diff --git "a/data_multi/mr/2021-17_mr_all_0215.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2021-17_mr_all_0215.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2021-17_mr_all_0215.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,975 @@ +{"url": "https://agrostar.in/product/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%85%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%8F%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%AA-1212-%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A5%8B/AGS-KIT-337?language=mr", "date_download": "2021-04-19T08:11:24Z", "digest": "sha1:PLFWQGRDKGZEOFFD435JMZJZF25SGW72", "length": 3982, "nlines": 59, "source_domain": "agrostar.in", "title": "अॅग्रोस्टार ग्लॅडिएटर पंप (12*12) - पीक पोषण कॉम्बो - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही\nआपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.\nआपली रिक्वेस्ट यशस्वीरीत्या पाठविण्यात आली आहे.\nग्लॅडिएटर पंप (12*12) - पीक पोषण कॉम्बो\nअतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): पंप - एकसमान फवारणी देते आणि रसायनांचा अनावश्यक वापर टाळतो. ह्यूमिक पावर - सर्व पिकांसाठी, पिकाचा सर्वांगीण पिकाचा सर्वांगीण वाढीकरता\nकॉम्बो मध्ये उपलब्ध उत्पादन: ग्लॅडिएटर बॅटरी पंप GL1012 (12*12) + हायफील्ड - हयूमिक पॉवर अडवांस पावडर (95% हुमिक ऍसिड) (250 ग्रॅम)\nअ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद\nकृपया आपला नंबर द्या. आमचे प्रतिनिधी आपल्याला कॉल करून आपली ऑर्डर निश्चित करतील.\nआपली रिक्वेस्ट यशस्वीरीत्या पाठविण्यात आली आहे.\nअ‍ॅग्री शॉपवर परत जा\n‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम\nअ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत\nआमचे अ‍ॅप डाउनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-quarlying-for-our-better-future-bhaskar-jadhav-4315643-NOR.html", "date_download": "2021-04-19T10:03:26Z", "digest": "sha1:AMWZC2JDHXQWXFJOION5VIFTECLGPTNO", "length": 5540, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Quarlying For Our Better Future - Bhaskar Jadhav | कितीही भांडलो, तरी आम्ही आमच्याचसाठी भांडतो - भास्कर जाधव - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nकितीही भांडलो, तरी आम्ही आमच्याचसाठी भांडतो - भास्कर जाधव\nमुंबई - ‘आम्ही कितीही भांडलो, तरी आम्ही आमच्याचसाठी भांडतो. विरोधकांच्या फायद्यासाठी नाही. एका निवडणुकीमुळे आघाडीवर परिणाम होत नाही. पुढील निवडणुकीत आघाडीच्या जास्तीत जास्त जागा निवडून येतील, यासाठी आम्ही प्रयत्न करू’, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी सांगली महापालिका निवडणुकीदरम्यान संबंध ताणले गेलेल्या काँग्रेसशी मंगळव���री पुन्हा मनोमिलन साधण्याचा प्रयत्न केला.\nसांगलीत पराभव जरी पक्षाने मान्य केला असला, तरी निवडणुकीत मतांची टक्केवारी वाढल्याचा दावाही त्यांनी केला. ही महापालिका स्थापनेपासून दोनदा काँग्रेसच्या ताब्यात होती. 2008 मध्ये राष्ट्रवादीने जरी विजय मिळवला असला, तरी ही निवडणूक घड्याळाच्या चिन्हावर लढवण्यात आली नव्हती. तसेच, राष्ट्रवादीने त्या वेळी इतरांसोबत आघाडीही केली होती. त्या वेळी आघाडीला 36 जागा मिळाल्या होत्या. तर एकट्या लढलेल्या काँग्रेसला निर्विवादपणे 25 जागा मिळाल्या होत्या. या वेळी सगळे दूर जाऊनही राष्ट्रवादीला सुमारे 31 टक्के मतदान होऊन 18 जागा मिळाल्या, असे जाधव म्हणाले.\nभिडू सोडून गेलेल्या अवस्थेत आणि स्वत:च्या चिन्हावर निवडणूक लढवूनही मागच्या वेळच्या तुलनेत राष्ट्रवादीला मिळालेल्या मतांची संख्या वाढली, असा दावा जाधव यांनी केला.\nसांगलीत मुस्लिम समाज पक्षापासून दूर गेल्याचा आरोपही जाधव यांनी फेटाळून लावला. काँग्रेसचे 40 पैकी केवळ 6, तर आपल्या पक्षाचे 18 पैकी 4 नगरसेवक मुस्लिम असल्याचे त्यांनी नमूद केले. निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये 5 उमेदवार मागासवर्गीय, 3 भटक्या जमाती, 5 ओबीसी व 3 सर्वसाधारण गटांतील असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस केवळ मराठ्यांचा पक्ष असल्याचा होणारा आरोप खरा नाही, असेही जाधव यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/technology/indian-company-micromax-smartphone-launch-confirmed-for-november-3-says-co-founder-rahul-sharma-under-aao-karein-cheeni-kum-slogan-mhkb-490408.html", "date_download": "2021-04-19T08:51:35Z", "digest": "sha1:XSYTOMMPQCP6GHGF56KMMNBISH5BUZ4T", "length": 19099, "nlines": 148, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'आओ करें चीनी कम'; Micromax आत्मनिर्भर भारत अंतर्गत 3 नोव्हेंबर रोजी लाँच करणार स्मार्टफोन micromax-smartphone-launch-confirmed-for-november-3-says co founder rahul-sharma under aao-karein-cheeni-kum-slogan mhkb | Technology - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\n ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या कोरोनाबाधित महिलेवर बलात्काराचा प्रयत्न\nराहुल गांधींनंतर आता ममता बॅनर्जींची घोषणा, निवडणूक प्रचाराबाबत मोठा निर्णय\nलहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\n‘हे 3 उपाय करा, कोरोना आसपासही फिरकणार नाही’; इशा देओलनं केला दावा\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘देशाला कोरोनानं नाही राजकारणानं पोखरलं’; तेजस्विनी पंडितनं व्यक्त केला संताप\n‘परवानगीशिवाय जान कुमारनं मला किस केलं’; निक्की तांबोळीचा धक्कादायक आरोप\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nपंजाबच्या खराब कामगिरीला कॅप्टन राहुल जबाबदार 3 वर्षांची आकडेवारी आहे पुरावा\nIPL 2021: 'द पांड्या स्वॅग', हार्दिक आणि कृणालनं केला पत्नींसोबत डान्स, VIDEO\nराहुलनं पंजाबच्या पराभवाचं फोडलं अंपायरवर खापर नियमांमध्ये बदलाची केली मागणी\nGold Price Today: सोन्याच्या किमतीत वाढ तर चांदीचे दर घसरले, तपासा आजचे भाव\nपोस्ट ऑफिसच्या सेव्हिंग अकाऊंटमध्ये किमान बॅलन्सची मर्यादा किती\nमोबाईलमध्ये सेव्ह असतील 'या' गोष्टी तर खातं होऊ शकतं रिकामं, SBI नं केलं सावध\nकोरोना प्रादुर्भावामुळे शेअर बाजार कोसळणार जाणून घ्या एक्सपर्टचा अंदाज\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\n ‘हे’ घरगुती उपाय ठरतील उपयुक्त\nउपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळला आहात चैत्र नवरात्रीमध्ये बनवा काहीतरी नवीन\nबाळाला काय, कधी आणि कसं द्यावं समजून घ्या कसा असावा बाळाचा आहार\nExplained: कोरोना रुग्णांवर कसं काम करतं व्हेंटिलेटर\nExplained: मॉडर्ना कंपनीला भारताला का द्यायची नाही आहे लस Pfizer ने ठेवली ही अट\nजाणून घ्या;रस्त्याच्या कडेला असणाऱ्या माइलस्टोनच्या वेगवेगळ्या रंगांचा अर्थ काय\nExplainer : कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला नाही तर काय होईल\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\nराज्यात कोरोनाचं रौद्र रुप प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला जातोय एका रुग्णाचा जीव\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nप्रभावी लसीसाठी रिसर्च, कोरोनामुक्त लोकांच्या शरीरात पुन्हा सोडणार जिवंत विषाणू\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘परवानगीशिवाय जान कुमारनं मला किस केलं’; निक्की तांबोळीचा धक्काद���यक आरोप\n‘हॉट दिसणं केव्हा थांबवशील’; श्वेताचा Bold Look पाहून सेलिब्रिटीही झाले अवाक\nही मराठमोळी अभिनेत्री 100 रुपयांसाठी करायची पेट्रोल पंपावर काम\n विमानतळावर दिसला भला मोठा साप, प्रवाशांची उडाली घाबरगुंडी, पाहा VIDEO\nVIDEO: निवडणूकीचा प्रचार करण्यास दिला नकार; दलित युवकाला चाटायला लावली थुंकी\nमेडिकल कॉलेजमधील Dance Videoच्या वादाला विद्यार्थ्यांकडून उत्तर, बनवला नवा VIDEO\nवर्कआऊट करताना जान्हवी कपूरला आठवली 'शीला की जवानी'; VIDEO पाहून नाही आवरणार हसू\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nलहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\n'या' देशात बेडकांसाठी करतात वाहतूक बंद, जाणून घ्या सविस्तर\n'आओ करें चीनी कम'; Micromax आत्मनिर्भर भारत अंतर्गत 3 नोव्हेंबर रोजी लाँच करणार स्मार्टफोन\n'हा' दमदार Smartphone मिळतोय 5000 रुपयांपेक्षाही कमी किमतीत\n MBA असणाऱ्या सरपंचाने केला गावाचा कायापालट, PM मोदीही झाले फॅन\nGoogle Photos चं नवं फीचर, पॉवरफुल व्हिडीओ एडिटिंग टूलचा असा करता येणार वापर\nIIT खडकपूरच्या विद्यार्थ्याने अवघ्या 15 महिन्यात कमवले 5000 कोटी; असा केला कारनामा\nBYD E6: एकदाच चार्ज करा आणि 522 किलोमीटर फिरा, पाहा कशी आहे ही MPV\n'आओ करें चीनी कम'; Micromax आत्मनिर्भर भारत अंतर्गत 3 नोव्हेंबर रोजी लाँच करणार स्मार्टफोन\nकंपनीने एक नवा व्हिडिओ शेअर केला असून त्यातून Aao Karein Cheeni Kum असा मेसेज देण्यात आला आहे. यामुळे आता आत्मनिर्भर भारत अंतर्गत बजेट फोनची सीरीज लवकरच बाजारात येणार आहे.\nनवी दिल्ली, 24 ऑक्टोबर : भारतातील स्मार्टफोन निर्माता कंपनी मायक्रोमॅक्स (Micromax) लवकरच आपला नवा स्मार्टफोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने काही दिवसांपूर्वी नव्या 'In' ब्रँडअंतर्गत भारतीय स्मार्टफोन बाजारात पुन्हा एकदा वापसी करणार असल्याचं सांगितलं होतं. कंपनीचे सीईओ आणि को-फाउंडर राहुल शर्मा यांनी एक व्हिडिओ शेअर करत, मोबाईल मार्केटमध्ये कमबॅकची घोषणा केली होती.\nराहुल शर्मा यांनी 2 मिनिटांचा व्हिडिओ शेअर केला होता. त्यात ते कंपनीच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल बोलत होते. व्हिडिओमध्ये त्यांनी त्यावेळची परिस्थिती सांगितली, ज्यावेळी चीनी स्मार्टफोन कंपन्यांनी बाजारात कब्जा केला होता. त्यामुळे Micromax कंपनीच्या स्मार्टफोन विक्रीत मोठी घसरण झाली होती. ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आत्मनिर्भर भारतची घोषणा केली, त्यावेळी पुन्हा यावर काम करण्याचा निर्णय घेतला, असल्याचं राहुल शर्मा यांनी सांगितलं.\n(वाचा - 90 डिग्रीपर्यंत फिरतो या अनोख्या स्मार्टफोनचा डिस्प्ले; 28 ऑक्टोबरला भारतात होणार लाँच)\nआता मायक्रोमॅक्स 'In' सीरीजचे स्मार्टफोन 3 नोव्हेंबर रोजी लाँच करणार आहे. कंपनीने एक नवा व्हिडिओ शेअर केला असून त्यातून 'आओ करे चीनी कम' (Aao Karein Cheeni Kum) असा मेसेज देण्यात आला आहे. यामुळे आता आत्मनिर्भर भारत अंतर्गत बजेट फोनची सीरीज लवकरच बाजारात येणार आहे.\n(वाचा - Jio Phone युजर्ससाठी खास अ‍ॅप लाँच; हजारोंची बक्षिसं जिंकण्याची संधी)\nकंपनीच्या आगामी सीरीजबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र टिप्स्टर सुमुख राव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मायक्रोमॅक्सचे In-सीरीज स्मार्टफोन 7000 ते 15000 रुपयांपर्यंत लॉन्च केले जातील. हे स्मार्टफोन स्टॉक अँड्रॉईडसह नोव्हेंबरच्या सुरुवातीला देशात लॉन्च केले जाणार आहेत.\nअभी तक \u0003खेलने के लिए\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\nअवघ्या महिनाभरातच अमरावतीने कसं मिळवलं कोरोनावर नियंत्रण\nCorona: भारतानं ब्राझीललाही टाकलं मागे, देशात 12 लाखाहून अधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण\nडायबेटिज आणि बीपी पेशंटसाठी उत्तम आहे जांभूळ; होतो असा फायदा\nउसेन बोल्टचा RCB ला खास संदेश विराट, डीव्हिलिर्यसनं दिली 'ही' प्रतिक्रिया\nभज्जी-श्रीसंतपासून ते अनुष्का-गावसकरपर्यंत, IPL मधले 5 मोठे वाद\nहा पदार्थ खायचा की प्यायचा वेगाने प्रसिद्ध होतेय 'Deep-Fried Water' नावाची डिश\n‘लग्न झालेल्या पुरुषासाठी वेडं होणं काय असतं’; रेखा यांच्या उत्तरानं माजवली खळबळ\nकोरोना लस घेताना लहान मुलाप्रमाणे रडला अभिनेता Ram Kapoor,व्हायरल होतोय हा VIDEO\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%95-%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2021-04-19T10:19:57Z", "digest": "sha1:BQCLLIM54SQZ67Q464KB4BK3CQMN533H", "length": 4997, "nlines": 78, "source_domain": "mpcnews.in", "title": "पर्यावरणपूरक गणपती Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri : सावरकर मंडळाच्या वतीने पर्यावरणपूरक गणपती बनविण्याची कार्यशाळा उत्साहात (व्हिडीओ)\nएमपीसी न्यूज - स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या महिला विभागाच्या वतीने पर्यावरणपूरक गणपती बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेत निगडी, प्राधिकरण आणि आकुर्डी तसेच खेड, दिघी, चाकण, वडगाव मावळ भागातील विद्यार्थी व नागरिकांनी उत्स्फूर्त…\nPune : धनकवडीतील आदर्श मित्र मंडळाला गणेशोत्सव स्पर्धेत प्रथम क्रमांक\nएमपीसी न्यूज : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धेत पुढे विभागात धनकवडीतील आदर्श मित्र मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर, कॅम्पमधील श्रीकृष्ण तरुण मंडळाने द्वितीय,…\nPimpri : पर्यावरणपूरक गणपती बनविण्याची कार्यशाळा\nएमपीसी न्यूज - इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईड आणि पालक महासंघ सखी गट यांच्या वतीने कोणत्याही साचाशिवाय पर्यावरणपूरक गणपती बनविण्याची दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा मंगळवार (दि. 21) आणि बुधवार (दि. 22) रोजी निगडी…\nPimpri News: शहरातील ‘सीसीसी’ सेंटरवर नियंत्रणासाठी शासनाचा विशेष अधिकारी नेमावा – पृथ्वीराज साठे\nArticle by Devdatta Kashalikar: कोरोनाबाधितांच्या घरातील कचरा – एक गहन विषय\nPimpri News: जम्बो सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची महापालिका डॉक्टर प्राथमिक तपासणी करणार\nSix Minute Walk Test : फुफ्फुसांच्या आरोग्याविषयी जागरूकतेसाठी ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’\nPune News : जैन सोशल ग्रुप द्वारा आयोजित शिबिरात 80 युनिट रक्त संकलन\nPimpri News: महापालिका रेमडिसीवीरच्या 7 हजार 50 कुपी खरेदी करणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://thefocusindia.com/maharashtra/team-room-of-mumbai-indians-will-tell-you-the-secret-behind-their-success-in-ipl-38165/", "date_download": "2021-04-19T10:22:50Z", "digest": "sha1:O5V6PJWCXU6ILCHDDPSDA3MJUBDUL5AQ", "length": 10230, "nlines": 71, "source_domain": "thefocusindia.com", "title": "WATCH : मुंबई इंडिन्सची टीम रूम पाहिल्यानंतरल कळेल त्यांच्या IPL यशाचं गमक | Team room of mumbai indians will tell you the secret behind their success in IPL", "raw_content": "\nHome आपला महाराष्ट्र WATCH : मुंबई इंडिन्सची टीम रूम पाहिल्यानंतरल कळेल त्यांच्या IPL यशाचं गमक\nWATCH : मुंबई इंडिन्सची टीम रूम पाहिल्यानंतरल कळेल त्यांच्या IPL यशाचं गमक\nIPL स्पर्धा ही क्रिकेट रसिकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे… जगभरातील क्र���केटपटू एकत्र येऊन आठ संघामध्ये विभागले जातात… त्यानंतर स्पर्धेच्या थरारात कोणता संघ जिंकेल यासाठी जणू घराघरांत पैजा लागत असतात… आयपीएलच्या या स्पर्धेमध्ये आतापर्यंतचा सर्वात यशस्वी संघाचा विचार करता मुंबई इंडियन्सच्या संघाचं नाव समोर येतं… रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या या संघानं आतापर्यंत 5 वेळा आयपीएलचा चषक स्वतःच्या नावावर केला आहे. मात्र संघाचा विजय मिळवणं हे पूर्णपणे खेळाडुंवर अवलंबून असतं… त्यामुळं खेळाडुंचा फिटनेस चांगला राहण्याबरोबरच त्यांची मानसिक स्थिती चांगली राहणंही गरजेचं असतं… यासाठी सर्वच टीम त्यांच्या संघांसाठी काहीतरी खास करत असतात.. मात्र अंबानी यांच्या मालकीचा संघ असलेल्या मुंबईची बातच काही और आहे… इतर सर्व सोयी सुविधांबरोबरच मुंबई इंडियन्सच्या प्लेयर्ससाठी एक रिलॅक्स होण्यासाठी आणि मनोरंजनासाठी खास सोय करण्यास आली आहे… याचा एक व्हिडिओ नुकताच समोर आलाय… सूर्यकुमार यादवनं या रूमची सफर चाहत्यांना घडवली आहे… चला तर मग आपणही करुया या खास रुमची सफर…Team room of mumbai indians will tell you the secret behind their success in IPL\nWATCH | चवदार बातमी कोरोनाची लस घ्या आणि मोफत मिळवा बाकरवडी\nWATCH : हे आहे सोनेरी पान, किंमत ऐकून व्हाल हैराण\nWATCH : कशामुळं होतो ब्लड कॅन्सर, अशी आहेत लक्षणं\nWATCH : अन् राहुल गांधींनी चिमुरड्याला नेले स्वतःच्या विमानात\nWATCH | खरं की काय मिस इंडिया फायनलिस्ट, Glamours Model बनली ग्रामपंचायत उमेदवार\nआपला महाराष्ट्र,भारत माझा देश\nPreviousरविवारी होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकला ; खासदार नवनीत राणा यांचं राज्यपालांना पत्र\nNextअनिल देशमुखांना आणि ठाकरे – पवार सरकारलाही सुप्रिम कोर्टाचा दणका; १०० कोटींच्या खंडणीखोरीची सीबीआय चौकशी रद्द करण्याची मागणी फेटाळली\nब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा रद्द, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे घेतला निर्णय\nसात सेकंद मृत्यूच्या दिशेने धावत रेल्वेच्या पॉइंटमने वाचविला चिमुकल्याचा जीव\nकेंद्र सरकार विरोधात अफवा पसरवून घबराट, नवाब मलिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, अतुल भातखळकर यांची दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार\nImportant Websites: आपल्या शहरात हॉस्पिटल बेड शोधायला अडचण येतेय मग या वेबसाइट जरूर पाहा\nWATCH : रुळावर पडलेल्या बाळासाठी रेल्वेमनने लावली जिवाची बाजी, रेल्वेमंत्र्यांनीही केल��� कौतुक, सीसीटीव्हीत कैद झाला थरारक प्रसंग\nसिनेमा कसा पाहावा हे शिकविणारी दिग्दर्शिका\nडॉ. हर्षवर्धन यांचे डॉ. मनमोहन सिंगांना पत्रोत्तर; लसीकरणाच्या सूचनांचे केले स्वागत आणि काँग्रेसनेत्यांच्या दुटप्पीपणावरही ठेवले बोट\nबंदच्या भीतीने मजुरांचे पलायन, अर्थमंत्र्यांचे उद्योग जगताला आश्वासन, नाही लागणार देशव्यापी लॉकडाऊन\nWATCH : कोमट दूध सेवन करण्याचे आहेत अनेक फायदे\nWATCH : बजाजची चेतक स्कूटर बुलेटपेक्षाही महाग, पाहा किंमत\nWATCH : मधमाशी पालन ठरू शकते करिअरची उत्तम संधी\nअहमदनगर : ‘मी काय चुकीचं बोलतो आहे’ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा बाळासाहेब थोरातांना प्रश्न;थोरातांनी थेट धमकावत बाहेर हाकललं\nDelhi Lockdown : दिल्लीत आजपासून सहा दिवसांचे लॉकडाऊन, वाचा 10 ठळक मुद्दे…\nदिल्लीत केजरीवालांनी लॉकडाऊन जाहीर केले; खान मार्केटमध्ये दारू दुकानांवर गर्दी उसळली\nपुणे मार्केट यार्डातील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाचे कठोर निर्णय\nIsrael : इस्रायलने कसे जिंकले कोरोनाविरुद्धचे युद्ध देशात विनामास्क फिरू शकताहेत नागरिक\nममता बॅनर्जींचा डबल गेमपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतसभेत पंतप्रधानांवर दोष तर पत्राद्वारे मदतीची मागणी\nकोरोनाची लस घेतानाचा फोटो काढा अन् जिंका 5 हजार रुपयांचं बक्षीस\n30 एप्रिलनंतर औरंगाबादेत लस न घेता फिरणाऱ्या 45 वर्षांवरील नागरिकांवर दंडात्मक कारवाई\nWATCH : सुगंध, रंग आणि बरंच काही असा ओळखा अस्सल हापूस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/category/solar-pump", "date_download": "2021-04-19T09:17:31Z", "digest": "sha1:DFWZF6D7UIDCIILSINCP3ENKB52XFSOV", "length": 12171, "nlines": 204, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "सौर कृषी पंप योजना Archives | Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nसौर कृषी पंप योजना\nby Team आम्ही कास्तकार\nby Team आम्ही कास्तकार\nMahavitaran Krushi Yojana 2021 : महावितरण कृषी वीज धोरण योजनेअंतर्गत थकबाकीदार शेतकरी बांधवांना वीज बिल भरण्यासाठी आक���्षक सवलत देण्यात आली...\nप्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत 10 टक्के रक्कम भरून शेतात बसवा कृषी सौर पंप\nby Team आम्ही कास्तकार\nKusum Solar Pump Yojana Maharashtra कृषी पंपांना सौर ऊर्जेद्धारे वीज राज्यातील शेतकऱ्यांना विश्वासार्ह, किफायतशीर आणि दिवसा निश्चित पद्धतीने वीज पुरवठा करण्यासाठी कृषी...\nपाच वर्षांत १७ हजार मेगावॉट निर्मितीचे उद्दिष्ट\nby Team आम्ही कास्तकार\nमुंबई : अपारंपरिक ऊर्जा निर्मितीच्या माध्यमातून राज्य शासनाने येत्या पाच वर्षांत १७ हजार ३६० मेगावॅट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे....\nदरवर्षी १ लाख सौरकृषिपंप देणार\nby Team आम्ही कास्तकार\nमुंबई : अपारंपरिक ऊर्जानिर्मितीच्या क्षेत्रात राज्यात येत्या पाच वर्षांत ७५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित असून, त्यातून राज्याच्या ‘जीडीपी’मध्ये...\nदरवर्षी शेतकऱ्यांना एक लाख कृषी पंप वीज जोडणी; नवीन धोरण जाहीर\nby Team आम्ही कास्तकार\nमुंबई : नवीन कृषीपंप वीज जोडणीचे धोरण गुरूवारी (ता.१९) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जाहीर करण्यात आले. त्यामध्ये लघुदाब वाहिनी, उच्चदाब वाहिनी,...\nनाशिक परिमंडळात कृषिपंपांना मिळणार दिवसा वीजपुरवठा\nby Team आम्ही कास्तकार\nनाशिक : ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी’योजनेतून नाशिक परिमंडळात विविध ठिकाणी साकारलेल्या एकूण ६० मेगावॅटच्या सौरप्रकल्पातून एकूण २८ कृषी विद्युत...\nरत्नागिरी जिल्ह्यात सौरपंप योजनेला प्रतिसाद\nby Team आम्ही कास्तकार\nरत्नागिरी ः जिल्ह्यातील पडीक आणि कातळ जमिनीला संजीवनी देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सौरपंप योजनेला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद...\nनांदेड, परभणी, हिंगोलीत पाच हजारावर शेतकऱ्यांना सौर कृषी पंप\nby Team आम्ही कास्तकार\nनांदेड : मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेतील पात्र लाभार्थ्यांना सौर कृषिपंप वीज जोडणीचे काम प्रगतीपथावर आहे. नांदेड परिमंडळातील नांदेड, परभणी,...\nसोलापूर जिल्ह्यात सौर कृषीपंप योजनेचा ६०० शेतकऱ्यांना लाभ\nby Team आम्ही कास्तकार\nसोलापूर : मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेचा आतापर्यंत सोलापूर जिल्ह्यातील ६०० शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. यापुढेही शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज...\nयवतमाळ जिल्ह्यात डझनभर योजनाही आत्महत्या रोखण्यात अपयशी\nby Team आम्ही कास्तकार\nयवतमाळ: गेल्या वीस वर्षांत शेतकरी आत्महत्या कमी करण���यासाठी डझनावर योजना अस्तित्वात आल्या. अनेक कृषी तज्ज्ञांनी ''सिंचन, हमीभाव, बाजारपेठ'' असल्याशिवाय...\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\n(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nनोंदणी, ई-केवायसी आणि ट्रॅक स्थिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nऑनलाईन अर्ज, नोंदणी (प्रसूत सहाय्य)\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nराज्यनिहाय डायरेक्ट लिंक्स, नवीन पंचायत मतदार यादी\nपुणे जिल्ह्यातील धरणांत ७८ टीएमसी पाणीसाठा\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.drushtikonnews.com/2020/11/blog-post_505.html", "date_download": "2021-04-19T09:21:00Z", "digest": "sha1:LJTO4ZGZREWIEV3XISWFINAQFKLMMFRA", "length": 6087, "nlines": 52, "source_domain": "www.drushtikonnews.com", "title": "माजलगाव तालुक्यातही शेतकऱ्याला आढळला बिबट्या - दृष्टीकोन", "raw_content": "\nHome / बीडजिल्हा / माजलगाव तालुक्यातही शेतकऱ्याला आढळला बिबट्या\nमाजलगाव तालुक्यातही शेतकऱ्याला आढळला बिबट्या\nसावरगाव शिवरात शेतकऱ्यात भितीचे वातावरण\nतालुक्यातील सावरगाव शिवारात दि ३० नोव्हेंबर सोमवारी रोजी दुपारी बिबट्या दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. यामुळे शेतकरी वर्गासह ग्रामस्थांत भिंतीचे वातावरण पसरले असून ग्रामस्थांनी याची माहिती तहसिलदार वैशाली पाटील यांना भ्रमणध्वनीवर कळवली आहे.\nमाजलगाव तालुक्यातील सावरगाव येथील शेतकरी श्रीराम रंगनाथ नाईकनवरे हे दि २९ नोव्हेंबर रविवार रोजी दुपारी शेतात गेले होते. यावेळी सर्वे नं.१११ मध्ये त्यांना अचानक बिबट्या दिसला. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर हा बिबट्या गव्हाच्या शेतातून पलिकडे पसार झाला. त्यांनी तातडीने याची माहिती ग्रामस्थांना दिली. त्यानंतर पंचायत समिती सदस्य मनोज जगताप, सरपंच अभिमान जगताप, सुग्रीव नाईकनवरे, बाबा नाईकनवरे, पिराजी नाईकनवरे यांच्यासह ग्रामस्थांनी पाहणी केली असता परिसरात बिबट्याच्या पावलाचे ठसे आढळले.याची माहिती ग्रामस्थांनी तहसिलदार वै���ाली पाटील, वन विभागाच्या अधिकार्‍यांना व पोलीस प्रशासनास दिली आहे. मात्र हे पावलांचे ठसे बिबट्याचेच की अन्य कुणाचे याची खातरजमा वन अधिकारी आल्यानंतरच होईल.\nनागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी घ्यावी अफवा पसरवू नये- पोनि पाटील\nवनविभागाकडून खात्रीशीर माहिती मिळेल मात्र पायाचे ठसे बिबट्याचे नसून कोल्ह्या चे असावेत असा अंदाज आहे नागरिकांनी घाबरून न जाता खबरदारी घ्यावी अफवा पसरवू नये असे आवाहन माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील यांनी केले.\nमाजलगाव तालुक्यातही शेतकऱ्याला आढळला बिबट्या Reviewed by Ajay Jogdand on November 30, 2020 Rating: 5\nशिवसेना बीड जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी केज कोव्हिड सेंटरला दिली भेट\nदुचाकीचा अपघातात ऊसतोड मुकादम ठार\nयशोदिप भोजनालय तर्फे चालविण्यात येणाऱ्या शिव भोजन केंद्रा तर्फे आष्टी शहरात घरपोच ७५ थाळी मोफत वाटप\nआरोग्य कर्मचार्‍यांच्या सर्व अडचणी मी स्वतः प्राधान्याने सोडविणार : आ.बाळासाहेब आजबे\nबीडजिल्हा महाराष्ट्र क्राईम बीड जिल्हा ताज्या बातम्या Home आरोग्य-शिक्षण व्हिडीओ देश- विदेश ब्लॉग संपादकीय व्हीडीओ राजकारण मनोरंजन-खेळ Breaking बीड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mr.pntekplast.com/", "date_download": "2021-04-19T09:12:22Z", "digest": "sha1:V2TD27JYIVE76XCU6EJHHESP7PHKLVSB", "length": 6749, "nlines": 166, "source_domain": "mr.pntekplast.com", "title": "अपव्हीसी वाल्व्ह, अपव्हीसी फिटिंग्ज, अपव्हीसी फिटिंग्ज - पंटेक", "raw_content": "\nपीपीआर झडप आणि फिटिंग्ज\nसीपीव्हीसी वाल्व्ह आणि फिटिंग्ज\nएचडीपीई पाईप आणि फिटिंग्ज\nपीपी कॉम्प्रेशन वाल्व आणि फिटिंग्ज\nप्लॅस्टिक पाईप्स, फिटिंग्ज आणि वाल्व्हचे व्यावसायिक पुरवठादार\nपीपीआर झडप आणि फिटिंग्ज\nसीपीव्हीसी वाल्व्ह आणि फिटिंग्ज\nएचडीपीई पाईप आणि फिटिंग्ज\nपीपी कॉम्प्रेशन वाल्व आणि फिटिंग्ज\nएक आंतरराष्ट्रीय कंपनी च्या बरोबर\nPntek का निवडत आहात\nझेजियांग प्रांताच्या निंगबो शहरात स्थित निंग्बो प्नटेक टेक्नॉलॉजी को., लि. आम्ही प्लास्टिक पाईप्स, फिटिंग्ज आणि कित्येक वर्षांच्या एक्सपोर्ट अनुभवसह वाल्व्हचे व्यावसायिक पुरवठादार आहोत. आमच्या कंपनीची मुख्य उत्पादने आहेतः यूपीव्हीसी, सीपीव्हीसी, पीपीआर, एचडीपीई पाईप आणि फिटिंग्ज, व्हॉल्व्ह, स्प्रिंकलर सिस्टम आणि वॉटर मीटर जे सर्व प्रगत विशिष्ट मशीन्स आणि चांगल्या प्रतीची स��मग्री तयार करतात आणि कृषी सिंचन आणि बांधकामांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरतात.\nवाल्व्ह कुठे वापरले जातात\nपत्ता:हेन्जी टाउन, हैशू जिल्हा, निंग्बो झेजियांग, चीन\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%AB%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A4%A6-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A/", "date_download": "2021-04-19T09:11:55Z", "digest": "sha1:PZGSXKYQ3Q6MNKPX3PDPZEIQNXZCSJF4", "length": 6395, "nlines": 119, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "फक्रुद्दीन अली अहमद यांच्या जयंतीदिनी राष्ट्रपतींनी वाहिली आदरांजली | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर फक्रुद्दीन अली अहमद यांच्या जयंतीदिनी राष्ट्रपतींनी वाहिली आदरांजली\nफक्रुद्दीन अली अहमद यांच्या जयंतीदिनी राष्ट्रपतींनी वाहिली आदरांजली\nगोवा खबर:राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी माजी राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांच्या जयंतीदिनी त्यांना आदरांजली अर्पण केली आहे.\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद तसेच राष्ट्रपती भवनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी फक्रुद्दीन आणि अहमद यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली.\nNext articleगोवा विद्यापीठ भरतीसाठी रहिवाशी दाखल्याची सक्ती करावी:गोवा युवा फॉरवर्डची राज्यपालांकडे मागणी\nबोर्डाचे वारसा महत्व राखून ठेवून विकासाला चालना देऊ : विजय सरदेसाई\nसक्षम नेत्यांच्या कमतरतेमुळे भाजपने केला गोवा उध्वस्त : चोडणकर\n‘टीका उत्सव’ स्तुत्य उपक्रम..\nछत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र असलेले जॅकेट घातले, म्हणून युवकाची हत्या करणार्‍यांना फाशीची शिक्षा द्या \nकदंबची बस बांबोळीतजळून खाक\nगडकरी यांनी झेंडा दाखवून एनएचआयडीसीएलने खरेदी केलेल्या मुलभूत सेवा पुरविणाऱ्या रुग्णवाहिकांच्या कार्याची केली सुरुवात\nयुवकांना स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम राबवणार:कामत\nवेदांताद्वारे विकसित संगणक प्रयोगशाळेचे गोवा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आमोणे शासकीय विद्यालयामध्ये उद्घाटन; शिक्षकांचाही गौरव\nव्हायब्रंट गोवाचे नेपाळ आणि भुतानमध्ये यशस्वी रोड शो\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणा��� आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nनारळी पौर्णिमा उत्साहात साजरी\nसेक्स रॅकेटप्रकरणी मार्सेलो पॅलेस गेस्ट हाऊसला सील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://abhishekkatyare.medium.com/https-medium-com-abhishekkatyare-gratitude-english-888c39c3716b?source=---------3----------------------------", "date_download": "2021-04-19T09:30:11Z", "digest": "sha1:B3EMNSH3H725MXTZ7UDBU7JJ5ASFHGKN", "length": 3902, "nlines": 54, "source_domain": "abhishekkatyare.medium.com", "title": "कृतज्ञता. आजची तरुणाई पैशासाठी, प्रसिद्धीसाठी… | by Abhishek Katyare | Medium", "raw_content": "\nआजची तरुणाई पैशासाठी, प्रसिद्धीसाठी, आणि प्रतिष्ठेसाठी झगडतेय. वरच्या तीनही गोष्टी क्षणभंगुर आहेत. त्यातून मिळणारा आनंद आणि समाधान सुद्धा क्षणिक आहे. त्यापेक्षा त्यांनी स्वतःला काही प्रश्न केले पाहिजे, “आपण कृतज्ञ आहोत का आपल्या हृदयात कृतज्ञतेचा भाव आहे का आपल्या हृदयात कृतज्ञतेचा भाव आहे का आपण कृतज्ञता व्यक्त करतो का आपण कृतज्ञता व्यक्त करतो का” ह्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी शोधून काढायला पाहिजे. जर ह्या प्रश्नांची उत्तरं ‘नाही’ असं असेल, तर त्यांनी कृतज्ञ राहायला शिकलं पाहिजे. स्वतःच्या हृदयात कृतज्ञतेचे बीज रोवले पाहिजे. एखादी व्यक्ती कृतज्ञ आहे, पण ती व्यक्ती जर कृतज्ञता व्यक्त करत नसेल, तर ती व्यक्ती कृतज्ञ असून सुद्धा आनंद उपभोगू शकत नाही. कृतज्ञता फक्त हृदयात असून चालणार नाही, तर ती शब्दात, वृत्तीत आणि वर्तणुकीत व्यक्त केली गेली पाहिजे. तेंव्हाच आजची तरुण पिढी शाश्वत आनंद अनुभवू शकते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/crime/uttar-pradesh-meerut-son-stabbed-himself-and-father-not-given-mobile-to-play-pubg-game-mhpl-488220.html", "date_download": "2021-04-19T09:26:45Z", "digest": "sha1:AGGOA6YKHBNT2Z6EW3VEJ5CSZ66QKKK6", "length": 19246, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "धक्कादायक! PUBG खेळण्यासाठी दिला नाही मोबाईल; मुलाने चिरला वडिलांचा गळा आणि... uttar pradesh meerut son stabbed himself and father not given mobile to play pubg game mhpl | Crime - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nCheese प्रेमींचा 'किंग':आतापर्यंत खाल्लं 7,280 किलो चीज, तरीही आहेत 8 पॅक अ‍ॅब्ज\nप्राची देसाईवर झाली होती जबरदस्ती; सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\n ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या कोरोनाबाधित महिलेवर बलात्काराचा प्रयत्न\nराहुल गांधींनंतर आता ममता बॅनर्जींची घोषणा, निवडणूक प्रचाराबाबत मोठा निर्णय\nलहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\nप्राची देसाईवर झाली होती जबरदस्ती; सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव\n‘हे 3 उपाय करा, कोरोना आसपासही फिरकणार नाही’; इशा देओलनं केला दावा\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘देशाला कोरोनानं नाही राजकारणानं पोखरलं’; तेजस्विनी पंडितनं व्यक्त केला संताप\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nपंजाबच्या खराब कामगिरीला कॅप्टन राहुल जबाबदार 3 वर्षांची आकडेवारी आहे पुरावा\nIPL 2021: 'द पांड्या स्वॅग', हार्दिक आणि कृणालनं केला पत्नींसोबत डान्स, VIDEO\nराहुलनं पंजाबच्या पराभवाचं फोडलं अंपायरवर खापर नियमांमध्ये बदलाची केली मागणी\nGold Price Today: सोन्याच्या किमतीत वाढ तर चांदीचे दर घसरले, तपासा आजचे भाव\nपोस्ट ऑफिसच्या सेव्हिंग अकाऊंटमध्ये किमान बॅलन्सची मर्यादा किती\nमोबाईलमध्ये सेव्ह असतील 'या' गोष्टी तर खातं होऊ शकतं रिकामं, SBI नं केलं सावध\nकोरोना प्रादुर्भावामुळे शेअर बाजार कोसळणार जाणून घ्या एक्सपर्टचा अंदाज\nCheese प्रेमींचा 'किंग':आतापर्यंत खाल्लं 7,280 किलो चीज, तरीही आहेत 8 पॅक अ‍ॅब्ज\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\n ‘हे’ घरगुती उपाय ठरतील उपयुक्त\nउपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळला आहात चैत्र नवरात्रीमध्ये बनवा काहीतरी नवीन\nExplained: कोरोना रुग्णांवर कसं काम करतं व्हेंटिलेटर\nExplained: मॉडर्ना कंपनीला भारताला का द्यायची नाही आहे लस Pfizer ने ठेवली ही अट\nजाणून घ्या;रस्त्याच्या कडेला असणाऱ्या माइलस्टोनच्या वेगवेगळ्या रंगांचा अर्थ काय\nExplainer : कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला नाही तर काय होईल\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\nराज्यात कोरोनाचं रौद्र रुप प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला जातोय एका रुग्णाचा जीव\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nप्रभावी लसीसाठी रिसर्च, कोरोनामुक्त लोकांच्या शरीरात पुन्हा सोडणार जिवंत विषाणू\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘परवानगीशिवाय जान कुमारनं मला किस केलं’; निक्की तांबोळीचा धक्कादायक आरोप\n‘हॉट दिसणं केव्हा थांबवशील’; श्वेताचा Bold Look पाहून सेलिब्रिटीही झाले अवाक\nही मराठमोळी अभिनेत्री 100 रुपयांसाठी करायची पेट्रोल पंपावर काम\n विमानतळावर दिसला भला मोठा साप, प्रवाशांची उडाली घाबरगुंडी, पाहा VIDEO\nVIDEO: निवडणूकीचा प्रचार करण्यास दिला नकार; दलित युवकाला चाटायला लावली थुंकी\nमेडिकल कॉलेजमधील Dance Videoच्या वादाला विद्यार्थ्यांकडून उत्तर, बनवला नवा VIDEO\nवर्कआऊट करताना जान्हवी कपूरला आठवली 'शीला की जवानी'; VIDEO पाहून नाही आवरणार हसू\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nलहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\n'या' देशात बेडकांसाठी करतात वाहतूक बंद, जाणून घ्या सविस्तर\n PUBG खेळण्यासाठी दिला नाही मोबाईल; मुलाने चिरला वडिलांचा गळा आणि...\n ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या कोरोनाबाधित महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, वॉर्ड बॉयला अटक\nहवालदार प्रेयसीसोबत मिळून PSIची पत्नीला बेदम मारहाण, औरंगाबादमधील घटनेने खळबळ\nNCBची मोठी कारवाई; एमडी ड्रग्ज, गांजासह 20 लाखांची रोकड जप्त\nपुण्यातील हॉटेलमधील हायप्रोफाइल राडा; UPSC ची तयारी करणाऱ्या नवऱ्याने पत्नीला रंगेहाथ पकडलं\n'माझ्या आईला पाहा डॉक्टर साहेब'; मुलाच्या आर्त हाकेनंतरही झोपेसाठी डॉक्टरनं नाही केले उपचार, शिवीगाळ केल्याचा Video Viral\n PUBG खेळण्यासाठी दिला नाही मोबाईल; मुलाने चिरला वडिलांचा गळा आणि...\nपब्जीसारख्या (pubg) मोबाईल गेमच्या (mobile game) नादात तीन दिवसातच अशी दुसरी धक्कदायक घटना समोर आली आहे.\nनिखिल अग्रवाल/मेरठ, ऑक्टोबर : मोबाईलचं (mobile) व्यसन मुलांना इतकं जडलं आहे की मुलं घरच्यांच्या जीवावर उठली आहेत. इतकंच नव्हे तर त्यांना स्वत:च्या जीवाचीही काळजी राहिली नाही आहे. उत्तर प्रदेशात तीन दिवसातच अशी दुसरी घटना समोर आली आहे. PUBG खेळण्यासाठी मोबाईल दिला नाही म्हणून मुलाने वडिलांचा गळा चिरला. त्यानंतर स्वतःत्या गळ्यावरही सुरा फिरवला आहे. दोघांचीही प्रकृती आता गंभीर आहे. मेरठमध्ये (Meerut) ही धक्कादायक घटना घडली आहे.\nजमुना नगरच्या एवन कॉलनीत राहणारा 25 वर्षीय आमिरला पब्जी गेमचं व्यसन जडलं होतं. त्याने आपले वडील इरफान यांच्याकडे पब्जी खेळण्यासाछी मोबाइल मागितला. मात्र इरफान यांनी त्याला मोबाईल देण्यास नकार दिला. त्यानंतर आमिर संतापला. तो रागारागात आपल्या खोली गेला आणि तिथून हातात सुरा घेऊन बाहेर आला. आधी त्याने आपल्या वडीलांचा गळा चिरला, त्यानंतर पायावरही सुऱ्याने वार केले. इथंच तो थांबला नाही तर त्याने आपल्याम गळ्यावरही चाकू फिरवला.\nहे वाचा - नराधमाने 7 वर्षांच्या चिमुरडीचा ओठ दाताने तोडला, औरंगाबादेतील संतापजनक घटना\nदोघंही रक्तबंबाळ होऊन जमिनीवर पडले होते. बापलेक दोघंही मोठ्याने जीव वाचवण्यासाठी ओरडू लागले. त्यांचा आरडाओरडा ऐकून लोक धावत आले. दोघांनीही एमसीसी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. दोघांचीही प्रकृती गंभीर आहे, मात्र आमिरची प्रकृती खूप नाजूक असल्याचं सांगितलं जातं आहे.\n13 ऑक्टोबरलादेखील पल्लवपुरम क्षेत्रात मोबाइल गेमवरून बहिणीसोबत वाद झाल्याने 11 वर्षीय मुलाने गळफास लावून घेतला. सुदैवाने तो बचावला आहे. तो आता हरा आहे. त्याचे वडील मेडिकल स्टोअरवर होते आणि आई भाजी आणायला बाजारात गेली होती. आई-वडील दोघंही घरात नसताना बहीण-भावामध्ये मोबाइलवर गेम खेळण्यावरून भांडण झालं होतं.\nहे वाचा - नागपुरात मायलेकीचा मृतदेह आढळला, व्यक्त केला जातोय वेगळाच संशय\nकेंद्र सरकारने चिनी पब्जी अॅपला प्ले स्टोरमधून हटवलं आहे. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजूनही काही वेबसाईटवर हा गेम उपलब्ध आहे, जिथून डाऊनलोड करून खेळला जातो आहे.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nCheese प्रेमींचा 'किंग':आतापर्यंत खाल्लं 7,280 किलो चीज, तरीही आहेत 8 पॅक अ‍ॅब्ज\nप्राची देसाईवर झाली होती जबरदस्ती; सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\nअवघ्या महिनाभरातच अमरावतीने कसं मिळवलं कोरोनावर नियंत्रण\nCorona: भारतानं ब्राझीललाही टाकलं मागे, देशात 12 लाखाहून अधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण\nडायबेटिज आणि बीपी पेशंटसाठी उत्तम आहे जांभूळ; होतो असा फायदा\nउसेन बोल्टचा RCB ला खास संदेश विराट, डीव्हिलिर्यसनं दिली 'ही' प्रतिक्रिया\nभज्जी-श्रीसंतपासून ते अनुष्का-गावसकरपर्यंत, IPL मधले 5 मोठे वाद\nहा पदार्थ खायचा की प्यायचा वेगाने प्रसिद्ध होतेय 'Deep-Fried Water' नावाची डिश\n‘लग्न झालेल्या पुरुषासाठी वेडं होणं काय असतं’; रेखा यांच्या उत्तरानं माजवली खळबळ\nकोरोना लस घेताना लहान मुलाप्रमाणे रडला अभिनेता Ram Kapoor,व्हायरल होतोय हा VIDEO\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/cricket-bcci-reply-to-pcb-ceo-wasim-khan-on-visa-to-pakistani-players-in-2021-world-cup-mhsd-489490.html", "date_download": "2021-04-19T10:16:21Z", "digest": "sha1:4LWFKW7QGCELJRW5DXBJKZMSEGC3NR6V", "length": 18927, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'हे तर त्यांचं अज्ञान', बीसीसीआयचा पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर निशाणा cricket bcci reply to PCB ceo wasim khan on visa to pakistani players in 2021 world cup mhsd | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nराज्याच्या मदतीला धावले एसटी कर्मचारी, परराज्यांतून आणणार ऑक्सिजन टँकर\nमरणाने केली सुटका पण आरोग्य व्यवस्थेनं छळले होते, 2 तास मृतदेह रुग्णालयातच\nIPL 2021 : आयपीएलमधून बाहेर झालेल्या बेन स्टोक्सचा गावसकरांवर निशाणा\nपोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करुन मिळवा मोठा फायदा, 5.8 टक्के आहे व्याजदर\nLIVE : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी भारत दौरा पुढे ढकलला\nइंजेक्शन नाही...अल्कोहोलनं होईल फायदा, महिलेचा तर्क; दिल्लीत दारुसाठी रांगा\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\n ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या कोरोनाबाधित महिलेवर बलात्काराचा प्रयत्न\nपाहा शाहिद कपूरच्या चिमुकलीची फोटोग्राफी; फोटो पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क\nप्राची देसाईवर झाली होती जबरदस्ती; सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव\n‘हे 3 उपाय करा, कोरोना आसपासही फिरकणार नाही’; इशा देओलनं केला दावा\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\nIPL 2021 : आयपीएलमधून बाहेर झालेल्या बेन स्टोक्सचा गावसकरांवर निशाणा\nअनुभवी धोनीच्या टीमचा आज युवा सॅमसनच्या संघाची सामना, 'ही' असेल Playing11\nIPL 2021:'या' कारणामुळे डीव्हिलियर्सवर नाराज होता मॅक्सवेल, पाहा VIDEO\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nपोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करुन मिळवा मोठा फायदा, 5.8 टक्के आहे व्याजदर\nGold Price Today: सोन्याच्या किमतीत वाढ तर चांदीचे दर घसरले, तपासा आजचे भाव\nपोस्ट ऑफिसच्या सेव्हिंग अकाऊंटमध्ये किमान बॅलन्सची मर्यादा किती\nमोबाईलमध्ये सेव्ह असतील 'या' गोष्टी तर खातं होऊ शकतं रिकामं, SBI नं केलं सावध\nCheese प्रेमींचा 'किंग':आतापर्यंत खाल्लं 7,280 किलो ची���, तरीही आहेत 8 पॅक अ‍ॅब्ज\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\n ‘हे’ घरगुती उपाय ठरतील उपयुक्त\nउपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळला आहात चैत्र नवरात्रीमध्ये बनवा काहीतरी नवीन\nExplained: कोरोना रुग्णांवर कसं काम करतं व्हेंटिलेटर\nExplained: मॉडर्ना कंपनीला भारताला का द्यायची नाही आहे लस Pfizer ने ठेवली ही अट\nजाणून घ्या;रस्त्याच्या कडेला असणाऱ्या माइलस्टोनच्या वेगवेगळ्या रंगांचा अर्थ काय\nExplainer : कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला नाही तर काय होईल\nइंजेक्शन नाही...अल्कोहोलनं होईल फायदा, महिलेचा तर्क; दिल्लीत दारुसाठी रांगा\nराज्यात लवकरच कडक लॉकडाऊन; मुख्यमंत्री घेणार निर्णय, वडेट्टीवारांचे संकेत\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\nराज्यात कोरोनाचं रौद्र रुप प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला जातोय एका रुग्णाचा जीव\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘परवानगीशिवाय जान कुमारनं मला किस केलं’; निक्की तांबोळीचा धक्कादायक आरोप\n‘हॉट दिसणं केव्हा थांबवशील’; श्वेताचा Bold Look पाहून सेलिब्रिटीही झाले अवाक\nही मराठमोळी अभिनेत्री 100 रुपयांसाठी करायची पेट्रोल पंपावर काम\n विमानतळावर दिसला भला मोठा साप, प्रवाशांची उडाली घाबरगुंडी, पाहा VIDEO\nVIDEO: निवडणूकीचा प्रचार करण्यास दिला नकार; दलित युवकाला चाटायला लावली थुंकी\nमेडिकल कॉलेजमधील Dance Videoच्या वादाला विद्यार्थ्यांकडून उत्तर, बनवला नवा VIDEO\nवर्कआऊट करताना जान्हवी कपूरला आठवली 'शीला की जवानी'; VIDEO पाहून नाही आवरणार हसू\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nलहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\n'या' देशात बेडकांसाठी करतात वाहतूक बंद, जाणून घ्या सविस्तर\n'हे तर त्यांचं अज्ञान', बीसीसीआयचा पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर निशाणा\nराज्याच्या मदतीला धावले एसटी कर्मचारी, परराज्यांतून आणणार ऑक्सिजन टँकर\nIPL 2021 : आयपीएलमधून बाहेर झालेल्या बेन स्टोक्सचा गावसकरांवर निशाणा\nLIVE : कोरोनाचा हाहाकार, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी भारत दौरा पुढे ढकलला\nIPL 2021, CSK vs RR : अनुभवी धोनीच्या टी���चा आज युवा सॅमसनच्या संघाशी सामना, 'ही' असेल Playing11\nपाहा शाहिद कपूरच्या चिमुकलीची फोटोग्राफी; फोटो पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क\n'हे तर त्यांचं अज्ञान', बीसीसीआयचा पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर निशाणा\nबीसीसीआय (BCCI) ने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) सीईओ वसीम खान यांनी केलेल्या वक्तव्यावर निशाणा साधला आहे.\nमुंबई, 21 ऑक्टोबर : बीसीसीआय (BCCI) ने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) सीईओ वसीम खान यांनी केलेल्या वक्तव्यावर निशाणा साधला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून आलेलं व्हिजाबाबतचं वक्तव्य अज्ञानातून आलं असल्याची टीका बीसीसीआयने केली आहे. 2021 साली भारतामध्ये टी-20 वर्ल्ड कप (t-20 World Cup) होणार आहे, पण पाकिस्तानी खेळाडूंना भारतात जाण्यासाठी व्हिजा मिळण्याबाबत अडचणी येऊ शकतात, असं वसीम खान म्हणाले होते. पण बीसीसीआयसोबत झालेल्या करारानुसार स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सगळ्या टीमना व्हिजा मिळेल, असं आयसीसी (ICC) ने स्पष्ट केलं आहे.\n'स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सगळ्या टीमना व्हिजा मिळेल, हे स्पष्ट झाल्यानंतरच स्पर्धा ठरवण्यात आली. करारानुसार स्पर्धा भरवणाऱ्या देशाला सहभागी होणाऱ्या सगळ्या टीमना व्हिजा द्यावा लागतो, त्यानुसारच वर्ल्ड कप ठरवण्यात आला,' असं आयसीसीच्या प्रवक्त्यांनी सांगितलं आहे.\nदुसरीकडे बीसीसीआयनेही या मुद्द्यावरुन पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर निशाणा साधला आहे. 'पीसीबीच्या सीईओंना याबाबत काही माहितीच नाही. भारत सरकारने मागच्या वर्षीच घेतलेल्या भूमिकेमुळे तेव्हाच या गोष्टींना पूर्णविराम मिळाला होता. भारत सरकारने इंडियन ऑलिम्पिक असोसिएशन आणि इंडियन ऑलिम्पिक कमिटी यांना पत्र लिहिलं होतं. पाकिस्तान भविष्यात काही पावलं उचलणार आहे का ज्यामुळे परिस्थिती खराब होईल आणि याबाबत वसीम खान यांना माहिती आहे का आणि याबाबत वसीम खान यांना माहिती आहे का तसं नसेल तर मग हा मुद्दाच नाही,' असं बीसीसीआयकडून सांगण्यात आलं आहे.\n18 जून 2019 सालच्या पत्राचा दाखला बीसीसीआयने दिला आहे. पाकिस्तानच्या शूटरना दिल्लीतल्या वर्ल्ड शूटिंग चॅम्पियनशीपसाठी व्हिजा देण्यात आला नव्हता, त्यामुळे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने भारतात आगामी स्पर्धा खेळवण्याबाबत पुनर्विचार करण्याची भूमिका घेतली. यानंतर क्रीडा सचिवांनी एक पत्र दिलं, या पत्रात कोणत्याही खेळाडूला व्हिजा देताना त्याच्या देशाची अडचण येणार नाही, हे स्पष्ट करण्यात आलं. तसंच भारतामध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धा व्हायला पाहिजेत, अशीच सरकारची भूमिका आहे, असंही या पत्रातून सांगण्यात आलं.\nराज्याच्या मदतीला धावले एसटी कर्मचारी, परराज्यांतून आणणार ऑक्सिजन टँकर\nमरणाने केली सुटका पण आरोग्य व्यवस्थेनं छळले होते, 2 तास मृतदेह रुग्णालयातच\nIPL 2021 : आयपीएलमधून बाहेर झालेल्या बेन स्टोक्सचा गावसकरांवर निशाणा\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\nअवघ्या महिनाभरातच अमरावतीने कसं मिळवलं कोरोनावर नियंत्रण\nCorona: भारतानं ब्राझीललाही टाकलं मागे, देशात 12 लाखाहून अधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण\nडायबेटिज आणि बीपी पेशंटसाठी उत्तम आहे जांभूळ; होतो असा फायदा\nउसेन बोल्टचा RCB ला खास संदेश विराट, डीव्हिलिर्यसनं दिली 'ही' प्रतिक्रिया\nभज्जी-श्रीसंतपासून ते अनुष्का-गावसकरपर्यंत, IPL मधले 5 मोठे वाद\nहा पदार्थ खायचा की प्यायचा वेगाने प्रसिद्ध होतेय 'Deep-Fried Water' नावाची डिश\n‘लग्न झालेल्या पुरुषासाठी वेडं होणं काय असतं’; रेखा यांच्या उत्तरानं माजवली खळबळ\nकोरोना लस घेताना लहान मुलाप्रमाणे रडला अभिनेता Ram Kapoor,व्हायरल होतोय हा VIDEO\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.misalpav.com/node/41577", "date_download": "2021-04-19T09:51:57Z", "digest": "sha1:Z64JFXSUBUWM2EM6RA26D7TQITPYYSWR", "length": 10361, "nlines": 193, "source_domain": "www.misalpav.com", "title": "(धुतले...) | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nटवाळ कार्टा in जे न देखे रवी...\nउंच उधळला इकडून तिकडे, बापाचे (काय) चुकले\nभंजाळून पडला तोंडावर खाली, भावानेही धुतले\nदुरूनच पाहुनी पटकन आला, वर्दीने(ही) ठासले\nपारावरती विसावलो अन तिथेच चुकले\nखबर होता कर्णोकर्णी, बघ्यांचेही फावले\nतडफडलो पण थांबले नाही, सगळ्यांनीच धुतले\nसुजून गेली अंगे सगळी, प्लास्टरही घातले\nपाटलीणीस चुकून आपले म्हटले, (अख्ख्या) गावाने धुतले...\nअनर्थशास्त्रआगोबाआता मला वाटते भितीकधी कधी निसर्गाला सुद्धा रंग खेळण्याचा मोह आवरत नाही आणि मग सुरु होते रंगांची किमया मनाला प्रसन्न करणारीकाहीच्या काही कवितागरम पाण्याचे कुंडजिलबीटका उवाचभूछत्रीरतीबाच्या कविताहास्यविडंबनविनोदमौजमजा\nकोणी पेर्णा क्वितेच्या आधी अ\nकोणी पेर्णा क्वितेच्या आधी अ‍ॅडवेल का बर्याच दिव्सांनी कैतरी ल्हिले आहे त्यामुळे घैघैमध्ये पेर्णा टाकायची राहून गेली\nधुतले रे अंगन माssझे, धुतले\nधुतले रे अंगन माssझे, धुतले रे ...||धृ||\nमधूनच पाऊस, मधुनीच थंड वारे...\nओखी आले दारी टुन्न म्हणूनच कारे \nरुजवले चक्रमाने का त्या, मनी प्रीतीचे धुमारे ....\nगुलाब समजून निवडुंगाचा कवटाळ आता निस्तररे...\nलॉज नाही नशिबी, आता हॉस्पिटलचे बिस्तर रे....\nटका, केवळ तुझी मिपावरची कविता\nटका, केवळ तुझी मिपावरची कविता आहे, म्हणूनच \"अंगन\",\nअसा शब्दप्रयोग मी प्रतिक्रियेत केलाय बरें \nऑ आमच्या टक्कुमक्कुशोनुला कुनी धुतले म्हणायचे \nगुर्जीस्टाईल विडंबन असेल असे\nगुर्जीस्टाईल विडंबन असेल असे वाटून अधीरतेने वाचावयास उघडले पण निराशा झाली.\nतसे काही लिहिले की लोक नावे ठेवतात\nआता लौकरात लौकर एक पाटलीन शोधाच\nऑ अच्च जाल तर\nऑ अच्च जाल तर\nसध्या 20 सदस्य हजर आहेत.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%AB%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE", "date_download": "2021-04-19T10:29:10Z", "digest": "sha1:UVVPOINVP5VBTOLHFE6XC3H6OFWZ5ZWH", "length": 5197, "nlines": 130, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विना-नफा संस्था - विकिपीडिया", "raw_content": "\nविना-नफा संस्था अशा संस्था आहेत ज्यांचे ध्येय समाजकल्याण असून आर्थिक फायदा हे ध्येय नसते.\nलाभ निरपेक्ष संघटन (लानिसं) अशा संघटनाला म्हणतात जे आपल्या जवळील अतिरिक्त धन-संपत्तीला समभागधारकांत किंवा मालकांत वाटत नाहीत तर याचा उपयोग आपल्या ध्येयां��ा गाठण्यासाठी करतात. धार्मिक संस्था, मजूर संघटन आणि सार्वजनिक कला संघटन याच्या अंतर्गत येतात. बहुतांश देशांत नफा निरपेक्ष संघटनांना आयकर व संपत्ती कर यापासून मुक्त ठेवण्यात आले आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ मे २०१७ रोजी ०९:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://sajagnagrikktimes.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%83%E0%A4%A5%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5/", "date_download": "2021-04-19T09:59:02Z", "digest": "sha1:T2I6MH5C43EKWF674H6QDLRWLD6NASNG", "length": 4444, "nlines": 79, "source_domain": "sajagnagrikktimes.com", "title": "पृथ्वीची निर्मिती शुक्रवारी झाली Archives - Sajag Nagrikk Times", "raw_content": "\nउपायुक्तांचे आदेश धाब्यावर बसवत भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाकडून कामे सुरूच \nकामाची मुदत संपल्यानंतरही भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाकडून विविध विकासकामे सुरुच.\nफॅशन मार्केट के 300 लोगों को एक महीने के राशन की मदद\nफॅशन स्ट्रीट जळीतग्रस्तांना आझम कॅम्पस परिवार मदत करणार\nपुण्यात उद्यापासून (शनिवार) रात्रीची संचारबंदी;\nपृथ्वीची निर्मिती शुक्रवारी झाली\nताज्या घडामोडी रमजान स्पेशल लेख\nमहत्वपूर्ण दिन – शुक्रवार\nEarth was created on Friday : पवित्र रमजान महिन्याची आगेकूच आता मध्यंतराकडे होत आहे . Earth was created on Friday\nई पेपर : 15 एप्रिल ते 21 एप्रिल 2021\nyoutube वरील व्हिडीओ पहा\nउपायुक्तांचे आदेश धाब्यावर बसवत भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाकडून कामे सुरूच \n(Bhavani peth news 2021) आजही ठेकेदाराचे नाव गुपीत \nकामाची मुदत संपल्यानंतरही भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाकडून विविध विकासकामे सुरुच.\nताज्या घडामोडी हिन्दी न्यूज\nफॅशन मार्केट के 300 लोगों को एक महीने के राशन की मदद\nwhatsapp ग्रुप ला जॉईन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2020/07/%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B8.html", "date_download": "2021-04-19T10:05:44Z", "digest": "sha1:QYV67MLMMUCVHZZ7BOJDNRJZX77APU5B", "length": 11642, "nlines": 192, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "टाकळी येथे कृषी संजीवनी सप्ताह व शेतीशाळा उत्साहात संपन्न | Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nटाकळी येथे कृषी संजीवनी सप्ताह व शेतीशाळा उत्साहात संपन्न\nby Team आम्ही कास्तकार\nin पंतप्रधान पीक विमा योजना, पीक व्यवस्थापन, शेती\nशिरोळ | महाराष्ट्र शासन कृषी विभाग, तालुका कृषी अधिकारी शिरोळ व ग्रामपंचायत टाकळी यांचे संयुक्त विद्यमाने स्व.वसंतराव नाईक यांचे जयंती निमित्त कृषी संजीवनी सप्ताह अंतर्गत शेती चर्चासत्र व क्रॉपसॅप अंतर्गत शेतकरी शेतीशाळा वर्गाचे आयोजन ग्रामपंचायत सभागृहात करणेत आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी लोकनियुक्त सरपंच सौ हर्षदा पाटील या होत्या.\nयावेळी, क्रॉपसॅप शेतीशाळा च्या माध्यमातून सुजय पाटील यांनी ऊस पीक व्यवस्थापन व ठिबक सिंचन या विषयावर मार्गदर्शन केले, तर एस. टी. पाटील यांनी गोठा व्यवस्थापन व स्वच्छ दूध निर्मिती या विषयी मार्गदर्शन केले. कृषी संजीवनी सप्ताह च्या चर्चासत्रात कृषी पर्यवेक्षक प्रकाश वठारे यांनी गोपीनाथ मुंडे शेतकरी जनता अपघात विमा योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, ठिबक सिंचन योजना बाबत सविस्तर माहिती दिली. तसेच कृषी सहाय्यक जयपाल बेरड यांनी पांडुरंग फुंडकर फळबाग लागवड योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, शेततळे तसेच कृषी विभागाकडील सर्व योजनांची माहिती दिली.\nसदर कार्यक्रमास उपसरपंच सुदर्शन भोसले, पोलीस पाटील सुनीता पाटील, माजी उपसभापती हरिषचंद्र पाटील, वाल्मिकी कोळी, सुशांत कोष्टी, विद्याधर पाटील, माणिक पाटील, संभाजी पाटील, संजय पाटील, विलास काटकर, विलास बेरड यांचे सह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत विनोद पाटील यांनी, प्रास्ताविक विश्वास गुरव यांनी केले तर सूत्रसंचलन सागर भमाणे यांनी केले.\nइंडोनेशिया, अफगाणिस्तानला ४८ टक्के साखर निर्यात\nपुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगाम\nइं���ोनेशिया, अफगाणिस्तानला ४८ टक्के साखर निर्यात\nपुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगाम\nकांदा काढणीच्या खर्चात २५ टक्क्यांवर वाढ\nकोट्यवधींच्या कर्जवसुलीसाठी स्थापन होणार तज्ज्ञांची समिती\nगोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे नुकसानग्रस्त भरपाईपासून वंचित\nपुणे जिल्ह्यातील धरणांत ७८ टीएमसी पाणीसाठा\nभुयेवाडी येथील ‘त्या’ तरूणाला कोरोनाची लागण\nमहाराष्ट्रातील स्थानिक भुमिपुत्रांच्या नोकरीसाठी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज सुरू होणार ‘हे’ वेबपोर्टल..\nनोंदणी, कोविड -१ L लॉकडाउन ई-पास, स्थिती\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\n(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nनोंदणी, ई-केवायसी आणि ट्रॅक स्थिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nऑनलाईन अर्ज, नोंदणी (प्रसूत सहाय्य)\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nराज्यनिहाय डायरेक्ट लिंक्स, नवीन पंचायत मतदार यादी\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/03/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A5%87.html", "date_download": "2021-04-19T09:18:59Z", "digest": "sha1:GY6PYSIHQRFZYETPGRYPX5TE26R5ZLJI", "length": 51263, "nlines": 233, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "पिकते ते विकायचे, की विकते ते पिकवायचे? | Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपिकते ते विकायचे, की विकते ते पिकवायचे\nby Team आम्ही कास्तकार\nin कृषी सल्ला, पीक व्यवस्थापन, बाजारभाव, शेती\nशेतीतील समस्या कोणत्या, याचा खल करताना अनेक अडचणी डोळ्यांसमोर येतात. त्यात सर्वांनाच भेडसावणारी प्रमुख अडचण म्हणजे शेतीमालाच्या दराती��� चढ-उतार. याचाच दुसरा अर्थ म्हणजे शेतकऱ्यांच्या हाती पडणाऱ्या रकमेची अनिश्‍चितता.\nशेतकऱ्यांच्या कोणत्याही समस्येचे मूळ शोधू गेलो तर ते बहुतांश आर्थिक कारणांपाशीच पोचते. सामान्यतः कमी जमीन धारणा, सिंचनाची उपलब्धता आणि शेतीमाल दरातील चढ-उताराचा वाटा मोठा असतो. म्हणजेच पिकते ते विकायला गेल्यावर अडचणी येतात, हे लक्षात घेऊन विकते ते पिकवायचा, सल्ला अनेक तज्ज्ञ देतात.\nशेतीतील समस्या कोणत्या, याचा खल करताना अनेक अडचणी डोळ्यांसमोर येतात. त्यात सर्वांनाच भेडसावणारी प्रमुख अडचण म्हणजे शेतीमालाच्या दरातील चढ-उतार. याचाच दुसरा अर्थ म्हणजे शेतकऱ्यांच्या हाती पडणाऱ्या रकमेची अनिश्‍चितता.\nदरातील चढ-उतार ही सामान्यतः जोडली जाते ती बाजारपेठेशी. त्यात होणाऱ्या मागणी आणि आवकेच्या एका अनिश्‍चित गणिताशी. बाजारपेठेतील मागणी आणि होणारी आवक ही काही शेतकऱ्यांच्या इच्छेनुसार चालणारी किंवा आवाक्यात असणारी गोष्ट नाही. स्थानिक पातळीवर आवक आणि मागणी ही तुलनेने स्थिर असू शकते. मात्र देशांतर्गत बाजारपेठेशी जोडल्यानंतर त्यात अन्य अनेक घटक जोडले जातात. अलीकडे तर जागतिकीकरणामुळे त्याचे संदर्भ प्रचंड बदलले आहेत. राष्ट्रीय पातळीवरील उत्पादन आणि बाह्य कोणत्यातरी देशातून होणारी आवक किंवा आयात यावर शेतकऱ्यांचेच काय पण व्यापाऱ्यांचेही नियंत्रण राहत नाही. थोडक्यात, शेतकऱ्यांच्या हाती चांगले, उत्तम दर्जाचे उत्पादन काढणे एवढेच राहते. पुढील कोणतीही गोष्ट त्याच्या हातात राहत नाही. बाजार समितीमध्ये शेतीमाल नेल्यानंतर तिथे होणाऱ्या लिलावात रॅकेटिंग होताना स्पष्टपणे दिसत असूनही शेतकरी त्यात कोणताही हस्तक्षेप करू शकत नाही. आपल्या माल कवडीमोल दराने दिला जात असताना केवळ पाहण्याव्यतिरिक्त किंवा हताश होण्याव्यतिरिक्त त्याच्यापुढे कोणताही पर्याय राहत नाही. या हताशतेची वर्षानुवर्षे, पीक दर पीक गोळाबेरीज होत एकूणच शेतीविषयीची नकारात्मकता त्याच्या मनामध्ये भरत जाते. भारतीय शेतकऱ्याला शेती व्यतिरिक्त योग्य पर्याय मिळाला, तर शेती सोडून देण्याचा पर्याय अवलंबण्यास स्वीकृती देणाऱ्यांची संख्या ८० टक्क्यांइतकी लक्षणीय असल्याचे एका सर्वेक्षणातून पुढे आले आहेच.\nबाजारपेठेमध्ये चांगला दर मिळविण्यासाठी अलीकडे एक सल्ला बहुतांश तज्ज्ञ प्रामुख्याने देताना दिसतात, तो म्हणजे बाजारातील मागणीनुसार उत्पादन घेण्याचा. अगदी लोकप्रिय भाषेमध्ये – ‘‘अरे भावांनो, विकतं ते पिकवा’’ अर्थात, याची काही यशस्वी उदाहरणेही आहेत. आजच्या बाजारकेंद्रित व्यवस्थेमध्ये हा सल्ला योग्यही वाटतो. मुक्त किंवा भांडवलशाही व्यवस्थेमध्ये बाजारपेठच सर्व काही ठरवणार हे अध्याहृतच असते. या व्यवस्थेमध्ये सरकारचा हस्तक्षेप केवळ धोरण ठरविण्याइतपतच असावा, हे अपेक्षित असते. मात्र भारताने स्वीकारलेल्या अर्धवट भांडवलशाही किंवा अर्धवट समाजवादी व्यवस्थेमध्ये सरकारच प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या बहुतांश सर्व गोष्टी ठरवत असते, हे इथे विसरले जाते. अगदी अमेरिकेमध्येही पूर्ण मुक्ततेच्या आणि परिपूर्ण भांडवलशाहीच्या गप्पा मारल्या जात असल्या तरी तेथील हस्तक्षेपही वेगळ्या पातळीवर केला जातो. प्रत्येक गोष्ट तुम्ही बाहेरून आयात करू शकत नाही, हे वास्तव आता त्यांनाही कोठेतरी स्वीकारावे लागत आहे. तिथे कृषी क्षेत्रामध्ये मनुष्यबळ राहणे ही त्या सरकारची गरज आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना वेगवेगळ्या मार्गांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रचंड अनुदान दिले जाते. आपल्याकडे भारतात जीवनावश्यक वस्तू कायद्याचा आधार घेत सरकार कधीही बाजारपेठेमध्ये हस्तक्षेप करू शकते. दुसरी बाब म्हणजे गरिबांसाठी अन्नधान्य वितरणासाठी सरकारकडून होणारी खरेदी. ही खरेदी कमीत कमी खर्चात उरकण्यासाठीही दरांमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हस्तक्षेप सरकार करत असते. त्याचा फटका गेल्या ७० वर्षांतील अनुभवाप्रमाणे व्यापाऱ्यांना नाही, तर शेतकऱ्यांनाच बसत असल्याचे स्पष्ट दिसते.\nबाजारपेठेमध्ये मागणी हा घटक अत्यंत महत्त्वाचा असतो. या मागणीनुसार उत्पादनाची निर्मिती केली जाते. बहुतांश उत्पादनाची निर्मिती ही ग्राहकांच्या मागणीनुसार केली जाते. किंवा कोणत्या संशोधनाला भांडवल उपलब्ध करायचे, हेही गुंतवणूकदार संस्था त्यावरच ठरवत असतात. मुक्त भांडवलशाही व्यवस्थेमध्ये कंपन्यांची एकाधिकारशाही (मोनोपॉली) होऊ नये, यासाठी सर्व देशांमध्ये कायदे आहेत. मात्र तरीही कृषी क्षेत्रात निविष्ठा उत्पादनांमध्ये मोजक्याच तीन चार आंतरराष्ट्रीय कंपन्यांची मक्तेदारी निर्माण झाली आहे. कीटकनाशके, तणनाशके किंवा जीएम तंत्रज्ञानाने विकसित केलेल्या अने�� वाणांचे पेटंट या कंपन्या किंवा त्यांच्या उपकंपन्यांकडे आहेत. अगदी त्यांच्या तालावर नाचण्याशिवाय केवळ शेतकऱ्यांनाच नव्हे, तर सार्वभौम सरकारांनाही फारसा पर्याय राहिलेला नाही. या तंत्रज्ञानाचा वापर केल्याने उत्पादनामध्ये वाढ मिळत असल्याचे स्पष्ट दिसते. त्यामुळे त्याचा वापर वेगाने वाढत गेला आहे. उदा. आपल्याकडे बीटी कपाशीची लागवड ९५ टक्क्यांपेक्षा अधिक पोचली आहे. अशा पेटंटेट निविष्ठा या महागड्या असतात. त्यातही त्या कंपन्यांद्वारे अधिक फायदा मिळवण्याच्या उद्देशाने आणि तोच ग्राहक पुन्हा पुन्हा आपल्याकडे यावा, या उद्देशाने एकदाच वापरण्यायोग्य तयार केल्या जातात. उदा. बीटी उत्पादनानंतर तेच बियाणे पुन्हा आपण आपल्या शेतात वापरू शकत नाही. म्हणजेच दरवेळी आपल्याला महागडे बियाणे विकत घ्यावे लागते. हीच बाब बहुतांश निविष्ठांच्या वाढलेल्या किमती आणि खर्चामुळे एकूण पिकाचा उत्पादन खर्च शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे. ही दुसरी समस्या आहे. या दोन्हींवर मात करण्यासाठी आपल्या शेतकऱ्यांकडे केवळ उत्पादन वाढीवर भर देण्याचा एकमेव पर्याय शिल्लक राहतो. त्यात आपल्या शेतकऱ्यांनी नक्कीच आघाडी घेतली आहे. एकेकाळी अन्नधान्यांच्या बाबतीत दुसऱ्या देशांवर अवलंबून राहण्याची वेळ आलेला देश अन्नधान्यांमध्ये स्वयंपूर्ण झाला आहे. त्याबाबत शेतकऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारतानाच अनेक तज्ज्ञ जागतिक पातळीवर पिकांच्या उत्पादकतेशी तुलना करत आपले लक्ष आपल्या प्रति एकर कमी उत्पादकतेकडे वेधतात. तेही खरेच आहे. कारण भारतातील, महाराष्ट्रातील शेतकरी अनेक पिकांमध्ये जागतिक उत्पादकतेच्या पातळीवर मागे आहेत. वाढलेल्या उत्पादन खर्चाचा ताळमेळ बसवून मिळणारा निव्वळ नफा जागतिक पातळीवरील शेतकऱ्यांच्या तुलनेमध्ये अगदीच कमी होतो.\nतिसरी समस्या आहे, ती म्हणजे आपल्याकडील दरडोई कमी असलेली जमीन धारणा. वाढत्या लोकसंख्येबरोबरच शेतीचे क्षेत्र कमी होत चालले आहे. आपल्याकडील ८० टक्के शेतकरी ही अल्प आणि अत्यल्पभूधारक आहेत. परदेशातील दरडोई शेतीचे क्षेत्र अधिक असल्याने थोडा नफा कमी झाला तरी एकूण नफ्याचे प्रमाण आपोआप अधिक राहते. मात्र आपल्या शेतकऱ्यांचा नफा थोडाही कमी झाला, तर त्याच्या कुटुंबाच्या जीवनशैलीवर पहिला आघात होतो. कारण आधीच त्याच्याकड��ल खेळत्या भांडवलाचे अत्यल्प प्रमाण (काही शेतकऱ्यांबाबत तर हे शून्य आहे.) अशा स्थितीमध्ये जागतिकीकरणाच्या एकूण चक्रामध्ये भारतीय शेतकरी कितपत तग धरू शकेल, यात शंकाच आहे.\nविविध उपायांनी पूर्वीच्या तुलनेमध्ये उत्पादन काही अंशी वाढले असले तरी उत्पन्नात शाश्‍वत वाढ झाली की नाही, हा मुद्दा पाहू. कारण मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करण्याचे ध्येय ठेवले आहे. २०१४ पासून आजपर्यंत त्या दिशेने राबवलेल्या योजना, कार्यक्रमांचा लेखाजोखा कृषी अर्थशास्त्रज्ञांनी मांडलाच पाहिजे. कृषी विद्यापीठामध्ये कार्यरत असल्याने प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष सरकारी नोकर असल्याचा दबाव कृषी अर्थशास्त्रज्ञांवर असतो. ते त्रयस्थपणे किंवा तटस्थपणे लेखाजोखा कितपत करू शकतील, हा प्रश्‍नच आहे. खरेतर आपल्याकडे अनेक योजना लोकप्रियता (किंवा मते) मिळवण्याच्या मोहाने नेहमीच आणल्या जातात. त्यांचा नेमका फायदा किती जणांना आणि योग्य लक्ष्य असलेल्यांनाच मिळाला की नाही, याचा लेखाजोखा करण्यासाठी एखादी त्रयस्थ संस्था असली पाहिजे. मोदी सरकारचे लक्ष्य हे २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आहे. दरम्यानच्या काळात किमान एक दोन वेळा तरी त्रयस्थपणे प्रत्येक राबवलेल्या योजनेचे किंवा कार्यक्रमाचे विश्‍लेषण झाले पाहिजे. अशा विश्‍लेषण किंवा लेखाजोख्यामुळे या संपूर्ण कार्यक्रमातील एखादी योजना किंवा भाग तितका कार्यक्षम ठरत नसला तर त्यातील त्रुटी, होणाऱ्या मानवी चुका कमी करणारे बदल करणे सरकारला शक्य होईल. त्यावर लोकशाही मार्गाने चर्चा, टीका, टिप्पणी (आणि राजकारणही) होऊ शकते. मात्र त्यातून अंतिमतः शेतकऱ्यांच्या भल्यासाठी नेमका मार्ग निघण्यासही मदत होणार आहे. आपल्याकडे बहुतांश योजना चांगल्या असतात, मात्र नेहमी अंमलबजावणीमध्ये घोडे पेंड खाते. शेतकऱ्यांच्या भेडसावणाऱ्या विविध समस्यांसाठी शेतकऱ्यांना ग्राहकवादी दृष्टिकोन स्वीकारण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. त्यातील अडचणींचा वेध उत्तरार्धात घेऊ.\n– सतिश कुलकर्णी, ९९२२४२१५४०\n(लेखक ‘अॅग्रोवन’मध्ये वरिष्ठ उपसंपादक आहेत.)\nपिकते ते विकायचे, की विकते ते पिकवायचे\nशेतीतील समस्या कोणत्या, याचा खल करताना अनेक अडचणी डोळ्यांसमोर येतात. त्यात सर्वां���ाच भेडसावणारी प्रमुख अडचण म्हणजे शेतीमालाच्या दरातील चढ-उतार. याचाच दुसरा अर्थ म्हणजे शेतकऱ्यांच्या हाती पडणाऱ्या रकमेची अनिश्‍चितता.\nशेतकऱ्यांच्या कोणत्याही समस्येचे मूळ शोधू गेलो तर ते बहुतांश आर्थिक कारणांपाशीच पोचते. सामान्यतः कमी जमीन धारणा, सिंचनाची उपलब्धता आणि शेतीमाल दरातील चढ-उताराचा वाटा मोठा असतो. म्हणजेच पिकते ते विकायला गेल्यावर अडचणी येतात, हे लक्षात घेऊन विकते ते पिकवायचा, सल्ला अनेक तज्ज्ञ देतात.\nशेतीतील समस्या कोणत्या, याचा खल करताना अनेक अडचणी डोळ्यांसमोर येतात. त्यात सर्वांनाच भेडसावणारी प्रमुख अडचण म्हणजे शेतीमालाच्या दरातील चढ-उतार. याचाच दुसरा अर्थ म्हणजे शेतकऱ्यांच्या हाती पडणाऱ्या रकमेची अनिश्‍चितता.\nदरातील चढ-उतार ही सामान्यतः जोडली जाते ती बाजारपेठेशी. त्यात होणाऱ्या मागणी आणि आवकेच्या एका अनिश्‍चित गणिताशी. बाजारपेठेतील मागणी आणि होणारी आवक ही काही शेतकऱ्यांच्या इच्छेनुसार चालणारी किंवा आवाक्यात असणारी गोष्ट नाही. स्थानिक पातळीवर आवक आणि मागणी ही तुलनेने स्थिर असू शकते. मात्र देशांतर्गत बाजारपेठेशी जोडल्यानंतर त्यात अन्य अनेक घटक जोडले जातात. अलीकडे तर जागतिकीकरणामुळे त्याचे संदर्भ प्रचंड बदलले आहेत. राष्ट्रीय पातळीवरील उत्पादन आणि बाह्य कोणत्यातरी देशातून होणारी आवक किंवा आयात यावर शेतकऱ्यांचेच काय पण व्यापाऱ्यांचेही नियंत्रण राहत नाही. थोडक्यात, शेतकऱ्यांच्या हाती चांगले, उत्तम दर्जाचे उत्पादन काढणे एवढेच राहते. पुढील कोणतीही गोष्ट त्याच्या हातात राहत नाही. बाजार समितीमध्ये शेतीमाल नेल्यानंतर तिथे होणाऱ्या लिलावात रॅकेटिंग होताना स्पष्टपणे दिसत असूनही शेतकरी त्यात कोणताही हस्तक्षेप करू शकत नाही. आपल्या माल कवडीमोल दराने दिला जात असताना केवळ पाहण्याव्यतिरिक्त किंवा हताश होण्याव्यतिरिक्त त्याच्यापुढे कोणताही पर्याय राहत नाही. या हताशतेची वर्षानुवर्षे, पीक दर पीक गोळाबेरीज होत एकूणच शेतीविषयीची नकारात्मकता त्याच्या मनामध्ये भरत जाते. भारतीय शेतकऱ्याला शेती व्यतिरिक्त योग्य पर्याय मिळाला, तर शेती सोडून देण्याचा पर्याय अवलंबण्यास स्वीकृती देणाऱ्यांची संख्या ८० टक्क्यांइतकी लक्षणीय असल्याचे एका सर्वेक्षणातून पुढे आले आहेच.\nबाजारपेठेमध्ये चांग��ा दर मिळविण्यासाठी अलीकडे एक सल्ला बहुतांश तज्ज्ञ प्रामुख्याने देताना दिसतात, तो म्हणजे बाजारातील मागणीनुसार उत्पादन घेण्याचा. अगदी लोकप्रिय भाषेमध्ये – ‘‘अरे भावांनो, विकतं ते पिकवा’’ अर्थात, याची काही यशस्वी उदाहरणेही आहेत. आजच्या बाजारकेंद्रित व्यवस्थेमध्ये हा सल्ला योग्यही वाटतो. मुक्त किंवा भांडवलशाही व्यवस्थेमध्ये बाजारपेठच सर्व काही ठरवणार हे अध्याहृतच असते. या व्यवस्थेमध्ये सरकारचा हस्तक्षेप केवळ धोरण ठरविण्याइतपतच असावा, हे अपेक्षित असते. मात्र भारताने स्वीकारलेल्या अर्धवट भांडवलशाही किंवा अर्धवट समाजवादी व्यवस्थेमध्ये सरकारच प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या बहुतांश सर्व गोष्टी ठरवत असते, हे इथे विसरले जाते. अगदी अमेरिकेमध्येही पूर्ण मुक्ततेच्या आणि परिपूर्ण भांडवलशाहीच्या गप्पा मारल्या जात असल्या तरी तेथील हस्तक्षेपही वेगळ्या पातळीवर केला जातो. प्रत्येक गोष्ट तुम्ही बाहेरून आयात करू शकत नाही, हे वास्तव आता त्यांनाही कोठेतरी स्वीकारावे लागत आहे. तिथे कृषी क्षेत्रामध्ये मनुष्यबळ राहणे ही त्या सरकारची गरज आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना वेगवेगळ्या मार्गांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रचंड अनुदान दिले जाते. आपल्याकडे भारतात जीवनावश्यक वस्तू कायद्याचा आधार घेत सरकार कधीही बाजारपेठेमध्ये हस्तक्षेप करू शकते. दुसरी बाब म्हणजे गरिबांसाठी अन्नधान्य वितरणासाठी सरकारकडून होणारी खरेदी. ही खरेदी कमीत कमी खर्चात उरकण्यासाठीही दरांमध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हस्तक्षेप सरकार करत असते. त्याचा फटका गेल्या ७० वर्षांतील अनुभवाप्रमाणे व्यापाऱ्यांना नाही, तर शेतकऱ्यांनाच बसत असल्याचे स्पष्ट दिसते.\nबाजारपेठेमध्ये मागणी हा घटक अत्यंत महत्त्वाचा असतो. या मागणीनुसार उत्पादनाची निर्मिती केली जाते. बहुतांश उत्पादनाची निर्मिती ही ग्राहकांच्या मागणीनुसार केली जाते. किंवा कोणत्या संशोधनाला भांडवल उपलब्ध करायचे, हेही गुंतवणूकदार संस्था त्यावरच ठरवत असतात. मुक्त भांडवलशाही व्यवस्थेमध्ये कंपन्यांची एकाधिकारशाही (मोनोपॉली) होऊ नये, यासाठी सर्व देशांमध्ये कायदे आहेत. मात्र तरीही कृषी क्षेत्रात निविष्ठा उत्पादनांमध्ये मोजक्याच तीन चार आंतरराष्ट्रीय कंपन्यांची मक्तेदारी निर्माण झाली आहे. कीटकनाशके, ��णनाशके किंवा जीएम तंत्रज्ञानाने विकसित केलेल्या अनेक वाणांचे पेटंट या कंपन्या किंवा त्यांच्या उपकंपन्यांकडे आहेत. अगदी त्यांच्या तालावर नाचण्याशिवाय केवळ शेतकऱ्यांनाच नव्हे, तर सार्वभौम सरकारांनाही फारसा पर्याय राहिलेला नाही. या तंत्रज्ञानाचा वापर केल्याने उत्पादनामध्ये वाढ मिळत असल्याचे स्पष्ट दिसते. त्यामुळे त्याचा वापर वेगाने वाढत गेला आहे. उदा. आपल्याकडे बीटी कपाशीची लागवड ९५ टक्क्यांपेक्षा अधिक पोचली आहे. अशा पेटंटेट निविष्ठा या महागड्या असतात. त्यातही त्या कंपन्यांद्वारे अधिक फायदा मिळवण्याच्या उद्देशाने आणि तोच ग्राहक पुन्हा पुन्हा आपल्याकडे यावा, या उद्देशाने एकदाच वापरण्यायोग्य तयार केल्या जातात. उदा. बीटी उत्पादनानंतर तेच बियाणे पुन्हा आपण आपल्या शेतात वापरू शकत नाही. म्हणजेच दरवेळी आपल्याला महागडे बियाणे विकत घ्यावे लागते. हीच बाब बहुतांश निविष्ठांच्या वाढलेल्या किमती आणि खर्चामुळे एकूण पिकाचा उत्पादन खर्च शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे. ही दुसरी समस्या आहे. या दोन्हींवर मात करण्यासाठी आपल्या शेतकऱ्यांकडे केवळ उत्पादन वाढीवर भर देण्याचा एकमेव पर्याय शिल्लक राहतो. त्यात आपल्या शेतकऱ्यांनी नक्कीच आघाडी घेतली आहे. एकेकाळी अन्नधान्यांच्या बाबतीत दुसऱ्या देशांवर अवलंबून राहण्याची वेळ आलेला देश अन्नधान्यांमध्ये स्वयंपूर्ण झाला आहे. त्याबाबत शेतकऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारतानाच अनेक तज्ज्ञ जागतिक पातळीवर पिकांच्या उत्पादकतेशी तुलना करत आपले लक्ष आपल्या प्रति एकर कमी उत्पादकतेकडे वेधतात. तेही खरेच आहे. कारण भारतातील, महाराष्ट्रातील शेतकरी अनेक पिकांमध्ये जागतिक उत्पादकतेच्या पातळीवर मागे आहेत. वाढलेल्या उत्पादन खर्चाचा ताळमेळ बसवून मिळणारा निव्वळ नफा जागतिक पातळीवरील शेतकऱ्यांच्या तुलनेमध्ये अगदीच कमी होतो.\nतिसरी समस्या आहे, ती म्हणजे आपल्याकडील दरडोई कमी असलेली जमीन धारणा. वाढत्या लोकसंख्येबरोबरच शेतीचे क्षेत्र कमी होत चालले आहे. आपल्याकडील ८० टक्के शेतकरी ही अल्प आणि अत्यल्पभूधारक आहेत. परदेशातील दरडोई शेतीचे क्षेत्र अधिक असल्याने थोडा नफा कमी झाला तरी एकूण नफ्याचे प्रमाण आपोआप अधिक राहते. मात्र आपल्या शेतकऱ्यांचा नफा थोडाही कमी झाला, तर त्याच्या कुटुंबा���्या जीवनशैलीवर पहिला आघात होतो. कारण आधीच त्याच्याकडील खेळत्या भांडवलाचे अत्यल्प प्रमाण (काही शेतकऱ्यांबाबत तर हे शून्य आहे.) अशा स्थितीमध्ये जागतिकीकरणाच्या एकूण चक्रामध्ये भारतीय शेतकरी कितपत तग धरू शकेल, यात शंकाच आहे.\nविविध उपायांनी पूर्वीच्या तुलनेमध्ये उत्पादन काही अंशी वाढले असले तरी उत्पन्नात शाश्‍वत वाढ झाली की नाही, हा मुद्दा पाहू. कारण मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट करण्याचे ध्येय ठेवले आहे. २०१४ पासून आजपर्यंत त्या दिशेने राबवलेल्या योजना, कार्यक्रमांचा लेखाजोखा कृषी अर्थशास्त्रज्ञांनी मांडलाच पाहिजे. कृषी विद्यापीठामध्ये कार्यरत असल्याने प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष सरकारी नोकर असल्याचा दबाव कृषी अर्थशास्त्रज्ञांवर असतो. ते त्रयस्थपणे किंवा तटस्थपणे लेखाजोखा कितपत करू शकतील, हा प्रश्‍नच आहे. खरेतर आपल्याकडे अनेक योजना लोकप्रियता (किंवा मते) मिळवण्याच्या मोहाने नेहमीच आणल्या जातात. त्यांचा नेमका फायदा किती जणांना आणि योग्य लक्ष्य असलेल्यांनाच मिळाला की नाही, याचा लेखाजोखा करण्यासाठी एखादी त्रयस्थ संस्था असली पाहिजे. मोदी सरकारचे लक्ष्य हे २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आहे. दरम्यानच्या काळात किमान एक दोन वेळा तरी त्रयस्थपणे प्रत्येक राबवलेल्या योजनेचे किंवा कार्यक्रमाचे विश्‍लेषण झाले पाहिजे. अशा विश्‍लेषण किंवा लेखाजोख्यामुळे या संपूर्ण कार्यक्रमातील एखादी योजना किंवा भाग तितका कार्यक्षम ठरत नसला तर त्यातील त्रुटी, होणाऱ्या मानवी चुका कमी करणारे बदल करणे सरकारला शक्य होईल. त्यावर लोकशाही मार्गाने चर्चा, टीका, टिप्पणी (आणि राजकारणही) होऊ शकते. मात्र त्यातून अंतिमतः शेतकऱ्यांच्या भल्यासाठी नेमका मार्ग निघण्यासही मदत होणार आहे. आपल्याकडे बहुतांश योजना चांगल्या असतात, मात्र नेहमी अंमलबजावणीमध्ये घोडे पेंड खाते. शेतकऱ्यांच्या भेडसावणाऱ्या विविध समस्यांसाठी शेतकऱ्यांना ग्राहकवादी दृष्टिकोन स्वीकारण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. त्यातील अडचणींचा वेध उत्तरार्धात घेऊ.\n– सतिश कुलकर्णी, ९९२२४२१५४०\n(लेखक ‘अॅग्रोवन’मध्ये वरिष्ठ उपसंपादक आहेत.)\nशेतीतील समस्या कोणत्या, याचा खल करताना अनेक अडचणी डोळ्यांसमोर येत���त. त्यात सर्वांनाच भेडसावणारी प्रमुख अडचण म्हणजे शेतीमालाच्या दरातील चढ-उतार. याचाच दुसरा अर्थ म्हणजे शेतकऱ्यांच्या हाती पडणाऱ्या रकमेची अनिश्‍चितता.\nइंडोनेशिया, अफगाणिस्तानला ४८ टक्के साखर निर्यात\nपुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगाम\nइंडोनेशिया, अफगाणिस्तानला ४८ टक्के साखर निर्यात\nपुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगाम\nकांदा काढणीच्या खर्चात २५ टक्क्यांवर वाढ\nकोट्यवधींच्या कर्जवसुलीसाठी स्थापन होणार तज्ज्ञांची समिती\nगोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे नुकसानग्रस्त भरपाईपासून वंचित\nपुणे जिल्ह्यातील धरणांत ७८ टीएमसी पाणीसाठा\nखानदेशात गहू मळणीला वेग\nनगर जिल्ह्यात सव्वा कोटी टन उसाचे गाळप\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\n(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nनोंदणी, ई-केवायसी आणि ट्रॅक स्थिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nऑनलाईन अर्ज, नोंदणी (प्रसूत सहाय्य)\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nराज्यनिहाय डायरेक्ट लिंक्स, नवीन पंचायत मतदार यादी\nपुणे जिल्ह्यातील धरणांत ७८ टीएमसी पाणीसाठा\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.drushtikonnews.com/2020/11/blog-post_69.html", "date_download": "2021-04-19T09:06:39Z", "digest": "sha1:UPUFX2P6G5FZ6ZS45YKPAZHV3HNTTW43", "length": 10958, "nlines": 51, "source_domain": "www.drushtikonnews.com", "title": "आ. सतीश चव्हाणांच्या हॅट्रिकला परळी मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्य देण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्धार - दृष्टीकोन", "raw_content": "\nHome / बीडजिल्हा / आ. सतीश चव्हाणांच्या हॅट्रिकला परळी मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्य देण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्धार\nआ. सतीश चव्हाणांच्या हॅट्रिकला परळी मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्य देण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्धार\nपरळी : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पदवीधर निवडणूक जिंकू��� आ. सतीश चव्हाण यांना हॅट्रिक मिळवून देण्यासाठी परळी मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्य देण्याचा निर्धार परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी - कार्यकर्त्यांनी केला आहे.\nनिवडणूक प्रक्रियेत जबाबदाऱ्या निश्चित करणे तसेच मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने परळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक परळी येथील ना. मुंडेंच्या जगमित्र या संपर्क कार्यालयात पार पडली.\nयावेळी आपल्या अध्यक्षीय समारोपात रा.कॉ. चे तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ यांनी आ.सतीष चव्हाण यांना निवडून आणून ना.मुंडे साहेबांचा लौकिक राज्यात वृद्धिंगत कराव असे आवाहन केले.\nरा.कॉ.चे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी आ. सतीश चव्हाण यांचे परळीशी आणि ना.धनजय मुंडे यांच्याशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध यावर भाष्य करीत परळी दुष्काळग्रस्त असताना आ.सतिष चव्हाण यांनी 40 विंधन विहिरी त्यांच्या नगराध्यक्षीय कार्यकाळत दिल्याचे सांगितले. प्रा.डॉ.सुनील चव्हाण यांनी मतदान करण्याची पद्धत याविषयी मार्गदर्शन केले. डी. जी. शिंदे यांनी एकूण मतदान आणि बुथरचना व प्रभागनिहाय मतदान याची माहिती सांगितली. प्रा.डॉ. विनोद जगतकर यांनी पुरोगामीत्व जपणाऱ्या आ.चव्हाण यांची हैट्रिक साधा म्हणून आवाहन केले\nप्रा.डॉ.धोंडगे यांनी आ.चव्हाण यांनी विधिमंडळात केलेल्या कामाचा कार्यवृत्तान्त सादर करीत कार्यकर्त्यांनी तळमळीने निवडणूक आपल्या हातात घ्यावी हे सांगितले. ज्येष्ठ नेते वैजनाथ सोळंके व सुरेश टाक यांनी कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवून कोरोनाच्या प्रादुर्भावात होणारी ही निवडणुक सर्व नियमानुसार व्हावी ही अपेक्षा व्यक्त केली.\nयावेळी बाळासाहेब देशमुख, प्रा.डॉ.धोंडगे, प्रा.डॉ. मधुकर आघाव, लक्ष्मण पौळ, बाजीराव धर्माधिकारी,सुरेश टाक,वैजनाथ सोलंके, प्रा.डॉ. विनोद जगतकर, चेतन सौंदळे आदींनी मनोगत व्यक्त केले तर या बैठकीचे संचलन प्रा. शंकर कापसे यांनी केले.\nया बैठकीस बाळासाहेब देशमुख, लक्ष्मण पौळ, बाजीराव धर्माधिकारी, सुरेश टाक, प्रा.डॉ.धोंडगे सर, प्रा.डॉ. विनोद जगतकर, प्रा.डॉ. मधुकर आघाव, वैजनाथ सोळंके, प्रा.डॉ.पी.एल. कराड, जाबेर खान पठाण, जयपाल लाहोटी, बाशीत भाई, गोपाळ आंधळे, अनवर मिस्कीन, माधवराव ताटे, चेतन सौंदळे, ऍड. मनजीत सुगरे, जयराज देशमुख, रमेश भोयटे, किशोर पारधे, महादेव रोडे, नितिन रोडे, संतोष शिंदे, अनिल आष्टेकर, विजय भोयटे, सय्यद सिराज, शंकर कापसे, केशव गायकवाड, रामेश्वर महाराज कोकाटे, राधाकृष्ण साबळे, प्रा.शाम दासूद, प्रा.डॉ. सुनिल चव्हाण, डी.जी.शिंदे, जमील अध्यक्ष, शरद सोळंके, श्रीनिवास देशमुख, अजय जोशी, बळीराम नागरगोजे, अमर टाकळकर, पवन फूटके, रवि मुळे, दिनेश गजमल, लक्ष्मण वाकड़े, राहुल ताटे, के.डी. उपाडे, रमेश मस्के, अमोल कानडे, दत्ताभाऊ सावंत, सुरेश गित्ते, धम्मा अवचारे, संजय देवकर, अल्ताफ पठाण, महेंद्र रोडे, लाला खान पठाण, सुरेश नानावटे, बाबूशा कदम, मुख्तार शेख, सचिन जोशी, शरद कावरे, अमर रोडे, अभिजित तांदळे, राजकुमार डाके, नाझेर हुसैन, गणेश सुरवसे, सतीश गंजेवार, रवि आघाव,संकेत दहिवडे, आकाश डोंगरे, श्रीपाद चौधरी, वैजनाथ जोशी, कृष्णा डूबे, प्रशांत देशमुख, एस.के.गीत्ते, श्रीहरि कवडेकर, एस.के.शेप, एस.व्ही.माने, अमझद खान, साझीद कॉन्ट्रेक्टर, शेख सिराज, लक्ष्मण देवकर, निलेश वाघमारे यांसह आदी उपस्थित होते.\nआ. सतीश चव्हाणांच्या हॅट्रिकला परळी मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्य देण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्धार Reviewed by Ajay Jogdand on November 05, 2020 Rating: 5\nशिवसेना बीड जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी केज कोव्हिड सेंटरला दिली भेट\nदुचाकीचा अपघातात ऊसतोड मुकादम ठार\nयशोदिप भोजनालय तर्फे चालविण्यात येणाऱ्या शिव भोजन केंद्रा तर्फे आष्टी शहरात घरपोच ७५ थाळी मोफत वाटप\nआरोग्य कर्मचार्‍यांच्या सर्व अडचणी मी स्वतः प्राधान्याने सोडविणार : आ.बाळासाहेब आजबे\nबीडजिल्हा महाराष्ट्र क्राईम बीड जिल्हा ताज्या बातम्या Home आरोग्य-शिक्षण व्हिडीओ देश- विदेश ब्लॉग संपादकीय व्हीडीओ राजकारण मनोरंजन-खेळ Breaking बीड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.aaplimaaymarathinews.com/2020/06/", "date_download": "2021-04-19T09:49:53Z", "digest": "sha1:E7TCRFU5C6WDW2YPAVPCBHWRLRHQ62Y5", "length": 8819, "nlines": 140, "source_domain": "www.aaplimaaymarathinews.com", "title": "June | 2020 | Aapli Maay Marathi News", "raw_content": "\nराज्यात उद्यापासून ‘कृषी संजीवनी सप्ताह’\nबॉलीवूडचे ‘हे’ चित्रपट हॉटस्टारवर होणार रिलीज..\nशेतक-यांना ‘याचा’ त्वरीत मोबदला द्यावा..\nपंढरपूरला येणाऱ्या पालखीसह १०० वारकऱ्यांना परवानगी द्या\n‘कोरोना’शी लढताना विकास कामांवर परिणाम होऊ देऊ नका\n‘असे’ केल्यास शूरवीर निर्माण होतील..\n‘मन की बात’ नंतर आज मोदी संबोधित करणार..\n‘या’ य��जनेतून १ लाख २२ हजार कोरोनाबाधीतांवर मोफत उपचार..\n१ जुलैपासून ‘या’ शहरात पुन्हा एकदा लॉकडाउन\nअधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हत्तीचा मृत्यू\nखुशाल गुन्हा दाखल करा, आम्ही घाबरत नाही – चंद्रकांत पाटील\nAapli Maay Marathi News Network : मुंबई पोलिसांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करणाऱ्या ब्रुक फार्मा कंपनीच्या संचलकाला चौकशीला बोलावलं असताना विरोधी पक्षनेत्यांनी सरकारी कामात हस्तक्षेप केला. यापुढे हे असलं खपवून घेणार नाही असं...\nजेईई मेन परीक्षा लांबणीवर\nAapli Maay Marathi News Network : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्र्वभूमीवर अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी संयुक्त प्रवेश परीक्षा अर्थात यावर्षीची जेईई मेन परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिक्षण मंत्री रमेश...\nबावीस एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजन पुरवठा करण्यास मनाई\nAapli Maay Marathi News Network : केंद्र सरकारनं ऑक्सिजन उत्पादक आणि पुरवठादारांना येत्या २२ एप्रिलपासून पुढील आदेश येईपर्यंत औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजन पुरवठा करण्यास मनाई केली आहे. वैद्यकीय वापरासाठी ऑक्सिजनची वाढती मागणी पूर्ण...\nअन्यायाचा वेळीच प्रतिकार करा, शासन खंबीरपणे महिलांच्या पाठीशी ; महिला व बालविकासमंत्री\nअमरावती : महिला कर्मचाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचा छळ, अन्याय मुळीच सहन करता कामा नये. अन्यायाचा वेळीच प्रतिकार केला पाहिजे. कुठेही गैरप्रकार होत असल्यास वेळीच तक्रार द्यावी. शासन महिला-भगिनींच्या खंबीरपणे पाठीशी उभे आहे, असा...\nमहाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती व फ्रीशिपसाठी अर्ज करण्यास ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ ; विजय वडेट्टीवार\nमुंबई : कोविड – १९ च्या पार्श्वभूमी व अडचणी निर्माण होऊन विद्यार्थ्यांना महाडीबीटी प्रणालीवर अर्ज सादर करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती व फ्रिशिपच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी विजाभज,...\nभारताने जॉर्जियाला कोरोना लस उपलब्ध करून द्यावी – राजदूत अर्चिल झुलियाश्विली\nअमेरिकेचा मोठा खुलासा – नियोजित होती गलवानची चकमक, ‘हा’ होता चीनचा...\nभारतात वाढले अण्वस्त्रांचे मोठे साठे रिपोर्टहून खुलासा\nजुनी पेन्शन योजना सुरु करण्यासाठी २६ नोव्हेंबरला लाक्षणिक संप\nभारतबंद ला राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा जाहीर पाठिंबा\nलोकलसेवा तातडीने सुरू कराव्यात…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%87/", "date_download": "2021-04-19T10:24:40Z", "digest": "sha1:2XLNANTMCS7BLIPY7PXR44CQUGO7LU5T", "length": 3245, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "प्लास्टिक वापरकर्ते Archives - MPCNEWS", "raw_content": "\nMoshi : मोशीत प्लास्टिक वापरणा-यांकडून पाच हजार रुपये दंड वसूल\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 'क' क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने प्लास्टिक व थर्माकॉल बाबत जनजागृती मोहीम राबविण्यात येत असून, मोशी परिसरात आज झालेल्या मोहिमेत पाच हजार रुपये दंड वसूल करण्यात आला व दोन किलो प्लास्टिक कॅरीबॅग…\nPimpri Crime News : मुलगी पळवून लावण्यास मदत केल्याच्या संशयावरून तोडफोड\nPimpri News: शहरातील ‘सीसीसी’ सेंटरवर नियंत्रणासाठी शासनाचा विशेष अधिकारी नेमावा – पृथ्वीराज साठे\nArticle by Devdatta Kashalikar: कोरोनाबाधितांच्या घरातील कचरा – एक गहन विषय\nPimpri News: जम्बो सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची महापालिका डॉक्टर प्राथमिक तपासणी करणार\nSix Minute Walk Test : फुफ्फुसांच्या आरोग्याविषयी जागरूकतेसाठी ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’\nPune News : जैन सोशल ग्रुप द्वारा आयोजित शिबिरात 80 युनिट रक्त संकलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://thefocusindia.com/national/the-rapist-of-a-mentally-ill-woman-was-caught-by-a-pet-dog-37048/", "date_download": "2021-04-19T09:11:37Z", "digest": "sha1:ETGHUMPEJDSYOVEBS2JJ4FUSUQEKQZGI", "length": 12386, "nlines": 77, "source_domain": "thefocusindia.com", "title": "मनोरुग्ण महिलेवर बलात्कार करणाऱ्याला पाळीव कुत्र्याने पकडले | The rapist of a mentally ill woman was caught by a pet dog", "raw_content": "\nHome भारत माझा देश मनोरुग्ण महिलेवर बलात्कार करणाऱ्याला पाळीव कुत्र्याने पकडले\nमनोरुग्ण महिलेवर बलात्कार करणाऱ्याला पाळीव कुत्र्याने पकडले\nकुत्र्यांच्या शहणपणाच्या आणि मालकाबद्दलच्या प्रेमाच्या अनेक कथा आहेत. पण कोईमतूर रमध्ये पाळीव कुत्र्याच्या शहाणपणाचा अनोखा प्रकार दिसून आला आहे. मनोरुग्ण महिलेवर बलात्कार करणाऱ्या पाळीव कुत्र्याने पकडून ठेवले. त्याला पळून जाऊ दिले नाही. त्यामुळे या बलात्काऱ्या अटक करणे पोलीसांना शक्य झाले. The rapist of a mentally ill woman was caught by a pet dog\nकोईमतूर : कुत्र्यांच्या शहाणपणाच्या आणि मालकाबद्दलच्या प्रेमाच्या अनेक कथा आहेत. पण कोईमतूर रमध्ये पाळीव कुत्र्याच्या शहाणपणाचा अनोखा प्रकार दिसून आ���ा आहे. मनोरुग्ण महिलेवर बलात्कार करणाऱ्या पाळीव कुत्र्याने पकडून ठेवले. त्याला पळून जाऊ दिले नाही. त्यामुळे या बलात्काऱ्या अटक करणे पोलीसांना शक्य झाले.\nकोईमतूर मधील सेल्वापूरममध्ये एका कुटुंबात मनोरुग्ण महिला आहे. ही महिला एक शेडमध्ये राहत होती. याच कंपाऊंडमध्ये तिचे कुटुंबियही राहत होते. शुक्रवारी रात्री दीपंकर नावाचा तीस वर्षांचा तरुण या महिलेच्या शेडमध्ये घुसला. त्याने आपली दुचाकी घरापासून लांब लावली होती. त्याने मनोरुग्ण महिलेवर बलात्कार केला. या कुुटुंबियाच्या पाळीव कुत्र्याने हा प्रकार पाहिला.\nमहिला अत्याचारांविरोधात ऑस्ट्रेलियात जनता रस्त्यांवर, तब्बल चाळीस शहरांमध्ये पडसाद\nत्याने पळत येऊन दीपंकर नावाच्या या तरुणाची पॅँट धरून ठेवली. त्याला पळून जाऊ दिले नाही. शेडमधील लाईट बंद झाल्याचे पाहून कुुटुंबियांना संशय आला. त्यांनी तेथे जाऊन पाहिले असता आरोपीला कुत्र्याने पकडलेले पाहिले. त्यांनी तातडीने शेजाºयांना मदतीला बोलावले. सगळ्यांनी मिळून त्याला पकडले आणि पोलीसांच्या ताब्यात दिले. पोलीस तपासात या मनोरुग्ण महिलेवर दीपंकरने दोन वेळा बलात्कार केल्याचे उघड झाले आहे. त्याचबरोबर त्याने बलात्कार करतानाचा व्हिडीओही काढला होता.\nलाजिरवाणे : राज्यात भयंकर नक्षली हल्ला होऊनही मुख्यमंत्री बघेल निवडणुकीच्या प्रचारातच मश्गुल\nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट टीमने रचला इतिहास, सलग 22 वनडे जिंकून मोडला पुरुष संघाचा विक्रम\nमहाराष्ट्रातील कोरोनाच्या उद्रेकामुळे MP सावध, CM शिवराजसिंह चौहान यांचे राज्याच्या सीमा सील करण्याचे आदेश\nयूपीतल्या गुंडांना जसे गुडघे टेकायला लावले, तसे टीएमसीच्या गुंडांनांही गुडघे टेकायला लावू; योगी आदित्यनाथांचा बंगालमध्ये इशारा\nनिवडणूक आयोगाने ममतांच्या आरोपांना दिले उत्तर, नंदीग्राममध्ये मतदान प्रक्रियेवरून केलेली तक्रार चुकीची\nPreviousभारतीय रेल्वेचा चमत्कार प्रत्यक्षात.. जगातील सर्वात मोठ्या आर्च ब्रिजची कमान आज होणार पूर्ण\nNextम्हणून सीएए कायदा आहे आवश्यक, कारण पाकिस्तानच काय बांग्ला देशातही हिंदूंसाठी दररोज जगणे म्हणजे लढाई\nसिनेमा कसा पाहावा हे शिकविणारी दिग्दर्शिका ज्येष्ठ चित्रपट निर्मात्या – दिग्दर्शक सुमित्रा भावे यांचे आज निधन झाले. चांगला चित्रपट कोणता, तो कस��� पाहायचा हे त्यांच्याकडून शिकावे.\nडॉ. हर्षवर्धन यांचे डॉ. मनमोहन सिंगांना पत्रोत्तर; लसीकरणाच्या सूचनांचे केले स्वागत आणि काँग्रेसनेत्यांच्या दुटप्पीपणावरही ठेवले बोट\nबंदच्या भीतीने मजुरांचे पलायन, अर्थमंत्र्यांचे उद्योग जगताला आश्वासन, नाही लागणार देशव्यापी लॉकडाऊन\nWATCH : कोमट दूध सेवन करण्याचे आहेत अनेक फायदे\nWATCH : बजाजची चेतक स्कूटर बुलेटपेक्षाही महाग, पाहा किंमत\nWATCH : मधमाशी पालन ठरू शकते करिअरची उत्तम संधी\nअहमदनगर : ‘मी काय चुकीचं बोलतो आहे’ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा बाळासाहेब थोरातांना प्रश्न;थोरातांनी थेट धमकावत बाहेर हाकललं\nDelhi Lockdown : दिल्लीत आजपासून सहा दिवसांचे लॉकडाऊन, वाचा 10 ठळक मुद्दे…\nदिल्लीत केजरीवालांनी लॉकडाऊन जाहीर केले; खान मार्केटमध्ये दारू दुकानांवर गर्दी उसळली\nपुणे मार्केट यार्डातील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाचे कठोर निर्णय\nIsrael : इस्रायलने कसे जिंकले कोरोनाविरुद्धचे युद्ध देशात विनामास्क फिरू शकताहेत नागरिक\nममता बॅनर्जींचा डबल गेमपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतसभेत पंतप्रधानांवर दोष तर पत्राद्वारे मदतीची मागणी\nकोरोनाची लस घेतानाचा फोटो काढा अन् जिंका 5 हजार रुपयांचं बक्षीस\n30 एप्रिलनंतर औरंगाबादेत लस न घेता फिरणाऱ्या 45 वर्षांवरील नागरिकांवर दंडात्मक कारवाई\nWATCH : सुगंध, रंग आणि बरंच काही असा ओळखा अस्सल हापूस\nWATCH : यंदाच्या IPL मध्ये दिसतोय हा आश्चर्यकारक योगायोग\nदेशात कोरोनाची लाट नव्हे त्सुनामी : २४ तासांत २.७४ लाख रुग्ण, १६१९ मृत्यू, सक्रिय रुग्णसंख्या १९.२९ लाखांपेक्षा जास्त\n३ दिवसांत मोदी सरकारचे ६ मोठे निर्णय, रेमडेसिव्हिरची दर कपात ते ऑक्सिजन आयातीपर्यंत जाणून घ्या…\nपाच मिनिटे वाफ घ्या आणि कोरोनाला नष्ट करा, संशोधकांचा सल्ला ; फुफ्फुसाच्या आरोग्यासाठी उपयुक्त\nटाटा सामान्य माणसाच्या मदतीला आले धावून ; रोज २००-३०० टन ऑक्सिजनचा पुरवठा ; ट्विट करुन दिली माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.drushtikonnews.com/2021/01/blog-post_587.html", "date_download": "2021-04-19T08:42:11Z", "digest": "sha1:XMMZJNSN2TAIJKVBWQU4FV5ZGZWLQBTM", "length": 7766, "nlines": 48, "source_domain": "www.drushtikonnews.com", "title": "भाजीपाला आडत व्यवहार मालकीच्या जागेमध्ये करणार चालु -सभापती गोविंद फड - दृष्टीकोन", "raw_content": "\nHome / बीडजिल्हा / भाजीपाला आडत व्यवहार मालकीच्या जागेमध्ये करणार चालु -सभापती गोविंद फड\nभाजीपाला आडत व्यवहार मालकीच्या जागेमध्ये करणार चालु -सभापती गोविंद फड\nशेतकऱ्यांची होणारी लूट थांबविण्याचे बाजार समितीला पालकमंत्री धनंजय मुंडेंनी दिले होते आदेश\nपरळी : तालुक्यातील शेतकर्‍यांची भाजीपाला शेतमालावर आणि अनाधिकृत व्यापार्‍याकडून 10 टक्के आडत घेवून मोठ्या प्रमाणात लुट होत होती. या बाबत बाजार समितीकडे कांही तक्रार प्राप्त झाल्या होत्या. परंतु शासनाने 5 जुलेै 2016 रोजीचे राजपत्र प्रसिध्दीनुसार मार्केट यार्डच्या बाहेर भाजीपाल्यावरचे बाजार समितीचे नियमन उठविल्यामुळे या बाबत बाजार समितीस या बाबत कार्यवाही करता आली नाही. ही होणारी लुट बंद व्हावी यासाठी संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने या विषयी बाजार समितीस निवेदन देऊन आंदोलन करणेबाबत कळविले होते.\nबाजार समितीचे उदिष्ट हे शेतकर्‍यांचे हित जोपासणे हे असुन कै.पंडीतअण्णा मुंडे यांनी आपण पुर्ण आयुष्य शेतकरी हितासाठी वेचले आहे. याच मार्गाने ना.धनंजय मुंडे साहेब वाटचाल करीत असून त्यांनी वेळोवेळी शेतकरी यांच्यासाठी निर्णय घेवून याची प्रचिती दिली आहे. शेतकर्‍यांनी होणारी लुट थांबविण्यासाठी बाजार समितीने करावे जे शक्य आहे ते बाजार समितीने करावे व आपले मालकीचे जागेमध्ये हा व्यवहार सुरू करून ही लुट थांबवावी असे आदेश ना.धनंजय मुंडे साहेब यांनी दिले असून या बाबत त्वरीत कार्यवाही करावी अशी सुचना नगर परिषद गटनेते वाल्मीक अण्णा कराड यांनी दिली असून या बाबत आवश्यक ती मदत करण्यास तयार असल्याची ग्वाही दिली आहे.\nबाजार समितीच्या मालकीच्या मौजे ब्रम्हवाडी येथे 80 एक्कर जमीन असून येथे स्व.मालकीचे गोडावून, सेल हॉल, सिमेंट रोड, लाईट व्यवस्था, पाणी व्यवस्था बाजार समितीने केलेली आहे. या ठिकाणी बाजार समिती भाजीपाला आडत व्यवहार चालु करण्यास तयार असून कार्यकारी मंडळाचे दि.23 जानेवारी 2021 रोजीच्या मिटींगमध्ये या बाबत ना.धनंजय मुंडे यांच्या आदेशानुसार निर्णय घेवून त्वरीत हा व्यवहार बाजार समितीचे स्वमालकीच्या जागेमध्ये चालु करण्याची कार्यवाही करणार असल्याची सभापती अ‍ॅड. गोविंद फड यांनी सांगीतले व यासाठी आवश्यक ती अनुमती लाईसन्स बाजार समिती देण्यास तयार आहे. तरी हा व्यवहार करण्यात ��यार असणार्‍या व्यक्ती यांनी बाजार समितीकडे संपर्क साधावा असे आवाहन बाजार समितीकडून करण्यात आले आहे.\nभाजीपाला आडत व्यवहार मालकीच्या जागेमध्ये करणार चालु -सभापती गोविंद फड Reviewed by Ajay Jogdand on January 21, 2021 Rating: 5\nशिवसेना बीड जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी केज कोव्हिड सेंटरला दिली भेट\nदुचाकीचा अपघातात ऊसतोड मुकादम ठार\nयशोदिप भोजनालय तर्फे चालविण्यात येणाऱ्या शिव भोजन केंद्रा तर्फे आष्टी शहरात घरपोच ७५ थाळी मोफत वाटप\nआरोग्य कर्मचार्‍यांच्या सर्व अडचणी मी स्वतः प्राधान्याने सोडविणार : आ.बाळासाहेब आजबे\nबीडजिल्हा महाराष्ट्र क्राईम बीड जिल्हा ताज्या बातम्या Home आरोग्य-शिक्षण व्हिडीओ देश- विदेश ब्लॉग संपादकीय व्हीडीओ राजकारण मनोरंजन-खेळ Breaking बीड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/1996/03/1859/", "date_download": "2021-04-19T08:26:49Z", "digest": "sha1:JOSDBEZW7NIDGWF3SFCMRULRG4HBXRTO", "length": 30880, "nlines": 82, "source_domain": "www.sudharak.in", "title": "धर्म आणि विवेक – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – एप्रिल २०२१\nमार्च, 1996इतरस. ह. देशपांडे\nदि. य. देशपांडे यांचा ‘धर्म, सुधारणा आणि विवेक (आ. सु., जानेवारी १९९६) हा लेख वाचून सुचलेले विचार पुढे मांडायचे आहेत.\nदि. य. यांचे प्रतिपादन असे की ‘धर्म आणि ‘सुधारणा या शब्दांना एकत्र केल्याने ‘वदतो व्याघात होतो. कारण, ‘धर्म हा श्रद्धेवर म्हणजे पुराव्याशिवाय केलेल्या विधानांवर\nआधारलेला असतो, उलट सुधारणा बुद्धीवर, विवेकावर आधारलेली असते, श्रद्धा आणि विवेक यांचा परस्पर विरोध असतो. ते म्हणतात, “मला मात्र धर्मसुधारणा ही कल्पनाच वन्ध्यापुत्र या कल्पनेसारखी दोन परस्परविरुद्ध कल्पनांच्या संयोगाने बनलेली संकल्पना वाटते.”\n‘धर्मसुधारणा’ हा प्रकार तर्कतः अशक्य (वाटत) असला तरी तो प्रत्यक्षात अस्तित्वात आहेच. दि. य. यांनाही हे मान्य आहे. लेखाच्या प्रारंभीच”हे धर्मसुधारणेचे युग आहे,” असे त्यांनी म्हटले आहे आणि नंतर काही धर्मसुधारकांच्या नावांचाही उल्लेख केला आहे.\nम्हणजे ‘वन्ध्यापुत्र आपल्याला पाहायला मिळतो हे काय कोडे आहे\nया संदर्भात मला जे म्हणावेसे वाटते ते पुढीलप्रमाणे आहे.\nधर्म हे एक मानवी घटित आहे. याचा अर्थ असा की तो माणसांनीच तयार केलेला असतो. एका प्रेषिताने तयार केलेला असला तरी तो प्रेषित एका मानवसमूहाचाच घटक असतो. म्हणून कोणत्याही माणसांचे प्रश्न, त्य���ंच्या गरजा, त्यांच्या वृत्ती-प्रवृत्ती यांचे प्रतिबिंब पडलेले असणार. प्रेषित कितीही सांगो की त्याला आकाशातून आदेश आले, पण धर्म ‘आभाळातून पडत नाही हे खरेच.\nयात मुख्य गोष्ट अशी की माणसाला जगायचे असते आणि शक्य तर चांगल्या रीतीने जगायचे असते. या त्याच्या जैविक प्रेरणा आहेत. जीवन जगताना आणि ते सुकर करताना त्याला जीवनाचे आकलन करावे लागते आणि हे आकलन त्याला त्याच्या बुद्धीनेच होते. ‘माणूस हा विवेकनिष्ठ प्राणी आहे ही व्याख्या सर्वस्वी खरी नसली तरी तिच्यात सत्याचा अंश आहेच. आदिम माणूसही फळे तोडताना, पशुपालन करताना किंवा प्राथमिक शेती करताना आपल्या वंशाच्या अनुभवाचे काही संचित बरोबर बाळगीत होता आणि सावकाशीने का होईना त्याला कार्य-कारण संबंध कळत जात होते. म्हणून केवळ मंत्रशक्तीने झाडाची फळे पडतील, गाई दूध देतील किंवा शेती उपजाऊ होईल असे कोणत्याही धर्माने सांगितलेले नाही. एका मांत्रिकाविषयी एक गोष्ट अशी सांगितली जाते. तो म्हणाला, “मी केवळ मंत्र म्हणून बकच्या मारू शकतो. मात्र त्याच वेळी त्यांना थोडे आर्सेनिक (एक जहाल विष) द्यावे लागते.” सर्व धर्माचे स्वरूप मंत्र + आर्सेनिक’ असे असते असे म्हणायला हरकत नाही. थोडक्यात धर्माचे स्वरूप विवेकाशी सुसंगत असू शकते. किंबहुना त्या त्या परिस्थितीत ते विवेकाशी काही विशिष्ट बाबतीत तरी सुसंगत असल्याशिवाय गत्यंतर नसते. तसे नसेल तर जीवनच अशक्य होईल. म्हणून आज अस्तित्वात असणारे धर्म विवेकाशी कमी-अधिक प्रमाणात सुसंगत असलेले दिसतात.\nदि. य. म्हणतात की, “इहलोकाविषयी अनादर ही गोष्ट सर्वच धर्मात आढळून येते.” हे कदाचित् खरे असेल. मात्र या अनादराची मात्रा सर्व धर्मात सारखी आहे असे दिसत नाही. उदाहरणार्थ, पारश्यांचा (झरथुष्ट्राचा) धर्म ऐहिक जीवनाला अधिक महत्त्व देतो असे म्हटले जाते. कॅथलिकांच्या तुलनेने प्रॉटेस्टंट अधिक ऐहिक-उन्मुख. बौद्ध धर्म वैदिक धर्माच्या मानाने आंबेडकरांना अधिक विवेकनिष्ठ वाटला. ‘अभ्युदय’ आणि ‘निःश्रेयस्’ ही धर्माची उद्दिष्टे सांगताना शंकराचार्यांच्या मनातला ‘अभ्युदय पारलौकिक होता (उदा.’स्वर्गकामो यजेत’),पण’अभ्युदयाचा अर्थ ‘ऐहिक उत्कर्ष असा हल्ली केला जातो व धर्मातल्या ऐहिक अंशावर अधिक जोर दिला जातो.\nया सगळ्याचा अर्थ असा की धर्मात विवेकप्रणीत सत्यांना किंवा निष्ठां���ा स्थान नसतेच असे नाही. मुळात लक्षात घ्यायची ती ही गोष्ट.\nधर्म आणि विवेक ही एकत्र राहू शकतात असे एकदा लक्षात घेतले म्हणजे बदलत्या परिस्थितीत धर्माच्या अंगानेही सुधारणा होऊ शकते हे मान्य करता येईल. ही प्रक्रिया ‘भाष्य या पद्धतीने होते असे दिसते. भाष्यकाराला काही स्वातंत्र्य राहते व तो बुद्धीचा आश्रय घेऊ शकतो. इस्लाममध्ये प्रारंभीच्या काळी धर्मग्रंथांचा अर्थ लावताना ‘इजमा (भाष्य) आणि ‘कयास (तर्क) यांना स्थान देण्यात येत होते; ‘अग्नी थंड असतो किंवा ‘दिवस आणि रात्र एकत्र असतात असे शंभर श्रुतींनी सांगितले तरी ते मानता येणार नाही असे शंकराचार्यांनी म्हटले आहे.\nभाष्य (इंटरप्रिटेशन) करण्याचे अनेक प्रकार नजरेस येतात. त्यांपैकी काही पुढीलप्रमाणे :\n१) परमेश्वर तर ‘सर्वज्ञ, म्हणजे त्याच्या बुद्धीचा आवाका सगळ्यात मोठा; मग आपल्याला जे स्पष्ट दिसते ते त्याला कसे दिसणार नाही म्हणून आपल्याला ज्याचा प्रत्यय येतो पण धर्मवचने जे नाकारतात ते मुळात नसले पाहिजे, म्हणजेच ‘प्रक्षिप्त असले पाहिजे – असा विचार सुधारणेमागे असू शकतो. अशा रीतीने ‘मूळ धर्माकडे वळण्याच्या प्रयत्नांतून अनेक धर्मसुधारणा झाल्या आहेत. ‘प्रक्षिप्त’ याचा मी येथे व्यापक अर्थ घेतो; केवळ एखाद्या ग्रंथातले ‘प्रक्षिप्त’ असे माझ्या मनात नाही. उदा. ‘रूढी’नेही काही आचार-विचार धर्माची पदवी प्राप्त करून घेतात; ते टाळणे म्हणजे प्रक्षेप टाळणे. उदाहरणार्थ अशी धर्मसुधारणा करण्याचा प्रयत्न आर्यसमाजाने केला.\n२) ‘खरा धर्म ही संकल्पनाही विवेकाप्रत घेऊन जाऊ शकते. खरा धर्म म्हणजे धर्माचा केंद्रीय, सारभूत भाग, असा भाग जेव्हा वेगळा काढून दाखविला जातो तेव्हा तो सर्वसामान्य नीतितत्त्वांच्या आणि मानवतेच्या पातळीवर येतो. या अर्थाने सर्व धर्म सारखेच आहेत असा दावा सर्वधर्मसमभाववादी लोक करीत असतात. तो खरा असो वा नसो, अशा घोषणांचा परिणाम काही व्यक्तींवर तरी होत असेल हे शक्य आहे. ज्या प्रमाणात हे घडेलत्या प्रमाणांत ‘धर्मसुधारणा होईल.\n३) एकच धर्मग्रंथ असला तरी त्याच्या अर्थाबाबत वाद असू शकतात. शब्दांचे अर्थ माहीत नसतात, संदिग्ध असतात, बदलतात. जिथे धर्माची परंपरा मौखिक असते तिथे संदिग्धतेला, म्हणून विवादाला अधिक जागा असते. “चातुर्वण्यं मया सृष्टम्” आणि चातुर्वण्यं मयाऽसृष्टम्” हे ऐक���ाना फरक जाणवत नाही; पण लेखनात प्रविष्ट होताना ‘शुद्ध रूपअमुकच आहे असे म्हणता येते व अगदी परस्पर-विरोधी अर्थ उद्भवतात. (मयाSसृष्टम् = मया + असृष्टम्). अशा वेळी (ज्याच्या त्याच्या मताप्रमाणे) जीवन सुकर किंवा अधिक न्याय्य करणारा अर्थ घेता येतो.\nधर्माची संदिग्धता दाखवून देणारे अलिकडच्या काळातले महत्त्वाचे उदाहरणम्हणजे १९५३ साली पाकिस्तानात झालेल्या कादियानी (अहमदिया) पंथीयांच्या हत्याकांडानंतर नेमलेल्या न्या. मू. मुनीर आयोगाचा अहवाल. मुसलमान कोणाला म्हणावे या प्रश्नाला इस्लामी धर्मपंडितांकडूनच अनेक उत्तरे आली आणि शेवटी हा प्रश्न विवाद्यच राहिला असे आयोगानेच म्हटले आहे. (केवळ ‘हिंदू कोण या प्रश्नाला इस्लामी धर्मपंडितांकडूनच अनेक उत्तरे आली आणि शेवटी हा प्रश्न विवाद्यच राहिला असे आयोगानेच म्हटले आहे. (केवळ ‘हिंदू कोण’ याच प्रश्नाचे उत्तर अवघडआहे असे नाही’ याच प्रश्नाचे उत्तर अवघडआहे असे नाही\n४) सेमिटिक (ज्यू, ख्रिश्चन, मुस्लिम) धर्मात एकच धर्मग्रंथ आहे; उलट हिंदू धर्मात धर्माचे अनेक उद्गाते आहेत. या कारणामुळे सोयीचा (जीवन सुकर करणारा) उद्गाता निवडता येतो. धर्मांतर झालेल्या हिंदूना पुन्हा आपल्या धर्मात परत घेता येते असे आठव्या शतकातल्या देवलस्मृतीने सांगितले. पतित-परावर्तनाची गरज जेव्हा हिंदू नेत्यांना वाटू लागली तेव्हा देवलस्मृतीचा दाखला देण्यात येऊ लागला.\n५) एकाच धर्मग्रंथात परस्पर-विरोधी वचने किंवा आदेश असू शकतात. ईश्वर सर्वव्यापी, सर्वनियंता असला तरी “Give unto Caesar what is Caesar’s and unto God what is God’s” (राजाचे राजाला द्या आणि देवाचे देवाला द्या) असे वचनही बायबलात आहे. या वचनात ऐहिक आणि पारलौकिक अशी विभागणी केलेली असून ऐहिकाबाबत राज्यसंस्थेचे नियमन मान्य करण्यात आले आहे आणि ईश्वराची सत्ता पारलौकिकापुरती मर्यादित करण्यात आली आहे – निदान असा अर्थ त्यातून काढता येतो. धर्मनिरपेक्ष राज्यसंस्थेच्या संकल्पनेच्या मुळाशी हीच विभागणी आहे. धर्मनिरपेक्ष राज्यसंस्था ख्रिस्ती लोकांनी कालौघात लवकर मान्य केली याचे हे कारण समजले जाते.\n६) “बुद्धीसुद्धा परमेश्वरानेच माणसाला दिली आहे ना” हा विचारही माणसाच्या मनात येणे शक्य आहे. धर्मसुधारकांनी हा विचार सांगितला की नाही हे मला माहीत नाही, पण वैयक्तिक पातळीवर एखाद्याच्या मनात तो येणे अशक्य न��ही. अशा रीतीने बुद्धीचा उपयोग ‘धर्म ठरू शकतो.\nकायद्यात जशा ‘फटी (लूपहोल्स) किंवा पळवाटा असतात तशा धर्मातही असतात. एक ‘आपद्धर्म व दुसरी प्रायश्चित्त. एखादी कृती करावी असा धर्माचा आदेश असतो पणआपत्तीच्या प्रसंगी ती केली नाही तरी चालते असे धर्मच सांगतो. – आणि (सुदैवाने) ‘आपत्तीची व्याख्या धर्म करीत नाही. हाजची यात्रा हे इस्लामचे एक प्रमुख तत्त्व आहे. पण ती ज्याला शक्य असेल त्याने करावी असे धर्मातच सांगितलेले आहे. तसेच, ‘पापा’ची निष्कृती प्रायश्चित्ताने होते. प्रायश्चित्ताची किंमत फार जबर नसेल तर सोयीप्रमाणे ‘पाप करता येते. ब्राह्मणाने रसायनांचा व्यापार करू नये असे धर्मवचन आहे. लोणचीवाल्या बेडेकरांनी लोणची, मसाले वगैरे रसायने तयार केली. विकली आणि आपल्या गावी गणपतीचे देऊळ बांधून प्रायश्चित्त घेतले.\nवर ‘आ मध्ये भाष्याचे विविध प्रकार सांगितले आहेत. त्यांमधून धर्म आणि विवेक एकत्र राहू शकतात असे सूचित होते. तरीही ते कसे’ हा प्रश्न शिल्लक राहतोच. त्याचे उत्तर दिसते ते असे. काही क्रिया जीवनाला उपयुक्त असतात आणि त्या उपयुक्त आहेत हे माणसाच्या बुद्धीला कळते. मग त्यांचा नियम केला जातो. आणि नियम करताना त्यांना ‘पुण्य जोडले जाते. उदाहरणार्थ तुळस ही एक औषधी वनस्पती आहे; अंगणात तिचे रोप लावले तर फायदा होईल. म्हणून, ‘तुळस लावा, पुण्य पदरात पडेल ही धर्माज्ञा (किंवा धर्माज्ञेसारखे काही) होते. म्हणजेच उपयुक्त, जीवनाभिमुख क्रियेला पारलौकिक किंवा ईश्वरी अधिष्ठान दिले जाते.\nदि. य. यांच्या विवेचनात आणखी एक त्रुटी आहे असे वाटते. धर्माचे तत्त्व एकच आहे असे एक (अनुक्त) गृहीत त्यांच्या मनात आहे. तत्त्व एकच असेल तर त्याविषयी एकाच वेळी माणूस सश्रद्ध आणि अश्रद्ध (विवेकनिष्ठ) असेल हे शक्य नाही; तसे म्हणणे हा व्याघात होईल. पण वस्तुतः धर्म म्हणजे अनेक तत्त्वे, विचार, आचार यांचा पुंज असतो. अशा वेळी माणूस काही तत्त्वांच्या किंवा आचारांच्या बाबतीत सश्रद्ध आणि एरव्ही विवेकनिष्ठ असू शकतो.\nकिंबहुना श्रद्धेचे स्वरूपच असे असते. ती स्वभावतःच शिथिल असते. आपल्या धर्मातल्या आज्ञा शंभर टक्के पाळणारा श्रद्धावान भेटणे असंभाव्य आहे. (उलट शंभर टक्के विवेकनिष्ठ माणूस तितकासा दुर्मिळ नाही.)\nपरिस्थिती आणि प्रश्न बदलतात तसतसे काही आचार-विचार जीवन-विरोधीआहेत असे लक्षा��� येते आणि काही नवे आचार-विचार स्वीकार्य ठरतात. काही श्रद्धांना तडा जातो. मात्र हे लक्षात ठेवणे अवश्य आहे की काहींना झळ पोचत नाही. ज्या श्रद्धा जीवनाला घातक नाहीत किंवा फार घातक नाहीत किंवा गंभीर रीतीची गैरसोय निर्माण करणाच्या नाहीत त्या टिकून राहतात. सुशिक्षित माणसे हल्ली तब्येत बिघडल्यावर देवऋषीकडे धाव घेत नाहीत, डॉक्टरकडे जातात; मात्र नव्या घरात राहायला जाण्यापूर्वी हटकून वास्तुशांत करतात. धर्मसुधारणेचा हाही एक मार्ग आहे- श्रद्धांवर बुद्धीचे आक्रमण. या प्रक्रियेत धर्माचा संकोच होतो आणि या अर्थाने धर्मसुधारणा होते. भाष्यातून आणि फटींतून जी सुधारणा होते ती धर्माच्या चौकटीत होते; बुद्धिवादाची कास धरल्याने होणारी सुधारणा धर्माचा परिसर क्रमाक्रमाने मर्यादित करीत जाते. इतिहासक्रमात झालेली सुधारणा म्हणजे दोन्ही मार्गाचा संयुक्त परिणाम होय.\nया सगळ्यातून एक अर्थ निष्पन्न होतो तो असा की श्रद्धा फार चिवट असते. तिची खोल मानसशास्त्रीय मुळे असतात. एक सनातन एकटेपण, एक सनातन असुरक्षिततायांमधून ईश्वराची कल्पना साकार होते. त्यामुळे दि. य. म्हणतात तसा “श्रद्धेचा संपूर्ण त्याग करून संपूर्ण जीवनाची घडी नव्याने बसविण्याचा प्रयत्न करणे कितपत यशस्वी होईल याची शंका आहे.\nज्यांना समाजाला बरोबर घेऊन पुढे जायचे आहे त्यांना सर्वसामान्य माणसांच्या या प्रवृत्तीपुढे शरण जावे लागते. ‘मूले कुठारः’ ही नीती फारशी उपयोगी पडत नाही. किंबहुना तीमधून क्वचित् हाती घेतलेले कार्यच धोक्यात येण्याचा संभव असतो, किंवा ते निष्प्रभ ठरणे संभवते.\nधर्मसुधारक विवेक-निष्ठेचा आश्रय आंशिकच करीत असतील तर त्यात एक प्रकारचा अप्रामाणिकपणा आहे हे दि. यं. चे म्हणणे अर्थातच मान्य करावे लागते. तूर्त आपण असे म्हणू या की हा अप्रामाणिकपणा ते जनतेच्या भल्यासाठी करतात. दि. य. यांच्या नीतिविचाराशी हे विधान सुसंगत ठरेल की नाही हे मात्र मला माहीत नाही.\nमी जे काही वर म्हटले आहे त्यावर दि. य. देशपांडे यांची प्रतिक्रिया समजावून घेण्यास सर्वच वाचक उत्सुक असतील अशी मला खात्री आहे.\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – एप्रिल २०२१\nदेशहित की अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर हल्ला – शुभलक्ष्मी नाईक गांवकर\nकवीची कैद – राजराहुल (राहुल खंडाळे)\nकोविड-१९ अरिष्टानंतरची नवक्षितिजे – श्रीधर सुरोशे\nलोकशाही संकोचते आहे – प्रसाद माधव कुलकर्णी\nगडबड-घोटाळे (व्यंगचित्रे) – चित्रकार प्रभाकर पाचपुते\nस्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल – ज्ञानेश वाकुडकर\nकिसान विरुद्ध सरकार ते किसान अभिमुख देश – श्रीनिवास नी. माटे\nभांडवलशाही हीच एक मोठी समस्या – प्रभाकर नानावटी\nहळूच – राजराहुल (राहुल खंडाळे)\nबोधकथा – वंदना भागवत\n – चित्रकार मिलिंद क्षीरसागर\nसमता आणि स्वातंत्र्य किती खरे किती खोटे – प्राची माहुरकर\nआमच्या लोकशाहीचे भवितव्य – हरिहर कुंभोजकर\nभग्न (होऊ घातलेल्या) तळ्याकाठी… \nसुदृढ लोकशाही – नरेंद्र महादेव आपटे\nथांबा, पुढे गतिरोधक आहे – हेमंत दिनकर सावळे\nयार… बोल, लिही – सचिनकुमार वि.तायडे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-JAL-police-dog-beating-of-staff-4894509-NOR.html", "date_download": "2021-04-19T10:01:15Z", "digest": "sha1:FUMN2AGGQTFPENBEPPCZQ3ABZFJNE7EG", "length": 6646, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Police Dog Beating Of Staff | जेवणाचे ताट बदलल्याने पोलिस श्वानाचा हल्ला! - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nजेवणाचे ताट बदलल्याने पोलिस श्वानाचा हल्ला\nछायाचित्र: जखमी झालेला कर्मचारी\nधुळे - केवळवासाच्या साहाय्याने गुन्हेगाराचा शोध घेण्यात पोलिसांना मदत करणा-या पोलिस पथकातील श्वान रॉकीने बुधवारी उच्छाद मांडला. पोलिस कर्मचा-याने रॉकीच्या जेवणाचे ताट बदलले. यावरून संतापलेल्या श्वान रॉकीने कर्मचा-यावरच हल्ला चढवित त्याला रक्तबंबाळ केले. जखमी कर्मचा-याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर रॉकीला सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी जखमी कर्मचा-याने केली आहे.\nजिल्हा पोलिस दलाच्या सेवेत कार्यरत असलेल्या रॉकी या श्वानाने नुकत्याच झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात नेत्रदीपक प्रदर्शन करीत सर्वांची वाहवा मिळवली. तसेच बँक ऑफ बडोदाच्या लूटप्रकरणातही रॉकीने महत्त्वाची भूमिका बजावत प्रशासनाची इभ्रत वाचविली. मात्र, बुधवारी पोलिसांना रॉकीचे वेगळेच रूप पाहावयास मिळाले. रॉकीच्या या हल्ल्याच्या थरारक कारनाम्याने श्वान पथकातील कर्मचा-यांना चांगलीच धडकी भरली. श्वान पथकातील कर्मचारी राजेंद्र जगन्नाथ जाधव हे सकाळी १० वाजेच्या सुमारास वीरू, लुई आणि रॉकी या श्वानांना जेवण देत होते. एरवी हे काम काझी नामक कर्मचारी करताे. मात्र, बुधवारी काझी हे कामानिमित्त बाहेर होते. त्यामुळे राजेंद्र जाधव हे तीनही श्वानांना भोजन देण्यासाठी गेले होते. या वेळी रॉकी या श्वानासाठी असलेले ताट जाधव यांच्याकडून चुकून दुस-या श्वानाला दिले गेले. ही बाब रॉकीच्या निदर्शनाला आल्यावर रॉकीने रौद्ररूप धारण केले. दरम्यान ताट बदलल्याची बाब जाधव यांच्या निदर्शनास आली नाही. त्यामुळे ते आपल्या कामात मग्न होते. या वेळी अचानक रॉकीने जाधव यांच्यावर हल्ला चढविला. अचानक झालेल्या या प्रकाराने जाधव भयभीत झाले. रॉकीच्या या असहज प्रकारामुळे इतर कर्मचा-यांनी तत्काळ धाव घेत रॉकीपासून जाधव यांची सुटका केली. त्यात्पूर्वी रॉकीने जाधव यांना रक्तबंबाळ केले. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रॉकीला सेवेतून बेदखल करण्यात यावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली.\nपोलिसांनाशोधात सदैव मदत करणारा तसेच अग्रेसर ठरणारा रॉकी हा चिडखोर संतप्त वृत्तीचा आहे. यापूर्वीही रॉकीने लुई वीरू या सोबतच्या श्वानांवर हल्ला केलेला आहे. मात्र, कर्मचा-यावर हल्ला केल्याची ही पहिलीच घटना आहे. अशा घटना वाढण्याची शक्यता मात्र नाकारता येत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://thefocusindia.com/special/postponed-mpsc-exams-on-sunday-mp-navneet-ranas-letter-to-the-governor-38161/", "date_download": "2021-04-19T10:12:36Z", "digest": "sha1:NIOXNZ6THIJQM33HKHQ7TKRCBBLEFKNH", "length": 10216, "nlines": 72, "source_domain": "thefocusindia.com", "title": "रविवारी होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकला ; खासदार नवनीत राणा यांचं राज्यपालांना पत्र|Postponed MPSC exams on Sunday; MP Navneet Rana's letter to the Governor", "raw_content": "\nHome विशेष रविवारी होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकला ; खासदार नवनीत राणा यांचं राज्यपालांना पत्र\nरविवारी होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकला ; खासदार नवनीत राणा यांचं राज्यपालांना पत्र\nअमरावती : रविवारी (ता. 11 एप्रिलला) एमपीएससीची महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट- ब संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे. मात्र, कोरोनामुळे ही परीक्षा पुढे ढकलवी, अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहून केली.Postponed MPSC exams on Sunday; MP Navneet Rana’s letter to the Governor\nनवनीत राणा यांनी पत्रात काय म्हटलं\n“कोरोनामुळे राज्यात परिस्थिती बिकट आहे. देशातील सर्वाधिक रुग्ण राज्यात आहेत. दोन दिवसांप��र्वी एमपीएससीच्या विद्यार्थ्याच्या मृत्यूने इतर विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. आज एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.\nएमपीएससीची परीक्षा पुढे ढकलल्यामुळे विद्यार्थी संतप्त ; पुण्याच्या नवी पेठेत आंदोलन\nपुण्यात अभ्यास करताना अनेक विद्यार्थी लक्षणे असणाऱ्या लोकांच्या संपर्कात आले आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांचे रिपोर्टही पॉझिटिव्ह आहेत. काही विद्यार्थ्यांना लक्षणे आहेत. मात्र,ते भीतीपोटी डॉक्टरकडे गेले नाहीत. परीक्षा झाल्यानंतर जाऊ असा ते विचार करत आहे. हे खूप भयंकर असून राज्य सरकारने गांभीर्याने विचार करावा.”\n“मध्य प्रदेश, बिहार सारख्या राज्यांनी लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. महाराष्ट्रात तर रुग्ण जास्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करुन परीक्षेसंदर्भात जो काही निर्णय असेल तो त्वरित जाहीर करावा. जेणेकरुन विद्यार्थ्यांना पुढील नियोजन करता येईल”, अशी विनंती खासदार नवनीत राणा यांनी केली आहे.\nPreviousकोल्हापूरातील कंजारभाट समाजातील जातपंचायतीचा अजब फतवा, कौमार्य परीक्षेत फेल झाल्याने दोन बहिणींना घ्यायला लावली काडीमोड\nNextWATCH : मुंबई इंडिन्सची टीम रूम पाहिल्यानंतरल कळेल त्यांच्या IPL यशाचं गमक\nब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा रद्द, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे घेतला निर्णय\nसात सेकंद मृत्यूच्या दिशेने धावत रेल्वेच्या पॉइंटमने वाचविला चिमुकल्याचा जीव\nकेंद्र सरकार विरोधात अफवा पसरवून घबराट, नवाब मलिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, अतुल भातखळकर यांची दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार\nImportant Websites: आपल्या शहरात हॉस्पिटल बेड शोधायला अडचण येतेय मग या वेबसाइट जरूर पाहा\nWATCH : रुळावर पडलेल्या बाळासाठी रेल्वेमनने लावली जिवाची बाजी, रेल्वेमंत्र्यांनीही केले कौतुक, सीसीटीव्हीत कैद झाला थरारक प्रसंग\nसिनेमा कसा पाहावा हे शिकविणारी दिग्दर्शिका\nडॉ. हर्षवर्धन यांचे डॉ. मनमोहन सिंगांना पत्रोत्तर; लसीकरणाच्या सूचनांचे केले स्वागत आणि काँग्रेसनेत्यांच्या दुटप्पीपणावरही ठेवले बोट\nबंदच्या भीतीने मजुरांचे पलायन, अर्थमंत्र्यांचे उद्योग जगताला आश्वासन, नाही लागणार देशव्यापी लॉकडाऊन\nWATCH : कोमट दूध सेवन करण्याचे आहेत अनेक फायदे\nWATCH : बजाजची चेतक स्कूटर बुलेटपेक्षाह��� महाग, पाहा किंमत\nWATCH : मधमाशी पालन ठरू शकते करिअरची उत्तम संधी\nअहमदनगर : ‘मी काय चुकीचं बोलतो आहे’ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा बाळासाहेब थोरातांना प्रश्न;थोरातांनी थेट धमकावत बाहेर हाकललं\nDelhi Lockdown : दिल्लीत आजपासून सहा दिवसांचे लॉकडाऊन, वाचा 10 ठळक मुद्दे…\nदिल्लीत केजरीवालांनी लॉकडाऊन जाहीर केले; खान मार्केटमध्ये दारू दुकानांवर गर्दी उसळली\nपुणे मार्केट यार्डातील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाचे कठोर निर्णय\nIsrael : इस्रायलने कसे जिंकले कोरोनाविरुद्धचे युद्ध देशात विनामास्क फिरू शकताहेत नागरिक\nममता बॅनर्जींचा डबल गेमपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतसभेत पंतप्रधानांवर दोष तर पत्राद्वारे मदतीची मागणी\nकोरोनाची लस घेतानाचा फोटो काढा अन् जिंका 5 हजार रुपयांचं बक्षीस\n30 एप्रिलनंतर औरंगाबादेत लस न घेता फिरणाऱ्या 45 वर्षांवरील नागरिकांवर दंडात्मक कारवाई\nWATCH : सुगंध, रंग आणि बरंच काही असा ओळखा अस्सल हापूस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://bharat4india.com/search?searchword=%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%82", "date_download": "2021-04-19T09:40:34Z", "digest": "sha1:WUSUC24YVBBYOGBPWIJ7DYMQRZLUJZYA", "length": 9291, "nlines": 81, "source_domain": "bharat4india.com", "title": "शोधा", "raw_content": "\nकोरोनाचा भारतात पहिला बळी, देशात आत्तापर्यंत ७४ रुग्ण\nपुण्यात आणखी एक कोरोनाचा रुग्ण, राज्यात आकडा १५ वर. पिंपरी-चिंचवड मध्ये तीन जणांना लागण\nपुण्यात कोरोनाचे ९ रुग्ण, मुंबईत २ तर नागपूरमध्ये १ रुग्ण\nकोरोनामुळं कोंबड्याचा भाव उतरला.\nकोरोनामुळं मंत्र्‍यांचे विदोश दौरे रद्द\nकोरोना दिल्लीत महामारी म्हणून घोषित, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर\nजगभरातून भारतात येणाऱ्या पर्यंटकांचे व्हिसा १५ एप्रिलपर्यंत रद्द\nजगातील ११४ देशांत कोरोनाचा शिरकाव\nजगभरात कोरोनामुळं जवळपास ४ हजार नागरीकांचा मृत्यू, तर १२ लाख ६ हजार दोनशे जणांना कोरोनाची लागण\nमहत्वाच्या कामाशिवाय पुण्यात येऊ नका - जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन\nसर्व शब्द कुठलाही शब्द जसं लिहिलंय तसं\nक्रम:\t नवीन आधी जुने आधी लोकप्रिय क्रमवारीनुसार Category | दाखवा #\t 5 10 15 20 25 30 50 100 All\nयामध्ये शोधा: टॅग\t व्हिडिओ\t Blogs\n1. वाईल्डलाईफ फोटोग्राफीचं प्रदर्शन, डोंबिवली\n(व्हिडिओ / वाईल्डलाईफ फोटोग्राफीचं प्रदर्शन, डोंबिवली)\nमनसे आणि डोंबिवलीतील मिडअर्थ संस्थेच्यावतीनं डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात वाईल्डलाईफ फोटोग्राफीचं प्रदर्शन भरवण्यात आलंय. मधुबाज, वेडा राघू, पिवळ्या डोक्याचा धोबी, पीतमुखी टिटवी, करवानक, पेलिकन, मलबारी, ...\n2. वाईल्डलाईफ फोटोग्राफीचं प्रदर्शन, डोंबिवली\n(व्हिडिओ / वाईल्डलाईफ फोटोग्राफीचं प्रदर्शन, डोंबिवली)\nमनसे आणि डोंबिवलीतील मिडअर्थ संस्थेच्यावतीनं डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात वाईल्डलाईफ फोटोग्राफीचं प्रदर्शन भरवण्यात आलंय. मधुबाज, वेडा राघू, पिवळ्या डोक्याचा धोबी, पीतमुखी टिटवी, करवानक, पेलिकन, मलबारी, ...\n3. वाईल्डलाईफ फोटोग्राफीचं प्रदर्शन, डोंबिवली\n(व्हिडिओ / वाईल्डलाईफ फोटोग्राफीचं प्रदर्शन, डोंबिवली)\nमनसे आणि डोंबिवलीतील मिडअर्थ संस्थेच्यावतीनं डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात वाईल्डलाईफ फोटोग्राफीचं प्रदर्शन भरवण्यात आलंय. मधुबाज, वेडा राघू, पिवळ्या डोक्याचा धोबी, पीतमुखी टिटवी, करवानक, पेलिकन, मलबारी, ...\n4. वाईल्डलाईफ फोटोग्राफीचं प्रदर्शन, डोंबिवली\n(व्हिडिओ / वाईल्डलाईफ फोटोग्राफीचं प्रदर्शन, डोंबिवली)\nमनसे आणि डोंबिवलीतील मिडअर्थ संस्थेच्यावतीनं डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात वाईल्डलाईफ फोटोग्राफीचं प्रदर्शन भरवण्यात आलंय. मधुबाज, वेडा राघू, पिवळ्या डोक्याचा धोबी, पीतमुखी टिटवी, करवानक, पेलिकन, मलबारी, ...\n5. वाईल्डलाईफ फोटोग्राफीचं प्रदर्शन, डोंबिवली\n(व्हिडिओ / वाईल्डलाईफ फोटोग्राफीचं प्रदर्शन, डोंबिवली)\nमनसे आणि डोंबिवलीतील मिडअर्थ संस्थेच्यावतीनं डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात वाईल्डलाईफ फोटोग्राफीचं प्रदर्शन भरवण्यात आलंय. मधुबाज, वेडा राघू, पिवळ्या डोक्याचा धोबी, पीतमुखी टिटवी, करवानक, पेलिकन, मलबारी, ...\n6. वाईल्डलाईफ फोटोग्राफीचं प्रदर्शन, डोंबिवली\n(व्हिडिओ / वाईल्डलाईफ फोटोग्राफीचं प्रदर्शन, डोंबिवली)\nमनसे आणि डोंबिवलीतील मिडअर्थ संस्थेच्यावतीनं डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात वाईल्डलाईफ फोटोग्राफीचं प्रदर्शन भरवण्यात आलंय. मधुबाज, वेडा राघू, पिवळ्या डोक्याचा धोबी, पीतमुखी टिटवी, करवानक, पेलिकन, मलबारी, ...\n7. वाईल्डलाईफ फोटोग्राफीचं प्रदर्शन, डोंबिवली\n(व्हिडिओ / वाईल्डलाईफ फोटोग्राफीचं प्रदर्शन, डोंबिवली)\nमनसे आणि डोंबिवलीतील मिडअर्थ संस्थेच्यावतीनं डॉ. बाबासाहेब आ���बेडकर सभागृहात वाईल्डलाईफ फोटोग्राफीचं प्रदर्शन भरवण्यात आलंय. मधुबाज, वेडा राघू, पिवळ्या डोक्याचा धोबी, पीतमुखी टिटवी, करवानक, पेलिकन, मलबारी, ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-assembly-elections-latest-news-in-divya-marathi-4759957-NOR.html", "date_download": "2021-04-19T09:05:55Z", "digest": "sha1:IHF6GE3D5XA47GKDHGD3UEZXROUEIPB6", "length": 8585, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Assembly elections latest news in divya marathi | समर्थकांना झुकते माप; कदीर मौलानांचा पत्ता कट - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nसमर्थकांना झुकते माप; कदीर मौलानांचा पत्ता कट\nऔरंगाबाद- विधानसभेचा उमेदवार ठरवताना राष्ट्रवादी काँग्रेसने पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण यांच्यावर मोठी जबाबदारी टाकली होती. त्यामुळेच शहरातील तिन्ही विधानसभा मतदारसंघांतील राष्ट्रवादीचे उमेदवार ठरवताना त्यांनी समर्थकांना झुकते माप दिल्याचे दिसते.\nमध्यमधून विनोद पाटील यांना उमेदवारी देताना कदीर मौलाना यांचा पत्ता कट करण्यात आला.\nजिल्ह्यातील नऊ मतदारसंघांतील उमेदवार घोषित झाल्याने आता प्रचार कामात राष्ट्रवादी वेग घेण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात सर्वत्र दुसऱ्या पिढीतील उमेदवारांना प्राधान्य देण्यात आले असून पर्यायाने अजित पवार यांच्या संकल्पनेतील हे सर्व उमेदवार आहेत. राष्ट्रवादीत पवार यांचा शब्द प्रमाण मानणाऱ्यांपैकी एक आमदार चव्हाण आहेत. जिल्ह्यात तीन उमेदवार आपले समर्थक असावे यासाठी फार पूर्वीपासूनच चव्हाण यांनी व्यूहरचना आखली होती. जुबेर मोतीवाला, विनोद पाटील आणि मिलिंद दाभाडे चव्हाण समर्थक आहेत.\nतरुण चेहऱ्यास प्राधान्य : राष्ट्रवादीने 2009 च्या विधानसभा निवडणुकीत कदीर मौलाना यांना उमेदवारी दिली होती. मौलाना यांचा शहर प्रगती आघाडीचे उमेदवार आमदार प्रदीप जैस्वाल यांनी आठ हजार मतांनी पराभव केला होता. मध्य मतदारसंघात मुस्लिम मतदारांची लक्षणीय संख्या लक्षात घेता येथून मुस्लिम उमेदवार दिला जाईल, असे चित्र असताना राष्ट्रवादीने पाटील या तरुण चेहऱ्यास प्राधान्य दिले. पाटील यांनी मागील पाच वर्षांपासून मध्यमधून लढण्याची तयारी सुरू केली होती. खडकी या नावाने त्यांनी पानदरिबा भागात कार्यालय उघडले. विविध गणेश मंडळांच्या माध्यमातून सामाजिक कामास प्रारंभ केला. नवरात्र महोत्सवाच्या माध्यमातून तरुणांमध्ये एक ओळख निर्माण केली. गणेशोत्सवात रात्री उशिरापर्यंत वाद्य वाजविण्याची परवानगी द्यावी यासाठी हायकोर्टात याचिका दाखल करून परवानगी मिळवली.\nपश्चिमसाठी धावपळ : योग्य उमेदवाराच्या शोधात असलेल्या राष्ट्रवादीला पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी रिपब्लिकन सेनेचे शांतीपुरा नंदनवन कॉलनीचे नगरसेवक मिलिंद दाभाडे हाती लागले आहेत. दाभाडे यांच्यासमवेत प्रदीर्घ सुरू असलेल्या चर्चेतून अखेर शुक्रवारी रात्री उशिरा राष्ट्रवादीच्या घड्याळावर लढण्यास त्यांनी होकार दिला. दाभाडे दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. आंबेडकरी चळवळीत मागील अनेक वर्षांपासून दाभाडे सक्रिय असून अलीकडे त्यांनी आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेत प्रवेश केलेला आहे.\nजुबेर मोतीवाला यांना संधी\nपूर्वमधून नगरसेवक अभिजित देशमुख यांना उमेदवारी दिली जावी, असा मतप्रवाह होता; पण शहरात एक मुस्लिम उमेदवार देणे आवश्यक असल्याने देशमुख यांचे नाव वगळून जुबेर मोतीवाला यांना संधी देण्यात आली. मध्यमधून इच्छुक असलेले डॉ. गफ्फार कादरी यांनी पूर्वची उमेदवारी जाहीर होण्याच्या एक दिवस आधीच एमआयएमची उमेदवारी घेतली, अन्यथा डॉ. कादरी यांचा विचार पक्षातर्फे पूर्वसाठी झाला असता. जुबेर यांचे वडील अमानुल्ला मोतीवाला 1985 मध्ये शरद पवारांच्या एस. काँग्रेसकडून त्या वेळच्या औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातून उमेदवार होते. त्यांना 41,235 तर त्यांचे विरोधी काँग्रेसचे एस. टी. प्रधान यांना 40,849 मते मिळाली होती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-HDLN-10-disturbing-photos-after-kushinagar-accident-5860279-PHO.html", "date_download": "2021-04-19T08:59:56Z", "digest": "sha1:53YL4ZCKCFTFEGAEZJ4QKKIALFE7GHMV", "length": 4601, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "10 Photos: एवढा भयंकर होता अपघात, असे पडलेले होते निरागस मुलांचे मृतदेह, After Kushinagar Accident Photos | 10 Photos: एवढा भयंकर होता अपघात, असे पडलेले होते निरागस मुलांचे मृतदेह - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\n10 Photos: एवढा भयंकर होता अपघात, असे पडलेले होते निरागस मुलांचे मृतदेह, After Kushinagar Accident Photos\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\n10 Photos: एवढा भयंकर होता अपघात, असे पडलेले होते निरागस मुलांचे मृतदेह\nलखनऊ - उत्���र प्रदेशच्या कुशीनगरमध्ये गुरुवारी एका मानवरहित रेल्वे क्रॉसिंगवर मोठा अपघात झाला. रेल्वे आणि स्कूल व्हॅनच्या धडकेत 13 शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. यात 8 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. ज्या रेल्वेने व्हॅनला धडक मारली, ती सीवानहून गोरखपुरला जात होती. 55075 पॅसेंजर ट्रेन होती. ,\nफोटोंमधून पाहा, अपघातानंतर किती भयंकर होती परिस्थिती...\nरेल्वेमंत्री पीयूष गोयल म्हणाले, 'मी वरिष्ठ अधिकाऱ्यांना या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सांगितले आहे. मृत मुलांच्या कुटुंबीयांना रेल्वेकडून 2-2 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.'\nपूर्वीही झाले आहेत अपघात\n- 19 जून 2017 रोजी एटा जिल्ह्यात ट्रक आणि स्‍कूल बसच्या धडकेत 12 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. या अपघातात स्कूलबस ड्रायव्हरही ठार झाला.\n- जुलै 2016 मध्ये वाराणसी-अलाहाबाद केअरमऊ रेल्वे क्रॉसिंगवरही मुलांनी भरलेल्या स्‍कूल व्हॅनला रेल्वेची धडक बसली होती. अपघातात 10 मुलांचा मृत्यू झाला होता. अनेकजण गंभीररीत्या जखमी झाले होते. येथेही मानवरहित रेल्वे क्रॉसिंग होती.\nपुढच्या स्लाइड्सवर फोटोंमधून पाहा, अपघातानंतर किती भयंकर होती परिस्थिती...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/2019/10/vintage-denim-fashion-trends-again-in-marathi/", "date_download": "2021-04-19T09:46:46Z", "digest": "sha1:BVK7Q4GXCKKOPSIABK7CKVUXNQ35B5ZW", "length": 11745, "nlines": 53, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "'व्हिंटेज डेनिम फॅशन'ची पुन्हा चलती!90 च्या दशकातील फॅशन", "raw_content": "\nAll फॅशनलेटेस्ट ट्रेंड्स : वेस्टर्नलेटेस्ट ट्रेंड्स : भारतीयसेलिब्रिटी स्टाईलDIY फॅशन अॅक्सेसरीज\nAll सौंदर्यDIY सौंदर्यत्वचेची काळजी नखंमेकअपहेयरसौंदर्य उत्पादनबाथ अॅंड बॉडीहेयर उत्पादन\nAll जीवनशैलीअॅस्ट्रो वर्ल्डभ्रमंतीशॉपिंगनातीगोतीपालकत्वहास्यघर आणि बगीचाखाणंपिण आणि नाइटलाईफवित्तकल्पितशिक्षणDIY लाईफ हॅक्सआपलं जगसेक्स\nAll लग्नसराईयोजनाडेकोर आयडियाहेअर आणि मेकअपआयुष्यलग्न फॅशन सेलिब्रिटी लग्न\nAll निरोगी जीवनआरोग्यस्वतःची मदत\nAll मनोरंजनसेलिब्रिटी लाईफबॉलीवूड पुस्तकंसंगीतवेबसीरीज - अनमॅरीडसेलिब्रिटी गॉसीपसोहळेबिग बॉस\n'व्हिंटेज डेनिम फॅशन'ची पुन्हा चलती90 च्या दशकातील फॅशन\nफॅशन म्हणजे नक्की काय तर काही कालावधीनंतर एखाद्या जुन्या फॅशनमध्ये बदल करून त्याला एखादा तडका लावून नवे कपडे तयार करणं म्हणजे फॅशन. इतिहासाची पुनरावृत्ती होते असं नेहमीच म्हटलं जातं आणि हे फॅशनच्या बाबतीतही लागू होतं. 90 च्या दशकातील फॅशनचा काळ हा सुवर्णकाळ म्हणून ओळखला जातो. त्याकाळी अनेक नवीन फॅशन स्टाईलची ओळख आणि विविध ट्रेंडचा जन्म झाला आणि त्या आजही आजच्या फॅशनशी संबंधित वाटतात. काही विंटेज ट्रेंड क्लासिक असतात आणि कधीही फॅशनच्या दुनियेतून बाहेर फेकले जात नाहीत. हाय वेस्टपॅंटपासून ते नेहमीच्या क्लासिक डेझी ड्यूक्स आणि व्हिंटेज वॉश डेनिमपर्यंत. अशीच पुन्हा विंटेज डेनिम फॅशन पुन्हा आली आहे. त्यासाठी POPxo मराठीने डिझाईन तज्ज्ञ - अभिषेक यादव, डिझाईन हेड, स्पायकर लाइफस्टाइल आणि नेल्सन जाफरी, हेड ऑफ डिझाईन लिवा यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी 90 च्या दशकाच्या शैलीतदेखील आपण कसं स्टायलिस्ट दिसावं याबद्दल काही सूचना केल्या आहेत. या सूचना वापरून नक्की कसं स्टायलिश दिसावं हे पाहूया -\nहाय वेस्ट पँट्स जीन्सच्या व्यतिरिक्त 90 च्या फॅशननिस्टांनीदेखील हाय वेस्ट पॅलाझोस आणि पँट्स खूप प्रसिद्ध केली. व्हिस्कोस सामग्री पासून बनलेली मुलायम कापडाचे कपडे तुम्ही यासाठी निवडू शकता. तसंच स्टायलिश लुकसाठी तुम्ही याबरोबर पॉपलिन क्रॉप टॉप वापरू शकता आणि या लुकसह तुम्ही पायामध्ये ब्लॉक हिल्स घातल्यास, तुमचा लुक परफेक्ट होतो. आजही तुम्ही ही फॅशन कॅरी करू शकता.\nस्कीनी पॅंट्स बद्दल देखील वाचा\nबऱ्याचदा आपण कळत- नकळत काही फॅशन स्टेटमेंट्ससाठी किंचित जास्त आकार असलेले कोट्स आणि जॅकेट घेतो. पण अशावेळी परत देणंसुद्धा आपल्याला जमत नाही. जॅकेट्स हे इतर सामान्य पोशाखांपेक्षा उत्कृष्ट रचना आणि अनेक लेयर्सने (स्तर) जोडलेले असतात. त्यामुळे ते अधिक बोल्ड आणि स्टायलिश दिसते. यामध्ये तुम्हाला अधिक आराम मिळण्यासाठी व्हिस्कोस मॉडेल मिश्रित कपडे घेऊ शकता. जॅकेट्ससह तुम्ही प्लेड स्कर्ट किंवा काही स्ट्रेट कट पॅन्ट घातली तरीही तुमचा लुक अधिक सुंदर दिसेल.\nजुन्या कपड्यांचा करा असा पुनर्वापर, व्हा स्टायलिश\nव्हिंटेज जीन्स: (Vintage Jeans)\nसध्या फॅशनमध्ये 90 च्या दशकातील उत्साह पुन्हा दिसू लागला आहे. व्हिंटेज जीन्सच्या आधुनिक कटसह व्हिंटेज लुक आहे. आता तुम्ही नवद्दीची 2019 मध्ये सुधारित विंटेज डेनिम बाजारामध्ये सहज खरेदी करू शकता. व्हिंटेज डेनिम प्री-एजेड पासून प्रेरित होती. वास्तविक अशी जीन्स तुम्���ाला तुम्ही तरूण असल्याचा अनुभव देते. तसंच तुमचं व्हिंटेज कलेक्शनदेखील पूर्ण बनवते. जी वयाच्या 18 व्या वर्षाचा अनुभव देते आणि तसेच व्हिंटेज कलेक्शन परिपूर्ण बनवते. अधिक चांगल्या लुकसाठी व्हिंटेज डेनिम प्लेड शर्ट किंवा पांढरा टी-शर्ट आणि पायामध्ये कॉम्बट बूटसह घालू शकता.\nओव्हरऑल (सैल पायजमा) : (Overall)\n90च्या फॅशन आठवणी ओव्हरऑल (सैल पायजमा) शिवाय पूर्ण होऊच शकत नाहीत. तुम्ही ते एका पट्ट्यासह किंवा दोन्ही पट्ट्यांसह परिधान करू शकता किंवा स्लिव्हलेस टर्टलनेक, प्लेड शर्ट आणि डॅड स्नीकर्ससह आपले सर्व आवडते 90चे ट्रेंडी कपडे एकत्र करून भन्नाट लुक्स मिळवू शकता. तुम्हाला आवडो अथवा न आवडो 90 चा ओव्हरऑल ट्रेंड पुन्हा आले आहे यात शंका नाही.\nफेस्टिव्ह सीझनमध्ये बदला ड्रेसिंग स्टाईल आणि दिसा Slim Trim\n90 च्या दशकात बॉम्बर जॅकेटचा ट्रेंड प्रचंड होता आणि आता अलीकडच्या दिवसातही तो खूपच चांगलं पुनरागमन करत आहे. एथलिझर आणि स्ट्रीटवेअर फॅशनच्या दिशेने सध्या ही इंडस्ट्री आकर्षित होत आहे. बॉम्बर जॅकेट मुळात मोठ्या आकारात आणि बॅगी स्टाईलचे असते. हे जॅकेट कट्स असलेल्या जीन्स आणि स्नीकर्ससह घातल्यास उत्कृष्ट दिसतात. तुम्हाला युनिक दिसायचं असेल आणि लोकांचे लक्ष वेधून घ्यायचे असेल तर हा एक अप्रतिम पर्याय आहे.\nवॉर्डरोबमध्ये असायलाच हव्यात अशा डेनिम जीन्स\nखास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत.\nमग वाट कसली पाहताय लगेचच POPxo च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/desh/yogi-adityanath-criticized-trinamool-congress-12260", "date_download": "2021-04-19T09:16:30Z", "digest": "sha1:H3UF7VR7PTDY43AKRZTDCDWTWXDHI766", "length": 12126, "nlines": 125, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "तृणमूलचे रोमिओ 2 मे नंतर तुरुंगात जातील; यूपीच्या धर्तीवर अँटी रोमिओ स्कॉड | Gomantak", "raw_content": "\nसोमवार, 19 एप्रिल 2021 e-paper\nतृणमूलचे रोमिओ 2 मे नंतर तुरुंगात जातील; यूपीच्या धर्तीवर अँटी रोमिओ स्कॉड\nतृणमूलचे रोमिओ 2 मे नंतर तुरुंगात जातील; यूपीच्या धर्तीवर अँटी रोमिओ स्कॉड\nगुरुवार, 8 एप्रिल 2021\nबंगालच्��ा हुगळी जिल्ह्यातील कृष्णरामपूर येथे गुरुवारी मोर्चाला संबोधित करताना योगी आदित्यनाथ यांनी यूपीच्या धर्तीवर बंगालमध्ये अँटी रोमियो पथक बनविण्याविषयी बोलले.\nपश्चिम बंगालमध्ये राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. निवडणुकीच्या प्रचारात मतदारांना आकर्षित करण्यासाठी पक्षातील नेत्यांकडून बरीच आश्वासने दिली जात आहेत. असेच एक आश्वासन भाजपाचे स्टार प्रचारक आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बंगाल निवडणुकीत दिले आहे. बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील कृष्णरामपूर येथे गुरुवारी मोर्चाला संबोधित करताना योगी आदित्यनाथ यांनी यूपीच्या धर्तीवर बंगालमध्ये अँटी रोमियो पथक बनविण्याविषयी बोलले. (Yogi Adityanath criticized the Trinamool Congress)\nनिवडणूक प्रचारात कोरोना नियमांचे उल्लंघन; न्यायालयाने सरकारला विचारला जाब\nबहिणी आणि मुलींच्या हिताचे रक्षण करण्यासाठी भाजपा उत्तर प्रदेशप्रमाणे बंगालमध्ये अँटी-रोमियो (Anti Romeo)पथके तयार करेल आणि टीएमसीच्या सर्व रोमियोला तुरूंगात जातील, असे आश्वासन योगी आदित्यनाथ यांनी पश्चिम बंगालच्या (West bengal) मतदाराना दिले आहे. कृष्णरामपूर मध्ये झालेल्या या सभेपूर्वी पूर्वी जलपाईगुडी येथे झालेल्या प्रचारसभेला संबोधित करताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी येणाऱ्या 2 तारखेला भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाल्यानंतर तृणमूलच्या सर्व गुंडाना तुरुंगात पाठवले जाईल असे सांगितले.\nदरम्यान, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि पुडुचेरी मध्ये सध्या विधानसभा निवडणुकांची (Assembly Elections) रणधुमाळी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांसहा भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय नेते पश्चिम बंगालमध्ये निवडणूक जिंकण्यासाठी दंड थोपटून उतरलेले पाहायला मिळत आहेत. पश्चिम बंगाल निवडणुकीच्या 294 जागांसाठी सुरु असलेल्या या निवडणुकीच्या 8 टप्प्यांपैकी 3 टप्पे पार पडले आहेत.\nयोगी आदित्यनाथ यांना कोरोनाची लागण\nलखनऊ: देशभरात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे. त्यामुळे सरकारबरोबर...\n तब्बल दीड तासानंतर सापडले बेपत्ता झालेले विमान\nकोलकाताहून चेन्नईला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानाचा संपर्क उड्डाण घेतल्याच्या...\nयोगी आदित्यनाथ यांचा अपशब्द वापरल्याचा व्हिडिओ होतोय व्हायरल; जाणून घ���या नेमकं प्रकरण\nलखनऊ: उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तापट स्वभावामुळे पुन्हा ...\nदेशातील वेगेवगेळ्या राज्यांत पुन्हा शाळा बंदचा निर्णय\nदेशातील कोरोनाच्या वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर, अनेक राज्यांनी हे...\nजाणून घ्या 'चार साल उत्तर प्रदेश बेहाल' का सर्वाधिक होतय ट्रेंड \nउत्तरप्रदेश मध्ये सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारला आज चार...\nकाळरात्रीप्रमाणे भासत राहिलेले वर्ष अखेर उलटले आणि नव्या वर्षाच्या पहिल्या दोन...\nउत्तर प्रदेश झालंय द्वेषाच्या राजकारणाचं केंद्रस्थान; १०४ सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचं योगींना सणसणीत पत्र\nलखनऊ- उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना १०४ माजी अधिकाऱ्यांनी एक...\nअसदुद्दीन ओवेसींच्या 'एमआयएम'ची ‘मिशन यूपी’ला सुरुवात\nलखनौ : बिहारच्या राजकीय रणांगणामध्ये यशस्वीरीत्या पाय रोवल्यानंतर एमआयएमचे...\nसॅमसंग कंपनी आपला मोबाइल व आयटी डिस्प्ले युनिट चीनमधून भारतात हलवणार\nनवी दिल्ली: स्मार्टफोन बनविणारी दक्षिण कोरियाची सॅमसंग कंपनी आपला मोबाइल व आयटी...\nकुणाच्या खांद्यावर कुणाची बंदूक\nसंसदीय लोकशाहीत स्पर्धा ही गृहीतच असते आणि त्यामुळे प्रत्येक प्रश्‍नावर इतरांपेक्षा...\n‘‘केवळ ढोंग आणि खोटा प्रचार हाच उद्देश असेल तर मिशन शक्तीला यश येणारच नाही\"\nनवी दिल्ली‘: ‘महिलांच्या सुरक्षेसाठी उत्तर प्रदेशमध्ये भाजप सरकारने सुरू केलेली ‘...\nऊर्मिला मातोंडकर या १९९०च्या दशकात तरुणाईवर गारुड करणाऱ्या गुणी अभिनेत्रीने अखेर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/maharashtra-news/due-corona-short-lockdown-announced-maharashtra-pune-12035", "date_download": "2021-04-19T10:04:25Z", "digest": "sha1:XFGFFDGPKEGQZ3AYGHBGJIGR5A6G7SNZ", "length": 13960, "nlines": 128, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "कोरोनाचा धुमाकूळ; महाराष्ट्रातील पुण्यात 'शॉर्ट लॉकडाऊन' जाहीर | Gomantak", "raw_content": "\nसोमवार, 19 एप्रिल 2021 e-paper\nकोरोनाचा धुमाकूळ; महाराष्ट्रातील पुण्यात 'शॉर्ट लॉकडाऊन' जाहीर\nकोरोनाचा धुमाकूळ; महाराष्ट्रातील पुण्यात 'शॉर्ट लॉकडाऊन' जाहीर\nशुक्रवार, 2 एप्रिल 2021\nदेशात मागील काही दिवसांपासून कोरोनाची नवी प्रकरणे वाढत आहेत. त्यातल्या त्यात सर्वात वाईट परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उ���्धव ठाकरे ही राज्यातील परस्थितीसंदर्भात आढावा बैठक घेणार आहेत.\nदेशात मागील काही दिवसांपासून कोरोनाची नवी प्रकरणे वाढत आहेत. त्यातल्या त्यात सर्वात वाईट परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ही राज्यातील परस्थितीसंदर्भात आढावा बैठक घेणार आहेत. आणि या बैठकीनंतर राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला संबोधित करणार आहेत. या परिस्थिती मध्ये राज्यात संपूर्ण लॉकडाऊन जाहीर होण्याची शक्यता अधिक तीव्र झाली आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या संबोधनाबद्दल माहिती दिली आहे. शिवाय यावेळेस त्यांनी मोठी घोषणा करू शकतात, असे म्हटले आहे.\nदेशात मध्यंतरी कोरोनाचे संक्रमण कमी झाल्याचे पाहायला मिळाले होते. मात्र त्यानंतर देशातील कोरोनाच्या नव्या लाटेचा सर्वाधिक परिणाम महाराष्ट्रात झाला आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रातील पुण्यात नाईट कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. शनिवारी 3 एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. आणि पुढील शुक्रवारी पुन्हा या निर्णयाचा आढावा घेण्यात येणार असल्याचे समजते. तसेच, संध्याकाळी 6 ते सकाळी 6 या वेळेत हा नाईट कर्फ्यू लागू राहणार आहे. त्यामुळे देशातील अनेक शहरांमध्ये लादलेल्या नाईट कर्फ्यूच्या तुलनेत महाराष्ट्रातील पुण्यात हा सर्वात मोठा नाईट कर्फ्यू असेल.\nसह्याद्रीतील नव्या वनस्पतीला शरद पवार यांचे नाव\nपुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी आज याबाबतची माहिती दिली आहे. याशिवाय पुढील सात दिवस पुण्यातील सर्व बार, हॉटेल, रेस्टॉरंट बंद राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. इतकेच नाहीतर पुण्यात विवाह आणि अंत्यसंस्कार वगळता कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमांनाही बंदी घालण्यात आल्याची माहिती आयुक्तांनी दिली. व 50 पेक्षा जास्त लोकांना विवाहात आणि अंत्यसंस्कारात 20 हून अधिक जणांना सहभागी होता येणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. शिवाय धार्मिक स्थळे देखील बंद ठेवण्यात येणार आहेत.\n,दरम्यान, महाराष्ट्रात पुणे, नागपूर आणि मुंबई ही मोठी शहरे चिंतेचा विषय बनली आहेत. गुरुवारी पुन्हा एकदा महाराष्ट्रात 43 हजारहून अधिक कोरोनाची नवी प्रकरणे आढळून आली आहेत. तर संपूर्ण देश��रात ही संख्या 81,000 च्या वर पोहचली आहे.\nमहाराष्ट्रात प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला एका रुग्णाचा मृत्यू\nकोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत जाताना...\nलसींअभावी राजधानीत लसीकरण केंद्रे बंद; नागरिक आल्या पावली परतले\nमहाराष्ट्र : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने...\nगोवा: परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणाऱ्या विध्यार्थांना घेतले ताब्यात\nपणजी: दहावी बारावीची परीक्षा पुढे ढकलावी या मागणीसाठी आज विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री...\nगोव्यात मोरजीच्या मिरचीला सोन्याचा भाव; किंमत ऐकुन व्हाल थक्क ...\nमोरजी: गावठी मिरच्यांनी जनतेच्या डोळ्यात पाणी आणले आहे. 900 ते 1000 रुपये किलो...\nगोवा: कोरोना रुग्णसंख्येने गाठला उच्चांक; परिस्थिती हाताळण्यासाठी यंत्रणा सज्ज\nपणजी: देशभरात निर्माण झालेल्या संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढत...\nगोव्यात कोरोनाचा कहर: सरकारकडून कडक निर्बंध लागू करण्याची शक्यता\nदेशभरात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून...\nरामायणातील सीता सरकारवर नाराज; घरातच साजरा करावा लागला वाढदिवस\nछोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री देबिना बॅनर्जी (Debina Bonnerjee) रामायण...\nविमान कंपन्यांना हालगर्जीपणा भोवला; केजरीवाल सरकारची तडक कारवाई\nनवी दिल्ली: देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे. दिल्लीमध्ये कोरोनानं...\nमनमोहन सिंग यांचे नरेंद्र मोदींना पत्र; लसीबाबत दिल्या महत्त्वाच्या सूचना\nकोरोनाची दुसरी लाट देशात थैमान घालत आहे. देशातील आरोग्य यंत्रणेवरचा ताण प्रचंड वाढला...\nक्रीडामंत्री किरेन रिजिजू कोरोना पॉझिटिव्ह\nदेशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे. यातच केंद्रीय क्रीडामंत्री किरेन...\nअरविंद केजरीवाल यांच पंतप्रधान मोदींना पत्र\nदिल्लीत कोरोनामुळे दिवसेंदिवस परिथिती वाईट होत चालली आहे. मुख्यमंत्री अरविंद...\nरिलायन्स नंतर टाटा स्टील सुध्दा सरकारच्या मदतीला धावले\nदेशात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. अनेक ठिकाणी आरोग्य सुविधांची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.drushtikonnews.com/2021/03/blog-post_79.html", "date_download": "2021-04-19T09:14:39Z", "digest": "sha1:3CF7WIJR2QAB2G7DVSVQ3MYRV6EQCHD5", "length": 4532, "nlines": 47, "source_domain": "www.drushtikonnews.com", "title": "केजमध्ये कृषि कायद्या विरुद्ध वंचित बहुजन युवा आघाडीचे धरणे - दृष्टीकोन", "raw_content": "\nHome / बीडजिल्हा / केजमध्ये कृषि कायद्या विरुद्ध वंचित बहुजन युवा आघाडीचे धरणे\nकेजमध्ये कृषि कायद्या विरुद्ध वंचित बहुजन युवा आघाडीचे धरणे\nकेज येथे केंद्र सरकाच्या कृषी कायद्याचा निषेध करण्यासाठी केज तहसील कार्यालया समोर वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.\nया बाबतची माहीती अशी की, केंद्र सरकारने शेतकरी आणि कृषी क्षेत्राच्या विरोधात उत्पादने व्यापार आणि वाणिज्य संदर्भात प्रोत्साहन व सुविधा कायदा. आश्वासन आणि कृषी सेवा करार आणि अत्यावश्यक सेवा दुरुस्ती कायदा हे काळे कायदा असल्याचा उल्लेख करीत केज तहसील कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल डोंगरे आणि जिल्हा प्रवक्ते भगवंत वायबसे यांच्या नेतृत्वाखाली युवानेते निलेश साखरे, गोरख गायकवाड, उत्तम वाघमारे, अजय भांगे, विशाल धिरे, नवनाथ पौळ, गौरीताई शिंदे, अमोल हजारे, राणी करपे आणि जेष्ठ नेते गंगाधर सिरसट हे उपस्थित होते.\nकेजमध्ये कृषि कायद्या विरुद्ध वंचित बहुजन युवा आघाडीचे धरणे Reviewed by Ajay Jogdand on March 05, 2021 Rating: 5\nशिवसेना बीड जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी केज कोव्हिड सेंटरला दिली भेट\nदुचाकीचा अपघातात ऊसतोड मुकादम ठार\nयशोदिप भोजनालय तर्फे चालविण्यात येणाऱ्या शिव भोजन केंद्रा तर्फे आष्टी शहरात घरपोच ७५ थाळी मोफत वाटप\nआरोग्य कर्मचार्‍यांच्या सर्व अडचणी मी स्वतः प्राधान्याने सोडविणार : आ.बाळासाहेब आजबे\nबीडजिल्हा महाराष्ट्र क्राईम बीड जिल्हा ताज्या बातम्या Home आरोग्य-शिक्षण व्हिडीओ देश- विदेश ब्लॉग संपादकीय व्हीडीओ राजकारण मनोरंजन-खेळ Breaking बीड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahajobs.org.in/9th-and-11-class-students-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D/", "date_download": "2021-04-19T10:25:33Z", "digest": "sha1:V226G5PELI5XUCMZJWGTXLM7GLALIFTV", "length": 8455, "nlines": 66, "source_domain": "www.mahajobs.org.in", "title": "9th and 11 class students: नववी, अकरावी विद्यार्थीही होणार प्रमोट? दोन दिवसांत निर्णयाची शक्यता – maharashtra government to decided over evaluation of ninth and 11 class students within two days | महा जॉब्स", "raw_content": "\n9th and 11 class students: नववी, अकरावी विद्यार्थीही होणार प्रमोट\nम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई\nपहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रव���श घेण्यासाठी त्यांची वर्गोन्नती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर आता नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही वर्गोन्नती देण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत.\nशालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मंगळवारी राज्यभरातील नववी आणि अकरावीच्या विद्यार्थी, त्यांच्या अभ्यासक्रमासंदर्भात आढावा घेणारी एक महत्त्वाची बैठक ऑनलाइन पद्धतीने घेतली. या बैठकीला राज्यातील शिक्षण संचालक आणि इतर महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना वर्गोन्नती देण्याबाबत येत्या दोन दिवसांत जाहीर केला जाईल, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केल्याचे समजते.\nकरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा अकरावीचे प्रवेश खूप उशिराने सुरू झाले. मागील काही आठवड्यांपर्यंत हे प्रवेश सुरू होते. यामुळे अभ्याक्रम शिकवून पूर्ण झालेला नाही. तसेच नववीच्या विद्यार्थ्यांसंदर्भात राज्यातील विविध विभागाकडून माहिती घेऊन त्यातील विद्यार्थ्यांना वर्गोन्नती करताना त्या विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनाचा विषय लक्षात घेतला जाईल. त्यासाठीचा निर्णय येत्या दोन दिवसांत घेतला जाणार असल्याचे या बैठकीत स्पष्ट करण्यात आले.\nराज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइन घेतल्या जाणार आहेत. त्यामध्ये तूर्तास कोणताही बदल केला जाणार नसल्याचे त्या बैठकीत सांगण्यात आले. तर ऐनवेळी काही बदल करण्याचा विषय आला तर त्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत चर्चा करून त्यावर निर्णय घेतला जाईल, असेही या बैठकीत ठरले असल्याचे सांगण्यात आले. राज्यातील विद्यार्थी आणि पालकांकडून दहावी आणि बारावीच्या या दोन्ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतल्या जाव्यात अशी मागणी केली जात आहे. मात्र ही परीक्षा ऑनलाइन घेणे शक्य नसल्याचेही अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आल्याने त्याविषयी कोणताही निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला नाही. मात्र यापूर्वी परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेतली जाईल, असे जाहीर करण्यात आले होते. त्या निर्णयावर शालेय शिक्षण विभाग ठाम असल्याचे समजते.\nराज्यातील पहिली ते आठवीचे विद्यार्थी विनापरीक्षा पास; शिक्षणमंत्र्यांची घोषणा\nदहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाइनच; कठोर निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर परीक्षांसाठी तयारी\n← Mask Mandatory | वाहन चालवतेवेळी एकटं असतानाही मास्कचा वापर बंधनकारक; दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश\nकेंद्र सरकार विरोधात अफवा पसरवणाऱ्या नवाब मलिकांविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करा, आमदार अतुल भातखळकर यांची पोलीसात तक्रार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/share-market/bse-sensex-crashes-by-769-points-and-nifty-ends-below-10800-39235", "date_download": "2021-04-19T09:19:44Z", "digest": "sha1:6DIDTPAZXRBNRYWP3ERVIYC4X57WFBSG", "length": 8412, "nlines": 129, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्समध्ये ७६९ अंकांची घसरण | Mumbai Live", "raw_content": "\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nशेअर बाजार कोसळला, सेन्सेक्समध्ये ७६९ अंकांची घसरण\nशेअर बाजार कोसळला, सेन्सेक्समध्ये ७६९ अंकांची घसरण\nमुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) सोमवारी ७६९ अंकांची घसरण नोंदवत ३६,५६२ वर बंद झाला.\nBy मुंबई लाइव्ह टीम शेयर बाजार\nघसरलेला जीडीपी आणि मंदीचं सावट यामुळे गुंतवणूकदारांनी आखडता हात घेतला आहे. परिणामी ऐन सणासुदीच्या काळात मुंबई शेअर बाजारात (BSE) मोठी घसरण पाहायला मिळत आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) सोमवारी ७६९ अंकांची घसरण नोंदवत ३६,५६२ वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा (NSE) निफ्टी (nifty) देखील २२५ अंकांनी घसरून १०, ७९७ वर आपटला.\nशुक्रवारी सेन्सेक्स २६३.८६ च्या वाढीसह ३७,३३२.७९ अंकांवर बंद झाला होता. तर निफ्टी देखील ७४.९५ अंकांच्या वाढीसह ११,०२३ वर बंद झाला होता. त्यानंतर तीन दिवसांच्या सुटीनंतर सुरू झालेल्या शेअर बाजारातून गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक काढून घेतल्याचं दिसत आहे.\nपहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून) मध्ये विकासदर ५.८ टक्क्यांवरून थेट ५ टक्क्यावर घसरला आहे. गेल्या वर्षभरात त्यात जवळपास ३ टक्के घसरण झाली आहे. मागील आर्थिक वर्षातल्या अखेरच्या तिमाहीत म्हणजेच जानेवारी ते मार्च २०१९ या दरम्यान जीडीपी ५.८ टक्के होता. तसंच रुपयाही ६४ पैशांनी घसरला आहे.\nयामुळे गुंतवणूकदारांमध्ये कमालिची निराशा पसरली आहे. याचे पडसाद शेअर बाजारावर पडत असल्याचं दिसून येत आहे.\nयेणार १०० रुपयांची चमकणारी नोट\nपीएनबी, कॅनरा, युनायटेड, युनियनसह १० बँकांचं होणार विलीनीकरण, निर्मला सीतारमण यांची घोषणा\nनवी मुंबईकरांना दिलासा; एमजीएममध्ये २० आयसीयू बेड, १० व्हेंटिलेटर्सची सुविधा सुरू\n“राजकारण”…ही “कीड” कोविडपेक्षा भयाण, तेजस्विनीनं व्यक्त केला संताप\nदिल्लीसह ६ राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना निगेटिव्ह RT-PCR अनिवार्य\nशिर्डी संस्थान उभारणार ३ कोटीचा ऑक्सिजन प्लांट, रिलायन्स समुहाची साथ\nजेईई मेन एप्रिल सत्राची परीक्षा लांबणीवर\nकेंद्राकडून महाराष्ट्राला १५०० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा, पण सुनावले ‘हे’ बोल\nएटीएम कार्डशिवायही काढा पैसे, 'ह्या' बँका देत आहेत सुविधा\nसलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल, डिझेलचे दर घटले\nराज्य सरकारच्या पवित्र रमजान महिन्यासाठी मार्गदर्शक सूचना\nलस घेणाऱ्यांना मुदत ठेवींवर मिळणार अधिक व्याज, सेंट्रल बँक ऑफ इंडियाची योजना\nसेन्सेक्स, निफ्टीच्या आपटीने ८.