परिषद, बोरगांव 22 August 2022\nवारकरी पंथाची लोकसत्तात्मकता 22 August 2022\nव-हाडी आणि इतर शाखा 22 August 2022\nलिखित इतिहासाचे पुरावे 22 August 2022\nलिंगायत धर्म 22 August 2022\nराष्ट्रधर्म आणि सार्वत्रिक धर्म 22 August 2022\nराधामाधव–विलास–चंपू : आणि रा. राजवाडे. 22 August 2022\nराजकीय स्वरूप 22 August 2022\nमुख्य मुद्दा 22 August 2022\nमुंबई इलाखा शेतकरी परिषद, पुणें 22 August 2022\nमांत्रिकांची दुकानदारी 22 August 2022\nमहाराष्ट्राच्या उत्कर्षाचा एकमेव मार्ग \nमहाराष्ट्राचा गांवगाडा 22 August 2022\nमहाराष्ट्र विद्यापीठ व कर्नाटक मराठीचा प्रवास 22 August 2022\nमहाराष्ट्र भागवत धर्म 22 August 2022\nमहाराष्ट्र नाना शंकरशेटला कां विसरला\nमहाराज शिवाजी आणि महात्मा गांधीजी 22 August 2022\nमहानुभाव पंथ 22 August 2022\nमहात्मा फुले व केशवचंद्र सेन (साम्य) 22 August 2022\nमहात्मा फुले व केशवचंद्र सेन (भेद) 22 August 2022\nमराठ्यांविरुद्ध आगळीक 22 August 2022\nमराठ्यांतील प्रसिध्द राजघराणीं 22 August 2022\nमराठे हिशेबी नाहींत 22 August 2022\nमराठे आणि पेशवे 22 August 2022\nमराठींत कानडी शब्दांच�� भरणा 22 August 2022\nमराठ्यांची पूर्वपीठिका 22 August 2022\nमग महारामांगांचे काय हाल वर्णावेत \nमंदिरें आणि मूर्ति 22 August 2022\nमंत्र आणि तंत्र 22 August 2022\nभावी सुधारणा 22 August 2022\nभागवतधर्म आणि महाराष्ट्रधर्म (व्याख्यान पहिले) 22 August 2022\nभागवतधर्म आणि महाराष्ट्रधर्म (व्याख्यान दुसरे) 22 August 2022\nभागवत धर्माचा पाया 22 August 2022\nभागवत धर्म विकास 22 August 2022\nब्राह्म समाज आणि बौद्ध धर्म (व्याख्यान तिसरें) 22 August 2022\nब्रह्मानंद केशवचंद्र सेनः त्याचें विश्वधर्म विकासांतील स्थान 22 August 2022\nब्रह्मदेशांतील बहिष्कृत वर्ग 22 August 2022\nबौद्धांचा इतर भागवतांशीं संबंध 22 August 2022\nबोल्शेव्हिझमचा बागुलबोवा 22 August 2022\nप्रांतिक सामाजिक परिषद, सातारा 22 August 2022\nपूर्वपीठिका 22 August 2022\nपूर्व बंगाल्यांतील अस्पृश्य वर्गाच्या उच्च शिक्षणाची प्रगति 22 August 2022\nपुराणिक आणि हरिदास 22 August 2022\nपुराणांचा विपर्यास 22 August 2022\nपुण्यांतील जाहीर सभा 22 August 2022\nपुणेरी पेशव्यांची राष्ट्रीय कामगिरी\nपरिषदेचें सहकार्य 22 August 2022\nपरिशिष्ट चौथें 22 August 2022\nपंथाचा प्रसार व अवनति 22 August 2022\nपंजाब प्रांत 22 August 2022\nनिराळे भागवत पंथ 22 August 2022\nनामांच्या विभक्ति 22 August 2022\nनामदेव तुकाराम 22 August 2022\nध्येयात्मक प्रयत्नांतील ऐक्य 22 August 2022\nदोन ज्ञानदेव व तीन नामदेव 22 August 2022\nदारूची बंदी कीं शिक्षणाची सक्ति\nदारुचा व्यापार, सरकार आणि बहुजनसमाज 22 August 2022\nतांत्रिक वाममार्ग 22 August 2022\nतपशिलाचें वर्गीकरण 22 August 2022\nतत्त्वज्ञान आणि समाजशास्त्र 22 August 2022\nजैन लिंगायतांशीं भांडकुदळपणा व महाराष्ट्राची बदनामी 22 August 2022\nजैन आणि बौद्ध भागवत 22 August 2022\nजमीनदार वर्ग 22 August 2022\nचैतन्यचरित्र 22 August 2022\nचैतन्य पंथाची भूमिका 22 August 2022\nचातुर्मास्य, तुकोबा व त्यांची टवाळी 22 August 2022\nचांदवड तालुका शेतकरी परिषद, वडनेर 22 August 2022\nचळवळीचा कोंडमारा 22 August 2022\nगुरु गोविंदसिंग 22 August 2022\nगुप्तांचा काळ 22 August 2022\nक्रियापदांच्या विभक्ति 22 August 2022\nकौलिकता हाच आत्मीय शिक्षणाचा पाया 22 August 2022\nकोंकणी व मराठी परस्पर संबंध 22 August 2022\nकोंकण ह्या नांवाची व्युत्पत्ति 22 August 2022\nकेवळ ब्राह्मणेतर द्वेष 22 August 2022\nकुणब्यांची जूट 22 August 2022\nकानडी विरुद्ध मराठी 22 August 2022\nकानडी क्रियापदें 22 August 2022\nकानडी आणि मराठी तुलनात्मक अध्ययन 22 August 2022\nकर्नाटकाची दुर्दशा 22 August 2022\nओढिया जगन्नाथ 22 August 2022\nऐतिहासिक विवेचन 22 August 2022\nआवर्षण, कीड मुंगी, भिकारबुणगे 22 August 2022\nआधुनिक रूपान्तरें 22 August 2022\nअस्सल राजपुतांचीं मूळ ३६ कुळें 22 August 2022\nअस्पृश्यांचे��� राजकारण 22 August 2022\nअस्पृश्यांची शेतकी परिषद 22 August 2022\nअशोक आणि वैष्णव धर्म 22 August 2022\nअमेरिकेंतले शेतकरी 22 August 2022\nअण्णांच्या लेखसंग्रहाबाबत - २ 22 August 2022\nअण्णांच्या लेखसंग्रहाबाबत 22 August 2022\nअखिल भोर संस्थान प्रजापरिषद 22 August 2022\n''भागवत'' शब्दाचा इतिहास 22 August 2022\nसमाजशास्त्र 22 August 2022\nकर्मवीर शिंदे यांचा जीवनक्रम 22 August 2022\nउपसंहार (कानडी) 22 August 2022\nमहर्षि विठ्ठल रामजी शिंदेविषयी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.aatmnirbharkhabar.com/post/15686", "date_download": "2022-12-01T01:25:05Z", "digest": "sha1:BYHKJ7G3ELWQ5JLWDI72RSU4GUW23WIK", "length": 12616, "nlines": 108, "source_domain": "www.aatmnirbharkhabar.com", "title": "उत्तरेतील हिमवृष्टीने राज्यात वाढली थंडी; निफाडला पुन्हा नीचांकी तापमान, पारा 5.5 अंशांवर | आत्मनिर्भर खबर", "raw_content": "\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\nबल्लारशहा रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाचा भाग तुटला:13 प्रवासी कोसळले; महिला ठार\nउद्धव ठाकरेंची टीका | महाराष्ट्रावरील खरे संकट शिंदे व त्यांचा मिंधे गट हेच\n#Pune | नैनो उपग्रह निर्माण पर इसरो के प्रयास\n#Pune | नई शिक्षा नीति से प्रोफेसरों की नौकरी प्रभावित नहीं होगी\n#Maha_Metro l एशियन डेव्हलपमेंट बँक शिष्ट मंडल की नागपुर मेट्रो परियोजना को भेट\n12th FAIL Film | दिल्ली के मुखर्जी नगर में शूट होगी आइपीएस अफसर डॉ. मनोजकुमार शर्मा से प्रेरित 12वीं फेल\n#Maha_Metro | अब तक 31000 से ज्यादा महा कार्ड की बिक्री कर चुका है महा मेट्रो\nHome मराठी उत्तरेतील हिमवृष्टीने राज्यात वाढली थंडी; निफाडला पुन्हा नीचांकी तापमान, पारा 5.5 अंशांवर\nउत्तरेतील हिमवृष्टीने राज्यात वाढली थंडी; निफाडला पुन्हा नीचांकी तापमान, पारा 5.5 अंशांवर\nउत्तर भारतात आलेल्या पश्चिमी चक्रवातामुळे जम्मू-काश्मीर, कुलू, मनाली, सिमला या भागात हिमवृष्टी होत आहे. तसेच दोन दिवसांपासून उत्तरेकडून येणाऱ्या थंडगार वाऱ्यांमुळे राज्यात पुन्हा थंडीचा कडाका वाढला आहे. राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद पुन्हा निफाडमध्ये करण्यात आली. शनिवारी (५ फेब्रुवारी)येथे पारा ५.५ घसरला होता तर औरंगाबादेत ९ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.\nराज्यात शुक्रवारी सायंकाळपासूनच वातावरणात गारठा वाढला होता. ���निवारी सकाळी उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील बहुतेक भागात किमान तापमानात घसरण झाल्याने नागरिकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागला. उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्रात तापमानात मोठी घसरण झाल्याने नागरिकांमध्ये आजारी पडण्याचे प्रमाणही वाढले आहे. उत्तर महाराष्ट्रातही थंडीचा कडाका अधिक असून शनिवारी जळगाव येथे ६.५ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. विदर्भातील गोंदिया, नागपूर, वर्धा या ठिकाणीही किमान तापमान ९ अंशांच्या दरम्यान असल्याने कडाक्याची थंडी जाणवत होती.\nफेब्रुवारी मध्यापर्यंत गारठा अफगाणिस्तानमधून २९ जानेवारी, २ फेब्रुवारी रोजी पश्चिमी चक्रवातामुळे उत्तर भारतात बर्फवृष्टी तर महाराष्ट्रात थंडी वाढली आहे. ६ फेब्रुवारी रोजी पुन्हा उत्तर भारतात पश्चिमी चक्रवाताचा अंदाज असल्याने फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत महाराष्ट्रात गारठा राहण्याची शक्यता आहे. – माणिकराव खुळे, हवामानतज्ज्ञ प्रमुख शहरांतील किमान तापमान जळगाव ६.५ नाशिक ८.८ औरंगाबाद ९.० अहमदनगर ९.० गोंदिया ९.२ नागपूर ९.२ वर्धा ९.४ वाशिम १०.० पुणे १०.३ अकोला १०.६ अमरावती ११.५ परभणी ११.५ बुलडाणा ११.६ महाबळेश्वर ११.७ नांदेड १२.० सोलापूर १२.३.\nPrevious article#Maha_Metro | महा मेट्रोने स्थापित केला इतिहास : ८०० टन वजनाचे स्ट्रकचर रेल्वे ट्रॅकवर लॉंच\nNext articleलता मंगेशकर यांची प्रकृती खालावली; उपचाराला प्रतिसाद देत नसल्याची डॉक्टरांची माहिती\nवाचकांनो आपन “आत्मनिर्भर खबर डॉट कॉम” ला ट्वीटर, इंस्टाग्राम आणि फेसबुक पर फॉलो करत आहात ना अजूनपर्यंत ज्वाइन केले नसेल तर आमच्या अपडेट्स साठी आत्ताच क्लिक करा (ट्वीटर- @aatmnirbharkha1), (इंस्टाग्राम- @aatmnirbharkhabar2020), (यू ट्यूब-@aatmnirbhar khabar )(फेसबुक- @aatmnirbharkhabar2020).\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\n#Pune | नैनो उपग्रह निर्माण पर इसरो के प्रयास\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\nबल्लारशहा रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाचा भाग तुटला:13 प्रवासी कोसळले; महिला ठार\n#Pune | नैनो उपग्रह निर्माण पर इसरो के प्रयास\n आशीनगर झोनमधील 8 थकीत मालमत्ता करधारकांवर कारवाई\n#Nagpur | ग्रामपंचायत निवडणूक क्षेत्रातील 17, 18 आणि 20 डिसेंबरला दारुची दुकाने बंद\n#Nagpur | तुमच्या शहराबद्दल तुम्हाला काय वाटते केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात आपले मत नोंदवा\nबल्लारशहा रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाचा भाग तुटला:13 प्रवासी कोसळले; महिला ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan/siddharth-jadhav-will-be-playing-new-role-in-balbharati-movie-the-film-poster-released-rnv-99-3159074/lite/?utm_source=LSRHS&utm_medium=LSRHS&utm_campaign=Latest1", "date_download": "2022-12-01T00:00:15Z", "digest": "sha1:C5TDE2V3RNV2K2UX4HUN3VZDXDS2TBAD", "length": 21246, "nlines": 289, "source_domain": "www.loksatta.com", "title": "siddharth jadhav will be playing new role in Balbharati movie the film poster released rnv 99 | अभिजीत खांडकेकर आणि सिद्धार्थ जाधव पहिल्यांदाच दिसणार एकत्र, चित्रपटाचे हटके पोस्टर प्रदर्शित | Loksatta", "raw_content": "\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\nअभिजीत खांडकेकर आणि सिद्धार्थ जाधव पहिल्यांदाच दिसणार एकत्र, चित्रपटाचे हटके पोस्टर प्रदर्शित\nसिध्दार्थ जाधव, अभिजीत खांडकेकर आणि नंदिता पाटकर हे कलाकार या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत.\nWritten by लोकसत्ता ऑनलाइन\nबालभारती हा शब्द उच्चारला की आपल्यासमोर येते ते बालभारतीचे पुस्तक. पण आता लवकरच या नावाचा चित्रपट मोठ्या पडद्यावर येणार आहे. मराठी मनोरंजनसृष्टीतले उत्तमोत्तम कलाकार असलेल्या या चित्रपटाचे आज पहिले पोस्टर प्रदर्शित झाले आहे. या चित्रपटाचे हटके पोस्टर बघून या चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांच्या मनातली उत्सुकता आणखीनच वाढलेली पाहायला मिळत आहे.\nआणखी वाचा : महेश मांजरेकर म्हणतात, “संजय राऊत बिग बॉसच्या घरात आले असते तर…”\n“फ्रिजमध्ये श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे होते पण…”, आफताबच्या दुसऱ्या गर्लफ्रेंडने सांगितले धक्कादायक अनुभव\nDelhi Murder Case: श्रद्धा खून प्रकरणाला वेगळं वळण आफताबकडून पॉलीग्राफी चाचणीत धक्कादायक खुलासे\nVideo: तू गल्ली क्रिकेट…; ऋषभ पंतने हर्षा भोगलेंना दिलेलं ‘ते’ उत्तर ऐकून नेटकरी भडकले, पाहा ट्वीट्स\n“मंत्रिपद चुलीत घाला” नाराजीनाट्यानंतर बच्चू कडूंचं मोठं विधान; म्हणाले, “नवीन सुखाची पाऊलवाट…”\nअभिनेता सिद्धार्थ जाधव याने या चित्रपटाचे पहिले पोस्टर सोशल मिडियावर शेअर केले आहे. या चित्रपटात बालकलाकार आर्यन मेंघजी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत मराठीतील आघाडीचे सिध्दार्थ जाधव, अभिजित खांडकेकर आणि नंदिता पाटकर हे कलाकारही या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत.\nप्रदर्शित झालेल्या या पोस्टरमध्ये आर्यन शास्त्रज्ञ आईनस्टाईनच्या पोशाखात दिसत आहे. त्याच्या वडिलांच्या भूमिकेत सिद्धार्थ जाधव दिसणार आहे. या पोस्टरमध्ये सिद्धार्थ आर्यनच्या मागे उभा असून त्याच्या हातात ऑक्सफर्डचा शब्दकोश आहे. तर आर्यनच्या आईची भूमिका अभिनेत्री नंदिता पाटकर साकारणार आहे. या पोस्टरमध्ये तीची झलक दिसत असून तिने हेल्मेट घातले आहे ज्यावर ‘टॉक इन इंग्लिश’ असे शब्द लिहिलेले आहेत. तसेच अभिनेता अभिजीत खांडकेकर याचीही झलक या पोस्टरमध्ये पहायला मिळत आहे.\nहेही वाचा : मला काम करुन ट्रोल व्हायला आवडेल- अभिजीत खांडकेकर\nया चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच या विषयाची चर्चा आहे. या चित्रपटाची निर्मिती स्फियरओरिजीन्स यांनी केली असून नितीन नंदन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. बालभारती हा चित्रपट ११ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रदर्शित होणार आहे. आपल्या पाल्याला उत्तम शिक्षण मिळावे ही पालकांची तळमळ या चित्रपटातून मांडण्यात आलेली आहे.\nमराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.\nशाहिद कपूरचा कुटुंबियांसह वरळीच्या घरामध्ये गृहप्रवेश, इतक्या कोटी रुपयांना खरेदी केलं अलिशान घर\nलग्नाच्या काही तासातच लोकप्रिय गायकाचं निधन, संसार सुरू होण्याआधीच काळाने घातला घाला\n“तो माझ्यापेक्षा वयाने…” ऋतुराज गायकवाडबरोबरच्या अफेअरच्या चर्चांवर सायली संजीवने केलेले उघडपणे भाष्य\n“आपण जे बघतो त्यावर…” मानसी नाईकच्या गंभीर आरोपांवर पतीचे सडेतोड उत्तर\nविजय देवरकोंडा ईडीच्या रडारवर; ‘या’ चित्रपटाच्या व्यवहाराची चौकशी\nबहुचर्चित ‘अवतार २’ केरळमध्ये होणार नाही रिलीज; चित्रपटगृहाच्या मालकांचा मोठा निर्णय, ‘हे’ आहे कारण\n‘The Kashmir Files’च्या प्रदर्शनानंतर दिग्दर्शकाने बिग बींच्या शेजारी घेतलं आलिशान घर, मोजले तब्बल ‘इतके’ कोटी\nरवीना टंडनच्या मुलीचे प्रायव्हेट बोट पार्टीमधील फोटो झाले व्हायरल; सौंदर्याच्या बाबतीत आईलाही टाकलं मागे\nबॉलिवूड मधील ���या’ लोकप्रिय जोड्या लवकरच अडकणार लग्नबंधनात; तारखाही आल्या समोर…\nमंगल प्रभात लोढा यांच्या वक्तव्यावरून चंद्रकांत खैरे यांची शिंदेंवर टीका\nशिवप्रतापदिनी प्रतापगडावरील ‘त्या’ वक्तव्यावर मंगलप्रभात लोढा यांनी अखेर स्पष्ट केली भूमिका\nमंगल प्रभात लोढा यांच्या वक्तव्यावर बच्चू कडू यांची प्रतिक्रिया, म्हणाले..\nमंगल प्रभात लोढा यांच्या वक्तव्यानंतर अमोल कोल्हे यांचा शिंदे-फडणवीसांना आक्रमक इशारा\nकिल्ले प्रतापगडवर शिवप्रताप दिन सोहळ्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संपूर्ण भाषण\nमंगलप्रभात लोढांकडून एकनाथ शिंदेंच्या बंडाची शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेशी तुलना\n“…तर आता यांच्या पोटात गोळा यायला लागला”, उद्धव ठाकरेंचं राज ठाकरेंवर टीकास्र\n“…तर तुम्ही मूर्ख, खोटारडे आणि ढोंगी आहात” उद्धव ठाकरेंवरील ‘त्या’ आरोपांवरून राऊतांचा भाजपावर घणाघात\nपुणे: गडकिल्ले संवर्धनासाठी दोन वर्षांनंतर समित्या स्थापन\nपुणे: नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; ट्रकची मालवाहू गाडीला धडक; सात जण जखमी\n“आजच्या गद्दारीची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेशी केली”, उद्धव ठाकरेंचा मंगलप्रभात लोढांसह शिंदेंवर हल्लाबोल\nज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन\n४९व्या वर्षी मलायका अरोरा होणार अर्जुन कपूरच्या बाळाची आई\nMaharashtra News : भाजपाला मतांसाठी शिवराय हवेत, बाळासाहेब थोरातांची टीका\nZombie Virus: रशियात सापडला ४८ हजार ५०० वर्षांपूर्वीचा ‘झोम्बी व्हायरस’; करोनापेक्षाही भयंकर संसर्ग लाटेची वैज्ञानिकांना भीती\nथरार… रात्रीची वेळ, किर्र अंधार… अन् पोलिसांसमोर उभा ठाकला वाघ…\nPhotos: ‘#अहा लगीन’ राणादाच्या हातावर रंगली पाठकबाईंच्या नावाची मेहंदी; अक्षया देवधर व हार्दिक जोशीच्या मेहंदी सोहळ्यातील खास फोटो\n“आमच्या सर्वांची भूमिका राज्यपालांना समर्थन करणारी नाही, पण…”; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं विधान\nदुबईच्या वाळवंटात सई लोकुरचं नवऱ्याबरोबर भन्नाट फोटोशूट; गरुड हातात घेतला आणि…; पाहा Photos\nविवाह समारंभात वर पक्षाकडील तीन लाखांचा ऐवज लंपास; पुणे-सातारा रस्त्यावरील कार्यालयातील घटना\nथरार… रात्रीची वेळ, किर्र अंधार… अन् पोलिसांसमोर उभा ठाकला वाघ…\nVideo : तेजस्विनी लोणारी घराबाहेर पडताच चक्क जमिनीवर बसून ��साढसा रडू लागले किरण माने, प्रेक्षकही भडकले\nविजय देवरकोंडा ईडीच्या रडारवर; ‘या’ चित्रपटाच्या व्यवहाराची चौकशी\n“माझं हृदय फक्त तुझ्यासाठी…” क्रिती सेनॉनच्या पोस्टची जोरदार चर्चा\nश्रद्धा वालकर हत्याकांडावर आधारीत आहे ‘वध’ चित्रपट नीना गुप्ता सत्य सांगत म्हणाल्या….\n“तू महाराष्ट्राची हास्यजत्राचा आधारस्तंभ…” समीर चौगुलेने प्रसिद्ध विनोदवीरासाठी केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत\nहार्दिक जोशी व अक्षया देवधरची लगीनघाई, तर आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्याचा विवाहसोहळा संपन्न, फोटो व्हायरल\n“जाड्या म्हशीसारखी दिसणारी मी…” ‘गीता माँ’ स्पष्टच बोलली\nसलमानचा ‘फिर मिलेंगे’ ते जुही चावलाचा ‘माय ब्रदर निखिल’; ‘हे’ आहेत एड्सबद्दल भाष्य करणारे बॉलिवूड चित्रपट\n“कोणाची हिंमत…” मलायकाच्या गरोदरपणावर बॉयफ्रेंड अर्जुन कपूर संतापला\nकोणे एके काळी दहा बाय दहाच्या खोलीत सात जणांबरोबर राहायचे अमिताभ बच्चन; आठवणींना उजाळा देत म्हणाले…\nनाशिक / उत्तर महाराष्ट्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathilok.com/lyrics/aga-karunakara/", "date_download": "2022-11-30T22:57:35Z", "digest": "sha1:FK3AWAT673NM3HYND2FATYW5FUH7UVN5", "length": 3577, "nlines": 89, "source_domain": "www.marathilok.com", "title": "Aga Karunakara Lyrics - | - मराठी लोक (माणसे)", "raw_content": "\nअगा करुणाकरा करितसे धावा Lyrics (Marathi)\nअगा करुणाकरा करितसे धावा\nया मज सोडवा लवकरी\nऐकोनिया माझी करुणेची वचनें\nमागें पुढें अवघा दिसे रिता ठाव\nठेवूनि पायीं भाव वाट पाहे\nतुका म्हणे आता करी कृपादान\nपाऊले समान दावीं डोळां\nअगा करुणाकरा करितसे धावा – Aga Karunakara\n‘सारेगमप लिटिल चॅम्प’ फेम रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरचा\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी\nमोफत मराठी ई -पुस्तके\n‘सारेगमप लिटिल चॅम्प’ फेम रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरचा\nपत्रकार होता होता अप्सरा सोनाली कुलकर्णी झाली अभिनेत्री, जाणून घ्या तिच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%BE/", "date_download": "2022-12-01T01:17:19Z", "digest": "sha1:VVSL2IFIWRQOXZXZJB22EGKHERIIBYSF", "length": 17455, "nlines": 204, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "दातार – गोत्र आणि शाखा | थिंक महाराष्ट्र", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nHome सांस्कृतिक नोंदी दातार – गोत्र आणि शाखा\nदातार – गोत्र आणि शाखा\nदातार हा गुणवाचक शब्द दातृत्व गुण दर्शवतो. त्यामुळे दातृत्व गुणाने संपन्न ते दातार अशी त्या नावाची उपपत्ती लावता येते. दातार आडनावाची बहुतांश घराणी ही चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण आहेत, तर काही घराणी देशस्थ ब्राह्मण शाखेची आहेत…\nव्यक्तिनामामध्ये आडनाव अर्थात उपनाम वापरण्याची प्रथा ही पेशवाईत जास्त प्रचलित झाली. आडनाव हे गावावरून किंवा विशिष्ट कामावरून किंवा व्यक्तीच्या स्वभावानुसार पडलेले दिसते. दातार हे आडनाव, गुणवैशिष्ट्य दर्शवणारे आहे. दातार हा शब्द संस्कृत ‘दातृ’ या नामाचे प्रथमेचे अनेकवचन आहे. दातार हा गुणवाचक शब्द दातृत्व गुण दर्शवतो. त्यामुळे दातृत्व गुणाने संपन्न ते दातार अशी त्या नावाची उपपत्ती लावता येते. शतेषु जायते शूर: सहस्त्रेषुच पंडित: | दशसहस्त्रेषुच वक्ता दाता भवति वानवा ||\nसर्व सद्गुणांची जर क्रमवारी केली, तर त्यात दातृत्व हा गुण सर्वोत्तम आहे. अशा दातृत्व गुणांचा ज्यांनी अंगीकार केला ते दातार म्हणून प्रसिद्ध झाले\nदातार हे आडनाव नेमके कोणास आणि कधी मिळाले हा इतिहास फारसा ज्ञात नाही. निरनिराळ्या घराण्यांत त्या दृष्टीने अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत. अशीच एक गोष्ट चौल राजाच्या काळात म्हणजे साधारण इसवी सन 1100 च्या सुमारास घडली, कोकणातील ते राजघराणे प्रसिद्ध होते. त्यांचे राज्य कर्नाटकपासून ते गुजरात सीमेपर्यंत पसरले होते. ते राजे कलेचे भोक्ते होते. त्यांच्या काळात विज्ञान, कला, संगीत, वास्तुकला यांची भरभराट झाली. तर त्या चौल राजाच्या राज्यात वासिष्ठ गोत्र असलेला एक ब्राह्मण त्याच्या दातृत्व गुणांसाठी प्रसिद्ध होता. लोक त्याचे कौतुक करत. त्या विद्वान ब्राह्मणाला राजाने आज्ञा केली आणि सध्या जेथे दापोली शहर आहे, त्या जवळच्या परिसरात वस्ती करून राहण्यास सांगितले. तेव्हा तो ब्राह्मण त्याला मिळालेल्या जमिनीचे दान इतरांना करून स्वत: तपसाधनेत मग्न राहू लागला. लोक त्यास दातार म्हणू लागले. त्यांचे दोन शिष्य होते- एक होते वैशंपायन आणि दुसरे होते कर्वे. त्यांच्या साथीने या दातार यांनी आजचा मुरुड गाव वसवला. ते देवीचे भक्त असल्याने देवीचे जागृत ठिकाण शोधून त्या ठिकाणी त्यांनी दुर्गादेवीची स्थापना केली. ती देवी सर्व दातार मंडळींचे अढळ श्रद्धास्थान आहे.\nदातार आडनावाची बहुतांश घराणी ही चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण आहेत, तर काही घराणी देशस्थ ब्राह्मण शाखेची आहेत. चित्पावन कोकणस्थ घराणी ही प्रामुख्याने वासिष्ठ आणि शांडिल्य या दोन गोत्रांतर्गत येतात, तर देशस्थ ब्राह्मण घराणी ही भारद्वाज व कपिलस गोत्राची आहेत. चित्पावन कोकणस्थ दातार हे काश्यप गोत्रांतदेखील येतात असे चित्पावनांच्या गोत्रावळीनुसार दिसून येते.\nआंध्र प्रदेशातील गुत्ती या शहराजवळ दातारी नावाचे खेडेगाव आहे, कपिलस गोत्रातील दातार घराणे त्या गावास त्यांचे मूळ गाव समजतात. त्या गावाच्या नावावरून त्यांचे नाव दातारीकर आणि पुढे दातार असे आडनाव झाले अशी माहिती मिळते.\nचित्पावन दातार घराणी ही वासिष्ठ गोत्रामध्ये ऋग्वेदी आश्वलायन आणि यजुर्वेदी हिरण्यकेशी शाखेची आहेत, तर शांडिल्य गोत्रातील घराणी ही ऋग्वेदी आहेत. चित्पावनांच्या मूळ साठ आडनावांपैकी, दातार हे आडनाव नाही. याचा अर्थ ते आडनाव कोणा व्यक्तीच्या गुणामुळे प्रचलित झाले आणि त्याच्या पुत्र-पौत्रांनी ते तसेच पुढे चालवले असे म्हणता येईल.\nमंदार दातार हे भारतीय कालगणना आणि पंचांग यांचे अभ्यासक आहेत. त्यांनी गणित या विषयातून एम टेक पदवी प्राप्त केली आहे. त्यांचे कालमापनाचे गणित आणि त्याचा विकास हे अभ्यासाचे आणि आवडीचे विषय आहेत. दातार यांचे याच विषयावरील ‘कालाचा महिमा’ हे पुस्तक ‘ग्रंथाली’तर्फे प्रकाशित झाले आहे.\nPrevious articleराहुल गांधी यांचे महत्त्व सद्यस्थितीत आहे काय\nNext articleदादा कोंडके आणि सेन्सॉरची कैची\nमंदार दातार हे भारतीय कालगणना आणि पंचांग यांचे अभ्यासक आहेत. त्यांनी गणित या विषयातून एम टेक पदवी प्राप्त केली आहे. त्यांचे कालमापनाचे गणित आणि त्याचा विकास हे अभ्यासाचे आणि आवडीचे विषय आहेत. दातार यांचे याच विषयावरील ‘कालाचा महिमा’ हे पुस्तक 'ग्रंथाली'तर्फे प्रकाशित झाले आहे. लेखकाचा दूरध्वनी 9422615876, (020) 24460914\nहिंदू आणि मुस्लिम यांच्या धार्मिक उपचारातील साम्य\nसविनय कायदेभंग आणि पंढरपूरातील अनुष्ठान\nमंदार दातार हे भारतीय कालगणना आणि पंचांग यांचे अभ्यासक आहेत. त्यांनी गणित या विषयातून एम टेक पदवी प्राप्त केली आहे. त्यांचे कालमापनाचे गणित आणि त्याचा विकास हे अभ्यासाचे आणि आवडीचे विषय आहेत. दातार यांचे याच विषयावरील ‘कालाचा महिमा’ हे पुस्तक ‘ग्रंथाली’तर्फे प्रकाशित झाले आहे.\nकोकणचे इतिहाससंशोधक अण्णा शिरगावकर \nप्रभाकर कंदिलवाले – ओगले November 12, 2022\nजयंतराव टिळक – केसरीचे नवे रूप November 11, 2022\nगायीम्हशींसाठी माणसाची कृतघ्नता November 11, 2022\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://charudattasawant.com/2021/05/13/fight-with-covid-19/", "date_download": "2022-12-01T00:24:20Z", "digest": "sha1:OZYVGZG4HCBAQ7OC2DZ4SAX2YBNJGVA2", "length": 26789, "nlines": 111, "source_domain": "charudattasawant.com", "title": "Fight With Covid 19 कोव्हिडवर विजय - एक अनुभव » माझी लेखमाला", "raw_content": "\nआठवणी, लेख, गाणी, कविता, अनुभव, समीक्षा, माहिती इत्यादी\nFight With Covid 19 कोव्हिडवर विजय – एक अनुभव\nFight With Covid 19 कोव्हिडवर विजय – एक अनुभव\nकाही कोविड योद्धे असेही\nमहाराष्ट्रातील पुणे जवळच्या तळेगाव दाभाडेची कन्या सायली साठे-वर्तक. ज्या आता एका आर्मी ऑफिसरची पत्नी म्हणून काश्मीरला रहात आहेत. त्यांना आलेला कोविडचा अनुभव, त्यावर त्यांनी केलेली यशस्वी मात, हे त्यांच्याच शब्दात वाचा.\nमूळ लेखिका: सायली साठे-वर्तक | संकलक: चारुदत्त सावंत\nसध्या आम्ही काश्मीरमधल्या एका खेडेगावात एक छोटासा सैन्याचा तळ आहे तिथे राहत आहोत. खरे तर इथे फक्त अधिकारी आणि जवानांनाच राहणे शक्य आहे पण कोरोनामुळे ऑनलाईन शाळा चालू आहे त्यामुळे आम्ही काही कुटुंबे देखील काही महिन्यांसाठी इथे राहतोय. छोटा तळ म्हणजे अर्थातच कमीतकमी सुविधा. तर अश्या या छोट्याश्या ठिकाणी जर कोविड मागे लागला तर काय काय होऊ शकते त्याची ही ���था\nकाश्मीरमध्ये बाकीच्या वेळी काय परिस्थिती असते हे वेगळे सांगायला नकोच आणि त्यामुळे इथून बाहेर पडणे म्हणजे फक्त अगदीच अपरिहार्य कारण असेल किंवा तुम्ही वैयक्तिक कारणासाठी स्वतःच्या जबाबदारीवर बाहेर पडायला परवानगी आहे. अर्थातच एप्रिल महिना म्हणजे ट्युलिप्सचा बहर. खरे म्हणजे २०१३ मध्ये आम्ही ट्युलिप गार्डनला एकदा भेट दिली होती; पण ट्युलिप्स ही फुलंच इतकी सुंदर आणि दुर्मिळ आहेत की, इतक्या जवळ राहून त्यांना बघायचा मोह टाळता आला तरच नवल. त्यामुळे बाहेर कोविडच्या परिस्थितीत देखील ११ एप्रिलला आम्ही ट्युलिप गार्डन पहायला म्हणून पहिल्यांदाच या तळाच्या बाहेर पडलो. अर्थातच मास्क, सॅनिटायझर वगैरे कोरोनामधली सगळी काळजी घेऊनच. शिवाय फोटो काढायचा मोह टाळून अगदी मोजकेच फोटो आणि ते सुद्धा जिथे गर्दी नसेल तिथे थांबून काढले.\nपण काही बाबतीत होणाऱ्या गोष्टी टळत नाहीत तसेच झाले. लगेचच १३ तारखेला पाडव्याला मला संध्याकाळी ताप आला आणि समोर कोविडचे एक संकट उभे राहतंय का अशी शक्यता वाटायला लागली. इथे छोटासा तळ आणि सरकारी आदेशाप्रमाणे सगळ्या जवान आणि अधिकाऱ्यांचे दोन्ही डोस झालेले आहेत. शिवाय अजून तरी इथे फारसा कोणालाही कोविड न झाल्यामुळे १४ एप्रिलला मला अँटिबायोटिक्स दिले आणि घरी पाठवले. पण मला अजिबात बरे वाटत नव्हते. आयुष्यात पहिल्यांदा मला ‘Bed Ridden’ असणे कसे असेल याची कल्पना आली. कारण तीन दिवस मी उठूच शकले नाही. १७ एप्रिलला माझा अँटिबायोटिकसचा डोसही संपला तरी माझी अवस्था ठीक नव्हती, आणि त्याच सकाळी मला जाणवले की मला चव आणि वास जाणवत नाहीए. त्यामुळे परत आम्ही डॉक्टरकडे धाव घेतली. आणि जे नको तेच झाले, माझी RAT टेस्ट पॉसिटीव्ह आली. तसा कदाचित हा हादरा बसेल याची तयारी मी १४ तारखेलाच केली होती, कारण यावेळचे तापाचे प्रकरण मला काही साधे वाटत नव्हते. लगेचच मुलांना आणि नवऱ्याला Isolate व्हायला सांगितले. आम्ही राहतो त्या फक्त २च खोल्या असल्यामुळे नवरा आणि मुले असे दोघे खाली राहणाऱ्या एका सुट्टीवर गेलेल्या अधिकाऱ्याच्या घरी शिफ्ट झाले आणि अश्या प्रकारे एकटेपणाचा माझा कोविड प्रवास सुरु झाला.\nया आजारात माझी इतकी प्रचंड वाट लागली होती की असे एकही लक्षण नाही जे मी अनुभवले नाही किंबहुना सगळी लक्षणे अगदी पुरेपूर अनुभवली.\n– मला सलग १३-१४ दिवस ताप येत होता, ���ण १००च्या पुढे नव्हता\n– घसा प्रचंड दुखत होता, इतका की आवंढा देखील गिळता येत नव्हता\n– वास आणि चव जवळपास आठवडाभर गेली होती\n– प्रचंड थकवा आणि अशक्तपणा होता आणि अजूनही थोडा आहे\n– जुलाब आणि उलट्या ही झाल्या\n– डोके दुखून झाले\n– सर्दी खोकला शेवटी शेवटी झाला आणि कफाचे प्रमाण जास्ती होते\nया सगळ्यात एकाच गोष्टीचे जास्त वाईट वाटत होते, ते म्हणजे माझी अन्नावरची वासना पूर्ण उडाली होती. इतकी की, नंतर चव परत आली तरी जेवण समोर येणार या विचाराने मला प्रचंड रडू यायचे, जेवायला लागणार या गोष्टीचा भयंकर ताण यायचा. जेवले की उलटी ठरलेली. औषधे गोळ्या ऑक्सिमीटर आणि थर्मोमीटर आणि गरम पाण्याचा थर्मास यांनीच माझा दिवाण एका बाजूने भरलेला असायचा.\nत्यात भरीत भर म्हणजे इथले हवामान. आधीच कोविडचे भय, त्यात सलग आठ दिवस पडणारा पाऊस. म्हणजे ताप परवडला, पण पाऊस नको अशी अवस्था झाली होती माझी. त्यात एकटेपणाने तर नैराश्यात मध्ये जाण्याचा पुरता अनुभव घेतला मी.\nऋषी आणि माझ्या दोघांच्या आईबाबांना आणि माझ्या बहिणीला सोडून कोणालाही मी काहीही कळवले नाही. मुद्दाम, कारण एकूणच महाराष्ट्रातली परिस्थिती पाहता कोणाला अजून माझ्यामुळे टेन्शन नको असे वाटले मला. अर्थातच इथे राहणाऱ्या सगळ्यांना लगेचच कळले होते आणि सगळ्यांनी अगदी फॅमिली असल्यासारखी मला मदत केली. इथे आम्ही कोणीच खरे तर घरी स्वयंपाक बनवू शकत नाही, सगळ्यांना मेसमधूनच जेवण घ्यावे लागते, पण तरीही इंडक्शन कूकटॉपवर, उपलब्ध आहे त्या सामानात तोंडाला चव नाही म्हणून कधी पोहे तर कधी शिरा, कधी घसा दुखतोय म्हणून चाटणच बनवून पाठव, कुठे ओवा-कापराची पुरचुंडी पाठव, शिवाय रोज एक तरी फोन करून माझी चौकशी करणे, मला काय हवे नको ते विचारणे हे इथे राहणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पत्नींनी इमाने इतबारे केलं. अधिकारीदेखील ह्रिषीकडे माझी आणि त्या तिघांची जातीने चौकशी करत असत. या सगळ्यांचे प्रेम, आधार, माझी स्थिर राहिलेली ऑक्सिजन लेव्हल आणि देवावरची श्रद्धा यांनी मला तारले आणि ऍडमिट करायची वेळ सुदैवाने माझ्यावर आली नाही. आता मी आधीपेक्षा खूपच बरी आहे आणि हळू हळू पूर्वीसारखे रुटीन सुद्धा सुरु झाले आहे.\nया अश्या परिस्थितीमध्ये जो कोविडमधून सुखरूप बाहेर पडला त्यालाही कोविड योद्धा म्हणतात पण माझ्या दृष्टीने माझ्यापेक्षाही खरे ‘कोवीड योद्ध��’ ठरले ते माझी मुले आणि नवरा, आर्मीमधले डॉक्टर प्रगतीश ज्यांनी मला यातून बाहेर काढले आणि माझ्या डॉक्टर मैत्रिणी सारिका आणि अल्पना ज्यांच्या मी सतत संपर्कात होते. सारिका तर न चुकता मला रोज कॉल करायची, माझी चौकशी करायला आणि माझ्यातली पॉसिटीव्हिटी कायम ठेवण्याचा प्रयत्न करायची. अल्पनाशी बोलले तेव्हा, तिने पहिली माझी कोविडची भीती घालवली. आणि तिचे उत्तम निदान, निरीक्षण आणि अनुभवाच्या आधारावर, मी या संकटातून सहीसलामत बाहेर पडू शकेन हा विश्वास दिला.\nमी जसे सांगितले त्याप्रमाणे आमचे ठिकाण खूप दूर आणि एकाकी ठिकाणी आहे आणि या छोट्याश्या स्टेशनमध्ये एकच डॉक्टर आहे ज्याच्यावर इथल्या सगळ्या अधिकारी, जवान आणि कुटुंबाची जवाबदारी आहे. अश्या परिस्थितीमध्ये पॅनिक न होता पेशंटला धीर देणे, आहे त्या आणि योग्य औषंधामध्ये पेशंटला सेवा देणे म्हणजे फारच अवघड काम आहे. शिवाय हा एकच डॉक्टर इथे आहे म्हणजे समजा त्याला कोविड झाला तर आनंदच. अश्या परिस्थितीत दुसऱ्याची काळजी घेता घेता स्वतःलाही जपावे लागते. तरीदेखील पहिल्या दिवशी आणि साधारण १३ दिवसांनी जेव्हा माझा ताप कमी होत नाहीए म्हणल्यावर स्टेथोस्कोपने डॉक्टरने मला व्यवस्थित तपासले, मला धीर दिला आणि मला ऍडमिट होण्यापासून वाचवले. त्यांचे वय देखील फार नाही, पस्तिशीचा असेल फार तर.\nआणि माझ्या या परिस्थितीत व्यावसायिक आयुष्यात असलेला माझा योद्धा म्हणजे माझा नवरा वैयक्तिक आयुष्यातही योद्धा बनला. माझी परिस्थिती फारशी ठीक नसताना देखील स्वतःचा संयम आणि धैर्य ढळू न देता, मुलांची, स्वतःची आणि माझी उत्तम काळजी घेतली. नाहीतर क्वचित एखादा खचून गेला असता, पण मुळात आहे त्या परिस्थितीमध्ये संकटावर मात करणे हे प्रशिक्षणातच शिकवलेले असल्यामुळे डॉक्टर काय किंवा सैनिक काय, कुठल्याही गोष्टीची तयारी बाळगूनच असतात हे खरे\nत्याच्यानंतरचे सगळ्यांत महत्वाचे कोविड योद्धे म्हणजे १० आणि ६ वर्षांची आमची मुले जी १०-१२ दिवस आईशिवाय राहिली. बाबांबरोबर घरात राहून त्यांना जमेल तशी मदत करणे, मेस मधून येईल ते जेवण नखरे न करत खाणे आणि दररोज वाफारा घेणे, गुळण्या करणे, माझ्या ह्या आजारात त्यांची ऍडमिशनही रखडली होती त्यामुळे अतिशय कंटाळा येऊनही आपले मन रमवत राहणे म्हणजे कमाल आहे त्यांची. अशी माझी गुणी मुले माझ्यापासून लांब होती आणि मी घरात भुतासारखी एकटी होते त्यामुळे मला घर खायला उठत होते क्षणोक्षणी.\nया सगळ्यांबरोबरच ग्रेट म्हणजे आमचे हरीश भैय्या आणि मेसमध्ये सगळ्यांचे जेवण बनवणारे कूक भैय्या ज्यांच्यामुळे आम्हाला सगळ्यांना जेवण घरपोच मिळत होते. शिवाय एवढ्या स्वयंपाकाच्या गोंधळात कधी मला साबुदाण्याची खीर तर कधी मुगाच्या डाळीची खिचडी बनवून दे अशी मदत करत होते. हरीश भैय्यांचे कोविडचे दोन्ही डोस झाले आहेत पण तरीही भीतीचे सावट होतेच. पण त्यातही स्वतःचा जीव सांभाळत, प्रचंड पाऊस असताना देखील आम्हाला हवे नको ते आणून देणे आणि न चुकता सख्ख्या भावासारखे मला रोज विचारणे, “मॅडम आज कैसी है तबियत” म्हणजे ते देखील एक योद्ध्याचेच काम आहे.\nमला थोडे बरे वाटू लागल्यावर माझ्या मैत्रिणींनी, नातेवाईकांनी, तसे सगळ्यांनी माझी जातीने चौकशी करून मला खूप धीर दिला. अश्या सगळ्यांचे आणि माझ्या सगळ्या कोविड योध्यांचे मनापासून आभार आणि नेहमीप्रमाणे आमच्या पाठीशी असणाऱ्या सैन्यदलाला माझा सलाम\nतर अश्याप्रकारे ट्युलिप गार्डन भेट मला फारच महागात पडली असे वाटेपर्यंत या सगळ्यात एक गम्मत झाली, म्हणजे आम्ही ज्या ३ फॅमिलीज गेलो होतो ट्युलिप गार्डनला, त्यातल्या फक्त मला एकटीला कोविड झाला. म्हणजे परत प्रश्न उभा राहिला की नक्की प्रसाद मिळाला कुठून… कदाचित नंतर जेवायला गेलो त्या ठिकाणी मिळाला असेल पण ते शोधणे इतके सोपे असते तर काय\nपण या सगळ्यांत एका गोष्टीची मला खात्री पटली की जी काही लक्षणे मी सहन केली त्यावरून तो वेडा कोरोना एखाद्या मजनूसारखा माझ्या मागे लागला होता जो मला सोडायलाच तयार नव्हता… इतकेही प्रेम बरे नव्हे, नाहीका\nआता मला बरेच बरे वाटत आहे तरीही काळजी घेणे चालूच आहे.\nजरी सगळ्यांना माहीत आहेच तरीही सांगते, हा नवीन कोरोना फार लवकर पसरतोय त्यामुळे, लोकहो, अजिबात बाहेर पडू नका. स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची खूप खूप काळजी घ्या. वाफारा, गुळण्या, व्हिटॅमिन्स घेणे चालू ठेवा, भरपूर पाणी प्या आणि या खतरनाक शत्रूला न घाबरता त्याच्यापासून स्वतःचे रक्षण मात्र नक्की करा.\nमला कोणालाही या पोस्टद्वारे घाबरवायचे नाहीए, उलट धीर सोडला नाही कोविड मधून तर आपण नक्कीच बाहेर पडू शकतो हे सांगायचे आहे. तरी कृपया कोणी हि पोस्ट नकारात्मकपणे घेऊ नये.\nCopyright © सायली साठे-वर्तक\nव्यवसायाने शिक्षिका (सध्या गृहीणी)\nमहाराष्ट्रातील वास्तव: तळेगाव दाभाडे\nत्यांचे यजमान भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट कर्नल या पदावर कार्यरत आहेत (सध्या वास्तव्य – काश्मीर येथे)\nमजकूर सामाईक करा - आपल्या मित्रांना शेअर करा\nNextMaking of a Neurosurgeon – डॉ. प्रविण सुरवशे: भाग ६ – सायलेंट हिरोज्\nआपल्या प्रतिक्रिया येथे नोंदवा - Leave a Reply Cancel reply\nमाझी लेखमाला अँड्रॉइड ऍप् डाउनलोड करा\nEnglish (3) Podcast (3) Slider (21) अनुभव (11) काव्यमाला (7) गडकिल्ले (10) गीतमाला (24) प्रवासमाला (8) प्रसारणमाला (3) बालभारती (8) भावगीते (3) माझे गाव (18) लेखमाला (17) हिंदी चित्रपट गीते (10) हिंदी विभाग (5)\nप्रिय वाचक, आपण आपले लेख आमच्या ब्लॉगवर प्रसिद्ध करू शकता. अधिक माहितीसाठी खालील लिंकला भेट द्या:\nसूचना: अटी व नियम लागू\nअविस्मरणीय गाणी - भाग 3: जनकवी पी. सावळाराम, लतादीदी आणि वसंत प्रभू (Old Marathi Songs)\nमराठी कविता - सूर्य (Marathi Kavita)\nमराठी कविता - देवाचा पत्ता (Marathi Kavita)\nJivdhan Fort - जीवधन किल्ला आणि वानरलिंगीवर व्हॅलीक्रॉसिंग\n71,667 वाचकांनी भेट दिली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/aurangabad/news/a-hundred-followers-left-for-delhi-130397701.html", "date_download": "2022-12-01T00:55:30Z", "digest": "sha1:BL7VQI63IOZLK7XKDUDT6LMDIXK7TCNY", "length": 2832, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "शंभर अनुयायी दिल्लीकडे रवाना | A hundred followers left for Delhi |marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nधम्मचक्र अनुप्रवर्त:शंभर अनुयायी दिल्लीकडे रवाना\nन दिनी दिल्लीच्या डॉ. आंबेडकर भवन येथे विविध जाती-धर्माचे १० हजार लोक बौद्ध धम्माची दीक्षा घेणार आहेत. या सोहळ्यासाठी औरंगाबादेतून १०० अनुयायी दिल्लीला रवाना झाले आहेत.\nरिपाइं आठवले गटाचे जेष्ठ कार्यकर्ते मुकुंद घोरपडे यांच्या नेतृत्वात हा जत्था रवाना झाला. दिल्लीचे सामाजिक न्याय विभागाचे मंत्री राजेंद्रपाल गौतम यांच्या नेतृत्वात हा धर्मांतर सोहळा होणार आहे. जास्तीत जास्त संख्येने लोकांनी उपस्थित राहावे असे आवाहन मुकुंद घोरपडे, रामेश्वर निकाळजे, उत्तम जाधव, एकनाथ पाखरे यांनी केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/politics/a-struggle-ensues-but-there-should-be-a-limit-to-it-and-something-is-happening-beyond-that-limit-so-it-is-not-good-for-the-state-ncp-president-sharad-pawar-advised-state-chief-minister-eknat-sh/", "date_download": "2022-12-01T00:12:54Z", "digest": "sha1:SQIN7CUTXNOCC4HEABRU5IADLSAVLM27", "length": 7956, "nlines": 62, "source_domain": "hwmarathi.in", "title": "\"मर्यादा ओलांडून काही होत असेल, तर ते राज्याच्या दृष्टीने चांगले नाही\", पवारांचा शिंदे-ठाकरे गटांना सल्ला - HW News Marathi", "raw_content": "\nआमच्या पत्रकारितेचे समर्थन करा\n“मर्यादा ओलांडून काही होत असेल, तर ते राज्याच्या दृष्टीने चांगले नाही”, पवारांचा शिंदे-ठाकरे गटांना सल्ला\n“मर्यादा ओलांडून काही होत असेल, तर ते राज्याच्या दृष्टीने चांगले नाही”, पवारांचा शिंदे-ठाकरे गटांना सल्ला\nमुंबई | “संघर्ष होतो. पण, त्याला एक मर्यादा ठेवली पाहिजे. आणि ती मर्यादा ओलांडून काही होत असेल. तर ते राज्याच्या दृष्टीने चांगले नाही,” असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनात शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे माध्यमांशी दिला. शरद पवार हे आज (3 ऑक्टोबर) एका कार्यक्रमा निमित्ताने गणेशकला क्रिडामंच सभागृहातील आले होते. या कार्यक्रमानंतर शरद पवारांनी माध्यमांशी बोलताना ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्या दसरा मेळाव्यावर माध्यमांशी बोलताना म्हणाले.\nशरद पवार म्हणाले, “एका पक्षाचे दोन भाग झाले, आणि त्यांच्यामध्ये एक स्पर्धा सुरू झाली. ती स्पर्धा सुरू झाल्याच्यानंतर त्या स्पर्धेचे सूत्र दसरा मेळाव्याच्या माध्यमातून स्वीकारले गेले. आता गंमत अशी आहे. या गोष्टी होतात, यात काही नवीन नाही. संघर्ष होतो. पण, त्याला एक मर्यादा ठेवली पाहिजे. आणि ती मर्यादा ओलांडून काही होत असेल. ते राज्याच्या दृष्टीने चांगले नाही. राज्यातील जे जबाबदार लोक आहेत. त्या लोकांनी हे वातावरण दुरूस्त करायला पाऊले टाकली पाहिजेत. मग ती पाऊले टाकायची जबाबदारी आमच्या लोकांसारखी सीनियर लोक असतील त्यांच्यावर असेल. त्या ही पेक्षा राज्याचे जे प्रमुख आहेत. ते राज्याचे प्रमुख आहेत. ते पक्षाचे प्रमुख असतील. परंतु, महाराष्ट्राच्या 14 कोटी लोकांचे ते प्रमुख आहेत. आणि त्यामुळे त्यांच्यावर ही जबाबदारी अधिक आहे. अपेक्षा अशी करू या, त्यातून जी मांडणी उद्या ते मांडतील, त्यातून कटुता निर्माण होणार नाही. अशा प्रकारची मांडणी दोन्ही बाजूने झाली तर राज्यातलं वातावरण सुधारण्यास मदत होईल.”\nChief Minister Eknath ShindeDussehra MelawaFeaturedMaharashtraNCPSharad PawarShiv SenaUddhav Thackerayउद्धव ठाकरेदसरा मेळावामहाराष्ट्रमुख्यमंत्री एकनाथ शिंदेराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवारशिवसेना\nएकनाथ खडसेंबाबत गिरीश महाजनांचा मोठा दावा; भाजपा प्रवेशाबाबत म्हणाल��…\nशिवसेनेच्या समर्थनार्थ NCP मैदानात; Matoshree बाहेर लावले बॅनरबाजी\nराज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण\n#LokSabhaElections2019 : भाजपच्या पहिल्या उमेदवार यादीत महाराष्ट्रातील १६ उमेदवारांची नावे\nआम्ही दुष्काळाचा सामना करण्यास तयार \nगडकोट व किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करणार\nनवाब मलिक यांचा जामीन अर्ज न्यायालयाने पुन्हा एकदा फेटाळला\nMangalprabhat Lodha यांनी शिवरायांवर केलेल्या वक्तव्यावर Bacchu Kadu यांचं महत्त्वाचं विधान\n“…मग कुणाचं तोंड बंद होतंय ते बघू”; आदित्य ठाकरेंना सुधीर मुनगंटीवारांचा टोला\n“सीमावाद प्रकरणी राज्य सरकारने हरीश साळवेंना बुक करावं”, अजित पवारांचा सल्ला\nआमच्या पत्रकारितेचे समर्थन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://kolaj.in/tag_search.php?v=%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4", "date_download": "2022-11-30T23:31:14Z", "digest": "sha1:NBY3ODYQZULJ7ZIH2PCTN4YRFXUUKAC4", "length": 68835, "nlines": 406, "source_domain": "kolaj.in", "title": "कोलाज : सर्च", "raw_content": "\nबेगम अख्तर : ऐ मोहब्बत तेरे अंजाम पे रोना आया\nवाचन वेळ : ८ मिनिटं\n‘मलिका-ए-गझल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्मभूषण अख्तरीबाई फैजाबादी म्हणजेच बेगम अख्तर यांचा आज स्मृतिदिन. उत्तर भारतातल्या पितृसत्तेचा अतोनात पुरस्कार करणाऱ्या पुरुषप्रधान समाजात राहून, वावरून आपल्या गझलगायकीनं तब्बल ४५ वर्षं त्यांनी संगीतक्षेत्रावर राज्य केलं. त्यांच्या सुरेल आठवणींचा वेध घेणारी अवंती कुलकर्णी यांची ही फेसबुक पोस्ट.\nबेगम अख्तर : ऐ मोहब्बत तेरे अंजाम पे रोना आया\n‘मलिका-ए-गझल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्मभूषण अख्तरीबाई फैजाबादी म्हणजेच बेगम अख्तर यांचा आज स्मृतिदिन. उत्तर भारतातल्या पितृसत्तेचा अतोनात पुरस्कार करणाऱ्या पुरुषप्रधान समाजात राहून, वावरून आपल्या गझलगायकीनं तब्बल ४५ वर्षं त्यांनी संगीतक्षेत्रावर राज्य केलं. त्यांच्या सुरेल आठवणींचा वेध घेणारी अवंती कुलकर्णी यांची ही फेसबुक पोस्ट......\nबीटीएस : चांगुलपणाचा कोरियन बँडबाजा\nवाचन वेळ : ७ मिनिटं\nबीटीएस या कोरियन बँडची तुफान क्रेझ शाळा-कॉलेजच्या पोरांपासून स्वतःला तरुण म्हणवून घेणाऱ्या सर्वांमधे दिसतेय. त्यांनी लाइव कन्सर्टसाठी भारतात यावं म्हणून फिल्डिंग लावली जातेय. या बँडच्या यशामागची कहाणी भन्नाट मनोरंजक आणि प्रेरणादायी आहे. त्यामुळेच संगीताच्या पलीकडे जाऊन ह�� बँड खूप काही सांगू पाहतोय.\nबीटीएस : चांगुलपणाचा कोरियन बँडबाजा\nबीटीएस या कोरियन बँडची तुफान क्रेझ शाळा-कॉलेजच्या पोरांपासून स्वतःला तरुण म्हणवून घेणाऱ्या सर्वांमधे दिसतेय. त्यांनी लाइव कन्सर्टसाठी भारतात यावं म्हणून फिल्डिंग लावली जातेय. या बँडच्या यशामागची कहाणी भन्नाट मनोरंजक आणि प्रेरणादायी आहे. त्यामुळेच संगीताच्या पलीकडे जाऊन हा बँड खूप काही सांगू पाहतोय......\nभूपिंदर सिंह: जगण्याचं भाग्य लाभलेला कलावंत\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nप्रसिद्ध गायक भूपिंदर सिंह यांचं नुकतंच निधन झालं. ते स्वतः एक सुंदर, साधं, आनंदी, समाधानी आयुष्य जगले आणि रसिकांनाही आपल्या गायकी आणि संगीतामधून तेवढंच सुंदर असं काहीतरी देऊन गेले. त्यांनी गायलेली बहुतेक सर्व गाणी रसिकांना एका वेगळ्याच विश्‍वात घेऊन जातात. भूपेंद्र हे काळाबरोबर राहणारे कलाकार होते. आपण पाहिलेल्या सुवर्णकाळावर त्यांचं प्रचंड प्रेम होतं.\nभूपिंदर सिंह: जगण्याचं भाग्य लाभलेला कलावंत\nप्रसिद्ध गायक भूपिंदर सिंह यांचं नुकतंच निधन झालं. ते स्वतः एक सुंदर, साधं, आनंदी, समाधानी आयुष्य जगले आणि रसिकांनाही आपल्या गायकी आणि संगीतामधून तेवढंच सुंदर असं काहीतरी देऊन गेले. त्यांनी गायलेली बहुतेक सर्व गाणी रसिकांना एका वेगळ्याच विश्‍वात घेऊन जातात. भूपेंद्र हे काळाबरोबर राहणारे कलाकार होते. आपण पाहिलेल्या सुवर्णकाळावर त्यांचं प्रचंड प्रेम होतं......\nकेके: छोड़ आए हम वो गलियाँ\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nलोकांना आवडतात म्हणून कुठलेही गाणं गाणार्‍या गायकांपैकी ‘केके’ नव्हता. त्याच्या प्रत्येक नव्या गाण्याची वाट पाहिली जायची आणि त्याबद्दल उत्सुकताही असायची. आता त्याचं नवं गाणं येणार नाही, ही हुरहुर त्याच्या प्रत्येक चाहत्याला लागून राहील. ‘केके’च्या मृत्यूने आता किमान कलाकारांना जीव असतो. ही माणसंच आहेत, यंत्रमानव किंवा आधुनिक यंत्रं नाहीत, याचं भान येणं महत्त्वाचं आहे.\nकेके: छोड़ आए हम वो गलियाँ\nलोकांना आवडतात म्हणून कुठलेही गाणं गाणार्‍या गायकांपैकी ‘केके’ नव्हता. त्याच्या प्रत्येक नव्या गाण्याची वाट पाहिली जायची आणि त्याबद्दल उत्सुकताही असायची. आता त्याचं नवं गाणं येणार नाही, ही हुरहुर त्याच्या प्रत्येक चाहत्याला लागून राहील. ‘केके’च्या मृत्यूने आता किमान कलाकारांना जीव असतो. ��ी माणसंच आहेत, यंत्रमानव किंवा आधुनिक यंत्रं नाहीत, याचं भान येणं महत्त्वाचं आहे......\nपं. शिवकुमार शर्मा: त्यांनी सिनेमाच्या गाण्यांतून संगीत घरोघर नेलं\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nप्रख्यात संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचं नुकतंच निधन झालंय. ते आणि बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया म्हणजे ‘जिवाशिवा’ची जोडी. या शिव-हरीनं मिळून मोजक्या ८ हिंदी सिनेमांना संगीत दिलं. लोकसंगीत आणि शास्त्रीय संगीताचा उत्तम मेळ घातल्यामुळे त्यांचं संगीत लोकांच्या कानामनात जाऊन बसलंय.\nपं. शिवकुमार शर्मा: त्यांनी सिनेमाच्या गाण्यांतून संगीत घरोघर नेलं\nप्रख्यात संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचं नुकतंच निधन झालंय. ते आणि बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया म्हणजे ‘जिवाशिवा’ची जोडी. या शिव-हरीनं मिळून मोजक्या ८ हिंदी सिनेमांना संगीत दिलं. लोकसंगीत आणि शास्त्रीय संगीताचा उत्तम मेळ घातल्यामुळे त्यांचं संगीत लोकांच्या कानामनात जाऊन बसलंय......\nरिकी केज: म्युझिकमधून पर्यावरणाचा संदेश देणारा संगीतकार\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nभारतीय संगीतकार रिकी केज यांना संगीत क्षेत्रातला अतिशय प्रतिष्ठेचा ग्रॅमी अवॉर्ड मिळालाय. त्यांचे गाण्याचे अल्बम लोकांना आरसा दाखवतात. यावेळचा ग्रॅमी अवॉर्ड मिळालेल्या 'डिवाइन टाइड्स' या अल्बममधून त्यांनी पर्यावरणाचा संदेश दिलाय. संगीत हे बदलाचं सशक्त माध्यम आहे असं म्हणणाऱ्या रिकी केज यांची दखल याआधीच आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेलीय.\nरिकी केज: म्युझिकमधून पर्यावरणाचा संदेश देणारा संगीतकार\nभारतीय संगीतकार रिकी केज यांना संगीत क्षेत्रातला अतिशय प्रतिष्ठेचा ग्रॅमी अवॉर्ड मिळालाय. त्यांचे गाण्याचे अल्बम लोकांना आरसा दाखवतात. यावेळचा ग्रॅमी अवॉर्ड मिळालेल्या 'डिवाइन टाइड्स' या अल्बममधून त्यांनी पर्यावरणाचा संदेश दिलाय. संगीत हे बदलाचं सशक्त माध्यम आहे असं म्हणणाऱ्या रिकी केज यांची दखल याआधीच आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेलीय......\nआपली मराठी ज्ञानभाषा कशी होईल\nवाचन वेळ : ७ मिनिटं\nआज २७ फेब्रुवारी. कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा जातो. अभिजात भाषेचा अर्थ सुमारे दोन ते अडीच हजार वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात असणारी भाषा असा आहे. आपल्या मराठी भाषेची कालव्याप्ती त्याहून अधिक आहे. संख्यात्मक दृष्टिको���ातून मराठीच्या वाढीकडे पाहण्यापेक्षा मराठी ही ज्ञानभाषा कशी बनेल, याकडे लक्ष दिलं पाहिजे.\nआपली मराठी ज्ञानभाषा कशी होईल\nआज २७ फेब्रुवारी. कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा जातो. अभिजात भाषेचा अर्थ सुमारे दोन ते अडीच हजार वर्षांपूर्वीपासून अस्तित्वात असणारी भाषा असा आहे. आपल्या मराठी भाषेची कालव्याप्ती त्याहून अधिक आहे. संख्यात्मक दृष्टिकोनातून मराठीच्या वाढीकडे पाहण्यापेक्षा मराठी ही ज्ञानभाषा कशी बनेल, याकडे लक्ष दिलं पाहिजे......\nबप्पी लाहिरी: चेहरा हरवलेल्या पिढीचा संगीतकार\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nबप्पीदांची गाणी आणि संगीत हे असंच काहीसं दुय्यम समजलं गेलं. पण बप्पीदांनी त्याकडे लक्ष दिलं नाही. ते पुन्हा पुन्हा नियतीला हरवत राहिले. आज त्यांनी संगीतविश्वाला अलविदा केलंय. चेहरा हरवलेल्या पिढीचे ते संगीतकार होते. त्यांची दुर्लक्षित ओळख उलगडणारी ही समीर गायकवाड यांची फेसबुक पोस्ट.\nबप्पी लाहिरी: चेहरा हरवलेल्या पिढीचा संगीतकार\nबप्पीदांची गाणी आणि संगीत हे असंच काहीसं दुय्यम समजलं गेलं. पण बप्पीदांनी त्याकडे लक्ष दिलं नाही. ते पुन्हा पुन्हा नियतीला हरवत राहिले. आज त्यांनी संगीतविश्वाला अलविदा केलंय. चेहरा हरवलेल्या पिढीचे ते संगीतकार होते. त्यांची दुर्लक्षित ओळख उलगडणारी ही समीर गायकवाड यांची फेसबुक पोस्ट......\nलता मंगेशकर: जीवन समृद्ध करणारं गाणं\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nलतादीदींचा एकूण जीवनपट पाहिला तर त्याचं वर्णन आवाजाचा चमत्कार असं अधिक समर्पक ठरेल. पण, त्या चमत्काराला अफाट कष्टाचं पाठबळ होतं. लताजींनी कधीच हार मानली नाही. लताजींच्या गाण्यातली लय, सुरेलपणा, आवाजातलं माधुर्य, सगळ्या सप्तकांत फिरणारा त्यांचा आवाज हे सगळं विलक्षण होतं. आजच्या तरुणपिढीनं लताजींची १९४५ ते १९६० या काळातली गाणी आवर्जून ऐकली पाहिजेत.\nलता मंगेशकर: जीवन समृद्ध करणारं गाणं\nलतादीदींचा एकूण जीवनपट पाहिला तर त्याचं वर्णन आवाजाचा चमत्कार असं अधिक समर्पक ठरेल. पण, त्या चमत्काराला अफाट कष्टाचं पाठबळ होतं. लताजींनी कधीच हार मानली नाही. लताजींच्या गाण्यातली लय, सुरेलपणा, आवाजातलं माधुर्य, सगळ्या सप्तकांत फिरणारा त्यांचा आवाज हे सगळं विलक्षण होतं. आजच्या तरुणपिढीनं लताजींची १९४५ ते १९६० या काळातली गाणी आवर्जून ऐकली पाह���जेत......