४ लाख कोटींचा चुराडा\nRTGS सेवा रविवारी १४ तासांसाठी बंद राहणार\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/column/rangboli/articlelist/59496389.cms", "date_download": "2021-04-19T09:22:09Z", "digest": "sha1:77LCH4VFIEWZ7N4GAPI6K3SY5VZIKKCO", "length": 3739, "nlines": 78, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nरगेल, रासवट आणि रंगेलही\nत्रिशूल येचि तेदा, उदमा इंगा डंगूदे\nओस मार बोली गोरमाटी\nमराठी आणि कानडी भाषेचा ‘वळसंग’\nनागपुरी, चंद्रपुरी आणि वऱ्हाडी..\nनागपुरी, चंद्रपुरी आणि वऱ्हाडी..\nओस मार बोली गोरमाटी\nमराठी आणि कानडी भाषेचा ‘वळसंग’...\nरगेल, रासवट आणि रंगेलही\nत्रिशूल येचि तेदा, उदमा इंगा डंगूदे\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/111121", "date_download": "2021-04-19T09:02:32Z", "digest": "sha1:ANBXFXMPPDC3CYMMQGPLM4PQJ4I5Q3VA", "length": 2378, "nlines": 41, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"नीलम संजीव रेड्डी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"नीलम संजीव रेड्डी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nनीलम संजीव रेड्डी (संपादन)\n००:२७, ५ जुलै २००७ ची आवृत्ती\n३६ बाइट्सची भर घातली , १३ वर्षांपूर्वी\n००:४७, १२ मार्च २००७ ची आवृत्ती (संपादन)\nसंभाजीराजे (चर्चा | योगदान)\n००:२७, ५ जुलै २००७ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nअभय नातू (चर्चा | योगदान)\n[[Categoryवर्ग:भारतीय राष्ट्रपती|रेड्डी, नीलम संजीव]]\n[[Categoryवर्ग:लोकसभेचे अध्यक्ष|रेड्डी, नीलम संजीव]]\nस्विकृती अधिकारी, तांत्रिक प्रचालक, प्रचालक\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%B3%E0%A5%80", "date_download": "2021-04-19T10:26:45Z", "digest": "sha1:REYYVW3UOSVIUEGDSZ52BBI5BWA36F6I", "length": 3717, "nlines": 63, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:समीक्षापोकळी - विकिपीडिया", "raw_content": "\nसंपादक हे या साच्याच्या धूळपाटी (तयार करा | प्रतिबिंब) व चाचणी (तयार करा) पानात प्रयोग करुन बघु शकतात.\nकृपया वर्ग हे /doc उपपानावर टाकावेत. या साच्याची उपपाने बघा.\nज्ञान आणि अथवा माहिती विषयक पोकळी असलेले लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑक्टोबर २०१७ रोजी ११:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/03/%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE.html", "date_download": "2021-04-19T08:44:14Z", "digest": "sha1:HWYIFZDI7BTPDD4UO7SUXPY3BNZG3EJM", "length": 20535, "nlines": 227, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "गेल्यावर्षीच्या अनुदानाची अनेक गावांना प्रतीक्षा | Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप ��ोजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nगेल्यावर्षीच्या अनुदानाची अनेक गावांना प्रतीक्षा\nby Team आम्ही कास्तकार\nजळगाव ः जिल्ह्यात गेल्या वर्षी मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीने चोपडा, जळगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची केळी व रब्बी पिकांचे नुकसान झाले. परंतु नुकसानीसंबंधीच्या मदतीस पात्र असूनही काही गावांमधील शेतकऱ्यांच्याच याद्या तहसीलदार कार्यालयात सादर झाल्या आहेत. अनेक गावांमध्ये पंचनामे न करता नुकसानच झाले नाही, असे गृहीत धरून नुकसानग्रस्तांच्या याद्याच तहसील कार्यालयात सादर केलेल्या नसल्याचे समोर आले आहे.\nवर्षभर शेतकरी या अनुदानाची प्रतीक्षा करीत आहेत. मार्चमध्ये जळगाव तालुक्यात कठोरा येथे सर्वाधिक गारपीट झाली. अर्धा तास गारा पडल्या व तासभर सुसाट वारा, पाऊस झाला. किनोद, भादली खुर्द, भोकर, सावखेडा खुर्द, करंज, पिलखेडा, कानळदा, फुपनगरी येथेही गारा पडल्या. अर्धा तास सुसाट वारा होता. यात गहू, बाजरी, मका पिकाचे मोठे नुकसान झाले. परंतु नुकसानग्रस्तांच्या यादीत फुपनगरी, वडनगरी, खेडी खुर्द येथील शेतकऱ्यांचा समावेशच केला नाही.\nया गावांमधील केळी उत्पादकांना फळ पीकविमा योजनेतून गेल्या वर्षातील गारपीट, वादळात नुकसानीसंबंधी काही दिवसांपूर्वीच भरपाई मिळाली. केळी उत्पादकांना भरपाई मिळते. मात्र मका, गहू उत्पादकांना भरपाई का मिळत नाही. याबाबत फुपनगरी, खेडी खुर्द भागातील कृषी सहायक, तलाठी, मंडळाधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.\nनुकसानभरपाई न मिळाल्यास तहसीलदार, पालकमंत्री यांना निवेदन सादर करू व घेराव घालू, असा इशारादेखील दिला आहे. चोपडा तालुक्यातही खेडी भोकरी, गोरगावले, गरताड, धनवाडी येथे मोठी हानी वादळ, गारपिटीत झाली होती. परंतु या भागातील अनेक शेतकऱ्यांची नावे नुकसानग्रस्तांच्या यादीत नाहीत. या भागातही शेतकऱ्यांमध्ये प्रशासनाबाबत रोष आहे.\nकेळी लागवड सुरू होणार\nकेळीचे दर यंदा स्थिर आहेत. यामुळे पुढे मे, जून महिन्यात केळी लागवड वाढेल, असे संकेत आहेत. मे, जून महिन्यातील केळीला मृग बाग किंवा मृग बहार केळी म्हणून खानदेशात ओळखले जाते. या केळीची लागवड जळगावमधील रावेर, यावल, मुक्ताईनगर, जामनेर भागात अधिक केली जाते.\nनंदुरबारमधील शहादा, अक्कलकुवा, तळोदा भागातही या केळीचे क्षेत्र अधिक असते. ही लागवड करण्यासाठी शेतकरी केळी रोपांची आगाऊ नोंदणी करीत आहेत. केळी दर सध्या किमान ७०० व कमाल १५०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. गेल्या वर्षी कोरोनामुळे दरावर दबाव होता. पण यंदा कोरोना काळात केळीला चांगली मागणी आहे. यामुळे केळी लागवड वाढेल, अशी स्थिती आहे.\nगेल्यावर्षीच्या अनुदानाची अनेक गावांना प्रतीक्षा\nजळगाव ः जिल्ह्यात गेल्या वर्षी मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीने चोपडा, जळगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची केळी व रब्बी पिकांचे नुकसान झाले. परंतु नुकसानीसंबंधीच्या मदतीस पात्र असूनही काही गावांमधील शेतकऱ्यांच्याच याद्या तहसीलदार कार्यालयात सादर झाल्या आहेत. अनेक गावांमध्ये पंचनामे न करता नुकसानच झाले नाही, असे गृहीत धरून नुकसानग्रस्तांच्या याद्याच तहसील कार्यालयात सादर केलेल्या नसल्याचे समोर आले आहे.\nवर्षभर शेतकरी या अनुदानाची प्रतीक्षा करीत आहेत. मार्चमध्ये जळगाव तालुक्यात कठोरा येथे सर्वाधिक गारपीट झाली. अर्धा तास गारा पडल्या व तासभर सुसाट वारा, पाऊस झाला. किनोद, भादली खुर्द, भोकर, सावखेडा खुर्द, करंज, पिलखेडा, कानळदा, फुपनगरी येथेही गारा पडल्या. अर्धा तास सुसाट वारा होता. यात गहू, बाजरी, मका पिकाचे मोठे नुकसान झाले. परंतु नुकसानग्रस्तांच्या यादीत फुपनगरी, वडनगरी, खेडी खुर्द येथील शेतकऱ्यांचा समावेशच केला नाही.\nया गावांमधील केळी उत्पादकांना फळ पीकविमा योजनेतून गेल्या वर्षातील गारपीट, वादळात नुकसानीसंबंधी काही दिवसांपूर्वीच भरपाई मिळाली. केळी उत्पादकांना भरपाई मिळते. मात्र मका, गहू उत्पादकांना भरपाई का मिळत नाही. याबाबत फुपनगरी, खेडी खुर्द भागातील कृषी सहायक, तलाठी, मंडळाधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.\nनुकसानभरपाई न मिळाल्यास तहसीलदार, पालकमंत्री यांना निवेदन सादर करू व घेराव घालू, असा इशारादेखील दिला आहे. चोपडा तालुक्यातही खेडी भोकरी, गोरगावले, गरताड, धनवाडी येथे मोठी हानी वादळ, गारपिटीत झाली होती. परंतु या भागातील अनेक शेतकऱ्यांची नावे नुकसानग्रस्तांच्या यादीत नाहीत. या भागातही शेतकऱ्यांमध्ये प्रशासनाबाबत रोष आहे.\nकेळी लागवड सुरू होणार\nकेळीचे दर यंदा स्थिर आहेत. यामुळे पुढे मे, जून महिन्यात केळी लागवड वाढेल, असे संकेत आहेत. मे, जून महिन्यातील केळीला मृग बाग किंवा मृग बहार केळी म्हणून खानदेशात ओळखले जाते. या केळीची लागवड जळगावमधील रावेर, यावल, मुक्ताईनगर, जामनेर भागात अधिक केली जाते.\nनंदुरबारमधील शहादा, अक्कलकुवा, तळोदा भागातही या केळीचे क्षेत्र अधिक असते. ही लागवड करण्यासाठी शेतकरी केळी रोपांची आगाऊ नोंदणी करीत आहेत. केळी दर सध्या किमान ७०० व कमाल १५०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. गेल्या वर्षी कोरोनामुळे दरावर दबाव होता. पण यंदा कोरोना काळात केळीला चांगली मागणी आहे. यामुळे केळी लागवड वाढेल, अशी स्थिती आहे.\nजळगाव jangaon केळी banana तहसीलदार गारपीट ऊस पाऊस खेड गहू wheat प्रशासन administrations खानदेश रावेर मुक्ता आग कोरोना corona\nजळगाव, Jangaon, केळी, Banana, तहसीलदार, गारपीट, ऊस, पाऊस, खेड, गहू, wheat, प्रशासन, Administrations, खानदेश, रावेर, मुक्ता, आग, कोरोना, Corona\nजळगाव ः जिल्ह्यात गेल्या वर्षी मार्च महिन्यात झालेल्या गारपिटीने चोपडा, जळगाव तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची केळी व रब्बी पिकांचे नुकसान झाले.\nइंडोनेशिया, अफगाणिस्तानला ४८ टक्के साखर निर्यात\nपुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगाम\nइंडोनेशिया, अफगाणिस्तानला ४८ टक्के साखर निर्यात\nपुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगाम\nकांदा काढणीच्या खर्चात २५ टक्क्यांवर वाढ\nकोट्यवधींच्या कर्जवसुलीसाठी स्थापन होणार तज्ज्ञांची समिती\nगोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे नुकसानग्रस्त भरपाईपासून वंचित\nपालखेडच्या आवर्तनाने शेतीसह पिण्याच्या पाण्याला आधार\nपुनर्विचार याचिकेवर उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी\nनारवटमध्ये वन पर्यटन, बांबू प्रशिक्षण केंद्र होणार\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\n(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nनोंदणी, ई-केवायसी आणि ट्रॅक स्थिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nऑनलाईन अर्ज, नोंदणी (प्रसूत सहाय्य)\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nराज्यनिहाय डायरेक्ट लिंक्स, नवीन पंचायत मतदार यादी\nगोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे नुकसानग्रस्त भरपाईपासून वंचित\nकोट्यवधींच्या कर्जवसुलीसाठी स्थापन होणार तज्ज्ञांची समिती\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00129.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/hearing-loss-problems-associated-with-covid-19-study-says/", "date_download": "2021-04-19T09:29:16Z", "digest": "sha1:KO6CK5QINUAFZUCOFYZ4FZADVAX2LBCH", "length": 10940, "nlines": 100, "source_domain": "arogyanama.com", "title": "ears | स्टडी : 'कोरोना'चा संसर्ग बनवू शकतो बहिरा, तुम्हाला तर ही समस्या नाही ना?", "raw_content": "\nस्टडी : ‘कोरोना’चा संसर्ग बनवू शकतो बहिरा, तुम्हाला तर ही समस्या नाही ना\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम – कोविड -१९ चे संक्रमण आपल्या ऐकण्याच्या समस्येवर परिणाम करू शकते. नुकत्याच झालेल्या अभ्यासानुसार, तज्ज्ञांना असे आढळले की कोविड -१९ मध्ये संक्रमित काही लोकांमध्ये ऐकण्याची समस्या नोंदली गेली आहे.\nनॉनवेजचे ‘शौकीन’ असणार्‍यांसाठी वाईट बातमी ‘या’ प्रकारचं मांस खात असाल तर आजपासून सोडून द्या, अन्यथा व्हाल मानसिक रोगाचे शिकार\nइंटरनॅशनल जर्नल ऑफ ऑडिओलॉजीमध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात तज्ज्ञांनी असे निदर्शनास आणून दिले आहे की कोविड -१९ मध्ये गोष्टी ऐकण्याच्या समस्यांशी संबंधित आहेत. अहवालात असे सांगितले गेले आहे, की रुग्णालयातून उपचार घेतल्यानंतर परत आलेल्या १३ टक्के लोकांना अशा तक्रारी आल्या आहेत.\nकिती धोकादायक आहे ब्लड कॅन्सर ‘ही’ लक्षणं सुरूवातीला दिसल्यास तात्काळ व्हा सावध, जाणून घ्या\nहा अभ्यास मँचेस्टर विद्यापीठ आणि एनआयएचआर मँचेस्टर बायोमेडिकल रिसर्च सेंटर (बीआरसी) येथील शास्त्रज्ञांनी केला आहे. अभ्यासादरम्यान, प्राध्यापक केविन मुनरो यांनी ५६ लोकांना तपासून पाहिले, ज्यांना कोविड -१९ मध्ये संसर्ग झाल्यामुळे ऐकण्यात समस्या येत होती.\nया अभ्यासामध्ये श्रवणशक्तीच्या सुमारे ७.६ टक्के समस्या, ऐकू येण्याजोग्या आवाजातील १४.८ टक्के आणि अनावश्यक ध्वनी सुमारे ७.२ टक्के आहे.\nआजार : नेमकं कशामुळं फुफ्फुसे काळे पडतात जाणून घ्या त्याची कारणे, लक्षण आणि बचावाचे उपाय\nमॅनचेस्टर युनिव्हर्सिटीमधील प्रोफेसर आणि अभ्यासक केविन मुनरो यांनी अहवालात म्हटले आहे की तज्ज्ञांनी याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. कोविड -१९ मुळे अशा प्रकारच्या खटल्यांची तपासणी करून दीर्घकालीन सुनावणीच्या समस्यांवर जोर द्यावा लागेल. प्रो. मोनरो म्हणतात, की गोवर आणि मेनिंजायटीस सारख्या विषाणूच्या परिणामामुळे ऐकण्याच्या समस्या पूर्वी पाहिल्या गेल्या आहेत, आता हे समजून घेणे आवश्यक आहे की सार्स सीओव्ही -२, कोविड -१९ सुनावणीच्या क्षमतेवर कसा परिणाम करू शकतो\nयापूर्वीही असे प्रकार घडले आहेत.\nयापूर्वी, युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनच्या ‘जर्नल बीएमजे’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालात संशोधकांनी म्हटले आहे की ४५ वर्षीय कोविड – १९ पेशंटमध्ये त्यांना योग्यप्रकारे ऐकायला येत नाही अशी तक्रार मिळाली आहे. रुग्णाला उपचारांसाठी आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. येथून निघून गेल्यानंतर त्यांना कानात मुंग्या येणे आणि कानातून आवाज ऐकण्याची समस्या जाणवली.\nBest Type Of Banana For Weight Loss : लाख प्रयत्नानंतर सुद्धा लठ्ठपणा कमी होत नाही का करा ‘या’ रंगाच्या केळीचं सेवन\nMachar Che Upay : मच्छारांच्या उपद्रवाने त्रस्त झाला आहात का घरात लावा ‘ही’ झाडे, चुकूनही फिरकणार नाही जवळपास\nWatermelon Peel Benefits : कलिंगड खाल्ल्यानंतर चुकूनही फेकू नका बाहेरचा भाग, दूर होऊ शकतात ‘या’ समस्या\nSugarcane Juice In Pregnancy : गरोदरपणात ऊसाचा रस पिण्यापूर्वी जाणून घ्या ‘या’ 5 गोष्टी, अन्यथा…\nTags: covid-19EarsHospitalICUJournal BMJpatientSoundStudyआयसीयूकानकोविड -१९जर्नल बीएमजेध्वनीपेशंटरुग्णालयस्टडी\nनॉनवेजचे ‘शौकीन’ असणार्‍यांसाठी वाईट बातमी ‘या’ प्रकारचं मांस खात असाल तर आजपासून सोडून द्या, अन्यथा व्हाल मानसिक रोगाचे शिकार\nउन्हाळ्यात सारखं तोंड येत असेल तर ‘या’ 5 गोष्टींचं करा सेवन, लवकर मिळेल ‘आराम’; जाणून घ्या\nउन्हाळ्यात सारखं तोंड येत असेल तर 'या' 5 गोष्टींचं करा सेवन, लवकर मिळेल 'आराम'; जाणून घ्या\nCoronavirus Symptoms : तुम्हाला कोरोना होऊन तर गेला नाही ना ‘हे’ फक्त ‘या’ 5 लक्षणांवरून ओळखा, जाणून घ्या\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम - देशात या वर्षीही कोरोना विषाणूने हाहाकार केला आहे. तर गेल्या काही दिवसात दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या तब्बल...\nडायबिटीज पेशंटने दररोज दूधात मिसळून प्यावी ‘ही’ गोष्ट, कंट्रोलमध्ये राहील ब्लड-शुगरचं प्रमाण\nWeight Loss : वाढलेले वजन कमी करण्यासाठी खा चने, आपोआप कमी होईल शरीरातील चरबी, होतील ‘हे’ 5 फायदे\n‘या’ 5 गोष्टींचा एक तुकडा देखील आरोग्यासाठी धोकादायक, पाडू शकतं आजारी; जाणून घ्या\nउन्हाळ्यात आवश्य प्या सत्तूचे सरबत, डिहायड्रेशन कंट्रोल करण्यासह ताबडतोब बूस्ट करतो एनर्जी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/01/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A8-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%AA.html", "date_download": "2021-04-19T08:22:04Z", "digest": "sha1:C5Z6N7MI4HOCBIHMURX2DNCMR5ZO3J3W", "length": 16872, "nlines": 221, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "चिकन, अंडी खाण्यास पूर्णपणे सुरक्षित ः पशुसंवर्धन आयुक्त सिंह | Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nचिकन, अंडी खाण्यास पूर्णपणे सुरक्षित ः पशुसंवर्धन आयुक्त सिंह\nby Team आम्ही कास्तकार\nपुणे ः पूर्णपणे उकडलेली अंडी आणि चिकन खाण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित असून, नागरिकांनी कोणतीही भीती बाळगू नये, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले. आयुक्तांनी शुक्रवारी (ता. १५) स्वतः चिकन फेस्टिव्हलमध्ये सहभगी होत चिकन खाण्याचा संदेश दिला.\nराज्यात बर्ड फ्लूची लागण झालेल्या कोंबड्या, बगळे, पोपट, कावळे यांची संख्या ३ हजार ९४९ एवढी झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून बाधित क्षेत्रातील सुमारे १५ हजार कोंबड्या नष्ट करण्यात आल्याची माहितीही आयुक्त सिंह यांनी दिली. पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या वतीने बर्ड फ्लूबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी चिकन फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते.\nया वेळी पशुसंवर्धन आयुक्तालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी चिकन खाऊन गैरसमज दूर केले. या वेळी बोलताना आयुक्त सिंह म्हणाले, ‘‘राज्याच्या विविध भागांत पक्ष्यांच्या मरतुकीच्या घटना घडत आहेत. या प्रत्येक घटनेची नोंद पशुसंवर्धन विभागाकडून घेतली जात असून, मृत पक्ष्यांची तपासणीसाठी भोपाळच्या प्रयोगशाळेत केले जात आहे. त्याचा अहवाल सादर झाल्यावर आणि तो पॉझिटिव्ह असल्यावर १० किलोमिटरचा परिसर बाधित करण्यात येत असून, एक किलोमीटर अंतरातील कोंबड्यांवर निरीक्षण ठेवले जात आहे. विविध ठिकाणांचे सर्वेक्षण सुरू असून, जसे निकाल येतील त्याप्रमाणे उपाययोजना सुरू आहेत.\nदरम्यान, पुण्यातील पश्‍चिम विभागीय रोग अन्वेषण प्रयोगाळेत ८४ नमुने दाखल झाले होते. त्यामधील १२ नमुने बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर इतर अहवाल प्रलंबित आहेत. यामध्ये परभणी, लातूर, नांदेड, रायगड, नाशिक, मुंबई येथील समावेश आहे.\nचिकन, अंडी खाण्यास पूर्णपणे सुरक्षित ः पशुसंवर्धन आयुक��त सिंह\nपुणे ः पूर्णपणे उकडलेली अंडी आणि चिकन खाण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित असून, नागरिकांनी कोणतीही भीती बाळगू नये, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले. आयुक्तांनी शुक्रवारी (ता. १५) स्वतः चिकन फेस्टिव्हलमध्ये सहभगी होत चिकन खाण्याचा संदेश दिला.\nराज्यात बर्ड फ्लूची लागण झालेल्या कोंबड्या, बगळे, पोपट, कावळे यांची संख्या ३ हजार ९४९ एवढी झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून बाधित क्षेत्रातील सुमारे १५ हजार कोंबड्या नष्ट करण्यात आल्याची माहितीही आयुक्त सिंह यांनी दिली. पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या वतीने बर्ड फ्लूबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी चिकन फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते.\nया वेळी पशुसंवर्धन आयुक्तालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी चिकन खाऊन गैरसमज दूर केले. या वेळी बोलताना आयुक्त सिंह म्हणाले, ‘‘राज्याच्या विविध भागांत पक्ष्यांच्या मरतुकीच्या घटना घडत आहेत. या प्रत्येक घटनेची नोंद पशुसंवर्धन विभागाकडून घेतली जात असून, मृत पक्ष्यांची तपासणीसाठी भोपाळच्या प्रयोगशाळेत केले जात आहे. त्याचा अहवाल सादर झाल्यावर आणि तो पॉझिटिव्ह असल्यावर १० किलोमिटरचा परिसर बाधित करण्यात येत असून, एक किलोमीटर अंतरातील कोंबड्यांवर निरीक्षण ठेवले जात आहे. विविध ठिकाणांचे सर्वेक्षण सुरू असून, जसे निकाल येतील त्याप्रमाणे उपाययोजना सुरू आहेत.\nदरम्यान, पुण्यातील पश्‍चिम विभागीय रोग अन्वेषण प्रयोगाळेत ८४ नमुने दाखल झाले होते. त्यामधील १२ नमुने बाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर इतर अहवाल प्रलंबित आहेत. यामध्ये परभणी, लातूर, नांदेड, रायगड, नाशिक, मुंबई येथील समावेश आहे.\nचिकन सिंह पुणे लातूर तूर नांदेड रायगड मुंबई\nचिकन, सिंह, पुणे, लातूर, तूर, नांदेड, रायगड, मुंबई\nपूर्णपणे उकडलेली अंडी आणि चिकन खाण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित असून, नागरिकांनी कोणतीही भीती बाळगू नये, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले.\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nतूर बाजार भाव | आजचे तुरीचे भाव | Tur Bajar Bhav Today | सर्व बाजार समिती 18 April 2021\nआपण कोठूनही सलाखांच्या मागे जाऊ नये म्हणून या गोष्टी लक्षात ठेवा\nकोल्हापूर : गुळाच्या दरात १५० रुपयांनी वाढ\nसिद्धरामेश्‍वर यात्रेत भाकणूक : यंदा पाऊसमान राहणार चांगला\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\n(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nनोंदणी, ई-केवायसी आणि ट्रॅक स्थिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nऑनलाईन अर्ज, नोंदणी (प्रसूत सहाय्य)\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nराज्यनिहाय डायरेक्ट लिंक्स, नवीन पंचायत मतदार यादी\nगोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे नुकसानग्रस्त भरपाईपासून वंचित\nकोट्यवधींच्या कर्जवसुलीसाठी स्थापन होणार तज्ज्ञांची समिती\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/03/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%BE.html", "date_download": "2021-04-19T09:06:37Z", "digest": "sha1:BNGRF3BEKWI4MVA4MLWOGHNAHVW5WSND", "length": 11820, "nlines": 207, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "देवळा बाजार समितीत नियमावली जाहीर | Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nदेवळा बाजार समितीत नियमावली जाहीर\nby Team आम्ही कास्तकार\nदेवळा : ‘‘देवळा शहरासह तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात शेतमाल खरेदी, विक्रीसाठी येणाऱ्या घटकांनी नियमावलीचे काटेकोर पालन करावे, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल,’’ असा इशारा सभापती केदा आहेर यांनी दिला.\nदेवळा बाजार समितीमध्ये कार्यक्षेत्रातील अने शेतकरी शेतमाल विक्रीसाठी येतात. त्यामुळे गर्दी होऊन सामाजिक अंतर राखले जात नाही. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीने ��ंलग्न सर्व घटकांसाठी नियमावली जाहीर केली आहे.\nबाजार समितीचे आवारात प्रत्येक व्यक्तीने तोंडाला मास्क किंवा रुमाल बांधणे अनिवार्य केले आहे.\nआवारात धूम्रपान करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे कोणीही विना मास्क बाजार आवारात येऊ नये. सर्दी, ताप, खोकला असलेल्या तसेच आजारी व्यक्तीने समितीत प्रवेश करू नये. तसे आढळून आल्यास तत्काळ आरोग्य विभागास कळविण्यात येईल. वाहन पार्किंग केल्यास त्याची माहिती स्थानिक पोलिस स्टेशनला कळविण्यात\nशेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीसाठी आदल्या दिवशी बाजार समितीत मुक्कामी येऊ नये. ज्या दिवशी लिलाव असेल, त्या दिवशी सकाळनंतर आवारात यावे. बाजार समितीत आल्यानंतर वाहनामध्ये किमान ३ ते ५ फूट अंतर सोडावे.\nवाहनाजवळच थांबावे, ज्या वाहनाचा लिलाव सुरु असेल, त्या शेतकऱ्यानेच वाहनाजवळ थांबावे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन बाजार समितीचे सभापती केदा आहेर यांनी केले. उपसभापती संजय चंदन, सचिव माणिक निकम उपस्थित होते.\nदेवळा बाजार समितीत नियमावली जाहीर\nइंडोनेशिया, अफगाणिस्तानला ४८ टक्के साखर निर्यात\nपुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगाम\nइंडोनेशिया, अफगाणिस्तानला ४८ टक्के साखर निर्यात\nपुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगाम\nकांदा काढणीच्या खर्चात २५ टक्क्यांवर वाढ\nकोट्यवधींच्या कर्जवसुलीसाठी स्थापन होणार तज्ज्ञांची समिती\nगोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे नुकसानग्रस्त भरपाईपासून वंचित\nपालखेडच्या आवर्तनाने शेतीसह पिण्याच्या पाण्याला आधार\nमराठवाड्यात उपयुक्‍त पाण्यात दोन महिन्यांत १९ टक्‍के घट\nशेतकऱ्यांची ८५ हजार अवजारे बेपत्ता\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\n(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nनोंदणी, ई-केवायसी आणि ट्रॅक स्थिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nऑनलाईन अर्ज, नोंदणी (प्रसूत सहाय्य)\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nराज्यनिहाय डायरेक्ट लिंक्स, नवीन पंचायत मतदार यादी\nगोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे नुकसानग्रस्त भरपाईपासून वंचित\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%B6-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2021-04-19T10:16:18Z", "digest": "sha1:BLSK5CA3R7DKJZNRPBTOLBHQ5XTGUMBH", "length": 12365, "nlines": 124, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "बाबुश मोन्सेरात कथित बलात्कार प्रकरणातील ती युवती बेपत्ता | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर बाबुश मोन्सेरात कथित बलात्कार प्रकरणातील ती युवती बेपत्ता\nबाबुश मोन्सेरात कथित बलात्कार प्रकरणातील ती युवती बेपत्ता\nगोवा खबर: माजी मंत्री आणि पणजीच्या विधानसभा पोट निवडणुकीत कॉंग्रेसचे उमेदवार असलेले बाबुश मोन्सेरात यांच्या विरोधात दाखल केल्या गेलेल्या कथित बलात्कार प्रकरणातील पीडीत युवती दक्षिण गोव्यातील एका कॉन्वेंटच्या हॉस्टेलमधून अचानक गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. महिला व बाल कल्याण खात्याने याची गंभीर दखल घेत या प्रकरणात तपास करणाऱ्या वेर्णा पोलिसांकडून स्थिती अहवाल मागितला आहे. सध्या वेर्णा पोलिसांनी अज्ञाताच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा नोंद केला आहे.या घटनेमुळे निवडणूकीच्या तोंडावर काँग्रेस पक्ष अडचणीत आला आहे.\nपोलीसांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणो 28 एप्रिल पासून ती युवती गायब झाली आहे. सदर कॉन्वेंटच्या नन्सनी याबाबत पोलीसस्थानकात तक्रार दिली आहे. त्यात त्या युवतीला कुणीतरी भुलवून गायब केले असावे असा संशय व्यक्त केला आहे.\nमाजी शिक्षणमंत्री आतानासियो उर्फ बाबूश मोन्सेरात यांच्यावर 2016 साली त्यांच्या आस्थापनात काम करणाऱ्या एका अल्पवयीन युवतीवर बलात्कार केल्याचा आरोप होता. त्या युवतीला गुंगीचे औषध देऊन तिला बेशुद्ध करुन नंतर तिच्यावर बलात्कार केल्याचा पोलिसांचा दावा आहे. या प्रकरणात गोवा पोलिसांच्या महिला विभागाने मोन्सेरात यांच्या विरोधात आरोपपत्रही दाखल केले होते. मागच्या आठवडयात या प्रकरणात आरोप निश्र्चितीपूर्वीची सुनावणी झाल्याने हे प्रकरण पुन्हा चर्चेत आले होते. यापार्श्वभूमीवर आता या प्रकरणातील पीडित युवतीच गायब झाल्याने या प्रकरणाला एक वेगळे वळण लाभले आहे.\nउपलब्ध माहितीप्रमाणो, या कथित बलात्काराच्या प्रकरणानंतर त्या युवतीला अपना घ���मध्ये ठेवण्यात आले होते. अपना घरमधून तिला शिक्षणासाठी दक्षिण गोव्यातील एका कॉन्वेंट हॉस्टेलमध्ये ठेवण्यात आले होते. या कॉन्वेंटमध्ये ती फॅशन डिझायनींगचा कोर्स करत असे. 27 एप्रिल रोजी सकाळी ती हॉस्टेलमधून अचानक गायब झाली होती. मात्र रात्री 9च्या सुमारास पुन्हा हॉस्टेलमध्ये परतली होती. 28 एप्रिल रोजी कॉन्वेंटमधील सगळया नन्स रविवारच्या प्रार्थनेसाठी चर्चमध्ये गेल्या असता त्या युवतीने आपले सामान भरुन आपण परत अपना घरमध्ये जाते असे सांगून कॉन्वेंटमधून ती बाहेर पडली होती. मात्र नंतर चौकशी केली असता ती अपना घरमध्ये गेलीच नाही अशी माहिती मिळाली होती.\nयानंतर कॉन्वेंटमधून ती युवती बेपत्ता झाल्याची खबर पोलीस स्थानकात देण्यात आली होती. मात्र या संदर्भात रितसर तक्रार देण्यात आली नव्हती. सुमारे आठ दिवस उलटूनही ती परत न आल्याने शेवटी तक्रार नोंदविण्यात आली.\nया संदर्भात माहिती देताना बायलांचो एकवोट यासंघटनेच्या आवदा व्हिएगश यांनी ज्या दिवशी या मुलीने हॉस्टेल सोडले त्याच्या आदल्या दिवशी एका इंग्रजी वृत्तपत्रवर बाबुश बलात्कार प्रकरणासंदर्भात वृत्त आले होते. त्यानंतरच ती मुलगी गायब झाली. कदाचित हे वृत्त वाचून दबावाखाली येऊन तिने पलायन केले की कुणी तरी तिच्यावर दडपण आणून तिचे अपहरण केले याची सखोल चौकशी होण्याची गरज त्यानी व्यक्त केली.\nया प्रकरणात बाल कल्याण समितीनेही लक्ष घातले असून या समितीच्या सदस्यांनी वेर्णा पोलिसांशी संपर्क साधून तपास कुठे पोहोचला आहे याची चौकशी केली.\nPrevious articleकान चित्रपट महोत्सवात ‘इफ्फीच्या सुवर्णमहोत्सवी विशेष पोस्टरचे होणार प्रकाशन\nNext articleसाळ नदीत दोन ट्रॉलर बुडाले; तिन खलाशांना किनाऱ्यावर सुखरूप आणण्यात यश\nबोर्डाचे वारसा महत्व राखून ठेवून विकासाला चालना देऊ : विजय सरदेसाई\nसक्षम नेत्यांच्या कमतरतेमुळे भाजपने केला गोवा उध्वस्त : चोडणकर\n‘टीका उत्सव’ स्तुत्य उपक्रम..\nबसीलिका ऑफ बॉम जीजस 19 ऑक्टोबर रोजी भेट देणार्‍यांसाठी बंद\nतेवा फार्माच्या त्या कामगारांना परत कामावर न घेतल्यास तीव्र आंदोलन : शिवसेना\nज्ञान प्राप्त करण्यापासून कोणीहू दूर राहू नये : कवळेकर\nमनुष्यबळ आणि कौशल्य विकासावरच भर\nखोल पंचायतीला इको सेन्सिटिव्ह झोन मधून वगळल्याने उपमुख्यमंत्री कवळेकरांचे अभिनंदन\nगोव्यात होणाऱ्या ���ारतातील पहिल्या आयर्नमॅन 70.3 साठी १००० हून अधिक सहभागींची नोंद\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nभारतामध्ये कोविड सक्रिय रूग्णांच्या संख्येत घट\n670 नव्या इलेक्ट्रिक बस आणि 241 चार्जिंग स्टेशनना ‘फेम’ योजनेंतर्गत मंजुरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/aurangabad-news-marathi/another-blow-to-bjp-in-jalgaon-mayor-election-courts-permission-for-online-election-petition-for-direct-voting-rejected-nrvb-103890/", "date_download": "2021-04-19T09:40:58Z", "digest": "sha1:Q2VD5CLGPXYQTRSQOJY7PPTTKD2OQ4XL", "length": 15296, "nlines": 178, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Another blow to BJP in Jalgaon mayor election Courts permission for online election petition for direct voting rejected nrvb | जळगावात महापौर निवडणुकीच्या तोंडावर भाजपला आणखी एक धक्का; ऑनलाईन निवडणुकीला कोर्टाची परवानगी, प्रत्यक्ष मतदानासाठीची याचिका फेटाळली | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, एप्रिल १९, २०२१\nसंपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याबाबत अमित शाह यांची महत्त्वाची माहिती,म्हणाले…\n‘या’ महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कोरोना गाठणार उच्चांक,देशात सापडणार सर्वाधिक रुग्ण – आयआयटी कानपूरच्या अभ्यासकांचा दावा\nकोरोनावरील प्रभावी लसीसाठी धाडसी प्रयोग, कोरोनामुक्त झालेल्यांच्या शरीरात सोडणार कोरोनाचे विषाणू, होणार हे फायदे\nअरविंद केजरीवाल यांनी केली महत्त्वाची घोषणा, दिल्लीमध्ये ६ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर\nमलायकाला आवडते ‘ही’ सेक्स पोजीशन, हे ऐकताच अभिनेत्री नेहा धुपिया लागली हसायला\nभाजपच्या स्वप्नांना सुरुंगजळगावात महापौर निवडणुकीच्या तोंडावर भाजपला आणखी एक धक्का; ऑनलाईन निवडणुकीला कोर्टाची परवानगी, प्रत्यक्ष मतदानासाठीची याचिका फेटाळली\nमहापौरपदासाठी ऑनलाईन पद्धतीने निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. फक्त नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे, अशी सूचना न्यायालयाने केली आहे. त्यामुळे जळगावात महाविकास आघाडीचे पारडे आणखी जड झाले आहे.\nऔरंगाबाद: जळगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी होणाऱ्या निवडणुकीच्या (Jalgaon Mayor Election) तोंडावर भाजपला (BJP) आणखी एक धक्का बसला आहे. या निवडणुकीसाठी ऑनलाईन मतदान घेण्याला भाजपने (BJP) विरोध केला होता. महापौरपदासाठी प्रत्यक्ष मतदान व्हावे, असा आग्रह धरत भाजपने न्यायालयात धाव घेतली होती. मात्��, उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली आहे.\nत्यामुळे महापौरपदासाठी ऑनलाईन पद्धतीने निवडणूक घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. फक्त नियमांचे काटेकोरपणे पालन व्हावे, अशी सूचना न्यायालयाने केली आहे. त्यामुळे जळगावात महाविकास आघाडीचे पारडे आणखी जड झाले आहे.\n‘गो कोरोना गो’ म्हणूनही याने नुसता उच्छाद मांडलाय ‘बा देवा ईठ्ठला आता तूच यातून आम्हाला सोडवशील का’ ‘बा देवा ईठ्ठला आता तूच यातून आम्हाला सोडवशील का’ तुकाराम बीज सोहळ्याला भाविकांना बंदी; नवी नियमावली जाहीर\nमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेची जय्यत तयारी\nमहापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून बुधवारी शिवसेनेच्या जयश्री महाजन यांनी महापौरपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर भाजपचे बंडखोर नेते कुलभूषण पाटील उपमहापौर पदासाठी रिंगणात उतरले आहेत. जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि विनायक राऊत हे नेतृत्व करत आहेत. त्यामुळे या निवडणुकीत जवळपास शिवसेनेचा विजय निश्चित मानला जात आहे.\nFaulty Car or Bike : नव्याकोऱ्या कार-बाइक मध्ये डिफेक्ट निघाल्यास कंपनीला आता लागणार ‘एवढा’ फाइन; किंमत ऐकून तुम्हीही म्हणाल,’सही पकडे है मोदीजी’\nभाजपला फाटाफूट होण्याची भीती\nभाजपने अद्यापही महापौर व उपमहापौर पदासाठी उमेदवाराचे नाव जाहीर केलेले नसून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणी भाजप आपला उमेदवार जाहीर करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महापौर व उपमहापौर पदासाठीच्या निवडणुकीआधीच भाजपमध्ये पडलेल्या फुटीमुळे निवडणूक चुरशीची झाली आहे. शिवसेनेने आपल्या सर्व नगरसेवकांना व्हीप बजावून जयश्री महाजन व कुलभूषण पाटील यांना मतदान करण्याच्या सूचना दिल्या आहेत.\nखास भारतीयांसाठी डिझाईन केलेली Hyundai ची दमदार 7 सीटर SUV लाँचिंगसाठी सज्ज; जाणून घ्या वैशिष्ट्ये\nतर सर्व भाजपने देखील नगरसेवकांना व्हीप बजावून पक्षाकडून देण्यात येणाऱ्या उमेदवाराला मतदान करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच पक्षाच्या उमेदवाराव्यतिरिक्त इतर पक्षाच्या उमेदवाराला मतदान केल्यास संबंधित नगरसेवकांवर कारवाईचा इशारा देखील भाजपने दिला आहे . भाजपकडून प्रतिभा कापसे व दीपमाला काळे यांचे नाव महापौरपदासाठ��� सर्वात आघाडीवर आहे. तर उपमहापौरपदासाठी अद्यापही कोणत्याही नावावर चर्चा झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.\nक्या खुबसुरती कैसी अदाअंकिता लोखंडेंचा Traditional Look चाहत्यांना पाडतोय भूरळ, पाहा खास PHOTOS\nCorona Update'स्टॅच्यु ऑफ लिबर्टी' देतेय मास्क लावण्याचा संदेश, तर मोनालिसा म्हणतेय संसर्ग टाळा\nVideoसावनी रविंद्र ला ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार\nमनोरंजनखिशाच्या राष्ट्रीय पुरस्काराचं यश संपूर्ण टीमचं\nआज ना छोडेंगे बस हमजोली, खेेलेंगे हम होलीHoli Special 2021 - वरुण धवनपासून नेहा कक्कडपर्यंत या कलाकारांची आहे ही लग्नानंतरची पहिली होळी ,पाहा फोटो\nसंपादकीयनागपूरसह सर्वोच्च न्यायालयाची ५ खंडपीठे असावीत\nसंपादकीयआरामदायी प्रवासाकरिता खासगी गाड्यांना प्रवाशांची पसंती\nसंपादकीयपायलटांच्या समर्थकांचे फोन टॅप केल्याची गहलोत सरकारची कबुली\nसंपादकीयतत्त्व बाजूला सारून वृद्ध श्रीधरन यांना भाजपाची उमेदवारी\nकाँग्रेसने केलाय ज्येष्ठांवर अन्यायस्टार प्रचारकांच्या यादीतून काँग्रेसने असंतुष्टांना वगळले\nसोमवार, एप्रिल १९, २०२१\nसातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/beed-news-marathi/bjp-ncp-grandparents-abusive-alliance-in-beed-district-mutual-sale-racket-of-seven-hundred-acres-of-temple-land-nrvb-109124/", "date_download": "2021-04-19T09:17:11Z", "digest": "sha1:OTNRJ7K3KXUB32HPCVMDVANLPVAQTEKV", "length": 15526, "nlines": 177, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "BJP NCP grandparents abusive alliance in Beed district Mutual sale racket of seven hundred acres of temple land nrvb | बीड जिल्ह्यात भाजप-राष्ट्रवादीच्या आजी माजी आमदारांची अभद्र युती; सातशे एकर देवस्थान जमिनीच्या परस्पर विक्रीचे रॅकेट | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, एप्रिल १९, २०२१\nसंपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याबाबत अमित शाह यांची महत्त्वाची माहिती,म्हणाले…\n‘या’ महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कोरोना गाठणार उच्चांक,देशात सापडणार सर्वाधिक रुग्ण – आयआयटी कानपूरच्या अभ्यासकांचा दावा\nकोरोनावरील प्रभावी लसीसाठी धाडसी प्रयोग, कोरोनामुक्त झालेल्यांच्या शरीरात सोडणार कोरोनाचे विषाणू, होणार हे फायदे\nअरविंद केजरीवाल यांनी केली महत्त्वाची घोषणा, दिल्लीमध्ये ६ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर\nमलायकाला आवडते ‘ही’ सेक्स पोजीशन, हे ऐकताच अभिनेत्री नेहा धुपिया लागली हसायला\nमोठी बातमीबीड जिल्ह्यात भाजप-राष्ट्रवादीच्या आजी माजी आमदारांची अभद्र युती; सातशे एकर देवस्थान जमिनीच्या परस्पर विक्रीचे रॅकेट\nया प्रकरणी गेल्या आठ महिन्यांपासून खाडे यांनी बीड जिल्हा महसूल प्रशासन, उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सुनावणीसाठी अर्ज केला असून त्यावरील सुनावणी प्रलंबित आहे. दरम्यान या प्रकरणी आघाडी सरकारमधील महसूलमंत्री, पालकमंत्री धनंजय मुंडे आणि महाआघाडी सरकारचे सर्वेसर्वा शरद पवार यानी लक्ष घालावे अशी मागणी वारकरी संप्रदायाचे राम खाडे आणि त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी केली आहे.\nवारकरी, सामाजिक कार्यकर्त्यांचे शरद पवारांना साकडे\nमुंबई : बीड येथील सामाजिक कार्यकर्ता राम खाडे यांनी आणि बीड जिल्हातील वारकरी संप्रदायाने राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यासह पालकमंत्री धनंजय मुंडे आणि महसूल प्रशासनाकडे तक्रार केली आहे की, जिल्ह्यातील आष्टी, पाटोदा, आणि शिरूर तालुक्यातील सातशे एकर देवस्थान इनाम वर्ग दोनच्या जमिनी परस्पर विक्री केल्या जात असून यामागे स्थानिक माजी आमदार भीमराव धोंडे आणि भाजपचे विधान परिषद सदस्य सुरेश धस यांच्या आशीर्वादाने हा गोरखधंदा सुरू आहे.\nया प्रकरणी गेल्या आठ महिन्यांपासून खाडे यांनी बीड जिल्हा महसूल प्रशासन, उपविभागीय अधिकारी यांच्याकडे सुनावणीसाठी अर्ज केला असून त्यावरील सुनावणी प्रलंबित आहे. दरम्यान या प्रकरणी आघाडी सरकारमधील महसूलमंत्री, पालकमंत्री धनंजय मुंडे आणि महाआघाडी सरकारचे सर्वेसर्वा शरद पवार यानी लक्ष घालावे अशी मागणी वारकरी संप्रदायाचे राम खाडे आणि त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी केली आहे.\nदेवस्थान इनाम जमिनी विक्रीचे रॅकेट\nशरद पवार आणि जिल्हा महसूल प्रशासनाकडे करण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आष्टी तालुक्यातील देवस्थान इनाम जमिनीचे मोठे रॅकेट असून त्याचा मुख्य दलाल मनोज रत्नपारखे हा आहे. या रॅकेटमध्ये विठोबा देवस्थान खर्डा मुर्शदपूर, वाहिरा रूई येथील शेख महमद बाबा देवस्थान, श्रीराम देवस्थान कोयाळ आष्टी, खंडोबा देवस्थान आष्टी, विठोबा देव खडकत, हिंगणी दादेगाव येथील मसजीद व दरगाहची जमीन, लोणी येथील मारूती मंदीर, ढोर गल्लू तवलवाडी येथील मशीद इनाम जमीन अशा सुमारे तीन तालुक्यातील सातशे एकर इनाम वर्ग दोनच्या जमिनीच्या विक्रीचा घोटाळा केला जात आहे.\nबडतर्फ उपजिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने बनावट कागदपत्रे\nयासाठी २०१७-१८ मध्ये बडतर्फ झालेले उपजिल्हाधिकारी एन आर शेळके आणि महसूल अधिकारी यांच्या स्वाक्षरीने बनावट कागदपत्रे तयार करण्यात आल्याचा दावा खाडे यांनी तक्रारीत केला आहे. सुमारे पाचशे कोटी रूपये किमतीच्या इनाम वर्ग दोन देवस्थान जमिनीच्या विक्रीच्या या घोटाळ्याचा भांडाफोड करण्याचा प्रयत्न केल्यानंतर राम खाडे यांच्यावर ३१ऑगस्ट २० रोजी बीड येथे महसूल कार्यालयाबाहेर स्थानिक गुंडाकडून जीवघेणा हल्ला देखील करण्यात आल्याचे तसेच विनयभंग अॅट्रोसिटीचे खोटे गुन्हे देखील दाखल करण्याचा प्रयत्न करण्यात आला असल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.\nवारकरी संप्रदायाचा जमिनी विक्रीला विरोध\nतालुक्यातील वारकरी संप्रदायाचा या देवस्थान जमिनी विकण्यास विरोध असून या प्रकरणी स्थानिक प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही असे या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.\nक्या खुबसुरती कैसी अदाअंकिता लोखंडेंचा Traditional Look चाहत्यांना पाडतोय भूरळ, पाहा खास PHOTOS\nCorona Update'स्टॅच्यु ऑफ लिबर्टी' देतेय मास्क लावण्याचा संदेश, तर मोनालिसा म्हणतेय संसर्ग टाळा\nVideoसावनी रविंद्र ला ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार\nमनोरंजनखिशाच्या राष्ट्रीय पुरस्काराचं यश संपूर्ण टीमचं\nआज ना छोडेंगे बस हमजोली, खेेलेंगे हम होलीHoli Special 2021 - वरुण धवनपासून नेहा कक्कडपर्यंत या कलाकारांची आहे ही लग्नानंतरची पहिली होळी ,पाहा फोटो\nसंपादकीयनागपूरसह सर्वोच्च न्यायालयाची ५ खंडपीठे असावीत\nसंपादकीयआरामदायी प्रवासाकरिता खासगी गाड्यांना प्रवाशांची पसंती\nसंपादकीयपायलटांच्या समर्थकांचे फोन टॅप केल्याची गहलोत सरकारची कबुली\nसंपादकीयतत्त्व बाजूला सारून वृद्ध श्रीधरन यांना भाजपाची उमेदवारी\nकाँग्रेसने केलाय ज्येष्ठांवर अन्यायस्टार प्रचारकांच्या यादीतून काँग्रेसने असंतुष्टांना वगळले\nसोमवार, एप्रिल १९, २०२१\nसातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/mata-sanmaan/73087963.cms?type=drama", "date_download": "2021-04-19T10:10:22Z", "digest": "sha1:Q2CR7LMJH7PDB6TVC4R5VPNEHZ5LJU6E", "length": 6434, "nlines": 150, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Accept the updated privacy & cookie policy", "raw_content": "\nतळीरामांना करोना लवकर होतो, त्याम..\n जीवाची पर्वा न करता..\nमॉर्निग टॉप 10 : दोन मिनिटात टॉप ..\nकरोना रुग्णांसाठी रेल्वे डब्यांचे..\n'ब्रेक द चेन'च्या काळात गरिबांना ..\nकरोना चाचणी टाळण्यासाठी प्रवाशांन..\nमॉर्निग टॉप 10 : दोन मिनिटात टॉप ..\nबूट पॉलिश करणाऱ्याने सांगितली लॉक..\n जीवाची पर्वा न करता तो धावला अन् चिमुकल्याला वाचवलं\n जीवाची पर्वा न करता तो धावला अन् चिमुकल्याला वाचवलंWATCH LIVE TV\nपात्रपरिचय (उदा. वरुण, अर्जुन)\nविनोदी अभिनेता आणि अभिनेत्री\nपुरावे [पेपरातील जाहिरात (किमान ५) किंवा नाट्यगृहाची पोचपावती (किमान ५)]\nकमाल शब्द मर्यादा २००\nमटा सन्मान २०२० स्पर्धेसाठीचे सर्व नियम व अटी मी वाचल्या आहेत आणि त्या मला मान्य आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/travel-news/the-thing-about-the-bali-trip/articleshow/73896840.cms", "date_download": "2021-04-19T10:25:25Z", "digest": "sha1:OIYMVX4MKH6YRHQE64AOER2SXODS4YV5", "length": 15715, "nlines": 99, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nट्रिपची गोष्ट: निसर्गरम्य बालीची सफर...\nनुकतेच आम्ही बाली येथे पर्यटनाला गेलो होतो. इंडोनेशिया देशाचे बाली एक बेट आहे. आमचा वीस जणांचा नागपूर फ्रेंडशिप ग्रुप आहे. प्रा. शैलजा पिंगळे या आमच्या ग्रुप प्रमुख आहे. आम्ही नागपूर विमानतळावरून बेंगळुर येथे ...\n- एका ट्रिपची गोष्ट\n- शैलजा झाडे, नागपूर\nनुकतेच आम्ही बाली येथे पर्यटनाला गेलो होतो. इंडोनेशिया देशाचे बाली एक बेट आहे. आमचा वीस जणांचा नागपूर फ्रेंडशिप ग्रुप आहे. प्रा. शैलजा पिंगळे या आमच्या ग्रुप प्रमुख आहे. आम्ही नागपूर विमानतळावरून बेंगळुर येथे गेलो. नंतर दुसऱ्या फ्लाईटने बँकाक येथे पोहचलो. बँकाकवरून बाली असा प्रवास केला. बाली हे प्रामुख्याने हिंदू बेट म्हणून ओळखले जाते. मुस्लिम राज्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंडोनेशिया या देशात सर्वधर्म एकत्रित सौजन्याने नांदताना दिसतात. बालीच्या डेनपसार एअरपोर्टवरुन शहराकडे जातानाच रस्त्याच्या अगदी मधोमध आम्हाला श्रीराम, अ���्जुन आणि घटोत्कच यांचे पुतळे दिसले. आपल्या प्रमाणेच पण थोडे वेगळ्या पद्धतीने इथे दर संध्याकाळी दुकानांमध्ये, व्यवसायांमध्ये पूजा होते व नैवेद्यसुद्धा दाखविला जातो. एका पानावर अगरबत्ती आणि फुलांसह काही गोड पदार्थ दुकानाबाहेर ठेवलेले आढळतात.\nबाली हे केवळ सांस्कृतिक व प्राचीन आकर्षणासाठीच प्रसिद्ध आहे असे नव्हे, तर हिरवळीने नटलेले, सुंदर समुद्र किनारे, थरारक वॉटर स्पोर्टस जसे स्कुबा डायव्हिंग, पॅरासिलिंग, बोटिंग इत्यादी बालीमध्ये अनुभवता येते. गणपतीच्या मूर्ती जागोजागी दिसतात. इंडोनेशियाच्या २० हजार रुपयाच्या नोटेवर गणपतीचे चित्र दिसते. भारताचा एक रुपया हा इंडोनेशियाच्या सुमारे २०० रुपयाच्या बरोबरीचा आहे. या बेटावर रामायणाप्रमाणेच महाभारताचाही प्रभाव दिसतो. उलूवाटू मंदिर परिसरात तोंडाने ‘चकाचक’ केलेल्या आवाजाच्या तालावर रामायणातील कथेवर आधारलेला ‘केचक अॅण्ड फायर’ डान्स अतिशय सुंदर आहे. बालीवासियांकडून स्वच्छतेचा आणि निसर्ग संवर्धनाच गुण घेण्यासारखा आहे. ज्वालामुखी, भूकंप, त्सुनामी इत्यादी नैसर्गिक विळख्यात सापडूनही निसर्गदेवतेच्या कृपेने बाली बेट म्हणजे जणू हिरवेगार स्वर्गच. सर्वत्र चाफ्याच्या फुलांचा खाली पडलेला गालीचा आणि सुगंधाने भारावलेला परिसर दिसून येतो. रस्त्याच्या दुतफा नारळ, चाफा, सुपारी इत्यादींचे मोठमोठे वृक्ष आहेत. हिंदी महासागरातील खडकावर उभारलेले तनहालॉट येथील सुंदर गरुड विष्णू मंदिर प्रसिद्ध आहे. तेथील मूर्ती अतिशय भव्य आहे.\nबाली येथील लोकसंख्या सुमारे ८० लाख असून ८० टक्के लोक हिंदू आहेत. आमच्या गाईडच्या सांगण्यानुसार पूर्वी बालीतील राजाने एका चिनी महिलेशी विवाह केला. त्यामुळे तेथे काही प्रमाणात चिनी संस्कृतीची छाप दिसते. जसे ड्रॅगनयुक्त पद्धतीची काही मंदिरे आणि मूर्तीही दिसतात. प्रत्येक गावात लाकडी घंटा दिसतात. विशेष कार्यक्रम प्रसंगी त्या वाजविल्या जातात.\nबालीमध्ये मोठमोठी हॉटेल्स आणि मॉल्स आहेत. पर्यटक खूप मोठ्या प्रमाणात दिसतात. उबुडकडे जाताना बाटुपुलान या ठिकाणी बटिक फॅक्ट्रीला भेट दिली. तसेच दगडात कोरलेले गणपती, शंकर व इतर भारतीय देवतांचे आणि बालीतील देवतांच्या सुंदर व मोठ्या शिल्पाकृती बघावयास मिळाल्या. उबुड जवळचा किंतामणी हा भाग बाटुर या ज्वालामुखी पर्वत व तेथे असलेल्या तळ्यासाठी प्रसिद्ध आहे. बाली येथे माकडेही भरपूर आहेत. उलूवाटू मंदिरातील नृत्य पाहून आम्ही सगळे रमतगमत परत येत होतो. आमचे एक सहकारी हातात चष्मा घेऊन इकडेतिकडे बघत चालले होते. तोच अचानक एक माकड आले आणि त्यांच्या हातातील चष्मा घेऊन झाडावर पसार झाले. आम्ही सगळे बघतच राहिलो. त्याला खाली कसे आणायचे सुचत नव्हते. खाली यावे म्हणून थोडे फार प्रयत्न केले परंतु ते खाली न येता लांब निघून गेले आणि सहकारी चष्म्याविनाच नागपूरला परतले. अशा अनेक सुंदर आणि मजेदार गोष्टी अनुभवत आम्ही सर्व नागपूरला परतलो.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nपरदेशी मावळ्याला सह्याद्रीतल्या किल्ल्यांची भुरळ महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nआयपीएलIPL 2021 : मुंबई इंडियन्सला दिल्ली कॅपिटल्सने दिला धक्का, गुणतालिकेत घेतली मोठी भरारी\nआयपीएलRCB vs KKR: बेंगळुरूचा कोलकातावर विजय, पाहा काय झाले सामन्यात\nफ्लॅश न्यूजDC vs PBKS : दिल्ली विरुद्ध पंजाब Live स्कोअर कार्ड\nगुन्हेगारीनाशिक: पीपीई किट घालून आला, रुग्णालयातून रेमडेसिव्हिर चोरले; CCTVत कैद\nमुंबईदेवेंद्र फडणवीसांवर कारवाई होणार; गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले संकेत\nआयपीएलIPL 2021 : धक्कादायक...अजिक्य रहाणेला दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने दिला डच्चू, पाहा संघात कोणाला स्थान दिले\nआयपीएलIPL 2021 : मयांक आणि राहुलने दिल्लीच्या गोलंदाजांना धुतले, पंजाबने किती धावा केल्या पाहा...\nदेशकरोना संकट; महाराष्ट्रासाठी उद्यापासून धावणार 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'\nमोबाइलसॅमसंगच्या या स्मार्टफोनवर मिळतोय १० हजारांचा बंपर कॅशबॅक\nविज्ञान-तंत्रज्ञानऑनलाइन फ्रॉड झाल्यास घाबरू नका, तात्काळ या नंबरवर तक्रार करा अन् पैसे परत मिळवा\nरिलेशनशिपश्रद्धा कपूरला 'या' कारणामुळे वडिलांनी धक्के मारून काढलं घराबाहेर, मुलींची असते हिच कहाणी\nआजचं भविष्यराशीभविष्य १८ एप्रिल २०२१ रविवार: मेष राशीसाठी शुभ दिवस, तुमच्यासाठी कसा असेल\nकार-बाइक१५ दिवसांत भारतात लाँच झाल्या या ३ जबरदस्त कार, पाहा तुमच्या बजेटमध्ये कोणती कार आहे\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर ब���तम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://newsonair.gov.in/Marathi/Marathi-Default.aspx", "date_download": "2021-04-19T10:20:04Z", "digest": "sha1:7UB4NLU7KTE4MT4C5VKDLES6AI73IFUD", "length": 16246, "nlines": 187, "source_domain": "newsonair.gov.in", "title": "News On AIR - News Services Division, All India Radio News", "raw_content": "\nशेवटचे अपडेट्स : Apr 19 2021 3:15PM स्क्रीन रीडर प्रवेश\nबावीस एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजन पुरवठा करण्यास मनाई\nज्येष्ठ मराठी चित्रपट दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचं निधन\nअस्सल हापूस आंबा खरेदीसाठी कृषी पणन मंडळाचे पोर्टल\nदेशात, राज्यात नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ कायम, कोविड-१९मुळे चोवीस तासात दीड हजार रुग्णांचा मृत्यु\n१६२ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांना केंद्र सरकारची मंजुरी\nबावीस एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजन पुरवठा करण्यास मनाई\nज्येष्ठ मराठी चित्रपट दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचं निधन\nअस्सल हापूस आंबा खरेदीसाठी कृषी पणन मंडळाचे पोर्टल\nदेशात, राज्यात नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ कायम, कोविड-१९मुळे चोवीस तासात दीड हजार रुग्णांचा मृत्यु\n१६२ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांना केंद्र सरकारची मंजुरी\nबावीस एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजन पुरवठा करण्यास मनाई\nज्येष्ठ मराठी चित्रपट दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचं निधन\nअस्सल हापूस आंबा खरेदीसाठी कृषी पणन मंडळाचे पोर्टल\nदेशात, राज्यात नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ कायम, कोविड-१९मुळे चोवीस तासात दीड हजार रुग्णांचा मृत्यु\n१६२ ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांना केंद्र सरकारची मंजुरी\nनितीन गडकरी यांच्या हस्ते ‘स्पंदने’ ग्रंथाचे प्रकाशन\nअमरावतीच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीनं ‘स्पंदने’ हा जागतिक कृषी प्रदर्शनाची दखल घेणारा ग्रंथ तयार करण्यात आला आहे.\nरत्नागिरीतील कारखान्यात स्फोट, ३ कामगारांचा मृत्यू\nरत्नागिरी जिल्ह्यातल्या लोटे औद्योगिक वसाहतीत एका रासायनिक कारखान्यात स्फोट होऊन लागलेल्या आगीत तीन कामगारांचा काल होरपळून मृत्यू झाला.\nरेमडेसिवीरच्या साठ्याप्रकरणी एका औषध कंपनीच्या संचालकाची पोलीसांकडून चौकशी\nविलेपार्ले इथल्या एका फार्मा कंपनीच्या संचालकाकडे रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा आढळल्यानं स्थानिक पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी बोलावलं.\nमहाडीबीटी पोर्टलवर अर्ज करायला येत्या ३० तारखेपर्यंत मुदतवाढ\nइतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती, आणि विशेष मागास प्रवर्गातल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि नादारीसाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करायला सरकारनं येत्या ३० तारखेपर्यंत मुदतवाढ दिली आहे.\nनितीन गडकरी यांच्या हस्ते ‘स्पंदने’ ग्रंथाचे प्रकाशन\nरत्नागिरीतील कारखान्यात स्फोट, ३ कामगारांचा मृत्यू\nरेमडेसिवीरच्या साठ्याप्रकरणी एका औषध कंपनीच्या संचालकाची पोलीसांकडून चौकशी\nमहाडीबीटी पोर्टलवर अर्ज करायला येत्या ३० तारखेपर्यंत मुदतवाढ\nराजधानी दिल्लीमध्ये आज मध्यरात्रीपासून आठवडाभर टाळेबंदी\nअरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत आजपासून ६ दिवसांच्या टाळेबंदीची घोषणा केली आहे.\nदेशात एका दिवसात १२ लाख ३० व्यक्तींचे लसीकरण\nदेशात कोरोना बाधितांची एकंदर संख्या एक कोटी ५० लाख झाली आहे.\nप्रधानमंत्री गरीब कल्याण विमा योजनेअंतर्गत कोविड योद्ध्यांच्या विम्याचे दावे २४ तारखेपर्यंत निकाली काढण्यात\nया योजनेअंतर्गत कोविड योद्ध्यांना ५० लाखापर्यंतचे विमा संरक्षण देण्यात येते.\n'अपना बूथ , कोरोना मुक्त ‘ अभियान राबवण्याचे जे पी नड्डा यांचे कार्यकर्त्यांना आवाहन\nभाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे देशभरातील पक्षाचे पदाधिका-यांशी घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते.\nराजधानी दिल्लीमध्ये आज मध्यरात्रीपासून आठवडाभर टाळेबंदी\nदेशात एका दिवसात १२ लाख ३० व्यक्तींचे लसीकरण\nप्रधानमंत्री गरीब कल्याण विमा योजनेअंतर्गत कोविड योद्ध्यांच्या विम्याचे दावे २४ तारखेपर्यंत निकाली काढण्यात\n'अपना बूथ , कोरोना मुक्त ‘ अभियान राबवण्याचे जे पी नड्डा यांचे कार्यकर्त्यांना आवाहन\nछत्तीसगढमधील दुर्गम भागात आरोग्य सेवेवर भर\nछत्तीसगढमधील बस्तर जिल्ह्याच्या आदिवासी भागात जगदाळपूर इथे आरोग्य सेवा पोहोचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.\nपुद्दुचेरीमध्ये कोरोनाचा मोठा संसर्ग झालेल्या भागात टाळेबंदी जाहीर केली जाण्याचा इशारा नायब राज्यपाल तामिळसाई सौंदरराजन यांनी दिला आहे.\nमुंबई श���अर बाजारात १ हजार अंकांनी घट\nमुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात बाजार सुरु होताना झालेली ८९१ अंकांची घसरण एक हजार १९ अंकांपर्यंत पोहोचली.\nप्रल्हाद सिंग पटेल यांच्या हस्ते रामायणावरील पहिल्या ऑनलाईन प्रदर्शनाचे उद्घाटन\nकालच्या जागतिक वारसा दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या “भारतीय वारसा : सशक्त पर्यटन “ या वेबिनारमध्ये याचं उद्घाटन करण्यात आलं.\nभारतीय हवाईदल प्रमुख आर के एस भदौरिया फ्रान्स दौऱ्यावर\nआर के एस भदौरिया यांची भेट दोन्ही देशातील परस्पर सहकार्य वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल असेल असं संरक्षण मंत्रालयाने म्हटलं आहे.\nउत्तरप्रदेशमध्ये २० जिल्ह्यांमध्ये मतदान\nउत्तरप्रदेशमध्ये पंचायत निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज २० जिल्ह्यांमध्ये मतदान सुरु झालं आहे.\nछत्तीसगढमधील दुर्गम भागात आरोग्य सेवेवर भर\nमुंबई शेअर बाजारात १ हजार अंकांनी घट\nप्रल्हाद सिंग पटेल यांच्या हस्ते रामायणावरील पहिल्या ऑनलाईन प्रदर्शनाचे उद्घाटन\nभारतीय हवाईदल प्रमुख आर के एस भदौरिया फ्रान्स दौऱ्यावर\nउत्तरप्रदेशमध्ये २० जिल्ह्यांमध्ये मतदान\nनिविदा पत्रक माहिती-अधिकारांतर्गत दिलेली उत्तरे माहिती-अधिकार बातम्यांचे वेळापत्रक रोजगारांच्या संधी आकाशवाणी वार्षिक पारितोषिके\nनागरिकांची सनद नागरिकांची सनद (हिंदी) आकाशवाणी संहिता वृत्त विभाग प्रसारण माध्यमांसाठीचं बातमीधोरण\nमाहिती आणि प्रसारण मंत्रालय पत्रसूचना कार्यालय दृक्-श्राव्य प्रसिध्दी संचलनालय भारताचे राष्ट्रीय पोर्टल\nमुख्यालय संपर्क प्रादेशिक संपर्क वृत्त विभाग विरहीत प्रादेशिक विभाग संपर्क अंशकालीन वार्ताहरांचे तपशील\nप्रसार भारती प्रसारभारतीचे हंगामी पदभरती धोरण आकाशवाणी डी डी न्यूज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://wishmarathi.com/abdul-kalam-thoughts-quotes-in-marathi/", "date_download": "2021-04-19T08:10:12Z", "digest": "sha1:O4RRKGZGJGCMOMRR7UTQCOUSLRZ7SZQH", "length": 7902, "nlines": 67, "source_domain": "wishmarathi.com", "title": "{30+} डॉ.अब्दुल कलाम यांचे मराठी विचार | Apj abdul kalam thoughts in marathi", "raw_content": "\nडॉक्टर अब्दुल कलाम हे भारताचे अकरावे राष्ट्रपति होते त्यांना ‘मिसाइल मॅन’ म्हणूनही ओळखले जाते. आजच्या या लेखात आम्ही तुमच्यासाठी डॉक्टर अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी मराठी सुविचार घेऊन आलो आहोत. हे abdul kalam Thoughts, quotes in marathi तुम्हाला नक्कीच प्रेरण�� देतील तर चला सुरू करूया..\nआपण कधीही हार मानायला नको आणि संकटांना कधीही आपल्याला हरवू द्यायला नको.\nकोणत्याही देशाला भ्रष्टाचार मुक्त व सुंदर विचारांचा बनवण्यासाठी केवळ तीन व्यक्ती कार्य करतात आई, वडील आणि शिक्षक.\nएक महान ध्येय ठरवा, जास्तीत जास्त ज्ञान मिळवा, कठीण परिश्रम करा आणि दृढ निश्चयी राहा. जर या चार गोष्टींचे तुम्ही पालन केले तर आयुष्यात यशस्वी होण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही.\nवाट पाहणार्‍यांना तेवढेच मिळते जेवढे प्रयत्न करणारे सोडून देतात.\nमनुष्यासाठी संकटे अति आवश्यक आहेत कारण त्याशिवाय यशाचा आनंद मिळवता येणार नाही.\nप्रश्न विचारणे हे विद्यार्थ्यांच्या सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारण्यास अजिबात संकोच करू नये.\nकौशल्य ही एक घटना नसून सतत चालणारी प्रक्रिया आहे.\nसर्जनशीलता ही भविष्यातील यशाची चाबी आहे. प्राथमिक शिक्षण हेच ते साधन आहे जे विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मकता निर्माण करते.\nमहान शिक्षक बनण्यासाठी ज्ञान, करुणा आणि आवड आवश्यक आहे.\nआपल्याला त्याग करायला हवा जेणेकरून येणारी पिढी समृद्ध होईल.\nतुमच्या कार्यात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला एकाग्रचित्त होऊन ध्येयावर ध्यान केंद्रित करावे लागेल.\nजर आपण स्वतंत्र नसलो तर कोणीही आपला सन्मान करणार नाही.\nअब्दुल कलाम यांचे विचार\nतरुणांना माझा संदेश असा आहे की वेगवेगळ्या प्रकारे विचार करा. काहितरी नविन करण्याचा प्रयत्न करा. नेहमी आपले मार्ग स्वतः बनवा व अशक्य गोष्टी प्राप्त करा.\nतुमची स्वप्ने सत्यात येण्याआधी, तुम्हाला स्वप्न पहावी लागतील.\nतुम्ही तुमचे भविष्य बदलू शकत नाही परंतु तुमच्या सवयी मात्र बदलू शकतात. व निश्चितच तुमच्या सवयी तुमचे भविष्य बदलवतील.\nमला खात्री आहे की जोपर्यंत एखाद्या व्यक्तीने अपयशाची कडु गोळी चाखली नाही. तोपर्यंत त्याच्याकडे यशाची महत्वकांशा नसते.\nमहान स्वप्न पाहणाऱ्या लोकांचे स्वप्न नेहमी पूर्ण होतात.\nलहान ध्येय अपराध आहे.\nतरुणांना job seekers पासून job generator बनावे लागेल.\nस्वप्ने ती सत्यात येत नाही जी झोपेत पाहिली जातात परंतु ती सत्यात येतात जी तुम्हाला झोपू देत नाही.\nसमाजात माझ्यासाठी दोन तऱ्हेचे लोक आहेत. एक युवा व दुसरे अनुभवी.\nविज्ञान मानवतेसाठी एक सुंदर भेट आहे. आपण त्याला खराब करू न��े.\nमाझ्यासाठी नकारात्मक अनुभवासारखी कोणतीच गोष्ट नाही.\nडॉक्टर अब्दुल कलाम यांचे जीवन चरित्र वाचा येथे\nतर मित्रांनो हे होते काही apj abdul kalam quotes in marathi आशा करतो की abdul kalam marathi thoughts तुम्हाला आवडले असतील. या विचारांना आपल्या मित्रांसोबतही शेअर करा. धन्यवाद..\n2021 गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा | Gudi padwa…\nपत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश | Happy …\n🔥 विद्यार्थ्यांसाठी मराठी सुविचार- Motivational qu…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2021-04-19T09:32:51Z", "digest": "sha1:5ELMFBH6H557CDDGYIVVA6YSEQXSIBXJ", "length": 16663, "nlines": 121, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "भारत माझा देश आहे , सगळे भारतीय माझे बांधव आहेत… | गोवा खबर", "raw_content": "\nHome जनमत भारत माझा देश आहे , सगळे भारतीय माझे बांधव आहेत…\nभारत माझा देश आहे , सगळे भारतीय माझे बांधव आहेत…\nभारत माझा देश आहे , सगळे भारतीय माझे बांधव आहेत , आणि त्यातील काही लोकं जातीच्या नावावर किती माती खातात हे दाखवण्याचा माझा हा एक प्रयत्न आहे\n लग्न झाल्यावर जोडप्याने एका ठराविक वेळेत रूम वर जाऊन सेक्स करायचं , जाताना पांढरा कपडा घेऊन जायचा , नवऱ्याने सेक्स करताना तो पांढरा कपडा मुलीच्या अंगाखाली ठेवायचा आणि सेक्स करताना जर त्या पांढऱ्या कपड्यावर तिचे रक्त आले तर आणि तरंच ती ‘ खरा माल’ नाहीतर ‘ खोटा माल ‘ ….खरा माल निघाला तर ती मुलगी पवित्र , खोटा माल निघाला तर तिचं आयुष्य जातपंचायत ठरवणार कोणी दिले हे हक्क कोणी दिले हे हक्क कोणती ही जात आणि ती मानणारे माणसं कोणती ही जात आणि ती मानणारे माणसं खरंच लाज नाही वाटत या लोकांना खरंच लाज नाही वाटत या लोकांना जर हे असं काही घडत असेल तर ..अतिशय वाईट आणि निंदनीय आहे हे नक्कीच … जात जी जात नाही… स्वदेश चित्रपटात मोहन म्हण्जेकंब शाहरुख खान च्या तोंडी असलेलं वाक्य त्यावेळीही मनाला भिडलेलं आणि लागलेलं ..आणि लाज आणणारं. अशी उदाहरणे पाहिल्यावर का भारत सर्वोकृष्ट देश आहे हे मी मानायचं \nएकावेळीस मी हे म्हणणं समजून घेईन की जातीचा अभिमान करावा कारण तिलाही भारतीय संस्कृतीत एक इतिहास आहे . तो जपण्याच्या दृष्टीने चांगले काही करणे ठीक , पण फुकटचा माज कशासाठी कौमार्य चाचणी सारखे असंख्य मुद्दे आहेत . मुळात स्त्रियांना महत्व न देणारे करोडो���नि आहेत . शहरात आर्थिक प्रगतीमुळे कदाचित इकडच्या स्त्रिया थोडं चांगलं आयुष्य जगत असतील , पण मी म्हणेन काही प्रमाणातच, कारण बंद रूम मध्ये नवरा बायको मध्ये कशाप्रकरचे नाते आहे यावरच तिला कशी वागणूक मिळत असेल हे कोणीही खरंच सांगू शकणार नाही , कारण लोकांना दाखवण्यासाठी असलेला बुरखा अनेकदा बरंच काही वेगळंच सांगतो , असो. गावातील स्त्रियांच्या मानअपमानाबद्दल मी बोलणे उचित नाही होणार , कारण साक्षर लोक विचार करून कसे वागतात हे सर्वांना माहीत आहे तिथे जी माणसे साक्षर नसतील , ज्यांची विचार करण्याची पद्धत विचित्र असेल अशी लोक स्त्रियांना कशी वागवत असतील या बद्दल मला खरच बोलायचं नाही . पुरुषप्रधान संस्कृती जिथे स्त्री ही स्वतःची मालमत्ता असल्याप्रमाणे वागवली जाते त्या देशाचा नागरिक असणं कधीकधी खरंच बोचत. आणि जातिचा विळखा केवळ स्त्री पुरती मर्यादित नाही आहे , आरक्षण हा तर कीव आणणारा मुद्दा आहे …एखाद्याची शिकण्याची ऐपत नसेल तर त्याला आरक्षण मिळणे महत्वाचे , पण आपल्याकडे सर्रास , जेव्हा सबळ लोक , आरक्षणाचा बुरखा घालतात … मग ते कोणत्याही जातीचे असोत .. आणि जातीच्या नावाखाली स्वतःची पोळी भाजतात तेव्हा लाज हा प्रकार कदाचित त्यांना माहीत नसावा असेच वाटते . माझ्या दृष्टीने हातपाय धडधाकट असून सुद्धा नागडे होऊन भीक मागणाऱ्या लोकांमध्ये मी यांची गिणती करतो .. मग लोकांच्या मते ती कितीही वरची किंवा खालची जात असो .. लोकांच्या मते म्हटलंय कारण माझ्या दृष्टीने जात महत्वाची नाहीच व्यक्ती महत्वाची ..असो पण आज एबीपी माझा वरील कौमार्य चाचणी चा विडिओ पाहिल्यावर तर मनुष्य हा जातीच्या विळख्यात अडकून त्याहुन हीन पातळी वर जातोय हेच दिसतंय.\nप्रत्येकाच्या आयुष्यात मुलगी , स्त्री जगातल्या प्रत्येक पुरुषाला कोणत्या ना कोणत्या प्रकारे संपूर्ण करते. ती नसेल तर तो नसेल . पण हे जातिच्या विळख्यात अडकलेल्या त्या सर्वाना कधी उमगणार देव जाणे . कौमार्य चाचणी म्हणजे तर मर्यादा ओलांडली जात आहे .. ज्यांना कौमार्य चाचणी म्हणजे कळत नसेल त्यांच्या साठी मुलगी लग्नाआधी vergin आहे की नाही हे चेक केलं जातं आज २०१८ मध्ये येऊन सुद्धा अशा भिकारड्या परंपरा लोक त्यांच्या जातीच्या दडपणाखाली येऊन करत असतील तर ह्याहून वाईट ते काय \nमाझ्या दृष्टीने जात जायला हवी, जात मानणारे आहेत म्हणून या वाईट प्रथा रूढी मानणारे आहेत. जर जात नाही मानली तर खरंच कोणाचं काही नुकसान होणार आहे का तुम्ही तुमचं कमवता तुमचं खाता त्यात जात येते कुठे तुम्ही तुमचं कमवता तुमचं खाता त्यात जात येते कुठे जातीच्या नावाखाली मिळणारी सवलत मिळण्यासाठी सबळ व्यक्तींनी समाजासमोर नागडे होऊन भीक मागणे बंद केले पाहिले .. जातीच्या नावाखाली लग्न झाल्यावर आपली होणारी बायको ही कुमारी आहे की नाही आणि तिला त्यामुळे नाकारता येण्याचा हक्क असलेली परंपरा उधळून लावली पाहिजे … म्हणजे खरंच आपल्या देशातील विवाह संस्थेचा अभिमान वाटावा की अश्या परंपरा आजही पाळल्या जातात तेव्हा त्या विवाह संस्थेवर बहिष्कार टाकावा जातीच्या नावाखाली मिळणारी सवलत मिळण्यासाठी सबळ व्यक्तींनी समाजासमोर नागडे होऊन भीक मागणे बंद केले पाहिले .. जातीच्या नावाखाली लग्न झाल्यावर आपली होणारी बायको ही कुमारी आहे की नाही आणि तिला त्यामुळे नाकारता येण्याचा हक्क असलेली परंपरा उधळून लावली पाहिजे … म्हणजे खरंच आपल्या देशातील विवाह संस्थेचा अभिमान वाटावा की अश्या परंपरा आजही पाळल्या जातात तेव्हा त्या विवाह संस्थेवर बहिष्कार टाकावा जातीचा होणारा दुरुपयोग घटना झाल्यानंतर आज पर्यंत आणि आता जातीच्या नावावर आरक्षणाची मागणी करणाऱ्या सबळ असलेल्या लोकांना आजपर्यंत कळला नाही की त्यांना आरक्षण नक्की कोणासाठी असावं हे पाहायचं नाही असंच दिसत .. नुकताच पद्मावती या सिनेमाच्या निम्मित झालेला तमाशा तर सगळ्यांनीच पहिला ..\nमला खरंच प्रश्न आहे हे जात मानणारे नक्की कोण असतात हे जात मानणारे नक्की कोण असतात ज्यांना आपण करत असलेली पाप दिसतंच नाहीत ज्यांना आपण करत असलेली पाप दिसतंच नाहीत ( देवाला मानत असतील तरी देव खरच त्यांना माफ करू शकेल का ( देवाला मानत असतील तरी देव खरच त्यांना माफ करू शकेल का की आयुष्य संपल्यावर नरकात आधीच सोय केली गेली असेल की आयुष्य संपल्यावर नरकात आधीच सोय केली गेली असेल ) पण राव जबरदस्त , करा अजून कौमार्य चाचण्या , करा आरक्षणासाठी मोर्चे आणि झगडा आरक्षण वर्षोनुवर्षे टिकवण्यासाठी प्रयन्त … कारण तुमच्या साठी आयुष्य तेवढेच आहे \nPrevious articleवादग्रस्त पद्मावत अखेर आयनॉक्ससह राज्यातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित\nNext articleपेडणे येथे प्रस्तावित कार्निव्हलला विरोध\nमनुष्यबळ आणि क���शल्य विकासावरच भर\n2 ऑक्टोबर रोजी सिंगल युज प्लास्टिक पासून मुक्त होण्याच्या मोहिमेत सहभागी व्हा\nशनिवारी पहाटे १.३० ते २.३० च्या सुमारास चांद्रयान-२ विक्रम लॅडर चंद्राला स्पर्श करेल…बघा LIVE\nभाजपचे बंडखोर प्रदेशाध्यक्षांवर नाराज\nबंदी असताना खवळलेल्या समुद्रात मासेमारी करणे ठरतेय जीवघेणी;20 जण बचावले, एकाचा बळी\nअटल बिहारी वाजपेयी काळाच्या पडद्याआड\nभाजपच्या मतांचे विभाजन करून काँग्रेसच्या सर्वगुणसंपन्न उमेदवाराला निवडून आणण्यासाठी वेलिंगकरांनी वावरावे हे ...\nटॅक्सीचालकांच्या समस्येवर एक समाधानकारक तोडगा काढा : ‘आप’ने मुख्यमंत्री सावंत यांना केला आग्रह\nरेल्वे प्रवास करताना प्रवाशांचा ओळखपत्राचा पुरावा म्हणून डिजिटल लॉकरमधील डिजिटल आधार आणि वाहन परवान्याला...\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nस्वातंत्र्यदिनी प्लास्टिकच्या राष्ट्रीय ध्वजाच्या विक्रीवर बंदी घालण्याची मागणी\n2 ऑक्टोबर रोजी सिंगल युज प्लास्टिक पासून मुक्त होण्याच्या मोहिमेत सहभागी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/kolhapur-news-marathi/the-journey-of-a-mercedes-mercedes-also-feels-like-a-tractor-the-journey-of-raju-shetty-santapledis-on-toll-collection-also-feels-like-a-tractor-raju-shetty-angry-over-toll-recovery-nrvk-111048/", "date_download": "2021-04-19T10:02:49Z", "digest": "sha1:R6AJNHLMJGE3SUCNRR3GYAA3WEHSF7QY", "length": 11817, "nlines": 170, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "The Mercedes ride also feels like a tractor; Raju Shetty angry over toll recovery nrvk | मर्सिडीजचा प्रवासही ट्रॅक्टरसारखा वाटतोय; टोल वसुलीवर राजू शेट्टी संतापले | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, एप्रिल १९, २०२१\nसंपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याबाबत अमित शाह यांची महत्त्वाची माहिती,म्हणाले…\n‘या’ महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कोरोना गाठणार उच्चांक,देशात सापडणार सर्वाधिक रुग्ण – आयआयटी कानपूरच्या अभ्यासकांचा दावा\nकोरोनावरील प्रभावी लसीसाठी धाडसी प्रयोग, कोरोनामुक्त झालेल्यांच्या शरीरात सोडणार कोरोनाचे विषाणू, होणार हे फायदे\nअरविंद केजरीवाल यांनी केली महत्त्वाची घोषणा, दिल्लीमध्ये ६ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर\nमलायकाला आवडते ‘ही’ सेक्स पोजीशन, हे ऐकताच अभिनेत्री नेहा धुपिया लागली हसायला\nटोलधाडीवर प्रहारमर्सिडीजचा प्रवासही ट्रॅ���्टरसारखा वाटतोय; टोल वसुलीवर राजू शेट्टी संतापले\nपुणे ते सातारा हा रस्ता रिलायन्सने केला आहे व टोलही रिलायन्सच वसूल करते. इतके लाड कशासाठी रिलायन्स जिंदाबाद 'करलो दुनिया मुठ्ठी मे' अशी टीका राजू शेट्टी यांनी केली आहे.\nकोल्हापूर : देशातील टोल नाक्यांवर फास्टॅग अनिवार्य केल्यानंतर आता पुणे-बंगळुरू महामार्गावरील टोल वसुलीमध्ये दरवाढ करण्यात आली आहे. 1 एप्रिल पासून टोलमध्ये 5% वाढ करण्यात आल्यामुळे वाहनधारकांना अधिकचा फटका बसणार आहे. तर, या टप्प्यातील महामार्गाची अवस्था ही दयनीय असून गेल्या दहा वर्षांपासून महामार्ग रुंदीकरणाचे काम रखडले आहे. यामुळे, वाहनचालकांसह प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत असून अपघटनाचे प्रमाण देखील वाढत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी देखील टोलधाडीवर संताप व्यक्त केला आहे.\nकागल ते बेळगाव जीपने प्रवास केल्यास मर्सिडीजने प्रवास केल्यासारखे वाटते. मात्र पुणे ते सातारा मर्सिडीजने प्रवास केल्यास ट्रॅक्टरने प्रवास केल्यासारखे वाटते असे राजू शेट्टी म्हणाले.\nपुणे ते सातारा हा रस्ता रिलायन्सने केला आहे व टोलही रिलायन्सच वसूल करते. इतके लाड कशासाठी रिलायन्स जिंदाबाद… ‘करलो दुनिया मुठ्ठी मे’ अशी टीका राजू शेट्टी यांनी केली आहे. कागल ते बेळगाव प्रवासात कोगनोळी टोलनाक्यावर कार व जीपसाठी टोल आकार 75 रूपये आहे. पुणे ते कागल महामार्गावर कामे अपूर्ण तरी खेड शिवापूर टोल नाक्यावर कार व जीपसाठी टोल आकार 95 वरून 100 रूपये करण्यात आला आहे.\nगृहमंत्र्यांकडून गुन्हा घडतोय हे दिसत असतानाही तुम्ही गप्प का राहिलात\nक्या खुबसुरती कैसी अदाअंकिता लोखंडेंचा Traditional Look चाहत्यांना पाडतोय भूरळ, पाहा खास PHOTOS\nCorona Update'स्टॅच्यु ऑफ लिबर्टी' देतेय मास्क लावण्याचा संदेश, तर मोनालिसा म्हणतेय संसर्ग टाळा\nVideoसावनी रविंद्र ला ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार\nमनोरंजनखिशाच्या राष्ट्रीय पुरस्काराचं यश संपूर्ण टीमचं\nआज ना छोडेंगे बस हमजोली, खेेलेंगे हम होलीHoli Special 2021 - वरुण धवनपासून नेहा कक्कडपर्यंत या कलाकारांची आहे ही लग्नानंतरची पहिली होळी ,पाहा फोटो\nसंपादकीयनागपूरसह सर्वोच्च न्यायालयाची ५ खंडपीठे असावीत\nसंपादकीयआरामदायी प्रवासाकरिता खासगी गाड्यांना प्���वाशांची पसंती\nसंपादकीयपायलटांच्या समर्थकांचे फोन टॅप केल्याची गहलोत सरकारची कबुली\nसंपादकीयतत्त्व बाजूला सारून वृद्ध श्रीधरन यांना भाजपाची उमेदवारी\nकाँग्रेसने केलाय ज्येष्ठांवर अन्यायस्टार प्रचारकांच्या यादीतून काँग्रेसने असंतुष्टांना वगळले\nसोमवार, एप्रिल १९, २०२१\nसातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/pune/veteran-marathi-actor-madhukar-gaikwad-passes-away-mhas-474914.html", "date_download": "2021-04-19T09:22:09Z", "digest": "sha1:NDBUZDE5ZRPZLUMZEQV4COXKDKTIJMBQ", "length": 17370, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा, ज्येष्ठ अभिनेते मधुकर गायकवाड यांचं निधन Veteran marathi actor Madhukar Gaikwad passes away mhas | Pune - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nप्राची देसाईवर झाली होती जबरदस्ती; सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\n ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या कोरोनाबाधित महिलेवर बलात्काराचा प्रयत्न\nराहुल गांधींनंतर आता ममता बॅनर्जींची घोषणा, निवडणूक प्रचाराबाबत मोठा निर्णय\nलहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\nप्राची देसाईवर झाली होती जबरदस्ती; सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव\n‘हे 3 उपाय करा, कोरोना आसपासही फिरकणार नाही’; इशा देओलनं केला दावा\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘देशाला कोरोनानं नाही राजकारणानं पोखरलं’; तेजस्विनी पंडितनं व्यक्त केला संताप\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nपंजाबच्या खराब कामगिरीला कॅप्टन राहुल जबाबदार 3 वर्षांची आकडेवारी आहे पुरावा\nIPL 2021: 'द पांड्या स्वॅग', हार्दिक आणि कृणालनं केला पत्नींसोबत डान्स, VIDEO\nराहुलनं पंजाबच्या पराभवाचं फोडलं अंपायरवर खापर नियमांमध्ये बदलाची केली मागणी\nGold Price Today: सोन्याच्या किमतीत वाढ तर चांदीचे दर घसरले, तपासा आजचे भाव\nपोस्ट ऑफिसच्या सेव्हिंग अकाऊंटमध्ये किमान बॅलन्सची मर्यादा किती\nमोबाईलमध्ये सेव्ह असतील 'या' गोष्टी तर खातं होऊ शकतं रिकामं, SBI नं केलं सावध\nकोरोना प्रादुर्भावामुळे शेअर बाजार कोसळणार जाणून घ्या एक्सपर्टचा अंदाज\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\n ‘हे’ घरगुती उपाय ठरतील उपयुक्त\nउपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळला आहात चैत्र नवरात्रीमध्ये बनवा काहीतरी नवीन\nबाळाला काय, कधी आणि कसं द्यावं समजून घ्या कसा असावा बाळाचा आहार\nExplained: कोरोना रुग्णांवर कसं काम करतं व्हेंटिलेटर\nExplained: मॉडर्ना कंपनीला भारताला का द्यायची नाही आहे लस Pfizer ने ठेवली ही अट\nजाणून घ्या;रस्त्याच्या कडेला असणाऱ्या माइलस्टोनच्या वेगवेगळ्या रंगांचा अर्थ काय\nExplainer : कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला नाही तर काय होईल\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\nराज्यात कोरोनाचं रौद्र रुप प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला जातोय एका रुग्णाचा जीव\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nप्रभावी लसीसाठी रिसर्च, कोरोनामुक्त लोकांच्या शरीरात पुन्हा सोडणार जिवंत विषाणू\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘परवानगीशिवाय जान कुमारनं मला किस केलं’; निक्की तांबोळीचा धक्कादायक आरोप\n‘हॉट दिसणं केव्हा थांबवशील’; श्वेताचा Bold Look पाहून सेलिब्रिटीही झाले अवाक\nही मराठमोळी अभिनेत्री 100 रुपयांसाठी करायची पेट्रोल पंपावर काम\n विमानतळावर दिसला भला मोठा साप, प्रवाशांची उडाली घाबरगुंडी, पाहा VIDEO\nVIDEO: निवडणूकीचा प्रचार करण्यास दिला नकार; दलित युवकाला चाटायला लावली थुंकी\nमेडिकल कॉलेजमधील Dance Videoच्या वादाला विद्यार्थ्यांकडून उत्तर, बनवला नवा VIDEO\nवर्कआऊट करताना जान्हवी कपूरला आठवली 'शीला की जवानी'; VIDEO पाहून नाही आवरणार हसू\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nलहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\n'या' देशात बेडकांसाठी करतात वाहतूक बंद, जाणून घ्या सविस्तर\nमराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा, ज्येष्ठ अभिनेते मधुकर गायकवाड यांचं निधन\n'बेड न मिळाल्याने माझ्या पत्नीने आत्महत्या केली', पतीच्या दाव्याने पुण्यात खळबळ\nरेमडेसिविरचे घटक बनवण्यासाठीही ऑक्सिजनची गरज, औषध निर्मिती उद्योगही अडचणीत\nआई म्हणजे आईच असते पोटच्या तीन लेकरांसाठी 'ती' कोविड सेंटरमध्ये\nपुण्यातील हॉटेलमधील हायप्रोफाइल राडा; UPSC ची तयारी करणाऱ्या नवऱ्याने पत्नीला रंगेहाथ पकडलं\nपुण्यातील धक्कादायक प्रकार उघड; कोरोनाचा बनावट रिपोर्ट देणाऱ्या दोघांना पोलिसांकडून अटक\nमराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा, ज्येष्ठ अभिनेते मधुकर गायकवाड यांचं निधन\nअखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पुणे शाखा यांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते.\nपुणे, 25 ऑगस्ट : सनईसम्राट दिवंगत शंकररावजी गायकवाड यांचे नातू व शहनाई सुंद्री वादक विद्वान डॉ. पं. प्रमोद गायकवाड यांचे चुलत थोरले बंधू शहनाई वादक सिनेस्टार व जेष्ठ नाट्यकर्मी मधुकर केशवराव उर्फ मधुजी गायकवाड (वय वर्षे 92) यांचे आज राहत्या घरी वृध्दापकाळाने निधन झालं आहे. त्यांच्या मागे मुलगा मंदार, सुन निता व नात अदविका असा परिवार आहे.\nमधुकर गायकवाड यांनी युगे युगे मी वाट पाहिली, कुंकवाचा करंडा, आई आहे शेतात, थांब लक्ष्मी कुंकू लावते इ. मराठी सिनेमा स्वयंसिध्दा, लंडनची सून इंडियात हनीमून, गाव बिलंदर बाई कलंदर, सौजन्याची ऐशी तैशी, पती गेले ग काठीवाडी, लावणी भूलली अभंगाला इ. अनेक मराठी नाटकात प्रमुख भूमिका साकारल्या होत्या.\nत्याकाळच्या सुप्रसिद्ध मराठी नायिका जयश्री गडकर यांच्याबरोबर नायकाच्या भूमिका मराठी चित्रपटात केल्या. तसंच मधू कांबीकर, जयमाला काळे इनामदार यांच्या बरोबर अनेक नाटकांमध्ये त्यांनी कामे केली. रंगभूमीवर प्रदीर्घ सेवेबद्दल त्यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पुणे शाखा यांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. ते बिस्मिल्ला खाँ यांच्या ढंगाने शहनाई वादन करत असत.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nप्राची देसाईवर झाली होती जबरदस्ती; सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येई��� चक्कर\nअवघ्या महिनाभरातच अमरावतीने कसं मिळवलं कोरोनावर नियंत्रण\nCorona: भारतानं ब्राझीललाही टाकलं मागे, देशात 12 लाखाहून अधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण\nडायबेटिज आणि बीपी पेशंटसाठी उत्तम आहे जांभूळ; होतो असा फायदा\nउसेन बोल्टचा RCB ला खास संदेश विराट, डीव्हिलिर्यसनं दिली 'ही' प्रतिक्रिया\nभज्जी-श्रीसंतपासून ते अनुष्का-गावसकरपर्यंत, IPL मधले 5 मोठे वाद\nहा पदार्थ खायचा की प्यायचा वेगाने प्रसिद्ध होतेय 'Deep-Fried Water' नावाची डिश\n‘लग्न झालेल्या पुरुषासाठी वेडं होणं काय असतं’; रेखा यांच्या उत्तरानं माजवली खळबळ\nकोरोना लस घेताना लहान मुलाप्रमाणे रडला अभिनेता Ram Kapoor,व्हायरल होतोय हा VIDEO\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.drushtikonnews.com/2021/01/blog-post_361.html", "date_download": "2021-04-19T09:51:00Z", "digest": "sha1:Z3BA27L2ZCTOWEMGFIZ4INB2AR3BHU6D", "length": 5553, "nlines": 47, "source_domain": "www.drushtikonnews.com", "title": "उत्कृष्ट कार्य आणि वाढीव उत्पन्न देणारे वाहक प्रतीक जोगदंड यांचा आगर प्रमुखांनी केला सत्कार ! - दृष्टीकोन", "raw_content": "\nHome / बीडजिल्हा / उत्कृष्ट कार्य आणि वाढीव उत्पन्न देणारे वाहक प्रतीक जोगदंड यांचा आगर प्रमुखांनी केला सत्कार \nउत्कृष्ट कार्य आणि वाढीव उत्पन्न देणारे वाहक प्रतीक जोगदंड यांचा आगर प्रमुखांनी केला सत्कार \nधारूर परिवहन आगाराचे वाहक प्रतीक जोगदंड यांनी सुरक्षा सप्ताहात उत्कृष्ट सेवा बजावून आगराचे उत्पन्न वाढविल्या बद्दल त्यांचा आगार प्रमुख स्वामी व वाहतूक निरीक्षक राठोड यांनी सत्कार केला.\nया बाबतची माहिती अशी की, धारूर आगराचे वाहक प्रतीक जोगदंड व त्यांचे सहकारी यांनी त्यांच्या कर्तव्य कालावधीतील बसच्या फेऱ्या दरम्यान निर्धारित लक्षा पेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करून राज्य परिवहन मंडळाचे उत्पन्न वाढविले. दि .१८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी या कालावधी राबविण्यात येत असलेल्या सुरक्षितता मोहिमे अंतर्गत उत्कृष्ट सेवा बजावणाऱ्या चालक वाचकांचा परिवहन महामंडळाच्या वतीने सत्कार करण्यात येतो. त्या अंतर्गत दि. १८ जानेवारी रोजी वाहक प्रतीक जोगदंड व त्याचे सहकारी विजय शिरढोळे व भारत राऊत यांचाही आगार प्रमुख शंकर स्वामी यांनी सत्कार केला. यावेळी वाहतूक निरीक्षक आर सी राठोड हे उपस्थित होते. या बद्दल प्रतीक जोगदंड, विजय शिरढोळे व भारत राऊत यांचा त्यांचे सहकारी चालक-वाहक आणि अधिकारी व मित्र यांन��� त्यांचे अभिनंदन केले आहे.\nउत्कृष्ट कार्य आणि वाढीव उत्पन्न देणारे वाहक प्रतीक जोगदंड यांचा आगर प्रमुखांनी केला सत्कार \nशिवसेना बीड जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी केज कोव्हिड सेंटरला दिली भेट\nदुचाकीचा अपघातात ऊसतोड मुकादम ठार\nयशोदिप भोजनालय तर्फे चालविण्यात येणाऱ्या शिव भोजन केंद्रा तर्फे आष्टी शहरात घरपोच ७५ थाळी मोफत वाटप\nआरोग्य कर्मचार्‍यांच्या सर्व अडचणी मी स्वतः प्राधान्याने सोडविणार : आ.बाळासाहेब आजबे\nबीडजिल्हा महाराष्ट्र क्राईम बीड जिल्हा ताज्या बातम्या Home आरोग्य-शिक्षण व्हिडीओ देश- विदेश ब्लॉग संपादकीय व्हीडीओ राजकारण मनोरंजन-खेळ Breaking बीड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.drushtikonnews.com/2021/03/blog-post_31.html", "date_download": "2021-04-19T09:23:56Z", "digest": "sha1:5HITB3N6WJ436S3C7YMQERUJVGLMA22P", "length": 8526, "nlines": 49, "source_domain": "www.drushtikonnews.com", "title": "आत्मदहनाचा इशारा दिलेल्या शेतकऱ्यास मिळाला न्याय.... तहसीलदारांनी दिला शेत रस्ता देण्याचा आदेश - दृष्टीकोन", "raw_content": "\nHome / बीडजिल्हा / आत्मदहनाचा इशारा दिलेल्या शेतकऱ्यास मिळाला न्याय.... तहसीलदारांनी दिला शेत रस्ता देण्याचा आदेश\nआत्मदहनाचा इशारा दिलेल्या शेतकऱ्यास मिळाला न्याय.... तहसीलदारांनी दिला शेत रस्ता देण्याचा आदेश\nऊस वाहतूक करण्यासाठी रस्ता नसल्यामुळे ऊस तोड रखडल्यामुळे उस उत्पादक शेतकऱ्यांनी रस्ता उपलब्ध करून दिला नाही; तर उसाच्या फडातच सामूहिक आत्मदहनाचा ईशारा दिला होता. त्यानंतर प्रशासकीय पातळीवरून तहसीलदारांनी तातडीने दखल घेऊन या शेतकऱ्यांना रस्ता देण्या बाबत आदेश काढला.\nकेज तालुक्यातील शेतकरी महादेव ईखे, अनंत कणसे, मारुती कणसे, रामेश्वर गुळवे, शिवाजी ईखे, पांडुरंग ईटकर, चांगदेव यादव यांनी दि. २६ फेब्रुवारी रोजी तहसीलदार केज यांना निवेदन दिले असून म्हटले आहे की, सोनेसांगवीच्या शिवारातील गट नं सर्व्हे नं. १५, २१, २२ आणि २५ मध्ये ऊस लागवड केली आहे या उसाला जवळ जवळ एक वर्षा पेक्षा जास्त मुदत झाली असून १३-१४ महिने लोटले. मात्र शेजारील काही शेतकऱ्यांनी रस्ता अडवल्यामुळे त्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत असल्याने त्यांनी ऊस वाहतूक करण्यासाठी रस्ता उपलब्ध करून घ्यावा. अन्यथा चार दिवसात जर रस्ता उपलब्ध करून दिला नाही; तर शेतातील उसाच्या फडात सामुदायिक आत्मदहन करण्याचा ईशारा या शेतकऱ्यांनी ��िला होता आणि ते सात तरुण शेतकरी बेपत्ता झाले होते.\nत्या नंतर तहसीदार दुलाजी मेंढके यांनी तातडीने या प्रकरणी दखल घेतली. तलाठी व मंडळ अधिकारी यांचे समवेत समक्ष पाहणी केली. ऊस वाहतुक करण्यास रस्ता उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. सदर शेतकरी यांचा ऊस कारखान्याला पाठविण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात पर्यायी रस्ता उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याने त्यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १२९ अनव्ये सार्वजनिक शांतता अबाधित रहावी व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी म्हणून आदेश पारीत केला.\nया आदेशात अर्जदार यांना मौजे सोनेसांगवी ते सुर्डी शिवारापर्यंत ऊसाची वाहतुक करण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात स.नं .२२ मध्ये कच्चा भराव टाकलेल्या रस्त्यावरुन पुढे स.नं .२५ अ , २५ अ चे पोट हिस्सा मधुन, स.नं. २५ मधील बब्रूवान कणसे यांचे बांधा वरुन तसेच स.नं.२४, स.नं.२३ चे नंबर बांधावरुन पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्यात येत असून अर्जदार व गैरअर्जदार यांनी ऊसाची वाहतुक करताना सार्वजनिक शांतता भंग होवून कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. याची दक्षता घ्यावी. असा आदेश दिला आहे. यामुळे अनेक दिवसां पासून प्रलंबित असलेला रस्त्याचा प्रश्न मिटला असून यामुळे सदर निर्णयाचे व तहसीलदार मेंढके यांचे कौतुक होत आहे.\nआत्मदहनाचा इशारा दिलेल्या शेतकऱ्यास मिळाला न्याय.... तहसीलदारांनी दिला शेत रस्ता देण्याचा आदेश Reviewed by Ajay Jogdand on March 03, 2021 Rating: 5\nशिवसेना बीड जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी केज कोव्हिड सेंटरला दिली भेट\nदुचाकीचा अपघातात ऊसतोड मुकादम ठार\nयशोदिप भोजनालय तर्फे चालविण्यात येणाऱ्या शिव भोजन केंद्रा तर्फे आष्टी शहरात घरपोच ७५ थाळी मोफत वाटप\nआरोग्य कर्मचार्‍यांच्या सर्व अडचणी मी स्वतः प्राधान्याने सोडविणार : आ.बाळासाहेब आजबे\nबीडजिल्हा महाराष्ट्र क्राईम बीड जिल्हा ताज्या बातम्या Home आरोग्य-शिक्षण व्हिडीओ देश- विदेश ब्लॉग संपादकीय व्हीडीओ राजकारण मनोरंजन-खेळ Breaking बीड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mahasangram.com/?cat=13", "date_download": "2021-04-19T09:26:26Z", "digest": "sha1:UC25ZWU4SWLB5HSN5F2YAJ3LW6JY4YM3", "length": 12701, "nlines": 136, "source_domain": "mahasangram.com", "title": "राष्ट्रीय | महासंग्राम", "raw_content": "\nदिल्लीतील हिंसाचारावरून संसदेत रणकंदन\n���्रम्प यांच्या शासकीय मेजवानीवर काँग्रेसचा बहिष्कार\nचंदनतस्कर वीरप्पनची मुलगी भाजपमध्ये \n‘भारत माता की जय’ घोषणेचा फक्त राजकीय लाभासाठी वापर-डॉ. मनमोहन सिंग\n…तर ‘ते’ वक्तव्य मागे घेतो : वारीस पठाण\nउद्धव ठाकरे यांनी सीएएचा अभ्यास करावा : मनिष तिवारी\nमुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतली सोनिया गांधी यांची भेट\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट\nशत्रुघ्न सिन्हांचे भाजपमध्ये घरवापसीचे संकेत \nवारीस पठाण यांचा माफी मागण्यास नकार\nडॉ. मनमोहन सिंग यांचे मोदी सरकारवर शरसंधान\nकमलनाथ यांची सर्जिकल स्ट्राईकवरून केंद्र सरकारवर टीका\nराहूल व सोनिया गांधी यांचे नागरिकत्व रद्द होणार- स्वामी\nट्रम्प यांच्यासमोर निदर्शने करण्याचा काँग्रेसचा इशारा\nप्रियंका गांधींची केंद्र सरकारवर सडकून टीका\nदिल्लीतील हिंसाचारावरून संसदेत रणकंदन\n आठवड्यात दिल्लीत उसळलेल्या जातीय दंगलीचे तीव्र पडसाद आज संसदेत उमटले. लोकसभा आणि राज्यसभेमध्ये काँग्रेससह विरोधी पक्षांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची...\nचंद्रकांत पाटील म्हणजे भाजपचे ‘दादामियां’ \n चंद्रकांत पाटील हे भाजपचे 'दादामियां' असल्याचे नमूद करत शिवसेनेने त्यांनी संभाजीनगरावरून केलेल्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला आहे. माजी महसूलमंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष...\nराज ठाकरेंचा भाजपला फायदा होणार नाही- आठवले\n राज यांनी भाजपसोबत येण्याआधी काही मुद्दे सोडणे गरजेचे असल्याचे सांगत त्यांची सोबत घेतली तरी भाजपला फायदा होणार नसल्याचा दावा केंद्रीय राज्यमंत्री...\nमनसे अजून बॅचलर आहे- राज ठाकरे\n मनसेला अद्याप युतीचा स्पर्श झाला नसून आमचा पक्ष बॅचलर असल्याचे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले. ते ठाण्यातील प्रकट मुलाखतीत बोलत होते. ठाणे...\nघरे विकून मुंबईवरचा हक्क सोडू नका \n गिरणी कामगारांनी आपल्याला मिळालेले घर इतरांना विकू नका आणि मुंबईवरचा हक्क सोडू नका असे भावनिक आवाहन आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले....\nराज ठाकरेंचा भाजपला फायदा होणार नाही- आठवले\n राज यांनी भाजपसोबत येण्याआधी काही मुद्दे सोडणे गरजेचे असल्याचे सांगत त्यांची सोबत घेतली तरी भाजपला फायदा होणार नसल्याचा दावा केंद्रीय राज्यमंत्री...\nमनसे अजून बॅचलर आहे- राज ठाकरे\n मनसेला अद्याप युतीचा स्पर्श झाला नसून आमचा पक्ष बॅचलर असल्याचे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले. ते ठाण्यातील प्रकट मुलाखतीत बोलत होते. ठाणे...\nवाघ आहे का बेडूक : मनसेची शिवसेनेवर टीका\nमुंबई (वृत्तसंस्था) लोकसभेत सीएए, एनआरसीला पाठिंबा तर राज्यसभेत विरोध...पुन्हा मोदींना भेटल्यानंतर पाठिंबा, वाघ आहे का बेडूक अशा कडवट शब्दात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी...\nपुलवामा हल्ल्यात जायचे ते लोक गेले, नवं सरकार स्थापन झाले : राज ठाकरे\nऔरंगाबाद (वृत्तसंस्था) जे शहीद झाले त्यांचे दुर्दैव. तो हल्ला घडवून आणला आहे, अशी त्यावेळची चर्चा होती. 'मला वाटतं जे घडायचे होते, ते घडले. जायचे...\nआमचे उष्ट कोणी खाऊ नये ; ना.पाटलांची मनसेवर टीका\nजळगाव (प्रतिनिधी) हिंदुत्वाच्या मुद्यावर मनसे आता औरंगाबादचे नाव संभाजीनगर करू पाहत असले तरी हा मुद्दा बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदा मांडला होता. त्यामुळे आमचे उष्ट...\nशेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर\n महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्तीच्या अंतर्गत पाहिली यादी जाहीर असून यात ६८ गावांमधील १५ हजार ३५८ लाभार्थ्यांची नावे आहेत. महात्मा ज्योतीराव...\nरेडी रेकनरचे दर कमी करण्याचे प्रयत्न : बाळासाहेब थोरात\n गत दोन वर्षांपासून स्थिर असणारे रेडी रेकनरचे दर कायम राहतील असे संकेत देतांनाच जिथे किंमती कमी झाल्यात तिथे हे दर कमी...\nराज्य सरकार शालेय विद्यार्थ्यांना मोफत चष्मे पुरविणार\n राज्यातील सर्व शासकीय व अनुदानीत शाळांमधील ६ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांमधील दृष्टीदोष निवारण्यासाठी त्यांना मोफत चष्मे पुरविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ...\n‘एल्गार’चा तपास एसआयटीमार्फत- गृहमंत्री\nमुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक शरद पवार यांच्या उपस्थितीत आज यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडली. या बैठकीत अनेक विषयावर चर्चा केल्याचे गृहमंत्री...\nराज्यात आठ हजार पोलिसांची भरती-अनिल देशमुख\nपुणे : राज्यात मागील पाच वर्षांत पोलीस भरती झालेली नाही. आगामी काही वर्षांत आठ हजार पोलीस शिपाई भरती करण्यात येणार आहे, तसेच महाराष्ट्र राज्य...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahajobs.org.in/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%96%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0/", "date_download": "2021-04-19T09:24:57Z", "digest": "sha1:UJW4RJBAWMQFHVS5OCXRKN6G7PNJQMFF", "length": 6053, "nlines": 63, "source_domain": "www.mahajobs.org.in", "title": "कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पाच दिवसात संपूर्ण शहराचं लसीकरण, चीन सरकारचं लक्ष्य | महा जॉब्स", "raw_content": "\nकोरोना संसर्ग रोखण्यासाठी पाच दिवसात संपूर्ण शहराचं लसीकरण, चीन सरकारचं लक्ष्य\nadmin April 5, 2021 Leave a Comment on कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पाच दिवसात संपूर्ण शहराचं लसीकरण, चीन सरकारचं लक्ष्य Posted in Corona Virus\nचीन : चीनमधील रुईली शहरात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी संपूर्ण शहराचं लसीकरण करण्याचा निर्णय चीन सरकारने घेतला आहे. शहरातील 3 लाख लोकांचं पाच दिवसांच्या आत लसीकरण करण्याचं चीन सरकारचं लक्ष्य आहे. शहरात लसीकरणाची सुरुवात शुक्रवारपासून (2 एप्रिल) झाली आहे. सरकारी चॅनेलवर प्रसारित झालेल्या व्हिडीओत दिसत आहे की, रुईली शहरातील लोक रांगेत उभं राहून लसीकरण करुन घेत आहेत.\nरुईली शहरात मंगळवारी 16 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर स्थानिक प्रशासनाने जोरदार हालचाल सुरु करत संपूर्ण शहराचं लसीकरण करण्याचा निर्णय घेतला. कोरोनाबाधित 12 लोक चीनचे नागरिक आहेत तर चार म्यानमारचे नागरिक आहेत. रुईली शहर म्यानमारच्या सीमेला लागून आहे.\nकोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदा संपूर्ण शहराचं लसीकरण\nलोकांना होम क्वॉरंटाईन राहण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील इतर दुकाने बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्यानमारमधून घुसखोरी करणाऱ्यांना रोखण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. चीनमध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण शहराचं लसीकरण करण्याची ही पहिलीच वेळ आहे. राष्ट्रव्यापी लसीकरण जोरात सुरु असताना चीन सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.\nचीनमध्ये आतापर्यंत 90 हजार 217 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 4636 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर दुसरीकडे जगभरात 13 कोटी हून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर मृतांची संख्या 28 लाखांच्या पुढे गेली आहे. जगभरात विविध देशांमध्ये कोरोना लसीकरण मोहिम सुरु आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/ahmednagar-news-marathi/the-knock-of-indorikar-maharaj-police-notices-to-25-to-30-youtube-channels-113016/", "date_download": "2021-04-19T09:25:00Z", "digest": "sha1:NST2XQRUWPZCAOYGTQIW6WLIK2PYDQNV", "length": 13353, "nlines": 169, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "The knock of Indorikar Maharaj; Police notices to 25 to 30 YouTube channels | इंदोरीकर महाराजांचा दणका; 25 ते 30 युट्युब चॅनेल्सला पोलिसांच्या नोटिसा | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, एप्रिल १९, २०२१\nसंपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याबाबत अमित शाह यांची महत्त्वाची माहिती,म्हणाले…\n‘या’ महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कोरोना गाठणार उच्चांक,देशात सापडणार सर्वाधिक रुग्ण – आयआयटी कानपूरच्या अभ्यासकांचा दावा\nकोरोनावरील प्रभावी लसीसाठी धाडसी प्रयोग, कोरोनामुक्त झालेल्यांच्या शरीरात सोडणार कोरोनाचे विषाणू, होणार हे फायदे\nअरविंद केजरीवाल यांनी केली महत्त्वाची घोषणा, दिल्लीमध्ये ६ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर\nमलायकाला आवडते ‘ही’ सेक्स पोजीशन, हे ऐकताच अभिनेत्री नेहा धुपिया लागली हसायला\nकाय दरिद्री..,इंदोरीकर महाराजांचा दणका; 25 ते 30 युट्युब चॅनेल्सला पोलिसांच्या नोटिसा\nइंदोरीकर महाराजांचे वक्तव्य प्रसारित करणाऱ्या युटुयब चॅनेलच्या अडचणी वाढणार आहेत. कारण, स्वारगेट पोलिस स्टेशन, पुणे यांच्याकडून युटुयब चॅनेल्स नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. इंदोरीकर एका वक्तव्यावरुन वादात अडकल्यानंतर त्यांनी त्याचे खापर युट्युब चॅनेल्सवर फोडले होते. त्यांनतर त्यानी पुणे येथील स्वारगेट पोलीस स्टेशनला भारतीय तंत्रज्ञान गुन्हा दाखल केला होता. इंदोरीकर महाराजांनी 16 जुलै 2020 ला तक्रार केली होती.\nअहमदनगर : कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांना काही दिवसांपूर्वी वादग्रस्त वक्तव्यासंबंधातील खटल्यातून दिलासा मिळाला होता. लिंग भेदभावाला प्रोत्साहन देणारं वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या आरोपावरुन संगमनेर न्यायालयातील खटला रद्द करण्यात आला.\nमात्र, इंदोरीकर महाराजांचे वक्तव्य प्रसारित करणाऱ्या युटुयब चॅनेलच्या अडचणी वाढणार आहेत. कारण, स्वारगेट पोलिस स्टेशन, पुणे यांच्याकडून युटुयब चॅनेल्स नोटीस पाठवण्यात आल्या आहेत. इंदोरीकर एका वक्तव्यावरुन वादात अडकल्यानंतर त्यांनी त्याचे खापर युट्युब चॅनेल्सवर फोडले होते. त्यांनतर त्यानी पुणे येथील स्वारगेट पोलीस स्टेशनला भारतीय तंत्रज्ञान गुन्हा दाखल केला होता. इंदोरीकर महाराजांनी 16 जुलै 2020 ला तक्रार केली होती.\nइंदोरीकर महाराजांनी केलेल्या तक्रारीचा तपास कोरोना विषाणू संसर्गामुळं संथ गतीनं सुरु होता. परंतु, फेब्रवारी पासून तपा��� जलद गतीने चालू केला आहे. पोलिसांनी आतापर्यंत 4000 किर्तनाच्या व्हिडीओच्या युट्युब लिंक डाऊनलोड केल्या आहेत. पोलिसांकडून 25 ते 30 मोठ्या युट्युब चॅनेलला नोटीस पाठवल्याची माहिती आहे.\nनिवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी दाखल केलेल्या तक्रारीत त्यांचं कोणतही अधिकृत संकेतस्थळ किंवा युट्युब चॅनेल नसल्याचे म्हटले होते. किर्तनामध्ये समाजप्रबोधनाच्या भावनेतून बोलतो. युटयुब चॅनेलवरुन माझ्या कोणत्याही परवानगीशिवाय व्हिडीओ प्रसारित केले जात आहेत. तसेच, एका युटुयब चॅनेलच्या चालकांनी अर्वाच्च भाषा वापरल्याचंही इंदोरीकर महाराजांनी त्यांच्या तक्रारीत म्हटलं होतं. आर्थिक फायद्यासाठी माझे व्हिडीओ विनापरवागनी प्रसारित करणे आणि व्हिडीओमध्ये छेडछाड करुन प्रतिमा मलीन केल्या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी इंदोरीकर महाराजांनी त्यांच्या तक्रारीत केली होती.\nक्या खुबसुरती कैसी अदाअंकिता लोखंडेंचा Traditional Look चाहत्यांना पाडतोय भूरळ, पाहा खास PHOTOS\nCorona Update'स्टॅच्यु ऑफ लिबर्टी' देतेय मास्क लावण्याचा संदेश, तर मोनालिसा म्हणतेय संसर्ग टाळा\nVideoसावनी रविंद्र ला ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार\nमनोरंजनखिशाच्या राष्ट्रीय पुरस्काराचं यश संपूर्ण टीमचं\nआज ना छोडेंगे बस हमजोली, खेेलेंगे हम होलीHoli Special 2021 - वरुण धवनपासून नेहा कक्कडपर्यंत या कलाकारांची आहे ही लग्नानंतरची पहिली होळी ,पाहा फोटो\nसंपादकीयनागपूरसह सर्वोच्च न्यायालयाची ५ खंडपीठे असावीत\nसंपादकीयआरामदायी प्रवासाकरिता खासगी गाड्यांना प्रवाशांची पसंती\nसंपादकीयपायलटांच्या समर्थकांचे फोन टॅप केल्याची गहलोत सरकारची कबुली\nसंपादकीयतत्त्व बाजूला सारून वृद्ध श्रीधरन यांना भाजपाची उमेदवारी\nकाँग्रेसने केलाय ज्येष्ठांवर अन्यायस्टार प्रचारकांच्या यादीतून काँग्रेसने असंतुष्टांना वगळले\nसोमवार, एप्रिल १९, २०२१\nसातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/amravati-news-marathi/motha-village-to-get-relief-from-water-crisis-come-on-prince-patel-reached-the-well-nrat-112439/", "date_download": "2021-04-19T08:41:41Z", "digest": "sha1:FNVYYG7SVDV52MNBGETUJLV5477GGFZC", "length": 11946, "nlines": 177, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Motha village to get relief from water crisis Come on Prince Patel reached the well nrat | मोथा गावाला मिळणार जलसंकटातून मुक्ती; आ. राजकुमार पटेल पोहोचले विहिरीवर | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, एप्रिल १९, २०२१\nBen Stokes इंग्लंडला रवाना, राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का ; नक्की काय झालं \nप्रदर्शनाच्या १ महिन्यानंतर परिणीताचा ‘सायना’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर, चित्रपटात दिसणार सायनाचा संघर्ष\nखासदार गावितांनी केली २०० बेडच्या हॉस्पिटल उभारणीची घोषणा, वसई विरार पालिका आयुक्तांनी पत्रकारांना टाळणे केले पसंत\nरत्‍नागिरीत एमआयडीसी कंपनीत भीषण स्‍फोट ; ५ जण गंभीर जखमी\nबंगालमध्ये पाचव्या टप्प्यातील आज मतदान; भाजपच्या आव्हानाने ममतांचा लागणार कस\nचिखलदरामोथा गावाला मिळणार जलसंकटातून मुक्ती; आ. राजकुमार पटेल पोहोचले विहिरीवर\nचिखलदरा तालुक्यातील जलसंकट दूर करण्यासाठी आमदार राजकुमार पटेल यांनी सोमवारी मोथा गावाला भेट देऊन तेथे नवीन विहिरी तयार करण्याचे निर्देश जलसंपदा विभागाला दिले. तसेच ये-जा करणाऱ्या रस्त्यावरील तुटलेल्या पुलांची दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले.\nचिखलदरा (Chikhaldara). तालुक्यातील जलसंकट दूर करण्यासाठी आमदार राजकुमार पटेल यांनी सोमवारी मोथा गावाला भेट देऊन तेथे नवीन विहिरी तयार करण्याचे निर्देश जलसंपदा विभागाला दिले. तसेच ये-जा करणाऱ्या रस्त्यावरील तुटलेल्या पुलांची दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले.\n चंद्रपुरात वाघाच्या संशयास्पद हल्ल्यात २ व्यक्ती ठार\nदरवर्षी उन्हाळ्यात चिखलदरा तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाण्याची समस्या निर्माण होते. टँकरच्या माध्यमातून गावांना पाणी पुरवठा केला जातो. परंतु पाणीसमस्या नेहमीसाठी सोडविण्याचे प्रयत्न आमदार पटेल यांनी सुरू केले आहे. मोथा गावातील पाणीसमस्या सोडविण्यासाठी नवीन विहिरी आणि तलाव निर्मित केले जात आहे. त्यामुळे उन्हाळ्यातही पाण्याची पातळी कमी होणार नाही, नागरिकांना चांगली सुविधा होईल, असे आमदार पटेल यांनी यावेळी सांगितले.\nयावेळी मोथा ग्रामपंचायतच्या सरपंच विमल धांडे, उपसरपंच निखाडे, सदस्य आशा दहिकर, गजानन शनवारे, विनोद लांजेवार, राजेश सेमलकर, कमलेश राठौड, संदीप अलोकर यांच्यासह आदी उपस्थित होते.\nमोथा गावात शासनाची वॉटर कप योजना अग्रस्थानी आहे. गेल्या पाच वर्षात पाणी वाचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तलावाजवळ विहिरी तयार क���ल्यास गावातील पाणी समस्या दूर होईल. या कार्यासाठी आमदारांचे आभार मानू.\n— जगत शनवारे, माजी उपसरपंच, मोथा\nक्या खुबसुरती कैसी अदाअंकिता लोखंडेंचा Traditional Look चाहत्यांना पाडतोय भूरळ, पाहा खास PHOTOS\nCorona Update'स्टॅच्यु ऑफ लिबर्टी' देतेय मास्क लावण्याचा संदेश, तर मोनालिसा म्हणतेय संसर्ग टाळा\nVideoसावनी रविंद्र ला ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार\nमनोरंजनखिशाच्या राष्ट्रीय पुरस्काराचं यश संपूर्ण टीमचं\nआज ना छोडेंगे बस हमजोली, खेेलेंगे हम होलीHoli Special 2021 - वरुण धवनपासून नेहा कक्कडपर्यंत या कलाकारांची आहे ही लग्नानंतरची पहिली होळी ,पाहा फोटो\nसंपादकीयनागपूरसह सर्वोच्च न्यायालयाची ५ खंडपीठे असावीत\nसंपादकीयआरामदायी प्रवासाकरिता खासगी गाड्यांना प्रवाशांची पसंती\nसंपादकीयपायलटांच्या समर्थकांचे फोन टॅप केल्याची गहलोत सरकारची कबुली\nसंपादकीयतत्त्व बाजूला सारून वृद्ध श्रीधरन यांना भाजपाची उमेदवारी\nकाँग्रेसने केलाय ज्येष्ठांवर अन्यायस्टार प्रचारकांच्या यादीतून काँग्रेसने असंतुष्टांना वगळले\nसोमवार, एप्रिल १९, २०२१\nसातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/04/%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%86%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9.html", "date_download": "2021-04-19T08:28:16Z", "digest": "sha1:F7PBS3DEAONT7RLJV7E36CPDQJS5KR65", "length": 19503, "nlines": 233, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "जीवनावश्यक आस्थापनांनाही नाशिकमध्ये वेळेचे बंधन | Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nजीवनावश्यक आस्थापनांनाही नाशिकमध्ये वेळेचे बंधन\nby Team आम्ही कास्तकार\nनाशिक : कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता ‘ब्रेक द चेन’ च्या अंतर्गत राज्य शासनाने कडक निर्बंधांचे आदेश जारी करण्यात आले. या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासह नागरिकांच्या विनाकारण फिरण्यावर आळा घालण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांवर वेळेचे बंधन घालण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे दिली.\n‘ब्रेक द चेन’ या शासन आदेशानुसार जीवनावश्यक वस्तूंच्या आस्थापना वगळता इतर बाबींचे आस्थापना बंद करण्याचे आदेश या पूर्वी काढण्यात आलेले आहेत. सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ आणि शुक्रवारी रात्री ८ ते सोमवार सकाळी ७ वाजेपर्यंत या कालावधीत योग्य कारणाशिवाय व परवानगी शिवाय कोणत्याही व्यक्तीस फिरण्यास मनाई करण्यात आलेली आहे. या अनुषंगाने जीवनावश्यक बाबींवर काही वेळेचे बंधन असणे आवश्यक असल्याची बाब आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये आली. त्याप्रमाणे नागरिकांना जीवनावश्यक वस्तू व्यवस्थित रित्या उपलब्ध होतील व त्याचबरोबर संचारबंदी काळात नागरिक कोणत्याही कारणाने बाहेर पडणार नाहीत याचा योग्य मेळ साधून जीवनावश्यक बाबींच्या दुकानांवर सुद्धा वेळेबाबत काही निर्बंध लावण्याचे बैठकीत ठरले.\nजीवनावश्यक वस्तूंची सर्व दुकाने, आस्थापना सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत; मेडीकल, वैद्यकीय सेवा २४ तास\nकिराणा व भुसार मालाची दुकाने शनिवारी व रविवारी पूर्णत:बंद\nज्या किराणा दुकानांमधून दूध अथवा भाजीपाला विक्री होते, अशा दुकानांसमोरील जागेत टेबलद्वारे दूध व भाजीपाला विकण्यास परवानगी\nपूर्णपणे केवळ दूध भाजीपाला विकणारी दुकाने शनिवारी व रविवारी सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरू\nशेती निविष्ठा आणि अवजारे यांच्या आस्थापना सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरू\nटायर विक्री, रिपेअर वर्कशॉप, सर्विस सेंटर आणि स्पेअरपार्ट विक्री आस्थापना सर्व दिवस (आठवडाभर) सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरू; मात्र संबंधित पोलिस स्टेशनची परवानगी आवश्यक\nजीवनावश्यक आस्थापनांनाही नाशिकमध्ये वेळेचे बंधन\nनाशिक : कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता ‘ब्रेक द चेन’ च्या अंतर्गत राज्य शासनाने कडक निर्बंधांचे आदेश जारी करण्यात आले. या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासह नागरिकांच्या विनाकारण फिरण्यावर आळा घालण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांवर वेळेचे बंधन घालण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे दिली.\n‘ब्रेक द चेन’ या शासन आदेशानुस���र जीवनावश्यक वस्तूंच्या आस्थापना वगळता इतर बाबींचे आस्थापना बंद करण्याचे आदेश या पूर्वी काढण्यात आलेले आहेत. सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ आणि शुक्रवारी रात्री ८ ते सोमवार सकाळी ७ वाजेपर्यंत या कालावधीत योग्य कारणाशिवाय व परवानगी शिवाय कोणत्याही व्यक्तीस फिरण्यास मनाई करण्यात आलेली आहे. या अनुषंगाने जीवनावश्यक बाबींवर काही वेळेचे बंधन असणे आवश्यक असल्याची बाब आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये आली. त्याप्रमाणे नागरिकांना जीवनावश्यक वस्तू व्यवस्थित रित्या उपलब्ध होतील व त्याचबरोबर संचारबंदी काळात नागरिक कोणत्याही कारणाने बाहेर पडणार नाहीत याचा योग्य मेळ साधून जीवनावश्यक बाबींच्या दुकानांवर सुद्धा वेळेबाबत काही निर्बंध लावण्याचे बैठकीत ठरले.\nजीवनावश्यक वस्तूंची सर्व दुकाने, आस्थापना सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत; मेडीकल, वैद्यकीय सेवा २४ तास\nकिराणा व भुसार मालाची दुकाने शनिवारी व रविवारी पूर्णत:बंद\nज्या किराणा दुकानांमधून दूध अथवा भाजीपाला विक्री होते, अशा दुकानांसमोरील जागेत टेबलद्वारे दूध व भाजीपाला विकण्यास परवानगी\nपूर्णपणे केवळ दूध भाजीपाला विकणारी दुकाने शनिवारी व रविवारी सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरू\nशेती निविष्ठा आणि अवजारे यांच्या आस्थापना सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरू\nटायर विक्री, रिपेअर वर्कशॉप, सर्विस सेंटर आणि स्पेअरपार्ट विक्री आस्थापना सर्व दिवस (आठवडाभर) सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरू; मात्र संबंधित पोलिस स्टेशनची परवानगी आवश्यक\nवन forest सकाळ दूध अवजारे equipments पोलिस\nवन, forest, सकाळ, दूध, अवजारे, equipments, पोलिस\nजीवनावश्यक आस्थापनांनाही नाशिकमध्ये वेळेचे बंधन Time constraints in Nashik for essential establishments\nकोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता ‘ब्रेक द चेन’ च्या अंतर्गत राज्य शासनाने कडक निर्बंधांचे आदेश जारी करण्यात आले. नागरिकांच्या विनाकारण फिरण्यावर आळा घालण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांवर वेळेचे बंधन घातले आहे.\nइंडोनेशिया, अफगाणिस्तानला ४८ टक्के साखर निर्यात\nपुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगाम\nआम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम ��ॅनलला अवश्य जॉईन व्हा.\nब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.\nइंडोनेशिया, अफगाणिस्तानला ४८ टक्के साखर निर्यात\nपुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगाम\nकांदा काढणीच्या खर्चात २५ टक्क्यांवर वाढ\nकोट्यवधींच्या कर्जवसुलीसाठी स्थापन होणार तज्ज्ञांची समिती\nगोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे नुकसानग्रस्त भरपाईपासून वंचित\nपालखेडच्या आवर्तनाने शेतीसह पिण्याच्या पाण्याला आधार\nहवामानातील चढ-उतार सुरूच आहे, कोठेतरी पाऊस पडतो, आणि इतरत्र उष्णतेच्या लाटेविषयी इशारा\nअम्मा टू व्हीलर स्कीम: अर्ज फॉर्म पीडीएफ डाउनलोड करा\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\n(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nनोंदणी, ई-केवायसी आणि ट्रॅक स्थिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nऑनलाईन अर्ज, नोंदणी (प्रसूत सहाय्य)\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nराज्यनिहाय डायरेक्ट लिंक्स, नवीन पंचायत मतदार यादी\nगोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे नुकसानग्रस्त भरपाईपासून वंचित\nकोट्यवधींच्या कर्जवसुलीसाठी स्थापन होणार तज्ज्ञांची समिती\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.drushtikonnews.com/2020/11/blog-post_93.html", "date_download": "2021-04-19T09:30:18Z", "digest": "sha1:SLIOJD4S4BTMITJ5OQ3UOBY6MUPYKDLA", "length": 5281, "nlines": 46, "source_domain": "www.drushtikonnews.com", "title": "फळ- भाज्यांसाठी शिरुरच्या अरुण ढाकणेने कमी खर्चात बनविले शितगृह - दृष्टीकोन", "raw_content": "\nHome / Unlabelled / फळ- भाज्यांसाठी शिरुरच्या अरुण ढाकणेने कमी खर्चात बनविले शितगृह\nफळ- भाज्यांसाठी शिरुरच्या अरुण ढाकणेने कमी खर्चात बनविले शितगृह\nशिरुर कासार : आदित्य कृषी विद्यालयातील चाणक्य बुद्धीचा आणि हुशार असलेला अरुण ढाकणे यांनी खास शेतकऱ्यांसाठी यांनी खास शेतकऱ्यांसाठी कमी खर्चामध्ये फळे भाज्या टिकवण्यासाठी शीतगृहाची उभारणी केलेली आहे या त्याच्या युक्ती सहा शिरूर कासार तालुक्यासह सर्वत्र स्वागत होत आहे.\n2 नोव्हेंबर रोजी आनंद ढाकणे यांच्या शेतामध्ये शीत कक्षाचा प्रयोग करण्यात आला कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत कृषिदूत अरुण ढाकणे यांनी शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीचा व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून व शेतकऱ्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले आहे.\nविटांच्या साह्याने कुंड तयार करून त्यात दोन कृषी कपडे तयार करून आणि त्यामध्ये फळे पालेभाज्या ठेवावे व नंतर पोते झाकून भिजवून ठेवावे त्यामुळे हा मार्ग चार ते पाच दिवस खराब होणार नाही आणि यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुसकान नाही होणार नाही असे कृषिदूत अरुण ढाकणे यांनी सांगितले आहे याचा वापर आधुनिक काळासाठी अधिकाधिक शेतकऱ्यांना करावा असेही आवाहन अरुण ढाकणे यांनी पत्रकारांशी बोलताना केले आहे. याप्रसंगी तालुक्‍यातील बहुतांश शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.\nफळ- भाज्यांसाठी शिरुरच्या अरुण ढाकणेने कमी खर्चात बनविले शितगृह Reviewed by Ajay Jogdand on November 08, 2020 Rating: 5\nशिवसेना बीड जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी केज कोव्हिड सेंटरला दिली भेट\nदुचाकीचा अपघातात ऊसतोड मुकादम ठार\nयशोदिप भोजनालय तर्फे चालविण्यात येणाऱ्या शिव भोजन केंद्रा तर्फे आष्टी शहरात घरपोच ७५ थाळी मोफत वाटप\nआरोग्य कर्मचार्‍यांच्या सर्व अडचणी मी स्वतः प्राधान्याने सोडविणार : आ.बाळासाहेब आजबे\nबीडजिल्हा महाराष्ट्र क्राईम बीड जिल्हा ताज्या बातम्या Home आरोग्य-शिक्षण व्हिडीओ देश- विदेश ब्लॉग संपादकीय व्हीडीओ राजकारण मनोरंजन-खेळ Breaking बीड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2005/05/3615/", "date_download": "2021-04-19T10:11:27Z", "digest": "sha1:B5FFW3TDRC6IDLDHLK4CI53ZXGOB2BVU", "length": 28804, "nlines": 62, "source_domain": "www.sudharak.in", "title": "संपादकीय – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – एप्रिल २०२१\nयान ब्रेमन व छायाचित्रकार पार्थिव शहा ह्यांचे पुस्तक Working in the Mills No More आता गिरण्यांमध्ये काम करीत नाही आम्ही. हे चित्रकाराने चिडून काळ्या रंगाचे दोन फराटे मारून आपल्या भावना व्यक्त कराव्या, तसे आहे. त्या प्रयत्नात कलाकृतीत रंग काही ठिकाणी आवश्यकतेपेक्षा अधिक असतो तर काही ठिकाणी अगदीच कमी असतो, तसेच ह्या (किंवा इतर कोणत्याही) पुस्तकाचे आहे. यान ब्रेमन व पार्थिव शहांनी ह्या पुस्तकात भारतीय भांडवलशाहीच्या एकूण कार्यकलापांपैकी कापड गिरणी उद्योगाचा कंठमणी असलेल्या अहमदाबाद शहरात गिरणी उद्योगांचा उदयास्त चित्रित केला आहे. त्यात मुख्य भर आहे तो समाजातल्या एका मोठ्या ���टकाचे (मजुरांचे) निम्न पातळीवर का असेना,पण थोडे स्थिरावलेले जीवन कसे उद्ध्वस्त झाले ते सर्वांच्या समोर बोलक्या पद्धतीने मांडण्यावर. वस्त्रोद्योगाबाबत मुंबई, नागपूर, अकोला, परतवाडा, पुलगाव, हिंगणघाट व इतर प्रांतांमधील सर्व छोट्या-मोठ्या केंद्रांमध्येही तसेच घडले. ह्यावरून श्रमिकांच्या जीवनाशी किती मोठा खेळ खेळला गेला हे अधोरेखित व्हावे. तो भांडवलशाही परिवर्तनाचा नक्त परिणाम आहे, हे स्पष्ट होते. वेगवेगळ्या वेळी असे सर्वच उद्योगांच्या बाबतीत घडते म्हणून एका देशातील श्रमिक वर्ग आलटून पालटून ह्या उलथापालथींनी त्रस्त असतो. आणि हे सर्व जगभर सातत्याने चालत असल्यामुळे जगभरचा श्रमिक वर्ग ह्या तांत्रिक-आर्थिक उलथापालथींनी ग्रस्त असतो. उद्योजक ज्या उद्योगांमध्ये अधिक नफा मिळेल त्या उद्योगांमध्ये भांडवल स्थलांतरित करतो. छोट्या प्रमाणावर व अधिकउणे पद्धतीने हे घडत राहिले तर बेकारी-गरिबी-मानसिक/कौटुंबिक तणाव-उपोषण-कुपोषण-अकाली वार्धक्य हे दुष्परिणाम मर्यादित स्वरूपात राहून इतर ताणतणावात मिसळून जातात. पण हे जेव्हा मोठ्या प्रमाणावर घडते तेव्हा समाजात प्रचंड बदल होतात. जेव्हा इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली तेव्हा शेतकऱ्यांना व मजुरांना प्रलोभित करून एवढ्या मोठ्या प्रमाणावर कारखानी मजूर बनविले गेले की खेडी ओस पडली. त्या घटनेला Depopulation of villages असे म्हटले गेले. इंग्लिश कवी ऑलिव्हर गोल्डस्मिथ ह्या तरल प्रतिभेच्या कवीने ऊझीशींशव तळश्रश्ररसश ही कविता लिहून भांडवलशाहीवरील स्वतःचे भाष्य नोंदवून ठेवले. तसाच प्रयत्न ब्रेमन व शहा ह्यांचा आहे. निःसंशय, प्रत्येक साहित्यिक, समाजशास्त्री विचारकाने ह्या प्रश्नावर केलेली अभिव्यक्ती ही तितकीच मौल्यवान आहे. ह्या सर्व प्रक्रियेतून एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो तो असा की बाजारव्यवस्थेत प्रचंड स्थित्यंतरे घडवून आणत असताना लोकजीवनावर त्याचे भलेबुरे परिणाम काय होतात ह्याची जबाबदारी उद्योजक स्वीकारत नाहीत. इंग्लंडमध्ये कारखानदारीमुळे ग्रामीण समाजरचना उद्ध्वस्त झाली किंवा अहमदाबाद मुंबई व इतर ठिकाणी संघटित गिरणी उद्योगातले स्त्री-पुरुष कामगार असंघटित मजूर झाले ह्याच्याशी उद्योजक वर्गाला कधी काही देणेघेणे नव्हते व नाही. आपणही ते अनेकदा अपरिहार्य असतेच, कोणाला तरी प���िवर्तनाचा भार सहन करावा लागणारच वगैरे म्हणून नकळत हा प्रश्न नजरेआड करतो. पण तसे करणे मानवीय व विवेकपूर्ण आहे का असा प्रश्न आजचा सुधारक ला पडला असावा म्हणून त्यांनी ह्या पुस्तकाच्या निमित्ताने तो केवळ उपस्थितच केला एवढेच नव्हे तर त्या पुस्तकाचा अनुवाद करून त्यावर इतर विचारवंतांची भाष्ये संकलित करून हा विशेषांक म्हणून वाचकांपुढे सादर केला. हे निश्चितच अभिनंदनीय आहे. ह्या पुस्तकाला निमित्त म्हटले म्हणजे स्पष्टच आहे की आदिवासींचे प्रश्न, पाण्याचे प्रश्न, जागतिकीकरणाचे प्रश्न ह्यांपैकी कोणत्याही प्रकारचे पुस्तक ह्या मूलभूत मानवी प्रश्नांचे आर्थिक-सामाजिक-तांत्रिक संरचनेशी असलेले संबंध तपासण्यासाठी उपयुक्त झाले असते.\nह्या अंकातील प्रतिक्रियांमध्ये सुप्रसिद्ध साहित्यिक कॉ. यशपाल ह्यांचे विधान उद्धृत केले आहे की “ज्यांना ह्या व्यवस्थेत जगण्याच्या संधी मिळत नाहीत ते व्यवस्था बदलविण्याचा प्रयत्न करतील.’ परंतु प्रत्यक्षात तसे व ज्या गतीने ते घडावे अशी आपण अपेक्षा करतो त्या गतीने घडत नाही. त्याची काय कारणे आहेत ते सखोल चर्चेतून शोधून काढावे लागेल.\nप्रसिद्ध विचारवंत प्रा. स.ह. देशपांडे ह्यांनी ह्या पुस्तकावरील अभ्यासपूर्ण प्रतिक्रियेत तीनचार मूलभूत मुद्दे उपस्थित केले आहेत ते असे : १) गिरणी वस्त्रोद्योग का व कोणत्या अरिष्टांमुळे कोसळला ह्याचा तपशील पुस्तकात नाही. (२) गिरण्यांच्या भरभराटीच्या काळातले अर्थशास्त्र अस्पृष्ट राहिले आहे. (३) गिरण्या बंद पडत असताना मजदूर महाजनांची निष्क्रियता आणि अनास्था अनाकलनीय आहे. (४) शिक्षित व प्रशिक्षित मजुरांना त्याच शहरातील इतर क्षेत्रांच्या विकासात प्रवेश का मिळू नये (५) कामगारांना सार्वत्रिक सुरक्षाकवच निर्माण करण्याचे आव्हान अर्थव्यवस्था आणि शासन ह्यांच्यापुढे आहे.\nमुंबईच्या प्रसिद्ध वास्तुविशारद, श्रमिक क्षेत्रातील कार्यकर्त्यां व नीरा आडारकर ह्यांनी ब्रेमन आणि शहा ह्यांच्या ह्या पुस्तकातील विषयासंबंधीच्या प्रगल्भ दृष्टिकोनाची दखल घेत अहमदाबादच्या आधीच गिरण्यांचे घर बनलेल्या मुंबई शहरातही गिरणी मजूर कसा उद्ध्वस्त झाला व आजही मुंबई नवनव्याने विकसित होत असताना तो मजूर कसा उपेक्षित आहे ह्याचा अनुभव कथन केला आहे. त्यांनी दिलेली आकडेवारी दर्शविते की मुं��ईतले आजचे अर्थकारण पूर्वीच्या गिरण्यांना तत्कालीन शासनाने स्वस्त भावात दिलेल्या सुमारे १८०० एकर जमिनीचा ताबा मिळवून त्यातून सहस्रावधि कोटींची कमाई करण्यासाठी चालू आहे. त्यात गिरणी मालक, बिल्डर्स, नोकरशहा व राजकारणी (म्हणजेच भांडवलशाहीच्या नाटकातील सर्व पात्रे) संगनमताने कायदे नियम बदलवत आहेत आणि त्या पंचतारांकित पुनर्निर्माणात श्रमिक व मध्यमवर्ग निष्कासित होत आहे हे (रोज दिसणाऱ्या) सत्याचे विश्लेषण विदीर्ण करणारे आहे.\nआडारकरांनी स्वतः गिरणी कामगारांच्या लढ्यात भाग घेतलेला असल्याने त्यांनी मुंबईच्या श्रमिक राजकारणाचे नोंदविलेले तपशील अतिशय महत्त्वाचे आहेत. ते असे की राजकीय पक्षांनी व श्रमिक संघटनांनी केवळ श्रमिक प्रश्नांबाबत नेतृत्व करणे पुरेस नाही. संपूर्ण सामाजिक जीवनाचा तोल सांभाळणे आवश्यक आहे. आणि स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस सरकारांनी कायदे बदलवून लाल बावटा युनियन संपविली व त्याच प्रक्रियेत मजूर वर्गालाही संपविले. मजूर महाजनने अहमदाबादेत गिरण्या बंद पडू देऊन श्रमिकांना स्वेच्छानिवृत्त होऊ देण्यास संमती दर्शवून त्याचा ‘गुजरात पॅटर्न’ बनविला व तो मुंबईलाही लागू झाला. म्हणजे जवळपास देशभरचाच गिरणी श्रमिक उद्ध्वस्त झाला. त्यात मुंबईचा तरुण अंडरवर्ल्डकडे आणि तरुणी मधुशाळांमध्ये (हरिवंशराय बच्चन ह्यांच्या ‘मधुशाला’चे केलेले मराठीकरण) नर्तिका म्हणून काम करीत आहेत. रोजगाराचे एवढे विकृतीकरण आपले सर्वांचे डोळे उघडण्यास पुरेसे असावे. (ता.क. महाराष्ट्र सरकारने ११.४.०५ रोजी मुंबईसहित संपूर्ण राज्यातील डान्स बार बंद केल्यामुळे दारू निर्माण करणाऱ्या कारखान्यांचे व सादर करणाऱ्या बारमध्ये गुंतलेले भांडवल व ह्या दोन्ही उद्योगात कामाला असलेल्या लोकांचा विकृत रोजगार विधायक कसा करायचा हा मोठा प्रश्न महाराष्ट्र राज्यापुढे निर्माण होणार आहे. पण तृषार्तांनी आपला प्रश्न ‘बार लावण्यां’कडे रीघ लावून सोडविला असल्याचे वृत्त आहे.)\nदिल्लीच्या इन्स्टिट्यूट ऑफ ह्यूमन डेव्हलपमेंटमधील अर्थशास्त्रज्ञ स्मिता गुप्तांचे टिपण दर्शविते की अजूनही ६०-६२% श्रमबळाला रोजगार देणाऱ्या ग्रामीण क्षेत्राला आर्थिक सुरक्षा आपण देऊ शकलो नाही आणि आता वर्षातून शंभर दिवसांचा रोजगार देण्याच्या विधेयकालाही अप्रत्यक्ष विरोध होत आहे. त्या दोन महत्त्वाचे निष्कर्ष सादर करतात ते असे की: (१) भारतीय लोकशाही न्याय व समतेच्या बाबतीत वारंवार अपयशी ठरली आहे, आणि (२) लोकशाही व विपन्नावस्था एकत्र राहू शकत नाहीत. त्यांचा क्रमांक दोनचा निष्कर्ष त्यांचे ग्रामीण रोजगाराबाबतचे निरीक्षण ब्रेमन-शहा ह्यांच्या औद्योगिक रोजगार व त्यातील बदल ह्यांच्या अभ्यासाला सरळ जोडला जातो.\nनागपूरचे प्रसिद्ध श्रमविधिज्ञ आणि बंद/आजारी गिरण्यांमधून बाहेर फेकल्या जाणाऱ्या श्रमिकांची लढाई स्थानिक न्यायालयापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत जिद्दीने लढणारे एस.डी.ठाकूर ब्रेमन-शहा ह्यांच्या प्रयत्नांची तारीफ करतात. त्या पुस्तकातील दोनतीन मर्यादा त्यांनी नोंदविल्या आहेतः (१) मजूर महाजन ह्या श्रमिक संघटनेच्या नेतृत्वाच्या अपयशाने अधिक खोल विश्लेषण उपयुक्त झाले असते. (२) देशातील सर्वच श्रमिक संघांच्या नेतृत्वाने थोड्या श्रमिकांचा रोजगार टिकविण्यासाठी बहुतांश श्रमिकांच्या रोजगाराचा बळी दिला ह्याकडे ब्रेमन ह्यांनी लक्ष दिले नाही. (३) संघटित व असंघटित क्षेत्रांतील कामगारांना एकत्र घेऊन हा बेरोजगारी-असमानतेविरुद्धचा लढा लढला जाऊ शकतो हे ठळकपणे ओमन ह्यांच्या विश्लेषणातून उभारून येत नाही. (४) मजूर चळवळीचे स्वरूप हे सध्याच्या जागतिकीकरणाच्या काळात कसे असावे हे ब्रेमन ह्यांनी स्पष्ट करणे अधिक उपयुक्त ठरले असते.\nबेमन ह्यांनी अहमदाबाद शहर, कापड गिरण्या आणि श्रमिक जीवनाची गत्यात्मकता एवढ्यावर आपले पुस्तक मर्यादित करून त्याला उपलब्ध छायाचित्रांची जोड दिल्यामुळे विश्लेषणाला काही मर्यादा पडल्या आहेत. त्या टिपणांमधून प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्या विद्वान व अनुभवी तज्ज्ञांच्या लिखाणातून स्पष्टच झाल्या आहेत. मात्र सगळ्यांच्याच मते ब्रेमन मुख्य मुद्दा अधोरेखित करण्यात यशस्वी झाले आहेत. तो असा की भांडवलशाही व्यवस्था नफ्याच्या दिशेने बेगुमानपणे जात राहते आणि त्यातून ती बहुतांश असलेल्या श्रमिक वर्गाचे जीवन उद्ध्वस्त व विकृत करीत जाते. वेगवेगळ्या तत्त्वज्ञानाचा आधार घेऊन त्या आधारावर राजकारण करणाऱ्या श्रमिक संघटना (आवश्यक असल्या तरी) आत्मकेंद्रित, अदूरदर्शी (बरेच वेळा आत्मघातकी) धोरण अंमलात आणतात.\nब्रेमनसुद्धा पर्यायी प्रशिक्षण व आर्थिक सुरक्षा कवच हा मार्ग सुचवितात. पण १९९१ मध्ये तत्कालीन अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग ह्यांनी अशा तीन तत्त्वांनी युक्त असे सुरक्षा जाळे जाहीर केले होते. पण १९९६-९७ ते २००५ पर्यंत ते जाळे कुठे निर्माणच झाले नाही रोजगार नष्ट होण्याचा वेग अधिक आणि नव्या प्रकारचा रोजगार निर्माण होण्याचा वेग मंद, ह्यातून बेरोजगारी वाढली ह्यावर उपाय काय रोजगार नष्ट होण्याचा वेग अधिक आणि नव्या प्रकारचा रोजगार निर्माण होण्याचा वेग मंद, ह्यातून बेरोजगारी वाढली ह्यावर उपाय काय बहुसंख्य श्रमिकांना किमान वेतनही मिळत नाही, भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा होत नाही, संघटित क्षेत्रातील १२-१५% श्रमिक सोडल्यास इतरांना कामावरून काढताना नुकसानभरपाई मिळत नाही किंवा ती नाममात्र असते. मग ह्या सर्वांचा जीवनक्रम कसा बदलतो बहुसंख्य श्रमिकांना किमान वेतनही मिळत नाही, भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा होत नाही, संघटित क्षेत्रातील १२-१५% श्रमिक सोडल्यास इतरांना कामावरून काढताना नुकसानभरपाई मिळत नाही किंवा ती नाममात्र असते. मग ह्या सर्वांचा जीवनक्रम कसा बदलतो त्याची एक झलक ब्रेमन ह्यांनी दाखविली आहे. दुसऱ्या बाजूने भारतीय अर्थव्यवस्था ६.५-७.०% च्या दरम्यान विकासदर नोंदवून मुक्तपणे व लक्षणीय प्रमाणात जागतिक पातळीचे अब्जाधीश (इळ श्रश्रळेपरळीशी) निर्माण करीत आहे. म्हणजे निर्माण होणारी संपत्ती कोणत्या दिशेने वाहत आहे हे कळून येते.\nब्रेमन ह्यांच्या पुस्तकाच्या निमित्ताने व तज्ज्ञांच्या त्या पुस्तकावरील टिपणांच्या माध्यमातून वाचकांच्या विचार प्रक्रियेला ह्या प्रश्नावर गांभीर्याने चिंतन करण्यास प्रक्रियेला विवेकपूर्ण चालना मिळाली तर हा विशेषांक काढण्यामागील आजचा सुधारक च्या संपादकमंडळाचे प्रयास सफल होतील असे मानता येईल.\nमहाराष्ट्रातील थोर विचारवंत-कार्यकर्ते ह्यांच्याबरोबर लिहिण्याची संधी मला उपलब्ध करून दिल्याबद्दल आ.सु. चे आभार.\n१३, नवनिर्माण सोसायटी, प्रतापनगर, नागपूर ४४० ०२२.\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – एप्रिल २०२१\nदेशहित की अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर हल्ला – शुभलक्ष्मी नाईक गांवकर\nकवीची कैद – राजराहुल (राहुल खंडाळे)\nकोविड-१९ अरिष्टानंतरची नवक्षितिजे – श्रीधर सुरोशे\nलोकशाही संकोचते आहे – प्रसाद माधव कुलकर्णी\nगडबड-घोटाळे (व्यंगचित्रे) – चित्रकार प���रभाकर पाचपुते\nस्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल – ज्ञानेश वाकुडकर\nकिसान विरुद्ध सरकार ते किसान अभिमुख देश – श्रीनिवास नी. माटे\nभांडवलशाही हीच एक मोठी समस्या – प्रभाकर नानावटी\nहळूच – राजराहुल (राहुल खंडाळे)\nबोधकथा – वंदना भागवत\n – चित्रकार मिलिंद क्षीरसागर\nसमता आणि स्वातंत्र्य किती खरे किती खोटे – प्राची माहुरकर\nआमच्या लोकशाहीचे भवितव्य – हरिहर कुंभोजकर\nभग्न (होऊ घातलेल्या) तळ्याकाठी… \nसुदृढ लोकशाही – नरेंद्र महादेव आपटे\nथांबा, पुढे गतिरोधक आहे – हेमंत दिनकर सावळे\nयार… बोल, लिही – सचिनकुमार वि.तायडे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://bharat4india.com/search?areas%5B0%5D=tortags&searchword=%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%B3%E0%A5%82%E0%A4%A3", "date_download": "2021-04-19T08:29:21Z", "digest": "sha1:WQ6T42WTLWMMXSTB3AHCJKPYJJEN4C6D", "length": 5320, "nlines": 62, "source_domain": "bharat4india.com", "title": "शोधा", "raw_content": "\nकोरोनाचा भारतात पहिला बळी, देशात आत्तापर्यंत ७४ रुग्ण\nपुण्यात आणखी एक कोरोनाचा रुग्ण, राज्यात आकडा १५ वर. पिंपरी-चिंचवड मध्ये तीन जणांना लागण\nपुण्यात कोरोनाचे ९ रुग्ण, मुंबईत २ तर नागपूरमध्ये १ रुग्ण\nकोरोनामुळं कोंबड्याचा भाव उतरला.\nकोरोनामुळं मंत्र्‍यांचे विदोश दौरे रद्द\nकोरोना दिल्लीत महामारी म्हणून घोषित, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर\nजगभरातून भारतात येणाऱ्या पर्यंटकांचे व्हिसा १५ एप्रिलपर्यंत रद्द\nजगातील ११४ देशांत कोरोनाचा शिरकाव\nजगभरात कोरोनामुळं जवळपास ४ हजार नागरीकांचा मृत्यू, तर १२ लाख ६ हजार दोनशे जणांना कोरोनाची लागण\nमहत्वाच्या कामाशिवाय पुण्यात येऊ नका - जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन\nसर्व शब्द कुठलाही शब्द जसं लिहिलंय तसं\nक्रम:\t नवीन आधी जुने आधी लोकप्रिय क्रमवारीनुसार Category | दाखवा #\t 5 10 15 20 25 30 50 100 All\nयामध्ये शोधा: टॅग\t व्हिडिओ\t Blogs\n1. कळवंडे धरण बांधलंय कशासाठी\nराज्य दुष्काळानं होरपळतंय. धरणांमध्येही अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिल्यानं मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागासाठी पाणी आणायचं कुठून, असा प्रश्न सरकारला पडलाय. जायकवाडी धरणात पाणी सोडा, या मागणीसाठी सोलापूरवासीयांचं ...\n2. कोकणात बैलगाडी शर्यतीचा थरार\nठिकाण चिपळूण तालुक्यातला अडरे होडीचा माळ... हजारो प्रेक्षकांची उपस्थिती... मैदानावर चैतन्यपूर्ण वातावरण... बैलांची चाललेली आवभगत... मध्येच बैलांचा सुटणारा ताबा आणि भीतीनं सैरभैर पळणारे प्रेक्षक... सर्वाच्या ...\n3. संत नामदेवांच्या कर्तृत्वाकडे महाराष्ट्राचं दुर्लक्षच - डॉ कोतापल्ले\nआजी माजी संमेलनाध्यक्षांच्या हस्ते ‘महानामा’चं प्रकाशन चिपळूण – महाराष्ट्रातील प्रबोधनाची सुरुवात करून संत नामदेवांनी तर समतेची पताका देशभर नेली. पण दुर्दैवानं नामदेवांकडं महाराष्ट्राचं दुर्लक्ष ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/aishwarya-rai-bachchan-and-aardhya-bachchan-return-jalsa-from-nanavati-hospital-up-mhpl-467330.html", "date_download": "2021-04-19T10:19:04Z", "digest": "sha1:X2VL67SNWBB3XOCIMLM2MMTDM24QPGZW", "length": 20205, "nlines": 150, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बच्चन कुटुंबाकडून खूशखबर! ऐश्वर्या राय आणि आराध्या कोरोनामुक्त Aishwarya Rai Bachchan and aardhya bachchan return jalsa from nanavati hospital mhpl | Coronavirus-latest-news - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nराज्याच्या मदतीला धावले एसटी कर्मचारी, परराज्यांतून आणणार ऑक्सिजन टँकर\nमरणाने केली सुटका पण आरोग्य व्यवस्थेनं छळले होते, 2 तास मृतदेह रुग्णालयातच\nIPL 2021 : आयपीएलमधून बाहेर झालेल्या बेन स्टोक्सचा गावसकरांवर निशाणा\nपोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करुन मिळवा मोठा फायदा, 5.8 टक्के आहे व्याजदर\nLIVE : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी भारत दौरा पुढे ढकलला\nइंजेक्शन नाही...अल्कोहोलनं होईल फायदा, महिलेचा तर्क; दिल्लीत दारुसाठी रांगा\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\n ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या कोरोनाबाधित महिलेवर बलात्काराचा प्रयत्न\nपाहा शाहिद कपूरच्या चिमुकलीची फोटोग्राफी; फोटो पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क\nप्राची देसाईवर झाली होती जबरदस्ती; सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव\n‘हे 3 उपाय करा, कोरोना आसपासही फिरकणार नाही’; इशा देओलनं केला दावा\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\nIPL 2021 : आयपीएलमधून बाहेर झालेल्या बेन स्टोक्सचा गावसकरांवर निशाणा\nअनुभवी धोनीच्या टीमचा आज युवा सॅमसनच्या संघाची सामना, 'ही' असेल Playing11\nIPL 2021:'या' कारणामुळे डीव्हिलियर्सवर नाराज होता मॅक्सवेल, पाहा VIDEO\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nपोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करुन मिळवा मोठा फायदा, 5.8 टक्के आहे व्याजदर\nGold Price Today: सोन्याच्या किमतीत वाढ तर चांदीचे दर घसरले, तपासा आजचे भाव\nपोस्ट ऑफिसच्या सेव्हिंग अकाऊंटमध्ये किमान बॅलन्सची मर्यादा किती\nमोबाईलमध्ये सेव्ह असतील 'या' गोष्टी तर खातं होऊ शकतं रिकामं, SBI नं केलं सावध\nCheese प्रेमींचा 'किंग':आतापर्यंत खाल्लं 7,280 किलो चीज, तरीही आहेत 8 पॅक अ‍ॅब्ज\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\n ‘हे’ घरगुती उपाय ठरतील उपयुक्त\nउपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळला आहात चैत्र नवरात्रीमध्ये बनवा काहीतरी नवीन\nExplained: कोरोना रुग्णांवर कसं काम करतं व्हेंटिलेटर\nExplained: मॉडर्ना कंपनीला भारताला का द्यायची नाही आहे लस Pfizer ने ठेवली ही अट\nजाणून घ्या;रस्त्याच्या कडेला असणाऱ्या माइलस्टोनच्या वेगवेगळ्या रंगांचा अर्थ काय\nExplainer : कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला नाही तर काय होईल\nइंजेक्शन नाही...अल्कोहोलनं होईल फायदा, महिलेचा तर्क; दिल्लीत दारुसाठी रांगा\nराज्यात लवकरच कडक लॉकडाऊन; मुख्यमंत्री घेणार निर्णय, वडेट्टीवारांचे संकेत\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\nराज्यात कोरोनाचं रौद्र रुप प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला जातोय एका रुग्णाचा जीव\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘परवानगीशिवाय जान कुमारनं मला किस केलं’; निक्की तांबोळीचा धक्कादायक आरोप\n‘हॉट दिसणं केव्हा थांबवशील’; श्वेताचा Bold Look पाहून सेलिब्रिटीही झाले अवाक\nही मराठमोळी अभिनेत्री 100 रुपयांसाठी करायची पेट्रोल पंपावर काम\n विमानतळावर दिसला भला मोठा साप, प्रवाशांची उडाली घाबरगुंडी, पाहा VIDEO\nVIDEO: निवडणूकीचा प्रचार करण्यास दिला नकार; दलित युवकाला चाटायला लावली थुंकी\nमेडिकल कॉलेजमधील Dance Videoच्या वादाला विद्यार्थ्यांकडून उत्तर, बनवला नवा VIDEO\nवर्कआऊट करताना जान्हवी कपूरला आठवली 'शीला की जवानी'; VIDEO पाहून नाही आवरणार हसू\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nलहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\n'या' देशात बेडकांसाठी करतात वाहतूक बंद, जाणून घ्या सविस्तर\n ऐश्वर्या राय आणि आराध्या कोरोनामुक्त\nइंजेक्शन नाही...अल्कोहोलनं होईल फायदा, महिलेचा अजब तर्क; दिल्लीत दारुच्या दुकानांसमोर लांबच लांब रांगा\nराज्यात लवकरच कडक लॉकडाऊन; दोन द���वसात मुख्यमंत्री घेणार निर्णय, वडेट्टीवारांनी दिले संकेत\nकाँग्रेस नेत्यांनी आधी लसीला नावं ठेवली आणि मग स्वतःच लस घेतली, मनमोहन सिंग यांच्या पत्रावर हर्षवर्धन यांचं उत्तर\nCorona in Maharashtra: राज्यातील परिस्थिती गंभीर; प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला जातोय एका रुग्णाचा जीव\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, उद्धट महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\n ऐश्वर्या राय आणि आराध्या कोरोनामुक्त\nकोरोना पॉझिटिव्ह ऐश्वर्या (Aishwarya Rai Bachchan), आराध्या (aaradhya bachchan) यांच्यावर 10 दिवस रुग्णालयात उपचार झाले.\nमुंबई, 27 जुलै : बच्चन कुटुंबाच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि मुलगी आराध्या बच्चन (aaradhya bachchan) कोरोनामुक्त झाले आहेत. यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. या दोघीही आता जलसामध्ये (jalsa) पोहोचल्या आहेत.\n12 जुलैला ऐश्वर्या आणि आराध्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यानंतर 17 जुलैला कोरोनाची सौम्य लक्षणं दिसू लागल्याने दोघींनाही 17 जुलैला दोघींनाही मुंबईतील नानावटी रुग्णालयात (nanavati hospital) दाखल करण्यात आलं होतं. दहा दिवसांच्या उपचारानंतर त्यांचा रिपोर्ट आता नेगेटिव्ह आला आहे. अभिषेक बच्चन याने ट्वीटवरून ही माहिती दिली आहे.\nऐश्वर्या आणि आराध्या आता जलसा बंगल्यावर पोहोचल्या आहेत. कालच मुंबई महापालिकेनं जलसावरील कंटेनमेंट झोनचा बोर्ड काढला होता. जलसाला कंटेनमेंट झोनमुक्त परिसर म्हणून घोषित केलं होतं. बच्चन कुटुंबातील सदस्यांना कोरोना झाल्यानंतर जलसाला कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलं होतं.\nहे वाचा - माझ्याजवळ कुणीच येत नाही; कोरोनावर उपचार घेत असलेल्या बिग बींनी शेअर केला अनुभव\n11 जुलैला रात्री अमिताभ बच्चन यांना श्वास घेण्यास त्रास होत होता, त्यामुळे त्यांना नानावटी रुग्णालयात (Nanavati Hospital) दाखल करण्यात आलं होतं. त्यांची कोरोना टेस्ट केल्यानंतर कोरोनाचं निदान झालं, त्यानंतर अभिषेक बच्चनचे रिपोर्टही पॉझिटिव्ह आले. यानंतर ऐश्वर्या राय, जया बच्चन आणि आराध्या यांचीही तातडीनं कोरोना चाचणी करण्यात आली.\nऐश्वर्या आणि आराध्या यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर जया बच्चन यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला. अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदा, त्यांचा मुलगा अगस्त्या आणि मुलगी नव्या यांचेही रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे���. ऐश्वर्या आणि आराध्याला सुरुवातीला होम क्वारंटाइन करण्यात आलं होतं. त्यानंतर रुग्णालयात दाखल केलं. आता त्या दोघीही कोरोना नेगेटिव्ह आहेत.\nहे वाचा - जलसावरील कंटेनमेंट झोन पोस्टर हटलं; आता बिग बींची इच्छा पूर्ण होण्याची प्रतीक्षा\nदरम्यान बच्चन कुटुंबाला लवकरात लवकर बरं वाटावा यासाठी त्यांचे चाहते सातत्याने प्रार्थना करत आहेत. अमिताभ यांनी या सर्व चाहत्यांचे आभार मानलेत. चाहत्यांच्या या प्रार्थनेमुळे ऐश्वर्या आणि आराध्या कोरोनामुक्त झाल्याचं म्हणत आता अभिषेकनेही चाहत्यांचे आभार मानलेत. आता अमिताभ आणि अभिषेक यांच्यावर अद्याप रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nराज्याच्या मदतीला धावले एसटी कर्मचारी, परराज्यांतून आणणार ऑक्सिजन टँकर\nमरणाने केली सुटका पण आरोग्य व्यवस्थेनं छळले होते, 2 तास मृतदेह रुग्णालयातच\nIPL 2021 : आयपीएलमधून बाहेर झालेल्या बेन स्टोक्सचा गावसकरांवर निशाणा\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\nअवघ्या महिनाभरातच अमरावतीने कसं मिळवलं कोरोनावर नियंत्रण\nCorona: भारतानं ब्राझीललाही टाकलं मागे, देशात 12 लाखाहून अधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण\nडायबेटिज आणि बीपी पेशंटसाठी उत्तम आहे जांभूळ; होतो असा फायदा\nउसेन बोल्टचा RCB ला खास संदेश विराट, डीव्हिलिर्यसनं दिली 'ही' प्रतिक्रिया\nभज्जी-श्रीसंतपासून ते अनुष्का-गावसकरपर्यंत, IPL मधले 5 मोठे वाद\nहा पदार्थ खायचा की प्यायचा वेगाने प्रसिद्ध होतेय 'Deep-Fried Water' नावाची डिश\n‘लग्न झालेल्या पुरुषासाठी वेडं होणं काय असतं’; रेखा यांच्या उत्तरानं माजवली खळबळ\nकोरोना लस घेताना लहान मुलाप्रमाणे रडला अभिनेता Ram Kapoor,व्हायरल होतोय हा VIDEO\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/bengal-bjp-leader-asks-why-muslims-have-been-left-out-of-new-citizenship-law", "date_download": "2021-04-19T09:57:38Z", "digest": "sha1:S2KJEGGTAACJNW6DBLURC2Q4ZS2QXNLV", "length": 11082, "nlines": 75, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "मुस्लिमांना का वगळले – सुभाषबाबूंच्या नातवाचा सवाल - द वायर मराठी", "raw_content": "\nमुस्लिमांना का वगळले – सुभाषबाबूंच्या नातवाचा सवाल\n“जर CAA2019 कोणत्याही धर्माशी संबंधित नसेल तर मग आपण केवळ हिंदू, शीख, बौद्ध, ख्रिश्चन, पारशी आणि जैन का म्हणत आहोत आपण मुस्लिमांचा समावेश का करत नाही आपण मुस्लिमांचा समावेश का करत नाही आपण पारदर्शक असले पाहिजे,” असे भाजपच्या राज्यसंघटने���े उपाध्यक्ष चंद्र कुमार बोस म्हणाले.\nनवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पश्चिम बंगालमध्ये नागरिकत्व (सुधारणा) कायदा, २०१९ (CAA) च्या समर्थनार्थ एक रॅली काढल्याच्या दुसऱ्या दिवशी, राज्यसंघटनेचे उपाध्यक्ष चंद्र कुमार बोस यांनी सार्वजनिकरित्या त्यांच्या पक्षाच्या भूमिकेबाबत प्रश्न उभा केला आहे.\nसुभाष चंद्र बोस यांचे नातू असलेले चंद्र कुमार बोस यांनी त्यांच्या पक्षाला विचारले, “यामध्ये मुस्लिमांचाही समावेश का करू नये\n२३ डिसेंबरला ट्विटरवरील टिप्पणीमध्ये बोस यांनी लिहिले, “जर CAA2019 कोणत्याही धर्माशी संबंधित नसेल तर मग आपण केवळ हिंदू, शीख, बौद्ध, ख्रिश्चन, पारशी आणि जैन का म्हणत आहोत आपण मुस्लिमांचा समावेश का करत नाही आपण मुस्लिमांचा समावेश का करत नाही आपण पारदर्शक असले पाहिजे.”\nदुसऱ्या ट्वीटमध्ये, त्यांनी लिहिले, “भारताची अन्य कुठल्या देशाशी तुलना करू नका – कारण तो सर्व धर्म आणि समुदायांकरिता खुला असणारा देश आहे.”\nCAA च्या भेदभाव करणाऱ्या स्वरूपाच्या विरोधात देशभरात चाललेल्या जन आंदोलनांचा विचार करून भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वासह त्याच्या सर्व नेत्यांनी समाजमाध्यमांमध्ये एक मोहीम सुरू केली आहे, ज्यामध्ये ते या कायद्याचा भारतीय मुस्लिमांशी संबंध नाही आणि तो मुस्लिमविरोधी नाही असे सांगत आहेत. एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “मी दिल्लीच्या ४० लाख लोकांना (अनधिकृत वसाहतींमधील) मालकी हक्क देण्याचा निर्णय घेतला तेव्हा मी त्यांची जात किंवा धर्म पाहिला का मी उज्ज्वला योजना, आयुष्मान भारत किंवा पंतप्रधान आवास योजना काढल्या, तेव्हा मी लोकांची जात किंवा धर्म पाहिला का मी उज्ज्वला योजना, आयुष्मान भारत किंवा पंतप्रधान आवास योजना काढल्या, तेव्हा मी लोकांची जात किंवा धर्म पाहिला का सर्वांनाच या योजनांचा लाभ झाला, मग ते हिंदू असोत की मुस्लिम, शीख असोत की ख्रिश्चन. तुम्ही मंदिरात जाता, मशिदीत जाता की चर्चमध्ये हे आम्ही विचारले का सर्वांनाच या योजनांचा लाभ झाला, मग ते हिंदू असोत की मुस्लिम, शीख असोत की ख्रिश्चन. तुम्ही मंदिरात जाता, मशिदीत जाता की चर्चमध्ये हे आम्ही विचारले का\nआसाममध्येही, भाजपला पक्षांतर्गत विरोधाचा सामना करावा लागत आहे. भाजपचे आम��ार जगदिश भुयान यांनी हा कायदा आसाम ऍकॉर्डचे उल्लंघन करतो म्हणून पक्षत्याग केला आहे, तर राज्य विधानसभा अध्यक्ष हितेंद्र नाथ गोस्वामी यांनीही आसामी संस्कृती, आणि अस्मिता आणि मूलनिवासी लोकांचे राजकीय अधिकार यांना धोका उत्पन्न करणाऱ्या या कायद्याच्या विरोधात राज्यभर जनमत संघटित झाल्यानंतर त्याबाबत शंका व्यक्त केली होती.\nबंगालमध्ये, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या ह्या कायद्याच्या विरोधातील अनेक जनआंदोलनांचे नेतृत्व करत आहेत आणि राज्यामध्ये या कायद्याची अंमलबजावणी होऊ देणार नाही असे त्यांनी अनेकदा सार्वजनिकरित्या घोषित केले आहे.\nपाकिस्तान आणि अफगाणीस्तानव्यतिरिक्त CAA बांगलादेशातील हिंदूंनाही भारतीय नागरिक बनण्याची परवानगी देतील. आसाम व्यतिरिक्त, अनेक हिंदू बांगलादेशी बंगालमध्ये राहत आहेत आणि त्यांना CAA चा फायदा होऊ शकतो.\n२३ डिसेंबर रोजी कोलकात्यामध्ये एका रोडशोचे नेतृत्व करताना, नड्डा म्हणाले, “सुरक्षा आणि आश्रय मिळवण्यासाठी सीमा पार करून भारतात आलेले लोक बांगलादेशातील मटुआ आणि नामशूद्र (दोन्ही हिंदू दलित) समुदायातील होते. पंतप्रधान मोदी त्यांना नागरिकत्वाचे अधिकार देत आहेत. हे चुकीचे आहे का\n२०२१ मध्ये बंगालमध्ये निवडणुका होणार आहेत. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसकडून सत्ता आपल्या हाती घेण्याचाभाजपचा प्रयत्न आहे.\nअश्रुधूर, मोडक्या काठ्या, पॅलेट गोळ्यांची वसुली\nसरकारच म्हणतेय की एनपीआरचा एनसीआरशी संबंध\nसुमित्रा भावे यांचे निधन\nरेल्वेकडून ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ धावणार\nकोरोना संसर्गाचा निवडणुकांशी काय संबंध\nलसीकरण आणि लसींची आयात वाढवाः डॉ. मनमोहन सिंग\nभाजपचा यू टर्न : ‘कुंभ मेळा प्रतिकात्मक ठेवा’\n‘करोनाच्या धोका; उद्योग जगताने मदत करावी’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://thefocusindia.com/artical/rani-chenmma-unique-combination-of-bravery-and-diplomacy-10031/", "date_download": "2021-04-19T10:01:59Z", "digest": "sha1:S2GYVACUZTZNOFSJZEW5KPMV77W4HYQV", "length": 24607, "nlines": 83, "source_domain": "thefocusindia.com", "title": "केलदीची राणी चेन्नम्मा: औरंगजेबाचे मनसुबे धुळीला मिळवणारी लखलखती तलवार! - The Focus India", "raw_content": "\nHome विश्लेषण केलदीची राणी चेन्नम्मा: औरंगजेबाचे मनसुबे धुळीला मिळवणारी लखलखती तलवार\nकेलदीची राणी चेन्नम्मा: औरंगजेबाचे मनसुबे धुळीला मिळवणारी लखलखती तलवार\nकेलदीची राणी चेन्नम्मा : औरंगजेबाचे मनसुबे धुळीस मिळवणारी लखलखती तलवार\nरणकौशल्य आणि आणि कारभार कौशल्य याच्या जोरावर राणी चेन्नम्माने केलदीवर २५ वर्षे राज्य केले. विजापूरचा बादशहा आणि खुद्द औरंगजेब यांना तलवारीचे पाणी पाजत जेरीस आणले.\nदक्षिण भारतात अनेक पराक्रमी राण्या होऊन गेल्या ज्यांनी आपल्या शौर्याने तसंच प्रशासनातल्या कौशल्याने संपूर्ण भारताला स्तिमित केलं आक्रमकांपासून राज्याच्या सीमा सुरक्षित ठेवत वर्षानुवर्षं उत्तम पद्धतीने राज्यकारभार सांभाळला आक्रमकांपासून राज्याच्या सीमा सुरक्षित ठेवत वर्षानुवर्षं उत्तम पद्धतीने राज्यकारभार सांभाळला कर्नाटकातल्या केलदी राज्याची राणी चेन्नम्मा हे यातलंच मुख्य नाव कर्नाटकातल्या केलदी राज्याची राणी चेन्नम्मा हे यातलंच मुख्य नाव सामान्य घरात जन्म घेऊन सुद्धा जिने स्वत:च्या कर्तृत्त्वाने, अफाट धैर्य आणि सामर्थ्य दाखवत मोठा इतिहास रचला सामान्य घरात जन्म घेऊन सुद्धा जिने स्वत:च्या कर्तृत्त्वाने, अफाट धैर्य आणि सामर्थ्य दाखवत मोठा इतिहास रचला जिने चिक्कदेवरायसारख्या राज्यांना फक्त सैन्यबळावर नव्हे तर स्वतःच्या औदार्याने जिंकत मैत्रीमध्ये बदललं. विजापूरचा सुलतान असेल वा औरंगजेब…त्यांचे मनसुबे उधळून लावले आणि ताठ कण्याने राज्य सांभाळलं जिने चिक्कदेवरायसारख्या राज्यांना फक्त सैन्यबळावर नव्हे तर स्वतःच्या औदार्याने जिंकत मैत्रीमध्ये बदललं. विजापूरचा सुलतान असेल वा औरंगजेब…त्यांचे मनसुबे उधळून लावले आणि ताठ कण्याने राज्य सांभाळलं जिने नवनवीन आयाम देऊन केलेदीचं राज्य सर्वार्थाने समृद्धं केलं जिने नवनवीन आयाम देऊन केलेदीचं राज्य सर्वार्थाने समृद्धं केलं शेवटच्या श्वासापर्यंत प्रजेचं पुत्रवत पालन केलं शेवटच्या श्वासापर्यंत प्रजेचं पुत्रवत पालन केलं जी मुघल सैन्यावर वीजेसारखी कोसळली…अशी केलदीची राणी चेन्नम्मा\nकर्नाटकातल्या कुंदनपूर गावात एका सामान्य व्यापारी कुटुंबामधे चेन्नम्मा जन्माला आली. तिचे वडील सिद्धाप्पा शेट्टी लिंगायत समाजाचे होते. महादेवावर नितांत श्रद्धा ठेऊन त्याची अखंड उपासना करणारं हे कुटुंब खूप धार्मिक आणि तत्त्वनिष्ठ होतं. दैवी सौंदर्याचं वरदान लाभलेली चेन्नम्मा तितकीच गुणी आणि सत्त्वशील होती\n१६६४ मधे राजा सोमशेखर नायक केलदीच्या गादीवर बसला (सध्या���्या शिमोगा जिल्हयाजवळ). तो अतिशय हरहुन्नरी होता. त्याच्या अधिपत्याखाली हे राज्य गोव्यापासून ते खाली मलबार पर्यंत विस्तीर्ण असं वाढत गेलं. अत्यंत तडफदार, देखणा, शक्तीशाली, बुद्धिमान आणि न्यायप्रिय होताएकदा रामेश्वरमधे चेन्नम्मा तिच्या वडिलांसह आलेली असतांना तिचं रूप, असामान्य धैर्य आणि आत्मविश्वास पाहून, ती राजवंशातली नसतांना सुद्धा सोमशेखर राजाने तिला रीतसर मागणी घातली. १६६७ साली बिदानूर इथे केलदीच्या राजधानीमधे त्यांचा विवाह संपन्न झाला\nराजा सोमशेखर आणि राणी चेन्नम्माचं अतिशय मैत्रीपूर्ण नातं होतं.लग्नाच्या आधी तिची कौटुंबिक पार्श्वभूमी,परंपरा सगळं खूप वेगळं होतं. केलदीची राणी झाल्यावर राजाच्या प्रोत्साहनामुळे तिने शस्त्राभ्यास नुसताच सुरू केला नाही तर त्यात ती लवकरच पारंगत झाली राजकारण, प्रशासन असे राज्यकारभाराचे सगळे पैलू तिने आत्मसात केले. अतिशय बुद्धिमान असलेली चेन्नम्मा बरोबरीने संगीत आणि साहित्यात रमली…त्यातही तिने एक वेगळी ऊंची गाठली\nतिने आपल्या राज्यात विद्वानांना निमंत्रित केलं, त्यांना मानाने वसवलं, त्यांच्यासाठी अनेक सुविधा निर्माण केल्या परिणामी राज्यात आणि आजूबाजूला पुरातन शास्त्रांची साधना, चर्चा, नवीन संशोधनांचे आविष्कार अशी ज्ञानाची गंगा भरभरून वाहू लागली परिणामी राज्यात आणि आजूबाजूला पुरातन शास्त्रांची साधना, चर्चा, नवीन संशोधनांचे आविष्कार अशी ज्ञानाची गंगा भरभरून वाहू लागली राजाने हळूहळू प्रशासन तसंच न्यायव्यवस्थेसाठी तिचे सल्ले घेऊन ते अमलांत आणले राजाने हळूहळू प्रशासन तसंच न्यायव्यवस्थेसाठी तिचे सल्ले घेऊन ते अमलांत आणले दुष्ट प्रवृत्तींना कठोर शासन करून सज्जनांच्या मागे ती ठामपणे उभी राहू लागली. तिचा एकही सल्ला किंवा निर्णय चुकीचा ठरला नाही. राज्यातली जनता या राणीचा अतिशय आदर करू लागली. जणू भविष्यासाठीचेच हे सगळे संकेत होते. कारण नियतीच्या मनांत वेगळंच काही होतं\nराणी चेन्नम्मा प्रजेच्या गळ्यांतला ताईत बनली पण राजा सोमशेखरचा १६७७ मधे घातपाताने मृत्यू झाला. षडयंत्र रचून हे दुष्कृत्य करण्यांत आलं होतं. राज्याचे लचके तोडण्यासाठी शत्रू टपलेलेच होते. पण राणी डगमगली नाही. तिने पोलादी स्त्री होऊन राज्यकारभारावर चांगलाच जम बसवला. बसप्पा नायकाला दत्तक घेऊन त्य��चं प्रशिक्षण सुरू केलं. राजाच्या घातपाताचा शोध लावला. विश्वासू आणि निष्ठावान लोकांनाच मंत्रीपदावर नेमून दूरदृष्टीने निर्णय घेत राज्यकारभार सुरू ठेवला.\nविजापूरच्या सुलतानाची हार :\nमोठ्या सैन्यानिशी विजापूरचा सुलतान राणीवर चालून आला. ही बातमी कळताच राणी सावध झाली. एक किल्ला बिदानूरचा आणि दुसरा घनदाट जंगलातला भुवनगिरी असे दोन किल्ले म्हणजे केलदी राज्याची बलस्थानं होती. तिने मंत्र्यांशी सल्लामसलत करून चतुराईने राजकोश आणि इतर सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी जंगलात असलेल्या भुवनगिरी किल्ल्यांत हलवल्या. शत्रूसैन्य बिदानूरला पोचलं तेव्हा त्यांच्या हाती काहीही लागलं नाही तोपर्यंत आत भुवनगिरीमधे राणीने सैन्य, शस्त्रास्त्रं सगळं सज्ज केलं. सुरूवातीला तिला विरोध करणारे मंत्री सुद्धा आता भुवनगिरी मधे येऊन तिला सामील झाले. सुलतानाचं सैन्य तिथे पोचतांनाच राणीच्या नेतृत्त्वाखाली घनघोर युद्धं झालं. विजापूरच्या सुलतानाला सपशेल माघार घ्यावी लागली\nआजूबाजूच्या बनवासी, सिरसी अशा अनेक राजांनी केलदीवर चढाई केली पण त्या सगळ्यांना परतून लावत राणी अजिंक्य ठरली. पुढे मैसूरचा चिक्कदेवराया चालून आला. त्याला वाटलं एक स्त्री असा कितीसा विरोध करणार तिचं सैन्य असं कितीसं सक्षम असणार तिचं सैन्य असं कितीसं सक्षम असणार तो आणि राणी यांच्यामधे तीन वेळा युद्धं झालं. राणीने दणदणीत विजय मिळवला. पण तिचं आचरण खूप तत्त्वनिष्ठ होतं. युद्धकैद्यांना काहीही त्रास न देता अतिशय सन्मानाने तिने परत पाठवलं. या तिच्या अतुलनीय शौर्यामुळे, औदार्यामुळे चिक्कदेवरायाने तिच्याशी मैत्रीचा तह केला तो आणि राणी यांच्यामधे तीन वेळा युद्धं झालं. राणीने दणदणीत विजय मिळवला. पण तिचं आचरण खूप तत्त्वनिष्ठ होतं. युद्धकैद्यांना काहीही त्रास न देता अतिशय सन्मानाने तिने परत पाठवलं. या तिच्या अतुलनीय शौर्यामुळे, औदार्यामुळे चिक्कदेवरायाने तिच्याशी मैत्रीचा तह केला स्त्रीचं हे सामर्थ्यशाली रूप पाहून तो थक्क झाला स्त्रीचं हे सामर्थ्यशाली रूप पाहून तो थक्क झाला मनापासून तिचा आदर करू लागला\nराजरामला आश्रय देण्याचं धैर्य:\nशिवपुत्र संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर १६८९ मधे राजारामचा राज्याभिषेक झाला. लगेच मुघलांनी तिथे हल्ला केला. मराठे आणि मुघल यांच्यात लढाई झाली. ���ाजारामाला सुरक्षित ठेवण्यासाठी जिंजीच्या किल्ल्याकडे रवाना करण्यांत आलं. तो केलदीमधे वेश पालटून थांबला.भिक्षा मागणारे भिक्षुक हे कुणीतरी वेगळे आहेत हे राणीने ओळखलं तो राजाराम होता. राजरामने सगळी हकीकत सांगून जिंजीपर्यंत त्याला सुरक्षा व्यवस्था देण्याची राणी चेन्नम्माला विनंती केली. याचे खूप गंभीर परिणाम होऊन औरंगजेब आपल्या मागे लागेल हे माहिती असूनही राणीने राजारामला मोठ्या हिमतीने आणि आनंदाने आश्रय दिला. त्याचं आदरातिथ्य केलं तो राजाराम होता. राजरामने सगळी हकीकत सांगून जिंजीपर्यंत त्याला सुरक्षा व्यवस्था देण्याची राणी चेन्नम्माला विनंती केली. याचे खूप गंभीर परिणाम होऊन औरंगजेब आपल्या मागे लागेल हे माहिती असूनही राणीने राजारामला मोठ्या हिमतीने आणि आनंदाने आश्रय दिला. त्याचं आदरातिथ्य केलं औरंगजेबाने गडगंज संपत्ती देऊन दूत पाठवला. ती स्वीकारून राजारामाला त्याच्याकडे सोपवण्यासाठी औरंगजेबाने गडगंज संपत्ती देऊन दूत पाठवला. ती स्वीकारून राजारामाला त्याच्याकडे सोपवण्यासाठी पण तो दूत केलदीमधे पोचण्याआधीच राणीने सुरक्षित मार्गाने राजारामाला पुढे पाठवून दिलं होतं\nराणीच्या या वागण्याने उद्विग्न होऊन औरंगजेबाने त्याचा मुलगा अझमथ अरा याला प्रचंड सैन्य आणि शस्त्रांनिशी केलदीवर लढण्यासाठी पाठवलं. या युद्धाकडून औरंगजेबाला खूप अपेक्षा होत्या, विजयाची खात्री होती पण राणीच्या सैन्याने या मुघलांना डोंगर दर्‍यांमद्धे गाठून अक्षरशः चिरडून टाकलं. आत्तापर्यंत अझमथने अनेक राजांना हरवलं होतं, पण एका स्त्री कडून हरण्याच्या कल्पनेनेच तो भयभीत झाला पण राणीच्या सैन्याने या मुघलांना डोंगर दर्‍यांमद्धे गाठून अक्षरशः चिरडून टाकलं. आत्तापर्यंत अझमथने अनेक राजांना हरवलं होतं, पण एका स्त्री कडून हरण्याच्या कल्पनेनेच तो भयभीत झाला राणीच्या सैन्याने मोठ्या संख्येने मुघलांचे घोडे , दारू गोळा आणि इतर युद्धसामग्री जप्त केली. हे युद्धं बरेच दिवस चाललं. औरंगजेबाने निराशेने अझमथला पत्राद्वारे केलदीचा नाद सोडून जिंजीकडे कूच करण्याची आज्ञा दिली. अझमथने राणीला दयेची भीक मागितली आणि उरलेल्या सैन्यासह तो पसार झाला. औरंगजेब या पराभवामुळे खूपच अस्वस्थ झाला राणीच्या सैन्याने मोठ्या संख्येने मुघलांचे घोडे , दारू गोळा आणि इतर युद्धसामग्री जप्त केली. हे युद्धं बरेच दिवस चाललं. औरंगजेबाने निराशेने अझमथला पत्राद्वारे केलदीचा नाद सोडून जिंजीकडे कूच करण्याची आज्ञा दिली. अझमथने राणीला दयेची भीक मागितली आणि उरलेल्या सैन्यासह तो पसार झाला. औरंगजेब या पराभवामुळे खूपच अस्वस्थ झाला त्याचा गर्व चकणांचूर झाला\nपुढे राणीने १६९६ पर्यंत म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत अतिशय न्यायाने, निष्ठेने आणि कुशलतेने केलदीचं राज्य सांभाळलं आज आपण बघतो की शासन काल हा ५ वर्षांचा असतो आज आपण बघतो की शासन काल हा ५ वर्षांचा असतो पण थोडी कल्पना केली तर जाणवतं की सततच्या आक्रमणांमुळे अतिशय असुरक्षित अशा वातावरणांत एकटीने वीस ते पंचवीस वर्षं राज्यकारभार सांभाळणं ही केवढी मोठी गोष्ट आहे पण थोडी कल्पना केली तर जाणवतं की सततच्या आक्रमणांमुळे अतिशय असुरक्षित अशा वातावरणांत एकटीने वीस ते पंचवीस वर्षं राज्यकारभार सांभाळणं ही केवढी मोठी गोष्ट आहेही गोष्ट राणी चेन्नम्मा ने करून दाखवलीही गोष्ट राणी चेन्नम्मा ने करून दाखवली झुंजण्यासाठी हा चिवटपणा, लढण्यासाठी मनगटांत सामर्थ्य, प्रजेच्या कल्याणाची आतोनात ओढ…आणि स्वतःच्या जिवापेक्षा जास्त आपल्या मातृभूमीवर प्रेम..निस्सीम भक्ती…ही अपरंपार निष्ठा…कुठून येते झुंजण्यासाठी हा चिवटपणा, लढण्यासाठी मनगटांत सामर्थ्य, प्रजेच्या कल्याणाची आतोनात ओढ…आणि स्वतःच्या जिवापेक्षा जास्त आपल्या मातृभूमीवर प्रेम..