\nलता मंगेशकर: अंतःकरणातून आलेली प्रार्थना\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nलता मंगेशकर यांचा स्वर एक वेगळा वारसा म्हणून डोळ्यांपुढे येतो. त्यांच्या आवाजातून आणि गायकीतून त्यांना प्रयत्नपूर्वक गावं लागतंय असं जाणवतच नाही. हे गाणं अतिशय सहज होेतं. दुसर्‍या व्यक्तीचा आवाज बनून गाणं ही तर खूपच वेगळी गोष्ट आहे. संगीतातली ही परंपरा लता मंगेशकर यांच्यापासून सुरू होते. कवी, गीतकार गुलजार यांनी लतादीदींसोबतच्या आठवणींना दिलेला उजाळा.\nलता मंगेशकर: अंतःकरणातून आलेली प्रार्थना\nलता मंगेशकर यांचा स्वर एक वेगळा वारसा म्हणून डोळ्यांपुढे येतो. त्यांच्या आवाजातून आणि गायकीतून त्यांना प्रयत्नपूर्वक गावं लागतंय असं जाणवतच नाही. हे गाणं अतिशय सहज होेतं. दुसर्‍या व्यक्तीचा आवाज बनून गाणं ही तर खूपच वेगळी गोष्ट आहे. संगीतातली ही परंपरा लता मंगेशकर यांच्यापासून सुरू होते. कवी, गीतकार गुलजार यांनी लतादीदींसोबतच्या आठवणींना दिलेला उजाळा......\nसंगीतकाराइतकं 'हार्मनी'चं महत्व कोण जाणतं\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nप्रसिद्ध संगीतकार आणि लेखक टी. एम. कृष्णा यांनी इंडियन एक्सप्रेसला लेख लिहिला आहे. कोरोना वायरसच्या दुसऱ्या लाटेचा फटका सगळ्यांनाच बसतोय. वेळीच पावलं उचलली असती तर ही वेळ आली नसती असं त्यांचं म्हणणं आहे. भारताविषयी प्रेम, आस्था, काळजी असेल तर तुम्ही बोलाल असं म्हणत त्यांनी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला साद घातलीय. त्यांच्या लेखाचा श्रीरंजन आवटे यांनी केलेला अनुवाद सध्या वायरल होतोय.\nसंगीतकाराइतकं 'हार्मनी'चं महत्व कोण जाणतं\nप्रसिद्ध संगीतकार आणि लेखक टी. एम. कृष्णा यांनी इंडियन एक्सप्रेसला लेख लिहिला आहे. कोरोना वायरसच्या दुसऱ्या लाटेचा फटका सगळ्यांनाच बसतोय. वेळीच पावलं उचलली असती तर ही वेळ आली नसती असं त्यांचं म्हणणं आहे. भारताविषयी प्रेम, आस्था, काळजी असेल तर तुम्ही बोलाल असं म्हणत त्यांनी भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला साद घातलीय. त्यांच्या लेखाचा श्रीरंजन आवटे यांनी केलेला अनुवाद सध्या वायरल होतोय......\nआजही सैराटची गाणी याड का लावतात\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nमराठी सिनेमांचे सगळे रेकॉर्ड मोडणाऱ्या नागराज मंजुळेंच्या सैराटला पाच वर्ष झालीत. त्यातल्या लवस्टोरीनं अनेकांना भुरळ घातली. अनेकांना त्यातलं सामाजिक वास्तव भावलं. पण सिन��मातली गाणीही फक्त सुपरहिट नाही तर ट्रेण्डसेटर ठरली. कारण ती खऱ्या अर्थाने ग्लोबल आहेत. शब्द, भाषा आणि सुरांचीही कुंपणं ओलांडून हे संगीत जगाला भिडतं.\nआजही सैराटची गाणी याड का लावतात\nमराठी सिनेमांचे सगळे रेकॉर्ड मोडणाऱ्या नागराज मंजुळेंच्या सैराटला पाच वर्ष झालीत. त्यातल्या लवस्टोरीनं अनेकांना भुरळ घातली. अनेकांना त्यातलं सामाजिक वास्तव भावलं. पण सिनेमातली गाणीही फक्त सुपरहिट नाही तर ट्रेण्डसेटर ठरली. कारण ती खऱ्या अर्थाने ग्लोबल आहेत. शब्द, भाषा आणि सुरांचीही कुंपणं ओलांडून हे संगीत जगाला भिडतं......\nडॉ. संगीता मोरे: मराठवाड्यातल्या लिहित्या हातांना सर्वदूर पोचवणाऱ्या अभ्यासक\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nऔसाजवळच्या एका छोट्या गावात राहून पूर्णवेळ शेती करणाऱ्या डॉ. संगीता मोरे यांनी भाषेवरचं प्रेम ताकदीने जोपासलं होतं. त्या उत्तम प्रकाशक होत्याच शिवाय उत्तम शिक्षिका, संपादक, समीक्षक, संशोधक, नोंदलेखक आणि सूचीकार होत्या. एक अभ्यासक म्हणून राज्यभर ओळख मिळू लागलेली असताना अवघ्या ४३व्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्यांच्यावर लिहलेल्या फेसबूक पोस्टचा संपादित भाग.\nडॉ. संगीता मोरे: मराठवाड्यातल्या लिहित्या हातांना सर्वदूर पोचवणाऱ्या अभ्यासक\nऔसाजवळच्या एका छोट्या गावात राहून पूर्णवेळ शेती करणाऱ्या डॉ. संगीता मोरे यांनी भाषेवरचं प्रेम ताकदीने जोपासलं होतं. त्या उत्तम प्रकाशक होत्याच शिवाय उत्तम शिक्षिका, संपादक, समीक्षक, संशोधक, नोंदलेखक आणि सूचीकार होत्या. एक अभ्यासक म्हणून राज्यभर ओळख मिळू लागलेली असताना अवघ्या ४३व्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्यांच्यावर लिहलेल्या फेसबूक पोस्टचा संपादित भाग......\n'ब्रोकन’ तरूणाई ‘ब्रेक’ डान्सवरच थिरकणार ना\nवाचन वेळ : ७ मिनिटं\n२०२४ ला फ्रान्समधे होणाऱ्या ऑलिंपिकमधे ब्रेकडान्स या खेळाचा समावेश करण्यात आलाय. १९७० च्या दशकात अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहरात याची सुरवात झाली होती. आज जगावर प्रभाव टाकणाऱ्या या डान्स प्रकाराला तेव्हा मात्र अजिबात मान्यता नव्हती. कारण हा डान्स आणि त्याचं हिप हॉप कल्चर शोधणारी तरूणाई कृष्णवर्णीय होती. अमेरिकेच्या आर्थिक हलाखीमुळं मनातून तुटलेल्या तरूणाईनं आपल्या अभिव्यक्तीचं शोधलेलं हे अनोखं माध्यम होतं.\n'ब्रोकन’ तरूणाई ‘ब्रेक’ डान्सवरच थिरकणार ना\n२०२४ ल�� फ्रान्समधे होणाऱ्या ऑलिंपिकमधे ब्रेकडान्स या खेळाचा समावेश करण्यात आलाय. १९७० च्या दशकात अमेरिकेतल्या न्यूयॉर्क शहरात याची सुरवात झाली होती. आज जगावर प्रभाव टाकणाऱ्या या डान्स प्रकाराला तेव्हा मात्र अजिबात मान्यता नव्हती. कारण हा डान्स आणि त्याचं हिप हॉप कल्चर शोधणारी तरूणाई कृष्णवर्णीय होती. अमेरिकेच्या आर्थिक हलाखीमुळं मनातून तुटलेल्या तरूणाईनं आपल्या अभिव्यक्तीचं शोधलेलं हे अनोखं माध्यम होतं......\nआर्या बॅनर्जी : आयुष्याचा टोकाला जाऊन शोध घेणारी मुसाफिर\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nप्रसिद्ध संगीतकार निखिल बॅनर्जी यांची मुलगी आणि अभिनेत्री आर्या बॅनर्जी यांचा १२ तारखेला दुर्दैवी मृत्यू झाला. ‘द डर्टी पिक्चर’ आणि ‘लव, सेक्स अँड धोखा’ या सिनेमांमधे तिनं फार उत्तम अभिनय केला होता. तिचे दोन्ही सिनेमे हिट होऊनही बॉलिवूडमधे तिला फारसं समाधानकारक काम मिळालं नाही. वडलांच्या प्रतिमेला डाग लागू नये याची खूप काळजी ती घेत होती. तिचा स्वतःवर जबरदस्त कंट्रोल होता. हा कंट्रोल सुटला कधी\nआर्या बॅनर्जी : आयुष्याचा टोकाला जाऊन शोध घेणारी मुसाफिर\nप्रसिद्ध संगीतकार निखिल बॅनर्जी यांची मुलगी आणि अभिनेत्री आर्या बॅनर्जी यांचा १२ तारखेला दुर्दैवी मृत्यू झाला. ‘द डर्टी पिक्चर’ आणि ‘लव, सेक्स अँड धोखा’ या सिनेमांमधे तिनं फार उत्तम अभिनय केला होता. तिचे दोन्ही सिनेमे हिट होऊनही बॉलिवूडमधे तिला फारसं समाधानकारक काम मिळालं नाही. वडलांच्या प्रतिमेला डाग लागू नये याची खूप काळजी ती घेत होती. तिचा स्वतःवर जबरदस्त कंट्रोल होता. हा कंट्रोल सुटला कधी\nवो सुबह कभी तो आयेगी\nवाचन वेळ : १५ मिनिटं\nशायरे आझम साहिर लुधियानवी यांच्या निधनाला आज ४० वर्ष होतायत. हे साहिरच्या जनशताब्दीचे वर्ष. आजही त्याची पुरोगामी वळणाची प्रगतिवादी शायरी प्रासंगिक आणि ताजी आहे. वो सुबह कभी तो आयेगी हे त्यांचं आयकॉनीक गीत. या गीतामागची रसरशीत गोष्ट सांगणारं लक्ष्मीकांत देशमुख यांच्या 'हर एक पल का शायर- साहिर लुधियानवी' या अप्रकाशित पुस्तकातलं एक प्रकरण इथं देत आहोत.\nवो सुबह कभी तो आयेगी\nशायरे आझम साहिर लुधियानवी यांच्या निधनाला आज ४० वर्ष होतायत. हे साहिरच्या जनशताब्दीचे वर्ष. आजही त्याची पुरोगामी वळणाची प्रगतिवादी शायरी प्रासंगिक आणि ताजी आहे. वो सुबह कभी तो आयेगी हे त्��ांचं आयकॉनीक गीत. या गीतामागची रसरशीत गोष्ट सांगणारं लक्ष्मीकांत देशमुख यांच्या 'हर एक पल का शायर- साहिर लुधियानवी' या अप्रकाशित पुस्तकातलं एक प्रकरण इथं देत आहोत......\nमराठी गरबा का बंद झाला\nवाचन वेळ : ४ मिनिटं\nनवरात्र म्हणजे मज्जा नु लाईफ. नाच, गाणी, खाणं-पिणं आणि धम्माल. गरबा आणि दांडीया खेळणं ही मुंबईकरांची जणूकाही परंपराच बनलीय. आपण मराठी लोक गुजराथी गरबा खेळण्यात कधीच मागे नसतो. पण मग आपण मराठी गरब्यात का मागे पडलो काही वर्षांपूर्वी सुरू झालेला मराठी गरबा आता बंद पडलाय.\nमराठी गरबा का बंद झाला\nनवरात्र म्हणजे मज्जा नु लाईफ. नाच, गाणी, खाणं-पिणं आणि धम्माल. गरबा आणि दांडीया खेळणं ही मुंबईकरांची जणूकाही परंपराच बनलीय. आपण मराठी लोक गुजराथी गरबा खेळण्यात कधीच मागे नसतो. पण मग आपण मराठी गरब्यात का मागे पडलो काही वर्षांपूर्वी सुरू झालेला मराठी गरबा आता बंद पडलाय......\nआवाजाइतकीच रसरशीत आशा भोसलेंची जग गाजवणारी रेस्टॉरंट\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nआज आशा भोसले यांचा ८७ वा जन्मदिवस. आशाताईंनी आपल्या आयुष्यात अनेकपदरी संघर्षाचा सामना केला. गायनात कारकीर्द सुरू असतानाच गेल्या काही वर्षांत त्यांनी जगभरात आशाज् नावाने रेस्टॉरंट चेन उभी केलीय. त्यांची ही ओळख.\nआवाजाइतकीच रसरशीत आशा भोसलेंची जग गाजवणारी रेस्टॉरंट\nआज आशा भोसले यांचा ८७ वा जन्मदिवस. आशाताईंनी आपल्या आयुष्यात अनेकपदरी संघर्षाचा सामना केला. गायनात कारकीर्द सुरू असतानाच गेल्या काही वर्षांत त्यांनी जगभरात आशाज् नावाने रेस्टॉरंट चेन उभी केलीय. त्यांची ही ओळख......\nदेवदासी समाजातून गानसरस्वती घडण्याचा इतिहास प्रेरणा देतो\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nगानसरस्वती किशोरी आमोणकर यांचा जन्मदिन ३ एप्रिल आणि स्मृतिदिन १० एप्रिल. तीन वर्षांपूर्वी त्यांचं निधन झालं तेव्हा लिहिलेला हा लेख. हा लेख थेट त्यांच्याविषय़ी नाही, तर त्यांच्या कलेला ज्या पुरुषार्थ चळवळीने सन्मान मिळवून दिला, त्या गोव्यातल्या चळवळीविषयी आहे. सर्वाधिक शोषण होणाऱ्या एका समाजाने कर्तृत्वाच्या जोरावर सर्वोच्च सन्मान मिळवण्याचा पराक्रम घडवणाऱ्या गोमंतक मराठा समाजाचा वारसा नवी पिढी मात्र विसरू पाहतेय.\nदेवदासी समाजातून गानसरस्वती घडण्याचा इतिहास प्रेरणा देतो\nगानसरस्वती किशोरी आमोणकर यांचा जन्मदिन ३ एप्रिल आणि स्मृत��दिन १० एप्रिल. तीन वर्षांपूर्वी त्यांचं निधन झालं तेव्हा लिहिलेला हा लेख. हा लेख थेट त्यांच्याविषय़ी नाही, तर त्यांच्या कलेला ज्या पुरुषार्थ चळवळीने सन्मान मिळवून दिला, त्या गोव्यातल्या चळवळीविषयी आहे. सर्वाधिक शोषण होणाऱ्या एका समाजाने कर्तृत्वाच्या जोरावर सर्वोच्च सन्मान मिळवण्याचा पराक्रम घडवणाऱ्या गोमंतक मराठा समाजाचा वारसा नवी पिढी मात्र विसरू पाहतेय......\nवाचकाचा लेखः किशोरीताई आमोणकर भिन्न षड्ज\nवाचन वेळ : ३ मिनिटं\nसध्या लॉकडाऊन सुरूय. घरी बसल्याबसल्या आपल्याला काही लिहावंसं वाटतं. ते वाचकांपर्यंत पोचवण्यासाठी सोशल मीडिया आहेच. पण त्या पलीकडच्या मोठ्या संख्येने असणाऱ्या सुजाण वाचकांपर्यंत पोचायची इच्छा असेल, तर आपलं कोलाज आहे. कोलाजचे वाचक शुभम टाके यांनी किशोरी आमोणकरांवर लिहिलेला लेख आज कोलाजवर प्रकाशित करतोय. इच्छा असेल तर तुम्हीही तुमचा लेख kolaj.marathi@gmail.com वर पाठवू शकता. – संपादक\nवाचकाचा लेखः किशोरीताई आमोणकर भिन्न षड्ज\nसध्या लॉकडाऊन सुरूय. घरी बसल्याबसल्या आपल्याला काही लिहावंसं वाटतं. ते वाचकांपर्यंत पोचवण्यासाठी सोशल मीडिया आहेच. पण त्या पलीकडच्या मोठ्या संख्येने असणाऱ्या सुजाण वाचकांपर्यंत पोचायची इच्छा असेल, तर आपलं कोलाज आहे. कोलाजचे वाचक शुभम टाके यांनी किशोरी आमोणकरांवर लिहिलेला लेख आज कोलाजवर प्रकाशित करतोय. इच्छा असेल तर तुम्हीही तुमचा लेख kolaj.marathi@gmail.com वर पाठवू शकता. – संपादक.....\nमी ‘अळणी मीठवाली’चा मुलगा होतोः राघवेंद्र भीमसेन जोशी\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nपंडीत भीमसेन जोशी यांचे चिरंजीव राघवेंद्र जोशी यांचं २८ फेब्रुवारीला निधन झालं. ते इंजिनिअर म्हणून सरकारी नोकरीत काम करत असत. नंतर ती नोकरी सोडून त्यांनी ‘जोशी बोअरवेल्स’ नावानं खासगी कंपनी काढली. त्यांच्या ‘गाणाऱ्याचे पोर’ या गाजलेल्या आत्मचरित्रातला हा संपादित भाग. मूळ पुस्तकाची वाचायची ओढ लावणारा.\nमी ‘अळणी मीठवाली’चा मुलगा होतोः राघवेंद्र भीमसेन जोशी\nपंडीत भीमसेन जोशी यांचे चिरंजीव राघवेंद्र जोशी यांचं २८ फेब्रुवारीला निधन झालं. ते इंजिनिअर म्हणून सरकारी नोकरीत काम करत असत. नंतर ती नोकरी सोडून त्यांनी ‘जोशी बोअरवेल्स’ नावानं खासगी कंपनी काढली. त्यांच्या ‘गाणाऱ्याचे पोर’ या गाजलेल्या आत्मचरित्रातला हा संपादित भाग. मूळ पुस्तकाची व��चायची ओढ लावणारा......\nगांधीजींनी न लिहिलेली ही दोन भजनं गांधींच्या नावानं ओळखली जातात\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nराष्ट्रपिता महात्मा गांधींची हत्या होऊन आज ३० जानेवारीला ७२ वर्ष झाली. वैष्णव जन तो हे गांधींचं आवडतं भजन आज भारतभर गायलं जाईल. गांधींना संगीताची विशेषतः भजनांची खूप आवड होती. मनात चांगली भावना असेल तर संगीत स्फुरतं असं ते म्हणत. आजच्या दिवशी म्हटली जाणारी दोन भजन तर गांधीजींची असल्याचं अनेकांना वाटतं. पण ते तसं नाही.\nगांधीजींनी न लिहिलेली ही दोन भजनं गांधींच्या नावानं ओळखली जातात\nराष्ट्रपिता महात्मा गांधींची हत्या होऊन आज ३० जानेवारीला ७२ वर्ष झाली. वैष्णव जन तो हे गांधींचं आवडतं भजन आज भारतभर गायलं जाईल. गांधींना संगीताची विशेषतः भजनांची खूप आवड होती. मनात चांगली भावना असेल तर संगीत स्फुरतं असं ते म्हणत. आजच्या दिवशी म्हटली जाणारी दोन भजन तर गांधीजींची असल्याचं अनेकांना वाटतं. पण ते तसं नाही......\nफारुख इंजिनिअर बीसीसीआयच्या कारभारावर बोलले, त्यात चूक काय\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nबीसीसीआयची निवड समितीत नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी वादात, चर्चेत राहते. सध्या ही समिती कॅप्टन विराट कोहलीच्या मर्जीत काम करत असल्याचा आक्षेप माजी क्रिकेटपटू फारुक इंजिनिअर यांनी घेतलाय. एवढंच नाही तर इंजिनिअर यांनी निवड समितीचे सदस्य अनुष्का शर्माला चहाचं कप भरून द्यायचंही काम करत असल्याचा खळबळजनक दावा केला.\nफारुख इंजिनिअर बीसीसीआयच्या कारभारावर बोलले, त्यात चूक काय\nबीसीसीआयची निवड समितीत नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी वादात, चर्चेत राहते. सध्या ही समिती कॅप्टन विराट कोहलीच्या मर्जीत काम करत असल्याचा आक्षेप माजी क्रिकेटपटू फारुक इंजिनिअर यांनी घेतलाय. एवढंच नाही तर इंजिनिअर यांनी निवड समितीचे सदस्य अनुष्का शर्माला चहाचं कप भरून द्यायचंही काम करत असल्याचा खळबळजनक दावा केला. .....\nउषा खन्नाः मोहम्मद रफींची कारकीर्द सावरणाऱ्या संगीतकार\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nज्येष्ठ संगीतकार उषा खन्ना यांना महाराष्ट्र सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झालाय. पाच लाख रुपये, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असं स्वरुप असलेला हा पुरस्कार सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दिला जातो. भारतीय सिनेसृष्टीतल्या आघाडीच्या महिला संगीतकार उषा खन्ना यांचं नाव घे���लं जातं.\nउषा खन्नाः मोहम्मद रफींची कारकीर्द सावरणाऱ्या संगीतकार\nज्येष्ठ संगीतकार उषा खन्ना यांना महाराष्ट्र सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झालाय. पाच लाख रुपये, मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असं स्वरुप असलेला हा पुरस्कार सांस्कृतिक कार्य विभागातर्फे दिला जातो. भारतीय सिनेसृष्टीतल्या आघाडीच्या महिला संगीतकार उषा खन्ना यांचं नाव घेतलं जातं......\nखय्याम गेले, तरी त्यांच्या आठवणी कायम आहेत\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nसंगीतकार खय्याम म्हणजे मेलडी मॅन. त्यांची गाणी ऐकून सोडून देता येत नाहीत. ती मनात कायम रेंगाळत राहतात. मनाला सुकून देतात. आयुष्यभरासाठी जादू करून जातात. ती जादू संगीताची आहेतच, शिवाय खय्याम या जिंदादिल माणसाचीही आहे.\nखय्याम गेले, तरी त्यांच्या आठवणी कायम आहेत\nसंगीतकार खय्याम म्हणजे मेलडी मॅन. त्यांची गाणी ऐकून सोडून देता येत नाहीत. ती मनात कायम रेंगाळत राहतात. मनाला सुकून देतात. आयुष्यभरासाठी जादू करून जातात. ती जादू संगीताची आहेतच, शिवाय खय्याम या जिंदादिल माणसाचीही आहे......\nलतादीदींनी मुजरा गाण्यासाठी होकार दिला, कारण खय्याम\nवाचन वेळ : ६ मिनिटं\nआजवर भारतीय सिनेमात फार मोठमोठे संगीतकार होऊन गेले. तरी त्यात खय्यामांचं स्वतःचं स्थान होतं. ब्याण्णव वर्षांचं दीर्घ आणि समृद्ध आयुष्य जगलेल्या या सुरांच्या जादूगाराने जग जिंकलं. एक संगीतकार म्हणून त्यांनी स्वतःचा नवा रस्ता निर्माण केला. त्यांच्या या थोरवीची ओळख करून देणारा लेख.\nलतादीदींनी मुजरा गाण्यासाठी होकार दिला, कारण खय्याम\nआजवर भारतीय सिनेमात फार मोठमोठे संगीतकार होऊन गेले. तरी त्यात खय्यामांचं स्वतःचं स्थान होतं. ब्याण्णव वर्षांचं दीर्घ आणि समृद्ध आयुष्य जगलेल्या या सुरांच्या जादूगाराने जग जिंकलं. एक संगीतकार म्हणून त्यांनी स्वतःचा नवा रस्ता निर्माण केला. त्यांच्या या थोरवीची ओळख करून देणारा लेख. .....\nप्रभाकर कारेकरांच्या गायकीवर खुद्द दिलीपकुमारही फिदा असायचे\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nसंगीत अकादमी पुरस्कार, तानसेन पुरस्कार विजेते पंडित प्रभाकर कारेकर. फक्त पुरस्कांरांपुरतेच तानसेन नाही तर ते संगीत रसिकांचेही लाडके तानसेन आहेत. त्यांनी नुकतीच पंच्याहत्तरी गाठलीय. वय वाढलं असलं तरी ते आजही शिवाजी पार्कला चालून आपली तब्येत ठणठणीत ठेवतात.\nप्र��ाकर कारेकरांच्या गायकीवर खुद्द दिलीपकुमारही फिदा असायचे\nसंगीत अकादमी पुरस्कार, तानसेन पुरस्कार विजेते पंडित प्रभाकर कारेकर. फक्त पुरस्कांरांपुरतेच तानसेन नाही तर ते संगीत रसिकांचेही लाडके तानसेन आहेत. त्यांनी नुकतीच पंच्याहत्तरी गाठलीय. वय वाढलं असलं तरी ते आजही शिवाजी पार्कला चालून आपली तब्येत ठणठणीत ठेवतात......\nट्रोलबडव्यांनो, कलावंतांना तरी सोडा\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nभारताचं जगभरात नाव रोशन करणारे संगीतकार ए. आर. रहमान यांनी आपल्या मुलीचा बुरखा घातलेला फोटो ट्विटरवर टाकला. मुलीने बुरखा घातला म्हणून या बापलेकींवर धर्मांध ट्रोल तुटून पडलेत. असा प्रकार काही पहिल्यांदाच घडलाय असंही नाही. हे वेळोवेळी घडतंय, घडवलं जातं. यामुळे सर्वसामान्यांचं जगणं भरडलं जातंय. कलाकाराची कला बाजूला फेकली जातेय.\nट्रोलबडव्यांनो, कलावंतांना तरी सोडा\nभारताचं जगभरात नाव रोशन करणारे संगीतकार ए. आर. रहमान यांनी आपल्या मुलीचा बुरखा घातलेला फोटो ट्विटरवर टाकला. मुलीने बुरखा घातला म्हणून या बापलेकींवर धर्मांध ट्रोल तुटून पडलेत. असा प्रकार काही पहिल्यांदाच घडलाय असंही नाही. हे वेळोवेळी घडतंय, घडवलं जातं. यामुळे सर्वसामान्यांचं जगणं भरडलं जातंय. कलाकाराची कला बाजूला फेकली जातेय......\nकाश्मिरी तरुण गिटार हाती घेतात तेव्हा\nवाचन वेळ : ५ मिनिटं\nकाश्मिर म्हटलं, की दहशतवाद, फुटीरतावाद आणि हिंसाचार एवढंच चित्र उभं राहतं. जणू काही काश्मिरमधला प्रत्येक तरुण हातात दगड किंवा बंदुकी घेऊन उभा आहे, असा विखारी प्रचार केला जातो. यात विद्वेषी संघटनांनी बऱ्यापैकी यश मिळवलंय. पण काश्मिरची ही काही खरी ओळख नाही. त्यासाठीच काश्मिरी तरुणांनी आपली मूळ ओळख भारतभूमिला सांगण्यासाठी हाती गिटार घेतलीय.\nकाश्मिरी तरुण गिटार हाती घेतात तेव्हा\nकाश्मिर म्हटलं, की दहशतवाद, फुटीरतावाद आणि हिंसाचार एवढंच चित्र उभं राहतं. जणू काही काश्मिरमधला प्रत्येक तरुण हातात दगड किंवा बंदुकी घेऊन उभा आहे, असा विखारी प्रचार केला जातो. यात विद्वेषी संघटनांनी बऱ्यापैकी यश मिळवलंय. पण काश्मिरची ही काही खरी ओळख नाही. त्यासाठीच काश्मिरी तरुणांनी आपली मूळ ओळख भारतभूमिला सांगण्यासाठी हाती गिटार घेतलीय......\nमोहम्मद अझीजः चेहरा नसणाऱ्या माणसांचा आवाज\nवाचन वेळ : ७ मिनिटं\nमोहम्मद अझीज गेला. त्याला समीक्षकांनी कधी अव्वल गायकांत मोजलं नाही. पण त्याने साध्यासाध्या माणसांच्या सुखदुःखात साथ देणारी शेकडो गाणी दिली. त्यामुळे त्याच्या जनाज्याला स्टार आले नाहीत तरी त्याचे फॅन मात्र भरभरून पोचले. तीच त्याच्या कामाची पावती होती.\nमोहम्मद अझीजः चेहरा नसणाऱ्या माणसांचा आवाज\nमोहम्मद अझीज गेला. त्याला समीक्षकांनी कधी अव्वल गायकांत मोजलं नाही. पण त्याने साध्यासाध्या माणसांच्या सुखदुःखात साथ देणारी शेकडो गाणी दिली. त्यामुळे त्याच्या जनाज्याला स्टार आले नाहीत तरी त्याचे फॅन मात्र भरभरून पोचले. तीच त्याच्या कामाची पावती होती. .....", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.reformer-tech.com/metal-bucket-four-shaft-shredder.html", "date_download": "2022-11-30T23:19:59Z", "digest": "sha1:73XHLUBVIGUTYL54QTICJUHQJTQ6POZE", "length": 25920, "nlines": 422, "source_domain": "mr.reformer-tech.com", "title": "चायना मेटल बकेट फोर शाफ्ट श्रेडर उत्पादक आणि पुरवठादार - सुधारक", "raw_content": "\nप्लास्टिक सिंगल शाफ्ट श्रेडर\nलाकडी सिंगल शाफ्ट श्रेडर\nपाईप सिंगल शाफ्ट श्रेडर\nपेपर सिंगल शाफ्ट श्रेडर\nरबर सिंगल शाफ्ट श्रेडर\nआरडीएफ सिंगल शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू सिंगल शाफ्ट श्रेडर\nवायर सिंगल शाफ्ट श्रेडर\nकेबल सिंगल शाफ्ट श्रेडर\nग्लास सिंगल शाफ्ट श्रेडर\nकृषी सिंगल शाफ्ट श्रेडर\nघनकचरा सिंगल शाफ्ट श्रेडर\nप्लॅस्टिक दोन शाफ्ट श्रेडर\nलाकडी दोन शाफ्ट श्रेडर\nमेटल दोन शाफ्ट श्रेडर\nटायर दोन शाफ्ट श्रेडर\nRDF दोन शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू दोन शाफ्ट श्रेडर\nवायर दोन शाफ्ट श्रेडर\nकेबल दोन शाफ्ट श्रेडर\nघनकचरा दोन शाफ्ट श्रेडर\nप्लास्टिक फोर शाफ्ट श्रेडर\nवुड फोर शाफ्ट श्रेडर\nमेटल फोर शाफ्ट श्रेडर\nघनकचरा चार शाफ्ट श्रेडर\nबांधकाम कचरा पुनर्वापर लाइन\nघातक कचरा पुनर्वापर लाइन\nप्लॅस्टिक वन शाफ्ट श्रेडर\nवुड वन शाफ्ट श्रेडर\nपाईप वन शाफ्ट श्रेडर\nपेपर वन शाफ्ट श्रेडर\nरबर वन शाफ्ट श्रेडर\nआरडीएफ वन शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू वन शाफ्ट श्रेडर\nवायर वन शाफ्ट श्रेडर\nकेबल वन शाफ्ट श्रेडर\nग्लास वन शाफ्ट श्रेडर\nशेती एक शाफ्ट श्रेडर\nघनकचरा एक शाफ्ट श्रेडर\nप्लॅस्टिक डबल शाफ्ट श्रेडर\nवुड डबल शाफ्ट श्रेडर\nमेटल डबल शाफ्ट श्रेडर\nटायर डबल शाफ्ट श्रेडर\nआरडीएफ डबल शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू डबल शाफ्ट श्रेडर\nवायर डबल शाफ्ट श्रेडर\nकेबल डबल शाफ्ट श्रेडर\nघनकचरा डबल शाफ्ट श्रेडर\nप्लास्टिक ट्विन शाफ्ट श्रेडर\nवुड ट्विन शाफ्ट श्रेडर\nमेटल ट्विन शाफ्ट श्रेडर\nटायर ट्विन शाफ्ट श्रेडर\nRDF ट्विन शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू ट्विन शाफ्ट श्रेडर\nवायर ट्विन शाफ्ट श्रेडर\nकेबल ट्विन शाफ्ट श्रेडर\nघनकचरा ट्विन शाफ्ट श्रेडर\nस्क्रॅप ऑइल फिल्टर श्रेडर\nकचरा तेल फिल्टर श्रेडर\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nकचरा प्लास्टिकच्या बाटल्या क्रशिंग वॉशिंग लाइन\nकचरा प्लास्टिक फिल्म क्रशिंग वॉशिंग लाइन\nप्लॅस्टिक केमिकल कंटेनर रिसायकलिंग लाइन\nमेटल केमिकल ड्रम श्रेडिंग लाइन\nस्क्रॅप कॉपर केबल्स/वायर रिसायकलिंग लाइन\nबांधकाम कचरा प्रक्रिया पुनर्वापर लाइन\nटाकाऊ विद्युत उपकरणे क्रशिंग आणि वॉशिंग लाइन\nवॉशिंग आणि रीसायकलिंग लाइन\nघातक कचरा पुनर्वापर उपचार उपकरणे\nमुख्यपृष्ठ > उत्पादने > चार शाफ्ट श्रेडर > मेटल फोर शाफ्ट श्रेडर > मेटल बकेट फोर शाफ्ट श्रेडर\nप्लास्टिक सिंगल शाफ्ट श्रेडर\nलाकडी सिंगल शाफ्ट श्रेडर\nपाईप सिंगल शाफ्ट श्रेडर\nपेपर सिंगल शाफ्ट श्रेडर\nरबर सिंगल शाफ्ट श्रेडर\nआरडीएफ सिंगल शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू सिंगल शाफ्ट श्रेडर\nवायर सिंगल शाफ्ट श्रेडर\nकेबल सिंगल शाफ्ट श्रेडर\nग्लास सिंगल शाफ्ट श्रेडर\nकृषी सिंगल शाफ्ट श्रेडर\nघनकचरा सिंगल शाफ्ट श्रेडर\nप्लॅस्टिक दोन शाफ्ट श्रेडर\nलाकडी दोन शाफ्ट श्रेडर\nमेटल दोन शाफ्ट श्रेडर\nटायर दोन शाफ्ट श्रेडर\nRDF दोन शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू दोन शाफ्ट श्रेडर\nवायर दोन शाफ्ट श्रेडर\nकेबल दोन शाफ्ट श्रेडर\nघनकचरा दोन शाफ्ट श्रेडर\nप्लास्टिक फोर शाफ्ट श्रेडर\nवुड फोर शाफ्ट श्रेडर\nमेटल फोर शाफ्ट श्रेडर\nघनकचरा चार शाफ्ट श्रेडर\nबांधकाम कचरा पुनर्वापर लाइन\nघातक कचरा पुनर्वापर लाइन\nप्लॅस्टिक वन शाफ्ट श्रेडर\nवुड वन शाफ्ट श्रेडर\nपाईप वन शाफ्ट श्रेडर\nपेपर वन शाफ्ट श्रेडर\nरबर वन शाफ्ट श्रेडर\nआरडीएफ वन शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू वन शाफ्ट श्रेडर\nवायर वन शाफ्ट श्रेडर\nकेबल वन शाफ्ट श्रेडर\nग्लास वन शाफ्ट श्रेडर\nशेती एक शाफ्ट श्रेडर\nघनकचरा एक शाफ्ट श्रेडर\nप्लॅस्टिक डबल शाफ्ट श्रेडर\nवुड डबल शाफ्ट श्रेडर\nमेटल डबल शाफ्ट श्रेडर\nटायर डबल शाफ्ट श्रेडर\nआरडीएफ डबल शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू डबल शाफ्ट श्रेडर\nवायर डबल शाफ्ट श्रेडर\nकेबल डबल शाफ्ट श्रेडर\nघनकचरा डबल शाफ्ट श्रेडर\nप्लास्टिक ट्विन शाफ्ट श्रेडर\nवुड ट्विन शाफ्ट श्रेडर\nमेटल ट्विन शाफ्ट श्रेडर\nटायर ट्विन शाफ्ट श्रेडर\nRDF ट्विन शाफ्ट श्रेडर\nएमएसडब्ल्यू ट्विन शाफ्ट श्रेडर\nवायर ट्विन शाफ्ट श्रेडर\nकेबल ट्विन शाफ्ट श्रेडर\nघनकचरा ट्विन शाफ्ट श्रेडर\nस्क्रॅप ऑइल फिल्टर श्रेडर\nकचरा तेल फिल्टर श्रेडर\nस्क्रॅप वुड सिंगल शाफ्ट श्रेडर\nप्लास्टिक बादली चार शाफ्ट श्रेडर\nघरगुती प्लास्टिक पाईप श्रेडर\nऔद्योगिक कचरा मेटल श्रेडर\nऔद्योगिक कचरा ग्लास श्रेडर\nमेटल बकेट फोर शाफ्ट श्रेडर\nमेटल बकेट फोर शाफ्ट श्रेडर, युरोपियन तंत्रज्ञान आणि सीमेन्स लोगो पीएलसी प्रोग्राम वापरून स्वयंचलित शोध आणि ओव्हर लोडिंग संरक्षण इ.\nमेटल बकेट फोर शाफ्ट श्रेडर\n1.मेटल बकेट फोर शाफ्ट श्रेडर परिचय\nमेटल बकेट फोर शाफ्ट श्रेडर, युरोपियन तंत्रज्ञान वापरून आणि चायनीज मॅन्युफॅक्चरिंगसह, युरोपियन प्लॅनेटरी गियर रीड्यूसर वापरून गियर-चालित, मुख्य शाफ्टमध्ये चालणारा विभेदक वेग, स्वयंचलित शोध आणि ओव्हर लोडिंग संरक्षण इत्यादी फंक्शन्ससह सीमेन्स लोगो पीएलसी प्रोग्राम नियंत्रित करणारे इलेक्ट्रिक घटक.\nमेटल बकेट फोर शाफ्ट श्रेडर विशेषत: प्लास्टिक बॅरल्स, प्लास्टिक फ्रेम्स, प्लास्टिकच्या बाटल्या, धातूचे डबे, धातूचे बॅरल्स, विणलेल्या पिशव्या, सर्किट बोर्ड, पुठ्ठा बॉक्स, धातूचा पुनर्वापर, टायर, घरगुती विद्युत उपकरणे, घरगुती कचरा, वैद्यकीय कचरा इत्यादी विविध घन पदार्थांचे तुकडे करण्यासाठी आहे. कचरा, उच्च कार्यक्षमता, कमी RPM, उच्च टॉर्क, कमी आवाजासह आउटपुट आकार नियंत्रित केला जाऊ शकतो.\n2. मेटल बकेट फोर शाफ्ट श्रेडरची वैशिष्ट्ये\n* मेटल बकेट फोर शाफ्ट श्रेडरचे ब्लेड उच्च दर्जाच्या मिश्र धातुच्या स्टीलचे बनलेले\n*युरोपियन प्लॅनेटरी गियर ड्राइव्ह\n*V-आकाराची रचना वापरून कटिंग चेंबर\n*मेटल बकेट फोर शाफ्ट श्रेडरमध्ये वेगवेगळ्या आकाराचे आणि आकाराचे पडदे असतात.\n*तांत्रिक मापदंड आणि बाह्य परिमाणे\nही चित्रे तुम्हाला मेटल बकेट फोर शाफ्ट श्रेडर समजण्यास अधिक चांगल्या प्रकारे मदत करू शकतात.\nZhongshan सुधारक पर्यावरण TECH. Co., Ltd. पर्यावरण संरक्षण रीसायकलिंगच्या मालिकेसाठी डिझाइनिंग, संशोधन आणि विकास, उत्पादन आणि विक्रीमध्ये विशेष आहे.\nआम्ही ग्राहकांना उत्पादन डिझाइन आणि उत्पादन प्रक्रियेचे ऑप्टिमायझ��शन प्रदान करतो, तसेच कुशल उत्पादन कर्मचार्‍यांचा एक गट आहे ज्यांच्याकडे 10 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे ज्यांच्याकडे पुनर्वापराच्या उत्पादनांच्या निर्मितीचा अनुभव आहे, जसे की मेटल बकेट फोर शाफ्ट श्रेडर, आमच्या कंपनीचा विश्वास आहे की शीर्ष- उत्कृष्ट प्रतिभा अव्वल दर्जाची निर्मिती करण्यास सक्षम आहेत.\nनोट्स: वरील पॅरामीटर्स मेटल बकेट फोर शाफ्ट श्रेडरसाठी डीफॉल्ट कॉन्फिगरेशन आहेत, मशीनची वैशिष्ट्ये केवळ संदर्भासाठी आहेत आणि पूर्वसूचनेशिवाय बदलू शकतात, ऑर्डर देताना कृपया आमच्या विक्री प्रतिनिधीशी खात्री करा.\nगरम टॅग्ज: मेटल बकेट फोर शाफ्ट श्रेडर, उत्पादक, पुरवठादार, फॅक्टरी, चीन, मेड इन चायना, ब्रँड, सानुकूलित\nप्लास्टिक फोर शाफ्ट श्रेडर\nवुड फोर शाफ्ट श्रेडर\nमेटल फोर शाफ्ट श्रेडर\nघनकचरा चार शाफ्ट श्रेडर\nकृपया खालील फॉर्ममध्ये आपली चौकशी करण्यास मोकळ्या मनाने. आम्ही 24 तासांत आपल्याला प्रत्युत्तर देऊ.\nस्क्रॅप मेटल फोर शाफ्ट श्रेडर\nवेस्ट मेटल फोर शाफ्ट श्रेडर\nमेटल ड्रम फोर शाफ्ट श्रेडर\nमेटल बॅरल फोर शाफ्ट श्रेडर\nमेटल कंटेनर चार शाफ्ट श्रेडर\nपोकळ धातू चार शाफ्ट श्रेडर\nपत्ता: क्रमांक 223 कारखाना JieFu RD., JieYuan ग्राम प्रशासन, MinZhong टाउन, ZhongShan शहर, चीन\nकॉपीराइट © 2021 झोंगशान रिफॉर्मर एन्व्हायर्नमेंटल TECH. Co., Ltd. सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://sanatanprabhat.org/marathi/627401.html", "date_download": "2022-11-30T23:37:45Z", "digest": "sha1:5ZZBNFLEDCKKWWLSX6HFG36UURJSN737", "length": 49607, "nlines": 179, "source_domain": "sanatanprabhat.org", "title": "‘भारत जोडो’; पण तोडला कुणी ? - सनातन प्रभात", "raw_content": "\nसनातन प्रभात > Post Type > राष्ट्र-धर्म विशेष > संपादकीय > ‘भारत जोडो’; पण तोडला कुणी \n‘भारत जोडो’; पण तोडला कुणी \n‘वन्दे मातरम्’विषयी प्रेम न बाळगणार्‍या काँग्रेसची पदयात्रा ‘भारत जोडो’साठी कि मतांसाठी \nकाँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ‘भारत जोडो’ पदयात्रा चालू आहे. कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत एकूण १२ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांतून ही पदयात्रा जाणार आहे. स्वातंत्र्याच्या काळात म. गांधींनी मिठाच्या सत्याग्रहासाठी साबरमती ते दांडी अशी पदयात्रा काढली होती; परंतु आज जे ‘भारत जोडो’साठी पदयात्रा काढत आहेत, त्यांनीच म्हणजे काँग्रेसने भारताला तोडण्याचे काम केले आहे. साम्यवादाच्या नावाखाली ‘नक्षलवाद’, तर अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनाच्या नावाखाली ‘धर्मांधता’ यांना काँग्रेसच्या काळातच बळ मिळाले. जे स्वत:ला बुद्धीवादी, विचारवंत, पुरोगामी मंडळी समजतात, त्यांना भारतीय संस्कृती प्रतिगामी वाटते. संधी मिळेल तेव्हा भारतीय संस्कृतीला दूषणे देणारी आणि बुरसटलेली म्हणणारी ही मंडळी काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे आज देशविरोधी गरळओळ करत आहेत. फाळणीच्या वेळी देशात राहिलेल्या मुसलमानांचा पुळका येऊन काँग्रेसने त्यांना अल्पसंख्यांकांचा दर्जा दिला; मात्र त्यांना राष्ट्रनिष्ठेचे धडे दिले नाहीत. हे पाप काँग्रेसचेच आहे. पाकिस्तानने भारतात अनेक ठिकाणी स्थानिकांच्या साहाय्याने बाँबस्फोट केले, हा काँग्रेसच्या अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनाचाच परिणाम आहे. अशी काँग्रेस ‘भारत जोडो’साठी पदयात्रा काढते, तेव्हा ‘भारत तोडला कुणी ’, हा प्रश्न भारतियांनीच त्यांना विचारायला हवा.\nराहुल गांधी ‘भारत जोडो’साठी पदयात्रा काढतात; परंतु देशाला ‘राष्ट्र’ म्हणून जोडण्यासाठी त्यांनी एकदा तरी ‘वन्दे मातरम्’चा पुरस्कार केला आहे का ‘आम्ही केवळ अल्लाच्या पुढे झुकणार’, असा उद्दामपणा दाखवणार्‍या धर्मांधांना राहुल गांधी यांनी ‘वन्दे मातरम् हे मातृभूमीप्रती सन्मान व्यक्त करणारे आहे’, हे का सांगितले नाही ‘आम्ही केवळ अल्लाच्या पुढे झुकणार’, असा उद्दामपणा दाखवणार्‍या धर्मांधांना राहुल गांधी यांनी ‘वन्दे मातरम् हे मातृभूमीप्रती सन्मान व्यक्त करणारे आहे’, हे का सांगितले नाही महाराष्ट्र शासनाने शासकीय कार्यालयांमध्ये दूरभाषवर बोलतांना ‘वन्दे मातरम्’ म्हणण्याचा आदेश काढला, तेव्हा त्यावर टीका करणार्‍यांमध्ये राहुल गांधी यांच्या समवेत पदयात्रेत चालणारे काँग्रेसचे नेतेच अग्रभागी होते. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे काँग्रेसने काळानुरूप प्रचारतंत्र पालटले, तरी तिची ‘हिंदुद्रोही वृत्ती’ ही कुत्र्याच्या शेपटीप्रमाणे वाकडीच आहे.\nवारसा न सांगणारे काँग्रेसवाले \nकाँग्रेसची मंडळी गांधी-नेहरू घराणेशाहीचा वारसा सांगतात; परंतु प्रखर राष्ट्रनिष्ठ असलेले लोकमान्य टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस, लोहपुरुष वल्लभभाई पटेल यांचा वारसा सांगत नाहीत ज्यांना स्वत:च्या पक्षातील प्रखर राष्ट्रवादी नेत्यांचा वारसा सांगता येत नाही, ते कर्मदरिद्री नेते कधीतरी भारत जोडू शकतील का ज्यांना स्वत:च्या पक्षातील प्रखर राष्ट्रवादी नेत्यांचा वारसा सांगता येत नाही, ते कर्मदरिद्री नेते कधीतरी भारत जोडू शकतील का राहुल गांधी यांनी महागाई, बेरोजगारी आदी विषयांवर या पदयात्रेत भाष्य केले; परंतु राष्ट्रनिष्ठेविषयी ते कधी का बोलत नाहीत राहुल गांधी यांनी महागाई, बेरोजगारी आदी विषयांवर या पदयात्रेत भाष्य केले; परंतु राष्ट्रनिष्ठेविषयी ते कधी का बोलत नाहीत राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ची घोषणा केली; मात्र भारताला एकसंध ठेवू शकेल, अशी राष्ट्रनिष्ठा; देशातील संस्कृतीचे महत्त्व आणि मातृभूमीविषयी प्रेम कधी दाखवले आहे का राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो’ची घोषणा केली; मात्र भारताला एकसंध ठेवू शकेल, अशी राष्ट्रनिष्ठा; देशातील संस्कृतीचे महत्त्व आणि मातृभूमीविषयी प्रेम कधी दाखवले आहे का एकीकडे ‘नफरत (द्वेष) छोडो, भारत जोडो’, अशी घोषणा द्यायची आणि हिंदूंना दुहीची वागणूक द्यायची, तर दुसरीकडे ‘संविधान बचाएंगे, मिलकर भारत जोडेंगे’, अशी घोषणा द्यायची; मात्र ‘शरियत’ लागू करण्याची भाषा करणार्‍यांविषयी गप्प रहायचे, याला काय अर्थ आहे \nभारत जोडो कि काँग्रेस बचाओ \nकाँग्रेसचे नेतृत्व न पेलल्यामुळे राहुल गांधी यांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडले. त्यामुळे सोनिया गांधी यांना पक्षाची धुरा सांभाळावी लागली. राहुल गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून दूर झाल्यानंतर मागील २ वर्षांहून अधिक काळ काँग्रेस पक्ष ‘अध्यक्षाविना’ होता. पक्षाची दुरवस्था झाली असतांनाही घराणेशाहीतून बाहेर पडायला काँग्रेस सिद्ध नाही. काँग्रेसच्या काही नेत्यांनी सोनिया गांधी यांच्याकडे पत्र लिहून अप्रसन्नता व्यक्त केली. त्यानंतर मागील मासात निवडणूक होऊन मल्लिकार्जुन खर्गे यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली. महाराष्ट्रात तर महाविकास आघाडीत असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांना सहकारी पक्ष विचारातही घेत नाहीत, अशी केविलवाणी स्थिती काँग्रेसची झाली आहे. बंगालमधील ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष भाजपच्या विरोधात बळकट होत आहे. काँग्रेसपेक्षा अधिक उमेदवार निवडून लोकसभेत विरोधी पक्षाचे स्थान मिळवण्यासाठी ममता बॅनर्जी यांचे प्रयत्न होत आहेत. त्यामुळे किमान वर्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत देशात दुसर्‍या क्रमांकाचे उमेदवार निवडून आले नाहीत, तर लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याचे पदही काँग्रेसला गमवावे लागेल, अशी दयनीय स्थिती काँग्रेसची झाली आहे. त्यामुळे ‘भारत जोडो’ कसले, किमान स्वत:ची लाज राखली जाईल, एवढे सदस्य तरी निवडून यावेत, यासाठी ‘पदयात्रा’ काढणे राहुल गांधी यांना अपरिहार्यच होते.\nस्वातंत्र्यप्राप्तीनंतरही इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनीही पक्षाला बळकट करण्यासाठी पदयात्रा काढल्या. सध्याची काँग्रेसची स्थिती पाहिली, तर ती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. एकेकाळी लोकसभेत ४०० हून अधिक जागा असलेल्या या पक्षाला वर्ष २०१९ मध्ये कशाबशा ५३ जागा जिंकता आल्या. काँग्रेसच्या या स्थितीला अन्य कुणी नव्हे, तर ती स्वतःच उत्तरदायी आहे. जम्मू-काश्मीर राज्याला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवण्यास काँग्रेसकडून विरोध करण्यात आला. प्रभु श्रीरामाविषयीही काँग्रेसला मुळीच श्रद्धा नव्हती. राष्ट्रहित आणि हिंदूंची श्रद्धास्थाने यांचा विचार न करणारी काँग्रेस भारताला कसे जोडणार \nCategories Select Category Location आफ्रिका आशिया इंडाेनेशिया चीन नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगाणा त्रिपुरा देहली नागालँड पंजाब पुदुच्चेरी बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान लडाख हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका उत्तर अमेरिका ऑस्ट्रेलिया दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या राज्यस्तरीय बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष सनातन प्रभात विशेष स्थानिक बातम्या राष्ट्र-धर्म विशेष आपत्काळ आयुर्वेद कविता खंडण ग्रंथ सदर ज्योतिषशास्त्र नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार विशेष सदर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण बुद्धीअगम्य घटना सण-उत्सव संशोधन सूक्ष्म ज्ञान सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF विशेष स्मरण���का आयुर्वेद आहार धर्माचरण\nSelect Tag (पू.) श्री. अशोक पात्रीकर १९९३ बॉम्बस्फोट ३१ डिसेंबर ६१ टक्के आध्यात्मिक पातळी अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन अग्नीशमन प्रशिक्षण अटक अण्णा द्रमुक अतिक्रमण अत्याचार अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अंधश्रद्धा निर्मूलन समिती अधिक मास अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर अध्यात्म अनुभूती अन्न आणि नागरी पुरवठा अपघात अपप्रकार अभय वर्तक अमरनाथ अंमलबजावणी संचालनालय अंमली पदार्थ अमित शहा अमेरिका अरविंद केजरीवाल अर्थ अर्थ खाते अलंकार अल् कायदा अल्पसंख्य-हिंदू अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन अवैध बांधकाम अहवाल आक्रमण आढावा आतंकवाद आतंकवाद विरोधी पथक आतंकवादी आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सीमावाद आत्महत्या आंदोलन आध्यात्मिक संशोधन आपत्काळ आम आदमी पक्ष आयकर खाते आयात आयुर्वेद आयुर्वेदीय जीवनशैली विशेषांक आरक्षण आरोग्य आरोग्य साहाय्य समिती आर्थिक आवाहन आव्हाड आस्थापनांचा हिंदुद्वेष इंडोनेशिया इतिहासाचे विकृतीकरण इम्रान खान इसिस इस्रायल इस्रो इस्लाम उत्तर कोरिया उत्तर-अमेरिका उत्तराखंड उद्धव ठाकरे उपक्रम उपोषण एकनाथ शिंदे एन. सी. ई. आर्. टी. एन्आयए एमआयएम एसएसआरएफचे संत एस्. एस्. आर. एफ्. ऑस्ट्रेलिया ओमर अब्दुल्ला ओमिक्रॉन विषाणू कचरा समस्या कन्हैय्याकुमार कर कर्जमाफी कर्नाटक कलम - ३७० कविता काँग्रेस कायदा कारागृह कार्तिकी वारी विशेष वृत्त मालिका कार्यक्रम कार्यशाळा कावड यात्रा काश्मीर काश्मीर प्रश्न काश्मीरी पंडित कुपोषण कुंभमेळा कृतज्ञता पुष्पांजली विशेषांक १ ऑगस्ट २०२१ कृतज्ञता विशेषांक कृषी कॅग कॅसिनो के. चंद्रशेखर राव केरळ मंदिरे कै. परात्पर गुरु परशराम पांडे महाराज कॉ. पानसरे हत्या प्रकरण कोरेगाव भीमा कोरोना व्हायरस कोल्हापूर क्रांतीकारक क्रीडा खंडण खासगी बस अनियंत्रित दरवाढीविरोधी चळवळ खासदार खेळ ख्रिस्ती ख्रिस्ती धर्मगुरु गंगा नदी गंगानदी शुद्धीकरण गड-किल्ल्यांचे संवर्धन गणशोत्सव गणेशोत्सव गायनकला साधना गीतापठण गुढीपाडवा गुन्हेगार पोलीस गुन्हेगारी गुरुकृपायोग गुरुगाथा विशेषांक जून २०२२ गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी गुरुपैर्णिमा विशेषांक २३ जुलै २०२१ गुरुपौर्णिमा गुरुभक्ती विशेषांक गुरुमहती विशेषांक गुरुमाहात्म्य विशेषांक १८ जुलै २०२१ गॅस सिलिंडर गैरप्रकार गो गोतस्कर गोंधळ गोमाता गोमांस गोरक्षक गोरक्षण गोवा गोवा खाणप्रश्न गोवा विधानसभा अधिवेशन गोशाळा गोहत्या गौरी लंकेश ग्रंथ ग्रंथ प्रकाशन ग्रंथ सदर ग्रंथप्रदर्शन ग्राहक चंद्रबाबू नायडू चर्चासत्र चारुदत्त चित्रकला साधना चित्रपट चित्रपटाद्वारे विडंबन चिनी वस्तू चीन चीन प्रश्न चेतन राजहंस चोरी चौकटी चौकशी छत्रपती शिवाजी महाराज जमात- ए-इस्लामी जमात-उद-दवा जम्मू-काश्मीर जागतिक आरोग्य संघटना जागो जिहाद जिहाद एक षड्यंत्र विशेषांक जेएनयू जैविक अस्त्रे जैश-ए-महंमद जो बायडेन ज्ञानवापी ज्योतिष शास्त्रार्थ टी. राजासिंह ठाणे डॉ. झाकीर नाईक डॉ. प्रमोद सावंत डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी डोनाल्ड ट्रम्प ड्रेसकोड तबलीगी जमात तहरीक-ए-तालिबान-पाकिस्तान ताज्या बातम्या तालिबान तिबेट तिरंगा तीर्थक्षेत्र तुळजापूर भवानी मंदिर तृणमूल काँग्रेस द कश्मीर फाइल्स दगडफेक दंगल दंड दत्त दत्तजयंती विशेषांक २०२१ दरोडा दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन दहीहंडी दाऊद दाभोलकर दिनविशेष दिवाळी दिवाळी २०२२ दिव्य रथोत्सव विशेषांक दीपावली विशेषांक ४ नोव्हेंबर २०२१ दुष्काळ दूरचित्रवाणी कार्यक्रम देअली देवतांचे विडंबन देवेंद्र फडणवीस देहली दैनिक सनातन प्रभातचा २३ वा वर्धापनदिन दैवी बालक द्रमुक द्रौपदी मुर्मू धर्म धर्मग्रंथ धर्मद्रोही धर्मनिरपेक्षता धर्मप्रेमीं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज धर्मशिक्षण धर्मांतर धर्मांध ध्वनीप्रदूषण नक्षलवादी नगर नरेंद्र मोदी नवरात्रोत्सव नवरात्रोत्सव-२०२२ नवी मुंबई महानगरपालिका नागरिकत्व सुधारणा कायदा नामजप नितीश कुमार निधन निर्यात निवडणुका निवेदन निसर्गानुकूल शेती विशेषांक २०२२ नृत्यकला साधना नॅशनल काॅन्फरन्स नॅशनल क्राईम रेकॉर्डस ब्युरो नेपाळ नैसर्गिक आपत्ती नोटा नोंद नौदल न्यायालय प. पू. आसारामजी बापू प.पू .आबा उपाध्ये प.पू. दादाजी वैशंपायन प.पू. दास महाराज प.पू. देवबाबा प.पू. श्रीकृष्ण कर्वे गुरुजी पंढरपूर विठ्ठल मंदिर पतंजलि पत्रकार परिषद पत्रकारिता पनून कश्मीर परराष्ट्रनिती परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा जन्मोत्सव परीक्षा पर्यटक पर्यटन पर्यावरण पर्यावरण आणि वन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिति पाक प्रश्न पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तान पाकिस्तानचे उदात्तीकरण पाद्री पाश्चात्त्यां​चे अ��धानुकरण पितृपक्ष पिनाराई विजयन् पीएनबी घोटाळा पीएफआय पीडीपी पुणे पुणे महानगरपालिका पुणे विद्यापीठ पुरातत्व विभाग पुरोगामी विचारवंत पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी पू. (अधिवक्ता) हरिशंकर जैन पू. (कु.) दीपाली मतकर पू. तनुजा ठाकूर पू. भार्गवराम प्रभु पू. वामन राजंदेकर पू. शिवाजी वटकर पू. संदीप आळशी पू. संभाजीराव भिडे गुरुजी पू. सौ. उमा रविचंद्रन् पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज पूर पेट्रोल-डिझेल दरवाढ पैठण पोप फ्रान्सिस पोलीस प्रकाश जावडेकर प्रकाशन प्रदर्शनी प्रदूषण प्रमोद मुतालिक प्रवासी भारतिय प्रशासकीय अधिकारी प्रशासन प्रशासनाचा भोंगळ कारभार प्रशिक्षण प्रसार प्रसारमाध्यम प्रादेशिक परिवहन विभाग फटाक्यांवर बंदी फलक प्रसिद्धी फसवणूक फारुख अब्दुल्ला फुटीरतावादी बँक बँक घोटाळे बँक विलिनीकरण बकरी ईद बंगाल बजरंग दल बराक ओबामा बर्ड फ्ल्यू बलात्कार बहिष्कार बहुचर्चित विषय बहुजन समाज पक्ष बांगलादेश बांगलादेशातील हिंदूंवर आक्रमण ऑक्टोबर २०२१ बांगलादेशी घुसखोरी बाजीराव पेशवा बाबरी मशीद बुरखा बौद्ध धर्म ब्राह्मण ब्रिगेडीयर हेमंत महाजन भवानीदेवी भाजप भारत भारताचा इतिहास भारतीय भारतीय जनता पार्टी भारतीय नकाशाचे विकृतीकरण भावभक्ती विशेषांक भावामृत विशेषांक भाषा संवर्धन भूमाता ब्रिगेड भोजशाळा भ्रमणभाष भ्रष्टाचार म मकर संक्रांति मंगलमय दसरा विशेषांक २०२१ मंत्रजप मदत मदरसा मंदिर मंदिररक्षण विशेषांक जुलै २०२१ मंदिरांचे सरकारीकरण मंदिरे वाचवा मद्य मद्याचे दुष्परिणाम मद्यालय मनोज खाडये ममता बॅनर्जी मराठी भाषा मराठी साहित्य संमेलन मशिदींवरील भोंगे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय महर्षि अरविंद महागाई महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ महाराष्ट्र विधीमंडळ महाराष्ट्र विधीमंडळ अधिवेशन महालक्ष्मी मंदिर महालय श्राद्ध विशेषांक २०२२ महाविकास आघाडी महाशिवरात्र महिला महिला आयोग महिलांवरील अत्याचार मानसिक मारिया वर्थ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष मार्गदर्शन मालवाहतूक मालेगाव बॉम्बस्फोट माहिती अधिकार कायदा मुंबई मुंबई उच्च न्यायालय मुंबई महानगरपालिका मुंबई सनातन प्रभात वर्धापनदिन विशेषांक मार्च २०२२ मुलायमसिंह यादव मुसलमान मूर्ती विसर्जन मेहबूबा मुफ्ती मोर्चा मोहन भागवत मोहन���ास गांधी मौलवी यज्ञ यायाल युद्ध विशेषांक युरोप युवा योग वेदांत सेवा समिती योगा योगी आदित्यनाथ रक्षाबंधन रणरागिणी शाखा रमेश शिंदे रशिया रशिया-युक्रेन संघर्ष रस्त्यांवरील खड्डे राज ठाकरे राजकीय राजनाथ सिंह राजपूत करणी सेना राजेश क्षीरसागर राज्य राज्य महिला आयोग राज्यसभा राज्यस्तरीय राम मंदिर रामजन्मभूमी रामदास आठवले रामदेव बाबा रामनाथ कोविंद रामनाथी आश्रमाला मान्यवरांची भेट राममंदिर रामसेतू राष्ट्र राष्ट्र आणि धर्म राष्ट्र-धर्म लेख राष्ट्र-धर्म विशेष राष्ट्र-धर्मविषयक चौकट राष्ट्रगीत राष्ट्रद्रोही राष्ट्रध्वजाचा सन्मान राष्ट्रपुरूष राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रीय राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा राष्ट्रीय जनता दल राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राष्ट्रीय हरित लवाद राष्ट्रीय हिंदू आंदोलन राष्ट्र्ध्वजाचा अवमान राहुल गांधी रिझर्व्ह बँक रुग्ण रुग्णालय रेल्वे रेल्वे अपघात रोग रोहिंग्या प्रश्न लँड जिहाद लडाख लता मंगेशकर लव्ह जिहाद लष्कर ए तोयबा लाग लाचलुचपत प्रतिबंधक खाते लालू प्रसाद यादव लेख लोकमान्य टिळक लोकशाही लोकशाही कि भ्रष्टशाही लोकसंख्या वाढ लोकसभा लोकसभा अधिवेशन वंचित आघाडी वन्दे मातरम् वाचकांचे विचार वाद्यकला साधना वायूदल वारकरी वारकरी संप्रदाय विघ्नहर्ता गजानन विशेषांक २०२२ विज्ञान विज्ञापनांद्वारे विडंबन विडंबन विदेशी गुंतवणूक विद्यार्थी संघटना विनयभंग विमान विरोध विश्व हिंदु परिषद वृक्ष वृत्तविशेष वैज्ञानिक वैद्यकिय व्यंकय्या नायडू व्लादिमिर पुतिन व्हॅलेंटाईन डे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती शनिशिंगणापूर शबरीमला मंदिर शरद पवार शालेय पाठ्यपुस्तक शाळा शिक्षक शिक्षण शिक्षा शिर्डी साई बाबा शिव शिवप्रतिष्ठान शिवराज सिंह चौहान शिवशाहीर बाबासांहेब पुरंदरे शिवसेना शी-जिनपिंग शीख शे शेख हसीना शेतकरी आत्महत्या शेतकरी आंदोलन शेती शैक्षणिक शौर्य श्री गणेश श्री गणेशचतुर्थी विशेषांक १० सप्टेंबर २०२१ श्री गणेशमूर्ती श्री गणेशमूर्ती विसर्जन श्रीकृष्ण श्रीकृष्णजन्मभूमी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे भारतभ्रमण श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमद्भगवद्ग���ता श्रीराम श्रीराम सेना श्रीलंका श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ गौरव विशेषांक श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ संगीतकला साधना संघटना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सण-उत्सव संत संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत भक्तराज महाराज संतभेट संतांची गुणवैशिष्ट्ये संतांचे आशीर्वाद संतांचे मार्गदर्शन संतांचे विडंबन सदगुरू (डॉ. ) चारुदत्त पिंगळे सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये सद्गुरु नंदकुमार जाधव सद्गुरु नीलेश सिंगबाळ सद्गुरु राजेंद्र शिंदे सद्गुरु सत्यवान कदम सनबर्न फेस्टिवल सनातन आश्रम देवद सनातन आश्रम रामनाथी सनातन प्रभात सनातन प्रभात वर्धापनदिन सनातन प्रभात विशेष सनातन संस्था सनातन संस्था कौतुक सनातन संस्थेला विरोध सनातनचे संत संपादकीय संभाजी ब्रिगेड समर्थन समलैंगिक समाजवादी पक्ष संयुक्त जनता दल संयुक्त राष्ट्र संरक्षण सर्वेक्षण सर्वोच्च न्यायालय संशोधन संसद संस्कृत भाषा सांगली साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना साधनाविषयक चौकट साध्वी प्रज्ञासिंह सामना सामाजिक सामाजिक दुष्प्रवृत्ती निर्मूलन साम्यवादी सायकल सायबर गुन्हे सिद्धरामय्या सिद्धिविनायक मंदिर सिंधुदुर्ग सीबीआय सीसीटीव्ही सुनील घनवट सुरक्षारक्षक सुराज्य अभियान सुराज्य क्रांती विशेषांक सुरेश चव्हाणके सुवचने सूक्ष्म-परीक्षण सेन्सॉर बोर्ड सैन्य सोनिया गांधी सोलापूर सोशल मिडिया सौदी अरेबिया स्थानिक बातम्या स्वच्छ भारत अभियान स्वदेशीचा वापर करा लोकसंख्या वाढ लोकसभा लोकसभा अधिवेशन वंचित आघाडी वन्दे मातरम् वाचकांचे विचार वाद्यकला साधना वायूदल वारकरी वारकरी संप्रदाय विघ्नहर्ता गजानन विशेषांक २०२२ विज्ञान विज्ञापनांद्वारे विडंबन विडंबन विदेशी गुंतवणूक विद्यार्थी संघटना विनयभंग विमान विरोध विश्व हिंदु परिषद वृक्ष वृत्तविशेष वैज्ञानिक वैद्यकिय व्यंकय्या नायडू व्लादिमिर पुतिन व्हॅलेंटाईन डे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती शनिशिंगणापूर शबरीमला मंदिर शरद पवार शालेय पाठ्यपुस्तक शाळा शिक्षक शिक्षण शिक्षा शिर्डी साई बाबा शिव शिवप्रतिष्ठान शिवराज सिंह चौहान शिवशाहीर बाबासांहेब पुरंदरे ���िवसेना शी-जिनपिंग शीख शे शेख हसीना शेतकरी आत्महत्या शेतकरी आंदोलन शेती शैक्षणिक शौर्य श्री गणेश श्री गणेशचतुर्थी विशेषांक १० सप्टेंबर २०२१ श्री गणेशमूर्ती श्री गणेशमूर्ती विसर्जन श्रीकृष्ण श्रीकृष्णजन्मभूमी श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे भारतभ्रमण श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमद्भगवद्गीता श्रीराम श्रीराम सेना श्रीलंका श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ गौरव विशेषांक श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ संगीतकला साधना संघटना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले सण-उत्सव संत संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत भक्तराज महाराज संतभेट संतांची गुणवैशिष्ट्ये संतांचे आशीर्वाद संतांचे मार्गदर्शन संतांचे विडंबन सदगुरू (डॉ. ) चारुदत्त पिंगळे सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर सद्गुरु (डॉ.) मुकुल गाडगीळ सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये सद्गुरु नंदकुमार जाधव सद्गुरु नीलेश सिंगबाळ सद्गुरु राजेंद्र शिंदे सद्गुरु सत्यवान कदम सनबर्न फेस्टिवल सनातन आश्रम देवद सनातन आश्रम रामनाथी सनातन प्रभात सनातन प्रभात वर्धापनदिन सनातन प्रभात विशेष सनातन संस्था सनातन संस्था कौतुक सनातन संस्थेला विरोध सनातनचे संत संपादकीय संभाजी ब्रिगेड समर्थन समलैंगिक समाजवादी पक्ष संयुक्त जनता दल संयुक्त राष्ट्र संरक्षण सर्वेक्षण सर्वोच्च न्यायालय संशोधन संसद संस्कृत भाषा सांगली साधकांची गुणवैशिष्ट्ये