निस्सीम भक्ती…ही अपरंपार निष्ठा…कुठून येते सगळ्या भारतीयांना उन्नत राष्ट्रभक्तीचा आदर्श घालून देणार्‍या या सर्वगुणसंपन्न तेजस्वी रणरागिणीला…केलदी चेन्नम्माला मानाचा मुजरा\nPreviousवीरांगना रामप्यारी :आततायी तैमूर लंग याला पराभूत करण्यांसाठी प्रकटलेली भवानी\nNextदेशाच्या स्वाभिमानासाठी गरज पडल्यास सीमापार जाऊन युध्द, अजित डोवाल यांचा इशारा\nकेंद्र सरकार विरोधात अफवा पसरवून घबराट, नवाब मलिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, अतुल भातखळकर यांची दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार\nImportant Websites: आपल्या शहरात हॉस्पिटल बेड शोधायला अडचण येतेय मग या वेबसाइट जरूर पाहा\nWATCH : रुळावर पडलेल्या बाळासाठी रेल्वेमनने लावली जिवाची बाजी, रेल्वेमंत्र्यांनीही केले कौतुक, सीसीटीव्हीत कैद झाला थरारक प्रसंग\nसिनेमा कसा पाहावा हे शिकविणारी दिग्दर्शिका\nडॉ. हर्षवर्धन यांचे डॉ. मनमोहन सिंगांना पत्रोत्तर; लसीकरणाच्या सूचनांचे केले स्वागत आणि काँग्रेसनेत्यांच्या दुटप्पीपणावरही ठेवले बोट\nबंदच्या भीतीने मजुरांचे पलायन, अर्थमंत्र्यांचे उद्योग जगताला आश्वासन, नाही लागणार देशव्यापी लॉकडाऊन\nWATCH : कोमट दूध सेवन करण्याचे आहेत अनेक फायदे\nWATCH : बजाजची चेतक स्कूटर बुलेटपेक्षाही महाग, पाहा किंमत\nWATCH : मधमाशी पालन ठरू शकते करिअरची उत्तम संधी\nअहमदनगर : ‘मी काय चुकीचं बोलतो आहे’ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा बाळासाहेब थोरातांना प्रश्न;थोरातांनी थेट धमकावत बाहेर हाकललं\nDelhi Lockdown : दिल्लीत आजपासून सहा दिवसांचे लॉकडाऊन, वाचा 10 ठळक मुद्दे…\nदिल्लीत केजरीवालांनी लॉकडाऊन जाहीर केले; खान मार्केटमध्ये दारू दुकानांवर गर्दी उसळली\nपुणे मार्केट यार्डातील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाचे कठोर निर्णय\nIsrael : इस्रायलने कसे जिंकले कोरोनाविरुद्धचे युद्ध देशात विनामास्क फिरू शकताहेत नागरिक\nममता बॅनर्जींचा डबल गेमपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतसभेत पंतप्रधानांवर दोष तर पत्राद्वारे मदतीची मागणी\nकोरोनाची लस घेतानाचा फोटो काढा अन् जिंका 5 हजार रुपयांचं बक्षीस\n30 एप्रिलनंतर औरंगाबादेत लस न घेता फिरणाऱ्या 45 वर्षांवरील नागरिकांवर दंडात्मक कारवाई\nWATCH : सुगंध, रंग आणि बरंच काही असा ओळखा अस्सल हापूस\nWATCH : यंदाच्या IPL मध्ये दिसतोय हा आश्चर्यकारक योगायोग\nदेशात कोरोनाची लाट नव्हे त्सुनामी : २४ तासांत २.७४ लाख रुग्ण, १६१९ मृत्यू, सक्रिय रुग्णसंख्या १९.२९ लाखांपेक्षा जास्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/wrinkles-punches-fractures-at-home-treatment/", "date_download": "2021-04-19T08:17:50Z", "digest": "sha1:OATTM5ARDS5DGNRO4KIBMLGTH5XUBY75", "length": 7449, "nlines": 103, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "मुरगळणे, मुका मार, अस्थिभंगवर करा घरच्या घरी उपचार", "raw_content": "\nमुरगळणे, मुका मार, अस्थिभंगवर करा घरच्या घरी उपचार\nचिंचेचा स्वाद आंबट, गोड व थोडासा तुरट असतो. पिकलेल्या चिंचेचा उपयोग आमटी-भाजीला आंबटपणा व स्वादिष्ट बनविण्यासाठी होतो.\nचिंच पाण्यात भिजत घालून चांगली कुस्करून घ्यावी, नंतर ते पाणी गाळून प्याल्यास पित्तामुळे होणारी उलटी बंद होते. या पाण्यात साखर घालून प्यायले असता उष्माघातातही फायदा होतो. एक किलोभर चिंच पाण्यात भिजवत ठेवावी. नंतर थोडी कुस्करून ते पाणी अर्धे होईपर्यंत उकळावे. त्यात साखर घालून त्याचे सरबत तयार करावे. रात्री हे सरबत घेतल्यास पित्तविकार दूर होतात.\nवरील प्रकारे सरबत करून त्यात लवंग, मिरपूड, कापूर घालून घेतल्याने अरुची दूर होते.\nचिंचेच्या पाण्यात मीठ घालून प्यायल्याने शौचास साफ होते. चिंचेच्या पानांना वाटावे व त्यात सैंधव घालून हे मिश्रण गरम करावे. संधिवात, सांधे आखडणे यांच्या त्रासात या मिश्रणाचा लेप सहन होईल एवढे गरम करून लावावा.\nमुरगळणे, मुका मार, अस्थिभंग झाला असता चिंच व आवळ्याची पाने वाटून त्याचा लेप लावावा.\nडोळे सुजल्यास चिंचेच्या पानांना वाफवून त्याचे पोटीस करून डोळ्यांवर बांधावे.\nचिंचेच्या पानांचा रस काढून तो साखरेतून खावा. संग्रहणी दूर होते. चिंचेची पाने तांदळाच्या धुवणात वाटून प्यायल्याने अतिसारामध्ये फायदा होतो.\nमूळव्याधीमध्ये चिंचेची फुले वाटून त्याचा रस घ्यावा किंवा चिंचेच्या फुलांची भाजी करून त्यात दही, धने, सुंठ व डाळिंबाचा रस घालून जेवणाच्या वेळी खावी.\nचिंचेची फुले व चिंचोक्‍यातील गर बारीक वाटून ते मिश्रण शरीरभर चोळावे. घाम येणे, शरीरदुर्गंधीत होणे या तक्रारी दूर होतात.\nडिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nरेमडेसिविरनंतर आता ‘टॉसिलिझूमॅब’, ‘अलझूमॅब’ इंजेक्‍शन्सही आऊट ऑफ स्टॉक\n#ResignModi : मोदी, राजीनामा द्या ट्‌वीटरवर ट्रेन्डींग\n“साडे चार कोटींचे रेमडेसीवीर खरेदी करणाऱ्या फडणवीसांची चौकशी करा”; काँग्रेसच्या…\nमहाराष्ट्रात दर तीन मिनिटांनी एक पेशंट जीव गमावतो\nसासवडमध्ये आजपासून नवीन नियमावली; जाणून घ्या… काय सुरु, काय बंद\nदेशात कोरोना रुग्णांचा आकडा दीड कोटींच्या पुढे\n३० फायदे ३० मिनिटं चालण्याचे….\nऑफिसमध्ये काम करताना बाळगा ‘ही’ सावधगिरी, अन्यथा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/eat-roasted-burdock-every-day-you-will-have-these-7-big-benefits-know/", "date_download": "2021-04-19T08:46:46Z", "digest": "sha1:CJD32DZNSRJMMAGOR3JFLNPZOCQ5OPF4", "length": 10273, "nlines": 95, "source_domain": "arogyanama.com", "title": "Eat roasted burdock every day, you will have these 7 big benefits, know|दररोज भाजलेले फुटाणे खा, तुम्हाला होतील 'हे' 7 मोठे फायदे, जाणून घ्या", "raw_content": "\nदररोज भाजलेले फुटाणे खा, तुम्हाला होतील ‘हे’ 7 मोठे फायदे, जाणून घ्या\nin Food, माझं आराेग्य\nआरोग्यनामा ऑनलाईन- हिवाळ्यात लोक भाजलेले शेंगदाणे आणि मका खाण्याचा आनंद घेतात. परंतु, तुम्हाला माहिती आहे का याशिवाय भाजलेले फुटाणे देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. विशेषतः मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी मधुमेह रुग्णांना फुटाणे खाण्याचा सल्ला दिला जातो. कमी चरबी असण्याबरोबरच, त्याचे सेवन वजन नियंत्रणासह ऊर्जा पातळी वाढविण्यात मदत करते. जाणून घेऊया हे खाण्याच्या फायद्यांबद्दल …\nत्यात फायबरचे प्रमाण जास्त आणि कॅलरी कमी असते. अशा वेळी भाजलेले फुटाणे शरीरात ग्लूकोजची मात्रा शोषून घेऊन मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यास फायदेशीर ठरते. म्हणूनच मधुमेह रुग्णांनी आपल्या रोजच्या आहारात याचा समावेश करणे आवश्यक आहे.\n२) रक्तदाब नियंत्रण करते\nफुटाणे रक्तदाब नियंत्रित करण्यास देखील मदत करते. हे शरीरातील रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करते. यामुळे रक्तदाब नियंत्रणाखाली राहून हृदयाची समस्या दूर होतो.\nभाजलेले फुटण्यात प्रथिने, कॅल्शियम, लोह, जीवनसत्त्वे, फायबर इ. पौष्टिक घटक असतात. दररोज २ मुठभर भाजलेले फुटाणे खाल्ल्याने सुस्ती दूर होते आणि ऊर्जेची वाढ होते. थकवा आणि अशक्तपणापासून आराम मिळतो. दिवसभर ऊर्जावान वाटते. तसेच यामुळे शरीरात उष्णता वाढते.\nत्यात लोह असल्याने रक्ताचे प्रमाण वाढण्यास मदत होते. अशक्तपणाच्या रुग्णांनी आपल्या आहारात याचा समावेश केला पाहिजे.\n५) वजन कमी करते\nभाजलेल्या फुटाण्यामध्ये कॅलरी कमी आणि फायबर जास्त असते. ते खाल्ल्याने शरीराला फक्त ४६-५० कॅलरीज मिळतात. तसेच, त्याचे सेवन केल्याने पोट बर्‍याच काळासाठी भरलेले राहते. यामुळे जास्त खाणे टाळले जाते. आपण स्नॅक म्हणून देखील खाऊ शकता.\n६) बद्धकोष्ठता दूर करते\nचुकीच्या आहारामुळे आजकाल लोकांना बद्धकोष्ठतेची समस्या भेडसावत आहे. अशा वेळी भाजलेल्या फुटाण्याचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. हे पचन समस्या कमी करते आणि पचन प्रणाली सुधारते. तसेच पोटाशी संबंधित इतर समस्यांपासून आराम मिळतो.\nहे ऐकून थोडं विचित्र वाटेल, पण भाजलेले फुटाणे खाल्ल्याने पाठदुखीच्या समस्येपासून आराम मिळतो. त्यामध्ये प्रथिनेचे योग्य प्रमाणात असते त्यामुळे हे सेवन केल्याने पाठदुखीपासून मुक्तता आणि अशक्तपणाची समस्या कमी होण्यास मदत होते.\nटीप :- वरील लेख हा माहित��� म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.\nकाही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.\nघरीच काही मिनीटांमध्ये बनवा वेट लॉस अ‍ॅपल ‘स्मूदी’, जाणून घ्या रेसिपी\nजेवण केल्यानंतर तात्काळ पाणी पिल्यास ‘या’ आजारांचा असतो धोका, जाणून घ्या\nजेवण केल्यानंतर तात्काळ पाणी पिल्यास 'या' आजारांचा असतो धोका, जाणून घ्या\nCoronavirus Symptoms : तुम्हाला कोरोना होऊन तर गेला नाही ना ‘हे’ फक्त ‘या’ 5 लक्षणांवरून ओळखा, जाणून घ्या\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम - देशात या वर्षीही कोरोना विषाणूने हाहाकार केला आहे. तर गेल्या काही दिवसात दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या तब्बल...\nडायबिटीज पेशंटने दररोज दूधात मिसळून प्यावी ‘ही’ गोष्ट, कंट्रोलमध्ये राहील ब्लड-शुगरचं प्रमाण\nWeight Loss : वाढलेले वजन कमी करण्यासाठी खा चने, आपोआप कमी होईल शरीरातील चरबी, होतील ‘हे’ 5 फायदे\n‘या’ 5 गोष्टींचा एक तुकडा देखील आरोग्यासाठी धोकादायक, पाडू शकतं आजारी; जाणून घ्या\nउन्हाळ्यात आवश्य प्या सत्तूचे सरबत, डिहायड्रेशन कंट्रोल करण्यासह ताबडतोब बूस्ट करतो एनर्जी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2021-04-19T10:34:44Z", "digest": "sha1:ZI25KHF6G65FAWWK4A4K3C325KCZ3EEM", "length": 3259, "nlines": 63, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वडारी - विकिपीडिया", "raw_content": "\nभटके कलावंत आणि भिक्षेकरी; वडार समाज; ओड्र-वडार\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ मार्च २०२० रोजी २२:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%95", "date_download": "2021-04-19T10:31:39Z", "digest": "sha1:PVTPUKGLTYG6TGFDJ75ETHKATA7S6YCV", "length": 4291, "nlines": 137, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:ब्राझिलचे लेखक - विकिपीडिया", "raw_content": "\n\"ब्राझिलचे लेखक\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी ०८:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.drushtikonnews.com/2021/01/blog-post_91.html", "date_download": "2021-04-19T09:16:49Z", "digest": "sha1:CHKRDUBZKSMY2HRUUCUUVG4FUNEOYXVS", "length": 4670, "nlines": 46, "source_domain": "www.drushtikonnews.com", "title": "शिरूरमध्ये अवैध मुरुम वाहतुक करणारे दोन ट्रॕक्टर पकडले - दृष्टीकोन", "raw_content": "\nHome / बीडजिल्हा / शिरूरमध्ये अवैध मुरुम वाहतुक करणारे दोन ट्रॕक्टर पकडले\nशिरूरमध्ये अवैध मुरुम वाहतुक करणारे दोन ट्रॕक्टर पकडले\nशिरूर कासार : शिरुर तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळुचा सुळसुळाट सुटला आहे.बऱ्याच दिवसाच्या विश्रातीनंतर शिरूर येथील बीड पांदी रस्त्यावर अवैध गौण खनिज मुरूम वाहतूक करताना दोन ट्रॅक्टर वर शुक्रवार ता 8 रोजी कारवाई करण्यात आली आहे.\nगेल्या कित्येक दिवसापासुन तालुक्यातील गावामधुन आवैध वाळु व गौण खनिज वाहतुक होत आहे.बेकायदेशिर वाळु उपसा प्रकरणी वंचित आघाडीच्या वतीने निवेदनही देण्यात आलेले आहे.या होणाऱ्या बेकायदेशिर वाळु वाहतुकीमुळे मोठ्या प्रमाणात रस्त्याची वाट लागलेली आहे. शुक्रवारी झालेल्या कारवाईतील सदरील ट्रॅक्टर हे शिरुर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरील कारवाई शिरुरचे तहसीलदार तथा प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी श्रीराम बेंडे , नायब तहसिलदार शिवाजी पालेपाड , तलाठी शब्बीर पठाण,निळकंठ सानप, बर्डे,नेटके व वाहन चालक रणखांब यांनी केली आहे.\nशिरूरमध्ये अवैध मुरुम वाहतुक करणारे दोन ट्रॕक्टर पकडले Reviewed by Ajay Jogdand on January 10, 2021 Rating: 5\nशिवसेना बीड जिल्हा प्रमुख सचिन मुळूक या���नी केज कोव्हिड सेंटरला दिली भेट\nदुचाकीचा अपघातात ऊसतोड मुकादम ठार\nयशोदिप भोजनालय तर्फे चालविण्यात येणाऱ्या शिव भोजन केंद्रा तर्फे आष्टी शहरात घरपोच ७५ थाळी मोफत वाटप\nआरोग्य कर्मचार्‍यांच्या सर्व अडचणी मी स्वतः प्राधान्याने सोडविणार : आ.बाळासाहेब आजबे\nबीडजिल्हा महाराष्ट्र क्राईम बीड जिल्हा ताज्या बातम्या Home आरोग्य-शिक्षण व्हिडीओ देश- विदेश ब्लॉग संपादकीय व्हीडीओ राजकारण मनोरंजन-खेळ Breaking बीड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://bharat4india.com/search?searchword=%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2021-04-19T08:52:40Z", "digest": "sha1:2CNH7ZYSNZQCWPG5ER2CSJV7FJJIT42K", "length": 17107, "nlines": 138, "source_domain": "bharat4india.com", "title": "शोधा", "raw_content": "\nकोरोनाचा भारतात पहिला बळी, देशात आत्तापर्यंत ७४ रुग्ण\nपुण्यात आणखी एक कोरोनाचा रुग्ण, राज्यात आकडा १५ वर. पिंपरी-चिंचवड मध्ये तीन जणांना लागण\nपुण्यात कोरोनाचे ९ रुग्ण, मुंबईत २ तर नागपूरमध्ये १ रुग्ण\nकोरोनामुळं कोंबड्याचा भाव उतरला.\nकोरोनामुळं मंत्र्‍यांचे विदोश दौरे रद्द\nकोरोना दिल्लीत महामारी म्हणून घोषित, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर\nजगभरातून भारतात येणाऱ्या पर्यंटकांचे व्हिसा १५ एप्रिलपर्यंत रद्द\nजगातील ११४ देशांत कोरोनाचा शिरकाव\nजगभरात कोरोनामुळं जवळपास ४ हजार नागरीकांचा मृत्यू, तर १२ लाख ६ हजार दोनशे जणांना कोरोनाची लागण\nमहत्वाच्या कामाशिवाय पुण्यात येऊ नका - जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन\nसर्व शब्द कुठलाही शब्द जसं लिहिलंय तसं\nक्रम:\t नवीन आधी जुने आधी लोकप्रिय क्रमवारीनुसार Category Page 1 of 3\t| दाखवा #\t 5 10 15 20 25 30 50 100 All\nयामध्ये शोधा: टॅग\t व्हिडिओ\t Blogs\n... ठाणे, कल्याण, डोंबिवली या ठिकाणीही दहीहंडी फोडण्यासाठी पथकं जातात. नायगाव, लालबाग, परळ, दादर या मराठीबहुल भागात मोठ्या प्रमाणात दहीहंड्या लागल्यात. याशिवाय उपनगरांमधूनही धूम पहायला मिळतेय. शिवसेना ...\n2. हनुमंतराया, आखाडे टिकव, कुस्ती जगव\n... शहरात कुस्तीचे आखाडे आहेत. माटुंगा रेल्वे, कुर्ला, कल्याण, डोंबिवली या भागांत तुरळक का असेना आजही शड्डूचे आवाज घुमतात. कुस्तीचे आखाडे आहेत. परंतु, त्याचं प्रमाण अत्यल्प आहे. मुंबईचा पसारा आणि लोकसंख्या ...\nस्वामी विवेकानंद यांच्या 150 व्या जयंती वर्षानिमित्त आणि स्वामी रामकृष्ण परमहंस यांच्या जयंतीचं औचित्य साधून कल्याण इथं सामूहिक सूर्यन���स्कार घालण्यात आले. यात डोंबिवली-कल्याण परिसरातल्या 40 शाळांमधल्या ...\nजंगलसंपदा, त्यातले प्राणी, पक्षी यांचं मनोहारी दर्शन तुम्हाला घ्यायचं असेल तर डोंबिवलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात भरलेल्या वाईल्डलाईफ फोटोग्राफी प्रदर्शनाला नक्की भेट द्या. डोंबिवलीतील मिडअर्थ आणि ...\n5. एक फेरफटका, गुलाब प्रदर्शनातून\n हा प्रश्न विचारल्यास प्रत्येकाला आठवतं ते गुलाबाचं फूल. एकाच ठिकाणी जर हीच गुलाबाची विविधरंगी फुलं पाहायला मिळाली तर... एकदा डोंबिवलीत अशाच गुलाब प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होत. त्यात ...\n6. 'बिग बी'चं भावनिक आवाहन\n... हा परेड कमांडर सज्ज होता. त्याच्या नेतृत्वाखाली सादर झालेल्या अतिशय शिस्तबद्ध संचलनानं हा महानायकही प्रभावित झाला. रोटरी स्कूल ऑफ डेफ, डोंबिवली या शाळेतील मूकबधिर मुलांनी केवळ शिक्षकांच्या इशाऱ्यावर केलेलं ...\n7. पवारांना वाटतं शेतकरी होईल इतिहासजमा\n... रायगड सोडून उर्वरित महाराष्ट्रात विकासाची गंगा न्या, इकडं बास झालं आता, असं सांगताना याबाबत आता एकत्र बसून निर्णय घ्यायला पाहिजे, असंही त्यांनी सांगितलंय. डोंबिवलीत आयोजित आगरी महोत्सवाचं उद्घाटन काल ...\nजंगलसंपदा, त्यातले प्राणी, पक्षी यांचं मनोहारी दर्शन तुम्हाला घ्यायचं असेल तर डोंबिवलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात भरलेल्या वाईल्डलाईफ फोटोग्राफी प्रदर्शनाला नक्की भेट द्या. डोंबिवलीतील मिडअर्थ आणि ...\n9. एक फेरफटका, गुलाब प्रदर्शनातून\n हा प्रश्न विचारल्यास प्रत्येकाला आठवतं ते गुलाबाचं फूल. एकाच ठिकाणी जर हीच गुलाबाची विविधरंगी फुलं पाहायला मिळाली तर... एकदा डोंबिवलीत अशाच गुलाब प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होत. त्यात ...\n10. विलक्षण स्मरणशक्तीचा धनी\n(व्हिडिओ / विलक्षण स्मरणशक्तीचा धनी )\nडोंबिवली - तुम्ही कोणतीही तारीख सांगा, वार कोणता येणार हे ऋतुराज आनंद विश्वामित्रे अचूक सांगतो. त्याच्या या बौद्धिक चमत्काराचा व्हिडिओ पाठवलाय मनोज जोशी यांनी... ...\n11. महिलांची मानवी साखळी, डोंबिवली\n(व्हिडिओ / महिलांची मानवी साखळी, डोंबिवली)\nडोंबिवलीच्या महिला फोरम ह्या महिलांसाठी काम करणाऱ्या सामाजिक संस्थेनं डोंबिवलीतील पाटकर शाळेपासून ते फडके रोडपर्यंत डोंबिवली शहरात महिलादिनानिमित्त मानवी (महिलांच्या) साखळीचं आयोजन करण्यात आलं होतं. महिलांसाठी ...\n12. 'झाडांची कत्तल' - डोंबिवली\n(व्हिडिओ / 'झाडांची कत्तल' - डोंबिवली)\nडोंबिवली रेल्वे स्टेशननजीक असलेल्या 50 वर्षांपूर्वीच्या जुन्या झाडांवर काँक्रिटीकरणाच्या नावाखाली कुऱ्हाड लावण्यात आली. त्यांचे फोटो पाठवलेत प्रदीप भणगे यांनी. ...\n13. 'झाडांची कत्तल' - डोंबिवली\n(व्हिडिओ / 'झाडांची कत्तल' - डोंबिवली)\nडोंबिवली रेल्वे स्टेशननजीक असलेल्या 50 वर्षांपूर्वीच्या जुन्या झाडांवर काँक्रिटीकरणाच्या नावाखाली कुऱ्हाड लावण्यात आली. त्यांचे फोटो पाठवलेत प्रदीप भणगे यांनी. ...\n14. 'झाडांची कत्तल' - डोंबिवली\n(व्हिडिओ / 'झाडांची कत्तल' - डोंबिवली)\nडोंबिवली रेल्वे स्टेशननजीक असलेल्या 50 वर्षांपूर्वीच्या जुन्या झाडांवर काँक्रिटीकरणाच्या नावाखाली कुऱ्हाड लावण्यात आली. त्यांचे फोटो पाठवलेत प्रदीप भणगे यांनी. ...\n15. 'झाडांची कत्तल' - डोंबिवली\n(व्हिडिओ / 'झाडांची कत्तल' - डोंबिवली)\nडोंबिवली रेल्वे स्टेशननजीक असलेल्या 50 वर्षांपूर्वीच्या जुन्या झाडांवर काँक्रिटीकरणाच्या नावाखाली कुऱ्हाड लावण्यात आली. त्यांचे फोटो पाठवलेत प्रदीप भणगे यांनी. ...\n16. 'झाडांची कत्तल' - डोंबिवली\n(व्हिडिओ / 'झाडांची कत्तल' - डोंबिवली)\nडोंबिवली रेल्वे स्टेशननजीक असलेल्या 50 वर्षांपूर्वीच्या जुन्या झाडांवर काँक्रिटीकरणाच्या नावाखाली कुऱ्हाड लावण्यात आली. त्यांचे फोटो पाठवलेत प्रदीप भणगे यांनी. ...\n17. 'झाडांची कत्तल' - डोंबिवली\n(व्हिडिओ / 'झाडांची कत्तल' - डोंबिवली)\nडोंबिवली रेल्वे स्टेशननजीक असलेल्या 50 वर्षांपूर्वीच्या जुन्या झाडांवर काँक्रिटीकरणाच्या नावाखाली कुऱ्हाड लावण्यात आली. त्यांचे फोटो पाठवलेत प्रदीप भणगे यांनी. ...\n18. 'झाडांची कत्तल' - डोंबिवली\n(व्हिडिओ / 'झाडांची कत्तल' - डोंबिवली)\nडोंबिवली रेल्वे स्टेशननजीक असलेल्या 50 वर्षांपूर्वीच्या जुन्या झाडांवर काँक्रिटीकरणाच्या नावाखाली कुऱ्हाड लावण्यात आली. त्यांचे फोटो पाठवलेत प्रदीप भणगे यांनी. ...\n19. 'जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त ग्रंथदिंडी'\n(व्हिडिओ / 'जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त ग्रंथदिंडी')\nकुसुमाग्रज यांच्या आज जयंतीनिमित्त म्हणजेच जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त डोंबिवलीत ग्रंथदिंडी काढण्यात आली, त्याचा राजेश कदम यांनी पाठवलेला व्हिडिओ. ...\n20. फ्रेंड्स लायब्ररीतर्फे साहित्याची ग्रंथदिंडी - डोंबिवली\n(व्हिडिओ / फ्रेंड्�� लायब्ररीतर्फे साहित्याची ग्रंथदिंडी - डोंबिवली)\nडोंबिवलीच्या फ्रेंड्स लायब्ररीतर्फे ग्रंथदिंडी आयोजित करण्यात आली होती. साहित्याचं महत्त्व शहरात रुजवण्याच्या हेतूनं काढण्यात आलेल्या या ग्रंथदिंडीत अश्वारूढ शिवाजी महाराज आणि झाशीची राणीही होती. ग्रंथदिंडीसमोरील ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://bharat4india.com/top-news/2013-05-14-11-05-21/30", "date_download": "2021-04-19T10:15:22Z", "digest": "sha1:G2WCLFLFVTOVAAXN522EPCDKWOWRPOOR", "length": 14483, "nlines": 107, "source_domain": "bharat4india.com", "title": "उन्हाळी भाजीपाला पिकवणाऱ्यांची चांदी | टॉप न्यूज", "raw_content": "\nकोरोनाचा भारतात पहिला बळी, देशात आत्तापर्यंत ७४ रुग्ण\nपुण्यात आणखी एक कोरोनाचा रुग्ण, राज्यात आकडा १५ वर. पिंपरी-चिंचवड मध्ये तीन जणांना लागण\nपुण्यात कोरोनाचे ९ रुग्ण, मुंबईत २ तर नागपूरमध्ये १ रुग्ण\nकोरोनामुळं कोंबड्याचा भाव उतरला.\nकोरोनामुळं मंत्र्‍यांचे विदोश दौरे रद्द\nकोरोना दिल्लीत महामारी म्हणून घोषित, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर\nजगभरातून भारतात येणाऱ्या पर्यंटकांचे व्हिसा १५ एप्रिलपर्यंत रद्द\nजगातील ११४ देशांत कोरोनाचा शिरकाव\nजगभरात कोरोनामुळं जवळपास ४ हजार नागरीकांचा मृत्यू, तर १२ लाख ६ हजार दोनशे जणांना कोरोनाची लागण\nमहत्वाच्या कामाशिवाय पुण्यात येऊ नका - जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन\nउन्हाळी भाजीपाला पिकवणाऱ्यांची चांदी\nब्युरो रिपोर्ट, मुंबई, पुणे, नाशिक\nउन्हाचा पारा चढत असताना शेतातील माळवं जगवण्यासाठी बळीराजाला जीवाचं रान करावं लागतंय. परंतु ते करुन भाजीपाला राखलेल्या शेतकऱ्यांची सध्या चांदी होताना पाहायला मिळतेय. लग्नसराईमुळं वाढती मागणी असतानाही बाजारपेठेत पुरेसा भाजीपालाच नसल्यानं भाव गगनाला भिडलेत. साहजिकच ज्यांनी भाजीपाला केलाय त्या बव्हंशी बागायत पट्ट्यातील शेतकऱ्याला मनासारखा पैसा मिळू लागलाय. वांगी, कोबी, काकडी, टोमॅटो, भेंडी यांना चांगला भाव आहे. तर आलं, कोथिंबीर, मिरची काही विचारू नका. कोथिंबीर जुडी 60 रुपयांवर तर मिरची 20 ते 60 रुपये प्रतिकिलो झालीय. महागाईनं अगोदरच कंबरडं मोडलेल्या मध्यमवर्गीयांच्या खिशाला यामुळं चाट बसत असून भाजीपाला आवाक्यात येण्यासाठी त्यांना पावसाळा सुरू होईपर्यंत वाट पहावी लागणार आहे.\nउन्हाळी भाजीपाल्यातून होतेय चांदी\nसाधारणपणे वैशाख पेटला की दरवर्षी��� भाजीपाल्याचे भाव वाढतात. ज्यांच्याकडं हक्काचं पाणी आहे, असे बागायती शेतकरी हा हंगाम हाताशी घावेल, अशा पद्धतीनं भाजीपाल्याची लागवड करतात. त्यातल्या त्यात नाशिक, नगरसह पश्चिम महाराष्ट्रातील म्हणजेच सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातील बागायत पट्ट्यातील शेतकरी त्यात आघाडीवर आहेत. मराठवाड्यातील परभणीसारखा जिल्हा तसंच विदर्भातील काही जिल्हे आणि खान्देशातील जळगावच्या पट्ट्यातील शेतकरीही मोठ्या प्रमाणात उन्हाळी भाजीपाला करतात. या दिवसांत बाहेर सूर्य आग ओकत असल्यानं भाजीपाला नेहमीप्रमाणं पुण्या-मुंबईच्या मोठ्या बाजारात पाठवणं जिकरीचं होऊन जातं. त्यामुळं बहूतांश शेतकरी भाजीपाल्याला फार तर जिल्ह्याची बाजारपेठ दाखवणंच पसंद करतात. नाहीतर तिथंही त्यांना दर चांगलाच मिळतो. परिणामी पुण्या-मुंबईत भाजीपाल्याचे दर भडकतात. सध्या तशीच परिस्थिती उद्भलीय, अशी माहिती वाशीतील भाजीपाल्याचे ठोक विक्रेते फकरुद्दीन बागायतदार यांनी दिली.\nहवं हक्काचं पाणी आणि मनुष्यबळही\nवैशाखात उन्हाचा चटका तीव्र झालेला असतो. त्यामुळं या दिवसात भाजीपाल्याचं उत्पादन कमीच असतं. ज्यांच्याकडं मुख्य म्हणजे हक्काचं पाणी असतं तेच शेतकरी उन्हाळी भाजीपाला घेतात. सध्या पाण्याखालोखाल रोजगाराचा प्रश्न बिकट आहे. 250 ते 300 रुपये रोजगार देऊनही कामाला माणूस मिळत नाही. त्यामुळं पाण्याबरोबरच मनुष्यबळ असणारे शेतकरीच उन्हाळी भाजीपाला पिकवतात, असं साताऱ्याजवळील नागठाणे येथील सूर्यकांत साळुंखे या प्रगतशील शेतकऱ्यानं सांगितलं. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा भाजीपाल्याचे भाव चांगलेच भडकलेत. गेल्यावर्षी लग्न तिथी कमी होत्या. यंदा तिथी असल्यानं लग्नसराईची धामधून जोरात आहे. त्यामुळं भाजीपाल्याची मागणी वाढलीय. तालुका, जिल्ह्यातील मोठे कॅटरर्स बांधावर जाऊन अगोदरच भाजीपाल्याचं बुकींग करुन ठेवतात. त्यांच्या ठरलेल्या वेळेत शेतकरी माल पोहोच करतात, असंही आता सुरू झालं, अशीही माहिती त्यांनी दिली.\nनाशिक येथील बाजारपेठेत भाजीपाल्याचे दर चांगलेच वाढल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीनं दिलीय. लग्नसराईमुळं शिमला मिरची, काकडी, वांग्यांना मागणी वाढल्यानं दरांमध्ये तेजी आहे. शिमला मिरचीची सरासरी आवक 200 क्विंटल झाली. शिमला मिरचीच्या प्रति 20 किलोच्या क्रेटला 250 ते 350 ���र सरासरी 300 रुपये दर मिळाला. काकडीची सरासरी 90 क्विंटल आवक होती. काकडीच्या प्रति 20 किलोच्या क्रेटला 100 ते 300 तर सरासरी 200 रुपये दर होते. वांग्याची सरासरी 200 क्विंटल आवक झाली. वांग्याच्या गावरान आणि संकरित वाणांच्या प्रति 16 किलोच्या क्रेटला 100 ते 250 तर सरासरी 150 रुपये दर होता. मिरची, वांगी आणि काकडीच्या दरात प्रति 20 किलोच्या क्रेटमागे 100 रुपयांनी वाढ झाली आहे. जिल्ह्यांत बहूतांश प्रमाणात शेडनेटमध्ये शिमला मिरचीची लागवड केली जात असल्यानं उन्हाळ्यातही चांगलं उत्पादन निघतं, त्याचा लाभ शेतकऱ्यांना होतो. यंदा बाजारात मिरचीची आवक कमी आणि मागणी जास्त झाल्यामुळं वाढत्या तेजीचा मिरची उत्पादकांना लाभ झाला. मिरचीला मुंबईसह कोलकाता, अहमदाबाद, दिल्ली, इंदूर या राज्याबाहेरील बाजारपेठांतूनही चांगली मागणी आहे.\nपुण्यातही मिरची, कोथिंबीर भडकली\nपुण्यातल्या गुलटेकडी मार्केटयार्डातही भाजीपाल्यांचे भाव भडकलेत. दर रविवारी इथं आवक होत असते. गत रविवारी (ता. 12) सुमारे 150 गाड्या भाजीपाल्याची आवक झाली. हिरवी मिरची आणि घेवड्याची आवक घटल्यानं दरात 10 ते 20 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे.\nपालेभाज्यांचे दर (शेकडा) -\nकेशवसुतांचं मालगुंड बनलं पर्यटनस्थळ\nवेळास बनलं कासवांचं गाव\nमहाशिवरात्रीला गावच करतंय माहेरपण\nजलसाक्षर व्हा..पाणी जपा, पाणी वाचवा\nबैलगाडा शर्यत झाली सुरू\nपुणे-फुरसुंगी जातीची कांदा लागवड फायदेशीर\nउन्हाळी भाजीपाला पिकवणाऱ्यांची चांदी\nड्रॅगन फ्रूटला सरकारचं पाठबळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://thefocusindia.com/category/video/", "date_download": "2021-04-19T09:53:20Z", "digest": "sha1:DDAYXUFTBKX2T25PZAY3KQ3KGUTVZ3XZ", "length": 3662, "nlines": 41, "source_domain": "thefocusindia.com", "title": "व्हिडिओज - The Focus India", "raw_content": "\nWATCH | युनिव्हर्सल बॉस ख्रिस गेलचा आयपीएलमध्ये मोठा विक्रम\nWATCH | बीपी, शुगरवर फायदेशीर, इतरही आहेत पेरू खाण्याचे फायदे\nWATCH : महाराष्ट्रातील कोरोनाचे भयाण वास्तव : मृत्यूनंतरही सुटका नाही\nWATCH : Leaked Audio Chat Of Prashant Kishor : प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी… ममता हारेल, भाजप जिंकेल\nWATCH : ‘इस पत्थर को हम फूल बना देंगे…पश्चिम बंगालमध्ये शाहनवाज हुसेन यांच्यावर दगडफेक ; पहा व्हिडिओ\nWATCH | निवडणुकीमुळे पुन्हा चर्चेत सबरीमाला, या आहेत अख्यायिका\nकार्डची गरज नाही, फक्त मोबाईलच्या मदतीने काढता येईल ATM मधून Cash\nLive : बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा\nLive : माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते श्री देवेंद्र फडणवीस यांची आज सकाळी ठीक ११ वाजता पत्रकार परिषद आहे, भाजपा कार्यालय नरिमन पॉईंट मुंबई येथून\nLive : मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आज ८:३० वाजता जनतेशी संवाद साधतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://thefocusindia.com/maharashtra/devendra-fadnavis-writes-letter-to-cm-uddhav-thackeray-in-deepali-chavan-case-36543/", "date_download": "2021-04-19T08:40:59Z", "digest": "sha1:FRVVIFFTYU4PORS7FZ6WSMELKMYIRPJ5", "length": 9798, "nlines": 71, "source_domain": "thefocusindia.com", "title": "सरकार फक्त आरोपींना वाचवण्यासाठीच आहे का? देवेंद्र फडणवीस यांचा संताप | Devendra fadnavis writes letter to CM Uddhav Thackeray in deepali chavan case", "raw_content": "\nHome आपला महाराष्ट्र WATCH : सरकार फक्त आरोपींना वाचवण्यासाठीच आहे का देवेंद्र फडणवीस यांचा संताप\nWATCH : सरकार फक्त आरोपींना वाचवण्यासाठीच आहे का देवेंद्र फडणवीस यांचा संताप\ndeepali chavan case : राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात सध्या विरोधी पक्षात असलेल्या भाजप आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांनी हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळत आहे. दीपाली चव्हाण या वनपरिक्षेत्र अधिकारी असलेल्या महिलेच्या आत्महत्येच्या मुद्द्यावरूनही फडणवीस आणि भाजप नेत्यांनी सरकारवर जोरदार हल्ला चढवल्याचं पाहायला मिळत आहे. आता तर देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर आरोप करत मुद्दाम या प्रकरणातील आरोपींचा बचाव केला जातोय की काय अशी शंका उपस्थित केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिले असून त्यात सरकारवर आरोप करतानाच या प्रकरणी चौकशीसाठी वरिष्ठ महिला आयपीएस अधिकारी यांची नियुक्ती तसेच विशेष सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी केलीय. Devendra fadnavis writes letter to CM Uddhav Thackeray in deepali chavan case\nभारताच्या 7 शेजारी राष्ट्रांत कशी आहे हिंदूंची स्थिती CDPHRच्या अहवालातून चिंता व्यक्त\nPGCIL Recruitment 2021 : पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये भरती ; 15 एप्रिल पूर्वी करा अर्ज\nमहाराष्ट्राने देशभरात सर्वाधिक सुमारे 65 लाखांहून नागरिकांचे लसीकरण करीत घेतली आघाडी\nसस्पेन्स कसला ठेवता, आजचा काय टिझर होता का भाजपाचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा\nकॉँग्रेसमधील गटबाजीमुळे आपल्याला कामच करू दिले जात नाही, हार्दिक पटेल याचा कॉँग्रेसला घरचा आहेर\nPreviousदुर्गराज रायगडावर सापडला अनमोल वारसा : शिवाजी महाराज यांच्या काळातील 350 वर्षांपूर्वीचा छत्रपती इतिहासाची साक्ष देणारा ' दागिना '\nNext'मी पंतप्रधान असतो तर...' राहुल गांधींनी सांगितला मास्टरप्लॅन, भाजपवर केली आगपाखड\nWATCH | कोमट दूध सेवन करण्याचे आहेत अनेक फायदे\nWATCH : बजाजची चेतक स्कूटर बुलेटपेक्षाही महाग, पाहा किंमत\nWATCH : मधमाशी पालन ठरू शकते करिअरची उत्तम संधी\nअहमदनगर : ‘मी काय चुकीचं बोलतो आहे’ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा बाळासाहेब थोरातांना प्रश्न;थोरातांनी थेट धमकावत बाहेर हाकललं\nDelhi Lockdown : दिल्लीत आजपासून सहा दिवसांचे लॉकडाऊन, वाचा 10 ठळक मुद्दे…\nदिल्लीत केजरीवालांनी लॉकडाऊन जाहीर केले; खान मार्केटमध्ये दारू दुकानांवर गर्दी उसळली\nपुणे मार्केट यार्डातील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाचे कठोर निर्णय\nIsrael : इस्रायलने कसे जिंकले कोरोनाविरुद्धचे युद्ध देशात विनामास्क फिरू शकताहेत नागरिक\nममता बॅनर्जींचा डबल गेमपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतसभेत पंतप्रधानांवर दोष तर पत्राद्वारे मदतीची मागणी\nकोरोनाची लस घेतानाचा फोटो काढा अन् जिंका 5 हजार रुपयांचं बक्षीस\n30 एप्रिलनंतर औरंगाबादेत लस न घेता फिरणाऱ्या 45 वर्षांवरील नागरिकांवर दंडात्मक कारवाई\nWATCH : सुगंध, रंग आणि बरंच काही असा ओळखा अस्सल हापूस\nWATCH : यंदाच्या IPL मध्ये दिसतोय हा आश्चर्यकारक योगायोग\nदेशात कोरोनाची लाट नव्हे त्सुनामी : २४ तासांत २.७४ लाख रुग्ण, १६१९ मृत्यू, सक्रिय रुग्णसंख्या १९.२९ लाखांपेक्षा जास्त\n३ दिवसांत मोदी सरकारचे ६ मोठे निर्णय, रेमडेसिव्हिरची दर कपात ते ऑक्सिजन आयातीपर्यंत जाणून घ्या…\nपाच मिनिटे वाफ घ्या आणि कोरोनाला नष्ट करा, संशोधकांचा सल्ला ; फुफ्फुसाच्या आरोग्यासाठी उपयुक्त\nटाटा सामान्य माणसाच्या मदतीला आले धावून ; रोज २००-३०० टन ऑक्सिजनचा पुरवठा ; ट्विट करुन दिली माहिती\nआमने-सामने : राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांनी पियूष गोयल यांच्याबद्दल अपशब्द काढले त्यावर ‘देवेंद्र’ चांगलेच कोपले\nरिक्षा चालवून पोट भरणाऱ्या बॉक्सरच्या मदतीसाठी आनंद महिंद्रा यांचा पुढाकार\n… कदाचित त्यांची रात्रीची उतरली नसेल फडणवीसांचे शिवसेनेचे ‘तळीराम’ आमदार गायकवाडांना सडेतोड उत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/vaccination-increased-the-insecurity-of-the-police/", "date_download": "2021-04-19T08:22:48Z", "digest": "sha1:IUFR6Y33EZME734FWEK3TXP5EDNAZ43L", "length": 9493, "nlines": 104, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "लस घेतल्यामुळे पोलिसांची बेफिकिरी वाढली", "raw_content": "\nलस घेतल्यामुळे पोलिसांची बेफिकिरी वाढली\nसध्या उपचाराधीन करोनाबाधित पोलिसांची संख्या पोहोचली 65 वर\nआत्तापर्यंत 666 पोलिसांना करोनाची बाधा\nपिंपरी – लस घेतल्यामुळे पोलिसांची बेफिकीरी वाढली आहे. योग्य ती खबरदारी न घेतल्याने सध्या 65 पोलीस करोना बाधित झाले आहेत. तर आत्तापर्यंत 666 जणांना करोनाची बाधा झाली असून चार जणांचा मृत्यू झाला आहे.\nदोन महिन्यांपूर्वी पिंपरी चिंचवड पोलीस दल करोना मुक्‍त झाले होते. वाढत्या रुग्णसंख्येमुळे पोलीस आणि त्यांच्या नातेवाइकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून चिंता व्यक्‍त केली जात आहे.\nमागील वर्षी मार्चमध्ये शहरात करोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. तेव्हापासून पोलीस रस्त्यावर उतरून करोनाशी दोन हात करीत आहेत. दरम्यान, वर्षभरात शहरातील 666 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली. यातील 597 पोलीस आतापर्यंत करोनामुक्‍त झाले आहेत. तर, चार पोलीस कर्मचाऱ्यांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.\nआता पुन्हा करोनाने डोके वर काढले आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणा रस्त्यावर उतरण्यासाठी सज्ज झाली आहे. सध्या पोलीस दलात 65 सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील 11 रुग्णालयात दाखल असून 54 पोलीस गृहविलगीकरणात आहेत. लागण झालेल्या एकाही पोलिसाला करोनाची गंभीर लक्षणे नाहीत. त्यामुळे घाबरण्याचे कारण नसल्याचे करोना सेलकडून सांगितले जात आहे.\nशहरातील 85 टक्‍के पोलिसांनी करोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर, 60 टक्‍क्‍याहून अधिक जणांनी दुसरा डोस घेतला आहे. अद्यापही काहीजण करोनाचा डोस घेत आहेत. मात्र डोस घेतल्यानंतर पोलिसांची बेफिकीरी वाढली आहे. आपल्या सहकाऱ्यांमध्ये असताना किंवा आरोपीला सोबत घेऊन तपास करीत असताना काही पोलीस मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करीत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे काही पोलिसांनाही करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लसीकरण झाले असले तरी प्रत्येकाने खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.\nमोक्‍का आणि बेटिंगच्या आरोपींमुळेही पोलीस बाधित\nमोक्‍काच्या आरोपीच्या संपर्कात आलेल्या पोलिसांनाही करोनाची लागण झाली. यामध्ये चिखली पोलीस ठाण्यातील सहा कर्मचारी आणि एका अधिकाऱ्याचा समावेश आहे. तर काही दिवसांपूर्वी मामुर्डी, घोराडेश्‍वर डोंगर आणि विमाननगर, पुणे येथे पोलिसांनी एकाचवेळी छापा घालून 33 सट्टेबाजांना अटक केली. यातील सात आरोपींना करोनाची लागण झाल्याचे समोर आले. त्यामुळे यापुढील काळात पोलिसांना अधिक सतर्क राहून काम करावे लागणार आहे.\nडिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nरेमडेसिविरनंतर आता ‘टॉसिलिझूमॅब’, ‘अलझूमॅब’ इंजेक्‍शन्सही आऊट ऑफ स्टॉक\n#ResignModi : मोदी, राजीनामा द्या ट्‌वीटरवर ट्रेन्डींग\n“साडे चार कोटींचे रेमडेसीवीर खरेदी करणाऱ्या फडणवीसांची चौकशी करा”; काँग्रेसच्या…\nमहाराष्ट्रात दर तीन मिनिटांनी एक पेशंट जीव गमावतो\nसासवडमध्ये आजपासून नवीन नियमावली; जाणून घ्या… काय सुरु, काय बंद\nकरोनाकाळात शहरातील जडीबुटी वैद्य गायब\nरेमडेसिविरनंतर आता ‘टॉसिलिझूमॅब’, ‘अलझूमॅब’ इंजेक्‍शन्सही आऊट ऑफ स्टॉक\n‘करोना सेवकांच्या कुटुंबीयांना महापालिकेने प्राधान्य द्यावे’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/hritik-roshan-transformation-workout/", "date_download": "2021-04-19T08:27:54Z", "digest": "sha1:CD5TUTNTDULVEG5S5BOMQ4EYXLY4T2RZ", "length": 14906, "nlines": 98, "source_domain": "arogyanama.com", "title": "हृतिक रोशनचा फिटनेस मंत्र: Hritik Roshan transformation workout", "raw_content": "\nहृतिक रोशनचा फिटनेस मंत्र: ‘वॉर’ चित्रपटातील कबीर कसा फिट राहतो ते येथे पहा\nआरोग्यनामा ऑनलाईन- हृतिक रोशन एक असा व्यक्ती आहे ज्याला आपण संपूर्ण पॅकेज म्हणू शकतो. हृतिक रोशनचा फिटनेस मंत्र आणि hritik roshan transformation workout हा सर्वांनाच जाणून घ्यायचा असेल. त्याचे नाव ऐकले कि आपल्या मनात आलेल्या सर्व गोष्टी म्हणजे त्याचे सुंदर नक्षीकाम केलेले शरीर, अमीर व उमराव स्टारडम, उच्च उर्जा आणि नृत्यांमधील सहज चाल. आपण सर्वजण हाच विचार करून मोठे झालो आहोत कि “जर मी ह्रितिक सारखे नाचू शकलो असतो तर” परंतु त्याचे जबरदस्त आकर्षक लुक आणि बॉडी सोडली , तर ​​त्याची अभिनय प्रतिभा हीच त्याला एक उत्कृष्ट स्टार बनवते. लक्ष्य, जोधा अकबर, क्रिश, धूम 2, गुजारिश, जिंदगी ना मिलेगी दोबारा आणि अर्थातच कहो ना प्यार है मधील हृतिकच्या भरीव कामगिरीला कोण विसरू शकेल परंतु त्याचे जबरदस्त आकर्षक लुक आणि बॉडी सोडली , तर ​​त्याची अभिनय प्रतिभा हीच त्याला एक उत्कृष्ट स्टार बनवते. लक्ष्य, जोधा अकबर, क्रिश, धूम 2, गुजारिश, जिंदगी ना मिलेगी दोबारा आणि अर्थातच कहो ना प्यार है मधील हृतिकच्या भरीव कामगिरीला कोण विसरू शकेल त्याचा मागील ‘WAR’ हा चित्रपट रिलीज करण्यात आला होता जिथे आपण हे पाहू शकतो की वय नक्कीच या सुपरस्टारसाठी अडथळा नाही.\nहृतिकला ग्रीक जनुकांचा आशीर्वाद मिळाला असेल, परंतु त्याने आपल्याप्रमाणेच आपले शरीरही उत्तम स्थितीत ठेवले आहे. म्हणून, जेव्हा तो एखाद्या चित्रपटाच्या भूमिकेची तयारी करीत नसतो, तेव्हा तो क्रिस गेन्थिन या जगप्रसिद्ध फिटनेस आयकॉनबरोबर प्रशिक्षण घेतो.\nखरं तर, 2012 मध्ये हृतिक पाठीच्या दुखापतीमुळे अंथरुणावर पडला होता, Krrish 3 या चित्रपटाच्या आधी तो दिवसातून 3 pac पॅक सिगारेट ओढत होताव बरेच वजन व चरबी त्याच्या अंगावर परिधान झाली होती. त्याची कंबर 37 इंचापर्यंत वाढली ज्या नंतर त्याने क्रिसबरोबर कठोरपणे प्रशिक्षण घेण्याचे ठरविले आणि 12 च्या ऐवजी 10 आठवड्यात 10.5 किलो वजन कमी केले (तेही स्लिप डिस्कसह).\nह्रितिक च्या फूड अँड फिटनेस रेजिमे वर आपण एक नजर टाकुयात (hritik roshan transformation workout).\nKrrish 3 साठी हृतिक आठवड्यातून 4 दिवस आणि दिवसातून दोनदा व्यायाम करत असे. त्याचवे संपूर्ण लक्ष हे नेहमीच सामर्थ्य, तग धरण्याची क्षमता, सहनशक्ती आणि लवचिकता वाढविण्याकडेच केंद्रित होते.\nत्याच्या सराव मध्ये नेहमीच पायांचे व्यायाम जसेकी lunges, single-legged squats with a stool हे समाविष्ट होते. त्याची नियमित फिटनेस व्यवस्था म्हणजे कार्डिओ आणि सर्किट प्रशिक्षण यांचे परिपूर्ण मिश्रण होते – सकाळी 500 crunches आणि त्यानंतर संध्याकाळी strength training.\nत्याच्या अनेक दुखापतींमुळे, हा बॉलिवूडचा सुपरस्टार व्यायाम करताना योग्य तंत्रांचा वापर करताना दिसतो.\nहृतिकला जीवनशैलीत बदल हवा होता, Krrish 3 साठी फक्त सुपरहिरो-समान फिजिक नाही. म्हणूनच त्याने आपल्या खाण्याच्या सवयी नियंत्रणात ठेवण्यासाठी न्यूट्रिशनिस्ट मारिका जोहानसनबरोबरही कठोर परिश्रम केले, कारण त्याला भीती वाटली की चित्रपटानंतर तो परत चॉकलेट, मफिन, कुकीजकडे जाईल. त्याने आपल्या जेवणातील तेलाचे सेवन अत्यंत कमी करण्याचे निश्चित केले व दिवसभरात त्याच्या आहारात दोन चमच्यापेक्षा जास्त तेल नव्हते. तो खाण्यासाठी व्यायामा नंतर 45 मिनिटे थांबायचं आणि दररोज 8-10 ग्���ास पाणी प्यायचा.\nत्याने आपल्या न्यूट्रिशनिस्टसह दैनंदिन आहार योजना तयार केली ज्यात त्याच्याकडे न्याहारीसाठी 4 अंड्यांचे पांढरे भाग, 2 ब्राउन ब्रेड, प्रोटीन शेक, कॉर्न फ्लेक्स आणि दुधासह ताजी फळांची थाली होती. दुपारच्या जेवणासाठी तो 2 रोटी, हिरव्या भाज्या, चिकन ब्रेस्ट, डाळ, सीझर कोशिंबीर, फिश प्लेटर स्नॅक, प्रोटीन शेक, 4 अंड्यांचे पांढरे भाग, सँडविच आणि फळांची थाली खायचा.\nरात्रीच्या जेवणासाठी त्याच्याकडे 6 अंड्यांचे पांढरे भाग, ब्राउन ब्रेड, अर्धा चिकन किंवा भाज्या असलेली मासे होते. Bang Bang या चित्रपटासाठी आपल्या शरीरावर मेहनत करण्यासाठी, माराइका जोहानसन यांनी दिवसातून 3 meals ऐवजी एका दिवसात 6 लहान meals खाण्याची शिफारस केली. आणि नेमके हेच ह्रितिक करत आहे. सीमा ढकलणे, जोखीम घेणे आणि स्वत: च्या शरीरात नवीन मार्ग शोधणे.\nतर फॉलो करा (hritik roshan transformation workout) आणि तुम्ही पण बनवू शकता ह्रितिक रोशन सारखे आकर्षक शरीर.\nटीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.\nकाही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.\nहिवाळयात ‘हे’ सूप बनवेल तुमची इम्यूनिटी आणखीन मजबूत, आजारपण देखील राहील दूर, जाणून घ्या\nबदलत्या हवामानात वाढलाय वायरल इन्फेक्शनचा धोका ‘ही’ लक्षणं दिसल्यास व्हा सतर्क, ‘या’ 5 टिप्सने स्वत:ला ठेवा सुरक्षित\nबदलत्या हवामानात वाढलाय वायरल इन्फेक्शनचा धोका 'ही' लक्षणं दिसल्यास व्हा सतर्क, 'या' 5 टिप्सने स्वत:ला ठेवा सुरक्षित\nCoronavirus Symptoms : तुम्हाला कोरोना होऊन तर गेला नाही ना ‘हे’ फक्त ‘या’ 5 लक्षणांवरून ओळखा, जाणून घ्या\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम - देशात या वर्षीही कोरोना विषाणूने हाहाकार केला आहे. तर गेल्या काही दिवसात दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या तब्बल...\nडायबिटीज पेशंटने दररोज दूधात मिसळून प्यावी ‘ही’ गोष्ट, कंट्रोलमध्ये राहील ब्लड-शुगरचं प्रमाण\nWeight Loss : वाढलेले वजन कमी करण्यासाठी खा चने, आपोआप कमी होईल शरीरातील चरबी, होतील ‘हे’ 5 फायदे\n‘या’ 5 गोष्टींचा एक तुकडा देखील आरोग्यासाठी धोकादायक, पाडू शकतं आजारी; जाणून घ्या\nउन्हाळ्यात आवश्य प्या सत्तूचे सरबत, डिहायड्रेशन कंट्रोल करण्यासह ताबडतोब बूस्ट करतो एनर्जी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://thefocusindia.com/maharashtra/sharad-pawar-second-dose-of-corona-vaccine-at-his-residence-37769/", "date_download": "2021-04-19T09:41:35Z", "digest": "sha1:EHSHLH3272HQGWW6RW6UVALSIMPRNWQ5", "length": 9968, "nlines": 72, "source_domain": "thefocusindia.com", "title": "शरद पवारांनी घरीच घेतला कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस sharad pawar second dose of corona vaccine at his residence", "raw_content": "\nHome आपला महाराष्ट्र शरद पवारांनी घरीच घेतला कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस\nशरद पवारांनी घरीच घेतला कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस\nमुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी घरीच कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला. पित्ताशयात खडे झाल्याने शरद पवार यांच्यावर नुकतीच ब्रीच कॅण्डी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आलेली असून ते घरी विश्रांती घेत आहेत. त्यामुळे शरद पवारांनी निवासस्थानीच कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला. यावेळी सुप्रिया सुळे, डॉ. तात्याराव लहाने उपस्थित होते. शरद पवार यांनी ट्विट करून कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्याची माहिती दिली आहे. sharad pawar second dose of corona vaccine at his residence\nशरद पवार यांच्या पित्ताशयावरील शस्त्रक्रिया यशस्वी, पुढच्या शस्त्रक्रियेबाबतचा निर्णय लवकरच\nपवारांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “आज सकाळी कोविड-१९ लसीकरणाचा दुसरा डोस घेतला. डॉ. लहाने आणि त्यांच्या वैद्यकीय पथकाचे तसेच दोन्ही डोस कौशल्याने देणाऱ्या परिचारिका श्रीमती श्रद्धा मोरे यांचे मनापासून आभार\nयोगायोगाने आज जागतिक आरोग्य दिन आहे. या निमित्ताने मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपणही कोविड लसीकरणाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून या विषाणूच्या लढाईत सक्रिय सहभाग नोंदवावा. pic.twitter.com/BbtfkbJJJj\nशरद पवारांनी यावेळी लसीकरणाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून कोरोनाविरोधातील लढाईत सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले आहे. योगायोगाने आज जागतिक आरोग्य दिन आहे. या निमित्ताने मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपणही कोविड लसीकरणाची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून या विषाणूच्या लढाईत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे ते म्हणाले.\nPreviousपरमवीर सिंग बोलताहेत एनआयएशी आणि सीबीआयशी बोलणार जयश्री पाटील; दोघांची होतेय जबाबनोंदणी\nNextSachin Vaze Case : मुंबई पो��िसांचा गृह विभागाला 5 पानी अहवाल, परमबीर सिंगांवर खळबळजनक आरोप\nWATCH : रुळावर पडलेल्या बाळासाठी रेल्वेमनने लावली जिवाची बाजी, रेल्वेमंत्र्यांनीही केले कौतुक, सीसीटीव्हीत कैद झाला थरारक प्रसंग\nसिनेमा कसा पाहावा हे शिकविणारी दिग्दर्शिका\nडॉ. हर्षवर्धन यांचे डॉ. मनमोहन सिंगांना पत्रोत्तर; लसीकरणाच्या सूचनांचे केले स्वागत आणि काँग्रेसनेत्यांच्या दुटप्पीपणावरही ठेवले बोट\nबंदच्या भीतीने मजुरांचे पलायन, अर्थमंत्र्यांचे उद्योग जगताला आश्वासन, नाही लागणार देशव्यापी लॉकडाऊन\nWATCH : कोमट दूध सेवन करण्याचे आहेत अनेक फायदे\nWATCH : बजाजची चेतक स्कूटर बुलेटपेक्षाही महाग, पाहा किंमत\nWATCH : मधमाशी पालन ठरू शकते करिअरची उत्तम संधी\nअहमदनगर : ‘मी काय चुकीचं बोलतो आहे’ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा बाळासाहेब थोरातांना प्रश्न;थोरातांनी थेट धमकावत बाहेर हाकललं\nDelhi Lockdown : दिल्लीत आजपासून सहा दिवसांचे लॉकडाऊन, वाचा 10 ठळक मुद्दे…\nदिल्लीत केजरीवालांनी लॉकडाऊन जाहीर केले; खान मार्केटमध्ये दारू दुकानांवर गर्दी उसळली\nपुणे मार्केट यार्डातील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाचे कठोर निर्णय\nIsrael : इस्रायलने कसे जिंकले कोरोनाविरुद्धचे युद्ध देशात विनामास्क फिरू शकताहेत नागरिक\nममता बॅनर्जींचा डबल गेमपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतसभेत पंतप्रधानांवर दोष तर पत्राद्वारे मदतीची मागणी\nकोरोनाची लस घेतानाचा फोटो काढा अन् जिंका 5 हजार रुपयांचं बक्षीस\n30 एप्रिलनंतर औरंगाबादेत लस न घेता फिरणाऱ्या 45 वर्षांवरील नागरिकांवर दंडात्मक कारवाई\nWATCH : सुगंध, रंग आणि बरंच काही असा ओळखा अस्सल हापूस\nWATCH : यंदाच्या IPL मध्ये दिसतोय हा आश्चर्यकारक योगायोग\nदेशात कोरोनाची लाट नव्हे त्सुनामी : २४ तासांत २.७४ लाख रुग्ण, १६१९ मृत्यू, सक्रिय रुग्णसंख्या १९.२९ लाखांपेक्षा जास्त\n३ दिवसांत मोदी सरकारचे ६ मोठे निर्णय, रेमडेसिव्हिरची दर कपात ते ऑक्सिजन आयातीपर्यंत जाणून घ्या…\nपाच मिनिटे वाफ घ्या आणि कोरोनाला नष्ट करा, संशोधकांचा सल्ला ; फुफ्फुसाच्या आरोग्यासाठी उपयुक्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/03/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%B5-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%87.html", "date_download": "2021-04-19T09:08:24Z", "digest": "sha1:MVNIDRQIHHNMIG4ZK5RJSHAPBWDFYKJT", "length": 32766, "nlines": 234, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "पाळीव प्राण्यांसाठी मातेच्या दुधाप्रमाणे प्रीबायोटिक्सची निर्मिती | Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपाळीव प्राण्यांसाठी मातेच्या दुधाप्रमाणे प्रीबायोटिक्सची निर्मिती\nby Team आम्ही कास्तकार\nनवजात बालकांच्या पूरक आहारामध्ये मातेच्या दुधातील ऑलिगोसॅकराईड घटक कमी असण्याची बाब अत्यंत महत्त्वाची आहे. माणसांप्रमाणेच पाळीव प्राण्यांच्या नवजात पिल्लांच्या वाढीमध्ये पूरक आहाराची निर्मिती करणे हे अत्यंत कौशल्याचे काम आहे. पाळीव प्राण्यांतील कुत्रा आणि मांजर यांच्या पिल्लांसाठी ऑलिगोसॅकराईड घटक असलेली पूर्व उपयुक्त जैविक घटक (प्री बायोटिक्स) तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे.\nपाळीव प्राण्यांच्या पिल्लांच्या पचनसंस्थेमध्ये उपयुक्त जिवाणूंच्या वाढीसाठी आईच्या दुधाच्या समकक्ष घटकांची निर्मिती व वापर करण्याचा प्रयत्न बहुतांश पशूखाद्य निर्माते करत असतात. त्यासाठी सामान्यतः गुंतागुंतीच्या कर्बोदकांचा वापर सामान्यतः केला जातो. हे घटक लहान मुलांच्या पचनसंस्थेतील आरोग्यदायी जिवाणूंच्या वाढीमध्ये पूर्व उपयुक्त जैविक घटकांप्रमाणे (प्री बायोटिक्स) काम करू शकतात. ऑलिगोसॅकराईड घटकांची निर्मिती ही काही मानवी मातेचीच मक्तेदारी आहे असे नाही, तर बहुतांश सर्व सस्तन प्राण्यांच्या दुधामध्ये ते आढळतात. इल्लिनॉईज विद्यापीठातील कृषी, ग्राहक आणि पर्यावरण शास्त्र महाविद्यालयामध्ये झालेल्या नव्या संशोधनाप्रमाणे दूधातील ऑलिगोसॅकराईड घटक पशू आहारामध्ये मिसळले असता मांजर आणि कुत्र्यांसाठीही तितकेच फायद्याचे आढळले आहेत. या संशोधनाचे निष्कर्ष जर्नल प्लॉसवन मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.\nमानवी पोषकता विषयाचे प्रो. केली स्वानसन यांनी सांगितले, की वास्तविक कुत्र्याच्या आहारामध्ये ऑलिगोसॅकराईड घटकांच्या मिश्रणाबाबत केवळ एकच अभ्यास झालेला होता. स्थानिक मांजराबाबत एकही अभ्यास झालेला नव्हता. त्यामुळे पाळीव प्राण्यांमध्ये महत्त्वाच्या असलेल्या या दोन प्राण्याच्या पिल्लांच्या वाढीसाठी पोषक घटकांची पूर्तता योग्य प्रकारे करण्याच्या उद्देशाने अधिक अभ्यास करण्यात आला. त्या पोषकतेसोबत प्रतिकारकता वाढवणे आणि आयुष्याच्या सुरुवातीच्या काळापासूनच त्यांच्या पचनसंस्थेमध्ये आरोग्यपूर्ण सूक्ष्मजीवांच्या समुदायांची वाढ करणे हेही उद्देश होते.\n१) कुत्र्याच्या दुधामध्ये ३’ सियालिलॅक्टोज, ६’ सियालिलॅक्टोज आणि २’ फुकोसिलॅक्टोज (३’sialyllactose, ६’-sialyllactose, आणि २’fucosyllactose) हे तीन ऑलिगोसॅकराईड घटक आढळतात. त्याचे प्रमाण एकूण ऑलिगोसॅकराईड घटकांच्या ९० टक्क्यांपर्यंत होते. सध्या तयार केल्या जात असलेल्या लहान पिल्लांच्या खाद्यामध्ये अशाच प्रकारची संयुगेही आढळतात.\n२) मांजराचे दूध हे अधिक गुंतागुंतीचे आणि संतुलित असते. त्यामध्ये अंदाजे १५ संरचनांपासून ९० टक्क्यांपर्यंतची ऑलिगोसॅकराईड घटक तयार होतात. त्यातही प्रत्येकी दहा टक्क्यांपेक्षा अधिक असलेल्या घटकांमध्ये difucosyllactose-N-hexaose b, ३’-sialyllactose, आणि lacto-N-neohexaose हे तीन घटक आढळतात.\n३) सामान्यतः कुत्रा किंवा मांजर हे दोन्ही प्राणी मूलतः मांसाहारी म्हणून उत्क्रांत होत गेले असले तरी त्यांच्या चयापचयाच्या पद्धती अनेक प्रकाराने वेगळ्या आहेत. पाळीव मांजर हे पूर्णपणे (खऱ्या अर्थाने) मांसाहारावर राहू शकते. पाळीव कुत्रे मात्र निसर्गतः सर्वभक्षी असल्याचे स्वानसन सांगतात. जन्मानंतर मांजर किंवा कुत्र्यांच्या पिल्लांना सुरुवातीच्या काळामध्ये त्यांच्या मातेकडून मिळणाऱ्या दूधामध्ये असलेल्या ऑलिगोसॅकराईड घटकांमध्येही लक्षणीय भिन्नता आढळते.\nप्रत्यक्ष उत्पादनाची निर्मिती व चाचण्या ः\nस्वानसन आणि सहकाऱ्यांनी प्रथम मांजर आणि कुत्र्यांच्या दुधातील ऑलिगोसॅकराईड घटक वेगळे ओळखले. पाळीव प्राण्यांसाठीच्या उत्पादनांचा उद्योग प्रचंड वेगाने वाढत आहे. अशा वेळी पिल्लांच्या वाढीसाठी पोषक आहाराची उपलब्धता करणे गरजेचे होत आहे. २०१९ मध्ये स्वीडिश जैवतंत्रज्ञान विषयक कंपनी ग्न्युबायोटिक्स सायन्स यांनी प्राणीज दुधाप्रमाणे ऑलिगोसॅकराईडयुक्त उत्पादन जीएनयू १०० तयार केले. मात्र, त्याच्या शास्त्रीय चाचण्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. त्यावर स्वानसन यांनी कुत्रे व मांजर या पाळीव प्राण्यांसाठी सुरक्षितता, पचनीयता या अंगाने अभ्यास केला आहेत. त्याविषयी दोन निष्कर्ष जर्नल ऑफ अॅनिमल सायन्स या संशोधन पत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.\nसंशोधकांनी जीएनयू१०० मध्ये एक टक्के मेद घटक मिसळले. व्यावसायिक कोरड्या प्राणीज खाद्याप्रमाणे कुत्रा आणि मांजरांना देण्यात आले. त्याच वेळी नियंत्रित गटांमध्ये जीएनयू १०० नसलेले खाद्यही देण्यात आले. जेव्हा प्राण्यांना दोन्हीपैकी निवड करण्याची संधी देण्यात आली. त्यावेळी प्राणी या नव्या खाद्यासाठी वेड्याप्रमाणे धावले.\nत्यातही मांजरांनी नव्या खाद्याला अधिक प्राधान्य दिले. मांजरे अन्य खाद्याच्या तुलनेमध्ये १८ टक्के अधिक नवा आहार खात असल्याचे दिसून आले.\nअधिक प्रयोगामध्ये प्रौढ कुत्रे व मांजरांच्या सामान्य आहारामध्ये जीएनयू१०० चे प्रमाण ०%, ०.५%, १%, आणि १.५% असे सहा महिन्यासाठी ठेवण्यात आले. या दरम्यान या प्राण्यांच्या वाढीच्या सर्व घटकांचे मापन करण्यात आले. त्यांच्या आरोग्यावर कोणतेही विपरीत परिणाम आढळले नाहीत. त्यांच्या पचनसंस्थेतील आरोग्यपूर्ण सूक्ष्मजीवांचे प्रमाण वाढले.\nपाळीव प्राण्यांसाठी मातेच्या दुधाप्रमाणे प्रीबायोटिक्सची निर्मिती\nनवजात बालकांच्या पूरक आहारामध्ये मातेच्या दुधातील ऑलिगोसॅकराईड घटक कमी असण्याची बाब अत्यंत महत्त्वाची आहे. माणसांप्रमाणेच पाळीव प्राण्यांच्या नवजात पिल्लांच्या वाढीमध्ये पूरक आहाराची निर्मिती करणे हे अत्यंत कौशल्याचे काम आहे. पाळीव प्राण्यांतील कुत्रा आणि मांजर यांच्या पिल्लांसाठी ऑलिगोसॅकराईड घटक असलेली पूर्व उपयुक्त जैविक घटक (प्री बायोटिक्स) तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे.\nपाळीव प्राण्यांच्या पिल्लांच्या पचनसंस्थेमध्ये उपयुक्त जिवाणूंच्या वाढीसाठी आईच्या दुधाच्या समकक्ष घटकांची निर्मिती व वापर करण्याचा प्रयत्न बहुतांश पशूखाद्य निर्माते करत असतात. त्यासाठी सामान्यतः गुंतागुंतीच्या कर्बोदकांचा वापर सामान्यतः केला जातो. हे घटक लहान मुलांच्या पचनसंस्थेतील आरोग्यदायी जिवाणूंच्या वाढीमध्ये पूर्व उपयुक्त जैविक घटकांप्रमाणे (प्री बायोटिक्स) काम करू शकतात. ऑलिगोसॅकराईड घटकांची निर्मिती ही काही मानवी मातेचीच मक्तेदारी आहे असे नाही, तर बहुतांश सर��व सस्तन प्राण्यांच्या दुधामध्ये ते आढळतात. इल्लिनॉईज विद्यापीठातील कृषी, ग्राहक आणि पर्यावरण शास्त्र महाविद्यालयामध्ये झालेल्या नव्या संशोधनाप्रमाणे दूधातील ऑलिगोसॅकराईड घटक पशू आहारामध्ये मिसळले असता मांजर आणि कुत्र्यांसाठीही तितकेच फायद्याचे आढळले आहेत. या संशोधनाचे निष्कर्ष जर्नल प्लॉसवन मध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.\nमानवी पोषकता विषयाचे प्रो. केली स्वानसन यांनी सांगितले, की वास्तविक कुत्र्याच्या आहारामध्ये ऑलिगोसॅकराईड घटकांच्या मिश्रणाबाबत केवळ एकच अभ्यास झालेला होता. स्थानिक मांजराबाबत एकही अभ्यास झालेला नव्हता. त्यामुळे पाळीव प्राण्यांमध्ये महत्त्वाच्या असलेल्या या दोन प्राण्याच्या पिल्लांच्या वाढीसाठी पोषक घटकांची पूर्तता योग्य प्रकारे करण्याच्या उद्देशाने अधिक अभ्यास करण्यात आला. त्या पोषकतेसोबत प्रतिकारकता वाढवणे आणि आयुष्याच्या सुरुवातीच्या काळापासूनच त्यांच्या पचनसंस्थेमध्ये आरोग्यपूर्ण सूक्ष्मजीवांच्या समुदायांची वाढ करणे हेही उद्देश होते.\n१) कुत्र्याच्या दुधामध्ये ३’ सियालिलॅक्टोज, ६’ सियालिलॅक्टोज आणि २’ फुकोसिलॅक्टोज (३’sialyllactose, ६’-sialyllactose, आणि २’fucosyllactose) हे तीन ऑलिगोसॅकराईड घटक आढळतात. त्याचे प्रमाण एकूण ऑलिगोसॅकराईड घटकांच्या ९० टक्क्यांपर्यंत होते. सध्या तयार केल्या जात असलेल्या लहान पिल्लांच्या खाद्यामध्ये अशाच प्रकारची संयुगेही आढळतात.\n२) मांजराचे दूध हे अधिक गुंतागुंतीचे आणि संतुलित असते. त्यामध्ये अंदाजे १५ संरचनांपासून ९० टक्क्यांपर्यंतची ऑलिगोसॅकराईड घटक तयार होतात. त्यातही प्रत्येकी दहा टक्क्यांपेक्षा अधिक असलेल्या घटकांमध्ये difucosyllactose-N-hexaose b, ३’-sialyllactose, आणि lacto-N-neohexaose हे तीन घटक आढळतात.\n३) सामान्यतः कुत्रा किंवा मांजर हे दोन्ही प्राणी मूलतः मांसाहारी म्हणून उत्क्रांत होत गेले असले तरी त्यांच्या चयापचयाच्या पद्धती अनेक प्रकाराने वेगळ्या आहेत. पाळीव मांजर हे पूर्णपणे (खऱ्या अर्थाने) मांसाहारावर राहू शकते. पाळीव कुत्रे मात्र निसर्गतः सर्वभक्षी असल्याचे स्वानसन सांगतात. जन्मानंतर मांजर किंवा कुत्र्यांच्या पिल्लांना सुरुवातीच्या काळामध्ये त्यांच्या मातेकडून मिळणाऱ्या दूधामध्ये असलेल्या ऑलिगोसॅकराईड घटकांमध्येही लक्षणीय भिन्नता आढळते.\nप्रत्यक्ष उत्पा���नाची निर्मिती व चाचण्या ः\nस्वानसन आणि सहकाऱ्यांनी प्रथम मांजर आणि कुत्र्यांच्या दुधातील ऑलिगोसॅकराईड घटक वेगळे ओळखले. पाळीव प्राण्यांसाठीच्या उत्पादनांचा उद्योग प्रचंड वेगाने वाढत आहे. अशा वेळी पिल्लांच्या वाढीसाठी पोषक आहाराची उपलब्धता करणे गरजेचे होत आहे. २०१९ मध्ये स्वीडिश जैवतंत्रज्ञान विषयक कंपनी ग्न्युबायोटिक्स सायन्स यांनी प्राणीज दुधाप्रमाणे ऑलिगोसॅकराईडयुक्त उत्पादन जीएनयू १०० तयार केले. मात्र, त्याच्या शास्त्रीय चाचण्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. त्यावर स्वानसन यांनी कुत्रे व मांजर या पाळीव प्राण्यांसाठी सुरक्षितता, पचनीयता या अंगाने अभ्यास केला आहेत. त्याविषयी दोन निष्कर्ष जर्नल ऑफ अॅनिमल सायन्स या संशोधन पत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहेत.\nसंशोधकांनी जीएनयू१०० मध्ये एक टक्के मेद घटक मिसळले. व्यावसायिक कोरड्या प्राणीज खाद्याप्रमाणे कुत्रा आणि मांजरांना देण्यात आले. त्याच वेळी नियंत्रित गटांमध्ये जीएनयू १०० नसलेले खाद्यही देण्यात आले. जेव्हा प्राण्यांना दोन्हीपैकी निवड करण्याची संधी देण्यात आली. त्यावेळी प्राणी या नव्या खाद्यासाठी वेड्याप्रमाणे धावले.\nत्यातही मांजरांनी नव्या खाद्याला अधिक प्राधान्य दिले. मांजरे अन्य खाद्याच्या तुलनेमध्ये १८ टक्के अधिक नवा आहार खात असल्याचे दिसून आले.\nअधिक प्रयोगामध्ये प्रौढ कुत्रे व मांजरांच्या सामान्य आहारामध्ये जीएनयू१०० चे प्रमाण ०%, ०.५%, १%, आणि १.५% असे सहा महिन्यासाठी ठेवण्यात आले. या दरम्यान या प्राण्यांच्या वाढीच्या सर्व घटकांचे मापन करण्यात आले. त्यांच्या आरोग्यावर कोणतेही विपरीत परिणाम आढळले नाहीत. त्यांच्या पचनसंस्थेतील आरोग्यपूर्ण सूक्ष्मजीवांचे प्रमाण वाढले.\nआरोग्य health पर्यावरण environment दूध विषय topics जैवतंत्रज्ञान biotechnology स्त्री यंत्र machine\nआरोग्य, Health, पर्यावरण, Environment, दूध, विषय, Topics, जैवतंत्रज्ञान, Biotechnology, स्त्री, यंत्र, Machine\nमाणसांप्रमाणेच पाळीव प्राण्यांच्या नवजात पिल्लांच्या वाढीमध्ये पूरक आहाराची निर्मिती करणे हे अत्यंत कौशल्याचे काम आहे. पाळीव प्राण्यांतील कुत्रा आणि मांजर यांच्या पिल्लांसाठी ऑलिगोसॅकराईड घटक असलेली पूर्व उपयुक्त जैविक घटक (प्री बायोटिक्स) तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे.\nइंडोनेशिया, अफगाणिस्तानला ४८ टक्के साखर निर्यात\nपुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगाम\nइंडोनेशिया, अफगाणिस्तानला ४८ टक्के साखर निर्यात\nपुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगाम\nकांदा काढणीच्या खर्चात २५ टक्क्यांवर वाढ\nकोट्यवधींच्या कर्जवसुलीसाठी स्थापन होणार तज्ज्ञांची समिती\nगोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे नुकसानग्रस्त भरपाईपासून वंचित\nपालखेडच्या आवर्तनाने शेतीसह पिण्याच्या पाण्याला आधार\n‘दहिकुटे, बोरीअंबेदरी’तील लाभक्षेत्र येणार सिंचनाखाली\nनियमित कर्जदार शेतकऱ्यांना अजुनही अनुदानाची प्रतीक्षाच\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\n(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nनोंदणी, ई-केवायसी आणि ट्रॅक स्थिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nऑनलाईन अर्ज, नोंदणी (प्रसूत सहाय्य)\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nराज्यनिहाय डायरेक्ट लिंक्स, नवीन पंचायत मतदार यादी\nगोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे नुकसानग्रस्त भरपाईपासून वंचित\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%B7/", "date_download": "2021-04-19T10:04:50Z", "digest": "sha1:ZM2S5HJM5UDXHNWQOZSRSML3GOO56AZ6", "length": 7408, "nlines": 118, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "राज्यात उद्या परवाअतिवृष्टी | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर राज्यात उद्या परवाअतिवृष्टी\nआपत्ती व्यवस्थापन सज्ज , वार्‍याची गती-लाटांची उंची वाढणार\nगोवा खबर: गोव्यात उद्या आणि परवा जु अतिवृष्टीचा इशारा हवामानखात्याने दिला आहे. या काळात समुद्री भागात वार्‍याची गतीतसेच लाटांची उंचीही वाढणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला अतिदक्ष राहण्याची सूचना हवामानविभागाने दिली आहे.\nगतवर्षीच्या तुलनेत आतापर्यंत जुलै महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे.शुक्रवारी व शनिवारी पाऊस थैमान घालणार अस��्याने प्रशासनाने आपत्तीव्यवस्थापन सज्ज ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने जोरदार पावसात जाणे शक्यतो टाळावे, असे आवाहन करताना नागरिकांना सावध राहण्याची सूचना करण्यात आली आहे.\nसमुद्रात ६० कि.मी. प्रतितास वेगाने वारे वाहणारअसून लाटांची उंची ३ ते ३.५ मीटर पर्यंत वाढणार आहेत. हा इशारा गोव्याबरोबर दक्षिण महाराष्ट्रालाही देण्यात आला आहे. आतापर्यंत राज्यात पेडणे व वाळपईत पावसाने इंचाचे अर्धशतक पूर्ण केले आहे. शुक्रवारी आणि शनिवारी हवामान खात्याचा अंदाज खरा ठरल्यास राज्यात पावसाच्या इंचाचे अर्धशतक पूर्ण होईल.\nNext articleराष्ट्रपतींच्या स्वागत सोहळय़ाची जय्यत तयारी\nबोर्डाचे वारसा महत्व राखून ठेवून विकासाला चालना देऊ : विजय सरदेसाई\nसक्षम नेत्यांच्या कमतरतेमुळे भाजपने केला गोवा उध्वस्त : चोडणकर\n‘टीका उत्सव’ स्तुत्य उपक्रम..\nबायोमेट्रिक प्रमाणीकरण केलेले लाभधारक रेशन धान्यास पात्र\nसप्टेंबर महिन्याचा रेशन कोटा\nकेपे सरकारी माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सिंधु प्रभू देसाई नायक यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर\n‘मार्घे ॲन्ड हर मदर’ने होणार इफ्फीची सांगता\nराम मंदिर शिलान्यासानिमित्त कोविड संकटग्रस्तांना आर्थिक मदत करा : कामत\nगोव्याच्या राज्यपालपदी सत्यपाल मलिक शपथबद्द\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nनगरपालिका दुरुस्ती गोमंतकीयांना व्यवसायांपासून वंचित ठेवेल : डीमेलो\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा गोव्यासह सर्व राज्यांना फायदा होईलः...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/product/%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AC-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A5%8B-1/AGS-KIT-569?language=mr", "date_download": "2021-04-19T08:15:58Z", "digest": "sha1:MCVU7COKN7SV3S5IN6CGQI3PQSIEAVUC", "length": 3663, "nlines": 59, "source_domain": "agrostar.in", "title": "अॅग्रोस्टार डाळिंब संरक्षण कॉम्बो 1 - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही\nआपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.\nआपली रिक्वेस्ट यशस्वीरीत्या पाठविण्यात आली आहे.\nडाळिंब संरक्षण कॉम्बो 1\nअतिरिक्त वर्णन (अध��क माहिती): डाळिंब मध्ये रोग आणि कीड नियंत्रण साठी\nकॉम्बो मध्ये उपलब्ध उत्पादन: 1X - धानुका - धानुस्टीन 50% डब्ल्यूपी (कार्बेंडॅझिम) 500 ग्रॅम, 1X - धानुका - अरेवा - 250 ग्रॅम\nअ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद\nकृपया आपला नंबर द्या. आमचे प्रतिनिधी आपल्याला कॉल करून आपली ऑर्डर निश्चित करतील.\nआपली रिक्वेस्ट यशस्वीरीत्या पाठविण्यात आली आहे.\nअ‍ॅग्री शॉपवर परत जा\n‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम\nअ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत\nआमचे अ‍ॅप डाउनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-disabled-homkar-stand-within-two-years-4891050-NOR.html", "date_download": "2021-04-19T08:13:26Z", "digest": "sha1:3KF4OLB2FIBEPOVO7MU5EPUD5HPZZXB4", "length": 7358, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Disabled Homkar Stand Within Two Years | अपंग होमकर जिद्दीने उभा राहिला दोनच वर्षांत ! - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nअपंग होमकर जिद्दीने उभा राहिला दोनच वर्षांत \nसोलापूर - रोपडान्स(दोरीनृत्य) करताना पूर्ण शरीर विकलांग. पण खंबीर मन आणि कुशाग्र बुद्धीच्या बळावर डॉ. ज्ञानराज होमकरने नियतीवर विजय मिळवला. अवघ्या दोन वर्षांतच स्वबळावर उभा राहिला. या प्रेरणादायक जिद्दीचा प्रवास रविवारी सोलापूरकरांसमोर त्याने उलगडला. निमित्त होते फेब्रुवारी २०१३ च्या अपघाती क्षणाचे.\nयाच दिवशी तो अपघात ज्ञानराजच्या कपाळी लिहिला गेला. मग आयुष्यालाच कलाटणी मिळाली. पण जिद्दी मनाने पुन्हा उभारी घेतली. रविवारी स्वत: बनवलेल्या संकेतस्थळाचे त्याने दिमाखात उद््घाटन केले. नव्या जोमाने, उमेदीने पुढील आयुष्य साकारण्याचा मनोदयही सांगितला. फडकुले सभागृहात सुनीता तारापुरे यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीत त्यांची संघर्षकहाणी ऐकून उपस्थितांचे डोळे पाणावले.\nबारावीनंतरनाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठात बीएएमएस अभ्यासक्रमास प्रवेश. चार वर्षे उत्साहात गेली. अनेक स्पर्धा गाजवल्या. परीक्षाही संपली. निरोपाच्या स्नेहसंमेलनात रोपडान्स (दोरीनृत्य) करताना अचानक काय झाले ते ज्ञानराजला कळलेच नाही. दोरीच्या वरच्या टोकावरून तो स्टे���वरच कोसळला. पूर्ण बेशुद्ध.\n१५दिवस कोमात होता. जाग आली ती वेदनांच्या कल्लोळात. पूर्ण शरीर विकलांग झालेले. बोटही हलवता येत नाही. मज्जातंतू तुटल्याने शरीराचाच लोळागोळा झालेला. कसेबसे बोलता येऊ लागले. शरीराच्या इतर भागावरील उपचार थकले. कित्येक नामांकित रुग्णालये पालथी घातली. अनेक शस्त्रक्रियांनंतरही व्हीलचेअरच कायम सोबतीला आली. डॉ. ज्ञानराज घरी परतला. पण मानेखालील शरीरावर कोणताही कंट्रोल नाही. वैद्यकीय उपचारही थांबलेत. आता झाेपेत आणि संगणक विश्वात मग्न.\nहीअशी संघर्षाची कहाणी : दोनवर्षात ज्ञानराजच्या मनाने उभारी घेतली. कुटुंब आणि मित्रांची साथ होतीच. हा खूप कठीण काळ होता. पण त्याने हार मानली नाही. खंबीर मनाने तो पुन्हा सिद्ध झाला. सध्या तोंड हा एकमेव अवयव नियंत्रणात आहे. त्याचेच त्याने हात बनविले.\nज्ञानराजचे वडील राजकुमार, आई शैलजा, भाऊ शाहीराज, बहीण राही होमकर-आरशिद, नितीन आरशीद, मित्र डॉ. सर्वेश चिवटे आदी मित्रांची सदैव साथ असते. मोटीव्हेशन इव्हेंटमध्ये सक्रिय होण्याचा मनोदय आहे.\nआता साकारणार तो स्वप्ने ....\nअल्पावधीतच संगणक स्थळ विकसित\nस्वत:पाणी पिण्यासाठी त्याने खास बाटली बनवलीय. संगणक मोबाइल हाताळण्यासाठी तोंडी धरता येणारी सेन्सर स्टीक तयार केलीय. अल्पावधीतच संगणकावर अकरावी आणि बारावीच्या प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठीचे संकेतस्थळ (www.drdrh.in) विकसित केले. त्याचे उद्घाटन रविवारी झाले.\nज्ञानराज होमकर यांची प्रकट मुलाखत वेबसाइट उद्घाटन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-yogeshwar-dutta-says-discipline-learn-in-wrestling-field-4317363-NOR.html", "date_download": "2021-04-19T10:15:59Z", "digest": "sha1:BM2AXOI7HJXG6WVUEG6BVOBLMEK6QVGF", "length": 2626, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "yogeshwar dutta says discipline learn in wrestling field | योगेश्वर दत्त म्‍हणतो, 'आखाड्यात मिळते शिस्‍त' - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nयोगेश्वर दत्त म्‍हणतो, 'आखाड्यात मिळते शिस्‍त'\nचंदिगड- कुस्ती हा शिस्त व संयम यांच्या ताळमेळ असलेला खेळ आहे. या गोष्टी मल्लांना शाळेतील वातावरणात नव्हे, तर आखाड्यात प्रशिक्षणादरम्यान मिळतात. याच कारणामुळे युवा मल्ल आपले डावपेच आखाड्यात लवकर शिकतात, असे मत ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता योगेश्वर दत्तने व्यक्त ��ेले.\n‘सध्या मी सोनिपत येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय शिबिरात वर्ल्ड चॅम्पियनशिपची कसून तयारी करत आहे. येत्या सप्टेंबरमध्ये ही स्पर्धा होणार आहे,’ असे योगेश्वर म्हणाला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/technology/free-netflix-in-india-netflix-streamfest-watch-videos-without-subscription-check-details-mhkb-498377.html", "date_download": "2021-04-19T10:17:57Z", "digest": "sha1:3NZ25DQEKXKND2I5WPYCD5O5PRD6APTH", "length": 18353, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "free-netflix-in-india-netflix-streamfest-watch-videos-without-subscription check-details mhkb | Technology - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nराज्याच्या मदतीला धावले एसटी कर्मचारी, परराज्यांतून आणणार ऑक्सिजन टँकर\nमरणाने केली सुटका पण आरोग्य व्यवस्थेनं छळले होते, 2 तास मृतदेह रुग्णालयातच\nIPL 2021 : आयपीएलमधून बाहेर झालेल्या बेन स्टोक्सचा गावसकरांवर निशाणा\nपोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करुन मिळवा मोठा फायदा, 5.8 टक्के आहे व्याजदर\nLIVE : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी भारत दौरा पुढे ढकलला\nइंजेक्शन नाही...अल्कोहोलनं होईल फायदा, महिलेचा तर्क; दिल्लीत दारुसाठी रांगा\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\n ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या कोरोनाबाधित महिलेवर बलात्काराचा प्रयत्न\nपाहा शाहिद कपूरच्या चिमुकलीची फोटोग्राफी; फोटो पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क\nप्राची देसाईवर झाली होती जबरदस्ती; सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव\n‘हे 3 उपाय करा, कोरोना आसपासही फिरकणार नाही’; इशा देओलनं केला दावा\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\nIPL 2021 : आयपीएलमधून बाहेर झालेल्या बेन स्टोक्सचा गावसकरांवर निशाणा\nअनुभवी धोनीच्या टीमचा आज युवा सॅमसनच्या संघाची सामना, 'ही' असेल Playing11\nIPL 2021:'या' कारणामुळे डीव्हिलियर्सवर नाराज होता मॅक्सवेल, पाहा VIDEO\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nपोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करुन मिळवा मोठा फायदा, 5.8 टक्के आहे व्याजदर\nGold Price Today: सोन्याच्या किमतीत वाढ तर चांदीचे दर घसरले, तपासा आजचे भाव\nपोस्ट ऑफिसच्या सेव्हिंग अकाऊंटमध्ये किमान बॅलन्सची मर्यादा किती\nमोबाईलमध्ये सेव्ह असतील 'या' गोष्टी तर खातं होऊ शकतं रिकामं, SBI नं केलं सावध\nCheese प्रेमींचा 'किंग':आतापर्यंत खाल्लं 7,280 किलो चीज, तरीही आहेत 8 पॅक अ‍ॅब्ज\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\n ‘हे’ घरगुती उपाय ठरतील उपयुक्त\nउपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळला आहात चैत्र नवरात्रीमध्ये बनवा काहीतरी नवीन\nExplained: कोरोना रुग्णांवर कसं काम करतं व्हेंटिलेटर\nExplained: मॉडर्ना कंपनीला भारताला का द्यायची नाही आहे लस Pfizer ने ठेवली ही अट\nजाणून घ्या;रस्त्याच्या कडेला असणाऱ्या माइलस्टोनच्या वेगवेगळ्या रंगांचा अर्थ काय\nExplainer : कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला नाही तर काय होईल\nइंजेक्शन नाही...अल्कोहोलनं होईल फायदा, महिलेचा तर्क; दिल्लीत दारुसाठी रांगा\nराज्यात लवकरच कडक लॉकडाऊन; मुख्यमंत्री घेणार निर्णय, वडेट्टीवारांचे संकेत\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\nराज्यात कोरोनाचं रौद्र रुप प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला जातोय एका रुग्णाचा जीव\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘परवानगीशिवाय जान कुमारनं मला किस केलं’; निक्की तांबोळीचा धक्कादायक आरोप\n‘हॉट दिसणं केव्हा थांबवशील’; श्वेताचा Bold Look पाहून सेलिब्रिटीही झाले अवाक\nही मराठमोळी अभिनेत्री 100 रुपयांसाठी करायची पेट्रोल पंपावर काम\n विमानतळावर दिसला भला मोठा साप, प्रवाशांची उडाली घाबरगुंडी, पाहा VIDEO\nVIDEO: निवडणूकीचा प्रचार करण्यास दिला नकार; दलित युवकाला चाटायला लावली थुंकी\nमेडिकल कॉलेजमधील Dance Videoच्या वादाला विद्यार्थ्यांकडून उत्तर, बनवला नवा VIDEO\nवर्कआऊट करताना जान्हवी कपूरला आठवली 'शीला की जवानी'; VIDEO पाहून नाही आवरणार हसू\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nलहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\n'या' देशात बेडकांसाठी करतात वाहतूक बंद, जाणून घ्या सविस्तर\nNetflix फ्रीमध्ये पाहण्याची संधी; जाणून घ्या कधी आणि कसा पाहता येणार कटेन्ट\n'हा' दमदार Smartphone मिळतोय 5000 रुपयांपेक्षाही कमी किमतीत\n MBA असणाऱ्या सरपंचाने केला गावाचा कायापालट, PM मोदीही झाले फॅन\nGoogle Photos चं नवं फीचर, पॉवरफुल व्हिडीओ एडिटिंग टूलचा असा करता येणार वापर\nIIT खडकपूरच्या विद्यार्थ्याने अवघ्या 15 महिन्यात कमवले 5000 कोटी; असा केला कारनामा\nBYD E6: एकदाच चार्ज करा आणि 522 किलोमीटर फिरा, पाहा कशी आहे ही MPV\nNetflix फ्रीमध्ये पाहण्याची संधी; जाणून घ्या कधी आणि कसा पाहता येणार कटेन्ट\nनेटफ्लिक्स या स्ट्रिमफेस्टद्वारे भारतासारख्या मोठ्या बाजारपेठेत नव्या ग्राहकांना जोडू इच्छित आहे. भारतात नेटफ्लिक्सचे अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडिओ, डिज्नी हॉटस्टार, Zee5, MX Player असे अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म प्रतिस्पर्धी आहेत.\nनवी दिल्ली, 20 नोव्हेंबर : ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सच्या (Netflix) चाहत्यांना डिसेंबर महिन्यात एक खास संधी मिळणार आहे. अमेरिकन कंटेन्ट स्ट्रिमिंग कंपनी 5 आणि 6 डिसेंबर रोजी एका स्ट्रिमफेस्टचं (Netflix Stream Fest) आयोजन करणार आहे. त्यामुळे ज्या युजर्सकडे नेटफ्लिक्सचं सब्सक्रिप्शन नाही, अशा लोकांना या स्ट्रिमफेस्टद्वारे नेटफ्लिक्स कंटेन्ट फ्रीमध्ये ऍक्सेस करण्याची संधी मिळणार आहे.\nनेटफ्लिक्स या स्ट्रिमफेस्टद्वारे भारतासारख्या मोठ्या बाजारपेठेत नव्या ग्राहकांना जोडू इच्छित आहे. भारतात नेटफ्लिक्सचे अ‍ॅमेझॉन प्राईम व्हिडिओ, डिज्नी हॉटस्टार, Zee5, MX Player असे अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म प्रतिस्पर्धी आहेत. अशात आपले युजर बेस वाढवण्यासाठी कंपनी स्ट्रिमफेस्टचं आयोजन करत आहे.\n(वाचा - तुम्हीही हा पासवर्ड ठेवलायहॅकिंगची शक्यता; या वर्षातील बिनकामाचे 20 पासवर्ड)\nनेटफ्लिक्स इंडियाच्या उपाध्यक्ष मोनिका शेरगिल यांनी सांगितलं की, 5 डिसेंबर रात्री 12 वाजल्यापासून 6 डिसेंबर रात्री 12 पर्यंत भारतातील ग्राहकांसाठी नेटफ्लिक्स मोफत उपलब्ध असणार आहे. युजरकडे नेटफ्लिक्सचं सब्सक्रिप्शन नसल्यास युजर नाव, ईमेल आयडी, फोन नंबर आणि पासवर्डसह नेटफ्लिक्सच्या वेबसाईट किंवा अ‍ॅपवरून साइनअप करू शकतात. कंटेन्ट स्ट्रिमिंगसाठी कोणतेही पैसे द्यावे लागणार नाही.\n(वाचा - आता फोनवर बोलणं महागणार;नव वर्षात टेरिफ प्लान वाढवायच्या तयारीत आहेत या कंपन्या)\nया स्ट्रिमिंग फेस्टमध्ये एकदा रजिस्टर्ड केल्यानंतर स्मार्ट टीव्ही, गेमिंग कंसोल, अ‍ॅपल, अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप किंवा वेबवर नेटफ्लिक्सवरच्या सर्व गोष्टी पाहता येणार आहेत. स्ट्रिमफेस्ट सुविधेद्वारे स्टँडर्ड डेफिनेशन सिंगल स्ट्रिमिंगची सुविधा मिळणार आहे. देशातील लोकांना कंपनीच्या कंटेन्टकडे आकर्षित करणं हा या मागचा उद्देश आहे.\nराज्याच्या मदतीला धावले एसटी कर्मचारी, परराज्यांतून आणणार ऑक्सिजन टँकर\nमरणाने केली सुटका पण आरोग्य व्यवस्थे���ं छळले होते, 2 तास मृतदेह रुग्णालयातच\nIPL 2021 : आयपीएलमधून बाहेर झालेल्या बेन स्टोक्सचा गावसकरांवर निशाणा\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\nअवघ्या महिनाभरातच अमरावतीने कसं मिळवलं कोरोनावर नियंत्रण\nCorona: भारतानं ब्राझीललाही टाकलं मागे, देशात 12 लाखाहून अधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण\nडायबेटिज आणि बीपी पेशंटसाठी उत्तम आहे जांभूळ; होतो असा फायदा\nउसेन बोल्टचा RCB ला खास संदेश विराट, डीव्हिलिर्यसनं दिली 'ही' प्रतिक्रिया\nभज्जी-श्रीसंतपासून ते अनुष्का-गावसकरपर्यंत, IPL मधले 5 मोठे वाद\nहा पदार्थ खायचा की प्यायचा वेगाने प्रसिद्ध होतेय 'Deep-Fried Water' नावाची डिश\n‘लग्न झालेल्या पुरुषासाठी वेडं होणं काय असतं’; रेखा यांच्या उत्तरानं माजवली खळबळ\nकोरोना लस घेताना लहान मुलाप्रमाणे रडला अभिनेता Ram Kapoor,व्हायरल होतोय हा VIDEO\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00139.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%AB%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B3-%E0%A4%B5-%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%AA/", "date_download": "2021-04-19T10:40:24Z", "digest": "sha1:O4TZQFLQUGW4KTYSA43OIIR4QE34OTW4", "length": 3275, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "दिवाळी फराळ व कपडे वाटप Archives - MPCNEWS", "raw_content": "\nदिवाळी फराळ व कपडे वाटप\nदिवाळी फराळ व कपडे वाटप\nTalegaon Dabhade : आदिवासी कातकरी बांधवांना दिवाळी फराळ व कपडे वाटप\nएमपीसी न्यूज- खांडशी-उंबरवाडी येथील आदिवासी कातकरी बांधवांना सरपंच दत्तात्रय खेंगले व ग्रीन मिडोज सोसायटीच्या वतीने दिवाळी फराळ व कपडे वाटप करण्यात आले.यावेळी खांडशीचे सरपंच दत्तात्रय खेंगले, सोसायटीचे अध्यक्ष श्रीहरी गायकवाड, उपाध्यक्ष…\nPimpri Crime News : मुलगी पळवून लावण्यास मदत केल्याच्या संशयावरून तोडफोड\nPimpri News: शहरातील ‘सीसीसी’ सेंटरवर नियंत्रणासाठी शासनाचा विशेष अधिकारी नेमावा – पृथ्वीराज साठे\nArticle by Devdatta Kashalikar: कोरोनाबाधितांच्या घरातील कचरा – एक गहन विषय\nPimpri News: जम्बो सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची महापालिका डॉक्टर प्राथमिक तपासणी करणार\nSix Minute Walk Test : फुफ्फुसांच्या आरोग्याविषयी जागरूकतेसाठी ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’\nPune News : जैन सोशल ग्रुप द्वारा आयोजित शिबिरात 80 युनिट रक्त संकलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/force-motors-ltd/", "date_download": "2021-04-19T09:43:07Z", "digest": "sha1:JJM6MM5FSWNGN532QNLAQJPHSPT5DWC4", "length": 3106, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Force Motors Ltd. Archives - MPCNEWS", "raw_content": "\nVadgaon News : कोरोना संकटाचा आपण एकत्रितपणे सामना करून हि लढाई जिंकूच : आरोग्य मंत्री राजेश टोपे\nएमपीसी न्यूज - कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी आपण सर्वांनी एकत्रितपणे कोरोनाचा सामना करून हि लढाई जिंकूच यासाठी सर्वांनी \"माझे कुटुंब माझी जबाबदारी\" या मोहिमेत सहभागी होऊन हि मोहीम यशस्वी करावी असे वक्तव्य राजेश टोपे यांनी केले.…\nArticle by Devdatta Kashalikar: कोरोनाबाधितांच्या घरातील कचरा – एक गहन विषय\nPimpri News: जम्बो सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची महापालिका डॉक्टर प्राथमिक तपासणी करणार\nSix Minute Walk Test : फुफ्फुसांच्या आरोग्याविषयी जागरूकतेसाठी ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’\nPune News : जैन सोशल ग्रुप द्वारा आयोजित शिबिरात 80 युनिट रक्त संकलन\nPimpri News: महापालिका रेमडिसीवीरच्या 7 हजार 50 कुपी खरेदी करणार\n नेटफ्लिक्स, अमेझॉनच्या या लिंक चुकूनही ओपन करू नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/comment/1058198", "date_download": "2021-04-19T10:01:14Z", "digest": "sha1:O7TL4M5JWJIQFLJL3PGZ3EPUFSGK52NJ", "length": 10196, "nlines": 187, "source_domain": "www.misalpav.com", "title": "एकदा प्रेमी राधा कृष्ण होऊन पहावे. | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nएकदा प्रेमी राधा कृष्ण होऊन पहावे.\nमाहितगार in जे न देखे रवी...\nज्या कृष्णांना राधा नसतात\nआणि ज्या राधांना कृष्ण नसतात\nज्या कृष्णांना राधा असतात\nआणि ज्या राधांना कृष्ण असतात\nत्यांचे मनोमन कौतुक करावे\nआदर करावा किमान राधेच्या\nचारित्र्याचे उगाचच जज बनू नये.\nज्या कृष्णास राधा भेटत नाही\nज्या राधेस कृष्ण भेटत नाही\nनिवड स्वातंत्र्याचे कौतुक करावे\nकिमान न मिळालेल्या जोडीदाराच्या\nजोडीदाराची इर्षा करु नये.\nप्रेम पझेसिव्हनेस देत पण\nनिवडस्वातंत्र्याची जागा घेऊ शकत नाही.\nत्यामुळे दु:ख्ख आणि राग बाजूस ठेऊन\nखर्‍या प्रेमिका प्रमाणे प्रेयसाच्या अगदी\nप्रेम करावे, केवळ आणि विनाअट प्रेम करणारे\nएकदा प्रेमी राधा कृष्ण होऊन पहावे.\nखिलजीकाव्याचे विडंबन नाही अनुषंगिक प्रेर्ना मात्र आहे.\nआरोग्यदायी पाककृतीकालगंगाकैच्याकैकविताखिलजी उवाचप्रेम कविताफ्री स्टाइलमुक्त कवितारतीबाच्या कविताशांतरसप्रेमकाव्यमुक्तक\nछान है पण .. मला हे वाटते ============\nराधेचा कृष्ण कि कृष्णाची राधा\nखरंच हे प्रेम कि गेमाची बाधा\nकलियुगात बहू भेटती कृष्ण\nसबला नारी व्यभिचाराने जीर्ण\nकळी उमलता खुडण्यात येते\nभुलवून तिजला भासवुनी कृष्ण\nकृष्ण थोर कि थोर त्या लीला\nआजही दुभंगती अबला राधा\nअलगद त्यांचे यौवन शोषूनी\nराधा साजरी परी गोजिरी कुटुंबा\nकृष्णकृत्य जे कलियुगी , कृष्ण वेगळा तो कृष्ण वेगळा\nआवडली कविता. आणि पटलीसुद्धा.\nआवडली कविता. आणि पटलीसुद्धा.\nकविता आवडली पण पटली नाही\nज्या कृष्णांना राधा असतात\nआणि ज्या राधांना कृष्ण असतात\nत्यांचे मनोमन कौतुक करावे\nहे अजिबात पटले नाही.\nचारित्र्याचे उगाचच जज बनू नये.\nअगदी. साधी, सरळ ,पण विचार करायला लावणारी कविता.\nसध्या 15 सदस्य हजर आहेत.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-nashikite-travellers-stopped-in-ludhiyana-4315942-NOR.html", "date_download": "2021-04-19T09:44:14Z", "digest": "sha1:QI7QZ63FXWWJB2WTMREI5Y4VKBRDMYYJ", "length": 6316, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Nashikite Travellers Stopped In Ludhiyana | नाशिकच्या यात्रेकरूंना लुधियानात अडवले,परिवहन कर न भरल्याने ठोठावला दंड - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nनाशिकच्या यात्रेकरूंना लुधियानात अडवले,परिवहन कर न भरल्याने ठोठावला दंड\nलुधियाना - नाशिकमधून सुमारे 150 यात्रेकरूंना घेऊन उत्तर भारतात यात्रेला गेलेल्या तीन बसेसना पंजाबचा परिवहन कर न भरल्याप्रकरणी लुधियाना जिल्हा परिवहन अधिका-यांनी सोमवारी 1.62 लाखांचा दंड ठोठावला. मात्र, तेवढे पैसे नसल्याने या यात्रे��रूंना एक दिवस येथील बसस्थानकावरच घालवावा लागला. अखेरीस स्थानिक नेते व कार्यकर्त्यांनी मध्यस्थी केल्यामुळे एक पैसाही न घेता अधिका-यांनी मंगळवारी सायंकाळी त्यांना पुढे जाण्यास परवानगी दिली.\nनाशिकचे यात्रेकरू तीन बसेसद्वारा 15 जून रोजी एकूण 35 दिवसांच्या यात्रेवर निघाले. अमरनाथचे दर्शन घेऊन हे ते पंजाबमार्गे हरिद्वारला निघाले होते. सोमवारी सायंकाळी जालंधर येथून जात असताना जकात नाक्यावर लुधियाना परिवहन अधिका-यांच्या पथकाने त्यांना अडवले.\nपंजाबचा परिवहन परवाना घेतल्याची पावती नसल्याने परिवहन अधिका-यांनी त्यांना एक लाख 62 हजार रुपयांचा दंड ठोकला. इतक्या मोठ्या रकमेचा दंड भरण्याएवढे पैसे नसल्याने आणि परिवहन अधिकारीही मागे हटत नसल्याने सर्व 150 यात्रेकरू लुधियाना बसस्थानकावर अडकून पडले होते.\nभाविकांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरनाथच्या यात्रेदरम्यान त्यांचे सहकारी विश्वनाथ बबन दिघे यांचा आजारपणामुळे वाटेतच मृत्यू झाला होता. त्या वेळी समवेतच्या सर्व भाविकांनी स्वत:कडील पैसे गोळा करून दिघे यांचे पार्थिव त्यांच्या पत्नीसोबत नाशिकला पाठवण्यास मदत केली होती. पंजाबच्या अगोदर ज्या-ज्या राज्यात ते पोहोचले त्या सर्व ठिकाणी त्यांनी परमिट भरले होते. मात्र, दिघेंना आर्थिक मदत दिल्यानंतर पंजाब राज्याचे\nपरमिट व पथकर भरण्यासाठी त्यांच्याकडील पैसे कमी पडले होते.\nविहिंप, शिवसेना कार्यकर्त्यांची मदत\nलुधियानातील विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि शिवसेनेचे नेते आर. डी. पुरी मदतीला धावून आले. तसेच तेथील ट्रान्सपोर्टर पुरणसिंग, परबतसिंग यांनीदेखील सर्व 150 लोकांच्या राहण्याची, जेवणाची व्यवस्था केली. या सर्वांच्या प्रभावामुळे एकही पैसा न घेता आम्हाला सोडण्यात आल्याचे प्रवासी मुरलीधर पांडव आणि राजयात्रा कंपनीचे संचालक प्रकाश मगर यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-french-open-tennis-championship-3355040.html", "date_download": "2021-04-19T10:08:34Z", "digest": "sha1:UBQXF7XCGQ3ECSKSPZFEV3MLCURA735L", "length": 9691, "nlines": 65, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "french open tennis championship | फ्रेंच ओपन: ली ना विजयी, जॉन इस्नरचा पराभव - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nफ्रेंच ओपन: ली ना विजयी, जॉन ��स्नरचा पराभव\nपॅरिस - गतविजेती चीनची ली नाने शुक्रवारी सनसनाटी विजय मिळवून फ्रेंच ओपनच्या तिसर्‍या फेरीत धडक मारली. तिने महिला एकेरीच्या दुसर्‍या फेरीत फ्रान्सच्या स्टेफनी फोरेत्ज गेकोनला 6-0, 6-2 असा फरकाने धूळ चारली. दुसरीकडे अमेरिकन टेनिसपटू जॉन इस्नरला फ्रान्सच्या पॉल हेन्रीने 6-7, 6-4, 6-4, 3-6, 18-16 पराभूत केले.\nमहिलांच्या दुसर्‍या फेरीत ली नाच्या खडतर आव्हानाला सामोरे जाणार्‍या फ्रान्सच्या स्टेफनीचा फार काळ निभाव लागला नाही. सातव्या मानांकित ली नाने पहिल्या सेटमध्ये एकतर्फी खेळीचे प्रदर्शन केले. आक्रमक सर्व्हिस करत तिने पहिला सेट 6-0 ने आपल्या नावे केला. या सेटमध्ये स्टेफनीला प्रत्युत्तराची एकही संधी मिळाली नाही. दुसर्‍या सेटमध्ये तिने कमबॅक करत प्रत्युत्तराचा प्रयत्न केला.मात्र चीनच्या स्टार टेनिसपटूने हा प्रयत्न सपशेल अपयशी ठरला. ली नाने हा सेट 6-2 ने जिंकून तिसर्‍या फेरीत प्रवेश केला.\n2010 ची फ्रेंच ओपन चॅम्पियन शियावोनने दुसर्‍या फेरीत रोमहर्षक विजयाची नोंद केली. बल्गेरियाच्या स्वेताना पिरोनकोवाने तिला चांगलेच झुंजवले. मात्र दमदार पुनरागमन करत शियावोनने 2-6, 6-3, 6-1 ने विजय मिळवला. पहिला सेट स्वेतानाने 6-2 ने जिंकून सहज आघाडी घेतली होती. मात्र तिला ती फार काळ टिकून ठेवता आली नाही. शियावोनने आक्रमक सर्व्हिस करत अनुक्रमे दुसरा व तिसरा सेट अनुक्रमे 6-3, 6-1 ने जिंकला.\nमहिला एकेरीच्या दुसर्‍या फेरीत 19 वी मानांकित सर्बियन टेनिसपटू एलेना यांकोविचला पराभवाचा सामना करावा लागला. अमेरिकन टेनिसपटू वारवरा लेप्चेंकोने तिला 7-6, 4-6, 6-4 अशा फरकाने पराभूत केले. पहिला सेट ट्रायब्रेकरमध्ये खेळून वारवराने बाजी मारली.मात्र एलेनाने कमबॅक करत दुसरा सेट 6-4 ने बरोबरी साधली. त्यानंतर तिसर्‍या सेटमध्ये आव्हान राखून ठेवण्यासाठी तिने शर्थीची झुंज दिली.मात्र वारवराने सरस कामगिरी करत तिसरा निर्णायक सेट 6-4 ने जिंकून एलेनाला घरचा रस्ता दाखवला.\nभारताचा स्टार टेनिसपटू लिएंडर पेसने शुक्रवारी आपला जोडीदार अलेक्झेंडरसोबत फ्रेंच ओपनमध्ये विजयी सलामी दिली.पेस-पेया या सातव्या मानांकित जोडीने पुरुष दुहेरीत इटलीच्या सिमोन बोलेली व फेबियो फोग्निनीवर 6-1, 7-6, 6-3 असा फरकाने मात केली. दोन तास रंगलेल्या या शर्थीच्या लढतीत पेस-पेयाने बाजी मारून दिमाखदारपणे दुसरी फेरी गाठली.\nसर्बियन टेनिसपटू अँना इव्हानोविकला दुसर्‍या फेरीत धूळ चाखावी लागली. इटलीची सारा इराणीने तिला 1-6, 7-5, 6-5 ने पराभूत केले. पहिल्या सेटमध्ये 6-1 ने बाजी मारणार्‍या अँनाने दुसर्‍या व तिसर्‍या सेटमध्ये गुडघे टेकले.\nअमेरिकन स्टार टेनिसपटू सेरेना विल्यम्सला घरचा रस्ता दाखवणार्‍या फ्रान्सच्या रझानोचे फ्रें च ओपन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. हॉलंडच्या अरास्ट्रा रुझने तिला 6-4, 6-3 अशा दोन सरळ सेटमध्ये पराभूत केले.\nमहिला एकेरीच्या लढतीत रशियाच्या मारिया शारापोवाने जपानच्या आयुमी मारिटोचा सरळ दोन सेटमध्ये 6-1, 6-1 अशा फरकाने पराभव केला. तिने पहिल्या सेटमध्ये 6-1 ने बाजी मारून मारिटोवर सहज आघाडी घेतली होती.\n16 व्या मानांकित रशियाच्या मारिया किरिलेंकोचे शुक्रवारी फ्रेंच ओपनमधील आव्हान संपुष्टात आले. चेक गणराज्यच्या बिगर मानांकित क्लारा जाकोपालोवाने तिला 6-4, 3-6, 6-3 पराभवाचा अनपेक्षित धक्का दिला.\nफ्रेंच ओपन टेनिस : व्हिनस बाहेर; नदाल विजयी\nफ्रेंच ओपन: सेरेना विल्यम्सचा धक्कादायक पराभव, जोकोविच तिसर्‍या फेरीत\nफ्रेंच ओपन: अँलेक्झांड्रा कॅड्रांटूचा पराभव; शारापोवा, क्वितोवा दुसर्‍या फेरीत\nफ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेची सुरक्षा बहिरी ससाण्याच्या भरोश्यावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/column/art-and-culture/articlelist/45736611.cms", "date_download": "2021-04-19T09:09:19Z", "digest": "sha1:6LNT7523SHVE6WQHT26GBSQCPJ6HL6UT", "length": 4254, "nlines": 84, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसामान्यां नाडी शोधणारी 'समूहाची स्वगतं'\nआकाशाला कवेत घेणारे ‘एन्ड्यूअर’\nइंटिग्रेशन’ आणि ‘ट्रॅव्हल डायरीज’\nडहाणूकर स्मृती प्रदर्शन; साळवी यांचे चित्र\nपारदर्शक रंग प्रतलांचे विस्मयकारक विभ्रम\nनिसर्गाशी नाते सांगणाऱ्या कलाकृती...\nमहाराष्ट्राच्या संपन्न वाटचालीचा मागोवा...\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/search?tag=online&page=2056", "date_download": "2021-04-19T10:23:41Z", "digest": "sha1:WPHQV6UJT7VVJSZTWFNZQEWANSV6DI7H", "length": 6067, "nlines": 131, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Latest News - Search | Mumbai Live", "raw_content": "\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nब्रेकिंग न्यूजपासून ते काय खावे यापर्यंत मुंबईच्या प्रत्येक बातम्या जाणून घ्या. राजकारण, क्रीडा, आरोग्य, मुंबई लोकल ट्रेन, आरे जंगल, करमणूक, बॉलिवूड, पुढे वाचाबेस्ट बस, गुन्हेगारी, थिएटर, तंत्रज्ञान, निवडणुका, वित्त, बजेट, स्थानिक खेळ, पर्यावरणाशी संबंधीत प्रत्येक बातमी आम्ही तुमच्यापर्यंत पोचवू. कमी वाचा\nशिवसेनेतील प्रवेश फळाला लागला दिलीप लांडे सुधार समिती अध्यक्षपदी\nपश्चिम द्रूतगती महामार्गावर प्रचंड वाहतूककोंडी\nभाजपा महामेळाव्यात मुंडे समर्थकांचा महागोंधळ\nधावत्या लोकलमध्ये महिलेला मारहाण, आरोपीला अटक\n३८ वर्षांची झाली भाजपा, बीकेसीत जाेरदार शक्तीप्रदर्शन\nदहावीच्या विद्यार्थ्यांची घोकंपट्टी बंद होणार\nस्थानिकांच्या दणक्यानंतर वडाळ्यातील अनधिकृत शेअर टॅक्सी बंद\n टीम इंडियाच्या एका सामन्यासाठी स्टार स्पोर्टस मोजणार ६० कोटी\n६ महिन्यांत २० बोगस डॉक्टरांवर कारवाई\nप्रबोधन टी-२० स्पर्धेत दादर यूनियनची विजयी सलामी\nलोअर परळच्या नेहरु नगर पुनर्विकासाला विशेष मंजुरी\nदिल्ली डेअरडेव्हिल्सच्या कॅगिसो रबाडाची अायपीएलमधून माघार\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/corona-era-and-richest-people-in-the-world", "date_download": "2021-04-19T09:23:25Z", "digest": "sha1:ITFBH33L4ENXRGVVHOVOUWQB7F2OUAUP", "length": 9302, "nlines": 76, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "कोरोना काळात अब्जाधिशांच्या संपत्तीत वाढ - द वायर मराठी", "raw_content": "\nकोरोना काळात अब्जाधिशांच्या संपत्तीत वाढ\nनवी दिल्लीः कोरोना महासाथीच्या एप्रिल ते जुलै या ४ महिन्यांत भारतातल्या अब्जाधिशांच्या संपत्तीत ३५ टक्क्याने वाढ होऊन ती ४२३ अब्ज डॉलर झाल्याची माहिती Billionaires Insights Report 2020 ने दिली आहे.\n२००९ पासून ३१ जुलै २०२०पर्यंत भारतातल्या अब्जाधिशांच्या संपत्तीत ९० टक्के वाढ झाली असून अमेरिका, चीन, जर्मनी, रशिया, फ्रान्स या देशांतील अब्जाधिशांच्या संख्येनंतर भारताचा क्रमांक येतो.\n२००९ ते २०२०पर्��ंत रशियातील अब्जाधिशांच्या संख्येच्या तुलनेत भारतातील अब्जाधिशांच्या संपत्तीत ८० टक्के वाढ होऊन ती ४६७.६ अब्ज डॉलर इतकी झाली आहे.\nया महिन्याच्या सुरूवातीला Forbes’ India Rich List 2020 ने जारी केलेल्या अब्जाधिशांच्या यादीत रिलायन्स समुहाचे संचालक मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत गेल्या वर्षाच्या तुलनेत ७३ टक्क्याने वाढ होऊन ती ८९ अब्ज डॉलर (६.५२ लाख कोटी रु.) इतकी झाली आहे. मुकेश अंबानी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असून त्यांच्या अन्य उद्योजक गौतम अदानी यांची संपत्ती २५.२ अब्ज डॉलर इतकी आहे. त्यानंतर एचसीएलचे शिव नाडर, सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ सायरस पुनावाला, बायकॉनच्या व्यवस्थापकीय संचालक किरण मुझुमदार शॉ यांची नावे आहेत.\nBloomberg Billionaires Index च्या मते रिलायन्सचे मुकेश अंबानी हे जगातल्या पहिल्या १० श्रीमंत व्यक्तींमध्ये असून ते आशिया खंडातील एकमेव उद्योजक आहेत.\nआर्थिक मंदीच्या काळातही जगातील अनेक श्रीमंत व्यक्तींच्या संपत्तीत घट झाली असतानाही भारतात मात्र उलटी परिस्थिती दिसून आली आहे.\nफोर्ब्जच्या नुसार, भारतातील ४२.५ टक्के लोकसंख्येकडे असलेली एकूण संपत्ती ही देशातील १ टक्के श्रीमंतांकडे आहे. तर अन्य ५० टक्के लोकसंख्येकडे देशातील एकूण संपत्तीपैकी केवळ २.८ टक्के संपत्ती आहे. ऑक्सफॅमच्या अहवालात देशातील १० टक्के व्यक्तींकडे देशाची ७४ टक्के संपत्ती आहे. तर अन्य ९० टक्के जणांकडे केवळ २५.७ टक्के संपत्ती आहे.\nHurun India list नुसार २०१९ मध्ये भारतातील ८२८ धनाढ्यांकडे १०.२९ लाख कोटी रु. संपत्ती होती पण एका वर्षांत या धनाढ्यांकडील संपत्ती वाढून ती ६०.५९ लाख कोटी रु. इतकी झाली आहे. ही संपत्ती वाढण्यामागचे एक कारण असे की या काळात रिलायन्स इंडस्ट्रीचे समभाग वधारत होते.\nकोरोना महासाथीच्या काळात देशातील ९ अब्जाधिशांनी समाजसेवा म्हणून आर्थिक मदत दिली आहे. मुकेश अंबानी यांनी पीएम केअरसाटी ५०० कोटी रु. दिले असून ५ कोटी रु. महाराष्ट्र व गुजरातमधील मुख्यमंत्री निधीला दिले आहेत. त्याचबरोबर मुंबईत कोरोना रुग्णांसाठी सेव्हन हिल्स रुग्णालयातील १०० खाट दिल्या आहेत.\nअझीम प्रेमजी यांनी कोविड मदत म्हणून १३२ दशलक्ष डॉलरची मदत दिली आहे. ही मदत जॅक डोर्से व बिल गेट्स नंतर जगातील तिसरी सर्वाधिक आर्थिक मदत आहे.\nएकंदरीत जगातील अब्जाधिशांनी ७.२ अब्ज डॉलर आर्थिक मदत कोविडच्या काळात दिली आहे.\n‘भारताची राज्यघटना व संघराज्य मान्य नाही’\nसुमित्रा भावे यांचे निधन\nरेल्वेकडून ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ धावणार\nकोरोना संसर्गाचा निवडणुकांशी काय संबंध\nलसीकरण आणि लसींची आयात वाढवाः डॉ. मनमोहन सिंग\nभाजपचा यू टर्न : ‘कुंभ मेळा प्रतिकात्मक ठेवा’\n‘करोनाच्या धोका; उद्योग जगताने मदत करावी’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/%E0%A4%AB%E0%A5%85%E0%A4%A8-%E0%A4%AB%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%97/", "date_download": "2021-04-19T09:09:58Z", "digest": "sha1:BSCKSOQXNNPRN4KI3UVU5Q5A5UR4AQ5O", "length": 3002, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "फॅन फॉलोइंग Archives - MPCNEWS", "raw_content": "\nTalegaon Dabhade – सुनीलआण्णा ‘आमदार’ व्हावेत म्हणून 190 किलोमीटर चालण्याचा…\nएमपीसी न्यूज - मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस- एसआरपी- मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनील शंकरराव शेळके यांची लोकप्रियता दिवसेंदिवस सर्वदूर पोहचली आहे. करमाळा तालुक्यातील एका तरुणाने सुनीलआण्णांसाठी चक्क नवस…\nSix Minute Walk Test : फुफ्फुसांच्या आरोग्याविषयी जागरूकतेसाठी ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’\nPune News : जैन सोशल ग्रुप द्वारा आयोजित शिबिरात 80 युनिट रक्त संकलन\nPimpri News: महापालिका रेमडिसीवीरच्या 7 हजार 50 कुपी खरेदी करणार\n नेटफ्लिक्स, अमेझॉनच्या या लिंक चुकूनही ओपन करू नका\nPune News : माजी आमदार मोहन जोशी यांचे भाजप नेत्यांना कळकळीचे आवाहन\nPune News : पुण्यात दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://bharat4india.com/mediaitem/585-www-youtube-com", "date_download": "2021-04-19T08:59:17Z", "digest": "sha1:3ZU7WAJIVF3B5AIHCROYFOZDE7K27QP5", "length": 6214, "nlines": 72, "source_domain": "bharat4india.com", "title": "कोरडवाहूला वरदान 'वंडरफुल' डाळिंब", "raw_content": "\nकोरोनाचा भारतात पहिला बळी, देशात आत्तापर्यंत ७४ रुग्ण\nपुण्यात आणखी एक कोरोनाचा रुग्ण, राज्यात आकडा १५ वर. पिंपरी-चिंचवड मध्ये तीन जणांना लागण\nपुण्यात कोरोनाचे ९ रुग्ण, मुंबईत २ तर नागपूरमध्ये १ रुग्ण\nकोरोनामुळं कोंबड्याचा भाव उतरला.\nकोरोनामुळं मंत्र्‍यांचे विदोश दौरे रद्द\nकोरोना दिल्लीत महामारी म्हणून घोषित, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर\nजगभरातून भारतात येणाऱ्या पर्यंटकांचे व्हिसा १५ एप्रिलपर्यंत रद्द\nजगातील ११४ देशांत कोरोनाचा शिरकाव\nजगभरात कोरोनामुळं जवळपास ४ हजार नागरीकांचा मृत्यू, तर १२ लाख ६ हजार दोनशे जणांना कोरोनाची लाग���\nमहत्वाच्या कामाशिवाय पुण्यात येऊ नका - जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन\nकोरडवाहूला वरदान 'वंडरफुल' डाळिंब\nपुणे - डाळिंबावरील तेल्या रोगामुळं महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत आलाय. या शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आर्थिक नुकसानावर आता उत्तम तोडगा मिळालाय. हा तोडगा आहे इस्रायली तंत्रज्ञानानं विकसित केलेली 'वंडरफुल' ही डाळिंबाची जात. कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांना फायद्याच्या ठरणाऱ्या या जातीचं उत्पादन सध्याच्या प्रचलित डाळिंबाच्या जातीपेक्षा अडीचपट जास्त आहे. महत्त्वाचं म्हणजे या डाळिंबावर तेल्या व मर रोगाला प्रतिकार करण्याची शक्ती अधिक असल्यानं आर्थिक नुकसान होण्याची शक्यता कमी झालीय. वंडरफुल जातीचं एक फळ जवळजवळ सव्वा किलो वजनाचं आहे. कृषी मंत्रालयाच्या सहाय्यानं या जातीचं भारतात आगमन झालंय. पुण्यातील शाश्वत कृषी विकास संस्था व राहुरी कृषी विद्यापीठाकडून या डाळिंबाच्या लागवडीला व संशोधनाला प्रोत्साहन दिलं जात आहे. याशिवाय याचं उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना इस्रायली शास्त्रज्ञांचं लागवडीपासून ते उत्पादन-निर्यात-प्रक्रियेपर्यंत संपूर्ण मार्गदर्शन मिळणार आहे.\n(व्हिडिओ / डाळिंबाला लागली दृष्ट)\nरयतेचा 'अंडरग्राऊंड' राजा- भाग 3\n(व्हिडिओ / रयतेचा 'अंडरग्राऊंड' राजा- भाग 3 )\nरयतेचा 'अंडरग्राऊंड' राजा-भाग 2\n(व्हिडिओ / रयतेचा 'अंडरग्राऊंड' राजा-भाग 2 )\n'प्रभो शिवाजी राजा'- दिग्दर्शकाच्या नजरेतून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/5801", "date_download": "2021-04-19T09:37:02Z", "digest": "sha1:3SQGE23LNPH67JRS7PHJ6BFOMKCXYN4E", "length": 8793, "nlines": 145, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "A PHP Error was encountered", "raw_content": "\n'संन्यासिनीच्या शब्दांवर मी विश्वास ठेवतो. मी जातो. झडती घेत नाही. प्रणाम' असे म्हणून तो पोलिस अधिकारी गेला.\nकाही वेळा गेला. वालजी खाटेखालून बाहेर पडला. त्याने संन्यासिनीचे आभार मानले.\n'सार्‍या जन्मात आज खोटं बोलले,' ती म्हणाली.\n'देव रागावणार नाही,' तो म्हणाला.\nवालजी हळूच बाहेर पडला. तो बोळातून, अंधारातून, लपत छपत, सावधानपणे जात होता. पोलिसांचा सुळसुळाट जरा कमी होता. पोलिसांनी गावाबाहेर जाणारे रस्ते रोखून धरले; वालजी दवाखान्यात आला. रात्रीचे बारा वाजून गेले असतील. मध्यरात्री नगराध्यक्ष आले हे पाहून दाया, नोकर-चाकर चपापले.\n'ती स्त्री कशी आहे\n'तिची आशा नाही. 'माझी मुलगी. माझी ���ुलगी' एवढंच ती म्हणते. घटका- दोन घटकांची ती सोबतीण आहे.' मुख्य दाई म्हणाली.\nवालजी लिलीच्या आईजवळ गेला. तो तिच्याजवळ बसला. तिने डोळे उघडून त्याच्याकडे पाहिले.\n' तिने क्षीण स्वरात विचारले.\n'मला जायला झालं नाही, आणीन हो तिला.' तो म्हणाला.\n आता का मी जगणार आहे ती येईपर्यंत जाऊ दे. देव आहे तिला. लिले, देव हो तुला -' असे म्हणून तिने निराशेने हात आपटले. तिने लगेच डोळे फिरवले. लिलीला पाहाण्यासाठी डोळे उघडे होते. आता ते मिटत चालले. नाडी सुटत चालली. शेवटची लक्षणे दिसू लागली. लिलीच्या आईने राम म्हटला.\nवालजी सदगदित झाला. तो म्हणाला, 'लिलीच्या आई, तुमच्या मुलीचा मी सांभाळ करीन. तुम्ही सुखानं स्वर्गात जा. तुमच्या आत्म्याला शांती मिळो मी शक्य ते लिलीसाठी करीन. तिच्या सुखासाठी प्राणही फेकीन.'\nत्याला तेथे थांबण्याची आता आवश्यकता नव्हती. त्या अभागिनीच्या प्रेताच्या व्यवस्थेसाठी त्याने पैसे दिले. तो निघाला तेथून. कोठे गेला तो तो पोलिसचौकीवर गेला. सारे स्तब्ध राहिले.\n'मला ना पकडायचं आहे हा मी आलो आहे. पकडा मला हा मी आलो आहे. पकडा मला' तो म्हणाला. पोलिस अधिकारी तेथे आला. वालजीला पकडण्यात आले. जड शृंखला त्याच्या हातापायांत घालण्यात आल्या. उदारांचा राणा, अनाथांचा आधार पुन्हा एक चोर झाला.\nअभगिनी व तिची लहान मुलगी 1\nअभगिनी व तिची लहान मुलगी 2\nअभगिनी व तिची लहान मुलगी 3\nअभगिनी व तिची लहान मुलगी 4\nअभगिनी व तिची लहान मुलगी 5\nअभगिनी व तिची लहान मुलगी 6\nअभगिनी व तिची लहान मुलगी 7\nअभगिनी व तिची लहान मुलगी 8\nअभगिनी व तिची लहान मुलगी 9\nअभगिनी व तिची लहान मुलगी 10\nक्रांतीची ज्वाला भडकली 1\nक्रांतीची ज्वाला भडकली 2\nक्रांतीची ज्वाला भडकली 3\nक्रांतीची ज्वाला भडकली 4\nक्रांतीची ज्वाला भडकली 5\nक्रांतीची ज्वाला भडकली 6\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/money/post-office-small-savings-scheme-get-guaranteed-double-return-in-kisan-vikas-patra-scheme-mhjb-479778.html", "date_download": "2021-04-19T09:31:50Z", "digest": "sha1:3PSV2YKPTIR4L5QE65UYC2TL2DJKU26E", "length": 21790, "nlines": 153, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पोस्टाची ही योजना करेल तुमचे पैसे दुप्पट, मॅच्यूरिटीवर 2 लाखाचे मिळतील 4 लाख post office small savings scheme get guaranteed double return in kisan vikas patra scheme mhjb | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nराज्यात लवकरच कडक लॉकडाऊन; मुख्यमंत्री घेणार निर्णय, वडेट्टीवाराचे संकेत\nराज्यातील गंभीर स्थितीनंतर अजित पवार 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये, दिले मह��्त्वपूर्ण आदेश\nCheese प्रेमींचा 'किंग':आतापर्यंत खाल्लं 7,280 किलो चीज, तरीही आहेत 8 पॅक अ‍ॅब्ज\nप्राची देसाईवर झाली होती जबरदस्ती; सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\n ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या कोरोनाबाधित महिलेवर बलात्काराचा प्रयत्न\nराहुल गांधींनंतर आता ममता बॅनर्जींची घोषणा, निवडणूक प्रचाराबाबत मोठा निर्णय\nलहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\nप्राची देसाईवर झाली होती जबरदस्ती; सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव\n‘हे 3 उपाय करा, कोरोना आसपासही फिरकणार नाही’; इशा देओलनं केला दावा\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘देशाला कोरोनानं नाही राजकारणानं पोखरलं’; तेजस्विनी पंडितनं व्यक्त केला संताप\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nपंजाबच्या खराब कामगिरीला कॅप्टन राहुल जबाबदार 3 वर्षांची आकडेवारी आहे पुरावा\nIPL 2021: 'द पांड्या स्वॅग', हार्दिक आणि कृणालनं केला पत्नींसोबत डान्स, VIDEO\nराहुलनं पंजाबच्या पराभवाचं फोडलं अंपायरवर खापर नियमांमध्ये बदलाची केली मागणी\nGold Price Today: सोन्याच्या किमतीत वाढ तर चांदीचे दर घसरले, तपासा आजचे भाव\nपोस्ट ऑफिसच्या सेव्हिंग अकाऊंटमध्ये किमान बॅलन्सची मर्यादा किती\nमोबाईलमध्ये सेव्ह असतील 'या' गोष्टी तर खातं होऊ शकतं रिकामं, SBI नं केलं सावध\nकोरोना प्रादुर्भावामुळे शेअर बाजार कोसळणार जाणून घ्या एक्सपर्टचा अंदाज\nCheese प्रेमींचा 'किंग':आतापर्यंत खाल्लं 7,280 किलो चीज, तरीही आहेत 8 पॅक अ‍ॅब्ज\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\n ‘हे’ घरगुती उपाय ठरतील उपयुक्त\nउपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळला आहात चैत्र नवरात्रीमध्ये बनवा काहीतरी नवीन\nExplained: कोरोना रुग्णांवर कसं काम करतं व्हेंटिलेटर\nExplained: मॉडर्ना कंपनीला भारताला का द्यायची नाही आहे लस Pfizer ने ठेवली ही अट\nजाणून घ्या;रस्त्याच्या कडेला असणाऱ्या माइलस्टोनच्या वेगवेगळ्या रंगांचा अर्थ काय\nExplainer : कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला नाही तर काय होईल\nराज्यात लवकरच कडक लॉकडाऊन; मुख्यमंत्री घेणार निर्णय, वडेट्टीवाराचे संकेत\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य म��त्र्यांचं उत्तर\nराज्यात कोरोनाचं रौद्र रुप प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला जातोय एका रुग्णाचा जीव\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘परवानगीशिवाय जान कुमारनं मला किस केलं’; निक्की तांबोळीचा धक्कादायक आरोप\n‘हॉट दिसणं केव्हा थांबवशील’; श्वेताचा Bold Look पाहून सेलिब्रिटीही झाले अवाक\nही मराठमोळी अभिनेत्री 100 रुपयांसाठी करायची पेट्रोल पंपावर काम\n विमानतळावर दिसला भला मोठा साप, प्रवाशांची उडाली घाबरगुंडी, पाहा VIDEO\nVIDEO: निवडणूकीचा प्रचार करण्यास दिला नकार; दलित युवकाला चाटायला लावली थुंकी\nमेडिकल कॉलेजमधील Dance Videoच्या वादाला विद्यार्थ्यांकडून उत्तर, बनवला नवा VIDEO\nवर्कआऊट करताना जान्हवी कपूरला आठवली 'शीला की जवानी'; VIDEO पाहून नाही आवरणार हसू\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nलहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\n'या' देशात बेडकांसाठी करतात वाहतूक बंद, जाणून घ्या सविस्तर\nपोस्टाची ही योजना करेल तुमचे पैसे दुप्पट, मॅच्यूरिटीवर 2 लाखाचे मिळतील 4 लाख\nराज्यात लवकरच कडक लॉकडाऊन; दोन दिवसात मुख्यमंत्री घेणार निर्णय, वडेट्टीवारांनी दिले संकेत\nराज्यातील गंभीर स्थितीनंतर अजित पवार 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये, प्रशासनाला दिले महत्त्वपूर्ण आदेश\nकाँग्रेस नेत्यांनी आधी लसीला नावं ठेवली आणि मग स्वतःच लस घेतली, मनमोहन सिंग यांच्या पत्रावर हर्षवर्धन यांचं उत्तर\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\n‘हे 3 उपाय करा, कोरोना आसपासही फिरकणार नाही’; इशा देओलनं केला दावा\nपोस्टाची ही योजना करेल तुमचे पैसे दुप्पट, मॅच्यूरिटीवर 2 लाखाचे मिळतील 4 लाख\nपोस्टाच्या काही योजना आहेत, ज्यातून तुम्हाला चांगला रिटर्न मिळेल आणि तुमचे पैसे देखील सुरक्षित राहतील. पोस्टाच्या अशा काही योजनांपैकी एक आहे- किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra- KVP) योजना.\nनवी दिल्ली, 15 सप्टेंबर : गुंतवणुकीचा फायदा नेहमी संकटकाळात होत असतो. मात्र अनेकदा कुठे गुंतवणूक करावी जिथे चांगला रिटर्न मिळेल, असा प्रश्न अनेकांसमोर अ��तो. पोस्टाच्या काही योजना आहेत, ज्यातून तुम्हाला चांगला रिटर्न मिळेल आणि तुमचे पैसे देखील सुरक्षित राहतील. पोस्टाच्या अशा काही योजनांपैकी एक आहे- किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra- KVP) योजना. या योजनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया.\nपोस्टाच्या या योजनेमध्ये गुंतवणुकदाराचा पैसा सुरक्षित आहे आणि यामध्ये चांगला रिटर्न मिळण्याची हमी देखील आहे. या योजनेमध्ये व्याजदर आणि गुंतवणूक दुप्पट होण्याचा कालावधी सरकारद्वारे तिमाही आधारावर निश्चित केला जातो. इंडिया पोस्टच्या वेबसाइटनुसार किसान विकास पत्राची मॅच्यूरिटी अवधी 124 महिने आहे. ही एक वन टाइम इन्व्हेस्टमेंट स्कीम आहे. या योजनेमध्ये ग्राहकाचे पैसे गुंतवणुकीच्या 124 महिन्या्ंनी म्हणजेच 10 वर्ष 4 महिन्यांनी दुप्पट होतील. किसान विकास पत्र देशातील सर्व पोस्ट ऑफिसमध्ये आणि मोठ्या बँकांमध्ये उपलब्ध आहे.\n Credit Card बिल भरताना केलेली ही चूक पडेल महागात,द्यावं लागेल अधिक व्याज)\nयामध्ये कमीत कमी गुंतवणूक 1000 रूपये तर जास्तीत जास्त कोणतीही मर्यादा नाही आहे. ही योजना खास शेतकऱ्यांसाठी बनवण्यात आली आहे.\nकोण करू शकतात गुंतवणूक\nयामध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदाराचे वय 18 वर्षे असणे आवश्यक आहे. हे एक प्रकारचे प्रमाणपत्र असतं, जे तुम्ही कोणत्याही पोस्ट ऑफिसमधून खरेदी करू शकता. बाँडप्रमाणेच प्रमाणपत्राच्या रुपात ते जारी करण्यात येतं. सरकारकडून एका निश्चित स्वरूपात व्याज या योजनेअंतर्गत मिळते. तुम्ही याची खरेदी अल्पवयीन मुलासाठी देखील करू शकता. ज्याची देखरेख पालकाकडून केली जाते. KVP मध्ये 1000 रुपये, 5000 रुपये, 10,000 रुपये आणि 50,000 रुपये पर्यंतचे सर्टिफिकेट आहेत, ज्याची खरेदी करता येईल.\nसरकार प्रत्येक तीन महिन्यासाठी व्याजदर निश्चित करते. आर्थिक वर्षातील दुसऱ्या तिमाहीसाठी म्हणजे जून ते सप्टेंबरसाठी 6.9 व्याजदर निश्चित करण्यात आला आहे. या दरामध्ये 124 महिन्यात तुमचे पैसे दुप्पट होतील, जर तुम्ही एकरकमी 1 लाख भरले तर तुम्हाला मॅच्यूरिटीनंतर 2 लाख रुपये मिळतील.\n(हे वाचा-स्वस्त किंमतीत खरेदी करा प्रॉपर्टी, 29 सप्टेंबरपर्यंत ही बँक देतेय संधी)\n124 महिने या योजनेचा मॅच्यूरिटी पीरिएड आहे. ही योजना इनकम टॅक्स अधिनियम 80सी अंतर्गत येत नाही. त्यामुळे जो रिटर्न येईल त्यावर कर द्यावा लागेल. या योजनेमध्ये टीडीएस कपात केली जात नाह��.\nकेव्हीपी एका पोस्ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्ट ऑफिसमध्ये स्थानांतरित केले जाऊ शकते. किसान विकास पत्र एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे स्थानांतरित केले जाऊ शकते. केव्हीपीमध्ये नॉमिनेशन सुविधा देखील आहे. किसान विकास पत्र पासबुकच्या आकारात जारी केले जाते.\nयासाठी 2 पासपोर्ट साइझ फोटो, ओळखपत्र (रेशन कार्ड, मतदान ओळखपत्र, पासपोर्ट इ.) निवास प्रमाणपक्ष (वीजबिल, टेलिफोन बिल, बँक पासबूक इ.) या कागदपत्रांची गरज लागेल. जर गुंतवणूक 50 हजारांपेक्षा जास्त असेल तर पॅन कार्ड देखील आवश्यक आहे\nअभी तक \u0003खेलने के लिए\nराज्यात लवकरच कडक लॉकडाऊन; मुख्यमंत्री घेणार निर्णय, वडेट्टीवाराचे संकेत\nराज्यातील गंभीर स्थितीनंतर अजित पवार 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये, दिले महत्त्वपूर्ण आदेश\nCheese प्रेमींचा 'किंग':आतापर्यंत खाल्लं 7,280 किलो चीज, तरीही आहेत 8 पॅक अ‍ॅब्ज\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\nअवघ्या महिनाभरातच अमरावतीने कसं मिळवलं कोरोनावर नियंत्रण\nCorona: भारतानं ब्राझीललाही टाकलं मागे, देशात 12 लाखाहून अधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण\nडायबेटिज आणि बीपी पेशंटसाठी उत्तम आहे जांभूळ; होतो असा फायदा\nउसेन बोल्टचा RCB ला खास संदेश विराट, डीव्हिलिर्यसनं दिली 'ही' प्रतिक्रिया\nभज्जी-श्रीसंतपासून ते अनुष्का-गावसकरपर्यंत, IPL मधले 5 मोठे वाद\nहा पदार्थ खायचा की प्यायचा वेगाने प्रसिद्ध होतेय 'Deep-Fried Water' नावाची डिश\n‘लग्न झालेल्या पुरुषासाठी वेडं होणं काय असतं’; रेखा यांच्या उत्तरानं माजवली खळबळ\nकोरोना लस घेताना लहान मुलाप्रमाणे रडला अभिनेता Ram Kapoor,व्हायरल होतोय हा VIDEO\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/global/police-fire-protesters-myanmar-18-people-dead-and-several-injured-11016", "date_download": "2021-04-19T09:40:29Z", "digest": "sha1:ZPW74HUOW3EHRV4MRUXJBTPF563XOSSS", "length": 12199, "nlines": 121, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "म्यानमारमध्ये आंदोलकांवर पोलिसांचा बेछूट गोळीबार; 18 जण ठार, कित्येक जखमी | Gomantak", "raw_content": "\nसोमवार, 19 एप्रिल 2021 e-paper\nम्यानमारमध्ये आंदोलकांवर पोलिसांचा बेछूट गोळीबार; 18 जण ठार, कित्येक जखमी\nम्यानमारमध्ये आंदोलकांवर पोलिसांचा बेछूट गोळीबार; 18 जण ठार, कित्येक जखमी\nरविवार, 28 फेब्रुवारी 2021\nम्यानमार मधील सत्तापालटानंतर देशाच्या विविध भागात प्रदर्शन करत असलेल्यांवर पोलिसांनी गोळीबार केल्याची माहिती मिळाली आहे.\nम्य��नमार मधील सत्तापालटानंतर देशाच्या विविध भागात प्रदर्शन करत असलेल्यांवर पोलिसांनी गोळीबार केल्याची माहिती मिळाली आहे. व या गोळीबारात 18 लोक ठार आणि 30 पेक्षा जास्त लोक जखमी झाल्याचे समजते. त्याचवेळी संयुक्त राष्ट्रात सैन्याविरोधात आवाज उठविणार्‍या म्यानमारचे राजदूत क्याव मो तुन यांना बरखास्त करण्यात आले आहे. क्याव मो तुन यांनी देशात लष्करी राजवटीविरूद्ध कठोर कारवाईची मागणी करत जागतिक समुदायाने लोकशाही व्यवस्था पूर्ववत करण्याची विनंती केली होती.\nदोनपेक्षा अधिक अपत्य असल्य़ामुळे ''या'' देशात दांपत्याला एक...\nम्यानमार मध्ये लष्कराने सत्ता हाती घेतल्यानंतर देशाच्या सर्वोच्च नेत्या ऑंग सॅन सू की याना अटक केली होती. आणि त्यानंतर संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणावर प्रदर्शन करण्यास सुरवात झाली होती. नोव्हेंबरच्या निवडणुकीत सू यांच्या पक्षाने विजय मिळविला होता. मात्र त्याचवेळी लष्कराने निवडणुकीत हेरफार झाल्याचे म्हणत निकाल स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यानंतर आज देशाच्या यंगून शहरासह विविध भागात लोकशाही समर्थकांनी रस्त्यावर उतरून लष्कराच्या बंडखोरी विरोधात निदर्शने केली. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी स्टेन ग्रेनेड, अश्रुधुराचे गोले आणि हवेत गोळीबार केला. व यानंतर देखील आंदोलन थांबले नसल्याने पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार केला.\nयाशिवाय, यंगूनमध्येच शिक्षकांच्या आंदोलनावर पोलिसांनी स्टेन ग्रेनेडचा वापर केला. त्यामुळे एका महिला शिक्षिकेला हृदयविकाराचा झटका येऊन तिचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच यंगूनच्या अन्य भागात पोलिसांच्या गोळीबारात तीन जण ठार झाले असल्याची माहिती स्थानिक माध्यमांनी दिली आहे. त्यानंतर मंडाले येथे दोन लोकांचा मृत्यू झाला आहे. याव्यतिरिक्त, यंगून मेडिकल स्कूलबाहेर देखील पोलिसांनी स्टेन ग्रेनेडचा वापर केला असल्याचे समजते. डॉक्टरांच्या ‘व्हाइटकोट अलायन्स ऑफ मेडिक्स’ या संस्थेने पन्नासहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांना अटक केली असल्याची माहिती दिली आहे. लष्कराच्या बंडखोरीनंतर सुरु झालेल्या विरोध प्रदर्शनात आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू झाला आहे.\nम्यानमार प्रश्नात भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी भूमिका बजावण्याच्या प्रयत्नात\nभारताच्या शेजारील देशांपैकी ए��� असलेल्या म्यानमार मध्ये फेब्रुवारी महिन्याच्या...\nम्यानमारमधील चालू घडामोडीनंतर ब्रिटिश फॅशन ब्रँड नेक्स्टने घेतला मोठा निर्णय\nम्यानमारच्या सैन्याने 1 फेब्रुवारी रोजी तेथील नागरी सरकार उलथवून टाकले आणि सत्तेवर...\nहॉंगकॉंगवरील पकड मजबूत करण्यासाठी 'ड्रॅगन'कडून नवे कारस्थान\nचीनने हॉंगकॉंग वरील आपली पकड अजून मजबूत करण्याचा चंगच बांधला असल्याचे दिसत आहे. कारण...\nजगभरात राहणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी\nजगभरात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या लोकांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे....\nम्यानमार लष्कराचे हवाई हल्ले; जीव वाचवण्यासाठी नागरिकांची थायलंडकडे धाव\nगेल्या काही महिन्यामध्ये म्यानमारमध्ये झालेल्या लष्करी बंडानंतर शांततेत निदर्शने...\nWorld Happiness Day 2021: फिनलँडमधील लोक सर्वात आनंदी; भारत 139 व्या क्रमांकावर\nWorld Happiness Day 2021: कोरोना महामारीने जगभरात कहरच केला आहे. आतापर्यंत 27...\nअग्रलेख : लोकशाहीची म्यानमारी\nमूळ धरू पाहणारी लोकशाही म्यानमारमध्ये उखडून फेकली गेली आहे. स्वातंत्र्यानंतरचा...\nमित्र देशांना भारत करणार कोरोना लसींचा पुरवठा\nभारताने कोरोनाच्या विषाणूला हद्दपार करण्यासाठी जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम मागील...\nम्यानमारमध्ये भूस्खलनात 100 जणांचा मृत्यू\nयांगून म्यानमारच्या उत्तरेकडे एका हिऱ्याच्या खाणीत भूस्खलनामुळे शंभरहून अधिक...\nपशुपालन पायाभूत विकास निधी स्थापन करणार\nनवी दिल्ली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली 24 जूनला...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/node/26054", "date_download": "2021-04-19T08:35:15Z", "digest": "sha1:SUZUMENAESPP6S4PSX4DKIEGVKCYTCLD", "length": 18670, "nlines": 266, "source_domain": "www.misalpav.com", "title": "रांगोळी प्रदर्शन २०१३, ठाणे. | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nरांगोळी प्रदर्शन २०१३, ठाणे.\nया वर्षी गिरगावात रांगोळ्या पाहण्यासाठी जाता आले नाही,मग ठाण्यातल्याच रांगोळ्या पहायचे ठरवले. आज त्या प्रदर्शना मधल्या रांगोळ्या मिप���करांसाठी देत आहे.\n*किसन शिंदे यांच्यामुळे नक्की प्रदर्शन कुठे आहे ते कळले त्यामुळे त्यांना इस्प्येशल थांकु. :)\nमला विशेष आवडलेली रांगोळी :-\nयाच वरील रांगोळीचा क्लोजअप :-\n{हौशी फोटुग्राफर } :)\nकॅमेरा :- निकॉन- डी-५१००\n* रॉ प्रोसेसिंग करुन फोटो कंप्रेस केले आहेत,कंप्रेस केल्यामुळे कलरशेड मधे फरक पडतो.\nभारीच रे.... एक से बढकर एक\nभारीच रे.... एक से बढकर एक :)\nशेवटच्या रांगोळीला सलाम. :)\nएक नंबर काम केलंस भावड्या\nएक नंबर काम केलंस भावड्या फोटो टाकून. यंदाच्या वर्षी त्यांनी स्त्रीशक्ती हि मुख्य संकल्पना समोर ठेऊन रांगोळी प्रदर्शन भरवलेय. काल संध्याकाळी मी ही गेलो होतो. सर्व रांगोळ्या एकापेक्षा एक आहेत.\nये स्साला इधर ऐसा इच होता है.\nइसी लिये तो हन इधर है.\nसुंदर रांगोळ्या आणि अतिशय सुंदर फोटो.\nएक से बढकर एक \nअप्रतिम आहेत सगळ्याच रांगोळ्या. इतक्या प्रवाही माध्यमाला काबूत ठेवणं सोपं काम नाही. कोल्हापूरला श्री विजय टिपुगडे म्हणून कलाकार आहेत. अप्रतिम शब्द थिटा वाटेल अश्या रांगोळ्या काढतात. नंतर काही फोटो टाकेन शोधून.\nशेवटची आणि मेधा पाटकरांची विशेष आवडली.\nशेवटची रांगोळी अप्रतिम आहे.\nमस्त. थीम आवडली आणि रांगोळ्या\nमस्त. थीम आवडली आणि रांगोळ्या अप्रतिम आहेत. कलाकारांचं कौतुक वाटलं आणि थोडा हेवाही वाटला.\nबाईनं मनात आणलं तर ती जग बदलू शकते\nया एका वाक्यावर एक गोखलेला एक अचाट \" ती \" मिळाली.\nअशा फार मोठ्या \" ती\" इथे जमल्यात. त्याना व कलाकारांना मानाचा मुजरा \nवरील सर्व रांगोळ्या एचक्यु ट्रू कलर मधे बघता येतील :- Rangoli 2013\nकलर द्वारे चेहर्‍याचे भाव दाखवणं एकवेळ ठिक पण रांगोळि काढुन ते सजीव असल्यासारखं दिसणं ह्या कलेला खरचं तोड नाहि. बाणा फोटो अजुन असले तर टाक....\nरांगोळ्या आहेत असे वाटतच नाहीय. शेवटची तर अप्रतिम\nसुलोचना यांची रांगोळी केवळ\nसुलोचना यांची रांगोळी केवळ अप्रतीम. फोटोच वाटतोय तो.\nकाय कला असते एकेकाच्या हातात\nकाय कला असते एकेकाच्या हातात\nमी फक्त स्वस्तिकपटू असल्याने वरील रांगोळीकर्त्यांबद्दल कौतुक वाटले.\nन्यू गर्ल्स स्कूल ठाणे येथे पण दर वर्षी रांगोळी प्रदर्शन भरते. तसेच टेकडी बंगला येथे एका महापालिकेच्या शाळेमध्ये पण रांगोळी प्रदर्शन भरते.\n4 Nov 2013 - 3:15 pm | माम्लेदारचा पन्खा\nमी स्वतः ह्या रांगोळी प्रदर्शनाला गेलो होतो...५ रुपये प्रवेश फी आकारली गेली ��ेव्हा वाटलेही नव्हते की इतक्याश्या पैशात अवर्णनीय आनन्द आणि अशक्य कलाकृती पहायला मिळतील..ही कला मानवी नाही,दैवी आहे.....सर्व कलाकारांना मनाचा मुजरा.....फोटो खूपच छान आलेत मदनबाण....\nकुठे न्यू इंग्लिश स्कूल मधे\nकुठे न्यू इंग्लिश स्कूल मधे आहे का हे \nयाच ठिकाणी गेल्या वर्षी\nयाच ठिकाणी गेल्या वर्षी भरलेलं हे रांगोळी प्रदर्शन\n@ खटपट्या / वेल्लाभट\n@ खटपट्या / वेल्लाभट\nहे प्रदर्शन न्यू गर्ल्स स्कूल नौपाडा ठाणे इथेच भरले आहे.\nसगळ्याच रांगोळ्या छान आहेत. थीम आवडली. शेवटची फारच खास मदनबाण धन्यवाद तुम्ही रांगोळ्यांचे फोटो टाकल्यामुळे प्रत्यक्ष नाही तर निदान असे तरी पाहता आले. :)\nयंदाही तू न चुकता हे प्रदर्शन पाहून इथे आमच्यासाठी चित्रे टाकलीस त्याबद्दल मनःपूर्वक आभार.\nचित्रे क्लासच आहेत. शेवटले सुलोचनाबाईंचेतर लाजवाब काळ्यापांढर्‍या रंगातला फोटो जमिनीवर चिकटवला आहे की काय असे वाटावे इतके अप्रतिम आले आहे. सुलोचनाबाईंच्या डोळ्यांमधले आणि चेहेर्‍यावरचे सोज्ज्वळ भाव पुरेपूर उतरले आहेत. मदर टेरेसा आणि मेधा पाटकरांचीही चित्रे सुरेख आहेत. काय कलाकार मंडळी असतात काळ्यापांढर्‍या रंगातला फोटो जमिनीवर चिकटवला आहे की काय असे वाटावे इतके अप्रतिम आले आहे. सुलोचनाबाईंच्या डोळ्यांमधले आणि चेहेर्‍यावरचे सोज्ज्वळ भाव पुरेपूर उतरले आहेत. मदर टेरेसा आणि मेधा पाटकरांचीही चित्रे सुरेख आहेत. काय कलाकार मंडळी असतात\n(बाणा, तुला शक्य झाले तर या कलाकार मंडळींचे फोटो आणि थोडक्यात परिचय देता येऊ शकेल का तेवढीच मिपाकरांची या कलंदर हातांमागच्या चेहेर्‍यांशी सुद्धा ओळख होईल.)\n(बाणा, तुला शक्य झाले तर या कलाकार मंडळींचे फोटो आणि थोडक्यात परिचय देता येऊ शकेल का तेवढीच मिपाकरांची या कलंदर हातांमागच्या चेहेर्‍यांशी सुद्धा ओळख होईल.)\nमाझी या कलाकारांशी कुठलीही वैयक्तिक ओळख नाही, जर ते कलावंत त्यावेळी तिथे असते तर नक्कीच त्यांची इथे ओळख करुन देता आली असती.\nकलाकारही प्रदर्शनात हजर असतात म्हणून.\nनुसत स्वतःपुरत पाहुन खुष होण्याऐवजी आमची आठवण ठेवल्याबद्दल मनापासून धन्यवाद.\nशेवटची रांगोळी तर आइशप्पत म्हणायला लावणारी :)\nशेवटची रांगोळी खरंच अप्रतिम\nशेवटची रांगोळी खरंच अप्रतिम आहे.\nसध्या 11 सदस्य हजर आहेत.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00144.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/5802", "date_download": "2021-04-19T09:42:34Z", "digest": "sha1:Z7VBOM4GPLFZ5TQETJ64PP4MZEZYG5WG", "length": 7895, "nlines": 132, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "A PHP Error was encountered", "raw_content": "\nते पाहा, एक मोठे गलबत बंदरात उभे आहे. ते गलबत कैद्यांनी भरलेले आहे. दु:खी कष्टी कैदी. त्यांच्या पायांत वजनदार साखळदंड अडकवलेले आहेत. त्यांच्या आजूबाजूस हत्यारबंद पोलिस आहेत. तो पाहा आपला वालजी त्या सर्व कैंद्यांत तो उठून दिसत आहे. त्याच्या तोंडावर एक प्रकारची दिव्यता आहे. धीरोदात्त वीराप्रमाणे तो दिसत आहे.\nगलबताच्या डोलकाठीवर एक खलाशी चढला होता. त्या डोलकाठीला लांब जाडया दोर्‍या बांधलेल्या होत्या. तो खलाशी त्या दोर्‍यांवर चढून त्या आवळीत होता की काय परंतु हे काय झाले परंतु हे काय झाले तो दोरीला लटकत राहिला. आता तो दोरीला लटकत राहिला. आता कोण वाचवणार त्याला हात सुटले तर समुद्रात पडेल तो, परंतु असा लोंबकळत तो किती वेळ राहणार एकेक क्षण मोलाचा जात होता. सारे पाहात राहिले.\n'त्या वालजीच्या पायांतील शृंखला काढा. त्याला मोकळं करा. तो या डोलकाठीवर चढेल. तो आपला पाय लांबवील. त्या पायाला खलाशानं आपले पाय अडकवावे. वालजी एका पायानं त्याचा सारा भार सहन करील. खलाशानं मग हात सोडावे इकडच्या डोलकाठीला धरावा,' असे कोणी तरी सांगितले. त्याप्रमाणे करण्यात आले. वालजी झपझप वर चढला. त्याने आपला मजबूत पाय लांबविला. त्या लोंबकळणार्‍या खलाशाने आपले पाय त्याच्या पायांत अडकवले व त्याने हात सोडले. त्याचा सारा झोल वालजीने सहन केला. वालजीचा पाय वाकला नाही. जणू सिंगलबारच्या दांडीप्रमाणे त्याची ती तंगडी होती. खलाशाला वालजीने डोलकाठीकडे आणले. खलाशाने हाताने डोलकाठी पकडली व वरच्या पायांनी डोलकाठीला धरले. मल्लखांब सुरू झाला. तो सुर्रकन् खाली आला. सर्वांनी टाळया वाजविल्या. शाबास वालजी, असा जयजयकार झाला.\nअभगिनी व तिची लहान मुलगी 1\nअभगिनी व तिची लहान मुलगी 2\nअभगिनी व तिची लहान मुलगी 3\nअभगिनी व तिची लहान मुलगी 4\nअभगिनी व तिची लहान मुलगी 5\nअभगिनी व तिची लहान मुलगी 6\nअभगिनी व तिची लहान मुलगी 7\nअभगिनी व तिची लहान मुलगी 8\nअभगिनी व तिची लहान मुलगी 9\nअभगिनी व तिची लहान मुलगी 10\nक्रांतीची ज्वाला भडकली 1\nक्रांतीची ज्वाला भडकली 2\nक्रांतीची ज्वाला भडकली 3\nक्रांतीची ज्वाला भडकली 4\nक्रांतीची ज्वाला भडकली 5\nक्रांतीची ज्वाला भडकली 6\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/coronavirus-latest-news/coronavirus-patient-in-karnataka-lungs-found-as-hard-as-leather-call-died-mhpg-490662.html", "date_download": "2021-04-19T09:36:25Z", "digest": "sha1:HPFARRNBBJUNRXGAFNOH2MF3L5RQHCYQ", "length": 21068, "nlines": 148, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कोरोनानं लेदर बॉलप्रमाणे केली फुफ्फुसांची अवस्था, भारतातील रुग्णाचा भयंकर X-ray रिपोर्ट आला समोर coronavirus patient in karnataka lungs found as hard as leather call died mhpg | Coronavirus-latest-news - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nराज्यात लवकरच कडक लॉकडाऊन; मुख्यमंत्री घेणार निर्णय, वडेट्टीवाराचे संकेत\nराज्यातील गंभीर स्थितीनंतर अजित पवार 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये, दिले महत्त्वपूर्ण आदेश\nCheese प्रेमींचा 'किंग':आतापर्यंत खाल्लं 7,280 किलो चीज, तरीही आहेत 8 पॅक अ‍ॅब्ज\nप्राची देसाईवर झाली होती जबरदस्ती; सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\n ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या कोरोनाबाधित महिलेवर बलात्काराचा प्रयत्न\nराहुल गांधींनंतर आता ममता बॅनर्जींची घोषणा, निवडणूक प्रचाराबाबत मोठा निर्णय\nलहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\nप्राची देसाईवर झाली होती जबरदस्ती; सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव\n‘हे 3 उपाय करा, कोरोना आसपासही फिरकणार नाही’; इशा देओलनं केला दावा\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘देशाला कोरोनानं नाही राजकारणानं पोखरलं’; तेजस्विनी पंडितनं व्यक्त केला संताप\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nपंजाबच्या खराब कामगिरीला कॅप्टन राहुल जबाबदार 3 वर्षांची आकडेवारी आहे पुरावा\nIPL 2021: 'द पांड्या स्वॅग', हार्दिक आणि कृणालनं केला पत्नींसोबत डान्स, VIDEO\nराहुलनं पंजाबच्या पराभवाचं फोडलं अंपायरवर खापर नियमांमध्ये बदलाची केली मागणी\nGold Price Today: सोन्याच्या किमतीत वाढ तर चांदीचे दर घसरले, तपासा आजचे भाव\nपोस्ट ऑफिसच्या सेव्हिंग अकाऊंटमध्ये किमान बॅलन्सची मर्यादा किती\nमोबाईलमध्ये सेव्ह असतील 'या' गोष्टी तर खातं होऊ शकतं रिकामं, SBI नं केलं सावध\nकोरोना प्रादुर्भावामुळे शेअर बाजार कोसळणार जाणून घ्या एक्सपर्टचा अंदाज\nCheese प्रेमींचा 'किंग':आतापर्यंत खाल्लं 7,280 किलो चीज, तरीही आहेत 8 पॅक अ‍ॅब्ज\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\n ‘हे’ घरगुती उपाय ठरतील उपयुक्त\nउपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळला आहात चैत्र नवरात्रीमध्ये बनवा काहीतरी नवीन\nExplained: कोरोना रुग्णांवर कसं काम करतं व्हेंटिलेटर\nExplained: मॉडर्ना कंपनीला भारताला का द्यायची नाही आहे लस Pfizer ने ठेवली ही अट\nजाणून घ्या;रस्त्याच्या कडेला असणाऱ्या माइलस्टोनच्या वेगवेगळ्या रंगांचा अर्थ काय\nExplainer : कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला नाही तर काय होईल\nराज्यात लवकरच कडक लॉकडाऊन; मुख्यमंत्री घेणार निर्णय, वडेट्टीवाराचे संकेत\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\nराज्यात कोरोनाचं रौद्र रुप प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला जातोय एका रुग्णाचा जीव\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘परवानगीशिवाय जान कुमारनं मला किस केलं’; निक्की तांबोळीचा धक्कादायक आरोप\n‘हॉट दिसणं केव्हा थांबवशील’; श्वेताचा Bold Look पाहून सेलिब्रिटीही झाले अवाक\nही मराठमोळी अभिनेत्री 100 रुपयांसाठी करायची पेट्रोल पंपावर काम\n विमानतळावर दिसला भला मोठा साप, प्रवाशांची उडाली घाबरगुंडी, पाहा VIDEO\nVIDEO: निवडणूकीचा प्रचार करण्यास दिला नकार; दलित युवकाला चाटायला लावली थुंकी\nमेडिकल कॉलेजमधील Dance Videoच्या वादाला विद्यार्थ्यांकडून उत्तर, बनवला नवा VIDEO\nवर्कआऊट करताना जान्हवी कपूरला आठवली 'शीला की जवानी'; VIDEO पाहून नाही आवरणार हसू\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nलहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\n'या' देशात बेडकांसाठी करतात वाहतूक बंद, जाणून घ्या सविस्तर\nकोरोनानं लेदर बॉलप्रमाणे केली फुफ्फुसांची अवस्था, भारतातील रुग्णाचा भयंकर X-ray रिपोर्ट आला समोर\nराज्यात लवकरच कडक लॉकडाऊन; दोन दिवसात मुख्यमंत्री घेणार निर्णय, वडेट्टीवारांनी दिले संकेत\nकाँग्रेस नेत्यांनी आधी लसीला नावं ठेवली आणि मग स्वतःच लस घेतली, मनमोहन सिंग यांच्या पत्रावर हर्षवर्धन यांचं उत्तर\nCorona in Maharashtra: राज्यातील परिस्थिती गंभीर; प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला जातोय एका रुग्णाचा जीव\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, उद्धट महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nCOVID-19: कोरोनामुक्त झालेल्यांच्या शरीरात पुन्हा सोडणार जिवंत विषाणू, अधिक प्रभावी लसीसाठी Oxford चा रिसर्च\nकोरोनानं लेदर बॉलप्रमाणे केली फुफ्फुसांची अवस्था, भारतातील रुग्णाचा भयंकर X-ray रिपोर्ट आला समोर\nकोव्हिड-19 मुळे फुफ्फुसांचे काय होते याचे एक भयावह उदाहरण कर्नाटकात पाहिले गेले आहे.\nनवी दिल्ली, 25 ऑक्टोबर : देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी, एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कोरोनामुळे रुग्णाच्या श्वसन यंत्रणेत ( रेस्फिरेटरी सिस्टम) विषाणू प्रवेश करतात हे फुफ्फुसाला नष्ट करून रुग्णाची अवस्था गंभीर करतात. कोव्हिड-19 मुळे फुफ्फुसांचे काय होते याचे एक भयावह उदाहरण कर्नाटकात पाहिले गेले आहे. येथे 62 वर्षांच्या कोरोनाला संसर्ग झाल्यानंतर फुफ्फुसांना 'लेदर बॉल' सारखे कडक बनले होते.\nटाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, फुफ्फुसांची अशी वाईट अवस्था झाल्यानंतर रुग्णाचा मृत्यू झाला. आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे की रुग्णाच्या मृत्यूच्या 18 तासांनंतर, त्याच्या नाक आणि घशात व्हायरस सक्रिय होता. म्हणजेच, संक्रमित व्यक्तीच्या मृत्यूनंतरही, शरीरावरच्या विषाणूमुळे इतर लोक आजारी पडू शकतात.\n Corona तून रिकव्हरीनंतर किती महिन्यांपर्यंत शरीरात राहू शकते अँटीबॉडी\nऑक्सफोर्ड मेडिकल कॉलेजचे डॉक्टर दिनेश राव म्हणाले की कोरोनामुळे या रुग्णाची फुफ्फुसे लेदरच्या बॉलप्रमाणे कडक झाली होती. फुफ्फुसात हवा भरणार यंत्रणा खराब झाली आणि पेशींमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्या.\nवाचा-पुणेकरांनी करून दाखवलं, कोरोना Recovery Rate मध्ये देशात पहिला नंबर\nरिपोर्टनुसार, डॉ. राव यांनी शरीर, नाक, घसा, फुफ्फुसातील पृष्ठभाग, श्वसन पॅसे��� आणि चेहऱ्यावरच्या आणि घशातील त्वचेवरुन पाच प्रकारचे स्वॅब नमुने घेतले. RTPCR चाचणीत असे दिसून आले की घशातील आणि नाकाचा नमुना कोरोनासाठी पॉझिटिव्ह होता. याचा अर्थ असा आहे की कोरोना रूग्णाचा मृतदेह इतरांना संक्रमित करू शकतो. मात्र, मृतदेहाच्या त्वचेतून घेतलेल्या नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह होते.\nकोरोनामुळे मृत्यू झालेल्या या रुग्णाच्या शरीराची तपासणी कुटूंबाच्या संमतीने केली गेली. डॉ. राव म्हणाले की, शरीर तपासणीनंतर तयार केलेला माझा रिपोर्ट अमेरिका आणि ब्रिटनमधील रिपोर्टपेक्षा अगदी वेगळा आहे. याचा अर्थ असा होऊ शकतो की भारतात दिसणारी कोरोना विषाणूची प्रजाती इतर देशांपेक्षा वेगळी आहे.\nवाचा-‘कोरोना’वरच्या उपचारासाठी फडणवीस सरकारी हॉस्पिटलमध्ये; आधीच दिली होती सूचना\n7 महिन्यांपर्यंत शरीरात राहतात अँटीबॉडीज\nएक नव्या अभ्यासानुसार कोणत्याही व्यक्तीच्या शरीरात नोवेल कोरोना व्हायरस संक्रमणाविरोधात लढणाऱ्या अँटीबॉडी तत्व या आजाराची लक्षण दिसल्यानंतर सुरुवातीच्या तीन आठवड्यात अत्यंत जलद गतीने विकसित होतात आणि आजाराची लागण झाल्यानंतर सात महिन्यांपर्यंत शरीरात असतात. अँटीबॉडी शरीरातील ते तत्व आहे ज्याचा निर्माण शरीरातील रोग प्रतिकारक प्रणाली व्हायरसचा परिणाम होऊ देत नाही. कोरोना वायरसची लागण झालेल्या 300 जणं आणि यातून बरे झालेल्या 198 लोकांवर केलेल्या संशोधतानू ही बाब समोर आली आहे.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nराज्यात लवकरच कडक लॉकडाऊन; मुख्यमंत्री घेणार निर्णय, वडेट्टीवाराचे संकेत\nराज्यातील गंभीर स्थितीनंतर अजित पवार 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये, दिले महत्त्वपूर्ण आदेश\nCheese प्रेमींचा 'किंग':आतापर्यंत खाल्लं 7,280 किलो चीज, तरीही आहेत 8 पॅक अ‍ॅब्ज\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\nअवघ्या महिनाभरातच अमरावतीने कसं मिळवलं कोरोनावर नियंत्रण\nCorona: भारतानं ब्राझीललाही टाकलं मागे, देशात 12 लाखाहून अधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण\nडायबेटिज आणि बीपी पेशंटसाठी उत्तम आहे जांभूळ; होतो असा फायदा\nउसेन बोल्टचा RCB ला खास संदेश विराट, डीव्हिलिर्यसनं दिली 'ही' प्रतिक्रिया\nभज्जी-श्रीसंतपासून ते अनुष्का-गावसकरपर्यंत, IPL मधले 5 मोठे वाद\nहा पदार्थ खायचा की प्यायचा वेगाने प्रसिद्ध होतेय 'Deep-Fried Water' नावाची डिश\n‘लग्न झालेल्या पुरुषा���ाठी वेडं होणं काय असतं’; रेखा यांच्या उत्तरानं माजवली खळबळ\nकोरोना लस घेताना लहान मुलाप्रमाणे रडला अभिनेता Ram Kapoor,व्हायरल होतोय हा VIDEO\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://newsexpressmarathi.com/tag/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AB%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B8/", "date_download": "2021-04-19T09:10:13Z", "digest": "sha1:JMNKTMER2UTOJWTYVZY36S3GW2D3GWFT", "length": 29863, "nlines": 316, "source_domain": "newsexpressmarathi.com", "title": "देवेंद्र फडणवीस | News Express Marathi", "raw_content": "\nसुप्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन\nमंगळवार पेठेत सराईताकडून पोलीस उपनिरीक्षकावर कोयत्याने वार\nकोंढव्यात ओळख न दिल्याच्या कारणावरून तरुणाला टोळक्याकडून बेदम मारहाण\nबँकेतून बोलत असल्याचे सांगून 1 लाख 86 हजारांची फसवणूक\nजैन सोशल ग्रुप द्वारा आयोजित शिबिरात 80 युनिट रक्त संकलन\nमाजी आमदार मोहन जोशी यांचे भाजप नेत्यांना कळकळीचे आवाहन\nपुण्यात दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार\nप्रत्येक वेळी केंद्र भाजपाचं हित बघून अशा प्रकारचे निर्णय घेतंय- खासदार संजय राऊत\nतीन दहशतवाद्यांना कंठस्नान; ४८ तासांत १० अतिरेक्यांचा खात्मा\n देशात २४ तासांत आढळले १,५२,८७९ पॉझिटिव्ह रुग्ण\nसर्वाधिक लस पुरवठा महाराष्ट्राला – केंद्रीय आरोग्यमंत्री\n करोनाऐवजी तीन महिलांना दिली रेबीजची लस, पुढे घडलं असं…\nदेशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ\n एकाच रुग्णालयातील 37 डॉक्टरांना झाली कोरोनाची लागण\nवाढत्या कोरोनामुळे ‘या’ देशात भारतीयांना नो एंट्री\nनग्न व्हिडिओ काढणाऱ्या ‘त्या’ महिलांची देशातून हकालपट्टी, दुबई सरकारचा निर्णय\nपुतिन यांना २०२६ पर्यंत सत्तेवर राहण्याचा मार्ग मोकळा\nदुबईमध्ये नग्नावस्थेत उंच इमारतीच्या बाल्कनीमध्ये उभ्या असणाऱ्या महिलांवर पोलिसांची कारवाई\n‘फेसबुक’च्या ५० कोटी खातेदारांची वैयक्तिक माहिती संकेतस्थळावर\nइंडोनेशियात पूर व भूस्खलनात ४४ जणांचा मृत्यू\nअमेरिकेच्या कॅपिटॉलमध्ये लॉकडाउन जाहीर, वाहनाने दोन पोलीस अधिकाऱ्यांना चिरडलं; एकाचा मृत्यू\n“…याचंही भान केंद्राने ठेवलं पाहिजे”; संजय राऊतांनी व्यक्त केला संताप\nमहाराष्ट्रात धक्कादायक स्थिती; बेड नसल्याने रुग्णांना खूर्चीवर बसवून ऑक्सिजन देण्याची वेळ\n“महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री नाही, याची किंमत महाराष्ट्राच्या जनतेनं का मोजावी\n#Lockdown: ���ाज्यातील दुकाने आज उघडणार\nपृथ्वीराज चव्हाणांनी खरी आकडेवारी लपवली; भाजपाकडून प्रत्युत्तर\nलोकच लॉकडाउनसाठी सरकारला हतबल करताहेत- डॉ. संजय ओक\nरेमडेसिवीरचा देशात तुटवडा अशातच भाजपा कार्यालयात मोफत वाटप; राष्ट्रवादीचा संताप\nसोन्याच्या किमतीत वाढ; जाणुन घ्या आजचा महाराष्ट्रातील सोन्याचा दर\nसरकारी बँकांना उद्योग समूहांना विकणे ही मोठी चूक होईल – रघुराम राजन\nसेंसेक्स मध्ये 294 अंकांची उसळी घेत 50,700 तर निफ्टी 15,040\nसोन्याची किंमत ४५ हजारांखाली, चांदीची किंमतही घसरली\nसोन्याच्या दरात घसरण; लग्नघरांमध्ये दागिने खरेदीची गडबड\nShare Market : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स तेजीत; निफ्टीही विक्रमी उंचीवर\nShare Market : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स तेजीत; निफ्टीही विक्रमी उंचीवर\nट्विटर हॅकिंग प्रकरणी भारताने सुरू केली चौकशी, ट्विटरला नोटीस\nबंद झालेल्या चिनी अ‍ॅप्सचे हे स्वदेशी पर्याय तुम्हाला नक्की आवडतील\nयेतोय नवीन ‘गेमिंग’ स्मार्टफोन, सर्वात जबरदस्त प्रोसेसर\nदहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार : शिक्षणमंत्री\n आता बारावीला गणित व भौतिकशास्त्र विषय न घेताही इंजिनिअर होता येणार…\nएमपीएसची परीक्षा 21 मार्चला, लोकसेवा आयोगाकडून नवं वेळापत्रक जाहीर\nआता बारावीला गणित-भौतिकशास्त्र न घेताही इंजिनिअर होता येणार\nराज्यात मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात येणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत\nराज्यात आजपासून 5 वी ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळांचे दरवाजे उघडले\nSSC-HSC Exam : दहावी, बारावी परीक्षेची तारीख ठरली शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा\nअक्षय कुमार पाठोपाठ ‘रामसेतू’ चित्रपटातील 45 सहकलाकारांना कोरोना\nअक्षय कुमार कोरोना उपचारासाठी रुग्णालयात दाखल\nपंजाबी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध गायकाचा रस्ते अपघातात मृत्यू\nरितेश-जेनेलियाचा होळी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ\nमराठवाड्यातील संगीतक्षेत्राचा आधारवड हरपला; पं. नाथराव नेरळकर यांचे निधन\nसंजय लीला भन्साळीचा आणखी एक चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; न्यायालयानं बजावलं समन्स\nपूजा चव्हाण प्रकरणात मोठी घडामोड, न्यायालयाने दिला ‘हा’ महत्त्वाचा आदेश\nकाय आहे आरोग्यसेतू ऍप \nवक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर���वकार्येषु सर्वदा॥\nसुप्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन\nमंगळवार पेठेत सराईताकडून पोलीस उपनिरीक्षकावर कोयत्याने वार\nकोंढव्यात ओळख न दिल्याच्या कारणावरून तरुणाला टोळक्याकडून बेदम मारहाण\nबँकेतून बोलत असल्याचे सांगून 1 लाख 86 हजारांची फसवणूक\nजैन सोशल ग्रुप द्वारा आयोजित शिबिरात 80 युनिट रक्त संकलन\nमाजी आमदार मोहन जोशी यांचे भाजप नेत्यांना कळकळीचे आवाहन\nपुण्यात दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार\nप्रत्येक वेळी केंद्र भाजपाचं हित बघून अशा प्रकारचे निर्णय घेतंय- खासदार संजय राऊत\nतीन दहशतवाद्यांना कंठस्नान; ४८ तासांत १० अतिरेक्यांचा खात्मा\n देशात २४ तासांत आढळले १,५२,८७९ पॉझिटिव्ह रुग्ण\nसर्वाधिक लस पुरवठा महाराष्ट्राला – केंद्रीय आरोग्यमंत्री\n करोनाऐवजी तीन महिलांना दिली रेबीजची लस, पुढे घडलं असं…\nदेशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ\n एकाच रुग्णालयातील 37 डॉक्टरांना झाली कोरोनाची लागण\nवाढत्या कोरोनामुळे ‘या’ देशात भारतीयांना नो एंट्री\nनग्न व्हिडिओ काढणाऱ्या ‘त्या’ महिलांची देशातून हकालपट्टी, दुबई सरकारचा निर्णय\nपुतिन यांना २०२६ पर्यंत सत्तेवर राहण्याचा मार्ग मोकळा\nदुबईमध्ये नग्नावस्थेत उंच इमारतीच्या बाल्कनीमध्ये उभ्या असणाऱ्या महिलांवर पोलिसांची कारवाई\n‘फेसबुक’च्या ५० कोटी खातेदारांची वैयक्तिक माहिती संकेतस्थळावर\nइंडोनेशियात पूर व भूस्खलनात ४४ जणांचा मृत्यू\nअमेरिकेच्या कॅपिटॉलमध्ये लॉकडाउन जाहीर, वाहनाने दोन पोलीस अधिकाऱ्यांना चिरडलं; एकाचा मृत्यू\n“…याचंही भान केंद्राने ठेवलं पाहिजे”; संजय राऊतांनी व्यक्त केला संताप\nमहाराष्ट्रात धक्कादायक स्थिती; बेड नसल्याने रुग्णांना खूर्चीवर बसवून ऑक्सिजन देण्याची वेळ\n“महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री नाही, याची किंमत महाराष्ट्राच्या जनतेनं का मोजावी\n#Lockdown: राज्यातील दुकाने आज उघडणार\nपृथ्वीराज चव्हाणांनी खरी आकडेवारी लपवली; भाजपाकडून प्रत्युत्तर\nलोकच लॉकडाउनसाठी सरकारला हतबल करताहेत- डॉ. संजय ओक\nरेमडेसिवीरचा देशात तुटवडा अशातच भाजपा कार्यालयात मोफत वाटप; राष्ट्रवादीचा संताप\nसोन्याच्या किमतीत वाढ; जाणुन घ्या आजचा महाराष्ट्रातील सोन्याचा दर\nसरकारी बँकांना उद्योग समूहांना विकणे ही मोठी चूक होईल – रघुराम राजन\nसेंसेक्स मध्ये 294 अंकांची उसळी घेत 50,700 तर निफ्टी 15,040\nसोन्याची किंमत ४५ हजारांखाली, चांदीची किंमतही घसरली\nसोन्याच्या दरात घसरण; लग्नघरांमध्ये दागिने खरेदीची गडबड\nShare Market : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स तेजीत; निफ्टीही विक्रमी उंचीवर\nShare Market : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स तेजीत; निफ्टीही विक्रमी उंचीवर\nट्विटर हॅकिंग प्रकरणी भारताने सुरू केली चौकशी, ट्विटरला नोटीस\nबंद झालेल्या चिनी अ‍ॅप्सचे हे स्वदेशी पर्याय तुम्हाला नक्की आवडतील\nयेतोय नवीन ‘गेमिंग’ स्मार्टफोन, सर्वात जबरदस्त प्रोसेसर\nदहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार : शिक्षणमंत्री\n आता बारावीला गणित व भौतिकशास्त्र विषय न घेताही इंजिनिअर होता येणार…\nएमपीएसची परीक्षा 21 मार्चला, लोकसेवा आयोगाकडून नवं वेळापत्रक जाहीर\nआता बारावीला गणित-भौतिकशास्त्र न घेताही इंजिनिअर होता येणार\nराज्यात मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात येणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत\nराज्यात आजपासून 5 वी ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळांचे दरवाजे उघडले\nSSC-HSC Exam : दहावी, बारावी परीक्षेची तारीख ठरली शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा\nअक्षय कुमार पाठोपाठ ‘रामसेतू’ चित्रपटातील 45 सहकलाकारांना कोरोना\nअक्षय कुमार कोरोना उपचारासाठी रुग्णालयात दाखल\nपंजाबी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध गायकाचा रस्ते अपघातात मृत्यू\nरितेश-जेनेलियाचा होळी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ\nमराठवाड्यातील संगीतक्षेत्राचा आधारवड हरपला; पं. नाथराव नेरळकर यांचे निधन\nसंजय लीला भन्साळीचा आणखी एक चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; न्यायालयानं बजावलं समन्स\nपूजा चव्हाण प्रकरणात मोठी घडामोड, न्यायालयाने दिला ‘हा’ महत्त्वाचा आदेश\nकाय आहे आरोग्यसेतू ऍप \nवक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥\nHome Tag देवेंद्र फडणवीस\nभाजप सत्ता गेल्यानं विचलित, मृतांच्या टाळूवरचं लोणी खायलाही विसरत नाहीत- मनीषा कायंदे\nViews: 14 मुंबई – भांडूप येथे एका मॉल मध्ये जिथे आता कोव्हिड सेंटर उभारलं होतं तिकडे एक दुर्दैवी प्रकार घडला ...\nदेवेंद्रजी, आता आपणच शासनाला मार्गदर्शन करा- प्रकाश मेहता\nViews: 3 मुंबई – राज्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढ���ाना दिसत आहे. कोरोना रूग्णांची संख्या पाहता राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू ...\n‘सत्य जरा जास्त टोचतं’, भाई जगतापांचा अमृता फडणवीसांना पलटवार\nViews: 4 मुंबई – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमृत फडणवीस आणि काँग्रेसचे नेते भाई जगताप यांच्यात चांगलीच खडाजंगी पाहायला मिळतेय. ...\n‘राज्यपालांची भूमिका संशयास्पद, राजभवन “भाजप” कार्यालय झालंय’…\nViews: 11 मुंबई – राज्यात सुरु असलेल्या घडामोडींवरून भाजपच्या नेत्यांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला असतानाच, दुसरीकडे त्यांनी काँग्रेसवरही आपला निशाणा ...\nमी फार व्यथित झालोय – अनिल देशमुख\nViews: 7 मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपानंतर विरोधकांकडून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी ...\nअनिल देशमुखांचा राजीनामा आल्याशिवाय भाजपचे आंदोलन थांबणार नाही, फडणवीसांचा निर्धार\nViews: 4 नागूपर – देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेल्यानंतरच परमबीर सिंग यांचं पत्र समोर आलं असा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ...\nफडणवीस दिल्लीत गेल्यावरच परमबीर सिंग यांचं पत्र समोर आलं- शरद पवार\nViews: 3 नवी दिल्ली – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी काल मुख्यमंत्री आणि राज्यपालांना लिहिलेल्या पत्रामुळे राज्यात खळबळ ...\nकाही राज्यात निवडणुका असूनही कमी रुग्णसंख्या, राज्यात लसीकरण संथगतीने- देवेंद्र फडणवीस\nViews: 3 नागपूर – नागपूरमधील कोरोना आणि लॉकडाऊनबाबत आज पालकमंत्री नितीन राऊत यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकील ...\n“विरोधी पक्षनेतेपद धोक्यात आल्याने फडणवीसांची दिल्लीवारी”\nViews: 18 मुंबई – राज्यात सचिन वाझे प्रकरणात दरदिवशी मोठे खुलासे एनआयए कडून केले जात असतानाच, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ...\n‘हमाम में सब नंगे होते है’, हप्ते वसुलीवरून फडणवीस-राऊत आमनेसामने\nViews: 3 नवी दिल्ली – सचिन वाझे प्रकरणावरून ठाकरे सरकारला धारेवर धरत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वाझेंची खरे बॉस शोधण्याची ...\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल. मुक्त आणि स्���तंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता…\nराम मंदिर भूमिपूजनाऐवजी कोरोना संकटाकडे, खचलेल्या अर्थव्यवस्थेकडे लक्ष द्यावं, असा सल्ला शरद पवारांनी भाजपाला, केंद्र सरकारला दिला आहे. त्याबद्दल काय वाटतं\nशरद पवारांचं मत योग्य आहे\nकोरोनामुळे मंदिराचं काम थांबवण्याचं कारण नाही\nपिंपरी – चिंचवड (1,413)\nसुप्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन\nमंगळवार पेठेत सराईताकडून पोलीस उपनिरीक्षकावर कोयत्याने वार\nकोंढव्यात ओळख न दिल्याच्या कारणावरून तरुणाला टोळक्याकडून बेदम मारहाण\nबँकेतून बोलत असल्याचे सांगून 1 लाख 86 हजारांची फसवणूक\nजैन सोशल ग्रुप द्वारा आयोजित शिबिरात 80 युनिट रक्त संकलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/goa/250-indigo-airlines-employees-have-gone-strike-dabolim-airport-12195", "date_download": "2021-04-19T09:49:44Z", "digest": "sha1:MGVZVQOBIFUEYXB6DHAS5NJZ7UAUHJDN", "length": 11473, "nlines": 126, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "‘इंडिगो’चे अडीचशे कर्मचारी संपावर; कंपनी ला बसणार जोरदार फटका | Gomantak", "raw_content": "\nसोमवार, 19 एप्रिल 2021 e-paper\n‘इंडिगो’चे अडीचशे कर्मचारी संपावर; कंपनी ला बसणार जोरदार फटका\n‘इंडिगो’चे अडीचशे कर्मचारी संपावर; कंपनी ला बसणार जोरदार फटका\nबुधवार, 7 एप्रिल 2021\nवेतनवाढ मिळावी व इतर मागण्यांसाठी इंडिगो एयरलाइन्‍सचे सुमारे 250 कर्मचारी दाबोळी विमानतळावर संपावर गेले आहेत. पगार वेळेवर मिळत नसल्याने रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.\nदाबोळी: वेतनवाढ मिळावी व इतर मागण्यांसाठी इंडिगो एयरलाइन्‍सचे सुमारे 250 कर्मचारी दाबोळी विमानतळावर संपावर गेले आहेत. पगार वेळेवर मिळत नसल्याने रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. भाडेपट्टीवर राहणाऱ्यांना त्यांच्या घर मालकांचा पैशांसाठी तगादा लावत आहेत. तसेच मुलांची शालेय फी आदी प्रश्न त्यांना भेडसावत असल्याचे त्यांनी सांगितले.\nपर्यटक टॅक्सीमालकांचे धरणे; गोवा माईल्‍स टॅक्‍सी सेवा रद्द करा\nदरम्‍यान, व्यवस्थापकाने बाहेरून कामगार वर्ग आणण्यास सुरवात केली असून आम्हाला कामावरून कमी करण्याचा त्यांचा मानस आहे. त्‍यामुळे काम बंद ठेवण्याचा निर्णय कामगारांनी घेतला आहे. दाबोळी विमानतळावर अनेक एअरलाइन्स कंपन्या आहेत. यात अनेक गोमंतकीय तसेच बिगर गोमंतकीय युवक काम करतात. तसेच या कंपन्यांचे व्यवस्थापक बिगर गोमंतकीय असून त्यांनी आपल्या कामगार���ंची छळवणूक चालवणे नित्याचेच झाले आहे. कधी त्यांच्या पगारात कपात, कामावरून कमी करणे नित्याचेच आहे.\nगोवा: आमदार अपात्रता प्रकरणी 20 एप्रिलला होणार निवाडा\nदरम्यान येथील इंडिगो एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या व्यवस्थापनाने त्यांचा पगार न देता त्यांची चालवलेल्या छळवणुकीला कंटाळून आज एअरलाइन्सच्या 250 कर्मचाऱ्यांनी काम बंद ठेवून संपावर गेले. संपावर जाण्याचे त्यांना कारण विचारले असता त्यांच्या व्यवस्थापकाने त्यांचा पगार अडवून ठेवल्याचे सांगितले. तसेच याविषयी जाब विचारली असता कामावरून कमी करण्याची धमकी त्यांना देण्यात येत असल्याचे ते म्हणाले.\nभारत-चीनमध्ये सैन्य माघारीवर एकमत; सैन्य स्तरावरील बैठकीच्या अकराव्या फेरीत निर्णय\nभारत आणि चीन या दोन्ही देशांच्या सैन्यात मागील वर्षाच्या जून महिन्यात मोठा संघर्ष...\nकोरोनापासून मुक्ती मिळवण्यासाठी भाजपच्या मंत्र्यांचा विमानतळावर पूजेचा घाट\nइंदोर: देशभरात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असताना पुन्हा एकदा कोरोना...\nअफगाणिस्तानच्या एका कृतीमुळे पाकिस्तानची नाचक्की\nइस्लामाबाद: अफगाणिस्तानच्या एका कृतीमुळे पाकिस्तानची नाचक्की झाली आहे. पाकच्या...\nनवाल्नींच्या उपोषणात अडथळा आणण्यासाठी भाजलं चिकन\nमास्को: रशियाचे विरोधी पक्षनेते अलेक्सी नवाल्नी तुरुंगात आहेत. 17 जानेवारी रोजी...\n तब्बल दीड तासानंतर सापडले बेपत्ता झालेले विमान\nकोलकाताहून चेन्नईला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानाचा संपर्क उड्डाण घेतल्याच्या...\nपुढील 5 वर्षात पेडणे तालुका प्रथम क्रमांकावर: मुख्यमंत्री प्रमोद सावंतांची ग्वाही\nपेडणे: मोप विमानतळावर 15 ऑगस्ट 2022 पूर्वी विमान ‘लॅंडिंग’ करेल, तर तुये...\nबेशिस्त प्रवाशांना विमान प्रवास बंदी: देशासह गोव्यातही मार्गदर्शक प्रणाली जाहीर\nनवी दिल्ली: विमान प्रवास करताना मास्क वापरणे, सोशल डिस्टन्सिंग व अन्य नियम न...\nजगभरात राहणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी\nजगभरात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या लोकांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे....\nपर्यटकांना आवरेना गोव्याचा मोह; ‘दाबोळी’त सरासरी सतरा हजार प्रवाशांची वर्दळ\nदाबोळी: कोविड महामारी व टाळेबंदीत गेल्या वर्षभरात मुंबई विमानतळानंतर दाबोळी...\nनेपाळच्या सैन्याला भारतीय सैन्याची मोठी मदत\nज���भरात कोरोना वाढत पादुर्भाव चिंता वाढत असताना द्विपक्षीय सहाकार्य वाढवण्यासाठी दोन...\nगोवा विधानसभेतून: ‘भटाला दिली ओसरी आणि भट हातपाय पसरी’\nअलीकडे जातीयवादी म्हणी आणि वाक्‍य‍प्रचार यांचा वापर टाळला जातो. विधानसभेत मात्र...\nHoli 2021 Guidelines: तुमच्या राज्यातील होळीसाठी कोरोना मार्गदर्शक सूचना जाणून घ्या\nनवी दिल्ली: अलिकडच्या काळात कोविड -19 विषाणूच्या नवीन प्रकरणांची संख्या झपाट्याने...\nविमानतळ airport संप विषय topics\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/raja-dinkar-kelkar-museum/", "date_download": "2021-04-19T09:48:58Z", "digest": "sha1:YIFMADJ3GBBTSFZMHKGIER2IQMNMDXPF", "length": 3065, "nlines": 81, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "raja dinkar kelkar museum Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nराजा दिनकर केळकर संग्रहालयाची घरबसल्या करता येणार सैर\nप्रभात वृत्तसेवा 1 year ago\nकरोना चाचणीसाठी तासन्‌ तास प्रतीक्षा; रांगेतच ‘बाधित’ होण्याची नागरिकांना भिती\nराज्य सरकारवर रामदास आठवले भडकले म्हणाले,”रेमडीसीविरचा गेमडिसीविर करू नका”\nरेमडेसिविरनंतर आता ‘टॉसिलिझूमॅब’, ‘अलझूमॅब’ इंजेक्‍शन्सही आऊट ऑफ स्टॉक\n#ResignModi : मोदी, राजीनामा द्या ट्‌वीटरवर ट्रेन्डींग\n“साडे चार कोटींचे रेमडेसीवीर खरेदी करणाऱ्या फडणवीसांची चौकशी करा”; काँग्रेसच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/under-pressure/", "date_download": "2021-04-19T10:34:52Z", "digest": "sha1:HJBKQBJVUA55JF2EWYFG66KQXAVSQXYC", "length": 3028, "nlines": 81, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "under pressure Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\n“परमवीर सिंह केंद्रीय यंत्रणांच्या दबावाखाली”\nप्रभात वृत्तसेवा 4 weeks ago\nकरोना चाचणीसाठी तासन्‌ तास प्रतीक्षा; रांगेतच ‘बाधित’ होण्याची नागरिकांना भिती\nराज्य सरकारवर रामदास आठवले भडकले म्हणाले,”रेमडीसीविरचा गेमडिसीविर करू नका”\nरेमडेसिविरनंतर आता ‘टॉसिलिझूमॅब’, ‘अलझूमॅब’ इंजेक्‍शन्सही आऊट ऑफ स्टॉक\n#ResignModi : मोदी, राजीनामा द्या ट्‌वीटरवर ट्रेन्डींग\n“साडे चार कोटींचे रेमडेसीवीर खरेदी करणाऱ्या फडणवीसांची चौकशी करा”; काँग्रेसच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahajobs.org.in/maharashtra-lockdown-speculations-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%97-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6/", "date_download": "2021-04-19T09:12:42Z", "digest": "sha1:ZCXKW5ZVOLW7HSYUC6ES7WO25PJ3AQRZ", "length": 8709, "nlines": 64, "source_domain": "www.mahajobs.org.in", "title": "Maharashtra Lockdown Speculations: राज्यात सलग दुसऱ्या दिवशी 25 हजा���ांहून अधिक कोरोना बाधित, कडक निर्बंध लागणार? | महा जॉब्स", "raw_content": "\nMaharashtra Lockdown Speculations: राज्यात सलग दुसऱ्या दिवशी 25 हजारांहून अधिक कोरोना बाधित, कडक निर्बंध लागणार\nadmin March 19, 2021 Leave a Comment on Maharashtra Lockdown Speculations: राज्यात सलग दुसऱ्या दिवशी 25 हजारांहून अधिक कोरोना बाधित, कडक निर्बंध लागणार\n

मुंबई : राज्यात आज सलग दुसऱ्या दिवशी 25 हजारांहून अधिक कोरोना बाधित रुग्णांचे नोंद झाली. आज राज्यात 25,681 नवीन रुग्णांचे निदान झाले. राज्यात आज 70 कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.20% एवढा आहे. यात मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर जिल्ह्यात आतापर्यंतचे उच्चांकी आकडे येत असल्याने प्रशासनाच्या चिंता वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व खासगी कार्यालयं, आस्थापनांमध्ये 50 टक्के कर्मचाऱ्यांचीच उपस्थिती असावी असे आदेश शासनाने काढले आहेत.

\n

आज 14,400 रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात आजपर्यंत एकूण 21,89,965 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 90.42% एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 1,80,83,977 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 24,22,021 (13.39 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात आज रोजी एकूण 1,77,560 अॅक्टीव रुग्ण आहेत.

\n

मुंबईत पुन्हा कोविड रुग्णसंख्येचा नवा उच्चांक पहायला मिळाला आहे. आज मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या 3000 पार गेली आहे. आज 3062 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. पुणे जिल्ह्यात आज तब्बल 5065 कोरोना रुग्णांची नोंद तर 24 रुग्णांचा मृत्यू. 9510 व्यक्तींची चाचणी केल्यानंतर इतक्या व्यक्ती पॉझिटीव्ह आढळल्यात. ही आतापर्यंतची एका दिवसात आढळलेली सर्वाधिक वाढ आहे.

\n

सरकारचे नवे आदेश
कोविड रुग्णांचा महाराष्ट्रात पुन्हा झपाट्याने वाढणारा आकडा पाहता काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ लागले आहेत. याच धर्तीवर नुकतेच राज्य शासनाने कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता मिशन बिगीन अंतर्गत राज्यातील सर्व खासगी कार्यालये आणि आस्थापनांमध्ये ( आरोग्य, इतर अत्यावश्यक सेवा, आस्थापना तसेच मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र वगळून) इतर ठिकाणी 50 टक्के कर्मचारी उपस्थिती ठेवण्याबाबत आदेश निर्गमित केले आहेत.

\n

सर्व शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांच्या विभा�� आणि कार्यालय प्रमुखांनी कोविड परिस्थिती लक्षात घेऊन त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती किती ठेवायची ते निश्चित करावे असेही या आदेशात म्हटले आहे.

\n

नाट्यगृहे आणि सभागृहे यामधील उपस्थिती देखील 50 टक्के असावी तसेच त्यांचा उपयोग धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक मेळावे आणि सभा अशा इतर कारणांसाठी करता येणार नाही, असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांचा आकडा काहीसा कमी झाल्यामुळे कार्यालयांमध्ये काही अंशी सुरु झालेली कर्मचाऱ्यांची ये-जा येत्या काळात पुन्हा एकदा कमी किंवा ठप्प होण्याची चिन्हं नाकारता येत नाहीत.