साधकांना सूचना साधना साधनाविषयक चौकट साध्वी प्रज्ञासिंह सामना सामाजिक सामाजिक दुष्प्रवृत्ती निर्मूलन साम्यवादी सायकल सायबर गुन्हे सिद्धरामय्या सिद्धिविनायक मंदिर सिंधुदुर्ग सीबीआय सीसीटीव्ही सुनील घनवट सुरक्षारक्षक सुराज्य अभियान सुराज्य क्रांती विशेषांक सुरेश चव्हाणके सुवचने सूक्ष्म-परीक्षण सेन्सॉर बोर्ड सैन्य सोनिया गांधी सोलापूर सोशल मिडिया सौदी अरेबिया स्थानिक बातम्या स्वच्छ भारत अभियान स्वदेशीचा वापर करा स्वभावदोष आणि अहंनिर्मूलन स्वातंत्र्यवीर सावरकर स्वातंत्र्यसैनिक स्वामी विवेकानंद हत्या हनुमान जयंती हमिद अन्सारी हलाल हाफिज सईद हिं हिजबुल मुजाहिदीन हिजाब / बुरखा वाद हिंद हिंदु हिंदु जनजागृती समिती हिंदु जनजागृती समिती कौतुक हिंदु जनजागृती समितीकडून नि���ेदन हिंदु जागरण मंच हिंदु धर्म हिंदु धर्म संस्कार हिंदु धर्मजागृती सभा हिंदु धर्मात पुनरागमन हिंदु धर्माविषयी अज्ञान हिंदु नेते हिंदु राष्ट्र हिंदु राष्ट्र जागृती अभियान हिंदु राष्ट्र जागृती आंदोलन हिंदु राष्ट्र जागृती सभा हिंदु राष्ट्र संकल्प अभियान हिंदु राष्ट्र सेना हिंदु विधीज्ञ परिषद हिंदु विराेधी हिंदु विरोधी हिंदु शरणार्थी-भारतीय नागरीकत्व हिंदु संघटना आणि पक्ष हिंदु संतांची अपकीर्ति हिंदु संस्कृती हिंदुत्व हिंदुत्वनिष्ठ संघटना हिंदुत्वनिष्ठांचे आंदोलन हिंदुविरोधी कायदे हिंदुविरोधी वक्तव्ये हिंदू हिंदू महासभा हिंदू राष्ट्र हिंदूंचा इतिहास हिंदूंचा पराक्रम हिंदूंचा वंशविच्छेद हिंदूंचा विरोध हिंदूंची मंदिरे असुरक्षित हिंदूंचे धर्मांतरण हिंदूंचे यश हिंदूंचे राजे हिंदूंच्या समस्या हिंदूंवर आक्रमण हिंदूंवरील अत्याचार हिंदूंवरील आघात हिंदूंसाठी सकारात्मक हुरियत काॅन्फरन्स होळी रंगपंचमी\nCategories Select Category Location आफ्रिका आशिया इंडाेनेशिया चीन नेपाल पाकिस्तान बांग्लादेश भारत अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम उत्तर प्रदेश उत्तराखंड ओडिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा छत्तीसगढ जम्मू कश्मीर झारखंड तमिळनाडू तेलंगाणा त्रिपुरा देहली नागालँड पंजाब पुदुच्चेरी बंगाल बिहार मणिपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मेघालय राजस्थान लडाख हरियाणा हिमाचल प्रदेश मलेशिया म्यानमार श्रीलंका उत्तर अमेरिका ऑस्ट्रेलिया दक्षिण अमेरिका युरोप PDF वाचा / डाऊनलोड करा Post Type चौकटी आवाहन राष्ट्र-धर्मविषयक चौकट साधनाविषयक चौकट जागो फलक प्रसिद्धी बातम्या आंतरराष्ट्रीय बातम्या राज्यस्तरीय बातम्या राष्ट्रीय बातम्या सामाजिक दुष्प्रवृत्तींच्या विरोधातील लढा हिंदु राष्ट्रजागृती अभियान वृत्तविशेष सनातन प्रभात विशेष स्थानिक बातम्या राष्ट्र-धर्म विशेष आपत्काळ आयुर्वेद कविता खंडण ग्रंथ सदर ज्योतिषशास्त्र नोंद राष्ट्र-धर्म लेख संपादकीय वाचकांचे विचार विशेष सदर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले साधकांना सूचना साधना अनुभूती सुवचने हिंदु धर्म दैवी बालक धर्मशिक्षण बुद्धीअगम्य घटना सण-उत्सव संशोधन सूक्ष्म ज्ञान सूक्ष्म-परीक्षण Uncategorized दिनविशेष मराठी साप्ताहिक PDF विशेष स्मरणिका आयुर्वेद आहार धर्माचरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/akola/news/ganesh-idol-workshop-in-womens-college-130249456.html", "date_download": "2022-12-01T00:40:12Z", "digest": "sha1:QIDWDPKYL3CMMBELDSIUZQJYA4QPHF6J", "length": 3463, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "महिला महाविद्यालयात गणेश मूर्ती कार्यशाळा | Ganesh Idol Workshop in Women's College - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nकार्यशाळा:महिला महाविद्यालयात गणेश मूर्ती कार्यशाळा\nश्रीमती राधादेवी गोयनका महिला महाविद्यालयामध्ये पर्यावरण पुरक गणेश मूर्ती बनवण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली.कार्यशाळेच्या सुरुवातीला मार्गदर्शक डॉ. ज्ञानसागर भोकरे यांनी पर्यावरणाचे रक्षण किती महत्त्वाचे आहे हे सांगितले. त्यांनी विद्यार्थिनींना अत्यंत सोप्या पद्धतीने शाडू माती पासून गणपती मूर्ती बनवणे शिकवले. यावेळी प्राचार्य डॉ. चारुशीला रुमाले यांनी विद्यार्थिनींचे कौतुक करून मार्गदर्शन केले, कार्यशाळेमध्ये विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.\nयावेळी प्रा. राधा सावजीयानी, प्रा. डॉ. शालिनी बंग प्रा. अनुप शर्मा, प्रा. स्वप्निल इंगोले, प्रा. विद्या धॄव, प्रा. डॉ. विनोद खैरे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. डॉ. आशिष मुठे व प्रा. स्मिता देवर यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले, अशी माहिती देण्यात आली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/sports/cricket/news/virat-kohli-babar-azam-dubai-video-ind-vs-pak-asia-cup-2022-match-virat-babars-chemistry-seen-in-dubai-kohli-shakes-hands-with-azam-pats-him-on-the-back-while-going-for-practice-130230160.html", "date_download": "2022-12-01T00:00:21Z", "digest": "sha1:ZCSTZIZHLE6XDTBSFURVIBVST57ITDZR", "length": 7757, "nlines": 63, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "सरावासाठी जाताना कोहलीचे आझमशी हस्तांदोलन, पाठीवरही मारली थाप | Virat Kohli Babar Azam Dubai Video | IND Vs PAK Asia Cup 2022 Match, Virat-Babar's chemistry seen in Dubai: Kohli shakes hands with Azam, pats him on the back while going for practice - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nदुबईत विराट-बाबरची केमिस्ट्री:सरावासाठी जाताना कोहलीचे आझमशी हस्तांदोलन, पाठीवरही मारली थाप\n2021 च्या विश्वचषक स्पर्धेनंतर भारत-पाकिस्तान पहिल्यांदाच 28 ऑगस्ट रोजी सामना खेळणार आहेत. आशिया कपमध्ये सहभागी होण्यासाठी दोन्ही संघ दुबईला पोहोचले आहेत. बुधवारी टीम इंडियाने पहिले सराव सत्रही केले.\nयादरम्यान टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमची भेट घेतली. त्याने बाबरशी हस्तांदोलन केले आणि पाठ थोपवून त्याला प्रोत्साहन दिले.\nBCCI ने त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. कोहली व्यतिरिक्त, हार्दिक पंड्या, युझवेंद्र चहल, सूर्यकुमार यादव, रविचंद्रन अश्विन, दिनेश कार्तिक आणि अर्शदीप सिंगसह इतर खेळाडू देखील व्हिडिओमध्ये दिसत होते.\nचहल आणि हार्दिक यांनी अफगाणिस्तानच्या खेळाडूंची भेट घेतली. बाबर सध्या जगातील अव्वल फलंदाजांपैकी एक आहे. त्याचबरोबर कोहली सध्या फॉर्मसाठी झगडत आहे.\nवर्ल्ड कप 2021 मध्ये पाकिस्तानकडून झालेल्या पराभवानंतरही विराट पाकिस्तानी खेळाडूंना प्रोत्साहन देताना दिसला.\nबाबरने विराटला प्रोत्साहन दिले होते\nइंग्लंड दौऱ्यात जेव्हा विराट कोहली सतत फलंदाजीत फ्लॉप होत होता. त्यानंतर बाबर आझमने विराट कोहलीचे मनोबल वाढवले. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत कोहलीला टॅग केले.\nया पोस्टमध्ये बाबरने लिहिले होते- 'ही वेळ निघून जाईल, हिंमत ठेवा.' बाबर यांची ही पोस्ट चांगलीच आवडली होती. या पोस्टला उत्तर देताना विराटने लिहिले की, 'धन्यवाद, पुढे जात रहा आणि असेच चमकत राहा. आपल्याला शुभेच्छा.\nखाली आम्ही तुम्हाला बाबरची पोस्ट आणि त्यावर विराटची प्रतिक्रिया दाखवत आहोत...\nसर्वांच्या नजरा विराट कोहलीवर असतील\nविराट कोहली बऱ्याच दिवसांपासून त्याच्या फॉर्मशी झगडत आहे. इंग्लंड दौऱ्यावरही तो विशेष काही दाखवू शकला नाही. अशा परिस्थितीत पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात त्याच्या पुनरागमनाकडे सर्वांच्या नजरा असतील. त्याच्या बॅटमधून शतक होऊन 1 हजाराहून अधिक दिवस झाले आहेत.\nबुधवारी स्टार स्पोर्ट्सला दिलेल्या मुलाखतीत कोहली म्हणाला, '2014 मध्ये इंग्लंडमध्ये जे घडले ते वेगळेच होते. आता मी माझ्या शॉट सिलेक्शनमध्ये खूप सुधारणा केली आहे आणि मला आता बॅटिंगमध्ये कोणतीही अडचण येत नाही. मी काय करत आहे हे मला माहीत आहे.\nचांगली फलंदाजी केल्याशिवाय तुम्ही तुमच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत तितके पुढे जाऊ शकत नाही. तुम्हाला मैदानावरील प्रतिकूल परिस्थिती आणि गोलंदाजीच्या विविध प्रकारांना तोंड देण्याची तयारी ठेवावी लागेल.\nमला माहित आहे की माझ्या कारकिर्दीत चढ-उतार असतील, मी अशा टप्प्यांतूनही बाहेर पडेन. माझा अनुभव माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://online33post.com/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5/%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%AD-%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%B0/", "date_download": "2022-12-01T00:53:01Z", "digest": "sha1:6QISIQHYDVUIIL7AHBFRB36LA7SXA7PQ", "length": 9394, "nlines": 76, "source_domain": "online33post.com", "title": "रविवारी करा या दुर्लभ सूर्य मंत्राचा जाप, सुख-समृद्धी सोबतच नक्कीच जिवन बदलेल.... - Online 33 Post", "raw_content": "\nरविवारी करा या दुर्लभ सूर्य मंत्राचा जाप, सुख-समृद्धी सोबतच नक्कीच जिवन बदलेल….\nरविवारी करा या दुर्लभ सूर्य मंत्राचा जाप, सुख-समृद्धी सोबतच नक्कीच जिवन बदलेल….\nMay 23, 2021 Xyax NewsLeave a Comment on रविवारी करा या दुर्लभ सूर्य मंत्राचा जाप, सुख-समृद्धी सोबतच नक्कीच जिवन बदलेल….\nरविवारी करा या दुर्लभ सूर्य मंत्राचा जाप, सुख-समृद्धी सोबतच नक्कीच जिवन बदलेल….\nसूर्य भगवान यांची उपासना प्रत्येक दिवशी केली जाते. रविवारच्या दिवशी सूर्य उपासने चे विशेष महत्त्व आहे. मान्यता आहे की रविवारी सूर्य देवाला पाणी देणे,मंत्राचा जाप करने,सूर्यनमस्कार करणे यातून सुख-समृद्धीची प्राप्ती होते. सूर्य देवाला प्रसन्न करण्यासाठी खूपच मंत्र आहेत. या मंत्रानं मधील ‘राष्ट्रवर्द्धन’ सूक्त मधून घेतला गेलेला सूर्य देवाचा दुर्लभ मंत्र आहे. रविवारच्या दिवशी दुर्लभ मंत्राचा जप केल्याने विशेष प्राप्ती होते.\nसूर्य देवाचा दुर्लभ मंत्र:-\nउदसौ सूर्यो अगादुदिदं मामकं वच:\nसपत्नक्षयणो वृषाभिराष्ट्रो विष सहि:\nयथाहभेषां वीराणां विराजानि जनस्य च\nया श्लोक चा अर्थ आहे की सूर्य वरती गेला आहे व या सोबत माझा हा मंत्र ही गेला आहे.कारण मि क्षत्रूचा विनाश करू शकेल.प्रजेची इच्छा पूर्ण करणारा, देशाला सामर्थ्य प्राप्त करून देणारा आणि जिंकणारा बनू शकेल.मि क्षत्रू पक्ष चा विरांना आणि आपल्या व दुसऱ्या लोकांचा शासक बनू शकेल.\nरविवारी मिळते या उपायांनी शुभ फळ :- रविवारी काही उपाय केल्याने शुभ फळाची प्राप्ती होते. अशी मान्यता आहे की हे केल्याने भगवान सूर्य देव प्रसन्न होतात आणि आपली कृपा दाखवतात. सूर्याला ग्रहांचा राजा म्हटले गेले आहे. सूर्य ऊर्जा आणि आत्म्याचे कारक आहे. असे सांगितले जाते की ज्या व्यक्तींच्या कुंडलीत सूर्य मजबूत असतो तो व्यक्ती राजा समान जिवन व्यथित करतो. अशा व्यक्तींना जीवनात मानसन्मान व उच्च पदाची प्राप्ती होते.\n१)केशरी रंगाचे वस्त्र घाला.\n२)सूर्य देवाच्या उपासणे सोबतच रविवारी व्रत करा.\n३) सूर्य देवांना प्रसन्न करण्यासाठी गुड,गहू, तांबा यांचे दान करा.\n४) एक मुखी रुद्राक्ष धारण करणे.\n५) गायला पोळी खाऊ घाला.\nवरील लेख धार्मिक मान्यतेचा आधारावर तयार करण्यात आला आहे. तरी या माध्यमातून आमचा कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा कोणताही उद्देश नाही.मित्रांनो तुम्हाला हा लेख आवडला असेल तर लाईक करा,शेयर करा व कमेंट बॉक्स मध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या.\nहम सभी को गर्व है: उत्तराखंड शहीद मेजर विभूति ढौंडियाल की पत्नी बनेंगी अब आर्मी अफसर\nफौजी के अंदर है देशप्रेम की श्रद्धा, देश के एक रिटायर्ड फौजी ने अपने गांव में बनवायी सड़क\nदैनिक राशीभविष्य: बुधवार, 10 नोव्हेंबर, आज या चार राशींवर गणेशजींची कृपा असेल, जाणून घ्या तुमच्या राशीनुसार\nपैसे टिकत नाही घरात या ५ वस्तू मुळे आजच घराबाहेर करा त्या वस्तू, श्री स्वामी समर्थ \nफक्त एक लसूण ची कळी करेल आपल्याला माला माल हा तोडगा सर्वात प्रभावी फक्त करा…\nSanjay Sharma on दिल्ली में बिना राशन कार्ड वाले लोगो को भी मिलेगा अब राशन, जाने यहां, कैसे \nRamesh Chander ranga on दिल्ली में बिना राशन कार्ड वाले लोगो को भी मिलेगा अब राशन, जाने यहां, कैसे \nPradeep kumar on दिल्ली सरकार द्वारा सड़क पे उतारी गई 7000 नई ई बसें, दिल्ली में प्रदूषण होगा कम\nPradeep kumar on दिल्ली सरकार द्वारा सड़क पे उतारी गई 7000 नई ई बसें, दिल्ली में प्रदूषण होगा कम\nSharad on आज से शुरू दिल्ली में कम लागत वाली वाला Fully Electric बस, 19 जगह से पकड़ सकते हैं, जानिए रूट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://punelive24.com/petrol-diese-price-relief-in-petrol-diesel-prices-in-these-important-cities-of-the-state-quick-check-todays-2/", "date_download": "2022-12-01T00:57:19Z", "digest": "sha1:MZSTROAY2JWI7ZTFLNXVUD7AMI2NBPIF", "length": 6443, "nlines": 52, "source_domain": "punelive24.com", "title": "petrol diese price relief in petrol diesel prices in these important cities of the state quick check todays 2 | Petrol Diese Price : राज्यातील 'या' महत्वाच्या शहरांमध्ये पेट्रोल डिझेलच्या किमतींमध्ये दिलासा; झटपट चेक करा आजचे… | Pune News", "raw_content": "\nHome - पिंपरी चिंचवड - Petrol-Diese Price : राज्यातील ‘या’ महत्वाच्या शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये दिलासा; झटपट चेक करा आजचे…\nPosted inपिंपरी चिंचवड, ताज्या बातम्या, पुणे, पुणे जिल्हा, पुणे शहर, ब्रेकिंग, महाराष्ट्र, राजकारण\nPetrol-Diese Price : राज्यातील ‘या’ महत्वाच्या शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये दिलासा; झटपट चेक करा आजचे…\nपुणे – इंधनाचे दर सातत्याने वाढत असल्यामुळे स���मान्य नागरिक त्रस्त आहेत. दररोज वाढ होत असल्याने पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diese) किमती नवनवीन विक्रम करत आहेत. आजच्या घडीला बोलायचं झालं तर महाराष्ट्रातील (maharashtra) प्रत्येक शहरात पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diese Price) किंमतीचा भडका उडताना दिसत आहे.\nअश्यातच पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज (दि. 5) देखील पेट्रोल, डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price) कोणताही बदल करण्यात आलेला नाही.\nपेट्रोल (Petrol), डिझेलचे (Diesel) दर स्थिर आहेत. आज (दि. 5) जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार राज्यातील अनेक महत्वाच्या शहरांमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किंमती बदलाचे पाहायला मिळत आहे.\nदररोज सकाळी ६ वाजताच्या सुमारास पेट्रोल आणि डिझेलचे दर सुधारले जातात. चला तर तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे आजचे सविस्तर दर जाणून घेऊयात…\nअहमदनगर : पेट्रोल १०६.६४ रुपये \nपुणे : पेट्रोल १०५.९९ रुपये \nरायगड : पेट्रोल १०५.८७ रुपये \nरत्नागिरी : पेट्रोल १०८.१६ रुपये \nसांगली : पेट्रोल १०६.५१ रुपये \nसातारा : पेट्रोल १०७.१८ रुपये \nमुंबई शहर : पेट्रोल १०६.३१ रुपये \nनागपूर : पेट्रोल १०६.३४ रुपये \nनांदेड : पेट्रोल १०८.२१ रुपये \nनंदुरबार : पेट्रोल १०७.२२ रुपये \nनाशिक : पेट्रोल १०६.२२ रुपये \nउस्मानाबाद : पेट्रोल १०७.४१ रुपये \nएसएमएसद्वारे जाणून घ्या दर तुमच्या शहरातील ‘पेट्रोल-डिझेल’चे दर\nइंडियन ऑइलचे ग्राहक RSP सोबत <डीलर कोड> ९२२४९९२२४९ वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL चे ग्राहक RSP ९२२३११२२२२ वर लिहून माहिती मिळवू शकतात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.rangmaitra.com/prabhat-chitrapat-mahotsav/", "date_download": "2022-12-01T00:19:17Z", "digest": "sha1:CEWMGIZHNCSFVHCIYDYLWFCPNX4HFELB", "length": 8843, "nlines": 112, "source_domain": "www.rangmaitra.com", "title": "प्रभात ‘भारतीय चित्रपट महोत्सव’ | Rangmaitra", "raw_content": "\n‘ठिपक्यांची रांगोळी’त नवा ट्विस्ट\n‘विश्वनायक’द्वारे हिंदी रंगमंचावर ‘विकास’ झेप\nढाका’ मध्ये ‘मोऱ्या’ची निवड\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nगाण्यांच्या फर्माइशींनी रंगणार सुरांची मैफिल\n‘डॉक्टर डॉन’ला नवं वळण…\nजिजाऊंच्या भूमिकेत भार्गवी चिरमुले\nवास्तववादी चित्रकार संतोष शंकर लाड\n‘राजा रानी…’ पुन्हा येणार २१ जुलैपासून\nHome चालू घडामोडी प्रभात ‘भारतीय चित्रपट महोत्सव’\nप्रभात ‘भारतीय चित्रपट महोत्सव’\non: May 11, 2017 In: चालू घडामोडी, चित्रपट, चित्ररंग, महत्वाच्या बातम्या, लक्षवेधी\nकासव, लेथ जोशी या मराठी चित्रपटांचा समावेश\nप्रभात चित्र मंडळ आणि ठाणे आर्ट गिल्ड या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सिनेमॅटीक सिनेव्हिजन यांच्या सहकार्याने चित्रभारती या भारतीय चित्रपट महोत्सव १५ मे ते १९ मे २०१७ दरम्यान माटुंगा येथील प्रि.एल्. एन्. वेलिंगकर इस्टिट्यूटच्या सभागृहामध्ये करण्यात आले आहे.\nयावर्षी राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेल्या व आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी झालेल्या भारतीय चित्रपट, लघुपट व माहितीपटांचे प्रदर्शन चित्रभारतीमध्ये करण्यात येणार आहे.\nचित्रभारतीचे महोत्सवाचा शुभारंभ सुवर्णकमळ विजेता चित्रपट कासव (दिग्द. सुमित्रा भावे, सुनिल सुकथनकर) आणि आबा, ऐकताय ना (दिग्द.आदित्य जांभळे) या लघुपटाच्या प्रदर्शनाने होणार आहे.\nपाच दिवसांच्या या महोत्सवात लेथ जोशी (दिग्द. मंगेश जोशी), एक अलबेला (दिग्द. शेखर सरतांडेल), मुक्तिभवन, हंदूक (आसामी), व्हेन द वूड ब्लूम (मल्याळम), के सेरा सेरा (कोंकणी) हे चित्रपट त्याच बरोबर फायरफ्याईज इन द अँबिस व परिसस्पर्श (प्रभाकर पेंढारकर जीवन कर्तृत्व ) हे माहितीपट दाखवण्यात येणार आहेत.\nचित्रभारती आयोजित लघुपट स्पर्धेतील निवडक लघुपटदेखील महोत्सवात पहायला मिळणार आहेत. या महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. प्रि.एल्. एन्. वेलिंगकर इस्टिट्यूट आणि सिनेमॅटिक व्हिजन हे या चित्रपट महोत्सवाचे सह-आयोजक आहेत. महोत्सवात उपस्थित राहू इच्छिण-या प्रेक्षकांनी प्रभात चित्र मंडळाच्या कार्यालयात प्रतिनिधी नोंदणी करावी.\nप्रभात कार्यालय – शारदा सिनेमा बिव्डिंग, पहिला मजला, नायगाव, दादर (प), मुंबई.\nदूरध्वनी : ०२२-२४१३ १९ १८\n‘मुळशी पॅटर्न’चा ‘अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘\nसावनी रविंद्रचे ‘वंदे गणपती’\n‘टाईड’च्या जाहिरातीत आयुषमान झाला बाई\nराहूल चौधरी यांचा ‘बंदूक्या’नंतर ‘इबलिस’\nकविता राम यांची बाबासाहेबांना आदरांजली\nमराठी कलाकारांचा ‘माईम थ्रू टाईम’कार विडिओ\n‘रणांगण’मध्ये प्राजक्ताची गजाननाला साद\n‘असेही एकदा व्हावे’चे ट्रेलर प्रदर्शित\nटीजरने वाढवली ‘शिकारी’ची उत्सुकता\nट्रेलरने वाढवली ‘क्वॉर्टर’ची उत्सुकता\nस्वप्नीलने फुंकला ‘रणांगण’चा बिगुल\n‘तुझ्या आठवणींचे गंध सारे..’ युट्य��ब चॅनलवर\n‘गुलाबजाम’चा गोडवा १६ फेब्रुवारीला सिनेमागृहात\nट्रेलरने वाढली ‘राक्षस’ची उत्कंठा\nसर्व अधिकार राखीव © २०२२ रंगमैत्र", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://news18marathi.in/?p=1150", "date_download": "2022-12-01T00:51:14Z", "digest": "sha1:XT37B3DBPVBITWO5S2AAOCVXG3ORCUME", "length": 12650, "nlines": 191, "source_domain": "news18marathi.in", "title": "वडार समाज शेवगावतर्फे हर घर तिरंगा जनजागृती अभियान संपन्न – News 18 Marathi", "raw_content": "\nशिवभिषेक सोहळ्यास तमाम शिवप्रेमी यांनी उपस्थित राहावे —- विजयराव देशमुख\nप्राथमिक शिक्षक बँकेच्या राजकारणाची समिकरणे बदलणार -दिव्यांग कर्मचाऱ्यांचे मतदान ठरणार निर्णायक –\nवाघोली येथे डॉ सुधा कांकरिया यांच्या उपस्थितीत स्री जन्माच्या स्वागताची शपथ..\nवडार समाजाच्या वतीने सप्तशृंगी वनी देवी ते भवानी माता मंदिर शेवगावपायी ज्योत\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शेवगाव तालुकाध्यक्षपदी सचिन सातपुते यांची निवड\n” अपहरण झालेल्या तरूणाची शेवगाव पोलीसांनी चोवीस तासात केली सुटका “\nकोटा एक्सलन्स सेंटर चा विदयार्थी नीट व जेईई परीक्षेमध्ये तालुक्यात प्रथम..\nराष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी केली नंदिनी नदीची स्वच्छता\nकिरण साळवे यांना आदर्श अभियंता पुरस्कार प्रदान\nपत्रकार संरक्षण कायद्यासंदर्भात केंद्राशी बोलु – अण्णा हजारे\nHome/महाराष्ट्र/वडार समाज शेवगावतर्फे हर घर तिरंगा जनजागृती अभियान संपन्न\nवडार समाज शेवगावतर्फे हर घर तिरंगा जनजागृती अभियान संपन्न\nमुख्य संपादक श्री. लक्ष्मण मडके पाटील11/08/2022\nआज वडार गल्ली शेवगाव येथे वडार समाज यांच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव च्या निमित्ताने १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट च्या दरम्यान हर घर तिरंगा या अभियाना निमित्ताने गावातून प्रभातफेरीच आयोजन केले होते, या मध्ये संपूर्ण वडार समाज महिला व पुरुष सहभागी झाला होता.\nबातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा\nमुख्य संपादक श्री. लक्ष्मण मडके पाटील11/08/2022\nमुख्य संपादक श्री. लक्ष्मण मडके पाटील\nजिजामाता माध्यमिक विद्यालय देवटाकळीच्या विद्यार्थ्यांची रॅलीतुन जनजागृती\nदरोडयाच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद \"\nशिवभिषेक सोहळ्यास तमाम शिवप्रेमी यांनी उपस्थित राहावे —- विजयराव देशमुख\nप्राथमिक शिक्षक बँकेच्या राजकारणाची समिकरणे बदलणार -दिव्यांग कर्मचाऱ्यांचे मतदान ���रणार निर्णायक –\nवडार समाजाच्या वतीने सप्तशृंगी वनी देवी ते भवानी माता मंदिर शेवगावपायी ज्योत\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शेवगाव तालुकाध्यक्षपदी सचिन सातपुते यांची निवड\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शेवगाव तालुकाध्यक्षपदी सचिन सातपुते यांची निवड\nदरोडयाच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद “\nकोटा एक्सलन्स सेंटर चा विदयार्थी नीट व जेईई परीक्षेमध्ये तालुक्यात प्रथम..\nशेवगाव नगरपरीषदेच्या १२ प्रभागाची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर\nराक्षीत दिव्यांगांना पाच टक्के निधी वाटप:- बाबासाहेब गडाख\nवडार समाज शेवगावतर्फे हर घर तिरंगा जनजागृती अभियान संपन्न\nशिवभिषेक सोहळ्यास तमाम शिवप्रेमी यांनी उपस्थित राहावे —- विजयराव देशमुख\nप्राथमिक शिक्षक बँकेच्या राजकारणाची समिकरणे बदलणार -दिव्यांग कर्मचाऱ्यांचे मतदान ठरणार निर्णायक –\nवाघोली येथे डॉ सुधा कांकरिया यांच्या उपस्थितीत स्री जन्माच्या स्वागताची शपथ..\nवडार समाजाच्या वतीने सप्तशृंगी वनी देवी ते भवानी माता मंदिर शेवगावपायी ज्योत\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शेवगाव तालुकाध्यक्षपदी सचिन सातपुते यांची निवड\nप्राथमिक शिक्षक बँकेच्या राजकारणाची समिकरणे बदलणार -दिव्यांग कर्मचाऱ्यांचे मतदान ठरणार निर्णायक –\nवाघोली येथे डॉ सुधा कांकरिया यांच्या उपस्थितीत स्री जन्माच्या स्वागताची शपथ..\nवडार समाजाच्या वतीने सप्तशृंगी वनी देवी ते भवानी माता मंदिर शेवगावपायी ज्योत\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शेवगाव तालुकाध्यक्षपदी सचिन सातपुते यांची निवड\nदरोडयाच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद “\nकोटा एक्सलन्स सेंटर चा विदयार्थी नीट व जेईई परीक्षेमध्ये तालुक्यात प्रथम..\nशेवगाव नगरपरीषदेच्या १२ प्रभागाची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर\nदरोडयाच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद “\nकोटा एक्सलन्स सेंटर चा विदयार्थी नीट व जेईई परीक्षेमध्ये तालुक्यात प्रथम..\nशेवगाव नगरपरीषदेच्या १२ प्रभागाची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर\nराक्षीत दिव्यांगांना पाच टक्के निधी वाटप:- बाबासाहेब गडाख\nवडार समाज शेवगावतर्फे हर घर तिरंगा जनजागृती अभियान संपन्न\nशिवभिषेक सोहळ्यास तमाम शिवप्रेमी यांनी उपस्थित राहावे —- विजयराव देशमुख\nराक्षीत दिव्यांगांना पाच टक्के निधी वाटप:- बाबासाहेब गडाख\nशेवगाव नगरपरीषदेच्या १२ प्रभागाची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर\nचापडगाव शाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी\nजिजामाता माध्यमिक विद्यालय देवटाकळीच्या विद्यार्थ्यांची रॅलीतुन जनजागृती\nवडार समाज शेवगावतर्फे हर घर तिरंगा जनजागृती अभियान संपन्न\nबातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे\nबातमी देण्यासाठी येथे क्लिक करा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1063464", "date_download": "2022-12-01T00:25:17Z", "digest": "sha1:KMYZHWQECUVSXNTLZD2A6DVUMHWJG3H7", "length": 9204, "nlines": 46, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nगोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ (संपादन)\n००:४२, १० ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती\n४०७ बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\n००:१३, १० ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nअभय नातू (चर्चा | योगदान)\n००:४२, १० ऑक्टोबर २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nअभय नातू (चर्चा | योगदान)\nहा विमानतळ [[भारतातील पोर्तुगीज सरकार]]ने १९५०च्या दशकात बांधला.