\nPandharpur Bypoll | निवडणूक प्रक्रियेतील सर्व कर्मचाऱ्यांची चाचणी होणार, कोविड रुग्णांनाही मतदान करता येणार →\n← Mumbai Corona Update | मुंबईत कोविड रुग्णसंख्येचा नवा उच्चांक; आज दिवसभरात रुग्णसंख्या 3 हजारांच्या पार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00145.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/travel-news/world-tourism-day-how-to-plan-foreign-trip-in-low-budget/articleshow/71324914.cms", "date_download": "2021-04-19T08:13:37Z", "digest": "sha1:CI6LAUU7KRQAYWJWSN2TRFTJP6RWYXYK", "length": 11204, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nजागतिक पर्यटन दिन: कमी खर्चात परदेश वारी\nप्रवास करायला, फिरायला कोणाला आवडत नाही नवनवीन देश पाहणं, तिथली लोकसंस्कृती अनुभवण्यातली मजा अवर्णनीयच असते. पण अनेकदा 'बजेट'चा अडथळा येतोय पुढील काही टिप्स चा वापर केला तर भटकंती 'बजेट'मध्ये बसवता येते. जागतिक पर्यटन दिनानिमित्त अशा हौशी पर्यटकांसाठी कमी खर्चात परदेश वारी कशी करता येईल यासाठी खास टिप्स...\nजागतिक पर्यटन दिन: कमी खर्चात परदेश वारी\nप्रवास करायला, फिरायला कोणाला आवडत नाही नवनवीन देश पाहणं, तिथली लोकसंस्कृती अनुभवण्यातली मजा अवर्णनीयच असते. पण अनेकदा 'बजेट'चा अडथळा येतोय पुढील काही टिप्स चा वापर केला तर भटकंती 'बजेट'मध्ये बसवता येते. जागतिक पर्यटन दिनानिमित्त अशा हौशी पर्यटकांसाठी कमी खर्चात परदेश वारी कशी करता येईल यासाठी खास टिप्स...\nएजण्टमार्फत तिकीट बुकिंग करण्यापेक्षा ऑनलाइन बुकिंग केल्यास विमानप्रवास स्वस्त पडतो. नियोजीत सहल अस��्यास शक्य असेल तितक्या आधी तिकीट बुक करा.सकाळी उशीरा किंवा दुपारच्या फ्लाइटने प्रवास केल्यास पैसे वाचतील.\nराहण्यावरचा खर्च कमी करा\nराहण्याची व्यवस्था करताना विमान बुकिंगच्या अगदी उलट विचार करा.हॉटेलचे ऑनलाइन बुकिंग टाळा. स्वस्त पण चांगलं असं कमी दर असणारं हॉटेल किंवा अपार्टमेंट भाड्यानं घ्या.\nपर्यटनासाठी सुगीचे मानले जाणारे दिवस टाळून प्रसिद्ध ठिकाणांची भटकंती करा.यामुळं पर्यटनस्थळांच्या भेटीसाठी होणाऱ्या खर्चात कपात होईल.खरेदीही कमी पैशांत होईल. गर्दीपासून सुटका होईल.\nखरेदी करताना हुशारी दाखवा\nपर्यटनस्थळांवरून भरमसाठ भेटवस्तू खरेदी करू नका.खरेदी करताना बार्गेन कुठे होतं किंवा होत नाही याची चौकशी करा.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nशॉपिंग चला, जयपूरला महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nआयपीएलIPL 2021: चेन्नईची आज राजस्थान विरुद्ध लढत, धोनी संघात हा बदल करणार का\nअर्थवृत्तसोन्याला तेजीचा मुलामा ; आज पुन्हा सोने महागले, जाणून घ्या आजचा दर\nसिनेमॅजिक'देशातलं राजकारण हे करोनापेक्षाही भयंकर' तेजस्विनी पंडित भडकली\nगुन्हेगारीप्रेमासाठी तरूणी मुंबईहून झारखंडला गेली; सोबत लाखो रुपये, दागिने होते, तिथे घडलं भलतंच\nविदेश वृत्तमंगळ ग्रहावर आज नासाचे हेलिकॉप्टर करणार उड्डाण; पाहा लाइव्ह\n जीवाची पर्वा न करता तो धावला अन् चिमुकल्याला वाचवलं\nदेश'ऑक्सिजनच्या मागणीवर नियंत्रण ठेवा', गोयल यांच्या सल्ल्यावर विरोधकांची टीका\nमुंबईमहाराष्ट्राला करोनाचा विळखा; दर तीन मिनिटाला एका करोनाबाधिताचा मृत्यू\nविज्ञान-तंत्रज्ञानCovid-19 ची लस घेतानाचा फोटो पोस्ट करा अन् मिळवा ५ हजार रुपये, सरकार देत आहे बक्षीस\nफॅशनअंबानींच्या पार्टीसाठी ऐश्वर्याने परिधान केला होता ‘हा’ ग्लॅमरस ड्रेस, सर्वांची नजर तिच्यावरच खिळून होती राहिली\nविज्ञान-तंत्रज्ञानboAt कंपनीकडून भारतात स्मार्टवॉच लाँच, २९९९ रुपयांची डिस्काउंट ऑफर\nअंक ज्योतिषसाप्ताहिक अंकभविष्य १८ ते २४ एप्रिल २०२१ : हा आठवडा तुमच्यासाठी कसा फायदेशीर आहे जाणून घ्या जन्म तारखेवरून\nहेल्थइम्युनिटी व लठ्ठपणावर ब���स्ट आहे मलायकाचं ‘हे’ मॉर्निंग कॉकटेल काय आहेत याचे गुणधर्म\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%AD%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-3/", "date_download": "2021-04-19T08:08:27Z", "digest": "sha1:GY4RV45UV3OMJZ3B5YNJYVLMYI5QDFPW", "length": 5443, "nlines": 114, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "गोवा विधानसभा कामकाजाचे थेट प्रक्षेपण( 31 जुलै 2019-दुसरे सत्र ) | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर व्हिडीओ गोवा विधानसभा कामकाजाचे थेट प्रक्षेपण( 31 जुलै 2019-दुसरे सत्र )\nगोवा विधानसभा कामकाजाचे थेट प्रक्षेपण( 31 जुलै 2019-दुसरे सत्र )\nगोवा खबर:पणजी मधील तरंगता कॅसिनो प्राइड 2 आता झाला मॅजेस्टिक प्राइड..अंदाज नया कमिटमेंट वही \nबोर्डाचे वारसा महत्व राखून ठेवून विकासाला चालना देऊ : विजय सरदेसाई\nसक्षम नेत्यांच्या कमतरतेमुळे भाजपने केला गोवा उध्वस्त : चोडणकर\n‘टीका उत्सव’ स्तुत्य उपक्रम..\nप्राणवायु, कोविड औषधे व लसींच्या उपलब्धतेचा अहवाल दररोज जाहिर करा व...\nफलोत्पादनमुळे कांदा 160 वरून 90 रूपयांवर\n9 ते 14 ऑक्टोबर दरम्यान साजरा होणार राष्ट्रीय टपाल सप्ताह\nविरोधकांना उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी केली मांडवी पुलाची पाहणी\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nआलाे चरणी तुझिया..बाप्पा माेरया\nसनाव इंटरनॅशनल आणि सनाव इंटरनॅशनल मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड तर्फे सर्व ग्राहकांना,...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahajobs.org.in/bjp-mla-gopichand-padalkar-criticized-the-cm-uddhav-thackeray-over-lockdown-and-corona-situation/", "date_download": "2021-04-19T08:31:09Z", "digest": "sha1:DU4VBZWF6LKLZDYTOI4W5RFK6OYINWSC", "length": 6054, "nlines": 62, "source_domain": "www.mahajobs.org.in", "title": "BJP mla Gopichand Padalkar criticized the CM Uddhav Thackeray Over lockdown and corona situation | महा जॉब्स", "raw_content": "\nसांगली : कपडे बदलून फेसबुक लाईव्ह करून काही होणार नाही. खुर्ची सोडून रस्त्यावर उतरावे, अशी टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. तसेच ���ोकांच्या मनात भीती आणि दहशत निर्माण करायचे सरकारने बंद करावे. सरकारचे पाप जनतेच्या माथी मारून जनतेला जबाबदार ठरवायचे बंद करावे, असा इशाराही पडळकर यांनी दिला आहे.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी राज्यातील वाढत्या कोरोना स्थितीबाबत फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. यावरून भाजपा प्रवक्ते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे फेसबुक लाईव्हवर कशासाठी आले, त्यांनी त्यामध्ये वारंवार बेरोजगारी आणि लॉकडाऊन यांचा उल्लेख केला. ही बाब दुर्दैवी असून यामुळे जनतेच्या मनामध्ये काय संदेश जाणार आहे लोकांच्या मनामध्ये प्रचंड भीती आणि दहशत निर्माण करणे बंद करावे. लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न उभा राहिला आहे. सरकारने लॉकडाऊनचा खेळ लावला आहे, असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं.\nMaharashtra New Corona Guidelines: ..तर राज्यात लॉकडाऊन लागणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nएक वर्षात सरकारने काय केले कोरोनाचा प्रसार रोखता आला नाही हे आता जनतेला कळले आहे. त्यामुळे सरकारने आता ते कबूल करावे. लॉकडाऊन हा पर्याय नाही. लॉकडाऊनशिवाय कोरोना नियंत्रणात आणता येतो, पण हे सरकार प्रत्येक वेळी जनतेला गृहीत धरून मनमानी निर्णय घेऊन जनतेला जबाबदार ठरवत आपले पाप जनतेच्या माथी मारत आहे. सरकारने असं करणे बंद करावे आणि मुख्यमंत्री यांनी फेसबुक लाईव्हमध्ये कपडे बदलून येण्यापेक्षा खुर्ची सोडून रस्त्यावर यायला पाहिजे, असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/ratnagiri-news-marathi/korana-rules-for-shimgotsava-in-ratnagiri-nrvk-100621/", "date_download": "2021-04-19T10:12:29Z", "digest": "sha1:4XOQLFUNEDZXVFGKV4ASZZCJIJEX7ASW", "length": 13206, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Korana rules for Shimgotsava in Ratnagiri nrvk | रत्नागिरी - पालखी घरोघरी नेऊ नका, पूजा, नवस, पेढे, पार, नारळ, प्रसाद देखील नकोच.. शिमगोत्सवासाठी कोराना नियमावली | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, एप्रिल १९, २०२१\nसंपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याबाबत अमित शाह यांची महत्त्वाची माहिती,म्हणाले…\n‘या’ महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कोरोना गाठणार उच्चांक,देशात सापडणार सर्वाधिक रुग्ण – आयआयटी कानपूरच्या अभ्यासकांचा दावा\nकोरोनावरील प्रभावी लसीसाठी धाडसी प्रयोग, कोरोनामुक्त झा���ेल्यांच्या शरीरात सोडणार कोरोनाचे विषाणू, होणार हे फायदे\nअरविंद केजरीवाल यांनी केली महत्त्वाची घोषणा, दिल्लीमध्ये ६ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर\nमलायकाला आवडते ‘ही’ सेक्स पोजीशन, हे ऐकताच अभिनेत्री नेहा धुपिया लागली हसायला\nमग शिमग्याला करायचं कायरत्नागिरी – पालखी घरोघरी नेऊ नका, पूजा, नवस, पेढे, पार, नारळ, प्रसाद देखील नकोच.. शिमगोत्सवासाठी कोराना नियमावली\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वजण व उत्सव साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. शिमगोत्सवासाठी मुंबई-पुण्यावरुन मोठ्या संख्येने नागरिक कोकणता येतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात शिमगोत्सव, होळी उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करणं आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आपल्या आदेशात म्हटलं आहे.\nरत्नागिरी : शिमगोत्सव… कोकणातील चाकरमान्यांच्या जीव्हाळ्याचा विषय. वर्षभर सर्वांनाच शिमगोत्सावाची आतुरता असते. मात्र, यंदाच्या शिमगोत्सवावर कोरोनाचं सावट आहे. शिमगोत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यात नियमावली जाहीर करण्यात आली आहे.\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वजण व उत्सव साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. शिमगोत्सवासाठी मुंबई-पुण्यावरुन मोठ्या संख्येने नागरिक कोकणता येतात.\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात शिमगोत्सव, होळी उत्सव अत्यंत साधेपणाने साजरा करणं आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आपल्या आदेशात म्हटलं आहे.\nसर्व मंदिर विश्वस्त आणि पालखीधारकांची कोरोना चाचणी बंधनकारक. मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत ग्रामदेवतेच्या पालखी सजवणे बंधनकारक. ग्रामस्थ आणि मानकऱ्यांच्या उपस्थितीत पालखी परंपरेनुसार भेटीला जाणार. पालखी घरोघरी नेण्यास मनाई आहे. पूजा, नवस, पेढे, हार, नारळ स्वीकारण्यास बंदी घालण्यात आली आहे. तसेच प्रसाद वाटपही करण्यास देखील बंदी घालण्यात आली आहे.\nपालखी सोहळ्यादरम्यान गर्दी न करण्याचे आवाहन. गावात खेळे, नमन इत्यादी लोककलेचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. मुंबई, पुणे कि���वा इतर भागातून होळीकरता येणाऱ्या नागरिकांचे 72 तासांपूर्वी केलेल्या RTPCR चाचणीचे निगेटिव्ह अहवाल असणे बंधनकारक करण्यात आले आहे.\nMPSC ची परीक्षा पुढे ढकलली – हजारो विद्यार्थीं उतरले रस्त्यावर; गर्दी अडवता अडवता पोलिसांच्या नाकी दम\nक्या खुबसुरती कैसी अदाअंकिता लोखंडेंचा Traditional Look चाहत्यांना पाडतोय भूरळ, पाहा खास PHOTOS\nCorona Update'स्टॅच्यु ऑफ लिबर्टी' देतेय मास्क लावण्याचा संदेश, तर मोनालिसा म्हणतेय संसर्ग टाळा\nVideoसावनी रविंद्र ला ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार\nमनोरंजनखिशाच्या राष्ट्रीय पुरस्काराचं यश संपूर्ण टीमचं\nआज ना छोडेंगे बस हमजोली, खेेलेंगे हम होलीHoli Special 2021 - वरुण धवनपासून नेहा कक्कडपर्यंत या कलाकारांची आहे ही लग्नानंतरची पहिली होळी ,पाहा फोटो\nसंपादकीयनागपूरसह सर्वोच्च न्यायालयाची ५ खंडपीठे असावीत\nसंपादकीयआरामदायी प्रवासाकरिता खासगी गाड्यांना प्रवाशांची पसंती\nसंपादकीयपायलटांच्या समर्थकांचे फोन टॅप केल्याची गहलोत सरकारची कबुली\nसंपादकीयतत्त्व बाजूला सारून वृद्ध श्रीधरन यांना भाजपाची उमेदवारी\nकाँग्रेसने केलाय ज्येष्ठांवर अन्यायस्टार प्रचारकांच्या यादीतून काँग्रेसने असंतुष्टांना वगळले\nसोमवार, एप्रिल १९, २०२१\nसातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00146.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://beedreporter.com/news/category/maharashtra/western-maharashtra/", "date_download": "2021-04-19T10:17:03Z", "digest": "sha1:EIKSTBSQZT4PM7SQUPCYKWPJKMJWJWD4", "length": 15341, "nlines": 191, "source_domain": "beedreporter.com", "title": "पश्चिम महाराष्ट्र", "raw_content": "\nHome महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र\nमाहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचे निधन\nशरद पवारांवरील शस्त्रक्रियेनंतर राजेश टोपेंची पत्रकार परिषद; दिली महत्वाची माहिती\nपुण्यात ११ ते ६ नाईट कर्फ्यू, २८ फेब्रुवारीपर्यंत महाविद्यालये राहणार बंद\nशिवाजी महाराज आपल्या धमण्यात आणि रक्तात आहेत’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nमाजी न्यायमूर्ती पी.बी. सावंत यांचें निधन\nमी कुठल्याही गोष्टीसाठी न्यायालयात मुळीच जाणार नाही गोगईंचे हे विधान चिंताजनक – शरद पवार\nपुणे (रिपोर्टर):- देशाची न्यायव्यवस्था जीर्ण झाली असून मला विचारलं तर मी कुठल्याही गोष्टीसाठी न्यायालयात मुळीच जाणार नाही. तेथे तुम्हाला न्याय मिळत नाही,...\nभाजप नेते पडळकरांविरोधात जेजुरीत गुन्हा दाखल\nपुणे (रिपोर्टर)- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करणं भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना महागात पडण्याची शक्यता आहे. आमदार गोपीचंद पडळकर...\nधनंजय मुंडेंना संत वामनभाऊ व संत भगवान बाबांचे आशिर्वाद प्राप्त -इंदोरीकर महाराज\nनगर (रिपोर्टर):- राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर कथित आरोप झाल्यानंतर अखंड महाराष्ट्रातून सर्वस्तरातून त्यांच्या समर्थनार्थ अनेक...\n‘मै भी अण्णा..’ म्हणणारे भाजपवाले अण्णा हजारेंच्या पत्राला उत्तर द्यायनात शेतकर्‍यांसाठी ३० तारखेपासून राळेगणमध्ये अण्णांचं उपोषण\nराज्य सरकारला दिली माहिती, भाजप नेत्यांचा खोटेपणा उघड करणारा व्हिडिओ अण्णांकडून जारीअहमदनगर: ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीत...\n‘त्या’ रिक्षांच्या डबल नंबरचे कनेक्शन सोलापूरशी\nबीड (रिपोर्टर)- शिवाजीनगर पोलिसांनी काही दिवसांपूर्वी दोन ऍपे रिक्षे पकडले होते. या दोन्ही रिक्षांचे नंबर एकच असल्याचे समोर...\nभाजपाच्या गडाला खिंडार; पुणे-नागपुरमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा\nपुणे (रिपोर्टर)- विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत अनपेक्षितपणे भाजपाला मोठा ङ्गटका बसला आहे. नागपूर आणि पुणे या भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या पदवीधर...\nघमेंड सोडा, मास्क वापरा, इंदुरीकर महाराज करोनाबद्दल काय म्हणाले\nअहमदनगर (रिपोर्टर) - लॉकडाउनमुळे कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन-प्रवचनाचे कार्यक्रम सध्या बंदच आहेत. मात्र, लग्न समारंभाच्या निमित्ताने बोलण्याची संधी मिळाल्यावर इंदुरीकर...\nराष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांचे निधन\nकरोनाने दुसर्‍यांदा गाठले होतेपुणे (रिपोर्टर)- राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांचे पुण्यातील रूबी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले...\nपंधराशेच्यावर रुग्ण ऑक्सिजनवर, रोज लागतात 3 हजार जम्बो सिलिंडर\nलोकाहो, हात जोडतो घराबाहेर पडू नका, आपला जीव धोक्यात घालू नका घरात राहा अन् प्रशासनालासहकार्य करा; जिल्हाधिकारी रविंद्र जगतापांचे जिल्हावासियांना पोट���िडकीचे आवाहनबीड...\nग्राउंड रिपोर्टींग -ड्रगिस्ट अटॅक, स्टुडंस् स्ट्राईक\nनशेखोरी करणार्‍यांची मिल्लीया कॉलेज परिसरात दहशत, विद्यार्थ्यांना धमकी देवून लुटमारीच्या घडल्या घटना; मुलीची छेडछाड हा तर रोजचाच विषयलाल भडक डोळे, त्या डोळ्यात...\nधनंजय मुंडेंच्या सामाजिक न्याय विभागाची रेकॉर्डब्रेक कामगिरी\nनिधी खर्चाच्या बाबतीत पाच वर्षातील उच्चांक गाठला, सर्वसामान्य मागासवर्गीयांना मोठा लाभ2003 नंतर परदेश शिष्यवृत्तीचा कोटा मुंडेंनी पहिल्यांदाच 100% भरलामुंबई (रिपोर्टर): गेल्या वर्षभरापासून...\nतीन लाख रुपयांसाठी विवाहित महिलेचा खून परळी येथील घटना\nआरोपी विरुद्ध हुंडाबळी कलमानुसार गुन्हा दाखल सिरसाळा (रिपोर्टर):-माहेरहून बांगडीचा व्यापार करण्यासाठी तीन लाख रुपये घेवून ये म्हणत गेल्या पंधरा...\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १ टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र मुर्दाड आणि निसत्वाला कर्तृत्वाची फुंकार घाला\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १-गणेश सावंत९४२२७४२८१० अखंड जगाच्या पाठीवर भुगोलाबरोबर इतिहास असणारा भारत हा एकमेव देश आहे. शतकानु...\nमराठवाड्याची गादी भाजपात बंडाळीची पदवी\n-गणेश सावंत- मो. नं. ९४२२७४२८१० सत्तेचं अमरत्व आपल्याकडेच आहे या तोर्‍यात...\nरोक-ठोक- लाल किल्ले से आयी आवाज प्रजासत्ताक दिनी जे घडल की घडवल\n-गणेश सावंतमो. नं. ९४२२७४२८१०प्रजासत्ताक दिनी देशाच्या राजधानीत जे झाले ते संतापजनकच. तळपायाची आग मस्तकाला जावी अन् लाल किल्ल्यावर चढाई करणार्‍यांची ढोपरं सोलून...\nजिल्ह्यात १० दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन\nबँकांना शटर बंद करून परवानगी, ५० टक्के उपस्थितीत शासकीय कार्यालय सुरू, वाहतूक शंभर टक्के बंद, शाळा, महाविद्यालये, शिकवण्या बंद;सकाळी ७ ते १०...\nमोठी बातमी -कडक निर्बंध नव्हे हे लोकडाऊनच, जिल्हाधिकारी यांचे काय आहेत आदेश\nबीड - ऑनलाईन रिपोर्टर राज्य शासनाने लोकडाऊन बाबत आदेश काढल्या नंतर आज जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी जिल्हातील लोकडाऊन...\nदोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं\nलिव्ह-इन रिलेशनशिप अर्थातच आपसात सहमतीने लग्न न करता एकमेकांसोबत राहणे. हा ट्रेंड मेट्रो सिटीतील असला तरी त्याचं लोण हळूहळू खेड्यातही पसरत आहे....\nदैनिक बीड रिपोर्टर समूह��चे हे beedreporter.com न्यूज पोर्टल आहे. यावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे.(बीड न्याय कक्ष).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.drushtikonnews.com/2021/02/blog-post_509.html", "date_download": "2021-04-19T10:05:04Z", "digest": "sha1:ZVUZXQG5QORH6W3BWRHX4SASZF2RAAYK", "length": 4354, "nlines": 46, "source_domain": "www.drushtikonnews.com", "title": "पत्रकार उत्तम ओव्हाळ यांचा वाढदिवस उत्साहात साजरा - दृष्टीकोन", "raw_content": "\nHome / बीडजिल्हा / पत्रकार उत्तम ओव्हाळ यांचा वाढदिवस उत्साहात साजरा\nपत्रकार उत्तम ओव्हाळ यांचा वाढदिवस उत्साहात साजरा\nबीड : पत्रकार उत्तम ओव्हाळ यांचा वाढदिवस प्रकाश आंबेडकर नगरमध्ये गुरुवारी (दि.२५) विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.\nयावेळी विविध सामाजिक- राजकीय कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. येथील पत्रकार उत्तम ओव्हाळ यांचा वाढदिवस विविध सामाजिक- राजकीय कार्यकर्त्यांनी प्रकाश आंबेडकर नगरमध्ये गुरुवारी आयोजित केला होता. यावेळी ओव्हाळ यांच्या हस्ते केक कापण्यात आला. तसेच फटाक्यांची आतिषबाजी करून परिसरातील नागरिकांना पेढे वाटून वाढदिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. यावेळी सनी वाघमारे गायकवाड गोरख काळे आकाश वीर राजवीर कामेश धनगर बालाजी कुसळकर संतोष कुराडे अमर शिनगारे नवनाथ विटकर बबलू ओव्हाळ व समस्त नागरिकांची उपस्थिती होती.\nपत्रकार उत्तम ओव्हाळ यांचा वाढदिवस उत्साहात साजरा Reviewed by Ajay Jogdand on February 25, 2021 Rating: 5\nशिवसेना बीड जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी केज कोव्हिड सेंटरला दिली भेट\nदुचाकीचा अपघातात ऊसतोड मुकादम ठार\nयशोदिप भोजनालय तर्फे चालविण्यात येणाऱ्या शिव भोजन केंद्रा तर्फे आष्टी शहरात घरपोच ७५ थाळी मोफत वाटप\nआरोग्य कर्मचार्‍यांच्या सर्व अडचणी मी स्वतः प्राधान्याने सोडविणार : आ.बाळासाहेब आजबे\nबीडजिल्हा महाराष्ट्र क्राईम बीड जिल्हा ताज्या बातम्या Home आरोग्य-शिक्षण व्हिडीओ देश- विदेश ब्लॉग संपादकीय व्हीडीओ राजकारण मनोरंजन-खेळ Breaking बीड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2001/04/3132/", "date_download": "2021-04-19T08:55:27Z", "digest": "sha1:QYHXACWVKTAQQBNOXB5SQFRCJXNO3LC2", "length": 15154, "nlines": 58, "source_domain": "www.sudharak.in", "title": "शंका असणे-खात्री नसणे – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – एप्रिल २०२१\nएप्रिल, 2001इतररिचर्ड पी. फाईनमन\n ह्या विश्वाचा अर्थ काय ह्या आणि असल्या प्रश्नां���ी उत्तरे विज्ञान देईल असे जर तुम्हाला वाटत असेल, तर एखादेवेळी भ्रमनिरास होऊन तुम्ही गूढवादी उत्तरांमागे लागाल. एखादा वैज्ञानिक गूढवादी उत्तर कितपत मान्य करेल याबद्दल मला मला शंका आहे, कारण समजून घेणे हाच खरा प्र न आहे, नाही का ह्या आणि असल्या प्रश्नांची उत्तरे विज्ञान देईल असे जर तुम्हाला वाटत असेल, तर एखादेवेळी भ्रमनिरास होऊन तुम्ही गूढवादी उत्तरांमागे लागाल. एखादा वैज्ञानिक गूढवादी उत्तर कितपत मान्य करेल याबद्दल मला मला शंका आहे, कारण समजून घेणे हाच खरा प्र न आहे, नाही का पण असो. तुम्ही कसाही विचार केलात तरी आम्ही एका शोधयात्रेत आहोत, हे जग समजून घेण्याच्या प्रयत्नात आहोत. लोक मला विचारतात की मी भौतिकीचे अंतिम नियम शोधतो आहे का. असे नाही. मी तसले काही शोधत नाही आहे. मी फक्त हे जग समजून घ्यायच्या प्रयत्नात आहे आणि जर एखादा सोपा अंतिम निसर्ग-नियम सापडलाच, तर मजा येईल, एवढेच.\nजर असे उत्तर आले की कांद्यासारखे समजुतीचे एकात एक थर असतील, लाखो थर असतील, तर तेही मंजूर करावे लागेल-शेवटी काय होईल ते निसर्ग ठरवेल. आपण काही आधीच निसर्ग कसा असेल ते ठरवू शकणार नाही. तुम्ही जर आधीच म्हणणार असाल की तुम्हाला गहन तात्त्विक प्रश्नांचे उत्तर शोधायचा मार्ग म्हणून निसर्ग तपासायचा आहे, तर ही तुमची चूक असेल. तुम्ही निसर्गाबद्दल जास्त शोध घेऊनही तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेलच, हे कशावरून (म्हणून) मी तसे शोध घेत नाही. मी निसर्गाचे, जगाचे स्वरूप शोधतो आणि जास्त काही सापडले तर मला जास्त बरे वाटते.\nआपण प्राण्यांपेक्षा बऱ्याच जास्त गोष्टी करू शकतो असे दिसते. त्या आणि तसल्या निरीक्षणांमधून निसर्गात काही लक्षणीय गुपिते असल्याचे जाणवते. मला ह्याचा तपास करायला आवडेल—-आधीच उत्तर कसे असेल ते न समजता. आणि म्हणूनच मला आपण आणि विश्व ह्यांच्या संबंधाबद्दल सांगितल्या जाणाऱ्या ‘खास’ कहाण्या आवडत नाहीत. मला त्या फार सोप्या, फार जुळलेल्या, फार प्रादेशिक वाटतात. ही पृथ्वी, तिथे म्हणे देवाचा एक (तरी) अवतार आला—-पण पृथ्वीबाहेर कायकाय आहे पहा तरी. नाही, हे प्रमाणशीर वाटत नाही. पण वाद कशाला घालायचा मला वाद घालता येत नाही. मी फक्त मला काय वाटते आणि ते माझ्या विज्ञानाबद्दलच्या दृष्टिकोनातून कसे घडले आहे, ते सांगायचा प्रयत्न करतो. आणखीन एक प्रश्न आहे एखादी गोष्ट खरी आहे का, हे ठरवण्याबाबतचा. आणि वेगवेगळे धर्म जेव्हा वेगवेगळी मते मांडू लागतात, तेव्हा जरा बुचकळ्यात पडतो मी. आणि एकदा का असा अविश्वास उत्पन्न झाला, की मग विज्ञानावरही शंका यायला लागते. मग तुम्ही म्हणता की विज्ञान तरी खरे आहे का, कारण तसे जर नसेल तर आपले सगळेच काही चूक असणार.\nधर्म समजायलाही अशीच सुरुवात करू सगळे काही चूक आहे, इथून. मग तुम्ही घसरत जाता, अशा उतारावर; की जिथून परतता येत नाही. विज्ञानाचा दृष्टिकोण असा, की काय खरे आहे ते तपासून काढू, काय खरे असेलही-नसेलही हे ठरवू. अशा शंका घेत माझा आत्मा घडला आहे, आणि म्हणून मला श्रद्धा बाळगणे जड जाते. असे पाहा, मी शंकांना सामावून घेऊ शकतो. मी खात्री नसणे सहन करू शकतो. अज्ञान मला जास्त स्चते, चुकीच्या उत्तरांपेक्षा. माझ्यापाशी ‘जवळपास’ बरोबर उत्तरे आहेत, वेगवेगळ्या प्रमाणात ज्यांची खात्री देता येते अशा शक्यता आहेत —- पण खात्री मात्र कशाचीच नाही. काही गोष्टींबद्दल तर मला काहीच माहीत नाही. जसे —- आपण इथे (या विश्वात) का आहोत, किंवा मुळात या प्रश्नाचाच अर्थ नेमका काय आहे, वगैरेबद्दल मला काहीच माहीत नाही. पण मी यावर विचार करतो —- आणि काही सांगता–ठरवता आले नाही तर दुसऱ्या कोणत्यातरी प्रश्नाकडे जातो. पण उत्तरे येत नसण्याने मी घाबरत नाही. एका गूढ, न समजलेल्या, हेतू नसलेल्या विश्वात हरवण्याला मी घाबरत नाही. मला समजते आहे तिथपर्यंत तरी असा हेतू नाही. पण मला याची भीती नाही वाटत.\n[१. डिसेंबर २००० (११.९) ह्या अंकात श्री. भ. पां. पाटणकरांचे एक पत्र आहे, ज्यात मनुष्यस्वभावाला अंतिम सत्ये हवीच असतात, असे प्रतिपादन होते. नंतरच्या अंकात मी हे व्यापक सामान्यीकरण मला पटत नसल्याचे नोंदले होते.\n२. रिचर्ड फाईनमनच्या १९८१ मधील एका बीबीसीने घेतलेल्या मुला-खतीचे (व इतर मजकुराचे) एक पुस्तक नुकतेच उपलब्ध झाले, ‘द प्लेझर ऑफ फाइंडिंग थिंग्ज आऊट’ (पर्सियस, १९९९). त्यातील ‘डाऊट अँड अन्सर्टन्टी’ हे उपप्रकरण वर देत आहे. ते ‘अंतिम सत्या’ बद्दल काही महत्त्वाचे मुद्दे नोंदते.\n३. फाईनमनची बोलायची-लिहायची शैली काहीशी उपरोधिक, काहीशी खेळकर आणि पूर्णपणे ‘टेंटेटिव्ह’, तात्पुरती-प्रयोगात्मक-चर्चेसाठी सूचना असाव्या तशी आहे. तिचे भाषांतर वाक्ये तोडून, पण शक्यतो नेमके आणि संपूर्ण करायचा हा प्रयत्न आहे.\n४. ऑगस्ट २००० (११.५) च्या अंकात फाईनमनचा एक लेख दिला होता. त्याच्या शैलीने ‘चकून’ नंतर काही पत्रेही आली (११.८,११.९). मूळ लेखाच्या त्रोटक प्रास्ताविकात नोंदले होते, की “सामान्य माणूस ज्या ठामपणाने ‘हे चूक आहे’, ‘हे तर्कविसंगत आहे’, असे म्हणतो, त्या ठामपणाला फाईनमन हट्टाने सौम्य करतो’, वाचकांनी ही बाब लक्षात ठेवणे आवश्यक आहे. कारण त्यात फाईनमनचा आग्रही खुलेपणा सामावलेला आहे.\n५. फाईनमनच्या लेखांवरील पत्रांतून असे जाणवले की हा माणूस वैज्ञानिकांमध्येही ‘सुपरिचित’ नाही. ‘क्वाँटम् इलेक्ट्रोडायनामिक्स’ चा एक जनक, नोबेल पुरस्कारविजेता, ‘टाईम’ मासिकाच्या गेल्या शतकातील सर्वोच्च्य शास्त्रज्ञांच्या दहांच्या यादीतला एक, असा हा माणूस. अनेकांच्या मते आईन्स्टाईनशी ‘समकक्ष’ असा भौतिकशास्त्रज्ञ. पण त्याचेच तंत्र वापरून त्याच्या कीर्तीला फार वजन न देणेच बरे\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – एप्रिल २०२१\nदेशहित की अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर हल्ला – शुभलक्ष्मी नाईक गांवकर\nकवीची कैद – राजराहुल (राहुल खंडाळे)\nकोविड-१९ अरिष्टानंतरची नवक्षितिजे – श्रीधर सुरोशे\nलोकशाही संकोचते आहे – प्रसाद माधव कुलकर्णी\nगडबड-घोटाळे (व्यंगचित्रे) – चित्रकार प्रभाकर पाचपुते\nस्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल – ज्ञानेश वाकुडकर\nकिसान विरुद्ध सरकार ते किसान अभिमुख देश – श्रीनिवास नी. माटे\nभांडवलशाही हीच एक मोठी समस्या – प्रभाकर नानावटी\nहळूच – राजराहुल (राहुल खंडाळे)\nबोधकथा – वंदना भागवत\n – चित्रकार मिलिंद क्षीरसागर\nसमता आणि स्वातंत्र्य किती खरे किती खोटे – प्राची माहुरकर\nआमच्या लोकशाहीचे भवितव्य – हरिहर कुंभोजकर\nभग्न (होऊ घातलेल्या) तळ्याकाठी… \nसुदृढ लोकशाही – नरेंद्र महादेव आपटे\nथांबा, पुढे गतिरोधक आहे – हेमंत दिनकर सावळे\nयार… बोल, लिही – सचिनकुमार वि.तायडे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2", "date_download": "2021-04-19T10:02:52Z", "digest": "sha1:5Q2EZKWPC6WONQVEUQWM33LQMFBU4WAM", "length": 15280, "nlines": 264, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "तिमिंगल - विकिपीडिया", "raw_content": "\nतिमिंगल हा एक तारकासमूह आहे. इंग्रजीमध्ये याला Cetus (सीटस) असे म्हणतात. हे इंग्रजी नाव ग्रीक पौराणिक कथांमधील सीटस या सागरी राक्षसाच्या नावावरून पडले आहे. त्याला आजकाल व्हेल म्हणुनही संबोधतात.\n३ दूरच्या विश्वातील वस्तू\nतिमिंगल तारकासमूहाचा काही भाग उत्तर खगोलार्धामध्ये आणि बराचसा भाग दक्षिण खगोलार्धामध्ये आहे. तिमिंगल तारकासमूहाच्या उत्तरेला मीन आणि मेष, दक्षिणेला शिल्पकार आणि अश्मंत, पूर्वेला यमुना आणि वृषभ आणि पश्चिमेला कुंभ तारकासमूह आहेत. तिमिंगल तारकासमूह विषुवांश ००ता २६मि २२.२४८६से ते ०३ता २३मि ४७.१४८७से आणि क्रांती १०.५१४३९४८° ते −२४.८७२५०९५° यांच्यामध्ये आहे.[१] तिमिंगल तारकासमूहाचे खगोलावरील क्षेत्रफळ १२३१ चौ. अंश एवढे आहे. तिमिंगल तारकासमूह नोव्हेंबर महिन्यामध्ये सर्वात चांगला दिसतो.\nउघड्या डोळ्यांनी पाहिले असता दिसणारा तिमिंगल तारकासमूह.\nजरी तिमिंगल तारकासमूह राशींचा भाग नसले तरी क्रांतिवृत्त या तारकासमूहापासून अतिशय जवळून जाते. त्यामुळे सूर्य, चंद्र आणि ग्रह काही काळासाठी या तारकासमूहामध्ये असतात. हे लघुग्रहांसाठी अधिक योग्य आहे कारण त्यांच्या कक्षा ग्रहांच्या तुलनेत जास्त कललेल्या असू शकतात. लघुग्रह ४ व्हेस्टा याचा शोध याच तारकासमूहामध्ये इ.स. १८०७ साली लागला होता.\nमंगळावरून पाहिले असता क्रांतिवृत्त या तारकासमूहातून जाते. सूर्य या तारकासमूहात जवळपास सहा दिवस असतो. कारण मंगळाची कक्षा पृथ्वीच्या तुलनेत १.८५° कललेली आहे.\nतिमिंगल तारकासमूहामध्ये बायर नाव असलेले ८८ तारे आहेत. त्यामधील १५ ताऱ्यांभोवती ग्रह आढळले आहेत. या तारकासमूहातील काही प्रसिद्ध तारे आहेत.\nमायरा (इंग्रजी: Mira, बायर नाव: Omicron Ceti, o Ceti) हा या तारकासमूहातील सर्वात प्रसिद्ध आणि पहिला ज्ञात परिवर्तनशील तारा आहे. ३३२ दिवसांच्या कालावधीमध्ये त्याची आभासी दृश्यप्रत सर्वात जास्त ३ पासून (उघड्या डोळ्यांनी दिसू शकतो) सर्वात कमी १० पर्यंत (उघड्या डोळ्यांनी दिसू शकत नाही) बदलते. त्याचे अंतर पृथ्वीपासून ४२० प्रकाशवर्ष आहे.\nअल्फा सेटी (α Ceti) हा आणखी एक रेड जायंट तारा आहे. हा अतिशय जुना तारा आहे आणि त्याने सर्व हायड्रोजन इंधन संपवले आहे. काही शास्त्रज्ञ असेही मानतात की अणुकेंद्र संमीलन (न्यूक्लिअर फ्यूजन) करता करता त्याने सर्व हेलियम सुद्धा संपवला असून आता तो केंद्रामध्ये त्याच्यातील कार्बन जाळत आहे. त्याची दृश्यप्रत २.५ असून तो २२० प्रकाशवर्ष अंतरावर आहे. बीटा सेटी (β Ceti) हा या तारकासमूहातील सर्वात तेजस्वी तारा आहे. या नारंगी ताऱ्याची दृश्यप्रत २.० असून तो पृथ्वीपासून ९६ प्रकाशवर्ष अंतरावर आहे.\nटाऊ सेटी (τ Ceti) हा या तारकासमूहातील तारा पृथ्वीपासून फक्त ११.९ प्रकाशवर्ष अंतरावर आहे. तो पृथ्वीपासूनचा १७वा सर्वात जवळचा तारा असून अनेक विज्ञान कथांमध्ये याचा उल्लेख आढळतो.\nमेसिए ७७ सर्पिलाकार दीर्घिकेचे एचएसटी छयाचित्र.[२]\nतिमिंगल तारकासमूह दीर्घिकेच्या प्रतलापासून लांब असल्यामुळे त्यामधून दूरवरच्या अनेक दीर्घिका आपल्या आकाशगंगेच्या धुळीने अंधुक न होता स्पष्ट दिसतात. त्यामुळे अतिशय लांबच्या दीर्घिकांचा निरीक्षण करून सखोल अभ्यास करण्यासाठी निवडण्यात आलेले एक क्षेत्र ज्याला एक्सएमएम-लार्ज स्केल स्ट्रक्चर (XMM-LSS) म्हणतात, या तारकासमूहामध्ये आहे. या दीर्घिकांमधील एक दीर्घिका मेसिए ७७ एक सर्पिलाकार दीर्घिका आहे. तिची आभासी दृश्यप्रत ९ आहे. ती फेस-ऑन कललेली असून तिचे १० दृश्यप्रत असलेले केंद्रक स्पष्टपणे दिसते. ही दीर्घिका पृथ्वीपासून पाच कोटी प्रकाशवर्ष अंतरावर आहे.\nअलीकडे जेकेसीएस ०४१ या आतापर्यंतच्या सर्वात लांबच्या दीर्घिकांच्या समूहाचा शोध या तारकासमूहामध्ये लागला.[३]\n^ \"सायंटिस्ट्स आयडेन्टिफाय न्यू गॅलॅक्सी (Scientists identify new galaxy)\".\nCS1 इंग्रजी-भाषा स्रोत (en)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-JAL-planet-venus-to-transit-to-sun-today-3374200.html", "date_download": "2021-04-19T09:49:42Z", "digest": "sha1:OFB5ICY4LR4TQR2Z2DVCIMFMJ44KNSLP", "length": 5962, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "planet venus to transit to sun today. | शुक्र ग्रह करणार आज सूर्यासोबत ‘मॉर्निंग वॉक’ - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nशुक्र ग्रह करणार आज सूर्यासोबत ‘मॉर्निंग वॉक’\nजळगाव: शुक्र ग्रह बुधवारी (दि. 6 जून) सूर्या���ोबत ‘मॉर्निंग वॉक’ करणार आहे. भारतात सूर्योदयावेळी म्हणजे सकाळी 6 वाजेपासून 10.20 पर्यंत हे अधिक्रमण दिसणार असून, एका शतकात केवळ दोनदा घडणारी ही अनोखी खगोलशास्त्रीय घटना आहे.\nखगोलशास्त्राचे अभ्यासक अनिल दंडगव्हाळ व सचिन मालेगावकर यांनी याविषयी सांगितले, की कोपर्निकस, केपलर, गॅलिलिओ आणि न्यूटन यांच्यासारख्या शास्त्रज्ञांना त्यांच्या जीवनात हे अधिक्रमण पाहायला मिळाले नाही. तो योग आला असून, या शतकातील अखेरचे अधिक्रमण अनुभवण्याचे भाग्य लाभल्याने ही संधी कोणत्याही नागरिकाने सोडू नये.\nसंक्रमण सुरक्षित चष्म्याशिवाय पाहणे ठरू शकते धोकादायक\nशुक्राचे अधिक्रमण ही दुर्मिळ खगोलीय घटना आहे. खगोल प्रेमी शिक्षक व विद्यार्थ्यांनी या वैज्ञानिक अनुभूतीचा लाभ घ्यावा. तसेच अधिक्रमण साध्या डोळ्यांनी पाहू नये त्यासाठी दुर्बीण, बायनोक्युलर किंवा पिन हॉल कॅमेरा यांच्या साहाय्यानेच हे अधिक्रमण पाहावे. असे आवाहन सर्व माध्यमिक व उच्च् माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी यांनी केले आहे.\nसंक्रमण पाहण्यास तीन दुर्बिण\nशुक्राचे संक्रमण पाहण्याची सोय शिरसोली रस्त्यावरील सेंट टेरेसा शाळे जवळ केली आहे. यासाठी तीन दुर्बिण, प्रोजेक्टरची सोय उपलब्ध असल्याचे खगोल अभ्यासक सतीश पाटील यांनी कळविले आहे.\nअधिक्रमण कुणीही थेटपणे साध्या डोळ्यांनी किंवा साध्या दुर्बिणीद्वारे पाहू नये. छोट्या आरशावर सूर्याचे प्रतिबिंब घेऊन त्याची प्रतिमा पांढर्‍या रंगाच्या भिंतीवर किंवा कागदावर परावर्तित करून त्यातून होणारे शुक्राचे अधिक्रमण बघावे. फार तर सौर फिल्टर लावलेले चष्मे किंवा विशेष प्रकारचे फिल्टर लावलेल्या दुर्बिणीतून ते पाहावे.\nजळगाव शहरात 6 जून रोजी सूर्योदय 5 वाजून 46 मिटाने होणार आहे. शुक्राचे संक्रमण 6 वाजून 30 मिनिटांनी दिसेल. शेवट 10 वाजून 15 मिनीटने होणार आहे. असल्याची माहिती खगोलशास्त्र अभ्यासकांनी दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-bjp-cm-candidate-kiran-bedi-attack-on-kejriwal-get-4893648-PHO.html", "date_download": "2021-04-19T09:10:15Z", "digest": "sha1:DTHEY7LYCKDGFUJB4I73S22VYBXA4ZVD", "length": 5864, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "BJP cm candidate Kiran Bedi attack on Kejriwal get | Tough Cop किरण बेदी झाल्या भावूक, केजरीवालांवर मतदारांची दिशाभूल केल्याचा आरोप - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरात���ल ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nTough Cop किरण बेदी झाल्या भावूक, केजरीवालांवर मतदारांची दिशाभूल केल्याचा आरोप\nनवी दिल्ली - अखेरच्या टप्प्यात पोहोचलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात भाजपच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदी यांनी बुधवारी अरविंद केजरीवाल यांच्यावर थेट हल्ला चढवला. कृष्णानगरमध्ये एका रोज शोमध्ये त्या भावूकही झाल्या. प्रचारादरम्यान लोकांचे एवढे प्रेम मिळत आहे की, आभार मानायला आपल्याकडे शब्द नसल्याचे किरण बेदी म्हणाल्या.\nफोटो - कृष्णानगरमध्ये रोड शो दरम्यान किरण बेदी भावूक झाल्या होत्या.\nकेजरीवालांना चर्चेत राहायला आवडते\nआतापर्यंत अरविंद केंजरीवाल यांच्या विरोधात थेट बोलणे टाळलेल्या किरण बेदींनी बुधवारी त्यांच्यावर हल्ला चढवला. त्या म्हणाल्या, केजरीवाल यांना मिडियात चर्चेत राहण्याची सवय आहे. त्यासाठी ते मतदारांची दिशाभूल करत आहेत. ही त्यांची जुनील सवय आहे. त्यामुळे चर्चेत राहण्यासाठी ते काहीही करतील हे लोकांनी लक्षात घ्यायला हवे. लोकांनी भावूक होऊ नये असे बेदी म्हणाल्या. तसेच यावेळी बोलताना किरण बेदी म्हणाल्या की, केजरीवाल आतापर्यंत प्रत्येक गोष्टीपासून दूर पळत राहिलेले आहेत. लोकपाल कायदा बनण्यापूर्वीच आंदोलन गुंडाळत त्यांनी पक्ष स्थापन केला. त्यामुळेच मी त्यांची साथ सोडली. आता त्यांच्या विरोधात आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप होत आहेत. तर त्यापासूनही ते दूर पळत आहेत.\nकेजरीवाल म्हणाले नजरेला नजर भिडवून बोलावे\nदरम्यान, अरविंद केजरीवाल यांनीही किरण बेदींवर हल्ला सुरुच ठेवला आहे. हवालाचा आरोप लागल्यानंतर बुधवारी केजरीवाल म्हणाले की, मी काही चुकीचे केले असेल तर भाजप नेते मला अटक का करत नाहीत. सरकार त्यांचे आहे. मी किरण बेदींबरोबर तीन वर्ष काम केले आहे. मी त्यांना मोठ्या बहिणीप्रमाणे मानतो. त्यांनी समोर येऊन माझ्या नजरेला नजर भिडवून बोलावे असे ते म्हणाले. तसेच किरण बेदींनी राजकारणात काही मर्यादा पाळाव्यात असा सल्लाही त्यांनी दिला.\nपुढे पाहा, रोड शोचे PHOTO\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://englishlamp.com/before-starting-the-course/", "date_download": "2021-04-19T10:05:04Z", "digest": "sha1:5JC4ILV3KBGUTC27K25HVU244G75HQJF", "length": 4081, "nlines": 75, "source_domain": "englishlamp.com", "title": "Before Starting the Course | EnglishLamp", "raw_content": "\nप्रत्येक पाठ सुरु करण्यापूर्वी आपण खालील सूचनांचे पालन केले पाहिजे.\nवाक्याच्या समोर असलेल्या ऑडिओ बटनावर क्लिक करुन वाक्य काळजीपूर्वक ऐका.\nउच्चारण सुधारण्यासाठी आपण अनेकदा ऐकू शकता.\nशब्दसंग्रह विभागात नियमितपणे सर्व शब्द शिका व पाठ करा.\nचर्चा धडे काळजीपूर्वक ऐका आणि त्याचा सराव करा.\nशेवटी, आपण जे शिकलात ते पुन्हा आठवा जेणेकरून आपण काय शिकलात ते विसरू नये आणि आठवत नसेल तर पुन्हा ते धडे आत्मसात करण्याचा प्रयत्न करा. इंग्रजी सुधरल्याचा अनुभव घ्या.\nलक्षात ठेवा- कोणतीही गोष्ट अवघड नसते फक्त शिकण्याची इच्छाशक्ती असावी लागते. मला हे जमणार नाही असे म्हणण्या ऐवजी मला हे का जमत नाही असे म्हणा. मला ही मेंदू आहे मी तो वापरेन असा विचार करा. बघा तूम्ही किती सहजतेने हा अभ्यासक्रम पूर्ण कराल. फक्त शिकण्यासाठी वेळ द्या व स्वत:ला समर्पित करा.\nतुम्हाला इंग्रजी शिकण्यासाठी खुप शुभेच्छा\nआता आपल्या अभ्यासक्रमावर जा.\nखाली दिलेल्या दुव्यांवर क्लिक करा. प्रथम कनिष्ठ पासून सुरवात करा.\nइंग्रजी बोलण्याचा अभ्यासक्रम - (Junior) कनिष्ठ\nइंग्रजी बोलण्याचा अभ्यासक्रम –(Intermediate) मध्य\nइंग्रजी बोलण्याचा अभ्यासक्रम -(Advanced) प्रगत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/bhuinj/", "date_download": "2021-04-19T10:24:12Z", "digest": "sha1:6HNV46W5PUK7EVRLQGPPJMYGASRL5IUS", "length": 3387, "nlines": 84, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "bhuinj Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nआ. मकरंद पाटलांचा करिष्मा कायम राहणार\nग्रामपंचायत निवडणूक; वाई तालुक्‍यात भाजपची निर्णायक भूमिका गुलदस्त्यात\nप्रभात वृत्तसेवा 4 months ago\nआनेवाडी टोल नाक्‍यावर आ. शिवेंद्रराजेंचे ठिय्या आंदोलन\nप्रभात वृत्तसेवा 1 year ago\nकरोना चाचणीसाठी तासन्‌ तास प्रतीक्षा; रांगेतच ‘बाधित’ होण्याची नागरिकांना भिती\nराज्य सरकारवर रामदास आठवले भडकले म्हणाले,”रेमडीसीविरचा गेमडिसीविर करू नका”\nरेमडेसिविरनंतर आता ‘टॉसिलिझूमॅब’, ‘अलझूमॅब’ इंजेक्‍शन्सही आऊट ऑफ स्टॉक\n#ResignModi : मोदी, राजीनामा द्या ट्‌वीटरवर ट्रेन्डींग\n“साडे चार कोटींचे रेमडेसीवीर खरेदी करणाऱ्या फडणवीसांची चौकशी करा”; काँग्रेसच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/chandrapur-news-marathi/honoring-employees-who-have-received-meritorious-workers-welfare-award-nrat-110306/", "date_download": "2021-04-19T08:18:10Z", "digest": "sha1:ISKXS52C7SQPNPCZHLIMEVYX5PTOCJPW", "length": 12265, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Honoring employees who have received Meritorious Workers Welfare Award nrat | गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार प्राप्त कर्मचाऱ्यांचा सन्मान | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, एप्रिल १९, २०२१\nBen Stokes इंग्लंडला रवाना, राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का ; नक्की काय झालं \nप्रदर्शनाच्या १ महिन्यानंतर परिणीताचा ‘सायना’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर, चित्रपटात दिसणार सायनाचा संघर्ष\nखासदार गावितांनी केली २०० बेडच्या हॉस्पिटल उभारणीची घोषणा, वसई विरार पालिका आयुक्तांनी पत्रकारांना टाळणे केले पसंत\nरत्‍नागिरीत एमआयडीसी कंपनीत भीषण स्‍फोट ; ५ जण गंभीर जखमी\nबंगालमध्ये पाचव्या टप्प्यातील आज मतदान; भाजपच्या आव्हानाने ममतांचा लागणार कस\nचंद्रपूरगुणवंत कामगार कल्याण पुरस्कार प्राप्त कर्मचाऱ्यांचा सन्मान\nमहाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार कल्याण पुरस्कारप्राप्त कर्मचाऱ्यांना चंद्रपूर वीज केंद्राकडून गौरविण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ मुंबईद्वारे दरवर्षी राज्यातील विविध आस्थापणात कार्यरत कामगारांची...\nचंद्रपूर (Chandrapur). महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार कल्याण पुरस्कारप्राप्त कर्मचाऱ्यांना चंद्रपूर वीज केंद्राकडून गौरविण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ मुंबईद्वारे दरवर्षी राज्यातील विविध आस्थापणात कार्यरत कामगारांची त्यांनी आपले नोकरीचे कर्तव्य सांभाळून केलेल्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार दिला जातो.\nचंद्रपूर/ छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन; विविध उपक्रमाने शिवजयंती साजरी\nमुंबई येथे मागील 2015 व 2017 च्या पुरस्काराचे कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील व राज्यमंत्री बच्चू कडू , कामगार कल्याण आयुक्त रविराज इळवे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. यात चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर विज केंद्राचे तीन कर्मचारी यांचा समावेश आहे. याचीच दखल घेऊन चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता पंकज सपाटे यांचे हस्ते चंद्रपूरचे गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार प्राप्त धर्मेद्र कन्नाके, दिनकर मशाखत्री व बळवंत ठाकरे यांचा वीज केंद्राच्या वतीने सत्कार करण्यात आला.\nमहानिर्मितीच्या चंद्रपूर वीज केंद्राने वीज निर्मिती���ा उच्चांक गाठल्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण वीज कामगार संघटनेच्यावतीने मुख्य अभियंता पंकज सपाटे यांचा शुभेच्छा पत्र देऊन अभिनंदन करण्यात आले. त्यावेळी वीज केंद्राचे कामगार कल्याण अधिकारी आनंद वाघमारे, मनसे संघटनेचे केंद्रीय सरचिटणीस नरेंद्र रहाटे, शाखा सचिव देवराव कोंडेकर, राजा वेमुला, धनराज सपकाळे व सुनिल पाऊनकर ईत्यादीची उपस्थिती होती.\nक्या खुबसुरती कैसी अदाअंकिता लोखंडेंचा Traditional Look चाहत्यांना पाडतोय भूरळ, पाहा खास PHOTOS\nCorona Update'स्टॅच्यु ऑफ लिबर्टी' देतेय मास्क लावण्याचा संदेश, तर मोनालिसा म्हणतेय संसर्ग टाळा\nVideoसावनी रविंद्र ला ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार\nमनोरंजनखिशाच्या राष्ट्रीय पुरस्काराचं यश संपूर्ण टीमचं\nआज ना छोडेंगे बस हमजोली, खेेलेंगे हम होलीHoli Special 2021 - वरुण धवनपासून नेहा कक्कडपर्यंत या कलाकारांची आहे ही लग्नानंतरची पहिली होळी ,पाहा फोटो\nसंपादकीयनागपूरसह सर्वोच्च न्यायालयाची ५ खंडपीठे असावीत\nसंपादकीयआरामदायी प्रवासाकरिता खासगी गाड्यांना प्रवाशांची पसंती\nसंपादकीयपायलटांच्या समर्थकांचे फोन टॅप केल्याची गहलोत सरकारची कबुली\nसंपादकीयतत्त्व बाजूला सारून वृद्ध श्रीधरन यांना भाजपाची उमेदवारी\nकाँग्रेसने केलाय ज्येष्ठांवर अन्यायस्टार प्रचारकांच्या यादीतून काँग्रेसने असंतुष्टांना वगळले\nसोमवार, एप्रिल १९, २०२१\nसातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2021/01/6110/", "date_download": "2021-04-19T08:45:35Z", "digest": "sha1:EU5E4VGEBZIKFCORCGMJSMNFDG2OXHUA", "length": 34469, "nlines": 83, "source_domain": "www.sudharak.in", "title": "ताजी भाजी (नागरी शेती) – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – एप्रिल २०२१\nताजी भाजी (नागरी शेती)\n२०२०चा शांततासाठीचा नोबेल पुरस्कार (Peace prize) वर्ल्ड फूड प्रोग्रॅम (World Food Programme) ह्या संस्थेला देण्यात आला आहे. जगभरातल्या उपासमारीवर मात करणाऱ्या व खाद्यसुरक्षेसाठी लढा देणाऱ्या ह्या संस्थेने सुमारे १० कोटी लोकांना मदत केली आहे. जगातील अनागोंदीवर इलाज करायचा असेल तर भुकेवर मात करणे जरुरी आहे, असे नोबेल पुरस्कार समितीचे ठाम मत आहे. दरवर्षी शेतापासून पोटापर्यंत पोचण्याच��या वाटेवर सुमारे १/३ जागतिक अन्नउत्पादन नष्ट होते. प्रगत देशांत तयार अन्नाची नासाडी जास्त होते व गरीब देशांत ताजा भाजीपाला सुरक्षित साठवण्याच्या अभावानेच अधिक नष्ट होतो. भुकमारीवर विजय मिळवायचा असेल तर आपल्या सर्वांना एकत्र येऊन, एकनिष्ठेने काही महत्त्वाच्या निवडी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अखेर ताज्या, खमंग भाजीचा वास व चवी कोणाला आवडत नाहीत\nआजवर अन्न हे केवळ शरीराचे पोषण करण्यासाठी व रोगांपासून बचाव व संरक्षण करण्यासाठी असते असे मानले जात होते. पण कुठल्यातरी हॉटेलमधून किंवा कोणाच्या तरी स्वयंपाकघरातून ताज्या भाजीचा सुगंध आला की भरल्यापोटीसुद्धा भूक चाळवते अगदी एखाद्याचा चिडचिडा मूडसुद्धा स्वादिष्ट-खमंग जेवण दिसले की आनंदी होतो. नुसता गंधच नव्हे, कुठल्याही भाजीच्या गाडीवर, दुकानात, मंडईत ताज्या टवटवीत शेंगा किंवा लालबुंद टोमॅटो, हिरवागार पालक ह्यावर नजर जाताच मनी आगळीवेगळी प्रसन्नता वाटते.\nअसा प्रतिसाद का होतो ताज्या भाज्यांचे व आपल्या मानसिक स्थितीचे काय नाते असेल ताज्या भाज्यांचे व आपल्या मानसिक स्थितीचे काय नाते असेल अन्नाची चव, गंध आणि दृश्य ह्या भावनांचे आपल्या मेंदूत घडणार्‍या परस्परक्रियेशी काही नाते आहे का अन्नाची चव, गंध आणि दृश्य ह्या भावनांचे आपल्या मेंदूत घडणार्‍या परस्परक्रियेशी काही नाते आहे का ते कसे समजायचे असे विचार माझ्या मनात बरेचदा येत होते. ही केवळ भावना आहे का त्याला काही वैज्ञानिक सिद्धांतांचा पाठिंबा आहे का त्याला काही वैज्ञानिक सिद्धांतांचा पाठिंबा आहे का सुदैवाने अनेक नामांकित शास्त्रज्ञांनी ह्याचा अगदी शास्त्रोक्त पद्धतीने विचार करण्यास सुरुवात केली आहे.\nतंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे आता आपण मेंदूतील सूक्ष्म रक्तप्रवाहामधील बदलांचे अचूकपणे निरीक्षण करू शकतो व त्या बदलांचे मोजमाप करू शकतो. ह्या तंत्रज्ञानास Functional Magnetic Resonance Imaging (FMRI) असे म्हटले जाते. ह्या FMRI मुळे ताज्या भाजीचे चित्रसुद्धा मेंदूतील रक्तप्रवाह बदलू शकतो असे आपल्याला स्पष्ट दिसून आले आहे. अमेरिकेतील कोलंबिया युनिवर्सिटी मेडिकल सेंटरचे न्यूरो सायंटिस्ट डॉ. जॉय हर्श (Dr. Joy Hirsch) ह्यांचे असे मत आहे की “आपल्या मेंदूतील वैशिष्ट्यपूर्ण सर्किट विविध खाद्यपदार्थांना प्रतिसाद देतात. प्रत्येक पदार्थाला वेगळा प्रतिसाद मिळतो व त्याप्रमाणे मेंदूतील अनेक ठिकाणे उत्तेजित झाल्याचे ह्या FMRI मध्ये दिसून येते”[1]. त्यांच्या ह्या अभ्यासातून असे समजून येते की अन्नातील ऊर्जा आणि मेंदूतील न्यूरॉन्स यांचे अधिक घनिष्ट नाते आहे. अशा न्युरोबायलॉजिकल प्रतिसादाचे नाते ताजी फुले, फळे, भाज्या यांच्यात अधिक असते.\nपदार्थाच्या ताजेपणाची जाणीव होण्याचे कारण त्यांच्यातील volatile aromatic compounds (VOC) हे संयुग असते. जवळजवळ सर्व जीवनसत्त्वे हवेला, उष्णतेला आणि प्रकाशाला संवेदनशील असतात. पदार्थ अत्यल्प काळासाठी जरी उघडे राहिले, तर त्यांचे प्रभावत्व गमावून बसतात. विशेषतः Vitamin C आणि Folic Acid हे सर्वाधिक अस्थिर असून ते लवकर नष्ट होण्याची शक्यता असते. अनेक आहारतज्ज्ञ व डॉक्टर ह्यांच्या मते हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब अशा रोगांपासून सावध राहायचे असेल तर ताज्या फळभाज्यांचा आहार अत्यंत उपयुक्त आहे. हे ज्ञान खरं तर नवीन नाही. आपल्याला घरी आई-आजी नेहमीच ताज्या जेवणाचे महत्त्व सांगत आल्या आहेत. अर्थातच आपल्याला जर ह्या ताजेपणाचा आनंद उपभोगायचा असेल आणि आरोग्याला पोषक असे अन्न हवे असेल तर उत्पादक आणि ग्राहक यांमधील अंतर कमी करणे आवश्यक आहे.\nआपल्या कामाच्या आणि घराच्या नजीक ताज्या भाज्या उपलब्ध असल्याची खात्री करणे आवश्यक आहे. The Food and Agriculture Organization (FAO) च्या मते उत्पादक आणि ग्राहक यांच्यात एका वेगळ्या प्रकारची भागीदारी विकसित करण्याची गरज आहे. त्याचबरोबर अन्नसुरक्षेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सध्याच्या वाढत्या शहरीकरणामुळे आपल्याला वेगळ्या पर्यायांचा विचार केला पाहिजे. शहरीकरण हे सकारात्मक आहे की नकारात्मक यावर वादविवाद करता येऊ शकतो, पण त्यात अंतर्गत परस्परावलंबन नक्कीच आहे.\nMcKinsey Global Institute[2] ने केलेल्या अभ्यासातून असे समजते की १९७१-२००८ सालापर्यंत भारतातील शहरांची लोकसंख्या सुमारे २०-२२ कोटींनी वाढली. आता यापुढे हीच वाढ त्याच्या अर्ध्या कालावधीतच होण्याची शक्यता आहे. शहरांकडे ओढा केवळ भारतातच दिसत आहे असे नाही. जगभर हे स्थलांतर दिसून येत आहे. World Economic Forum च्या अंदाजाप्रमाणे पुढच्या ३० वर्षांत जगातील सुमारे ७०% लोकसंख्या शहरात व उपनगरात राहणारी असेल. अशा वाढत्या शहरीकरणामुळे आपल्याला शेतीकडे एका पारंपरिक पद्धतीने न बघता, एका वेगळ्या मार्गाने बघावे लागेल. आर्थिक प्रगतीसाठी हे एक आव्���ान आणि उत्कृष्ट अशी संधी आहे.\nसध्या कोविद-१९च्या साथीने समाजातील काही कमकुवत दुवे उघडकीस आले आहेत. उदाहरणार्थ, टाळेबंदीच्या काळात भाजीविक्रेत्यांच्या उत्त्पन्नावर प्रतिकूल परिणाम झाला व त्यांचे उत्पादन ग्राहकांपर्यंत पोचवण्याची अडचण प्रकर्षाने जाणवली. अनेक वस्तूंची नासाडी झाली, सोबत आर्थिक परिस्थिती डगमगली. भविष्यकाळात नियोजन करताना आपल्याला अश्या गोष्टींचा एकत्रितपणे विचार करणे आवश्यक आहे. यासाठी जगातील इतर देशांनी वाढत्या शहरात राहणाऱ्या लोकांपर्यंत ताज्या भाज्या पोचवण्यासाठी कोणकोणत्या उपक्रमांची अंमलबजावणी केली आहे शेतापासून ग्राहकापर्यंतचे अंतर कसे कमी करता येईल शेतापासून ग्राहकापर्यंतचे अंतर कसे कमी करता येईल ह्याबद्दलची काही माहिती आता आपण बघू.\nब्रिटन येथील Institute for Sustainable Food, युनिवर्सिटी ऑफ शेफील्ड (University of Sheffield) च्या संशोधकांनी एका शहरास फळे-भाजी पुरवठ्यासाठी किती जमीन लागेल याची मोजणी केली आहे. त्यांच्या अभ्यासानुसार शहरात शेतीसाठी पुरेशी जमीन मिळणे शक्य आहे. परंतु शेती आणि शहरी जीवन यांना एकमेकांत मिसळून दोन्हीची वाढ सफलतेने करण्यासाठी सर्जनशीलतेची गरज आहे. सध्या तेथे शहरी वातावरणाचा पुनर्विकास करताना घरांच्या, शाळांचा व कार्यालयांच्या विविध इमारतींच्या गच्चीवर, भिंतींच्या आधाराने आणि जमिनीखालील जागांचा शेतीसाठी वापर सुरू करण्याची योजना चालू आहे.\nआशिया खंडातील सिंगापूरसारख्या प्रगत देशात ९०% अन्न आयात केले जाते. कोविद-१९च्या साथीमुळे अन्नपुरवठा यंत्रणेत आलेल्या अडचणी पटकन प्रकाशात आल्या. त्यामुळे तेथील शहरी शेतीचे प्रमाण वाढू लागले आहे. छतावरील शेती अधिक वेगाने लोकप्रिय होत आहे. तेथील सरकारकडून ताज्या भाजीपाल्याच्या व्यवसायात आर्थिक गुंतवणूक करण्याची गरज पटकन ओळखली गेली. सिंगापूरच्या सरकारने विस्तृत रूपरेषा आखली व २०३०च्या आधी किमान ३०% फळभाज्या व मांस-मासे यांचा स्थानिक पुरवठा होईल असे महत्त्वाकांक्षी ध्येय मांडले आहे.\nक्युबासारख्या कमी प्रगत देशानेपण शहरी शेतीचे महत्त्व लवकर ओळखले. ह्या एक लाख चौ.कि.मी. क्षेत्राच्या देशात किमान ३ लाख शहरी शेत्या आहेत. तिथल्या सरकारने शहराच्या परिसरात असलेल्या जमिनी शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या. एकच अट होती. त्या जमिनीवरचे शेतउत्पादन शहरातच विकले पाहिजे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळाले आणि शहरी रहिवाश्यांना ताजी उत्कृष्ट भाजी उपलब्ध झाली. अश्या मोहिमेमुळे क्युबाचा ५०% ताज्या पालेभाज्यांचा पुरवठा हा शहरी शेतीकडून होतो.\nअमेरिकेत १७३० सालापासून शहर-नियोजकांनी शहराच्या मध्यभागी १००-१२५ चौ. फुटाची जागा बाजारपेठेसाठी राखून ठेवली होती. त्यामुळे शेतकरी आपले उत्पादन ग्राहकांपर्यंत सहजरित्या पोचवत होते. जसजसा देश प्रगत झाला, विशाल शेतजमिनींवर जास्त भार दिला गेला. काळानुसार लहान शेत्या वाचवणे कठीण होऊ लागले. आता हे चित्र पुन्हा बदलताना दिसू लागले आहे. नागरिकांना ताज्या भाजीपाल्याचे मूल्य, महत्त्व, त्यांचे वैशिष्ट्य, त्यांचा शारीरिक व मानसिक सकारात्मक फायदा समजला.\nU.S Department of Agriculture (USDA) ने लघु शेतकऱ्यांची नोंदणी करणे सुरू केले आहे. त्यामुळे ह्या शेत्या कुठे आहेत, त्यांच्या अडीअडचणी व प्रगती यांची रीतसर माहिती एकत्र करणे सुरू झाले. अशा शेतकऱ्यांना उत्पादन विक्री करण्यास वेगवेगळ्या शहरांमधील जागा उपलब्ध करून देण्याचा आदेश केला. काही शाळांनी शनिवार-रविवारी आपली पटांगणे कमी दरात वापरण्यास परवानगी दिली. ह्यात शाळेला काही उत्पन्न होते गेले व आजूबाजूच्या नागरिकांची सोय झाली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुपरमार्केटच्या तुलनेत ह्या भाज्या सरासरी २०% स्वस्त पडत होत्या. सुपरमार्केमध्ये उपलब्ध असणाऱ्या टोमॅटो, सफरचंद, द्राक्षे, शेंगा अशा असंख्य फळभाज्या सुपरमार्केटमध्ये पोहचण्याआधी सुमारे २,५०० कि.मी.चा प्रवास करतात. त्यासाठी लागणारे इंधन, ट्रकचालकाचा पगार आणि भाजी ताजी राहण्यास लागणार मोठे रेफ्रिजरेटर्स हा खर्च त्यांच्या किमतीत जमा होत असे. शहरी शेतीस वाव दिल्याने शेतकरी खूष व ग्राहक खूष. हे पर्यावरणासदेखील अनुकूल ठरले.\nयुनिवर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कले येथे शहरी शेती करण्यास येणारे अडथळे समजून घेण्यासाठीचा अभ्यास चालू आहे. शहरी शेतकर्‍यांसाठी अर्थपूर्ण धोरणे स्थापित करणे अधिक जरुरी आहे. ह्याशिवाय शहरात रिकाम्या आणि न वापरलेल्या सार्वजनिक जमिनीचे पट्टे कमी शुल्कावर अधिक कालावधीकरिता उपलब्ध करून देणे अधिक कार्यक्षम ठरण्याची शक्यता वाटते.\nअखेर आपल्याला तीन गोष्टींचा लक्षपूर्वक विचार करणे जरुरी आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन आणि ग्राहक यां��्यातील प्रवासाचे अंतर कमी करणे, शेतकरी-ग्राहक यांचा परस्पर फायदा होणे आणि सरकार-खाजगी भागीदारी उभारणे महत्त्वाचे आहे. भारतातपण अश्या काही मोहिमा सुरू झाल्या आहेत. अनु- मीना व पायल जवळकर यांनी सुरू केलेल्या ऍग्रोव्हेव कंपनीचा मूळ उद्देश शेतकरी ते गिऱ्हाईक अंतर भाज्यांचा ताजेपणा न घालवता पार करायचे[3]. ऍग्रोव्हेवने अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतकऱ्यांसाठी आणि ग्राहकांसाठी एक ॲप तयार केले आहे. ते वापरून शेतकरी केव्हा आणि काय विक्रीस ठेवतो हे बघून ग्राहक आपल्या गरजा तेथे नोंदवतो. शिवाय ऍग्रोव्हेवने कॅशलेस ऑनलाईन व्यवहारासाठी प्रणाली तयार केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यास चेकने अथवा नेट-बॅकींगतर्फे पैशांचे व्यवहार करणे सोपे झाले आहे. शिवाय शेतकऱ्याला त्याच्या मालाची वाजवी दरापेक्षा अधिक किंमत मिळू लागली आहे. दिल्ली जवळच्या गुरुग्राम येथे सुरु झालेल्या ऍग्रोव्हेवने गेल्या तीन वर्षांत नामांकित हॉटेल्स, केटरर्स व कंपन्यांचे कॅन्टीस यांच्याशी व्यवसायाचे करार केले आहेत.\nइकडे महाराष्ट्रात २०१९ साली विकास झा, शरयू कुलकर्णी आणि गुणवंत नेहेते ह्या तिघांनी भारतीय प्रौद्योगिक संस्था, मुंबई येथील शिक्षण संपवून RuKart Technologies ची स्थापना केली[4]. कॉलेजात शिकलेले बाष्पीभवनक शीतकरण तत्त्व (principle of evaporative cooling) चा प्रयोग करून त्यांनी हे ‘सब्जी कूलर’ तयार केले. (खालील चित्र पहा)\nभारतात सुमारे ६-९% फळे-भाज्या ग्राहकांपर्यंत पोहचण्याआधीच नष्ट होतात. RuKart Technologies ने महाराष्ट्र आणि ओडिशा जिल्ह्यांमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे संपर्क साधला आणि गावोगावी एकके स्थापन करण्याचे आव्हान हाती घेतले. या भागांतील शेतकर्‍यांना दरवर्षी उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागतो. स्थानिक मंडईमध्ये त्यांचे उत्पादन एका दिवसात न संपल्याने उत्पादन वाया जाते व कमाई कमी होते. आता ‘सब्जी कूलर’च्या सहाय्याने त्यांचे उत्पादन ते सात दिवसपर्यंत साठवून ठेवू शकतात आणि त्यातून अधिक पैसे कमावू शकतात. आजपर्यंत सुंदरगढ, ओडिशात व विदर्भात अनेक ‘सब्जी कूलर्स’ची स्थापना करण्यात आली आहे आणि शेतकऱ्यांनी त्याचा फायदादेखील घेतला आहे.\nअश्या सर्व गोष्टी जमेस धरल्या तर लक्षात येते की टाळेबंदी असो किंवा नसो, शहरास, राज्यास किंवा पूर्ण देशास अन्नस्वातंत्र्य हवे असेल त��� आपल्याला शहरी शेतीस वाव दिलाच पाहिजे. काही नवीन धोरणे मांडली पाहिजेत ज्यातून रोजगारवाढ होईल, आर्थिक स्थैर्य वाढेल आणि पर्यावरणास कमीत कमी हानी होईल. उदाहरणार्थ, पुणे शहरात मंडई व बाजारपेठ ह्या दोन ठिकाणी स्वस्त व ताजी भाजी व फळे मिळतात. मात्र सर्वसाधारण घरी जी भाजी येते ती रस्त्याच्या कोपऱ्यावर ठेला लावलेल्या विक्रेत्याकडूनच त्याला, ऊन असो की पाऊस, रोज तेथे उभे राहावे लागते आणि त्यामुळे वाहतुकीस रस्ता कमी पडतो. त्याऐवजी जर सर्व शाळांनी एकत्र येऊन शाळा सुटल्यावर त्यांच्या जागा भाजीविक्रेत्यांना उपलब्ध करून दिल्या तर त्यात अनेक फायदे आहेत. पहिला, लघु-मंडई तयार होतील. दुसरा, नागरिकांना योग्य दरात व दर्जेदार गोष्टी मिळू शकतील. त्याहून उत्कृष्ट उपाय म्हणजे शाळा-कॉलेजातून लहान वयातच व्यावहारिक शिक्षणाचे थेट धडे व अनुभव देण्यास काही पाऊले उचलता येतील का त्याला, ऊन असो की पाऊस, रोज तेथे उभे राहावे लागते आणि त्यामुळे वाहतुकीस रस्ता कमी पडतो. त्याऐवजी जर सर्व शाळांनी एकत्र येऊन शाळा सुटल्यावर त्यांच्या जागा भाजीविक्रेत्यांना उपलब्ध करून दिल्या तर त्यात अनेक फायदे आहेत. पहिला, लघु-मंडई तयार होतील. दुसरा, नागरिकांना योग्य दरात व दर्जेदार गोष्टी मिळू शकतील. त्याहून उत्कृष्ट उपाय म्हणजे शाळा-कॉलेजातून लहान वयातच व्यावहारिक शिक्षणाचे थेट धडे व अनुभव देण्यास काही पाऊले उचलता येतील का नवीन व्यवसाय सुरू करता येतील ज्यांमुळे शहराची प्रगती व स्वावलंबन वाढू लागेल.\nअशा अनेक उपक्रमांत शहरी तंत्रज्ञान व शेतकऱ्यांचे कृषी ज्ञान समजून घेऊन नवीन व्यवसाय सुरू करता येतील. जास्तीत जास्त रोजगार वाढवता येईल. व्यवसाय भागीदारीमध्ये सरकारचे कसे व कुठे समर्थन मिळू शकेल ह्यावर पुढील प्रगती अवलंबून राहील.\nअशा नवीन उपक्रमांचा मोठ्या प्रमाणात विस्तार करण्यासाठी लागणारी अर्थसामग्री, कायदेशीर मदत व इतर रसदीची गरज कशी भागवता येईल लागणारी जागा, सुरक्षा आणि मनुष्यबळ कसे तयार करता येईल लागणारी जागा, सुरक्षा आणि मनुष्यबळ कसे तयार करता येईल अशा प्रश्नांची उत्तरे मिळवणे व त्यानुसार पुढची पाऊले टाकण्याचे समाजाने ठरवले तर सामाजिक व आर्थिक स्वास्थ्य नक्कीच सुधारेल. तसेच घरोघरी ताज्या भाज्या सहजरित्या उपलब्ध होऊ लागतील.\nफेब्रुवारी, 2021 at 1:33 सकाळी\nआप�� माझा लेख वाचल्याबद्दल अनेक अनेक धन्यवाद. फुलं बरोबर रोज लागणारी भाजी, कोथिंबीर इ.लावल्यास सौन्दर्य व उपयोग दोन्ही होईल. आपला अभिप्राय अगदी बरोबर आहे. All my best wishes for your enterprise\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – एप्रिल २०२१\nदेशहित की अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर हल्ला – शुभलक्ष्मी नाईक गांवकर\nकवीची कैद – राजराहुल (राहुल खंडाळे)\nकोविड-१९ अरिष्टानंतरची नवक्षितिजे – श्रीधर सुरोशे\nलोकशाही संकोचते आहे – प्रसाद माधव कुलकर्णी\nगडबड-घोटाळे (व्यंगचित्रे) – चित्रकार प्रभाकर पाचपुते\nस्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल – ज्ञानेश वाकुडकर\nकिसान विरुद्ध सरकार ते किसान अभिमुख देश – श्रीनिवास नी. माटे\nभांडवलशाही हीच एक मोठी समस्या – प्रभाकर नानावटी\nहळूच – राजराहुल (राहुल खंडाळे)\nबोधकथा – वंदना भागवत\n – चित्रकार मिलिंद क्षीरसागर\nसमता आणि स्वातंत्र्य किती खरे किती खोटे – प्राची माहुरकर\nआमच्या लोकशाहीचे भवितव्य – हरिहर कुंभोजकर\nभग्न (होऊ घातलेल्या) तळ्याकाठी… \nसुदृढ लोकशाही – नरेंद्र महादेव आपटे\nथांबा, पुढे गतिरोधक आहे – हेमंत दिनकर सावळे\nयार… बोल, लिही – सचिनकुमार वि.तायडे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/product/rj-cotton-combo-bayer-mhyco/AGS-KIT-637?language=mr", "date_download": "2021-04-19T10:22:47Z", "digest": "sha1:WOGOFTOV365WDTMOGQ2SIUETO5JESK6R", "length": 4710, "nlines": 68, "source_domain": "agrostar.in", "title": "अॅग्रोस्टार RJ Cotton Combo (Bayer + Mhyco) - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही\nआपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.\nआपली रिक्वेस्ट यशस्वीरीत्या पाठविण्यात आली आहे.\nबोंडाचा आकार: Big Boll size\nअ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद\nकृपया आपला नंबर द्या. आमचे प्रतिनिधी आपल्याला कॉल करून आपली ऑर्डर निश्चित करतील.\nआपली रिक्वेस्ट यशस्वीरीत्या पाठविण्यात आली आहे.\nअ‍ॅग्री शॉपवर परत जा\n‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम\nअ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत\nआमचे अ‍ॅप डाउनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://beedreporter.com/news/3548/", "date_download": "2021-04-19T10:16:23Z", "digest": "sha1:C4CONEV4PEFE3QZOZKMVYBIOST7AMSRZ", "length": 18029, "nlines": 174, "source_domain": "beedreporter.com", "title": "परमिट एकाचे, माल दुसर्‍याकडे ! बोरफडीच्या ग्रामस्थांनी अडवला टेम्पो", "raw_content": "\nHome बीड परमिट एकाचे, माल दुसर्‍याकडे बोरफडीच्या ग्रामस्थांनी अडवला टेम्पो\nपरमिट एकाचे, माल दुसर्‍याकडे बोरफडीच्या ग्रामस्थांनी अडवला टेम्पो\nतहसीलदारासह पुरवठा विभागाचे संगनमत उघड\nखमक्या ग्रामस्थांमुळे काळाबाजार थांबला\nबीड (रिपोर्टर)- पुरवठा विभागाच्या संगनमताने जिल्ह्यात राशनवरील धान्याचा सर्रासपणे काळाबाजार होत असल्याचे समोर येत असून बीड तालुक्यातील बोरफडीत एका राशन दुकानदाराचा माल पुरवठा विभागाच्या मर्जीने काळ्या बाजारात नेण्यासाठी त्याच गावातल्या दुसर्‍या दुकानात उतरवला जात असल्याची माहिती गावकर्‍यांना झाल्यानंतर गावकर्‍यांनी याला विरोध केला. तेव्हा तहसीलदारांसह अन्य अधिकार्‍यांनी गावकर्‍यांनाच धमकावण्याचा प्रयत्न केला. परंतु गावकरी आमचा माल आमच्याच राशन दुकानदाराकडून घ्यावयाचा आहे, असं म्हणत टेम्पो अडवला. तेव्हा कुठं आज सकाळी ते धान्य संबंधित राशन दुकानदाराला देण्यात आले. सदरची घटना ही बोरफडी येथे घडली.\nबीड तालुक्यातील बोरफडी येथील गायकवाड वाडा या ठिकाणी बजगुडे यांचे स्वस्त धान्य दुकान आहे. १३१ कार्ड धारकांसाठी या ठिकाणी राशन येते. तशी परमिटही बजगुडे यांना देण्यात आले होते. मात्र महसूल विभागातील तहसीलदार, नायब तहसीलदार, पेशकार यांच्या आशीर्वादाने जो राशनचा माल बजगुडे यांच्या राशन दुकानावर उतरायला हवा होता तो त्या ठिकाणी न उतरवता थेट दुसरा दुकानदार रोहीदास घुगे यांच्या दुकानात उतरवला जात असल्याची माहिती गावकर्‍यांना झाल्यानंतर त्यांनी काल तात्काळ सदरची गाडी अडवली. याबाबत तहसीलदार यांना माहिती दिली. तहसीलदार वामणे यांनी रात्री साडेनऊ वाजता घटनास्थळ गाठले. तेव्हा गावकर्‍यांनी राशनच्या काळ्या बाजाराची माहिती तहसीलदारांना दिली. परंतु वामणे यांनी संबंधित राशन दुकानदार अथवा काळा बाजार करण्याचा हेतु ज्यांचा होता त्यांच्यावर कारवाई करण्यापेक्षा टेम्पो अडवणार्‍या उपस्थित ग्रामस्थांना दम देण्याचा प्रयत्न केला. त्यांना धमकावले. असा आरोप गावकर्‍यांनी केला. परंतु तहसीलदारांच्यादाबदडपीलाही गावकरी भिले नाही, आम्ही धान्याचा काळाबाजार होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली. तेव्हा आज सकाळी रोहीदास घुगे या���च्या दुकानात अवैधरित्या उतरवलेला माल पुरवठा विभागाने पुन्हा टेम्पोत भरून बजगुडे यांच्या दुकानात आणून टाकावा लागला. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे हा काळा बाजार थांबला. विशेष म्हणजे धान्याचा काळाबाजार होत असल्याची माहिती येथील सामाजीक कार्यकर्ते सुनील कुटे यांनी जेव्हा तहसीलदारांना दिली तेव्हा तहसलदारांनी हे चालायचेच, तुम्हीच ऍडजेस्ट करून घ्या, असं म्हणत संबंधित सामाजिक कार्यकर्त्यालाच मॅनेज करण्याचा प्रयत्न केला. काळ्या बाजारात जाणारा माल गावकर्‍यांनी पकडल्यानंतर या घटनेचा पंचनामा व्हायला हवा, दोषींवर गुन्हा दाखल होऊन कारवाई व्हायला हवी, परंतु अशी कुठलीही कारवाई संबंधितांवर झाली नाही. पुरवठा विभागाच्या संगनमतानेच छोट्या-मोठ्या गावांमधील राशन धान्याचा काळाबाजार होतो हे पुन्हा एकदा स्पष्ट होते.\nPrevious articleअँटीजेन टेस्ट न करणार्‍या व्यापार्‍यांच्या दहा दुकाना तहसीलदारांनी केल्या सील\nNext articleमुख्यमंत्री जनतेच्या मनातील बोलले\nपंधराशेच्यावर रुग्ण ऑक्सिजनवर, रोज लागतात 3 हजार जम्बो सिलिंडर\nलोकाहो, हात जोडतो घराबाहेर पडू नका, आपला जीव धोक्यात घालू नका घरात राहा अन् प्रशासनालासहकार्य करा; जिल्हाधिकारी रविंद्र जगतापांचे जिल्हावासियांना पोटतिडकीचे आवाहनबीड...\nग्राउंड रिपोर्टींग -ड्रगिस्ट अटॅक, स्टुडंस् स्ट्राईक\nनशेखोरी करणार्‍यांची मिल्लीया कॉलेज परिसरात दहशत, विद्यार्थ्यांना धमकी देवून लुटमारीच्या घडल्या घटना; मुलीची छेडछाड हा तर रोजचाच विषयलाल भडक डोळे, त्या डोळ्यात...\nधनंजय मुंडेंच्या सामाजिक न्याय विभागाची रेकॉर्डब्रेक कामगिरी\nनिधी खर्चाच्या बाबतीत पाच वर्षातील उच्चांक गाठला, सर्वसामान्य मागासवर्गीयांना मोठा लाभ2003 नंतर परदेश शिष्यवृत्तीचा कोटा मुंडेंनी पहिल्यांदाच 100% भरलामुंबई (रिपोर्टर): गेल्या वर्षभरापासून...\nउद्यापासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 पर्यंतच\nबीड (रिपोर्टर):- कोरोनाचा समुहसंसर्ग झपाट्याने वाढत चालल्यामुळे राज्य सरकारने गेल्या चार दिवसांपुर्वी राज्यात सशर्त लॉकडाऊन सुरू केला. परंतु बीड जिल्ह्यात या सशर्त...\nएवढे महाराष्ट्राचे सपुत असलेले वजनदार मंत्री दिल्लीत काम करत असताना महाराष्ट्राला लस कमी पडावी महाराष्ट्राला रेमडिसीवीरचे इंजेक्शन मिळू नये, बेड��ी कमतरता...\nजिल्हात कोरोना बाधितांचा आकडा हजारावरच बीड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण\nबीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून...\nधनुभाऊ तुम्ही खूप करता, शंभर इंजेक्शन आले, आणखीही येतील विरोधकांनो एखाद दुसरे मोफत इंजेक्शन तुम्हीही द्या\nबीड (रिपोर्टर):- कोरोनासारख्या महाभयानक संकटात केवळ प्रशासनाचाच उपयोग न करता स्वत:च्या खिशाला झळ लावत सातत्याने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री...\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १ टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र मुर्दाड आणि निसत्वाला कर्तृत्वाची फुंकार घाला\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १-गणेश सावंत९४२२७४२८१० अखंड जगाच्या पाठीवर भुगोलाबरोबर इतिहास असणारा भारत हा एकमेव देश आहे. शतकानु...\nमराठवाड्याची गादी भाजपात बंडाळीची पदवी\n-गणेश सावंत- मो. नं. ९४२२७४२८१० सत्तेचं अमरत्व आपल्याकडेच आहे या तोर्‍यात...\nरोक-ठोक- लाल किल्ले से आयी आवाज प्रजासत्ताक दिनी जे घडल की घडवल\n-गणेश सावंतमो. नं. ९४२२७४२८१०प्रजासत्ताक दिनी देशाच्या राजधानीत जे झाले ते संतापजनकच. तळपायाची आग मस्तकाला जावी अन् लाल किल्ल्यावर चढाई करणार्‍यांची ढोपरं सोलून...\nजिल्ह्यात १० दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन\nबँकांना शटर बंद करून परवानगी, ५० टक्के उपस्थितीत शासकीय कार्यालय सुरू, वाहतूक शंभर टक्के बंद, शाळा, महाविद्यालये, शिकवण्या बंद;सकाळी ७ ते १०...\nमोठी बातमी -कडक निर्बंध नव्हे हे लोकडाऊनच, जिल्हाधिकारी यांचे काय आहेत आदेश\nबीड - ऑनलाईन रिपोर्टर राज्य शासनाने लोकडाऊन बाबत आदेश काढल्या नंतर आज जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी जिल्हातील लोकडाऊन...\nदोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं\nलिव्ह-इन रिलेशनशिप अर्थातच आपसात सहमतीने लग्न न करता एकमेकांसोबत राहणे. हा ट्रेंड मेट्रो सिटीतील असला तरी त्याचं लोण हळूहळू खेड्यातही पसरत आहे....\nदैनिक बीड रिपोर्टर समूहाचे हे beedreporter.com न्यूज पोर्टल आहे. यावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे.(बीड न्याय कक्ष).\nपंधराशेच्यावर रुग्ण ऑक्सिजनवर, रोज लागतात 3 हजार जम्बो सिलिंडर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/column/womens-life/articlelist/56275924.cms", "date_download": "2021-04-19T09:35:44Z", "digest": "sha1:CWUQ5DD6CHEBFPSMXG3WNQTZ2F3BHIIZ", "length": 3897, "nlines": 85, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nउत्साही आणि हतोत्साही मन\nतलाक, हलाला आणि मुस्लिम स्त्रिया\nआदिवासी स्त्री : मातृसत्ताक ते कुपोषण\nमोर्चा, चळवळी आणि ती\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2005/07/3590/", "date_download": "2021-04-19T09:48:50Z", "digest": "sha1:WVZDK6E7V4W3LRMXVKJQ364DTUYI3BTE", "length": 16399, "nlines": 60, "source_domain": "www.sudharak.in", "title": "मूलतत्त्ववाद – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – एप्रिल २०२१\nजुलै, 2005इतरसलमान अख्तर/ए. श्रीनिवास\nए. श्रीनिवास: तुम्ही मूलतत्त्ववादाची व्याख्या कशी करता सलमान अख्तर: मूलतत्त्ववाद म्हणजे पाच वैशिष्ट्ये असलेली धर्मव्यवस्था.\n१)एखाद्या पोथीचा किंवा धर्मग्रंथाचा संकुचित आणि शब्दशः अर्थ लावणे. २) आपला ग्रंथ किंवा श्रद्धा यावरील आग्रहातून वंशकेंद्री विचारांचा पुरस्कार करणे. ३) जगाच्या स्थितीचे अतिसुलभीकरण केल्याने आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली आहेत, अशी अतिअहंभावी विकृती (megalomania) असणे. ४) याच नाण्याची दुसरी बाजू म्हणून आपल्यावर सतत अन्याय होत असल्याचा समज होणे. आणि ५) अशा समजावरच संघटन बेतून जरूर पडेल तसा त्या संघटनाचा हिंसक वापर करणे.\nही पाच वैशिष्ट्ये आली की मूलतत्त्ववाद आला. ए. श्रीनिवासः शहाणपणाच्या, रिपळींच्या ओझ्यांना मूलतत्त्ववाद हा प्रतिसाद असतो, असे तुम्ही म्हणता. याविषयी जरा तपशिलाने सांगाल सलमान अख्तरः फ्रॉईड म्हणाला होता की मज्जाविकाराला, neurosisbm, दैनंदिन दुःखाच्या पातळीवर आणून ठेवणे हे मनोविश्लेषणाचे काम आहे. ज्यांना शहाणे असण्याचे ओझे झेपत नाही त्यांना मूलतत्त्ववाद हा दुःखहारक मॉर्फिनच्या इंजेक्शनसारखा वाटतो. शहाणे असण्यासाठी सहा अडचणींची ओझी बाळगावी आणि हाताळून सांभाळावी लागतात. १) आपल्याला भविष्य समजत नाही. आपण नऊ सप्टेंबर किंवा सुनामी या घ���नांची भाकिते करू शकत नाही. २) आपले विचार, आपल्या भावना, आपल्या कृती, या सर्व अनेक घटकांवर अत्यंत क्लिष्ट त-हेने अवलंबून असतात. कोणत्याही वागणुकीचा एकच एक ठरीव अर्थ लावता येत नाही. ३) नीतिनियमही स्थळकाळपरिस्थितीने संदिग्ध बनतात. खून करणे वाईट, पण स्वसंरक्षणासाठी दुसऱ्याला मारणे मात्र वाईट नाही. ४) सांस्कृतिक बाबी कधीच शुद्ध नसतात. शुद्धता अशी नसतेच वास्तव हे नेहेमीच संमिश्र असते. ५) शहाणा माणूस आपल्या कृतींची जबाबदारी घेतो. याचाच अर्थ तो आपल्या शरीराची मालकी मान्य करतो. शरीराच्या इच्छाआकांक्षा, लैंगिकता, जाणिवानेणिवा, हे सारे शहाणे म्हणवणाऱ्याला मान्य करावे लागते. शेवटी ६) आपला मर्त्यपणा मानावा लागतो. स्वर्ग-नरक, मृत्यूत्तर अस्तित्व, हे सारे विसरून आपण मरणार आहोतच, हे मानावे लागते. आपण आपल्या आईबापांच्या स्वपकांपासून सुरू होतो आणि नातवंडांच्या आठवणींसोबत संपतो हे मानावेच लागते.\nह्या सहा बाबी मान्य करून जगणे सोपे नाही. पण ही ओझी वाहिली, तर आपल्या सुरक्षित वाटते, आपली एक काळात सलग अशी ओळख (identity) घडते, आपले लैंगिक आणि कार्याबाबतचे व्यवहार परिणामकारक ठरतात. जर ह्या ओझी वाहून मिळणाऱ्या उपलब्धींबाबत मनात साशंकता निर्माण झाली. तर ओझी वाहणे जड जाऊ लागते. मग संदेहांच्यापेक्षा शाश्वती जास्त महत्त्वाची वाटू लागते आणि मूलतत्त्ववाद शिरतो. व्यामिश्रतेचे सुलभीकरण होते. नैतिक पेच सुटतात. सांस्कृतिक बाबी शुद्ध होतात. सर्व जबाबदाऱ्या इतर कोणीतरी घेते. मर्त्य असण्याची जागा या ना त्या प्रकाराचे अमरत्व घेते.\nमूलतत्त्ववाद आपल्याला प्रौढत्वाकडून बाल्याकडे नेतो खरे तर बाल्यातला निरागसपणाही उरत नाही. म्हणून मूलतत्त्ववादाशी झगडायला शहाणपणाची ओझी बाळगायला शिकावेच लागते. ए. श्रीनिवासः मूलतत्त्ववाद धार्मिक श्रद्धांपेक्षा वेगळा आहे का\nसलमान अख्तरः धर्माने ‘महान’ विचार शमायला हवेत — तसले विचार वाढवणे हे धर्माचे काम नव्हे. प्रार्थनेतून शांती आणि सोज्वळ भाव उपजत असतील, अंगी बाणत असतील, तर ठीकच आहे. निरीश्वरवादही प्रेम आणि नम्रतेकडे नेतो किंवा नाही यानुसार निरामय किंवा विकृत असू शकतो. जर धर्मामुळे लोकांना मनःशांती मिळत असेल, ठिसूळ का असेना, तर त्यामुळे ते स्वतःला किंवा इतरांना देवत्व बहाल करून धोकादायक स्वपके पाहणार नाहीत. ए. श्रीनिवासः कुटुंबांमुळे मूलत्त्ववादी वृत्तींना आधार मिळतो का सलमान अख्तरः आपण सुष्ट पूर्वग्रह आणि दुष्ट पूर्वग्रह यांच्यात फरक करायला हवा. पूर्वग्रहांचा पाया फार लहानपणी घातला जातो. प्रत्येक मुलाला आईविषयी मिश्र भावना असतात, नेहेमीच त्यात वैफल्यभावनेचा अंश असतो. भावंडांमुळे हा भाव तीव्र होऊ शकतो. वडलांचे आईशी असलेले संबंध, त्यातून उपजणारा ईडिपस गंड, याने गुंता वाढू शकतो. आपण मुलांना ‘आपण’ आणि ‘ते’ हा भेद करायला शिकवतो. हा भेद सौम्यसा वंशकेंद्री असतो. आपली ओळख, आपले वेगळेपण ठरवण्याच्या प्रक्रियेत तो मदत करतो. यातून सुष्ट पूर्वग्रह घडतात, शहाणपण आणि माणुसकीला पूरक असे.\nपण यासोबत जर लहानपणी आघात केले गेले, तर दुष्ट पूर्वग्रह घडतात. मग शहाणपणाचे ओझे जड होऊ लागते. स्वतःबद्दल द्वेष उपजतो, आणि तो इतर जगावर प्रक्षेपित केला जातो. ए. श्रीनिवासः दुष्ट पूर्वग्रह हिंस्र कसे बनतात सलमान अख्तरः दोन घटक लागतात – एक आर्थिक धोका असल्याचा, धमकी दिली गेल्याचा भाव; आणि एक करिष्मा असलेला नेता, जो या स्थितीचा वापर करून भूतकाळातले अन्याय आणि यशोगाथांना जागवतो. तो काळाची तोडमोड करतो. राम मंदिर चळवळ, बाबरीचे पतन, ह्या मंडलवादाला प्रतिसाद म्हणून घडलेल्या घटना आहेत. ए. श्रीनिवासः तुमचे फाळणीबद्दलचे मत काय सलमान अख्तरः दोन घटक लागतात – एक आर्थिक धोका असल्याचा, धमकी दिली गेल्याचा भाव; आणि एक करिष्मा असलेला नेता, जो या स्थितीचा वापर करून भूतकाळातले अन्याय आणि यशोगाथांना जागवतो. तो काळाची तोडमोड करतो. राम मंदिर चळवळ, बाबरीचे पतन, ह्या मंडलवादाला प्रतिसाद म्हणून घडलेल्या घटना आहेत. ए. श्रीनिवासः तुमचे फाळणीबद्दलचे मत काय सलमान अख्तरः थिजलेले अतीव दुःख व्यक्त व्हायला पन्नासेक वर्षे लागतात. फ्रॉईड याला विलंबित क्रिया म्हणत असे. अशा क्रियेनंतर दोन्हीकडून चुकांची कबुली दिली जाऊन संबंध सुधारू शकतील.\n[सलमान अख्तर फिलाडेल्फियातील जेफर्सन वैद्यक महाविद्यालयात मानसोपचाराचे प्राध्यापक आहेत, आणि हार्वर्ड वैद्यक महाविद्यालयात व्याख्याते आहेत. त्यांच्या लेखनात बौद्धिक व आभिरौचिक संवेदनशीलता दिसते. त्यांच्या ए. श्रीनिवास यांनी घेतलेल्या टाईम्स ऑफ इंडियातील ह्या मुलाखतीकडे ताहिरभाई पूनावालांनी लक्ष वेधले.]\n[आजचा सुधारक च्या सुरुवातीच्या काळात (एप्रिल १९९० ते एप्रिल १९९२) संस्थापक संपादक दि. य. देशपांडे यांची ‘विवेकवाद’ या विषयावरील वीस लेखांची एक मालिका ‘पायवा’मधून पुनःप्रकाशित होत आहे. पहिल्या काही वर्षांतील इतर काही लेखही पुनःप्रकाशित होतील.\nआजचा सुधारक च्या भूमिकेचा पायवा यातून स्पष्ट होईल असे वाटते. सं.]\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – एप्रिल २०२१\nदेशहित की अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर हल्ला – शुभलक्ष्मी नाईक गांवकर\nकवीची कैद – राजराहुल (राहुल खंडाळे)\nकोविड-१९ अरिष्टानंतरची नवक्षितिजे – श्रीधर सुरोशे\nलोकशाही संकोचते आहे – प्रसाद माधव कुलकर्णी\nगडबड-घोटाळे (व्यंगचित्रे) – चित्रकार प्रभाकर पाचपुते\nस्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल – ज्ञानेश वाकुडकर\nकिसान विरुद्ध सरकार ते किसान अभिमुख देश – श्रीनिवास नी. माटे\nभांडवलशाही हीच एक मोठी समस्या – प्रभाकर नानावटी\nहळूच – राजराहुल (राहुल खंडाळे)\nबोधकथा – वंदना भागवत\n – चित्रकार मिलिंद क्षीरसागर\nसमता आणि स्वातंत्र्य किती खरे किती खोटे – प्राची माहुरकर\nआमच्या लोकशाहीचे भवितव्य – हरिहर कुंभोजकर\nभग्न (होऊ घातलेल्या) तळ्याकाठी… \nसुदृढ लोकशाही – नरेंद्र महादेव आपटे\nथांबा, पुढे गतिरोधक आहे – हेमंत दिनकर सावळे\nयार… बोल, लिही – सचिनकुमार वि.तायडे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/money/corona-vaccine-shots-should-be-given-through-csr-fund-biocon-executive-chairperson-kiran-mazumdar-shaw-tells-government-gh-498219.html", "date_download": "2021-04-19T08:29:23Z", "digest": "sha1:GSHBICW4LGSEY4V6PWM7PJGA6RXB5H27", "length": 26394, "nlines": 154, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "EXCLUSIVE : सर्वांपर्यंत कोरोना लस पोहोचवायची असेल तर हे करा; उद्योजिकेने सुचवला अभिनव उपाय corona-vaccine-shots-should-be-given-through-csr-fund-biocon-executive-chairperson-kiran-mazumdar-shaw-tells-government-gh | Coronavirus-latest-news - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\n‘हे 3 उपाय करा, कोरोना आसपासही फिरकणार नाही’; इशा देओलनं केला दावा\n ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या कोरोनाबाधित महिलेवर बलात्काराचा प्रयत्न\nराहुल गांधींनंतर आता ममता बॅनर्जींची घोषणा, निवडणूक प्रचाराबाबत मोठा निर्णय\nलहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\nकोरोनाच्या ल��्षणांकडे दुर्लक्ष नको; ही 5 गंभीर लक्षणं दिसल्यास थेट गाठा रुग्णालय\n‘हे 3 उपाय करा, कोरोना आसपासही फिरकणार नाही’; इशा देओलनं केला दावा\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘देशाला कोरोनानं नाही राजकारणानं पोखरलं’; तेजस्विनी पंडितनं व्यक्त केला संताप\n‘परवानगीशिवाय जान कुमारनं मला किस केलं’; निक्की तांबोळीचा धक्कादायक आरोप\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nपंजाबच्या खराब कामगिरीला कॅप्टन राहुल जबाबदार 3 वर्षांची आकडेवारी आहे पुरावा\nIPL 2021: 'द पांड्या स्वॅग', हार्दिक आणि कृणालनं केला पत्नींसोबत डान्स, VIDEO\nराहुलनं पंजाबच्या पराभवाचं फोडलं अंपायरवर खापर नियमांमध्ये बदलाची केली मागणी\nGold Price Today: सोन्याच्या किमतीत वाढ तर चांदीचे दर घसरले, तपासा आजचे भाव\nपोस्ट ऑफिसच्या सेव्हिंग अकाऊंटमध्ये किमान बॅलन्सची मर्यादा किती\nमोबाईलमध्ये सेव्ह असतील 'या' गोष्टी तर खातं होऊ शकतं रिकामं, SBI नं केलं सावध\nकोरोना प्रादुर्भावामुळे शेअर बाजार कोसळणार जाणून घ्या एक्सपर्टचा अंदाज\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\n ‘हे’ घरगुती उपाय ठरतील उपयुक्त\nउपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळला आहात चैत्र नवरात्रीमध्ये बनवा काहीतरी नवीन\nबाळाला काय, कधी आणि कसं द्यावं समजून घ्या कसा असावा बाळाचा आहार\nExplained: कोरोना रुग्णांवर कसं काम करतं व्हेंटिलेटर\nExplained: मॉडर्ना कंपनीला भारताला का द्यायची नाही आहे लस Pfizer ने ठेवली ही अट\nजाणून घ्या;रस्त्याच्या कडेला असणाऱ्या माइलस्टोनच्या वेगवेगळ्या रंगांचा अर्थ काय\nExplainer : कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला नाही तर काय होईल\nराज्यात कोरोनाचं रौद्र रुप प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला जातोय एका रुग्णाचा जीव\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nप्रभावी लसीसाठी रिसर्च, कोरोनामुक्त लोकांच्या शरीरात पुन्हा सोडणार जिवंत विषाणू\nकोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष नको; ही 5 गंभीर लक्षणं दिसल्यास थेट गाठा रुग्णालय\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘परवानगीशिवाय जान कुमारनं मला किस केलं’; निक्की तांबोळीचा धक्कादायक आरोप\n‘हॉट दिसणं केव्हा थांबवशील’; श्वेताचा Bold Look पाहून सेलिब्रिटीह�� झाले अवाक\nही मराठमोळी अभिनेत्री 100 रुपयांसाठी करायची पेट्रोल पंपावर काम\n विमानतळावर दिसला भला मोठा साप, प्रवाशांची उडाली घाबरगुंडी, पाहा VIDEO\nVIDEO: निवडणूकीचा प्रचार करण्यास दिला नकार; दलित युवकाला चाटायला लावली थुंकी\nमेडिकल कॉलेजमधील Dance Videoच्या वादाला विद्यार्थ्यांकडून उत्तर, बनवला नवा VIDEO\nवर्कआऊट करताना जान्हवी कपूरला आठवली 'शीला की जवानी'; VIDEO पाहून नाही आवरणार हसू\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nलहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\n'या' देशात बेडकांसाठी करतात वाहतूक बंद, जाणून घ्या सविस्तर\nEXCLUSIVE : सर्वांपर्यंत कोरोना लस पोहोचवायची असेल तर हे करा; उद्योजिकेने सुचवला अभिनव उपाय\nCorona in Maharashtra: राज्यातील परिस्थिती गंभीर; प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला जातोय एका रुग्णाचा जीव\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, उद्धट महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nCOVID-19: कोरोनामुक्त झालेल्यांच्या शरीरात पुन्हा सोडणार जिवंत विषाणू, अधिक प्रभावी लसीसाठी Oxford चा रिसर्च\nकोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष नको; ही 5 गंभीर लक्षणं दिसल्यास थेट गाठा रुग्णालय\nमोठा दिलासा; रेल्वे चालवणार ऑक्सिजन एक्सप्रेस, Green Coridorच्या माध्यमातून होणार वाहतूक\nEXCLUSIVE : सर्वांपर्यंत कोरोना लस पोहोचवायची असेल तर हे करा; उद्योजिकेने सुचवला अभिनव उपाय\nकोरोना लसीकरणाबाबत किरण मजूमदार शॉ यांनी एक अभिनव सूचना केली आहे. यामुळे सरकारवरचा भार कमी होईल आणि सर्वांपर्यंत Corona लस पोहोचेल, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांच्या खास मुलाखतीचा संपादित भाग\nमुंबई, 18 नोव्हेंबर : Coronavirus च्या लशीसंदर्भातल्या चांगल्या बातम्या येऊ लागल्या आहेत. कोरोनाची लस नवीन वर्षापर्यंत येऊ शकेल. पण सर्वांपर्यंत ही लस पोहोचवणं ही भारतासारख्या देशात मुख्य आव्हान ठरू शकतं. Covid-19 वरील लस भारतात 2021 च्या जून महिन्यापर्यंत उपलब्ध होईल, अशी अपेक्षा बायोकॉन कंपनीच्या अध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक किरण मजूमदार शॉ यांनी व्यक्त केली आहे. त्या भारतातल्या आघाडीच्या उद्योजकांपैकी एक आहेत. कोरोना विषाणूचा वाढता प्रसार पाहता, त्यांनी सरकारला एक सूचना केली आहे. सर्व कंपन्यांना त्यांच्या CSR निधीतून आपल्या कर्मचाऱ्यांचं लसीकरण करण्यास सांगावं, त्यामुळे सरकारवरील ओझही कमी होईल, असं किरण मजूमदार यांनी म्हटलं आहे.\nयाबाबत News18 ग्रुपमधील वेबसाईट Money Control नं किरण मजूमदार शॉ यांच्याशी बातचीत केली.\nकोविड -19 ने आयुर्विज्ञानातील संशोधन आणि नवनिर्मिती याचं स्वरूप कसं बदललं\nमला वाटतं की, संपूर्ण जग आता जैवतंत्रज्ञान अर्थात बायोटेक्नॉलॉजीवर लक्ष केंद्रित करत आहे कारण ते एक जागतिक पातळीवरील महत्त्वाचे आरोग्य सेवा क्षेत्र आहे. म्हणूनच कोरोना विषाणूवर नियंत्रण ठेवण्यावबाबत भारत योग्य मार्गाने वाटचाल करत आहे, असे मला ठामपणे वाटते. भारत हा जगातील सर्वात मोठा लस उत्पादक देश आहे; परंतु रोटावायरस लशीखेरीज आम्ही कोणत्याही नवीन लस तंत्रज्ञानासाठी निधी दिलेला नाही. या क्षेत्रातील संशोधन आणि विकासासाठी गुंतवणूक केल्यास भारत लस उत्पादन उद्योगात प्रगती करेल.\nसंशोधनात भारत मागे का आहे\nसंशोधनात भारत मागे असण्याचं मोठं कारण म्हणजे वैद्यकीय संशोधनाचं प्रमाण कमी आहे. बायोकॉनसारखी कंपनी काय करीत आहे हे बघितले तर तुमच्या लक्षात येईल. बायोकॉन ही देशातील एकमेव कंपनी आहे, जिने दोन नोव्हेल मोनोक्लोनल अँटिबायोटिक्स आणली आहेत. याचा विकास करण्यासाठी अमेरिकेला परवाना देणे आवशयक आहे, कारण भारतात एक अँटिबायोटिक विकले जात आहे; पण एकाचे पेटंट कालबाह्य झाले आहे. मात्र याकडे डॉक्टरांचे दुर्लक्ष झाले आहे, असे वाटते. हे समजत नाही. त्यांचे लक्ष फक्त औषध उत्पादक कंपन्यांकडे आहे. ते भारतात तयार केलेल्या औषधांकडे गांभीर्याने पाहत नाहीत.\nक्लिनिकल रिसर्चवर भर द्यावा,असं आपलं ही म्हणणं आहे, त्याबाबत तुमची काय भूमिका आहे\nवैद्यकीय संशोधन क्षेत्रानेही या संशोधनात गुंतवणूक केली पाहिजे; पण दुर्दैवाने, आपल्या देशात क्लिनिकल रिसर्च अद्याप या टप्प्यावर पोहोचलेला नाही त्याला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. आम्ही भारतात क्लिनिकल ट्रायल्स करतो आणि परदेशातही. आपल्या आणि त्यांच्या चाचण्यांमध्ये किती फरक असतो ते मला माहीत आहे. आपल्याकडील चाचण्यांमध्ये त्यांच्या इतकी गुणवत्ता नाही, मात्र त्या तुलनेत खर्च खूप जास्त आहे. त्यामुळे आपल्याकडील क्लिनिकल ट्रायल्समध्ये सुधारणा होण्याची आणि त्याला चालना देण्याची आवश्यकता आहे, असे माझे सांगणे आहे.\nलस निर्मिती आणि वितरण क्षेत्रात बायोकॉन भागीदाराच्या शोधात आहे का\nप्रत्येक कंपनीने आपले हित आणि सामर्थ्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे, असं मला वाटतं. आपल्याकडे अनेक लस उत्पादक कंपन्या चांगले काम करत आहेत. आमची सहाय्यक कंपनी सिंजेन, संशोधन आणि विकासाच्या प्राथमिक टप्प्यापासून लस उत्पादकांना सहकार्य करत आहे, परंतु ती स्वतः लस बनवत नाही. सिंजेनने ‘एमआरएनए’ लसींसाठी आंतरराष्ट्रीय कंपन्यांशीदेखील भागीदारी केली आहे.\nइनोव्हेशनसाठी बायोकॉन काय करत आहे\nइनोव्हेशनसाठी आम्ही मोठी गुंतवणूक करत आहोत. यासाठी आम्ही अमेरिकेतील बोस्टन इथं आमची एक उपकंपनी ‘बिकारा थेरपीयुटिक्स’देखील स्थापन केली आहे. तिथं आम्ही अत्याधुनिक अँटिबॉडी बनवत आहोत जी आमच्या बंगळुरूच्या प्रयोगशाळेत विकसित करण्यात आली आहेत. ही औषधं कर्करोगावरील उपचारांसाठी अत्यंत प्रभावी ठरली आहेत.\nभारतात कोविड -१९ चे लसीकरण करण्यासाठी किती खर्च येईल आणि कोणती आव्हाने असतील\nकोविड -१९ च्या लशीची किंमत प्रति डोस २०० रुपये आहे. याचे किमान दोन डोस घ्यावे लागतात. म्हणजेच लोकांना या दोन डोससाठी ४०० रुपये खर्च करावे लागतील. अर्थात हा फक्त लसीचा खर्च आहे. सिरिंज, सुया आणि लस टोचण्याची सेवा यांचा खर्च वेगळा असेल. त्यामुळे कोविड -१९चे लसीकरण हे खूप आव्हानात्मक आहे. यात प्रशासकीय शुल्क आकारले नाही, तर माझ्या अंदाजानुसार प्रत्येक व्यक्तीमागे किमान ५०० रुपये खर्च येईल. यानुसार, देशातील सर्व लोकांचे लसीकरण करण्यासाठी किमान ५० हजार कोटी रुपये लागतील.\nलसीचे व्यवस्थापन आणि वितरण यामध्ये खासगी क्षेत्र विशेषतः बायोकॉनची भूमिका काय असेल\nकेपीएमजीच्या मते, भारतीय उद्योग क्षेत्राने आर्थिक वर्ष २०१९ मध्ये सीएसआर फंडासाठी आठ हजार ६९१ कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. इन्श्युलिन आणि अन्य बायोलॉजिक ड्रग्ससाठी आवश्यक साठवणूक यंत्रणा, वाहतूक याबाबतीत खासगी क्षेत्र सरकारला मदत करू शकतं. आरोग्य मंत्रालयदेखील मोठ्या प्रमाणात लसीकारण करण्यासाठी तयारी करत असून,एक कोटींपासून सुरुवात करून १० कोटींपर्यंत जाण्याची अपेक्षा आहे. कॉर्पोरेट कंपन्यांनी सीएसआर फंडातून त्यांच्या कर्मचाऱ्यांना कोविड लस दिली तर ते खूप सोपं होईल आणि सरकारच्या डोक्यावरचं ओझंही कमी होईल.\nअभी तक \u0003खेलने के लिए\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\nअवघ्या महिनाभरातच अमरावतीने कसं मिळवलं कोरोनावर नियंत्रण\nCorona: भारतानं ब्राझीललाही टाकलं मागे, देशात 12 लाखाहून अधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण\nडायबेटिज आणि बीपी पेशंटसाठी उत्तम आहे जांभूळ; होतो असा फायदा\nउसेन बोल्टचा RCB ला खास संदेश विराट, डीव्हिलिर्यसनं दिली 'ही' प्रतिक्रिया\nभज्जी-श्रीसंतपासून ते अनुष्का-गावसकरपर्यंत, IPL मधले 5 मोठे वाद\nहा पदार्थ खायचा की प्यायचा वेगाने प्रसिद्ध होतेय 'Deep-Fried Water' नावाची डिश\n‘लग्न झालेल्या पुरुषासाठी वेडं होणं काय असतं’; रेखा यांच्या उत्तरानं माजवली खळबळ\nकोरोना लस घेताना लहान मुलाप्रमाणे रडला अभिनेता Ram Kapoor,व्हायरल होतोय हा VIDEO\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://sajagnagrikktimes.com/aam-aadmi-rickshaw-drivers-association/", "date_download": "2021-04-19T10:37:55Z", "digest": "sha1:BHUFBK7R6PMTUSCOOUTNITNEKLAPURWZ", "length": 8356, "nlines": 115, "source_domain": "sajagnagrikktimes.com", "title": "Aam Aadmi रिक्षा चालक संघटने च्या कँटोनमेंट विभाग अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड", "raw_content": "\nउपायुक्तांचे आदेश धाब्यावर बसवत भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाकडून कामे सुरूच \nकामाची मुदत संपल्यानंतरही भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाकडून विविध विकासकामे सुरुच.\nफॅशन मार्केट के 300 लोगों को एक महीने के राशन की मदद\nफॅशन स्ट्रीट जळीतग्रस्तांना आझम कॅम्पस परिवार मदत करणार\nपुण्यात उद्यापासून (शनिवार) रात्रीची संचारबंदी;\nआमआदमी रिक्षाचालक संघटने च्या कँटोनमेंट विभाग अध्यक्ष पदी किरण कांबळे तर उपाध्यक्षपदी जमील सय्यद यांची निवड\n(Aam Aadmi ) सजग नागरिक टाइम्स :\nAam Aadmi रिक्षाचालक संघटने च्या कॅनटोनमेंट अध्यक्ष पदी किरण कांबळे तर उपाध्यक्षपदी जमील सय्यद यांची निवड करण्यात आली.\nत्यांना आमआदमी रिक्षाचालक संघटनेचे पुणे शहर अध्यक्ष असगर बेग व शंकर आचार्य यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले .\nपत्र देताना शहर कार्यकारिणी तर्फे आपणांस संघटनेचे नियम ,उद्दिष्ठे,सांगण्यात आले.\nया पदाचा वापर आपण चांगल्या प्रकारे रिक्षाचालकाच्या हिताचे व संघटनेचे कार्य समाजात प्रामाणिक पध्दतीने पोहोचवण्या���ाठी कराल.\nसंघटनेच्या सर्व नियम व अटी याचे आपण काटेकोर पालन कराल हि संघटने कडून अपेक्षा आहे ,आपणांस पुढील कार्यास संघटने कडून हार्दिक शुभेच्छा अश्या आशयाचे पत्र देऊन निवड करण्यात आली.\nयावेळी पुणे शहर अध्यक्ष असगर बेग व शंकर आचार्य,आनंद अंकुश , समीर भाई ,केदार भाई उपस्थित होते.\nवाचा : काही महिन्यापूर्वी डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर खड्डेच खड्डे : भवानी पेठेतील प्रकार,\n← काही महिन्यापूर्वी डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर खड्डेच खड्डे : भवानी पेठेतील प्रकार,\nगोवंश हत्याबंदी कायद्याच्या दुरुपयोगाबाबत हायकोर्टाने व्यक्त केली चिंता →\nपुणे: एटीएम व्हॅनसह व्हॅनचालक ४ कोटी घेऊन पळाला.\nपुणे पोलीसांनी ऑपरेशन मुस्कानद्वारे 27 अल्पवयीन मुले, मुली दिले पालकांच्या ताब्यात\nई पेपर : 15 एप्रिल ते 21 एप्रिल 2021\nyoutube वरील व्हिडीओ पहा\nउपायुक्तांचे आदेश धाब्यावर बसवत भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाकडून कामे सुरूच \n(Bhavani peth news 2021) आजही ठेकेदाराचे नाव गुपीत \nकामाची मुदत संपल्यानंतरही भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाकडून विविध विकासकामे सुरुच.\nताज्या घडामोडी हिन्दी न्यूज\nफॅशन मार्केट के 300 लोगों को एक महीने के राशन की मदद\nwhatsapp ग्रुप ला जॉईन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2020/05/big-news-lockdown-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B.html", "date_download": "2021-04-19T09:36:18Z", "digest": "sha1:ONR25TWZHWVCZB2EQAKN3BPACFP2KH5J", "length": 11984, "nlines": 195, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "Big News Lockdown – गावी जाण्यासाठी इच्छुक नागरिकांसाठी ठाकरे सरकारचा ‘मोठा’ निर्णय | Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nBig News Lockdown – गावी जाण्यासाठी इच्छुक नागरिकांसाठी ठाकरे सरकारचा ‘मोठा’ निर्णय\nby Team आम्ही कास्तकार\nin शासन निर्णय, शेती\n लॉकडाऊनमुळे वेगवेगळ्या राज्यातील आणि जिल्ह्यातील मजूर, कामगार यांच्यासह विद्यार्थी, पर्यटकही अनेक भागात अडकले आहेत. लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात केंद्र सरकार तसंच राज्य सरकारनं शिथिलता दिल्यानंतर या सर्वाना त्यांच्या स्वगावी पोहोचवण्यात येत आहे. त्यासाठी सरकारनं रेल्वे, बस आणि खासगी वाहनाने प्रवास करण्याचीही मुभा दिली आहे. राज्यातून मजूरांना घेऊन जाण्यासाठी स्पेशल श्रमिक ट्रेनचीही सुविधा केली आहे. तसंच जिल्ह्यांतर्गतही मजूरांची स्थलांतर करण्यात येत आहे. मात्र या सर्वांना वैद्यकीय प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आलं आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला आहे.\nराज्यातल्या विविध जिल्ह्यांत किंवा इतर राज्यात प्रवास करणाऱ्या व्यक्तींना वैद्यकीय प्रमाणपत्र अनिवार्य करण्यात आलं आहे. त्यासाठी ई-पास किंवा पोलिस परवानगी मिळविण्यासाठी कोविड 19 ची लक्षणे नसलेले वैद्यकीय प्रमाणपत्र बंधनकारक आहे. दरम्यान आता ही तपासणी मोफत केली जाणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून हे स्पष्ट करण्यात आलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून या संदर्भात एक ट्विट केलं आहे.\nलॉकडाऊनच्या काळात आपल्या गावी जाऊ इच्छिणारे स्थलांतरीत कामगार, लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या व्यक्ती यांना प्रवास सुरु करण्यापुर्वी आवश्यक असलेली वैद्यकीय तपासणी मोफत केली जाणार आहे. शासकीय तसेच महापालिकांचे वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत ही वैद्यकीय तपासणी केली जाणार आहे.\nइंडोनेशिया, अफगाणिस्तानला ४८ टक्के साखर निर्यात\nपुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगाम\nPrevious articleKisan Vikas Patra देईल गुंतवणुकीच्या दुप्पट रक्कम; जाणून घ्या या सरकारी योजनेची माहिती\nNext articleगगनबावडा तालुक्यात आख्खी अंगणवाडीची इमारतच ‘गायब’; गावात उडाली खळबळ, मात्र प्रशासन सुस्तच..\nइंडोनेशिया, अफगाणिस्तानला ४८ टक्के साखर निर्यात\nपुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगाम\nकांदा काढणीच्या खर्चात २५ टक्क्यांवर वाढ\nकोट्यवधींच्या कर्जवसुलीसाठी स्थापन होणार तज्ज्ञांची समिती\nगोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे नुकसानग्रस्त भरपाईपासून वंचित\nपुणे जिल्ह्यातील धरणांत ७८ टीएमसी पाणीसाठा\nKisan Vikas Patra देईल गुंतवणुकीच्या दुप्पट रक्कम; जाणून घ्या या सरकारी योजनेची माहिती\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\n(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021\nकृषी ���ातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nनोंदणी, ई-केवायसी आणि ट्रॅक स्थिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nऑनलाईन अर्ज, नोंदणी (प्रसूत सहाय्य)\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nराज्यनिहाय डायरेक्ट लिंक्स, नवीन पंचायत मतदार यादी\nपुणे जिल्ह्यातील धरणांत ७८ टीएमसी पाणीसाठा\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahajobs.org.in/neet-2021-exam-date-neet-2021-%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%96-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%91%E0%A4%97%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%AE/", "date_download": "2021-04-19T09:45:33Z", "digest": "sha1:MMMLMEO3WQFIQ4UE3TIZWBGA6H6YQJ3C", "length": 6071, "nlines": 71, "source_domain": "www.mahajobs.org.in", "title": "neet 2021 exam date: NEET 2021 ची तारीख जाहीर; ऑगस्टमध्ये होणार परीक्षा – neet 2021 exam date announced, exam to be held on aug 1 | महा जॉब्स", "raw_content": "\nNEET 2021 परीक्षेची तारीख जाहीर\nरविवार, १ ऑगस्ट २०२१ रोजी होणार परीक्षा\n११ भाषांमध्ये पेन-पेपर पद्धतीने होणार नीट यूजी\nऑनलाइन अर्ज ntaneet.nic.in या एनटीएच्या संकेतस्थळामार्फत\nNEET Exam Date Update: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने नॅशनल एलिजिबीलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट २०२१ (NEET 2021) परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. प्रसिद्धीपत्रकानुसार, NEET (UG) परीक्षा रविवार, १ ऑगस्ट २०२१ रोजी आयोजित केली जाणार आहे. इंग्रजी आणि हिंदीसह ११ भाषांमध्ये पेन-पेपर पद्धतीने म्हणजेच ऑफलाइन पद्धतीने ही परीक्षा होणार आहे.\nउमेदवार नीट यूजी २०२१ परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज ntaneet.nic.in या एनटीएच्या संकेतस्थळामार्फत करायचे आहेत. अर्ज केवळ ऑनलाइन पद्धतीनेच करायचे आहेत, दुसऱ्या कोणत्याही पद्धतीने केलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे एनटीएने स्पष्ट केले आहे.\nMBBS, BDS, BAMS, BSMS, BUMS आणि BHMS अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी नीट यूजी परीक्षा घेतली जाते. एका उमेदवाराने एकच अर्ज करावयाचा आहे. एनटीएने नीट परीक्षेसंबंधीची माहिती पुस्तिका उपलब्ध करून दिली आहे. उमेदवारांनी आपली पासपोर्ट आकाराची छायाचित्रं आणि पांढऱ्या पार्श्वभूमीवरची ४ बाय ६ पोस्ट कार्ड साइडची रंगीत छायाचित्रं देखील काढून ठेवावीत. ही छायाचित्र ऑनलाइन अर्जात तसेच समुपदेशनाच्या वेळी आवश्यक असतील.\nजे उमेदवार नीट यूजी २०२१ परीक्षा देणार आहेत, त्या���नी पुढील संकेतस्थळांना नियमितपणे अद्ययावत माहितीसाठी भेट द्यावी –\nफार्मसी, आर्किटेक्चर कॉलेजांना AICTE च्या मान्यतेची आवश्यकता नाही\nAICTE चा मोठा निर्णय; इंजिनीअरिंगसाठी बारावीत मॅथ्स, फिजिक्स अनिवार्य नाही\n← CoronaVirus | कोरोनाचा संसर्ग लावतोय चित्रिकरणांना ब्रेक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.jivheshwar.com/msamajdarshan/jstuti/swakul-dhara-9", "date_download": "2021-04-19T10:18:12Z", "digest": "sha1:HXRZ4NO7R5OD7SSC7Y32GJFWH325XFI7", "length": 9541, "nlines": 128, "source_domain": "www.jivheshwar.com", "title": "Jivheshwar.com - स्वकुळ धारा - भाग ९", "raw_content": "\nसंस्था / कार्यालये / मंडळ\nHomeसमाज दर्शनश्री.जिव्हेश्वर स्तुतीस्वकुळ धारा - भाग ९\nस्वकुळ धारा - भाग ९\nभ. जिव्हेश्वरपुञ कैलासभुवन यांना राजा सुभानु यांनी नेले.\nमाळवा देशाचा राजा सुभानु मोठे शिवभक्त होते तसेच ते दररोज इंद्रदेवानां शिवपुजेसाठी विमानाने बेलफुले स्वर्गात नेउन देत आसे त्यामुळे इंद्रदेव त्यांच्या वर प्रसन्न आसत.\nसुभानु यांची भेट स्वर्गात वस्त्र विणण्यास बसलेल्या श्री कैलासभुवनांशी झाली त्यांनी विणलेले सुंदर व भरजरी वस्त्रे पाहुन राजा सुभानु यांनी इंद्रदेवानां त्यांना माळवा देशासाठी वस्त्र विणण्यास देण्याची विनंती केले.\nइंद्रदेवानीं भ शंकरांच्या परवानगीने श्री कैलासभुवन यांना राजा सुभानुस सुपुर्त केले व त्यांना आपली दोन्ही मुले स्वर्गात ठेवण्यास सांगितले पण कैलासभुवनांनी त्यांच्या शब्दांचा आव्हेर केला म्हणून त्यांच्या शाखेला आहेर साळी म्हणु लागले.\nपुढे ही शाखा सकुळ साळी शाखेत विलीन झाली\n(संदर्भ--- आध्याय १९ अोवी १५२ ते आध्याय २० अोवी ५२)\n॥ हर हर जिव्हेश्वर॥\nश्री. अमोल कविटकर, पुणे\nअमावस्या अशुभ दिवस आहे काय\nएखादी गोष्ट आपल्याला अनुकूल असेल तर शुभ आणि प्रतिकूल... Read More...\nविवाह, मुंज, गृहप्रवेश वगैरे महत्वाचे प्रसंगी गुरु या... Read More...\nग्रहदशा, अंतर्दशा हा काय प्रकार आहे\nदशापद्धती हे फलज्योतिषातले सर्वात मोठे बनवाबनवीचे... Read More...\nग्रहांची दृष्टी म्हणजे काय व कशी असते\nग्रहांना अनेक नजरा किंवा दृष्ट्या असतात असे हे शास्त्र... Read More...\nग्रहांची शांती उपासना केल्याने फायदा होतो काय\nफायदा वा तोटा हा नंतरचा भाग. पण त्यासाठी प्रथम ग्रहांना... Read More...\nजगण्याच्या प्रवासात अनेक नवनवे नातेबंध रुजतात. विशेषत:... Read More...\nहे बघ, \"मी अगदी तुला माझी मुलगीच मानेन\"... \"जशी माझी लेक तशी... Read More...\nएखाद्या वेळी आपण अगदी बेसावध असतो आणि अचानक पहिल्या... Read More...\nजोडीदाराची निवड, हा जितका महत्त्वाचा तितकाच... Read More...\nठाणे येथील आय.पी.एच. या संस्थेतर्फे लग्न करू इच्छिणाऱ्या... Read More...\nसंस्था / कार्यालये / मंडळ\nश्री.जिव्हेश्वर स्तुती (Jivheshwar Stuti)\nसमाजाचा इतिहास (Sali History)\nज्ञातिगृहे / धर्मशाळा (Sali Hospice)\nआजपर्यंत आमच्या माहितीनुसार आपल्या समाजाची बहुमोल माहिती बर्‍याच ठिकाणी विखुरलेली आहे. तरीसुद्धा समाजातील काही मान्यवर व्यक्तींनी पुढे येऊन पुस्तकांव्दारे, मासिकं, त्रैमासिकं, समाचार पत्रके इत्यादींतून शक्य तेवढी माहिती समाज बांधवांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे.\nसदस्यांसाठी नियम व अटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.misalpav.com/node/42277", "date_download": "2021-04-19T08:28:20Z", "digest": "sha1:5Q4NZWQJ2SBEEAVA3CREJNM6HUFAAWSL", "length": 15505, "nlines": 160, "source_domain": "www.misalpav.com", "title": "Dear Camera | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nशिव कन्या in जनातलं, मनातलं\nदेवाने आम्हाला दोन डोळे दिले, पण त्यात एकच लेन्स बसवली. तू आलास, आणि मला तिसरी, चौथी, पाचवी.... कितवी तरी लेन्स मिळाली. जग तुला तिसरा डोळा म्हणते. मी म्हणत नाही. कारण तिसरा डोळा उघडला कि हाहाकार माजतो. मी तुला अंतर्चक्षु म्हणते. आतले डोळे.\nतू आलास, आणि मी एकटी चालायला शिकले. दूरदूर. चालण्याचा परीघ विस्तारला कि थांबण्याचा केंद्रबिंदू समृद्ध होतो. तुझी सोबत असली, कि नेहमीचे रस्ते नकोसे वाटतात. आडवळण अपोआप प्रिय होते. घरापासून चालत दूर गेले , मनाच्या जवळ बसता येते. मनाच्या जवळ बसले, कि तुझ्याबरोबर खेळणे चालू होते. आजूबाजूचा प्रचंड विस्तार, सुबक होतो. मनात त्याच्या फ्रेम्स तयार होऊ लागतात. मग तुझ्या वरचे शटर काढून त्या फ्रेम्स टिपायला सुरुवात होते. माझ्या डोळ्यांनी पाहिले, ते तुझ्या डोळ्यांनी टिपले, इतकी समरसता आली, की त्या तसवीरीत जान येते.\nतुझ्या बरोबरचा एकांत चित्रातल्यासारखा. सहजासहजी डिस्टर्ब न होणारा. तुझ्या बरोबरचा मंत्र एकच-एकाग्रता. प्रचंड एकाग्रता. तल्लीनता. तासंतास, दिवसेंदिवस प्रयत्न करून शेवटी एक छोटासा पक्षी आवाक्यात येतो, क्लिक व्हायला आणि तो चंचल उडून जायला एकच गाठ पडते, आणि स्क्रीनवर त्याची ब्लर प्रतिमा उमटते.... ती पाहून शेवटी हसूच येते. मन ‘next time’ म्हणते.\nगर्दीतला एकएक माणूस स्वतः बिनचेहऱ्याचा होत होत, गर्दीलाच एक मोठा चेहरा देतो. तसला गर्दुल्ला चेहरा एकसंध बघायला तू मला शिकवलेस...... आणि जेव्हा माणूस एकटाच असतो तेव्हा त्याची देहबोली पहायलाही तूच मला शिकवलेस. माणसे एकटी असतात तेव्हा ती सहसा हरवलेली असतात - स्वतःत नाहीतर बाहेर कशात तरी – पण हमखास हरवलेली असतात. त्यावेळी त्यांचे डोळे विलक्षण दिसतात. अशी एकेकटी माणसे जर समुद्रकिनारी बसलेली असतील, तर ते दृश्य समुद्राहून खोल असते. एकटा माणूस समुद्राकडे पाठ करून सहसा बसत नाही. माणसातले एकटेपण दूर राहून इतक्या जवळून पहायला तूच शिकवलेस ...... आणि मी बदलून गेले.\nतुझ्या बरोबर चालत गेले, कि मैत्र जुळते. एखाद्या पोज पुरता कुणी खेडूत हसतो, स्टाईलमध्ये उभा राहतो. हे असे मध्येच उभे राहून मस्त पोज देणारे जे मॉडेल्स असतात, ते ‘बघू कसा आलाय माझा फोटो’ असं विचारत नाहीत सहसा पण पोज पुरते त्यांच्या चेहऱ्यावर जे हसू उमटते, ते फार वेगळे असते. म्हटले तर कृत्रिम.... पण फार नैसर्गिक. फोटोत मी छान, सुंदर दिसलो पाहिजे, म्हणून माणूस स्वतः जवळचे instant सौंदर्यप्रसाधन वापरतो – हसू. दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचे हसू कायम जवळ ठेवणे तुझ्यामुळे शक्य झाले. अशा फ्रेम फ्रेम हसणाऱ्या चेहऱ्यांकडे पाहणे सुद्धा नंतर आरामदायी असते.\nतू आलास, आणि माझ्यासोबत पक्षी आले. हे चंचल पक्षी म्हणजे लहान मुलांसारखे. जेवढे देखणे आणि छोटे, तेवढे अस्थिर. तुझे आणि त्यांचे काहीतरी सख्य असावे. कारण जो तुला प्रेमाने जवळ घेतो, तो पक्ष्यांना आणि लहान मुलांनाही जवळ करतोच करतो. त्यांचा चंचलपणा टिपणे, म्हणजे आधी स्वतःला प्रचंड स्थिर करणे. त्यांचे पाण्यासारखे बदलणारे भाव टिपणे म्हणजे, आपले चित्त आरशासारखे स्वच्छ ठेवणे.\nपक्ष्यांच्या मागेमागे जाता जाता, त्यांचे स्वतःचे जगणे लक्षात आले. इतके कळून चुकले, कि अरे, आपण त्यांच्यासाठी जे धान्यपाणी ठेवतो, ते त्यांच्यासाठी नव्हे तर स्वतःसाठी ठेवतो. त्यांना त्यांची कोठारे माहित असतात. आपली भूतदया ही खरेतर स्वतःवर केलेली दया असते. हे सत्य जरा कडवट असले तर��� औषधी आहे. तुझ्या लेन्समधून असे अनेक कडवट साक्षात्कार होतात, तेव्हा मनाचे आजार गळून पडतात. मन स्वच्छ होऊ लागते. त्यामुळेच तू माझ्यासाठी यंत्र नाही मित्र झालास..... जिथे आजूबाजूला माणूस नसते, तिथे तुझ्या सोबतीने हरेक वस्तूत नवा चेहरा पाहता येतो. त्याची आठवण म्हणून तुला हे छोटेसे पत्र.\nकिल्ला नावाचा एक नितांतसुंदर\nकिल्ला नावाचा एक नितांतसुंदर मराठी सिनेमा आहे.\nदिग्दर्शक हा मुळात कॅमेरामन आहे. कॅमेराच्या माध्यमातून प्रत्येक फ्रेम जिवंत आणि बोलकी केलेली आहे .\nअर्थात यामुळे कधीकधी आशयाला बाधा येते.\nहे समजूनही किल्ला चित्रपट पहाच कॅ,एर्‍याच्या भाषे साठी.\nअशी एकेकटी माणसे जर\nअशी एकेकटी माणसे जर समुद्रकिनारी बसलेली असतील, तर ते दृश्य समुद्राहून खोल असते\nगर्दीतला एकएक माणूस स्वतः बिनचेहऱ्याचा होत होत, गर्दीलाच एक मोठा चेहरा देतो.\nसध्या 12 सदस्य हजर आहेत.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%88%E0%A4%B8%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B5/", "date_download": "2021-04-19T10:45:30Z", "digest": "sha1:BI6QJG4HICI63PANIEQG3SPPEYZZTSOT", "length": 3514, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "माहेरहून पैसे आणण्याची विवाहितेकडे मागणी Archives - MPCNEWS", "raw_content": "\nमाहेरहून पैसे आणण्याची विवाहितेकडे मागणी\nमाहेरहून पैसे आणण्याची विवाहितेकडे मागणी\nNigdi Crime News : क्लबमध्ये नाचणाऱ्या महिलांवर पैसे उधळण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची विवाहितेकडे…\nएमपीसी न्यूज - दारू प्यायला तसेच क्लबमध्ये नाचणा-या महिलांवर पैसे उधळण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची विवाहितेकडे मागणी केली. तसेच लग्नात मागणी केलेली मर्सिडीज गाडी देण्याचीही मागणी केली. सास-याने विवाहितेशी गैरवर्तन करत तिच��� विनयभंग केला.…\nPimpri Crime News : मुलगी पळवून लावण्यास मदत केल्याच्या संशयावरून तोडफोड\nPimpri News: शहरातील ‘सीसीसी’ सेंटरवर नियंत्रणासाठी शासनाचा विशेष अधिकारी नेमावा – पृथ्वीराज साठे\nArticle by Devdatta Kashalikar: कोरोनाबाधितांच्या घरातील कचरा – एक गहन विषय\nPimpri News: जम्बो सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची महापालिका डॉक्टर प्राथमिक तपासणी करणार\nSix Minute Walk Test : फुफ्फुसांच्या आरोग्याविषयी जागरूकतेसाठी ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’\nPune News : जैन सोशल ग्रुप द्वारा आयोजित शिबिरात 80 युनिट रक्त संकलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://thefocusindia.com/maharashtra/anil-ambanis-son-critisises-lockdown-decision-said-lockdown-is-conspiracy-37984/", "date_download": "2021-04-19T08:57:46Z", "digest": "sha1:WHSH2BQFQEDYFY33XOR5XY7SNRVW2SGZ", "length": 13727, "nlines": 79, "source_domain": "thefocusindia.com", "title": "अनिल अंबानीच्या मुलाने घातले ठाकरे सरकारच्या डोळ्यात अंजन, लॉकडाऊनमागे षडयंत्र असल्याची भीती केली व्यक्त | Anil Ambani's son critisises lockdown decision, said lockdown is conspiracy", "raw_content": "\nHome आपला महाराष्ट्र अनिल अंबानीच्या मुलाने घातले ठाकरे सरकारच्या डोळ्यात अंजन, लॉकडाऊनमागे षडयंत्र असल्याची भीती केली व्यक्त\nअनिल अंबानीच्या मुलाने घातले ठाकरे सरकारच्या डोळ्यात अंजन, लॉकडाऊनमागे षडयंत्र असल्याची भीती केली व्यक्त\nनेत्यांच्या सभा चालू आहेत, रात्री उशिरापर्यंत चित्रपटाचे शुटींग होतेय परंतु सामान्य माणसाच्या जगण्यावर बंधने घातली जात आहेत, असे म्हणत उद्योगपती अनिल अंबानी यांचे पुत्र अनमोल यांनी ठाकरे सरकारच्या लॉकडाऊनच्या निर्णर्यावर डोळ्यात अंजन घातले आहे. हा लॉकडाऊन आरोग्याच्या समस्येमुळे लावलेला नाही तर त्यामागे मोठे षडयंत्र असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. Anil Ambani’s son critisises lockdown decision, said lockdown is conspiracy\nमुंबई : नेत्यांच्या सभा चालू आहेत, रात्री उशिरापर्यंत चित्रपटाचे शुटींग होतेय परंतु सामान्य माणसाच्या जगण्यावर बंधने घातली जात आहेत, असे म्हणत उद्योगपती अनिल अंबानी यांचे पुत्र अनमोल यांनी ठाकरे सरकारच्या लॉकडाऊनच्या निर्णर्यावर डोळ्यात अंजन घातले आहे. हा लॉकडाऊन आरोग्याच्या समस्येमुळे लावलेला नाही तर त्यामागे मोठे षडयंत्र असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.\nराज्यातील ठाकरे सरकारने कोरोना रोखण्याच्या निर्बंधांच्या नावाखाली अर्थचक्रच ठप्प करून टाकले आहे. यावर चीड व्यक्त करताना रिलायन्स कॅपीटलचे कार्���कारी संचालक असलेला अनमोल अंबानी म्हणाला, नेत्यांवर, अभिनेत्यांवर काही बंधने नाहीत मग व्यापारावर का घातली जात आहेत अर्थव्यवस्थेच्या गाभ्यावरच लॉकडाऊन परिणाम करत आहे. व्यावसायिक अभिनेते आपल्या चित्रपटांचे शुटींग करत आहेत.\nMaharashtra Lockdown News : मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिकमध्ये कोरोनाचा स्फोट; राज्यात लॉकडाऊन निश्चित ; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे वक्तव्य\nनेते गर्दीच्या समोर भाषणे करत आहेत. क्रिकेटपटू रात्री उशिरापर्यत क्रिकेट खेळत आहेत. हे सगळे जीवनावश्यक आहे मग उद्योगव्यवसाय जीवनावश्यक नाही का गरजेचे नक्की आहे तरी काय गरजेचे नक्की आहे तरी काय प्रत्येकालाच त्याचे काम महत्वाचे वाटते. पण तेच सरकार करून देत नाही.\nअनमोल अंबानी म्हणाले, लॉकडाऊनने समाज आणि अर्थव्यवस्थेचा कणाच मोडून टाकला आहे. आपली अर्थव्यवस्था त्यामुळे बरबाद होऊ लागली आहे. रोजंदारीवरील मजुरांपासून ते व्यावयायिक आणि छोट्या उद्योगातील कर्मचाºयांपासून ते हॉटेल, रेस्टॉरन्ट, ढाब्यावर काम करणारे, कापड दुकानदार, मिल मजूर या सगळ्यांचेच नुकसान होत आहे. हे सगळे पूर्ण बरबाद होऊ लागले आहे.\nहा लॉकडाऊन आरोग्याच्या समस्येमुळे लावलेला नाही. मला वाटते की कशावर तरी नियंत्रण ठेवणसाठी लॉकडाऊन लावलेला आहे. काहीतरी अनामिक मोठे षडयंत्र यामागे आहे. त्या जाळ्यात आपल्याला ओढण्यासाठी लॉकडाऊन लावला असावा.\nज्याला पकडण्यासाठी सुरक्षा दलांनी जंग जंग पछाडलेले आहे असा कोण आहे हा क्रूर नक्षलवादी हिडमा\nइराणच्या मालवाहू जहाजावर हल्ला, अणुकरार चर्चावर परिणाम शक्य\nमुंबईसह राज्यभरात रेमडेसिव्हिरचा तुटवडा, अनेक ठिकाणी काळाबाजार\nमतांसाठी मुस्लिमांना साकडे घातल्याने निवडणूक आयोगाने बजावली ममता बॅनर्जींना नोटीस; आचारसंहिता भंगाचा ठपका\nअनिल परब हे नार्को टेस्ट, एनआयए, सीबीआय, रॉ चौकशीला सामोरे जाण्यास तयार…; पण त्यांचा मंत्रीपद सोडण्यास नकार\nPrevious'विवाद से विश्वास'चे यश: १.४८ लाख प्रकरणांच्या निपटारांतून ५४ हजार कोटींचा थकलेला इन्कम टॅक्स वसूल\nNextसीआरपीएफच्या जवानांनी केली शौर्याची शर्थ, सातशे ते साडेसातशे प्रशिक्षित नक्षलवाद्यांशी लढताना ३० जणांचा केला खात्मा\nबंदच्या भीतीने मजुरांचे पलायन, अर्थमंत्र्यांचे उद्योग जगताला आश्वासन, नाही लागणार देशव्यापी लॉकडाऊन\nWATCH : कोमट दूध सेवन करण्याचे आहेत अनेक फायदे\nWATCH : बजाजची चेतक स्कूटर बुलेटपेक्षाही महाग, पाहा किंमत\nWATCH : मधमाशी पालन ठरू शकते करिअरची उत्तम संधी\nअहमदनगर : ‘मी काय चुकीचं बोलतो आहे’ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा बाळासाहेब थोरातांना प्रश्न;थोरातांनी थेट धमकावत बाहेर हाकललं\nDelhi Lockdown : दिल्लीत आजपासून सहा दिवसांचे लॉकडाऊन, वाचा 10 ठळक मुद्दे…\nदिल्लीत केजरीवालांनी लॉकडाऊन जाहीर केले; खान मार्केटमध्ये दारू दुकानांवर गर्दी उसळली\nपुणे मार्केट यार्डातील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाचे कठोर निर्णय\nIsrael : इस्रायलने कसे जिंकले कोरोनाविरुद्धचे युद्ध देशात विनामास्क फिरू शकताहेत नागरिक\nममता बॅनर्जींचा डबल गेमपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतसभेत पंतप्रधानांवर दोष तर पत्राद्वारे मदतीची मागणी\nकोरोनाची लस घेतानाचा फोटो काढा अन् जिंका 5 हजार रुपयांचं बक्षीस\n30 एप्रिलनंतर औरंगाबादेत लस न घेता फिरणाऱ्या 45 वर्षांवरील नागरिकांवर दंडात्मक कारवाई\nWATCH : सुगंध, रंग आणि बरंच काही असा ओळखा अस्सल हापूस\nWATCH : यंदाच्या IPL मध्ये दिसतोय हा आश्चर्यकारक योगायोग\nदेशात कोरोनाची लाट नव्हे त्सुनामी : २४ तासांत २.७४ लाख रुग्ण, १६१९ मृत्यू, सक्रिय रुग्णसंख्या १९.२९ लाखांपेक्षा जास्त\n३ दिवसांत मोदी सरकारचे ६ मोठे निर्णय, रेमडेसिव्हिरची दर कपात ते ऑक्सिजन आयातीपर्यंत जाणून घ्या…\nपाच मिनिटे वाफ घ्या आणि कोरोनाला नष्ट करा, संशोधकांचा सल्ला ; फुफ्फुसाच्या आरोग्यासाठी उपयुक्त\nटाटा सामान्य माणसाच्या मदतीला आले धावून ; रोज २००-३०० टन ऑक्सिजनचा पुरवठा ; ट्विट करुन दिली माहिती\nआमने-सामने : राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांनी पियूष गोयल यांच्याबद्दल अपशब्द काढले त्यावर ‘देवेंद्र’ चांगलेच कोपले\nरिक्षा चालवून पोट भरणाऱ्या बॉक्सरच्या मदतीसाठी आनंद महिंद्रा यांचा पुढाकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.drushtikonnews.com/2020/09/blog-post_562.html", "date_download": "2021-04-19T09:22:21Z", "digest": "sha1:HU5YU7VHUI6BLJGGT543AZWONINM3CAY", "length": 14192, "nlines": 50, "source_domain": "www.drushtikonnews.com", "title": "आरक्षण..सवलत...की, संधी ??? - दृष्टीकोन", "raw_content": "\nHome / ब्लॉग / संपादकीय / आरक्षण..सवलत...की, संधी \nजी व्यवस्था मूठभर लोकांच्या हिताचा त्यांच्या अधिकाराचा पुरस्कार करते ती व्यवस्था बहुसंख्य समाजाच्या कल्याणाचा त्यांचं हित जोपासेल का हा संशोधनाचा विषय आहे. शिवाय सर्वांना समान संधी, समान अधिकाराच्या \"वाटा\" हवा असेल तर देशात जातनिहाय जनगणना करून \"ज्याची जेवढी संख्या, सत्तेत त्यांना तेवढा वाटा\" हे सूत्र राज्यकर्त्यांनी अवलंबून सामाजिक- आर्थिक- राजनेतीक- सांस्कृतिक- धार्मिक क्षेत्रात त्यांना समान वाटा देण्याचा कृतज्ञपणा दाखवतील काय असा प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे..\nजात व वर्ण श्रमानुसार काही मूठभर लोकांना अधिकार व बहुसंख्य असलेल्या लोकांना अधिकार वंचित ठेवून आपण श्रेष्ठ असल्याचा व गुणवान असल्याचा भास निर्माण करणे व इतरांना \"ना\" लायक म्हणणे ही कोणती गुणवत्ता... संधीची सर्व दारे स्वकीयांसाठी खुली ठेवून इतरांसाठी बंद करून त्यांना अधिकार \"ना\" करणे आधी संस्कृती जगाच्या पाठीवर केवळ भारतात नांदत होती. ज्या व्यवस्थेनं माणसाला माणूस म्हणून जगणं मुशिकल केलं. जाती नुसार ज्यान त्यानं काम करावं, जातीनुसार भेदभावाच्या परंपरेचा पुरस्कार करणारी व्यवस्था समानतेला किती स्थान देते हा संशोधनाचा विषय आहे. असो हा इतिहास उगळण्याचं कारण ही तसंच आहे आरक्षण...\nनुकतंच छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मराठा समाजाला आरक्षणाची गरज असून ते मराठा समाजाला मिळालं पाहिजे, अशी भूमिका मांडतांना त्यांनी आरक्षणा संदर्भात आपलं मत व्यक्त केलं आहे, की आरक्षण हे मुळात असायलाच नको. कारण देवानं सर्वांना समान बुद्धी दिली आहे. काही विद्यार्थी खूप मेहनत करून मार्क मिळवतात. मात्र कष्ट न करता कमी मार्क्स असतांना सुद्धा आरक्षणा मुळे काही विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. मेरीट असणाऱ्या विद्यार्थ्यांची संधी जाते. त्यामुळे मेरीट वर परिणाम होऊन गुणवंत विद्यार्थी नैराश्यात येतात. त्यामुळे मेरीट वर आणि आर्थिक आधारावर आरक्षण असायला हवं असं मत उदयनराजे यांनी वृत्त वाहिन्यांवर व्यक्त केलं. मेरीट आणि आर्थिक आधारावर आरक्षण असायला हवं असं मत व्यक्त करणारे उदयनराजे हे पहिले व्यक्ती नसून या आधी सुद्धा अनेकांनी तशी मागणी लावून धरली होती, आणि करताहेत.\nअनेकांचा असा भ्रम झाला आहे, की मुळात आरक्षण म्हणजे गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम आहे. सरकारच्या गरिबी निर्मूलनाच्या हजारो योजना आहेत व ते अंमलात ही आणले जातात. मात्र आरक्षण हे गरिबी निर्मूलनाचा कार्��क्रम नसून प्रतिनिधित्वाचा महत्वपूर्ण प्रश्न आहे. ज्या जातींना सामाजिक संधी पासून वंचित ठेवण्यात आले. त्या जातींना शैक्षणिक, राजनेतीक, धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक आशा विविध क्षेत्रांत त्यांच्या संखे नुसार त्यांना वाटा किंवा प्रतिनिधित्व मिळालं का हा महत्वाचा आणि गंभीर प्रश्न आहे. आरक्षण हे गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही तर प्रतिनिधित्वाचा मुद्दा आहे. मग ज्या ज्या जाती अधिकार वंचित ठेवून त्यांच्या बरोबर पिढ्यानपिढ्या भेदभाव केला गेला. त्या लोकांना संधी का नाकारण्यात आली हा महत्वाचा आणि गंभीर प्रश्न आहे. आरक्षण हे गरिबी निर्मूलनाचा कार्यक्रम नाही तर प्रतिनिधित्वाचा मुद्दा आहे. मग ज्या ज्या जाती अधिकार वंचित ठेवून त्यांच्या बरोबर पिढ्यानपिढ्या भेदभाव केला गेला. त्या लोकांना संधी का नाकारण्यात आली देवाने सर्वांना सारखीच बुद्धी दिली तर त्यावेळी त्यांच्या बुद्धीचा वापर करण्याची संधी येथील व्यवस्थेनं त्यांना का नाकारली हे प्रश्न अजूनतरी गुलदस्त्यात असून या प्रश्नांवर मेरीटची आणि आर्थिक आधारावर आरक्षणाची मागणी करणारे तोंड का देवाने सर्वांना सारखीच बुद्धी दिली तर त्यावेळी त्यांच्या बुद्धीचा वापर करण्याची संधी येथील व्यवस्थेनं त्यांना का नाकारली हे प्रश्न अजूनतरी गुलदस्त्यात असून या प्रश्नांवर मेरीटची आणि आर्थिक आधारावर आरक्षणाची मागणी करणारे तोंड का उघडत नाहीत. अशी चर्चा आरक्षण धारकांमध्ये होत आहे.\nदुरबल आणि सुदृढ घोडे यांना एकाच वेळी चारा खाण्यास दिला तर सुदृढ घोडे दुरबल घोड्यांना ते खाऊ देणार नाहीत म्हणून त्यांच्या वाटायचा हिस्सा त्यांना मिळणं आवश्यक आहे. असे आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज त्याकाळी सांगत असून त्यांनी आपल्या कोल्हापूर संस्थानात 1902 साली सर्वप्रथम मागास असलेल्या जातींना आरक्षण दिलं होतं. मग देशात जातीभेद, उच्च निचता, अस्पर्शतेच निराकरण किंबहुना उच्चाटन झालं आहे का ज्या आधारावर आरक्षण देण्यात आलेले आहे, त्याचे पायमुळे आजही घट्ट असतील तर या बहुसंख्य समाजाला पुन्हा ही व्यवस्था समान संधी देईल का ज्या आधारावर आरक्षण देण्यात आलेले आहे, त्याचे पायमुळे आजही घट्ट असतील तर या बहुसंख्य समाजाला पुन्हा ही व्यवस्था समान संधी देईल का हा खरा प्रश्न आहे. सर्वांना समान संधी, समान अधिकार हव��� असतील तर वर्णा श्रमानुसार किंवा श्रेष्ठत्वाच्या आधारावर ज्यांनी विविध जातींना अधिकार नाकारले ते, विविध क्षेत्रावरील प्रभुत्व कमी करून इतरांना संधी देऊन त्यांना आपल्यात वाटेकरी बनवतील का हाचं खरा प्रश्न आहे.\nआंदोलन - मोर्चे न काढता सवर्ण समाजाला 2019 मध्ये केंद्रातील भाजपा सरकारने दहा टक्के आरक्षण बहाल केले. मात्र राज्यात आणि केंद्रात भाजपाची सत्ता असताना मराठा समाजाचे लाखोंचे मोर्चे आंदोलने आरक्षणासाठी काढण्यात आली. काहींनी समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. मात्र दुर्देवाने आजही आरक्षणासाठी मराठा समाजाला संघर्ष करावा लागतोय. मराठा व सवर्ण आरक्षणातच असा भेद केला जातोय की, काय अस म्हटलं तर वावगे ठरू नये. मात्र जी व्यवस्था मूठभर लोकांच्या हिताचा त्यांच्या अधिकाराचा पुरस्कार करते ती व्यवस्था बहुसंख्य समाजाच्या कल्याणाचा त्यांचं हित जोपासेल का हा संशोधनाचा विषय आहे. शिवाय सर्वांना समान संधी, समान अधिकाराच्या \"वाटा\" हवा असेल तर देशात जातनिहाय जनगणना करून \"ज्याची जेवढी संख्या, सत्तेत त्यांना तेवढा वाटा\" हे सूत्र राज्यकर्त्यांनी अवलंबून सामाजिक- आर्थिक- राजनेतीक- सांस्कृतिक- धार्मिक क्षेत्रात त्यांना समान वाटा देण्याचा कृतज्ञपणा दाखवतील काय असा प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे..\nशिवसेना बीड जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी केज कोव्हिड सेंटरला दिली भेट\nदुचाकीचा अपघातात ऊसतोड मुकादम ठार\nयशोदिप भोजनालय तर्फे चालविण्यात येणाऱ्या शिव भोजन केंद्रा तर्फे आष्टी शहरात घरपोच ७५ थाळी मोफत वाटप\nआरोग्य कर्मचार्‍यांच्या सर्व अडचणी मी स्वतः प्राधान्याने सोडविणार : आ.बाळासाहेब आजबे\nबीडजिल्हा महाराष्ट्र क्राईम बीड जिल्हा ताज्या बातम्या Home आरोग्य-शिक्षण व्हिडीओ देश- विदेश ब्लॉग संपादकीय व्हीडीओ राजकारण मनोरंजन-खेळ Breaking बीड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/node/25963", "date_download": "2021-04-19T10:24:34Z", "digest": "sha1:7I6SX44XRC4MEJLQUISV5IJCDLZJU42O", "length": 44003, "nlines": 602, "source_domain": "www.misalpav.com", "title": "योगायोगाने झालेली कलाकृती | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nचहा गाळताना गाळणीवर मिळालेला हृदय सदृश्य आकार\nआता उद्या पासुन चा गाळला की आधी गाळणी बघत जाईन....\nखतरा ४४० व्होल्टस ची खूण आली तर चहात साखर जास्त पडली आहे व उद्या शुगर २२० फास्टिंगयेणार आहे असे समजायचे का \nआता पर्यंत कलादालनात असंख्य कलाकृती बघितल्यात. पण यासम हीच.\nयाची सर इतर कुठल्याही कलाकृतीला येणे शक्य नाही.\nइतकी सुंदर कलाकृती चहा गाळताना योगायोगाने गाळणीत तयार व्हावी हा एक उत्तम योगायोगच आहे.\nदेवाची करणी आणि गाळणीत बदामाची निशाणी.\nआणि त्या गाळणीचा रंगही लाल\nआणि त्या गाळणीचा रंगही लाल आहे हा अजून एक योगायोग.\n@आणि त्या गाळणीचा रंगही लाल\n@आणि त्या गाळणीचा रंगही लाल आहे\nहा अजून एक योगायोग.>>> =)) __/\\__ =))\nआत्मू'ज साक्षात्कार- गाळणिच्या धाग्याची चाळणि होणार\nआत्मू'ज साक्षात्कार- गाळणिच्या धाग्याची चाळणि होणार\nइतकंच नव्हे तर एखादा प्रत्ययदर्शी कवी \"चहाला जाऊन गाळणी का लपविता\" असं एखादं सुंदर काव्यही लिहिल.\nडेडिकेटेड टु ऑल कन्सर्न्ड मिपाकर्स\nआयला नेमकं हेच म्हण्णार होतो, प्रतिसाद टायपू असा विच्यार करेपर्यंत हा प्रतिसाद पाहिला =)) =)) =))\n(चहाला जाऊन) गाळणी का लपविता\nतू चहा गाळायची गाळणी झालिस\nहा कावा मलाच कसा नाही कळला\nगाळणीमध्ये घट्ट गाळ ,खरडा खरडीनेच निघत आहे..\nचमच्याने कमी हलवुन जमते,हीच तर खरी गंम्मत आहे.\nचहाचा पूर्वार्ध वाटेल,साईत पहा जमलम..\nपावडर उत्तरार्धात बसेल, वरती साय तरंगम...\nयदाकदाचित माझ्या चहाला ,प्रथम तु म्हणशील गाळ की, साय किती रे ही...\nपण मी तुला चहा पाजून,असा हसेन---''ह्ही ह्ही...ह्ही ह्ही...\nनकळत चहा उतू गेला ग बयें\nनकळत चहा उतू गेला ग बयें\nचहा पातेल्यावरूनी सांडितसे ग मायें\nहोवोनिया गाळणी तू भांडीयाची\nकैसे मज उमगेल हा कावाची\nखरडा खरडोनीची निघतसे गाळ गाळणीयातूनी\nपळी वापरोनी सत्वरी निघतसे पहा कसे मौजेनी\nपहिल्यासी जमतसे ही सायची परी\nसमापणी बसोनी पत्ती ही साय तरंगे वरी\nढोसूनिया हे पेय जरी गाळूनीया साय जरी ही\nपाजूनिया तुज हे अमृततुल्य हसोनी मी ह्ही ह्ही...ह्ही ह्ही...\n(चायपेयं पीत्वाऽपि) शोधनी किमर्थं गोपयथः\nएक गाळणी द्या मज आणुनि\nगाळीन मी जीत स्वप्राणाने\nभेदुनि टाकिन भांडी सगळी\nअकस्माच्चायपेयं तद् पात्रात् वै बहिरागतम् |\nअभवत्कथमेतत्तु नावगच्छमहं खलु ||\nअदृष्टपूर्वमेतच्च दृष्ट्वा हि मुदितोऽस्म्यहम् |\nकथं शोधयसि चायं दर्शनीयं नु तत् खलु ||\nशोधन्यौ वै कणा: सर्वे दृढत्वेन ह्यवस्थिता:\nदर्व्या लघुप्रयत्नेन निष्कासिता तु सत्वरम् ||\nदृश्यं तच्छोभनीयं हि अनंगस्मरणप्रदम् |\nयथा दर्वी प्रयतते, स्मरकेलीव दृश्यते ||\nचायपेये पयसारं तुभ्यं यद्यपि बाधते |\nतथापि प्राशयित्वा त्वां \"हिह्ही हिह्ही\" हसाम्यहम् ||\nमारशील बे आता हसवून हसवून.\nएक गाळणी द्या मज आणुनि\nगाळीन मी जीत स्वप्राणाने\nभेदुनि टाकिन भांडी सगळी\nआय आय गो.... लोळतोय =))\n\"च्या\"आईला . . .\n\"च्या\"आईला . . .\nवल्ली आणि ब्याट्या .\nपोट फाडशिला हसवून हसवून =)) =)) =)) =))\nत्या फोटोचा त्यांनी कॉपी राईट पण घेवून ठेवलाय.\nकॉपीराईट नाही हो काका.\nकॉपीराईट नाही हो काका. वॉटरमार्क म्हणतात त्याला. एखादी अभिजात कलाकृती असेल तर ती कलाकृती आंतरजालावर शेअर झाल्यावर त्या कलाकाराचे नाव कळण्यासाठी वॉटरमार्क टाकला जातो.\nमग तो \"गोलातला सी\" म्हणजे कॉपी राईटच ना\nअसो एकूण काय, तर हा असा एक्मेकाद्वितीय फोटोची कॉपी कुण्णी क्ण्णी करु नये म्हणून घेतलेली काळजी आहे ती असे वाटत आहे.\nगोलातल्या सी कडे माझं लक्षच गेलं नाही.\nफार अभ्यास करतोय मी ह्या फोटोचा....\nआत्ता आत्ता कुठे एक एक पैलू उलगडायला लागले आहेत.\nआत्ता आत्ता कुठे एक एक पैलू\nआत्ता आत्ता कुठे एक एक पैलू उलगडायला लागले आहेत.\nमला तर आता गाळणीचा नायलॉनचा एक एक धागा उसवणार असेच दिसत आहे.\nउलगडणारे पैलू , copyright\nमुक्त विहारि यांस ,\nमाझा फोटो चा तुम्हाला अभ्यास करावासा वाटतो हे वाचून चांगल वाटलं .\nत्याचे तुम्हाला उलगडणारे पैलू मला पण वाचायला आवडतिल.\nकायदेशीर रित्या कुठे अर्ज केला नाही साठी अजून , पण नाव देण्याची पद्धत म्हणून नाव दिले आहे. आणि आपल्या फोटो वर copyright घेण तस चुकीच नाही , नाही का\nमूविंचं तेच म्हणणं आहे\nमूविंचं तेच म्हणणं आहे धन्याशेठ.\nवाटरमार्क टाकून त्यांनी त्यांच्या गाळणीचा कापीराईट सुरक्षित करून घेतलाय.\nह्या वॉटर मार्क ने नक्की गाळणी कॉपीराईट झाली की हा फोटो की दुध सदृश चहा की बदामाचा आकार \nमी पण आता पुरती गोंधळून गेले आहे. त्या फोटो पेक्षा पण त्या गोलातल्या c नेच सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे\nफोटोला मिपाचे स्पेशल प्राईझ का देवू नये \n१. गाळणीचा लाल रंग (हा कामगार वर्��ा बाबत काही तरी सांगत आहे.)\n२. खालील अ‍ॅल्युमिनियमचे भांडे (हा गरीबीबाबत काही तरी सांगत आहे.)\n३. चहा थोडा दिसत आहे.कारण भांड्यात ओतलेला चहा गाळणीला चिकटलेला नाही.\n४. चा पत्ती दिसत नाही.\nचहा ओतलेलाच नाही , फक्त दूधच गळून घेतले आहे. बाकी माझ्या फोटोचे असे हि पैलू निघतील याची कल्पना नव्हति. काचेच्या , मातीच्या भांड्याचे आमच्याकडे वावडे आहे त्यांच्या नाजूक पणा मुळे त्यामुळे स्टील जिंदाबाद.\n२. दुधच गाळून घेतले आहे.\n३. स्टीलचे भांडे वापरले आहे. असे तुम्ही म्हणता, पण भांडे स्टीलचे नसून अ‍ॅल्युमिनियमचे किंवा गेला बाजार हिंडालियमचे असावे, असे फोटो दाखवतो. (मातीचे नाही, हे फोटोत पण दिसते आहेच.)\nभांडे नीट घासलेले नसेल\nते भांडे स्टीलचेच असण्याची शक्यता असून नीट घासलेले नसल्याने चमकत नसावे.\nपण दुध का गाळुन घेतलं हे कळलं नाही\nतुम्ही फक्त चित्रंच पाहता असं\nतुम्ही फक्त चित्रंच पाहता असं दिसतंय.\nत्यांनी स्पष्ट लिहिलंय की:\nचहा गाळताना गाळणीवर मिळालेला हृदय सदृश्य आकार\nआणि तुम्ही विचारताय दुध का गाळून घेतलं.\nबहूदा त्यांनी दूध पण गाळून घेतले असावे....\nकारण मध्येच थोडेसे काहीतरी धुरकट-पांढरट काहीतरी दिसत आहे.\nएकतर चहा कमी पडलाय किंव्वा दुध् जास्त झालय\nअहो चित्रच इतक्या अत्त्युच्च\nअहो चित्रच इतक्या अत्त्युच्च दर्जाचे आहे म्हट ल्यावर शब्दांकडे लक्ष तरी कसे जाईल\nचुकी निदर्शनास आणून दिल्या बद्दल धन्यवाद,\nमी ह्या द्रुष्टीने विचार नाही केला.\nमी आपला चहाच गाळला असेल, असे समजत होतो.\nदूध जर गाळून घेतले असेल तर....\nमिल्क पावडर पासून दूध बनवले असेल का\nआणि मिल्क पावडर अस्लीच तर कुठली\nनेस्ले की एव्हरेडी की अमुल का परदेशातील कुठली तरी\nसाय आवडत नाही चहात\nमला साय आवडत नाही चहात म्हणून दुध गळून घेते पहिले.\nकायतर चहापूडीची भुकटी बघून\nकायतर चहापूडीची भुकटी बघून भविष्य सांगतात त्याची आठवण झाली.\nरच्याकने जुन्या रुमालाचा धुण्याआधी एक्स रे काढावा म्हणतोय, काय दिसते पाहू.\nभिंतीवर फिरताना भिंतीवर(च) मिळालेला आखरि आकार\nभिंतीला गाळणीची काय सर.......\nभिंतीला गाळणीची काय सर........\nकुठे ती गाळणीवरची निशाणी आणि कुठे तुमची भिंतीवरची पिपाणी.\nरिकामा अतृप्त आत्मा भींतीवर\nरिकामा अतृप्त आत्मा भींतीवर मच्छर मारी.\nसाला एक मच्छर आदमी को अतृप्त\nसाला एक मच्छर आदमी को अतृप्त आत्मा ���ना देता है\nसाली एक प्रतिक्रिया, इन्सान\nसाली एक प्रतिक्रिया, इन्सान को गिरी जा बना देती है\nहल कट धन्या प्रतिक्रियेला\nहल कट धन्या प्रतिक्रियेला शब्द चारी\nकाय ती डोळे मिचकवणी\nकाय ती डोळे मिचकवणी\nनमक नसलेली यमकं पिचकवणी\nतुम्ही भींत रंगवली नाही का\nतुम्ही भींत रंगवली नाही का\nसाडेचार कोटी वर्षांपूर्वीचा डास सापडला.\nगाळणी खाली चहाच आहे कशावरुन \nगाळणी खाली चहाच आहे कशावरुन \nआम्ही अद्याप दारू गाळायला\nही गाळणी वापरत नाही.\nतुम्हीच नाहीच वापरु शकणार.\nतुम्हीच नाहीच वापरु शकणार. कॉपीराईट आहे ती.\nचहाच्या वरची तरी गाळणी च आहे\nचहाच्या वरची तरी गाळणी च आहे,कश्यावरुन\nगाळणी नाही तर काय चाळणी आहे\nगाळणी नाही तर काय चाळणी आहे\nअहो तुंम्हास कळत नाही काय\nअहो तुंम्हास कळत नाही काय जे नसत,तेच अधिक स्पष्ट दिसल पाहीजे जे नसत,तेच अधिक स्पष्ट दिसल पाहीजे\nम्हणजे एखादयाला एखादी वेगळ्या\nम्हणजे एखादयाला एखादी वेगळ्या विषयावरची कथा एकदम भंकस आणि भंगार कथाविषय असलेली कथा वाटावी तशी\nत्याचा मला काही अंदाज नाही\nत्याचा मला काही अंदाज नाही ब्वा \nकाय दंगा सुरु आहे. :)\nदंगा ... कुठला दंगा...कोण करत आहे\nमी तर अज्जून फोटोचाच अभ्यास करत आहे..\nमुवि, पोट दुखी झाली आहे. हसून तर झालीच , पण वरील सर्व \"अभ्यासकांचे\" अभ्यागतांचे व प्रतिभावंताचे शब्द सामर्थ्य पाहून मत्सरानेही पोटदुखी झाली आहे. ......काही तरी औषध पाठवा नं ....( त्यात मात्र अभ्यास करण्यात फार वेळ नका घालवू )\nघंटीचंद आणि उदारमतवादी बाबुराव या दोन पदव्यांचा उल्लेख राहीला.\nओ मुवि, प्रबंध लिहून टाका एक\nओ मुवि, प्रबंध लिहून टाका एक या गाळणीवर, गाळणीतल्या ह्रदयसदृश आकारावर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कॉपीराइटवाल्या फोटोवर.\nआजसकाळी मी चहा करत असताना योगायोगाने चहा गाळणी मध्ये मोनालिसाचे चित्र उमटले ...पण धुवुन टाकल्यावर लक्षात आले की मी फोटो घ्यायला विसरलोय :( अशा रीतीने जग आज एका महान योगायोग कलाकृतीला मुकले आहे .\nए काय थट्टा लावलीये रे या\nए काय थट्टा लावलीये रे या धाग्याची\nलिओनार्दो दा विंचीने एका नवीन चित्रकाराला गलिच्छ भिंतीकडे पहाण्याचा सल्ला दिला होता\nनवीन लेखिका आपणहून गाळण्याकडे पहातीय आणि तुम्ही राव थट्टा लावलीय...\nगाळीव रत्नांच्या गाळीव प्रतिक्रिया वाचून एक मिपाकर म्हणून शरम वाटली वगैरे वगैरे. नवीन लेखकांन�� असे रॅगिंग करता काय कंपूबाजांनो\nसंजिवनी के हां तुमचा डु आयडी\nसंजिवनी के हां तुमचा डु आयडी आहे काय\nआताच प्रशांतला सांगतो आयपी चेक करायला. ;)\nप्रशांत माझ्या कंपूत आहे. संजीवनीके१ हा वल्लीचा डुप्लिकेट आयडी आहे असं नक्की सांगेल तो.\nदु...दु... आय.डि. ,असं म्हणायच आहे का तुंम्हाला\nज्योतायचं कंपूचं स्वप्न साकारलं तर.... आता मी सुखानं डोळे मिटायला मोकळा\nबाकी नवलेखकांच्या निमित्तानं संपादकांमधली ही लुटुपुटूची लढाई पाहून ड्वाळे पाणावले...\nड्वाळ्यावरुन आठवलं अरे तो स्पावड्या कुठंय \nधाकाकर्त्याला कुठुन चहा गाळला आणि हृदय सदृश्य आकाराचा फोटो मिपावर शेअर केला असं झालं असेल आता ह्यापुढे काहिहि गाळताना (चहा/कॉफि बरं आता ह्यापुढे काहिहि गाळताना (चहा/कॉफि बरं) तो फोटो म्हणुन काय घेणार नाहि :D\nआता ह्यापुढे काहिहि गाळताना\nआता ह्यापुढे काहिहि गाळताना (चहा/कॉफि बरं) तो फोटो म्हणुन काय घेणार नाहि\nएवढंच नाही तर चहा गाळताना लेखकाला नेहमी त्यांत मुवि, वल्ली, धन्या, बॅटमन, अआ, गिरीजा इ चे व्हर्चुअल आकार दिसू लागतील... मोंगलांना पाण्यात धनाजीसंताजी दिसत असत तसे... काय्हा छ्ळ्वाद न्विन मेंब्राचा \n(मनोगत: पुढचा धागा: \"मिपाकरांचे डोके ठिकाणावर आहे काय\n(मनोगत: पुढचा \"लोकमान्य\" धागा\n(मनोगत: पुढचा \"लोकमान्य\" धागा: \"मिपाकरांचे डोके ठिकाणावर आहे काय\" ) असे वाचावे :)\nपहिल्यांदा वाचताना चुकून हा\nपहिल्यांदा वाचताना चुकून हा धागा मनोगतावर येईल असं वाचलं आणि फुटलो =))\nफोटो नक्की घेईन, पण मिपावर टाकताना मनाची तयारी ठेवूनच टाकेन.\nतुम्ही प्रत्येक प्रतिक्रियेला उत्तर देवून स्वत:चा धागा 'शतकी' करायच चंग बांधला आहे का\nशतकी करायची हौस मला अजिबात नहि. लोकांनी प्रतिक्रियाच अशा दिल्या आहेत कि त्याला प्रतिक्रिया द्याविशीच वाटते . मी प्रत्येकाला नाही तर ठराविक प्रतिक्रियांनाच उतारे दिली आहेत आपण जर लक्ष पूर्वक बघितले तर.\nमुख्य धागा बाजूला ठेवून माझ्या प्रतिक्रिया वर तुमच लक्ष केंद्रित झाल याच मात्र हसू येत.\nमुख्य धागा बाजूला ठेवून\nमुख्य धागा बाजूला ठेवून माझ्या प्रतिक्रिया वर तुमच लक्ष केंद्रित झाल याच मात्र हसू येत.\nत्यांच्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही. सभ्यपणाचा बुरखा पांघरुन अशा गोष्टी करायची त्यांना सवय आहे.\nमिपावर पोस्ट केल्याचे वाईट वाटते\nकधी कधी मिपावर पोस्ट केल्याचे वाईट वाटते काही काही प्रतिक्रिया वाचुन.\nकसचं कसं. जसा धागा तशा\nकसचं कसं. जसा धागा तशा प्रतिक्रिया.\nकधी कधी मिपावर पोस्ट केल्याचे\nकधी कधी मिपावर पोस्ट केल्याचे वाईट वाटते काही काही प्रतिक्रिया वाचुन.\nमग तुम्ही हे मुक्तपीठवर टाकुन पहा ना जरा =))\nतंतोतंत =)) तिकडे तर\nतंतोतंत =)) =)) =)) तिकडे तर बिनपाण्याने करतील.\nएका पेल्यात होते, गाळणे सुबक\nएका पेल्यात होते, गाळणे सुबक सुरेख ,\nहोती विरत थोडी , मलई तयात एक .\nमलईस दुख: भारी , भोळी वीरे कपाशी ,\nपिण्यास चहा जाता, तीच येते मिशाशी .\nसारून दूर तिजला , म्हणती चिडून लोक\nहोती विरत थोडी , मलई तयात एक .\nएके दिनी परंतु ,सायीस त्या कळाले,\nभय दुख पार तिचे, गाळणीतुनी गळाले ,\nभिंगातूनी पाहता , संजीवनी क्षणैक ,\nतिजला कसे कळाले, शतकीच धागा एक.\nलवकरच आम्ही एक धागा काढायचा विचार करत आहोत.\nत्यात ह्या कवितचा नक्की समावेश करु.\nभिंगातूनी पाहता , संजीवनी\nभिंगातूनी पाहता , संजीवनी क्षणैक ,\nतिजला कसे कळाले, शतकीच धागा एक . >>> मान गए उस्ताद :) मस्स्स्स्स्स्तं\nमिपावर शिघ्रकवींची इतकी मांदियाळी आहे की गेलाबाजार एक शिघ्रकवीसंमेलन होऊ शकते :)\nसध्या 17 सदस्य हजर आहेत.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathi-kitchen.com/tag/fasting/", "date_download": "2021-04-19T10:07:04Z", "digest": "sha1:Q2S3LJCDJRQHRJ5CBMUMYABB2A77KO4A", "length": 1981, "nlines": 43, "source_domain": "www.marathi-kitchen.com", "title": "Fasting – Marathi Kitchen", "raw_content": "\nकमी तेलात बनवलेले साबुदाणा वडे | साबुदाणा टिक्की | Sabudana Wada\nनमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचन ब्लॉग मध्ये उपवास असो व नसो साबुदाणा वडे सगळ्यांनाच आवडतात.गरम-गरम कुरकुरीत साबुदाणा वडे, उपवासाच्या चटणीबरोबर खाण्यासाठी [...]\nनमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचन ब्लॉग मध्ये आजची रेसिपी आहे थालीपीठ . सकाळच��या नाश्त्याला किंवा रात्री च्या जेवणाला एखादी हेल्थी वन [...]\nअगदी हॉटेल सारखी चमचमीत मिक्स व्हेज | Mix Veg\nपौष्टिक हिरव्या मुगाची उसळ | Green Moong Usal\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "http://www.misalpav.com/node/47723", "date_download": "2021-04-19T10:12:45Z", "digest": "sha1:SZFJNSLBLYI2AAP2F2LRELSBWIBDI5YC", "length": 54446, "nlines": 442, "source_domain": "www.misalpav.com", "title": "नवरात्र बेंगळुरूची - संपूर्ण | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nनवरात्र बेंगळुरूची - संपूर्ण\nपॉइंट ब्लँक in जनातलं, मनातलं\nबंगळुरूला व्हाईटफिल्डमध्ये देवीचं एक मंदिर आहे -पिलेकाम्मा देवी मंदिर . दरवर्षी नवरात्री मध्ये ह्या मंदिरात पिलेकाम्मा (दुर्गा ) आणि चौडेश्वरी ह्या दोन्ही देवींची नऊ वेगवेगळ्या स्वरूपात पूजा केली जाते. नऊ दिवस ह्या नऊ स्वरुपाची आरास इथे प्रकाशित करण्याची इच्छा आहे. ( हाच धागा रोज एडिट करता येईल का कि नवीन बनवावा लागेल रोज कि नवीन बनवावा लागेल रोज) कोरोनाच्या घोळामुळे प्रत्यक्ष सोहळा आणि उत्साह तसा सीमितच आहे , पण ऑनलाईन साजरा करायला तर कुठली मर्यादा/प्रतिबंध नाही :)\nमंदिरामधील पिलेकाम्मा म्हणजे दुर्गेची मूर्ती जवळपास पाच फूट उंचीची आहे. तर चौडेश्वरीची मूर्ती एक फूट उंचीची आहे. पिलेकाम्माची मूर्ती मोठी आणि गाभारा तुलनेने छोटा असल्यामुळे आरसाचा जास्त भर रंगसंगती आणि अलंकार ह्यावर राहतो. आणि चौडेश्वरी मूर्तीची थोडी जास्त आरास करता येते.\nगेले नऊ दिवस विविध रुपे साकारुन आज दोन्ही देवी स्वरुपात परतल्या. दसर्‍यानिमित्त ह्या परीसरातील इतर मंदिरातील उत्सवमूर्ती देवीच्या स्वागतासाठी पिलेकाम्माच्या मंदिर परिसरात आणल्या गेल्या होत्या आणि एक छोटिसी पूजा सुद्धा पार पडली( त्या विषयी परत कधी तरी लिहिन. )\nदेवींचे स्वस्वरूप आणि ह्या मंदिरातील इतर मूर्ती आपण आज पाहू.\nज्या हातांनी देवीची हि सुंदर रुपे साकारली त्यांना आदरांजली वाहली नाही तर ह्या धाग्यासोबात न्याय होनार नाही. आपल्या संस्कृतीचा आणि परंपरेचा वारसा जपत, नऊ दिवस कल्पकतेची उदाहरणे ज्यांनी दाखवले ते मंदिराचे पुजारी.\nहा लेख रोज संपादित करण्याची सोय केल्या बद्दल संपादक मंडाळाचे विशेष आभार. सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा _/\\_\nआज देवीच्या फोटोकडे वळण्याआधी इकडच्या छान प्रथेबद्द्ल थोडसं-लिंबाचे दिवे. लिंबु अर्धा कापुन त्यातला रस काढुन राहिलेली साल उलटी केली की त्याचा वाटिसाखा आकार बनतो. मग त्यात तुपाची वात घालुन पणती बनते. असे छोटे छोटे दिवे बनवून ते एका थाळीमध्ये ठेवून मग स्त्रिया देवीला ओवाळतात.नंतर ते मंदिराच्या परिसरात ठेवले जातात.\nआता आजच्या आरासाबद्द्ल. आपण परमेश्वराचं दर्शन घेतो ते सहसा अर्धच.\nजसं की देवीचं हे स्वरुप\nकिंवा देवाचं हे स्वरूप.\nपण परमेश्वराचं पूर्णे स्वरुप बनतं पुरुष आणि प्रकृतीच्या मिलनाने आणि तेच स्वरुप पिलेकाम्मने धारण केले होते- अर्धनारीश्वर. स्री-पुरूष एकमेकांचे प्रतिस्पर्धी नसुन ते एकमेकांना पुर्णेता देणारे नैसार्गाचे घटक आहेत. मिलनातही ते स्वत:चं अस्तित्व टिकवुन ठेवु शकतात - हा संदेश देणारं हे स्वरुप.\nअर्धनारीश्वरसाठी गाभार्‍याला आज हिमालयाचं स्वरुप देण्यात आलं होत.\nचौडेश्वरी देवींची आज दश्भुजा दुर्गा-परमेश्वरी स्वरुपात आरास झाली.\nअष्टमी निमित्त चौडेश्वरीने महिशासूरमर्दिनी रुप साकरले तर ते पिलेकम्माने महाकाली रुप धारण केले.\nचौडेश्वरी आज सिंहारुढ आहे आणि तिच्या हातामध्ये त्रिशुल आहे. खाली एक कोहळा महिषासुर स्वरुपात ठेवला आहे.\nमहाकाली स्वरुपात असलेल्या पिलेकाम्माच्या गळ्यात कवट्यांची माळ आहे ( म्हणुन ह्या स्वरुपाला बहुदा कपालिनी सुद्धा म्हणतात. ) तिच्या एका हातामध्ये रक्तबीजाचं कापलेलं धड आहे. तसचं तिच्या हातामध्ये त्रिशुल सुद्धा आहे.\nसप्तमीनिमित्त पिलेकाम्मा आणि चौडेश्वरी दोघींची सरस्वती स्वरुपात पूजा झाली.\nपिलेकाम्माचा पोषाख आज भस्मापासुन बनला होता आणि तिने हातात वीणा धारण केली आहे.\nचौडेश्वरी आज शुभ्रवस्त्र, श्वेत पद्मावर , हातामध्ये वीणा अशा स्वरुपात आहे. शेजारी वह्या-पुस्तकांची आरास करण्यात आली आहे. हंसाची प्रतिमासुद्धा त्यात आहे.\nकमळाच्या पाकळीवर विसावलेले देवीचे चरण\nआज पिलेकाम्माची स्वरुपात तर चौडेश्वरीची हुआ करगा((द्रौपदि) स्वरुपात पूजा झाली.\nपिलेकाम्माचा पूर्ण पोषाख आज लोण्यापासुन बनला होता\nहुआ करगा म्हणजे फुलांचा मुकट परिधान केलेली द्रौपदी असं आज चौडेश्वरी देवीचं साकारण्यात आलं होत.\nआज पंचमीनिम्मित्त पिलेकाम्माची पंचवर्णा स्वरुपात तर चौडेश्वरीची हसी करगा(द्रौपदि) स्वरुपात पूजा झाली.\nपिलेकाम्माचा पोषाखामध्ये आज पाच रंगछटांचा समावेश होता\nदक्षिण भारतामध्ये द्रौपदी ही एक प्रमुख देवी आहे. बंगलोरचा तिच्या नावाने केला जाणारे करगा उत्सव खुप प्रसिद्ध आहे. आज चौडेश्वरीची हसी करगा स्वरुपात पूजा झाली. (हसी हा शब्द कोवळी, नाजुक, कच्ची, हिरवी अशा अर्थाने वापरला जातो तर करगा म्हणजे मुकुट. कदाचित कळ्यांच्या मुकुट असा अर्थ असेल . जो शंकु सारख्या आकाराचा तिच्या हातामध्ये दिसतो तो, ऊद्या तोच मुकुट तिच्या डोक्यावार ठेवला जाईल) . तिच्या एक हातामध्ये खंजीर सुद्धा आहे आहे.\nचौडेश्वरी आणि पिलेकाम्मा, दोघीही आज अन्नपुर्णा स्वरूपात होत्या. पंरंपरेनुसार भिक्षुक स्वरुपात आलेल्या महादेवाला अन्नदान देनारी देवी असे तिचे स्वरुप दाखवन्यात येते. अन्नपुर्णा ही सर्व जिवांच पोषण करनारी देवता आहे.\nचौडेश्वरीच्याआरासाची सुरुवात आज मंदिराच्या बाहेरुनच झाली. बाहेर छोटिशी भातशेती तयार केली होती आणि गाभार्‍याबाहेर भातकुटांची रास सुद्धा रचली होती .\nदेवीने आज लाल काठाचा पोपटी शालु परिधान केला आहे. तिच्या उजव्या हातमध्ये पळी आहे, डाव्या काखेमध्ये अक्षय पात्र आहे ज्यातुन सतत तांदळाचा प्रवाह वाहतो आहे. आणि डाव्या हातामध्ये अन्न आहे जे ती शेजारी स्थापित महादेवाला दान देनार आहे\nपिलेकाम्माचा संपुर्ण पोषाख आज लाल आणि पिवळ्या गुलाबांच्या फुलांनी बनवण्यात आला आहे.\nचौडेश्वरी आणि पिलेकाम्मा, दोघींनी आज सम्रुद्धि आणि ऐश्वर्याची देवता असनार्‍या महालक्ष्मीचं स्वरुप धारण केलं.\nपिलेक्कामाचा गाभारा नोटांनी सजवला होता, तर तिचा पोषाख चमकीने बनवला होता.\nचौडेश्वरीने आज निळा शालु परिधान केली असुन ती कमळाच्या फुलवार स्थानापन्न आहे . तिने अभय मुद्रा धारण केली असुन हातामधुन नाण्यांचा प्रवाह वाहतो आहे असा आभास निर्माण केला गेला आहे\nचौडेश्वरीची राजराजेश्वरी स्वरुपात तर पिलेकाम्माची ब्रह्मचारीणी स्वरुपात पूजा झाली. राजराजेश्वरी हि संपुर्ण विश्वावर सत्ता चालवणारी देवी आहे तर ब्रह्मचारीणी सर्व ऐश्वर्याचा त्याग करुन महादेवाला वर स्वरुपात प्राप्त करुन घेण्यासाठी खडतर तप करणा���े सती स्वरुप आहे. दोन्हि पार्वतीचीच रुप. पण हा विरोधाभास आयुष्याचा अविभाज्य अंग असनार्‍या सम्रुद्धी आणि कष्ट किंवा अडचणी ह्या सत्याची जाणीव करुन देतो. कठिण आणि हलाकिच्या परिस्थिती मध्ये प्रामाणिकपणे हिंमत न हारता कष्ट करत रहाणे तर सम्रुद्धीच्या काळात विनम्र, न्यायप्रिय आणि क्षमाशील रहाणे हे शक्तीचा परिचय देणारे गुण्धर्म आहेत, कदाचित हेच देवीची ही दोन्हि रुपं आपल्याला सांगत असतील.\nब्र्हमचारीणि स्वरुप खाऊच्या पानांच्या पोषाखाने साकरला गेलं आहे.\nराजराजेश्वरी स्वरुप , लालसर रंगाचा शालु आणि दागिन्यांनी साकारण्यात आले आहे. डोक्यवार महादेवाप्रमाणे चंद्रकोर तर मागिल दोन हातांमध्ये विष्णुप्रमाणे शंख व चक्र आहे. त्रिदवांच्या सर्व शक्ती तिच्याकडे आहेत हे दाखवून देतात.\nकाल दोन्ही देवींची कामाक्षी स्वरूपात पूजा झाली. महादेवाची तपश्चर्या खंडित केल्यामुळे , क्रोधीत महादेव कामदेवाला भस्म करून टाकतात. पण त्यानंतर पर्वतीवर मोहित होऊन ते वैराग्य त्यागतात. देवीचे ते सवरूप म्हणजे कामाक्षी. हि इच्छाशक्ती, सृजन आणि प्रीती ह्याची देवी मानली जाते. आणि कामदेवाची सारी चिन्हे देवीकडे आहेत. जसेकी त्याचे वाहन पोपट, त्याचा उसाच्या खांडक्यापासून बनवलेला धनुष्य आणि फुलांचा बाण . तिच्याबद्दल अजून एक गोष्ट वाचनात आली- भस्म झालेल्या कामदेवाच्या राखेपासून भांड नावाचा एक राक्षस बनतो. त्याच्या मृत्यूसाठी इंद्रदेव यज्ञ करतात आणि त्या यज्ञातून कामाक्षी प्रकट होते. हि घटना कांची इथे झाली असे मानली जाते. कांचिच्या कामाक्षी मंदिराशी जोडलेल्या अशा अनेक गोष्टी प्रचलित आहेत .\nआधी पाहूया पिलेकम्माची आरास. देविचा पोशाख हळद आणि कुंकू ह्या दोन्हीच्या लेपाने बनवला आहे . अलंकारामध्ये पक्ष्याच्या आकाराचे दागिने आहेत\nतर चौडेश्वरीला हिरवा शालू नेसवाला आहे , हातावर तसेच खांदयावर पोपट ठेवले आहेत.\nसर्वाना नवरात्रिच्या हार्दिक शुभेच्छा\nदेवीचे फोटो अगदी अप्रतिम आहेत\nदेवीचे फोटो अगदी अप्रतिम आहेत.\nहाच धागा एडीट करण्याऐवजी नऊ दिवसाचे, नऊ धागे केलेत तर छान होईल.\nधन्यवाद. नऊ धागे खुप जास्त\nधन्यवाद. नऊ धागे खुप जास्त होतील बहुतेक. परत एखद्याला पुन्हा वाचयचा किंवा शेअर करयचा असेल तर त्यानाहि त्रास होइल. बघु कसं जमतय ते :)\nफुलांनी सजवलेली देवी फारंच सुंदर\nध��्यवाद , पुजारी मेकअप\nधन्यवाद , पुजारी मेकअप आर्टिस्ट सुद्धा असतात का असा प्रश्न बर्‍याच वेळा मनात येतो. सगळं कसं एकदम क्रियेटिव्ह आणि परफेक्ट असतं.\nजय पिलेकम्मा, जय चौडेश्वरीची माता \n... वाहन पोपट, त्याचा उसाच्या खांडक्यापासून बनवलेला धनुष्य आणि फुलांचा बाण .\nअशी सजावट म्हणजे फळे, फुले, पाने, भाज्या रोपटी, हळद, कुंकू इ. विविध नैसर्गिक घटकांनी केलेली सजावट म्हणजे बंगळुरूची खासीयत आहे.\nही सुंदरता खुप भारी वाटते बघायला \nमस्त हो पॉइंट ब्लँकजी \nरोज याच धाग्यावर असे फोटो पहायला आवडतील \n|| नवरात्र हार्दिक शुभेच्छा ||\nहो नैसर्गिक घटकांनी केलेली\nहो नैसर्गिक घटकांनी केलेली सजावट बघायला खुप छान वाटते.\n>>रोज याच धाग्यावर असे फोटो पहायला आवडतील \nधागा एडिट करयचा पर्याय कुठे दिसला नाहि. कसा करतात ते सांगु शकाल का\nदक्षिणेत फार कमी देवळात\nदक्षिणेत फार कमी देवळात देवमूर्तीचे फोटो काढण्याची परवानगी असते.\nतुम्ही फार सुंदर फोटो काढले आहेत.\nएकदोन अपवाद वगळ्ता मला असा\nएकदोन अपवाद वगळ्ता मला असा अनुभव नाहि आला. कधी कधी मंदिर ASI च्या ताब्यात असेल तर ते उगाच अड्काठि करतात. पण इतरत्र कुणि इतका त्रास नाहि दिला :)\nबऱ्याच ठिकाणी काढू देत नाहीत.\nखरं म्हणजे देऊळ जुने असेल तर आतली शिल्पकला टिपणे हा हेतू असतो पण क्याम्राच नेऊ देत नाहीत.\nमला सहसा असा अनुभव नाहि आला. फक्त ASI वाले कधी कधी अड्काठि करतात. पुजारी लोक नाहि करत. त्याना एकद विचारला कि झाल. :)\nमला सहसा असा अनुभव नाहि आला. फक्त ASI वाले कधी कधी अड्काठि करतात. पुजारी लोक नाहि करत. त्याना एकद विचारला कि झाल. :)\n18 Oct 2020 - 9:58 pm | रोहित रामचंद्रय्या\nबंगळूरु नाही ते 'बेंगळूरु' आहे\nखरच कि राव. चुक लक्षात आणुन\nखरच कि राव. चुक लक्षात आणुन दिल्याबद्दल धन्यवाद :)\nसुंदर फोटो आणि माहिती\nमाझा अनुभव : दक्षिणेतील कन्याकुमारी मंदिर, सुचिंद्रम मंदिर, पद्मनाभस्वामी मंदिर यामध्ये कुठेही कॅमेरा वापरायला परवानगी मिळाली नाही.\nतुम्हि फारच मोठ्या लिग मधील\nतुम्हि फारच मोठ्या लिग मधील मंदिराबद्दल बोलताय. काहि ठिकाणी कॅमेराच काय मोबाईल फोन सुद्धा मंदिरात नेता येत नाहि. असो, ह्या तीन्ही मंदिरांना भेट देन्याचा योग आला नाहि अजुन. :(\nपूर्ण नवरात्रीचे फोटो याच मूळ धाग्यात राहिल्यास हा धागा सदा संस्मरणीय होईल यात शंका नाही\nधन्यवाद. तत्पर संपादक मंडळाने\nधन्यवाद. तत्पर संपादक मंडळाने तशी सोय केली आहे. खुप आभारी आहे _/\\_\nजुनी मंदिरे, गर्दीची देवस्थाने इथं कॅमेराला मनाई असतेच.\nहे पिलेकाम्मा आणि चौडेश्वरी मंदिर नवे आणि कमी गर्दीचे असणार. बेंगळूरुत कॉलन्यात, नविन उपनगरात अशी मंदिरे असतात.\nएका वर्षी नृसिंह जयंती दरम्यान टिचर्स कॉलनी (बनशंकरी रोड) इथल्या छोटेखानी नृसिंह मंदिरात गेलो होतो, तेथे ही मुर्तीची सजावट अशी सुंदर असल्याचे आठवतेय.\nहो. पिलेकाम्मा आणि चौडेश्वरी\nहो. पिलेकाम्मा आणि चौडेश्वरी मंदिर लहान आणि तुलनेने कमी गर्दिची आहेत. ग्रामदेवता आहेत दोन्हि तुब्रहल्लीच्या. पण कहि प्राचीन मंदिरांमध्ये पण खुप सुखद अनुभव आले आहेत फोटोग्राफी संदर्भात. त्यातील दोन तीन नमुद करेन इथे.\n१. एकदा सांगलीहुन बेंगलोरला येताना , डयव्हर्जन घेवून कुरुवट्टीला भेट दिली होती. जवळपास ७००-८०० वर्ष जुने मल्लिकार्जुन मंदिर आहे . जवळ्पास दोन अडिच तास फोटोग्राफी केली त्या मंदिरात. तिथे एक भला मोठा नंदि सुद्धा आहे. मी जेव्हा त्या नंदिचे फोटो काढले तेव्हा त्या पुजार्‍याने ते बघायला मागितले. फोटो बघितल्यावर त्याने मला सांगितले -\"तु आज इथेच रहा. उदया सकाळी जेव्हा पुजा उतरवली जाईल तेव्हा नुसत्या नंदिचा एक फोटो काढुन दे. तुझ्या जेवणाची आणि राहण्याची सोय आमच्या घरी करु \" पण मला दुसर्या दिवशी जॉब जॉईन करायच असल्यामुळे ते शक्य झालं नाही. तरीही त्याने त्याचा फोन नंबर दिला आणि रहायचा प्लॅन करुन परत ये असं सांगितल.\n२. दुसरा अनुभव अवनी शारादा पिठाचा आहे. हे खुप प्राचीन पीठ आहे. आणि त्यांच्या बरर्‍याच शाखा सुद्धा आहेत कर्नाटकामध्ये. तिथे आधि मुल देवतेची फोटो काढायला पुजार्‍याने परवानगी नव्हती दिली. पण बाकि फोटो काढु दिले. मी फोटो काढत असताना त्याने मंदिराची माहिती दिली बरेच. मग आम्हि दोघांनी बसुन कॅमेरामधल्या फोटोची एक उजळनी केली. त्यानंतर काय मनात आले त्याच्या माहिती नाहि. मला स्वत:हुन देवीचे फोटो काढायला सांगितले. त्यांनंतर स्वतःच कार्ड दिल. आणि दसर्याला उत्सव असतो तेव्हा ये परत फोटो काढायला अस आमंत्रण सुद्धा दिल.\n३. बेंगलोर मध्ये व्हाईट्फिल्ड मध्ये बर्‍याच मंदिरात मी नियमित जातो तिथे एक-दोनदा फोटो काढल्यावर, ते पुजारी जर विशेष पूजा असेल तर स्वतःहुन आधी सांगतात की ह्या दिवशी खास कार्यक्रम आहे आणि कॅमेरा घेवून ये तु :) दहा वर्षांपूर्वी जेव्हा डिएसलारचा सुळ्सुळाट नव्हता तेव्हा तर अजुन मज्जा होती. बर्‍याच मंदिरात मला - \"तु कुठल्या वर्तमान पत्राचा रिपोर्टर आहेस आणि आमच्या मंंदिर कुठल्या चॅनेल वर झळ्कनार\" असं विचारला जायच. पण मी रिपोर्टर नाही हे ऐकुन हिरमुसायचे बिचारे.\nअसो सांगायला खुप आठवणी आहेत , पण धागा भरकटेल उगाच. मंदिरामध्ये गेल्यावर पुजर्‍याना विनम्रपने विचारल आणि त्यांच्या प्रश्नांची \"फोटो का काढतोय \" ह्याची समाधानकारक उत्तर त्याना दिल की ते सहसा मनाई नाहि करत. मोडकी तोड्की का होईना पन कन्नडा बोलता येते ही जमेची बाजु आहे. बर्‍याच पूजार्‍याना हिंदी -ईंग्रजी नीट बोलता नाही येत इथे. चार गप्पा मारता आल्या पाहिजेत त्यंच्याशी. आमच्या मित्र मात्र \"तुझ्याकडे डिएसलार आहे म्हणुन तुला उगाच भाव मिळतो\" असा टोमणा आवर्जुन मारतात.\nमूर्तीची पुजा होत असणाऱ्या मंदिरात फोटो काढण्याला मनाई असते.\nहे पिल्लेकाम्मा पिल्ले नावाच्या ( बिल्डरचे ) किंवा दुसऱ्या कुणाच्या मालकीचे खासगी मंदिर हौसेने बांधलेले असेल.\nASI कडे ताबा असणाऱ्या मूर्तींची पुजा स्थानीक करत नसतात.\nकिंवा कुणी जेमतेव दिवा लावतो हार घालतो पण ग्रामदेवता नसते.\n>> ASI कडे ताबा असणाऱ्या\n>> ASI कडे ताबा असणाऱ्या मूर्तींची पुजा स्थानीक करत नसतात.\nकिंवा कुणी जेमतेव दिवा लावतो हार घालतो पण ग्रामदेवता नसते.\nहे तितकस बरोबर नाही आहे. बेंगलोर जवळ नंदि हिल्स च्या पायथ्याशी भोगानंदिश्वरा नावचं मोठ मंदिर आहे. नंदिग्रामची ग्रामदेवता आहे ती. हजार वर्षे जुनं हे मंदिर ASI च्या ताब्यात आहे. पन तिथे रोज पूजा होते , इतकच नव्हे तर अन्नछत्र सुद्धा चालत. तशी परिस्थिती हेमावाती सुद्धा आहे. बाकि बेंगलोरजवळ असनारी तळ्कडू, नुंजनगड , होसुर चंद्रचौडेश्वर मंदिर, सोमपल्ले अशी अनेक मंदिर ASI च्या देखरेखि खाली आहेत. तिथे रोज पूजा चालते आणि खुप सारे लोक दर्शनाला येतात. तुम्ही ज्या मंदिराबद्दल बोलताय तिथे पूजा न होण्याची वेगळी कारण आहे. उदा- सोमनाथपुरा, कदंबलुर, कोरांग्नाथर ह्या मंदिरांमध्ये पूजा नाहि होत, कारण तिथल्या मुळ देवता खंडित झाल्या आहेत किंवा मंदिरांचा विटाळ झाला आहे.\n>>हे पिल्लेकाम्मा पिल्ले नावाच्या ( बिल्डरचे ) किंवा दुसऱ्या कुणाच्या मालकीचे खासगी मंदिर हौसेने बांधलेले असेल.\nशक्यता कमी वाटतिये कारण इथले स्थानिक लोक दरवर्षी जत्रा भरवतात इथे. ग्रामदेवता आहे ही तुब्रहल्ली ची.\nदेवीचे फोटो अतिशय सुंदर आहेत\n फोटो एकदम सुरेख आलेत.\n फोटो एकदम सुरेख आलेत.\nसुरेख चित्रमय नवरात्री लेख\nसं - दी - प\nद्वितिया: तृतिया. चतुर्थी, पंचमी सर्वच प्रचि अप्रतिम \nनविन माहिती वाचायला मिळालई \nआणि षष्ठीचे फोटो, अर्थातच सुंदर \nपिलेकाम्माचा पूर्ण पोषाख आज लोण्यापासुन बनला होता\nही लोण्याची कला भारी असते \nखरंच, कला-संस्कृती मंदिरसंस्थेच्या आश्रयाने वर्धित होते \n>>खरंच, कला-संस्कृती मंदिरसंस्थेच्या आश्रयाने वर्धित होते \nह्या विचाराशी पूर्णतः सहमत. कित्येक लहान सहान मंदिरांकडुन कलेला आश्रय दिला जातो आणि ती लोकांसमोर आणली जाते. देवाची पूजा अर्चना ह्यातुन संस्कृती तर दर्शन तर होतच रहातं. शिवाय सणासुदिला अशा मंदिरांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा आयोजित केले जातात- उदा. भरतनाट्यम, किंवा गायनाचा कार्यक्रम. एक विशेष गोष्ट म्हणजे, इथल्या एका बालाजी मंदिरात बर्‍याच वेळा शनिवारी भजन किर्तनाचा कार्यक्रम असतो, त्यात विठोबाची मराठी भक्ती गीते सुध्दा गायली जातात. :)\nदिवसेंदिवस सजावट जास्त सुंदर होतेय.\nहो, रोज काहि ना काही नवीन बघायला मिळतय.\nनवीन माहिती आणि भारी फोटो.\nएकदम कल्पक आणि सर्जनशील थीम्/विषय आणि अतिशय साजेशी सजावट\n** ही सर्व माहिती तुम्ही कशी मिळवता म्हणजे आधीच हे सर्व माहिती आहे (पोपट म्हणून कामाक्षी, नोटांची सजावट असताना लक्ष्मी, नंतर अन्नपूर्णा इत्यादी) की कोणी सांगतं तिथं\nरोज मंदिरात फोटो काढताना\nरोज मंदिरात फोटो काढताना पूजार्‍यांकडुन बरीच माहिती मिळते. ते रोज सांगतात कुठल्या स्वरुपाची पूजा आहे. पूजेमध्ये पैसे ठेवले की ती लक्ष्मी असते आणि वीणा म्हणजे सरस्वती ह्या गोष्टी आपल्याला लहानपनापसुन माहिती असतात कारण आपण त्या आपल्याकडे दिवाळीच्या पूजेमध्ये किंवा दसरर्‍याला मंदिरामध्ये नेहमी पहान्यात असतात. द्रौपदी, कामाक्षी किंवा अन्नपूर्णा ह्या देवतांचं आपल्याकडे प्रस्थ नाहीये. त्यामुळे आपल्याला जास्त माहिती नसतात त्यांच्या पूजेचे स्वरुप. पण जवळपास पंधरा वर्ष बेंगलोर मध्ये काढल्यावर आणि दक्षिण भारता बरीच भटकंती ( विशेषतः मंदिर) केल्यामुळे ह्या देवता थोड्या परिचयाच्या झाल्या आहेत. तसचं फेसबुकवर बरेच हेरिटे़ज किंवा कल्चर स्वरुपाचे ग्रुप आहे��� जिथे बरीच माहिती वाचायला मिळते. थोडक्यात सांगायचं तर माझं ह्या विषयातलं क्नोलेज सेकंड हँड आहे. स्वतःहुन काही अभ्यास केला नाहिये.\nरोजची वेगवेगळी सजावट खुपच आवडते आहे.\nसर्व फोटोही खूपच आकर्षक आहेत. तसेच नवीन माहितीही मिळते आहे.\nव्वा, अष्टमी निमित्त देवीचे\nव्वा, अष्टमी निमित्त देवीचे महिषासुर रमर्दिनी रुप अप्रतिम \nमालिका पाहायला मजा आली.\n देवींची माहिती आणि वेगवेगळी सुंदर रूपे व अप्रतिम सजावट बघायला मिळाली.\nपुढेचमागे अशीच मालिका वाचायला पाहायला आवडेल.\nइकडे दसरा उद्या आहे. अजुन दोन surprise शिल्लक आहेत :)\nनवमी आणि विजयादशमीचे फोटो देखील अप्रतिम \nज्यांनी आरास केली त्यांची आणि तुमची पण. खूप कल्पकतेने फोटो दिलेत.\nम्हणजे केवळ आधी अर्धी देवी, नंतर अर्धा महादेव, हेच नाही.\nहिमालयाची आरास दाखवताना हळू हळू बाहेर येणं हे सुद्धा..\nतुमच्याकडून अजून खूप काही पाहायला आवडेल.\nसतत प्रोस्ताहान दिल्याबद्दल आभारी. पूजारी मंडळींचे कष्ट खुप जास्त आहेत आणि त्यांची कल्पकता सुद्धा. ऱोज जवळपास सहा तास लागतात त्यांना पूजेच्या तयारीसाठि. त्यांच कौतुक करावं तितक कमीच आहे :)\nसर्व फोटो एकाच लेखात घेतल्याचे सार्थक झाले.\nसंपादक मंडळाचे विशेष आभार रोज धागा संपादित करण्याची तदतुद करुन दिल्याबद्दल _/\\_\nसध्या 17 सदस्य हजर आहेत.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.misalpav.com/node/48416", "date_download": "2021-04-19T09:33:27Z", "digest": "sha1:OUIJSL2TAXPZ4SKRV2HHAZ3ZL6OUVAWW", "length": 8768, "nlines": 199, "source_domain": "www.misalpav.com", "title": "प्रोफाइलवरती बाई..!! | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - ��०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nचलत मुसाफिर in जे न देखे रवी...\n(टीप: अनाहितांची साष्टांग माफी मागून)\nअशि काही दिसते धासू\nतो फोटो पाहुन येती\nकुणी थेट घालतो डोळा\nकुणि पुतण्या तर कुणि काका\nतिज हसू अनावर होई\nती विचार करुनी लिहिते,\nपुसते, -अन पुन्हा लिहिते\nदो अशाच घटका जाती\nपण उसने घेती हासू\nआता मिपावर पाशवी शक्तींचा वावर कमी झाला आहे त्यामुळे दंगा होणार नाही. झालाच आमची सिट रिझर्व करा.\nबाकी वासूंच्या (आपलं ते प्रतिसादाच्या) प्रतिक्षेत.\nसध्या 26 सदस्य हजर आहेत.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://beedreporter.com/news/3479/", "date_download": "2021-04-19T08:30:52Z", "digest": "sha1:2DQL2WAQIHDDJWV4U3WX2TB32JJ6PDWQ", "length": 13323, "nlines": 171, "source_domain": "beedreporter.com", "title": "आज जिल्ह्यात 49 पॉझिटिव्ह", "raw_content": "\nHome कोरोना आज जिल्ह्यात 49 पॉझिटिव्ह\nआज जिल्ह्यात 49 पॉझिटिव्ह\nबीड (रिपोर्टर):- राज्यभरात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने हाहाकार माजवला असतांनाच बीड जिल्ह्यात कोरोनाची आकडेवारी स्थीर आहे. काल बीड जिल्हा रूग्णालयाच्या वतीने पाठवलेल्या 1008 नमुण्यापैकी 49 जण पॉझिटिव्ह आले असून निगेटीव्हचा आकडा हा 959 आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात तरी कोरोना वाढीचा वेग स्थिर आहे.\nराज्यात कोरोनोच्या दुसर्‍या टप्प्याने हाहाकार माजवला आहे. मात्र बीड जिल्ह्यामध्ये बर्‍यापैकी लोक काळजी घेतात यामुळे 1008 पैकी फक्त 49 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. त्यामध्ये अंबाजोगाई 11, आष्टी 2, बीड 18, धारूर 1, गेवराई 3, केज 6, माजलगाव 6, परळी 2 असे पॉझिटिव्ह आलेल्या रूग्णांची तालुकानिहाय संख्या आहे. प्रशासनाच्या वतीने ही प्रवासी व्यक्ती आणि इतर नागरिक मास्क घालतात की नाही याच्याकडे बारकाईने लक्ष असून गेल्या आठ दिवसात ज्या व्यक्ती विनामास्क फिरत आहेत त्यांच्याकडून पोलीस आणि नगर पालिका यांनी मोठ्या प्रमाणात दंड वसुल केला आहे.\nPrevious articleमोरे हत्या प्रकरणात आरोपीच्या अटकेसाठी महिलांचा ठिय्या\nNext articleसिंदफाणा धरणाची उंची वाढवण्याचे कामाला गती\nजिल्हात कोरोना बाधितांचा आकडा हजारावरच बीड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण\nबीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून...\nउद्यापासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 पर्यंतच\nबीड (रिपोर्टर):- कोरोनाचा समुहसंसर्ग झपाट्याने वाढत चालल्यामुळे राज्य सरकारने गेल्या चार दिवसांपुर्वी राज्यात सशर्त लॉकडाऊन सुरू केला. परंतु बीड जिल्ह्यात या सशर्त...\nधनुभाऊ तुम्ही खूप करता, शंभर इंजेक्शन आले, आणखीही येतील विरोधकांनो एखाद दुसरे मोफत इंजेक्शन तुम्हीही द्या\nबीड (रिपोर्टर):- कोरोनासारख्या महाभयानक संकटात केवळ प्रशासनाचाच उपयोग न करता स्वत:च्या खिशाला झळ लावत सातत्याने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री...\nउद्यापासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 पर्यंतच\nबीड (रिपोर्टर):- कोरोनाचा समुहसंसर्ग झपाट्याने वाढत चालल्यामुळे राज्य सरकारने गेल्या चार दिवसांपुर्वी राज्यात सशर्त लॉकडाऊन सुरू केला. परंतु बीड जिल्ह्यात या सशर्त...\nएवढे महाराष्ट्राचे सपुत असलेले वजनदार मंत्री दिल्लीत काम करत असताना महाराष्ट्राला लस कमी पडावी महाराष्ट्राला रेमडिसीवीरचे इंजेक्शन मिळू नये, बेडची कमतरता...\nजिल्हात कोरोना बाधितांचा आकडा हजारावरच बीड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण\nबीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून...\nधनुभाऊ तुम्ही खूप करता, शंभर इंजेक्शन आले, आणखीही येतील विरोधकांनो एखाद दुसरे मोफत इंजेक्शन तुम्हीही द्या\nबीड (रिपोर्टर):- कोरोनासारख्या महाभयानक संकटात केवळ प्रशासनाचाच उपयोग न करता स्वत:च्या खिशाला झळ लावत सातत्याने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री...\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १ टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र ���ुर्दाड आणि निसत्वाला कर्तृत्वाची फुंकार घाला\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १-गणेश सावंत९४२२७४२८१० अखंड जगाच्या पाठीवर भुगोलाबरोबर इतिहास असणारा भारत हा एकमेव देश आहे. शतकानु...\nमराठवाड्याची गादी भाजपात बंडाळीची पदवी\n-गणेश सावंत- मो. नं. ९४२२७४२८१० सत्तेचं अमरत्व आपल्याकडेच आहे या तोर्‍यात...\nरोक-ठोक- लाल किल्ले से आयी आवाज प्रजासत्ताक दिनी जे घडल की घडवल\n-गणेश सावंतमो. नं. ९४२२७४२८१०प्रजासत्ताक दिनी देशाच्या राजधानीत जे झाले ते संतापजनकच. तळपायाची आग मस्तकाला जावी अन् लाल किल्ल्यावर चढाई करणार्‍यांची ढोपरं सोलून...\nजिल्ह्यात १० दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन\nबँकांना शटर बंद करून परवानगी, ५० टक्के उपस्थितीत शासकीय कार्यालय सुरू, वाहतूक शंभर टक्के बंद, शाळा, महाविद्यालये, शिकवण्या बंद;सकाळी ७ ते १०...\nमोठी बातमी -कडक निर्बंध नव्हे हे लोकडाऊनच, जिल्हाधिकारी यांचे काय आहेत आदेश\nबीड - ऑनलाईन रिपोर्टर राज्य शासनाने लोकडाऊन बाबत आदेश काढल्या नंतर आज जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी जिल्हातील लोकडाऊन...\nदोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं\nलिव्ह-इन रिलेशनशिप अर्थातच आपसात सहमतीने लग्न न करता एकमेकांसोबत राहणे. हा ट्रेंड मेट्रो सिटीतील असला तरी त्याचं लोण हळूहळू खेड्यातही पसरत आहे....\nदैनिक बीड रिपोर्टर समूहाचे हे beedreporter.com न्यूज पोर्टल आहे. यावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे.(बीड न्याय कक्ष).\nजिल्हात कोरोना बाधितांचा आकडा हजारावरच बीड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00153.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/reduce-cholestrol-level/", "date_download": "2021-04-19T08:38:58Z", "digest": "sha1:7YDSQSFLOECUAP76W2XZBGUJE7HFM737", "length": 10210, "nlines": 92, "source_domain": "arogyanama.com", "title": "(Cholesterol) कोलेस्टेरॉलची पातळी कशी कमी करावी? - arogyanama.com", "raw_content": "\nकोलेस्टेरॉलची (Cholesterol) पातळी कशी कमी करावी हे तुम्हाला नक्की मदत करू शकते…\nआरोग्यनामा ऑनलाईन- बर्‍याच लोकांना असा विश्वास आहे की कोलेस्ट्रॉल(Cholesterol) फक्त जास्त चरबी खाल्ल्याने होतो. हे पूर्णपणे खरे नाही \nमद्यपान, धूम्रपान, जास्त कार्ब्स / प्रोटीन/ चरबी, आसीन जीवनशैली, चुकीचे झोपेचे चक्र – हे आहेत सर्व घटक ज्यामुळे कोलेस्टेरॉल जास्त होतो.\nकोलेस्टेरॉलची(Cholesterol) पातळी कशी कमी करावी\nअल्���ोहोल – अल्कोहोलमध्ये साखर असते आणि ते शरीरात इन्सुलिनच्या पातळीसह खराब होते. आपण आपल्या बीयर किंवा व्होडकाला रेड वाइनसह बदलू शकता जे अँटीऑक्सिडेंट्सने भरलेले आहे.\nसाखर – आम्ही पुन्हा सांगतो साखर ही एक वाईट गोष्ट आहे आणि आपल्यापैकी कोणालाही याची आवश्यकता नाही. साखर म्हणजे केवळ आपण आपल्या चहा किंवा कॉफीमध्ये टाकतो ती नाही. सर्व जंक फूड म्हणजे साखर आहे. माणसाने बनविलेले काहीही म्हणजे साखर.\nस्नॅक्स (अल्पोपाहार) – स्नॅकिंगची सवय लावा. हे आपल्याला उपासमार वेदना नियंत्रित करण्यात मदत करेल. नट आणि बियाणे निरोगी स्नॅक्स आहेत. बियाणे फायबरचे समृद्ध स्त्रोत आहेत ज्यामुळे कोलेस्टेरॉलचे शोषण कमी होते.\nमांसाहार – आपण मांसाहारी असल्यास लाल मांस खाणे टाळा. चिकन आणि मासे ही एक चांगली निवड आहे.\nडेअरी – संपूर्ण चरबीयुक्त डेअरी उत्पादने टाळा. पनीर आणि चीज बाहेरून आणण्याऐवजी घरी पनीर बनवा. संपूर्ण चरबीयुक्त दूध व स्किम्ड दूध वापरा.\nपाककला तेल – जर आपण उच्च कोलेस्ट्रॉलचा त्रास घेत असाल तर आपल्याला तूप, लोणी, मार्जरीन सारखे संतृप्त चरबी टाळण्याची आवश्यकता आहे. तथापि तूप निरोगी आहे परंतु आपण कोलेस्ट्रॉल कमी करण्याचा प्रयत्न करीत असाल तर टाळा. ऑलिव्ह ऑईल, तांदूळ कोंडा तेल, बदामाचे तेल यासारख्या तेलाचा वापर करा जे मुफ्यात समृद्ध आहेत. मुफ्फा खराब कोलेस्ट्रॉल कमी करते आणि चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते.\nधूम्रपान – फुफ्फुस म्हणजे ‘ऑक्सिजन श्वास घेणे आणि धूम्रपान न करणे’. कृपया या व्यसनांपासून मुक्त व्हा.\nआसीन जीवनशैली – आपली क्रियाकलाप पातळी वाढवा. सर्व वेळ नुसते बसून काही चांगले होत नाहीआज 3 पैकी १ व्यक्ती उच्च कोलेस्ट्रॉल(Cholesterol) ग्रस्त आहे; हा एक जीवनशैली आजार बनला आहे. हाय बॅड कोलेस्ट्रॉल बरा करण्याचा निरोगी जीवनशैली हा एकमेव उपाय आहे.\nटीप :- वरील लेख (कोलेस्टेरॉलची (Cholesterol) पातळी कशी कमी करावी हे तुम्हाला नक्की मदत करू शकते…) हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.\nकाही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्���ाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.\nHeart Health : हृदय तंदुरुस्त ठेवण्यासाठी ‘या’ पदार्थांना आहारात समाविष्ट करा\nCancer पासून दूर ठेवतात हे 6 मार्ग; जाणून घ्या\nCancer पासून दूर ठेवतात हे 6 मार्ग; जाणून घ्या\nCoronavirus Symptoms : तुम्हाला कोरोना होऊन तर गेला नाही ना ‘हे’ फक्त ‘या’ 5 लक्षणांवरून ओळखा, जाणून घ्या\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम - देशात या वर्षीही कोरोना विषाणूने हाहाकार केला आहे. तर गेल्या काही दिवसात दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या तब्बल...\nडायबिटीज पेशंटने दररोज दूधात मिसळून प्यावी ‘ही’ गोष्ट, कंट्रोलमध्ये राहील ब्लड-शुगरचं प्रमाण\nWeight Loss : वाढलेले वजन कमी करण्यासाठी खा चने, आपोआप कमी होईल शरीरातील चरबी, होतील ‘हे’ 5 फायदे\n‘या’ 5 गोष्टींचा एक तुकडा देखील आरोग्यासाठी धोकादायक, पाडू शकतं आजारी; जाणून घ्या\nउन्हाळ्यात आवश्य प्या सत्तूचे सरबत, डिहायड्रेशन कंट्रोल करण्यासह ताबडतोब बूस्ट करतो एनर्जी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/travel-news/fireflies-along-the-caspian-coast/articleshow/70988636.cms", "date_download": "2021-04-19T09:16:37Z", "digest": "sha1:UZZQIRPPSKO57ZOSQZ7535KMBU5UDD3P", "length": 19521, "nlines": 109, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "tourist destination: कॅस्पियन किनाऱ्यालगतचं ‘अग्नीफुल’ - 'fireflies' along the caspian coast\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n​ ​जगात असे अनेक देश आहेत, जे आपल्या विश्वापासून पूर्णत: अपरिचित आहेत. हे देश आपलं भौगोलिक सौंदर्य, इतिहास टिकवत, आधुनिकतेची कास धरताहेत. अझरबैजान हा देश असाच.\nजगात असे अनेक देश आहेत, जे आपल्या विश्वापासून पूर्णत: अपरिचित आहेत. हे देश आपलं भौगोलिक सौंदर्य, इतिहास टिकवत, आधुनिकतेची कास धरताहेत. अझरबैजान हा देश असाच. कॅस्पियन समुद्रालगत वसलेला. आपली मूळ अरब संस्कृती टिकवून या देशाचं सौंदर्य पाहणं अविस्मरणीय अनुभव ठरतो.\nभटकंती करणाऱ्यानं काहीतरी नवीन बघायलाच हवं, त्याशिवाय त्यांच्या प्रवासाला अर्थ नाही असं म्हणणारे प्रवासी यांच्यासाठी अझरबैजान देश म्हणजे नाविन्याची खाणच म्हणावी लागेल. काहीतरी ऑफबीट करू पाहणाऱ्या लोकांसाठी हा देश अतिशय उत्कृष्ट पर्यटनस्थळ आहे. ‘लँड ऑफ फायर’ अशी ओळख असलेला हा देश ना युरोपियन आहे, ना धड आशियाई. या देशाच्या बाजूला इराण, इराण, जॉर्जिया, तुर्की असे देश अझरबैजानच्या बाजूला आहेत. कॅस्पियन समुद्राला लागून असलेल्या या देशाचा इतिहास सुमारे ५००० वर्षांचा आहे. खनिज तेलानं संपन्न असलेल्या या देशात नितांतसुंदर स्थापत्यकलेचे नमुने आपणास पाहायला मिळतात. अरब संस्कृतीचा वारसा लाभलेल्या या देशानं इतिहासाच्या खुणा जपून ठेवत आधुनिक जगाचे सर्व नियमही आत्मसात केले आहे. १९९१ साली स्वातंत्र्य मिळवणाऱ्या या देशानं पर्यटकांच्या मनात कुतूहल निर्माण केलंय आणि हे कुतूहल शमवण्यासाठी एकदा तरी या देशाला भेट दिली पाहिजे.\nबाकू ही अझरबैजानची राजधानी असून, ‘ओल्ड सिटी’ म्हणून प्रसिद्ध आहे. आज संपूर्ण अझरबैजानमध्ये सहा हजारपेक्षा जास्त ऐतिहासिक वास्तू आणि स्मारकं आहेत. भिंतीचं शहर बाकूमध्ये असलेल्या शिरवंशाह पॅलेस आणि मेडन टॉवर डोळ्यांचे पारणे फेडते. याच शहरातील हेदर अलिथेव सेंटर हे स्थापत्यकलेचं उत्कृष्ट उदाहरण आहे. बाकू शहराच्या बौद्धिकतेचं प्रतिबिंब असलेल्या या सेंटरमध्ये कॉन्फरन्स हॉल, गॅलरी हॉल आणि म्युझियम आहे.\n‘इचेरी शेहर’ म्हणजेच जुनं शहर किंवा इनर सिटी असलेले बाकू हे अतिप्राचीन शहर आहे. ऐतिहासिक कोंदण लाभलेल्या या शहराला ‘युनेस्को’नं जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट केलंय. या शहरांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ‘निझामी स्ट्रीट.’ संपूर्णतः पादचाऱ्यांसाठी उभ्या केलेल्या या स्ट्रीटवर खरेदीचा आनंद लुटणं ही पर्वणीच असते. पर्शियन कवी निझामी गंजवी यांच्या नावावरून या रस्त्याला नाव दिलंय.\nयाच शहरातील अपलँड पार्क इथून बाकू शहराचं विलोभनीय दृश्य बघण्याचा अनुभव तर कधीही न चुकवण्यासारखा आहे. इथून दिसणारा कॅस्पियन समुद्र आपल्याला जग विसरायला लावतो. राजवाड्यासारखे दिसणारे अग्नीचे ‘अतेशगाह मंदिर’ तत्त्वज्ञान आणि तीर्थक्षेत्र याचा मिलाप असून, हे मंदिर पुरातन काळात हिंदू, शीख आणि झोरोष्ट्रीयन लोकांद्वारे प्रार्थनेसाठी तसंच चिंतनासाठी वापरलं जात असे. ‘यानार दाग’ म्हणजेच जळणारा पर्वत बघण्यासाठीही पर्यटक बाकूला आवर्जून भेट देतात. जमिनीतून बाहेर पडणारा नैसर्गिक वायू जळत असल्यानं या देशाला ‘लँड ऑफ फायर’ म्हटलं जातं हे लक्षात घ्यायला हवं.\nअझरबैजानला भेट देणारा पर्यटक गोबस्तान प्रांताला भेट न देता परतूच शकत नाही���. गोबस्तान खऱ्या अर्थानं ऐतिहासिक संपन्न प्रांत आहे. इथल्या राष्ट्रीय उद्यानात ६००० पेक्षा जास्त रॉक पेंटिंग्ज असून, त्यातील चित्रांद्वारे आदिम माणसं, प्राणी, युद्ध हत्यारे, तत्कालीन परंपरा, सैनिकं, सूर्य आणि तारे यांचं दर्शन घडतं. ही सर्व चित्रं जवळपास ५००० ते २० हजार वर्षांपूर्वीची आहेत. ‘युनेस्को’नं या स्थळालाही त्यांच्या वारसास्थळांच्या यादीत स्थान दिलं आहे. याव्यतिरिक्त चिखलातील ज्वालामुखीही प्रसिद्ध असून जवळपास ४०० ते ८०० ‘मड व्होल्कॅनो’ इथं पाहायला मिळतात.\nगबाला हे प्राचीन कॉकेसियन पर्वतरांगांनी वेढलेलं असून, निसर्गसौंदर्याचं अद्भुत लेणं या शहराला लाभलं आहे. याच शहरातील ‘नोहूर लेक’ हे अतिशय प्रसिद्ध असं पर्यटनस्थळ आहे. स्वच्छ पाणी असलेलं नोहूर लेक मासेमारीसाठी प्रसिद्ध आहे. स्कीइंगसाठी प्रसिद्ध असलेल्या तुफानडाग पर्वताला भेट देऊन मन तृप्त होतं. त्याशिवाय धबधबे, निसर्गाच्या सानिध्यात व्यतीत केलेले क्षण मनाला वेगळीच शांतता मिळवून देतात. गबाला इथला अम्युझमेंट पार्क चित्तथरारक खेळांची आवड असणाऱ्यासाठी वेगळाच अनुभव देतात.\nअझरबैजानी विणकलेचे सुंदर नाजूक काम बघायचं, तर कारपेट म्युझियमला आवर्जून भेट द्या. वेगवेगळ्या कालखंडातील साहित्य, विणकामाचे प्रकार आपणास इथं पाहायला मिळतात. अझरबैजानी कार्पेटचे जगातील सर्वांत मोठं संग्रहालय असं बिरुद अभिमानानं मिरवणाऱ्या म्युझियमला भेट देऊन आपण थक्क होतो. याशिवाय नॅशनल सी साइड पार्क, लिटल व्हेनिस याठिकाणी फिरताना अझरबैजानचं वेगळेपण आपण नक्कीच अनुभवतो. बौलवार्ड आणि गंजीक मॉल इथं खरेदीचा मनमुराद आनंद लुटता येतो. इतिहासाचा वारसा जपत आपल्या अद्भुत निसर्गसौंदर्याची नवी व्याख्या जगाला सांगणारा अझरबैजान हा देश काहीसा वेगळा असला, तरी पर्यटकांना भुरळ घालतोच आणि इतिहासाच्या पानामध्ये डोकावून आपणही तितकेच समृद्ध होतो.\nचलन : अझरबैजानी मनत\nएक्सचेंज रेट : १ मनत = ४१.५० भारतीय रुपये अंदाजे\nलोकसंख्या: अंदाजे १० मिलियन\nमुख्य भाषा : अझरबैजानी\nमुख्य धर्म : मुस्लिम\nवातावरण : साधारण थंड; मे ते ऑगस्ट उन्हाळा तरीही उबदार असते आणि हिवाळ्यामध्ये (नोव्हेंबर ते एप्रिल) अतिशय कोरडे आणि थंड. तरी काही ठिकाणी बर्फवृष्टी असते\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nभातराशीच्या दिशेनं... महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमुंबई'महाराष्ट्रानं अनेकांच्या पोटापाण्याची व्यवस्था केली, आज राज्य संकटात असताना...'\nगप्पाटप्पास्वीटू आणि तुझ्यात काय साम्य आहे\nसिनेमॅजिकचित्रपट फ्लॉप झाल्यावर लाखभर फी वाढवायचे राजकुमार, वाचा किस्सा\nअर्थवृत्तगुंतवणूकदारांची निराशा ; शेअर बाजारातील पडझडीची 'मायक्रोटेक'च्या नोंदणीला बसली झळ\nआयपीएलIPL 2021: क्रिकेटपटूने घेतली हंगामातील पहिली विकेट, पत्नीला आश्रू आवरता आले नाही\nन्यूजतळीरामांना करोना लवकर होतो, त्यामुळे संजय गायकवाडांनी काळजी घ्यावी - फडणवीस\nसिनेरिव्ह्यूअजीब दास्‍तान्‍स: गोष्टी छोट्या डोंगराएवढ्या...\nगुन्हेगारीब्लॅकमेल करून युवतीवर अत्याचार; नराधमाला न्यायालयीन कोठडी\nमोबाइलWhatsapp आता गुलाबी रंगाचे होणार या व्हायरल मेसेजला क्लिक करू नका, अन्यथा....\nमोबाइल5000mAh बॅटरीसोबत Oppo A54 स्मार्टफोन भारतात लाँच, खरेदीवर १००० रुपयांची सूट\nअंक ज्योतिषसाप्ताहिक अंकभविष्य १८ ते २४ एप्रिल २०२१ : हा आठवडा तुमच्यासाठी कसा फायदेशीर आहे जाणून घ्या जन्म तारखेवरून\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगडिलिव्हरीनंतर दोन महिन्यांत तारा शर्माने 'या' पद्धतीने केलं १२ किलो वजन कमी, हे होतं रूटीन\nफॅशनअंबानींच्या पार्टीसाठी ऐश्वर्याने परिधान केला होता ‘हा’ ग्लॅमरस ड्रेस, सर्वांची नजर तिच्यावरच खिळून होती राहिली\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/sports/cricket/ind-vs-eng-4th-test-likely-playing-xi-probable-line-up-for-india-and-england-for-final-match-in-ahmedabad-228130.html", "date_download": "2021-04-19T10:26:14Z", "digest": "sha1:HQKTXAA4V5E6AG36VYBT5CFMPOJO2BEL", "length": 33917, "nlines": 228, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "IND vs ENG 4th Test 2021: भारत आणि इंग्लंड संघात अहमदाबाद येथे होणार काट्याची टक्कर, अशी असू शकते दोन्ही संघांची संभावित प्लेइंग XI | 🏏 LatestLY मराठी", "raw_content": "\nवांगणी रेल्वेस्थानकात मुलाचा जीव वाचवल्याप्रकरणी रेल्वेमॅनचे पियूष गोयल यांच्याकडून कौतुक\nसोमवार, एप्रिल 19, 2021\nCOVID-19 second wave: कोविडच्या काळात आपली रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी फाॅलो करा 'या' महत्वाच्या टिप्स\nMt.Annapurna1 सर करणारी पहिला भारतीय महिला ठरली सातार्‍याची Priyanka Mohite; पहा फोटोज\nRakhi Sawant ची आई Jaya Bheda यांच्या कॅन्सर ट्रिटमेंटसाठी देवासारखा धावून आला Salam Khan, अभिनेत्रीने Video शेअर करत मानले आभार\nWoman Buys Liquor in Delhi: 'हमारे को दवाओं से नहीं, पेग से असर होगा'; दिल्लीत दारू खरेदीसाठी आलेल्या महिलेचा अजब दावा, Watch Video\nCoronavirus: कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेपूर्वी राज्य सरकारकडून उपाय योजना करण्यास सुरुवात\nसुरक्षित राहण्यासाठी काय कराल\nMoto G30 स्मार्टफोन फक्त 649 रुपयांत खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या स्पेसिफिकेशन बद्दल अधिक\nBetel Leaf Benefit: अनेक गुणांनी भरपूर असते विडयाचे पान; जाणून घ्या फायदे\nGold Rate Today: सोन्याच्या दरात पुन्हा वाढ होण्यास सुरूवात; जाणून घ्या आजचे सोन्या,चांदीचे दर\nIndia Post GDS Recruitment 2021: पोस्टल विभागात 1421 ग्रामीण डाक सेवक पदांसाठी भरती; उमेदवार 21 एप्रिलपर्यंत करू शकतात अर्ज\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nCOVID-19 second wave: कोविडच्या काळात प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी फाॅलो करा 'या' महत्वाच्या टिप्स\nRakhi Sawant ची आई Jaya Bheda यांच्या कॅन्सर ट्रिटमेंटसाठी देवासारखा धावून आला Salam Khan, अभिनेत्रीने Video शेअर करत मानले आभार\nWoman Buys Liquor in Delhi: 'हमारे को दवाओं से नहीं, पेग से असर होगा'; दिल्लीत दारू खरेदीसाठी आलेल्या महिलेचा अजब दावा, Watch Video\nMoto G30 स्मार्टफोन फक्त 649 रुपयांत खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या स्पेसिफिकेशन बद्दल अधिक\nBetel Leaf Benefit: अनेक गुणांनी भरपूर असते विडयाचे पान; जाणून घ्या फायदे\nMt.Annapurna1 सर करणारी पहिला भारतीय महिला ठरली सातार्‍याची Priyanka Mohite; पहा फोटोज\nवांगणी रेल्वेस्थानकात मुलाचा जीव वाचवल्याप्रकरणी रेल्वेमॅनचे पियूष गोयल यांच्याकडून कौतुक\nवांगणी रेल्वेस्थानकात रेल्वे प्लॅटफॉर्म वरून तोल जाऊन ट्रकवर पडलेल्या मुलाला pointsman Mayur Shelkhe यांनी मदत करून दिले जीवनदान; पहा ही थरारक दृश्यं\nCOVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत उच्चांकी 2,73,810 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; 1,619 मृत्यू\nमहाराष्ट्र सरकारने 'या' ठिकाणांहून महाराष्ट्रात प्रवेश करणा-यांना नकारात्मक आरटी-पीसीआर चाचणी असणे केले बंधनकारक\nCoronavirus: कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेपूर्वी राज्य सरकारकडून उपाय योजना करण्यास स��रुवात\nGold Rate Today: सोन्याच्या दरात पुन्हा वाढ होण्यास सुरूवात; जाणून घ्या आजचे सोन्या,चांदीचे दर\nवांगणी रेल्वेस्थानकात मुलाचा जीव वाचवल्याप्रकरणी रेल्वेमॅनचे पियूष गोयल यांच्याकडून कौतुक\nMaharashtra: पुणे रेल्वे स्थानकात भारतीय लष्कराच्या ब्रिगेडियरची आत्महत्या\nMumbai: मुंबईत कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 602 जणांच्या विरोधात एफआयआर दाखल तर 400 जणांना अटक\nMt.Annapurna1 सर करणारी पहिला भारतीय महिला ठरली सातार्‍याची Priyanka Mohite; पहा फोटोज\nWoman Buys Liquor in Delhi: 'हमारे को दवाओं से नहीं, पेग से असर होगा'; दिल्लीत दारू खरेदीसाठी आलेल्या महिलेचा अजब दावा, Watch Video\nIndia Post GDS Recruitment 2021: पोस्टल विभागात 1421 ग्रामीण डाक सेवक पदांसाठी भरती; उमेदवार 21 एप्रिलपर्यंत करू शकतात अर्ज\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आज साडेअकरा वाजता कोरोना संबंधित परिस्थितीसंदर्भात महत्वाच्या बैठकीचा आढावा घेणार\nनोकरी बदलली किंवा सोडल्यानंतर PF Account ट्रान्सफर न केल्यास काय होतं\nCoronavirus Infection: हवेच्या माध्यमातूनही होऊ शकते कोरोना विषाणूचे संक्रमण; Lancet पत्रिकाच्या अभ्यासात खुलासा\nSputnik V COVID-19 Vaccine प्राण्यांवर देखील परिणामकारक; लस निर्मात्यांचे मत\nयुकेच्या गृहमंत्र्यांकडून नीरव मोदी याच्या प्रत्यार्पणासाठी परवानगी दिल्याची सीबीआय अधिकाऱ्यांची माहिती\n ज्यादा Paid Leave मिळवण्यासाठी लढवली शक्कल; 37 दिवसांत 4 वेळा केले लग्न व 3 वेळा घेतला घटस्फोट\nसुरक्षित राहण्यासाठी काय कराल\nMoto G30 स्मार्टफोन फक्त 649 रुपयांत खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या स्पेसिफिकेशन बद्दल अधिक\nOnline Financial Frauds Helpline Number: दिल्ली पोलिस आणि केंद्रीय गृहमंत्रलयाने ऑनलाईन आर्थिक फसवणूकीत पैसे गमावलेल्यांसाठी लॉन्च केला खास हेल्पलाईन नंबर\nboAt ने भारतात लाँच केले Xplorer स्मार्टवॉच, जाणून घ्या खास वैशिष्ट्ये\nWhatsApp मध्ये झाले 'हे' दोन मोठे बदल, अॅप अपडेट केल्यानतर फोटोसह व्हिडिओ पाठवणे होणार सोप्पे\nNissan Magnite ला टक्कर देण्यासाठी सिट्रोन घेऊन येणार नवी SUV, जाणून घ्या खासियत\nTata Tigor Electric ची नव्या रुपातील कार लवकरच होणार लॉन्च, सिंगल चार्जमध्ये धावणार 213km\nMaruti Suzuki Jimny चे 'हे' मॉडेल ठरणार अत्यंद धमाकेदार, जाणून घ्या किंमतीसह खासियत\nAudi ने लाँच केली सर्वात स्वस्त Electric Car; सिंगल चार्जमध्ये 520 किलोमीटर धावेल, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स\nनवी गाडी खरेदी करण्याचा विचार, 4 लाखांहून कमी किंमतीतील 'या' कारवर ���िला जातोय 40 हजारांपर्यंत बंपर डिस्काउंट\nIPL 2021: ‘अंपायरकडे केली होती मागणी पण...’ PBKS संघाच्या पराभवानंतर KL Rahul ने केली ‘हा’ नियम बदलण्याची मागणी\nIPL 2021 Purple Cap List Updated: पर्पल कॅपवर बेंगलोरच्या Harshal Patel याची मजबूत पकड, पहा टॉप-5 गोलंदाज\nIPL 2021 Orange Cap List Updated: काही तासातच Shikhar Dhawan ने मॅक्सवेलकडून हिसकावली ऑरेंज कॅप, पहा टॉप-5 फलंदाजांची लिस्ट\nIPL 2021 Points Table Updated: दिल्लीच्या विजयाने मुंबई इंडियन्सला धक्का, DC संघाने गुणतालिकेत मोठी झेप\nDC vs PBKS IPL 2021 Match 10: पंजाब विरोधात शिखर धवनची बल्ले-बल्ले, दिल्ली कॅपिटल्स 6 विकेटने विजयी\nRakhi Sawant ची आई Jaya Bheda यांच्या कॅन्सर ट्रिटमेंटसाठी देवासारखा धावून आला Salam Khan, अभिनेत्रीने Video शेअर करत मानले आभार\nSumitra Bhave Passes Away: प्रसिद्ध निर्मात्या, दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे आज 78 व्या वर्षी निधन\n'कोरोनापेक्षा देशाला लागलेली घातक कीड म्हणजे 'राजकारण', अभिनेत्री तेजस्विनी पंडित ने सोशल मिडियाद्वारे व्यक्त केली चीड\n'Rahul Gandhi यांनी बंगालमधल्या प्रचारसभा रद्द करण्याचा घेतलेला निर्णय हा अत्यंत धाडसी', अशा शब्दांत 'या' मराठी दिग्दर्शकाने केले कौतुक, पाहा ट्विट\nRenuka Shahane Tests Positive For COVID-19: आशुतोष राणा नंतर रेणुका शहाणे ची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह; मुलांनाही झाला संसर्ग\nCOVID-19 second wave: कोविडच्या काळात आपली रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी फाॅलो करा 'या' महत्वाच्या टिप्स\nBetel Leaf Benefit: अनेक गुणांनी भरपूर असते विडयाचे पान; जाणून घ्या फायदे\nHealth Tips: पपई खाण्याचे नुकसान ऐकून तुम्ही ही आश्चर्यचकित व्हाल , 'या' लोकांसाठी आहे घातक\nवेरा गेदरॉयट्स Google Doodle: राजकुमारी Vera Gedroits यांच्या 151 व्या जयंती निमित्त गुगलचे खास डुडल, जाणून घ्या त्यांच्याबद्दल अधिक\nराशीभविष्य 19 एप्रिल 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nVangani रेल्वे स्थानकात जीवाची बाजी लावत चिमुकल्याला रेल्वे अपघातातून वाचवणार्‍या कर्तव्यदक्ष Mayur Shelke यांच्यावर सोशल मीडीयात कौतुकाचा वर्षाव\nवांगणी रेल्वेस्थानकात रेल्वे प्लॅटफॉर्म वरून तोल जाऊन ट्रकवर पडलेल्या मुलाला pointsman Mayur Shelkhe यांनी मदत करून दिले जीवनदान; पहा ही थरारक दृश्यं\n बिहारमधील महिलेने केला 3 सापांना जन्म दिल्याचा दावा; विषारी सापांचा करते मुलासारखा सांभाळ\nभारतात पुन्हा एकदा होणार Lockdown लोकमत ने दिलेल्या बातमीवर PIB कडून स्पष्टीकरण\n ऑनलाइन ग्रॉसरी वेबसाइट Tesco वर ग्राहकाने मा���वले सफरचंद; डिलिव्हरीत आला Apple iPhone\nVangani Railway Station जिवाची पर्वा न करता वाचवले चिमुकल्याचे प्राण; पॉईंटमन Mayur Shelke वर सोशल मीडीयात कौतुकाचा वर्षाव\nBruck Pharma Remdesivir Injection: रेमडेसिवीर इंजेक्शनवरून ड्रामा; मध्यरात्री Devendra Fadnavis आणि BJP नेते कंपनीच्या मालकासाठी पोलीस ठाण्यात\nDirector Sumitra Bhave Passes Away: प्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन\nJyoti Kalani Former MLA Passes Away: उल्हासनगरच्या माजी आमदार ज्योती कलानी यांचे निधन\nCoronavirus Outbreak: कोविड च्या काळात 'हे' 5 पदार्थ तुमची रोग प्रतिकार शक्ति वाढवून तुम्हाला ठेवतील कोरोनाच्या संक्रमणांपासून दूर\nIND vs ENG 4th Test 2021: भारत आणि इंग्लंड संघात अहमदाबाद येथे होणार काट्याची टक्कर, अशी असू शकते दोन्ही संघांची संभावित प्लेइंग XI\nचेन्नईच्या पहिल्या कसोटी सामन्यात 227 धावांनी विजय मिळवत इंग्लंडने भारताविरुद्ध मालिकेची दमदार सुरुवात केली पण, दुसरा आणि तिसऱ्या सामन्यात यजमान टीम इंडियाने एकतर्फी विजय मिळवला. इंग्लिश टीम विजयाच्या शोधात असेल ज्यामुळे ते बरोबरी करत मालिका अनिर्णीत करतील. अशास्थितीत, दोन्ही संघाना चौथ्या कसोटी सामन्यासाठी जबरदस्त प्लेइंग निवडण्याची गरज आहे.\nIND vs ENG 4th Test 2021: चेन्नईच्या पहिल्या कसोटी सामन्यात 227 धावांनी विजय मिळवत इंग्लंडने (England) भारताविरुद्ध (India) मालिकेची दमदार सुरुवात केली पण, दुसरा आणि तिसऱ्या सामन्यात यजमान टीम इंडियाने (Team India) रोहित शर्मा आणि आर अश्विनचे शतक आणि अक्षर पटेलच्या फिरकीच्या जोरावर एकतर्फी विजय मिळवला. यासह चार सामन्यांच्या टेस्ट मालिकेत भारतीय संघ (Indian Team) सध्या 2-1ने आघाडीवर असून अहमदाबाद येथे होणाऱ्या चौथ्या आणि निर्णायक सामन्यात विजय मिळवण्याच्या उद्देशाने संघ मैदानात उतरेल तर इंग्लिश टीम विजयाच्या शोधात असेल ज्यामुळे ते बरोबरी करत मालिका अनिर्णीत करतील. अशास्थितीत, दोन्ही संघाना चौथ्या कसोटी सामन्यासाठी जबरदस्त प्लेइंग निवडण्याची गरज आहे. (IND vs ENG 4th Test 2021: विराट कोहली करणार MS Dhoni याच्या खास रेकॉर्डची बरोबरी, अहमदाबाद टेस्टसाठी मैदानावर उतरताच नावावर करणार खास विक्रम)\nइंग्लंडविरुद्ध होणाऱ्या काट्याच्या लढाईत भारताकडून रोहित शर्मा आणि शुभमन गिलची जोडी सलामीला येईल. रोहितने मालिकेत सध्या सर्वाधिक धावा केल्या आहेत तर शुभमनला अद्याप खास कामगिरी करण्याची संधी मिळाली नसली तरी तो त्याच्या मागील फॉर्मच्या ���ोरावर आपली जागा कायम ठेवेल. चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि रिषभ पंत यांच्यावर मधल्या फळीत धावांचा वेग वाढवण्याची जबाबदार असेल. आर अश्विन आणि अक्षर पटेल फिरकी गोलंदाजीसह बॅटने योगदान देऊ इच्छित असतील. गोलंदाजी विभागात काही बदल होऊ शकतात. जसप्रीत बुमराहने माघार घेतल्याने मोहम्मद सिराज किंवा उमेश यादवला संधी मिळू शकते. तर वॉशिंग्टन सुंदर मागील सामन्यात काही खास करू न शकल्याने त्याच्या जागी कुलदीप यादवचा अतिरिक्त फिरकीपटू म्हणून समावेश केला जाऊ शकतो.\nदुसरीकडे, इंग्लिश टीम डोम सिब्ली आणि झॅक क्रॉलीच्या सलामी जोडीला रिटेन करतील. जॉनी बेयरस्टो, जो रूट, बेन स्टोक्स आणि ओली पोपवर मधल्या फळीत धावांची जबाबदार असेल. बेन फोक्स संघाचा विकेटकीपर असेल. इंग्लंड संघ देखील आपल्या गोलंदाजीत काही बदल करू शकतात. स्टुअर्ट ब्रॉडला बाहेर करत डोम बेसचा समावेश होऊ शकतो तर जोफ्रा आर्चर, जॅक लीच आणि जेम्स अँडरसनचे संघातील स्थान कायम राहील.\nपहा भारत-इंग्लंडचा संभाव्य प्लेइंग इलेव्हन:\nभारत: विराट कोहली (कॅप्टन), रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रिषभ पंत (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, इशांत शर्मा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज/उमेश यादव.\nइंग्लंड: जो रूट (कॅप्टन), डोम सिब्ली, झॅक क्रॉली, जॉनी बेअरस्टो, बेन स्टोक्स, ओली पोप, बेन फोक्स (विकेटकीपर), जोफ्रा आर्चर, जॅक लीच, डोम बेस आणि जेम्स अँडरसन.\nIND vs ENG 3rd ODI 2021: टीम इंडियाने तिसऱ्या वनडेत केले असते ‘हे’ काम तर वेळेपूर्वीच लागला असता सामन्याचा निकाल\nIND vs ENG 3rd ODI 2021: रोहित शर्मा-शिखर धवनचा पराक्रम, मालिकेत झाली षटकारांची उधळण, पहा तिसऱ्या सामन्यात बनलेले प्रमुख रेकॉर्ड\nIND vs ENG 3rd ODI 2021: अटीतटीच्या सामन्यात भारताकडून इंग्लंडचा सफाया, तिसऱ्या वनडे सामन्यासह 2-1 ने जिंकली मालिका\nMumbai: मुंबईत कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 602 जणांच्या विरोधात एफआयआर दाखल तर 400 जणांना अटक\nSumitra Bhave Passes Away: प्रसिद्ध निर्मात्या, दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे आज 78 व्या वर्षी निधन\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आज साडेअकरा वाजता कोरोना संबंधित परिस्थितीसंदर्भात महत्वाच्या बैठकीचा आढावा घेणार\nMewalal Chaudhry Dies Due to Covid-19: बिहारचे माजी शिक्षणमंत्री आणि जेडीयू नेते मेवालाल चौधरी यांचे कोरोनामुळे निधन\nCOVID-19 second wave: कोविडच्या काळात आप��ी रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी फाॅलो करा 'या' महत्वाच्या टिप्स\nMt.Annapurna1 सर करणारी पहिला भारतीय महिला ठरली सातार्‍याची Priyanka Mohite; पहा फोटोज\nRakhi Sawant ची आई Jaya Bheda यांच्या कॅन्सर ट्रिटमेंटसाठी देवासारखा धावून आला Salam Khan, अभिनेत्रीने Video शेअर करत मानले आभार\nWoman Buys Liquor in Delhi: 'हमारे को दवाओं से नहीं, पेग से असर होगा'; दिल्लीत दारू खरेदीसाठी आलेल्या महिलेचा अजब दावा, Watch Video\nMt.Annapurna1 सर करणारी पहिला भारतीय महिला ठरली सातार्‍याची Priyanka Mohite; पहा फोटोज\nवांगणी रेल्वेस्थानकात मुलाचा जीव वाचवल्याप्रकरणी रेल्वेमॅनचे पियूष गोयल यांच्याकडून कौतुक\nवांगणी रेल्वेस्थानकात रेल्वे प्लॅटफॉर्म वरून तोल जाऊन ट्रकवर पडलेल्या मुलाला pointsman Mayur Shelkhe यांनी मदत करून दिले जीवनदान; पहा ही थरारक दृश्यं\nCOVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत उच्चांकी 2,73,810 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; 1,619 मृत्यू\nParam Bir Singh ते Rashmi Shukla या 4 पोलिस अधिकार्‍यांमुळे ‘ठाकरे सरकार’ आलयं अडचणीत तर BJP पुन्हा आक्रमक\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\nIPL 2021: ‘अंपायरकडे केली होती मागणी पण...’ PBKS संघाच्या पराभवानंतर KL Rahul ने केली ‘हा’ नियम बदलण्याची मागणी\nIPL 2021 Purple Cap List Updated: पर्पल कॅपवर बेंगलोरच्या Harshal Patel याची मजबूत पकड, पहा टॉप-5 गोलंदाज\nIPL 2021 Orange Cap List Updated: काही तासातच Shikhar Dhawan ने मॅक्सवेलकडून हिसकावली ऑरेंज कॅप, पहा टॉप-5 फलंदाजांची लिस्ट\nIPL 2021 Points Table Updated: दिल्लीच्या विजयाने मुंबई इंडियन्सला धक्का, DC संघाने गुणतालिकेत मोठी झेप", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/2020/12/beauty-benefits-of-chikoo-in-marathi/", "date_download": "2021-04-19T08:38:03Z", "digest": "sha1:NHTAAKCMQODVKJ7T66GRQ6HWMOL7JJX7", "length": 9235, "nlines": 69, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "चिकूने मिळवा चमकदार त्वचा आणि मजबूत केस, जाणून घ्या फायदे", "raw_content": "\nAll फॅशनलेटेस्ट ट्रेंड्स : वेस्टर्नलेटेस्ट ट्रेंड्स : भारतीयसेलिब्रिटी स्टाईलDIY फॅशन अॅक्सेसरीज\nAll सौंदर्यDIY सौंदर्यत्वचेची काळजी नखंमेकअपहेयरसौंदर्य उत्पादनबाथ अॅंड बॉडीहेयर उत्पादन\nAll जीवनशैलीअॅस्ट्रो वर्ल्डभ्रमंतीशॉपिंगनातीगोतीपालकत्वहास्यघर आणि बगीचाखाणंपिण आणि नाइटलाईफवित्��कल्पितशिक्षणDIY लाईफ हॅक्सआपलं जगसेक्स\nAll लग्नसराईयोजनाडेकोर आयडियाहेअर आणि मेकअपआयुष्यलग्न फॅशन सेलिब्रिटी लग्न\nAll निरोगी जीवनआरोग्यस्वतःची मदत\nAll मनोरंजनसेलिब्रिटी लाईफबॉलीवूड पुस्तकंसंगीतवेबसीरीज - अनमॅरीडसेलिब्रिटी गॉसीपसोहळेबिग बॉस\nचिकूने वाढवा तुमचे सौंदर्य, असा करा वापर\nहिवाळ्याला सुरूवात झाली की त्वचेतील कोरडेपणा अचानक वाढू लागतो. अशावेळी तुमच्या त्वचेला गरज असते चांगल्या मॉइस्चराईझरची. ज्यामुळे तुमची त्वचेचे खोलवर पोषण होईल आणि त्वचेवरील सनटॅन, पिंपल्स,डाग, जुनाट व्रण, सुरुकुत्या कमी होण्यास मदत होईल. एवढंच नाही तर त्वचेचं योग्य पोषण झालं की त्वचा कायम मऊ आणि टवटवीत दिसते. पण यासाठी बाजारातील महागडे मॉईस्चराईझर वापरण्याची गरज नाही. घरात असलेले चिकू वापरूनही तुम्ही तुमची त्वचा मॉईस्चराईझर करू शकता. चिकूमध्ये कॅल्शिअम, फॉफ्सरस आणि लोह असतं जे तुमच्या शरीरासाठी फायदेशीर ठरतं. पण यामध्ये व्हिटॅमिन ए, ई आणि सी भरपूर असतं. तुमच्या केस आणि त्वचेच्या आरोग्यासाठी या व्हिटॅमिन्सची शरीराला खूप गरज असते. जर तुम्ही चिकू नियमित खात असाल तर यामुळे तुमची त्वचा निरोगी आणि मऊ राहण्यास मदत होते. कारण चिकूमध्ये अॅंटी ऑक्सिडंट गुणधर्म असल्यामुळे तुमच्या त्वचेचे आणि केसांचे योग् संरक्षण राखलं जातं. चिकू नियमित खाण्यामुळे तुमच्या त्वचा आणि केसांचे आरोग्य राखलं जातंच. पण चिकूचा वापर तुम्ही त्वचेवर आणि केसांवर निरनिराळ्या पद्धतीने करू शकता.\nचेहरा चमकदार करण्यासाठी चिकूचा फेसपॅक\nअर्धी वाटी चिकूचा गर\nकसा तयार कराल फेसपॅक -\nसर्व साहित्य एकत्र करा आणि त्याची एक छान पेस्ट तयार करा\nही पेस्ट तुमचा चेहरा आणि मानेवर एकसमान लावा\nसुकल्यावर वीस मिनिटांनी साध्या पाण्याने चेहरा स्वच्छ करा\nतुमच्या त्वचेवर एक छान नैसर्गिक चमक दिसू लागेल\nसुरकुत्या कमी करण्यासाठी चिकूचा फेसपॅक\nकोरड्या त्वचेमुळे अथवा त्वचेला सैलपणा आल्यामुळे त्वचेवर दिसणाऱ्या सुरकुत्या तुम्ही चिकूने कमी करू शकता.\nअर्धी वाटी चिकूचा गर\nएक चमचा चंदन पावडर\nकसा तयार कराल फेसपॅक -\nसर्व साहित्य एकत्र करा आणि त्यापासून एक फेसपॅक तयार करा. चंदन पावडरमुळे तुमची सैल पडलेली त्वचा ओढली जाईल आणि चिकूमुळे त्वचा टवटवीत दिसू लागेल. फेसपॅक चेहरा आणि मानेवर लावा आणि वी��� मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवून टाका\nगळणाऱ्या केसांसाठी हेअर मास्क\nचिकूमुळे तुमच्या फक्त त्वचेवर चांगला परिणाम होतो असं नाही तर तुमच्या केसांच्या अनेक समस्या कमी होऊ शकतात. जर तुमचे केस अतिप्रमाणात गळत असतील तर हा हेअर मास्क केसांवर लावा\nकसा तयार कराल हेअर मास्क -\nचिकूच्या बियांची पावडर आणि काळीमिरी चिकूच्या बियांपासून काढलेल्या तेलामध्ये टाका. साहित्य गॅसवर थोडं गरम करा. गाळून एका काचेच्या बाटलीत अथवा डबीत भरून ठेवा. थंड झाल्यावर कापसाच्या मदतीने केसांच्या मुळांना हा मास्क लावा. केस गरम पाण्यात टॉवेल घट्ट पिळून तो अर्धा तास केसांवर बांधून ठेवा. त्यानंतर केसांना शॅम्पू न लावता फक्त पाण्याने केस धुवून टाका.\nरात्री केसांना नारळाचे तेल लावा आणि दुसऱ्या दिवशी केस शॅम्पूने धुवा\nदिव्यांका त्रिपाठी थंडीत त्वचेची निगा राखण्यासाठी वापरते हा घरगुती स्क्रब\nघरच्या घरी बनवा अँटिएजिंग फेसपॅक आणि मिळवा सुंदर त्वचा (Anti Aging Face Packs In Marathi)\nत्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे चारोळी, असा करा वापर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.drushtikonnews.com/2021/02/blog-post_711.html", "date_download": "2021-04-19T09:29:35Z", "digest": "sha1:KHRNLZ2KD4MQYUMCCFEBRRZ4B5ZO3WV6", "length": 7700, "nlines": 47, "source_domain": "www.drushtikonnews.com", "title": "शाळाबाह्य मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी सामुहिक प्रयत्नाची गरज-जिल्हाधिकारी जगताप - दृष्टीकोन", "raw_content": "\nHome / बीडजिल्हा / शाळाबाह्य मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी सामुहिक प्रयत्नाची गरज-जिल्हाधिकारी जगताप\nशाळाबाह्य मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी सामुहिक प्रयत्नाची गरज-जिल्हाधिकारी जगताप\nबीड : शाळाबाह्य सर्व मुले शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्वांच्या सामुहिक प्रयत्नाची गरज आहे. दिनांक 1 मार्च ते 10 मार्च 2021 दरम्यान शाळाबाह्य, अनियमित व स्थलांरित मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी विशेष शोधमोहिम राबविण्यात येणार आहे. शाळाबाह्य मुलांची शोधमोहिम यशस्वी करण्यासाठी राज्य, जिल्हा, तालुका, केंद्र आणि गावपातळीवर समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. या शोध मोहिमेत सर्व संबंधित घटकांनी सहभागी व्हावे आणि शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी केले.\nजिल्हाधिकारी का��्यालयात गुरूवार दिनांक 25 फेब्रुवारी 2021 रोजी आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी रविंद्र जगताप बोलत होते. यावेळी शिक्षणाधिकारी (प्रा.) श्रीकांत कुलकर्णी, शिक्षणाधिकारी माध्यमिक डॉ.विक्रम सारुक, यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.\nयाप्रसंगी पुढे बोलतांना जिल्हाधिकारी जगताप म्हणाले, शाळाबाह्य मुलांची शोध मोहिम यशस्वी करण्यासाठी बालरक्षक, सर्व शिक्षक, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार, डायटचे अधिव्याख्याता, प्राचायर्र् आदी सर्व घटकांनी सामुहिक प्रयत्न करावेत. यासंदर्भात कृती कार्यक्रम तयार करून यशस्वीपणे राबविण्यात यावा. सर्व संबंधितांना लेखी सूचना देवून यासंदर्भात तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी यावेळी दिले.प्रारंभी समितीचे सदस्य सचिव तथा शिक्षणाधिकारी (प्रा.) श्रीकांत कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात शाळाबाह्य विद्याथ्यार्ंच्या शोध मोहिमेचा उद्देश आणि कार्यवाहीबाबत सविस्तर विवेचन केले. माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.विक्रम सारुक यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक यांचे प्रतिनिधी म्हणून स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक भारत राऊत, अधिव्याख्याता कापसे, यांच्यासह इत्तर समिती सदस्य उपस्थित होते.\nशाळाबाह्य मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी सामुहिक प्रयत्नाची गरज-जिल्हाधिकारी जगताप Reviewed by Ajay Jogdand on February 26, 2021 Rating: 5\nशिवसेना बीड जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी केज कोव्हिड सेंटरला दिली भेट\nदुचाकीचा अपघातात ऊसतोड मुकादम ठार\nयशोदिप भोजनालय तर्फे चालविण्यात येणाऱ्या शिव भोजन केंद्रा तर्फे आष्टी शहरात घरपोच ७५ थाळी मोफत वाटप\nआरोग्य कर्मचार्‍यांच्या सर्व अडचणी मी स्वतः प्राधान्याने सोडविणार : आ.बाळासाहेब आजबे\nबीडजिल्हा महाराष्ट्र क्राईम बीड जिल्हा ताज्या बातम्या Home आरोग्य-शिक्षण व्हिडीओ देश- विदेश ब्लॉग संपादकीय व्हीडीओ राजकारण मनोरंजन-खेळ Breaking बीड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahajobs.org.in/maharashtra-new-corona-guidelines-improvement-of-mission-break-the-chain-order/", "date_download": "2021-04-19T10:05:42Z", "digest": "sha1:JPB2QTJVYAJT5HAZCMS7D64MG7IMZOXM", "length": 9242, "nlines": 82, "source_domain": "www.mahajobs.org.in", "title": "Maharashtra New Corona Guidelines Improvement of Mission ‘Break the Chain’ Order | महा जॉब्स", "raw_content": "\nमुंबई : कोरोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य मंत्री परिषदेने आज काही कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. सोमवार 5 एप्रिल रात्री 8 पासून 30 एप्रिलपर्यंत याची अंमलबजावणी केली जाणार आहे. हे निर्बंध लावताना सर्व घटकांची काळजी घेण्यात आली असून लोकांची गर्दी होणारी ठिकाणे बंद करण्यावर भर देण्यात आला आहे. काल दिलेल्या ब्रेक दि चेनच्या आदेशात ज्या आवश्यक सेवांचा उल्लेख होता, त्यात आणखी काही सेवांचा समावेश आज राज्य सरकारने केला आहे. त्या संदर्भातील आदेश आज प्रसिद्ध करण्यात आले .\n‘या’ सेवा देखील आवश्यक सेवा ( Essential Services) मध्ये येतील:\nपेट्रोल पंप, आणि पेट्रोलियम संबंधित उत्पादने\nसर्व प्रकारच्या कार्गो सेवा\nडेटा सेंटर, क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर्स, आयटी – माहिती तंत्रज्ञान सबंधित महत्वाच्या पायाभूत सुविधा आणि सेवा\nशासकीय व खासगी सुरक्षा सेवा\nखासगी आस्थापना व कार्यालये सकाळी 7 ते रात्री 8 या कालावधीत सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र केंद्र शासनाच्या निर्देशानुसार त्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करावे लागेल. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत दर 15 दिवसांचे कोरोना निगेटिव्ह आरटीपीसीआर प्रमाणपत्र बाळगावे लागेल. 10 एप्रिलपासून याची अंमलबजावणी केली जाईल आणि नियम तोडणाऱ्या व्यक्तीकडून एक हजार रुपये दंड घेण्यात येईल.\nखासगी आस्थापना व कार्यालये पुढीलप्रमाणे आहेत:\nसेबी तसेच सेबी मान्यताप्राप्त संस्था जसे की स्टॉक मार्केट, डिपॉझिट आणि क्लिअरिंग कॉर्पोरेशन्स\nरिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखालील संस्था, प्राथमिक डीलर्स, सीसीआयएल, एनपीसीआय, पेमेंट सिस्टीम ऑपरेटर्स\nसर्व नॉन बँकिंग वित्तीय महामंडळे\nसर्व मायक्रो फायनान्स संस्था\nकस्टम हाऊस एजंट्स, परवानाधारक मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर ( लस/ औषधी / जीवनरक्षक औषधांशी संबंधित वाहतूक)\nज्या व्यक्ती रात्री 8 ते सकाळी 7 या वेळेत रेल्वे, बस, विमाने यातून आगमन किंवा प्रस्थान करणार असेल त्याला अधिकृत तिकिट बाळगावे लागेल जेणे करून तो संचारबंदीच्या कालावधीत स्थानकांपर्यंत किंवा घरी प्रवास करू शकेल.\nऔद्योगिक कामगारांना त्यांच्या ओळखपत्राच्या आधारे रात्री 8 तर सकाळी 7 या वेळेत कामाच्या पाळ्यानुसार ये जा करता येईल.\nएखाद्या धार्मिक स्थळी विवाह किंवा अंत्यसंस्कार असेल तर शासनाने 4 एप्रिल रोजी दिलेल्या आदेशातील नियमांचे पालन करून परवानगी देता येऊ शकेल.\nपरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यास रात्री 8 नंतर घरी प्रवास करावयाचा असेल तर हॉल तिकीट बाळगावे लागेल.\nआठवड्याच्या शेवटी म्हणजे शनिवार आणि रविवारी विवाह समारंभ असेल तर स्थानिक प्रशासन त्यासंदर्भात परिस्थिती पाहून आणि नियमांचे पालन करण्याच्या अटींवर परवानगी देईल.\nघरगुती काम करणारे कामगार, वाहनचालक, स्वयंपाकी यांच्या रात्री 8 नंतर ये जा करण्याच्या बाबतीत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण परिस्थितीनुरूप निर्णय घेईल.\nMaharashtra New Corona Guidelines: मिशन ‘ब्रेक दि चेन’ : राज्य सरकारकडून नवीन नियमावली जाहीर\nCoronavirus | इचलकरंजीत ‘ब्रेक द चेन’ या उपक्रमातंर्गत गुणवत्तापूर्ण मास्कची निर्मिती\nकेंद्र सरकार विरोधात अफवा पसरवणाऱ्या नवाब मलिकांविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करा, आमदार अतुल भातखळकर यांची पोलीसात तक्रार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/hold-blood-donation-camps-across-the-state-supriya-sule-appeals-to-ncp-functionaries-nrab-112693/", "date_download": "2021-04-19T08:58:15Z", "digest": "sha1:KZDD6QODHQC6Z4BBTU3LVPQMIXUDQV63", "length": 13614, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Hold blood donation camps across the state; Supriya Sule appeals to NCP functionaries nrab | राज्यभर रक्तदान शिबिरे घ्या ; सुप्रिया सुळे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी-कार्यकर्त्यांना आवाहन | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, एप्रिल १९, २०२१\nसंपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याबाबत अमित शाह यांची महत्त्वाची माहिती,म्हणाले…\n‘या’ महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कोरोना गाठणार उच्चांक,देशात सापडणार सर्वाधिक रुग्ण – आयआयटी कानपूरच्या अभ्यासकांचा दावा\nकोरोनावरील प्रभावी लसीसाठी धाडसी प्रयोग, कोरोनामुक्त झालेल्यांच्या शरीरात सोडणार कोरोनाचे विषाणू, होणार हे फायदे\nअरविंद केजरीवाल यांनी केली महत्त्वाची घोषणा, दिल्लीमध्ये ६ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर\nमलायकाला आवडते ‘ही’ सेक्स पोजीशन, हे ऐकताच अभिनेत्री नेहा धुपिया लागली हसायला\nपुणेराज्यभर रक्तदान शिबिरे घ्या ; सुप्रिया सुळे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी-कार्यकर्त्यांना आवाहन\nसध्या राज्यात रक्ताचा तुटवडा भासत आहे. हे लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आपल�� आवाहन आहे की, कृपया हा तुटवडा दूर करण्यासाठी राज्यात जेथे शक्य असेल, त्या त्या प्रत्येक ठिकाणी रक्तदान शिबिरे घ्यावीत. आपण एकमेकांना सहकार्य करुन परस्पर सहकार्य व सामंजस्याने एक समाज म्हणून या संकटाचा सामना करु. हे संकट दूर होऊन पुन्हा एकदा आपण नव्या क्षितिजाकडे झेपावू असा मला ठाम विश्वास आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.\nबारामती : राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली असून विषाणूंचा वेगाने फैलाव होत आहे. या पार्श्वभूमीवर खासदार शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना काही सूचनावजा आवाहन करणारे पत्र लिहिले आहे. या पत्राचा संदर्भ घेत खासदार सुप्रिया सुळे यांनीही राज्यात ठिकठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित करावीत, असे आवाहन केले आहे.\nबहिणीस त्रास देत असल्याने एकाचा खून करून मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावल्या प्रकरणी साताऱ्यात तिघांना अटक\nसध्या राज्यात रक्ताचा तुटवडा भासत आहे. हे लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आपले आवाहन आहे की, कृपया हा तुटवडा दूर करण्यासाठी राज्यात जेथे शक्य असेल, त्या त्या प्रत्येक ठिकाणी रक्तदान शिबिरे घ्यावीत. आपण एकमेकांना सहकार्य करुन परस्पर सहकार्य व सामंजस्याने एक समाज म्हणून या संकटाचा सामना करु. हे संकट दूर होऊन पुन्हा एकदा आपण नव्या क्षितिजाकडे झेपावू असा मला ठाम विश्वास आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.\nखा. शरद पवार यांनी आपल्या पत्रात म्हटल्यानुसार सर्वांनी प्रशासकीय यंत्रणांनी वेळोवेळी जारी केलेल्या आदेशांचे तंतोतंत पालन करावे. याशिवाय मास्क व सॅनिटायझरचा वापर करण्यासोबतच सोशल डिस्टन्सिंगच्या तत्वाचे काटेकोर पालन करावे, असे आवाहनही सुळे यांनी केले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे गर्दी होणारे कोणतेही कार्यक्रम आपण सर्वांनीच कसोशीने टाळणे आवश्यक आहे. राज्यातील प्रशासन, आरोग्य यंत्रणा, डॉक्टर्स, परिचारिका व सपोर्टिंग स्टाफ आणि पोलीस यंत्रणा कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अविश्रांत मेहनत घेत आहे. आपली सर्वांची साथ मिळाली तर कोरोनाचे हे संकट परतवून लावण्यात सर्वजण यशस्वी होऊ, असेही खासदार सुप्रिया सुळे यांनी आवाहन केले आहे.\nक्या खुबसुरती कैसी अदाअंकिता लोखंडेंचा Traditional Look चाहत्यांना पाडतोय भूरळ, पाहा ���ास PHOTOS\nCorona Update'स्टॅच्यु ऑफ लिबर्टी' देतेय मास्क लावण्याचा संदेश, तर मोनालिसा म्हणतेय संसर्ग टाळा\nVideoसावनी रविंद्र ला ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार\nमनोरंजनखिशाच्या राष्ट्रीय पुरस्काराचं यश संपूर्ण टीमचं\nआज ना छोडेंगे बस हमजोली, खेेलेंगे हम होलीHoli Special 2021 - वरुण धवनपासून नेहा कक्कडपर्यंत या कलाकारांची आहे ही लग्नानंतरची पहिली होळी ,पाहा फोटो\nसंपादकीयनागपूरसह सर्वोच्च न्यायालयाची ५ खंडपीठे असावीत\nसंपादकीयआरामदायी प्रवासाकरिता खासगी गाड्यांना प्रवाशांची पसंती\nसंपादकीयपायलटांच्या समर्थकांचे फोन टॅप केल्याची गहलोत सरकारची कबुली\nसंपादकीयतत्त्व बाजूला सारून वृद्ध श्रीधरन यांना भाजपाची उमेदवारी\nकाँग्रेसने केलाय ज्येष्ठांवर अन्यायस्टार प्रचारकांच्या यादीतून काँग्रेसने असंतुष्टांना वगळले\nसोमवार, एप्रिल १९, २०२१\nसातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2000/08/3020/", "date_download": "2021-04-19T08:22:55Z", "digest": "sha1:UV3PDHIU3GTUMWWEKAIPO4AIU4KKBKHO", "length": 11543, "nlines": 50, "source_domain": "www.sudharak.in", "title": "प्रिय वाचक – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – एप्रिल २०२१\nऑगस्ट, 2000इतरप्र. ब. कुळकर्णी\nप्रचार वाईट, प्रसार चांगला, असे आमचे एक वाङ्मयसेवक विद्वान मित्र म्हणतात. आ. सु. प्रचार-पत्र आहे हा त्याचा अवगुण आहे असे त्यांचे मत आहे. प्रसार हळूहळू होत असतो, आपोआप होतो. प्रचार केला जातो. त्यात भल्याबुऱ्या मार्गांचा विधिनिषेध नसतो. विरोधकांची मुस्कटदाबी केली जाते; कसेही करून आपलेच घोडे पुढे दामटले जाते. मेरी मुर्गीकी एकही टांग अशी हटवादी भूमिका घेतली जाते. असा त्यांचा खुलासा. त्यांनी हा आरोप अनेक वेळा केला, आमच्या सहकाऱ्यांजवळही केला. म्हणून आम्ही कोश उघडून पाहिला. ‘प्रचार’ आणि ‘प्रसार’ हे दोन्ही संस्कृत शब्द आहेत. मोल्सवर्थचा मराठी आणि वा. शि. आपट्यांचा संस्कृत कोशही पाहिला. दोन्ही ठिकाणचे अर्थ जवळजवळ सारखे आहेत, आणि त्यांत वैगुण्यदर्शक काही नाही. (दाते-कर्वे यांच्या महाराष्ट्र शब्दकोशातील संबद्ध अर्थ असे आहेत. प्रचार —- प्रसिद्धी; प्रसार; जाहिरात; परिस्फुटता प्रसार —- पसरणे; विस्तारणे; फ���लावणे; विखुरणे)\nमग ‘प्रचार’ अनिष्ट का ठरतो राजकीय पक्ष प्रचारात प्रतिपक्षावर मात करण्यासाठी जे डावपेच वापरतात त्यामुळे राजकीय पक्ष प्रचारात प्रतिपक्षावर मात करण्यासाठी जे डावपेच वापरतात त्यामुळे की धर्मप्रचारक प्रलोभन, जबरदस्ती, फसवणूक अशा मार्गांनी आपला कळप वाढवत असतात म्हणून की धर्मप्रचारक प्रलोभन, जबरदस्ती, फसवणूक अशा मार्गांनी आपला कळप वाढवत असतात म्हणून कसेही असले तरी आ. सु.ला राजकारण्यांसारखी कोणतीही सत्ता हस्तगत करायची नाही की कोणाला मिळवून द्यायची नाही. परलोक, तारण, पापमुक्ती यांसाठी कुठले शुभवर्तमान सांगायचे नाही की आमच्या कळपात सामील झालेल्यांना प्रलोभन द्यायचे नाही. तेव्हा आम्ही राजकारण्यांसारखा किंवा धर्मकारण्यांसारखा लोभमूलक म्हणा की लाभमूलक म्हणा हेतू बाळगतो हे म्हणणे हेत्वारोप करण्यासारखे होईल. आमच्या-जवळ द्यायला एका विचाराखेरीज दुसरे काही नाही. आणि तोही विचार एवढाच की, ज्याचा त्याने विचार करावा. पोथ्यापुराणे म्हणा किंवा धर्मगुरू मोक्षगुरू म्हणा यांच्याकडे आपली बुद्धी गहाण टाकू नये हा. शिवाय प्रचार हा शब्द सदासर्वदा हीनार्थकच आहे असे कसे म्हणता येईल कसेही असले तरी आ. सु.ला राजकारण्यांसारखी कोणतीही सत्ता हस्तगत करायची नाही की कोणाला मिळवून द्यायची नाही. परलोक, तारण, पापमुक्ती यांसाठी कुठले शुभवर्तमान सांगायचे नाही की आमच्या कळपात सामील झालेल्यांना प्रलोभन द्यायचे नाही. तेव्हा आम्ही राजकारण्यांसारखा किंवा धर्मकारण्यांसारखा लोभमूलक म्हणा की लाभमूलक म्हणा हेतू बाळगतो हे म्हणणे हेत्वारोप करण्यासारखे होईल. आमच्या-जवळ द्यायला एका विचाराखेरीज दुसरे काही नाही. आणि तोही विचार एवढाच की, ज्याचा त्याने विचार करावा. पोथ्यापुराणे म्हणा किंवा धर्मगुरू मोक्षगुरू म्हणा यांच्याकडे आपली बुद्धी गहाण टाकू नये हा. शिवाय प्रचार हा शब्द सदासर्वदा हीनार्थकच आहे असे कसे म्हणता येईल संस्कृत भाषा प्रचारिणी सभा, किंवा राष्ट्र-भाषा प्रचार समिती ह्या वाङ्मयक्षेत्रातल्या मान्यवर संस्थांनी तर आपआपल्या नावातच प्रचार शब्दाला स्थान दिले आहे. आमच्या विद्वान मित्राने घेतलेल्या आक्षेपां-पैकी एखादाही आक्षेप त्यांना लागू पडतो असे म्हणता येणार नाही.\nआ. सु. ला कोणी प्रचारपत्र म्हणो की प्रसारपत्र म्हणो, आम्ह���ला ते विचारपत्र वाटते एवढे मात्र खरे. शनिशिंगणापूर किंवा या प्रकारच्या अवतीभोवती घडणाऱ्या घटनांची दखल घेणे नेहमीच शक्य नसते. सुधारणेच्या तपशिलापेक्षा तत्त्वाकडे आमचे लक्ष अधिक असते तेही याचमुळे. याच अंकात प्रा. घोंगे यांचा सखीबंधन हा लेख व श्री. दिवाकर मोहनींचा लैंगिक स्वातंत्र्याबद्दलचा लेख दिला आहे. र. धों. कर्वे ह्यांना प्रचलित विवाहसंस्था टाकाऊ वाटत होती. उंदराच्या सापळ्यासारखा शिरायला सोपा पण अडकले की बाहेर पडायला कठीण असा पिंजरा. त्यांनी लिहिले त्यावेळी उच्चवर्णीयांना सोड-लग्नाची सोय नव्हती म्हणून असेल, विवाहाने स्त्रीच्या गुलामगिरीवर शिक्कामोर्तब होते म्हणून असेल, स्त्रीपुरुषांच्या व्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी होते म्हणून असेल, आपली विवाहसंस्था त्यांना त्याज्य वाटत होती. उभयपक्षी संमती असेल तर स्त्री-पुरुषांचा मुक्तसंग त्यांना स्वैराचार वाटत नव्हता. वैचित्र्यप्रियता पुरुषांइतकीच स्त्रियांना हवीशी वाटेल असे त्यांचे या विषयावरील तज्ज्ञांच्या लिखाणावरून मत झाले होते. घोंगे म्हणतात त्याप्रमाणे सँपल सर्व्हे त्यांनी स्वतः केले नव्हते. पण समकालीन उपलब्ध शास्त्रीय संशोधनाचा त्यांचा अभ्यास भरपूर होता. हिन्दी त्रैमासिक सुधारक प्रकाशित झाला आहे. कर्क-संक्रमण, २१ जून २०००ला पहिला अंक निघाला. आमच्या वाचकांनी स्वतःसाठी किंवा आपल्या मित्रांसाठी नमुना अंक मागवावा.\nआपला प्र. ब. कुळकर्णी\nताजा अंक – एप्रिल २०२१\nदेशहित की अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर हल्ला – शुभलक्ष्मी नाईक गांवकर\nकवीची कैद – राजराहुल (राहुल खंडाळे)\nकोविड-१९ अरिष्टानंतरची नवक्षितिजे – श्रीधर सुरोशे\nलोकशाही संकोचते आहे – प्रसाद माधव कुलकर्णी\nगडबड-घोटाळे (व्यंगचित्रे) – चित्रकार प्रभाकर पाचपुते\nस्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल – ज्ञानेश वाकुडकर\nकिसान विरुद्ध सरकार ते किसान अभिमुख देश – श्रीनिवास नी. माटे\nभांडवलशाही हीच एक मोठी समस्या – प्रभाकर नानावटी\nहळूच – राजराहुल (राहुल खंडाळे)\nबोधकथा – वंदना भागवत\n – चित्रकार मिलिंद क्षीरसागर\nसमता आणि स्वातंत्र्य किती खरे किती खोटे – प्राची माहुरकर\nआमच्या लोकशाहीचे भवितव्य – हरिहर कुंभोजकर\nभग्न (होऊ घातलेल्या) तळ्याकाठी… \nसुदृढ लोकशाही – नरेंद्र महादेव आपटे\nथांबा, पुढे गतिरोधक आहे – हेमंत दिनकर सावळे\nयार… बोल, लिही – सचिनकुमार वि.तायडे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00154.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/viral/bihar-man-builds-mahindra-scorpio-style-water-tank-on-terrace-to-show-his-love-for-first-car-gh-491949.html", "date_download": "2021-04-19T08:46:20Z", "digest": "sha1:CWSTMCFBI6NNZJ5MKOKOFWT5AZPVTFUX", "length": 20022, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गाडीवर जडलं प्रेम अन् चक्क घरावर बांधली स्कोर्पिओच्या आकाराची पाण्याची टाकी | Viral - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\n‘हे 3 उपाय करा, कोरोना आसपासही फिरकणार नाही’; इशा देओलनं केला दावा\n ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या कोरोनाबाधित महिलेवर बलात्काराचा प्रयत्न\nराहुल गांधींनंतर आता ममता बॅनर्जींची घोषणा, निवडणूक प्रचाराबाबत मोठा निर्णय\nलहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\nकोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष नको; ही 5 गंभीर लक्षणं दिसल्यास थेट गाठा रुग्णालय\n‘हे 3 उपाय करा, कोरोना आसपासही फिरकणार नाही’; इशा देओलनं केला दावा\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘देशाला कोरोनानं नाही राजकारणानं पोखरलं’; तेजस्विनी पंडितनं व्यक्त केला संताप\n‘परवानगीशिवाय जान कुमारनं मला किस केलं’; निक्की तांबोळीचा धक्कादायक आरोप\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nपंजाबच्या खराब कामगिरीला कॅप्टन राहुल जबाबदार 3 वर्षांची आकडेवारी आहे पुरावा\nIPL 2021: 'द पांड्या स्वॅग', हार्दिक आणि कृणालनं केला पत्नींसोबत डान्स, VIDEO\nराहुलनं पंजाबच्या पराभवाचं फोडलं अंपायरवर खापर नियमांमध्ये बदलाची केली मागणी\nGold Price Today: सोन्याच्या किमतीत वाढ तर चांदीचे दर घसरले, तपासा आजचे भाव\nपोस्ट ऑफिसच्या सेव्हिंग अकाऊंटमध्ये किमान बॅलन्सची मर्यादा किती\nमोबाईलमध्ये सेव्ह असतील 'या' गोष्टी तर खातं होऊ शकतं रिकामं, SBI नं केलं सावध\nकोरोना प्रादुर्भावामुळे शेअर बाजार कोसळणार जाणून घ्या एक्सपर्टचा अंदाज\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\n ‘हे’ घरगुती उपाय ठरतील उपयुक्त\nउपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळला आहात चैत्र नवरात्रीमध्ये बनवा काहीतरी नवीन\nबाळाला काय, कधी आणि कसं द्यावं समजून घ्या कसा असावा बाळाचा आहार\nExplained: कोरोना रुग्णांवर कसं काम करतं व्हेंटिलेटर\nExplained: मॉडर्ना कंपनीला भारताला का द्यायची नाही आहे लस Pfizer ने ठेवली ही अट\nजाणून घ्या;रस्त्याच्या कडेला असणाऱ्या माइलस्टोनच्या वेगवेगळ्या रंगांचा अर्थ काय\nExplainer : कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला नाही तर काय होईल\nराज्यात कोरोनाचं रौद्र रुप प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला जातोय एका रुग्णाचा जीव\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nप्रभावी लसीसाठी रिसर्च, कोरोनामुक्त लोकांच्या शरीरात पुन्हा सोडणार जिवंत विषाणू\nकोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष नको; ही 5 गंभीर लक्षणं दिसल्यास थेट गाठा रुग्णालय\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘परवानगीशिवाय जान कुमारनं मला किस केलं’; निक्की तांबोळीचा धक्कादायक आरोप\n‘हॉट दिसणं केव्हा थांबवशील’; श्वेताचा Bold Look पाहून सेलिब्रिटीही झाले अवाक\nही मराठमोळी अभिनेत्री 100 रुपयांसाठी करायची पेट्रोल पंपावर काम\n विमानतळावर दिसला भला मोठा साप, प्रवाशांची उडाली घाबरगुंडी, पाहा VIDEO\nVIDEO: निवडणूकीचा प्रचार करण्यास दिला नकार; दलित युवकाला चाटायला लावली थुंकी\nमेडिकल कॉलेजमधील Dance Videoच्या वादाला विद्यार्थ्यांकडून उत्तर, बनवला नवा VIDEO\nवर्कआऊट करताना जान्हवी कपूरला आठवली 'शीला की जवानी'; VIDEO पाहून नाही आवरणार हसू\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nलहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\n'या' देशात बेडकांसाठी करतात वाहतूक बंद, जाणून घ्या सविस्तर\n गाडीवर जडलं प्रेम अन् चक्क घरावर बांधली स्कोर्पिओच्या आकाराची पाण्याची टाकी\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, उद्धट महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nप्रेरणादायी : लहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\nआनंद महिंद्रानी पुन्हा जिंकली लोकांची मनं; रिक्षा चालविणाऱ्या माजी राष्ट्रीय बॉक्सरला दिला मदतीचा हात\nइज्रायलमध्ये जखमी सैनिकांसाठी सेक्स थेरेपी सर्विस; सरकार उचलते खर्च\nमाणुसकीची ज्योत; तामिळनाडूची ही महिला गरीबांना मोफत वाटतेय बिर्याणी\n गाडीवर जडलं प्रेम अन् चक्क घरावर बांधली स्कोर्पिओच्या आकाराची पाण्याची टाकी\nअनेकजण आपल्या गाड्यांवर जीवापाड प्रेम करत असतात. अनेकजण आपली पहिली गाडी न विकता ती जपून ठेवतात.\nपाटणा, 29 ऑक्टोबर : अनेकजण आपल्या गाड्यांवर जीवापाड प्रेम करत असतात. अनेकजण आपली पहिली गाडी न विकता ती जपून ठेवतात. त्याचप्रमाणे बिहारमधील एका व्यक्तीने चक्क त्याच्या स्कॉर्पिओ गाडीवरील प्रेमापोटी त्याने घराच्या टेरेसवर तिची प्रतिकृती उभी केली आहे. बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील इंतसर आलम यांनी आपल्या आयुष्यात स्कॉर्पिओ ही गाडी पहिल्यांदा खरेदी केली होती. त्यामुळे या गाडीच्या प्रेमापोटी त्यांनी चक्क आपल्या चार मजली घरावर या गाडीचे मॉडेल उभे केले आहे.\nस्थानिक माध्यमांतील वृत्तानुसार, टेरेसवरील या गाडीचे सेम मॉडेल तयार केले गेले असून सेम क्रमांकाची नंबर प्लेट देखील यावर लावण्यात आली आहे. ही गाडी तयार करण्यात आली नसून गाडीच्या आकाराची पाण्याची टाकी तयार करण्यात आली आहे. या स्कॉर्पिओच्या आकाराच्या पाण्याच्या टाकीची कल्पना त्यांच्या पत्नीची होती. उत्तर प्रदेशच्या आग्राच्या ट्रीपवेळी तिच्या डोक्यामध्ये ही आयडिया आली होती. त्यानंतर या टाकीच्या आकाराचा विचार करत असताना त्याच्या डोक्यात स्कॉर्पिओ गाडीच्या आकाराच्या पाण्याच्या टाकीची कल्पना आली. त्याने यासाठी कोणताही वेळ न घालवता आग्र्यावरून कामगार आणत हे काम सुरु केले. या संपूर्ण कामासाठी त्याला अडीच लाख रुपये खर्च आल्याचे त्याने सांगितले. त्याचबरोबर कामगारांनी दिवसाला 1200 रुपये मजुरी घेतल्याचे देखील त्यांनी सांगितले.\nहे वाचा-साखर नाही तर हिरा चोरून लखपती झाली मुंगी, VIDEO पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य\nस्कॉर्पिओविषयी केवळ इंतसर आलम यांनाच प्रेम नसून संपूर्ण बिहारमध्ये या गाडीविषयी क्रेझ आहे. या भागात असलेल्या खराब रस्त्यांमुळे आणि सुविधांच्या अभावामुळे नागरिकांना स्कॉर्पिओसारख्या मजबूत आणि टिकाऊ गाड्यांची गरज पडते. बिहारमधील अनेक राजकीय नेत्यांकडेदेखील स्कॉर्पिओ असतात. त्यामुळे सध्या सुरु असलेल्या बिहार निवडणुकीमध्ये देखील स्कॉर्पिओचा बोलबाला दिसून येत आहे. भागलपूर जिल्ह्यात स्कॉर्पिओची इतकी मागणी आहे की, डीलर गाड्यांची पूर्तता करू शकत नसून, ग्राहकांना मोठ्या प्रमाणात वेटिंगवर थांबावे लागत आहे.\nस्कॉर्पियो ही महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची एसयूव्ही आहे. चालवायला दणकट, दिसायला आकर्षक आणि परवडणारी अशी तिची वैशिष्ट्य आहेत. त्यामुळे एसयूव्ही प्रकारातील गाड्या घेणारे अनेक लोक महाराष्ट्रातही तीच गाडी पसंत करतात. विशेष म्हणजे ग्रामीण भागात या गाडीची मागणी खूप असते. ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी ही गाडी उत्कृष्ट आणि आरामदायी मानली जाते.\nअभी तक \u0003खेलने के लिए\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\nअवघ्या महिनाभरातच अमरावतीने कसं मिळवलं कोरोनावर नियंत्रण\nCorona: भारतानं ब्राझीललाही टाकलं मागे, देशात 12 लाखाहून अधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण\nडायबेटिज आणि बीपी पेशंटसाठी उत्तम आहे जांभूळ; होतो असा फायदा\nउसेन बोल्टचा RCB ला खास संदेश विराट, डीव्हिलिर्यसनं दिली 'ही' प्रतिक्रिया\nभज्जी-श्रीसंतपासून ते अनुष्का-गावसकरपर्यंत, IPL मधले 5 मोठे वाद\nहा पदार्थ खायचा की प्यायचा वेगाने प्रसिद्ध होतेय 'Deep-Fried Water' नावाची डिश\n‘लग्न झालेल्या पुरुषासाठी वेडं होणं काय असतं’; रेखा यांच्या उत्तरानं माजवली खळबळ\nकोरोना लस घेताना लहान मुलाप्रमाणे रडला अभिनेता Ram Kapoor,व्हायरल होतोय हा VIDEO\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00155.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2021-04-19T09:27:15Z", "digest": "sha1:HSNEPK3N6GVDRGJEBNECLWRS6GKD6M2D", "length": 4806, "nlines": 78, "source_domain": "mpcnews.in", "title": "दुचाकी चोरून नेली. Archives - MPCNEWS", "raw_content": "\nAlandi : आळंदी, चिखली, हिंजवडी मधून तीन मोटारसायकल चोरीला\nएमपीसी न्यूज - आळंदी चिखली हिंजवडी परिसरातून तीन मोटारसायकल चोरीला गेल्या. याबाबत रविवारी (दि. 1) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.मारुती रामभाऊ मिडगुले (वय 40, रा. बाभूळगाव, ता. शिरूर, पुणे) यांनी आळंदी पोलीस…\nBhosari : दोन मोटारसायकलसह एक ई-सायकल चोरीला; संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद\nएमपीसी न्यूज - भोसरी आणि एमआयडीसी भोसरी परिसरातून दोन मोटारसायकल तर हिंजवडी परिसरातून एक ई-सायकल चोरीला गेल्याच्या गेल्याच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.एमआयडीसी भोसरी पोलीस…\nBhosari : भोसरी एमआयडीसी, वाकड, हिंजवडी परिसरातून चार दुचाकी चोरीला\nएमपीसी न्यूज - भोसरी एमआयडीसी, वाकड आणि हिंजवडी परिसरात एक लाख 50 हजार रुपयांचा चार दुचाकी चोरल्या. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. 4) गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.विजया संजय राऊत (वय 45, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी…\nArticle by Devdatta Kashalikar: कोरोनाबाधितांच्या घरातील कचरा – एक गहन विषय\nPimpri News: जम्बो सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची महापालिका डॉक्टर प्राथमिक तपासणी करणार\nSix Minute Walk Test : फुफ्फुसांच्या आरोग्याविषयी जागरूकतेसाठी ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’\nPune News : जैन सोशल ग्रुप द्वारा आयोजित शिबिरात 80 युनिट रक्त संकलन\nPimpri News: महापालिका रेमडिसीवीरच्या 7 हजार 50 कुपी खरेदी करणार\n नेटफ्लिक्स, अमेझॉनच्या या लिंक चुकूनही ओपन करू नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/mumbai-best-bus-service/", "date_download": "2021-04-19T11:04:32Z", "digest": "sha1:IJP7DWVGE2ZQHJJJ34MO3MEBWJAMD6HE", "length": 2561, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Mumbai Best bus Service Archives - MPCNEWS", "raw_content": "\nAlandi News : आळंदी-भेकराईनगर मार्गावरील एलटीडी बससेवा सुरू\nHinjawadi Crime News : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार करीत 11 लाखांची फसवणूक\nChinchwad Crime News : सुशिक्षित तरुणांनी मौजमजेसाठी चोरल्या तब्बल 35 दुचाकी\nPimpri Crime News : मुलगी पळवून लावण्यास मदत केल्याच्या संशयावरून तोडफोड\nPimpri News: शहरातील ‘सीसीसी’ सेंटरवर नियंत्रणासाठी शासनाचा विशेष अधिकारी नेमावा – पृथ्वीराज साठे\nArticle by Devdatta Kashalikar: कोरोनाबाधितांच्या घरातील कचरा – एक गहन विषय\nPimpri News: जम्बो सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची महापालिका डॉक्टर प्राथमिक तपासणी करणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/category/crop-management", "date_download": "2021-04-19T08:31:20Z", "digest": "sha1:67LNYLQBASTRU5BTVKLA6VZ2MTTMDROS", "length": 11724, "nlines": 204, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "पीक व्यवस्थापन Archives | Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nby Team आम्ही कास्तकार\nगडी बाद होणा Army्या गांडुळातून ऊस पिकाचे संरक्षण\nby Team आम्ही कास्तकार\nगडी बाद होणा Army्या गांडुळातून ऊस पिकाचे संरक्षण फाल आर्मी वर्म म्हणून ओळखल्या जाणार्‍या कीटका काही दिवसांपासून बिहारमधील मका...\nक्रायसॅन्थेमम रस्ट आणि त्याचे व्यवस्थापन\nby Team आम्ही कास्तकार\nक्रायसॅथेमम गंज आणि त्याचे व्यवस्थापन क्रायसेंथेमम (क्रायसॅन्थेमम मॉरिफोलियम) एक व्यावसायिक सजावटीची पीक आहे जी त्याच्या सुंदर फुलांसाठी माळ तयार...\nप्रमुख रोग आणि कोल पिकाचे व्यवस्थापन\nby Team आम्ही कास्तकार\n6 मुख्य रोग आणि कोल पिकाचे व्यवस्थापन कोबी वर्गाची पिके म्हणजेच कोबी, फुलकोबी, ब्रोकोली, कोबी आणि ब्रुसेल्स स्प्राउट्स ही...\nबासमती भात तांदळाचा बकाना रोग: लक्षणे व नियंत्रण उपाय\nby Team आम्ही कास्तकार\nबासमती भात तांदळाचा बकाना रोग: लक्षणे व नियंत्रण उपायबाकेन रोग हा धान (ओराइजा सतीवा एल.) पिकाच्या उदयोन्मुख रोगांपैकी एक...\nपिकांमध्ये सेंद्रीय एजंट्सचा उपयोग केल्याने शेतक्यांना फायदा होतो\nby Team आम्ही कास्तकार\nपिकांमध्ये सेंद्रीय एजंट्सचा उपयोग केल्याने शेतक्यांना फायदा होतो शेतकर्‍याचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, त्यांच्या पिकांवर रसायने आणि...\nमाती जनित रोग व्यवस्थापनासाठी ट्रायकोडर्मा स्वीकारा\nby Team आम्ही कास्तकार\nमाती जनित रोग व्यवस्थापनासाठी ट्रायकोडर्मा स्वीकारा आमच्या शेतातील मातीमध्ये अनेक प्रकारचे बुरशी आढळतात. ट्रायकोडर्मा हे मातीमध्ये आढळणारी एक सेंद्रिय...\n13 प्रमुख आवळा रोग आणि त्यांचे व्यवस्थापन – Aonla Crop Management\nby Team आम्ही कास्तकार\n13 प्रमुख आवळा रोग आणि त्यांचे व्यवस्थापन आवळ्यातील प्रमुख आजार म्हणजे डहाळीचे जळजळ, लीफ स्पॉट डिसीज, गंज, काजळी, मूस,...\nजैविक नियंत्रक – विविध प्रकारचे रोग व्यवस्थापित करण्याचा पर्यावरणपूरक मार्ग\nby Team आम्ही कास्तकार\nजैविक नियंत्रक - विविध प्रकारचे रोग व्यवस्थापित करण्याचा पर्यावरणपूरक मार्ग सद्यस्थितीत वनस्पती रोगांच्या व्यवस्थापनात विविध प्रकारचे बायो-कंट्रोलर वापरले जात...\nगव्हाचा पिवळा गंज (कार्यक्षम जीव)\nby Team आम्ही कास्तकार\nगव्हाचा पिवळा गंज (कार्यक्षम जीव: प्यूसीनिया स्ट्रिफॉर्मिस) गव्हाचा सर्वात धोकादायक आ���ि विध्वंसक आजार म्हणजे पिवळा गंज रोग. त्याला पट्टे...\nबोन्साय नव्हे, शेतकऱ्यांचा बोनस\nby Team आम्ही कास्तकार\nशेती आणि पूरक व्यवसायामध्ये गुरफटून गेलेल्या शेतकऱ्याला विरंगुळ्याच्या ज्या काही बाबी आहेत, त्यामध्ये बोन्साय या कलेचा नक्कीच समावेश केला...\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\n(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nनोंदणी, ई-केवायसी आणि ट्रॅक स्थिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nऑनलाईन अर्ज, नोंदणी (प्रसूत सहाय्य)\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nराज्यनिहाय डायरेक्ट लिंक्स, नवीन पंचायत मतदार यादी\nगोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे नुकसानग्रस्त भरपाईपासून वंचित\nकोट्यवधींच्या कर्जवसुलीसाठी स्थापन होणार तज्ज्ञांची समिती\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.drushtikonnews.com/2020/11/blog-post_776.html", "date_download": "2021-04-19T09:12:28Z", "digest": "sha1:4TBMEQIMWXEPI5D4VZQPC7VSVSVK4WL7", "length": 6458, "nlines": 46, "source_domain": "www.drushtikonnews.com", "title": "कृषी विभागातर्फे लेंडेवाडी, भिलेगाव येथे बिजप्रक्रीया संदर्भात मार्गदर्शन - दृष्टीकोन", "raw_content": "\nHome / बीडजिल्हा / कृषी विभागातर्फे लेंडेवाडी, भिलेगाव येथे बिजप्रक्रीया संदर्भात मार्गदर्शन\nकृषी विभागातर्फे लेंडेवाडी, भिलेगाव येथे बिजप्रक्रीया संदर्भात मार्गदर्शन\nपरळी : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत निवडलेल्या लेंडेवाडी, भिलेगाव, वडखेल येथे प्रकल्प संचालक दत्तात्रय मुळे, उपविभागीय कृषी अधिकारी शरद शिनगारे, प्रकल्प सहाय्यक अतिश चाटे, प्रताप मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभागाच्या वतीने शेतीशाळा घेऊन उपस्थित शेतकऱ्यांना हरभरा व ज्वारी बियाणे पेरण्यापूर्वी बिजप्रक्रीया करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.\nशेतीशाळा प्रशिक्षक राहुल मुंडे आणि गोविंद साखरे यांनी हरभरा बियाण्याला ट्रायकोडर्मा बुरशीनाशक, रायझोबियम आणि स्फुरद विरघळणारे जिवाणू तसेच ज्वारी बियाणाला गंधक, ऍझोटोबॅक्टर यांची बिजप्रक्रीया प्रात्यक्षिक करून दाखवले. प्रकल्प समन्वयक शिवप्रसाद येळकर यांनी ब्रॉड बेेड फरो (बीबीएफ) तंत्रज्ञान, गुलाबी बोंड अळी रोखण्यासाठी कापूस पिकाची फरदड घेऊ नये, तसेच पोकरा डीबीटी ऍप्लीकेशन वर योजनेचे अर्ज भरणे आणि पोकरा योजनेच्या मार्गदर्शक सूचना, परिपत्रके आणि हवामान आधारित पीक सल्ला पाहण्याकरिता https://mahapocra.gov.in वेबसाईटवर भेट देण्याचा सल्ला दिला. प्रशिक्षणाला दयानंद दौंड, महादेव दौंड, महारुद्र दौंड, नामदेव बडे, उद्धव दौंड, ईश्वर मुंडे, बालाजी शेप, केशव मुंडे, श्रीराम मुंडे, सोमनाथ शेप, मारोती मुंडे, चंद्रकांत अडसूळ, साहेबराव कडबाने गंगाधर कडबाने, माणिक कडबाने, गोविंद कडबाने, सागर विर्धे, अप्पाराव माने, केरबा कडबाने, नंदकुमार विर्धे, बाबासाहेब कडबाने, गणेश कडबाने, विष्णू चौधरी, बाबासाहेब शिंदे, अशोक कडबाने, भागवत आगलावे, शिवाजी देवकते, अशोक कोचे, गोविंद देवकते आदी शेतकरी उपस्थित होते.\nकृषी विभागातर्फे लेंडेवाडी, भिलेगाव येथे बिजप्रक्रीया संदर्भात मार्गदर्शन Reviewed by Ajay Jogdand on November 14, 2020 Rating: 5\nशिवसेना बीड जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी केज कोव्हिड सेंटरला दिली भेट\nदुचाकीचा अपघातात ऊसतोड मुकादम ठार\nयशोदिप भोजनालय तर्फे चालविण्यात येणाऱ्या शिव भोजन केंद्रा तर्फे आष्टी शहरात घरपोच ७५ थाळी मोफत वाटप\nआरोग्य कर्मचार्‍यांच्या सर्व अडचणी मी स्वतः प्राधान्याने सोडविणार : आ.बाळासाहेब आजबे\nबीडजिल्हा महाराष्ट्र क्राईम बीड जिल्हा ताज्या बातम्या Home आरोग्य-शिक्षण व्हिडीओ देश- विदेश ब्लॉग संपादकीय व्हीडीओ राजकारण मनोरंजन-खेळ Breaking बीड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-22-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%82-2/", "date_download": "2021-04-19T08:32:10Z", "digest": "sha1:BPRSAGQSBRPOGU3EUFGPNNDOIYYZWANF", "length": 7348, "nlines": 118, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "दाबोळी विमानतळावर 22 लाखांचे सोने जप्त | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर दाबोळी विमानतळावर 22 लाखांचे सोने जप्त\nदाबोळी विमानतळावर 22 लाखांचे सोने जप्त\nगोवा खबर:दाबोळी विमानतळावर काल 22 लाख रूपयांचे सोने जप्त करण्यात आले. गोवा कस्टम विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. हे सोने 755 ग्रॅम वजनाचे आहे.\nकाल विमानतळावर नियमित तपासणीवेळी कस्टम अधिकाऱ्याना एका आंतरराष्ट्रीय प्रवाशाबाबत संशय आला. तपासणी केली असता त्याच्या एका बॅगेमध्ये 755 ग्रॅम वजनाची सोन्याची तीन बिस्किटे आढळून आली. आखाती देशातून हा प्रवासी एअर अरेबियाच्या विमानाने दाबोळीत उतरला होता. अवैध मार्गाने त्याने 22 लाख रूपये किंमतीचे सोने आणले होते. कस्टमच्या अधिकाऱ्याना संशय आल्यानेच ही तस्करी उघडकीस आली आहे.\nकस्टमचे अतिरिक्त आयुक्त टी.आर. गजलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास कस्टम आयुक्त आर. मनोहर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.\nएप्रिलपासून आतापर्यंत कस्टम विभागाने दाबोळी विमानतळावर केलेल्या कारवाईत 1 कोटी 70 लाख रूपये किमतीचे पावणे सहा किलो सोने जप्त केलेले आहे. शिवाय जवळपास 37 लाखांचे विदेशी चलन व 38 लाखांचे व्यापारी साहित्यही जप्त केलेले आहे\nPrevious articleमुख्यमंत्र्यांनी घेतली गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची बैठक\nNext articleआयएनएस तरंगिणी जहाज जग प्रवास करुन मायदेशी परतले\nबोर्डाचे वारसा महत्व राखून ठेवून विकासाला चालना देऊ : विजय सरदेसाई\nसक्षम नेत्यांच्या कमतरतेमुळे भाजपने केला गोवा उध्वस्त : चोडणकर\n‘टीका उत्सव’ स्तुत्य उपक्रम..\nसेरेना विल्यम्स आई झाली\nवास्को येथे खासगी बसवाल्यांच्या वाढीव दरा विरोधात आपची जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार\nआशियातील क्रुझ पर्यटनाला उत्तेजन दिल्यास रोजगार संधी घराजवळ उपलब्ध होतील\nपणजी आयकर विभागात करदात्यांसाठी मदत केंद्र सुरु\nइंधनावरील वॅट कमी करा:शिवसेनेची मागणी\nकिमान वेतन कायदा 1948 च्या तरतुदीनुसार सरकारने ठरवलेले वेतन पुरूष आणि महिलांना समप्रमाणात लागू\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nइंडिया/भारत 2020 संदर्भ ग्रंथाचे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते प्रकाशन\nश्रीपाद नाईक यांचा मंत्रीमंडळात समावेश:अभिनंदनाचा वर्षाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/ratnagiri-news-marathi/chimukalis-body-found-in-creek-he-had-disappeared-while-playing-with-his-brother-nrvk-102183/", "date_download": "2021-04-19T09:03:13Z", "digest": "sha1:3XWYOSIC5FC7Y5KELG33PCWU5KZQGTRP", "length": 11740, "nlines": 170, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Chimukali's body found in creek He had disappeared while playing with his brother nrvk | बेपत्ता चिमुकलीचा मृतदेह सापडला खाडीत; भावासह खेळता खेळता झाली होती गायब | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, एप्रिल १९, २०२१\nसंपूर्ण द��शात लॉकडाऊन करण्याबाबत अमित शाह यांची महत्त्वाची माहिती,म्हणाले…\n‘या’ महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कोरोना गाठणार उच्चांक,देशात सापडणार सर्वाधिक रुग्ण – आयआयटी कानपूरच्या अभ्यासकांचा दावा\nकोरोनावरील प्रभावी लसीसाठी धाडसी प्रयोग, कोरोनामुक्त झालेल्यांच्या शरीरात सोडणार कोरोनाचे विषाणू, होणार हे फायदे\nअरविंद केजरीवाल यांनी केली महत्त्वाची घोषणा, दिल्लीमध्ये ६ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर\nमलायकाला आवडते ‘ही’ सेक्स पोजीशन, हे ऐकताच अभिनेत्री नेहा धुपिया लागली हसायला\nरत्नागिरीत खळबळबेपत्ता चिमुकलीचा मृतदेह सापडला खाडीत; भावासह खेळता खेळता झाली होती गायब\n12 मार्च रोजी दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास मुस्लीम मोहल्ला येथे नुसेबा आणि तिचा भाऊ मोहम्मद सहीबोले हे दोघेही सायकल फिरवीत असता सायकल फिरवून झाल्यानंतर मोहम्मद सायकल ठेवण्यास घराकडे गेला. त्यावेळी नुसेबा तेथेच उभी होती. मोहम्मद सायकल ठेवून पुन्हा नुसेबाला घेण्यासाठी आला असता त्याला नुसेबा कोठेही आढळली नाही. तेंव्हा त्याने ही बाब कुटुंबीयांना सांगितली.\nदापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील भोपण येथील मुस्लीम मोहल्ला येथून बेपत्ता झालेल्या नुसेबा हनीफ सहीबोले (6) या चिमुकलीचा मृतदेह सापडला आहे. शेजारील खाडीमध्ये तिचा मृतदेह समुद्रखाडी किनारी सापडल्याने खळबळ उडाली आहे.\n12 मार्च रोजी दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास मुस्लीम मोहल्ला येथे नुसेबा आणि तिचा भाऊ मोहम्मद सहीबोले हे दोघेही सायकल फिरवीत असता सायकल फिरवून झाल्यानंतर मोहम्मद सायकल ठेवण्यास घराकडे गेला. त्यावेळी नुसेबा तेथेच उभी होती. मोहम्मद सायकल ठेवून पुन्हा नुसेबाला घेण्यासाठी आला असता त्याला नुसेबा कोठेही आढळली नाही. तेंव्हा त्याने ही बाब कुटुंबीयांना सांगितली.\nीगत्यानंतर पालकांसह सर्वांनी गावात सर्वत्र शोधाशोध सुरू केली. पण तिचा काही पत्ता लागला नव्हता. त्यानंतर हा प्रकार पोलिसांना कळविण्यात आला. पोलिसही परिसरात शोध घेण्यासाठी तळ ठोकून होते. अखेर रविवारी शेजारील खाडीत तिचा मृतदेह आढळल्याने परिसरातून हळहळ वेक्त होत आहे. या घटनेचा तपास पोलिस करत आहेत.\nकांद्याच्या घसरणीने उत्पादक चिंतेत; बाजार समित्यांमध्ये आवक वाढली\nक्या खुबसुरती कैसी अदाअंकिता लोखंडेंचा Traditional Look चाह���्यांना पाडतोय भूरळ, पाहा खास PHOTOS\nCorona Update'स्टॅच्यु ऑफ लिबर्टी' देतेय मास्क लावण्याचा संदेश, तर मोनालिसा म्हणतेय संसर्ग टाळा\nVideoसावनी रविंद्र ला ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार\nमनोरंजनखिशाच्या राष्ट्रीय पुरस्काराचं यश संपूर्ण टीमचं\nआज ना छोडेंगे बस हमजोली, खेेलेंगे हम होलीHoli Special 2021 - वरुण धवनपासून नेहा कक्कडपर्यंत या कलाकारांची आहे ही लग्नानंतरची पहिली होळी ,पाहा फोटो\nसंपादकीयनागपूरसह सर्वोच्च न्यायालयाची ५ खंडपीठे असावीत\nसंपादकीयआरामदायी प्रवासाकरिता खासगी गाड्यांना प्रवाशांची पसंती\nसंपादकीयपायलटांच्या समर्थकांचे फोन टॅप केल्याची गहलोत सरकारची कबुली\nसंपादकीयतत्त्व बाजूला सारून वृद्ध श्रीधरन यांना भाजपाची उमेदवारी\nकाँग्रेसने केलाय ज्येष्ठांवर अन्यायस्टार प्रचारकांच्या यादीतून काँग्रेसने असंतुष्टांना वगळले\nसोमवार, एप्रिल १९, २०२१\nसातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00156.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.aaplimaaymarathinews.com/2020/07/", "date_download": "2021-04-19T09:35:34Z", "digest": "sha1:QSJPYDO3SILXWRQFBW5NQ7M4OAVPPADA", "length": 8831, "nlines": 140, "source_domain": "www.aaplimaaymarathinews.com", "title": "July | 2020 | Aapli Maay Marathi News", "raw_content": "\n…यासाठी मला अटक केली तरी चालेल, मी घाबरत नाही..\n…पण लोकांना ‘ह्याविषयी’ घेणं देणं नाही – राज ठाकरे\nरिया चक्रवर्ती तुझे वास्तव लवकरच समोर येईल..\nचीनला आणखी एक धक्का..\n…यामुळे केडीएमसीच्या १३ नगरसेवकांचं पद रद्द..\n“ये संकट घडी नही, ये घडी एहसान चुकाने की घडी है”\n1 ऑगस्ट रोजी दूध उत्पादकांचा राज्यव्यापी एल्गार\nमहिलांबाबत गैरप्रकार खपवून घेणार नाही – यशोमती ठाकूर\nशेतकऱ्यांना कृषीमंत्री भुसे यांनी दिला दिलासा..\nकरोना चाचणीसाठी आलेल्या तरुणीच्या गुप्तांगामधून घेतला स्वॅब..\nखुशाल गुन्हा दाखल करा, आम्ही घाबरत नाही – चंद्रकांत पाटील\nAapli Maay Marathi News Network : मुंबई पोलिसांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करणाऱ्या ब्रुक फार्मा कंपनीच्या संचलकाला चौकशीला बोलावलं असताना विरोधी पक्षनेत्यांनी सरकारी कामात हस्तक्षेप केला. यापुढे हे असलं खपवून घेणार नाही असं...\nजेईई मेन परीक्षा लांबणीवर\nAapli Maay Marathi News Network : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्र्वभूमीवर अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी संयुक्त प्रवेश परीक्षा अर्थात यावर्षीची जेईई मेन परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिक्षण मंत्री रमेश...\nबावीस एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजन पुरवठा करण्यास मनाई\nAapli Maay Marathi News Network : केंद्र सरकारनं ऑक्सिजन उत्पादक आणि पुरवठादारांना येत्या २२ एप्रिलपासून पुढील आदेश येईपर्यंत औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजन पुरवठा करण्यास मनाई केली आहे. वैद्यकीय वापरासाठी ऑक्सिजनची वाढती मागणी पूर्ण...\nअन्यायाचा वेळीच प्रतिकार करा, शासन खंबीरपणे महिलांच्या पाठीशी ; महिला व बालविकासमंत्री\nअमरावती : महिला कर्मचाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचा छळ, अन्याय मुळीच सहन करता कामा नये. अन्यायाचा वेळीच प्रतिकार केला पाहिजे. कुठेही गैरप्रकार होत असल्यास वेळीच तक्रार द्यावी. शासन महिला-भगिनींच्या खंबीरपणे पाठीशी उभे आहे, असा...\nमहाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती व फ्रीशिपसाठी अर्ज करण्यास ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ ; विजय वडेट्टीवार\nमुंबई : कोविड – १९ च्या पार्श्वभूमी व अडचणी निर्माण होऊन विद्यार्थ्यांना महाडीबीटी प्रणालीवर अर्ज सादर करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती व फ्रिशिपच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी विजाभज,...\nभारताने जॉर्जियाला कोरोना लस उपलब्ध करून द्यावी – राजदूत अर्चिल झुलियाश्विली\nअमेरिकेचा मोठा खुलासा – नियोजित होती गलवानची चकमक, ‘हा’ होता चीनचा...\nभारतात वाढले अण्वस्त्रांचे मोठे साठे रिपोर्टहून खुलासा\nजुनी पेन्शन योजना सुरु करण्यासाठी २६ नोव्हेंबरला लाक्षणिक संप\nभारतबंद ला राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा जाहीर पाठिंबा\nलोकलसेवा तातडीने सुरू कराव्यात…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/bjp-asks-aam-aadmi-party-write-letter-to-anna-hazare-to-join-its-mass-movement-mhpg-474752.html", "date_download": "2021-04-19T10:13:26Z", "digest": "sha1:IRJPW7GEWV4646BM7L4XMHLR7D2QUWSI", "length": 19546, "nlines": 147, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अण्णा हजारेंना भाजपकडून नवीन ऑफर; पत्र लिहून सांगितलं, 'दिल्लीला वाचवा' bjp asks aam aadmi party write letter to anna hazare to join its mass movement mhpg | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nमरणाने केली सुटका पण आरोग्य व्यवस्थेनं छळले होते, 2 तास मृतदेह रुग्णालयातच\nIPL 2021 : आयपीएलमधून बाहेर झालेल्या बेन स्टोक्सचा गावसकरांवर निशाणा\nपोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करुन मिळवा मोठा फायदा, 5.8 टक्के आहे व्याजदर\nLIVE : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी भारत दौरा पुढे ढकलला\nLIVE : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी भारत दौरा पुढे ढकलला\nइंजेक्शन नाही...अल्कोहोलनं होईल फायदा, महिलेचा तर्क; दिल्लीत दारुसाठी रांगा\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\n ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या कोरोनाबाधित महिलेवर बलात्काराचा प्रयत्न\nपाहा शाहिद कपूरच्या चिमुकलीची फोटोग्राफी; फोटो पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क\nप्राची देसाईवर झाली होती जबरदस्ती; सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव\n‘हे 3 उपाय करा, कोरोना आसपासही फिरकणार नाही’; इशा देओलनं केला दावा\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\nIPL 2021 : आयपीएलमधून बाहेर झालेल्या बेन स्टोक्सचा गावसकरांवर निशाणा\nअनुभवी धोनीच्या टीमचा आज युवा सॅमसनच्या संघाची सामना, 'ही' असेल Playing11\nIPL 2021:'या' कारणामुळे डीव्हिलियर्सवर नाराज होता मॅक्सवेल, पाहा VIDEO\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nपोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करुन मिळवा मोठा फायदा, 5.8 टक्के आहे व्याजदर\nGold Price Today: सोन्याच्या किमतीत वाढ तर चांदीचे दर घसरले, तपासा आजचे भाव\nपोस्ट ऑफिसच्या सेव्हिंग अकाऊंटमध्ये किमान बॅलन्सची मर्यादा किती\nमोबाईलमध्ये सेव्ह असतील 'या' गोष्टी तर खातं होऊ शकतं रिकामं, SBI नं केलं सावध\nCheese प्रेमींचा 'किंग':आतापर्यंत खाल्लं 7,280 किलो चीज, तरीही आहेत 8 पॅक अ‍ॅब्ज\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\n ‘हे’ घरगुती उपाय ठरतील उपयुक्त\nउपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळला आहात चैत्र नवरात्रीमध्ये बनवा काहीतरी नवीन\nExplained: कोरोना रुग्णांवर कसं काम करतं व्हेंटिलेटर\nExplained: मॉडर्ना कंपनीला भारताला का द्यायची नाही आहे लस Pfizer ने ठेवली ही अट\nजाणून घ्या;रस्त्याच्या कडेला असणाऱ्या माइलस्टोनच्या वेगवेगळ्या रंगांचा अर्थ काय\nExplainer : कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला नाही तर काय होईल\nइंजेक्शन नाही...अल्कोहोलनं होईल फायदा, महिलेचा तर्क; दिल्लीत दारुसाठी रांगा\nराज्यात लवकरच कडक लॉकडाऊन; मुख्यमंत्री घेणार निर्णय, वडेट्टीवारांचे संकेत\n'तुमच्य�� नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\nराज्यात कोरोनाचं रौद्र रुप प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला जातोय एका रुग्णाचा जीव\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘परवानगीशिवाय जान कुमारनं मला किस केलं’; निक्की तांबोळीचा धक्कादायक आरोप\n‘हॉट दिसणं केव्हा थांबवशील’; श्वेताचा Bold Look पाहून सेलिब्रिटीही झाले अवाक\nही मराठमोळी अभिनेत्री 100 रुपयांसाठी करायची पेट्रोल पंपावर काम\n विमानतळावर दिसला भला मोठा साप, प्रवाशांची उडाली घाबरगुंडी, पाहा VIDEO\nVIDEO: निवडणूकीचा प्रचार करण्यास दिला नकार; दलित युवकाला चाटायला लावली थुंकी\nमेडिकल कॉलेजमधील Dance Videoच्या वादाला विद्यार्थ्यांकडून उत्तर, बनवला नवा VIDEO\nवर्कआऊट करताना जान्हवी कपूरला आठवली 'शीला की जवानी'; VIDEO पाहून नाही आवरणार हसू\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nलहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\n'या' देशात बेडकांसाठी करतात वाहतूक बंद, जाणून घ्या सविस्तर\nअण्णा हजारेंना भाजपकडून नवीन ऑफर; पत्र लिहून सांगितलं, 'दिल्लीला वाचवा'\nLIVE : कोरोनाचा हाहाकार, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी भारत दौरा पुढे ढकलला\nइंजेक्शन नाही...अल्कोहोलनं होईल फायदा, महिलेचा अजब तर्क; दिल्लीत दारुच्या दुकानांसमोर लांबच लांब रांगा\nकाँग्रेस नेत्यांनी आधी लसीला नावं ठेवली आणि मग स्वतःच लस घेतली, मनमोहन सिंग यांच्या पत्रावर हर्षवर्धन यांचं उत्तर\n ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या कोरोनाबाधित महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, वॉर्ड बॉयला अटक\nWest Bengal Election: राहुल गांधींनंतर आता ममता बॅनर्जींची घोषणा, निवडणूक प्रचाराबाबत मोठा निर्णय\nअण्णा हजारेंना भाजपकडून नवीन ऑफर; पत्र लिहून सांगितलं, 'दिल्लीला वाचवा'\nआदर्श गुप्ता यांनी या पत्रात असेही लिहिले आहे की, तुमच्या नेतृत्वात AAPने भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठविला होता, आज तोच पक्ष स्वतः त्यात सामील आहे.\nनवी दिल्ली, 25 ऑगस्ट : भाजप दिल्लीचे अध्यक्ष आदर्श गुप्ता यांनी सोमवारी सामाजिक कार्यकर्ते आणि भ्रष्टाचारविरुद्ध आवाज उठवणारे अण्णा हजारे यांना पत्र लिहिले. आदर्श गु���्ता यांनी पत्रात म्हटले आहे की आम आदमी पार्टी भ्रष्टाचारात सामील आहे, तुम्ही दिल्लीत येऊन हे लोकांना सांगा.\nआदर्श गुप्ता यांनी या पत्रात असेही लिहिले आहे की, तुमच्या नेतृत्वात AAPने भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठविला होता, आज तोच पक्ष स्वतः त्यात सामील आहे. आदर्श गुप्ता यांचे हे पत्र अशा वेळी आले आहे जेव्हा काही जणांनी बनावट कंपनी तयार करून AAPला दोन कोटींची देणगी दिल्याचा आरोप होता, आता त्यांना अटक केली आहे.\nवाचा-चिदंबरम म्हणतात, 'काँग्रेसमध्ये All is Well नाहीच; पण...'\nआदर्श गुप्ता यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे, \"आम्हाला आठवते की 5 एप्रिल 2011 रोजी तुम्ही दिल्लीच्या रामलीला मैदानावर भ्रष्टाचार निर्मूलनासाठी आणि जनलोकपाल विधेयकाची मागणी करुन तत्कालीन सरकारविरूद्ध आमरण उपोषण केले होते. तुमच्या आंदोलनाला दिल्लीसह देशभरातील कोट्यावधी लोकांनी पाठिंबा दिला होता. त्यानंतर तुमच्याच नावाने काही लोकांनी स्वच्छ राजकीय व्यवस्थेची बाजू मांडत, निवडणुका लढवल्या आणि अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणून आम आदमी पक्षाची राजकीय पक्ष म्हणून स्थापन केली.\nवाचा-‘राहुल गांधींनाच अध्यक्ष करा’; काँग्रेस नेत्याने रक्ताने लिहिलं पत्र\nअण्णा हजारे यांना लिहिलेल्या पत्रात आदेश यांनी असेही असेही म्हटले आहे की, सरकार स्थापन झाल्यानंतर प्रशांत भूषण, योगेंद्र यादव, प्राध्यापक आनंद कुमार, कुमार विश्वास यांचे खरे चेहरे लोकांसमोर आले. सोमनाथ भारती असो की संदीप कुमार, अमानतुल्ला खान किंवा जितेंद्र तोमर या नावांची यादी लांबलचक आहे. खोटी आश्वासने, खोटे हेतू आणि जातीय राजकारणाच्या आधारे पुन्हा सत्तेत आल्यानंतर दिल्लीतील लोकांना AAPने केलेल्या जातीय दंगलींचा सामना करावा लागला.\nवाचा-‘बोलून वाद निर्माण करू नका’, राजीनामा नाट्यानंतर काँग्रेसची नेत्यांना तंबी\nअण्णा हजारे यांना पुन्हा दिल्लीत परत यावे आणि भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवावा आणि या आंदोलनात भाजपला पाठिंबा द्यावा अशी विनंती आदित्य गुप्ता यांनी केली आहे.\nमरणाने केली सुटका पण आरोग्य व्यवस्थेनं छळले होते, 2 तास मृतदेह रुग्णालयातच\nIPL 2021 : आयपीएलमधून बाहेर झालेल्या बेन स्टोक्सचा गावसकरांवर निशाणा\nपोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करुन मिळवा मोठा फायदा, 5.8 टक्के आहे व्याजदर\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\nअवघ्या महिनाभरातच अमरावतीने कसं मिळवलं कोरोनावर नियंत्रण\nCorona: भारतानं ब्राझीललाही टाकलं मागे, देशात 12 लाखाहून अधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण\nडायबेटिज आणि बीपी पेशंटसाठी उत्तम आहे जांभूळ; होतो असा फायदा\nउसेन बोल्टचा RCB ला खास संदेश विराट, डीव्हिलिर्यसनं दिली 'ही' प्रतिक्रिया\nभज्जी-श्रीसंतपासून ते अनुष्का-गावसकरपर्यंत, IPL मधले 5 मोठे वाद\nहा पदार्थ खायचा की प्यायचा वेगाने प्रसिद्ध होतेय 'Deep-Fried Water' नावाची डिश\n‘लग्न झालेल्या पुरुषासाठी वेडं होणं काय असतं’; रेखा यांच्या उत्तरानं माजवली खळबळ\nकोरोना लस घेताना लहान मुलाप्रमाणे रडला अभिनेता Ram Kapoor,व्हायरल होतोय हा VIDEO\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahaupdate.in/2021/03/08/finance-minister-ajit-pawars-big-announcement-stamp-discount-for-women-free-bus-travel-for-female-students/", "date_download": "2021-04-19T09:14:05Z", "digest": "sha1:NOZQ77EJ6IQGZRBRYJBAYP6GEZ2GPV5M", "length": 9195, "nlines": 112, "source_domain": "mahaupdate.in", "title": "Maharashtra Budget 2021 :- अजित पवारांची मोठी घोषणा; महिलांना मुद्रांक शुल्कात सूट, तर विद्यार्थिनींना मोफत बस प्रवास - Maha Update", "raw_content": "\nMaharashtra Budget 2021 :- अजित पवारांची मोठी घोषणा; महिलांना मुद्रांक शुल्कात सूट, तर विद्यार्थिनींना मोफत बस प्रवास\nMaharashtra Budget 2021 :- अजित पवारांची मोठी घोषणा; महिलांना मुद्रांक शुल्कात सूट, तर विद्यार्थिनींना मोफत बस प्रवास\nमहाअपडेट टीम, 08 मार्च 2021 :- राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत महाराष्ट्राचा 2021-22 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी राज्य सरकारने महिला दिनी राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजणा, क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले योजना अशा दोन मोठ्या घोषणा केला आहेत.\n“कुटुंबातील महिलाच घराची गृहलक्ष्मी असते असं आपण म्हणतो त्यामुळे गृहस्वामिनी खऱ्या अर्थानं तेव्हाच ओळखली जाईल जेव्हा तिच्या नावावर ते घर असेल. त्यामुळे आज महिला दिनाचं औचित्यसाधून राज्यात राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजनेची घोषणा करत आहे”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.\nयोजनेअंतर्गत कुटुंबातील महिलेच्या नावानं घर विकत घेतलं जाणार असेल तर मुद्रांक शुल्कात सूट देण्यात येईल आणि याबाबतची सविस्तर माहिती लवकरच जाहीर करण्यात येईल, असं अजित पवार म्हणाले. कुटुंबातील महिलेच्या नावानं घर विकत घेतलं जाणार असेल तरच या योजनेचा लाभ मिळणार असल्याचंही यावेळी पवारांनी सांगितलं.\nकोरोनामुळे उद्भवलेल्या खडतर परिस्थितीत राज्यातील सर्व ग्रामीण तालुक्यातील विद्यार्थिनींना शाळा आणि महाविद्यालयात जाण्यासाठी मोफत प्रवास करता यावा यासाठी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले योजना सुरु करण्यात आली आहे.\nतसेच मुलींचे बारावीपर्यंतचे शिक्षण मोफत करणार असून याअंतर्गत बारावीपर्यंतच्या विद्यार्थिंनीना मोफत बस प्रवास करता येईल, असं अजित पवार यांनी जाहीर केलं आहे. शहरात महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी आणखी १५०० पर्यावरणपूरक हायब्रीड तेजस्विनी महिला बस उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.\nरक्षकच झाले भक्षक, पतीविरोधात तक्रार करायला गेली अन् पोलीस उपनिरीक्षकाने डांबून ठेऊन ३ दिवस केला अत्याचार\nMaharashtra Budget 2021 :- अजित पवारांच्या अर्थसंकल्पीय भाषणात शेतकऱ्यांना काय-काय मिळालं\nकोरोनाचा नवा प्रकार गर्भवती महिलांसाठी अतिशय घातक, गर्भधारणा टाळण्याचा ब्राझीलचा…\nदिल्ली हादरली, बाधितांचा आकडा प्रचंड वाढत असल्याने परिस्थिती अत्यंत गंभीर, बेड आणि…\nममता बॅनर्जी या नंदिग्राममध्ये भाजप उमेदवाराकडून पराभवाची धूळ चाखतील : अमित शाह\nमॅकडोनाल्‍डच्या जाहीरातींसाठी ब्रॅण्‍ड ॲम्‍बेसेडर म्हणून अभिनेत्री रश्मिकाची निवड\nकोरोनाचा नवा प्रकार गर्भवती महिलांसाठी अतिशय घातक, गर्भधारणा टाळण्याचा ब्राझीलचा…\nदिल्ली हादरली, बाधितांचा आकडा प्रचंड वाढत असल्याने परिस्थिती अत्यंत…\nममता बॅनर्जी या नंदिग्राममध्ये भाजप उमेदवाराकडून पराभवाची धूळ चाखतील :…\nमॅकडोनाल्‍डच्या जाहीरातींसाठी ब्रॅण्‍ड ॲम्‍बेसेडर म्हणून अभिनेत्री…\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अर्थव्यवस्था पुन्हा धोक्यात\nमाजी मंत्र्याची धनंजय मुंडेंवर जहरी टीका,…\nमोठी बातमी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले कठोर आदेश, नियम…\nMaharashtra lockdown : मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा,…\nती पाच वर्षे माझ्याशी प्रेमात होती, पण ‘त्याची’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%A1%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A4%B8%E0%A4%BE", "date_download": "2021-04-19T10:30:01Z", "digest": "sha1:OYDZABDJSUCKBELTK26ROWOID7MUSSLI", "length": 15611, "nlines": 178, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अडुळसा - विकिपीडिया", "raw_content": "\nअडुळसा कुल Adhatoda zeylanica Medic असून शास्त्रीय नांव (Adhatoda vasaka Nees)असे आहे. अडुळसा ही अ‍ॅकॅंथेसी कुलातील सदाहरित झुडूप स्वरू���ाची औषधी वनस्पती आहे. तिचे शास्त्रीय नाव अ‍ॅधॅटोडा व्हॅसिकाआहे. भारत, श्रीलंका, म्यानमार व मलेशिया या देशांत ती आढळते. ही वनस्पती महाराष्ट्रात कोकण आणि दख्खनच्या पठारावर शेताच्या कडेने लावतात. अडुळसा सु. १.२-२.४ मी. उंच वाढते. पाने साधी, मध्यम आकाराची व लांबट असतात. ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान फांदीच्या टोकास फुलोरा येतो. फुले पांढरट रंगाची असतात. फळ लांबट व टोकदार असते. अडुळसाची मुळे, खोडाची साल, पाने, फुले व फळे औषधांत वापरली जातात. कफ, दमा, खोकला आणि विविध श्वसन आजारांवर अडुळसा औषध मोठ्या प्रमाणावर वापरतात. साधारणपणे २००० वर्षांपूर्वीपासून या औषधी वनस्पतीचा उपयोग केला जात असावा, असे आयुर्वेदातील उल्लेखांवरून दिसते. अडुळशापासून आयुर्वेदीय पद्धतीने अनेक औषधे तयार केली गेली आहेत. पानांचा रस अतिसारात गुणकारी असतो. त्याचा रस, मध, सुंठ, मिरी व पिंपळी यांचे मिश्रण कफ व कास यांवर देतात.पानांत वासिसाईन हे अल्कलोइद आणि अ‍ॅडॅथोडिक आम्ल असते. हृदयाच्या आजारांवरही या वनस्पतीचा उपयोग केला जातो.\nसामान्य नावे : मराठी-अडुळसा, अडुसा, वासा वसाका,गुजराती.-अडसोगे, अडुसो, अर्डुसी, हिंदी.-अडाल्सो, अरूशो, वसाका, कानडी अडसला, अडुमुत्तडा, अडुसोगे, संस्कृत. सिंहिका, वसाका, अटरूष.\nवर्णन : १.२ ते २.८ मी.उंचीचे दाट झुडुप, फांद्या एकमेकांविरूध्द, वर जाणाऱ्या. पाने: १२-२० X ४-६ सें.मी. दीर्घवर्तुळाकार, कुंतसम. वरील पाने गर्द हिरवी खाली पांडूर.\nफुले : कक्षस्थ कणिशात, फांद्यांच्या टोकांवर, पुष्पकोश नलिकाकृती, पांढरा, गुलाबी रेषांसहीत,\nफळ : बोंड गदाकृती, अणकुचीदार, गोलाकार, आयताकृती, नलिकाकृती. फुल वेळ : ऑगस्ट-नोव्हेंबर.\nअधिवास : बहुतेक ठिकाणी उत्पादित, काही ठिकाणी पडीत जागेत वाढते.\nस्थान : महाराष्ट्र राज्यभर कुंपणांमध्ये, दाख्खन व कोकणात विपुल.\nप्रसार : भारत, श्रीलंका, मलाया, दक्षिण-पूर्व आशिया.\nउपयुक्त भाग : मूळे, पाने, फळे व फुले.\n४ हे सुद्धा पहा\nअडुळसा याची पाने मोठी भाल्याच्या आकारासारखी असतात. फळांना कवच असते. प्रत्येक फळामध्ये ४ बिया असतात. फुले पांढरी किंवा जांभळी असतात. अडूळशाचे मुळ स्थान भारत आहे.यात पांढरा व काळा अशा दोनजाती आहेत.यास पांढरी फुले येतात. झाड सुमारे २.५ ते ३ मीटर उंच वाढते.\nमूळ गर्भ निष्क्रमणोपयोगी, उन्हाळे लागणे, श्वेतप्रदर यात मूळ उपयोगी आहे . झाड कडू जहाल, गारवा उत्पन्न करणारे. वातकारक, श्वासनलिकेच्या दाहात उपयोगी आहे . कुष्ठरोग, रक्ताचा अशुद्धपणा, हृदयविकार, तृषा, दमा, ताप, वांती, स्मृतीभ्रंश, कोड, क्षय, कावीळ, अर्बुद, मुखरोग यात उपयोगी (आयुर्वेद) आहे . मुळे मूत्रवर्धक, खोकला, दमा पितप्रकोपवांती, नेत्रविकार, ताप, परमा यात उपयोगी आहे ,आर्तवजनक फुले रक्ताभिसरण सुधारून उन्हाळ्या व कावीळ कमी करण्यासाठी उपपयोगी (युनानी) आहे .अडुळसाच्या मुळा, पाने, फुले, औषधी साठी वापरतात. सर्दी, खोकला दमा, इत्यादींवर अडुळसा खूप गुणकारी आहे.आयुर्वेदानुसार खोकला,काविळ,दमा,श्वास,कफ,क्षय,त्रिदोष,मुख,मुत्रघात,सुज इत्यादी रोगांवर उपयुक्त आहे.\nमूळे, पाने व फुले स्वदेशी औषधात सर्दी, कफ, श्वासनलिकेचा दाह आणि दम्यात उपयोगी आहे . पानांचा रस आले किंवा मधाबरोबर जुनाट श्वासनलिकेचा दाह व दमा यात गूणकारी आहे . वाळविलेली पाने सिगारेट बनवून दम्यात वापरतात. पानांचा रस अतिसार व आमांशात वापरतात. पानंची भुकटी दक्षिण भारतात हिवतापात वापरतात. पाने संधिवातात पोटीस म्हणून सांध्यावर तसेच सूज आणि तंत्रिकाशूलात वापरतात. क्षुद्र दर्जाच्या जीवांना पाने विषारी, पानांचा अल्कोहोलमध्ये बनविलेला अर्क माश्या , पिसू, गोम, डास व इतर किटकांना विषारी (वॅट). ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे.आयुर्वेदात या वनस्पतीचा वापर खोकल्यावर होतो.याचे फुलांची भाजीही करतात.\nअडुळसाला भारतीय भाषांमधून या वेगवेगळ्या नावांली ओळखले जाते\n^ वनौषधी गुणादर्श - आयुर्वेद महोपाध्याय-दाजी शंकर पदेशास्त्री\nविकिडाटा माहितीचौकट वापरणारी पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ फेब्रुवारी २०२१ रोजी ०९:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2020/12/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%82%E0%A4%B3%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF.html", "date_download": "2021-04-19T10:26:30Z", "digest": "sha1:OYFD6NNUOWKESG2BG5TN3PONEEZ23IKJ", "length": 18665, "nlines": 223, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "सेंद्रिय शेती, गूळनिर्मितीसाठी मोफत सल्ला : शाहू गूळ संघाचा उपक्रम | Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nसेंद्रिय शेती, गूळनिर्मितीसाठी मोफत सल्ला : शाहू गूळ संघाचा उपक्रम\nby Team आम्ही कास्तकार\nकोल्हापूर : येथील श्री छत्रपती शाहू सहकारी गूळ खरेदी विक्री संघाच्या वतीने उसाची सेंद्रिय शेती व गूळनिर्मितीसाठी गूळ उत्पादकांना मोफत सल्ला देण्यात येणार असल्याची माहिती शाहू गूळ संघाचे अध्यक्ष राजाराम पाटील यांनी दिली.\nकोल्हापुरी पद्धतीने दर्जेदार गूळनिर्मिती, गुळापासून पावडर, क्यूब, मोदक, काकवी, निर्मिती व उत्पादन तंत्रज्ञानाची माहिती इच्छुकांना देण्यात येणार आहे. पॅकिंगपासून ते ब्रॅण्डनिर्मितीपर्यंत तसेच लहान व मध्यम प्रकल्प उभारून देण्यापर्यंत संघाच्या वतीने मदत करण्यात येणार आहे.\nसध्या देशात व देशाबाहेर सेंद्रिय गुळाची मागणी वाढत आहे. संस्थेच्या वतीने यासाठी वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. यापूर्वी संस्थेने गुळवे प्रशिक्षण शिबिर घेऊन राज्यातील गुळव्यांना शास्त्रशुद्ध पद्धतीने गूळनिर्मितीचे धडे दिले आहेत. उसाच्या सेंद्रिय शेतीबरोबर आले, हळद, मिरची कांदा आदि पिकांच्या मार्गदर्शनाबरोबर त्याचे सेंद्रिय सर्टिफिकेट मिळवण्याबाबतही संस्था सातत्याने काम करीत असते. अलीकडच्या काळामध्ये कोल्हापुरी गुळाचे महत्त्व टिकविणे सर्वांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरले आहे. याचाच एक भाग म्हणून संस्थेने जास्तीत जास्त प्रमाण गूळ उत्पादकांनी सेंद्रिय पद्धतीकडे वळावे यासाठी त्यांना मोफत सल्ला देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.\nकोल्हापुरी गुळाची चव कायम राहावी\nकोल्हापुरी गुळाची अस्सल चव कायम राहावी यासाठी सेंद्रिय पद्धत वाढणे गरजेचे असल्याने आम्ही हा उपक्रम सुरू केल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले. ज्या इच्छुक शेतकऱ्यांना याबाबत माहिती हवी आहे. त्यांनी शाहू मार्केट यार्ड येथील श्री छत्रपती शाहू सहकारी गूळ खरेदी विक्री संघाच्या कार्यालयाशी अथवा kpr.shahugul@gmail.com या ई-मेल अ‍ॅड्रेसवर संपर्क करावा, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले.\nसेंद्रिय शेती, गूळनिर्मितीसाठी मोफत सल्ला : शाहू गूळ संघाचा उपक्रम\nकोल्हापूर : येथील श्री छत्रपती शाहू सहकारी गूळ खरेदी विक्री संघाच्या वतीने उसाची सेंद्रिय शेती व गूळनिर्मितीसाठी गूळ उत्पादकांना मोफत सल्ला देण्यात येणार असल्याची माहिती शाहू गूळ संघाचे अध्यक्ष राजाराम पाटील यांनी दिली.\nकोल्हापुरी पद्धतीने दर्जेदार गूळनिर्मिती, गुळापासून पावडर, क्यूब, मोदक, काकवी, निर्मिती व उत्पादन तंत्रज्ञानाची माहिती इच्छुकांना देण्यात येणार आहे. पॅकिंगपासून ते ब्रॅण्डनिर्मितीपर्यंत तसेच लहान व मध्यम प्रकल्प उभारून देण्यापर्यंत संघाच्या वतीने मदत करण्यात येणार आहे.\nसध्या देशात व देशाबाहेर सेंद्रिय गुळाची मागणी वाढत आहे. संस्थेच्या वतीने यासाठी वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. यापूर्वी संस्थेने गुळवे प्रशिक्षण शिबिर घेऊन राज्यातील गुळव्यांना शास्त्रशुद्ध पद्धतीने गूळनिर्मितीचे धडे दिले आहेत. उसाच्या सेंद्रिय शेतीबरोबर आले, हळद, मिरची कांदा आदि पिकांच्या मार्गदर्शनाबरोबर त्याचे सेंद्रिय सर्टिफिकेट मिळवण्याबाबतही संस्था सातत्याने काम करीत असते. अलीकडच्या काळामध्ये कोल्हापुरी गुळाचे महत्त्व टिकविणे सर्वांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरले आहे. याचाच एक भाग म्हणून संस्थेने जास्तीत जास्त प्रमाण गूळ उत्पादकांनी सेंद्रिय पद्धतीकडे वळावे यासाठी त्यांना मोफत सल्ला देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.\nकोल्हापुरी गुळाची चव कायम राहावी\nकोल्हापुरी गुळाची अस्सल चव कायम राहावी यासाठी सेंद्रिय पद्धत वाढणे गरजेचे असल्याने आम्ही हा उपक्रम सुरू केल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले. ज्या इच्छुक शेतकऱ्यांना याबाबत माहिती हवी आहे. त्यांनी शाहू मार्केट यार्ड येथील श्री छत्रपती शाहू सहकारी गूळ खरेदी विक्री संघाच्या कार्यालयाशी अथवा kpr.shahugul@gmail.com या ई-मेल अ‍ॅड्रेसवर संपर्क करावा, असे आवाहन श्री. पाटील यांनी केले.\nउपक्रम कोल्हापूर पूर floods शेती farming प्रशिक्षण training हळद gmail ई-मेल\nउपक्रम, कोल्हापूर, पूर, Floods, शेती, farming, प्रशिक्षण, Training, हळद, gmail, ई-मेल\nकोल्हापूर : येथील श्री छत्रपती शाहू सहकारी गूळ खरेदी विक्री संघाच्या वतीने उसाची सेंद्रिय शेती व गूळनिर्मितीसाठी गूळ उत्पादकांना मोफत सल्ला देण्यात येणार असल्याची माहिती शाहू गूळ संघाचे अध्यक्ष राजाराम पाटील यांनी दिली.\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nतूर बाजार भाव | आजचे तुरीचे भाव | Tur Bajar Bhav Today | सर्व बाजार समिती 18 April 2021\nशेतकरी कंपनीने केली ६० टन संत्रा निर्यात\nप्रश्‍नांची सोडवणूक करण्यात केंद्र सरकार अपयशी : शेतकरी नेत्यांचा आरोप\nनोंदणी, कोविड -१ L लॉकडाउन ई-पास, स्थिती\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\n(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nनोंदणी, ई-केवायसी आणि ट्रॅक स्थिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nऑनलाईन अर्ज, नोंदणी (प्रसूत सहाय्य)\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nराज्यनिहाय डायरेक्ट लिंक्स, नवीन पंचायत मतदार यादी\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/01/%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D.html", "date_download": "2021-04-19T09:39:24Z", "digest": "sha1:3QR44ZRPKODDHGWEEG3LGXZBEBA3YVA2", "length": 19065, "nlines": 225, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "‘अपेडा’वरील नोंदणीत राज्याचा टक्का वाढला | Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\n���ौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\n‘अपेडा’वरील नोंदणीत राज्याचा टक्का वाढला\nby Team आम्ही कास्तकार\nनागपूर ः निर्यातीला चालना मिळावी तसेच देशांतर्गत ग्राहकांना रसायनांचा कमी अंश असलेल्या शेतीमालाची उपलब्धता व ओळख व्हावी याकरिता विविध पिकांच्या नेटवर नोंदणीला ‘अपेडा’कडून प्रोत्साहन दिले जात आहे. याला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सर्वाधिक प्रतिसाद मिळत असल्याची माहिती पणन क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली. देशात सुमारे ७५ हजार विविध पीकधारकांनी ‘अपेडा’च्या पोर्टलवर नोंदणी केली असून, त्यामध्ये सर्वाधिक ६० हजार शेतकरी हे एकट्या महाराष्ट्रातील आहेत.\nपीकपद्धतीच्या वेगळेपणाबाबत महाराष्ट्र आघाडीवर आहे. ऋतुमान सर्वच प्रकारच्या पिकाला पोषक ठरते. त्यामुळे स्ट्रॉबेरी, द्राक्ष, आंबा, केळी, पपई, संत्रा, लिंबू या पिकांखालील क्षेत्र महाराष्ट्रात विस्तारत आहे. फळपिकांच्या निर्यातीत त्यामुळेच राज्य देशपातळीवर आघाडीवर आहे. मात्र या साऱ्याचा एकत्रित डेटाबेस उपलब्ध नाही. तो उपलब्ध व्हावा याकरिता राज्य शासनाच्या स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी अपेडाच्या पीकनिहाय नोंदणी पोर्टलचा आधार घेतला जात आहे.\nअपेडाने पीकनिहाय नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामध्ये डाळिंब, खाण्याचे पान, द्राक्ष, लिंबूवर्गीय पिके, भाजीपाला अशा घटकांचा समावेश आहे. या विविध पीकनिहाय नेटवर देशभरातून सुमारे ७५ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यातील ६० हजारांवर शेतकरी महाराष्ट्रातील आहेत.\nशेतकऱ्यांनी अपेडाच्या पोर्टलवर नोंदणी करावी याकरिता विविध कार्यशाळा घेण्यात आल्या. नागपुरातील वनामती येथे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या पुढाकाराने अशाप्रकारचे आयोजन करण्यात आले होते. राज्यात इतर ठिकाणी देखील कार्यशाळा घेतल्या जातात. त्याच्याच परिणामी आजवर महाराष्ट्रातून सर्वाधिक ६० हजारांवर नोंदणी होऊ शकली. आम्ही दोन लाख शेतकऱ्यांच्या नोंदणीचे उद्दिष्ट ठेवले आहे.\n– गोविंद हांडे, राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार (निर्यात), राष्ट्रीय फलोत्पादन अभियान\n‘अपेडा’वरील नोंदणीत राज्याचा टक्का ���ाढला\nनागपूर ः निर्यातीला चालना मिळावी तसेच देशांतर्गत ग्राहकांना रसायनांचा कमी अंश असलेल्या शेतीमालाची उपलब्धता व ओळख व्हावी याकरिता विविध पिकांच्या नेटवर नोंदणीला ‘अपेडा’कडून प्रोत्साहन दिले जात आहे. याला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा सर्वाधिक प्रतिसाद मिळत असल्याची माहिती पणन क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिली. देशात सुमारे ७५ हजार विविध पीकधारकांनी ‘अपेडा’च्या पोर्टलवर नोंदणी केली असून, त्यामध्ये सर्वाधिक ६० हजार शेतकरी हे एकट्या महाराष्ट्रातील आहेत.\nपीकपद्धतीच्या वेगळेपणाबाबत महाराष्ट्र आघाडीवर आहे. ऋतुमान सर्वच प्रकारच्या पिकाला पोषक ठरते. त्यामुळे स्ट्रॉबेरी, द्राक्ष, आंबा, केळी, पपई, संत्रा, लिंबू या पिकांखालील क्षेत्र महाराष्ट्रात विस्तारत आहे. फळपिकांच्या निर्यातीत त्यामुळेच राज्य देशपातळीवर आघाडीवर आहे. मात्र या साऱ्याचा एकत्रित डेटाबेस उपलब्ध नाही. तो उपलब्ध व्हावा याकरिता राज्य शासनाच्या स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी अपेडाच्या पीकनिहाय नोंदणी पोर्टलचा आधार घेतला जात आहे.\nअपेडाने पीकनिहाय नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामध्ये डाळिंब, खाण्याचे पान, द्राक्ष, लिंबूवर्गीय पिके, भाजीपाला अशा घटकांचा समावेश आहे. या विविध पीकनिहाय नेटवर देशभरातून सुमारे ७५ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यातील ६० हजारांवर शेतकरी महाराष्ट्रातील आहेत.\nशेतकऱ्यांनी अपेडाच्या पोर्टलवर नोंदणी करावी याकरिता विविध कार्यशाळा घेण्यात आल्या. नागपुरातील वनामती येथे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या पुढाकाराने अशाप्रकारचे आयोजन करण्यात आले होते. राज्यात इतर ठिकाणी देखील कार्यशाळा घेतल्या जातात. त्याच्याच परिणामी आजवर महाराष्ट्रातून सर्वाधिक ६० हजारांवर नोंदणी होऊ शकली. आम्ही दोन लाख शेतकऱ्यांच्या नोंदणीचे उद्दिष्ट ठेवले आहे.\n– गोविंद हांडे, राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार (निर्यात), राष्ट्रीय फलोत्पादन अभियान\nशेती farming नागपूर nagpur महाराष्ट्र maharashtra द्राक्ष पपई papaya लिंबू lemon डेटा डाळ डाळिंब वन forest पुढाकार initiatives\nनिर्यातीला चालना मिळावी तसेच देशांतर्गत ग्राहकांना रसायनांचा कमी अंश असलेल्या शेतीमालाची उपलब्धता व ओळख व्हावी याकरिता विविध पिकांच्या नेटवर नोंदणीला ‘अपेडा’कडून प्रोत्साहन दिले जा�� आहे.\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nतूर बाजार भाव | आजचे तुरीचे भाव | Tur Bajar Bhav Today | सर्व बाजार समिती 18 April 2021\nचिकन, अंडी खाण्यास पूर्णपणे सुरक्षित ः पशुसंवर्धन आयुक्त सिंह\nकोल्हापूर : गुळाच्या दरात १५० रुपयांनी वाढ\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\n(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nनोंदणी, ई-केवायसी आणि ट्रॅक स्थिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nऑनलाईन अर्ज, नोंदणी (प्रसूत सहाय्य)\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nराज्यनिहाय डायरेक्ट लिंक्स, नवीन पंचायत मतदार यादी\nपुणे जिल्ह्यातील धरणांत ७८ टीएमसी पाणीसाठा\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/04/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AB%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE.html", "date_download": "2021-04-19T08:35:27Z", "digest": "sha1:6BYSV7ORT52SITR6HZBV2NHCDMPRMK7J", "length": 27217, "nlines": 279, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "मोसंबीच्या फळगळीने उत्पादन घटणार | Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nम��संबीच्या फळगळीने उत्पादन घटणार\nby Team आम्ही कास्तकार\nऔरंगाबाद : मराठवाड्यातील मोसंबीला यंदा फळगळीचा चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे हंगाम मध्यम राहण्याची शक्‍यता आहे. दरवर्षीच्या तुलनेत ही फळगळ थोडी जास्तच असल्याने उत्पादनात २५ ते ३० टक्‍क्‍यांपर्यंत घटीचा अंदाज जाणकार व्यक्‍त करीत आहेत. अर्थात, उत्पादन घटल्यास त्यानंतर दर काय पदरात पडतात यावर मोसंबी उत्पादकांचं अर्थकारण अवलंबून राहणार आहे.\nमराठवाड्याचं प्रमुख फळपीक म्हणून मोसंबीकडे पाहिलं जात. जवळपास ४० हजार हेक्‍टरवर मराठवाड्यात मोसंबीचे क्षेत्र विस्तारले आहे. जालना जिल्ह्यातील मोसंबीला तर जीआय मानांकनही प्राप्त आहे. आपल्या रंग, गुण, चवीमुळे ग्राहकांना भुरळ घालणाऱ्या मोसंबीच्या खासकरून औरंगाबाद व जालना जिल्ह्यांतील आगाराला यंदा पुन्हा एकदा फळगळीने ग्रासले आहे. मार्च महिन्यात आताच्या तुलनेत तापमान थोडे कमी असले, तरी फळगळ मात्र ४० ते ६० टक्‍क्‍यांपर्यंत झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. शिवाय लांबलेल्या व अवेळी पावसाने काही बागांमधील ताणाचे तंत्रही बिघडविले आहे. ताण व्यवस्थित न बसण्यासोबतच थंडीचा अत्यल्प कालावधी दोन बहरांचा अट्टहास, त्यामुळे अनेक बागा अपेक्षेनुरूप फुटल्याच नसल्याचे चित्र आहे. आताच्या तुलनेत मार्च महिन्यात तापमान कमी होते. तरीही मोसंबीची फळगळ जास्त झाली. गुंडी ते बोराच्या आकारापर्यंतच्या फळांची गळ मोठ्या प्रमाणात झाली. अर्थात उशिराने फुटलेल्या बागांमध्ये ही गळ जास्त आहे.\nगुंडीत असताना ६० ते ७० टक्‍क्‍यांपर्यंत असलेली गळ आता कमी झाली. ५ ते १० टक्‍क्‍यांपर्यंत आहे. फळे चिकूच्या आकाराची झालीत. पण वाढलेलं तापमान आणखी काय करतं कोण जाणे.\nमोसंबी उत्पादक, देवगाव, ता. पैठण, जि. औरंगाबाद\n२५० झाडं उत्पादनक्षम, तर ६०० अलीकडे नव्याने लावलेली. आताशी हरभऱ्यासारखी फळ लागली. वाढत्या तापमानाने मोठ्या प्रमाणात गळ होते आहे.\nमोसंबी उत्पादक, पिंपळगाव, ता. पैठण, जि. औरंगाबाद\nमागच्या महिन्यात ५० टक्‍के गळ झाली. आता ती ५ ते १० टक्‍क्‍यांपर्यंत आहे. लांबलेला पाऊसकाळ, तापमान कमी जास्त, वातावरणातील बदल यामुळे गळ वाढली असावी. शिवाय बुरशीचाही ॲटॅक वाढून पानाचा आकार थोडा छोटा झालाय.\nमोसंबी उत्पादक, शहापूर, ता. अंबड, जि. जालना\nवाढलेलं तापमान अन् प्रतिकूल स्थिती यामुळे यंदा मोसंबीची गळ वाढली आहे. बागांची फूटही कमीच आहे. लांबलेल्या पावसाने ताणात घोळ केला. आता पुन्हा वाढत्या तापमानाचे संकट आहेच.\nमोसंबी उत्पादक, बोधलापुरी, ता. घनसावंगी, जि. जालना\n२५ ते ३० टक्‍क्‍यांपर्यंत घट\nमराठवाड्यात मोसंबीचे सरासरी एकरी उत्पादन ५ टन आहे. किमान ७ टन एकरी उत्पादन येणे अपेक्षित आहे. परंतु यंदा मिळणाऱ्या सरासरी उत्पादकतेत किमान २५ ते ३० टक्‍क्‍यांपर्यंत घट येणे अपेक्षित आहे. शिवाय तेलंगाणातील मोसंबीची स्थिती काय आहे यावर दराचं गणित अवलंबून असणार आहे.\nतज्ज्ञांच्या माहितीनुसार फळगळीची कारणे\n– पूरक खताच्या मात्रा न देणे\n– नत्रयुक्‍त खताच्या मात्रा कमी देणे\n– पाण्याची गरज ओळखून पाणी योग्य प्रमाणात न देणे.\n– वातावरण बदलातील चढ-उतार\n– पाण्यातील दोन पाळ्यांतील अंतर कमी जास्त असणे.\n– फळबाग तज्ज्ञ डॉ. एम. बी. पाटील यांच्या सल्ल्यानुसार गळ थांबण्यासाठी युरिया ५०० ग्रॅम प्रति झाड, एप्रिलमध्ये ७० लिटर, तर मे मध्ये ८० लिटर प्रतिझाड पाणी द्यावे. गळ थांबण्यासाठी युरिया १ किलोग्रॅम, बोरिक ॲसिड ३०० ग्रॅम, प्लॅनोफिक्‍स ३० मिली १०० लिटर पाण्यात मिसळून एप्रिलमध्ये फवारणी करावी. तर मेमध्ये १.५ किलोग्रॅम पोटॅशिअम नायट्रेट आणि २-३ ग्रॅम जीए ३ शंभर लिटर पाण्यामध्ये मिसळून स्प्रे घ्यावा.\nजिल्हानिहाय मोसंबी क्षेत्र (हेक्‍टरमध्ये)\nमोसंबीच्या फळगळीने उत्पादन घटणार\nऔरंगाबाद : मराठवाड्यातील मोसंबीला यंदा फळगळीचा चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे हंगाम मध्यम राहण्याची शक्‍यता आहे. दरवर्षीच्या तुलनेत ही फळगळ थोडी जास्तच असल्याने उत्पादनात २५ ते ३० टक्‍क्‍यांपर्यंत घटीचा अंदाज जाणकार व्यक्‍त करीत आहेत. अर्थात, उत्पादन घटल्यास त्यानंतर दर काय पदरात पडतात यावर मोसंबी उत्पादकांचं अर्थकारण अवलंबून राहणार आहे.\nमराठवाड्याचं प्रमुख फळपीक म्हणून मोसंबीकडे पाहिलं जात. जवळपास ४० हजार हेक्‍टरवर मराठवाड्यात मोसंबीचे क्षेत्र विस्तारले आहे. जालना जिल्ह्यातील मोसंबीला तर जीआय मानांकनही प्राप्त आहे. आपल्या रंग, गुण, चवीमुळे ग्राहकांना भुरळ घालणाऱ्या मोसंबीच्या खासकरून औरंगाबाद व जालना जिल्ह्यांतील आगाराला यंदा पुन्हा एकदा फळगळीने ग्रासले आहे. मार्च महिन्यात आताच्या तुलनेत तापमान थोडे कमी असले, तरी फळगळ मात्र ४० ते ६० ��क्‍क्‍यांपर्यंत झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. शिवाय लांबलेल्या व अवेळी पावसाने काही बागांमधील ताणाचे तंत्रही बिघडविले आहे. ताण व्यवस्थित न बसण्यासोबतच थंडीचा अत्यल्प कालावधी दोन बहरांचा अट्टहास, त्यामुळे अनेक बागा अपेक्षेनुरूप फुटल्याच नसल्याचे चित्र आहे. आताच्या तुलनेत मार्च महिन्यात तापमान कमी होते. तरीही मोसंबीची फळगळ जास्त झाली. गुंडी ते बोराच्या आकारापर्यंतच्या फळांची गळ मोठ्या प्रमाणात झाली. अर्थात उशिराने फुटलेल्या बागांमध्ये ही गळ जास्त आहे.\nगुंडीत असताना ६० ते ७० टक्‍क्‍यांपर्यंत असलेली गळ आता कमी झाली. ५ ते १० टक्‍क्‍यांपर्यंत आहे. फळे चिकूच्या आकाराची झालीत. पण वाढलेलं तापमान आणखी काय करतं कोण जाणे.\nमोसंबी उत्पादक, देवगाव, ता. पैठण, जि. औरंगाबाद\n२५० झाडं उत्पादनक्षम, तर ६०० अलीकडे नव्याने लावलेली. आताशी हरभऱ्यासारखी फळ लागली. वाढत्या तापमानाने मोठ्या प्रमाणात गळ होते आहे.\nमोसंबी उत्पादक, पिंपळगाव, ता. पैठण, जि. औरंगाबाद\nमागच्या महिन्यात ५० टक्‍के गळ झाली. आता ती ५ ते १० टक्‍क्‍यांपर्यंत आहे. लांबलेला पाऊसकाळ, तापमान कमी जास्त, वातावरणातील बदल यामुळे गळ वाढली असावी. शिवाय बुरशीचाही ॲटॅक वाढून पानाचा आकार थोडा छोटा झालाय.\nमोसंबी उत्पादक, शहापूर, ता. अंबड, जि. जालना\nवाढलेलं तापमान अन् प्रतिकूल स्थिती यामुळे यंदा मोसंबीची गळ वाढली आहे. बागांची फूटही कमीच आहे. लांबलेल्या पावसाने ताणात घोळ केला. आता पुन्हा वाढत्या तापमानाचे संकट आहेच.\nमोसंबी उत्पादक, बोधलापुरी, ता. घनसावंगी, जि. जालना\n२५ ते ३० टक्‍क्‍यांपर्यंत घट\nमराठवाड्यात मोसंबीचे सरासरी एकरी उत्पादन ५ टन आहे. किमान ७ टन एकरी उत्पादन येणे अपेक्षित आहे. परंतु यंदा मिळणाऱ्या सरासरी उत्पादकतेत किमान २५ ते ३० टक्‍क्‍यांपर्यंत घट येणे अपेक्षित आहे. शिवाय तेलंगाणातील मोसंबीची स्थिती काय आहे यावर दराचं गणित अवलंबून असणार आहे.\nतज्ज्ञांच्या माहितीनुसार फळगळीची कारणे\n– पूरक खताच्या मात्रा न देणे\n– नत्रयुक्‍त खताच्या मात्रा कमी देणे\n– पाण्याची गरज ओळखून पाणी योग्य प्रमाणात न देणे.\n– वातावरण बदलातील चढ-उतार\n– पाण्यातील दोन पाळ्यांतील अंतर कमी जास्त असणे.\n– फळबाग तज्ज्ञ डॉ. एम. बी. पाटील यांच्या सल्ल्यानुसार गळ थांबण्यासाठी युरिया ५०० ग्रॅम प्रति झाड, एप��रिलमध्ये ७० लिटर, तर मे मध्ये ८० लिटर प्रतिझाड पाणी द्यावे. गळ थांबण्यासाठी युरिया १ किलोग्रॅम, बोरिक ॲसिड ३०० ग्रॅम, प्लॅनोफिक्‍स ३० मिली १०० लिटर पाण्यात मिसळून एप्रिलमध्ये फवारणी करावी. तर मेमध्ये १.५ किलोग्रॅम पोटॅशिअम नायट्रेट आणि २-३ ग्रॅम जीए ३ शंभर लिटर पाण्यामध्ये मिसळून स्प्रे घ्यावा.\nजिल्हानिहाय मोसंबी क्षेत्र (हेक्‍टरमध्ये)\nऔरंगाबाद aurangabad मोसंबी sweet lime थंडी पैठण ऊस गणित mathematics खत fertiliser फळबाग horticulture बीड beed लातूर तूर नांदेड nanded उस्मानाबाद usmanabad\nमराठवाड्यातील मोसंबीला यंदा फळगळीचा चांगलाच फटका बसला आहे. त्यामुळे हंगाम मध्यम राहण्याची शक्‍यता आहे. दरवर्षीच्या तुलनेत ही फळगळ थोडी जास्तच असल्याने उत्पादनात २५ ते ३० टक्‍क्‍यांपर्यंत घटीचा अंदाज जाणकार व्यक्‍त करीत आहेत.\nइंडोनेशिया, अफगाणिस्तानला ४८ टक्के साखर निर्यात\nपुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगाम\nआम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.\nब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.\nइंडोनेशिया, अफगाणिस्तानला ४८ टक्के साखर निर्यात\nपुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगाम\nकांदा काढणीच्या खर्चात २५ टक्क्यांवर वाढ\nकोट्यवधींच्या कर्जवसुलीसाठी स्थापन होणार तज्ज्ञांची समिती\nगोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे नुकसानग्रस्त भरपाईपासून वंचित\nपालखेडच्या आवर्तनाने शेतीसह पिण्याच्या पाण्याला आधार\nहवामानाच्या १२० वर्षांतील नोंदी आता संकेतस्थळावर\nसिंधुदुर्गात वादळीवाऱ्यासह अवकाळी पाऊस\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\n(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nनोंदणी, ई-केवायसी आणि ट्रॅक स्थिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nऑनलाईन अर्ज, नोंदणी (प्रसूत सहाय्य)\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nराज्यनिहाय डायरेक्ट लिंक्स, नवीन पंचायत मतदार यादी\nगोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे नुकसानग्रस्त भरपाईपासून वंचित\nकोट्यवधींच्या कर्जवसुलीसाठी स्थापन होणार तज्ज्ञांची समिती\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nम���ात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahajobs.org.in/govinda-corona-positive-%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%81%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2021-04-19T09:14:19Z", "digest": "sha1:FIZTVXWZSETITUEON3SDN3YQTPYJFHA4", "length": 8196, "nlines": 69, "source_domain": "www.mahajobs.org.in", "title": "Govinda Corona Positive : बॉलिवुडकरांना कोरोनाचा विळखा; अक्षय कुमारनंतर अभिनेते गोविंदा यांनाही कोरोनाची लागण | महा जॉब्स", "raw_content": "\nGovinda Corona Positive : बॉलिवुडकरांना कोरोनाचा विळखा; अक्षय कुमारनंतर अभिनेते गोविंदा यांनाही कोरोनाची लागण\nadmin April 4, 2021 Leave a Comment on Govinda Corona Positive : बॉलिवुडकरांना कोरोनाचा विळखा; अक्षय कुमारनंतर अभिनेते गोविंदा यांनाही कोरोनाची लागण Posted in Corona Virus\n

मुंबई : संपूर्ण जगभरात कोरोनानं हैदोस घातला आहे. देशात कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं आहे. अशातच बॉलिवूडलाही कोरोनानं ग्रासलं आहे. अनेक बॉलिवूडकर कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. अभिनेता अक्षय कुमार पाठोपाठ आता प्रसिद्ध अभिनेते गोविंदा यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. गोविंदा सध्या होम क्वॉरंटाईन असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. 

\n

आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती स्वतः गोविंदा यांनी दिली आहे. मला कोरोनाची लागण झाली असून माझा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मला सौम्य लक्षणं जाणवत आहेत. कुटुंबातील इतर सर्वांची कोरोन चाचणी केली असून त्या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आली आहे. पत्नी सुनीता हिने काही दिवसांपूर्वीच कोरोनावर मात केली होती, अशी माहिती अभिनेते गोविंदा यांनी दिली आहे. तसेच माझी प्रकृती ठिक असून मी सध्या होम क्वॉरंटाईन आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची काळजी घ्यावी, अशी विनंतीही गोविंदा यांनी दिली. 

\n

कोरोनाच्या विळख्यात आता हळूहळू बॉलिवूड सेलिब्रिटी येताना दिसत आहेत. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाली आहे. अक्षयने स्वत: ट्वीट करुन याबाबत माहिती दिली आहे. अक्षय सध्या होम क्वॉरंटाईन आहे. अक्षय कुमारने ट्वीट करत सांगितलं की, आज सकाळी माझी कोविड 19 टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मी सर्व प्रोटोकॉल पाळत स्वत:ल��� आयसोलेट केलं आहे. मी घरी क्वॉरंटाईन झालो आहे आणि सर्व आवश्यक वैद्यकीय उपचार घेत आहे. विनंती करतो की माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी त्यांची कोरोना टेस्ट करुन घ्यावी आणि स्वत: ची काळजी घ्यावी.

\n

दरम्यान, आलिया भट्ट, रणबीर कपूर (Ranbir Kapoor), संजय लीला भंसाळी (Sanjay Leela Bhansali), मनोज बाजपेयी (Manoj Bajpayee), क्रिती सेनन यांच्या काही बॉलिवूड सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली होती. 