[http://goancauses.com/9.html Os Transportes Aereos Da India Portuguesa २४९ एकर प्रदेश असलेला हा विमानतळ १९६१पर्यंत [[त्रांसपोर्तेस एरिओस दा इंदिया पोर्तुगेसा]] या विमानकंपनीचा मुख्य तळ होता. येथून [[कराची]], [[मोझांबिक]] आणि [[तिमोर]] सह अनेक ठिकाणी विमानसेवा उपलब्ध होती. येथून भारतातील इतर भागांत विमानोड्डाणे होत नसत. [[गोवा मुक्तिसंग्राम|गोवा मुक्तिसंग्रामादरम्यान]] [[भारतीय वायुसेना|भारतीय वायुसेनेने]] या विमानतळावर बॉम्बफेक करुन हा तळ जवळजवळ निकामी करुन टाकला होता. त्यावेळी येथे असलेली दोन प्रवासी विमाने कशीबशी कराचीला निसटली.[http://www.colaco.net/1/GdeFdabolim1.htm Gabriel de Figueiredo. A tale of a Goan Airport and Airline] त्यानंतर हा तळ भारतीय नौसेनेच्या वायुविभागाने काबीज केला. एप्रिल १९६२मध्ये मेजर जनरल के.पी. चांदेथने हा तळ गोव्यातील इतर मालमत्तेसह [[भारतीय नौसेना|भारतीय नौसेनेच्या]] हवाली केला.\nपुढील काही वर्षे दुरावस्थेत असलेला हा विमानतळ १९६६च्या सुमारास दुरुस्त केला गेला व येथील धावपट्टीवर जेट विमानेही उतरताय येईल अशी तरतूद केली गेली. [[भारत सरकार]]ने [[इंडियन एरलाइन्स]]ला येथून विमानसेवा सुरू करण्यास सांगितले व पहिल्यांदाच गोव्यातून अंतर्देशीय विमानसेवा उपलब्ध झाली. १९८०च्या सुमारास [[झुआरी नदी|झुआरी]] व [[मांडोवी नदी|मांडोवी]] नद्यांवर मोठे पूल झाल्याने वास्को आणि गोव्यातील इतर ठिकाणांतील अंतर कमी झाले. तसेच १९८३मध्ये कॉमनवेल्थ हेड्स ऑफ गव्हर्नमेंट मीटींग ([[चोगम]]) गोव्यात भरण्यात आली. या वेळी गोव्याला व पर्यायाने दाबोळी विमानतळावर येणाऱ्या विमानांत एकदम मोठी वाढ झाली. यामुळे प्रसिद्धी मिळत असलेल्या दाबोळी विमानतळावर अनेक चार्टर सेवा सुरू झाल्या. यात [[जर्मनी]]ची [[काँडोर एरलाइन्स]] ही कंपनी अग्रेसर होती. आजमितीस भारतात येणाऱ्या एकूण चार्टर विमानांपैकी ९०% म्हणजे अंदाजे ७०० विमाने दाबोळी विमानतळावर येतात. यांतून दीड ते दोन लाख प्रवासी गोव्याला येत असल्याचा अंदाज आहे. याशिवाय तितकेच प्रवासी इतर विमानकंपन्यांच्या विमानांतून येतात. भारतातील एकूण विदेशी पाहुण्यांपैकी ५-१०% पाहुणे दाबोळी विमानतळातून येतात आणि देशात खर्च होणाऱ्या विदेशी चलनाचा १०-१५% रक्कम हे प्रवासी खर्च करीत असतात. २००७-०८च्या मोसमात केवळ [[युनायटेड किंग्डम]]मधून एक लाख तर [[रशिया]]तून ४२,००० प्रवासी चार्टर विमानांतून दाबोळीस आले.\n== आर्थिक बाबीव्यवस्थापन ==▼\n▲== आर्थिक बाबी ==\nस्विकृती अधिकारी, तांत्रिक प्रचालक, प्रचालक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.nashikinfo.in/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%86%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA-2/", "date_download": "2022-12-01T00:09:35Z", "digest": "sha1:EH3UX6NW5QGQ6VRN2RAQOE6BDOOE4FQB", "length": 6674, "nlines": 110, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "नाशिक : सिटीआर कंपनीच्या प्रशिक्षण केंद्रात अवतरला बिबट्या; सुरक्षारक्षकांवर चढवला हल्ला -", "raw_content": "\nनाशिक : सिटीआर कंपनीच्या प्रशिक्षण केंद्रात अवतरला बिबट्या; सुरक्षारक्षकांवर चढवला हल्ला\nनाशिक : सिटीआर कंपनीच्या प्रशिक्षण केंद्रात अवतरला बिबट्या; सुरक्षारक्षकांवर चढवला हल्ला\nनाशिक : सिटीआर कंपनीच्या प्रशिक्षण केंद्रात अवतरला बिबट्या; सुरक्षारक्षकांवर चढवला हल्ला\nनाशिक; पुढारी वृत्तसेवा: मुकणे परिसरातील सिटीआर कंपनीच्या प्रशिक्षण केंद्राच्या आवारात रात्री साडेदहाच्या सुमारास बिबट्या आपल्या पिलांना घेऊन आला. त्याने सुरक्षारक्षकांवर हल्ला चढवला, मात्र तो सुदैवाने बचावला. नाशिक पासून जवळ असणाऱ्या मुकणे भागा�� सिटीआर कंपनीचे नॉलेज एन्व्हासमेंट हे प्रशिक्षण केंद्र आहे. हा परिसर मोठा असून भरपूर झाडीही आहे.\nतेथे 22 नोव्हेंबर रोजी रात्री 10.30 वाजता अचानक बिबट्या आपल्या लहान पिल्लासह आला. सुरक्षा रक्षक सुनील सिंग यांना त्याची चाहूल लागली तोच बिबट्याने त्यांच्या केबिनवर हल्ला चढवला. केबिनचा दरवाजा बंद असल्याने सुरक्षा रक्षक सिंग त्या हल्ल्यातून बचावले त्याने बिबट्यावर टॉर्च मारताच बिबट्या हळुवारपणे आपल्या पिल्लाला घेऊन निघून गेला. बिबट्या आवारात येत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे.\nआमच्या कंपनीच्या प्रशिक्षण केंद्रात दुसऱ्यांदा बिबटयाचे दर्शन झाले. याआधी पाच ते सहा दिवसांपूर्वी रात्री दिसला होता. तो लगेच गायब झाला मात्र यावेळी तो या आवारात बराच वेळ होता. सुरक्षारक्षकांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आम्ही नाशिकच्या वनविभागाकडे ही माहिती दिली आहे.\n– बी.के.चक्रवर्ती, व्यवस्थापक, सिटीआर मॅन्युफॅक्चरिंग लिमिटेड नाशिक\nThe post नाशिक : सिटीआर कंपनीच्या प्रशिक्षण केंद्रात अवतरला बिबट्या; सुरक्षारक्षकांवर चढवला हल्ला appeared first on पुढारी.\nनाशिक : चाळीस हजार लाभार्थ्यांचा शिध्याचा ‘आनंद’ हरपला\nनाशिक : राज्यपालांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ युवक राष्ट्रवादी पाठविणार 6 हजार पत्र\nनाशिक : बंदीवरून क्रशरचालक वनाधिकाऱ्यांच्या दारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/business/recruitment-for-5121-posts-of-junior-associate-in-state-bank-of-india-64315", "date_download": "2022-12-01T01:15:04Z", "digest": "sha1:BWPJM6SZELSQN6AO7UPJN7SK6ON3NEGH", "length": 8782, "nlines": 140, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Recruitment for 5121 posts of junior associate in state bank of india | एसबीआयमध्ये ५१२१ जागांसाठी भरती, अर्ज करण्याची 'ही' आहे शेवटची तारीख", "raw_content": "\nएसबीआयमध्ये ५१२१ जागांसाठी भरती, अर्ज करण्याची 'ही' आहे शेवटची तारीख\nएसबीआयमध्ये ५१२१ जागांसाठी भरती, अर्ज करण्याची 'ही' आहे शेवटची तारीख\nभारतीय स्टेट बँकेत (एसबीआयमध्ये) तब्बल ५१२१ जागा भरल्या जाणार आहेत. या जागांसाठी बँकेने भरती प्रक्रिया सुरू केली आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम व्यवसाय\nभारतीय स्टेट बँकेत (एसबीआयमध्ये) तब्बल ५१२१ जागा भरल्या जाणार आहेत. या जागांसाठी बँकेने भरती प्रक्रिया सुरू केली आहे. कस्टमर सपोर्ट अॅन्ड सेल्स विभागासाठीच्या ज्युनियर असोसिएट लिपिक या पदासाठी ही भरती होत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार १७ मे २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात.\nपदाचं नाव : ज्युनियर असोसिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स)\nजागा : ५१२१ (महाराष्ट्र : ६४० जागा)\nमहाराष्ट्रातील प्रवर्गनिहाय रिक्त पदे\nएकूण पदे – ६४०\nशैक्षणिक पात्रता : अर्ज करणारा उमेदवार, कोणत्याही शाखेतून पदवीधर असणं आवश्यक\nवयोमर्यादा : या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय २० ते २८ वर्षे असावं. (एससी/एसटी : ५ वर्षे सूट, ओबीसी : ३ वर्षे सूट)\nशुल्क : जनरल/ ओबीसी/ इडब्ल्यूएस उमेदवारांकडून ७५० रूपये शुल्क आकारलं जाईल. तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ इएक्सएसएम उमेदवारांकडून कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही.\nआॅनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १७ मे २०२१\nपूर्व परीक्षा : जून २०२१\nमुख्य परीक्षा : ३१ जुलै २०२१\nमहिलांसाठी एनटीपीसीमध्ये खास भरती, 'इतक्या' जागा भरणार\nएटीएम कार्डशिवायही काढा पैसे, 'ह्या' बँका देत आहेत सुविधा\nरवीश कुमार यांचा राजीनामा, 26 वर्षांनंतर सोडली NDTV इंडियाची साथ\nमुंबई: बेस्टची सुपर सेव्हर नवीन योजना, २० ते ३४ टक्क्यांपर्यंत सवलत\nमेट्रोच्या कामामुळे घोडबंदर रोड 'या' वेळेत बंद, वाहतूक मार्गात बदल\nठाणे- कळवा पुलावरील चौथी लेन आजपासून सुरू\nमुंबई - एसबीआयच्या 'या' शाखेत रविवारऐवजी शुक्रवारी साप्ताहिक सुट्टी जाहीर\nMumbai Metro : आरे मिल्क कॉलनी, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि आरे कारशेड दरम्यानचा पहिला टप्पा डिसेंबर 2023 पर्यंत सुरू\nधारावीचे रुप बदलणार, पुनर्विकास प्रकल्प अखेर अदानी समुहाकडे\nभारतात चंद्रग्रहणाला सुरुवात, 'इथे' पहा लाईव्ह स्ट्रिमिंग\nदोन वर्षांनंतर 'या'दिवशी मुंबईतील प्रसिद्ध बाणगंगेत होणार महाआरती\nमहाराष्ट्रात दोन दिवस साजरी होणार धनत्रयोदशी; जाणून घ्या मुहूर्त\n60 टक्के ग्राहकांची ऑनलाईन खरेदीला उदासिनता, जाणून घ्या कारण\nसर्वसामान्यांना महागाईचा झटका, आजपासून CNG-PNG च्या दरात वाढ\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/crime/bank-officials-fight-with-customers-3229", "date_download": "2022-12-01T01:03:24Z", "digest": "sha1:NIOMWCTTXQNOJCNB6MQ2RYJSODGZTIGC", "length": 5462, "nlines": 108, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Bank officials fight with customers | ग्राहक-बँक कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी", "raw_content": "\nBy प्रसाद कामटेकर | मुंबई लाइव्ह टीम क्राइम\nलोअर परेल - लोअर परेल विभागातील देना बँकेच्या सनमिल कम्पाउंड शाखेत रांगेवरून नागरिक आणि बँक अधिकाऱ्यांमध्ये हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना घडलीय. दिवसभर उन्हान रहावं लागल आणि त्यातच बँक कर्मचाऱ्यांचे काम होत नसल्याने नागरीक चांगलेच वैतागले. काम पटापट करा, असा आरडाओरडा नागरिकांनी सुरू केला. यामुळे नागरिक आणि बँक कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची झालीय.\nरवीश कुमार यांचा राजीनामा, 26 वर्षांनंतर सोडली NDTV इंडियाची साथ\nमुंबई: बेस्टची सुपर सेव्हर नवीन योजना, २० ते ३४ टक्क्यांपर्यंत सवलत\nमेट्रोच्या कामामुळे घोडबंदर रोड 'या' वेळेत बंद, वाहतूक मार्गात बदल\nठाणे- कळवा पुलावरील चौथी लेन आजपासून सुरू\nमुंबई - एसबीआयच्या 'या' शाखेत रविवारऐवजी शुक्रवारी साप्ताहिक सुट्टी जाहीर\nMumbai Metro : आरे मिल्क कॉलनी, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स आणि आरे कारशेड दरम्यानचा पहिला टप्पा डिसेंबर 2023 पर्यंत सुरू\nमेट्रो 1 आणि मेट्रो 7 मार्गांना जोडणारा फूट ओव्हर ब्रीज 15 दिवसात तयार\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://iyemarathichiyenagari.com/maharashtra-gets-four-national-jal-puraskar/", "date_download": "2022-12-01T00:31:53Z", "digest": "sha1:IMU4FKQ7DA5OHIRVNYILGQUCF5AOX4FB", "length": 22803, "nlines": 196, "source_domain": "iyemarathichiyenagari.com", "title": "महाराष्ट्राला चार ‘राष्ट्रीय जल पुरस्कार’ - इये मराठीचिये नगरी", "raw_content": "\nछत्रपती शिवाजी महाराज यांना संत तुकारामांनी पाठवलेले अभंग\nमराठी भाषा समृद्ध करण्यात जैन लेखकांचाही मोठा हातभार\nछत्रपती शिवाजी महाराजांचे पर्यावरणीय विचार\nमुक्त्यारी समारंभ अथवा श्रीमन्महाराज शाहू छत्रपती, सरकार करवीर यांचा राज्याधिकारस्वीकारोत्सव\nजाणून घ्या अत्यंत दुर्मिळ बॉम्बे किंवा एचएच रक्तगटाबद्दल…\nसंत ज्ञानेश्‍वरांची परंपरा पुढे नेणारे देवनाथ कोण होते \nहे झाड केवळ आढळते महाराष्ट्रात…\nViral Video : फळे काढणीचे सोपे अन् टाकावू बाटलीपासून केलेलं यंत्र…\nNeettu Talks : कार्बन लेसर फेसियल ट्रिटमेंट आहे तरी काय \nझाशीची राणी लक्ष्मीबाईंच्या सासरच्या मुळगावाची अशीही ओळख\nअभ्यासक्रमांचे उपयुक्तता मूल्य वाढविण्यासाठी…\nसह्याद्रीच्या कोंदणात वसलेला रांगडा किल्ला…\nचिमणी नक्की काय बोलत असावी बरं….\nपालकचे उत्पादन ४० टक्क्यांनी वाढल्याचा दावा\nजाणून घ्या माणसाच्या जन्माची गोष्ट…\nसोनसरी, पंद अन् सह्याद्री…\nशाश्वत विकास संकल्पनेचा विचार गरजेचा\nविदर्भातील शेतीक्षेत्रात आढळतात ‘हे’ पक्षी\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nHome » महाराष्ट्राला चार ‘राष्ट्रीय जल पुरस्कार’\nकाय चाललयं अवतीभवती शेती पर्यावरण ग्रामीण विकास\nमहाराष्ट्राला चार ‘राष्ट्रीय जल पुरस्कार’\nमहाराष्ट्राला चार ‘राष्ट्रीय जल पुरस्कार’\nनवी दिल्ली : जल व्यवस्थापन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्यासाठी सुर्डी ग्राम पंचायत सोलापूर, दापोली नगरपंचायत रत्नागिरी, ग्रामविकास संस्था, औरंगाबाद या गैरसरकारी संस्थेला आणि दैनिक ॲग्रोवनला आज ‘राष्ट्रीय जल पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.\nयेथील विज्ञान भवनात आज तिसऱ्या ‘राष्ट्रीय जल पुरस्कार’ वितरण समारंभाचे आयोजन केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाच्यावतीने करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल, बिश्वेश्वर टुडू आणि वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी 11 श्रेणीत 57 पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. राष्ट्रपती यांच्या हस्ते देशपातळी प्रथम क्रमांक पटकविणाऱ्या राज्य, संस्थेला पुरस्कार प्रदान करण्यात आले. उर्वर‍ित पुरस्कार केंद्रीय जलशक्ती मंत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.\nलोकसहभागातून सुर्डीची दुष्काळावर मात\nमहाराष्ट्राला एकूण चार राष्ट्रीय जल पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्कार स्वरूप मानचिन्ह, प्रशस्ती पत्र आणि रोख रक्कम प्रदान केलेली आहे. पश्चिम झोनमधील उत्कृष्ट ग्रामपंचायत श्रेणीतील तिसऱ्या क्रमांचा पुरस्कार सोलापूर जिल्ह्यातील सुर्डी ग्रामपंचायतला प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार ग्रामपंचायतेतील ज्येष्ठ समाज सेवक मधुकर गणपत डोईफोडे आणि प्राचार्य विनायक डोईफोडे यांनी स्वीकारला. सुर्डी या गावाने लोकसहभागातून पाण्याची उपलब्धता वाढवून दुष्काळावर मात केली आहे. सुर्डीमध्ये एकेकाळी दुष्काळाचे सावट होते मात्र, लोकसहभागातून 60 लाख रूपये एवढा निधी जमा करून, पाण्याच्या पातळी वाढविण्यासंदर्भात कामे केली गेली. याचा परिणाम गावाबाहेर गेलेले लोक पुन्हा परत आलेत. गावाची प्रगती पूर्वीपेक्षा अधिक आहे. गाव आता सदाहर‍ित आणि उत्पन्न वाढणारे झाले असल्याचे श्री डोईफोडे यांनी सांगितले.\nउत्कृष्ट शहरी स्थानिक संस्था श्रेणीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली नगर पंचायतीला दुसऱ्या क्रमांचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार, नगर पंचायत अध्यक्षा ममता बिपीन मोरे, नगर पंचायतचे पाणी पुरवठा अधिकारी स्वप्न‍िल महाकाळ यांनी स्वीकारला. दापोली येथील नारगोली धरण पुनरूज्‍जीवन मोहीम यशस्वी करुन येथील नगरंपचायतीने लोकसहभागातून पाणी टंचाईवर मात केली त्याचबरोबर धरणाचेही मजबुतीकरण, खोलीकरण केले. त्यामुळे आता भरपूर पाणीसाठा होत आहे. यामुळे नगर पंचायत टँकरमुक्त झाले असल्याची प्रतिक्रिया श्रीमती ममता मोरे यांनी पुरस्कार स्वीकारल्यावर दिली.\nमाथा ते पायथ्यातून चित्ते खोऱ्याचा विकास\nउत्कृष्ट गैरसरकारी संस्थेच्या श्रेणीत औरंगाबाद येथील ग्रामविकास संस्था गैरसरकारी संस्थेला आणि विवेकानंद संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेला संयुक्तर‍ित्या त‍िसऱ्या क्रमांचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. ग्रामविकास संस्थेचे सचिव नरहरी शिवपूरे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ग्रामविकास संस्था मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मागील दोन दशकांपासून कार्य करीत आहे. औरंगाबादच्या दक्ष‍िणेत असणाऱ्या चित्ते नदी खोऱ्यामध्ये चित्ते नदी पुनरूज्जीवन अभियानाचे काम केले. सुरूवातीला पिण्यासाठी, शेतीसाठी, पशुधनासाठी पाण्याचा अभाव होता. जनतेच्या सकात्मक प्रतिसादातून चित्ते नदी खोऱ्यात ‘माथा ते पायथा’ असा शास्त्रीय, तांत्रिक, सामाजिक आणि आर्थिक अभ्यास करून सर्वसमावेशक आराखडा तयार करून कम्पार्टमेंट बाँईडिंग, सीसीटी, नदीपासून 17 किलो मिटरवर 25 स‍िमेंट बंधारे बांधण्यात आले. नदीचे रूंदीकरणही करण्यात आले. नदीच्या कॅचमेंट परिसरातील 29 पैकी 12 पाझर तलावातील 70 हजार घनमीटर गाळ काढण्यात आला. 2 कोटी 40 लाखाचे काम लोकसहभागातून केलेले आहे. आता या भागातील भूजल पातळी 3 ते 4 मीटर वाढली असल्याचे, श्री शिरपूरे यांनी सांगितले.\nमुद्रित आणि प्रसार माध्यमांनी जल व्यवस्थापनात केलेल्या उत्कृष्ट कामांच्या श्रेणीमध्ये ॲग्रोवन, सकाळ मिडीया या संस्थे���ा दुसऱ्या क्रमांकाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार ॲग्रोवन चे संपादक-संचालक आदिनाथ चव्हाण यांनी स्वीकारला.\nॲग्रोवनच्या माध्यमातून गेल्या 16 वर्षांपासून पाण्याच्या जन-जागृतीचे काम करीत आहोत. विशेषत: शेतकऱ्यांसाठी हे दैनिक काम करते आहे. शेतकऱ्यांच्या शेकडो यशकथा ॲग्रोवनने प्रकाशिक केल्या आहेत. यासोबतच शेतकऱ्यांसाठी तालुकापातळीवर परिसंवाद, चर्चासत्रे आयोज‍ित केलेली आहेत. यासह सरपंच परिषदेच्या व्यासपीठावरून जनजागृती केलेली आहे. याची दखल घेत आज पुरस्कार मिळाला असून अंत्यत आनंद होत आहे, हा पुरस्कार शेतकऱ्यांना अर्पण करीत आहे .\nAgrowonGram Vikas Santha AurangabadIye Marathichiye NagariJal PurasarkarSurdi Grampanchayatwater managementअॅग्रोवनइये मराठीचिये नगरीग्रामविकास संस्था औरंगाबादजल पुरस्कारदापोली नगरपंचायत रत्नागिरीपाणी व्यवस्थापनसुर्डी ग्रामपंचायत सोलापूर\nतर तुम्ही आजच मेला आहात….\nउत्कंठा, कुतुहल, उत्साह आणि सुक्ष्म निरीक्षणांनी भारलेले प्रवासवर्णन\nटीम इये मराठीचिये नगरी\nथंड वातावरणाचा द्राक्षावर होणारा परिणाम\nमोदींची धोरणे शरद जोशींच्या भूमिकेशी विसंगत \nमराठी साहित्य संमेलन आयोजक संस्थाना अर्जाचे आवाहन\nटीम इये मराठीचिये नगरी May 7, 2022 May 7, 2022\nमाझ्या शिक्षणाची पालवी फुलविणारे साहित्यिक : डॉ नागनाथ कोत्तापल्ले\nइचलकरंजी संस्कृती प्रतिष्ठानतर्फे कादंबरी पुरस्कार जाहीर\nथंडीत त्वचेची अशी घ्या काळजी…\nचला जाणूया नदीला अभियानाचा दुसरा टप्पा…\nसमाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे पुरस्कार जाहीर\nV. R. Gavhane on दोलायमानतेवर चिंतन हवे – डॉ. माधव चितळे\nराजू मरवे-बेळगाव on मलकापूर येथील प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालयात पर्यावरणपूरक दसरा साजरा\nअरूण झगडकर on झाडी शब्दसाधक शिक्षक पुरस्कार\nShashikant Shinde on शिक्षणाचे पसायदान: शैक्षिक यज्ञ \nस्वप्नातून बाहेर पडून वास्तवात राहायला शिकावे\nप्रश्न मुळापासून सोडवायला हवेत तरच ते सुटतात\nनिसर्गातील मुक्त आनंदच देतो मनाला उभारी\nसृष्टीतील सर्व जीवातील ब्रह्म जाणून व्हावे सर्वज्ञ\nमुक्त होणे म्हणजे तरी काय \nप्रेमाच्या पेटीनेच गाठता येतो मोक्षाचा तीर\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा (94)\nकाय चाललयं अवतीभवती (383)\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान (74)\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास (445)\nश्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपि��� आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\nनव संशोधन आणि तंत्रज्ञान\nशेती पर्यावरण ग्रामीण विकास\nकरिअर अन् स्पर्धा परिक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2022-12-01T01:26:01Z", "digest": "sha1:MKCWTPOGVT7QOZNFKVMWBMB24QRS44EV", "length": 5285, "nlines": 107, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फजिल्का - विकिपीडिया", "raw_content": "\nनवीन खाते तयार करा\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nसमुद्रसपाटीपासुन उंची ५८१ फूट (१७७ मी)\nफजिल्का (पंजाबी: ਫਾਜ਼ਿਲਕਾ) हे भारताच्या पंजाब राज्यामधील एक लहान शहर व नव्याने निर्माण करण्यात आलेल्या फजिल्का जिल्ह्याचे मुख्यालय आहे. फजिल्का शहर पंजाबच्या पश्चिम भागात भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेजवळ राजधानी चंदिगढच्या ३१० किमी पश्चिमेस व फिरोझपूरच्या ९० किमी नैऋत्येस वसले आहे. २०११ साली फजिल्काची लोकसंख्या ७६,४९२ होती. पैकी ५२% पुरुष तर ४८% स्त्रीया होत्या.\nया पानातील शेवटचा बदल १५ सप्टेंबर २०१५ रोजी ०४:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/herwad-village-is-charged-with-reforms-for-better-treatment-to-widows/", "date_download": "2022-12-01T00:19:47Z", "digest": "sha1:G6GF4SO54ORK6R45CXZ6BQO2KAZR6ENV", "length": 33266, "nlines": 228, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "हेरवाड गाव विधवाप्रथा विरोधाने उचंबळले! (Herwad Village is charged with reforms for better treatment to widows) | थिंक महाराष्ट्र", "raw_content": "\nमी आणि माझा छंद\nमी आणि माझा छंद\nHome मंथन हेरवाड गाव विधवाप्रथा विरोधाने उचंबळले\nहेरवाड गाव विधवाप्रथा विरोधाने उचंबळले\nसमाजाच्या चौकटी मोडणे सहजशक्य नसते. परंतु संपूर्ण गाव एकत्र आले तर काय करू शकते, याचा आदर्श हेरवाडच्या ग्रामस्थांनी विधवा प्रथा निर्मूलन ठराव संमत करून घालून दिला आहे. त्यांनी विधवांच्या मुक्तीचे दार उघडले आहे. ‘गाव करेल ते राव काय करील’ ही उक्ती हेरवाडकरांनी सार्थ ठरवली आहे…\nकोल्हापूर जिल्ह्याच्या शिरोळ तालुक्यातील हेरवाड ग्राम पंचायतीने विधवा प्रथा निर्मूलनाचा ठराव ग्रामसभेत संमत केला. महिलांशी संबंधित एका संवेदनशील विषयाला त्यामुळे वाचा फुटली. एका अमानवी प्रथेच्या विरुद्ध लढा देणाऱ्या या गावाचे अभिनंदन आणि अनुकरणही केले पाहिजे.\nमाझे वडील दत्तराज धुमाळ यांचे निधन 2004 साली झाले. त्यांच्यावर पुरोगामी विचारांचा प्रभाव होता. त्यांनी समाजवादी नेते एस.एम. जोशी यांच्यासोबत काम केले होते. त्यांनी निधनापूर्वी लिहून ठेवले आहे, की माझ्या पत्नीने विधवा प्रथेचे अनुकरण करू नये. कुंकू पुसू नये. बांगडी-चुडा फोडू नये वगैरे… पण समाजाचा दबाव व भीती यांमुळे आम्ही वडिलांची इच्छा पूर्ण करू शकलो नाही. राजकारणातील माझ्या एका जिवलग सहकारी मैत्रिणीच्या पतीचे निधन काही महिन्यांपूर्वी झाले. त्या वेळी तिच्या बांगड्या, चुडे फोडताना, जोडवी काढताना, कुंकू पुसताना, मंगळसूत्र काढताना माझ्या मनाला वेदना झाल्या. मी हेलावून गेले, पण ते थांबवू शकले नाही. या दोन घटनांचा माझ्या मनावर प्रचंड ताण होता. तो घेऊन मी वावरत होते. हतबलता आतून त्रास देत होती. अशातच, हेरवाडच्या ठरावाची बातमी धडकली आणि मी अतिशय/खूपच आनंदी झाले. त्या आनंदातच हेरवाड गाठले, ठराव कसा घडत गेला ती प्रक्रिया कशी झाली ती प्रक्रिया कशी झाली\nलताबाई मोहिते, हेरवाडमधील विधवा भगिनी. त्यांच्या पतीचे निधन काही महिन्यांपूर्वी झाले. प्रथेप्रमाणे त्यांच्या अंगावरून टिकली, बांगड्या, मंगळसूत्र काढले गेले. त्या पती गेल्याचे दु:ख पाठीशी सारून रोजीरोटीसाठी बेकरीच्या कामावर बाहेरगावी काही दिवसांनी जाऊ लागल्या, कारण लताबार्इंवर कुटुंबातील त्यांचा मुलगा, सून आणि तीन नातवंडे यांची जबाबदारी आहे. कामाला बाहेरगावी जावे लागते, प्रवास करावा लागतो, कामाच्या ठिकाणी अनोळखी परपुरुषांशी संबंध येतो, तेव्हा लताबार्इंना विधवा महिलेकडे पाहण्याची वाईट नजर छळू लागली. असुरक्षितता व भीती या भावनांनी त्यांच्या मनात घर केले. लताबार्इंना पुरुषप्रधान संस्कृतीत विधवा स्त्री होणे ही जणू संधीच अशा ‘पुरुषी’ नजरांचा सामना करावा लागत होता. त्यातून मार्ग म्हणून त्यांच्या दोन विधवा जावांनी व इतर नातेवाइकांनी ‘टिकली लाव, मंगळसूत्र घाल’ असा सल्ला दिला. त्यांनाही स्वत:ला वाईट नजरांपासून वाचवण्यासाठी ते करणे सयुक्तिक वाटले आणि मग त्यांनी सौभाग्यवतींप्रमाणे टिकली, मंगळसूत्र परिधान करून कामाला जाणे सुरू केले. ती गोष्ट मोठ्या धाडसाची ठरली, गावात संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या, कोणी हेटाळणी केली, तर कोणी समजून घेतले. मी लताबार्इंशी यांवर संवाद साधला. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘‘सती होण्याच्या दु:खाचे चटके बसले नसतील तेवढे चटके विधवा म्हणून मी अनुभवले. समाज सहजासहजी आम्हाला स्वीकारणार नाही, पण आम्ही थांबणार नाही. आमच्या सोबत आमची ग्राम पंचायत आहे, याचा आम्हाला अभिमान आहे.’’