\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00157.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/556145", "date_download": "2021-04-19T09:25:15Z", "digest": "sha1:ILT4AX2TCMZBYD74V45VGQC3IG6PKZWH", "length": 2297, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"पोप निकोलस दुसरा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"पोप निकोलस दुसरा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nपोप निकोलस दुसरा (संपादन)\n१६:४२, २४ जून २०१० ची आवृत्ती\n१८ बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने वाढविले: br:Nikolaz II\n२०:४४, १२ जून २०१० ची आवृत्ती (संपादन)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: ka:ნიკოლოზ II (პაპი))\n१६:४२, २४ जून २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: br:Nikolaz II)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/bhandara-news-marathi/tears-in-the-eyes-of-the-common-man-over-the-gas-price-hike-start-collecting-wood-for-firewood-again-nrat-111146/", "date_download": "2021-04-19T08:56:47Z", "digest": "sha1:MIJGMSVKY6D4HN2LCST4YKXOEJCKMOKH", "length": 12509, "nlines": 171, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Tears in the eyes of the common man over the gas price hike Start collecting wood for firewood again nrat | गॅस दरवाढीने सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी; पुन्हा सरपणासाठी लाकडे गोळा करण्याचे काम सुरू | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, एप्रिल १९, २०२१\nसंपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याबाबत अमित शाह यांची महत्त्वाची माहिती,म्हणाले…\n‘या’ महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कोरोना गाठणार उच्चांक,देशात सापडणार सर्वाधिक रुग्ण – आयआयटी कानपूरच्या अभ्यासकांचा दावा\nकोरोनावरील प्रभावी लसीसाठी धाडसी प्रयोग, कोरोनामुक्त झालेल्यांच्या शरीरात सोडणार कोरोनाचे विषाणू, होणार हे फायदे\nअरविंद केजरीवाल यांनी केली महत्त्वाची घोषणा, दिल्लीमध्ये ६ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर\nमलायकाला आवडते ‘ही’ सेक्स पोजीशन, हे ऐकताच अभिनेत्री नेहा धुपिया लागली हसायला\nभंडाराग���स दरवाढीने सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी; पुन्हा सरपणासाठी लाकडे गोळा करण्याचे काम सुरू\nखाद्यतेलापासून ते किराणा साहित्य तर आता गॅसच्या वाढत्या किमतींनीही सर्वसामान्यांसह मध्यमवर्गीयांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. वर्षभरात दोनशे पंचवीस रुपयांनी सिलिंडर महागला असून, आता फक्त दहा रुपयांनी कपात करून गोरगरिबांचे कोणते इप्सित साध्य करणार, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.\nभंडारा (Bhandara). खाद्यतेलापासून ते किराणा साहित्य तर आता गॅसच्या वाढत्या किमतींनीही सर्वसामान्यांसह मध्यमवर्गीयांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. वर्षभरात दोनशे पंचवीस रुपयांनी सिलिंडर महागला असून, आता फक्त दहा रुपयांनी कपात करून गोरगरिबांचे कोणते इप्सित साध्य करणार, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.\nजिल्ह्यात हजारो घरगुती गॅसधारक आहेत. महिन्याकाठी सिलिंडरची उचल केली जाते. उज्ज्वला योजनेंतर्गत शेकडो लाभार्थी आहेत; मात्र आता गॅसचे दर परवडण्यासारखे नसल्याने त्यांनी पुन्हा सरपणासाठी लाकडे गोळा करण्याचे काम सुरू केले आहे. मार्च महिन्यात 880 रुपयांनी घरगुती गॅस सिलिंडर मिळाला. अवघे 40 ते 45 रुपयांची सबसिडी त्यावर मिळत आहे. यावर गांभीर्याने उपाययोजना करावी, असे सर्वसामान्यांचे म्हणणे आहे.\nएक ते दीड वर्षात वीज, गॅस सबसिडीवर दोनशे ते साडेतीनशे रुपयांपर्यंत सबसिडी मिळायची. मात्र, आता 871 रुपयांना मिळणाऱ्या सिलिंडरवर फक्त 35 ते 45 रुपयांपर्यंत सबसिडी मिळत आहे. ही सबसिडी म्हणजे नावापुरतीच असल्याचे गॅस ग्राहकांचे म्हणणे आहे. ही सबसिडीही कशाला देता, असा उपरोधिक सवालही आता नागरिक विचारू लागले आहेत.\nकोरोना संकटकाळात जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी होण्याऐवजी ते सातत्याने वाढत असल्याने गरिबांची फार पंचाईत झाली आहे. पाच महिन्यातील गॅस सिलिंडरच्या किमतीवर नजर घातल्यास नोव्हेंबर महिन्यात गॅस सिलिंडर 663 रुपयांत मिळत होता. त्यानंतर याच्या दरात सातत्याने वाढ होत गेली आहे. जवळपास दोनशे पंचवीस रुपयांची वाढ झाली आहे.\nक्या खुबसुरती कैसी अदाअंकिता लोखंडेंचा Traditional Look चाहत्यांना पाडतोय भूरळ, पाहा खास PHOTOS\nCorona Update'स्टॅच्यु ऑफ लिबर्टी' देतेय मास्क लावण्याचा संदेश, तर मोनालिसा म्हणतेय संसर्ग टाळा\nVideoसावनी रविंद्र ला ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार\nमनोरंजनखिशाच्या राष्ट्रीय पुरस्काराचं यश संपूर्ण टीमचं\nआज ना छोडेंगे बस हमजोली, खेेलेंगे हम होलीHoli Special 2021 - वरुण धवनपासून नेहा कक्कडपर्यंत या कलाकारांची आहे ही लग्नानंतरची पहिली होळी ,पाहा फोटो\nसंपादकीयनागपूरसह सर्वोच्च न्यायालयाची ५ खंडपीठे असावीत\nसंपादकीयआरामदायी प्रवासाकरिता खासगी गाड्यांना प्रवाशांची पसंती\nसंपादकीयपायलटांच्या समर्थकांचे फोन टॅप केल्याची गहलोत सरकारची कबुली\nसंपादकीयतत्त्व बाजूला सारून वृद्ध श्रीधरन यांना भाजपाची उमेदवारी\nकाँग्रेसने केलाय ज्येष्ठांवर अन्यायस्टार प्रचारकांच्या यादीतून काँग्रेसने असंतुष्टांना वगळले\nसोमवार, एप्रिल १९, २०२१\nसातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00158.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.jivheshwar.com/msamajdarshan/jivheshwartemples/%E0%A4%AA%E0%A5%88%E0%A4%A0%E0%A4%A3-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0,-%E0%A4%AD-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0,-%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%AE%E0%A4%A0", "date_download": "2021-04-19T10:25:01Z", "digest": "sha1:WB5HNE5YX52GSFHASLPYD4F6WIDWIYGH", "length": 13834, "nlines": 130, "source_domain": "www.jivheshwar.com", "title": "Jivheshwar.com - पैठण येथील श्री हनुमान मंदिर, भ. जिव्हेश्वर मंदिर, श्रीकृष्ण मठ", "raw_content": "\nसंस्था / कार्यालये / मंडळ\nHomeसमाज दर्शनमंदिरेपैठण येथील श्री हनुमान मंदिर, भ. जिव्हेश्वर मंदिर, श्रीकृष्ण मठ\nपैठण येथील श्री हनुमान मंदिर, भ. जिव्हेश्वर मंदिर, श्रीकृष्ण मठ\nसाळी समाजाचे आद्यपीठ पैठण हे आपण प्रस्तुत ग्रंथाच्या पहिल्या ग्रंथात ('साळी समाजाचा इतिहास आणि संस्कृती(खंड पहिला)') पाहिलेच आहे. प्रथमच पैठण येथील साळी पंचमंडळींच्या हनुमान मंदिराचा इतिहास पाहू -\nपैठण येथील श्री हनुमान मंदिर, भ. जिव्हेश्वर मंदिर, श्रीकृष्ण मठ :\nपैठण येथे दोन हजार वर्षापासून साळी समाज राहत असल्याचे ऐतिहासिक दाखले मिळाले आहेत. पूर्वीपासूनच येथे साळीवाडा नावाची वस्ती आहे. या साळीवाड्यात साळी पंचाचे पुरातन हनुमानाचे मंदिर आहे. या पुरातन मंदिराचा जीर्णोद्धार शके १७२४ मध्ये झाला असल्याचा एक शिलालेख मंदिराच्या प्रवेशद्वारावर उत्तम स्थितीत आहे. याचाच अर्थ हे मंदिर तत्पूर्वीचेच आहे. मंदिर पूर्वाभिमुख असू�� मंदिराची रचना दगडी आहे. मंदिराच्या उत्तरेस छोटेसे महादेवाचे मंदिर आहे. ते काही फार जुने नाही. तसेच नुकतेच श्री हनुमान मंदिरात दक्षिणभागी भ. जिव्हेश्वरांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आलेली आहे.\nमंदिराचा जीर्णोद्धार झाल्याची माहिती ज्या शिलालेखात कोरण्यात आलेली आहे ती अशी-\n\"मिती शके १७२४ दुमदुमी नाम अवद्य आषाढ सुधार ते धीवसी\nसमस्त साळी पार केला हस्ते सकाराम मेहतर कारभारी\"\nश्री हनुमान मंदिराची प्राचीनता या शिलालेखावरून लक्षात येते. मंदिराच्या दक्षिण भागात पांथस्थांना उतरण्यासाठी धर्मशाळा (पडसाळ्या) होती.साळी पंचांचा पार म्हणून ह्या भागाला ओळखण्यात येते.\nत्याचप्रमाणे साळी समाजाचे गुरू स्वामी रामानंद साळी यांचाही मठ श्रीकृष्ण मंदिर पैठण येथे आहे. शके १६१० मध्ये या मठाची उभारणी झाली होती. या मंदिरातील प्राचीन भगवंताची मूर्ती अप्रतिम असून ती पूर्वीचे पंचांचे अध्यक्ष श्री. घोडके यांच्याकडे सुरक्षिततेसाठी ठेवलेली आहे. साळी समाजाच्या मंदिर संस्कृतीत पैठणचे स्थान प्राचीन आहे.याच भागात पंचांचे कालभैरवाचे मंदिरही होते. आता त्या जागेत पोलिस चौकी(ओसाड अवस्थेत) आहे.\nपंचांतर्फे हनुमान जयंती, भ. जिव्हेश्वर जयंती, श्रीकृष्णाष्टमी इत्यादी उत्सव साजरे केले जातात. सोनारे यांच्यातर्फे खंडोबाच्या शासनकाठ्या काढण्यात येतात.पूर्वी बदमोरे आई भवानीचे सोंग काढीत असत. हेमूलाल मारवाडी संगीत हनुमान मेळा चालावीत असत. पैठणच्या नाथषष्ठीत दिंडीचा पहिला मान पंचाला दिला जातो.पैठणच्या साळी समाजाने सातवाहन काळापासून कला, धर्म, व संस्कृतीच्या रक्षणाचे कार्य केले. व त्यांचाच आदर्श पैठणहून स्थलांतरित झालेल्या साळी समाजाने घेतला व मंदिर संस्कृतीला प्रोत्साहन दिले. बाहेरील नाथ मंदिराला लागून पुण्याचा वाडेकर बंधूंनी बांधलेली धर्मशाळा आहे. तसा शिलालेख त्या धर्मशाळेत आहे.\nमुळ लेखन - प्रा.नरेन्द्र मारवाडे\nसंकलन - श्री.लक्ष्मणराव लोणकर\nस्त्रोत - 'साळी समाजाचा इतिहास आणि संस्कृती(खंड दुसरा)'या पुस्तकामधून साभार\nअमावस्या अशुभ दिवस आहे काय\nएखादी गोष्ट आपल्याला अनुकूल असेल तर शुभ आणि प्रतिकूल... Read More...\nविवाह, मुंज, गृहप्रवेश वगैरे महत्वाचे प्रसंगी गुरु या... Read More...\nग्रहदशा, अंतर्दशा हा काय प्रकार आहे\nदशापद्धती हे फलज्योतिषातले सर्��ात मोठे बनवाबनवीचे... Read More...\nग्रहांची दृष्टी म्हणजे काय व कशी असते\nग्रहांना अनेक नजरा किंवा दृष्ट्या असतात असे हे शास्त्र... Read More...\nग्रहांची शांती उपासना केल्याने फायदा होतो काय\nफायदा वा तोटा हा नंतरचा भाग. पण त्यासाठी प्रथम ग्रहांना... Read More...\nजगण्याच्या प्रवासात अनेक नवनवे नातेबंध रुजतात. विशेषत:... Read More...\nहे बघ, \"मी अगदी तुला माझी मुलगीच मानेन\"... \"जशी माझी लेक तशी... Read More...\nएखाद्या वेळी आपण अगदी बेसावध असतो आणि अचानक पहिल्या... Read More...\nजोडीदाराची निवड, हा जितका महत्त्वाचा तितकाच... Read More...\nठाणे येथील आय.पी.एच. या संस्थेतर्फे लग्न करू इच्छिणाऱ्या... Read More...\nसंस्था / कार्यालये / मंडळ\nश्री.जिव्हेश्वर स्तुती (Jivheshwar Stuti)\nसमाजाचा इतिहास (Sali History)\nज्ञातिगृहे / धर्मशाळा (Sali Hospice)\nआजपर्यंत आमच्या माहितीनुसार आपल्या समाजाची बहुमोल माहिती बर्‍याच ठिकाणी विखुरलेली आहे. तरीसुद्धा समाजातील काही मान्यवर व्यक्तींनी पुढे येऊन पुस्तकांव्दारे, मासिकं, त्रैमासिकं, समाचार पत्रके इत्यादींतून शक्य तेवढी माहिती समाज बांधवांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे.\nसदस्यांसाठी नियम व अटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/sport/cricket-ipl-2020-nitish-rana-tribute-to-his-father-in-law-surinder-marwah-who-passed-on-friday-kkr-vs-dc-mhsd-490557.html", "date_download": "2021-04-19T10:10:55Z", "digest": "sha1:TXIOQHQX2LMYY4OBJL4XHEKRTEX7KMPK", "length": 17886, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "IPL 2020 : अर्धशतक केल्यानंतर नितीश राणाने जर्सी का झळकावली? पाहा कारण cricket-ipl-2020-nitish-rana-tribute-to-his-father-in-law-surinder-marwah-who-passed-on-friday-kkr-vs-dc-mhsd | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nIPL 2021 : आयपीएलमधून बाहेर झालेल्या बेन स्टोक्सचा गावसकरांवर निशाणा\nपोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करुन मिळवा मोठा फायदा, 5.8 टक्के आहे व्याजदर\nLIVE : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी भारत दौरा पुढे ढकलला\nअनुभवी धोनीच्या टीमचा आज युवा सॅमसनच्या संघाची सामना, 'ही' असेल Playing11\nLIVE : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी भारत दौरा पुढे ढकलला\nइंजेक्शन नाही...अल्कोहोलनं होईल फायदा, महिलेचा तर्क; दिल्लीत दारुसाठी रांगा\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\n ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या कोरोनाबाधित महिलेवर बलात्काराचा प्रयत्न\nपाहा शाहिद कपूरच्या चिमुकलीची फोटोग्राफी; फोटो पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क\nप्राची देसाईवर झाली होती जबरदस्ती; सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव\n‘हे 3 उपाय करा, कोरोना आसपासही फिरकणार नाही’; इशा देओलनं केला दावा\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\nIPL 2021 : आयपीएलमधून बाहेर झालेल्या बेन स्टोक्सचा गावसकरांवर निशाणा\nअनुभवी धोनीच्या टीमचा आज युवा सॅमसनच्या संघाची सामना, 'ही' असेल Playing11\nIPL 2021:'या' कारणामुळे डीव्हिलियर्सवर नाराज होता मॅक्सवेल, पाहा VIDEO\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nपोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करुन मिळवा मोठा फायदा, 5.8 टक्के आहे व्याजदर\nGold Price Today: सोन्याच्या किमतीत वाढ तर चांदीचे दर घसरले, तपासा आजचे भाव\nपोस्ट ऑफिसच्या सेव्हिंग अकाऊंटमध्ये किमान बॅलन्सची मर्यादा किती\nमोबाईलमध्ये सेव्ह असतील 'या' गोष्टी तर खातं होऊ शकतं रिकामं, SBI नं केलं सावध\nCheese प्रेमींचा 'किंग':आतापर्यंत खाल्लं 7,280 किलो चीज, तरीही आहेत 8 पॅक अ‍ॅब्ज\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\n ‘हे’ घरगुती उपाय ठरतील उपयुक्त\nउपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळला आहात चैत्र नवरात्रीमध्ये बनवा काहीतरी नवीन\nExplained: कोरोना रुग्णांवर कसं काम करतं व्हेंटिलेटर\nExplained: मॉडर्ना कंपनीला भारताला का द्यायची नाही आहे लस Pfizer ने ठेवली ही अट\nजाणून घ्या;रस्त्याच्या कडेला असणाऱ्या माइलस्टोनच्या वेगवेगळ्या रंगांचा अर्थ काय\nExplainer : कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला नाही तर काय होईल\nइंजेक्शन नाही...अल्कोहोलनं होईल फायदा, महिलेचा तर्क; दिल्लीत दारुसाठी रांगा\nराज्यात लवकरच कडक लॉकडाऊन; मुख्यमंत्री घेणार निर्णय, वडेट्टीवारांचे संकेत\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\nराज्यात कोरोनाचं रौद्र रुप प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला जातोय एका रुग्णाचा जीव\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘परवानगीशिवाय जान कुमारनं मला किस केलं’; निक्की तांबोळीचा धक्कादायक आरोप\n‘हॉट दिसणं केव्हा थांबवशील’; श्वेताचा Bold Look पाहून सेलिब्रिटीही झाले अवाक\nही मराठमोळी अभिनेत्री 100 रुपयांसाठी करायची पेट्रोल पंपावर काम\n विमानतळावर दिसला भला मोठा साप, प्रवाशांची उडाली घाबरगुंडी, पाहा VIDEO\nVIDEO: निवडणूकीचा प्रचार करण्यास दिला नकार; दलित युवकाला चाटायला ला��ली थुंकी\nमेडिकल कॉलेजमधील Dance Videoच्या वादाला विद्यार्थ्यांकडून उत्तर, बनवला नवा VIDEO\nवर्कआऊट करताना जान्हवी कपूरला आठवली 'शीला की जवानी'; VIDEO पाहून नाही आवरणार हसू\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nलहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\n'या' देशात बेडकांसाठी करतात वाहतूक बंद, जाणून घ्या सविस्तर\nIPL 2020 : अर्धशतक केल्यानंतर नितीश राणाने जर्सी का झळकावली\nIPL 2021 : आयपीएलमधून बाहेर झालेल्या बेन स्टोक्सचा गावसकरांवर निशाणा\nLIVE : कोरोनाचा हाहाकार, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी भारत दौरा पुढे ढकलला\nIPL 2021, CSK vs RR : अनुभवी धोनीच्या टीमचा आज युवा सॅमसनच्या संघाशी सामना, 'ही' असेल Playing11\nपाहा शाहिद कपूरच्या चिमुकलीची फोटोग्राफी; फोटो पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क\nIPL 2021:'या' कारणामुळे डीव्हिलियर्सवर नाराज होता मॅक्सवेल, पाहा VIDEO\nIPL 2020 : अर्धशतक केल्यानंतर नितीश राणाने जर्सी का झळकावली\nआयपीएल (IPL 2020)च्या दिल्ली (Delhi Capitals)विरुद्धच्या मॅचमध्ये कोलकाता (KKR)च्या बॅट्समनने जोरदार फटकेबाजी केली. कोलकात्याला मोठ्या स्कोअरपर्यंत पोहोचवण्यात नितीश राणा (Nitish Rana)आणि सुनिल नारायण (Sunil Narine)यांनी मोलाची भूमिका बजावली.\nअबु धाबी, 24 ऑक्टोबर : आयपीएल (IPL 2020)च्या दिल्ली (Delhi Capitals)विरुद्धच्या मॅचमध्ये कोलकाता (KKR)च्या बॅट्समनने जोरदार फटकेबाजी केली. पहिले बॅटिंग करताना कोलकात्याने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावून 194 रन केले. कोलकात्याला या स्कोअरपर्यंत पोहोचवण्यात नितीश राणा (Nitish Rana)आणि सुनिल नारायण (Sunil Narine)यांनी मोलाची भूमिका बजावली. नितीश राणाने या मॅचमध्ये अर्धशतक केल्यानंतर सेलिब्रेशन न करता कोलकात्याची जर्सी झळकावली.\nनितीश राणाने या मॅचमध्ये 35 बॉलमध्येच अर्धशतक झळकावलं. अर्धशतक केल्यानंतर त्याच्याकडे कोलकात्याचा दुसरा खेळाडू रिंकू डग आऊटमधून आला आणि त्याच्या हातात ही जर्सी दिली. नितीशने झळकावलेल्या या जर्सीवर सुरेंदर हे नाव लिहलं होतं. सुरेंदर हे नितीश राणाच्या सासऱ्यांचं नाव आहे. शुक्रवारी नितीशच्या सासऱ्यांचं निधन झाल्यामुळे त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी नितीशने त्यांच्या नावाची जर्सी झळकावली.\nनितीश राणाने दु:खाच्या या क���ळातही मैदानात उतरून टीमसाठी अर्धशतकी खेळी केली. या मोसमातली नितीशचा हा सर्वाधिक स्कोअर आहे. ओपनिंगला बॅटिंगसाठी आलेल्या नितीशने 13 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने आणि 152 च्या स्ट्राईक रेटने 81 रन केले. कोलकात्याने स्कोअर 7.2 ओव्हरमध्ये 42 रनवर 3 विकेट गमावल्या होत्या, पण नितीशने सुनिल नारायणसोबत 115 रनची पार्टनरशीप करुन कोलकात्याला मोठ्या स्कोअरपर्यंत पोहोचवलं. सुनिल नारायणने 32 बॉलमध्ये 64 रनची खेळी केली, यामध्ये 4 सिक्स आणि 6 फोरचा समावेश होता.\nIPL 2021 : आयपीएलमधून बाहेर झालेल्या बेन स्टोक्सचा गावसकरांवर निशाणा\nपोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करुन मिळवा मोठा फायदा, 5.8 टक्के आहे व्याजदर\nLIVE : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी भारत दौरा पुढे ढकलला\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\nअवघ्या महिनाभरातच अमरावतीने कसं मिळवलं कोरोनावर नियंत्रण\nCorona: भारतानं ब्राझीललाही टाकलं मागे, देशात 12 लाखाहून अधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण\nडायबेटिज आणि बीपी पेशंटसाठी उत्तम आहे जांभूळ; होतो असा फायदा\nउसेन बोल्टचा RCB ला खास संदेश विराट, डीव्हिलिर्यसनं दिली 'ही' प्रतिक्रिया\nभज्जी-श्रीसंतपासून ते अनुष्का-गावसकरपर्यंत, IPL मधले 5 मोठे वाद\nहा पदार्थ खायचा की प्यायचा वेगाने प्रसिद्ध होतेय 'Deep-Fried Water' नावाची डिश\n‘लग्न झालेल्या पुरुषासाठी वेडं होणं काय असतं’; रेखा यांच्या उत्तरानं माजवली खळबळ\nकोरोना लस घेताना लहान मुलाप्रमाणे रडला अभिनेता Ram Kapoor,व्हायरल होतोय हा VIDEO\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/2020/01/how-to-get-rid-of-dark-skin-near-vagina-in-marathi/", "date_download": "2021-04-19T08:21:16Z", "digest": "sha1:FT5SQU3Y5LO3NYWCGXNSSB4MGCHKDIB2", "length": 12151, "nlines": 58, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "व्हजायनच्या बाजूचा भाग काळा झाला असेल तर करा सोपे घरगुती उपाय", "raw_content": "\nAll फॅशनलेटेस्ट ट्रेंड्स : वेस्टर्नलेटेस्ट ट्रेंड्स : भारतीयसेलिब्रिटी स्टाईलDIY फॅशन अॅक्सेसरीज\nAll सौंदर्यDIY सौंदर्यत्वचेची काळजी नखंमेकअपहेयरसौंदर्य उत्पादनबाथ अॅंड बॉडीहेयर उत्पादन\nAll जीवनशैलीअॅस्ट्रो वर्ल्डभ्रमंतीशॉपिंगनातीगोतीपालकत्वहास्यघर आणि बगीचाखाणंपिण आणि नाइटलाईफवित्तकल्पितशिक्षणDIY लाईफ हॅक्सआपलं जगसेक्स\nAll लग्नसराईयोजनाडेकोर आयडियाहेअर आणि मेकअपआयुष्यलग्न फॅशन सेलिब्रिटी लग्न\nAll निरोगी जीवनआरोग्यस्वतःची मद���\nAll मनोरंजनसेलिब्रिटी लाईफबॉलीवूड पुस्तकंसंगीतवेबसीरीज - अनमॅरीडसेलिब्रिटी गॉसीपसोहळेबिग बॉस\nव्हजायनाच्या आजूबाजूला काळी वर्तुळं झाली असतील तर करा सोपे उपाय\nमुलींना अथवा महिलांना बऱ्याचदा व्हजायनाच्या आजूबाजूला काळी वर्तुळं निर्माण होण्याचा त्रास सहन करावा लागतो. अन्य त्वचेच्या तुलनेत महिलांची ही त्वचा अधिक काळी पडते. शिवाय व्हजायना आणि त्याच्या आजूबाजूचा भाग हा इतका संवेदनशील असतो की, तिथे तुम्हाला अन्य कोणत्याही प्रकारेच कॉस्मेटिक्स अथवा उत्पादन वापरता येत नाही. पण तुम्हाला व्हजायनाच्या आजूबाजूची ही काळी वर्तुळं काढून टाकायची असतील तर काही सोपे घरगुती उपाय आहे. बऱ्याचदा गुप्तांगावरील केस काढून टाकण्यासाठी आपण रेझर अथवा क्रिम्सचा वापर करतो. पण ज्याने तुम्हाला कोणतंही नुकसान होणार नाही आणि त्वचाही उत्तम राहील असे सोपे उपाय हवेत. तसंच त्वचेची व्यवस्थित काळजी घेता येईल. आपण बऱ्याचदा व्हजायनाच्या आजूबाजूच्या त्वचेला त्रास नको म्हणून त्यावर काहीच उपाय करत नाही आणि तो काळा झालेला भाग तसाच राहू देतो. पण हे चुकीचं आहे. आपल्या शरीरावरील प्रत्येक भाग हा साफ आणि स्वच्छ राहायला हवा. त्यासाठी तुम्ही हे आम्ही देत असलेले उपाय बिनधास्त घरच्या घरी पाहून करू शकता. याचा कोणताही दुष्परिणाम तुमच्या त्वचेवर होणार नाही. तुम्हाला अगदीच काही त्यामध्ये धोका वाटत असेल तर त्वचेवर उपाय करण्यापूर्वी एकदा तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी नक्की बोलून घ्या. पाहूया नक्की काय आहेत हे सोपे घरगुती उपाय -\n1. लिंबू आणि मध\nयासाठी आपण अर्ध लिंबू कापून त्याचा रस काढून घ्यावा. लिंबाच्या सालावर तो रस आणि मध लावून ते साल साधारण 5 मिनिट्सपर्यंत व्हजायनाच्या आऊटर भागावर लावून मसाज करा. असं दिवसातून तुम्ही दोन वेळा करा. साधारण 15 दिवसात तुम्हाला याचा उत्तम परिणाम दिसून येईल. व्हजायनाच्या आजूबाजूला असणारी काळी वर्तुळं अथवा काळा भाग तुम्हाला निघून गेलेला दिसून येईल. तुम्हाला त्यासाठी जास्त त्रास घ्यायचीदेखील गरज भासणार नाही.\nव्हजायनाच्या आजूबाजूला काळ्या झालेल्या भागावर तुम्ही कोरफड जेल लावा. तुम्ही ही जेल लावून त्या भागावर मसाज करा. तुम्हाला हवं तर कोरफडीच्या पानानेदेखील तुम्ही हा मसाज करू शकता. साधारण 10 मिनिट्स मसाज केल्यानंतर अतिशय स्वच्छ आणि मऊ कपड्याने हा भाग पुसून घ्या. त्यानंतर अर्ध्या तासाने पाण्याने ही जागा स्वच्छ धुवा. असं तुम्ही साधारण आठवड्यातून तीन ते चार वेळा करा. तुम्हाला याचा 10 दिवसात चांगला परिणाम दिसून येईल.\nजाणून घ्या व्हजायनल यीस्ट इन्फेक्शनची कारणं आणि घरगुती उपचार\n3. हळद आणि मध\nयासाठी तुम्ही अजून एक उपाय करू शकता तो हळद आणि मधाचा. 1 चमचा मधामध्ये तुम्ही 2 चिमूटभर हळद मिक्स करा. त्यानंतर व्हजायनाच्या आजूबाजूच्या काळ्या वर्तुळांना हे मिश्रण लावा आणि मसाज करा. मसाज केल्यानंतर साधारण 15 मिनिट्स हे तसंच राहू द्या. असं दिवसातून तुम्ही कमीत कमी दोन वेळा करा. तुम्हाला योग्य परिणाम हवा असल्यास हे तुम्ही रोज 15 दिवस सतत करायला हवं.\nतुम्ही व्हजायनच्या आजूबाजूला काळ्या वर्तुळांच्या भागावर लिंबाची सालं रगडू शकता. यामध्ये सायट्रिक अॅसिड असतं, जे त्वचेचा रंग उजळण्यासाठी फायदेशीर ठरतं. त्यासाठी तुम्ही लिंबू धुवा आणि ते कापून घ्या आणि त्याचा रस काढून टाका. त्यानंतर त्याची सालं घेऊन ती रगडा आणि हे तसंच साधारण अर्धा तास राहू द्या. त्यानंतर पाण्याने ती जागा स्वच्छ धुवा.\nयीस्ट इन्फेक्शनशिवाय ‘या’ ५ कारणांनीही येऊ शकते व्हजायनामध्ये खाज\nतुम्ही बटाट्याचे स्लाईस कापून घ्या. आता हे स्लाईस काळ्या झालेल्या भागावर घासा अथवा याचा रस लावून मसाज करा. दिवसातून दोन वेळा साधारण 10-10 मिनिट्स तुम्ही हे करून पाहा. आठवड्याभरात तुम्हाला याचा चांगला परिणाम दिसून येईल. व्हजायनाच्या आजूबाजूचा काळा भाग निघून जाऊन तिथे तुमची उजळलेली त्वचा दिसून येईल.\nअशा प्रकारे घ्या आपल्या ‘प्रायव्हेट पार्ट’ च्या हायजीनची काळजी\n6. हळद आणि कोरफड\nहे कॉम्बिनेशनदेखील उत्तम काम करतं. कोरफड जेल 1 चमचा घ्या आणि त्यामध्ये साधारण 2 चिमूटभर हळद मिक्स करा. हे नीट मिक्स करून घ्या आणि त्या भागाला लावून मसाज करा. काही वेळ ठेवा आणि मग धुवा. ही प्रक्रिया तुम्ही दिवसातून किमान दोन वेळा तरी करा. योग्य परिणामासाठी तुम्ही हे सतत 15 दिवस करून पाहा.\n#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8/", "date_download": "2021-04-19T11:05:29Z", "digest": "sha1:XWZCDM7PANIKC54MVOQLGJTFR7PKJC64", "length": 8898, "nlines": 98, "source_domain": "mpcnews.in", "title": "पिंपरी पोलिस Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri : डेअरी फार्म परिसरात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या\nएमपीसी न्यूज - पिंपरी येथील डेअरी फार्म परिसरात तरुणाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्या केलेल्या तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाही. आत्महत्या केलेल्या तरुणाचे वय अंदाजे 25 वर्ष आहे. ही घटना 28 ऑक्टोबर रोजी उघडकीस आली आहे. …\nAkurdi : अपंग असल्याने विवाहितेचा छळ; चौघांवर गुन्हा दाखल\nएमपीसी न्यूज - दत्तवाडी, आकुर्डी येथे अपंग असल्याने विवाहितेचा छळ करण्यात आला. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पती गौरव विनायक दुर्वे (वय 38), सासरे विनायक दुर्वे (वय 66), सासू सुगंधा दुर्वे (वय 60), नणंद शिल्पा दुर्वे (वय…\nPimpri : सिगारेटच्या वादातून एकाचा चाकूने भोसकून खून; चौघांवर गुन्हा दाखल\nएमपीसी न्यूज - सिगारेट आणण्यासाठी नकार दिल्यावरून चौघांनी मिळून एकाचा चाकुने भोसकून खून केला. ही घटना शुक्रवारी (दि. 20) रात्री साडेअकराच्या सुमारास विठ्ठलनगर झोपडपट्टी, नेहरूनगर, पिंपरी येथे घडली.शाम किसन खंडागळे असे खून झालेल्या…\nPimpri : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार\nएमपीसी न्यूज - सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख झाली. त्यानंतर मुलाने सहजीवनाच्या आणाभाका घेत लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार केला. ही घटना मार्च ते 28 मे 2019 या कालावधीत घडली.विशाल नवलकिशोर बुंदे (रा. मुंबई सेंट्रल) असे गुन्हा दाखल…\nPimpri : त्या कुमारी मातेच्या बाळाचा बाप शोधा\nएमपीसी न्यूज - मजूर कुटुंबातील अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने अत्याचार केले. त्या कुमारी मातेने मृत बाळाला जन्म दिल्यानंतर बाळाची परस्पर विल्हेवाट लावून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरु आहे. आरोपीच्या दहशतीमुळे कुटुंबीय तक्रार देण्यास धजावत…\nPimpri : कर्ज फेडण्यासाठी तो करायचा वाहनचोरी\nएमपीसी न्यूज - कर्ज फेडण्यासाठी वाहनचोरी करणा-या एका चोराला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून तीन वाहने जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई बुधवारी (दि. 19) दुपारी साडेतीन वाजता मोरवाडी चौकात करण्यात आली.…\nPimpri : माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ\nएमपीसी न्यूज - माहेराहून पैसे आणावेत या कारणासाठी विवाहितेचा छळ करण्यात आला. या प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मिलिंदनगर, पिंपरी येथे घडली.ज्योती अंकुश जाधव (वय 31, रा. बालाजीनगर, टेल्को रोड, भोसरी) यांनी पिंपरी…\nPimpri : सलग दुस-या दिवशी महाविद्यालयांबाहेर टवाळखोरी करणा-या तरुणांवर कारवाई\nएमपीसी न्यूज - शाळा-महाविद्यालयांसमोर विनाकारण थांबणा-या तरुणांवर पिंपरी पोलिसांनी बुधवारी (दि. 29) आणि गुरुवारी (दि. 30) अशी सलग दोन दिवस कारवाई केली. दोन दिवसात एकूण 77 तरुणांवर कारवाई करण्यात आली. कारवाईच्या दुसऱ्या दिवशी 35 रोडरोमिओंना…\nHinjawadi Crime News : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार करीत 11 लाखांची फसवणूक\nChinchwad Crime News : सुशिक्षित तरुणांनी मौजमजेसाठी चोरल्या तब्बल 35 दुचाकी\nPimpri Crime News : मुलगी पळवून लावण्यास मदत केल्याच्या संशयावरून तोडफोड\nPimpri News: शहरातील ‘सीसीसी’ सेंटरवर नियंत्रणासाठी शासनाचा विशेष अधिकारी नेमावा – पृथ्वीराज साठे\nArticle by Devdatta Kashalikar: कोरोनाबाधितांच्या घरातील कचरा – एक गहन विषय\nPimpri News: जम्बो सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची महापालिका डॉक्टर प्राथमिक तपासणी करणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/someone-before-the-court/", "date_download": "2021-04-19T09:43:56Z", "digest": "sha1:PG5FSOB3XFYHRM4WI7CBJ4OPA25GTDVB", "length": 3080, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "someone before the court Archives - MPCNEWS", "raw_content": "\nTaapasee twits on trials: न्यायालयाच्या आधीच एखाद्याला दोषी समजणे चुकीचे – तापसी\nएमपीसी न्यूज - अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्युप्रकरणीचे गूढ उकलण्यासाठी सीबीआय कसून चौकशी करत आहे. मागील तीन दिवसांपासून सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीची उलटसुलट चौकशी करण्यात येत आहे. पण तिच्यावरील आरोप सिद्ध होण्यापूर्वीच तिला…\nArticle by Devdatta Kashalikar: कोरोनाबाधितांच्या घरातील कचरा – एक गहन विषय\nPimpri News: जम्बो सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची महापालिका डॉक्टर प्राथमिक तपासणी करणार\nSix Minute Walk Test : फुफ्फुसांच्या आरोग्याविषयी जागरूकतेसाठी ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’\nPune News : जैन सोशल ग्रुप द्वारा आयोजित शिबिरात 80 युनिट रक्त संकलन\nPimpri News: महापालिका रेमडिसीवीरच्या 7 हजार 50 कुपी खरेदी करणार\n नेटफ्लिक्स, अमेझॉनच्या या लिंक चुकूनही ओपन करू नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A4_%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2021-04-19T10:29:21Z", "digest": "sha1:SK6GGH3JJ7TV6CUOYW4FBTRXKPGOALUV", "length": 15222, "nlines": 111, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पंचायत समिती - विकिपीडिया", "raw_content": "\nभारताच्या राज्यांचा प्रशासकीय कारभार\nपंचायत समिती हा जिल्हा परिषद व ग्रामपंचायत यांच्या मधील दुवा होय.\nमहाराष्ट्रात ७५,००० ते १ लाख लोकसंख्येसाठी व १०० ते १२५ खेड्यांसाठी एक विकास गट समितीने पंचायत समितीला जास्त अधिकार दिले आहेत. महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ कलम ५६ अन्वये प्रत्येक गटासाठी एक पंचायत समिती असते.\n३ पंचायत समित्यांची रचना\nमहाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती जिल्हा परिषद गटासाठी दोन पंचायत समिती सभासद गुप्त मतदान पद्धतीद्वारे निवडले जातात. पंचायत समितीला गटास ‘गण’ असे म्हणतात. १७,५०० लोकसंख्येमागे एक पंचायत समिती सदस्याची निवड मतदार करतात.\nविकासगटामध्ये (ब्लॉक) निवडून येणाऱ्या जागांपैकी ५० % जागा महिलांसाठी आरक्षित अहेत.\nअनुसूचित जाती व जमातींच्या लोकांच्या प्रमाणावर सदस्य पाठविले जातात .\nइतर मागासवर्गीय जनतेसाठी २७% जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत .\nपंचायत समितीच्या कार्यकाल ‘पाच’ वर्षांचा आहे व ती बरखास्त करण्याचा अधिकार ‘राज्यशासनास’ आहे. त्या नंतर ‘सहा’ महिन्यांच्या आत निवडणूक घ्यावी लागते.\nपंचायत समिती गटामधील एकूण सरपंचांच्या १/५ किंवा १५ सरपंच पैकी जी संख्या अधिक असेल तिची सरपंच समिती बनते . पंचायत समितीचा उपसभापती हा अध्यक्ष असतो आणि समितीचा पदसिद्ध सचिव म्हणून विस्तार अधिकारी काम पाहतो .\nप्रत्येक पंचायत समितीमध्ये कलम ५८ आणि त्या बाबतचे नियम यांत अंतर्भूत असलेल्या तरतूदींनुसार प्रत्येक निर्वाचक गुणामधून प्रत्येक एक याप्रमाणे प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडलेल्या सदस्यांचा समावेश असेल परंतू पंचायत समीतीच्या प्रादेशिक क्षेत्राची लोकसंख्या आणि अशा पंचायत समितीमधील निवडणुकीद्वारे भरावयाच्या जागांची संख्या यामधील गुणोत्तर व्यवहार्य असेल तेथवर सम्पुर्ण राज्यामध्ये सारखेच असेल.\nसार्वत्रिक निवडणुकांमध्ये पोटकलम (१) खालील येणाऱ्या सदस्यांच्या संख्येच्या दोन तृतीयांश किंवा ज्याहून अधिक सदस्यांची निवड झाल्यानंतर राज्य शासन विहीत करील अशा वेळी व अशा रितीने राज्य निवडणूक आयोग या सदस्यांची नावे त्यांच्या कायम पत्यासह प्रसिद्ध करील आणि अशा प्रसिद्धीनंतर पंचायत समितीची रीतसर रचना झाली असल्याचे मानण्यात येईल. दोन तृतीयांश सदस्यांची संख्या ठरवितांना अपूर्णांक दुर्लक्षित करण्यात येईल. परंतू अशा प्रसिद्धीमुळे\nकोणत्याही गटातील निवडणुकीचे काम पूर्ण करण्यास आणि निवडून आलेल्या सदस्यांची नाव व त्यांचे कायम पत्ते जसजसे उपलब्ध होतील त्याचप्रमाणे राज्य निवडणूक आयोगाकडून तशाच रितीने प्रसिद्ध करण्यास प्रतिबंध होतो किंवा\nया अधिनियमाखालील पंचायत समितीच्या सदस्यांच्या पदाधिवर त्याचा परिणाम हातो असे मानले जाणार नाही.\nगट विकास अधिकारी हा पंचायत समितीचा पदसिध्द सचिव असेल.\nपंचायत समितीचा कार्यकारी प्रमुख ‘सभापती’ असतो. पंचायत समितीतील सदस्य यांची निवड करतात. यांच्या पदाचा कालावधी २.५ वर्षांचा आहे. सभापती त्याचा राजीनामा जि. प. अध्यक्षांकडे देतात व उपसभापती सभापतींकडे पाठवतात. सभापती हे पद आरक्षित आहे.\nपंचायत समितीची बैठक बोलावून तिचे अध्यक्षपद भूषविणे.\nगटविकास अधिकाऱ्यांवर देखरेख व नियंत्रण ठेवणे.\nसमितीच्या ठरावांची व निर्णयांची अंमलबजावणी करणे\nजिल्हा परिषद व शासन यांच्या आदेशानुसार काम पार पाडणे\nविकास योजनांवर नियंत्रण ठेवणे.\nपंचायत समितीच्या सभा बोलावील त्या सभांचे सध्यक्षपद धारण करील व त्यांचे कामकाज चालवील.\nपंचायत समितीचे अभिलेख पाहू शकेल.\nअंमलबजावणीच्या किंवा (पंचायत समितीचे ठराव आणि निर्णय कार्यान्वत करण्याचे काम धरून) प्रशासनाच्या बाबतीत आणि पंचायत समितीचे हिशेब व अभिलेख यांच्या बाबतीत गटात काम कणणाऱ्या जिल्हा परिषदेच्या किंवा जिल्हा परिषदेखालील अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या करतीचे पर्यवेक्षण करील व त्यांवर नियंत्रण ठेवील.\nगट अनुदानातून हाती घ्यावयाची कामे व विकास परियोजना यांच्या बाबतीत मालमत्ता संपादन करण्यास किंवा तिची विक्री अथवा तिचे हस्तांतरण करण्यास मंजूरी देण्यात संबंधात राज्य शासनाकडून विनिर्दिष्ट करण्यात येतील अशा अधिकारांचा वापर करील.\nपंचायत समितीकडे कामावर असलेल्या कोणत्याही अधिका-याकडून किंवा कर्मचा-याकडून कोणतीही माहिती, विवरण, विवरणपत्र हिशेब किंवा अहवाल मागवता येईल.\nगटातील जिल्हा परिषदेच्या ताब्यात असलेल्या कोणत्याही स्थाव�� मालमत्तेत किंवा गटातील जिल्हा परिषदेच्या किंवा पंचायत समितीच्या नियंत्रणाखालील व व्यवस्थापनाखालील कोणत्याही परिसंस्थेत किंवा जिल्हा परिषदेने अशा पंचायत समितीने अथवा तिच्या निर्देशानुसार हाती घेतलेले कोणतेही काम किंवा विकास परियोजना गटात चालू असेल त्या ठिकाणी प्रवेश करता येईल व त्यांचे निरीक्षण करता येईल.\nपंचायत समितीच्या एकूण सदस्यांपैकी १/४ सदस्यांनी जिल्हाधिकार्यांकडे अविश्वास ठराव मांडल्यास जिल्हाधिकारी सात दिवसांच्या आत विशेष बैठक बोलवितो. जर अविश्वास ठराव २/३ मतांनी मंजूर झाला तर सभापती व उपसभापतींना राजीनामा द्यावा लागतो .\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ एप्रिल २०२१ रोजी ०५:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/kahi-sukhad/weight-loss-it-beneficial-drink-black-coffee-intermittent-fasting-11055", "date_download": "2021-04-19T09:12:10Z", "digest": "sha1:OPFXUJD6XCWDES6EYE6FXV7XSVSHXW7K", "length": 8312, "nlines": 108, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "Weight Loss: इंटरमिटेंट फास्टिंगमध्ये ब्लॅक कॉफी पिणे फायदेशीर? | Gomantak", "raw_content": "\nसोमवार, 19 एप्रिल 2021 e-paper\nWeight Loss: इंटरमिटेंट फास्टिंगमध्ये ब्लॅक कॉफी पिणे फायदेशीर\nWeight Loss: इंटरमिटेंट फास्टिंगमध्ये ब्लॅक कॉफी पिणे फायदेशीर\nमंगळवार, 2 मार्च 2021\nआपण अधूनमधून उपास केला आणि ब्लॅक कॉफी प्यायली तर ते फारसे हानिकारक होत नाही. परंतु हे दिवसभरात आपण किती कप कॉफी पितो यावर अवलंबून असते.\nस्वत: ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी बरेच लोक वेगवेगळे आहार व व्यायामाचे पालन करतात. वजन कमी करण्यासाठी लोक हेल्थ ड्रिंक घेवून आपला दिवस सुरू करतात. काही लोक आपल्या दिवसाची सुरुवात कप कॉफीने करतात. कॉफी पिल्याने स्फूर्ती येते.\nकॉफीमध्ये कॅफिन असते जे आपल्याला ऊर्जा देते. पण जे इंटरमिटेंट फास्टिंग करतात. त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय आहे. परंतु जास्त प्रमाणात कॉफी आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. जर आपण अधूनमधून उपास केला आणि ब्लॅक कॉफी प्यायली तर ते फारसे हानिकारक होत नाही. परंतु हे दिवसभरात आपण किती कप कॉफी पितो यावर अवलंबून असते.\nब्लॅक कॉफी इंटरमिटेंट फास्टिंग फायदेशीर ठरते\nउपवास करताना कॉफी पिणे आपल्यासाठी चांगले आहे. त्यात कमी कॅलरी असतात. म्हणूनच डाएटिशन्स आपल्याला ब्लॅक कॉफी पिण्याची शिफारस करतात. ब्लॅक कॉफीमध्ये 2 ते 3 कॅलरींची संख्या असते. त्यात खनिज व प्रथिने कमी प्रमाणात असतात. कॉफी पिण्यामुळे आपल्याला फार काळ भूक लागत नाही. जर आपण दिवसभर 2 ते 3 कप कॉफी प्याला तर त्याचा आपल्या पचनशक्ती आणि वजन कमी करण्यावर फारसा परिणाम होणार नाही. म्हणूनच ब्लॅक कॉफी पिणे फायदेशीर आहे.\nदररोज किती कप कॉफी प्या\nकॉफी कमी कॅलरीयुक्त पेय आहे. हे आपली भूक शांत करते. दररोज 2 ते 3 कप ब्लॅक कॉफी पिणे चांगले आहे. परंतु जर तुम्ही जास्त कॉफी प्यायली तर ते तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. कॉफी पिण्यामुळे डोकेदुखी, हृदय गती वाढणे, तणाव आणि झोपेच्या पद्धतींशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. याशिवाय कॉफी पिताना साखर, मलई इत्यादी गोष्टी लक्षात घ्या. आपण साखरेऐवजी मध आणि गूळ वापरू शकता\nया लोकांनी पीवू नये कॉफी\nबर्‍याच अभ्यासानुसार असे आढळले आहे की जे लोक नियमितपणे उपवास करतात आणि ज्यांना रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी कॉफी पिऊ नये. कॅफिनमुळे रक्तदाब वाढतो. म्हणून कॉफी घेण्यापूर्वी, आपल्या डॉक्टरांकडून नक्कीच सल्ला घ्या.\nइंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे काय\nवजन कमी करण्यासाठी हल्ली अधूनमधून उपवास करणे लोकप्रिय झाले आहे. इंटरमिटेंट फास्टिंग हा कोणत्याही प्रकारचा डाइट नाही. हा एक जोवणाचा पैटर्न आहे, ज्यामध्ये आपल्याला न खाता 12 ते 16 तास रहावे लागते.\n ही आहेत भारतातील सर्वोत्तम ठिकाणं\nग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. रंगनाथन ​\nडॉ. रंगनाथन म्हणजे शियाली रामामृतन रंगनाथन होय...\nकॉफी आरोग्य health उपवास fast हृदय तण weed साखर डॉक्टर doctor\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00159.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://newsexpressmarathi.com/tag/pratap-saranaik/", "date_download": "2021-04-19T08:51:34Z", "digest": "sha1:5I66U4ZZRVTVEO62GQQHWMDORISXGVMD", "length": 26657, "nlines": 285, "source_domain": "newsexpressmarathi.com", "title": "pratap saranaik | News Express Marathi", "raw_content": "\nसुप्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन\nमंगळवार पेठेत सराईताकडून पोलीस उपनिरीक्षकावर कोयत्याने वार\nकोंढव्यात ओळख न दिल्या���्या कारणावरून तरुणाला टोळक्याकडून बेदम मारहाण\nबँकेतून बोलत असल्याचे सांगून 1 लाख 86 हजारांची फसवणूक\nजैन सोशल ग्रुप द्वारा आयोजित शिबिरात 80 युनिट रक्त संकलन\nमाजी आमदार मोहन जोशी यांचे भाजप नेत्यांना कळकळीचे आवाहन\nपुण्यात दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार\nप्रत्येक वेळी केंद्र भाजपाचं हित बघून अशा प्रकारचे निर्णय घेतंय- खासदार संजय राऊत\nतीन दहशतवाद्यांना कंठस्नान; ४८ तासांत १० अतिरेक्यांचा खात्मा\n देशात २४ तासांत आढळले १,५२,८७९ पॉझिटिव्ह रुग्ण\nसर्वाधिक लस पुरवठा महाराष्ट्राला – केंद्रीय आरोग्यमंत्री\n करोनाऐवजी तीन महिलांना दिली रेबीजची लस, पुढे घडलं असं…\nदेशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ\n एकाच रुग्णालयातील 37 डॉक्टरांना झाली कोरोनाची लागण\nवाढत्या कोरोनामुळे ‘या’ देशात भारतीयांना नो एंट्री\nनग्न व्हिडिओ काढणाऱ्या ‘त्या’ महिलांची देशातून हकालपट्टी, दुबई सरकारचा निर्णय\nपुतिन यांना २०२६ पर्यंत सत्तेवर राहण्याचा मार्ग मोकळा\nदुबईमध्ये नग्नावस्थेत उंच इमारतीच्या बाल्कनीमध्ये उभ्या असणाऱ्या महिलांवर पोलिसांची कारवाई\n‘फेसबुक’च्या ५० कोटी खातेदारांची वैयक्तिक माहिती संकेतस्थळावर\nइंडोनेशियात पूर व भूस्खलनात ४४ जणांचा मृत्यू\nअमेरिकेच्या कॅपिटॉलमध्ये लॉकडाउन जाहीर, वाहनाने दोन पोलीस अधिकाऱ्यांना चिरडलं; एकाचा मृत्यू\n“…याचंही भान केंद्राने ठेवलं पाहिजे”; संजय राऊतांनी व्यक्त केला संताप\nमहाराष्ट्रात धक्कादायक स्थिती; बेड नसल्याने रुग्णांना खूर्चीवर बसवून ऑक्सिजन देण्याची वेळ\n“महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री नाही, याची किंमत महाराष्ट्राच्या जनतेनं का मोजावी\n#Lockdown: राज्यातील दुकाने आज उघडणार\nपृथ्वीराज चव्हाणांनी खरी आकडेवारी लपवली; भाजपाकडून प्रत्युत्तर\nलोकच लॉकडाउनसाठी सरकारला हतबल करताहेत- डॉ. संजय ओक\nरेमडेसिवीरचा देशात तुटवडा अशातच भाजपा कार्यालयात मोफत वाटप; राष्ट्रवादीचा संताप\nसोन्याच्या किमतीत वाढ; जाणुन घ्या आजचा महाराष्ट्रातील सोन्याचा दर\nसरकारी बँकांना उद्योग समूहांना विकणे ही मोठी चूक होईल – रघुराम राजन\nसेंसेक्स मध्ये 294 अंकांची उसळी घेत 50,700 तर निफ्टी 15,040\nसोन्याची किंमत ४५ हजारांखाली, चांदीची किंमतही घसरली\nसोन्याच्या दरात घसरण; लग्नघरांमध्ये दा��िने खरेदीची गडबड\nShare Market : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स तेजीत; निफ्टीही विक्रमी उंचीवर\nShare Market : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स तेजीत; निफ्टीही विक्रमी उंचीवर\nट्विटर हॅकिंग प्रकरणी भारताने सुरू केली चौकशी, ट्विटरला नोटीस\nबंद झालेल्या चिनी अ‍ॅप्सचे हे स्वदेशी पर्याय तुम्हाला नक्की आवडतील\nयेतोय नवीन ‘गेमिंग’ स्मार्टफोन, सर्वात जबरदस्त प्रोसेसर\nदहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार : शिक्षणमंत्री\n आता बारावीला गणित व भौतिकशास्त्र विषय न घेताही इंजिनिअर होता येणार…\nएमपीएसची परीक्षा 21 मार्चला, लोकसेवा आयोगाकडून नवं वेळापत्रक जाहीर\nआता बारावीला गणित-भौतिकशास्त्र न घेताही इंजिनिअर होता येणार\nराज्यात मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात येणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत\nराज्यात आजपासून 5 वी ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळांचे दरवाजे उघडले\nSSC-HSC Exam : दहावी, बारावी परीक्षेची तारीख ठरली शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा\nअक्षय कुमार पाठोपाठ ‘रामसेतू’ चित्रपटातील 45 सहकलाकारांना कोरोना\nअक्षय कुमार कोरोना उपचारासाठी रुग्णालयात दाखल\nपंजाबी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध गायकाचा रस्ते अपघातात मृत्यू\nरितेश-जेनेलियाचा होळी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ\nमराठवाड्यातील संगीतक्षेत्राचा आधारवड हरपला; पं. नाथराव नेरळकर यांचे निधन\nसंजय लीला भन्साळीचा आणखी एक चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; न्यायालयानं बजावलं समन्स\nपूजा चव्हाण प्रकरणात मोठी घडामोड, न्यायालयाने दिला ‘हा’ महत्त्वाचा आदेश\nकाय आहे आरोग्यसेतू ऍप \nवक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥\nसुप्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन\nमंगळवार पेठेत सराईताकडून पोलीस उपनिरीक्षकावर कोयत्याने वार\nकोंढव्यात ओळख न दिल्याच्या कारणावरून तरुणाला टोळक्याकडून बेदम मारहाण\nबँकेतून बोलत असल्याचे सांगून 1 लाख 86 हजारांची फसवणूक\nजैन सोशल ग्रुप द्वारा आयोजित शिबिरात 80 युनिट रक्त संकलन\nमाजी आमदार मोहन जोशी यांचे भाजप नेत्यांना कळकळीचे आवाहन\nपुण्यात दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार\nप्रत्येक वेळी केंद्र भाजपाचं हित बघून अशा प्रकारचे निर्णय घेतंय- खासदार संजय राऊत\nतीन दहशतवाद्��ांना कंठस्नान; ४८ तासांत १० अतिरेक्यांचा खात्मा\n देशात २४ तासांत आढळले १,५२,८७९ पॉझिटिव्ह रुग्ण\nसर्वाधिक लस पुरवठा महाराष्ट्राला – केंद्रीय आरोग्यमंत्री\n करोनाऐवजी तीन महिलांना दिली रेबीजची लस, पुढे घडलं असं…\nदेशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ\n एकाच रुग्णालयातील 37 डॉक्टरांना झाली कोरोनाची लागण\nवाढत्या कोरोनामुळे ‘या’ देशात भारतीयांना नो एंट्री\nनग्न व्हिडिओ काढणाऱ्या ‘त्या’ महिलांची देशातून हकालपट्टी, दुबई सरकारचा निर्णय\nपुतिन यांना २०२६ पर्यंत सत्तेवर राहण्याचा मार्ग मोकळा\nदुबईमध्ये नग्नावस्थेत उंच इमारतीच्या बाल्कनीमध्ये उभ्या असणाऱ्या महिलांवर पोलिसांची कारवाई\n‘फेसबुक’च्या ५० कोटी खातेदारांची वैयक्तिक माहिती संकेतस्थळावर\nइंडोनेशियात पूर व भूस्खलनात ४४ जणांचा मृत्यू\nअमेरिकेच्या कॅपिटॉलमध्ये लॉकडाउन जाहीर, वाहनाने दोन पोलीस अधिकाऱ्यांना चिरडलं; एकाचा मृत्यू\n“…याचंही भान केंद्राने ठेवलं पाहिजे”; संजय राऊतांनी व्यक्त केला संताप\nमहाराष्ट्रात धक्कादायक स्थिती; बेड नसल्याने रुग्णांना खूर्चीवर बसवून ऑक्सिजन देण्याची वेळ\n“महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री नाही, याची किंमत महाराष्ट्राच्या जनतेनं का मोजावी\n#Lockdown: राज्यातील दुकाने आज उघडणार\nपृथ्वीराज चव्हाणांनी खरी आकडेवारी लपवली; भाजपाकडून प्रत्युत्तर\nलोकच लॉकडाउनसाठी सरकारला हतबल करताहेत- डॉ. संजय ओक\nरेमडेसिवीरचा देशात तुटवडा अशातच भाजपा कार्यालयात मोफत वाटप; राष्ट्रवादीचा संताप\nसोन्याच्या किमतीत वाढ; जाणुन घ्या आजचा महाराष्ट्रातील सोन्याचा दर\nसरकारी बँकांना उद्योग समूहांना विकणे ही मोठी चूक होईल – रघुराम राजन\nसेंसेक्स मध्ये 294 अंकांची उसळी घेत 50,700 तर निफ्टी 15,040\nसोन्याची किंमत ४५ हजारांखाली, चांदीची किंमतही घसरली\nसोन्याच्या दरात घसरण; लग्नघरांमध्ये दागिने खरेदीची गडबड\nShare Market : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स तेजीत; निफ्टीही विक्रमी उंचीवर\nShare Market : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स तेजीत; निफ्टीही विक्रमी उंचीवर\nट्विटर हॅकिंग प्रकरणी भारताने सुरू केली चौकशी, ट्विटरला नोटीस\nबंद झालेल्या चिनी अ‍ॅप्सचे हे स्वदेशी पर्याय तुम्हाला नक्की आवडतील\nयेतोय नवीन ‘गेमिंग’ स्मार्टफोन, सर्वात जबरदस्त प्रोसेसर\nदहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार : शिक्षणमंत्री\n आता बारावीला गणित व भौतिकशास्त्र विषय न घेताही इंजिनिअर होता येणार…\nएमपीएसची परीक्षा 21 मार्चला, लोकसेवा आयोगाकडून नवं वेळापत्रक जाहीर\nआता बारावीला गणित-भौतिकशास्त्र न घेताही इंजिनिअर होता येणार\nराज्यात मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात येणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत\nराज्यात आजपासून 5 वी ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळांचे दरवाजे उघडले\nSSC-HSC Exam : दहावी, बारावी परीक्षेची तारीख ठरली शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा\nअक्षय कुमार पाठोपाठ ‘रामसेतू’ चित्रपटातील 45 सहकलाकारांना कोरोना\nअक्षय कुमार कोरोना उपचारासाठी रुग्णालयात दाखल\nपंजाबी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध गायकाचा रस्ते अपघातात मृत्यू\nरितेश-जेनेलियाचा होळी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ\nमराठवाड्यातील संगीतक्षेत्राचा आधारवड हरपला; पं. नाथराव नेरळकर यांचे निधन\nसंजय लीला भन्साळीचा आणखी एक चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; न्यायालयानं बजावलं समन्स\nपूजा चव्हाण प्रकरणात मोठी घडामोड, न्यायालयाने दिला ‘हा’ महत्त्वाचा आदेश\nकाय आहे आरोग्यसेतू ऍप \nवक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥\nशिवसेना ED विरोधात आक्रमक, महिला पदाधिकारी 5 जानेवारीला शक्ती प्रदर्शनाची शक्यता\nशिवसेना ED विरोधात आक्रमक, महिला पदाधिकारी 5 जानेवारीला शक्ती प्रदर्शनाची शक्यता मुंबई – प्रताप सरनाईक यांच्यापाठोपाठ शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नीलाही ...\nप्रताप सरनाईकांकडून कंगनाविरोधात हक्कभंग\nविधानसभेत मांडला प्रस्ताव; प्रताप सरनाईकांच्या घरी पाकिस्तानी क्रेडिट कार्ड सापडल्याचा आरोप कंगनाने केला होता. मुंबई | प्रतिनिधी शिवसेना आमदार प्रताप ...\nप्रताप सरनाईकांना ईडीने पुन्हा एकदा बजावला समन्स\nमुंबई -टॉप्स सिक्युरिटी गैरव्यवहाराबाबत चौकशीच्या फैऱ्यात अडकलेल्या शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांना ईडीने पुन्हा एकदा समन्स बजावला आहे. सोमवारी (१४ ...\nप्रताप सरनाईक यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अटकेपासून संरक्षण\nमुंबई – टॉप ग्रुप सिक्युरिटी एमएमआरडीए आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने 24 नोव्हेंबरला प्रताप सरनाईकांसह मुलगा विहंग सरनाईक यांच्या घरावर छापेमारी ...\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल. मुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता…\nराम मंदिर भूमिपूजनाऐवजी कोरोना संकटाकडे, खचलेल्या अर्थव्यवस्थेकडे लक्ष द्यावं, असा सल्ला शरद पवारांनी भाजपाला, केंद्र सरकारला दिला आहे. त्याबद्दल काय वाटतं\nशरद पवारांचं मत योग्य आहे\nकोरोनामुळे मंदिराचं काम थांबवण्याचं कारण नाही\nपिंपरी – चिंचवड (1,413)\nसुप्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन\nमंगळवार पेठेत सराईताकडून पोलीस उपनिरीक्षकावर कोयत्याने वार\nकोंढव्यात ओळख न दिल्याच्या कारणावरून तरुणाला टोळक्याकडून बेदम मारहाण\nबँकेतून बोलत असल्याचे सांगून 1 लाख 86 हजारांची फसवणूक\nजैन सोशल ग्रुप द्वारा आयोजित शिबिरात 80 युनिट रक्त संकलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://sajagnagrikktimes.com/tag/ch-shivaji-market/", "date_download": "2021-04-19T10:13:17Z", "digest": "sha1:GRJB3BLRWU4TGTDLXNZBLJCP62QSSEHE", "length": 4453, "nlines": 79, "source_domain": "sajagnagrikktimes.com", "title": "Ch. Shivaji Market Archives - Sajag Nagrikk Times", "raw_content": "\nउपायुक्तांचे आदेश धाब्यावर बसवत भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाकडून कामे सुरूच \nकामाची मुदत संपल्यानंतरही भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाकडून विविध विकासकामे सुरुच.\nफॅशन मार्केट के 300 लोगों को एक महीने के राशन की मदद\nफॅशन स्ट्रीट जळीतग्रस्तांना आझम कॅम्पस परिवार मदत करणार\nपुण्यात उद्यापासून (शनिवार) रात्रीची संचारबंदी;\nपुण्यातील छ.शिवाजी मार्केट व फॅशन स्ट्रीट मधील आगीची उच्चस्तरीय समिती गठीत करून तत्परतेने चौकशी करण्याची मागणी .\n(Fashion Street ) लोकहित फाउंडेशन पुणे चे अजहर अहमद खान यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र (Fashion Street ) सजग नागरिक टाइम्स :\nई पेपर : 15 एप्रिल ते 21 एप्रिल 2021\nyoutube वरील व्हिडीओ पहा\nउपायुक्तांचे आदेश धाब्यावर बसवत भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाकडून कामे सुरूच \n(Bhavani peth news 2021) आजही ठेकेदाराचे नाव गुपीत \nकामाची मुदत संपल्यानंतरही भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाकडून विविध विकासकामे सुरुच.\nताज्या घडामोडी हिन्दी न्यूज\nफॅशन मार्केट के 300 लोगों को एक महीने के राशन की मद���\nwhatsapp ग्रुप ला जॉईन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/read/marathi/poem/baabaasaaheb/uf1xtubv", "date_download": "2021-04-19T09:16:20Z", "digest": "sha1:VJ7GZHXC5B3QIDO26GCXMWAWZCN4GJ6T", "length": 9687, "nlines": 267, "source_domain": "storymirror.com", "title": "बाबासाहेब | Marathi Inspirational Poem | MAHENDRA SONEWANE", "raw_content": "\nअभिमान संघर्ष वंदन संविधान शिक्षित बाबासाहेब शोषित समाज बुध्दमय\nघटनेचे शिल्पकार तुम्ही ,\nज्ञानाचे सागर कायद्याने पंडित,\nयुग प्रवर्तक म्हणून झाले,\nएक प्रचंड झंझावत होते \nतुम्ही नव्हते तेव्हा समाज,\nतुमच्यामुळेच शोषित समाज ,\nशिक्षणाचे महत्व सर्वाना ,\nअशिक्षितांनो शिक्षित व्हा ,\nहे सांगून गेले होते \nसर्व जागे झाले होते \nशिकून संघटित झाले ,\nसंघर्ष कराया लागले होते \nहजारो संकटाना मात करत,\nम्हणून तर तुमच्या सारखे,\nतुमचे शिक्षण पाहून ,\nलोकांचे डोळे दिपले होते \nया पृथ्वीवर सारा जग ,\nतुम्हाला वंदन करीत होते \nसमाजाला समान संधीचे ,\nजाती जातीचा व्देष संपवून ,\nदेश बुध्दमय झाले आहे \nतुम्ही लिहिलेल्या संविधानाला ,\nजगभरात गौरव होत आहे \nनिसर्गच देणार आपल्या झोळीत\nजुना मी कणाकणाने मरत जातो की, नवा मी गर्भवास भोगून पुन्हा येतो\nजगण्याच्या या वाटेवरला अडसर दूर सारत जावा\nबोलण्यात माझ्या जगाला मी कळावं चालण्यात माझ्या मला मी अनुभवावं डोळ्यात माझ्या आनंदी मी दिसावं वागण्यात माझ्या फक्त...\nघेरलंय या रोगराईनं सावधानताही पाळा राखा परिसर स्वच्छ समूळ रोगराई टाळा\nअगणित तव उपकार मा...\nअगणित तव उपकार माते\nसंचारबंदीला बनवली संधी आठवणी ताज्या करण्याची मग काय मैफिलच रंगली घरातल्या माणसांची\nशिखरावर जाण्यासाठी कोणतीतरी वाट शोधावी लागते चांगल्या यशासाठीसुद्धा थोडी वाट पाहावीच लागते\nलॉकडाऊनच्या निमित्ताने अनुभवले सुंदर क्षण\nहिंदवी स्वराज्याचा भगवा दाही दिशात फडकला\nसावित्रीची वाचून गाथा घेतला निर्णय शिकण्याचा\nगाव मिळून जिल्हा प्रसिद्धीस येते, जगाचे लक्ष जाते मग देशाकडे\nकर्तृत्वाशी बांधील शान, माझा वाढे अभिमान\nमलाच पाहिजे सारे याचा आता अट्टाहास जरा दूर राहू द्या मी माझे माझ्यापुरते सोडून यापुढे तरी सारे सर्वांचे ध्यानीमनी पक्के...\nमुलांच्या सुखासाठी सदैव हरणारा\nमराठी माझी माय आहे भाषेची ती साय आहे कुणाची ती आय आहे कुणाची ती गाय आहे\nकाही नाही संकल्प केलाय आम्ही कोरोनाला समूळ नष्ट करण्याचा म्हणून तर दिवस मोजतोय आणि अनुभवांची नोंद ठेवतोय...\nआधार द्या रे गरिबांना आधार द्या रे कोरोनाग्रस्तांना कोरोनाची दहशत संपवू आपणच मानव सारे, पुन्हा विजयी होवू कोरोन...\nडोळ्यांत अश्रू येतात, आठवून शहीद जवानाला\nजगण्याने छळलं म्हणून सरणावर चढायचं नसतं मृत्यूच्या दाराबाहेर पडून जीवनाशी लढायचं असते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2020/12/%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80.html", "date_download": "2021-04-19T09:34:02Z", "digest": "sha1:YCHHHHKOVZ2EPTQE27O6NMXIZB5DCGGI", "length": 17296, "nlines": 221, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "जनावरांच्या खरेदी-विक्रीसाठी ‘इनाफ टॅग’चे बंधन ः डॉ. यादव | Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nजनावरांच्या खरेदी-विक्रीसाठी ‘इनाफ टॅग’चे बंधन ः डॉ. यादव\nby Team आम्ही कास्तकार\nनांदेड : ‘‘जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अथवा कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत भरणाऱ्या बाजारात जनावरांच्या खरेदी-विक्रीसाठी टॅक, बिल्ल्यांऐवजी ‘इनाफ टॅगिंग’ बंधनकारक केले आहे. त्यामुळे ‘इनाफ टॅग’ शिवाय जनावरांची विक्री होणार नाही,’’ अशी माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) डॉ. अमोल यादव यांनी दिली.\nजिल्ह्यामध्ये केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण योजने अंतर्गत देशात मिशन तत्वावर महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जनावरांचे लाळ्या खुरकूत आणि ब्रुशेला या रोगाचे प्रभावी नियंत्रण करण्यासाठी लसीकरणाचा कार्यक्रम निर्धारित केला. यासोबतच जनावरांच्या सर्व माहितीचा उल्लेख असलेल्या ‘इनाफ टॅगिंग’मध्ये जनावरांच्या लसीकरणासोबतच सर्व जातीच्या पशुधनाचा टगिंग करून या प्रणालीवर नोंदणी करायची आहे.\nकेंद्र शासनाच्या योजनेचे संनियंत्रण पंतप्रधान कार्यालय करणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी येणाऱ्या पशुधनास टॅगिंग करण्याबाबत सूचना प्राप्त झाल्या आहेत. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांनी बैठकीत सूचना दिल्या होत्या. यानुसार टॅगिंग बंधनकारक आहे.\nआवश्यक टॅग शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात उपलब्ध करून द्यावेत. नियंत्रण अधिकारी, कर्मचारी, समन्वयकाची नियुक्ती करावी. संबंधित अधिकाऱ्याने गुरांच्या बाजारामध्ये खात्री करून दक्षता घ्यावी, असे डॉ. अमोल यादव यांनी कळविले.\nजनावरांच्या खरेदी-विक्रीसाठी ‘इनाफ टॅग’चे बंधन ः डॉ. यादव\nनांदेड : ‘‘जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अथवा कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत भरणाऱ्या बाजारात जनावरांच्या खरेदी-विक्रीसाठी टॅक, बिल्ल्यांऐवजी ‘इनाफ टॅगिंग’ बंधनकारक केले आहे. त्यामुळे ‘इनाफ टॅग’ शिवाय जनावरांची विक्री होणार नाही,’’ अशी माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) डॉ. अमोल यादव यांनी दिली.\nजिल्ह्यामध्ये केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण योजने अंतर्गत देशात मिशन तत्वावर महत्त्वाकांक्षी योजना राबविण्यात येत आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जनावरांचे लाळ्या खुरकूत आणि ब्रुशेला या रोगाचे प्रभावी नियंत्रण करण्यासाठी लसीकरणाचा कार्यक्रम निर्धारित केला. यासोबतच जनावरांच्या सर्व माहितीचा उल्लेख असलेल्या ‘इनाफ टॅगिंग’मध्ये जनावरांच्या लसीकरणासोबतच सर्व जातीच्या पशुधनाचा टगिंग करून या प्रणालीवर नोंदणी करायची आहे.\nकेंद्र शासनाच्या योजनेचे संनियंत्रण पंतप्रधान कार्यालय करणार आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी येणाऱ्या पशुधनास टॅगिंग करण्याबाबत सूचना प्राप्त झाल्या आहेत. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. विपिन यांनी बैठकीत सूचना दिल्या होत्या. यानुसार टॅगिंग बंधनकारक आहे.\nआवश्यक टॅग शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात उपलब्ध करून द्यावेत. नियंत्रण अधिकारी, कर्मचारी, समन्वयकाची नियुक्ती करावी. संबंधित अधिकाऱ्याने गुरांच्या बाजारामध्ये खात्री करून दक्षता घ्यावी, असे डॉ. अमोल यादव यांनी कळविले.\nनांदेड nanded उत्पन्न बाजार समिती agriculture market committee पशुधन पंतप्रधान कार्यालय पशुवैद्यकीय\nनांदेड, Nanded, उत्पन्न, बाजार समिती, agriculture Market Committee, पशुधन, पंतप्रधान कार्यालय, पशुवैद्यकीय\nनांदेड : ‘‘जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अथवा कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत भर���ाऱ्या बाजारात जनावरांच्या खरेदी-विक्रीसाठी टॅक, बिल्ल्यांऐवजी ‘इनाफ टॅगिंग’ बंधनकारक केले आहे.\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nतूर बाजार भाव | आजचे तुरीचे भाव | Tur Bajar Bhav Today | सर्व बाजार समिती 18 April 2021\nवसंतदादा सहकारी साखर कारखान्याच्या २२ संचालकांची निर्दोष मुक्तता\nअखिल भारतीय किसान सभेचा चलो दिल्लीचा नारा\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\n(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nनोंदणी, ई-केवायसी आणि ट्रॅक स्थिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nऑनलाईन अर्ज, नोंदणी (प्रसूत सहाय्य)\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nराज्यनिहाय डायरेक्ट लिंक्स, नवीन पंचायत मतदार यादी\nपुणे जिल्ह्यातील धरणांत ७८ टीएमसी पाणीसाठा\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2015/01/169/", "date_download": "2021-04-19T09:06:19Z", "digest": "sha1:GZ53Z6NAEX6DYOXABXFPI37IQ477DRUQ", "length": 27223, "nlines": 74, "source_domain": "www.sudharak.in", "title": "‘पब्लिक’ विचारवंतांचे महत्त्व : रोमिला थापरांच्या तोंडून – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – एप्रिल २०२१\n‘पब्लिक’ विचारवंतांचे महत्त्व : रोमिला थापरांच्या तोंडून\nजानेवारी, 2015इतिहास, चिकित्सा, शिक्षण, समाजप्रफुल्ल बिडवई\nआणीबाणीच्या काळात भाजपचे लाल कृष्ण अडवानी माध्यमांबाबत म्हणाले, ‘‘त्यांना वाकायला सांगितले तर ते रांगू लागले”. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ मानल्या गेलेल्या माध्यमांनी आपले स्वातंत्र्य आणि सचोटी कसे घालवले, यावरचे अडवानींचे भाष्य भाजपेतरांना आणि विचारवंतांनाही कौतुकास्पद वाटले होते.\nआज माध्यमेच नव्हे तर शिक्षण, सांस्कृतिक व्यवहार, आरोग्यसेवा, विधिव्यवस्था वगैरे क्षेत्रांतील मान्यवरही राष्ट्रीय स्वयंसेवक संघापुढे रांगू लागले आहेत; आणि त्यांना कोणी वाकायलाही सांगितलेले नाही.\n१२ ऑक्टोबरला रा.स्व.संघाच्या दिल्ली प्रांत प्रमुखांनी साठ मान्यवरांना सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबत दुपारच्या जेवणासाठी बोलावले. जागा होती, दिल्ली-पंजाब-हरियाना चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज. आमंत्रितांमध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष वेद प्रकाश, दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरु दिनेश सिंग, AIIMS चे संचालक एम. सी. मिश्र, अ‍ॅडिशनल सॉलिसिटर जनरल तुषार मेहता, हृदयांवर शल्यक्रिया करणारे नरेश त्रेहान व के. के. अगरवाल, नृत्यांगना सोनल मानसिंग वगैरे लोक होते. अनेक जण ‘फक्त ऐकायला गेलो/गेले’ असे सांगत होते. माध्यमांत मात्र त्या जेवणाला हजेरी लावणे हा उगवत्या सूर्याला नमस्कार होता असे सुचवले गेले. सत्ताधारी पक्षाच्या जनक संघटनेच्या अ-निर्वाचित प्रमुखापुढचे हे लोटांगण या सर्वांच्या पदांच्या व कर्तव्यांच्या संदर्भात तर अशोभनीय होतेच, शिवाय ते लोकशाही संकेतांच्याही विरोधात होते.\nआश्चर्य म्हणजे माध्यमे, राजकीय पक्ष, कोणीही या प्रकरणाबाबत हूं का चूं केले नाही. २००० साली मात्र काऊन्सिल फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रीसर्चचे संचालक माशेलकर आग्रा येथे संघाच्या प्लॅटिनम महोत्सवात सामील झाले तेव्हा गदारोळ उठला होता.\nआज संघ आणि भाजप शासकीय धोरणांत मूलभूत बदल करू पाहत आहेत. संघ परिवार आणि मंत्रिगण यांच्यात याबाबतच्या दोन प्रदीर्घ आणि सुरचित बैठका झाल्या आहेत. संघ परिवाराला अपेक्षित बदलांची एक प्रमुख दिशा आहे ती शैक्षणिक अभ्यासक्रमांना हिंदुत्वाकडे वळवण्याची. यात सेक्युलरवादी ‘चुकीची आकलने’ बदलणेही आले. NCERTचे तत्त्वनिष्ठ संचालक परवीन सिंक्लेअर, यांना राजीनामा द्यायला बाध्य केले गेले आहे.\nआर्य मुळात भारतातलेच होते, इतिहासज्ञ मानतात तसे बाहेरून आलेले नव्हते, असे सांगण्याची मोहीम दिल्ली विद्यापीठाच्या संस्कृत विभागाने चालवली आहे. यामागील संस्��ृतज्ञांना भारताचा इतिहास ‘वैदिक काल’ आणि ‘आर्य संस्कृती’ यापलिकडेही असण्याची जाण नाही. ‘वैदिक गणित’ नावाच्या १९६५ साली भारती कृष्ण तीर्थ यांनी लिहिलेल्या वेदांशी कोणताही संबंध नसलेल्या प्रकरणाच्या, शिळ्या कढीला ऊत आणला जात आहे (यातील फोलपणा दाखवणारा सी.के. राजू यांचा लेख http:/www.thehindu.com/opinion/of-ed/nothing vedic-in-vedic-maths/article 637389.ecc या संकेतस्थळी भेटेल).\nदिनानाथ बत्रा या संघ परिवारातल्या माणसाने काही प्रकाशकांना घाबरवून काही अभ्यासू पुस्तके ‘आपणहून’ रद्द करायला लावली. याने उत्तेजित झालेले संघ परिवारातले लोक अ-हिदुत्ववादी पुस्तकांवर बंदी आणण्याच्या मागण्या करू लागले आहेत. विद्यालये, पुस्तकांची दुकाने, कलादालने, नाट्यगृहे, चित्रपटगृहे, साèयांवर धाडी घालून आपल्यापेक्षा वेगळी मते दडपायचे प्रयत्न होत आहेत. वेगळ्या व विरोधी मतांच्या लोकांना ‘अ-भारतीय’(भाषांतर : देशद्रोही) ठरवून त्यांची राजकीय मते, सांस्कृतिक भूमिका, व्यक्तिगत नीतिमत्ता, साऱ्यावर हल्ले केले जात आहेत.\nभिन्न मते, विरोधी मते यांबाबतच्या या असहिष्णुतेला सर्व थरांवर, सर्व प्रदेशांमध्ये उत्तेजन मिळत आहे. सत्ताधारी पक्ष व थेट सरकारही याला आधार देत आहे. ह्यातून इतर पक्षही सुटत नाहीत. काँग्रेस, जात्याधारित व प्रादेशिक पक्ष, डावे पक्ष, सारेच कमीजास्त प्रमाणात भिन्नमताचा अवमान करत सेन्सॉरवजा धोरणे राबवत आहेत. पण त्यांचा भिन्नमतविरोध भाजप-संघ परिवाराच्या विरोधाइतका आतपासूनचा व विखारी नाही. संघ परिवार मात्र वेगळे मत हा द्रोह मानून त्याला कठोरपणे दाबायच्या प्रयत्नात आहे. हे संघातील लोकशाहीविरोधी संस्कृतीला साजेसेच आहे. संघाने ‘अंतर्गत लोकशाहीला अडथळे आणणारा बकवास’ मागेच त्यागला, व त्या जागी एकचालकानुवर्तित्व उर्फ ‘फ्यूरर-प्रिन्झिप’ (नाझी पक्षातील पद्धत) आणून ठेवले.\nपण रूढ विचारांपेक्षा वेगळी, विरोधी मते असणे व ती व्यक्त करायला वाव असणे जर आपण गमावले, तर आपण आपसूकच दरिद्री बहुमतवाद आणि हुकूमशाहीकडे जातो. येवढेच नव्हे तर नव्याने ज्ञान मिळवणेही दुरापास्त होते. नैसर्गिक व सामाजिक ज्ञानशाखांमधली प्रगती भिन्नमताच्या अधिकाराखेरीज अशक्य आहे. तशी मते शिक्षणातून दिली जाणे, संवाद व वादविवादांतून सिद्ध-असिद्ध ठरणे, हे निरामय सार्वजनिक क्षेत्रासाठी अत्यावश्यकच आहे.\nहा मुद्दा प्रा. रोमिला थापर यांच्या तिसèया निखिल चक्रवर्ती स्मृती व्याख्यानात कळीचा होता.\n(निखिल चक्रवर्ती स्वातंत्र्योत्तर भारतातील वार्ताहरांपैकी एक ज्येष्ठ पत्रकार होते. ते कित्येक वर्षे ‘मेनस्ट्रीम’ या साप्ताहिकाचे संपादक होते. ते कित्येक वर्षे कम्युनिस्ट पक्षात होते, पण त्या पक्षाचे धोरण त्यागून त्यांनी आणीबाणीवर कठोर टीका केली. परिणामतः ते नियतकालिक काही काळ बंदही पडले. प्रो. थापरांचे व्याख्यान हे तिसरे निखिल चक्रवर्ती स्मृतिव्याख्यान होते. आधीची दोन व्याख्याने अमर्त्य सेन तत्त्वज्ञ, अर्थशास्त्री आणि एरिक जे. हॉब्सबॉम (इतिहासकार) यांनी दिली.\n(प्रा. थापर जवाहरलाल नेहेरू विद्यापीठाच्या निवृत्त इतिहास-प्राध्यापक आहेत.)\nथापर यांचे व्याख्यान अनेक भौगोलिक खंड व कालखंड यांत विहरणारे होते. त्यात गेल्या दोन हजार वर्षांत सटीक बौद्धिक परंपरा कशाकशा उत्क्रांत झाल्या याचा अप्रतिम आढावा होता. विवेक, साशंकभाव, ‘बाबावाक्या’ला आह्वान देण्याची परंपरा, यांतूनच सत्य शोधा, असा स्पष्ट संदेश व्याख्यानात होता. नेमक्या याच परंपरांवर आज हल्ला होत आहे.\nपाश्चात्त्य जगात सॉक्रेटीसपासून गॅलिलिओपर्यंत, आणि भारतात बौद्ध व चार्वाकांमध्ये भिन्नमतांच्या अभिव्यक्तीतून विज्ञान कसे विकसित झाले हे थापरांनी तपासले. तत्त्वे, परंपरा व पद्धती, या तीन्हींच्या पातळ्यांवर विज्ञान कसे संस्कृतिनिरपेक्ष आहे. हे त्यांनी एथेन्स, अरबस्तान, भारत, चीन इत्यादींच्या इतिहासातून दाखवून दिले. भारतात बुद्धाने देव ही कल्पना अज्ञेयवादातून तपासली. अनेक इहवादी विचारप्रणालींनी कर्मविपाक, पुनर्जन्म व आत्म्याचे अमरत्व नाकारून पशुबळी व वैदिक कर्मकांडांना धिक्कारले. गॅलिलिओच्या हजार वर्षे आधी आर्यभट्टाने राजज्योतिष्यांना विरोध करून पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे दाखवून दिले, व पृथ्वीकेंद्री आकलन खोटे पाडले.\nया सर्वांत श्रद्धा व धार्मिक रूढींऐवजी तर्क आणि विवेक यांना सर्वोच्च स्थान देणे कळीचे होते. घटना व त्यांमागील संभाव्य कारणे यांबद्दल संभाव्य तत्त्वे सुचवणे, प्रयोग व अधिक निरीक्षणांच्या कसोटीवर ही तत्त्वे तपासणे, व अखेर भाकिते वर्तवण्याची क्षमता असलेली तत्त्वे घडवणे, अशी ही पद्धत.\nइतिहासाच्या विहंगमावलोकनातून थापरांनी विवेक व तर्कनिष्ठता यांचे वेगवेगळ्या जागांमधील व कालखंडांमधील सातत्य दाखवून दिले. या परंपरेला वेळोवेळी धर्मांधांनी विरोधच केला. ब्राह्मणी रूढींनी बौद्धमताला ‘भ्रम’ मानले. होता होता अनेक ब्राह्मण्यविरोधी पंथ घडले : श्रमण-परंपरा (बौद्ध व जैन), चार्वाक, आजीविक, नास्तिक, इहवादी, विवेकवादी. आणि ‘अपौरुषेय’ वैदिक मत नाकारणारे, जातिवर्णव्यवस्था नाकारणारे, हे सर्व पंथ ‘नास्तिक’ या एकाच श्रेणीत कोंबले गेले.\nथापर म्हणाल्या की आजचे हिंदुत्ववादी जसे सर्व भिन्नमताच्या लोकांना ‘मार्क्सिस्ट’ म्हणतात, त्याची आठवण व्हावी अशी ती कोंबाकोंबी होती\nप्राचीन व मध्ययुगीन काळात भारतात अनेकानेक विचारधारा होत्या. त्यांपैकी काही धर्मपीठे व राजसत्ता यांच्या विचारधारांवर शंका घेणाèया होत्या. ‘‘अंदाल, अक्कमहादेवी, मीरा वगैरे लोक जातिभेद नाकारत असत, आणि सामान्य जन त्यांचे म्हणणे आदराने ऐकत असत.’’ अमीर खुश्रो कवी आणि संगीतकार तर होताच, पण सूर्यकेंद्री ग्रहमालेची संकल्पना स्वीकारणारा ज्योतिर्विदही होता, व त्यामुळे ‘‘कर्मठ इस्लामपासून तो दूरही राहिला.’’\nयानंतर राजा राममोहन रॉय, म. फुले, शाहू महाराज, पेरियार, सय्यद अहमद खान, डॉ. आंबेडकर इत्यादी आधुनिक उदारमतवादी भारतात सुधारणा करून गेले. भारतीय समाजात मोठाले फेरबदल होत आहेत, आणि ते समजून घ्यायला नव्या मर्मदृष्टीची गरज आहे. सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचे राजकीय आणि सांस्कृतिक परिणाम समजून घेण्यासाठी हे आवश्यक आहे. थापर म्हणाल्या की विचारवंतांनी (Public intellectuals) हे सांधे तपासून‘‘आपल्या बौद्धिक वारशातल्या विवेकवादी विचाराच्या परंपरा उकलून लोकांपुढे मांडायला हव्या आहेत.’’\n‘‘अनेक पेशांमधील विशेषज्ञ बरेचदा आपापल्या विशेष अभ्यासाच्या क्षेत्राबाहेरील जगाबद्दल असंवेदनशील असतात.’’ थापरांच्या मते असे विशेषज्ञ विचारवंत या पदाला पोचत नाहीत. आज कधी नव्हते तेवढे अकादमीय विद्वान आहेत. पण ते सत्तेच्या विचारधारेशी भिडायला अनुत्सुक असतात, आणि याने मुक्त विचाराची वाट खुंटणेही ते मान्य करतात.’’\nविचारवंतांनी सत्ताधाऱ्यांशी जुळत्या भूमिका घेणे टाळायला हवे. त्यांच्या भूमिका स्वायत्त असायला हव्या, व त्या तशा आहेत हे उघडपणे दिसायलाही हवे. वादग्रस्त वाटणाèया भूमिका, मग त्या कोणी का घेत असेना, प्रश्न विचारून तपासल्या जायलाच हव्या. विशेषज्ञां���्या तज्ज्ञतेचे क्षेत्र तर स्पष्ट हवेच, पण नागरिकांचे हक्क काय आहेत याबाबत विचारवंत म्हणून स्पष्ट आणि संवेदनशील भूमिका घेतल्या जायला हव्यात. सामाजिक न्याय कोणत्या कृतीत आहे हे ओळखून त्या कृती सामूहिक धोरणांचा भाग करवण्यास विचारवंतांनी झगडायला हवे.\nअसे ‘पब्लिक’ विचारवंत भारतात का मागे पडत आहेत याचे विश्लेषण करून त्यांनी जास्त परिणामकारक व ठोस भूमिका कसा घ्याव्या, ते थापर यांच्या भाषणात स्पष्ट केले गेले. (त्यांचे पूर्ण भाषण http://sacw.net/article 9874 html या संकेतस्थळावर भेटेल).\n(प्रफुल्ल बिडवईंचा वरील लेख त्यांनी अग्रेषित केला त्याच सुमारास ‘डॉन’ (Dawn) या पाकिस्तानी दैनिकाचे दिल्लीतले वार्ताहर जावेद नकवी यांचा ‘हॅव इंटेलेक्चुअल्स बीन को-ऑप्टेड’ हा लेखही इंटरनेटवर उपलब्ध झाला. त्याची मजेदार सुरुवातच फक्त देत आहोत :-\n‘‘सम्राट अकबराच्या आग्य्राजवळील कबरीजवळचा एक शासकीय फलक सांगतो की ‘‘(अकबराने) एका जमावातून एक राष्ट्र घडवले.’’ गेल्या काही काळात प्रा. रोमिला थापरांना जास्तजास्त प्रमाणात अकबराची ही भूमिका घ्यावी लागत आहे. उजव्या हिंदुत्वनिष्ठांनी चुराडा न केलेल्या मूठभर पब्लिक विचारवंतांमध्ये प्रा. थापर अचलपणे उभ्या आहेत.’’)\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – एप्रिल २०२१\nदेशहित की अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर हल्ला – शुभलक्ष्मी नाईक गांवकर\nकवीची कैद – राजराहुल (राहुल खंडाळे)\nकोविड-१९ अरिष्टानंतरची नवक्षितिजे – श्रीधर सुरोशे\nलोकशाही संकोचते आहे – प्रसाद माधव कुलकर्णी\nगडबड-घोटाळे (व्यंगचित्रे) – चित्रकार प्रभाकर पाचपुते\nस्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल – ज्ञानेश वाकुडकर\nकिसान विरुद्ध सरकार ते किसान अभिमुख देश – श्रीनिवास नी. माटे\nभांडवलशाही हीच एक मोठी समस्या – प्रभाकर नानावटी\nहळूच – राजराहुल (राहुल खंडाळे)\nबोधकथा – वंदना भागवत\n – चित्रकार मिलिंद क्षीरसागर\nसमता आणि स्वातंत्र्य किती खरे किती खोटे – प्राची माहुरकर\nआमच्या लोकशाहीचे भवितव्य – हरिहर कुंभोजकर\nभग्न (होऊ घातलेल्या) तळ्याकाठी… \nसुदृढ लोकशाही – नरेंद्र महादेव आपटे\nथांबा, पुढे गतिरोधक आहे – हेमंत दिनकर सावळे\nयार… बोल, लिही – सचिनकुमार वि.तायडे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00160.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.aaplimaaymarathinews.com/tourists-will-soon-be-able-to-enjoy-tourism-in-this-place/", "date_download": "2021-04-19T09:22:39Z", "digest": "sha1:EPC5SIKMXXERU3PHG45QGFA3RO6UNYSF", "length": 11246, "nlines": 140, "source_domain": "www.aaplimaaymarathinews.com", "title": "पर्यटकांना ‘या’ ठिकाणी लवकरच पर्यटनाचा आनंद घेता येणार – आदित्य ठाकरे | Aapli Maay Marathi News", "raw_content": "\nHome अधिक पर्यावरण पर्यटकांना ‘या’ ठिकाणी लवकरच पर्यटनाचा आनंद घेता येणार – आदित्य ठाकरे\nपर्यटकांना ‘या’ ठिकाणी लवकरच पर्यटनाचा आनंद घेता येणार – आदित्य ठाकरे\nमुंबई : विस्तारित मुंबई शहराच्या मध्यभागी असलेल्या आरे जंगलाला पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी भेट दिली. आरे येथील जी ६०० एकर जागा जंगल म्हणून घोषित केली आहे. त्या जागेतील युनिट ४, २१ व २२ ला त्यांनी भेट दिली.\nयावेळी पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, वन विभागाचे प्रधान सचिव मिलींद म्हैसकर, अतिरिक्त प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये, दुग्धविकास आयुक्त श्री. भांगे आदी उपस्थित होते.\nत्याचप्रमाणे मंत्री श्री. ठाकरे यांनी आज वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (एमटीडीसी) व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील व इतर अधिकारी यांच्या समवेत मालाड (वेस्ट) मधील एरंगळ येथील एमटीडीसीच्या जागेची पाहणी केली. मुंबईकर आणि पर्यटकांना याठिकाणी लवकरच पर्यावरणपूरक पर्यटनाचा आनंद घेता येणार आहे, असे मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.\nPrevious article…मात्र सरकारसाठी ‘सब चंगा सी’, राहुल गांधींची टीका\n दाऊदला पालिकेचे टेंडर आणि पाकिस्तान सोबत टक्केवारी ; शेलार यांची शिवसेनेवर टीका\nजेईई मेन परीक्षा लांबणीवर\nबावीस एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजन पुरवठा करण्यास मनाई\nअन्यायाचा वेळीच प्रतिकार करा, शासन खंबीरपणे महिलांच्या पाठीशी ; महिला व बालविकासमंत्री\nखुशाल गुन्हा दाखल करा, आम्ही घाबरत नाही – चंद्रकांत पाटील\nAapli Maay Marathi News Network : मुंबई पोलिसांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करणाऱ्या ब्रुक फार्मा कंपनीच्या संचलकाला चौकशीला बोलावलं असताना विरोधी पक्षनेत्यांनी सरकारी कामात हस्तक्षेप केला. यापुढे हे असलं खपवून घेणार नाही असं...\nजेईई मेन परीक्षा लांबणीवर\nAapli Maay Marathi News Network : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्र्वभूमीवर अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी संयुक्त प्रवेश परीक्षा अर्थात यावर्षीची जेईई मेन परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिक्षण मंत्री रमेश...\nबावीस एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजन पुरवठा करण्यास मनाई\nAapli Maay Marathi News Network : केंद्र सरकारनं ऑक्सिजन उत्पादक आणि पुरवठादारांना येत्या २२ एप्रिलपासून पुढील आदेश येईपर्यंत औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजन पुरवठा करण्यास मनाई केली आहे. वैद्यकीय वापरासाठी ऑक्सिजनची वाढती मागणी पूर्ण...\nअन्यायाचा वेळीच प्रतिकार करा, शासन खंबीरपणे महिलांच्या पाठीशी ; महिला व बालविकासमंत्री\nअमरावती : महिला कर्मचाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचा छळ, अन्याय मुळीच सहन करता कामा नये. अन्यायाचा वेळीच प्रतिकार केला पाहिजे. कुठेही गैरप्रकार होत असल्यास वेळीच तक्रार द्यावी. शासन महिला-भगिनींच्या खंबीरपणे पाठीशी उभे आहे, असा...\nमहाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती व फ्रीशिपसाठी अर्ज करण्यास ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ ; विजय वडेट्टीवार\nमुंबई : कोविड – १९ च्या पार्श्वभूमी व अडचणी निर्माण होऊन विद्यार्थ्यांना महाडीबीटी प्रणालीवर अर्ज सादर करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती व फ्रिशिपच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी विजाभज,...\nभारताने जॉर्जियाला कोरोना लस उपलब्ध करून द्यावी – राजदूत अर्चिल झुलियाश्विली\nअमेरिकेचा मोठा खुलासा – नियोजित होती गलवानची चकमक, ‘हा’ होता चीनचा...\nभारतात वाढले अण्वस्त्रांचे मोठे साठे रिपोर्टहून खुलासा\nजुनी पेन्शन योजना सुरु करण्यासाठी २६ नोव्हेंबरला लाक्षणिक संप\nभारतबंद ला राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा जाहीर पाठिंबा\nलोकलसेवा तातडीने सुरू कराव्यात…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mahaupdate.in/category/sports/", "date_download": "2021-04-19T10:09:39Z", "digest": "sha1:M3EOO6K7YAMVKXRBG4GETGYEDRDNYUDL", "length": 11284, "nlines": 133, "source_domain": "mahaupdate.in", "title": "क्रीडा Archives - Maha Update", "raw_content": "\n तुमची संवेदनशील माहिती ‘लीक’ होऊ शकते, सायबर एजन्सीकडून सतर्कतेचा इशारा\nChetan Sakariya : वडिल ड्राइवर,खेळायला शूजही नव्हते, 3 महिन्यांपूर्वी भावाला गमवलं,…\nCSK vs DC : धोनी शून्यावर बाद, सामनाही हरला, अन् आता…\nIPL 2021 : वानखेडे स्टेडियमवर IPLचे सामने होणार का \nआरोग्य कोरोना क्राईम टेक्नॉलॉजी देश नोकरी ब्रेकिंग\nBreaking : कोहलीच्या RCB ला मोठा धक्का, ‘हा’ धडाकेबाज फलंदाज कोरोना पॉझिटिव्ह\n( IPL 2021) इंडियन प्रीमियर लीगचा 14 वा हंगाम 09 एप्रिलपासून सुरू होत आहे. आयपीएल 2021 चा पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जाईल. यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स…\nमोठी बातमी : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर कोरोना पॉझिटिव्ह, स्वतः ट्विट करून दिली माहिती\nमहाअपडेट टीम, 27 मार्च 2021 :- क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला कोरोनाची लागण झाली आहे. स्वत: सचिन तेंडुलकर यांनी सोशल मीडियावर आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह…\nIPL 2021 : टीम इंडियासह दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का, श्रेयस अय्यर संघामधून बाहेर\nमहाअपडेट टीम, 25 मार्च 2021 :- इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात श्रेयस अय्यरच्या खांद्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे दिल्ली कॅपिटल्सला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे तो उर्वरित…\nIndia vs England ODI Series : इंग्लंड विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी विराटसेना पुण्यात दाखल, पहा व्हिडीओ\nमहाअपडेट टीम, 22 मार्च 2021 :- भारताने इंग्लंडला कसोटी आणि टी 20 मालिकेत पराभूत केलं असताना आता टीम इंडिया एकदिवसीय मालिकेसाठी सज्ज झाली आहे. 23 मार्चपासून या वनडे मालिकेला सुरुवात होणार…\nIND vs ENG : मागील 5 मॅचमध्ये राहुल फेल, ही आकडेवारी पाहून तुम्हालाही वाटेल की शिखर धवनवर खरंच…\nमहाअपडेट टीम, 19 मार्च 2021 :- IND vs ENG t20 series 2021 : लोकेश राहुल हा सातत्याने अपयशी ठरत असतानाही त्याला भारतीय संघात स्थान दिलं जात आहे. परंतु दुसरीकडे राहुलला संधी देताना मात्र…\nIND vs ENG: BCCI कडून वनडे सीरीजसाठी टीम इंडियाची घोषणा, प्रथमच मिळाली ‘या’ दोन…\nमहाअपडेट टीम, 19 मार्च 2021 :- India vs England ODI Series : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) ने इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. या…\nबबिता फोगटच्या बहिणीची गळफास घेऊन आत्महत्या; कारण वाचून तुम्हालाही धक्का बसेल \nमहाअपडेट टीम, 17 मार्च 2021 :- भारतीय कुस्तीपटू धाकड गर्ल बबिता फोगटच्या घरावर दुःखाचा डोंगर पसरला आहे. बबिताची मामेबहीण रितिकाने महाबीर फोगट यांच्या गावातील घरामध्ये गळफास लावून आत्महत्या…\n‘यॉर्कर किंग’ जसप्रीत बुमराह लग्नबेडीत, टीव्ही अँकर संजना गणेशन सोबत घेतले सात फेरे, पाहा लग्नाचे…\nमहाअपडेट टीम, 15 मार्च 2021 :- गेल्या काही दिवासांपासून सुरू असलेल्या चर्चेला आत��� पूर्णविराम मिळाला आहे. टीम इंडियाचा मुख्य जलद गोलंदाज जसप्रीत बुमराह हा गोव्यातील टीव्ही प्रजेंटर संजना…\nवरुण चक्रवर्ती पुन्हा फिटनेस टेस्टमध्ये अपयशी, ‘या’ खेळाडूची लागली वर्णी\nमहाअपडेट टीम, 11 मार्च 2021 :- लेगस्पिनर वरुण चक्रवर्ती फिटनेस टेस्टमध्ये शुक्रवारी पुन्हा एकदा अपयशी ठरला आहे. यामुळे इंग्लंडविरुद्ध सुरू होणाऱ्या ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतून तो बाहेर…\nचौथ्या कसोटी सामन्यात आमचं वजन अचानक कमी झालं, माझं 5 किलो, तर जॅक लीच मैदान मॅच सोडून…\nमहाअपडेट टीम, 09 मार्च 2021 :- इंग्लंडचा स्टार अष्टपैलू बेन स्टोक्सने असा खुलासा केला आहे की, भारताविरुद्धच्या चौथ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्या दरम्यान त्याचे आणि त्याच्या सहकाऱ्यांचे…\n तुमची संवेदनशील माहिती ‘लीक’ होऊ शकते, सायबर…\nShear market : ऑक्सिजनची मागणी वाढली, गुंतवणूक कोठे कराल \nकोरोनाचं विदारक चित्र : स्मशानभूमीतही जागा मिळेना; पार्किंगमध्येच केले…\nरोजच्या चहात तेजपत्ता टाकून प्या, हे 4 फायदे वाचून आश्चर्यचकित व्हाल \nअहमदनगर : जनता कर्फ्यु : 7 ते 11 या वेळेत काय खुलं, काय राहणार बंद \nमाजी मंत्र्याची धनंजय मुंडेंवर जहरी टीका,…\nमोठी बातमी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले कठोर आदेश, नियम…\nMaharashtra lockdown : मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा,…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/only-10-per-cent-for-poor-and-unemployed", "date_download": "2021-04-19T08:13:49Z", "digest": "sha1:FLWNGR2CEKAVDNFEQZPTBXJW7LU727L2", "length": 16816, "nlines": 82, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "मोदी पॅकेजची १० टक्केच रक्कम गरीब व बेरोजगारांसाठी - द वायर मराठी", "raw_content": "\nमोदी पॅकेजची १० टक्केच रक्कम गरीब व बेरोजगारांसाठी\nगेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनमुळे ढासळलेल्या अर्थव्यवस्थेला मदत म्हणून जीडीपीच्या १० टक्के एवढी म्हणजे २० लाख कोटी रु.ची आर्थिक मदत जाहीर केली होती. आत्मनिर्भर भारत पॅकेज या नावाखाली गेल्या पाच टप्प्यात ही मदत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केली आहे.\nपण या आर्थिक पॅकेजमधून नेमके हाती काय लागणार आहे, याची चर्चा करणे महत्त्वाचे आहे. सरकारने देशाला काय दिले आहे, हे समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे.\nनिर्मला सीतारामन यांनी पाच टप्प्याद्वारे ११.०२ लाख कोटी रु.ची घोषणा केली आहे. पण या अगोदर अर्थमंत्र्यांनी १.९२ लाख कोटी रु. आर्थिक साहाय्यता मदत म्हणून जाहीर केली होती. तर रिझर्व्ह बँकेने ८.०१ लाख कोटी रु.ची घोषणा पूर्वी केली होती. त्यामुळे ही रक्कम एकूण पॅकेजमधून वजा होते.\nमोदींनी केलेल्या भाषणातून असा ग्रह झाला आहे की, २० लाख कोटी रु. पॅकेजमधील रक्कम थेट गरजूंच्या हातात जाणार आहे. पण वास्तवात या पाचही पॅकेजवर नजर टाकल्यास २० लाख कोटी रु.तील १० टक्के रक्कम म्हणजे केवळ २ लाख कोटी रु. रेशनवर खर्च होणार आहे व गरजूंच्या बँक खात्यात जमा होणार आहे. ही रक्कम जीडीपीच्या १ टक्क्याहून कमी आहे. तर उर्वरित ९० टक्के म्हणजे १९ लाख कोटी रु. रक्कम बँक गॅरंटी, बँक कर्ज, खेळते भांडवल, रिझर्व्ह बँकेकडून व्याज दरात होणारी कपात, सध्या सुरू असलेल्या विकास योजनांवरचा खर्च व विकास योजनांसाठी अर्थसंकल्पात तरतूद केलेली रक्कम या रुपात खर्च केली जाणार आहे.\nअर्थतज्ज्ञांच्या आवाहनाला वाटाण्याच्या अक्षता\nकोरोना संकट अधिक भयावह होत असल्याचे लक्षात आल्यानंतर अनेक अर्थतज्ज्ञांनी व उद्योगपतींनी गरजूंच्या हातात पैसे देण्याचे आवाहन सरकारला केले होते. लोकांच्या हातात पैसा आल्याने मागणी वाढेल व अर्थव्यवस्था पुन्हा उभी राहण्यास त्यांना मदत होईल, असे यांचे म्हणणे होते.\nपण अर्थमंत्र्यांनी केलेल्या सर्व घोषणा निराशाजनक होत्या. त्यांनी गरजूंच्या हातात कमी पैसे दिले पण स्वस्त दरात कर्ज देण्याच्या त्यांचा घोषणांचा फायदा मोठ्या उद्योगांना अधिक मिळाला आहे. छोट्या उद्योजकांना केव्हा कर्ज मिळणार व ते केव्हा आपला उद्योग सुरू करणार याबाबत कोणतीही स्पष्टता नाही.\nलॉकडाऊनच्या सुरवातीला रिझर्व्ह बँकेने कर्जावरील व्याजदरात कपात केली होती त्याचा फायदा अंबानी, टाटा, बिर्ला या उद्योजकांना मिळाला. रिलायन्स इंडस्ट्रीने १२ हजार कोटी रु.चे कर्ज साडेसात टक्के दराने उचलले आहे.\nदेशात एकूण ५० कोटी मजूर, श्रमिक आहेत त्यापैकी १२ कोटी श्रमिक बेरोजगार झाले आहेत तर अन्य २० कोटी श्रमिक आपली नोकरी, व्यवसाय सोडून घरी परत जात आहेत. त्यांना आपण पुन्हा रोजगाराच्या ठिकाणी परत जाऊ याची शाश्वती नाही. अशा तर्हेने ३२ कोटी मजूर सध्या घरात बसून आहेत. त्यांना पुढील चार-पाच महिने आयुष्य कसे जाईल याची चिंता आहे. त्यांच्या हातात पैसे असणे आवश्यक होते. त्यांच्या हातात पैसे आले असते तर मागणी वाढली असती व अर्थव्य��स्थेला पुनर्जिवित करता आले असते. पण सरकारने तसे प्रयत्न केले नाहीत.\nमदत नव्हे तर सुधारणा कार्यक्रम\nसरकारने जाहीर केलेल्या आर्थिक पॅकेजवरून स्पष्ट दिसतेय की, सरकार गरजूंना मदत करत नसून आर्थिक सुधारणा राबवत आहे. या पॅकेजमध्ये एकूण जीडीपीची एक टक्का रक्कम गरजूंना मिळणार आहे तर अन्य रक्कम आर्थिक सुधारणांवर खर्च होणार आहे. असे करण्यामागे एक कारण असे की, सरकारला परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षून घ्यायचे आहे आणि देशाचे क्रेडिट रेटिंग त्यांना वर आणायचे आहे. त्यासाठी क्रेडिट रेटिंग कंपन्यांना, संस्थांना खूष करण्यासाठी आर्थिक सुधारणा कार्यक्रम राबवला जात आहे.\nसरकारच्या या पावलांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघसंलग्न भारतीय मजदूर संघांसहित अनेक कामगार संघटना व अर्थतज्ज्ञांनी विरोध करण्यास सुरूवात केली आहे.\nलोकांना मदत देण्यापेक्षा आर्थिक सुधारणांचे पॅकेज जाहीर केल्याने त्याचा फायदा बड्या कंपन्यांना, उद्योजकांना होणार आहे. छोट्या मध्यम उद्योजकांना त्याचा फायदा नाही. कोळसा खाणींचे खासगीकरण, कंत्राटी शेती, जीवनावश्यक वस्तू कायद्यातील बदल याचा थेट फायदा या बड्या उद्योजकांना, कंपन्यांना होणार आहे.\nकोरोनाच्या या भयावह संकटात सरकार लोकांना मदत देण्यापेक्षा कर्ज वाटत आहे. या कर्जामध्ये सरकारने केवळ सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योजकांना नव्हे तर शेती, रस्त्यावर उद्योग करणारे, फेरीवाले यांनाही कर्जे वाटण्याचा सपाटा सुरू केला आहे. आपण कर्जे घेतल्यास अर्थव्यवस्थेला ऊर्जा मिळेल असा दावा सरकारचा आहे.\nसरकारला हे लक्षात येत नाही की, अत्यंत वाईट आर्थिक परिस्थितीत असलेला माणूस कर्जे घेऊ शकत नाही. त्याची क्षमता नसते. सरकार कल्याणकारी योजनांचा भाग म्हणून कर्जे वाटत असले तरी वस्तुस्थिती अशी आहे की, ८० टक्के उद्योग हे स्वतःची संसाधने वापरून उद्योग करत असतात. ते कर्जांवर अवलंबून नसतात. छोट्या उद्योजकांचा बँकांवर विश्वास नसतो. सामान्य भारतीय माणूस कर्जे घेण्यावर विश्वास ठेवत नाही.\nजे छोटे उद्योजक आहेत त्यांचे असे म्हणणे आहे की, जे घरात श्रमिक, मजूर, कामगार बसले आहेत, त्यांना पगार सरकारने द्यावा. पण सरकारने या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे. सरकारची यावर अशी भूमिका आहे की, विकसनशील देशांसारखी अशी पर्याप्त साधने त्यांच्याकडे नाहीत. पण द. कोरिया, ब्राझील, इंडोनेशिया या विकसनशील देशांची कामगिरी भारतापेक्षा चांगली आहे. या देशांनी आपल्या एकूण महसूलातील चौथा टक्का प्रोत्साहनपर उद्योगांना दिला आहे. त्यात एक टक्का कर्जाची गॅरंटी आहे तर तीन टक्के प्रत्यक्ष आर्थिक मदत आहे. भारतात नेमके उलटे चित्र आहे.\nप्रसिद्ध उद्योगपती अझीम प्रेमजी, राजीव बजाज यासारख्या उद्योगपतींनी लोकांच्या हातात सरकारने पैसे देणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले आहे. त्याचे एक कारण असे की, ३२ कोटी नागरिकांच्या खिशात पैसे पडल्यास त्यांच्याकडून वस्तूंची खरेदी वाढेल, मागणी वाढेल व अर्थव्यवस्थेला वेग येण्यास सुरवात होईल. जर पैसेच नसतील तर मागणी कशी वाढेल, वस्तूंची विक्री कशी होईल. हा प्रश्न केवळ गरीबांचा नसून उद्योगधंद्यांचाही आहे.\n(द वायरचे संस्थापक संपादक एम. के. वेणू यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर)\nजमीन वादातून पारधी समाजातील तिघांची हत्या\nस्थलांतरितांशी चर्चा केल्याने राहुलवर सीतारामन भडकल्या\nसुमित्रा भावे यांचे निधन\nरेल्वेकडून ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ धावणार\nकोरोना संसर्गाचा निवडणुकांशी काय संबंध\nलसीकरण आणि लसींची आयात वाढवाः डॉ. मनमोहन सिंग\nभाजपचा यू टर्न : ‘कुंभ मेळा प्रतिकात्मक ठेवा’\n‘करोनाच्या धोका; उद्योग जगताने मदत करावी’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahajobs.org.in/maharashtra-corona-guidelines-mumbai-local-continue-running-no-ban-mumbai-local-transport-amid-corona-lockdown-rules-passengers-as-seat-capacity/", "date_download": "2021-04-19T08:45:12Z", "digest": "sha1:7C6YH7HW5GZ6L4L6K3MWJ7POIT6FIHEP", "length": 8686, "nlines": 65, "source_domain": "www.mahajobs.org.in", "title": "Maharashtra Corona Guidelines Mumbai Local Continue Running No Ban Mumbai Local Transport Amid Corona Lockdown Rules passengers as seat capacity | महा जॉब्स", "raw_content": "\nमुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता राज्य सरकार आणि पालिका प्रशासनं आता अतिशय महत्त्वाच्या निर्णयावर पोहोचले आहेत. मुंबईमध्येही कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहता रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी काही महत्त्वाचे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. यामध्ये मुंबई लोकलबाबत कोणता निर्णय घेण्यात येतो, याकडेच सर्वांचं लक्ष लागलं होतं. ज्याबाबत पालकमंत्री अस्लम शेख यांनी काही मुद्दे स्पष्ट केले.\nमुंबई लोकलबाबतही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, ही सेवा बंद न करता आसन क्षमतेइतक्याच प्रवाशांसह ही सेवा सुरु राहील अशी माहिती समोर आली आहे. शिवा�� यापुढं रिक्षा आणि टॅक्सीमध्येही चालकासह फक्त दोन प्रवाशांनाच परवानगी देण्यात आली आहे.\nमुंबईतील बस सेवेमध्येही आसन क्षमतेइतकेच प्रवासी यापुढं एका वेळी प्रवास करु शकणार आहेत. त्यामुळं लोकल आणि बस सेवेमध्ये होणारी तुडूंब गर्दी यापुढं कमी करण्यावर प्रसासनानं भर देत हे सक्तीचं पाऊल उचललं आहे.\nMumbai New Corona Guidelines: धार्मिक स्थळांवर निर्बंध, मुंबईत रात्रीच्या वेळी फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच वाहन चालवण्याची अनुमती\nफेब्रुवारी महिन्यानंतर कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली. त्यामुळे मार्च महिन्यात मुख्यमंत्र्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून सर्व खासगी आणि सरकारी कंपन्यांना कमीत कमी कर्मचारी ऑफिसमध्ये बोलवण्याचा सल्ला दिला होता. केवळ पन्नास टक्केच कर्मचारी कार्यालयात बोलवावेत किंवा जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्यात यावे असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या या आवाहनाला खाजगी कंपन्यांनी केराची टोपली दाखवल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे. सरकारने स्पष्ट निर्देश दिले असताना देखील खासगी कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये कपात केलेली नाही. याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे लोकल मधील प्रवाशांची संख्या. खरंतर मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर प्रवासी संख्येत घट होणे अपेक्षित होते. मात्र, चित्र आणखी विदारकच होत गेलं. अखेर प्रशासन पुन्हा एकदा कठोर निर्णयावर पोहोचलं आहे.\nदरम्यान, शहराचं अर्थचक्र कोणत्याही प्रकारे थांबवण्यात आलं नसून, येत्या काळात शहरात लसीकरणाचं प्रमाणही वाढवण्यात येणार असल्याचं पालकमंत्री अस्लम शेख यांनी स्पष्ट केलं. राज्य शासनाच्या निर्णयानुसार मुंबईतही वीकेंड लॉकडाऊन लागू असणार आहे. रविवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. लॉकडाऊन नसला तरी नियम मात्र कडक केले जाणार आहेत. मंत्री नवाब मलिकांनी सांगितलं की, कोरोनाला रोखण्यासाठी काही महत्वाचे निर्णय घेतले. काही कडक निर्बंध राज्यात घालण्यात आले आहेत. शुक्रवार रात्री 8 ते सोमवार सकाळी 7 वाजेपर्यंत लॉकडाऊन असेल, असं नवाब मलिक यांनी सांगितलं. तसेच नाईट कर्फ्यू देखील लागू असेल असं त्यांनी सांगितलं.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahajobs.org.in/union-minister-of-health-dr-harsh-vardhan-on-covid-19-situation-in-the-country-coronavirus-cases-india/", "date_download": "2021-04-19T09:26:25Z", "digest": "sha1:H6RI35TF2BDIWEWG3XVF4VPH53IIU2LL", "length": 9471, "nlines": 68, "source_domain": "www.mahajobs.org.in", "title": "union minister of health dr harsh vardhan on covid 19 situation in the country | Coronavirus Cases India | महा जॉब्स", "raw_content": "\nCoronavirus Cases India केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी मंत्र्यांसह 24 वी बैठक केली. यामध्ये केंद्रीय मंत्री डॉ एस जयशंकर, हरदीप सिंह पुरी आणि अश्विनी कुमार चौबेही उपस्थित होते. बैठकीनंतर आरोग्यमंत्र्यांनी एक पत्रकार परिषदही घेतली. ज्यामध्ये त्यांनी कोरोना रुग्णांची आकडेवारीही सादर केली.\nदेशात आतापर्यंत 1 करोड़ 19 लाख 13 हजार 292 नागरिकांनी कोरोनावर पूर्णपणे मात केली आहे. देशात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 97 टक्क्यांवर पोहोचलेलं असतानाच आता ही आकडेवारी 91.22 टक्क्यांवर पोहोचली आहे. 149 जिल्ह्यांमध्ये मागील 7 दिवसांपासून एकही नव्या कोरोना रुग्णाची भर पडलेली नाही. तर, 8 जिल्ह्यांमध्ये मागील 14 दिवसांपासून एकाही रुग्णाची नोंद नाही. असे तीन आणखी जिल्हेही आहेत तिथे 21 दिवसांपासून एकही कोरोनाबाधित आढळलेला नाही, अशी महत्त्वपूर्ण माहिती हर्षवर्धन यांनी दिली.\nCorona vaccination | जाणून घ्या कोणत्या राज्याला किती कोरोना लसींचा पुरवठा, कोणत्या राज्यात आहे लसींचा तुटवडा\nदेशात व्हेंटिलेटर, ऑक्सिजन पुरवठा याबातही परिस्थिती काहीशी तणावपूर्ण असतानाच त्यांनी यासंदर्भातील आकडेवारीही सादर केली. सध्याच्या घडीला देशात 0.46 टक्के रुग्ण व्हेंटिलेटरवर असून, 2.31 टक्के रुग्ण आयसीउयमध्ये आहेत. तर, 4.51 रुग्ण ऑक्सिजन बेडवर आहेत असं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलं.\nदेशातील कोरोना परिस्थिती नेमकी कोणत्या वळणावर आहे, याबाबत सांगताना ते म्हणाले ‘देशातील कोरोना मृत्यूदर हा सातत्यानं कमी होत आहे. त्यातच आरोग्य विभागात काम करणाऱ्या जवळपास 89 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर, 54 लाख आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.’\n“लस वाया जाण्याची राष्ट्रीय सरासरी महाराष्ट्राच्या नावावर खपवताय”, जावडेकरांच्या आरोपांवर राजेश टोपेंचं उत्तर\nलसींचा कमी पुरवठा होत असल्याची बाब आरोग्यमंत्र्यांनी फेटाळली\nमहाराष्ट्रात फक्त 14 लाख कोरोना लसीच शिल्लक असल्याचा राज्य शासनाचा दावा केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी फेटाळून लावला. कोरोना या व��श्विक महामारीला नियंत्रणात आणण्यात अपयशी ठरलेल्या महाराष्ट्र सरकारकडून दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे. लसींच्या पुरवठ्याबाबत राज्यांना यासंदर्बातील माहिती वेळोवेळी दिली जात असल्याचंही ते म्हणाले.\nपरिपत्रकाद्वारेही केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची टीका\nकेंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी एक परिपत्रक ट्विट करत त्या माध्यमातून महाराष्ट्र शासनावर टीका केली होती. राज्याती कोविड व्यवस्थापनाबाबत लिहीत त्यांनी नाराजीचा सूर आळवला होता. ‘गेले वर्षभर महाराष्ट्र सरकारने ज्या पद्धतीने गैरव्यवस्थापनाचा कारभार केला, त्यामुळे हे एकमेव राज्य कोरोना नियंत्रणातील देशाच्या लढाईत अडचणीचे ठरले आहे. आम्ही राज्य सरकारला सातत्याने मदत केली. त्यांना सर्व संसाधने उपलब्ध करुन दिली. केंद्रीय चमू पाठविल्या. पण, राज्य सरकारच्या प्रयत्नांनी काय झाले, याचा परिणाम आज आपल्यासमोर आहे. आज महाराष्ट्रात केवळ सर्वाधिक रूग्ण आणि सर्वाधिक मृत्यू नाहीत, तर जगातील सर्वाधिक संसर्ग दर सुद्धा महाराष्ट्रात आहे. टेस्टिंगमध्ये अजूनही सुधार व्हायला तयार नाही आणि रुग्णांचे संपर्क शोधण्यात सुद्धा कमतरता आहेत’.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/1999/10/2597/", "date_download": "2021-04-19T08:37:16Z", "digest": "sha1:5CF6KP7TENMFHVG64DZYY6ASWXVS24RS", "length": 42142, "nlines": 85, "source_domain": "www.sudharak.in", "title": "कामशास्त्री कर्वे (नव्या चरित्राच्या निमित्ताने) – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – एप्रिल २०२१\nकामशास्त्री कर्वे (नव्या चरित्राच्या निमित्ताने)\nमाणूस मृत्यूनंतर मोठा होतो. कर्त्यांच्या बाबतीत हे विशेषच खरे आहे. येत्या १४ ऑक्टोबरला त्यांच्या मृत्यूला ४६ वर्षे होतील. या काळात त्यांची दोन चरित्रे प्रसिद्ध झाली. ‘उपेक्षित द्रष्टा’ हे दिवाकर बापटांचे १९७१ साली आणि य. दि. फडक्यांचे ‘र. धों. कर्वे’ १९८१ साली. सध्या उपेक्षित योगी या नावाचे त्यांचे एक नवे चरित्र आमच्याकडे अभिप्रायार्थ आले आहे, ‘पूर्वीची चरित्रे अपुरी व अनभिज्ञ वाटल्याने हा नवा ग्रंथप्रपंच’ (पृ १८)’ असा दावा प्रस्तुत लेखकाने केला आहे. लेखक बेळगावचे श्री मधुसूदन गोखले यांनी आपण ४० वर्षे कुटुंबनियोजन क्षेत्रात काम केले आणि १२ वर्षे एका पदव्युत्तर संस्थेत प्राध्यापकी केली, असे सांगितल्यामुळे पुस्तकाबद्दल अपेक्षा उंचावतात. पण फार वेळ त्या तेथे राहत नाहीत.\nकर्व्यांचे असामान्यत्व अनेक प्रकारे सांगता येते. त्यांचे पहिले चरित्रकार श्री. दिवाकर बापट त्यांना ‘उपेक्षित द्रष्टा’ म्हणतात. ते वर्णन म्हणून समर्पक आणि मूल्यमापन म्हणून ‘मार्मिक’ आहे. स्वतः कर्वे आपण ‘आगरकरांचे एकटे वारस\nआहोत असे म्हणत अर्थात् ते कठोर बुद्धिवादी या अर्थाने. आज याच विचारसणीस आपण ‘विवेकवाद’ म्हणतो. विवेकवादाची खोली, व्याप्ती आणि त्याची तर्कशुद्ध परिणती याचे कर्त्यांनी रेखाटलेले चित्र थक्क करणारे आहे. कर्वे यांची मांडणी विलक्षण काटेकोर. शब्दयोजना अचूक आणि मोजकी. शैली सडेतोड असे.\n*(१) कंसातील आकडे चरित्रातील पानांचे.\n१. आगरकरप्रणीत बुद्धिवादाचा पहिला विशेष असा की, मनुष्याची एकंदर प्रगती होत. आहे. ज्ञानात वाढ होत आहे. त्यामुळे पूर्वजांचे शहाणपण आणि त्यांची शास्त्रे यांना आपोआप मर्यादा पडतात. उघडच आप्तवचन हे सत्याचे प्रमाण होऊ शकत नाही. (आणि पुराणात कोणी म्हटले म्हणून पुनर्जन्म आहे हे सिद्ध होत नाही.).\n२. बुद्धिवादाला इहवादाची सीमा आहे. जीवन म्हणजे इहलोकीचे जीवन. ते सुखी करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. सर्वांना सारखा.\nसर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद्दःखमाप्नुयात्\nया सर्वांत स्त्रियाही आल्या. धर्माने आजवर त्यांच्यावर फार अन्याय केला आहे. जगातल्या सर्व धर्मानी. वस्तूवर असते तशी त्यांच्यावर पुरुषांची मालकी मानली आहे.\n३. बुद्धिवादाला व्यक्तिस्वातंत्र्य हा मूलाधार वाटतो. दुस-याच्या न्याय्य हक्कांचे नुकसान न करता जे जे सुख भोगता येईल ते ते भोगण्याची प्रत्येकाला मुभा आहे\nआणि ‘यातच कामसुखाचा समावेश होतो.’\nही कर्वे यांच्या बुद्धिवादाची रूपरेषा.\nसंततिनियमनाचा पुरस्कार हे स्त्रीदास्य-विमोचनाचे कार्य आहे असे आगरकर समजत. ते म्हणतात-\nआम्हांस असे वाटते की, कालांतराने फाजील संतत्युत्पत्ति होऊ न देता स्त्री पुरुषांचा संयोग होऊ देण्याची युक्ति काढता येईल. स्त्रियांच्या आरोग्यरक्षणाला आवश्यक म्हणून जी काय दोन तीन मुले ठरतील तेवढी तरुण वयांत करून घेतली म्हणजे पुढे टांकसाळ बंद ठेवण्याचा उपाय शोधून काढण्याकडे वैद्यकशास्त्राचे मन लागले आहे व या कामांत लवकरच यश येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. असे झाले तर आतांप्रमाणे डझन किंवा दीड डझन अल्पायुषी मनुष्यप्राणी जगांत आणण्यापेक्षा आईबापांच्या जागी खुटास खंट उभा करण्यापुरती दोन सुदृढ पोरे झाली तर बस्स आहेत.’ (पृ ३७) १८८२ साली केसरीच्या अग्रलेखातील आगरकरांचा हा विचारउपेक्षित योगी या चरित्रग्रंथाच्या आरंभी लेखकाने दिला खरा पण त्याचे मर्म त्याच्या लक्षात आलेले दिसत नाही. त्याला दिसतो फक्त एक योगायोग. त्याच वर्षी, १८८२ मध्ये रघुनाथ धोंडो कर्वे या संततिनियमन-पुरस्कर्त्यांचा झालेला जन्म.\nसंततिनियमन केले नाही तर लोकसंख्येचा सर्वभक्षक बकासुर आपल्या प्रगतीचा आणि सुखाचा संहारक बनेल हे ओळखण्यात आणि उच्चारवाने सांगण्यात कर्त्यांचे द्रष्टेपण आणि सुधारकी बाणा तर दिसतोच. पण त्याहीपेक्षा मर्यादित संतती स्त्रीला सुखकारक होते हे सांगण्यावर त्यांचा भर आहे. हे स्त्रीदास्यविमोचनाचे काम आहे. व्यक्ति-स्वातंत्र्याच्या मूल आधारातून त्यांचे स्त्रीच्या कामस्वातंत्र्याचे तत्त्वज्ञान उद्भवले आहे. ‘तुझ्या शरीराची मालकीण तूच’ हा कर्त्यांचा स्त्रियांसाठी बुद्धिवाद आहे. नको असेल तर विवाहित स्त्रीलाही पतिसमागम नाकारण्याचा अधिकार त्यात येतो. हा अधिकार कबूल करण्यात नीती आहे. कारण त्यात व्यक्तिस्वातंत्र्याचा आदर आहे, किमान मान्यता आहे. उलट पत्नी पतीची मालमत्ता आहे हे द्रौपदीच्या काळापासून चालत आलेले धर्मशास्त्र अन्याय्य आहे. हा धर्म स्त्रीचे दास्य पुरस्कारणारा म्हणजे अनीतीस वाव देणारा आहे. कर्वे आणखी पुढचा तर्क मांडतात. विवाहित स्त्रीपेक्षा, पैशासाठी समागम सोसणारी स्त्री-वेश्या-बरी. तिला नको असलेला संयोग नाकारण्याचा अधिकार तरी आहे.\nआमच्या धर्मशास्त्राने विवाहित स्त्रीचा स्वतःच्या शरीरावरील हक्क नाकारला आहे, हे फुलमणि-हरिमोहन खटल्यात (इ.स. १८९०) किंवा डॉ. रखमाबाई-दादाजी खटल्यात (इ.स. १८८४-८७) सिद्ध झाले आहे.\nसंततिनियमन सामाजिक हितासाठी आवश्यक खरेच, पण माणसाला समाजाच्या हितापेक्षा स्वतःच्या हिताची भाषा जास्त समजते. म्हणून तुमच्या सुखासाठी संततिनियमन करा असा त्यांचा स्त्रीपुरुषांना हितोपदेश आहे.\nकर्व्यांनी व्यक्तीचे आणि समाजाचे’ आरोग्य हे आपल्या मासिकाचे ब्रीद मानले. आणि आरोग्य’ म्हणजे शारीरिक आरोग्य अशी त्याची व्याप्ती वाढविली. आणि त्यात केवळ तत्त्वज्ञानाचा खलच न करता व्यवहारोपयोगी माहितीही दिली जाईल’ असा खुलासा केला आहे. पुढेही ते सांगत असतात की, ‘ह्या मासिकाच्या नांवावरूनच हे समजण्यासारखे आहे की लैंगिक विषयांना वाहून घेणे हा आमचा उद्देशच नव्हता.’\nअसे जर आहे तर समाजस्वास्थ्य म्हणजे लैंगिक नीतीची चिकित्सा असे समीकरण का झाले या प्रश्नाचे उत्तर ते असे देतात की, ‘स्वतःला बुद्धिवादी म्हणविणारे लोकदेखील या एक विषयांत मात्र बुद्धिवादाचा उपयोग करावयास तयार नसतात. याबाबतींत मनुष्याने जुन्या चाकोरीतूनच चालले पाहिजे, अशी त्यांची नीतीची कल्पना असते, कारण अनीतीची व्याख्याच अशी झाली आहे की, स्त्रीपुरुष संबंधांतील चालू निर्बध न पाळणे म्हणजे अनीति.’\nसमाजस्वास्थ्य मासिकात शिष्टसंमत न मानलेल्या निकोप लैंगिक जीवनाबद्दल वाचकाचे उद्बोधन तर असेच, पण कितीतरी नवीन विषयांचा अंतर्भाव त्यात कर्वे करीत. मात्र, त्यांत हे असावें ते असावे’ अशा आग्रही सूचनाकर्त्यांना ते ‘आमच्या मासिकाचे धोरण काय असावे हे आपण ठरविणार की आम्ही’ असा प्रतिप्रश्न करून निरुत्तर करीत. त्वचेचे आरोग्य किती महत्त्वाचे आहे हे दाखवून त्यासाठी नग्नता हा विषय त्यांनी अनेक लेखांतून चर्चेला घेतला. पाणी किती प्यावे, कॉलरा, मलेरिया-प्रतिबंध, जीवनसत्त्वे व आहार, तोतरेपणा घालवण्याचा उपाय, हातांची जोपासना असे आरोग्यविषयक लेख तर त्यात असतच पण साहित्य हा विषयही त्यांना प्रिय होता. कथा, कादंब-या, नाटके यांचे परिचय-परीक्षण ते आवडीने करीत. विविध वृत्तपत्रांतून आलेल्या निवडक बातम्यांवर ते खुसखुशीत भाष्य करीत. आहारासंबंधी त्यांनी केलेले प्रयोग व कच्च्या आहाराचे ज्ञान व अनुभवलेले फायदे यावर त्यांनी लेखन केले. कडबोळ्यासारख्या रुचकर पदार्थांच्या पाकक्रिया इतकेच काय दाढी कशी करावी’ असा प्रतिप्रश्न करून निरुत्तर करीत. त्वचेचे आरोग्य किती महत्त्वाचे आहे हे दाखवून त्यासाठी नग्नता हा विषय त्यांनी अनेक लेखांतून चर्चेला घेतला. पाणी किती प्यावे, कॉलरा, मलेरिया-प्रतिबंध, जीवनसत्त्वे व आहार, तोतरेपणा घालवण्याचा उपाय, हातांची जोपासना असे आरोग्यविषयक लेख तर त्यात असतच पण साहित्य हा विषयही त्यांना प्रिय होता. कथा, कादंब-या, नाटके यांचे परिचय-परीक्षण ते आवडीने करीत. विविध वृत्तपत्रांतून आलेल्या निवडक बातम्यांवर ते खुसखुशीत भाष्य करीत. आहारासंबंधी त्यांनी केलेले प्रयोग व कच्च्या आहाराचे ज्ञान व अनुभवलेले ��ायदे यावर त्यांनी लेखन केले. कडबोळ्यासारख्या रुचकर पदार्थांच्या पाकक्रिया इतकेच काय दाढी कशी करावी असे विषयही त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. कारण ते सुखकारक होते.\nकर्वे यांच्या कार्याचे य. दि. फडक्यांनी केलेले विवेचन संशोधन-प्रबंधासारखे रूक्ष (एका प्रकरणात त्यांनी ७१ अवतरणे आणि शेवटी संदर्भ नामावली दिली खरी) आहे. त्यांचे वाचनीय स्वरूपात चरित्र लिहून त्याला न्याय द्यावा असा प्रसिद्ध कामशास्त्रपंडित डॉ. विठ्ठल प्रभू यांचा सल्ला ऐकून लेखकाने प्रेरणा घेतली. एखाद्या सविस्तर ग्रंथातच त्यांच्या जीवितकार्याचे खरे मूल्यमापन करता येईल. (पृ १०) असा संकल्प करून गोखल्यांनी प्रस्तुत चरित्र लिहिले आहे. बेळगावच्या ‘नवसाहित्य बुक स्टॉल’ने ते दिमाखदार स्वरूपात प्रकाशित केले आहे. शुभ्र कागद, नयनसुख देणारा टाईप, कल्पक नि चित्ताकर्षक सजावट आणि पुठ्याची मजबूत बांधणी करून प्रकाशकाने आपले काम देखणे केले आहे. पण ते चोख केले असे म्हणवत नाही. मुद्रणदोष डोळ्यात खुपावेत इतके झाले. ही चूक कदाचित लेखकाची नसेल पण लेखन गबाळग्रंथी झाले आहे ही कोणाची चूक) आहे. त्यांचे वाचनीय स्वरूपात चरित्र लिहून त्याला न्याय द्यावा असा प्रसिद्ध कामशास्त्रपंडित डॉ. विठ्ठल प्रभू यांचा सल्ला ऐकून लेखकाने प्रेरणा घेतली. एखाद्या सविस्तर ग्रंथातच त्यांच्या जीवितकार्याचे खरे मूल्यमापन करता येईल. (पृ १०) असा संकल्प करून गोखल्यांनी प्रस्तुत चरित्र लिहिले आहे. बेळगावच्या ‘नवसाहित्य बुक स्टॉल’ने ते दिमाखदार स्वरूपात प्रकाशित केले आहे. शुभ्र कागद, नयनसुख देणारा टाईप, कल्पक नि चित्ताकर्षक सजावट आणि पुठ्याची मजबूत बांधणी करून प्रकाशकाने आपले काम देखणे केले आहे. पण ते चोख केले असे म्हणवत नाही. मुद्रणदोष डोळ्यात खुपावेत इतके झाले. ही चूक कदाचित लेखकाची नसेल पण लेखन गबाळग्रंथी झाले आहे ही कोणाची चूक याची किती उदाहरणे द्यावीत\n१. रँग्लर परांजपे यांच्या आत्मवृत्ताचे नाव ‘नाबाद’ असे दिले आहे. ते मुळात ‘नाबाद ८९’ असे आहे. उघडच मूळ मुस्तक त्यांनी पाहिले नाही नि जिथून हे नाव उचलले तिथून नीट उतरवून घेतले नाही.\n२. कर्त्यांनी ‘समाजस्वास्थ्य’ हे मासिक २६ वर्षे ४ महिने चालवले. (जुलै १९२७ ते ऑक्टो १९५३) ही कालगणना लेखक वारंवार २७ वर्षे ४ महिने अशी करतात. (पृ. १२ व पृ. ९८).\n३. आकाश��ाणीवर आपण दिलेल्या व्याख्यानांचा कालावधी सांगण्यात देखील ते सुसंगती राखत नाहीत. (पृ.१६ वर २५ मि., पृ.९० वर २० मि., आणि मलपृष्ठावर .. १५ मि.) ४. आपण नवे पुस्तक का लिहितो याची एकाखाली एक ४ कारणे नोंदवून ते म्हणतात, ‘या पाचही बाबतींत पूर्वीची चरित्रे अपुरी व अनभिज्ञ वाटल्याने हा नवा ग्रंथप्रपंच’ (पृ.१८).\n५. अॅनी बेझंटना पृ. ८२ वर ते खुशाल १८ व्या शतकात टाकतात. मात्र बँडलॉ आणि बेझंटबाईंवर १८७७ साली खटला झाल्याचे ते त्याच पानावर लिहितात.\n६. मलपृष्ठ ४ वरील प्रकाशकाच्या ‘ब्लर्ब’ मध्ये अशीच निष्काळजीपणाची भाषा आहे. कर्त्यांनी पॅरिसमध्ये गणितातील उच्च डिप्लोमा घेतला होता तो लेखकाने ‘उत्युच’ (अत्युच्च) केला आहे. कर्त्यांनी स्वतः समाजस्वास्थ्यात सांगितले आहे की हा एम. ए. च्या पुढचा पण पीएच.डी.पेक्षा कमी असा डिप्लोमा आहे. य. दि. फडके यांनी समाजस्वास्थ्याचे सर्व अंक पाहिले नि आपण य. दिं. चे पुस्तक पाहिले अर्थात आपण समाजस्वास्थ्य पूर्ण पाहिले अशा जातीचा गोखल्यांचा तर्क असल्यावर वेगळे काय होणार पुस्तकाची विश्वसनीयता कमी होते याची त्यांना पर्वा नाही.\n७. लेखकाला अचूक लेखनाचे सोयरसुतक नसल्याचे जागोजाग दिसते. ‘नामूलं लिख्यते किंचित्’ हे वाक्य ते खुशाल ‘ना मूलं लिख्यते किंचित्’ (पृ.१९, २०) असे लिहितात.\n८. संस्कृतविषयक अडचणी आल्या तिथे मी प्रा. स. वा. दीक्षित यांचेकडे धाव घेतली’ (पृ.२३) असे ते म्हणतात. कर्त्यांची पत्नी मालतीबाई किती विविध भूमिकापार पाडीत हे सांगताना त्यांनी ‘गृहिणी सचिवः सखी मिथः, प्रियशिष्या ललितेकलाविधौ हा कालिदासाचा’ प्रसिद्ध चरण घेतला. तो भारवीचा म्हणून ते सांगतात. आता भारवी कोठून आला याचे उत्तर आद्यचरित्रकार दिवाकर बापटांच्या ग्रंथात मिळते. बापटांनी मूळ चूक केली. तिथून आपले विवेचन उतरवताना यांनी ती मुळाबरहुकूम उचलली आहे.\n९. तीन वर्षांच्या बेकारीने त्रस्त कर्त्यांना ‘शेवटी नाईलाजाने रोझेन्थाल कडे द. म. ५०० रु. पगाराची नोकरी पत्करावी लागली’ असे ते लिहितात. (पृ.१०६) मात्र पान ८९ वर ते लिहितात ‘(रोझेथॉल कंपनीत) या सर्व कामाबद्दल त्यांना दरमहा केवळ २०० रु. पगार मिळत असे.’ हा काळ १९२४ ते २७ चा. त्याकाळी दोनशे रुपयेही पुष्कळ मोठी रक्कम असता नाइलाजाने ५०० रु. ची नोकरी पत्करली हे. कसे\n१०. समाजस्वास्थ्यकारांवर अश्लीलतेचे तीन खटले झाले. प्रस्तावनेत तीनचे चार केले आहेत. याची लेखकास शुद्ध नाही. खरी गोष्ट अशी आहे की, तीन काय चार काय, पाच काय किंवा २५, २०, १५ काय, अन् २०० म्हणा की ५०० सगळे त्यांना सारखेच. हे एक सख्यांचे झाले; पण कालिदास काय अन् भारवी काय, कशाचा कशाला ताळमेळ नाही. आणि सर्वात हद्द झाली ती पुढेच आहे.\nया सुमारे दोनशे पानी चरित्रात पहिली ३३ पृष्ठे या चरित्रग्रंथासाठी आपण कसे उद्युक्त झालो नि त्याची साधनसामग्री कसकशी गोळा केली याची कहाणी आहे. शेवटची १४४ ते १८८ ही ४५ पाने पूर्वचरित्रकार व लेखक, समीक्षक दिवाकर बापट, य. दि. फडके, म. वा. धोंड यांच्या लिखाणातील मजकूर शब्दशः उतरवला आहे. ती चोरी नाही. कारण मूळ स्रोत दिला आहे. पण उसनवारी नक्कीच आहे. ही ७८ पाने गेल्यावर सुमारे १२५ पाने चरित्र आहे. त्यात भरपूर पुनरुक्ती आहे. लेखकाचे स्वतःचे म्हणून जे लेखन आहे ते वाचनीय करण्याचा त्यांचा प्रयत्न त्यांच्या अभिरुचीवर आणि मगदुरावर चांगलाच प्रकाश टाकतो. ते लिहितात; समाजस्वास्थ्य हे मासिक र. धों. व मालतीबाईंचे अपत्य, अयोनिसंभव होते. २७ वर्षे ४ म. आयुष्य मिळालेल्या या बालकाचे र. धों. नी मृत्यूपर्यंत लाडच केले. बाळाची आई (मालतीबाई) त्याच्या ऐन तारुण्यात त्याला पोरका करून देवाघरी गेली. फ्रेंच संस्कृती अंगी मुरलेल्या रघुनाथरावांनी जणू काही फ्रेंच वातावरणातच वाढविला. “वयाच्या दीड वर्षापासून अर्धनग्न मादक तरुणींच्या अंगाखांद्यांवर लोळण्यात त्याचे आयुष्य गेले. पुष्ट देहाच्या सुंदर केशकलापाच्या, नखरेल अशा या बायकांचे सान्निध्य त्यास आजन्म मिळाले. या त्याच्या मैत्रिणी कुणी यहुदी, कुणी अमेरिकन तर कुणी इंग्लिश होत्या. अशा स्त्रियांचे शरीरगंध त्याला ज्ञात झाले. अधूनमधून चिनी व जपानी सौंदर्याचे नमुने त्याने जवळून पाहिले. हा त्यांच्या अंगवेष्टणातच वाढला. बापाने धरलेला नग्नतेचा आग्रह आणि समागमस्वातंत्र्याचा मंत्र मुलाने पुरेपूर अनुभवला असेल. वयाच्या केवळ २७ व्या वर्षी अकाली मृत्यू पावलेल्या या बालकाबाबत त्याच्या कौतुकाकडे अनिमिष नजरेने पाहणाया प्रेक्षकांना त्याच्या मृत्यूपेक्षा त्यांच्याबरोबर ‘दरवेळी बदलणा-या सुंदरी आता दिसणार नाहीत याचीच हळहळ अधिक वाटली\nसुप्रसिद्ध समीक्षक म. वा. धोंड आणि चोखंदळ प्रकाशक श्री. पु. भागवत यांनी त्यांना शुभेच्छा देताना तर दिल्या पण प्रकाशित पुस्तक पाहिल्यावर कपाळावर हात मारून घेतला असणार श्रीमती शकुंतलाबाई परांजपे यांनी हे सर्वांगपरिपूर्ण चरित्र वाचून मी कृतकृत्य झाले आहे’ (पान ३१) असे आपल्या पत्रात म्हटले आहे. श्री. ज. जोशींच्या बखर रघुनाथाची या कादंबरीला ‘गाढव आहे ती कादंबरी’ असा शेरा देणा-या शकुंतलाबाई हे पत्र लिहितेवेळी (८-९-९८) ९२ वर्षांच्या होत्या. त्यांनी ते न वाचताच लेखकाला हे प्रमाणपत्र दिले असावे हे उघड आहे. आपल्या हाती लागलेली अमोल सामग्री घेऊन लेखक अमोल पालेकरांना भेटले. ते म्हणाले, ‘जे जे तुम्ही शोधून काढलेत ते ते लिहिलेच पाहिजे असे कुठे आहे श्रीमती शकुंतलाबाई परांजपे यांनी हे सर्वांगपरिपूर्ण चरित्र वाचून मी कृतकृत्य झाले आहे’ (पान ३१) असे आपल्या पत्रात म्हटले आहे. श्री. ज. जोशींच्या बखर रघुनाथाची या कादंबरीला ‘गाढव आहे ती कादंबरी’ असा शेरा देणा-या शकुंतलाबाई हे पत्र लिहितेवेळी (८-९-९८) ९२ वर्षांच्या होत्या. त्यांनी ते न वाचताच लेखकाला हे प्रमाणपत्र दिले असावे हे उघड आहे. आपल्या हाती लागलेली अमोल सामग्री घेऊन लेखक अमोल पालेकरांना भेटले. ते म्हणाले, ‘जे जे तुम्ही शोधून काढलेत ते ते लिहिलेच पाहिजे असे कुठे आहे’ लेखक म्हणतात, ‘मी चमकलो. नवी काही विपरीत माहिती कशी लिहावी या विचारात असलेला मी पालेकरांच्या बुद्धिचापल्याने वाचवला गेलो.’ (पृ.२९) काय होती ही विपरीत माहिती\nकर्व्यांच्या पत्नी मालतीबाईंनी संततिप्रतिबंधक शस्त्रक्रिया करून घेतली. कर्त्यांचे चरित्रकार दिवाकर बापट लिहितात, ‘ह्या शस्त्रक्रियेच्या संबंधात लिहिताना श्रीमती शकुंतलाबाई परांजपे ह्यांनी एक मर्मस्पर्शी वाक्य आपल्या लेखात लिहिले आहे. त्या म्हणतातः ‘Thus his noble heredity died with him’ (उपेक्षित द्रष्टा पान २१) पुढे १९२६ साली कर्वे आफ्रिकेत आपल्या भावाकडे, डॉ. शंकर धोंडो कर्वे यांच्याकडे गेले असता त्यांनी स्वतःवर नसबंदी-शस्त्रक्रिया करून घेतली. (फडकेकृत चरित्र पान ५६). कर्वे समागमस्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते. त्यांचे स्वतःचे वर्तन ह्या प्रकारचे होते अशी नवी माहिती लेखकाला मिळाली असणे संभवते. तसे असेल तर तीमुळे चरित्राचे काय नुकसान होणार होते ते जन्मभर ज्या मताचा हिरिरीने पुरस्कार करत होते तसे स्वतः वागले हे सांगणे गैर कसे ते जन्मभर ज्या मताचा हिरिरीने पुरस्कार करत होते तसे स्वतः वागले हे सांगणे गैर कसे श्री.ज.जोश्यांच्या कादंबरीत, (बखर रघुनाथाची) त्यांची अन्तेवासी सहकारी महिला त्यांना शय्यासोबत करायला बोलावते असा एक प्रसंग आहे. श्री. जं. नी तिच्या वयाची अशी गफलत केली आहे की ती स्त्री ७३ वर्षांची आहे असे दिसते. प्रत्यक्ष श्री. जं. च्या डोळ्यांसमोर असणारी ती प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ती तेव्हा ४५ वर्षांची असणे शक्य असते. ह्या सर्व लिखाणात श्री. जं. चे कसे तारतम्य सुटले आहे हे म. वा. धोंडांनी मार्मिकपणे दाखवले आहे. ती महिला, तिचे संबंध याबद्दल काही आधार, समजा लेखकाला सापडले असतील. तरी संबंधित व्यक्तींची बदनामी होणार नाही अशी खबरदारी घेऊन लेखकाने तोही भाग प्रकाशात आणायला हवा होता. त्यासाठी अमोल पालेकरांच्या बुद्धिचापल्याचा आधार घ्यायची काय जरुरी होती\nय.दि.कृत कर्वेचरित्रात, त्यांच्या कार्याची ओळख करून घेताना अनेक गोष्टी खटकत राहतात. कर्त्यांनी ज्या सुखवादाचा पुरस्कार केला तो नुसताच इहवादी नसून स्वार्थसुख-वाद आहे. त्याचे मूळ सूत्र आहे की, मनुष्य सर्वदा स्वसमाधानासाठी काम करतो. अगदी दुसन्यासाठी स्वतःचा जीव देणारा मनुष्यही त्या कृतीने आपले समाधान होते म्हणून ती कृती करतो. तेच कर्वे परोपकार म्हणजे नीती, सर्वांच्या सुखासाठी झटणे म्हणजे सुखवादी नीती असे म्हणतात. मनुष्य जर स्वभावतः केवळ स्वार्थी असेल तर त्याने परोपकार करावा हे म्हणणे कसे सयुक्तिक होईल या प्रश्नाचा ऊहापोह त्यांच्या कार्याचे मूल्यमापन करताना करावा लागेल.\nय.दि.म्हणतात, स्त्रीस्वातंत्र्याचे कैवारी कर्वे स्त्रियांनी उगीचच समतेचा ध्यास घेऊ नये असे म्हणतात. हट्टाने, पुरुष करतील ती ती कामे आम्ही करणार असा त्यांनी हेका धरू नये. त्यांना रंगमहाल हवा असतो. पुरुषाच्या मानाने त्यांना न्यायाची चाड कमी असते. अखेर सुखासाठी किंवा प्रजननासाठी समागम हेच स्त्रियांचे जीवितकार्य असते असे कर्वे समजतात (समाजस्वास्थ्य १९५१ ऑगस्ट ते नोव्हेंबर). कर्त्यांच्या या मतांची शहानिशा होणे, त्यांची चिकित्सा करणे हे त्यांच्या जीवितकार्याचे म्हणा की बुद्धिवादाचे म्हणा खरे मूल्यमापन होईल. ते करायला लेखक मधुसूदन गोखल्यांपेक्षा जास्त ताकदीचा लागेल. पूर्वीची चरित्रे अपुरी व अनभिज्ञ वाटल्याने आपला ग्रंथप्रपंच हा त्यांचा दावा पोकळ आहे. तसेच या सविस्तर चरित्रग्रंथा�� कर्त्यांच्या जीवितकार्याचे खरे मूल्यमापन करता येईल (पृ. १०) हाही समज त्यांचा भ्रम होता हे दिसून येते. कर्त्यांची आठवण ताजी करून द्यायला गोखल्याच्या चरित्रग्रंथाने हातभार लावला आहे एवढे मात्र खरे.\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – एप्रिल २०२१\nदेशहित की अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर हल्ला – शुभलक्ष्मी नाईक गांवकर\nकवीची कैद – राजराहुल (राहुल खंडाळे)\nकोविड-१९ अरिष्टानंतरची नवक्षितिजे – श्रीधर सुरोशे\nलोकशाही संकोचते आहे – प्रसाद माधव कुलकर्णी\nगडबड-घोटाळे (व्यंगचित्रे) – चित्रकार प्रभाकर पाचपुते\nस्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल – ज्ञानेश वाकुडकर\nकिसान विरुद्ध सरकार ते किसान अभिमुख देश – श्रीनिवास नी. माटे\nभांडवलशाही हीच एक मोठी समस्या – प्रभाकर नानावटी\nहळूच – राजराहुल (राहुल खंडाळे)\nबोधकथा – वंदना भागवत\n – चित्रकार मिलिंद क्षीरसागर\nसमता आणि स्वातंत्र्य किती खरे किती खोटे – प्राची माहुरकर\nआमच्या लोकशाहीचे भवितव्य – हरिहर कुंभोजकर\nभग्न (होऊ घातलेल्या) तळ्याकाठी… \nसुदृढ लोकशाही – नरेंद्र महादेव आपटे\nथांबा, पुढे गतिरोधक आहे – हेमंत दिनकर सावळे\nयार… बोल, लिही – सचिनकुमार वि.तायडे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00161.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.drushtikonnews.com/2020/12/blog-post_76.html", "date_download": "2021-04-19T10:05:45Z", "digest": "sha1:3XGIIBL7WVCPYAPXEEZCX6DODM3VN4HV", "length": 4561, "nlines": 47, "source_domain": "www.drushtikonnews.com", "title": "जनविकास सामाजिक संस्थेच्या वतीने केज पंचायत समितीत मास्क वाटप - दृष्टीकोन", "raw_content": "\nHome / बीडजिल्हा / जनविकास सामाजिक संस्थेच्या वतीने केज पंचायत समितीत मास्क वाटप\nजनविकास सामाजिक संस्थेच्या वतीने केज पंचायत समितीत मास्क वाटप\nकेज पंचायत समितील कर्मचाऱ्यांना जनविकास सामाजिक संस्थेचे रमेश भिसे यांनी मास्कचे वाटप केले.\nया बाबतची माहिती अशी की, कोरोना काळात पंचायत समितीतील कर्मचारी हे लोकांचे काम करीत आहेत. त्यांना त्यांच्या स्वतःच्या जीविताची व कुटुंबाची काळजी घेण्यासाठी जनविकास सामाजिक संस्थेचे रमेश भिसे यांनी अरविंद अँडव्हान्स मटेरियल आणि गुड शेअर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ३ डिसेंबर रोजी एन-९५ मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी जनविकास सामाजिक संस्थेचे रमेश भिसे तसेच माजी सभापती संदीप जाधव पाटील, पिंटू ठोंबरे, भुसारी आप्पा, गटविकास अधिकारी द���्तात्रय दराडे विविध विभागातील खाते प्रमुख व कर्मचारी यांच्यासह जनविकासचे मच्छिन्द्र लांडगे, विजय भिसे व पत्रकार गौतम बचुटे उपस्थित होते.\nजनविकास सामाजिक संस्थेच्या वतीने केज पंचायत समितीत मास्क वाटप Reviewed by Ajay Jogdand on December 03, 2020 Rating: 5\nशिवसेना बीड जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी केज कोव्हिड सेंटरला दिली भेट\nदुचाकीचा अपघातात ऊसतोड मुकादम ठार\nयशोदिप भोजनालय तर्फे चालविण्यात येणाऱ्या शिव भोजन केंद्रा तर्फे आष्टी शहरात घरपोच ७५ थाळी मोफत वाटप\nआरोग्य कर्मचार्‍यांच्या सर्व अडचणी मी स्वतः प्राधान्याने सोडविणार : आ.बाळासाहेब आजबे\nबीडजिल्हा महाराष्ट्र क्राईम बीड जिल्हा ताज्या बातम्या Home आरोग्य-शिक्षण व्हिडीओ देश- विदेश ब्लॉग संपादकीय व्हीडीओ राजकारण मनोरंजन-खेळ Breaking बीड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/nanded-news-marathi/guardian-minister-ashok-chavan-thanks-mahavikas-aghadi-for-resounding-victory-in-nanded-district-bank-electionsnrpd-111578/", "date_download": "2021-04-19T09:26:58Z", "digest": "sha1:ZYVRHOXLTVGUATKZM4XFNFQ5Y4S3TA6S", "length": 13270, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Guardian Minister Ashok Chavan thanks Mahavikas Aghadi for resounding victory in Nanded District Bank electionsnrpd | नांदेड जिल्हा बॅंक निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या दणदणीत विजयाबद्दल पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मानले आभार | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, एप्रिल १९, २०२१\nसंपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याबाबत अमित शाह यांची महत्त्वाची माहिती,म्हणाले…\n‘या’ महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कोरोना गाठणार उच्चांक,देशात सापडणार सर्वाधिक रुग्ण – आयआयटी कानपूरच्या अभ्यासकांचा दावा\nकोरोनावरील प्रभावी लसीसाठी धाडसी प्रयोग, कोरोनामुक्त झालेल्यांच्या शरीरात सोडणार कोरोनाचे विषाणू, होणार हे फायदे\nअरविंद केजरीवाल यांनी केली महत्त्वाची घोषणा, दिल्लीमध्ये ६ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर\nमलायकाला आवडते ‘ही’ सेक्स पोजीशन, हे ऐकताच अभिनेत्री नेहा धुपिया लागली हसायला\nनांदेडनांदेड जिल्हा बॅंक निवडणुकीतील महाविकास आघाडीच्या दणदणीत विजयाबद्दल पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मानले आभार\nजिल्हा बॅंकेची परिस्थिती आज काय आहे, ते लपून राहिलेले नाही. मागील काही वर्षात एकाधिकारशाहीमुळे शेतकऱ्यांचा आर्थिक कणा असलेल्या या संस्थेची वाताहत झाली आहे. ही बॅंक वाचवण्यासाठी मी राज्य सरकारच्या माध्यमातून १०० कोटी रूपयांचे अनुदानही मिळवून दिले. पण बॅंकेला चांगल्या परिस्थितीत आणण्यासाठी अधिक प्रयत्नांची गरज असून, महाविकास आघाडीच्या समर्थ सहकार पॅनलचे नवनिर्वाचित संचालक त्या दिशेने पराकाष्ठा करतील - अशोक चव्हाण\nनांदेड: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत २१ पैकी १७ जागा जिंकणाऱ्या महाविकास आघाडीच्या समर्थ सहकार पॅनलचे सर्व नेते, कार्यकर्ते व उमेदवारांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो.आज झालेल्या मतमोजणीत महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाने १२, राष्ट्रवादी काँग्रेसने ४ तर शिवसेनेने १ जागा जिंकून विरोधकांवर एकतर्फी मात केली आहे.\nसमर्थ सहकार पॅनलला विजयी करणाऱ्या जिल्हा बॅंकेच्या सर्व सभासदांचेही मी आभार मानतो. जिल्हा बॅंकेच्या मतदारांनी महाविकास आघाडीवर मोठा विश्वास दाखवला आहे. त्यांचा हा विश्वास सार्थ ठरवून शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्यांच्या या बॅंकेला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्व संचालक प्रामाणिक प्रयत्न करतील, याची मला खात्री आहे.\nजिल्हा बॅंकेची परिस्थिती आज काय आहे, ते लपून राहिलेले नाही. मागील काही वर्षात एकाधिकारशाहीमुळे शेतकऱ्यांचा आर्थिक कणा असलेल्या या संस्थेची वाताहत झाली आहे. ही बॅंक वाचवण्यासाठी मी राज्य सरकारच्या माध्यमातून १०० कोटी रूपयांचे अनुदानही मिळवून दिले. पण बॅंकेला चांगल्या परिस्थितीत आणण्यासाठी अधिक प्रयत्नांची गरज असून, महाविकास आघाडीच्या समर्थ सहकार पॅनलचे नवनिर्वाचित संचालक त्या दिशेने पराकाष्ठा करतील, याचा मला विश्वास आहे.\nलॉकडाऊनचा इशारा...मुंबईतील वाढती गर्दी चिंता वाढवणारी, आजच्या आजच कठोर निर्णय ; अस्लम शेख यांचं मोठं विधान\nसोबतच मला सर्व उमेदवार व या विजयाच्या शिलेदारांना विनंती करायची आहे की, सध्याची कोरोनाची परिस्थिती व ज्येष्ठ नेते गंगाधरराव देशमुख कुंटूरकर यांचे झालेले निधन लक्षात घेता कोणताही जल्लोश करू नये.\nक्या खुबसुरती कैसी अदाअंकिता लोखंडेंचा Traditional Look चाहत्यांना पाडतोय भूरळ, पाहा खास PHOTOS\nCorona Update'स्टॅच्यु ऑफ लिबर्टी' देतेय मास्क लावण्याचा संदेश, तर मोनालिसा म्हणतेय संसर्ग टाळा\nVideoसावनी रविंद्र ला ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार\nमनोरंजनखिशाच्या राष्ट्रीय पुरस्काराचं यश संपूर्ण टीमचं\nआज ना छोडेंगे बस हमजोली, खेेलेंगे हम होलीHoli Special 2021 - वरुण धवनपासून नेहा कक्कडपर्यंत या कलाकारांची आहे ही लग्नानंतरची पहिली होळी ,पाहा फोटो\nसंपादकीयनागपूरसह सर्वोच्च न्यायालयाची ५ खंडपीठे असावीत\nसंपादकीयआरामदायी प्रवासाकरिता खासगी गाड्यांना प्रवाशांची पसंती\nसंपादकीयपायलटांच्या समर्थकांचे फोन टॅप केल्याची गहलोत सरकारची कबुली\nसंपादकीयतत्त्व बाजूला सारून वृद्ध श्रीधरन यांना भाजपाची उमेदवारी\nकाँग्रेसने केलाय ज्येष्ठांवर अन्यायस्टार प्रचारकांच्या यादीतून काँग्रेसने असंतुष्टांना वगळले\nसोमवार, एप्रिल १९, २०२१\nसातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/1994/11/1843/", "date_download": "2021-04-19T10:20:59Z", "digest": "sha1:F4FDH2P7LDYNLQX4RM2XON4CTMYXUZW3", "length": 11037, "nlines": 59, "source_domain": "www.sudharak.in", "title": "चर्चा -खरी स्त्रीमुक्ती कशात आहे? – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – एप्रिल २०२१\nचर्चा -खरी स्त्रीमुक्ती कशात आहे\nऑगस्ट ९४ च्या सुधारकातील “खरी स्त्रीमुक्ती कशात आहे” या लेखाद्वारे स्त्रीमुक्तीच्या संदर्भातील एका महत्त्वाच्या मुद्द्यावरील चर्चेस सुरुवात केल्याबद्दल दिवाकर मोहनी यांना धन्यवाद.\nया लेखात व्यक्त करण्यात आलेली काही मते अधिक स्पष्ट व्हावयास हवी होती, असे वाटते. उदा.\nमोहनींनी स्त्रीपुरुष संबंधाच्या संदर्भात पुढील दोन मुद्दे मांडले आहेत –\n(अ) स्त्रीपुरुषांना लैंगिक संबंधाचे स्वातंत्र्य असावे,\n(ब) एकपतिपत्नीव्रत ही आदर्श व्यवस्था नव्हे; अर्थात् बहुपत्नीक किंवा बहुपतिक कुटुंबे असण्यास हरकत नसावी.\nएकाच पतिपत्नीचे कुटुंब असून प्रसंगी त्या स्त्रीपुरुषांनी इतरही पुरुष-स्त्रियांबरोबर लैंगिक संबंध ठेवल्यास हरकत नसावी, ही एक गोष्ट झाली. एकाच कुटुंबात एका पुरुषाच्या अनेक स्त्रिया/एकाच स्त्रीचे अनेक पुरुष/स्त्रीपुरुषांचे अनेक पतिपत्नी, यांनी एकत्र राहणे, ही एक वेगळीच गोष्ट झाली. मूळ लेखातून हे पुरेसे स्पष्ट होत नाही, असे वाटल्यामुळे ही पृच्छा. तत्त्वतः या दोन्ही गोष्टींना विरोध असण्याचे कारण नाही.\nभविष्यात उपरोल्लिखित (ब) पद्धतीची कुटुंबे अपवादानेच अस्तित्वात येतील, असे मोहनींना वाटते. परंतु एकदा स्त्रीपुरुषांचे लैंगिक स्वातंत्र्य प्रत्यक्षात आल्यावर विवाह आणि कुटुंब या संस्था आज आहेत त्या स्थितीत राहू शकणार नाहीत, हे मान्य करायला हवे. विवाहसंस्था निरर्थक ठरेल; आणि कुटुंब असेल तर ते स्त्री व तिची मुले असे, आणि अर्थात् मातृसत्ताक असेल हे लक्षात घेणे आवश्यक आहे.\nखर्या स्त्रीमुक्तीसाठी स्त्रियांमधील आपापसांतील भेदभाव नष्ट होणे आवश्यक आहे, असे योग्य प्रतिपादन मोहनी यांनी केले आहे. उदाहरणादाखल ते “कुमारिका, सुवासिनी, विधवा, घटस्फोटिता, परित्यक्ता”, “लेकुरवाळी, वन्ध्या, मुलांची आई, मुलींची आई”, तसेच “कुमारी माता, व्यभिचरिणी सधवा, व्यभिचारिणी विधवा” इ. भेदांचा उल्लेख करतात. हे सर्व भेद विवाह आणि लैंगिक आचार यांच्याशी संबंधित आहेत.\nपरंतु याहीपलिकडे स्त्रियांमध्ये अनेक अधिक गंभीर स्वरूपाचे भेद आहेत. हे भेद जाति, धर्म, वंश-वर्ण यांवर आधारित आहेत. मोहनींनी उल्लेखिलेले भेद कर्माधिष्ठित आहेत, तर प्रस्तुत भेद जन्माधिष्ठित आहेत, आणि समाजाच्या श्रेणीबद्धतेशी (stratification) त्यांचा संबंध आहे. मोहनी या भेदांची दखल दुर्दैवाने घेत नाहीत. स्त्रीमुक्तीचे ध्येय हे अखिल मानवजातीच्या समानतेच्या तत्त्वाशी संबंधित असेल आणि ते तसे आहे – तर कर्माधिष्ठित भेदांबरोबरच स्त्रियांमधील जन्माधिष्ठित भेदाभेद नष्ट होणे हेही अत्यावश्यक आहे.\nशेवटी, मोहनींच्या स्वप्नसृष्टीतील (Utopia) उद्याचा समाज प्रत्यक्षात येण्यापूर्वी वास्तवातील काही ठळक अडचणींवर मात करावी . एक उदाहरण देते. मोहनी म्हणतात, स्त्रीला (लैंगिक संबंधविषयक) नकाराधिकार हवा, आणि सर्व पुरुषांनी त्याचा आदर केला पाहिजे. प्रत्यक्षात आज तिचा हा मूलभूत अधिकार पायदळी तुडवला जाऊ शकतो – जातो. बलात्काराची समस्या पुरुषांच्या ‘प्रबोधनातून सुटणारी नाही. आजचा समाज क्लात्कारित स्त्रीकडे गुन्हेगार म्हणून पाहतो. समाजाची सहानुभूति वास्तविक स्त्रीकडे असायला हवी. समाजाचा हा दृष्टिकोण बदलणे ही मूलभूत गरज आहे. स्त्रीवरील अनेक बंधने केवळ या एकाच भीतीपोटी निर्माण होतात. ही भीती जर नष्ट झाली, तर बंधने आपोआप गळून पडतील. मोहनींच्या स्वप्नसृष्टीप्रत जाण्याचे हे पहिले पाऊल आहे, असे मला वाटते.\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – एप्रिल २०२१\nदेशहित की अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर हल्ला – शुभलक्ष्मी नाईक गांवकर\nकवीची कैद – राजराहुल (राहुल खंडाळे)\nकोविड-१९ अरिष्टानंतरची नवक्षितिजे – श्रीधर सुरोशे\nलोकशाही संकोचते आहे – प्रसाद माधव कुलकर्णी\nगडबड-घोटाळे (व्यंगचित्रे) – चित्रकार प्रभाकर पाचपुते\nस्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल – ज्ञानेश वाकुडकर\nकिसान विरुद्ध सरकार ते किसान अभिमुख देश – श्रीनिवास नी. माटे\nभांडवलशाही हीच एक मोठी समस्या – प्रभाकर नानावटी\nहळूच – राजराहुल (राहुल खंडाळे)\nबोधकथा – वंदना भागवत\n – चित्रकार मिलिंद क्षीरसागर\nसमता आणि स्वातंत्र्य किती खरे किती खोटे – प्राची माहुरकर\nआमच्या लोकशाहीचे भवितव्य – हरिहर कुंभोजकर\nभग्न (होऊ घातलेल्या) तळ्याकाठी… \nसुदृढ लोकशाही – नरेंद्र महादेव आपटे\nथांबा, पुढे गतिरोधक आहे – हेमंत दिनकर सावळे\nयार… बोल, लिही – सचिनकुमार वि.तायडे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00162.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathi-kitchen.com/rice-recipes/", "date_download": "2021-04-19T09:57:24Z", "digest": "sha1:7JSNSBXCI7LS4ZHJOO5QLKJBIWBFJENJ", "length": 3344, "nlines": 67, "source_domain": "www.marathi-kitchen.com", "title": "Rice Recipes – Marathi Kitchen", "raw_content": "\nChicken Dum Biryani in Pressure Cooker | कुकरमध्ये चिकन दम बिर्याणी कशी बनवायची \nउरलेला भात वाया जाणार नाही जेव्हा बनवाल असा खमंग नाश्ता, जो खाल्ल्यावर दुसरं काही खाण्याची गरज नाही\nया खास टिप्स वापरून बनवा हॉटेलपेक्षा भारी चमचमीत व्हेज बिर्याणी | Hotel Style Veg Biryani Recipe\n मसालेदार मसूर भात | Masoor Bhat Recipe | आख्खा मसूर बिर्याणी\nपौष्टिक बाजरीचा खिचडा | बाजरीची खिचडी | Bajrichi Khichadi Recipe\nयापूर्वी पहिली नसेल अशी चविष्ट ताकभाताची रेसिपी, या उन्हाळ्यात नक्की करून बघा | आंबट भात\nयापूर्वी पहिली नसेल अशी चविष्ट ताकभाताची रेसिपी, या उन्हाळ्यात नक्की करून बघा | आंबट भात\nझणझणीत पिठलं भात करायची वेगळी,सोप्पी पद्धत | Maharashtrian Pithal Bhat Recipe\nभाताचा प्रत्येक शीत मोकळा राहील शिवाय मटारचा हिरवा रंग टिकून राहील असा हॉटेल स्टाईल मटार पुलाव\nअगदी हॉटेल सारखी चमचमीत मिक्स व्हेज | Mix Veg\nपौष्टिक हिरव्या मुगाची उसळ | Green Moong Usal\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://beedreporter.com/news/3370/", "date_download": "2021-04-19T09:12:24Z", "digest": "sha1:7EFQ43VJ7NVJBTW2CQVS5LURRVYCCJ3W", "length": 16956, "nlines": 172, "source_domain": "beedreporter.com", "title": "आष्टीत ऍन्टीजन टेस्टसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज टेस्टकडे व्यापार्‍यांनी फिरवली पाठ", "raw_content": "\nHome कोरोना आष्टीत ऍन्टीजन टेस्टसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज टेस्टकडे व्यापार्‍यांनी फिरवली पाठ\nआष्टीत ऍन्टीजन टेस्टस��ठी आरोग्य यंत्रणा सज्ज टेस्टकडे व्यापार्‍यांनी फिरवली पाठ\nदुपारी १२ वाजेपर्यंत एकाही व्यापारी व कामगारांनी प्रतिसाद दिला नाही\nआष्टी (रिपोर्टर):- कोरोना या विषाणूचा उद्रेक वाढू लागल्याने वाढता प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक ऍन्टीजन टेस्ट करण्यासाठी आष्टीचे तहसिलदार राजाभाऊ कदम व तालुका आरोग्य विभाग यांनी गुरुवारी व्यापार्‍यांची बैठक घेऊन सर्व व्यापा-यांनी दोन दिवसात आष्टी शहरात दोन ठिकाणी आयोजन केलेल्या कॅम्पसमध्ये टेस्ट करण्याचे आवाहन केले होते. परंतु दुपारी १२ वाजेपर्यंत एकही व्यापारी व कामगार या कॅम्पकडे न फिरकल्याने या आवाहनाकडे व्यापार्‍यांनी पाठ फिरवली असल्याचे दिसून आले आहे.\nकोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होऊ लागल्याने मास्क न लावणारांना दंडात्मक कारवाई करा त्यांना कोरोनाबाबतचे नियम सांगा जनजागृती करा एवढ्यावर जर जाणूनबुजून कोणी दुर्लक्ष करुन मनाप्रमाणे वागत कोरोनाची नियमावली पायदळी तुडविण्याचा प्रयत्न करत असेल तर वेळप्रसंगी कायद्याचा धाक दाखवा असे सांगत व्यापा-यांनी दोन दिवसांत कोरोनाची अन्टीजन टेस्ट करुन घेणे बंधनकारक असल्याने सर्वांनी टेस्ट करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन तहसिलदार राजाभाऊ कदम यांनी आष्टी तहसील कार्यालयात गुरुवारी प्रशासन व व्यापारी यांची कोरोनाबाबत एक आढावा बैठक संपन्न झाली यावेळी केले होते.आष्टी शहरात शुक्रवार दि.२६ फेब्रुवारी व शनिवार दि.२७ फेब्रुवारी रोजी कन्या प्रशाला शाळा खडकत रोड आष्टी व जिल्हा परिषद शाळा मुलांची आष्टी (पोलीस स्टेशन शेजारी) येथे न्टीजन टेस्ट कॅम्पचे आयोजन करण्यात आले असून व्यापारी व कामगारांनी आज दि.२६ रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत एकही व्यापारी कामगार टेस्टसाठी आले नसून आरोग्य यंत्रणा सकाळी ९ वाजेपासून सज्ज झाली होती.परंतु व्यापा-यांनीच ऍन्टीजन टेस्टकडे पाठ फिरवली आहे.जिल्हा परिषद शाळा पोलिस स्टेशन रोड या कॅम्पसमध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ.एम.आय.सय्यद,लॅब टेक्निशन पी.पी.देशमुख,बी.के.झगडे,आरोग्य सेवक तात्या धोंडे, पी.आर.धस, आरोग्य सहायक एन. एस.गर्जे, आरोग्य सेवक के.एस.सय्यद,तर मुलींची कन्या शाळा कॅम्पसमध्ये प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी जयचंद नेलवाडे,आरोग्य सेवक पारेकर पंढरीनाथ,दिगंबर ओंगाळे, कारंडे नागेश,संतोष आठ��े,आरोग्य सहाय्यक एस.एम. वाळके,वाळेकर दिपक आदी कर्मचारी कार्यरत होते.\nPrevious articleरोख ठोक- पेट्रोलसाठी सितामाईचे नेपाळ आणि रावणाची लंका बरी प्रभुरामाच्या भारतात पेट्रोलची की सरकारची शंभरी भरली\nNext articleराज्यात लोकल, सिनेमागृह पुन्हा बंद\nजिल्हात कोरोना बाधितांचा आकडा हजारावरच बीड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण\nबीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून...\nउद्यापासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 पर्यंतच\nबीड (रिपोर्टर):- कोरोनाचा समुहसंसर्ग झपाट्याने वाढत चालल्यामुळे राज्य सरकारने गेल्या चार दिवसांपुर्वी राज्यात सशर्त लॉकडाऊन सुरू केला. परंतु बीड जिल्ह्यात या सशर्त...\nधनुभाऊ तुम्ही खूप करता, शंभर इंजेक्शन आले, आणखीही येतील विरोधकांनो एखाद दुसरे मोफत इंजेक्शन तुम्हीही द्या\nबीड (रिपोर्टर):- कोरोनासारख्या महाभयानक संकटात केवळ प्रशासनाचाच उपयोग न करता स्वत:च्या खिशाला झळ लावत सातत्याने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री...\nउद्यापासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 पर्यंतच\nबीड (रिपोर्टर):- कोरोनाचा समुहसंसर्ग झपाट्याने वाढत चालल्यामुळे राज्य सरकारने गेल्या चार दिवसांपुर्वी राज्यात सशर्त लॉकडाऊन सुरू केला. परंतु बीड जिल्ह्यात या सशर्त...\nएवढे महाराष्ट्राचे सपुत असलेले वजनदार मंत्री दिल्लीत काम करत असताना महाराष्ट्राला लस कमी पडावी महाराष्ट्राला रेमडिसीवीरचे इंजेक्शन मिळू नये, बेडची कमतरता...\nजिल्हात कोरोना बाधितांचा आकडा हजारावरच बीड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण\nबीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून...\nधनुभाऊ तुम्ही खूप करता, शंभर इंजेक्शन आले, आणखीही येतील विरोधकांनो एखाद दुसरे मोफत इंजेक्शन तुम्हीही द्या\nबीड (रिपोर्टर):- कोरोनासारख्या महाभयानक संकटात केवळ प्रशासनाचाच उपयोग न करता स्वत:च्या खिशाला झळ लावत सातत्याने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री...\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १ टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र मुर्दाड आणि निसत्वाला कर्तृत्वाची फुंकार घाला\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अ���्रलेख भाग १-गणेश सावंत९४२२७४२८१० अखंड जगाच्या पाठीवर भुगोलाबरोबर इतिहास असणारा भारत हा एकमेव देश आहे. शतकानु...\nमराठवाड्याची गादी भाजपात बंडाळीची पदवी\n-गणेश सावंत- मो. नं. ९४२२७४२८१० सत्तेचं अमरत्व आपल्याकडेच आहे या तोर्‍यात...\nरोक-ठोक- लाल किल्ले से आयी आवाज प्रजासत्ताक दिनी जे घडल की घडवल\n-गणेश सावंतमो. नं. ९४२२७४२८१०प्रजासत्ताक दिनी देशाच्या राजधानीत जे झाले ते संतापजनकच. तळपायाची आग मस्तकाला जावी अन् लाल किल्ल्यावर चढाई करणार्‍यांची ढोपरं सोलून...\nजिल्ह्यात १० दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन\nबँकांना शटर बंद करून परवानगी, ५० टक्के उपस्थितीत शासकीय कार्यालय सुरू, वाहतूक शंभर टक्के बंद, शाळा, महाविद्यालये, शिकवण्या बंद;सकाळी ७ ते १०...\nमोठी बातमी -कडक निर्बंध नव्हे हे लोकडाऊनच, जिल्हाधिकारी यांचे काय आहेत आदेश\nबीड - ऑनलाईन रिपोर्टर राज्य शासनाने लोकडाऊन बाबत आदेश काढल्या नंतर आज जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी जिल्हातील लोकडाऊन...\nदोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं\nलिव्ह-इन रिलेशनशिप अर्थातच आपसात सहमतीने लग्न न करता एकमेकांसोबत राहणे. हा ट्रेंड मेट्रो सिटीतील असला तरी त्याचं लोण हळूहळू खेड्यातही पसरत आहे....\nदैनिक बीड रिपोर्टर समूहाचे हे beedreporter.com न्यूज पोर्टल आहे. यावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे.(बीड न्याय कक्ष).\nजिल्हात कोरोना बाधितांचा आकडा हजारावरच बीड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-VID-NAG-scorpio-accident-claimed-1-11-injured-4318523-PHO.html", "date_download": "2021-04-19T08:44:08Z", "digest": "sha1:42BMA2MGNDVRCWHMWHD5S7NDGCGG6CLY", "length": 4046, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Scorpio Accident Claimed 1, 11 Injured | विद्यार्थ्यांच्या ऑटोरिक्षाला स्कॉर्पिओची धडक; एक ठार, तर 11 जखमी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nविद्यार्थ्यांच्या ऑटोरिक्षाला स्कॉर्पिओची धडक; एक ठार, तर 11 जखमी\nशेगाव - शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणा-या ऑटोरिक्षाला स्कॉर्पिओने दिलेल्या जोरदार धडकेत एक विद्यार्थिनी ठार, तर 11 जण जखमी झाले. नऊ जखमींना अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात शेगाव-खामगाव मार्गावरील जगदंबानगर चौकात शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता झाला. अपघातानंतर संतप्त नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले होते. जमावाने काही काळ रास्ता रोको आंदोलन केले. तसेच स्कॉर्पिओची तोडफोड केली.\nचालक दादाराव बारब्दे नेहमीप्रमाणे गौलखेड व खेर्डा (गोसावी) येथील विद्यार्थ्यांना घेऊन नेहमीप्रमाणे ऑटोने शाळेकडे जात होते. रिक्षा शेगाव- खामगाव मार्गावरील जगदंबानगर चौकात पोहोचली. चालकाने रिक्षा शाळेच्या दिशेने वळवली. रस्ता ओलांडत असतानाच शेगावहून भरधाव येणा-या स्कॉर्पिओने रिक्षाला धडक दिली. यात ऑटोचालक दादाराव बारब्दे (रा. गौलखेड) याच्यासह 12 विद्यार्थी जखमी झाले. यापैकी 9 जखमींना अकोला येथील रुग्णालयात हलवण्यात आले. प्रेरणा ज्ञानेश्वर दळी (वय 5) हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lyrics.lol/artist/151829-mika-singh/lyrics/4960089-dhagala-lagali-kala", "date_download": "2021-04-19T09:44:15Z", "digest": "sha1:ECLJO6EFPKFKG3HRUMLZ34AAB67Q52BM", "length": 3268, "nlines": 40, "source_domain": "lyrics.lol", "title": "Dhagala Lagali Kala Lyrics by Mika Singh", "raw_content": "\nथेंब थेंब थेंब थेंब थेंब थेंब\nपाणी थेंब थेंब थेंब थेंब थेंब थेंब\nथेंब थेंब थेंब थेंब थेंब थेंब\nपाणी थेंब थेंब थेंब थेंब थेंब थेंब\nगंन्वास वासनर मुंबई टू सांगली\nतुस्सा मासा प्रेम आहे फीलिंग आहे\nसांग्ली येड़े येड़े पौसा खुला देदो पैसा\nआला रे यो, आला रे यो\nबारिश के पानी में नाचें छमा छम\nहिन्दीट्रैक्स चल पैरों से बूँदें उड़ा\nअरे धागाला लागली होए\n(ढगाला लागली कळ पाणी\nथेंब थेंब गळं थेंब थेंब गळं) x 4\nग्रूवी ग्रूवी मैं थी ग्रूवी ठुमकों से बिजली गिरना\nगोरी गोरी मैं मस्त पोरी मुझे आता है डांस करवाना\nग्रूवी ग्रूवी मैं भी, तू भी ठुमकों से बिजली\nगिरना गोरी गोरी मैं मस्त पोरी मुझे आता है डांस करवाना\nहेय नाशिक का ढोल बजा आने लगा\nमज़ा मज़ा नागिन कमर लहराये भीगी रात में\nआसमान की रानी बारिश दीवानी थोड़ी\nएनर्जी बढ़ा सट पट झटके मारूंगी\nडट के ऐसा है फेवर चढ़ा\nयोवा तुज्हा नि मज्हा नि जुड़ा..\nपाणी थेंब थेंब गळं थेंब थेंब गळं\nढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळं थेंब थेंब गळं\nढगाला लागली कळ पाणी थेंब थेंब गळं थेंब थेंब गळं\nगंन्वास वासनर मुंबई तो सांगली तुस्सा\nमासा प्रेम आहे फीलिंग आहे सांग्ली येड़े येड़े\nपौसा खुला देदो पैसा आला रे यो, आला रे यो\nगंन्वास वासनर मुंबई तो सांगली तुस्सा\nमासा प्रेम आहे फीलिंग आहे सांग्ली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/coronavirus-maharashtra-update", "date_download": "2021-04-19T09:14:29Z", "digest": "sha1:EUJF43OKFBSQC4XGGUKXTXR4WB4YKE3C", "length": 5859, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\ncoronavirus in maharashtra: करोनाचा कहर सुरूच; आज राज्यात ६८,६३१ नवे रुग्ण, ५०३ मृत्यू\nCoronavirus In Maharashtra: महाराष्ट्र करोनाच्या विळख्यात; आज उच्चांकी ६७ हजार नवे रुग्ण, ४१९ मृत्यू\nCoronavirus In Maharashtra: राज्यात करोनाचा स्फोट: आज ६३ हजारांवर नवे रुग्ण; 'या' दोन शहरांत स्थिती भीषण\nCoronavirus In Maharashtra: राज्यात करोनाचे थैमान कायम; २४ तासांत ६१ हजार नवे रुग्ण, ३४९ मृत्यू\noxygen express : करोना संकट; महाराष्ट्रासाठी उद्यापासून धावणार 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'\n पाच दिवसांच्या करोनाबाधित चिमुकल्याचा मृत्यू\n... तर पूर्वीप्रमाणे राज्यात कडक लॉकडाऊन; पवारांचा थेट इशारा\nCoronavirus In Maharashtra: राज्यात आज ५२ हजार रुग्णांची करोनावर मात; संकट गडद होताना 'हा' मोठा दिलासा\nCoronavirus In Gadchiroli: सर्वात कमी प्रादुर्भाव असलेल्या 'या' जिल्ह्यातही करोनाचा उद्रेक\nरेमडेसिवीरचा तुटवडा; आरोग्यमंत्र्यांनी दिली मोठी माहिती\n राज्यात आज ६०,२१२ नव्या करोना रुग्णांचे निदान, २८१ मृत्यू\nआरोग्यमंत्री अॅक्शन मोडमध्ये; प्रशासनाला दिले 'हे' आदेश\nगुजरात, उत्तर प्रदेशकडेही पाहा; रोहित पवारांनी विरोधकांना सुनावलं\n आज राज्यात ६३,२९४ नव्या करोना बाधितांचे निदान, ३४९ मृत्यू\nऑक्सिजनचं व्यवस्थापन करण्यात सरकार अपयशी; फडणवीसांचा हल्लाबोल\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/beauty-pageants/foreign-pageants/videolist/50094710.cms", "date_download": "2021-04-19T09:46:28Z", "digest": "sha1:2K6ZZQNJWVSEAFGQAWJD3JDPM3E3OQN6", "length": 9953, "nlines": 116, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमिस फ्रान्स आयरिस मितेनारेने मिस युनिव्हर्सचा किताब पटकावला\nजितेश ठाकूरची जयपूर डायरी\nजितेश ठाकूरच्या जिम ट्रेनरशी गप्पा\nमिस सुपरनॅशनल किताब मिळाल्यानंतर श्रीनिधी शेट्टी घरी परतली\nमिस्टर इंडीया रोहीत खंडेलवालने घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट\nमिस्टर इंडीया रोहीत खंडेलवालची मुक्तांगण ला भेट भाग -२\nमिस्टर इंडीया रोहीत खंडेलवालची मुक्तांगण ला भेट भाग -१\nरनवीर सिंग माझा आर्दश -मिस्टर इंडीया रोहीत खंडेलवाल\nमिस्टर इंडीया रोहीत खंडेलवालचे जंगी स्वागत\nमिस वल्ड इंडीया कडुन मिस्टर इंडीया रोहीत खंडेलवालला शुभेच्छा\nनिवेदीता साबू कडुन मिस्टर इंडीया रोहीत खंडेलवालला शुभेच्छा\nकॅम्पस प्रिंसेस २०१६ सिजन २ अंतिम फेरीतील स्पर्धकांचे मिस्टर इंडीया रोहीत खंडेलवाल मत\nपहा : आशा भट्ट मिस्टर इंडीया रोहीत खंडेलवाल बद्दलल बोलताना\nपहा : स्टीव्ह मॉरले मिस्टर इंडीया रोहीत खंडेलवाल बद्दल बोलताना\nमिस्टर इंडीया रोहीत खंडेलवाल चे मत\nफोटोग्राफर अमीत खन्ना कडुन मिस्टर इंडीया रोहीत खंडेलवालला शुभेच्छा\nशिरीश सिंग कडुन मिस्टर इंडीया रोहीत खंडेलवालला शुभेच्छा\nरिशभ बजाज कडुन मिस्टर इंडीया रोहीत खंडेलवालला शुभेच्छा\nमनीश मुडगीळ कडुन मिस्टर इंडीया रोहीत खंडेलवालला शुभेच्छा\nजितेश ठाकुर कडुन मिस्टर इंडीया रोहीत खंडेलवालला शुभेच्छा\nअक्षय जैन कडुन मिस्टर इंडीया रोहीत खंडेलवालला शुभेच्छा\nआफ्रीन वा़झ कडुन मिस्टर इंडीया रोहीत खंडेलवालला शुभेच्छा\nराहुल राजसेखरन कडुन मिस्टर इंडीया रोहीत खंडेलवालला शुभेच्छा\nमिस वल्ड इंडीया अदीती आर्या कडुन मिस्टर इंडीया रोहीत खंडेलवालला शुभेच्छा\nन्यूजतळीरामांना करोना लवकर होतो, त्यामुळे संजय गायकवाडांनी काळजी घ्यावी - फडणवीस\n जीवाची पर्वा न करता तो धावला अन् चिमुकल्याला वाचवलं\nन्यूजमॉर्निग टॉप 10 : दोन मिनिटात टॉप १० हेडलाइन्स\nभविष्यराशीभविष्य १९ एप्रिल २०२१ सोमवार\nन्यूजकरोना रुग्णांसाठी रेल्वे डब्यांचे केले आयसोलेशन सेंटरमध्ये रूपांतर\nमनोरंजन'दोस्ताना २' मधून कार्तिक आर्यनला काढण्यामागचं कारण काय\nभविष्यराशीभविष्य १८ एप्रिल २०२१ रविवार\nन्यूज'ब्रेक द चेन'च्या काळात गरिबांना 'शिवभोजन' थाळीचा आधार\nमनोरंजनस्वप्निल जोशी घेऊन येतोय एक धमाकेदार गोष्ट, तुम्ही पाहिली का\nमनोरंजन'दोस्ताना २' मधून कार्तिक आर्यनची एक्झिट, कंगनाने साधला करण जोहरवर निशाणा\nन्यूजकरोना चाचणी टाळण्यासाठी प्रवाशांनी काढला रेल्वे स्टेशनवरून पळ\nन्यूजमॉर्निग टॉप 10 : दोन मिनिटात टॉप १० हेडलाइन्स\nभविष्यराशीभविष्य १७ एप्रिल २०२१ शनिवार\nमनोरंजनलॉकडाऊनमुळे बॉलिवूड सेलिब्रिटींचा ब्रेक\nन्यूजबूट पॉलिश करणाऱ्याने सांगितली लॉकडाऊनकाळातली व्यथा\nन्यूजअमेरिकेत होत असलेल्या आंदोलनाचं नेमकं कारण काय\nन्यूजदेशात सलग दुसऱ्या दिवशी दोन लाखांहून अधिक रुग्ण \nन्यूजमॉर्निग टॉप 10 : दोन मिनिटात टॉप १० हेडलाइन्स\nभविष्यराशीभविष्य १६ एप्रिल २०२१ शुक्रवार\nभविष्यराशीभविष्य १५ एप्रिल २०२१ गुरूवार\nमिस फ्रान्स आयरिस मितेनारेने मिस युनिव्हर्सचा किताब पटकावला\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/topic/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B3/", "date_download": "2021-04-19T09:40:54Z", "digest": "sha1:36SB2LJGTYJCETSZOCWZ3QRKO6FJZUCS", "length": 27108, "nlines": 219, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "महाराष्ट्र शिक्षण मंडळ – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on महाराष्ट्र शिक्षण मंडळ | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "\nवांगणी रेल्वेस्थानकात मुलाचा जीव वाचवल्याप्रकरणी रेल्वेमॅनचे पियूष गोयल यांच्याकडून कौतुक\nसोमवार, एप्रिल 19, 2021\nRakhi Sawant ची आई Jaya Bheda यांच्या कॅन्सर ट्रिटमेंटसाठी देवासारखा धावून आला Salam Khan, अभिनेत्रीने Video शेअर करत मानले आभार\nWoman Buys Liquor in Delhi: 'हमारे को दवाओं से नहीं, पेग से असर होगा'; दिल्लीत दारू खरेदीसाठी आलेल्या महिलेचा अजब दावा, Watch Video\nCoronavirus: कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेपूर्वी राज्य सरकारकडून उपाय योजना करण्यास सुरुवात\nसुरक्षित राहण्यासाठी काय कराल\nMoto G30 स्मार्टफोन फक्त 649 रुपयांत खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या स्पेसिफिकेशन बद्दल अधिक\nBetel Leaf Benefit: अनेक गुणांनी भरपूर असते विडयाचे पान; जाणून घ्या फायदे\nGold Rate Today: सोन्याच्या दरात पुन्हा वाढ होण्यास सुरूवात; जाणून घ्या आजचे सोन्या,चांदीचे दर\nIndia Post GDS Recruitment 2021: पोस्टल विभागात 1421 ग��रामीण डाक सेवक पदांसाठी भरती; उमेदवार 21 एप्रिलपर्यंत करू शकतात अर्ज\nवांगणी रेल्वेस्थानकात मुलाचा जीव वाचवल्याप्रकरणी रेल्वेमॅनचे पियूष गोयल यांच्याकडून कौतुक\nNissan Magnite ला टक्कर देण्यासाठी सिट्रोन घेऊन येणार नवी SUV, जाणून घ्या खासियत\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nRakhi Sawant ची आई Jaya Bheda यांच्या कॅन्सर ट्रिटमेंटसाठी देवासारखा धावून आला Salam Khan, अभिनेत्रीने Video शेअर करत मानले आभार\nWoman Buys Liquor in Delhi: 'हमारे को दवाओं से नहीं, पेग से असर होगा'; दिल्लीत दारू खरेदीसाठी आलेल्या महिलेचा अजब दावा, Watch Video\nMoto G30 स्मार्टफोन फक्त 649 रुपयांत खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या स्पेसिफिकेशन बद्दल अधिक\nBetel Leaf Benefit: अनेक गुणांनी भरपूर असते विडयाचे पान; जाणून घ्या फायदे\nIndia Post GDS Recruitment 2021: पोस्टल विभागात 1421 ग्रामीण डाक सेवक पदांसाठी भरती; उमेदवार 21 एप्रिलपर्यंत करू शकतात अर्ज\nवांगणी रेल्वेस्थानकात मुलाचा जीव वाचवल्याप्रकरणी रेल्वेमॅनचे पियूष गोयल यांच्याकडून कौतुक\nवांगणी रेल्वेस्थानकात रेल्वे प्लॅटफॉर्म वरून तोल जाऊन ट्रकवर पडलेल्या मुलाला pointsman Mayur Shelkhe यांनी मदत करून दिले जीवनदान; पहा ही थरारक दृश्यं\nCOVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत उच्चांकी 2,73,810 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; 1,619 मृत्यू\nमहाराष्ट्र सरकारने 'या' ठिकाणांहून महाराष्ट्रात प्रवेश करणा-यांना नकारात्मक आरटी-पीसीआर चाचणी असणे केले बंधनकारक\nगरज नसलेल्या रुग्णांना ऑक्सिजन लावून त्याचा अपव्यय करू नका- पियुष गोयल\nCoronavirus: कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेपूर्वी राज्य सरकारकडून उपाय योजना करण्यास सुरुवात\nGold Rate Today: सोन्याच्या दरात पुन्हा वाढ होण्यास सुरूवात; जाणून घ्या आजचे सोन्या,चांदीचे दर\nवांगणी रेल्वेस्थानकात मुलाचा जीव वाचवल्याप्रकरणी रेल्वेमॅनचे पियूष गोयल यांच्याकडून कौतुक\nMaharashtra: पुणे रेल्वे स्थानकात भारतीय लष्कराच्या ब्रिगेडियरची आत्महत्या\nMumbai: मुंबईत कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 602 जणांच्या विरोधात एफआयआर दाखल तर 400 जणांना अटक\nWoman Buys Liquor in Delhi: 'हमारे को दवाओं से नहीं, पेग से असर होगा'; दिल्लीत दारू खरेदीसाठी आलेल्या महिलेचा अजब दावा, Watch Video\nIndia Post GDS Recruitment 2021: पोस्टल विभागात 1421 ग्रामीण डाक सेवक पदांसाठी भरती; उमेदवार 21 एप्रिलपर्यंत करू शकतात अर्ज\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आज साडेअकरा वाजता कोरोना संबंधित परिस्थितीसंदर्भात महत्वाच्या बैठकीचा आढावा घेणार\nनोकरी बदलली किंवा सोडल्यानंतर PF Account ट्रान्सफर न केल्यास काय होतं\nMewalal Chaudhry Dies Due to Covid-19: बिहारचे माजी शिक्षणमंत्री आणि जेडीयू नेते मेवालाल चौधरी यांचे कोरोनामुळे निधन\nCoronavirus Infection: हवेच्या माध्यमातूनही होऊ शकते कोरोना विषाणूचे संक्रमण; Lancet पत्रिकाच्या अभ्यासात खुलासा\nSputnik V COVID-19 Vaccine प्राण्यांवर देखील परिणामकारक; लस निर्मात्यांचे मत\nयुकेच्या गृहमंत्र्यांकडून नीरव मोदी याच्या प्रत्यार्पणासाठी परवानगी दिल्याची सीबीआय अधिकाऱ्यांची माहिती\n ज्यादा Paid Leave मिळवण्यासाठी लढवली शक्कल; 37 दिवसांत 4 वेळा केले लग्न व 3 वेळा घेतला घटस्फोट\nसुरक्षित राहण्यासाठी काय कराल\nMoto G30 स्मार्टफोन फक्त 649 रुपयांत खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या स्पेसिफिकेशन बद्दल अधिक\nOnline Financial Frauds Helpline Number: दिल्ली पोलिस आणि केंद्रीय गृहमंत्रलयाने ऑनलाईन आर्थिक फसवणूकीत पैसे गमावलेल्यांसाठी लॉन्च केला खास हेल्पलाईन नंबर\nboAt ने भारतात लाँच केले Xplorer स्मार्टवॉच, जाणून घ्या खास वैशिष्ट्ये\nWhatsApp मध्ये झाले 'हे' दोन मोठे बदल, अॅप अपडेट केल्यानतर फोटोसह व्हिडिओ पाठवणे होणार सोप्पे\nNissan Magnite ला टक्कर देण्यासाठी सिट्रोन घेऊन येणार नवी SUV, जाणून घ्या खासियत\nTata Tigor Electric ची नव्या रुपातील कार लवकरच होणार लॉन्च, सिंगल चार्जमध्ये धावणार 213km\nMaruti Suzuki Jimny चे 'हे' मॉडेल ठरणार अत्यंद धमाकेदार, जाणून घ्या किंमतीसह खासियत\nAudi ने लाँच केली सर्वात स्वस्त Electric Car; सिंगल चार्जमध्ये 520 किलोमीटर धावेल, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स\nनवी गाडी खरेदी करण्याचा विचार, 4 लाखांहून कमी किंमतीतील 'या' कारवर दिला जातोय 40 हजारांपर्यंत बंपर डिस्काउंट\nIPL 2021: ‘अंपायरकडे केली होती मागणी पण...’ PBKS संघाच्या पराभवानंतर KL Rahul ने केली ‘हा’ नियम बदलण्याची मागणी\nIPL 2021 Purple Cap List Updated: पर्पल कॅपवर बेंगलोरच्या Harshal Patel याची मजबूत पकड, पहा टॉप-5 गोलंदाज\nIPL 2021 Orange Cap List Updated: काही तासातच Shikhar Dhawan ने मॅक्सवेलकडून हिसकावली ऑरेंज कॅप, पहा टॉप-5 फलंदाजांची लिस्ट\nIPL 2021 Points Table Updated: दिल्लीच्या विजयाने मुंबई इंडियन्सला धक्का, DC संघाने गुणतालिकेत मोठी झेप\nDC vs PBKS IPL 2021 Match 10: पंजाब विरोधात शिखर धवनची बल्ले-बल्ले, दिल्ली कॅपिटल्स 6 विकेटने विजयी\nRakhi Sawant ची आई Jaya Bheda यांच्या कॅन्सर ट्रिटमेंटसाठी देवासारखा धावून आला Salam Khan, अभिनेत्रीने Video शेअर करत मानले आभार\nSumitra Bhave Passes Away: प्रसिद��ध निर्मात्या, दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे आज 78 व्या वर्षी निधन\n'कोरोनापेक्षा देशाला लागलेली घातक कीड म्हणजे 'राजकारण', अभिनेत्री तेजस्विनी पंडित ने सोशल मिडियाद्वारे व्यक्त केली चीड\n'Rahul Gandhi यांनी बंगालमधल्या प्रचारसभा रद्द करण्याचा घेतलेला निर्णय हा अत्यंत धाडसी', अशा शब्दांत 'या' मराठी दिग्दर्शकाने केले कौतुक, पाहा ट्विट\nRenuka Shahane Tests Positive For COVID-19: आशुतोष राणा नंतर रेणुका शहाणे ची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह; मुलांनाही झाला संसर्ग\nBetel Leaf Benefit: अनेक गुणांनी भरपूर असते विडयाचे पान; जाणून घ्या फायदे\nHealth Tips: पपई खाण्याचे नुकसान ऐकून तुम्ही ही आश्चर्यचकित व्हाल , 'या' लोकांसाठी आहे घातक\nवेरा गेदरॉयट्स Google Doodle: राजकुमारी Vera Gedroits यांच्या 151 व्या जयंती निमित्त गुगलचे खास डुडल, जाणून घ्या त्यांच्याबद्दल अधिक\nराशीभविष्य 19 एप्रिल 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nCOVID-19: रक्तातील ऑक्सिजन लेव्हल कशी वाढवावी रक्तात काय असते याची भूमिका, जाणून घ्या आरोग्य तज्ञांचे मत\nVangani रेल्वे स्थानकात जीवाची बाजी लावत चिमुकल्याला रेल्वे अपघातातून वाचवणार्‍या कर्तव्यदक्ष Mayur Shelke यांच्यावर सोशल मीडीयात कौतुकाचा वर्षाव\nवांगणी रेल्वेस्थानकात रेल्वे प्लॅटफॉर्म वरून तोल जाऊन ट्रकवर पडलेल्या मुलाला pointsman Mayur Shelkhe यांनी मदत करून दिले जीवनदान; पहा ही थरारक दृश्यं\n बिहारमधील महिलेने केला 3 सापांना जन्म दिल्याचा दावा; विषारी सापांचा करते मुलासारखा सांभाळ\nभारतात पुन्हा एकदा होणार Lockdown लोकमत ने दिलेल्या बातमीवर PIB कडून स्पष्टीकरण\n ऑनलाइन ग्रॉसरी वेबसाइट Tesco वर ग्राहकाने मागवले सफरचंद; डिलिव्हरीत आला Apple iPhone\nDirector Sumitra Bhave Passes Away: प्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन\nJyoti Kalani Former MLA Passes Away: उल्हासनगरच्या माजी आमदार ज्योती कलानी यांचे निधन\nCoronavirus Outbreak: कोविड च्या काळात 'हे' 5 पदार्थ तुमची रोग प्रतिकार शक्ति वाढवून तुम्हाला ठेवतील कोरोनाच्या संक्रमणांपासून दूर\nRama Navami 2021 Date: श्रीरामनवमी यंदा 21 एप्रिल दिवशी; जाणून घ्या रामजन्मोत्सव पूजेची वेळ, तिथी आणि महत्त्व\nAai Kuthe Kay Karte: आई कुठे काय करते मालिकेत येणार नवा ट्विस्ट; अभिषेकवर होणार जीवघेणा हल्ला\nSSC, HSC Exam 2021 ठरलेल्या वेळेतच होणार; अफवांना बळी न पडण्याचे शिक्षण मंडळाचे आवाहन\nHSC-SSC Exam 2021 वर कोविड-19 रुग्णवाढीचे सावट; पालकांमध्ये भीती\nMaharashtra Board SSC HSC Exam Dates 2021: 12 वी ची परीक्षा 23 एप्रिल, 10 वी परीक्षा 29 एप्रिल पासून सुरू होणार; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती\nMaharashtra Board HSC Exams 2021: 12 वी च्या विद्यार्थ्यांना दुहेरी दिलासा; अर्ज भरण्यास 28 जानेवारी पर्यंत मुदत सोबतच सुधारित विषय निश्चिती योजनेला ब्रेक\nMaharashtra Board Exams 2021 Dates: 10 वी,12वीच्या यंदाच्या परीक्षेच्या तारखा आठवडाभरात जाहीर होण्याची शक्यता\nMaharashtra HSC Hall Ticket 2020: महाराष्ट्र बोर्ड 12वी च्या विद्यार्थ्यांना आजपासून मिळणार हॉलतिकीट; mahahsscboard.in वर करू शकता डाऊनलोड\nMaharashtra Board 10th & 12th Exam 2020 Date Sheet and Timetable: बारावीची परीक्षा 18 फेब्रुवारी तर दहावीची परीक्षा 3 मार्च पासून; mahahsscboard.in वर पहा संपूर्ण वेळापत्रक\nMaharashtra SSC Supplementary Result 2019: महाराष्ट्र बोर्ड 10वी पुरवणी परीक्षा निकाल 30 ऑगस्टला होणार जाहीर; mahresult.nic.in वर कसा पहाल निकाल\n11th Admission 2019: ICSE विद्यार्थ्यांचे केवळ पहिल्या 5 विषयांचे गुण ग्राह्य धरणार; नवं परिपत्रक जाहीर\nमहाराष्ट्र: मल्लखांब, कब्बडी, फुटबॉल सह या 29 खेळांसाठी विद्यार्थ्यांना मिळणार ग्रेस मार्क्स\nMumbai: मुंबईत कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 602 जणांच्या विरोधात एफआयआर दाखल तर 400 जणांना अटक\nSumitra Bhave Passes Away: प्रसिद्ध निर्मात्या, दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे आज 78 व्या वर्षी निधन\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आज साडेअकरा वाजता कोरोना संबंधित परिस्थितीसंदर्भात महत्वाच्या बैठकीचा आढावा घेणार\nMewalal Chaudhry Dies Due to Covid-19: बिहारचे माजी शिक्षणमंत्री आणि जेडीयू नेते मेवालाल चौधरी यांचे कोरोनामुळे निधन\nRakhi Sawant ची आई Jaya Bheda यांच्या कॅन्सर ट्रिटमेंटसाठी देवासारखा धावून आला Salam Khan, अभिनेत्रीने Video शेअर करत मानले आभार\nWoman Buys Liquor in Delhi: 'हमारे को दवाओं से नहीं, पेग से असर होगा'; दिल्लीत दारू खरेदीसाठी आलेल्या महिलेचा अजब दावा, Watch Video\nCoronavirus: कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेपूर्वी राज्य सरकारकडून उपाय योजना करण्यास सुरुवात\nसुरक्षित राहण्यासाठी काय कराल\nवांगणी रेल्वेस्थानकात मुलाचा जीव वाचवल्याप्रकरणी रेल्वेमॅनचे पियूष गोयल यांच्याकडून कौतुक\nवांगणी रेल्वेस्थानकात रेल्वे प्लॅटफॉर्म वरून तोल जाऊन ट्रकवर पडलेल्या मुलाला pointsman Mayur Shelkhe यांनी मदत करून दिले जीवनदान; पहा ही थरारक दृश्यं\nCOVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत उच्चांकी 2,73,810 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; 1,619 मृत्यू\nमहाराष्ट्र सरकारने 'या' ठिकाणांहून महाराष्ट्रात प्रवेश क��णा-यांना नकारात्मक आरटी-पीसीआर चाचणी असणे केले बंधनकारक\nParam Bir Singh ते Rashmi Shukla या 4 पोलिस अधिकार्‍यांमुळे ‘ठाकरे सरकार’ आलयं अडचणीत तर BJP पुन्हा आक्रमक\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/read/marathi/poem/suii-dhaagaa/u7fs2ctj", "date_download": "2021-04-19T09:15:00Z", "digest": "sha1:4A34TVHLLIU36HIS4B2S6ZNJL6A4K5MA", "length": 8684, "nlines": 255, "source_domain": "storymirror.com", "title": "सुई धागा | Marathi Inspirational Poem | Parmanand Jengthe", "raw_content": "\nजीवन संसार क्रांती शिक्षण बहुजन कहाणी भीमराव रमाई विश्वरत्न सुई-धागा\nमाता रमा होती सुई,\nनिसर्गच देणार आपल्या झोळीत\nजुना मी कणाकणाने मरत जातो की, नवा मी गर्भवास भोगून पुन्हा येतो\nजगण्याच्या या वाटेवरला अडसर दूर सारत जावा\nबोलण्यात माझ्या जगाला मी कळावं चालण्यात माझ्या मला मी अनुभवावं डोळ्यात माझ्या आनंदी मी दिसावं वागण्यात माझ्या फक्त...\nघेरलंय या रोगराईनं सावधानताही पाळा राखा परिसर स्वच्छ समूळ रोगराई टाळा\nअगणित तव उपकार मा...\nअगणित तव उपकार माते\nसंचारबंदीला बनवली संधी आठवणी ताज्या करण्याची मग काय मैफिलच रंगली घरातल्या माणसांची\nशिखरावर जाण्यासाठी कोणतीतरी वाट शोधावी लागते चांगल्या यशासाठीसुद्धा थोडी वाट पाहावीच लागते\nलॉकडाऊनच्या निमित्ताने अनुभवले सुंदर क्षण\nहिंदवी स्वराज्याचा भगवा दाही दिशात फडकला\nसावित्रीची वाचून गाथा घेतला निर्णय शिकण्याचा\nगाव मिळून जिल्हा प्रसिद्धीस येते, जगाचे लक्ष जाते मग देशाकडे\nकर्तृत्वाशी बांधील शान, माझा वाढे अभिमान\nमलाच पाहिजे सारे याचा आता अट्टाहास जरा दूर राहू द्या मी माझे माझ्यापुरते सोडून यापुढे तरी सारे सर्वांचे ध्यानीमनी पक्के...\nमुलांच्या सुखासाठी सदैव हरणारा\nमराठी माझी माय आहे भाषेची ती साय आहे कुणाची ती आय आहे कुणाची ती गाय आहे\nकाही नाही संकल्प केलाय आम्ही कोरोनाला समूळ नष्ट करण्याचा म्हणून तर दिवस मोजतोय आणि अनुभवांची नोंद ठेवतोय...\nआधार द्या रे गरिबांना आधार द्या रे कोरोनाग्रस्तांना कोरोनाची दहशत संपवू आपणच मानव सारे, पुन्हा विजयी होवू कोरोन...\nडोळ्यांत अश्रू येतात, आठवून शहीद जवानाला\nजगण्याने छळलं म्हणून सरणावर चढायचं नसतं मृत्यूच्या दाराबाहेर पडून जीवनाशी लढायचं असते\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2006/04/3649/", "date_download": "2021-04-19T09:51:01Z", "digest": "sha1:D5PS3CQ6N2KPVY3V23ELGLC5MDWVZKCZ", "length": 126522, "nlines": 121, "source_domain": "www.sudharak.in", "title": "दि. य. देशपांडे ह्यांची तत्त्वज्ञानात्मक भूमिका(एक रूपरेषा) – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – एप्रिल २०२१\nदि. य. देशपांडे ह्यांची तत्त्वज्ञानात्मक भूमिका(एक रूपरेषा)\nकशी बरे सुरुवात करावी गेले काही दिवस हाच प्रश्न सतावत आहे. सुनीती देव यांचा ‘दि.य. देशपांडे यांची तत्त्वज्ञानात्मक भूमिका’ या विषयावर लेख लिहून पंधरा दिवसांत हवा आहे असा फोन आला आणि मनावर एक प्रकारचे दडपण आले. प्रा. दि. य. देशपांडे यांच्या तत्त्वज्ञानावर लिहिणे अतिशय अवघड काम आहे याची मला जाणीव आहे. तरीपण त्यांच्या प्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे धाडस करीत आहे.\nस्वतः दि. य. आपल्या तत्त्वज्ञानात्मक भूमिकेबद्दल काय म्हणतात हे प्रारंभीच लक्षात घेणे इष्ट ठरेल आणि चुका होण्याची शक्यता कमी राहील. ते म्हणतात “ती प्रामुख्याने धादांतवादी आहे. अतिभौतिकी (metaphysics) (म्हणजे दृश्य जगताच्या पलीकडचे जग जाणण्याचा प्रयत्न) अशक्य आहे हे ह्यूमचे मत मला बरोबर वाटते. तसेच मी नास्तिक आहे. म्हणजे ईश्वराने हे जग निर्माण केले आहे किंवा तो त्याचे नियमन करतो, तसेच मानवाच्या प्रार्थनांना तो पावतो, इत्यादी गोष्टी पूर्ण निराधार आहेत असे माझे मत आहे. आत्मा नावाचे शरीराहून वेगळे असे काही अस्तित्व आहे हे मला मान्य नाही. या बाबतीत स्ट्रॉसनचे मत मला निर्णायक वाटते. काही शरीरे अशी असतात की ज्यांना शारीर आणि मानस अशी दोन्ही प्रकारची विधेये लागू पडतात. माझ्या ठिकाणी आस्तिक्य भावनेचा लवलेशही मला दिसत नाही. धर्म मला कल्पनेचा खेळ वाटतो. नीती धर्माहून वेगळी आहे. आणि धर्माहून स्वतंत्र आहे. नीतिशास्त्रात माझी भूमिका स्थूल मानाने उपयोगितावादी आहे. स्थूल मानाने’ असे म्हणण्याचे कारण उपयोगितावाद काही बाबतींत अपुरा आहे. न्यायाच्या तत्त्वाकडे त्याचे दुर्लक्ष होते. म्हणून न्यायाच्या तत्त्वाची त्याला जोड द्यावी लागेल.’१ अगदी मोजक्या शब्दांत दि.य. देशपांडे यांनी आपली तत्त्वज्ञानात्मक भूमिका या ठिकाणी सुस्पष्टपणे मांडली आहे. १९९३ साली व्यक्त केलेल्या या भूमिकेत पुढे काही बदल झालेला आढळत नाही. त्यामुळे ह्या अवतरणात व्यक्त झालेले त्यांचे मत आपण काहीशा विस्ताराने पाहणार आहोत. हा विस्तार आपण त्यांनी वेळोवेळी लिहिलेल्या पुस्तकांच्या व लेखांच्या आधारे करणार आहोत. (त्यांच्या प्रसिद्ध झालेल्या लिखाणाची सूची आजच्या सुधारक च्या मागील अंकात जोडलेली आहे.)\nजवळजवळ ६४ वर्षे (शिक्षणाची २३ वर्षे वगळता) त्यांनी तत्त्वज्ञानाचे अध्ययन, अध्यापन, स्वतंत्र चिंतन व लेखन यांत घालविली. विविध चर्चांमधून आणि लेखनामधून तत्त्वचिंतनाची प्रेरणा ते नव्या पिढीस देत राहिले. सतत वाचन आणि लेखन हे जणू त्यांचे व्रतच होते. एखाद्या तपस्व्याच्या डोळ्यांत दिसावेत तसे शांत, स्निग्ध व निर्मल भाव त्यांच्या डोळ्यात दिसत. एक कायम जिज्ञासा व निरागसता त्यांच्या ठिकाणी होती. आपण जे वाचले, जे लिहिले ते स्वतःच्या आनंदासाठी, त्यात प्रशंसनीय असे काहीच नाही असे त्यांना मनापासून वाटत असे. ते अत्यंत विनम्र व प्रसिद्धिविमुख होते. आपल्या हातून ज्याला खऱ्या अर्थाने तत्त्वचिंतन असे त्यांना वाटत नाही. त्यामुळेच ते म्हणतात, “तत्त्वज्ञान या विषयाचा अभ्यास करताना विविध समस्यांचा जो विचार मी केला तो मी काही निबंधांत मांडला आहे. हा विचार थोर विचारवंतांच्या लिखाणांतून स्फुरलेला आणि त्यांवरच पोसलेला आहे. त्यामुळे तो माझा तत्त्वविचार आहे असे म्हणणे बरोबर होणार नाही. त्यात मधून मधून एखादी मला सुचलेली स्वतंत्र कल्पना असेलही पण सामान्यपणे बोलायचे तर माझे असे तत्त्वज्ञान नाही, हे मी आरंभीच प्रामाणिकपणे कबूल करतो.’२ ही कबुली मान्य करूनही हे नाकारता येत नाही की त्यांच्या तत्त्वज्ञानात्मक लेखनाची अशी काही वैशिष्ट्ये आहेत जी केवळ त्यांची आहेत. प्रा. शि. स. अंतरकर यांनी या संदर्भात पुढील विधान केले आहे. “प्रा. दि.य. देशपांडे यांच्या लिखाणात वैचारिक स्पष्टता, भाषिक निःसंदिग्धता आणि कडवी बांधिलकी हे तीन गुण प्रकर्षाने आढळतात.’३ तत्त्वज्ञानाचे प्रश्न मुळातच सोडवणे कठीण. त्यातून आपले विचार जर स्पष्ट नसतील व मांडणी जर तर्कशुद्ध नसेल तर आपण आणखी वैचारिक गोंधळ निर्माण करूअसे होऊ नये म्हणून आधी आपले विचार तपासून पाहणे, त्यांतील धूसरता दूर करणे व भाषेत त्यांची अभिव्यक्ती करताना अलंकारिक व व्यर्थी शब्दप्रयोग टाळणे ही पथ्य��� पाळावी लागतात असे दि.य. देशपांडे यांचे मत आहे. ते स्वतः याबाबतीत अत्यंत सावधगिरी बाळगतात. वापरत असलेल्या शब्दांचे नेमके अर्थ निश्चित करूनच ते आपले विचार मांडतात व ही मांडणी अत्यंत तर्ककर्कश भूमिका दर्शविणारी आहे. या भूमिकेला विवेकवादी भूमिका म्हणता येईल. प्रा. अंतरकर यांच्या शब्दांत ‘प्रा. देशपांडे विवेकवादी भूमिकेला बांधील आहेत. या विवेकवादाची मांडणी त्यांनी आजचा सुधारक या मासिकातून वीस लेखांद्वारे केली आहे.’४ त्यांच्या निबंधात व ग्रंथांत ही बांधिलकी ठिकठिकाणी डोकावते. परंतु आपल्या दर्शनाची मांडणी करणारा सलग ग्रंथ त्यांनी लिहिला म्हण नाही हे तितकेच खरे आहे. ते विवेकवादाचे कट्टे व कडवे पुरस्कर्ते आहेत ही गोष्ट निर्विवाद असल्यामुळे त्यांचे विचार या चौकटीत समजावून घेणे गैर ठरणार नाही.\nतत्त्वज्ञान म्हणजे कायः विवेकवादी तत्त्वज्ञानाची मांडणी करण्यापूर्वी तत्त्वज्ञान म्हणजे काय हे थोडक्यात पाहणे आवश्यक आहे; परंतु ते तितकेच अवघडही आहे. कारण तत्त्वज्ञानाच्या स्वरूपाबद्दल खुद्द तत्त्वज्ञांचे एकमत नाही. ढोबळमानाने असे म्हणता येईल की विश्वाची उत्त्पत्ती, त्याचा विस्तार, त्याचा निर्माता, त्या निर्मात्याचे स्वरूप मनुष्यजीवनाचे प्रयोजन, मनुष्याचे विश्वातील स्थान व मनुष्याचे कर्तव्य यासंबंधीचे प्रश्न जगातील सर्व देशांतील प्राचीन तत्त्वज्ञानात विचारलेले आढळतात. परंतु यांतील बहुतेक प्रश्न इंद्रियानुभवाच्या पलीकडे जाणारे असल्यामुळे इंद्रियानुभवाच्या साह्याने त्यांची उत्तरे देणे अशक्य आहे. या अडचणीतून मार्ग काढण्यासाठी तत्त्वज्ञानाचा प्रवास सामान्यपणे दोन दिशांनी झालेला दिसतो. १) तत्त्वज्ञानातील प्रश्न सोडविण्यासाठी इंद्रियानुभवाहून वेगळा ज्ञानाचा स्रोत मानून त्याद्वारे हे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न अनेक तत्त्वज्ञ करतात. या मांडणीला श्रद्धावादी तत्त्वज्ञान म्हणता येईल. शब्दप्रमाणावर भिस्त ठेवून किंवा साक्षात्कारासारखा ज्ञानप्रकार मानून तत्त्वज्ञानाची मांडणी केली जाते. संशय घेणे, तर्कवितर्क करणे, चिकित्सा करणे या गोष्टींना इथे वाव कमीच. २) याउलट इंद्रियानुभवातून प्राप्त होणारे ज्ञानच फक्त मानवाजवळ आहे. म्हणून इंद्रियानुभव व तर्क यांच्या साह्याने तत्त्वज्ञानाचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न झाला पाहिजे या दृष्टीने अनुभववादी मांडणी अनेक थोर तत्त्वज्ञांनी केली आहे. तत्त्वज्ञानातील संपूर्ण विचारप्रवाहांचे या दोन प्रकारांत विभाजन करणे अर्थातच पूर्णपणे बरोबर नाही. परंतु अत्यंत स्थूलमानाने हे दोन प्रवाह दिसतात. त्यांपैकी प्रा. दि. य. देशपांडे हे दुसऱ्या प्रकारच्या मांडणीचा स्वीकार करणारे तत्त्वज्ञ आहेत.\nप्रा. प्रदीप गोखले यांनी या संदर्भात दि.यं.ची भूमिका नेमक्या शब्दांत व्यक्त केली आहे. ‘भारतीय तत्त्वज्ञानातील श्रद्धावादी परंपरेतील सिद्धान्तांची चिकित्सा दि.यं.नी केली. ईश्वरवाद, मायावाद, ब्रह्मवाद, कर्मसिद्धान्त, गीतेतील तथाकथित नीतिविचार हे सारे त्यांच्या चिकित्सेचे लक्ष्य होते. दुसऱ्या बाजूने पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाच्या चिकित्सक, विश्लेषणवादी परंपरेत ते जिवंतपणे व जोमदारपणे सामील झाले व ही परंपरा पुढे नेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ज्ञानाचे व विधानांचे तार्किक वर्गीकरण, संशयवाद व धादांतवाद, कालसंकल्पना, नैतिक आदेशाचे स्वरूप, नीतिविषयक वाद, सौंदर्यविधान यांसारख्या पाश्चात्त्य तत्त्वज्ञानात ऐरणीवर असलेल्या प्रश्नांवर त्यांनी चिकित्सक विचार मांडले.”५ भारतीय व पाश्चात्त्य तत्त्वज्ञानातील विविध प्रश्नांची चिकित्सा करताना अर्थातच त्यांची भूमिका अनुभववादी राहिलेली आहे. अधिक समर्पक वर्णन करावयाचे झाल्यास ही भूमिका विवेकवादी राहिलेली आहे. तेव्हा आता आपण विवेकवाद म्हणजे काय हे पाहू. विवेकवाद म्हणजे काय \nदि.य. देशपांडे यांच्या शब्दांत, विवेकवाद ही केवळ एक विचारसरणी नाही, ती एक जीवनपद्धतीही आहे. मनुष्याने आपले जीवन विवेकाने जगावे, विवेकाने त्याची सर्व अंगोपांगे नियंत्रित व्हावीत असे त्याचे प्रतिपादन आहे. विवेक म्हणजे विवेचकशक्ती किंवा भेद करण्याची शक्ती. सत्य आणि असत्य चांगले आणि वाईट, न्याय आणि अन्याय इत्यादींचा भेद ओळखण्याची ती शक्ती आहे. ‘विवेकवाद’ हा शब्दप्रयोग दि.यं.नी नेमक्या कोणत्या अर्थाने केला आहे यासंबंधीचा खुलासा करताना प्रा. शि. स. अंतरकर म्हणतात, “तत्त्वज्ञानाच्या परिभाषेच्या दृष्टीने त्याला विवेकवादापेक्षा अनुभववाद हे नाव अधिक योग्य होईल असे वाटते. याचे कारण या मतानुसार ऐन्द्रिय अनुभवाहून स्वतंत्र अशी ‘विवेक’ नावाची ज्ञानग्रहण करणारी शक्ती नाही.”६ आम्ही श��रद्धेने कोणतेही तत्त्व स्वीकारणार नाही, ऐन्द्रिय अनुभव व सुसंगत तर्क या प्रमाणांवर जे सत्य ठरेल तेच आम्ही स्वीकारू, अशी ही भूमिका आहे. या मतानुसार आप्तवाक्य, अंतःप्रज्ञा, अनुभवपूर्व तर्क यांच्या साह्याने वस्तुस्थितिविषयक सत्य स्वीकारणे अचिकित्सकपणाचे आहे. या संदर्भात थोर विचारवंत व तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक प्रा. मे.पुं. रेगे म्हणतात, “या तत्त्वज्ञानानुसार ज्ञान म्हणजे वैज्ञानिक ज्ञान. जे ज्ञान म्हणून आतापर्यंत चालत आले आहे ते जर वैज्ञानिक ज्ञानाशी सुसंगत असेल तर ते त्याचा भाग बनू शकते. नसेल तर मग ते ज्ञान नव्हे.”७ ही विवेकवादी भूमिका दि.य. देशपांडे यांच्या ज्ञानमीमांसा, नीतिमीमांसा व सत्ताशास्त्रविषयक लिखाणांत कशी प्रतिबिंबित होते हे आपण संक्षेपाने जाणून घेऊ. ज्ञानमीमांसा, नीतिमीमांसा आणि सद्वस्तुमीमांसा (सत्ताशास्त्र) हे तत्त्वज्ञानाचे प्रमुख विषय आहेत. ह्यांपैकी ज्ञानमीमांसेचा विचार प्रथम करणे इष्ट ठरते. कारण जगासंबंधीच्या व मानवजीवनासंबंधीच्या अंतिम प्रश्नांचा ऊहापोह हा व्यक्ती ज्ञानप्राप्तीची किती व कोणती साधने स्वीकारते यांवर अवलंबून असतो. म्हणून आपण प्रा. दि. य. देशपांडे यांची ज्ञानमीमांसा प्रथम जाणून घेऊ.