\nगावातील होतकरू तरुण अमोल पाटील याचे निधन कोविडच्या दुसऱ्या लाटेत झाले. अमोल त्याची ऐन तिशीतील पत्नी अस्मिता आणि दोन मुले एवढ्यांना मागे सोडून मृत्यू पावला. अस्मिताला भेटण्यास तिच्या घरी गेले. दोन चिमुकल्या मुलांना सांभाळत, अस्मिता तिचे साठी ओलांडलेले सासरे व एक विधवा आजी यांच्यासह घरात राहते. तिला पाहताच विधवा कुप्रथेची तीव्रता मला पुन्हा स्पर्शून गेली. मी बोलत होते… अस्मिता शून्यात नजर लावून बसलेली. चेहरा उदास, आसपास घडणाऱ्या घटनांपासून अलिप्त, चालता-बोलता मृतदेहच जणू सासरे भरभरून बोलले. आजीही बोलल्या, दोन चिमुकली मुले घरात खेळत होती. मी विधवा प्रथा मुक्तीबद्दल बोलत असताना, अस्मिताने काहीही प्रतिसाद दिला नाही. मीच घाबरत घाबरत निघताना तिला विचारले, ‘मला कुंकू लावते का सासरे भरभरून बोलले. आजीही बोलल्या, दोन चिमुकली मुले घरात खेळत होती. मी विधवा प्रथा मुक्तीबद्दल बोलत असताना, अस्मिताने काहीही प्रतिसाद दिला नाही. मीच घाबरत घाबरत निघताना तिला विचारले, ‘मला कुंकू लावते का’ त्या क्षणी, अस्मिता दचकून जणू भानावर आली, विजेच्या वेगाने घरात जाऊन पंचपात्र घेऊन आली, तिने मला हळदी-कुंकू लावले. सासरे म्हणाले, ‘लावा, तिलाही हळदी-कुंकू…’ सोबत, ग्राम पंचायतीच्या विधवा महिला उज्वला भिंगे होत्या, त्या भावूक झाल्या. आम्ही सगळ्यांनी एकमेकींना हळदीकुंकू लावले. अस्मिताच्या चेहऱ्यावर हसू उमटले. अस्मिताच्या घराजवळच हेरवाड गावची देवी संतुबाई हिचे मंदिर आहे. तेथ�� बसून आम्ही सर्वांनी या धाडसाची शक्ती संतुबाई हिचे आभार मानले. भंडारा कपाळावर लावला, ‘आई राजा उदो उदो’चा नारा दिला.\nहेही लेख वाचा – विधवा सन्मान ही मलमपट्टी \nप्रमोद झिंजाडे – विधवा प्रथा निर्मूलनाचे प्रवर्तक (Pramod Zinjade – Modern day social reformer)\nविधवा स्त्रियांची उपेक्षा – दोनशे वर्षांचा प्रतिकार\nहेरवाडचे सरपंच सुरगोंडा पाटील यांनी सांगितले, की ‘‘कोविड काळात वीसबावीस तरुण अचानक मरण पावले. मागे त्यांच्या विधवा पत्नींचे हाल पाहवत नव्हते. गावातील अनेक घरांत विधवा आहेत व त्या आमच्या लेकी-सुना, आई-आजी-भावजयी यांची या प्रथेमुळे होणारी विटंबना पाहवत नव्हती. म्हणून आम्ही एकमताने विधवा प्रथा बंदीचा ठराव घेतला. जुन्या लोकांना विश्वासात घेण्यास थोडा त्रास झाला, पण तो ठराव विधवा महिलांच्या आणि ग्राम पंचायत सदस्यांच्या पुढाकारातून मंजूर करण्यात आला. आमच्या ग्राम पंचायतीने समतेचे पुरस्कर्ते राजर्षी शाहू महाराज स्मृतिशताब्दी वर्षानिमित्त शाहूराजांच्या विचारांना सलाम म्हणून हा निर्णय घेतला.” सुरगोंडा पाटील हे राष्ट्र सेवा दलाच्या मुशीत तयार झालेले आहेत. ते गावातील अल्पसंख्याक समुदायातील आहेत. त्यांनी त्या निर्णयाची यशस्वी अंमलबजावणी गावातील सर्व गट-तट-विचारधारा यांना सोबत घेऊन केली असल्याचे आनंदाने सांगितले.\nसुजाता केशव गुरव यांनी या ठरावाला अनुमोदन दिले आहे. त्या अंगणवाडीची जबाबदारी सांभाळतात. त्यांची बहीण विधवा आहे, त्याच विधवा बहिणीच्या मुलीचे संगोपन, शिक्षण करतात. त्या अंगणवाडीत वाचनालयही चालवतात. त्या माध्यमातून महात्मा फुले, सावित्रीबाई, शाहू महाराज, ताराबाई शिंदे, राजा राममोहन रॉय, विठ्ठल रामजी शिंदे, साने गुरुजी, नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे यांचे साहित्य गावातील युवक-युवतींना वाचण्यास उपलब्ध करून देतात.\nसुजाता गुरव यांचे वैचारिक पाठबळ गावातील विधवा महिलांना ही प्रथा मोडीत काढण्यासाठी आहे. त्यांचा गावातील विधवांना या प्रथेच्या विरुद्ध बोलण्यासाठी, कृती करण्यासाठी मनोभूमिका तयार करण्यात मोठा वाटा आहे. त्या बाबा नदाफ, संजय रेंदाळकर या राष्ट्र सेवा दलाच्या कार्यकर्त्यांसोबत सेवा दल विचारांचा प्रसार-प्रचार करत असतात.\nविधवा प्रथा मुक्तीचा ठराव मांडणाऱ्या ग्रामपंचायत सदस्य मुक्ताबाई पुजारी म्हणाल्या, “विधवा महिल��� या आमच्याच कुटुंबातील आहेत. आम्ही आमच्याच लेकीबाळींवर, सुनांवर का सूड उगवावा आम्ही त्यांची आबाळ का करावी आम्ही त्यांची आबाळ का करावी विधवा प्रथेला घरातील ज्येष्ठांनी विरोध केला तर ती समस्या सुटू शकते. आम्ही कोणत्याही महिलेने पतीच्या मृत्यूनंतर सौभाग्यलेणी काढू नयेत आणि समाजानेही सवाष्ण स्त्रियांना मिळणारा सर्व मानपान विधवा महिलांना द्यावा, यासाठी प्रयत्न करणार आहोत.” मुक्ताबाई पुजारी यांचे पती संजय पुजारी यांनी सरकार दरबारी विधवा महिलांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा म्हणून प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांच्या मते, हा लढा केवळ प्रतीकात्मक रेटून चालणार नाही. विधवांचे मूलभूत प्रश्न सोडवणे गरजेचे आहे. संजय पुजारी हे सुलाबाई वरमाने, सरसालक्ष्मी मोरे आणि सखुबाई कृष्णा कुरवी या वयोवृद्ध विधवांना पेन्शन मिळावे, आरोग्य सुविधा मिळाव्यात, मोफत अन्नधान्य मिळावे म्हणून झटत आहेत. सखुबाई कृष्णा कुरवी या वयोवृद्ध आजीचे पती व मुलगा दोघेही निवर्तले आहेत, सूनही नाही. एकटी आजी तीन नातवंडांचा सांभाळ कशी करणार विधवा प्रथेला घरातील ज्येष्ठांनी विरोध केला तर ती समस्या सुटू शकते. आम्ही कोणत्याही महिलेने पतीच्या मृत्यूनंतर सौभाग्यलेणी काढू नयेत आणि समाजानेही सवाष्ण स्त्रियांना मिळणारा सर्व मानपान विधवा महिलांना द्यावा, यासाठी प्रयत्न करणार आहोत.” मुक्ताबाई पुजारी यांचे पती संजय पुजारी यांनी सरकार दरबारी विधवा महिलांच्या प्रश्नांसाठी पाठपुरावा म्हणून प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांच्या मते, हा लढा केवळ प्रतीकात्मक रेटून चालणार नाही. विधवांचे मूलभूत प्रश्न सोडवणे गरजेचे आहे. संजय पुजारी हे सुलाबाई वरमाने, सरसालक्ष्मी मोरे आणि सखुबाई कृष्णा कुरवी या वयोवृद्ध विधवांना पेन्शन मिळावे, आरोग्य सुविधा मिळाव्यात, मोफत अन्नधान्य मिळावे म्हणून झटत आहेत. सखुबाई कृष्णा कुरवी या वयोवृद्ध आजीचे पती व मुलगा दोघेही निवर्तले आहेत, सूनही नाही. एकटी आजी तीन नातवंडांचा सांभाळ कशी करणार संजय पुजारी यांना असे प्रश्न अस्वस्थ करतात. विधवांचे प्रश्न केवळ सौभाग्यलेणी आणि मान-सन्मानापुरते मर्यादित नाहीत. त्यांच्या उपजीविकेचे, वारसाहक्काचे, सुरक्षिततेचे आणि आरोग्याचे प्रश्न गंभीर आहेत. त्यासाठी सरकारने ठोस उपाययोजना आखून अंमलबजावणी करण्याची ग���ज आहे.\nगावाने चांगल्या कामात गट-तट, राजकीय पक्षभेद, निवडणुका या गोष्टींचा अडथळा येऊ द्यायचा नाही असे ठरवले आहे. हेरवाड ग्राम पंचायतीने बाळगोंडा पाटील या विधवा महिलेच्या हस्ते ध्वजारोहण 26 जानेवारी रोजी केल्याची माहिती सुकुमार पाटील यांनी दिली. सुकुमार पाटील हे ग्राम पंचायत सदस्य आहेत. सुरगोंडा पाटील आणि सुकुमार पाटील यांनी, करमाळ्याच्या महात्मा फुले सामाजिक संस्थेचे प्रमोद झिंजाडे, साने गुरुजी विद्यालयाच्या माणिक नागावे, अंजलीताई पैलवान, आटपाडीच्या विधवा विकास संस्थेच्या लतादेवी बोराडे यांच्या प्रबोधनाचा चांगला परिणाम हेरवाडवर झाला असे सांगितले.\nवामनराव पै यांच्या जीवन विद्या मिशनमध्ये काम करणारा, गावातील शेतकरी मुकुंद पुजारी हा संवेदनशील तरुण. त्याच्या मित्राचे कोविडमुळे निधन झाले. त्यावेळी तेथील इतर महिलांनी त्या विधवा युवतीबद्दल जे उद्‌गार काढले, त्याने तो व्यथित झाला. त्याने एक क्रांतिकारक पाऊल उचलले. गावातील शेतकरी शेतातील सर्व कामे विधवांकडून करून घेतात, मात्र धान्याची रास होते तेव्हा ते विधवेला टाळतात- अपशकुन होईल, पीक कमी होईल अशी भीती दाखवतात. मुकुंदने स्वत:च्या शेतातील धान्याची रास एका विधवा भगिनीच्या हस्ते करण्याचा निर्णय धाडसाने घेतला. कुटुंबातील, गावातील काही मंडळींनी विरोध केला, नाराजी दाखवली; पण मुकुंदने सगळ्यांची समजूत घालून विधवेच्या हातांनी धान्याची रास केलीच\nहेरवाडकरांनी विधवा प्रथा सतीप्रथेसारखी लवकरच इतिहासजमा होईल हा विश्वास दिला आहे. त्यांनी विधवांच्या मुक्तीचे दार उघडले आहे.\n(साधना, 28 मे 2022 वरून उद्धृत)\nसोनाली मारणे यांनी इंग्रजी व अर्थशास्त्र या विषयांतून एमए ची पदवी मिळवली आहे. त्या व्हिजडम प्रायमरी स्कूल व वीरश्री एज्युकेशन सोसायटी या संस्थांद्वारे वेगवेग‌ळे शैक्षणिक उपक्रम राबवतात. सोनाली मारणे विविध दैनिकांत व साप्ताहिकांत अर्थविषयक व महिलाविषयक, तसेच राजकीय, सामाजिक विषयावर लेखन करतात. त्या पुण्याला राहतात.\nमहात्मा फुले सामाजिक संस्था\nPrevious articleझिंजाडे यांनी जे घडवले ते सर्वत्र पसरले\nसोनाली मारणे यांनी इंग्रजी व अर्थशास्त्र या विषयांतून एमए ची पदवी मिळवली आहे. त्या व्हिजडम प्रायमरी स्कूल व वीरश्री एज्युकेशन सोसायटी या संस्थांद्वारे वेगवेग‌ळे शैक्षणिक उपक्रम राबवतात. सोनाली मारणे विविध दैनिकांत व साप्ताहिकांत अर्थविषयक व महिलाविषयक, तसेच राजकीय, सामाजिक विषयावर लेखन करतात. त्या पुण्याला राहतात.\nआधुनिक विज्ञानयुगात वारीचे औचित्य\nविधवा सन्मान ही मलमपट्टी \nसोनाली मारणे यांनी इंग्रजी व अर्थशास्त्र या विषयांतून एमए ची पदवी मिळवली आहे. त्या व्हिजडम प्रायमरी स्कूल व वीरश्री एज्युकेशन सोसायटी या संस्थांद्वारे वेगवेग‌ळे शैक्षणिक उपक्रम राबवतात. सोनाली मारणे विविध दैनिकांत व साप्ताहिकांत अर्थविषयक व महिलाविषयक, तसेच राजकीय, सामाजिक विषयावर लेखन करतात. त्या पुण्याला राहतात.\nकोकणचे इतिहाससंशोधक अण्णा शिरगावकर \nप्रभाकर कंदिलवाले – ओगले November 12, 2022\nजयंतराव टिळक – केसरीचे नवे रूप November 11, 2022\nगायीम्हशींसाठी माणसाची कृतघ्नता November 11, 2022\nव्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनचे प्रकल्प\nसोलापूर जिल्हा संस्कृतिवेध मोहिम\nग्लोबल वातावरणात मराठी भाषा व संस्कृती यांच्या संचिताचा ठेवा जपावा; एवढेच नव्हे तर त्यांचे संवर्धन व्हावे हा हेतू मनी बाळगून ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेमार्फत ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे वेबपोर्टल चालवण्यात येते. इंटरनेट माध्यमातून मराठी माणसामधील गुणसमुच्चय व्यक्त व्हावा आणि त्या मार्गे या समाजातील सामर्थ्य प्रगट व्हावे असा मनोदय हे वेबपोर्टल चालवण्यामागे आहे. म्हणूनच ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ हे महाराष्ट्रामधील प्रज्ञा-प्रतिभा आणि चांगुलपणा यांचे व्यासपीठ आहे. जगभर पसरलेल्या मराठी समाजात जे जे चांगले, सद्भावाचे व सद्गुणांचे आहे त्याची त्याची नोंद येथे व्हावी असा प्रयत्न आहे.\n© 2021, व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशन, सर्व हक्क राखीव .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://hwmarathi.in/maharashtra/chief-minister-eknath-shinde-asserted-that-the-government-will-play-a-positive-role-in-solving-the-problems-of-journalists-and-will-pay-immediate-attention-to-solve-their-problems/", "date_download": "2022-11-30T23:17:02Z", "digest": "sha1:WWRLZNIOXNXTX2JQOP2C6M62HWJDHMC3", "length": 15276, "nlines": 75, "source_domain": "hwmarathi.in", "title": "पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी तातडीने लक्ष घालण्यात येईल! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - HW News Marathi", "raw_content": "\nआमच्या पत्रकारितेचे समर्थन करा\nपत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी तातडीने लक्ष घालण्यात येईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे\nपत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी तातडीने लक्ष घालण्यात येईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे\n पत्रकारांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासनाची सकारात्मक भूमिका राहील आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी तातडीने लक्ष घालण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी केले.\nपिंपरी चिंचवडच्या थेरगाव येथील कै.शंकरराव गावडे सभागृहात आयोजित मराठी पत्रकार परिषदेच्या ४३ व्या द्वैवार्षिक राष्ट्रीय अधिवेशनात ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, मनपा आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख, किरण नाईक, परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे, मिलिंद अष्टीकर, विनोद जगदाळे, अरुण कांबळे, सुनील लोणकर, बाबासाहेब ढसाळ आदी उपस्थित होते.\nमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शासन आणि पत्रकार दोन्ही समाजासाठी काम करतात. कोविड काळात शासन, लोकप्रतिनिधी आणि पत्रकारांनी एकत्रितरित्या संकटाचा सामना केला. वृत्तांकन करताना पत्रकारांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागते. बातमी मिळविताना पत्रकारांचे कुटुंबाकडे दुर्लक्ष होते. पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी लवकरच बैठक घेण्यात येईल, तसेच अधिस्वीकृती समिती लवकरच स्थापन करण्यात येईल. मराठी पत्रकार परिषदेच्या अधिवेशनासाठी २५ लाख रुपये देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.\nराज्याला पुढे नेण्यासाठी विकास पत्रकारिता महत्त्वाची\nमुख्यमंत्री म्हणाले, पत्रकार सकारात्मक दृष्टिकोनातून काम करीत असतात. लोकशाही बळकट करण्यासाठी पत्रकारांची भूमिका महत्त्वाची आहे. ते सातत्याने समाजाचे प्रश्न मांडतात, स्वातंत्र्यपूर्व काळात दर्पणकारांपासून ही परंपरा सुरू आहे. विशेषतः ग्रामीण भागातील पत्रकार कठीण परीस्थितीत आपले कर्तव्य पार पाडतात. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात राज्याला पुढे नेताना विकास पत्रकारितेचे महत्त्वाचे योगदान आहे आणि भविष्यातही राहील.\nमराठी पत्रकार परिषदेने मराठी माणसाचा विचार पोहोचविण्याचे कार्य केले\nमराठी पत्रकार परिषद देशातील पहिली संघटना आहे. ८३ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या संघटनेने गोवा, बेळगाव, बिजापूर, कारवार आणि महाराष्ट्रातील सर्व तालुक्यातील शाखांसह सयुंक्त महाराष्ट्र साकारला याचा सर्वांना आनंद आहे. आचार्य अत्रे, ���ाळासाहेब भारदे, नरेंद्र बल्लाळ, नारायण आठवले, अनंत भालेराव अशा मोठ्या व्यक्तिमत्वांनी परिषदेचे अध्यक्षपद भूषविले. परिषदेने मराठी माणसाचा विचार पोहोचविण्याचे कार्य केले.\nगतिमान वृत्तांकनात बातमीतील सत्यता राखण्याचे मोठे आव्हान\nआज समाज माध्यमामुळे वृत्तांकन गतिमान होत आहे. चहूबाजूने माहितीचा मारा होत असताना बातमीत सत्यता राखण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. वाचकाचा विश्वास कायम ठेवण्याचे आव्हानही आहे आणि म्हणून संघटनेची प्रबोधनाची भूमिका महत्त्वाची आहे. चौथा स्तंभ असलेली माध्यमे आणि शासनाने हातात हात घालून काम करण्याची गरज आहे. शासनाचे जिथे लक्ष जात नाही अशा भागातील समस्येकडे लक्ष वेधून घेण्याचे काम पत्रकार करतात, त्यामुळे एकप्रकारे शासन प्रशासनाला मार्गदर्शन होते आणि नागरिकांना न्याय मिळतो.\nचार महिन्यात जनकल्याणाचे अनेक निर्णय\nगेल्या चार महिन्यात शासनाने घेतलेल्या पेट्रोल दरवाढ, शेतकऱ्यांसाठीच्या योजना यासारख्या चांगल्या निर्णयांना माध्यमांनी चांगली प्रसिद्धी दिली. समृद्धी मार्गाचा १४ जिल्ह्यांना लाभ होणार आहे. पुणे रिंगरोड, मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्प पुणेकरांना उपयुक्त ठरणार आहेत. कात्रज आणि विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी टाळण्याबाबतही प्रयत्न सुरू करण्यात येत आहेत. सर्वच शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासावर लक्ष देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्यची मर्यादा २५ हजारावरून ३ लाखापर्यंत करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.\nप्रास्ताविकात देशमुख यांनी अधिवेशनसंबंधी माहिती दिली. ग्रामीण भागातील पत्रकारांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्याचा प्रयत्न अधिवेशनाच्या माध्यमातून होत असल्याचे त्यांनी सांगितले. कांबळे, शशिकांत झिंगुर्डे यांनीही यावेळी विचार व्यक्त केले.\nपिंपरी चिंचवड महानगरपालिका कर्मचारी संघटनेतर्फे मुख्यमंत्री शिंदे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. चित्रकार नंदू शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना त्यांचे काढलेले छायाचित्र भेट दिले.\nमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते कै. स्वातंत्र्य सैनिक मनोहरपंत चिवटे स्मृती आरोग्य पत्रकारिता पुरस्कार संदीप आचार्य यांना प्रदान करण्यात आला. मराठी पत्रकार परिषदेतर्फे यावर्षीपासून या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली आहे.\nपत्रकार विनोद जगदाळे, पिंपरी चिंचवड कर्मचारी संघटनेचे शशिकांत झिंगुर्डे, सुप्रिया चांदगुडे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.\nChief Minister Eknath ShindeFeaturedMaharashtraMarathi Press ConferenceMarathi Press Conference 43rd Biennial National ConventionPimpri ChinchwadPuneपिंपरी-चिंचवडपुणेमराठी पत्रकार परिषदमराठी पत्रकार परिषद ४३ व्या द्वैवार्षिक राष्ट्रीय अधिवेशनमहाराष्ट्रमुख्यमंत्री एकनाथ शिंदे\nमहाराष्ट्रात ‘सावरकर वाद’ ओढावून राहुल गांधींनी काय साधलं\nपोलिसांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा देण्यासाठी पुण्यात क्रीडा संकुल उभारणार\nआमदार शिवाजी कर्डिलेच्या पोलीस कोठडीत वाढ\nमहिलांवरील अत्याचारासह सायबर क्राईम आमचे सर्वोच्च प्राधान्य – हेमंत नगराळे\nअतिवृष्टीग्रस्त भागातील पंचनामे युद्धपातळीवर करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रशासनाला निर्देश\nगडकोट व किल्ले संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करणार\nनवाब मलिक यांचा जामीन अर्ज न्यायालयाने पुन्हा एकदा फेटाळला\nMangalprabhat Lodha यांनी शिवरायांवर केलेल्या वक्तव्यावर Bacchu Kadu यांचं महत्त्वाचं विधान\n“…मग कुणाचं तोंड बंद होतंय ते बघू”; आदित्य ठाकरेंना सुधीर मुनगंटीवारांचा टोला\n“सीमावाद प्रकरणी राज्य सरकारने हरीश साळवेंना बुक करावं”, अजित पवारांचा सल्ला\nआमच्या पत्रकारितेचे समर्थन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://punelive24.com/pimpri-metro-news-work-of-metro-line-from-pimpri-to-civil-court-in-progress-metro-will-run-this-month/", "date_download": "2022-12-01T00:17:23Z", "digest": "sha1:JRAI2E53YAGPMTGCVE3LJMJWNNHBZHLX", "length": 7242, "nlines": 42, "source_domain": "punelive24.com", "title": "pimpri metro news work of metro line from pimpri to civil court in progress metro will run this month | Pimpri Metro News : पिंपरी ते सिव्हील कोर्टपर्यंत मेट्रो मार्गाचे काम सुसाट; 'या' महिन्यात धावणार मेट्रो! | Pune News", "raw_content": "\nHome - ताज्या बातम्या - Pimpri Metro News : पिंपरी ते सिव्हील कोर्टपर्यंत मेट्रो मार्गाचे काम सुसाट; ‘या’ महिन्यात धावणार मेट्रो\nPosted inताज्या बातम्या, पिंपरी चिंचवड, पुणे, पुणे जिल्हा, ब्रेकिंग, महाराष्ट्र\nPimpri Metro News : पिंपरी ते सिव्हील कोर्टपर्यंत मेट्रो मार्गाचे काम सुसाट; ‘या’ महिन्यात धावणार मेट्रो\nपुणे – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते उदघाटन झालेली मेट्रो पुणेकरांना (Pune Metro) घेऊन धावत आहे. पुण्यातील (pune) प्रवाश्यांच्या सोयीसाठी उभारण्यात आले���्या या मेट्रोतून (Pune Metro) लाखो लोक दररोज प्रवास करत आहेत. पुणे शहरातील पायाभूत सुविधांवर होणार ताण कमी करणारी पहिल्या टप्प्यातील मेट्रो मार्च महिन्यात सुरु झाली असून, आता पर्यंत मेट्रोला पुणेकरांनी तुफान प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले आहे.\nमेट्रोच्या (Pune Metro) पहिल्या टप्प्यात वनाझ ते गरवारे कॉलेज (4.91 किमी) आणि पिंपरी ते फुगेवाडी (7.03 किमी) असे दोन प्राधान्य मार्ग सुरू करण्यात आले आहे. तसेच, दुसरीकडे पिंपरी-चिंचवड शहरात पिंपरी ते फुगेवाडी अशी 5.8 किलोमीटर अंतरावर 6 मार्च 2022 पासून मेट्रो धावत आहे.\nअश्यातच, आता पिंपरी (Pimpri) ते पुण्यातील सिव्हील कोर्ट या मार्गावर (Pimpri to civil court metro) पुणे मेट्रो डिसेंबर महिन्यात धावणार आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना मेट्रोच्या संपूर्ण मार्गावर सुरक्षित प्रवासाचा आनंद घेता येईल.\nमेट्रो कामासंदर्भात माहिती महामेट्रो प्रशासनातर्फे नुकतीच देण्यात आली. महामेट्रोचे सरव्यवस्थापक डॉ. हेमंत सोनवणे यांनी सांगितले की, पिंपरी ते फुगेवाडीच्या पुढे दापोडी, बोपोडी, खडकी स्टेशन, रेंजहिल्स, शिवाजीनगर, सिव्हील कोर्ट या मार्गावर वेगात कामे सुरू आहेत.\nत्या मार्गाचे काम 20 नोव्हेंबरपर्यंत पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतर मेट्रोची पिंपरी ते सिव्हील कोर्ट अशी चाचणी घेण्यात येणार आहे. कमिशनर ऑफ मेट्रो रेल्वे सेफ्टीची (सीएमआरएस) अंतिम परवानगीनंतर साधारण डिसेंबर महिन्यात त्या मार्गावरून मेट्रो प्रवाशांसाठी धावेल.\nमेट्रो टप्पाटप्प्याने सुरू न करता थेट सिव्हील कोर्ट स्टेशनपर्यंत सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, वनाज ते सिव्हील कोर्ट या मार्गावरही मेट्रो धावणार आहे.त्या प्रवासाचा तिकीट दर 30 रूपये असणार आहे.\nपीएमपीएलप्रमाणे मेट्रोने प्रवाशांसाठी सवलत योजना घोषित केली आहे. पाचशे रूपये भरून कार्ड घेतल्यानंतर त्या प्रवाशाला महिन्याभरात कोठेही कितीही वेळा फिरत येणार आहे. असं देखील यावेळी सांगण्यात आलं आहे.\nतसेच, पुण्यात देखील आता शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गिकेच्या कामाने वेग घेतला असून मेट्रोसाटी 112 खांबांची उभारणी झाल्यानंतर खांब गर्डरने जोडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही मार्गिका एकूण 23.3 किलोमीटर अंतराची आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mnews.esy.es/sports/7706/", "date_download": "2022-11-30T23:35:55Z", "digest": "sha1:OMYZAYFYDDCKIRUTUTKPSWBUDD2QERXV", "length": 8751, "nlines": 108, "source_domain": "mnews.esy.es", "title": "१६ वर्षापूर्वी असे काय झाले होते मुल्तान कसोटीत; पाहा व्हिडिओ | Maharashtra News", "raw_content": "\nHome Sports १६ वर्षापूर्वी असे काय झाले होते मुल्तान कसोटीत; पाहा व्हिडिओ\n१६ वर्षापूर्वी असे काय झाले होते मुल्तान कसोटीत; पाहा व्हिडिओ\nनवी दिल्ली: पाकिस्तानचा माजी जलद गोलंदाज शोएब अख्तरने भारताचा माजी स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागने केलेल्या एका वक्तव्याला १६ वर्षानंतर खोट असल्याचे म्हटले आहे. सेहवागला ज्या खेळीमुळे ‘मुल्तान के सुलतान’ असे नाव मिळाले होते त्या सामन्यातील हा किस्सा आहे.\nभारत आणि पाकिस्तान यांच्यात मार्च-एप्रिल २००४ मध्ये कसोटी सामना झाला होता. या सामन्यातील एक किस्सा सेहवागने सांगितला होता. सामन्यात मी त्रिशतकाच्या आसपास होतो आणि मला पाहून तो कंटाळला होता. त्यामुळे तो वारंवार शॉर्ट चेंडू टाकत होता आणि हुक मारके दिखा, हुक मारके दिखा असे सांगत होता. तेव्हा सेहवागने मैदानावर असलेल्या सचिन तेंडुलकरकडे इशारा केला. अख्तरने सचिनला शॉर्ट चेंडू टाकल्यावर सचिनने त्यावर षटकार मारला. तेव्हा सेहवागने अख्तरला सांगितले की, बाप-बाप होता है, बेटा-बेटा होता है.\nपाहा काय म्हणाला होता सेहवाग…\nआता १६ वर्षानंतर अख्तरने सेहवागने सांगितलेला हा किस्सा खोटा असल्याचे म्हटले. मुल्तान कसोटीत असे काहीच झाले नव्हते. मी कधीच सेहवागला हुक मारण्यास सांगितले नाही. यावर २०११ साली मी सेहवागला गंभीर समोर विचारणा देखील केली. तेव्हा त्याने देखील मान्य केली की, मी असे काही बोललो नाही.\nसेहवाग आणि गंभीर दोघेही चांगले आहेत. पण टिव्हीवर बोलताना त्यांच्याकडून काही तरी बोलले जाते, असे अख्तर म्हणाला.\nभारत-पाक यांच्यात २८ मार्च २००४ रोजी सुरू झालेल्या कसोटी सामन्यात सेहवागने ३०९ धावांची खेळी केली होती. तर सचिन तेंडुलकरने नाबाद १९४ धावा केल्या होत्या. या सामन्यात भारताने पहिल्या डावात ५ बाद ६७५ धावा केल्या. पाकिस्तानचा पहिला डाव ४०७ धावांवर तर दुसरा डाव २१६ धावांवर संपुष्ठात आला. भारताने हा सामना ५२ धावांनी जिंकला होता.\nपाहा आता १६ वर्षानंतर अख्तर काय म्हणाला…\nPrevious articleNational Technology Day: करोना विरोधात लढण्यास तंत्रज्ञानाची मोठी मदत : मोदी\nNext articleकोहली बचावात्मक खेळल्यावर 'हे' करतो, क्रिकेटपटूचा खुलासा\ndavid beckham five star hote rate, फुटबॉल वर्ल्डकप पाहण्यासाठी दिवसाला २० लाख रुपयांचे भाडे देतोय स्टार खेळाडू; सुविधा वाचाल तर… – fifa world cup...\nmexican fan used marriage money travel qatar, भावी पत्नीला म्हणाला, मला माफ कर; लग्नासाठी साठवलेले पैसे घेऊन थेट गाठलं… – fifa world cup mexican...\nकरोनाच्या संकटात राज्याला मोठा दिलासा; रिकव्हरी रेट ९१. ०७ टक्के\nbjp-congress: BJP-Congress : भाजपला मोठा धक्का; काँग्रेसने सांगितला भाजपमुक्तीचा ‘लातूर पॅटर्न’ – mumbai bjp and...\nesakal | सलग तीन दिवसांच्या सुट्या मुळे सिंहगडावर झाली पर्यटकांची गर्दी\nbindyarani devi, वेटलिफ्टर्सची ‘बाहुबली’ कामगिरी बिंदियाराणीला रौप्य; कॉमनवेल्थमध्ये भारताला चौथं पदक – commonwealth games 2022...\nsharad pawar: Jitendra Awhad: ‘भाजपमधील टॉपच्या नेत्याकडून राज्यसभेचा फॉर्म भरताना चूक झाली, शरद पवारांनी सांभाळून...\nसराफांना लुटणाऱ्या मोठ्या टोळीचा केला पर्दाफाश, सराफही होता गुन्ह्यात सामील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://mr.plas-machinery.com/double-degas-single-screw-pelletizing-machine-product/", "date_download": "2022-12-01T00:50:46Z", "digest": "sha1:VHLLYVJBGHVIXX5NZKIAGVMCJGIIXTSJ", "length": 10655, "nlines": 180, "source_domain": "mr.plas-machinery.com", "title": "चीन डबल डीगस सिंगल-स्क्रू पेलेटिझिंग मशीन उत्पादक आणि पुरवठादार | रिचिंग मशीनरी", "raw_content": "\nप्लास्टिक फिल्म पिळणे मशीन\nसिंगल / डबल शाफ्ट श्रेडर\nप्लॅस्टिक पाईप / प्रोफाइल एक्स्ट्रोडर लाइन\nडबल डीगस सिंगल-स्क्रू पेलेटिझिंग मशीन\nडबल डीगस सिंगल-स्क्रू पेलेटिझिंग मशीन\n1. कन्व्हेयर: पीपी पीई फिल्म किंवा कॉम्पॅक्टर / फीडरमध्ये फ्लेक्स द्या. 2. पीई फिल्म कॉम्पॅक्टर: उत्पादन क्षमता उच्च आणि स्थिर करण्यासाठी, क्रशिंग आणि कॉम्प्रेस फिल्म, एंडफेड कॉम्प्रेस्ड फिल्म जबरदस्तीने एक्सट्रूडरमध्ये.\nआम्हाला ईमेल पाठवा पीडीएफ म्हणून डाउनलोड करा\nगोली उत्पादन उपकरणे /मशीन / ओळ:\nवैशिष्ट्य आणि कार्यपेलेट मॅन्युफॅक्चरिंग मशीनचे :\nया स्पेलिटायझिंग लाइन, पीपी पीई फिल्म, पिशव्या, फ्लेक्सचे पुनर्वापर करून त्यांना गोळ्या बनवा.\nपहिला टप्पा मरण न करता एसएचजे ट्विन स्क्रू एक्सट्रूडर आहे. बंदुकीची नळी आणि स्क्रूच्या संयोजनाद्वारे, एक्सट्रूडर पीव्हीसी वितळणे, कंपाऊंडिंग, फैलावणे आणि विकेंद्रित करणे यासारख्या थर्म संवेदनशीलता सामग्रीस त्याची मजबूत क्षमता देऊ शकते ओ ओ बॅक प्रेशर.\nदुसरा टप्पा एसजे सिंगल स्क्रू एक्सट्रूडर आहे. कमी फिरणा speed्या वेगामुळे, ते वितळणे, लांबीचे वेगाने तयार करणे आणि स्ट्रँड स्थिरपणे बनविणे, गरम करणे टाळणे शक्य आहे.\nकेबल आणि वायरसाठी दोन स्टेज ग्रॅन्युलेशन उत्पादन लाइन बनविणारी उच्च एफसीन्सी पीव्हीसी प्लास्टिकची गोळी\n1. मीटरिंग फीडर 2. वेटिकल फोर्सिंग फीडर 3.टीव्ह स्क्रू एक्सट्रूडर 4.सिंगल स्क्रू एक्सट्रूडर 5.अर-कूलिंग पेलेटिझर 6. सायकल क्लोन 7. बोइंग बेड\nप्रक्रिया प्रवाह पेलेट मॅन्युफॅक्चरिंग मशीनचे :\nकन्व्हेयर → कच्चा माल कॉम्पॅक्टर (फीडर) → एक्सट्रूडिंग सिस्टम → डाय-हेड आणि हाय स्पीड नेट एक्सचेंज सिस्टम → वॉटर रिंग पेलेटिझिंग सिस्टम / नूडल टाइप पेलेटिझिंग सिस्टम → डीवॉटरिंग मशीन → वायब्रेट चाळणी → एअर ब्लोअर → स्टोरेज हॉपर\nगोली उत्पादन मशीनचे तपशीलवार वर्णनः\n1. कन्व्हेयर: पीपी पीई फिल्म किंवा कॉम्पॅक्टर / फीडरमध्ये फ्लेक्स द्या.\n2. पीई फिल्म कॉम्पॅक्टर: उत्पादन क्षमता उच्च आणि स्थिर करण्यासाठी, क्रशिंग आणि कॉम्प्रेस फिल्म, एंडफेड कॉम्प्रेस्ड फिल्म जबरदस्तीने एक्सट्रूडरमध्ये.\nE.एक्सट्रुडींग सिस्टमः प्लास्टिकइझिंग मटेरियल आणि थकवणारा वायू.\n4. उच्च वेग नेट एक्सचेंज सिस्टम आणि डाय-हेड: उत्पादन अधिक स्थिर करण्यासाठी फिल्टर सामग्रीची अशुद्धता.\n5. वॉटर रिंग पेलेटिझिंग सिस्टम: पाण्यात गोळ्या कापणे.\n6 नूडल प्रकार पेलेटिझिंग सिस्टम : कटिंग थंड गोळ्या नंतर waटेर टँक\n7. पाण्याचे यंत्र: गोळ्या कोरडे करा.\n8. कंपन: बॅडपेलेट काढा आणि चांगले गोळी ठेवा.\nA .एअर ब्लोअर: चांगले गोळ्या सायलोमध्ये पोचवा.\n10: साठवण सायलो: गोळी ठेवा.\nपेलेट मॅन्युफॅक्चरिंग मशीनचा मुख्य तंत्रः\n150 केजी / एच\nपुढे: अ‍ॅग्लॉमरेटर पेलेटिझिंग मशीन\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\nपीपी वितळलेली एक्सट्रूझन लाइन वितळेल\nडबल स्टेज एक्सट्रूजन पॅलेटिझिंग मशीन\nएसजे 150 पेलेटिझाइंग एक्सट्रूशन मशीन\nसिंगल डीगस एक्सट्रूडर मशीन\nपेलेटायझिंग मशीनची सक्ती करा\nआपण करा आपली टोरू\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\nशोधण्यासाठी enter किंवा बंद करण्यासाठी ESC दाबा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://news18marathi.in/?p=1154", "date_download": "2022-11-30T23:07:02Z", "digest": "sha1:4CMOSOHSNKLYMAM6KTF56I7O2K4A2VLZ", "length": 18380, "nlines": 189, "source_domain": "news18marathi.in", "title": "दरोडयाच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद “ – News 18 Marathi", "raw_content": "\nशिवभिषेक सोहळ्यास तमाम शिवप्रेमी यांनी उपस्थित राहावे —- विजयराव देशमुख\nप्राथमिक शिक्षक बँकेच्या राजकारणाची समिकरणे बदलणार -दिव्यांग कर्मचाऱ्यांचे मतदान ठरणार निर्णायक –\nवाघोली येथे डॉ सुधा कांकरिया यांच्या उपस्थितीत स्री जन्माच्या स्वागताची शपथ..\nवडार समाजाच्या वतीने सप्तशृंगी वनी देवी ते भवानी माता मंदिर शेवगावपायी ज्योत\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शेवगाव तालुकाध्यक्षपदी सचिन सातपुते यांची निवड\n” अपहरण झालेल्या तरूणाची शेवगाव पोलीसांनी चोवीस तासात केली सुटका “\nकोटा एक्सलन्स सेंटर चा विदयार्थी नीट व जेईई परीक्षेमध्ये तालुक्यात प्रथम..\nराष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी केली नंदिनी नदीची स्वच्छता\nकिरण साळवे यांना आदर्श अभियंता पुरस्कार प्रदान\nपत्रकार संरक्षण कायद्यासंदर्भात केंद्राशी बोलु – अण्णा हजारे\nHome/ब्रेकिंग/दरोडयाच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद “\nदरोडयाच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद “\nमुख्य संपादक श्री. लक्ष्मण मडके पाटील11/08/2022\nदिनांक १०/०८/२०२२ रात्री शेवगाव ते गेवराई जाणारे काही इसम हे शेवगाव शहरात कोठेतरी दरोडा टाकणार असुन ते सध्या शेवगाव ते गेवराई जाणारे रोडलगत असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ पत्र्याचे टपरीचे आडोशाला बसुन दरोडा टाकण्याची तयारी करत आहेत अशी बातमी पोलीस निरीक्षक श्री विलास एस. पुजारी यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाल्याने पोलीस निरीक्षक श्री. विलास एस.पुजारी यांनी सहा.पोलीस निरीक्षक श्री बागुल सहा. पोलीस निरीक्षक, आशिष शेळके, रात्रगस्त ड्युटीचे अंमलदार पो. ना / ३५ रामेश्वर वसंत घुगे,चा.पो.ना. संभाजी धायकतडक, पो.ना अशोक लिपणे, पो.ना नागरगोजे तसेच होमगार्ड झिरपे, होमगार्ड शेकडे यांना तात्काळ शेवगाव पोलीस स्टेशन येथे बोलावून बातमीतील हकीगत समजावून सांगून तात्काळ शेवगाव पोलीस स्टेशनची शासकीय जीप क्रमांक MH-१६ N-३३१ मधुन बातमीतील नमुद ठिकाणी रवाना झाले असता, बातमीतील माहिती प्रमाणे शेवगाव ते गेवराई जाणारे रोडलगत असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ पत्र्याचे टपरीचे आडोशाला पाच इसम बसलेले शासकीय वाहनाचे हेडलाईटचे उजेडात दिसुन आल्याने जागीच वाहन थांबुन सदर इसमांकडे पोलीस पथक गेले असता सदरचे बसलेले इसम पोलीसांना पाहून पळू लागले त्यामुळे पोलीस पथकाने सदर इसमांपैकी चार जणांना पाठलाग करून पकडले एक इस��� अंधाराचा फायदा घेवून पळुन गेला. पकडलेल्या इसमांना त्यांची नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) मंगेश नामदेव मडके वय २२ वर्षे २) संकेत संतोष जगताप वय २२ वर्ष ३) निलेश ऊर्फ कानिफनाथ राजन ऊर्फ सजन नेमाने वय १९ वर्षे सर्व रा. चापडगाव ता. शेवगाव ४) आकाश रोहिदास तेलोरे वय २० वर्षे रा. वरखेड सांगवी ता. शेवगाव असे असल्याचे सांगितले व पळुन गेलेल्या इसमाचे नाव ५) (अनिल मातंग रा. हातगाव ता.शेवगाव) असे असल्याचे सांगितले. सदर इसमांची झडती घेतली असता त्यांचे कब्जात दरोडा टाकण्यासाठी लागणारे साहित्य- एक लोखंडी चमकदार दोन अर्धगोलाकार पाते असलेली फरशी कुन्हाड, एक लोखंडी गज, एक पिवळ्या रंगाची नायलॉन दोरी, लाल मिरची पुड , एक लाकडी दांडा तसेच दोन मोटार सायकल व मोबाईल असा एकुण १,४०,०००/- रूपये किमतीचा मुद्देमाल मिळुन आला आहे. फरार आरोपी अनिल मातंग रा. हातगाव ता.शेवगाव याचे विरूद्ध खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.\n१) शेवगाव पोलीस स्टेशन गुरनं. ४८९/२०२२ भादवि कलम ३९४, ५११ प्रमाणे\n२) शेवगाव पोलीस स्टेशन गुरनं. १०९/२०२१ भादवि कलम ३५४,४५२,५०४, ५०६, ३४ प्रमाणे\n३) शेवगाव पोलीस स्टेशन गुरनं. ८३/२०२२ भादवि कलम ४३६, ४३५, ४२९, ४२७,५०४, ५०६, ३४ प्रमाणे\n४) शेवगाव पोलीस स्टेशन गुरनं १५२/ २०२० भादवि कलम ३०२, ३०७,३५४.१४३, १४७, १४८.१४९ सह आर्म अॅक्ट ४/२५ प्रमाणे\n५) शेवगाव पोलीस स्टेशन गुरनं. ९१८/२०२० भादवि कलम १८८, २६९,२७० पेडेमिक डिसीज अॅक्ट २.\nसदर कामगिरी मा.मनोज पाटील सो, पोलीस अधीक्षक, अहमदनगर मा. सौरभ कुमार अग्रवाल सो, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. संदीप मिटके सो उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर विभाग चार्ज शेवगाव उपविभाग शेवगाव, विलास एस. पुजारी पोलीस निरीक्षक शेवगाव पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली स.पो.नि. श्री. रविंद्र बागुल, स.पो.नि. श्री. आशिष प. शेळके, पो.ना. आर.व्ही.घुगे, पो.ना/ अशोक लिपणे, चा.पो.ना संभाजी घायतडक, पो.ना राजेंद्र नागरगोजे, पो.शि.सुनिल रत्नपारखी यांनी केली आहे.\nबातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा\nमुख्य संपादक श्री. लक्ष्मण मडके पाटील11/08/2022\nमुख्य संपादक श्री. लक्ष्मण मडके पाटील\nवडार समाज शेवगावतर्फे हर घर तिरंगा जनजागृती अभियान संपन्न\nइथली भांडवलदारी विषमतावादी व्यवस्था घाव घालून बदलायची असेल तर मतदान हेच हत्यार वापरावे लागेल - प्रा किसन चव्हाण\nवाघोली येथे डॉ सुधा कांकरिया यांच्या उपस्थितीत स्री जन्माच्या स्वागताची शपथ..\nशेवगाव नगरपरीषदेच्या १२ प्रभागाची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर\nदरोडयाच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद “\nकोटा एक्सलन्स सेंटर चा विदयार्थी नीट व जेईई परीक्षेमध्ये तालुक्यात प्रथम..\nशेवगाव नगरपरीषदेच्या १२ प्रभागाची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर\nराक्षीत दिव्यांगांना पाच टक्के निधी वाटप:- बाबासाहेब गडाख\nवडार समाज शेवगावतर्फे हर घर तिरंगा जनजागृती अभियान संपन्न\nशिवभिषेक सोहळ्यास तमाम शिवप्रेमी यांनी उपस्थित राहावे —- विजयराव देशमुख\nप्राथमिक शिक्षक बँकेच्या राजकारणाची समिकरणे बदलणार -दिव्यांग कर्मचाऱ्यांचे मतदान ठरणार निर्णायक –\nवाघोली येथे डॉ सुधा कांकरिया यांच्या उपस्थितीत स्री जन्माच्या स्वागताची शपथ..\nवडार समाजाच्या वतीने सप्तशृंगी वनी देवी ते भवानी माता मंदिर शेवगावपायी ज्योत\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शेवगाव तालुकाध्यक्षपदी सचिन सातपुते यांची निवड\nप्राथमिक शिक्षक बँकेच्या राजकारणाची समिकरणे बदलणार -दिव्यांग कर्मचाऱ्यांचे मतदान ठरणार निर्णायक –\nवाघोली येथे डॉ सुधा कांकरिया यांच्या उपस्थितीत स्री जन्माच्या स्वागताची शपथ..\nवडार समाजाच्या वतीने सप्तशृंगी वनी देवी ते भवानी माता मंदिर शेवगावपायी ज्योत\nमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या शेवगाव तालुकाध्यक्षपदी सचिन सातपुते यांची निवड\nदरोडयाच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद “\nकोटा एक्सलन्स सेंटर चा विदयार्थी नीट व जेईई परीक्षेमध्ये तालुक्यात प्रथम..\nशेवगाव नगरपरीषदेच्या १२ प्रभागाची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर\nदरोडयाच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद “\nकोटा एक्सलन्स सेंटर चा विदयार्थी नीट व जेईई परीक्षेमध्ये तालुक्यात प्रथम..\nशेवगाव नगरपरीषदेच्या १२ प्रभागाची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर\nराक्षीत दिव्यांगांना पाच टक्के निधी वाटप:- बाबासाहेब गडाख\nवडार समाज शेवगावतर्फे हर घर तिरंगा जनजागृती अभियान संपन्न\nशिवभिषेक सोहळ्यास तमाम शिवप्रेमी यांनी उपस्थित राहावे —- विजयराव देशमुख\nराक्षीत दिव्यांगांना पाच टक्के निधी वाटप:- बाबासाहेब गडाख\nशेवगाव नगरपरीषदेच्या १२ प्रभागाची प्रभागनिहाय आरक्षण सोडत जाहीर\nचापडगाव शाळेत गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी\nजिजामाता माध्यमिक विद्यालय देवटाकळीच्या विद्यार्थ्यांची रॅलीतुन जनजागृती\nवडार समाज शेवगावतर्फे हर घर तिरंगा जनजागृती अभियान संपन्न\nबातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे\nबातमी देण्यासाठी येथे क्लिक करा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://punelive24.com/pune-accident-why-this-video-after-the-accident-on-navale-bridge-in-pune-going-viral-who-is-this-woman-find-out/", "date_download": "2022-12-01T01:25:03Z", "digest": "sha1:DLUIO5TLJATSVCGNP3SB3N3PZ7SYAMVW", "length": 6678, "nlines": 49, "source_domain": "punelive24.com", "title": "pune accident why this video after the accident on navale bridge in pune going viral who is this woman find out | Pune Accident : पुण्यातील नवले पुलावर झालेल्या अपघातानंतर 'हा' व्हिडिओ का? होतोय व्हायरल, कोण आहे 'ही' महिला; जाणून घ्या... | Pune News", "raw_content": "\nHome - ताज्या बातम्या - Pune Accident : पुण्यातील नवले पुलावर झालेल्या अपघातानंतर ‘हा’ व्हिडिओ का होतोय व्हायरल, कोण आहे ‘ही’ महिला; जाणून घ्या…\nPosted inताज्या बातम्या, पुणे, पुणे शहर, ब्रेकिंग, महाराष्ट्र\nPune Accident : पुण्यातील नवले पुलावर झालेल्या अपघातानंतर ‘हा’ व्हिडिओ का होतोय व्हायरल, कोण आहे ‘ही’ महिला; जाणून घ्या…\nपुणे – पुणे शहरातून (Pune) एक मोठी बातमी समोर आली असून, या घटनेमुळे सगळीकडे खळबळ उडाली आहे. पुण्यातील नवले ब्रिजवर (navle bridge) काल रात्री मोठा अपघात असला असून, या अपघातात (Pune Accident) तब्बल 48 गाड्यांचे नुकसान झाले आहे. या अपघाताची (Accident) माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून, कंटेनर ने धडक दिल्याने गाड्या एकमेकांवर आदळल्या असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे.\nदरम्यान, या अपघातामध्ये (Accident) तब्बल 50 ते 60 जण गंभीर जखमी झाले असून, कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, या भीषण अपघातामुळे नवले ब्रिजवरील वाहतून विस्कळीत झाली आहे.\nटँकरचा ब्रेक निकामी झाल्याने नवले ब्रिजवरील 30 वाहनांना जोरदार धडक बसली आहे. हा अपघात इतका भीषण होता, की कित्येक गाड्यांचा चक्काचूर झाला. मात्र, आता नवले पुलावरील वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आली आहे.\nपुण्यातील नवले पुलावरील वाढते अपघात चिंता वाढवणारे आहेत. या पुलावर सतत अफाट होत असतात. दरम्यान, या घटनेमध्ये एक व्हिडिओ (Social Media Viral Video) मात्र सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.\nहा व्हायरल झालेला व्हिडिओ (Social Media Viral Video) एका महिलेचा असून, अपघाताच्या पार्श्वभूमीवर नेमकं ही महिला काय म्हणती आहे, हे या व्हिडिओमधून जाणून घेऊयात.\nव्हायरल व्हिडीओमध्ये एक महिला रस्त्यावरुन बेदरकारपणे वाहनं चालवणाऱ्यां खडेबोल सुनावताना दिसली आहे. हा व्हिडीओ साल 2021मधील असल्याची तारीखही व्हिडीओमध्ये दिसून येते. हा व्हिडीओ एका भाजप नेत्याच्या कार्यक्रमातील असल्याचाही दावा केला जातोय.\nव्हायरल व्हिडीओमध्ये महिला वेगान गाड्या चालवणं हे धाडसाचं काम नसून ते बेजबाबदार, लाचार आणि बेशिस्त असल्याचं लक्षण असल्याचं म्हटलंय. रस्त्यावर गाडी चालवताना वेगाला आवर घातला पाहिजे.\nगाडी चालवणाऱ्याने स्वतःच्या जीवाची पर्वा केलीच पाहिजे कारण हा जीव त्याला त्याच्या आईवडिलांनी दिलेला आहे, हे चालकांनी नेहमी लक्षात ठेवावं, असंही महिला म्हणाली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.royalchef.info/2021/06/punjabi-style-pyaj-kachori-paratha-onion-paratha-kanda-paratha-in-marathi.html", "date_download": "2022-12-01T00:31:47Z", "digest": "sha1:M5WCVS4XDD7DVZOLJJQNDT4X4VK73XWB", "length": 8245, "nlines": 81, "source_domain": "www.royalchef.info", "title": "Punjabi Style Pyaj Kachori Paratha | Onion Paratha | Kanda Paratha In Marathi - Royal Chef Sujata", "raw_content": "\nकचोरी हा सगळ्यांचा आवडता पदार्थ आहे. कचोरी आपण वेगवेगळे सारण भरून बनवू शकतो. त्यातील एक पदार्थ म्हणजे प्याज म्हणजेच अनियन कचोरी. कचोरी आपण नाश्तासाठी बनवू शकतो. पॅन बरेच वेळा आपल्याला कचोरी हा तळलेला पदार्थ खायचा नसतो तर त्याचा एक ऑप्शन म्हणजे त्याचा पराठा बनवणे.\nकचोरी किंवा अनियन पराठा हा पंजाबी लोकांचा आवडता व लोकप्रिय पदार्थ आहे. कांद्याचा पराठा हा मस्त टेस्टी व कुरकुरीत लागतो. अनियन पराठा बनवायला अगदी सोपा व झटपट होणारा आहे.\nबनवण्यासाठी वेळ: 30 मिनिट\n1 कप गव्हाचे पीठ\n1/3 टी स्पून मीठ\n1 टी स्पून तेल\nतेल व तूप किंवा बटर भाजण्यासाठी\n2 टे स्पून तेल\n½ टी स्पून जिरे\n½ टी स्पून ओवा\n½ टी स्पून हिंग\n2 हिरव्या मिरच्या (बारीक चिरून)\n2 कांदे (बारीक चिरून)\n1 टी स्पून आल-लसूण (बारीक चिरून)\n1 टी स्पून तेल + ½ कप बेसन\n¼ टी स्पून गरम मसाला\n½ टी स्पून लाल मिरची पावडर\n½ टी स्पून धने-जिरे पावडर\n¼ टी स्पून काळे मीठ\n½ टी स्पून मीठ\n1 टे स्पून कोथिंबीर (चिरून)\nआवरणासाठी: एका बाउलमध्ये गव्हाचे पीठ, मीठ व पाणी घालून पीठ मळून घ्या व झाकण ठेवून थोडावेळ बाजूला ठेवा.\nसारणासाठी: कांदा, कोथिंबीर बारीक चिरून घ्या. आल-लसूण पेस्ट करून घ्या.\nएका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरे, ओवा व हिरवी मिरची घालून थोडेशी परतून घ्या मग त्यामध्ये बेसन घालून गुलाबी रंगावर भाजून घ्या. बेसन भाजून झाल्यावर त्यामध्ये चि��लेला कांदा व आल-लसूण पेस्ट घालून परतून घ्या. मग त्यामध्ये गरम मसाला, लाल मिरची पावडर, धने-जिरे पावडर, काळे मीठ, साधे मीठ घालून मिक्स करून थोडेसे परतून घेऊन कोथिंबीर घालून सारण बाजूला काढून ठेवा.\nकचोरी पराठा बनवण्यासाठी मळलेल्या पिठाचा एक मध्यम आकाराचा गोळा घेऊन पुरी सारखा लाटून त्यामध्ये 2 टे स्पून सारण भरून पुरी बाजूनी मोदक करतो तशी मुडपून घेऊन गोळा बंद करा. व हलक्या हातानी पराठा थोडासा जाडसर लाटून घ्या. नॉनस्टिक तवा गरम करून त्यावर पराठा थोडे तेल घालून खमंग भाजून घ्या.\nकांदा पराठा बनवण्यासाठी मळलेल्या पिठाचे दोन मध्यम आकाराचे गोळे घेऊन पुरी सारखे लाटून घ्या. एका पुरीवर 2 टे स्पून सारण ठेऊन पसरून घ्या. मग त्यावर दुसरी पुरी ठेवून बाजूनी दाबून पराठा लाटून घ्या. नॉनस्टिक तवा गरम करून त्यावर पराठा थोडे तेल घालून खमंग भाजून घ्या.\nगरम गरम कांदा कचोरी पराठा टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/jalgaon/nandurbar/news/main-roads-should-be-named-after-great-people-in-talodaya-130203607.html", "date_download": "2022-12-01T00:29:29Z", "digest": "sha1:6VRQITQWSSZIVVB2MSRS7CAECFYT2H5F", "length": 5861, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "तळोद्यात मुख्य रस्त्यांना महापुरुषांची नावे द्यावीत | Main roads should be named after great people in Talodaya| marathi news - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nमागणी:तळोद्यात मुख्य रस्त्यांना महापुरुषांची नावे द्यावीत\nभारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसने तळोदा नगरपरिषदेचे बांधकाम सभापती हितेंद्र क्षत्रिय, नगरसेविका अनिता परदेशी यांनी व्यापारी संकुल, तसेच शहरातील रस्त्यांच्या नामकरणाबाबत मुख्याधिकारी सपना वसावा, नगराध्यक्ष अजय परदेशींकडे मागणी केली आहे.या संदर्भात पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली.\nभारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नगरपरिषदेच्या नूतन इमारतीखाली असणाऱ्या व्यापारी संकुलांना ‘यहा मोगी माता व्यापारी संकुल’ असे नाव देण्यात यावे. या व्यापारी संकुलाला देवी याहा मोगी मातेचे नाव दिले गेल्यास सर्व जाती धर्मातील लोकांसाठी व आदिवासी बांधवांसाठी ही गौरवाची तसेच आनंदाची बाब ठरेल. तसेच स्मारक चौक ते भगवान बिरसा मुंडा चौक या रस्त्याला भगवान बिरसा मुंडा मार्ग असे नाव देण्यात यावे. त्याचबरो���र बिरसा मुंडा चौक ते संत गुलाम महाराज प्रवेशद्वार या रस्त्याला लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल मार्ग असे घोषित करावे त्याचबरोबर बिरसा मुंडा चौक ते चिनोदा चौफुली या रस्त्याला अहिल्याबाई होळकर मार्ग म्हणण्यात यावे. त्याचबरोबर स्मारक चौक ते हातोडा रस्ता प्रवेशद्वार या मार्गाला छत्रपती शिवाजी महाराज मार्ग संबोधण्यात यावे.\nत्याचबरोबर स्मारक चौक ते कॉलेज चौफुली भारतरत्न डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलाम मार्ग असे गौरविण्यात यावे. त्याचबरोबर स्मारक चौक ते कालिका माता मंदिर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्ग व एम. एस.ई.बी. ऑफिसपासून जाणारा नंदुरबार बायपास क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले मार्ग व भन्साली प्लाझा ते हायवे बायपास फातिमा शेख मार्ग असे संबोधण्यात यावे व या संदर्भात तसा ठराव करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. याप्रसंगी माहिती देते वेळी बांधकाम सभापती हितेंद्र क्षत्रिय, नगरसेविका अनिता परदेशी, तसेच युवा नेते संदीप परदेशी उपस्थित होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.aathavanitli-gani.com/Song/Madhu_Ithe_An_Chandra", "date_download": "2022-12-01T01:17:56Z", "digest": "sha1:XAGSPTUSBU7GBTF7A6D6POL4SSL73W2H", "length": 2480, "nlines": 31, "source_domain": "www.aathavanitli-gani.com", "title": "मधु इथे अन्‌ चंद्र तिथे | Madhu Ithe An Chandra | आठवणीतली गाणी | Aathavanitli Gani | Marathi songs lyrics online", "raw_content": "\nमधु इथे अन्‌ चंद्र तिथे\nमधु इथे अन्‌ चंद्र तिथे झुरतो अंधारात\nअजब ही मधुचंद्राची रात\nएक चंद्र अन्‌ अगणित तारे, दो हृदयांवर किती पहारे\nहवी झोपडी मिळे कोठडी सरकारी खर्चात\nअजब ही मधुचंद्राची रात\nमाहेराला सोडुन फसले, नशिबी आले सासर असले\nताटातुटीने सुरेख झाली संसारा सुरुवात\nअजब ही मधुचंद्राची रात\nकिती पाहुणे किती निमंत्रित, जमले सारे एका पंक्तीत\nअशी निघाली लग्‍नानंतर वार्‍यावरती वरात\nअजब ही मधुचंद्राची रात\nगीत - ग. दि. माडगूळकर\nसंगीत - एन्‌. दत्ता\nस्वर - आशा भोसले, महेंद्र कपूर\nगीत प्रकार - चित्रगीत, युगुलगीत\nदाद द्या अन्‌ शुद्ध व्हा \nपाठमोरी मूर्ति तव ही\nआशा भोसले, महेंद्र कपूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://www.nashikinfo.in/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2022-12-01T00:36:55Z", "digest": "sha1:LVXM4PRIHARGXQNQNU6LOVNZLJBQM5EP", "length": 7589, "nlines": 113, "source_domain": "www.nashikinfo.in", "title": "शिंदे गटातील आमदार आमच्या संपर्कात : सुषमा अं���ारे -", "raw_content": "\nशिंदे गटातील आमदार आमच्या संपर्कात : सुषमा अंधारे\nशिंदे गटातील आमदार आमच्या संपर्कात : सुषमा अंधारे\nशिंदे गटातील आमदार आमच्या संपर्कात : सुषमा अंधारे\nजळगाव, पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेत बंडखोरी करुन शिंदे गटात दाखल झालेले आमदार स्वगृही परत येतील, त्यांच्यासाठी परतीचे दोर कापलेले नाही, असे वक्तव्य शिवसेना (ठाकरे गटाच्या) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केले आहे. मी कधीही या बंडखोर आमदारांना शत्रू म्हटलेले नाही, ते सर्व माझे भाऊ आहेत, संजय शिरसाठ हे आमच्या संपर्कात आहेत, असा दावाही करत सुषमा अंधारेंनी केला. शिवसेनेच्या (ठाकरे गट) महाप्रबोधन यात्रेनिमित्त उपनेत्या सुषमा अंधारे जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत. गेल्या दोन दिवसांपासून त्या तालुकानिहाय सभा घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. जळगाव शहरात त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्या बोलत होत्या.\nसुषमा अंधारे म्हणाल्या की, शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि आम्ही संयमित भाषेचा वापर करत आहोत. आम्ही टीका करताना कधीही पातळी सोडणार नाही. परतीचे दोर आमच्याकडून कापले गेले नाहीत, असे सूचक विधान सुषमा अंधारे यांनी केले. तसेच हिंदुत्वावर भूमिका स्पष्ट करताना, मला सर्व धर्माबाबत आदर आहे. स्वामी विवेकानंद यांनी शिकागोमधील परिषदेत हिंदुत्व सांगितले ते महत्त्वाचे आहे, असे सुषमा अंधारे यांनी नमूद केले.\nआमदार संजय शिरसाट अस्वस्थ…\nशिंदे गटात असलेले आमदार संजय शिरसाट हे अस्वस्थ असून ते आमच्या संपर्कात आहेत. आमदार शिरसाट यांना पश्चाताप होत असल्याचा दावा सुषमा अंधारे यांनी केला. तसेच बच्चू कडू हे लढाऊ आणि स्वाभिमानी आहेत. त्यांच्यावर आरोप होणे हे चुकीचे आहे. मात्र, रवी राणा हे उथळ व्यक्तिमत्त्वाचे असून, चर्चेत राहण्यासाठी ते सतत काहीतरी बोलत असतात, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.\nGujrat Election : ‘आम्ही नक्की जिंकू’ ; गुजरात विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच केजरीवालांचा दावा\nपालकमंत्री डॉ. गावीत : जिल्ह्यात इको टुरीझमस्थळे विकसित करण्यासाठी वनविभागाने आराखडा करावा\nThe post शिंदे गटातील आमदार आमच्या संपर्कात : सुषमा अंधारे appeared first on पुढारी.\nनाशिक : सिटीलिंकचा तोटा घटविण्यासाठी थांब्यांना देणार व्यावसायिक नावे\nनाशिक : अमेरिका, चीनपेक्षा भारतातील महागाई कमी-केंद्रीय अर्थराज्यम���त्री भागवत कराड\nनाशिक : नवीन सभासदांना विरोध नाही-अ‍ॅड. नितीन ठाकरे : परिवर्तनच्या पत्रकार परिषदेत माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2022-49/segments/1669446710777.20/wet/CC-MAIN-20221130225142-20221201015142-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"}