\nविवेकवाद किंवा rationalism या शब्दाने पाश्चात्त्य तत्त्वज्ञानात दोन भिन्न अर्थांचा निर्देश होतो. १) reason किंवा विवेक इंद्रियानुभवाहून स्वतंत्र व श्रेष्ठ अशी ज्ञानशक्ती आहे असे मत. या अर्थाने विवेक या शक्तीचा विरोध अनुभवाशी आहे. २) दुसरा अर्थ १८ व्या शतकापासून मान्य व्हावयाला लागला. या अर्थाने या शक्तीचा विरोध धार्मिक श्रद्धेशी आहे. ऐन्द्रिय अनुभव आणि सुसंगत तर्क या प्रमाणांनी जे सत्य ठरेल तेच स्वीकरणीय आहे असे हे मत प्रतिपादते. प्रा. देशपांडे यांचे विवेचन या दुसऱ्या अर्थाला अनुसरून आहे. या विवेकवादानुसार आपण सत्य काय, असत्य काय हे ठरविताना त्याचा साधक पुरावा पुरेसा आहे की नाही हे पाहिले पाहिजे. “ज्ञानाच्या क्षेत्रात सत्याचा निकष कोणता या प्रश्नाचा निर्णय विज्ञानाने पूर्णावस्थेस नेला आहे. विज्ञानाचे कार्य निसर्गातील नियम किंवा सत्य विधाने शोधून काढणे हे आहे हे सर्वज्ञात आहे.”८ विज्ञानात उपलब्ध असलेले ज्ञान हजारो वैज्ञानिकांनी कित्येक शतकांच्या सहकार्याने प्राप्त केलेले असते व लक्षावधी वेळा त्याची वैज्ञानिकांकडून खातरजमा झालेली असते. त्यामुळे संशयातीत ज्ञान मानवाला विज्ञानात मिळू शकते असे प्रा. देशपांडे यांचे ठाम मत आहे. ते पुढे म्हणतात की जेथे स्वतःच्या प्रत्यक्ष अनुभवाने एखाद्या विधानाची शहानिशा करणे शक्य नसते, तेथे आपण तज्ज्ञांचे मत स्वीकारावे. ज्ञानाच्या कोणत्याही क्षेत्रातील तज्ज्ञ म्हणजे त्या क्षेत्रातील वैज्ञानिक. ह्याप्रमाणे सृष्टिव्यापार जाणून घेताना, जगाविषयीच्या प्रश्नांची गुंतागुंत सोडवताना आपल्याला विज्ञानाचीच कास धरावी लागते. दुसरा पर्याय उपलब्ध नाही, असे स्पष्ट मत दि.य. देशपांडे यांनी व्यक्त केले. अर्थातच जे विज्ञानाला अज्ञेय ते कोणालाही ज्ञेय असू शकत नाही. केवळ श्रद्धेने आप्तवचन स्वीकारणे विवेकवादाला मान्य नाही.\nविवेकाच्या व्यापाराची अनेक क्षेत्रे आहेत. त्यांपैकी ज्ञानक्षेत्र व कर्मक्षेत्र प्रमुख आहेत. जर्मन तत्त्वज्ञ कांट ज्ञानक्षेत्रातील विवेकाला हिशीशींळलरश्र शिरीप व कर्मक्षेत्रातील विवेकाला practical reason असे नाव देतो. प्रा. दि.य. देशपांडे कांटचे मत अनुसरताना दिसतात. योग्य काय, अयोग्य काय, चांगले कशाला म्हणावयाचे, वाईट कशाला म्हणावयाचे ह्यांसारख्या प्रश्नांची उत्तरे विवेकशक्ती देत असते. ह्यावरून हे स्पष्ट आहे की विवेकाचे कार्य फक्त सत्य ज्ञानाचा शोध घेण्यापुरते मर्यादित नाही. कर्माची चिकित्सा करणे, त्याचे नैतिक मूल्य निश्चित करणे, नियमन आणि मार्गदर्शन करणे ही कार्ये विवेकशक्तीचीच आहेत. आचरणाच्या किंवा कर्माच्या क्षेत्रात विवेकवाद दोन गोष्टींवर भर देतो. १) साधनविवेक व २) साध्यविवेक. कर्म करत असताना आपण विवेकाची कास धरली पाहिजे म्हणजे साधनविवेक व साध्यविवेक केला पाहिजे. हे मत थोड्या विस्ताराने समजावून घेऊ, कारण दि.य. देशपांडे यांचा नीतिमीमांसा हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय होता व त्यांचे बरेचसे लिखाण नैतिक प्रश्नांची चर्चा व चिकित्सा करते.\nमनुष्याला सामान्यपणे कोणतीही इष्ट (हवी असलेली) गोष्ट प्राप्त करण्यासाठी कर्म करावे लागते. इष्ट गोष्टीला ‘साध्य’ व कर्माला त्याचे ‘साधन’ म्हणता येईल. साधनाचा विवेक करावयाचा म्हणजे ज्या साधनाचा आपण अवलंब करीत आहोत ते आपले इष्ट मिळवून देण्यास समर्थ आहे की नाही हे पाहावयाचे. जर आपण आपले इष्ट प्राप्त करून घेण्यासाठी अनुरूप साधनाचा वापर केला नाही तर त्याने इष्ट न साधल्यामुळे तसे वागणे इष्टविघातक, अविवेकीपणाचे होईल. एखाद्या साध्याचा विवेकी स्वीकार म्हणजे त्याच्या पर्याप्त साधनाचाही स्वीकार करणे होय. परंतु या नियमाचा यशस्वी उपयोग करण्यासाठी आपल्याला निसर्गाच्या अनेक नियमांचे बिनचूक ज्ञान हवे. दि.य. देशपांडे म्हणतात की अमुक कर्माचे अमुक परिणाम होतात असे कार्यकारणात्मक ज्ञान कोणत्याही सफल कर्माकरिता आवश्यक असते. आपण निरोगी राहावे अशी इच्छा असणारा मनुष्य जर व्यसनाधीन होत असेल तर त्याचे वागणे अविवेकीपणाचे होईल. हा अविवेकीपणा दोन प्रकारचा असू शकेल. एकतर त्याला निरोगी राहण्याची साधने माहीत नसतील किंवा साधने माहीत असूनही तो ती वापरण्याचे दुबळेपणामुळे, मनाच्या कमकुवतपणामुळे टाळत असेल. या दोन्ही प्रकरणी त्याचे कर्म अविवेकीपणाचे होईल. याचाच अर्थ असा की साधनविवेक करताना विविध निसर्गनियमांचे ज्ञान व मनाचा निर्धार या दोन्ही गोष्टी आवश्यक असतात.\nकेवळ साधनच नव्हे तर साध्यही विवेकी असावयाला पाहिजे. साध्यविवेक ही गोष्ट साधनविवेकाहून अधिक कठीण आहे. पण ती टाळता मात्र येत नाही. कारण साध्य जर अविवेकी असेल तर त्याचे साधन विवेकाने निवडल्याने ते अविवेकी साध्य प्राप्त होईल. तसे होऊ नये म्हणून साध्यविवेक करावा लागतो. आपली साध्ये इष्ट असावीत, वाईट असू नयेत हे म्हणणे समंजसपणाचे म्हणून स्वीकारले तरी साध्य चांगले की वाईट हे ठरवायचे कसे हा प्रश्न शिल्लक राहतोच. एखाद्या माणसाचे इच्छित किंवा इच्छाविषय काय आहे हे अवलोकनाने कळू शकते पण ‘इष्ट’ याचा दुसरा अर्थ ‘जे इच्छिणे योग्य आहे ते, जे आपण इच्छावे ते’ असाही होतो. काय इच्छिणे योग्य आहे हा मूल्याविषयीचा प्रश्न आहे आणि मूल्याविषयीचे प्रश्न विज्ञानाच्या कक्षेत येत नाहीत. कोणत्या ध्येयाची पूर्ती कोणत्या साधनाने होऊ शकते हे समजण्यासाठी विज्ञानाचे मोलाचे सहकार्य होत असले तरी आपण स्वीकारलेले साध्य उचित आहे की नाही हे विज्ञान सांगू शकत नाही. त्याची मीमांसा नीतिशास्त्रात केली जाते.\nदि.य. देशपांडे म्हणतात की मूल्याविषयीचे प्रश्न विज्ञानाच्या कक्षेत येत नसले तरी बुद्धीच्या किंवा विवेकाच्या कक्षेत मात्र येतात. इष्ट/अनिष्ट, युक्त/अयुक्त, कर्तव्य/अकर्तव्य हा भेद बुद्धीच्या साह्यानेच केला जाऊ शकतो हा विवेक (कांट ��्हणतो त्याप्रमाणे) practical reason करीत असते. मानवी जीवनाचे साध्य काय असावे या संबंधीचा विचार प्राचीन काळापासून अनेक विद्वानांनी केला आहे. त्यांपैकी काहींनी मोक्ष, ईश्वरसाक्षात्कार यांसारखी साध्ये इष्ट म्हणून स्वीकारली आहेत. ही साध्ये अर्थातच विवेकवाद्याला पटण्यासारखी नाहीत. कारण माणसाच्या वर्तनाचे नियमन करणारी तत्त्वे विवेकावर आधारलेली असली पाहिजेत. केवळ श्रद्धेने स्वीकारलेली नसावीत, तसेच इहलोकात मानवी प्रयत्नांच्या साह्याने प्राप्त करता येण्यासारखी ही साध्ये असावीत असे विवेकाचे सांगणे आहे. साध्याची इष्टानिष्टता ठरविताना विवेक कोणत्या गोष्टी लक्षात घेतो हे सांगणे कठीण असले तरी स्थूल मानाने त्याचे उत्तर देता येऊ शकते. त्यासाठी प्रथम काही संकल्पना स्पष्ट करणे आवश्यक ठरते. दि.य. देशपांडे म्हणतात, ‘साध्य इष्ट आहे की नाही हा प्रश्न आणि ते स्वतोमूल्यवान आहे की नाही हा प्रश्न एकच आहेत’ पण हे समजावून घेण्यासाठी आपल्याला ‘मूल्य’ आणि ‘स्वतोमूल्य’ या शब्दांचे अर्थ पाहावे लागतील.\n‘मूल्य म्हणजे एखाद्या वस्तूंबद्दल आपल्याला वाटणारे महत्त्व. काही वस्तू आपल्याला महत्त्वाच्या वाटतात व त्या मिळाव्यात म्हणून आपण किंमत द्यायला तयार असतो.’९ आपल्याला इष्ट वाटणाऱ्या प्रत्येक गोष्टीत मूल्य असते. (मूल्यांचा विचार ब्रिटनमध्ये सेव चा विचार ह्या नावाने केला जातो तर युरोपात आणि अमेरिकेत रिश्रीश ह्या शब्दाचा वापर होतो.) एकच वस्तू अनेक अर्थांनी चांगली (सेव) असू शकते तसेच ती एका अर्थाने चांगली व दुसऱ्या अर्थाने वाईट असू शकते. ‘चांगले’ या शब्दाचे काही अर्थ पुढीलप्रमाणे सांगता येतील. (१) एखाद्या काठीकडे बोट दाखवून कोणी म्हणू शकेल की तिची चांगली तरफ (श्रशींशी) होऊ शकेल. या ठिकाणी ‘चांगली’ म्हणजे प्रयोजनाला उपयुक्त असा अर्थ आहे. ते प्रयोजन चांगले आहे की नाही याचा विचार केलेला नाही.(२) एखाद्या चांगल्या ध्येयाचे अवश्य साधन (instrumentally सेव) या अर्थाने ‘दंतवैद्याकडे जाणे’ चांगले असे म्हणता येईल.(३) काही वस्तूंचे चांगुलपण अंगभूत (inherent) असते. कलावस्तू आणि नैसर्गिक सुंदर वस्तू चांगल्या आहेत असे म्हणताना त्यांचा जो आस्वाद घेईल त्याला चांगला अनुभव मिळेल असा अर्थ असतो. (४) काही वस्तू अथवा स्वरूपतः चांगल्या (good in themselves) आहेत असेही म्हटले जाते. त्यांना स्वतोमूल्य आहे असे मानले जाते. स्वतोमूल्याची कल्पना कोणती साध्ये इष्ट (चांगली) आहेत हे जाणण्यासाठी महत्त्वाची असल्यामुळे तिचे अधिक विवेचन करणे आवश्यक आहे.\nऔषधाला जे मूल्य प्राप्त होते ते आजार दूर करण्याचे साधन म्हणून. औषध कोणी औषधाकरिता घेत नाही. आजार बरा व्हावा या इष्टपूर्तीसाठी ते घेतले जाते. म्हणून त्याचे मूल्य परतोमूल्य आहे असे म्हणतात. परंतु सर्वच गोष्टींचे मूल्य असे परतोमूल्य असू शकत नाही. काही वस्तू तरी अशा असल्या पाहिजेत की ज्यांचे मूल्य स्वतोमूल्य (intrinsic value) किंवा साध्यमूल्य (value as an end) असते. हे मूल्य त्यांना त्या अन्य कशाचे तरी साधन म्हणून प्राप्त झालेले नसते तर त्या स्वार्थ (स्वतःकरिताच) म्हणून हव्या असतात. अशा स्वार्थ साध्यांमुळेच साधनांना साधनमूल्य प्राप्त होते. अशा वस्तू नसल्या तर कोणत्याही साधनाला साधनमूल्य प्राप्त होणार नाही. स्वार्थसाध्य (ends in themselves) वस्तू अनेक आहेत. उदा. सुख, ज्ञान, आरोग्य इ. यांची इच्छा स्वार्थसाध्य म्हणून केली जाते. सुख स्वयमेव चांगले म्हणून इच्छिले जाते. आरोग्य आरोग्यासाठी हवे असते. तसेच ज्ञान हे केवळ साधन नसून स्वतोमूल्यवान आहे असे अनेकांचे मत आहे. मूल्यांचे विभाजन वेगवेगळ्या प्रकारे केले जाते. मूल्यांचे सत्य, शिव आणि सुंदर या त्रयींच्या आधारे दिलेले विभाजन एक उत्तम विभाजन म्हणता येईल. जी. ई. मूर या विचारवंताने सुख, सौंदर्य, आभिरौचिक अनुभव (aesthetic experiences) ज्ञान आणि व्यक्तींचा स्नेह या गोष्टींवर भर दिला आहे. याप्रमाणे मानवी जीवनात अनेक गोष्टींचा स्वीकार स्वार्थ साध्य म्हणून केला जात असतो. या वस्तू प्राप्त व्हाव्यात म्हणून माणसे सतत प्रयत्नशील असतात. कोणत्याही इंद्रियाने स्वतोमूल्य कळत नाही. सुख अथवा ज्ञान स्वतोमूल्यवान आहे की नाही हे युक्तिवादानेही ठरत नाही. तर मग ते कळते कसे जी. ई. मूर, डब्ल्यू. डी. रॉस इ. विचारवंतांनी अनैन्द्रियप्रत्यक्ष नावाची एक शक्ती मानली आहे. या non sensuous intuition द्वारे आपल्याला ऐन्द्रिय वस्तूंच्या ठिकाणी असणाऱ्या अनैन्द्रिय गुणांचे ज्ञान होते. उदा. सुख या ऐन्द्रिय (मनाने ज्ञात होणाऱ्या) वस्तूच्या ठिकाणी स्वतोमूल्य नावाचा अनैन्द्रिय गुण आहे हे कळते, म्हणजे असे प्रतिभान अथवा प्रत्यक्ष होते. हे एकप्रकारचे विमर्शक परीक्षण असते. एखाद्या वस्तूची इतर सर्व वस्तूंपासून वियुक्त (isolated) तसेच तिच���या परिणामांपासून वियुक्त अशा अवस्थेत कल्पना केल्या आहे तर तिला स्वतोमूल्य आहे असे समजावे.\nस्वतोमूल्य व नैतिक मूल्यः\nएखादी वस्तू स्वतोमूल्यवान आहे एवढ्यावरून ती नैतिक दृष्टीनेही चांगली आहे असे सिद्ध होत नाही. ज्ञान, सुख, आरोग्य, व्यक्तींचे स्नेहसंबंध या गोष्टी स्वार्थसाध्य असल्या तरी त्यांच्यात नैतिक मूल्य आहे असे म्हणता येत नाही. स्वतोमूल्य व नैतिक मूल्य यांतील फरक समजावून घेणे फार महत्त्वाचे आहे. जर्मन तत्त्वज्ञ कांट याने हा भेद प्रथम अतिशय स्पष्टपणे मांडला आहे व प्रा. देशपांडे यांना तो मान्य आहे. कांट म्हणतो की सुख ही गोष्ट अत्यंत मूल्यवान आहे यात शंका नाही. पण माणूस सुखी झाला म्हणजे तो नीतिमान झाला असे आपण समजत नाही. तसेच एखादा मनुष्य ज्ञानी आहे, कलाकार आहे एवढ्यावरून तो नीतिमान आहे असे आपण म्हणत नाही. कांटच्या मतानुसार नैतिक मूल्य फक्त सदीहेतच (good will) असते. Good will ही एकच गोष्ट सर्वदा, सर्वत्र निरपवादपणे (unconditionally) चांगली असते. म्हणजे ती कोणत्याही परिस्थितीत मूल्यवानच राहते. सुख, आरोग्य, ज्ञान, सामर्थ्य या स्वतोमूल्यवान वस्तूंचे तसे नाही. त्या अपमूल्याचे (disvalue) कारण होऊ शकतात. असाधु (bad) ईहेची जोड मिळताच त्या गोष्टी अतिशय वाईट होतात. उदा. जर सुखी मनुष्य दुष्ट असला म्हणजे दुष्ट ईहेची जोड जर सुखाला मिळाली तर ते सुख स्वयमेव जरी मूल्यवान असले तरी एकंदरीने अतिशय वाईट असू शकेल. एखाद्या माणसाजवळ खूप ज्ञान आहे पण तो जर दुष्ट ईहेपासून मुक्त नसेल तर आपल्या ज्ञानाचा दुरुपयोग करू शकेल. हीच गोष्ट आरोग्य, संपत्ती, सौंदर्य यांना लागू होते. ही सर्व मूल्ये स्वतः नैतिकही नाहीत. ती न-नैतिक (non-moral) मूल्ये आहेत. जेव्हा त्यांना साधु ईहेची (good will) जोड मिळते तेव्हा त्यांना नैतिक मूल्य प्राप्त होते. या ठिकाणी साहजिकच असा प्रश्न निर्माण होतो की ‘साधुईहा’ म्हणजे काय\nकांटने प्रथम ईहा किंवा संकल्प (will) म्हणजे काय हे स्पष्ट केले आहे. ‘आपण कसे वागावे’ असे विचारण्याचे, आपल्या वागण्याच्या नियमांची निवड बुद्ध्या करण्याचे आणि त्या नियमांप्रमाणे वागण्याचे सामर्थ्य म्हणजे ईहा. ‘ही ईहा फक्त मानवातच असते. ग्रहांची भ्रमणे नियमबद्ध असतात, तसेच पशूचे व्यवहारही नियमबद्ध असतात पण ते नियम पाळतात असे आपण म्हणत नाही’. नियम पाळण्यासाठी नियमांची कल्पना करण्याचे व त्यानुसार कर्म करण्याचे सामर्थ्य असावे लागते. मनुष्यात ते सामर्थ्य आहे. त्यालाच तो ईहा म्हणतो. साधुईहा म्हणजे एखादे कर्म ते कर्तव्य आहे म्हणूनच केवळ करण्याचा संकल्प करणारी ईहा. एखादे कर्म सुखद आहे किंवा ते आपल्याला आवडते किंवा त्याने आपला फायदा होणार आहे म्हणून करणे यात ईहा आहे परंतु सदीहा (good will) असणार नाही. जेव्हा मनुष्य कर्तव्यासाठी कर्म करतो तेव्हाच फक्त सदीहा हजर असते. एखादे कर्म कर्तव्य (करायला पाहिजे असे) आहे पण ते जर वेगवेगळ्या व्यक्ती वेगवेगळ्या हेतूने प्रेरित होऊन करीत असतील तर त्याचे मूल्य वेगवेगळे राहील. प्रामाणिकपणा हे सर्वोत्तम धोरण आहे. अशा विचाराने प्रामाणिक व्यवहार करणारा दुकानदार व प्रामाणिकपणाने वागणे आपले कर्तव्य आहे म्हणून प्रामाणिक व्यवहार करणारा दुकानदार नैतिकदृष्ट्या सारख्याच मूल्याचे कर्म करीत नसतात. कर्म जर नैसर्गिक कलाने प्रेरित होऊन अथवा स्वार्थ साधण्यासाठी केले असेल तर त्याला नैतिक मूल्य नसते. कर्तव्यबुद्धीने केलेल्या कर्मातच नैतिकमूल्य आढळते. कर्तव्यबुद्धीने कर्म करावे हे जसे मान्य केले तरी कर्तव्यकर्म कोणते हे ठरवावे लागणारच. ते कसे ठरवायचे याचेही उत्तर कांटने दिले आहे. कर्तव्यकर्म कोणते\nया प्रश्नाचे उत्तर देताना कांटने निरुपाधिक आदेशाची (categorical imperative) संकल्पना मांडली आहे. कांटचे तत्त्वज्ञानात्मक लिखाण समजावून घेणे बरेच अवघड आहे. त्यामुळे अधिक खोलात न शिरता त्याची नैतिक भूमिका सोप्या भाषेत समजावून घेणे हाच पर्याय आहे. प्रथम आपण imperative या शब्दाचा अर्थ पाहू.\nआदेश अथवा निदेश कशाला म्हणायचे हे स्पष्ट करताना कांट म्हणतो की मनुष्याजवळ प्रज्ञा (reason) किंवा विवेक नसता तर मनुष्य आणि पशु एकाच पातळीवर आले असते आणि मग नीति-अनीतिचा प्रश्न निर्माणच झाला नसता. तसेच जर त्याच्या ठिकाणी प्राणिसुलभ वासना किंवा विकार नसते तर तो देवतुल्य झाला असता आणि त्याच्या ईहेला (संकल्पाला) विकारांना तोंड न द्यावे लागल्यामुळे प्रज्ञेचे नियम तिने स्वाभाविकपणेच पाळले असते. अशा ईहेला मग good will न म्हणता holy will (दैवी ईहा) म्हणता आले असते. परंतु वस्तुस्थिती अशी नाही. मनुष्याच्या प्रज्ञेला विकारांना तोंड द्यावे लागते. त्याचे विकार त्याला एक कर्म करण्यास आवाहन करतात, तर त्याची प्रज्ञा त्याला दुसरेच कर्म करायला सांगते असे असल्यामुळे नी���ीचे नियम बंधनकारक आहेत, ते पाळले पाहिजेत हे त्याला जाणवते. पूर्णपणे विवेकी नसलेल्या मनुष्याला आचरणाचा जो वस्तुनिष्ठ नियम (जो सर्व प्रज्ञावान जीवांवर सारखाच बंधनकारक असतो) बंधनकारक म्हणून जाणवतो त्याला कांट निदेश (imperative) म्हणतो. दैवी ईहेला निदेश नसतात. कारण ती स्वभावतःच वस्तुनिष्ठ नियमानुसार वागत असते. तिने तसे वागावे हे म्हणण्याची गरज नसते.\nनैतिक निदेश (कर्तव्यकर्म कोणते हे ठरविणारे निदेश) निरुपाधिक असतात, सोपाधिक (hypothetical) नव्हे. उदा. जर तुला बरे व्हायचे असेल तर तू अमुक एक औषध घेतले पाहिजे. हा सोपाधिक आदेश आहे. या ठिकाणी एखादे कर्म आपण संकल्पिलेल्या अन्य कोणत्या तरी साध्याचे साधन म्हणून आवश्यक असते. नीतीचे आदेश असे नसतात. ते निरुपाधिक असतात. म्हणजे ‘अमुक एक कर्म स्वार्थ अवश्य आहे’ असे त्याचे प्रतिपादन असते. उदा. ‘खरे बोलावे’, ‘दिलेली वचने पाळावीत’ हे निदेश निरुपाधिक आहेत. खरे बोलून आपल्याला काही साधायचे आहे म्हणून नव्हे तर खरे बोलण्यासाठीच खरे बोलले पाहिजे असे या निदेशाचे सांगणे आहे. नैतिक निदेश या प्रकारे सार्विक, निरुपाधिक असल्यामुळे तो सर्वांना बंधनकारक होत असतो. “एखादे कर्म मी केले असता यक्त होईल. पण इतरांनी मात्र ते करू नये किंवा इतरांनी एखादा नियम पाळावा, पण आपण मात्र त्याला अपवाद असावे असे म्हणणे नीतिविरोधी आहे.’ जर एखादे कर्म एखाद्या विशिष्ट परिस्थितीत करणे अ चे कर्तव्य असेल तर ते त्या परिस्थितीत प्रत्येक मनुष्याचेही कर्तव्य असावे लागेल. याप्रमाणे कांट एका सूत्राद्वारे नैतिक निदेशाची मांडणी करतो. ‘तुम्ही फक्त अशाच व्यक्तिगत विधीच्या अनुसार वागा की जो विधी सार्विक नियम व्हावा असे ईहन तुम्ही करू शकता.’ ‘मी अडचणीत असलो तर त्यातून सुटण्यासाठी मी खोटी वचने देईन.’ हा एक व्यक्तिगत नियम (maxim) होऊ शकतो. पण तो वस्तुनिष्ठ (objective) नियम होऊ शकणार नाही म्हणजे त्याचे साविकीकरण करता येणार नाही. कारण सर्वच जर अशाप्रकारे वचनभंग करावयाला लागले तर कोणी वचने स्वीकारणारच नाही व वचन नावाचा व्यवहार नष्ट होईल. या नियमाचे सार्विकीकरण आत्मघातकी ठरते असे कांट म्हणतो. असा विधी कर्तव्यकर्म सांगणारा होणार नाही, नैतिक होणार नाही. थोडक्यात सांगायचे झाल्यास निरुपाधिक अथवा नैतिक आदेशाचे पालन कर्तव्यबुद्धीने करणे यांतच सदीहा (good will) व्यक्त होते आणि ती कर्माच्या ठिकाणी नैतिक मूल्य निर्माण करते.\nसाधुईहेचा आधार असणारे मनुष्यत्व हेही नैतिकदृष्ट्या मूल्यवान आहे असे कांट म्हणतो. सदीहेमुळे मनुष्याला आगळीवेगळी प्रतिष्ठा प्राप्त होते. म्हणून कांट म्हणतो, ‘मनुष्यत्वाला, मग ते तुमच्यामधले मनुष्यत्व असो किंवा अन्य कोणामधले असो, केवळ साधन म्हणून कधीही वागवू नका, तर नेहमी साध्य म्हणूनही वागवा.’ या वचनाचा अर्थ स्पष्ट करताना दि.य. देशपांडे या मताशी सहमतीही व्यक्त करतात. ते म्हणतात, ‘एखाद्या मनुष्याला साधन म्हणून वागविणे म्हणजे त्याच्या इच्छा-आकांक्षा यांचा विचार न करता त्याला आपल्या साध्याचे साधन म्हणून वापरणे. त्याला साध्य म्हणूनही वागविले पाहिजे. या नियमानुसार सर्व प्रकारची गुलामगिरी, वेठबिगार, अपुऱ्या वेतनावर मजुरांकडून काम करवून घेणे, त्यांचे शोषण करणे, त्यांना फसविणे हे सर्व अनैतिक आहे असे निष्पन्न होते. याचा अर्थ प्रत्येक मनुष्याला स्वतंत्र प्रतिष्ठा आहे आणि ती आपण राखली पाहिजे. एवढेच नव्हे तर स्वतःच्या मनुष्यत्वाची प्रतिष्ठाही राखली पाहिजे. दुराचरण करणे, मोहाला बळी पडून दुष्कर्मे करणे म्हणजे आपल्या ठिकाणी असणाऱ्या मनुष्यत्वाला दुष्ट प्रवृत्तींचा दास बनविणे होय.\nसाध्यविवेक करताना कांटचे विवेचन मोठ्या प्रमाणावर मदत करू शकते. परंतु हे विवेचन परिपूर्ण नाही. कारण एखादे कर्म कर्तव्य आहे की नाही हे ठरविताना केवळ आवश्यक अट सांगणे पुरेसे नसते. त्याची पर्याप्त अट देता आली पाहिजे. म्हणजे एखाद्या विधीचे सार्विकीकरण करता येत नसेल तर तो विधी नैतिक विधी नाही असे आपण म्हणू शकतो. पण ज्या विधीचे सुसंगत सार्विकीकरण होऊ शकते तो नैतिक विधी आहे असे आपण म्हणू शकत नाही. ‘अंधारात एकटे असल्यास शीळ घाला’, किंवा ‘अंगावर कपडे चढविताना प्रथम डावा हात घाला’ ह्या नियमांचेही सार्विकीकरण होऊ शकते परंतु त्यामुळे ती नैतिक ठरत नाहीत. ‘एखादा विधी नैतिक विधी आहे की न-नैतिक हे ठरविण्यासाठी आणखी कशाची तरी आवश्यकता आहे.”१३ जे कर्तव्य असते ते मानवी जीवनाला उपकारक असते, मानवी हिताशी त्याचा संबंध असतो ही बाब कांटने पुरेशी लक्षात घेतली नाही. मनुष्याला केवळ साधन म्हणून वापरू नये, प्रत्येक मनुष्य स्वतःसाध्य (end in itself) आहे. ही वचने महत्त्वाची असली तरी नैतिकतेचे मर्म दाखविण्यास पुरेशी नाहीत. या संदर��भात प्रा. देशपांडे म्हणतात, “कांटच्या मीमांसेत उपयोगितावादाची भर घातली तर ती एक परिपूर्ण नीतिमीमांसा होऊ शकेल असे म्हणायला हरकत नसावी.’१४ दि. य. देशपांडे यांनी आपले नैतिक मत स्थूलमानाने उपयोगितावादी आहे हे मान्य केलेले असल्यामुळे त्यांचे उपयोगितावादाचे विवेचन आपण संक्षेपाने समजावून घेऊ.\nउपयोगितावाद प्रामुख्याने दोन रूपांत मांडला गेला आहे. १) सुखवादी उपयोगितावाद (hedonistic utiliterianism) आणि २) न-सुखवादी उपयोगितावाद (Non-hedonistic utiliterianism) प्रा. दि.य. देशपांडे यांना स्वीकार्य असलेला उपयोगितावाद यांपैकी दुसऱ्या प्रकारचा आहे. तो जाणून घेण्यासाठी प्रथम आपण दोन्ही प्रकारच्या उपयोगितावादाचा अर्थ पाहू.\nउपयोगितावादाच्या उपपत्ती (theory) मध्ये स्वतोमूल्याची कल्पना केन्द्रस्थानी असते. कर्तव्याची व्याख्या या संदर्भातच दिली जात असते. माणसाला अनेक गोष्टी स्वतोमूल्यवान वाटत असतात. त्यात प्रामुख्याने सुखाचा अंतर्भाव होतो. सुख प्रत्येकाला हवे असते आणि ते केवळ स्वार्थ हवे असते, अन्य कशाचे साधन म्हणून नव्हे. सुख या स्वतोमूल्याला आधारभूत मानून सुखवादी म्हणतो की जास्तीत जास्त लोकांचे सुख ज्यामुळे निर्माण होईल असे कर्म करणे आपले कर्तव्य आहे. सुख ही एकमेव स्वतोमूल्यवान गोष्ट आहे असे एकदा मान्य केले की मग सुखनिर्मिती व सुखवृद्धी हे आपले कर्तव्य होऊन बसते. सुखनिर्मिती किंवा सुखवृद्धी जास्तीत जास्त लोकांच्या (जीवांच्या) सुखाची करायची असते असे उपयोगितावाद सांगतो. उपयोगितावादाचे हे वर्णन बेंटम, जॉन स्टुअर्ट मिल आणि सिज्विक यांनी मांडलेल्या उपपत्तींचे आहे. या उपपत्तींना सुखवादी उपयोगितावाद असे नाव देता येईल. विसाव्या शतकात या उपपत्तींमध्ये महत्त्वाची भर जी. ई. मूर यांनी घातली आहे. सुख ही एकमेव स्वतोमूल्यवान गोष्ट आहे असे जुन्या उपयोगितावाद्यांचे मत होते. अन्य गोष्टींचे मूल्य हे त्या सुखाचे साधन असल्यामुळे त्यांना प्राप्त झालेले असते असा विचार त्यांनी मांडला होता. मूर मात्र असे म्हणतो की, केवळ सुखच नव्हे तर ज्ञानप्राप्ती, कलास्वाद, मैत्रीचा अनुभव याही गोष्टी स्वतोमूल्यवान आहेत. या मतानुसार मानवी कृतींचे नैतिक ध्येय महत्तम सुखवृद्धी नसून महत्तम मूल्यवृद्धी आहे. ह्या मूल्यांत सुखाबरोबरच ज्ञानप्राप्ती, सौंदर्यास्वाद आणि स्नेहानुभव ह्यांचा समावेश होईल व यांची जास्तीत जास्त वृद्धी हे आपले कर्तव्य ठरेल. ह्या मताला न-सुखवादी उपयोगितावाद असे नाव देता येईल.\nदि.य. देशपांडे म्हणतात की न्यायाचे तत्त्व उपयोगितेच्या तत्त्वाहून स्वतंत्र आहे आणि हे तत्त्व जर उपयोगितावादाच्या तत्त्वात ग्रथित केले असेल तर ते मत शुद्ध उपयोगितावादी राहणार नाही. स्वतोमूल्यवान गोष्टींची निर्मिती व वृद्धी आपण केली पाहिजे व ती व्यक्तिनिरपेक्षपणे केली पाहिजे असे आपला विवेकच आपल्याला सांगत असतो. मूल्यांची वाटणी शक्य तितकी विस्तृत व्हावी ही नैतिक प्रेरणा ‘न्यायाचे तत्त्व’ म्हणून संबोधली जाते. हे तत्त्व उपयोगितेच्या तत्त्वाहून स्वतंत्र आहे. न्यायाचे तत्त्व सांगते की आपण सर्वांना समान वागणूक दिली पाहिजे. “समान वागणूक देणे म्हणजे त्यांच्याशी एकाच पद्धतीने वागणे नव्हे; तर त्यांच्या सु-जीवनाला समान उपदान (म्हणजे समान मदत किंवा गरजेनुसार मदत) करणे, किंवा त्यांच्याकडून समान त्यागाची (म्हणजे त्याच्या शक्त्यनुसार त्यागाची) अपेक्षा करणे हा त्याचा अर्थ आहे.\nन्यायाच्या तत्त्वाबरोबरच आणखी एका अधिक मूलभूत तत्त्वाचा उल्लेख दि.य. देशपांडे यांनी केला आहे. जरी आपला आदर्श शुभ निर्माण करणे व अशुभ टाळणे हा असला तरी ते अशक्य आहे. कारण शुभाबरोबर थोडेसे अशुभही निर्माण होतच असते. म्हणून आपले ध्येय शुभाधिक्य निर्माण करणे आहे असे म्हणावे लागते. परंतु यासाठी आपण शुभ करावे व अशुभ टाळावे हे तत्त्व आधारभूत मानावे लागते. या प्राथमिक तत्त्वाला शुभंकरणाचे तत्त्व म्हणतात.\nयाप्रमाणे कांटचे मत आणि उपयोगितावादी मत ह्यांची सांगड घालण्याचा प्रयत्न प्रा. देशपांडे यांनी केला आहे. कर्तव्यकर्म कोणते हे ठरविताना उपयोगितावाद्यांचा अस्तिवाचक निकष वापरावा लागेल. कारण मानवी शुभाशुभाशी ज्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कसलाही संबंध नाही ते कर्म कर्तव्य असू शकत नाही. पण कर्तव्यकर्म कोणते हे ठरल्यानंतर ते कर्तव्यासाठीच केले पाहिजे, नैसर्गिक कल, स्वार्थ या गोष्टी प्रेरक ठरू नयेत हे कांटचे मत लक्षात घ्यावे लागते. कांटचे मत एकान्तिक नैतिक शुचितेला जन्म देते त्यामुळे प्रा. देशपांडे या मताचा स्वीकार पूर्णांशाने करीत नाहीत. केवळ कर्तव्यबुद्धीने घडलेल्या कर्मांतच नैतिकता असते असे मानणे कठीण आहे असे म्हणून ते नैतिकदृष्ट्या चा��गल्या असणाऱ्या दोन वृत्तींचा अथवा शीलांगांचा (traits of character) उल्लेख करतात. १) ज्यांना सामान्यपणे नैतिक सद्गुण म्हणतात आणि ज्यांत जे युक्त असेल ते युक्त आहे म्हणून करण्याची इच्छा असते. आणि २) नैसर्गिक दयालुत्व किंवा कृतज्ञता यांसारखी शीलांगे, ही शीलांगे नीतीला पोषक असून कर्तव्याच्या पलीकडे जाणारी कर्मे करण्यासाठीदेखील ती प्रेरित करतात. उदा. मातृस्नेहाने घडणारी कर्मे. आई आपल्या लहान बाळाची काळजी घेते. त्याकरिता तिला कर्तव्यबुद्धीची गरज नसते. तसेच एखादा मनुष्य आपल्या मित्राला संकटकाळी मदत करतो ती मित्रप्रेमामुळे, कर्तव्यबुद्धीने नव्हे. ही कर्मे नैतिकमूल्यविहीन आहेत असे म्हणणे कठीण आहे. म्हणून असे म्हणावे लागते की, “सहज प्रवृत्तिमय कर्मे उत्स्फूर्तपणे केली जायला हरकत नाही. एवढेच नव्हे तर ती उत्स्फूर्तपणेच केली जावीत हेच श्रेयस्कर आहे. पण ती नीतिसंमत आहेत एवढे पाहण्याची सवय आपल्याला लावून घेणे अवश्य आहे. कारण सहजप्रवृत्तीने घडणारी सर्वच कर्मे नीतिसंमत नसतात आणि जी कर्मे नीतिसंमत नसतील ती कितीही उत्स्फूर्तपणे केली तरी ननैतिक होतील, एवढेच नव्हे तर ती क्वचित अनैतिकही होतील.” अमुक करा यापेक्षा अमुक व्हाः\nआपल्या नैतिक वर्तनाचे प्रेरक स्तुति-निंदा, बक्षीस किंवा दंड यांची अपेक्षा यांसारखे सर्वथा बाह्य असू नयेत किंवा इतरांबद्दल वाटणारे प्रेम किंवा आस्था यांसारखे केवळ आगन्तुक असू नयेत असे आपल्याला वाटत असेल तर विशिष्ट शीलांगे व सवयी यांचे संवर्धन करणे आवश्यक ठरते. केवळ नियमानुसार वागणे याने आपले समाधान होत नाही. कारण हे नियमपालन न-नैतिक प्रवृत्तींनी प्रेरित झालेले असू शकेल व परीक्षेच्या क्षणी त्यांच्यावर विसंबून राहता येणार नाही. तसेच परस्परविरोधी नियमांपैकी एखाद्या नियमाची निवड करताना उपयोगी पडतील अशा वृत्तींची जोपासना करणे आवश्य असते. त्यामुळे ‘अमुक करा’ यापेक्षा ‘अमुक व्हा’ यावर लक्ष केन्द्रित केले पाहिजे असे प्रा. देशपांडे यांचे मत आहे. या दृष्टीने शुभंकरत्व आणि न्यायीपणा या शीलांगांचे संवर्धन करणे इष्ट ठरते. यांना प्रधान सद्गुण म्हणता येईल. कृतज्ञता प्रामाणिकपणा ह्यांसारखे सद्गुण जीवनाच्या एका सीमित भागाशी संबंधित असतात. तर नीतिधैर्य, कर्तव्यपरायणता, सचोटी, नैतिक विधींबद्दल आदर हे संबंध नैतिक जीवन व्य���पणारे गुण आहेत. प्रस्तुत (relevent) वास्तवे (facts) शोधून काढून त्यांच्याविषयी आदर बाळगण्याची वृत्ती, तसेच स्वच्छ विचार करण्याची वृत्ती हेही महत्त्वाचे गुण आहेत. आणखी एक अतिशय महत्त्वाचा सद्गुण म्हणजे इतरांचे आंतरिक जीवन कल्पनेने व भावनेने जाणून घेण्याचे सामर्थ्य. रॉईस याला रिश्र ळपीळसहीं असे नाव देतो. हा सद्गुण जोपासला गेला नाही तर शुभंकरणाची किंवा न्यायाची प्रवृत्ती सफल होणे कठीण होऊन बसेल.\nयाप्रमाणे नैतिक ध्येये ‘असण्याच्या’ तन्हा आहेत. विशिष्ट प्रकारचा पुरुष (person) होण्याची इच्छा बाळगणे त्यांत अंतर्भूत आहे. नैतिक शिक्षणास उपयुक्त म्हणून आदर्श पुरुषांचे चित्रण चरित्रे, कादंबऱ्या महाकाव्ये यांद्वारे केले जात असते. सॉक्रेटिस, येशू ख्रिस्त, महात्मा गांधी या आदर्श व्यक्तींच्या उदाहरणांना नैतिक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे स्थान आहे. अर्जुन, नेपोलियन, इंदिरा गांधी हेही आदर्श मानले जाऊ शकतात पण ते नैतिक आदर्श नाहीत. नैतिक ध्येयाबरोबरच न-नैतिक ध्येयही आपण बाळगत असतो. न-नैतिक आदर्श आपल्यासमोर ठेवायला हरकत नाही. पण या दोघांची गल्लत मात्र करता कामा नये. या ठिकाणी प्रा. देशपांडे न-नैतिक सुजीवन (The Good Life) कसे असते व त्याचा नीतीशी काय संबंध असतो याची चर्चा करतात. ती थोडक्यात पुढीलप्रमाणे मांडता येईल.\nसुजीवन कोणत्या प्रकारचे असते याचा विचार करताना एक गोष्ट निर्विवाद आहे. ती म्हणजे आपण स्वतोमूल्यवान म्हणून ठरविलेले अनुभव आणि व्यापार या सूजीवनात असावे लागतील. मानवी स्वभावात भिन्नता असल्यामुळे (स्वतोमूल्यांच्या यादीतील घटक जरी सर्वांनी मान्य केले तरी) त्यांची क्रमवारी लावण्याच्या अनेक तन्हा असू शकतील. काही लोकांच्या दृष्टीने सुजीवनात शांतता व सरक्षितता यांना वरचे स्थान असेल तर काहींच्या मते साहस आणि नावीन्य यांना अग्रक्रम असेल. काही ज्ञानोपासनेला वरचा दर्जा देतील तर काही कलास्वादाला प्राधान्य देतील. इतर काहींच्या मते समाजसेवा प्रधान ठरेल. याप्रमाणे सुजीवनाची प्रत्येकाची कल्पना थोडीफार भिन्न राहील. मनुष्यांच्या गरजा व सामर्थ्य भिन्न असतात. त्याचप्रमाणे एकाचे सुजीवन दुसऱ्याच्या सुजीवनापेक्षा स्वतोमूल्याच्या दृष्टीने कमी चांगले असू शकेल. उदा. एखाद्याचे बौद्धिक सामर्थ्य बेताचे असेल तर त्याला बौद्धिक आनंद मिळू शकणार न���ही व ज्याला तो मिळू शकतो त्याच्यापेक्षा याचे जीवन चांगलेपणात (अर्थात न-नैतिक चांगलेपणात) उणे राहील.\nॲरिस्टॉटलच्या मते सुजीवन हे उत्कृष्ट व्यापारांचे (Life of excellent activities) जीवन आहे व त्यात एकप्रकारचे समाधानही असते.\nसुजीवन आणि नीती यांचा संबंधः\nयाचा विचार करताना दोन गोष्टी प्रा. दि.य. देशपांडे यांनी नमूद केल्या आहेत. १) वरील प्रकारच्या सुजीवनाला नीती पोषक असली पाहिजे. २) नीती केवळ स्वतःच्याच सुजीवनाला पोषक असली पाहिजे असे नाही तर ती इतरांच्या सुजीवनालाही पोषक असली पाहिजे. अशुभापेक्षा शुभाची निर्मिती, तसेच न्यायाच्या तत्त्वानुसार शुभाची वाटणी नीतीला अपेक्षित आहे. या दृष्टीने सुजीवन आणि नीती यांचा मिलाफ असलेले मूल्यवान जीवन जगणे ह्यातच मनुष्यजीवनाची सार्थकता आहे. दि.य. देशपांडे यांनी मांडलेले हे विचार अगदी तरुण वयात त्यांनी लिहिलेल्या Ethics for Every Man या पुस्तकातील विचारांची आठवण करून देतात.\nमूर या थोर तत्त्वचिंतकाच्या नैतिक मताचे विवेचन या पुस्तकात त्यांनी केले आहे. हे विवेचन करताना A Note on Civilization या सदराखाली त्यांनी पुढील अत्यंत मोलाचा विचार व्यक्त केला आहे. ते लिहितात, “जेथे विज्ञान, तत्त्वज्ञान, कला, स्वातंत्र्य, सुख यांना गौरविले जाते, जेथे स्त्रिया आणि पुरुष ह्यागोष्टींचा स्वार्थ-साध्य म्हणून पाठपुरावा करतात, आणि जेथे यांच्या जपवणुकीसाठी इतर सर्व काही सोडायला ते तयार असतात तेथे सभ्यता नांदते आणि वाढीला लागते आणि या अर्थाने सभ्य जीवन जगणे व असे जीवन अधिकतम माणसांना शक्य करून देणे यातच आपण आपल्या अस्तित्वाचे समर्थन शोधू शकतो.”१७ १९४६ साली वरील पुस्तक लिहिले गेले. १९८७ साली प्रा.देशपांडे यांनी नीतिशास्त्राचे प्रश्न हे पुस्तक लिहिले. पुढे १९९० पासून नवा सुधारक या आपल्या मासिकातून वेळोवेळी त्यांनी आपली नैतिक मते मांडली. या मतांत आढळणारे सारतत्त्व बदललेले नाही हे सहज लक्षात येईल. त्यांच्या चिंतनाची खोली कळण्यासाठी मूल साहित्य वाचणे हाच एक उपाय आहे. या ठिकाणी त्यांच्या नैतिक भूमिकेची फक्त तोंडओळख आपण करून घेतली आहे. त्यामुळे अधिक परिचय करून घेणे सोयीचे व्हावे एवढेच प्रयोजन आहे.\nविवेकवादी सत्ताशास्त्र किंवा अतिभौतिकी (metaphysics) अध्यात्म म्हणजे काय\nआपल्या विवेकवाद या ग्रंथात प्रा. दि.य.देशपांडे म्हणतात की अध्यात्म किंवा अतिभौतिकी म्हणजे काय हे सांगणे बरेच कठीण आहे. एक उत्तर असे देता येईल की अध्यात्म हे विज्ञान नाही. ती तत्त्वज्ञानाची एक शाखा आहे. विश्वाचे ज्ञान ज्याला होते त्या ज्ञात्याचा, आत्म्याचा विचार विज्ञान करीत नाही. पण त्याचाही विचार करावा लागतोच. तो विचार म्हणजे अध्यात्म. परंतु अध्यात्म म्हणजे आत्म्याविषयीचे ज्ञान असे जरी असले तरी ते आत्मज्ञान आपल्याला ज्यामधून प्राप्त होते त्यातून किंवा ज्या उपायांनी प्राप्त होते त्या उपायांनी विश्वाविषयीही ज्ञान मिळविण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणून अध्यात्मशास्त्रात केवळ आत्म्याचे नव्हे तर आत्म्याहून भिन्न अशा जडविश्वाचे व परमात्म्याचेही ज्ञान मिळते असे मानतात. त्यामुळे सबंध विश्व, त्याचा उत्पत्तिकर्ता, आत्मा आणि परमात्मा यांचा संबंध इत्यादी गोष्टींचीही चर्चा अध्यात्मात होते. असे असले तरी तत्त्वज्ञान (philosophy) व अध्यात्म (metaphysics) समानार्थी नव्हेत. अध्यात्मशास्त्रात प्रमुख स्थान आत्म्याला आहे आणि त्यात प्रामुख्याने आत्म्याच्या स्वरूपाविषयी, त्याच्या परमात्म्याशी असणाऱ्या संबंधाविषयी आणि मानवाच्या विश्वातील स्थानाविषयी विचार असतो. परंतु तत्त्वज्ञानाने असा अर्थ व्यक्त होत नाही. एखादे तत्त्वज्ञान अनात्मवादी असू शकेल. त्याचप्रमाणे ते परमात्मा न मानणारेही असू शकेल. एवढेच नव्हे तर विश्वातील मानवाचे स्थान अतिशय क्षुद्र व उपेक्षणीय आहे असे मानणारेही असू शकेल. अध्यात्मशास्त्रात मात्र या विचारांना थारा मिळणार नाही.\n‘‘मनुष्य जेव्हा ह्या अफाट, अनंत स्थलकालात विस्तारलेल्या विश्वाकडे पाहतो तेव्हा त्याला आपले दौर्बल्य, क्षुद्रत्व फार प्रकर्षाने जाणवते. आपण किती अल्पजीवी, आपली शक्ती किती तोकडी, आपले ज्ञान किती तुटपुंजे यांचे दर्शन घडल्यावर तो भयभीत होतो. सर्वस्वी प्रतिकूल, आपल्या इच्छा-आकांक्षाविषयी उदासीन असणाऱ्या विश्वात आपण कोठून तरी येतो आणि क्षणमात्र येथे राहून कोठेतरी अज्ञातात निघून जातो, या कल्पनेने मनुष्य अतिशय बेचैन होतो.”१८ त्याचप्रमाणे मोठ्या प्रयासांनी आपण निर्माण केलेले वैभव व प्रत्यक्ष आपले अस्तित्व सारेच क्षणभंगुर आहे, ते केव्हाही नष्ट होऊ शकते ही जाणीव अस्वस्थ करणारी असते. यावर काही उपाय आहे काय याचा तो शोध घेऊ लागतो. विज्ञानाकडून या प्रश्नाला उत्तर ‘नाही’ असेच मिळते. म्हणून मग अध्यात्माचा जन्म होतो. अध्यात्माची प्रेरणा मनुष्याला दिलासा, आश्वासन देण्याची आहे. त्यामुळे मनुष्य त्याकडे ओढला जातो. पण अध्यात्म खरोखर विश्वासंबंधीच्या व मानवासंबंधीच्या अंतिम प्रश्नांची उत्तरे देऊ शकते काय \nवरील प्रश्नाला उत्तर देताना दि.य. देशपांडे म्हणतात की विज्ञानाजवळ नाही असे कोणतेही ज्ञानसाधन अध्यात्माजवळ किंवा तत्त्वज्ञानाजवळ नाही. “मनुष्याला मिळू शकेल असे सर्व ज्ञान प्राप्त करण्याचे उपाय विज्ञानाजवळ आहेत, आणि जो विज्ञानाजवळ नाही असा एकही उपाय अन्य कोणाजवळ नाही.”१९ विज्ञान हे अध्यात्म विचारीत असलेल्या अंतिम प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नाही. कारण विज्ञानाची पद्धत इंद्रियानुभवानुसारी आहे व अध्यात्माचे प्रश्न कोणत्याही संभाव्य अनुभवाच्या पार पलीकडे जाणारे आहेत. त्यामुळे विज्ञान अशा प्रश्नांची उत्तरे देण्याच्या भानगडीत पडत नाही. अध्यात्म मात्र आध्यात्मिक ज्ञान मिळविण्याची दोन प्रमुख साधने मानत असते. १) शब्द किंवा आप्तवचन २) साक्षात्कार.\nसामान्य लोक आणि बऱ्याच वेळा वैज्ञानिकही शब्दप्रमाण मानतात; कारण त्यातील विधाने अधिकारी वैज्ञानिकांनी वारंवार तपासून ती खरी असल्याची खात्री करून घेतलेली असते. त्यात श्रद्धेला आवाहन नसते. शिवाय त्यांची शहानिशा करण्याला कोणालाही मज्जाव नसतो. अध्यात्मशास्त्रातील शब्दाचे स्वरूप मात्र वेगळेच असते. असे सांगितले जाते की काही शब्द अलौकिक असतात, ते सदैव खरेच असतात, खोटे असू शकत नाहीत. उदा. वेदांतील वचने. ती खरी कशावरून असा प्रश्न विचारणे गैर मानले जाते. ती वचने ईश्वराचे शब्द आहेत व म्हणून त्यांचा स्वीकार श्रद्धापूर्वक केला पाहिजे अशी भूमिका अध्यात्माची असते. धर्मांचे मूलग्रंथ, अवतारांचे आणि प्रेषितांचे शब्द यांच्याविषयी हीच भूमिका घेण्यात येते. ही भूमिका उघडच अविवेकीपणाची आहे. ‘जे आप्तवचन खरे की खोटे हे आपल्याला कळू शकत नसेल तर त्यावर विश्वास ठेवणे कितपत शहाणपणाचे आहे ’ असा सवाल दि.य. देशपांडे करतात.\nवरील प्रश्नाला उत्तर म्हणून शब्दप्रमाणाला साक्षात्काराची जोड दिली जाते. साक्षात्कार हा अनुभवाचा एक अलौकिक प्रकार समजला जातो. या अनुभवात एखादी अलौकिक गोष्ट उघड होते, तिचे साक्षात् दर्शन घडते. हा साक्षात्कार अलौकिक म्हणजे अतींद्रिय ज्ञान करून देणारा असतो. स्थूल डोळ्यांनी रंग दिसतो तसा साक्षात्कार परमेश्वराचे दर्शन घडवितो. ‘अहं ब्रह्मास्मि’ असा अनुभव येणे हाही साक्षात्काराचाच प्रकार. प्राणायाम, योगासने इत्यादींच्या साह्याने साधना करून असे अतींद्रिय ज्ञान कोणालाही प्राप्त करून घेता येते असे साक्षात्कारवादी म्हणतात. साक्षात्कारासाठी दीर्घ साधना लागते व साधना परिपूर्ण झाल्यास परम सताचा अनुभव येतो. हे दिव्यदर्शन असते व त्यात मानवाचे पूर्ण समाधान होते. सर्व प्रश्नांची उत्तरे मिळून सर्व संशय दूर होतात. प्रथमदर्शनी हे मत बरोबर वाटत असले तरी त्यात अनेक शंकास्थाने आहेत. साक्षात्कारात एकवाक्यता नसतेः\nसाक्षात्कारी म्हणतात ते खरे आहे असे म्हणता येण्यासाठी सर्व साक्षात्कार एकाच आशयाचे असावे लागतील. पण तसे दिसत नाही. अद्वैत वेदान्तावर विश्वास ठेवणाऱ्याला एका प्रकारचा साक्षात्कार होतो तर विशिष्टाद्वैती मनुष्याला वेगळ्याच आशयाचा साक्षात्कार होतो. तसेच ख्रिस्ती मनुष्याला येशू आणि मेरी यांचे दर्शन घडते. म्हणजेच साक्षात्कारात एकवाक्यता आढळत नाही. अधिक तपास केल्यास असे आढळते की काही तीव्र भावनांच्या व्यक्तींना आपला पूर्वेतिहास आणि परिस्थिती यांनी तयार झालेल्या अतीन्द्रिय गोष्टींचा साक्षात्कार वाटतो. साक्षात्कार हा अनुभव ज्ञानदायी (Cognitive) नसतोः\nसाक्षात्कार किंवा समाधी हा अनुभवप्रकार घडून येतो हे मान्य केले तरी त्याचे स्वरूप काय आहे हे निश्चित करावे लागेल. इंद्रियांनी प्राप्त होणारे अनुभव ज्ञानदायी असतात. ते आपल्याला वस्तुस्थितीचे ज्ञान करून देत असतात. आनंद, दुःख इत्यादी अनुभव ज्ञानात्मक नसतात. ते विशिष्ट भावनात्मक स्थिती दर्शवितात. तसेच साक्षात्काराबद्दल म्हणता येईल. भिन्न साक्षात्कारांच्या विषयांत आढळणाऱ्या तफावतीमुळे हा अनुभव ज्ञानात्मक नसावा अशी शंका येणे रास्त आहे. विल्यम जेम्सने (प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ) म्हटले आहे की laughing सरी मुळे साक्षात्कारवादी म्हणतात त्याप्रकारची भावनात्मक स्थिती निर्माण होते. यावरून असे म्हणता येईल की साक्षात्कार हा अनुभवज्ञान देणारा (ईश्वर, आत्मा, परलोक इत्यादींचे) अनुभव आहे ही कल्पना त्याज्य मानली पाहिजे. तीच गोष्ट श्रद्धेची. श्रद्धा कितीही पक्की असली तरी ती खरी आहे की नाही हा प्रश्न शिल्लक राहतोच. ती जर खर��� नसेल तर ती ठेवणे चूक आहे; एवढेच नव्हे तर ती हानिकारकही असू शकेल.\nयाप्रमाणे अलौकिक शब्द, साक्षात्कार, श्रद्धा यांचा विवेकवादाने विरोध केला आहे. कोणतेही ज्ञान मिळविण्याची एकच रीत आहे, ती म्हणजे विज्ञानाची इंद्रियानुभव व त्यावर आधारलेला तर्क यांची असे त्याचे प्रतिपादन आहे. डॉ. अंतरकरांनी यावर आक्षेप घेतला आहे. तो असा की धार्मिक भाषा ( ईश्वर, आत्मा, परलोक वगैरे संबंधीची) वैज्ञानिक भाषेहून अत्यंत भिन्न आहे. ‘ईश्वर आहे’ हे विवेकवादानुसार एक वैज्ञानिक विधान, अभ्युपगम आहे. परंतु या वाक्याचे कार्य वैज्ञानिक विधान व्यक्त करण्याहून भिन्न असेल तर त्याची चिकित्सा वैज्ञानिक विधान म्हणून करणे चूक ठरेल. व्हिट्गेन्श्टाइनने अगदी अलीकडे हे मत मांडले आहे. प्रा. दि. य. देशपांडे या आक्षेपाला उत्तर देताना म्हणतात की ईश्वर आहे, तो सर्वज्ञ आहे, दयाळू आहे, प्रार्थनांना पावणारा आहे, इत्यादी वाक्ये सामान्य धार्मिक लोक सामान्य अर्थाने, अक्षरशः वाच्यार्थाने घेत असतात. तेव्हा “विवेकवादी जेव्हा या सर्व गोष्टी निराधार आणि अनिर्णय मानतो तेव्हा तो वाऱ्याशी भांडतो आहे असे म्हणता येणार नाही.’२० ईश्वर, आत्मा, अमरत्व यांविषयीचे प्रश्न मानवापुढे उपस्थित होणे नैसर्गिक आणि अपरिहार्यही आहे. परंतु त्यांची उत्तरे देण्यास आपली बुद्धी समर्थ नाही हे आपण मान्य करावे अशी भूमिका दि.य.देशपांडे यांची आहे.\nविवेकवादः एक महत्त्वाचे उपकरण\nयाप्रमाणे दि.य.देशपांडे यांनी आपल्या विवेकवादी भूमिकेला अनुसरून केलेल्या नीतिविषयक व अतिभौतिकीविषयक मांडणीची रूपरेषा आपण पाहिली. व विवेकवादी ज्ञानमीमांसेचाही थोडक्यात उल्लेख केला. कारण ज्ञानमीमांसा अंतिम प्रश्न सोडविण्यासंबंधीची व्यक्तीची भूमिका दिग्दर्शित करते. मानवाला पडत असलेल्या अंतिम प्रश्नांची उत्तरे कशी व कोठे सापडतील हे आपण ज्ञानप्राप्तीची कोणती साधने प्रमाण मानतो याने ठरत असते. दि.य. देशपांडे यांनी या संदर्भात ज्या विवेकवादाचा स्वीकार केला आहे त्याची समीक्षा करण्याचा माझा हेतू नाही व अधिकारही नाही. एवढे मात्र खरे की ही मांडणी विविध तत्त्वज्ञानविषयक समस्या हाताळण्यासाठी एक महत्त्वाचे उपकरण उपलब्ध करून देते. या उपकरणाचा वापर करून स्वतः दि.य. यांनी कर्मसिद्धान्त, पूर्वजन्म आमि पुनर्जन्म, विश्वरूपदर्शन आणि ���श्वराचा शोध, अध्यात्म आणि विज्ञान, नियति, दैव, विधिलिखित, नशीब, प्रारब्ध तसेच अंधश्रद्धा निर्मूलन आणि धर्म, श्रद्धा हे प्रमाण आहे काय, भक्ती हे मूल्य आहे काय, गीतेतील नीतिशास्त्र इत्यादी विषयांची चिकित्सा केली आहे. ही चिकित्सा आपल्या मान्यतांना धक्का देणारी असली तरी अत्यंत मोलाची आहे हे नाकारता येत नाही. वानगीदाखल त्यांनी केलेली आत्म्याच्या स्वरूपाविषयीची चिकित्सा घेता येईल. आत्म्याचे स्वरूपः ‘‘शरीरपातानंतर आत्मा राहतो म्हणतात. पण ते कसे शक्य आहे हे मला कळत नाही. मला हा शब्दप्रयोग निरर्थक वाटतो. अशरीरी आत्मा आजपर्यंत कोणी पाहिला आहे काय त्याची खात्रीलायक माहिती आहे काय त्याची खात्रीलायक माहिती आहे काय या प्रश्नांची उत्तरे ‘नाही’ अशीच आहेत.’२१ आपली भूमिका स्पष्ट करताना ते म्हणतात की आत्मा हा शब्द मी ‘अहं’ या अर्थाने वापरतो. कारण मला दुसरा कुठलाही अर्थ माहीत नाही. मला आत्मा आहे, म्हणजे मी आहे, मला माझा अनुभव आहे. हा माझा स्वतःविषयीचा अनुभव बाह्य आणि आंतरवेदने, भावना आणि प्रवृत्ती इत्यादिकांचा बनलेला आहे. तो शारीर आणि मानस दोन्ही आहे. कारण शुद्ध मानस असा अनुभव नाही. तो इंद्रियसापेक्ष असल्यामुळे मला जर एकही इंद्रिय नसेल तर माझी संपूर्ण जाणीवच नष्ट होईल. ते म्हणतात की मला जर इंद्रिये नसती तर मला संज्ञाच असणे अशक्य होते. आपण जिला स्वतःची जाणीव म्हणतो ती कोणत्याही क्षणी आपल्याला जो बाह्य आणि आंतरवेदनात्मक, भावनात्मक, प्रवर्तनात्मक अनुभव येत असतो त्याची बनलेली असते.” २२ हिच्याखेरीज आत्म्याची अन्य जाणीव आपल्याला नाही. आता हा आत्मानुभव उघडच अशरीरी नाही.\nज्याला आपण मी म्हणतो तो खरोखर मानस आणि शारीर अशा विविध गुणांनी युक्त पदार्थ आहे. शारीर (वर्ण, उंची इत्यादी) तसेच मानस (वाचणे, चर्चा करणे इत्यादी) ही दोन्ही प्रकारची विशेषणे आपण एकाच पदार्थाला लागू करतो म्हणजे आपल्या आत्म्याची किंवा पुरुषाची (person) कल्पना शरीरी पुरुषाची आहे, अशरीरी पुरुषाची नाही.\nयाप्रमाणे दि.य. देशपांडे यांनी आत्म्याविषयीचा प्रश्न हाताळला आहे. तो प्रश्न सुटला आहे असे मात्र नाही.\nकोणत्याही एखाद्या पद्धतीने तत्त्वज्ञानाचे प्रश्न सुटतील असे नाही. खरे म्हणजे जे प्रश्न सुटत नाहीत तेच प्रश्न तत्त्वज्ञानाचे असतात. त्यामुळे विवेकवाद अंतिम प्रश्नांची सर्वमान��य उत्तरे देईल ही अपेक्षा ठेवणेच चूक आहे. एका विशिष्ट भूमिकेशी एकनिष्ठ राहून तत्त्वज्ञानाच्या प्रश्नाकडे पाहण्याची एक दृष्टी दि.य. देशपांडे यांनी दिलेली आहे. त्यांच्यासमान विचार करणाऱ्यांना ही दृष्टी भावते. तसेच वेगळी मनोवृत्ती असणाऱ्यांना ती आवडत नाही. इतकेच नव्हे तर अतिरेकी स्वरूपाची वाटते. आजचा सुधारक या विवेकवादी चिंतनाला वाहिलेल्या मासिकातून वेळोवेळी आक्षेपकांच्या आक्षेपांना त्यांनी उत्तरेही दिली आहेत. तीसुद्धा अर्थात आपली मूळ चौकट स्वीकारूनच. शेवटी एवढेच म्हणता येईल की चिंतनाचा प्रवास व प्रत्येकाने स्वतः करायचा असतो. मळवाटेवरून चालणे सुरक्षित व सोपे असले तरी समाधानकारक असेलच असे नाही. स्वतःचा मार्ग शोधताना, नवी वाट चोखाळताना फार मोठी हिम्मत लागते. ती हिम्मत, ते सामर्थ्य दि.य. देशपांडे यांच्यात होते हे मान्य करावेच लागेल. स्वसामर्थ्याने त्यांनी जी मूल्ये शोधली व जोपासली ती कोणत्याही अर्थाने उणी नाहीत.\nत्यांच्या ऋषितुल्य जगण्याला माझे विनम्र अभिवादन \n१. माझ्या तत्त्वचिंतनाचा प्रवास: दि.य.देशपांडे परामर्श, खंड १५, पृ. ३७,\nमे १९९३, पुणे विद्यापीठ प्रकाशन. २. परामर्श : खंड १५, अंक २ ऑगस्ट १९९३ पृष्ठ १५६ . ३. परामर्श : खंड १५, अंक १ मे १९९३ पृष्ठ ८१. ४. परामर्श : खंड १५, अंक १ मे १९९३ पृष्ठ ८१. ५. परामर्श : खंड १५, अंक १ मे १९९३ पृष्ठ १, २ (संपादकीय). ६. परामर्श : खंड १५, अंक १ मे १९९३ पृष्ठ ८६.\nआजचा सुधारक: वर्ष २, अक १ एप्रिल १९९१ पृ. २३. ८. विवेकवाद : दि.य. देशपांडे, ग्रंथाली प्रकाशन, १९९९ पृ. ३. ९. दि.य. देशपांडे : नीतिशास्त्राचे प्रश्न, पृष्ठ १९ १०. दि.य. देशपांडे : नीतिशास्त्राचे प्रश्न, पृष्ठ ३६-३७ ११. दि.य. देशपांडे : नीतिशास्त्राचे प्रश्न, पृष्ठ ४१ १२. दि.य. देशपांडे : आजचा सुधारक, मार्च ९१, पृष्ठ ११ १३. दि.य. देशपांडे : नीतिशास्त्राचे प्रश्न, पृष्ठ ४४ १४. दि.य. देशपांडे : आजचा सुधारक, एप्रिल ९२, पृष्ठ ८ १५. दि.य. देशपांडे : नीतिशास्त्राचे प्रश्न, पृष्ठ ६७ १६. दि.य. देशपांडे : आजचा सुधारक, एप्रिल ९२, पृष्ठ १० १७. दि.य. देशपांडे : एींहळली षी शीशी रप, पृष्ठ ४५ १८. दि.य. देशपांडे : विवेकवाद , पृ. ४९. १९. दि.य. देशपांडे : विवेकवाद , पृ. ४२. २०. दि.य. देशपांडे : परामर्श : खंड १५, अंक २ ऑगस्ट १९९३ पृष्ठ १७२. २१. दि.य. देशपांडे : आजचा सुधारक, फेब्रु. ९१, पृष्ठ ६ २२. दि.य. देशपांडे : आजचा सुधारक, फेब्रु. ९१, पृष्ठ ६\n४९, चिखली सह. गृह. संस्था, काचीमेट, अमरावती रोड, नागपूर ४४० ०३३.\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – एप्रिल २०२१\nदेशहित की अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर हल्ला – शुभलक्ष्मी नाईक गांवकर\nकवीची कैद – राजराहुल (राहुल खंडाळे)\nकोविड-१९ अरिष्टानंतरची नवक्षितिजे – श्रीधर सुरोशे\nलोकशाही संकोचते आहे – प्रसाद माधव कुलकर्णी\nगडबड-घोटाळे (व्यंगचित्रे) – चित्रकार प्रभाकर पाचपुते\nस्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल – ज्ञानेश वाकुडकर\nकिसान विरुद्ध सरकार ते किसान अभिमुख देश – श्रीनिवास नी. माटे\nभांडवलशाही हीच एक मोठी समस्या – प्रभाकर नानावटी\nहळूच – राजराहुल (राहुल खंडाळे)\nबोधकथा – वंदना भागवत\n – चित्रकार मिलिंद क्षीरसागर\nसमता आणि स्वातंत्र्य किती खरे किती खोटे – प्राची माहुरकर\nआमच्या लोकशाहीचे भवितव्य – हरिहर कुंभोजकर\nभग्न (होऊ घातलेल्या) तळ्याकाठी… \nसुदृढ लोकशाही – नरेंद्र महादेव आपटे\nथांबा, पुढे गतिरोधक आहे – हेमंत दिनकर सावळे\nयार… बोल, लिही – सचिनकुमार वि.तायडे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2015/04/295/", "date_download": "2021-04-19T08:39:09Z", "digest": "sha1:D7PXDUGHCQCYSCNNW3HHRPAZXTMENN2V", "length": 18033, "nlines": 59, "source_domain": "www.sudharak.in", "title": "‘मानव विकास अहवाला’त भारत – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – एप्रिल २०२१\n‘मानव विकास अहवाला’त भारत\nएप्रिल, 2015अर्थकारण, आरोग्य, विकास, शिक्षणदेवेंद्र इंगळे\nगाझा पट्टीत होत असलेल्या मानवी हक्क हननाविरुद्ध ‘युनायटेड नेशन्स ह्युमन राइट्स काऊन्सिल’ ने मांडलेल्या ठरावाच्या बाजूने भारताने ज्या दिवशी मतदान केले त्याच्या आदल्याच दिवशी, म्हणजे २३ जुलै २०१४ रोजी ‘जागतिक मानव विकास अहवाल- २०१४’ प्रसिद्ध झाला. दर वर्षी प्रसिद्ध होणारा हा ‘मानव विकास अहवाल’ म्हणजे जगातील प्रत्येक देशासाठी स्वत:ला आरशात न्याहाळून घेण्याची एक संधी असते. देशाची स्थिती-गती काय आहे ते समजून घेता येणे शक्य होते. देशहिताच्या दृष्टीने अग्रक्रमाने कोणती पावले उचलायला हवीत हेही कळते. मागच्या दोन दशकांत मानव विकासाच्या आघाडीवर भारताची जी वाटचाल सुरू आहे ती कितपत समाधानकारक आहे मानव विकासविषयक नियोजन आणि परिणामकारक अंमलबजावणी संदर्भात आपण पुरेसे गंभीर आहोत का मानव विकासविषयक नियोजन आणि परिणामकारक अंमलबजाव��ी संदर्भात आपण पुरेसे गंभीर आहोत का गाझा पट्टीत होणाऱ्या मानवी हक्क उल्लंघनाविषयी आपण संवेदनशील असायलाच हवे; पण आपण ज्या हिरिरीने आंतरराष्ट्रीय राजकारणात मानवी हक्कांच्या बाजूने उभे असतो तितक्याच संवेदनशीलतेने आपण आपल्याच देशातील मानवी हक्क आणि मानव विकासाच्या समस्येविषयी विचार करतो का\nया वर्षीचा (२०१४) मानव विकास अहवाल म्हणजे २०१३ या वर्षांत करण्यात आलेल्या व्यापक सर्वेक्षण आणि अभ्यासांच्या आधारे जागतिक मानव विकासाचा लेखाजोखा. आरोग्यदायी दीर्घायुर्मान, शैक्षणिक विकासस्तर आणि राहणीमानाचा दर्जा या प्रमुख तीन निकषांच्या आधारे प्रत्येक देशाचा मानव विकास निर्देशांक निश्चित करण्यात आला असून त्याआधारे १८७ देशांची क्रमवारी निश्चित करण्यात आली आहे. या क्रमवारीत नॉर्वे हा देश ०.९४४ निर्देशांकासह सर्वोच्च स्थानी असून ०.३३७ निर्देशांकासह नायजर हा देश सर्वात तळाशी आहे.\nशाश्वत विकासाचे ध्येय प्राप्त करता यावे म्हणून जगातील हर तऱ्हेची असुरक्षिता कमी करणे सुरक्षित जगाची उभारणी करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून या वर्षीचा मानव विकास अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. मानव विकास निर्देशांकाच्या आघाडीवर त्या त्या देशांनी साध्य केलेल्या प्रगतीनुसार १८७ देशांची विभागणी, (१) अतिउच्च मानव विकास, (२) उच्च मानव विकास, (३) मध्यम मानव विकास आणि (४) निम्न मानव विकास अशा चार भागांत करण्यात आली आहे. भारत ‘मध्यम’ प्रतीचा मानव विकास साध्य करणाऱ्या देशांच्या यादीत समाविष्ट आहे. जागतिक क्रमवारीत भारत ०.५८६ निर्देशांकासह १३५व्या स्थानी अर्थात तळाकडून ५२व्या क्रमांकावर आहे. भारताच्या प्रमुख शेजारी देशांपकी श्रीलंकेने ०.७५० निर्देशांकासह ७३ वे स्थान आणि चीनने ०.७१९ निर्देशांकासह ९१वे स्थान प्राप्त केले आहे. ०.५५८ निर्देशांकासह बांगलादेश १४२ व्या स्थानावर आहे. नेपाळ ०.५४० निर्देशांकासह १४५व्या स्थानावर, तर पाकिस्तान ०.५३७ निर्देशांकासह १४६व्या स्थानी आहे. मानव विकास निर्देशांकाच्या कसोटीवर निकाराग्वुआ (स्थानक्रम-१३२, मा.वि.नि.- ०.६१४), किरिबाती आणि ताजकिस्तान (दोघांचे स्थानक्रम- १३३, मा.वि.नि.- ०.६०७), भूतान आणि कंबोडिया (दोघांचे स्थानक्रम- १३६, मा.वि.नि.- ०.५८४), घाना (स्थानक्रम-१३८, मा.वि.नि.- ०.५७३), लाओस (स्थानक्रम- १३९, मा.वि.नि.- ०.५६९), काँगो (स्���ानक्रम- १४०, मा.वि.नि.- ०.५६४), झांबिया (स्थानक्रम- १४१, मा.वि.नि.- ०.५६१) या देशांसोबत भारताची स्पर्धा आहे.\nआपण पुरेशा गांभीर्याने कधी तरी हे वास्तव समजून घ्यायलाच हवे की, जगाचा सरासरी मानव विकास निर्देशांक (०.७०२) आहे, त्यापेक्षा भारताचा निर्देशांक (०.५८६) लक्षणीय प्रमाणात खालावलेला असून तो दक्षिण आशियाई प्रदेशाच्या सरासरी (०.५८८) निर्देशांकापेक्षाही खालावलेला आहे.\nमानव विकास निर्देशांकाच्या कसोटीवर मागच्या तीन दशकांत भारताचा सरासरी वार्षिक वृद्धीदर कमालीचा निराशाजनक असून भारताची वाटचाल अतिशय संथ आहे. १९८०-१९९०च्या दशकात सरासरी वृद्धीदर १.५८; १९९० ते २०००च्या दशकात सरासरी वृद्धीदर १.१५, तर २००० ते २०१३ दरम्यानचा वृद्धीदर १.४९ इतका आहे. यामुळे मानव विकासाच्या बाबतीत भारताची तुलना फक्त सब-सहारन आफ्रिकेतील अतिमागास देशांसोबतच होऊ शकते. २०१४च्या जागतिक मानव विकास अहवालात, मानव विकास निर्देशांकाच्या कसोटीवर जे देश ‘मध्यम’ किंवा ‘निम्नतम’ पातळीवर आहेत त्यांच्या संथ वाटचालीविषयी गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. या अहवालात विविध प्रकारे असुरक्षिततेने ग्रासलेल्या आघातग्रस्त (व्हल्नरेबल) मानवसमूहांच्या जागतिक समस्येवर विशेष प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. असे मानवसमूह जे कुठल्याही नैसर्गिक वा मानवनिर्मित आपत्तीच्या प्रसंगी अथवा जीवनविकास क्रमातील प्रतिकूलमुळे वा संस्थात्मक स्वरूपाच्या असुरक्षिततेमुळे ‘सहजभक्ष्य’ बनतात त्यांना मानव विकास अहवालाने असुरक्षित आघातग्रस्त (व्हल्नरेबल) मानले आहे. अशा असुरक्षित आघातग्रस्त मानवसमूहांचे अस्तित्व हे एखाद्या देशाचा मानव विकास लक्षणीयरीत्या कुंठित होण्यास कारणीभूत ठरते.\nसततच्या नैसर्गिक आपत्तींनी ग्रासलेल्या भूप्रदेशांबरोबरच प्रामुख्याने दक्षिण आशियाई देश व सब-सहारन आफ्रिकेतील देश व सतत युद्धरत असलेल्या भूप्रदेशांत असुरक्षित आघातग्रस्त मानवसमूह अधिक मोठय़ा प्रमाणात अस्तित्वात आहेत. भारतही तशाच देशांपकी एक आहे जिथे असुरक्षित आघातग्रस्त (व्हल्नरेबल) मानवसमूह चिंता वाटावी इतक्या मोठय़ा प्रमाणात अस्तित्वात आहेत.\nजागतिक मानव विकास अहवालाच्या म्हणण्यानुसार कमालीच्या अधम व असुरक्षित स्थितीत जीवन कंठणाऱ्या मानवसमूहांना जोवर सर्वार्थाने सुरक्षितता लाभत ना���ी तोवर जिथे शाश्वत व सातत्यपूर्ण सुरक्षित मानवी जीवनाची हमी असेल असे जग निर्माण होऊ शकत नाही. म्हणूनच असुरक्षित आघातग्रस्त मानवसमूहांचे आधिक्य असलेल्या भूप्रदेशांतील मानव विकास निर्देशांकात सुधार होण्याच्या दृष्टीने तातडीने पावले उचलण्याविषयी आग्रही मत अहवालात नमूद करण्यात आले आहे.\nभारतासंदर्भात बोलायचे तर, सामाजिक-आíथक पातळीवरची विषमता व मागासलेपणाचे आघात ज्यांना कधीही सहन करावे लागत नाहीत अशाच उच्च वर्गजातीय अभिजनांच्या हाती आजवर भारताची सत्तासूत्रे राहिली आहेत. जमीनदार, सामंत, बनिया, भांडवलदार, नोकरशहांचा मिळून बनलेल्या उच्च जातवर्गीय शासनकर्त्यांनी सामाजिक-आर्थिक विषमतेतून जन्मास आलेल्या धगधगत्या वास्तवाकडे नेहमीच सोयिस्कर दुर्लक्ष करण्याचे धोरण अंगिकारले. कधी ‘गरिबी हटाव’ची घोषणा करून, कधी ‘आम आदमी का साथ’ निभावण्याची खोटी द्वाही मिरवून, कधी ‘महासत्ता’ बनण्याची फुशारकी मारून तर कधी ‘अच्छे दिन येणार’ असल्याची दिवास्वप्ने विकून सत्ताधारी वर्गजाती बेदरकारपणे सत्तेचा उपभोग घेत राहतात.\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – एप्रिल २०२१\nदेशहित की अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर हल्ला – शुभलक्ष्मी नाईक गांवकर\nकवीची कैद – राजराहुल (राहुल खंडाळे)\nकोविड-१९ अरिष्टानंतरची नवक्षितिजे – श्रीधर सुरोशे\nलोकशाही संकोचते आहे – प्रसाद माधव कुलकर्णी\nगडबड-घोटाळे (व्यंगचित्रे) – चित्रकार प्रभाकर पाचपुते\nस्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल – ज्ञानेश वाकुडकर\nकिसान विरुद्ध सरकार ते किसान अभिमुख देश – श्रीनिवास नी. माटे\nभांडवलशाही हीच एक मोठी समस्या – प्रभाकर नानावटी\nहळूच – राजराहुल (राहुल खंडाळे)\nबोधकथा – वंदना भागवत\n – चित्रकार मिलिंद क्षीरसागर\nसमता आणि स्वातंत्र्य किती खरे किती खोटे – प्राची माहुरकर\nआमच्या लोकशाहीचे भवितव्य – हरिहर कुंभोजकर\nभग्न (होऊ घातलेल्या) तळ्याकाठी… \nसुदृढ लोकशाही – नरेंद्र महादेव आपटे\nथांबा, पुढे गतिरोधक आहे – हेमंत दिनकर सावळे\nयार… बोल, लिही – सचिनकुमार वि.तायडे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00163.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2021-04-19T09:31:30Z", "digest": "sha1:FX6KKWK3LVAVO5ERV6LBCO63N6FB7M7Z", "length": 21161, "nlines": 234, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मॅक्���ॉनल्ड्स - विकिपीडिया", "raw_content": "\nफास्ट फूड रेस्टॉरंट चेन\nफास्ट फूड रेस्टॉरंट चेन,\nमे १५, इ.स. १९४०\nमॅकडोनल्ड्स कॉर्पोरेशन ही अमेरिकन फास्ट फूड कंपनी आहे, अमेरिकेच्या कॅलिफोर्निया मधील सॅन बर्नार्डिनो येथे रिचर्ड आणि मॉरिस मॅकडोनाल्ड यांनी संचालित केलेले रेस्टॉरंट म्हणून १९४० मध्ये स्थापना केली. मॅकडोनल्ड्स ही जगातील सर्वात मोठी रेस्टॉरंट साखळी आहे जी २०१८ पर्यंत ३७,८५५ आऊटलेट्समध्ये दररोज १०० पेक्षा जास्त देशांमध्ये दररोज ६९ दशलक्ष ग्राहकांची सेवा देत आहे. मॅकडोनल्ड्स त्याच्या हॅम्बर्गर, चीजबर्गर आणि फ्रेंच फ्राईजसाठी परिचित असले, तरी त्यामध्ये चिकन उत्पादने, न्याहारीच्या वस्तू, शीतपेय, मिल्कशेक्स, रॅप्स आणि मिष्टान्न देखील दिसतात.\nही अमेरिकेची संयुक्त संस्थानेस्थितकंपनी असून जोरदार जाहिराती व दर्जेदार विपणन व्यवस्थेद्वारे जगभर आपल्या दुकानांचे जाळे विणले आहे. हॉलिवूड च्या बहुतेक नवीन येणाऱ्या सर्व चित्रपटांच्या जाहिराती तसेच त्यावर आधारीत खेळणी ही कंपनी आपल्या साखळीतील दुकानांद्वारे वितरीत करत असते. मॅकडोनाल्ड हा शब्द त्यासाठी त्यांनी प्रताधिकारीत केला आहे. मात्र सतत याच कंपनीचे खाद्यपदार्थ खाऊन मेद (जाडपणा) वाढतो असा प्रचारही या कंपनीचे विरोधक करत असतात. भारताही या कंपनीने आपले व्यवसाय जाळे विणले आहे व अल्पावधीत लोकप्रियताही मिळवली आहे असे दिसून येते.\nजास्त दिवस अन्न पदार्थ टिकवण्यासाठी गोठवलेले अन्नपदार्थ वापरण्याकडे या कंपनीचा कल असतो.\n१९५३ मध्ये उघडले गेलेले सर्वात जुने मॅकडोनाल्ड रेस्टॉरंट मधील तिसरे रेस्टॉरंट आहे. हे लेकवुड ब्लाव्हडी येथे आहे. फ्लॉरेन्स एव्ह येथे. डाउने, कॅलिफोर्नियामध्ये (३३.९४७१ ° एन ११८.११८२ ° डब्ल्यू वर)\nमे १५, १९४० रोजी सॅन बर्नार्डिनो[१], कॅलिफोर्निया येथे वेस्ट १४ व्या स्ट्रीट येथे बहिण रिचर्ड आणि मॉरिस मॅकडोनाल्ड[२] यांनी १३९८ नॉर्थ ई स्ट्रीट येथे प्रथम मॅक्डोनाल्ड उघडला, परंतु आज तो मॅक्डॉनल्ड्सला ओळखता आला नाही; रे क्रॉकने भावांच्या व्यवसायात आधुनिकता आणण्यासाठी बदल केले. १९४८ मध्ये बांधवांनी \"स्पीडी सर्व्हिस सिस्टीम\" सुरू केली आणि त्यांच्या पूर्ववर्ती व्हाईट कॅसलने दोन दशकांपूर्वी व्यवहारात आणलेल्या आधुनिक फास्ट-फूड रेस्टॉरंटच्या तत्त्वांचा विस्तारित उपयोग करुन ते उद्धृत केले. मॅकडोनल्डचा मूळ शुभंकर \"स्पीडी\" म्हणून ओळखल्या जाणा .्या हॅमबर्गरच्या वरच्या शेफची टोपी. १९६२ मध्ये, गोल्डन आर्चने स्पीडीची जागा सार्वत्रिक शुभंकर म्हणून घेतली. विवाहास्पद, जोकर रोनाल्ड मॅकडोनाल्ड, १९६५ मध्ये सादर केले गेले. मुलांच्या प्रेक्षकांना लक्ष्य करण्यासाठी ते जाहिरातींमध्ये दिसले.\nविकिडाटा माहितीचौकट वापरणारी पाने\nCS1 इंग्रजी-भाषा स्रोत (en)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ एप्रिल २०२० रोजी १५:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://myspardha.com/gdparikh/", "date_download": "2021-04-19T08:35:15Z", "digest": "sha1:EUJ4WVAOBH5BOQVORLWMMJJZK36II2GH", "length": 6631, "nlines": 88, "source_domain": "myspardha.com", "title": "प्रा. गोवर्धन पारीख राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्त्व स्पर्धा २०१८-२०१९", "raw_content": "\nरामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालय इ.स. १९७९ पासून प्रा.गोवर्धन पारीख यांच्या स्मरणार्थ आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्त्व स्पर्धा आयोजित करीत आहे. रुईया महाविद्यालयातील विद्यार्थीप्रिय प्राध्यापक, मु ंबई विद्यापीठातील रेक्टर, रॉयवादी विचारवंत, प्रभावी वक्ता अशी प्राध्यापक गोवर्धन पारीख या व्यक्तित्त्वाची विविध रुपे होती. त्यांच्या पत्नी डॉ. इंदुमती पारीख यांनी दिलेल्या देणगीतून हे एक वैचारिक व्यासपीठ महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना उपलब्ध् झाले आहे. आपल्या संस्थेतील विद्यार्थ्यांना या स्पर्धेमध्ये भाग घ्यायला प्रोत्साहन देऊन ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आम्हाला सहकार्य करावे, ही विनंती.\nरामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालय\nरामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालय, एल. नप्पू रोड, दादर पूर्व, माटुंगा, मुंबई, महाराष्ट्र 400019\nNotes:- ही प्रवेशपत्रिका भरून सहभागी होताना अपलोड करा.\nSpecial Instructions *वक्तृत्त्व स्पर्धेचे नियोजित विषय* 1. #MeToo चळवळ : स��ंस्कृतिक परिवर्तनाच्या दिशेने 2. विकासाच्या बदलत्या व्याख्या 3. घोषणांचा सुकाळ... 4. पु.ल.देशपांडे : एक अवलिया 5. माध्यमांची स्वायत्तता *वेळ ८ + २ = १० मिनिट* - या खेरीज प्रत्येक स्पर्धकाला आयत्यावेळी दिल्या जाणाऱ्या विषयावर २ + १ = ३ मिनिटे उत्स्फूर्त भाषण करावे लागेल. दोन्ही भाषणांत मिळालेल्या गुणांचा एकत्रितपणे विचार केला जाइल. *** नियम *** - स्पर्धेत एका विभागातून/महाविद्यालयातून फक्त चार स्पर्धक भाग घेऊ शकतील. - बाहेरगावाहून येणाऱ्या स्पर्धकांनी आपली निवास आणि भोजन-व्यवस्था स्वतः करावयाची आहे. - प्रत्येक स्पर्धकाने स्वतःच्या महाविद्यालयाने/विभागाने दिलेले या वर्षीचे (२०१८-१९) ओळखपत्र आणावे. ओळखपत्र नसल्यास स्पर्धेत भाग घेऊ दिला जाणार नाही. - स्पर्धकाचे वय २४ वर्षांपेक्षा अधिक नसावे. सोबतच्या ओळखपत्रात विद्यार्थ्याच्या जन्मतारखेचा आणि विद्यार्थी कोणत्या वर्गात आहे त्याचा निर्देश असावा. - पारितोषिकांबाबत परीक्षकांचा निर्णय अंतिम व सर्व स्पर्धकांवर बंधनकारक राहील. - स्पर्धेच्या कार्यक्रमात व नियमांत आयत्यावेळी बदल करण्याचे अधिकार संयोजक राखून ठेवत आहेत.\nप्रथम पारितोषिक - 5000\nद्वितीय पारितोषिक - 3000\nतृतीय पारितोषिक - 2000\nउत्तेजनार्थ पारितोषिके (एकूण तीन) प्रत्येकी रोख 1000 1000\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.drushtikonnews.com/2020/12/blog-post_52.html", "date_download": "2021-04-19T10:11:55Z", "digest": "sha1:IJLXKJV7A6MH4OABG5GFFVX2EP5C6Z73", "length": 4969, "nlines": 48, "source_domain": "www.drushtikonnews.com", "title": "शेत रस्त्याच्या मागणीसाठी केज तहसील समोर शेतकऱ्यांचे उपोषण - दृष्टीकोन", "raw_content": "\nHome / बीडजिल्हा / शेत रस्त्याच्या मागणीसाठी केज तहसील समोर शेतकऱ्यांचे उपोषण\nशेत रस्त्याच्या मागणीसाठी केज तहसील समोर शेतकऱ्यांचे उपोषण\nशेतरस्त्याच्या मागणी साठी केज तालुक्यातील सोनेसांगवी (सुर्डी) येथील शेतकरी केज तहसील कार्यालया समोर उपोषणाला बसले आहेत.\nया बाबतची माहिती अशी की, केज तालुक्यातील सोनेसांगवी (सुर्डी) येथील गट नंबर/ सर्व्ह नंबर २३, २४, २५, २८ मधून पुढील सर्व्हे नंबर १५, १६, ८, ७ व १११ या रस्त्या करीता अनेक वेळा तहसील कार्यालयाकडे अर्ज देऊनही त्यावर कार्यवाही न झाल्यामुळे येथील शेतकरी हे दि.२ डिसेंबर पासून केज तहसील कार्यालया समोर आमरण उपोषणाला बसले आहेत. निवेदनावर सर्जेराव लांडगे, दशरथ नाईकवाडे, निती��� गुळवे, सचिन लांडगे, भारत गुळवे, विकास गुळवे, प्रदीप गुळवे, रामराजे गुळवे, नामदेव डिकले, सुंदर डिकले, महादेव डिकले, शौकत तांबोळी, विनोद कणसे, शिवाजी ईखे, राहुल डिकले, पांडुरंग ईटकर, अरुण ईटकर अशा १७ उपोषणार्थीच्या स्वाक्षऱ्या आहेत.\nसदर रस्त्याच्या प्रकरणी प्रभारी मंडळ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सदर प्रकरण हे न्यायप्रविष्ट असल्याची माहिती दिली.\nशेत रस्त्याच्या मागणीसाठी केज तहसील समोर शेतकऱ्यांचे उपोषण Reviewed by Ajay Jogdand on December 02, 2020 Rating: 5\nशिवसेना बीड जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी केज कोव्हिड सेंटरला दिली भेट\nदुचाकीचा अपघातात ऊसतोड मुकादम ठार\nयशोदिप भोजनालय तर्फे चालविण्यात येणाऱ्या शिव भोजन केंद्रा तर्फे आष्टी शहरात घरपोच ७५ थाळी मोफत वाटप\nआरोग्य कर्मचार्‍यांच्या सर्व अडचणी मी स्वतः प्राधान्याने सोडविणार : आ.बाळासाहेब आजबे\nबीडजिल्हा महाराष्ट्र क्राईम बीड जिल्हा ताज्या बातम्या Home आरोग्य-शिक्षण व्हिडीओ देश- विदेश ब्लॉग संपादकीय व्हीडीओ राजकारण मनोरंजन-खेळ Breaking बीड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimadhe.in/2020/06/indurikar-maharaj-biography-in-marathi.html", "date_download": "2021-04-19T09:58:40Z", "digest": "sha1:YC2NBS2GHRHROQARZ7HD2VC3C53JQSO5", "length": 21745, "nlines": 137, "source_domain": "www.marathimadhe.in", "title": "Kirtankar Indurikar Maharaj Biography in marathi (इंदुरीकर महाराज्यांचे जीवन चरित्र)", "raw_content": "\nमुख्यपृष्ठजीवन चरित्रKirtankar Indurikar Maharaj Biography in marathi (इंदुरीकर महाराज्यांचे जीवन चरित्र)\nadmin जून ०९, २०२०\nतुम्हाला इंदुरीकर महाराज माहीतच असतील. आपल्या विनोदी शैलीतून कीर्तन करून समाज प्रभोधन करायचे काम करणारे महाराष्ट्रामधील famous असे कीर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर महाराज) यांच्याविषयी काही माहिती जाणून घेऊया. तुम्हाला या लेखामध्ये अशी काही माहिती मिळेल जी तुम्ही कधी ऐकली हि नाही आणि कधी वाचली सुद्धा नाही, कारण जी प्रत्येक माणूस हा दिसायला जरी साधा राहणीमान साधा तो माणूस काय करू शकतो याच्याविषयी तुम्हाला माहिती मिळणार आहे.\nतुम्ही अनेकदा ऐकलं असेल कि कोणता तरी व्यक्ती youtube वर आपले विनोदी videos post करून फेमस होतो उदा. आशिष चंचलानी असो वा अमित भांडणा. पण ते लोक विनोदी शैलीतून तुम्हाला फक्त हसवायचं काम करतात पण महाराष्ट्रा मधील इंदुरीकर महाराज या सर्वांनपेक्षा खूप वेळगे आहेत.\nते आपल्या विनोदी शैलीमधून लोकांना हसवतात ��ण, मनोरंजन करतात आणि समाज प्रबोधन पण करत असतात.\nते फक्त कीर्तन करत नाहीत तर कीर्तनांसोबत समाज प्रभोधन सुद्धा करतात व हसवणूक सुद्धा करतात. त्यांच्या कीर्तनाला ५०,००० ते १,००,००० लोक सहज जमा होतात तसेच कोणताही letest विषय असुद्या अथवा जीर्ण विषय असूदेत रोकठोक भूमिका घेऊन त्याची योग्यती बाजू लोकांना दाखवतात तेही विनोदी गावरान भाषेमध्ये, चिमटे काढून,त्यामुळेच सगळ्या वयोगटातील लोक त्यांच्या विनोदी कीर्तनाचे चाहते आहेत.\nइंदुरीकर महाराज आपल्या विनोदमधून समाजातील अश्या गोष्टीवर बोट करतात जी गोष्ट आपल्याला माहिती असते पण त्यावर आपण भाष्य नाही करू शकत. त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक कीर्तने केली आहेत मात्र त्यांच्या कीर्तनाचा प्रभाव आजही तितकाच आहे. आणि त्यांची टीका करायची भूमिका पण तीच आहे. या त्यांच्या भूमिके व बोलण्याच्या पद्धतीमुळे त्यांच्यावर पण अनेक लोक टीका करतात.\nपूर्ण नाव निव्वृत्ती महाराज देशमुख\nजन्मतारीख (Date of birth) ९ जानेवारी १९७२\nबायको (Wife) शालिनीताई देशमुख\nइंदुरीकर महाराजांचे कौटुंबिक जीवन :-\nइंदुरीकर महाराजांचे मुळ गाव इंदुरी ता.अकोले जि.अहमदनगर हे गाव अकोले पासून ८ किलोमीटर अंतरावर आहे. मात्र ते सध्या ओझर ता.संगमनेर येथे राहतात.\nइंदुरीकर महाराजांच्या पत्नी शालिनीताई देशमुख या पण कीर्तनकार आहेत.\nइंदुरीकर महाराजांना २ अपत्य आहेत मुलगी ज्ञानेश्वरी आणि मुलगा कृष्णा. ज्या प्रमाणे कीर्तनकार इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनामधून भागवत धर्माचा प्रसार करत आहेत तशाच पद्धतीने\nते दोघेही कीर्तनकार होणाच्या मार्गांवर आहेत.\nइंदुरीकर महाराज्यांचे कीर्तनकार अगोदरचे जीवन :-\nअनेक लोकांना वाटत असेल की, इंदुरीकर महाराज आपल्या भाषेतून अनेकांना टोमणे मारतात, टीका करतात ते उच्च शिक्षण नसतील तर त्यांचे हे दावे खोटे आहेत.\nइंदुरीकर महाराज हे कोणतेही अडाणी व्यक्तिमत्व नसून ते उच्च\nशिक्षित आहेत त्यांनी B.Sc B.Ed शिक्षण घेतले आहे व ते काही दिवस शिक्षक म्हणून सुद्धा काम केलंय. त्यांनी शिक्षक म्हणून काम केल्यानंतर या कीर्तनकार पेशा निवडला आहे. त्यामुळे त्यांना आजूबाजूच्या परिस्थीतीचा पण अंदाज आहे, त्यामुळे ते अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्या कीर्तना मध्ये भाष्य करू शकतात.\nइंदुरीकर महाराज शिक्षणानंतर कीर्तनकार म्हणून का कार्य क���ायलेत\nइंदुरीकर महाराजांचे वडील अगोदर कीर्तनकार होते. त्यानंतर इंदुरीकर महाराज्यांनी काहीकाळ शिक्षक म्हणून नोकरीं केली. मग त्यांना वाटले कि आपले वाडोलपार्जीत करत असलेलं काम आपण करू त्यामुळे आपल्याला ही बरे होईल व आपल्या पुढील पिढीलाही बरे होईल. त्याचप्रमाणे कीर्तनमुळे समाज प्रबोधन सुद्धा होईल या कारणामुळे इंदुरीकर महाराज्यांनी कीर्तनकार म्हणून आपले काम चालू केले.\nइंदुरीकर महाराजांचे कीर्तनकार म्हणून जीवन :-\nइंदुरीकर महाराज्यांनी वयाच्या २२व्या वर्षी कीर्तन करायला सुरुवात केली होती.आणि आता तुम्ही स्वतः पाहू शकता तो व्यक्ती कसा झाला आहे.\nत्यांच्या कीर्तनाला पण फार मागणी आहे,कारण तुम्हाला जर वाटत असेल कि तुम्ही इंदुरीकर महाराज्याना कधीही कीर्तनाला बोलवू शकता तर ते साफ चुकीचे आहे कारण त्यांच्या कीर्तनाच्या तारखा २ वर्षा अगोदरच बुक झाल्या आहेत.\n त्यांच्या २ वर्षा पुढील तारखा आताच बुक आहेत. या वरुन तुम्हाला त्यांचे यश समजून येईल. त्यांच्या विनोदी वृत्ती व कीर्तन करायची आवड या मधून त्यांनी खूप प्रसिद्धी मिळवली आहे.\nत्यांना दिवसाला २-३ कीर्तन करावी लागतात. त्यामुळे त्यांना खूप प्रवास पण करावा लागतो.\nइंदुरीकर महाराज किती पैसे कमवतात\nखरं तर या प्रश्नाचं उत्तर देणे फार कठीण आहे कारण, इंदुरीकर महाराज एका कीर्तनाला ५०,००० ते १,००,००० रुपये मागणी करतात. आणि दिवसाला ते किमान ३ कीर्तन तरी करतात तरी तुम्हाला वाटत असेल कि ते दिवसाला २,००,००० ते ३,००,००० रुपये कमवत असतील.\nतुम्हाला प्रश्न पडला असेल की तेवढ्या पैशाचे करतात तरी काय ते आपल्या कुटुंबासाठी वापरतात काय मौजमजा करतात ते आपल्या कुटुंबासाठी वापरतात काय मौजमजा करतात पण ते मौजमजा किंवा ऐश आरामात जीवन जगत नाहीत कारण\nत्यांची एक शिक्षण संस्था पण आहे(ज्ञानेश्वर माऊली सेवाभावी बहू उद्देशीय संस्था) त्या शिक्षण संस्थेचे खर्च पण इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनातूनच करत असतात.\nत्यांच्या शाळेत प्रत्येक विदयार्थ्यांला २५०रु खर्च येतो.या शाळेत कोणत्याही प्रकारची फी घेतली जात नाही.तर अश्या या थोर व्यक्तिमत्वाने अनेक मुलांना ज्ञानदानाचे पण काम केले आहे.\nत्याच प्रमाणे त्यांचा रोजचा प्रवास ५००किमी ते १,००० इतका होतो.व दिवसाला ते २ते ३ कीर्तन करतात.\nत्याचप्रमाणे \"माझ्या कीर्तन���ला जेवढी गर्दी होते तेवढी गर्दी आणखी कोणत्या कीर्तनकाराने जमवून दाखवावी\" असे ते खात्रीशीर बोलतात.\nते अनेक मोठं मोठ्या राजकीय व्यक्तींच्या वाढदिवसानिमित्त किव्वा कोणतेही धार्मिक कार्य असुदेत संकष्टी, गणेश चतुर्थी, देवालयाच्या जीर्णोद्धार असो अश्या ठिकाणी कीर्तन करायला सुद्धा जातात.\nइंदुरीकर महाराज्यांच्या कीर्तनाचा प्रभाव:-\nइंदुरिकर महाराज भजन करतात त्याचा उपयोग समाजातील अनेक लोक आपल्या घराच्या विकासासाठी तसेच गावच्या विकासासाठी सुद्धा करत असतात. त्याचे अनेक उदाहरणे आपल्याला समाजामध्ये आपल्याला दिसून येतात.\nमहाराज्यांच्या कीर्तनाचा आदर्श घेऊन अनेक मुलांनी ज्यांनी आपले आई वडील वृध्दाश्रम मध्ये ठेवले होते त्यांनी\nआपल्या आई वडिलांचा सांभाळ करायचे ठरवले,अनेक गावात dj न बोलवता महाराज्यांना कीर्तनाला बोलवतात त्याच प्रमाणे अनेक गावातील दारूची दुकानें बंद झाली, घराघरातील भांडण कमी झाली.\nआताच्या तरुण पिढीला ज्या गोष्टी माहिती नव्हत्या त्या गोष्टींची माहिती त्यांना इंदुरिकर् महाराज्यांच्या कीर्तन मुळे अनेक लोकांना समजल्या. नवीन तरुणाईला चांगला काय वाईट काय यांच्यातील भेदभाव समजला आणि ते योग्य रीतीने आपले काम करायल\nसक्षम झाले.असे अनेक बदल या थोर व्यक्तिमत्वाने केले आहेत.\nइंदुरीकर महाराज यांच्यावर केलेली टीका:-\nइंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनातून समाज प्रबोधन करत असतात. मात्र काहीवेळा ते महीलांच्यावर पण टीका करत असतात. काही महिलांना टीका केल्या तर सहन होत नाहीत, त्यामुळे त्या महिलांनी इंदुरीकर महाराज्यांच्या वरती टीका केल्या आहेत. त्या टिकांमुळे महरज्यांचे नाव अनेक वेळा बदनाम झाले आहे.\nइंदुरीकर महाज्यांच्या कीर्तनाला गर्दी का असते\nतुम्हाला अनेक जणांना वाटत असेल कि महाराष्ट्रामध्ये कित्येक कीर्तनकार आहेत मात्र इंदुरीकर महाज्यांच्या कीर्तनाला का गर्दी असते महाराष्ट्रमध्ये पहिले तर जवळपास ३००० कीर्तनकार आहेत. मात्र इंदुरीकर महाज्यांच्या कीर्तनाला एक वेगळी रुची आहे. वेगळी चव आहे. बाकीचे कीर्तनकार आपल्या जुन्या पद्धतीने कीर्तन करतात.मात्र इंदुरीकर महाराज समाज प्रबोधन पण करतात आणि विनोद पण करतात यामुळे लोकांच्यामध्ये त्यांची प्रसिद्धी जास्त आहे.यामुळेच त्यांच्या कीर्तनाला गर्दी असते.\nआपण ���ा पोस्ट मध्ये पाहिले की महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध कीर्तनकार ( प्रवचनकार ) इंदुरीकर महाराज यांचे जीवचरित्र\nत्यांच्या कुटुंबातील सदस्यांची माहिती. त्यांचा शिक्षणाविषयी माहिती पाहिली, ते महिन्याला किती पैसे कमवतात याची माहिती पाहिली. तसेच त्यांच्या स्वभावा विषयी माहिती पाहिली.\nआपल्याला जर पोस्ट आवडली असेल तर शेअर करा. आणि आमच्या वेबसाईट ला बुकमार्क करून ठेवा.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nकोण्त्याही topic वर महिती हवी असल्यास comment मधे सांगा आम्ही नक्की मदत करू\nडॉक्टर स्वागत तोडकर घरगुती उपाय | Dr swagat todkar Health Tips\nSwagat Todkar information in marathi (डॉ. स्वागत तोडकर यांच्याविषयी माहिती मराठीमध्ये )\nसंकष्टी चतुर्थी विषयी संपूर्ण माहिती मराठी मध्ये\nadmin सप्टेंबर २०, २०२०\nSankashti Chaturthi Information In Marathi नमस्कार मित्रांनो, या पोस्ट मध्ये मी आपल्य…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00164.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.aaplimaaymarathinews.com/bjps-resignation-as-mumbaikars-are-not-given-property-tax-exemption/", "date_download": "2021-04-19T09:44:51Z", "digest": "sha1:2LC5BZ74SNCQOEPQIWS6E2PSVJ7J2PGU", "length": 13357, "nlines": 138, "source_domain": "www.aaplimaaymarathinews.com", "title": "मुंबईकरांना मालमत्ता करात सूट देत नसल्याने भाजपाचा सभात्याग | Aapli Maay Marathi News", "raw_content": "\nHome राजकीय मुंबईकरांना मालमत्ता करात सूट देत नसल्याने भाजपाचा सभात्याग\nमुंबईकरांना मालमत्ता करात सूट देत नसल्याने भाजपाचा सभात्याग\nAapli Maay Marathi News Network : गेली तीन वर्षांपासून मुंबईतील निवासी इमारतींमधील ५०० चौरस फुटांपर्यंत चटई क्षेत्र असलेल्या निवासी सदनिकांचा मालमत्ता कर संपूर्णत: माफ करण्यात यावा अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने सातत्याने करण्यात येत आहे. मात्र, अद्यापही, सत्ताधाऱ्यांनी सर्वसामान्य मुंबईकरांचा मालमत्ता कर माफ केलेला नाही. याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी आक्रमक होत गुरुवारी झालेल्या सुधार समितीच्या बैठकीत सभात्याग केला.\n७०० चौरस फुटांपर्यंत चटई क्षेत्र असलेल्या निवासी सदनिकांचा मालमत्ता कर संपूर्णत: माफ करण्यात यावा अशी ठरावाची सूचना १५ मार्च २०१८ रोजी खासदार व नगरसेवक मनोज कोटक यांनी मांडली होती. तसा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आला होता. परंतु राज्यात सत्तेत आल्यानंतर एक वर्ष पूर्ण होऊनही शिवसेनेला मालमत्ता करमाफीच्या आश्वासनाचा विसर पडला आहे. भारतीय जनता पक्षाकडून वारंवार मागणी करूनही सत्ताधाऱ्यांक��ून मालमत्ता करात सूट देण्याच्या निर्णयावर चालढकल केली जात आहे. या विषयावर सुधार समितीत बोलताना भाजप पक्षनेते विनोद मिश्रा यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करतांना असे म्हटले की, धनाढ्य विकासकांना व कंत्राटदारांना कोविड व लॉकडाऊनच्या नावाखाली ५० टक्के सवलत देणाऱ्या महाविकास आघाडीच्या सरकारला सामान्य मुंबईकरांचा विसर पडला हे दुर्दैव आहे.\nसभागृहाबाहेर ५०० चौरस फुट सदनिकांना संपूर्ण कर माफीच्या वल्गना करणाऱ्या कॉंग्रेस पक्षाचे नगरसेवक अश्रफ आझमी यांनी सभागृहात मात्र, शिवसेनेलाच साथ व हात देत करमाफीचा प्रस्ताव दफ्तरी दाखल करण्यास समर्थन केले. भाजप नगरसेवक अभिजित सामंत यांनी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांना बोलू न देता व आयुक्तांचे मत विचारात न घेताच अध्यक्षांनी सदर चर्चा गुंडाळत विषय तातडीने दफ्तरी दाखल केला. सामान्य मुंबईकराबाबत असंवेदनशील व निष्क्रिय सत्ताधारी शिवसेना- महाविकास आघाडीचा आणि उदासीन प्रशासनाचा निषेध करण्यासाठी भाजपा नगरसेवकांनी सभात्याग केला.\nPrevious articleवडेट्टीवार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा\nNext articleलॉकडाऊन संदर्भात व्हायरल झालेल्या मेसेज मागील सत्य\nखुशाल गुन्हा दाखल करा, आम्ही घाबरत नाही – चंद्रकांत पाटील\nया उपटसोंड्याला फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बसून लोकांचे हाल काय कळणार\n…तर दिल्लीच्या नाका-तोंडाला प्राणवायूच्या नळकांड्या लावाव्या लागतील\nखुशाल गुन्हा दाखल करा, आम्ही घाबरत नाही – चंद्रकांत पाटील\nAapli Maay Marathi News Network : मुंबई पोलिसांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करणाऱ्या ब्रुक फार्मा कंपनीच्या संचलकाला चौकशीला बोलावलं असताना विरोधी पक्षनेत्यांनी सरकारी कामात हस्तक्षेप केला. यापुढे हे असलं खपवून घेणार नाही असं...\nजेईई मेन परीक्षा लांबणीवर\nAapli Maay Marathi News Network : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्र्वभूमीवर अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी संयुक्त प्रवेश परीक्षा अर्थात यावर्षीची जेईई मेन परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिक्षण मंत्री रमेश...\nबावीस एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजन पुरवठा करण्यास मनाई\nAapli Maay Marathi News Network : केंद्र सरकारनं ऑक्सिजन उत्पादक आणि पुरवठादारांना येत्या २२ एप्रिलपासून पुढील आद��श येईपर्यंत औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजन पुरवठा करण्यास मनाई केली आहे. वैद्यकीय वापरासाठी ऑक्सिजनची वाढती मागणी पूर्ण...\nअन्यायाचा वेळीच प्रतिकार करा, शासन खंबीरपणे महिलांच्या पाठीशी ; महिला व बालविकासमंत्री\nअमरावती : महिला कर्मचाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचा छळ, अन्याय मुळीच सहन करता कामा नये. अन्यायाचा वेळीच प्रतिकार केला पाहिजे. कुठेही गैरप्रकार होत असल्यास वेळीच तक्रार द्यावी. शासन महिला-भगिनींच्या खंबीरपणे पाठीशी उभे आहे, असा...\nमहाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती व फ्रीशिपसाठी अर्ज करण्यास ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ ; विजय वडेट्टीवार\nमुंबई : कोविड – १९ च्या पार्श्वभूमी व अडचणी निर्माण होऊन विद्यार्थ्यांना महाडीबीटी प्रणालीवर अर्ज सादर करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती व फ्रिशिपच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी विजाभज,...\nभारताने जॉर्जियाला कोरोना लस उपलब्ध करून द्यावी – राजदूत अर्चिल झुलियाश्विली\nअमेरिकेचा मोठा खुलासा – नियोजित होती गलवानची चकमक, ‘हा’ होता चीनचा...\nभारतात वाढले अण्वस्त्रांचे मोठे साठे रिपोर्टहून खुलासा\nजुनी पेन्शन योजना सुरु करण्यासाठी २६ नोव्हेंबरला लाक्षणिक संप\nभारतबंद ला राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा जाहीर पाठिंबा\nलोकलसेवा तातडीने सुरू कराव्यात…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.totokl.org/seagram-s-mgxk/a3811e-agenda-information-in-marathi", "date_download": "2021-04-19T08:34:16Z", "digest": "sha1:AYUVB4QOLEZ5QEZVJOBS2TFCO4ER2QP3", "length": 45145, "nlines": 8, "source_domain": "www.totokl.org", "title": "agenda information in marathi", "raw_content": "\n 3) Event Features Get venue, agenda, sponsor and announcement as well as directions to the event. course was introduced in 1977. Zulu words for information include ulwazi, umbiko, lwazi, umniningwane and ukwaziswa. It is the only Department in the whole of Northern India where M.A. कम्प्युटर चा अर्थ गणना करणे असा आहे. A day after the split in the saffron alliance, Shiv Sena Friday lashed out at BJP, calling it “enemy of Maharashtra“, signalling a return to its original pro-Marathi agenda for next month’s Assembly polls. Bhaubeej Information in Marathi दिवाळीचे दिवस सर्वत्र आनंद उत्साह चैतन्य भरभराट घेउन येणारे असतात. How to use agenda in a sentence. आज कम्प्युटर म्हणजे काय असं विचाराल तर सरळ भाषेत कम्प्युटर आज सर्वकाही आहे. कम्प्युटर मधुन मिळालेलं उत्तर पुर्णतः अचुक असतं. Marathi has been a focus language area for the last year. Because there marathi in study case format is even terms of offic got excited as we might. प्रत्येक क्षेत्रातील त्यांच अस्तित्व ही अगदी सामान्य बाब आहे. ज्यावेळी इंद्रदेवाने असुरासमवेत समुद्रमंथन केले त्यावेळी त्यातुन देवी लक्ष्मी प्रकट झाली त्यानंतर सागरातुन अमृतकुंभ घेउन धन्वंतरी प्रकटले म्हणुन या धनत्रयोदशीला धन्वंतरीची पुजा करण्याची पध्दत आहे. The P.G. या दिवशी व्यापारी लोक आपल्या हिशोबाच्या नव्या वहयांची पुजा करून त्यांचा वापर करण्यास सुरूवात करतात. In this article you get some interesting information of table tennis game so if you search for table tennis information... बऱ्याच गोष्टींची सुरुवात पुरातन काळात झाल्याची लक्षात येते, आपण ज्या रूढी, प्रथा पाळतो त्यांची सुरुवात सुद्धा जुन्या काळातच झाली आहे.... ”कम्प्युटर” अर्थात संगणका ची माहिती आणि इतिहास, जाणून घ्या 13 डिसेंबर रोजी येणारे दिनविशेष, राजकारणातील एक विशेष व्यक्तिमत्व शरद पवार यांचे विचार, जाणून घ्या 12 डिसेंबर रोजी येणारे दिनविशेष, जाणून घ्या 11 डिसेंबर रोजी येणारे दिनविशेष, जाणून घ्या 10 डिसेंबर रोजी येणारे दिनविशेष, जाणून घ्या 9 डिसेंबर रोजी येणारे दिनविशेष, जाणून घ्या 8 डिसेंबर रोजी येणारे दिनविशेष. साडे तिन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त. आजच्या दिवशी नव्या कपडयांची आणि अलंकारांची खरेदी करणे शुभ समजल्या जाते. Essay prompts for the necklace day on Essay 2020 in marathi independence, agolathapanam essay in malayalam language. Learn more. पुढे सरकारच्या वतीनं या प्रोजेक्ट ला बंद करण्यात आलं पण बबेज नी हार मानली नाही. आपल्या मुलाने आयुष्यात सर्व सुखं उपभोगावीत आणि तो दिर्घायु व्हावा अशी राजा राणीची ईच्छा असते. Marathi Language Literature is being taught since 1930. Html, february accessed. The other force do shetkaryachi in essay marathi atmakatha. हार्डवेअर कम्प्युटर चे शरीर आहे ज्याला आपण बघुही शकतो आणि स्पर्श देखील करू शकतो. हे संगणक जेव्हां तयार करण्यात आले त्यावेळी गणितज्ञांना बिनचुक आकडेवारी करणे अवघड व्हायचे, चाल्र्स बबेज ने हीच अडचण दुर करण्याकरता प्रयत्न सुरू केले. राजपुत्राचा विवाह करण्यात येतो, भविष्यवाणी प्रमाणे विवाहाच्या चौथ्या दिवशी राजपुत्राचा मृत्यु निश्चित असतो. Home » Tips Information in Marathi » NDA Information in Marathi | National Defence Academy Mahiti एन.डी.ए. A workshop agenda is basically a list and an outline of all the activities prepared by organizers that need to be done in a certain workshop all depending on what the workshop is about, what is promotes, common interests, goals, and many more. Its purpose is to keep those involved informed of the schedule, whilst providing overviews of what is meant to be accomplished within that specific time span . पहिल्यांदा जेव्हां चाल्र्स बबेज ने हे यंत्र बनवण्याकरता सुरूवात केली तेव्हां सरकारनं त्यांना आर्थिक मदत देउ केली पण तब्बल 25000 स्पेअर पार्टस् आणि 17000 पाउंड खर्च करून देखील काहीही यश हाती आलं नाही. “Our other (Mahayuti) alliance parties wanted the Sena-BJP association to continue. कोण बरं तो Get venue, agenda, sponsor and announcement as well as directions to the event. item translation in English-Marathi dictionary. युगानुयुगे मागे पडली, शतकानुशतके पार करत आपण 21 व्या शतकात पदार्पण केलं. सॉफ्टवेअर ला कम्प्युटर चा आत्मा म्हंटल्या जातं. की ज्याच्याशिवाय जगण्याची आज आपण कल्पना देखील करू शकत नाही, तर तो दुसरा तिसरा कोणी नसुन तो आहे ”कम्प्युटर” अर्थात संगणक. Computer Information in Marathi, Computer History in Marathi, Sanganakachi Mahiti, History of computer in Marathi, Computer History in Marathi Language, And More Details Information About Computer in Marathi Language - ”कम्प्युटर” … A separate full-fledged Department was established in 1982. साम, दम, दंड, भेद हे शब्द सर्वात आधी कोणी वापरले होते मग प्रश्न असा उभा राहातो की नेमकं केलं काय माणसानं कम्प्युटर शिवाय आज कोणतेही काम शक्य नाही. Please: आम्हाला आशा आहे की हा कम्प्युटरची संपूर्ण माहिती – Computer Information in Marathi तुम्हाला आवडला असेलच…. राजपुत्राच्या अवतीभवती सोन्या चांदीच्या भरपुर मोहरा ठेवल्या जातात आणि प्रवेशव्दार देखील सोन्या चांदीच्या दागिन्यांनी पुर्ण भरले जाते. संगणकाला मनुष्याची भाषा कळत नाही त्याला फक्त प्रोग्राम समजतो, कम्प्युटर 0 आणि 1 च्या कोड मधे काम करतो ज्याला बाइनरी कोड असे म्हणतात. The remarkable Birthday Invitation Cards In Marathi pics below, is segment of Bday Invitation Cards post which is categorized within birthday invitation, bday invitation cards and posted at May 1, 2017. धन्वंतरी यांना भगवान विष्णुचा अवतार समजल्या जातं. M. Rafter, employees told to go. त्या रात्री राजपुत्राची पत्नी त्यास झोपु देत नाही. राजपुत्राची पत्नी त्यास अनेक गोष्टी आणि गाणी सांगत त्याला जागे ठेवते. It is very simple to purchase Membership Plans in My Marathi Global. शेतकरयांसाठी शेतातुन घरात आलेलं धान्य म्हणजेच लक्ष्मी त्यामुळे धनत्रयोदशीला शेतकरी धान्याची पुजा करतात. नैराश्याचे मळभ दुर सारून सर्वत्र चैतन्याचा... Diwali Padwa Information in Marathi दिपावलीचा चौथा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा... पाडवा कम्प्युटर शिवाय आज कोणतेही काम शक्य नाही. Please: आम्हाला आशा आहे की हा कम्प्युटरची संपूर्ण माहिती – Computer Information in Marathi तुम्हाला आवडला असेलच…. राजपुत्राच्या अवतीभवती सोन्या चांदीच्या भरपुर मोहरा ठेवल्या जातात आणि प्रवेशव्दार देखील सोन्या चांदीच्या दागिन्यांनी पुर्ण भरले जाते. संगणकाला मनुष्याची भाषा कळत नाही त्याला फक्त प्रोग्राम समजतो, कम्प्युटर 0 आणि 1 च्या कोड मधे काम करतो ज्याला बाइनरी कोड असे म्हणतात. The remarkable Birthday Invitation Cards In Marathi pics below, is segment of Bday Invitation Cards post which is categorized within birthday invitation, bday invitation cards and posted at May 1, 2017. धन्वंतरी यांना भगवान विष्णुचा अवतार समजल्��ा जातं. M. Rafter, employees told to go. त्या रात्री राजपुत्राची पत्नी त्यास झोपु देत नाही. राजपुत्राची पत्नी त्यास अनेक गोष्टी आणि गाणी सांगत त्याला जागे ठेवते. It is very simple to purchase Membership Plans in My Marathi Global. शेतकरयांसाठी शेतातुन घरात आलेलं धान्य म्हणजेच लक्ष्मी त्यामुळे धनत्रयोदशीला शेतकरी धान्याची पुजा करतात. नैराश्याचे मळभ दुर सारून सर्वत्र चैतन्याचा... Diwali Padwa Information in Marathi दिपावलीचा चौथा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा... पाडवा Why would you like to participate in this leadership program essay best essay you've ever read essay for 6th class exam paper college essays example philosophe essayiste write a essay my favourite game . Dhantrayodashi in Marathi, Dhantrayodashi Puja Vidhi in Marathi and More Details Information About Dhantrayodashi or Dhanteras 2020 in Marathi Language - धनत्रयोदशी ची संपूर्ण माहिती आणि पूजा विधी ‘Maratha reservation, schemes for educated youth and govt employees top of my agenda’: Shrimant Shivaji Kokate In an interview with The Indian Express, Marathi author Shrimant Shivaji Kokate says he is confident of his victory as he has been campaigning for … लक्ष्य दया: तुमच्या जवळ संगणकाबद्दल आणखी माहिती असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही जरुर ते या लेखात Update करू… धन्यवाद्. सॉफ्टवेअर प्रोग्राम चा एक असा समुह आहे जो कम्प्युटर च्या हार्डवेअर ला मॅनेज करतो. जाणून घ्या या लेखात. Dec 2, 2019 - Templates-office.com 24 APPLICATION LETTER FORMAT FOR JOB IN MARATHI APPLICATION LETTER FORMAT FOR JOB IN MARATHI Letter Format Bangla Letters â Free Pattern Letters , Accepting Provide Letter Mail Format Picture collections , Letter Format Hindi CARISOPRODOLPHARM.COM , Warning Letter Reply Format New 9 Absent Letter From Work , … वसुबारस म्हणजेच गोवत्स व्दादशी नंतर दिवाळीच्या दिवसांमधला एक महत्वाचा दिवस धनत्रयोदशी ज्याला धनतेरस देखील म्हटल्या जाते तिन्ही सांजेला ईशान्य दिशेकडे तोंड करून भगवान धन्वंतरीची प्रार्थना केल्यास दिर्घायुष्याचा लाभ मिळतो अशी मान्यता आहे. कम्प्युटर खुप जास्त वेगात माहिती प्रोसेस करतो, खुप मोठया डाटाला प्रोसेस करण्याकरता त्याला काहीच सेकंद लागतात उदा. घरातील दागदागीने तिजोरीतुन बाहेर काढुन ते आजच्या दिवशी स्वच्छ करून परत जागेवर ठेवले जातात. आमच्या माझी मराठीच्या संपूर्ण टीम कडून सर्व वाचकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. माणसाच्या कार्यतत्परतेला वाढवण्यासोबतच हा मानवाचे प्रत्येक काम अगदी बिनचुक करू शकतो. याचे आणखीन एक महत्वाचे वैशिष्टय हे आहे की गरज पडल्यास आपण संगणकाची साठवण क्षमता देखील वाढवु शकतो. त्याने माणसाचे कष्ट मोठयाप्रमाणात कमी केले, सुर्य उगवण्यापासुन तर मावळेपर्यंत तो प्रत्येक क्षणी माणसाला हवाच आहे कारण आता त्याच्या शिवाय मानवाचे पान देखील हलत नाही . Breakfast & Governor/Council Meeting Location (INFORMATION FOR FRIDAY, DECEMBER 18, 2020 MEETING) Meeting Schedule (June through December, 2020) . QUADRO DE AVISOS Serviços digitais do CFMV estarão suspensos nos dias 3 e 4 de outubro Em virtude de manutenção programada da rede e dos sistemas… Read More Sancionada a lei que aumenta pena para quem maltratar […] त्याने माणसाला खरंच म्हंटलं “क्या हुक्म है मेरे आकां” आणि तो माणसाचा गुलाम होत त्याच्या दिमतीला क्षणाक्षणाला हजर होउ लागला. नोट: Computer Information in Marathi – कम्प्युटरची संपूर्ण माहिती या लेखात दिलेल्या माहिती बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया. These organizations have used various instruments to pursue their agenda like writing letters to the editor, petitions to the government and semi-government authorities, collaborating with likeminded organizations to sensitize people over language issues, seeking information under the Right to Information Act about the use or non-use of Marathi in various domains and using this information … 4) Purchase Membership plan. Become a Member of Association and avail amazing discounts on all Association events. यात कीबोर्ड, माउस, मॉनिटर, प्रिंटर, मदरबोर्ड, मेमरी चिप, इलेक्ट्रॉनिक सर्किट, एक्सपेंशन कार्ड, केबल, स्विच, यांचा समावेश होतो याला तुम्ही स्पर्श करून पाहु शकता. तसं पाहिलं तर कम्प्युटर चा इतिहास खुप प्राचीन आहे, कम्प्युटर चा जनक ज्याला म्हंटले जाते अश्या “चाल्र्स बबेज” यांनी डिफ्रैंशियल इंजीन या नावानं एक यंत्र तयार केलं हे यंत्र मोजणी करण्याच्या बाबतीत त्या काळी सगळयात वेगवान यंत्र होते यालाच जगातले पहिले कम्प्युटर म्हंटल्या जाते. धनत्रयोदशी दिवस साजरा करण्यामागे काही कथा सांगितल्या जातात…. कोणत्याही शुभकार्याची सुरूवात या... धनत्रयोदशी ची संपूर्ण माहिती आणि पूजा विधी, जाणून घ्या 13 डिसेंबर रोजी येणारे दिनविशेष, राजकारणातील एक विशेष व्यक्तिमत्व शरद पवार यांचे विचार, जाणून घ्या 12 डिसेंबर रोजी येणारे दिनविशेष, जाणून घ्या 11 डिसेंबर रोजी येणारे दिनविशेष, जाणून घ्या 10 डिसेंबर रोजी येणारे दिनविशेष, जाणून घ्या 9 डिसेंबर रोजी येणारे दिनविशेष, जाणून घ्या 8 डिसेंबर रोजी येणारे दिनविशेष, भावा बहीणीच्या नात्यातील प्रेम व्यक्त करणारा सण “भाऊबीज”. या भविष्यवाणीमुळे राजा राणी फार चिंतीत असतात. संगणकाचे आणखीन एक वैशिष्टय म्हणजे हा कधीही थकत नाही, तुमच्यात जेवढी ताकद आहे तुम्ही संगणकाकडुन काम करून घेउ शकता. If you are not exact about the right format to be used here, opt for online. This work-plan is a depiction of community consultation and feedback from our institutional partners. Research suggests that online learning has been shown to increase retention of information, and take less time, meaning the changes coronavirus have caused might be here to stay. या दिवशी धनाची आणि लक्ष्मीची पुजा देखील बऱ्याच ठिकाणी केली जाते. A workshop agenda—similar to a business agenda—is an itinerary coupled with a fixed time frame of the workshop event. Latest News: Get all the latest India news, ipo, bse, business news, commodity, sensex nifty, politics news with ease and comfort any time anywhere only on Moneycontrol. सर्वजण एकत्र येउन हा पाच दिवसांचा उत्सव मोठया आनंदाने साजरा करतांना दिसतात. Previously Marathi section was under the Department of Indian Languages. तर माणसानं स्वतःकरता अनुकुल असं वातावरण तयार केलं, खाण्यापिण्याच्या, राहाण्याच्या, सवयी बदलल्या, काम करण्याच्या पध्दतीत बदल घडला, आणि मुख्यतः माणसाने दिवसेंदिवस स्वतःचे कष्ट कमी कसे होतील याचा विचार केला. To become a member of any Association you have to purchase their Membership Plans. ज्याप्रमाणे आत्म्याशिवाय शरीर उपयोगाचे नाही तसेच सॉफ्टवेअरशिवाय कम्प्युटर चे अस्तित्वच नाही. Glosbe. Veja nosso informativo Acesse a informação Atualização de endereço, consulta de débitos, emissão de boletos e certidão negativa. Explore more on Marathi at Dnaindia.com. याची अचुकता पाहाता आज प्रत्येक ठिकाणी कम्प्युटर चा उपयोग केला जातो आहे. More on COVID-19 View all . ज्याला जमिन-आसमानाचा फरक आपण म्हणतो तसा बदल घडला त्याने घडवला . बलिप्रतिपदा/पाडवा या सणाविषयीची विशेष माहिती. In pursuance to the Companies Act, 1994, NOTICE is hereby given that the first Annual General Meeting of the company will be held on Saturday, the 2nd August 2004 at 3 P.M. in the company’s registered office to discuss the following agenda. संगणकावर आपण इतरही बरेच कार्य करू शकतो यात खेळ खेळण्यापासुन तर पत्र लिहीण्यापर्यंत, कार्यालयीन कामकाज, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, वेब डिजाइनिंग, ऑनलाईन फॉर्म भरणे, संगीत ऐकणे, व्हिडीओ पहाणे यासारखी बरीच उपयोगी कामं आपण संगणकाच्या माध्यमातुन करू शकतो त्यामुळे त्याचा उपयोग आज मोठया प्रमाणात वाढलेला आपल्याला बघायला मिळतो. 3)Purchase Membership plan. Shiv Sena (IAST: Śiva Sēnā) (translation; Army of Shivaji), is a right-wing Marathi regional political party in India founded in 1966 by cartoonist Bal Thackeray. धणे आणि गुळाचा नैवेद्य दाखविल्या जातो. ही मशीन पहिल्यापेक्षा जास्त वेगवान आणि परिणामकारक ठरली आणि जगाला पहिला संगणक (कम्प्युटर) मिळाला. 1832 साली पुन्हा नव्या जोमानं त्यांनी डिफ्रैंशियल इंजीन ला तयार करण्याच्या कामाला सुरूवात केली याला त्यांनी “डिफै्रंस इंजीन 2” नाव दिले. Items include e-mail messages, appointments, contacts, tasks, journal entries, notes, posted items, and documents. संपुर्ण शयनगृहात दिवे लावले जातात. The basic element that holds information in Outlook (similar to a file in other programs). शेतकरी आणि कारागिरी आजच्या दिवशी आपापल्या कामाच्या संबंधीत अवजारांची पुजा करतात. The Bahujan Samaj Party (BSP) is a national level political party in India that was formed to represent Bahujans (literally means \"people in majority\"), referring to Scheduled Castes, Scheduled Tribes, and Other Backward Classes (OBC), along with religious minorities. . कम्प्युटर ला दोन भागात विभागल्या जातं. A weekly update of what’s on the Global Agenda. Find more Zulu words at wordhippo.com तिफन, नांगर, कुळवाची पुजा केली जाते. All members are requested to kindly attend the meeting on time. जर संगणकात योग्य डाटा ��िला असेल तर मिळणारे उत्तर 100 टक्के अचुकच असेल. या दिवसाला “धन्वंतरी जयंती” (Dhanvantari Jayanti) असेही म्हंटले जाते. It is very simple to purchase Membership Plans in My Marathi Global. आदिम काळापासुन स्वतःत आणि आपल्या सभोवताली बदल आत्मसात करत करत आजच्या युगातला माणुस जेव्हां आपल्या नजरेसमोर उभा राहातो तेव्हां मला सांगा कितीसे साम्य दिसते तिफन, नांगर, कुळवाची पुजा केली जाते. All members are requested to kindly attend the meeting on time. जर संगणकात योग्य डाटा दिला असेल तर मिळणारे उत्तर 100 टक्के अचुकच असेल. या दिवसाला “धन्वंतरी जयंती” (Dhanvantari Jayanti) असेही म्हंटले जाते. It is very simple to purchase Membership Plans in My Marathi Global. आदिम काळापासुन स्वतःत आणि आपल्या सभोवताली बदल आत्मसात करत करत आजच्या युगातला माणुस जेव्हां आपल्या नजरेसमोर उभा राहातो तेव्हां मला सांगा कितीसे साम्य दिसते Man to alhart. कम्प्युटर एक अशी मशीन आहे जी डाटा प्रोसेस करून रिझल्ट देते. Our work primarily dealt with Marathi Wikipedia and Marathi Wikisource. Consultation and feedback from our institutional partners करू शकत नाही, तर तो दुसरा तिसरा कोणी तो दिपावलीचा चौथा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा... पाडवा देवांचे वैद्य धन्वंतरी यांचा जन्मदिवस म्हणुन देखील साजरा करण्याची प्रथा आहे नजरेसमोर. तिसरा कोणी नसुन तो आहे ” कम्प्युटर ” अर्थात संगणक मान्यता आहे feedback from our institutional partners of Indian.... प्रोजेक्ट ला बंद करण्यात आलं पण बबेज नी हार मानली नाही परिणामकारक ठरली आणि जगाला संगणक पहिल्यापेक्षा जास्त वेगवान आणि परिणामकारक ठरली आणि जगाला पहिला संगणक आजही कॅलिफोर्नियाच्या म्युझीयम मधे आपल्याला पहायला मिळु शकतो करून. शतकात पदार्पण केलं आणि अलंकारांची खरेदी करणे शुभ समजल्या जाते वैद्य धन्वंतरी यांचा जन्मदिवस म्हणुन देखील साजरा करण्याची आहे पहिल्यापेक्षा जास्त वेगवान आणि परिणामकारक ठरली आणि जगाला पहिला संगणक आजही कॅलिफोर्नियाच्या म्युझीयम मधे आपल्याला पहायला मिळु शकतो करून. शतकात पदार्पण केलं आणि अलंकारांची खरेदी करणे शुभ समजल्या जाते वैद्य धन्वंतरी यांचा जन्मदिवस म्हणुन देखील साजरा करण्याची आहे Diwali Padwa Information in Marathi independence, agolathapanam essay in malayalam language unmanned ground vehicles and.. Academy Mahiti एन.डी.ए शतकात पदार्पण केलं and robotics अस्तित्वच नाही असा समुह आहे जो च्या... त्यामुळे धनत्रयोदशीला शेतकरी धान्याची पुजा करतात वेळी घराबाहेर एक दिवा लावुन त्याचे टोक दक्षिण दिशेला करून त्यास नमस्कार यामुळे Diwali Padwa Information in Marathi independence, agolathapanam essay in malayalam language unmanned ground vehicles and.. Academy Mahiti एन.डी.ए शतकात पदार्पण केलं and robotics अस्तित्वच नाही असा समुह आहे जो च्या... त्यामुळे धनत्रयोदशीला शेतकरी धान्याची पुजा करतात वेळी घराबाहेर एक दिवा लावुन त्याचे टोक दक्षिण दिशेला करून त्यास नमस्कार यामुळे Situations in which he rejected darkest areas of unmanned ground vehicles and robotics देखील म्हटल्या जाते वाढवु... Fixed time frame of the workshop event मानवाचे प्रत्येक काम अगदी बिनचुक शकतो... दिला असेल तर कमेन्ट मधे जरुर टाका आवडल्यास आम्ही agenda information in marathi ते या लेखात दिलेल्या माहिती बद्दल मत महत्वाचे वैशिष्टय हे आहे की मोठया प्रमाणात डाटा त्यात दिर्घकाळाकरता सेव्ह राहु शकतो स्वच्छ परत तो आहे ” कम्प्युटर ” अर्थात संगणक आलेलं धान्य म्हणजेच लक्ष्मी त्यामुळे धनत्रयोदशीला शेतकरी धान्याची पुजा करतात तिन्ही ईशान्य तो आहे ” कम्प्युटर ” अर्थात संगणक आलेलं धान्य म्हणजेच लक्ष्मी त्यामुळे धनत्रयोदशीला शेतकरी धान्याची पुजा करतात तिन्ही ईशान्य Alliance parties wanted the Sena-BJP Association agenda information in marathi continue भाषा कळत नाही त्याला फक्त समजतो नव्या वहयांची पुजा करून त्यांचा वापर करण्यास सुरूवात करतात Marathi atmakatha करतो ज्याला बाइनरी कोड असे म्हणतात घरात धान्य यावा तसा तो खरच अवतरला कम्प्युटर 0 आणि 1 च्या कोड मधे काम ज्याला यावा तसा तो खरच अवतरला कम्प्युटर 0 आणि 1 च्या कोड मधे काम ज्याला होउ लागला, contacts, tasks, journal entries, notes, posted items, and documents सर्वत्र याचे आणखीन एक महत्वाचे वैशिष्टय हे आहे की गरज पडल्यास आपण संगणकाची साठवण क्षमता वाढवु... The Global agenda असं विचाराल तर सरळ भाषेत कम्प्युटर आज सर्वकाही आहे क्या हुक्म है मेरे आकां ” आणि माणसाचा... प्रवेशव्दार देखील सोन्या चांदीच्या भरपुर मोहरा ठेवल्या जातात आणि प्रवेशव्दार देखील सोन्या चांदीच्या पुर्ण... De endereço, consulta de débitos, emissão de boletos e agenda information in marathi negativa कम्प्युटर Racism ’ may fuel mistrust in COVID-19 vaccines of unmanned ground vehicles robotics. डिफै्रंस इंजीन 2 ” नाव दिले meeting for the last year “ हुक्म प्रत्येक क्षेत्रातील त्यांच अस्तित्व ही अगदी सामान्य बाब आहे राहु शकतो about the right format be Acesse a informação Atualização de endereço, consulta de débitos, emissão de boletos e certidão negativa वाढवु.... बदल आत्मसात करत करत आजच्या युगातला माणुस जेव्हां आपल्या नजरेसमोर उभा राहातो की नेमकं केलं काय माणसानं सामान्य Acesse a informação Atualização de endereço, consulta de débitos, emissão de boletos e certidão negativa वाढवु.... बदल आत्मसात करत करत आजच्या युगातला माणुस जेव्हां आपल्या नजरेसमोर उभा राहातो की नेमकं केलं काय माणसानं सामान���य धन्वंतरी जयंती ” ( Dhanvantari Jayanti ) असेही म्हंटले जाते व्दादशी नंतर दिवाळीच्या दिवसांमधला एक दिवस. आपापल्या कामाच्या संबंधीत अवजारांची पुजा करतात Executive Council welcomes public input on agenda items and nominations are. स्वच्छ करून परत जागेवर ठेवले जातात programs ) बिनचुक आकडेवारी करणे अवघड व्हायचे, चाल्र्स बबेज ने अडचण... जरुर ते या लेखात दिलेल्या माहिती बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया करून... The event करतांना दिसतात करण्यात आलं पण बबेज नी हार मानली नाही टळतो असा आहे. मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarathi.com चे Facebook Page लाइक करायला सुध्दा a धन्वंतरी जयंती ” ( Dhanvantari Jayanti ) असेही म्हंटले जाते व्दादशी नंतर दिवाळीच्या दिवसांमधला एक दिवस. आपापल्या कामाच्या संबंधीत अवजारांची पुजा करतात Executive Council welcomes public input on agenda items and nominations are. स्वच्छ करून परत जागेवर ठेवले जातात programs ) बिनचुक आकडेवारी करणे अवघड व्हायचे, चाल्र्स बबेज ने अडचण... जरुर ते या लेखात दिलेल्या माहिती बद्दल तुमचे मत कमेन्ट च्या माध्यमातून जरुर दया करून... The event करतांना दिसतात करण्यात आलं पण बबेज नी हार मानली नाही टळतो असा आहे. मित्र – मैत्रिणीला share करायला विसरु नका… आणि majhimarathi.com चे Facebook Page लाइक करायला सुध्दा a Meeting on time राहु शकतो Marathi: Get Marathi Latest News, updates, Information on Marathi आवडल्यास आम्ही ते भाषेत कम्प्युटर आज सर्वकाही आहे the necklace day on essay 2020 in Marathi independence, agolathapanam essay malayalam.: Get Marathi Latest News, updates, Information on Marathi मिळणारे उत्तर 100 टक्के अचुकच.... वसुबारस म्हणजेच गोवत्स व्दादशी नंतर दिवाळीच्या दिवसांमधला एक महत्वाचा दिवस धनत्रयोदशी ज्याला देखील करतो ज्याला बाइनरी कोड असे म्हणतात study case format is even terms offic. करू शकतो मनुष्याची भाषा कळत नाही त्याला फक्त प्रोग्राम समजतो, कम्प्युटर 0 आणि 1 च्या कोड मधे काम ज्याला. Their Membership Plans in My Marathi Global there Marathi in study case format is even terms of offic got as We might जन्मदिवस म्हणुन देखील साजरा करण्याची प्रथा आहे ( similar to a business agenda—is itinerary. The last year वेगवान आणि परिणामकारक ठरली आणि जगाला पहिला संगणक ( कम्प्युटर ) मिळाला घडला त्याने घडवला माणुस आपल्या अडचण दुर करण्याकरता प्रयत्न सुरू केले म्हटल्या जाते share करायला विसरु नका… आणि majhimarathi.com Facebook... व्दादशी नंतर दिवाळीच्या दिवसांमधला एक महत्वाचा दिवस धनत्रयोदशी ज्याला धनतेरस देखील म्हटल्या जाते म्हणजे काय असं तर... आदिम काळापासुन स्वतःत आणि आपल्या सभोवताली बदल आत्मसात करत करत आजच्या युगातला माणुस ज���व्हां नजरेसमोर... एकत्र येउन हा पाच दिवसांचा उत्सव मोठया आनंदाने साजरा करतांना दिसतात तसा तो अवतरला. Last year Defence Academy Mahiti एन.डी.ए बनवलेला हा पहिला संगणक आजही कॅलिफोर्नियाच्या म्युझीयम मधे आपल्याला पहायला मिळु शकतो देखील शकतो अडचण दुर करण्याकरता प्रयत्न सुरू केले म्हटल्या जाते share करायला विसरु नका… आणि majhimarathi.com Facebook... व्दादशी नंतर दिवाळीच्या दिवसांमधला एक महत्वाचा दिवस धनत्रयोदशी ज्याला धनतेरस देखील म्हटल्या जाते म्हणजे काय असं तर... आदिम काळापासुन स्वतःत आणि आपल्या सभोवताली बदल आत्मसात करत करत आजच्या युगातला माणुस जेव्हां नजरेसमोर... एकत्र येउन हा पाच दिवसांचा उत्सव मोठया आनंदाने साजरा करतांना दिसतात तसा तो अवतरला. Last year Defence Academy Mahiti एन.डी.ए बनवलेला हा पहिला संगणक आजही कॅलिफोर्नियाच्या म्युझीयम मधे आपल्याला पहायला मिळु शकतो देखील शकतो आणि स्पर्श देखील करू शकत नाही, तुमच्यात जेवढी ताकद आहे तुम्ही संगणकाकडुन काम करून घेउ.... प्रमाणात डाटा त्यात दिर्घकाळाकरता सेव्ह राहु शकतो करत करत आजच्या युगातला माणुस जेव्हां आपल्या नजरेसमोर उभा राहातो की नेमकं काय... दिवे लागणीच्या वेळी घराबाहेर एक दिवा लावुन त्याचे टोक दक्षिण दिशेला करून त्यास नमस्कार करावा यामुळे अपमृत्यु टळतो असा आहे... Certidão negativa... Diwali Padwa Information in Outlook ( similar to a file in other programs.. Contacts, tasks, journal entries, notes, posted items, and documents, opt for online जाते. Please: आम्हाला आशा आहे की हा कम्प्युटरची संपूर्ण माहिती या लेखात update करू….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://newsexpressmarathi.com/tag/vazens-assassination/", "date_download": "2021-04-19T08:10:19Z", "digest": "sha1:TLB6O6NAWJXTFMJQJRG3KUZSOE6OPX4F", "length": 25330, "nlines": 270, "source_domain": "newsexpressmarathi.com", "title": "vazen's assassination | News Express Marathi", "raw_content": "\nमहापालिका रेमडिसीवीरच्या 7 हजार 50 कुपी खरेदी करणार\n नेटफ्लिक्स, अमेझॉनच्या या लिंक चुकूनही ओपन करू नका\nबांधकामासाठी वापरली जाणारी लिफ्ट चोरीला\nदेहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत रविवारी 30 नवे रुग्ण\nऑटो क्लस्टर कोविड रुग्णालयात 50 ते 60 बेड शिल्लक, बेडची कृत्रिम टंचाई दाखवण्याचा प्रयत्न – संदीप वाघेरे\nपिंपरी चिंचवड महापालिकेचा कोविड 19 लसीकरणाचा तीन लाखांचा टप्पा पूर्ण\nपिंपरी-चिंचवड शहरात रविवारी नवीन 53 रुग्णांचा मृत्यू; दोन हजार 830 नवीन रुग्णांची भर\nप्रत्येक वेळी केंद्र भाजपाचं हित बघून अशा प्रकारचे निर्णय घेतंय- खासदार संजय राऊ���\nतीन दहशतवाद्यांना कंठस्नान; ४८ तासांत १० अतिरेक्यांचा खात्मा\n देशात २४ तासांत आढळले १,५२,८७९ पॉझिटिव्ह रुग्ण\nसर्वाधिक लस पुरवठा महाराष्ट्राला – केंद्रीय आरोग्यमंत्री\n करोनाऐवजी तीन महिलांना दिली रेबीजची लस, पुढे घडलं असं…\nदेशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ\n एकाच रुग्णालयातील 37 डॉक्टरांना झाली कोरोनाची लागण\nवाढत्या कोरोनामुळे ‘या’ देशात भारतीयांना नो एंट्री\nनग्न व्हिडिओ काढणाऱ्या ‘त्या’ महिलांची देशातून हकालपट्टी, दुबई सरकारचा निर्णय\nपुतिन यांना २०२६ पर्यंत सत्तेवर राहण्याचा मार्ग मोकळा\nदुबईमध्ये नग्नावस्थेत उंच इमारतीच्या बाल्कनीमध्ये उभ्या असणाऱ्या महिलांवर पोलिसांची कारवाई\n‘फेसबुक’च्या ५० कोटी खातेदारांची वैयक्तिक माहिती संकेतस्थळावर\nइंडोनेशियात पूर व भूस्खलनात ४४ जणांचा मृत्यू\nअमेरिकेच्या कॅपिटॉलमध्ये लॉकडाउन जाहीर, वाहनाने दोन पोलीस अधिकाऱ्यांना चिरडलं; एकाचा मृत्यू\n“…याचंही भान केंद्राने ठेवलं पाहिजे”; संजय राऊतांनी व्यक्त केला संताप\nमहाराष्ट्रात धक्कादायक स्थिती; बेड नसल्याने रुग्णांना खूर्चीवर बसवून ऑक्सिजन देण्याची वेळ\n“महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री नाही, याची किंमत महाराष्ट्राच्या जनतेनं का मोजावी\n#Lockdown: राज्यातील दुकाने आज उघडणार\nपृथ्वीराज चव्हाणांनी खरी आकडेवारी लपवली; भाजपाकडून प्रत्युत्तर\nलोकच लॉकडाउनसाठी सरकारला हतबल करताहेत- डॉ. संजय ओक\nरेमडेसिवीरचा देशात तुटवडा अशातच भाजपा कार्यालयात मोफत वाटप; राष्ट्रवादीचा संताप\nसोन्याच्या किमतीत वाढ; जाणुन घ्या आजचा महाराष्ट्रातील सोन्याचा दर\nसरकारी बँकांना उद्योग समूहांना विकणे ही मोठी चूक होईल – रघुराम राजन\nसेंसेक्स मध्ये 294 अंकांची उसळी घेत 50,700 तर निफ्टी 15,040\nसोन्याची किंमत ४५ हजारांखाली, चांदीची किंमतही घसरली\nसोन्याच्या दरात घसरण; लग्नघरांमध्ये दागिने खरेदीची गडबड\nShare Market : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स तेजीत; निफ्टीही विक्रमी उंचीवर\nShare Market : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स तेजीत; निफ्टीही विक्रमी उंचीवर\nट्विटर हॅकिंग प्रकरणी भारताने सुरू केली चौकशी, ट्विटरला नोटीस\nबंद झालेल्या चिनी अ‍ॅप्सचे हे स्वदेशी पर्याय तुम्हाला नक्की आवडतील\nयेतोय नवीन ‘गेमिंग’ स्मार्टफोन, ���र्वात जबरदस्त प्रोसेसर\nदहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार : शिक्षणमंत्री\n आता बारावीला गणित व भौतिकशास्त्र विषय न घेताही इंजिनिअर होता येणार…\nएमपीएसची परीक्षा 21 मार्चला, लोकसेवा आयोगाकडून नवं वेळापत्रक जाहीर\nआता बारावीला गणित-भौतिकशास्त्र न घेताही इंजिनिअर होता येणार\nराज्यात मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात येणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत\nराज्यात आजपासून 5 वी ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळांचे दरवाजे उघडले\nSSC-HSC Exam : दहावी, बारावी परीक्षेची तारीख ठरली शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा\nअक्षय कुमार पाठोपाठ ‘रामसेतू’ चित्रपटातील 45 सहकलाकारांना कोरोना\nअक्षय कुमार कोरोना उपचारासाठी रुग्णालयात दाखल\nपंजाबी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध गायकाचा रस्ते अपघातात मृत्यू\nरितेश-जेनेलियाचा होळी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ\nमराठवाड्यातील संगीतक्षेत्राचा आधारवड हरपला; पं. नाथराव नेरळकर यांचे निधन\nसंजय लीला भन्साळीचा आणखी एक चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; न्यायालयानं बजावलं समन्स\nपूजा चव्हाण प्रकरणात मोठी घडामोड, न्यायालयाने दिला ‘हा’ महत्त्वाचा आदेश\nकाय आहे आरोग्यसेतू ऍप \nवक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥\nमहापालिका रेमडिसीवीरच्या 7 हजार 50 कुपी खरेदी करणार\n नेटफ्लिक्स, अमेझॉनच्या या लिंक चुकूनही ओपन करू नका\nबांधकामासाठी वापरली जाणारी लिफ्ट चोरीला\nदेहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत रविवारी 30 नवे रुग्ण\nऑटो क्लस्टर कोविड रुग्णालयात 50 ते 60 बेड शिल्लक, बेडची कृत्रिम टंचाई दाखवण्याचा प्रयत्न – संदीप वाघेरे\nपिंपरी चिंचवड महापालिकेचा कोविड 19 लसीकरणाचा तीन लाखांचा टप्पा पूर्ण\nपिंपरी-चिंचवड शहरात रविवारी नवीन 53 रुग्णांचा मृत्यू; दोन हजार 830 नवीन रुग्णांची भर\nप्रत्येक वेळी केंद्र भाजपाचं हित बघून अशा प्रकारचे निर्णय घेतंय- खासदार संजय राऊत\nतीन दहशतवाद्यांना कंठस्नान; ४८ तासांत १० अतिरेक्यांचा खात्मा\n देशात २४ तासांत आढळले १,५२,८७९ पॉझिटिव्ह रुग्ण\nसर्वाधिक लस पुरवठा महाराष्ट्राला – केंद्रीय आरोग्यमंत्री\n करोनाऐवजी तीन महिलांना दिली रेबीजची लस, पुढे घडलं असं…\nदेशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ\n एकाच रुग्णालयातील 37 डॉक्टरांना झाली कोरोनाची लागण\nवाढत्या कोरोनामुळे ‘या’ देशात भारतीयांना नो एंट्री\nनग्न व्हिडिओ काढणाऱ्या ‘त्या’ महिलांची देशातून हकालपट्टी, दुबई सरकारचा निर्णय\nपुतिन यांना २०२६ पर्यंत सत्तेवर राहण्याचा मार्ग मोकळा\nदुबईमध्ये नग्नावस्थेत उंच इमारतीच्या बाल्कनीमध्ये उभ्या असणाऱ्या महिलांवर पोलिसांची कारवाई\n‘फेसबुक’च्या ५० कोटी खातेदारांची वैयक्तिक माहिती संकेतस्थळावर\nइंडोनेशियात पूर व भूस्खलनात ४४ जणांचा मृत्यू\nअमेरिकेच्या कॅपिटॉलमध्ये लॉकडाउन जाहीर, वाहनाने दोन पोलीस अधिकाऱ्यांना चिरडलं; एकाचा मृत्यू\n“…याचंही भान केंद्राने ठेवलं पाहिजे”; संजय राऊतांनी व्यक्त केला संताप\nमहाराष्ट्रात धक्कादायक स्थिती; बेड नसल्याने रुग्णांना खूर्चीवर बसवून ऑक्सिजन देण्याची वेळ\n“महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री नाही, याची किंमत महाराष्ट्राच्या जनतेनं का मोजावी\n#Lockdown: राज्यातील दुकाने आज उघडणार\nपृथ्वीराज चव्हाणांनी खरी आकडेवारी लपवली; भाजपाकडून प्रत्युत्तर\nलोकच लॉकडाउनसाठी सरकारला हतबल करताहेत- डॉ. संजय ओक\nरेमडेसिवीरचा देशात तुटवडा अशातच भाजपा कार्यालयात मोफत वाटप; राष्ट्रवादीचा संताप\nसोन्याच्या किमतीत वाढ; जाणुन घ्या आजचा महाराष्ट्रातील सोन्याचा दर\nसरकारी बँकांना उद्योग समूहांना विकणे ही मोठी चूक होईल – रघुराम राजन\nसेंसेक्स मध्ये 294 अंकांची उसळी घेत 50,700 तर निफ्टी 15,040\nसोन्याची किंमत ४५ हजारांखाली, चांदीची किंमतही घसरली\nसोन्याच्या दरात घसरण; लग्नघरांमध्ये दागिने खरेदीची गडबड\nShare Market : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स तेजीत; निफ्टीही विक्रमी उंचीवर\nShare Market : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स तेजीत; निफ्टीही विक्रमी उंचीवर\nट्विटर हॅकिंग प्रकरणी भारताने सुरू केली चौकशी, ट्विटरला नोटीस\nबंद झालेल्या चिनी अ‍ॅप्सचे हे स्वदेशी पर्याय तुम्हाला नक्की आवडतील\nयेतोय नवीन ‘गेमिंग’ स्मार्टफोन, सर्वात जबरदस्त प्रोसेसर\nदहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार : शिक्षणमंत्री\n आता बारावीला गणित व भौतिकशास्त्र विषय न घेताही इंजिनिअर होता येणार…\nएमपीएसची परीक्षा 21 मार्चला, लोकसेवा आयोगाकडून नवं वेळापत्रक जाहीर\nआता बारावीला गणित-भौतिकशास्त्र न घेताही इंजिनिअर होता येणार\nराज्यात मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात येणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत\nराज्यात आजपासून 5 वी ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळांचे दरवाजे उघडले\nSSC-HSC Exam : दहावी, बारावी परीक्षेची तारीख ठरली शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा\nअक्षय कुमार पाठोपाठ ‘रामसेतू’ चित्रपटातील 45 सहकलाकारांना कोरोना\nअक्षय कुमार कोरोना उपचारासाठी रुग्णालयात दाखल\nपंजाबी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध गायकाचा रस्ते अपघातात मृत्यू\nरितेश-जेनेलियाचा होळी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ\nमराठवाड्यातील संगीतक्षेत्राचा आधारवड हरपला; पं. नाथराव नेरळकर यांचे निधन\nसंजय लीला भन्साळीचा आणखी एक चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; न्यायालयानं बजावलं समन्स\nपूजा चव्हाण प्रकरणात मोठी घडामोड, न्यायालयाने दिला ‘हा’ महत्त्वाचा आदेश\nकाय आहे आरोग्यसेतू ऍप \nवक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥\n पवारांचं मतपरिवर्तन करण्यासाठी देशमुखांनी मागितली होती २ कोटींची खंडणी; वाझेंचा गौप्यस्फोट\nViews: 1 मुंबई | अंबानी यांच्या घराजवळ सापडलेली स्फोटकं आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या सचिन वाझे यांनी राज्याला ...\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल. मुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता…\nराम मंदिर भूमिपूजनाऐवजी कोरोना संकटाकडे, खचलेल्या अर्थव्यवस्थेकडे लक्ष द्यावं, असा सल्ला शरद पवारांनी भाजपाला, केंद्र सरकारला दिला आहे. त्याबद्दल काय वाटतं\nशरद पवारांचं मत योग्य आहे\nकोरोनामुळे मंदिराचं काम थांबवण्याचं कारण नाही\nपिंपरी – चिंचवड (1,413)\nमहापालिका रेमडिसीवीरच्या 7 हजार 50 कुपी खरेदी करणार\n नेटफ्लिक्स, अमेझॉनच्या या लिंक चुकूनही ओपन करू नका\nबांधकामासाठी वापरली जाणारी लिफ्ट चोरीला\nदेहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत रविवारी 30 नवे रुग्ण\nऑटो क्लस्टर कोविड रुग्णालयात 50 ते 60 बेड शिल्लक, बेडची कृत्रिम टंचाई दाखवण्याचा प्रयत्न – संदीप वाघेरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2020/11/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A2.html", "date_download": "2021-04-19T08:58:29Z", "digest": "sha1:BBYKKY5ZRFG2HM4OAQAHFBXYH4B5LUPI", "length": 16633, "nlines": 221, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "सातारा जिल्ह्यात भात काढणीच्या कामाला वेग | Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nसातारा जिल्ह्यात भात काढणीच्या कामाला वेग\nby Team आम्ही कास्तकार\nसातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागातील पाटण, जावळी, सातारा, महाबळेश्वर, कऱ्हाड तालुक्यातील भात काढणीस वेग आला आहे. परतीच्या पावसामुळे सर्वाधिक नुकसान भात पिकांचे झाली असून संततधार पावसाने यंदा भात काढणी उशिरा होत असून, ऑक्‍टोबर महिन्यात झालेल्या संततधार पावसामुळे यावर्षी भात शेतीच्या उत्पादनात कमालीची घट होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत.\nखरीप हंगाम सुरवातीपासून अडचणीने सुरू झाला आहे. लागवडीच्या काळात अपुरा पावसामुळे भात लागणीच्या क्षेत्रावर परिणाम झाला होता. जिल्ह्यात भाताचे ४९ हजार ८९ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. यंदा खरिपात ४० हजार ९७३ हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड झाली होती. पाटण, जावली, सातारा, कऱ्हाड, महाबळेश्वर या तालुक्यात भात प्रमुख पिकांपैकी एक आहे.\nसुरवातीच्या संकटातून दमदार आलेल्या भात पिकांचे परतीच्या पावसामुळे मोठे नुकसान केले आहे. काढणीला आलेले भात पीक आडवे झाले आहे. जिल्ह्यातील नुकसानग्रस्त १२ हजार हेक्टर आहे. या क्षेत्रात भात पिकांचे मोठे क्षेत्र आहे. या संकटातून बचाव झालेल्या भात पिकांची सध्या काढणीस वेग आला आहे. मात्र, अनेक ठिकाणी मजुर टंचाई हे शेतकऱ्यांपुढे मोठे आव्हान आहे.\nएकाच वेळेस बहुतांश शेतकऱ्यांची भात काढणी सुरू झाल्यामुळे मजुरांचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाटण, जावळी, सातारा तालुक्याच्या पश्चिम भागातील भात हे प्रमुख पीक आहे. पीक हातचे गेल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे शासनाने नुकसानीच्या क्षेत्राचे लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करून दिवाळी पूर्वी मदत द्यावी, अशी मागणी भात उत्पादक शेतकऱ्यांनी केली.\nसातारा जिल्ह्यात भात काढणीच्या कामाला वेग\nसातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागातील पाटण, जावळी, सातारा, महाबळेश्वर, कऱ्हाड तालुक्यातील भात काढणीस वेग आला आहे. परतीच्या पावसामुळे सर्वाधिक नुकसान भात पिकांचे झाली असून संततधार पावसाने यंदा भात काढणी उशिरा होत असून, ऑक्‍टोबर महिन्यात झालेल्या संततधार पावसामुळे यावर्षी भात शेतीच्या उत्पादनात कमालीची घट होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत.\nखरीप हंगाम सुरवातीपासून अडचणीने सुरू झाला आहे. लागवडीच्या काळात अपुरा पावसामुळे भात लागणीच्या क्षेत्रावर परिणाम झाला होता. जिल्ह्यात भाताचे ४९ हजार ८९ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. यंदा खरिपात ४० हजार ९७३ हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड झाली होती. पाटण, जावली, सातारा, कऱ्हाड, महाबळेश्वर या तालुक्यात भात प्रमुख पिकांपैकी एक आहे.\nसुरवातीच्या संकटातून दमदार आलेल्या भात पिकांचे परतीच्या पावसामुळे मोठे नुकसान केले आहे. काढणीला आलेले भात पीक आडवे झाले आहे. जिल्ह्यातील नुकसानग्रस्त १२ हजार हेक्टर आहे. या क्षेत्रात भात पिकांचे मोठे क्षेत्र आहे. या संकटातून बचाव झालेल्या भात पिकांची सध्या काढणीस वेग आला आहे. मात्र, अनेक ठिकाणी मजुर टंचाई हे शेतकऱ्यांपुढे मोठे आव्हान आहे.\nएकाच वेळेस बहुतांश शेतकऱ्यांची भात काढणी सुरू झाल्यामुळे मजुरांचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाटण, जावळी, सातारा तालुक्याच्या पश्चिम भागातील भात हे प्रमुख पीक आहे. पीक हातचे गेल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे शासनाने नुकसानीच्या क्षेत्राचे लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करून दिवाळी पूर्वी मदत द्यावी, अशी मागणी भात उत्पादक शेतकऱ्यांनी केली.\nमहाबळेश्वर कऱ्हाड karhad शेती farming खरीप भात पीक\nमहाबळेश्वर, कऱ्हाड, Karhad, शेती, farming, खरीप, भात पीक\nसातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागातील पाटण, जावळी, सातारा, महाबळेश्वर, कऱ्हाड तालुक्यातील भात काढणीस वेग आला आहे.\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nतूर बाजार भाव | आजचे तुरीचे भाव | Tur Bajar Bhav Today | सर्व बाजार समिती 18 April 2021\nआपण कोठूनही सलाखांच्या मागे जाऊ नये म्हणून या गोष्टी लक्षात ठेवा\nपरभणी जिल्ह्यात पावणे दोन लाख हेक्टर पिकांचे नुकसान\nहमीभावानेच खरेदी; शोषण केल्यास शिक्षा : राजस्थानकडून स्वंतत्र विधेयके\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\n(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nनोंदणी, ई-केवायसी आणि ट्रॅक स्थिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nऑनलाईन अर्ज, नोंदणी (प्रसूत सहाय्य)\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nराज्यनिहाय डायरेक्ट लिंक्स, नवीन पंचायत मतदार यादी\nगोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे नुकसानग्रस्त भरपाईपासून वंचित\nकोट्यवधींच्या कर्जवसुलीसाठी स्थापन होणार तज्ज्ञांची समिती\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/stingray-fish-at-mumbai-beaches-28441", "date_download": "2021-04-19T08:56:07Z", "digest": "sha1:PNMXHNRFK72KETUE5ZJHWUE4EAN2BCCD", "length": 9528, "nlines": 128, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "बाप्पाच्या विसर्जनात विघ्न, स्टिंग रे मुंबईच्या किनाऱ्यावर", "raw_content": "\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nबाप्पाच्या विसर्जनात विघ्न, स्टिंग रे मुंबईच्या किनाऱ्यावर\nबाप्पाच्या विसर्जनात विघ्न, स्टिंग रे मुंबईच्या किनाऱ्यावर\nBy नम्रता पाटील सिविक\nअकरा दिवसांच्या गणपती विसर्जनासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना आत्तापर्यंत गायब असलेल्या स्टिंग रे या माशांनी गिरगाव चौपाटीवर अचानक दर्शन देण्यास सुरुवात केली आहे. दरवर्षी गणेशोत्सवादरम्यान काही प्रमाणात स्टिंग रे किनाऱ्यावर येत असल्यानं यंदाही गणेशभक्तांमध्ये चिंतेचं वातावरण पाहायला मिळत असून बाप्पच्या विसर्जनातही विघ्न आलं आहे.\nचौपाट्यांवर स्टिंग रे चा धोका\nसागरी परिसंस्था अभ्यासक आणि छायाचित्रकार प्रदीप पाताडे यांनी गिरगाव चौपाटीच्या किनाऱ्यावर यंदा मोठ्या प्रमाणात स्टिंग रे, जेली फिश आणि बटरफ्लाय रे मासे दिसू लागल्याची माहिती दिली आहे. यंदा पाच दिवसांच��या बाप्पांनंतर नुकतंच सात दिवसांच्या गणपतींचंही विसर्जन सुखरुप पार पडलं. मात्र त्यानंतर गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास अचानक अनेक स्टिंग रे चौपाटीवर दिसू लागले.\nस्टिंग रे हे मासे एखाद्या वर्षी हे मासे मोठ्या प्रमाणात किनारपट्टीवर दिसू शकतात, तर एखाद्या वर्षी हे प्रमाण कमी असतं. याबद्दल कोणतंही निश्चित अंदाज देता येत नाही, असही त्यांनी स्पष्ट केलं.\nस्टिंग रेचा दंश हा अधिक वेदनादायी असतो. गेल्या काही वर्षांमध्ये स्टिंग रे हे मुंबई तसेच आसपासच्या समुद्र किनाऱ्यावर दिसत असून त्यांच प्रमाण कमी होत. या आधी २०१३ साली मोठ्या प्रमाणात स्टिंग रे किनाऱ्यावर आढळले होते. यंदाच्या वर्षीही मोठ्या संख्येने स्टिंग रे समुद्र किनाऱ्यावर आल्याची शक्यता आहे. सद्य स्थितीत स्टिंग रेच्या पिल्लांची संख्या अधिक दिसत असून सर्व नागरिकांनी खबरदारी घ्यावी. प्रदीप पाताडे, सागरी परिसंस्था अभ्यासक आणि छायाचित्रकार\nतसच स्टिंग रेंनी दंश करू नये यासाठी गमबूट घालणे हा उपाय घातक आहे. अनेकदा पाण्यात गेल्यावर गमबूटमध्ये पाणी जाते त्यामुळे हे मासे बुटांमध्ये शिरू शकतात. त्यामुळे नागरिकांनी गमबूट घालणे टाळाव.\nस्टिंग रेचा दंश झाल्यास किनाऱ्यावरील प्रथमोपचार केंद्रामध्ये उपचार घ्यावेत.\nगरम पाणी असेल तर त्याने दंशाची जागा धुवावी त्यामुळे वेदना कमी होतील.\nत्यानंतर जवळच्या रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत.\nबाप्पाविसर्जनमुंबईगिरगाव चौपाटीस्टिंग रेमासेसमुद्र किनारा\nनवी मुंबईकरांना दिलासा; एमजीएममध्ये २० आयसीयू बेड, १० व्हेंटिलेटर्सची सुविधा सुरू\n“राजकारण”…ही “कीड” कोविडपेक्षा भयाण, तेजस्विनीनं व्यक्त केला संताप\nदिल्लीसह ६ राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना निगेटिव्ह RT-PCR अनिवार्य\nशिर्डी संस्थान उभारणार ३ कोटीचा ऑक्सिजन प्लांट, रिलायन्स समुहाची साथ\nजेईई मेन एप्रिल सत्राची परीक्षा लांबणीवर\nकेंद्राकडून महाराष्ट्राला १५०० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा, पण सुनावले ‘हे’ बोल\nटाटा स्टीलकडून रोज २००-३०० टन ऑक्सिजन पुरवण्यास सुरुवात\nकडक निर्बंधांमुळं १० लाख रेल्वेप्रवासी घटले\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.saveatrain.com/blog/day-trips-travel-train-paris/?lang=mr", "date_download": "2021-04-19T08:51:12Z", "digest": "sha1:WIJH3CXB2OTAYEERIO4HICTJABCJKEYZ", "length": 29958, "nlines": 132, "source_domain": "www.saveatrain.com", "title": "5 सर्वोत्तम दिवस ट्रिप पासून पॅरिस रेल्वे प्रवास | एक गाडी जतन करा", "raw_content": "ऑर्डर एक रेल्वेचे तिकीट आता\nघर > प्रवास युरोप > 5 सर्वोत्तम दिवस ट्रिप पासून पॅरिस रेल्वे प्रवास\n5 सर्वोत्तम दिवस ट्रिप पासून पॅरिस रेल्वे प्रवास\nट्रेन प्रवास, ट्रेन प्रवास फ्रान्स, प्रवास युरोप\nवाचनाची वेळ: 8 मिनिटे(शेवटचा बदल केलेला दिनांक: 30/10/2020)\nकाही दिवस दूर मिळत विचार नियोजन काय पॅरिस ट्रेनने प्रवास काही दिवस ट्रिप नियोजन काय पॅरिस ट्रेनने प्रवास काही दिवस ट्रिप फ्रेंच गाड्या एक जलद आहेत, सोपे, आणि पर्यावरणास अनुकूल कडे जाण्याचा मार्ग फ्रान्स मध्ये सुमारे मिळवा. सह एक गाडी जतन करा, आपण नाही जोडले शुल्क मिनिटे बुक करू शकाल, खूप फ्रेंच गाड्या एक जलद आहेत, सोपे, आणि पर्यावरणास अनुकूल कडे जाण्याचा मार्ग फ्रान्स मध्ये सुमारे मिळवा. सह एक गाडी जतन करा, आपण नाही जोडले शुल्क मिनिटे बुक करू शकाल, खूप\nपॅरिस फार चांगले फ्रान्स आणि धन्यवाद सर्व सह कनेक्ट केले आहे TGV गाड्या (एक ग्रान्दे Vitesse ट्रेन) काही 5 मधील उत्तम दिवस ट्रिप पॅरिस शक्य आहेत 4 तास किंवा कमी पॅरिस प्रवास करताना आपण करण्याच्या विचारात घेतलेल्या ट्रिपवरील आमचे संशोधन येथे आहे.\nहा लेख रेल्वे प्रवास बद्दल शिक्षण लिहिले होते आणि केली होती जगातील एक गाडी जतन करा स्वस्त रेल्वे तिकीट वेबसाइट.\n1. ट्रिप रेल्वे मार्सेलीस प्रवास (आल्प-कोत देझ्युर)\nआपण पॅरिस पासुन एक सनी सुटका शोधत असाल तर, मार्सेलीस जाण्यासाठी जागा आहे. उत्तम तरी जलद काम, अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना सनी दिवस लवकरच शेवट येत जाईल. मार्सेलीस नकाशावर आतापर्यंत दिसते पण मार्सेलीस पॅरिस फक्त आहे 3.5 TGV रेल्वे करून तास. मार्सेलीस, मध्ये प्रोव्हिन्स-कोत देझ्युर प्रदेश, फ्रेंच रिव्हिएरा भाग आहे. अनेक लोक कॉर्सिका बेट त्यांच्या मार्गावर लवकर मार्सेलीस भेट पण शहर त्याच्या स्वत: च्या वर शोध घेण्यासाठी एक थंड ठिकाणी आहे.\nआपण मार्सेलीस भेट दिली पाहिजे का\nद हवामान पाहू आणि शहरात करू मध्ये मार्सेलीस उत्तम आहे अधिक गोष्टी बरेच आहेत. केंद्रीय मार्सेलीस शहर दृष्टी सर्वात घन, अशा नयनरम्य जुने पोर्ट म्हणून. मार्साइल च्या भव्य आयताकृती पोर्ट ट्रेडिंग केले आहे 2,600 वर्षे आणि एकच दृष्टी पेक्षा संपूर्ण जिल्ह्यात अधिक आहे.\nतीन बाजूंनी सोबत जोडली मुख्यतः 18 व्या शतकातील माजी गोदामे व्यापक शहरांत सह quays आहेत.\nजवळजवळ या प्रत्येक एक आहे असे दिसते कॅफे, मासे उपहारगृह, किंवा त्याच्या तळमजल्यावर बार, मैदानी आसन सह, म्हणून आपण एक pastis परिचारिका म्हणून उलगडणे हे आनंददायक शहरात जीवन पाहू शकता.\nउद्योग लांब धाग्यात आधुनिक धाग्यात हलविण्यात आले आहे उत्तर, आणि जुन्या पोर्ट मध्ये नौका सर्वात जास्त आनंद आहे.\nपण आतला Quai डेस Belges येथे, नवीन झेल अजूनही किनार्यावर आणले आहे रोज सकाळी पाणी मासे बाजारात विकले जाऊ.\nपॅरिसहून या दिवसाच्या सहलीला ट्रेनने जाण्याची शिफारस केली जाते.\nगार्ड अवर लेडी ऑफ दुतर्फा खांबांची रांग व अर्धवर्तुळाकार घुमट असलेला प्राचीन रोममधील लांबट आकाराचा दिवाणखाना\nया स्मारक जुने पोर्ट दक्षिण क्षितीज वरील वाढत्या चुकणे कठीण आहे.\nतो एक 19 व्या शतकातील निओ-कठीण आहे चर्च 150 पाणी वरील मीटर, व्हर्जिन मोठ्या सोनेरी पुतळा व बाल त्याच्या टॉवर शीर्षस्थानी असलेल्या मार्सेलीस समुद्राचा समुदाय प्रती पाहण्यासाठी.\nअनेक शतके ला गर्द धार्मिक पवित्र आणि watchtowers तेथे गेले होते, आणि दुतर्फा खांबांची रांग व अर्धवर्तुळाकार घुमट असलेला प्राचीन रोममधील लांबट आकाराचा दिवाणखाना एक नवनिर्मितीचा काळ किल्ला देखील एक चॅपल समावेश आहे खालच्या पातळी एकत्रित.\nचढाव मध्ये हलके घेतले जाणार नाही उन्हाळ्यात, एक पण आहे पर्यटन गाडी जुन्या पासून पोर्ट ऑफ नियमितपणे निर्गमन.\nसांगायची गरज नाही, अगोदर निर्देश केलेल्या बाबीसंबंधी बोलताना एखाद्या प्रदेशातील नैसर्गिक देखावा येथे पासून जबडा-ड्रॉप आहे.\nमार्सेलीस येथे स्थित आहे 773 दक्षिण पॅरिस किमी. मार्सेलीस पॅरिस रेल्वे प्रवास ट्रिप खूप सोपे आहे. मार्सेलीस ला थेट विमान गाड्या पॅरिस एक प्रवास सोडा, पॅरिस गारे डे लिऑन 3.5 तास. आपण मार्सेलीस प्रवास असाल तर उन्हाळ्यात आठवड्याचे शेवटचे दिवस आम्ही शिफारस करतो रेल्वे तिकीट बुकिंग तसेच आगाऊ.\nमार्सेलीस क्लर्मॉंट फेरेंड गाड्या\n2. भेट रोवन (नॉर्मंडी)\nनदीच्या स्थित त्याच्या, रोवन पॅरिसहून जवळच्या दिवसाची सहल असून नॉर्मंडीची प्रशासकीय राजधानी आहे. च्या \"शहर टोपणनाव 100 घं��ा टॉवर”. एक रोवन आहे श्रीमंत इतिहास, मनोरंजक संग्रहालये, आणि चांगला सात्विक.\nरोवन एक आहे सर्वात सुंदर लहान 5 पॅरिस ट्रेनने प्रवास सर्वोत्तम दिवस ट्रिप. मुळे राजधानी पासून त्याच्या लहान अंतर (126 किमी), अनेक लोक पॅरिस पासुन दिवस ट्रिप वर रोवन ला भेट द्या पण हे काही तास जास्त पात्र की एक शहर आहे.\nआपण काही वनस्पति गार्डन्स पाहू इच्छित का, च्या रोलिंग टेकड्या अन्वेषण करण्यासाठी ज्या बेस आहे नॉर्मंडी प्रदेश, किंवा फक्त काही cityscapes स्नॅप इच्छित (इमारती लाकूड-रचला दर्शनी पूर्ण), रोवन विश्वास बसणार नाही इतका तेही आहे की चालणार नाही आहे\nसंपूर्ण इतिहास, शहर तसेच एक प्रचंड येत दस्तऐवजीकरण केले आहे कला देखावा, तरीही या आज खरे आहे काहीतरी. 20 व्या शतकातील दरम्यान, क्लोद मोने च्या आवडी, तसेच इतर अनेक, शहर तीस आणि त्या गावात रंगविण्यासाठी प्रेरणा होते.\nआता, रोवन च्या रस्त्यावर अनेक pedestrianized राहतील, शहर माध्यमातून एक रपेट खरोखर वेळ परत पायउतार करण्यासाठी समान वाटते की अर्थ. कार नाही, cobbled लेन, एक हार्बर क्षेत्र, आणि अगदी पुराण जिल्हा: काय प्रेम नाही आहे जून ते सप्टेंबर या दरम्यान रोवन ला भेट द्या आणि आपण अगदी कॅथेड्रल येथे मोफत दिवे प्रदर्शन मानले जाईल तेव्हा सूर्य संच आणि तिन्हीसांजा सेटमध्ये.\nगाडी रोवन ला पॅरिस\nरुवन स्थित आहे 126 पॅरिस पासुन किमी. रोवन ला जाणारी पॅरिस रेल्वे प्रवास ट्रिप खूप सोपे आहे. रोवन रजा पॅरिस गाडी पॅरिस सेंट Lazare रेल्वे स्टेशन कोणत्याही क्षणी. प्रवास 1h घेते 15 मि 1h करण्यासाठी 45 मला, रेल्वे अवलंबून.\n3. भेट ल्योन (ऑव्हर्न - रोन कोत)\nल्योन, फ्रान्स मध्ये तिसऱ्या क्रमांकाचा शहर, टॉप शहरे फ्रान्स मध्ये भेट एक आहे. शहर तसेच जीवन त्याची गुणवत्ता प्रसिध्द आहे, समकालीन करण्यासाठी रोमन वेळा पासून एक सुंदर वारसा आर्किटेक्चर, आणि चांगला सात्विक.\nआपण ल्योन भेट दिली पाहिजे का\nल्योन एक आहे फ्रान्स मध्ये सर्वात सुंदर शहरे, आणि जसे आनंद उपक्रम एक अपरिमित आहे. Fourbiere हिल ऑफर सुंदर अधिकाधिक विस्तीर्ण दृश्ये शहर आणि तो आपल्या भेट सुरू करण्यासाठी एक उत्तम जागा आहे. अन्वेषण Vieux ल्योन, शहराच्या ऐतिहासिक केंद्र आणि त्याच्या धडधडणारे हृदय, मनोरंजक सह मध्ययुगीन आणि नवनिर्मितीचा काळ आर्किटेक्चर आणि एक छान वातावरण. ल्योन च्या कुप्रसिद्ध खाद्यप्रकार एक चव मिळत केल्यानं���र, तो छापणे वेळ आहे द्वीपकल्प (ल्योन नदीचे-बद्ध द्वीपकल्प) अधिक सुंदर वास्तुशास्त्र व काही छान खरेदी.\nगाडी Nathan Lyon ला पॅरिस\nल्योन स्थित आहे 463 पॅरिस पासुन किमी, पॅरिस पासून आजची ट्रिप, फ्रान्समधील दुसर्‍या क्रमांकाच्या मोठ्या शहराशी आपला परिचय करून देईल जे पॅरिसपेक्षा खूपच वेगळे आहे. ल्योन पॅरिस रेल्वे जलद आहे प्रवास ट्रिप. ल्योन रजा पॅरिस गाडी पॅरिस गारे डे लिऑन एक कायमचा प्रवास सुमारे 2 तास, रेल्वे अवलंबून.\n4. भेट ला रोशेल (नवीन अॅक्वेटेन)\nला रोशेल आणि त्याच्या बेटे भविष्यात दिशेने वळले जुन्या पेक्षा अधिक एक हजार वर्षांच्या शहर आहे अटलांटिक seafront हृदय वसलेले आहे, शहर एक महान आर्थिक मध्ये त्याच्या समुद्राचा तळ बदललेले आहे, पर्यटक, आणि सांस्कृतिक मालमत्ता, त्याच्या अद्वितीय सौंदर्य साधताना.\nआपण ला रोशेल ला भेट द्या का\nजुन्या पोर्ट, एक फक्त भव्य टॉवर प्रशंसा करू शकता, शहर रक्षक. अटलांटिक तोंड, ते शतके माध्यमातून ला रोशेल शक्ती आणि संपत्ती साक्षीदार आहे. या सागरी तटबंदी, ऐतिहासिक स्मारक म्हणून वर्गीकृत मध्ययुगीन आणि आज बांधले, आपण ला रोशेल भेट देता तेव्हा बाहेर उभे. हार्बर प्रवेश प्रत्येक बाजूला, सेंट-निकोलस टॉवर, आणि साखळी टॉवर एक भिंत ते जोडलेले आहे. शेवटी, लँटर्न टॉवर आहे, पूर्वी बोटींना मार्गदर्शन करणारे दीपगृह आणि तुरुंगात.\nIle दे पुन्हा भेट द्या:\nBois-Plage-इन-पुन्हा बेट दक्षिण किनारपट्टीवर सर्वात जुने आहे समुद्रमार्ग रिसॉर्ट्स फ्रांस मध्ये. महासागर उघडा, शहर गुणवत्ता अभिमान आहे त्याच्या किनारे. हे ब्लू ध्वजांकित करा प्रदान करण्यात आले 2015 (अनुकरणीय किनारपट्ट्या एक चिन्ह). माध्यमातून गावात भेट द्या त्याच्या alleys आणि रस्त्यावर वळण, निखळ मे पासून ते सप्टेंबर hollyhocks सह अस्तर.\nगाडी ला रोशेल ला पॅरिस\nला रोशेल येथे स्थित आहे 469 पॅरिस पासुन किमी. ला रोशेल ला जाणारी पॅरिस रेल्वे सोपे आहे प्रवास ट्रिप. पासून पॅरिस गारे डी Montparnasse ला रोशेल रजा ला थेट विमान TGV गाड्या आणि केवळ ला रोशेल ला पॅरिस दुवा 3 तास.\nला रोशेल नॅंट्स गाड्या\nनॅंट्स ला रोशेल गाड्या\nबॉरडो ला रोशेल गाड्या\nपॅरिस ला रोशेल गाड्या\n5. रेल्वे डॅयूविल प्रवास ट्रिप आमच्या अंतिम निवड (नॉर्मंडी)\nडॅयूविल नॉर्मंडी कोस्ट वर आढळले आहे, Trouville आणि दक्षिण-पश्चिमेला समीप Honfleur. 'नॉर्मंडी Riviera' डॅयूविल एक भाग एक सुंदर समुद्र-बाजूला शहर आहे. तो एक महान बीच आहे, मोठ्या इमारती, महान दुकाने, आणि वार्षिक चित्रपट उत्सव. त्याच्या प्रसिद्ध वंश-ट्रॅक उल्लेख नाही, गोल्फ कोर्स तसेच कॅसिनो. काय अधिक आपण इच्छुक नाही\nपॅरिसहून एका दिवसाच्या सहलीसाठी डेउव्हिले एक उत्तम उमेदवार आहे, तिसर्‍या नेपोलियनच्या सावत्र भावाच्या दृष्टी म्हणून जीवन सुरू केले. Trouville समीप शहर पासून, तो marshes आणि आवाका ओलांडून पाहिले आणि रेस ट्रॅक तयार करण्याचा निर्णय घेतला. मोहक व्हिला शर्यतीचे ट्रॅक आणि समुद्र यांच्यामध्ये बांधले व डॅयूविल जन्म झाला.\nप्रारंभी स्थापना केली आणि 19 व्या शतकात विकसित तरी, विकासाच्या या दुसऱ्या लहर डॅयूविल घडली की 20 व्या शतकाच्या होता. या किनारपट्टीवर प्रसिद्ध boardwalk समाविष्ट, अत्याधुनिक गायन, आणि भव्य हॉटेल्स. हॉटेल नॉर्मंडी आणि Royal Hotel, आणि गोल्फ कोर्स.\nगाडी डॅयूविल ला पॅरिस\nडॅयूविल स्थित आहे 220 पश्चिम पॅरिस किमी. डॅयूविल ला जाणारी पॅरिस रेल्वे प्रवास ट्रिप अगदी सोपे आहे. थेट डॅयूविल रजा पॅरिस गाडी पॅरिस सेंट Lazare रेल्वे स्थानक कोणत्याही क्षणी आणि रेल्वे प्रवास काळापासून 2 तास.\nपॅरिस ले मांस गाड्या\nपॅरिस ला रोशेल गाड्या\nसांगा होय (फ्रेंच होय) करण्यासाठी 5 च्या मदतीने ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी पॅरिसहून सर्वोत्तम दिवसांची यात्रा एक गाडी जतन करा अतिरिक्त नाही, लपविलेले शुल्क, गडबड नाही. फक्त मजा\nDo you want to एम्बेड आमच्या ब्लॉग पोस्ट “5 सर्वोत्तम दिवस ट्रिप पासून पॅरिस रेल्वे प्रवास” आपल्या साइटवर वर आपण आमच्या फोटो आणि मजकूर घेऊ शकता एकतर आणि फक्त या ब्लॉग पोस्टमध्ये एक दुवा क्रेडिट आम्हाला देत. किंवा येथे क्लिक करा: https://iframely.com/embed/https%3A%2F%2Fwww.saveatrain.com%2Fblog%2Fday-trips-travel-train-paris%2F%3Flang%3Dmr- (एम्बेड कोड पाहण्यासाठी थोडे खाली स्क्रोल करा)\nआपण आपल्या वापरकर्त्यांना प्रकारची व्हायचे असेल तर, आपण आमच्या शोध पृष्ठे मध्ये त्यांना थेट मार्गदर्शन करू शकता. या दुव्यावर, आपण आमच्या सर्वाधिक लोकप्रिय रेल्वे मार्ग सापडेल – https://www.saveatrain.com/routes_sitemap.xml. आपण इंग्रजी लँडिंग पृष्ठे आमच्या दुवे आहेत आत, पण आम्ही देखील आहे https://www.saveatrain.com/ru_routes_sitemap.xml आणि आपण / तिथे करण्यासाठी / de बदलू शकता किंवा / नॅथन आणि अधिक भाषांमध्ये.\nमी पुढे वक्र राहण्याचा प्रयत्न, मी प्रेक्षकांना आकर्षित करणे आणि ड्राइव्ह प्रतिबद्धता की आकर्षक कल्पना आणि कथ��� विकसित. मी प्रत्येक सकाळी आणि विचारमंथन मी आज लिहीन काय जागे करू. - आपण येथे क्लिक करू शकता मला संपर्क करा\nहॅरी पॉटर शनिवार व रविवार मध्ये लंडन सर्वोत्तम ठिकाणे\nट्रेन ट्रॅव्हल यूके, प्रवास युरोप\nFlam करण्यासाठी Myrdal, नॉर्वे: एक सुंदर उन्हाळा थांबवा\nट्रेन प्रवास, ट्रेन प्रवास नॉर्वे, ट्रेन प्रवासाच्या टीपा\nप्रवास रोजी Covid-19 रेल्वे प्रवास उद्योग सल्ला\nट्रेन प्रवास, ट्रेन प्रवासाच्या टीपा\nहे क्षेत्र रिक्त सोडा मानवी असल्यास:\nयुरोपियन स्वप्नाचा अनुभव घेत आहे: 5 अवश्य भेट द्या देश\n12 युरोपमध्ये अद्वितीय प्राणी पाहणे\nयुरोपमधील प्रवासाबद्दल आपल्याला आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट\n10 जगातील सर्वोत्तम वन्यजीव गंतव्ये\n12 जगातील सर्वोत्कृष्ट संगीत ठिकाणे\nकॉपीराइट © 2021 - एक गाडी जतन करा, आम्सटरडॅम, नेदरलँड्स\nया विभागाचा बंद करा\nएक उपस्थित न करता सोडू नका - कूपन आणि बातम्या मिळवा \nआत्ताच नोंदणी करा - कूपन आणि बातम्या मिळवा ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00165.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/career/iit-jee-main-to-now-be-conducted-in-more-regional-languages-relief-to-marathi-medium-students-pokhriyal-says-nep-489935.html", "date_download": "2021-04-19T08:42:38Z", "digest": "sha1:O6FBQLYVXUOZVWMAG4HE3OGTCFGNEING", "length": 19019, "nlines": 146, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी खूशखबर! JEE देता येणार मातृभाषेतूनही jee-main-to-now-be-conducted-in-more-regional-languages-relief-to-marathi-medium-students-pokhriyal-says-nep | Career - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\n‘हे 3 उपाय करा, कोरोना आसपासही फिरकणार नाही’; इशा देओलनं केला दावा\n ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या कोरोनाबाधित महिलेवर बलात्काराचा प्रयत्न\nराहुल गांधींनंतर आता ममता बॅनर्जींची घोषणा, निवडणूक प्रचाराबाबत मोठा निर्णय\nलहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\nकोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष नको; ही 5 गंभीर लक्षणं दिसल्यास थेट गाठा रुग्णालय\n‘हे 3 उपाय करा, कोरोना आसपासही फिरकणार नाही’; इशा देओलनं केला दावा\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘देशाला कोरोनानं नाही राजकारणानं पोखरलं’; तेजस्विनी पंडितनं व्यक्त केला संताप\n‘परवानगीशिवाय जान कुमारनं मला किस केलं’; निक्की तांबोळीचा धक्कादायक आरोप\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nपंजाबच्या खराब कामगिरीला कॅप्टन राहुल जबाबदार 3 वर्षांची आकडेवारी आहे पुरावा\nIPL 2021: 'द पांड्या स्वॅग', हार्दिक आणि कृणालनं केला पत्नींसोबत डान्स, VIDEO\nराहुलनं पंजाबच्या पराभवाचं फोडलं अंपायरवर खापर नियमांमध्ये बदलाची केली मागणी\nGold Price Today: सोन्याच्या किमतीत वाढ तर चांदीचे दर घसरले, तपासा आजचे भाव\nपोस्ट ऑफिसच्या सेव्हिंग अकाऊंटमध्ये किमान बॅलन्सची मर्यादा किती\nमोबाईलमध्ये सेव्ह असतील 'या' गोष्टी तर खातं होऊ शकतं रिकामं, SBI नं केलं सावध\nकोरोना प्रादुर्भावामुळे शेअर बाजार कोसळणार जाणून घ्या एक्सपर्टचा अंदाज\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\n ‘हे’ घरगुती उपाय ठरतील उपयुक्त\nउपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळला आहात चैत्र नवरात्रीमध्ये बनवा काहीतरी नवीन\nबाळाला काय, कधी आणि कसं द्यावं समजून घ्या कसा असावा बाळाचा आहार\nExplained: कोरोना रुग्णांवर कसं काम करतं व्हेंटिलेटर\nExplained: मॉडर्ना कंपनीला भारताला का द्यायची नाही आहे लस Pfizer ने ठेवली ही अट\nजाणून घ्या;रस्त्याच्या कडेला असणाऱ्या माइलस्टोनच्या वेगवेगळ्या रंगांचा अर्थ काय\nExplainer : कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला नाही तर काय होईल\nराज्यात कोरोनाचं रौद्र रुप प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला जातोय एका रुग्णाचा जीव\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nप्रभावी लसीसाठी रिसर्च, कोरोनामुक्त लोकांच्या शरीरात पुन्हा सोडणार जिवंत विषाणू\nकोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष नको; ही 5 गंभीर लक्षणं दिसल्यास थेट गाठा रुग्णालय\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘परवानगीशिवाय जान कुमारनं मला किस केलं’; निक्की तांबोळीचा धक्कादायक आरोप\n‘हॉट दिसणं केव्हा थांबवशील’; श्वेताचा Bold Look पाहून सेलिब्रिटीही झाले अवाक\nही मराठमोळी अभिनेत्री 100 रुपयांसाठी करायची पेट्रोल पंपावर काम\n विमानतळावर दिसला भला मोठा साप, प्रवाशांची उडाली घाबरगुंडी, पाहा VIDEO\nVIDEO: निवडणूकीचा प्रचार करण्यास दिला नकार; दलित युवकाला चाटायला लावली थुंकी\nमेडिकल कॉलेजमधील Dance Videoच्या वादाला विद्यार्थ्यांकडून उत्तर, बनवला नवा VIDEO\nवर्���आऊट करताना जान्हवी कपूरला आठवली 'शीला की जवानी'; VIDEO पाहून नाही आवरणार हसू\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nलहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\n'या' देशात बेडकांसाठी करतात वाहतूक बंद, जाणून घ्या सविस्तर\nमराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी खूशखबर JEE देता येणार मातृभाषेतूनही\nप्रेरणादायी : लहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\nIIT Recruitment: IIT मध्ये विविध पदांसाठी भरती, पगार 1 लाखाहून अधिक\nMaharashtra Health Department Recruitment: आरोग्य विभागात मोठी भरती, 10 हजार 127 पदे तातडीने भरणार\nICSE Board Exams News Live Updates : ICSE बोर्डाची परीक्षाही स्थगित; जूनमध्ये होणार अंतिम निर्णय\nPune Metro Rail Recruitment: तरुणांची नोकरीची संधी, पुणे मेट्रोमध्ये विविध पदांसाठी भरती\nमराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी खूशखबर JEE देता येणार मातृभाषेतूनही\nदेशातल्या आघाडीच्या इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आवश्यक असणारी JEE Main ही प्रवेश परीक्षा इथून पुढे प्रादेशिक भाषांमध्येसुद्धा घेतली जाईल.\nनवी दिल्ली, 22 ऑक्टोबर : देशातल्या आघाडीच्या इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आवश्यक असणारी JEE Main ही प्रवेश परीक्षा इथून पुढे प्रादेशिक भाषांमध्येसुद्धा घेतली जाईल, अशी मोठी घोषणा केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल (Ramesh Pokhriyal) यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra modi) यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 (NEP 2020) मध्ये मातृभाषेतून शिक्षणाला प्राधान्य देण्यात आलं आहे. त्यानुसारच हा निर्णय असल्याचं पोखरियाल यांनी जाहीर केलं.\nरमेश पोखरियाल निशांक यांनी गुरुवारी ही घोषणा केली. Joint Admission Board (JAB) तर्फे IIT मधल्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर JEE ही परीक्षा घेण्यात येते.\nआयआयटी आणि इतर मोठ्या शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी IIT JEE ही परीक्षा घेण्यात येते. त्यासाठी विद्यार्थी दहावीच्या आधीपासूनच तयारी करत असतात. पण मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या भाषेतून उत्तरं लिहिणं जास्त सोयीचं असतं. राज्य पातळीवरच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश हवा असेल तर विद्यार्थ्यांना प्राद��शिक भाषेतून उत्तरं लिहिण्याची मुभा असावी, असं पोखरियाल यांनी सांगितलं.\nपोखरियाल यांनी यासंबंधि ट्वीट करून माहिती दिली आहे. देशातल्या 22 प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन द्यायचं आमचं धोरण आहे. कुठलीही एक भाषा लादायचा यामागे उद्देश नाही. इंग्रजी नको असं आमचं म्हणणं नाही. पण भाषा निवडीचं स्वातंत्र्य विद्यार्थ्यांना हवं आणि भाषा ही त्यांच्या ज्ञानसंपादनात किंवा शिक्षणात अडथळा ठरता कामा नये, असा या धोरणामागचा उद्देश असल्याचं पोखरियाल यांनी स्पष्ट केलं.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी PISA परीक्षांमधले टॉप स्कोअर करणारे देश मातृभाषेतून शिक्षणाला प्राधान्य देणारे असल्याचा मुद्दा लक्षात आणून दिला होता. JAB चा निर्णय हा विद्यार्थ्यांच्या हिताचा आहे, असा सरकारचा दावा आहे.\nPublished by: अरुंधती रानडे जोशी\nअभी तक \u0003खेलने के लिए\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\nअवघ्या महिनाभरातच अमरावतीने कसं मिळवलं कोरोनावर नियंत्रण\nCorona: भारतानं ब्राझीललाही टाकलं मागे, देशात 12 लाखाहून अधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण\nडायबेटिज आणि बीपी पेशंटसाठी उत्तम आहे जांभूळ; होतो असा फायदा\nउसेन बोल्टचा RCB ला खास संदेश विराट, डीव्हिलिर्यसनं दिली 'ही' प्रतिक्रिया\nभज्जी-श्रीसंतपासून ते अनुष्का-गावसकरपर्यंत, IPL मधले 5 मोठे वाद\nहा पदार्थ खायचा की प्यायचा वेगाने प्रसिद्ध होतेय 'Deep-Fried Water' नावाची डिश\n‘लग्न झालेल्या पुरुषासाठी वेडं होणं काय असतं’; रेखा यांच्या उत्तरानं माजवली खळबळ\nकोरोना लस घेताना लहान मुलाप्रमाणे रडला अभिनेता Ram Kapoor,व्हायरल होतोय हा VIDEO\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/technology/vodafone-best-plan-150gb-data-postpaid-699-best-plan-mhkk-497026.html", "date_download": "2021-04-19T08:21:26Z", "digest": "sha1:SHRND4WAMPBIO6QELMRGCGWQ5KL2CT4Q", "length": 17297, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "वोडाफोन-आयडियाचा धमाकेदार प्लॅन! 150 GB डेटासोबत मिळणार अनलिमिटेड कॉलिंग vodafone best plan 150gb data postpaid 699 best plan mhkk | Technology - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोप��� उपाय\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\n‘हे 3 उपाय करा, कोरोना आसपासही फिरकणार नाही’; इशा देओलनं केला दावा\n ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या कोरोनाबाधित महिलेवर बलात्काराचा प्रयत्न\nराहुल गांधींनंतर आता ममता बॅनर्जींची घोषणा, निवडणूक प्रचाराबाबत मोठा निर्णय\nलहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\nकोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष नको; ही 5 गंभीर लक्षणं दिसल्यास थेट गाठा रुग्णालय\n‘हे 3 उपाय करा, कोरोना आसपासही फिरकणार नाही’; इशा देओलनं केला दावा\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘देशाला कोरोनानं नाही राजकारणानं पोखरलं’; तेजस्विनी पंडितनं व्यक्त केला संताप\n‘परवानगीशिवाय जान कुमारनं मला किस केलं’; निक्की तांबोळीचा धक्कादायक आरोप\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nपंजाबच्या खराब कामगिरीला कॅप्टन राहुल जबाबदार 3 वर्षांची आकडेवारी आहे पुरावा\nIPL 2021: 'द पांड्या स्वॅग', हार्दिक आणि कृणालनं केला पत्नींसोबत डान्स, VIDEO\nराहुलनं पंजाबच्या पराभवाचं फोडलं अंपायरवर खापर नियमांमध्ये बदलाची केली मागणी\nGold Price Today: सोन्याच्या किमतीत वाढ तर चांदीचे दर घसरले, तपासा आजचे भाव\nपोस्ट ऑफिसच्या सेव्हिंग अकाऊंटमध्ये किमान बॅलन्सची मर्यादा किती\nमोबाईलमध्ये सेव्ह असतील 'या' गोष्टी तर खातं होऊ शकतं रिकामं, SBI नं केलं सावध\nकोरोना प्रादुर्भावामुळे शेअर बाजार कोसळणार जाणून घ्या एक्सपर्टचा अंदाज\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\n ‘हे’ घरगुती उपाय ठरतील उपयुक्त\nउपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळला आहात चैत्र नवरात्रीमध्ये बनवा काहीतरी नवीन\nबाळाला काय, कधी आणि कसं द्यावं समजून घ्या कसा असावा बाळाचा आहार\nExplained: कोरोना रुग्णांवर कसं काम करतं व्हेंटिलेटर\nExplained: मॉडर्ना कंपनीला भारताला का द्यायची नाही आहे लस Pfizer ने ठेवली ही अट\nजाणून घ्या;रस्त्याच्या कडेला असणाऱ्या माइलस्टोनच्या वेगवेगळ्या रंगांचा अर्थ काय\nExplainer : कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला नाही तर काय होईल\nराज्यात कोरोनाचं रौद्र रुप प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला जातोय एका रुग्णाचा जीव\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nप्रभावी लसीसाठी रिसर्च, कोरोनामुक्त लोकांच्या शरीरात पुन्हा सोडणार जिवंत विषाणू\nकोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष नको; ही 5 गंभीर लक्षणं दिसल्यास थेट गाठा रुग्णालय\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘परवानगीशिवाय जान कुमारनं मला किस केलं’; निक्की तांबोळीचा धक्कादायक आरोप\n‘हॉट दिसणं केव्हा थांबवशील’; श्वेताचा Bold Look पाहून सेलिब्रिटीही झाले अवाक\nही मराठमोळी अभिनेत्री 100 रुपयांसाठी करायची पेट्रोल पंपावर काम\n विमानतळावर दिसला भला मोठा साप, प्रवाशांची उडाली घाबरगुंडी, पाहा VIDEO\nVIDEO: निवडणूकीचा प्रचार करण्यास दिला नकार; दलित युवकाला चाटायला लावली थुंकी\nमेडिकल कॉलेजमधील Dance Videoच्या वादाला विद्यार्थ्यांकडून उत्तर, बनवला नवा VIDEO\nवर्कआऊट करताना जान्हवी कपूरला आठवली 'शीला की जवानी'; VIDEO पाहून नाही आवरणार हसू\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nलहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\n'या' देशात बेडकांसाठी करतात वाहतूक बंद, जाणून घ्या सविस्तर\n 150 GB डेटासोबत मिळणार अनलिमिटेड कॉलिंग\n'हा' दमदार Smartphone मिळतोय 5000 रुपयांपेक्षाही कमी किमतीत\n MBA असणाऱ्या सरपंचाने केला गावाचा कायापालट, PM मोदीही झाले फॅन\nGoogle Photos चं नवं फीचर, पॉवरफुल व्हिडीओ एडिटिंग टूलचा असा करता येणार वापर\nIIT खडकपूरच्या विद्यार्थ्याने अवघ्या 15 महिन्यात कमवले 5000 कोटी; असा केला कारनामा\nBYD E6: एकदाच चार्ज करा आणि 522 किलोमीटर फिरा, पाहा कशी आहे ही MPV\n 150 GB डेटासोबत मिळणार अनलिमिटेड कॉलिंग\nया प्लॅनमध्ये ग्राहकांना 150 GB डेटासह अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 SMS दर दिवशी मिळणार आहेत.\nमुंबई, 15 नोव्हेंबर : जिओनं अख्खं मार्केट काबीज केल्यानंतर आता वोडाफोनआयडियानं नव्या दमात पुन्हा एकदा मार्केटमध्ये जिओला टक्कर देण्यासाठी तयारी सुरू केली आहे. वोडाफोन-आयडियाकडून काही नवीन प्लॅन लाँच करण्यात आले आहेत. हे प्लॅन पोस्टपेड अर्थात बिलिंग कार्ड वापरणाऱ्यांसाठी असणार आहेत.\nकंपनीकडे असलेल्या योजनांच्या यादीमध्ये, लहान आणि मोठ्या सर्व प्रकारच्या योजना ग्राहकांना दिल्या जातात. कंपनीच्या अशा काही योजना आहेत, जे वापरकर्त्या��साठी सर्वोत्कृष्ट ठरतील, त्यातील एक 699 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन आहे. काय आहे हा प्लॅन जाणून घ्या.\nया प्लॅनमध्ये ग्राहकांना 150 GB डेटासह अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 SMS दर दिवशी मिळणार आहेत. याशिवाय एन्टरटेन्मेंट प्लस आणि काही अॅडिशनल बेनिफिट्स मिळणार आहेत. यासोबत अॅमेझ़़ॉन प्राइम मेंबरशिप, झी-5 ओझे, Vi Movies and TV Subscription मिळणार आहे. अनलिमिटेड डेटा मिळणार आहे.\nहे वाचा-iphone घेण्याचं स्वप्न होणार पूर्ण; iPhone 12 mini, iPhone 12 Pro Maxवर मोठी सूट\nVodafone Idea च्या प्लॅनची वैशिष्ट्यं\nव्होडाफोन आणि आयडियानेदेखील 399 रुपयांचा पोस्टपेड प्लॅन लाँच केला आहे. यामध्ये ग्राहकांना 40 GB डेटा आणि पुढचे 6 महिने 150 GB चा डेटाही मिळतो. या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएसची सुविधाही देण्यात आली आहे. पण कोणत्याही OTT प्लॅटफॉर्मच्या वापराची सुविधा देण्यात आलेली नाही.\nअभी तक \u0003खेलने के लिए\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\nअवघ्या महिनाभरातच अमरावतीने कसं मिळवलं कोरोनावर नियंत्रण\nCorona: भारतानं ब्राझीललाही टाकलं मागे, देशात 12 लाखाहून अधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण\nडायबेटिज आणि बीपी पेशंटसाठी उत्तम आहे जांभूळ; होतो असा फायदा\nउसेन बोल्टचा RCB ला खास संदेश विराट, डीव्हिलिर्यसनं दिली 'ही' प्रतिक्रिया\nभज्जी-श्रीसंतपासून ते अनुष्का-गावसकरपर्यंत, IPL मधले 5 मोठे वाद\nहा पदार्थ खायचा की प्यायचा वेगाने प्रसिद्ध होतेय 'Deep-Fried Water' नावाची डिश\n‘लग्न झालेल्या पुरुषासाठी वेडं होणं काय असतं’; रेखा यांच्या उत्तरानं माजवली खळबळ\nकोरोना लस घेताना लहान मुलाप्रमाणे रडला अभिनेता Ram Kapoor,व्हायरल होतोय हा VIDEO\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/sushant-singh-suicide/", "date_download": "2021-04-19T10:17:54Z", "digest": "sha1:BDQLG3ZKO6JVDT3HJUS6P6URB6TRDJEH", "length": 5688, "nlines": 82, "source_domain": "mpcnews.in", "title": "sushant singh suicide Archives - MPCNEWS", "raw_content": "\nMadhur on Nepotism: घराणेशाही फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर सर्वत्र आहे…\nएमपीसी न्यूज - अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येला आज महिना पूर्ण झाला. त्यानंतर बॉलिवूडमधल्या घराणेशाहीवरुन वाद निर्माण झाला. येथे स्टारकिडसना जास्त महत्व दिले जातो. आउटसायडरला येथे प्रस्थापित होण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो.…\nOne month completed to Sushant’s death – अंकिताची सुशांतला भावपूर्ण श्रद्धांजली\nएमपीसी न्यूज - आज अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येला एक महिना पूर्ण झाला. मागील 14 तारखेला म्हणजे 14 जूनला सुशांतने अचानक कोणाला काहीही कल्पना नसताना घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या या टोकाच्या कृत्याचे सकृतदर्शनी काहीच कारण…\nNepotism in Bollywood: ‘स्टारकिड’ला अपयशाचा आमच्याइतका सामना करावा लागत नाही- हिना खान\nएमपीसी न्यूज - सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीवर बरीच टीका झाली. अनेकांनी येथे प्रस्थापितांकडून कसा त्रास दिला जातो याविषयी मोकळेपणाने आपली मते मांडली. याच विषयी‘बिग बॉस’ फेम हिना खानने आपले मत व्यक्त केले आहे.…\nSushant Singh Rajput Last Post: आईला साद घालणारा सुशांत अखेरीस गेला आईच्याच भेटीला…\nएमपीसी न्यूज- महेंद्रसिंग धोनीच्या बायोपिकमध्ये काम केल्याने फेमस झालेला अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने वांद्रे येथे राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने असा टोकाचा निर्णय का घेतला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र त्याच्या…\nPimpri News: शहरातील ‘सीसीसी’ सेंटरवर नियंत्रणासाठी शासनाचा विशेष अधिकारी नेमावा – पृथ्वीराज साठे\nArticle by Devdatta Kashalikar: कोरोनाबाधितांच्या घरातील कचरा – एक गहन विषय\nPimpri News: जम्बो सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची महापालिका डॉक्टर प्राथमिक तपासणी करणार\nSix Minute Walk Test : फुफ्फुसांच्या आरोग्याविषयी जागरूकतेसाठी ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’\nPune News : जैन सोशल ग्रुप द्वारा आयोजित शिबिरात 80 युनिट रक्त संकलन\nPimpri News: महापालिका रेमडिसीवीरच्या 7 हजार 50 कुपी खरेदी करणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/rajasthan-govt/", "date_download": "2021-04-19T08:57:15Z", "digest": "sha1:VD4IFBO6YHWPP3QL4OFDWKZND5T2RBGX", "length": 3187, "nlines": 82, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "rajasthan govt Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nगुजरात, मध्यप्रदेशनंतर ‘या’ राज्यातही ‘रात्रीचा कर्फ्यू’\nराजस्थानमध्ये मास्क न लावल्यास ५०० रुपयांचा दंड\nप्रभात वृत्तसेवा 5 months ago\nकरोना चाचणीसाठी तासन्‌ तास प्रतीक्षा; रांगेतच ‘बाधित’ होण्याची नागरिकांना भिती\nराज्य सरकारवर रामदास आठवले भडकले म्हणाले,”रेमडीसीविरचा गेमडिसीविर करू नका”\nरेमडेसिविरनंतर आता ‘टॉसिलिझूमॅब’, ‘अलझूमॅब’ इंजेक्‍शन्सही आऊट ऑफ स्टॉक\n#ResignModi : मोदी, राजीनामा द्या ट्‌वीटरवर ट्रेन्डींग\n“साडे चार कोटींचे रेमडेसीवीर खरेदी करणाऱ्या फडणवीसांची चौकशी करा”; काँग्रेसच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/ram-mandir-ceremony/", "date_download": "2021-04-19T09:42:16Z", "digest": "sha1:OTWLB6G6NWVDJB3TOJ6RDN3XVKI2ITRZ", "length": 3066, "nlines": 81, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ram mandir ceremony Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nराम मंदिराचं भूमिपूजन धुमधडाक्यात व्हायला हवं – राज ठाकरे\nप्रभात वृत्तसेवा 9 months ago\nकरोना चाचणीसाठी तासन्‌ तास प्रतीक्षा; रांगेतच ‘बाधित’ होण्याची नागरिकांना भिती\nराज्य सरकारवर रामदास आठवले भडकले म्हणाले,”रेमडीसीविरचा गेमडिसीविर करू नका”\nरेमडेसिविरनंतर आता ‘टॉसिलिझूमॅब’, ‘अलझूमॅब’ इंजेक्‍शन्सही आऊट ऑफ स्टॉक\n#ResignModi : मोदी, राजीनामा द्या ट्‌वीटरवर ट्रेन्डींग\n“साडे चार कोटींचे रेमडेसीवीर खरेदी करणाऱ्या फडणवीसांची चौकशी करा”; काँग्रेसच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00166.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://goarbanjara.com/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8/", "date_download": "2021-04-19T08:54:50Z", "digest": "sha1:43W2JJDL3D5V6E5WBFR4X2BT6XQXIOXB", "length": 21532, "nlines": 364, "source_domain": "goarbanjara.com", "title": "जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बंजारा समाजाच्या न्याय मागण्यांसाठी डफडा बजाव आंदोलन यशस्वी - Goar Banjara", "raw_content": "\nजिल्हाधिकारी कार्यालयासमोर बंजारा समाजाच्या न्याय मागण्यांसाठी डफडा बजाव आंदोलन यशस्वी\nलातूर ः दि.15 ऑक्टोबर रोजी राज्यभर बंजारा समाजाच्या विविध मागण्यांसाठी श्री हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वाखाली डफडा बजाव अंदोलन जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बंजारा समाजातील कार्यकर्त्यांनी डफडा बजाव आंदोलन करून जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे यांना निवेदन पाठविण्यात आले अशी माहिती राष्ट्रीय बंजारा क्रांतीदलाचे प्रदेशाध्यक्ष अंकुश जाधव, लातूर जिल्हाध्यक्ष सुरेश चव्हाण, महिला आघाडी अध्यक्षा उषाताई राठोड यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात दिले आहे.\nयावेळी निवासी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करतांना अंकुश जाधव, सुरेश चव्हाण, सुरेश राठोड, भटक्या विमुक्तांचे राजेंद्र वनारसे, बंजारा महिला अघाडी अध्यक्षा सौ.उष��ताई राठोड, सौ.सरस्वती जाधव, सुमन श्री राठोड, विलास जाधव, अशोक चव्हाण आदि कार्यकर्ते उपस्थित होते.\nजिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनातील प्रमुख मागण्या पुढील प्रमाणे आहेत. 1. बंजारा समाजाचा अनुसूचित जमातीप्रमाणे आरक्षण देवून 7 टक्क्याहून 14 टक्क्यावर करावे. 2. बंजारा समाजासाठी असणारी क्रिमिलियरची जाचक अट रद्द करावी. सरकारी कर्मचार्‍यांच्या बढतीमधील प्रमोशन कायम ठेवावे. बंजारा भाषेला राष्ट्रीय दर्जा देण्यात यावा. तांडा सुधार समिती योजनेसाठी भरघोस आर्थिक तरतूद करण्यात यावी. कै.वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळास भरीव आर्थिक तरतूद करावी. तसेच लातूर शहरातील कै.वसंतराव नाईक साहेब यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्याकरिता मनपाने दिलेली जागा त्वरीत बंजारा समाजाच्या ताब्यात द्यावी ही आग्रही मागणी यावेळी श्री अंकुश जाधव यांनी केली. याप्रसंगी उपस्थितांचे आभार सौ.उषाताई राठोड यांनी मानले.\nमाननीय मुख्यमंत्री साहेब ,\nमहाराष्ट्र राज्य, मंत्रालय ;\nयांचे सेवेशी, महाराष्ट्रातील समस्त गोर-बंजारा समाज/ विमुक्त-भटके यांचेकडून सविनय सादर …..\nमा. जिल्हाधिकारी साहेब ( जिल्हाधिकारी कार्यालय)\nमा. तहसीलदार साहेब ( तहसीलदार कार्यालय शहादा ….तालुका\n◾ १५ ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर “डफडा-बजावो आंदोलन”\n◾खालील प्रलंबित मागण्या मंजूर न झाल्यास गोर-बंजारा समाज आपले आंदोलन अधिक तिव्र करणार\nमुख्यमंत्री महोदय जी ,\nश्री. हरिभाऊजी राठोड साहेब (माजी खासदार व आमदार ) यांनी वेळोवेळी विधी मंडळात बंजारा/ विमुक्त-भटक्या समाजाच्या प्रश्न उपस्थित केले होते.\n१)बंजारा/ विमुक्त-भटक्याचे आरक्षण वाढवून देण्याबाबत २) क्रिमीलेयर ची अट रद्द करणे ३) बढतीमधील आरक्षण ४) वसंतराव नाईक तांडा-सुधार योजना ५) राज्यातील संपूर्ण तांडयास महसुली दर्जा ६) भारतातील ११ कोटी लोकसंख्या असलेल्या गोरबोली भाषेला, राष्ट्रीय भाषा सुचीत दर्जा देणेबाबत\n७) गोर-बंजारा / विमुक्त-भटक्याचे आरक्षण ३% वरून कमीतकमी ४% पर्य॔त वाढवून त्वरीत लागू करण्याबाबत\nसरकारने वेळोवेळी आश्वासन देऊनसुध्दा समाजाचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत.\nअशा अनेक ज्वलंत प्रश्नावर सरकारकडून आश्वासन मिळूनही प्रश्न मार्गी न लागल्याने महाराष्ट्र राज्यातील १.२५ कोटी बंजारा / विमुक्त-भटक्या समाजात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. महाराष्ट्र सरकारला जागे करण्यासाठी मान. हरिभाऊजी राठोड ( माजी खासदार व आमदार) यांच्या नेतृत्वाखाली बंजारा समाज येत्या १५ ऑक्टोबर २० रोजी महाराष्ट्रातील संपूर्ण ( जिल्हा व तालुका पातळीवर) जिल्हाधिकारी कार्यालय व तहसीलदार कार्यालय येथे डफडा वाजवून पुर्ण शांततेने व संवैधानिक मार्गाने “डफडा- बजावो आंदोलन” करून बंजारा /विमुक्त- भटक्याच्या न्याय हक्कासाठी सरकारला मागण्याचे लेखी निवेदन देत आहोत.\nमा. जिल्हाधिकारी साहेब/ नंदुरबार मा. तहसीलदार साहेब शहादा आपणास आम्ही विनंती करतो की, सदर निवेदनाची आपल्या कार्यालयात नोंद घेऊन, सदर निवेदन मा. मुख्यमंत्री साहेब यांना मुख्यमंत्री कार्यालय मुंबई येथे रवाना करावे अशी नम्र विनंती आहे. आपले नम्र\nचेनसिंग राठोड निभोरा जेस्ट सलागार\nठाणसिंग चव्हाण चिखली खुर्द\nराष्ट्रीय बंजारा क्रांतीदल प्रदेश उप अध्येक्ष\nराष्ट्रीय बंजारा क्रांती दल प्रदेश उप अध्येक्ष\nराष्ट्रीय बंजारा क्रांती दल जिल्हा अध्यक्ष नंदुरबार\nभारतीय बंजारा क्रन्ति दल जिल्हा\nभारतीय बंजारा क्रांती दल जिल्हा कार्याध्यक्ष नंदुरबार\nइतर कार्यकर्ते उपस्थित होते\nडफडा- बजावो आंदोलनाचे नेतृत्व मा.श्री हरिभाऊजी राठोडसाहेब (माजी खासदार व आमदार) मो. 9920716999/ 7977998747\n*मुख्य समन्वयक -ठाणशिग चव्हाण 8975035701\nउप समन्व्यक रघूनाथ जाधव\nगोर बंजारा समाजेर बोली भाषा *गोरबोलीन* *संविधानेर आठवी अनुसूचीम लेन राजभाषारो दरजा देवास विनती…\nगोरबोली भाषा एंव सांस्कृतिक सौंदर्य/ सौहार्द- संपन्न लावण्य रूप को विश्व में और उजागर करनेवाला महान साहित्यिक…\nबंजारा समाजातील पहिल्या पदवीधर ,पत्रकार तथा महीला शिक्षिका चंद्रकला नाईक कालवश\nबंजारा समाज का मळाव. और भजन संध्या – मध्यप्रदेश\nपूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात बंजारा समाजाची व कोणतीही चौकशी होण्यापूर्वीच बंजारा\nछोटी मानसिकता से बाहर निकले भारत में सक्रिय होता बंजारा\nगोरबोली भाषा एंव सांस्कृतिक सौंदर्य/ सौहार्द- संपन्न लावण्य रूप को विश्व में और उजागर करनेवाला महान साहित्यिक…\nबंजारा समाजातील पहिल्या पदवीधर ,पत्रकार तथा महीला शिक्षिका चंद्रकला नाईक कालवश\nबंजारा समाज का मळाव. और भजन संध्या – मध्यप्रदेश\nपूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात बंजारा समाजाची व कोणतीही चौकशी होण्यापूर्वीच बंजारा\nछोटी मानसिकता से बाहर निकले भारत में सक्रिय होता बंजारा\nगोरबोली भाषा एंव सांस्कृतिक सौंदर्य/ सौहार्द- संपन्न लावण्य रूप को विश्व में और उजागर करनेवाला महान साहित्यिक…\nबंजारा समाजातील पहिल्या पदवीधर ,पत्रकार तथा महीला शिक्षिका चंद्रकला नाईक कालवश\nबंजारा समाज का मळाव. और भजन संध्या – मध्यप्रदेश\nपूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात बंजारा समाजाची व कोणतीही चौकशी होण्यापूर्वीच बंजारा\nछोटी मानसिकता से बाहर निकले भारत में सक्रिय होता बंजारा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://mahaupdate.in/category/india/", "date_download": "2021-04-19T08:36:19Z", "digest": "sha1:MPPKCFS2BRQ75DOXRQGT45KGJCOWREPI", "length": 11276, "nlines": 133, "source_domain": "mahaupdate.in", "title": "देश Archives - Maha Update", "raw_content": "\nकॉल सेंटरवर फक्त 8 हजार रुपयांची नोकरी करायचा ‘हा’ तरुण, आज बनलाय भारतातील सगळ्यात तरुण अब्जाधीश \nCoronavirus in India live updates : कोरोना झालाय आउट ऑफ कंट्रोल, 24 तासांत 2 लाख 75 हजार…\nShear market : ऑक्सिजनची मागणी वाढली, गुंतवणूक कोठे…\nआरोग्य कोरोना क्राईम क्रीडा टेक्नॉलॉजी नोकरी ब्रेकिंग\nकोरोनाचं विदारक चित्र : स्मशानभूमीतही जागा मिळेना; पार्किंगमध्येच केले 15 मृतदेहांवर अंत्यसंस्कार\nमहाअपडेट टीम, 18 एप्रिल 2021 :- देशभरात कोरोनाचा प्रसार वाढत असतानाच मृतांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. एकीकडे रुग्णांना उपचारासाठी जागा मिळत नसल्याचं चित्र आहे तर दुसरीकडे मृतदेहांवर…\nCoronavirus in India live updates : खतरनाक झालीये दुसरी लाट, 24 तासांत विक्रमी 2,61,500 नवे रुग्ण,…\nमहाअपडेट टीम, 18 एप्रिल 2021 :- देशातील कोरोना महामारीची स्थिती दिवसेंदिवस आणखी भीषण होत चालली आहे. शनिवारी सकाळच्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांत देशात विक्रमी 2,61,500 नव्या रुग्णांची भर…\nCoronavirus India update : कोरोनाने सर्व रेकॉर्ड मोडले, एका दिवसात 1340 मृत्यू, तर 2 लाख 33 हजार 869…\nमहाअपडेट टीम, 17 एप्रिल 2021 :- देशातील कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे उलटत चालली आहे. परिस्थिती खूपच गंभीर होत असून सध्या नवीन केसेस ची झपाट्याने वाढ होत आहे. शुक्रवारी देशभरात कोरोनामुळे…\nPost office : पोस्टाच्या खातेदारकांसाठी दिलासादायक बातमी, दंडाची रक्कम झाली निम्म्याने कमी \nमहाअपडेट टीम, 16 एप्रिल 2021 :- ​पोस्टाच्या बचत खात्यात किमान शिल्लक नसल्यास लागू होणारी दंडाची रक्कम १०० रुपयांवरून ५० रुपये (जीएसटीसह) करण्याचा निर्णय अर्थ खात्याने घेतला आहे. यामुळे…\n‘ह्या’ शेयर्सनं तर कमालाच केली, 6 महिन्यांत 1 लाख रुपयांचे झाले 95.40 लाख\nमहाअपडेट टीम, 16 एप्रिल 2021 :- शेअर बाजारात गुंतवणूक करणे हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय असला तरी धोका खूप जास्त असतो. परंतु काही व्यक्तींची नफ्याची अपेक्षा देखील खूप जास्त आहे. आपल्याला नफा…\nHaridwar Kumbh 2021: ना मास्क, ना सोशल डिस्टन्सिंग…आज तब्बल 10 लाख साधूंनी केलं शाही स्नान,…\nमहाअपडेट टीम, 14 एप्रिल 2021 :- कुंभमेळ्याच्या तिसर्‍या शाही स्नानाच्या वेळी गंगेत स्नान करण्यासाठी हजारो साधू बुधवारी हर की पौड़ी येथे जमले. मेष संक्रांती आणि बैशाखीनिमित्त शाही स्नान झाले.…\nCBSE Board Exams 2021: सीबीएसईची दहावीची परीक्षा रद्द, तर बारावीची परीक्षा पुढे ढकलली, सीबीएसई…\nमहाअपडेट टीम, 14 एप्रिल 2021 :- केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या ( CBSE) दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परीक्षा रद्द…\nBreaking : उत्तर प्रदेशचे सीएम योगी आदित्यनाथ कोरोना पॉझिटिव्ह, ट्विट करून दिली माहिती\nमहाअपडेट टीम, 14 एप्रिल 2021 :- उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पॉझिटिव्ह आढळले आहेत. आज स्वतः मुख्यमंत्र्यांनी ट्वीट करून याबाबत माहिती दिली असून ते आता आइसोलेशन मध्ये आहेत.…\n‘या’ दिवशी 14 तास बंद राहणार आहे बँकांची मनी ट्रान्सफर RTGS सेवा, जाणून घ्या.\nमहाअपडेट टीम, 14 एप्रिल 2021 :- दोन लाख रुपयांहून अधिक रकमेसाठी पाठवलेली आरटीजीएस (रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट) सेवा शनिवारी मध्यरात्रीपासून १४ तास उपलब्ध होणार नाही, असे रिझर्व्ह बँक ऑफ…\nअदानी पोर्ट्सला अमेरिकेचा तगडा झटका, एसएंडपी स्टॉक इंडेक्समधून दाखवला बाहेरचा रस्ता \nमहाअपडेट टीम, 13 एप्रिल 2021:- अमेरिकेत अदानी पोर्ट्सला मोठा धक्का बसला. अमेरिकन स्टॉक इंडेक्स डॉव जोंस ने बाहेरचा रास्ता दाखवला आहे. एसएंडपी डॉव जोंस इंडाइसेज यांनी म्हटले की, म्यानमारच्या…\nकढीपत्त्याच्या 7 ते 8 पानांचा हा USE, केसगळती कमी होऊन टकलावर नवीन केस उगवेल \nकॉल सेंटरवर फक्त 8 हजार रुपयांची नोकरी करायचा ‘हा’ तरुण,…\nकाळजाचा थरकाप उडवणारी घटना …आणि पत्नीसमोरच त्याने वैष्णवी आणि…\nराज्यात कोरोनानं केलंय अक्राळ-विक्राळ रूप धारण, गेल्या 24 तासांत…\nमाजी मंत्र्याची धनंजय मुंडेंवर जहरी टीका,…\nमोठी बातमी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले कठोर आद��श, नियम…\nMaharashtra lockdown : मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा,…\nती पाच वर्षे माझ्याशी प्रेमात होती, पण ‘त्याची’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.drushtikonnews.com/2020/11/blog-post_70.html", "date_download": "2021-04-19T10:09:13Z", "digest": "sha1:3PZI5PEAJP6MPSFM327QSU3OC42XNV7X", "length": 7127, "nlines": 48, "source_domain": "www.drushtikonnews.com", "title": "रस्तादुरुस्तीसाठी माजलगावात लोकतांत्रिक जनता दलाचे रास्तारोको आंदोलन - दृष्टीकोन", "raw_content": "\nHome / बीडजिल्हा / रस्तादुरुस्तीसाठी माजलगावात लोकतांत्रिक जनता दलाचे रास्तारोको आंदोलन\nरस्तादुरुस्तीसाठी माजलगावात लोकतांत्रिक जनता दलाचे रास्तारोको आंदोलन\nशहरातून जाणाऱ्या मंजरथ रोड ची अवस्था अतिशय दैनिय झाली असून रस्त्यावर खड्डे ,व सांड पाण्यामुळे या रस्त्या वरुन जाणाऱ्या परिसरातील खेड्यामधील लोकांची मोठ्या प्रमाणात होणारी पिळवणुक थांबवून हा रस्ता त्वरीत तयार करा या मागणी साठी आज लोकतांत्रिक जणता दलाच्या वतीने साठे चौक डी पी जवळ भव्य रस्ता रोको व निदर्शने आंदोलन करण्यात आले.\nमंजरथ, देपेगाव, लुखेगाव, चिंचोली, गोविंदपूर, मनूर आदी खेड्यांचा संपर्क या रस्त्या मुळे होत असुन हा रस्ता २४ तास वाहतुक असणारा आहे. परंतु या रस्त्याची फार दैनिय दुरावस्था झालेली असून रस्त्यावर नाल्याच्या पाण्यामुळे मोठमोठे खड़े पडलेले आहेत. मोठे वाहन तर सोडाच या ठिकाणी दुचाकीपण चालवणे मुश्कील आहे. अनेक वेळा अपघात झाले आहेत. मतदानापुर्वी आमदार प्रकाश सोळंके यांनी या रोडवरून एसटी मधुन प्रवास करुन जनतेला दिखावा केला होता.\nपरंतु ते आता सत्तेवर असतानाही अजूनही रस्त्याची साधी डागडुजी केलेली नाही. पंकजाताई मुंडे, प्रितमताई मुंडे व आमदार आर. टी. देशमुख यांनी देखील हा रस्ता करु म्हणुन आश्वासन दिले होते. या रस्त्यावरुन गंगेकडे जाताना अनेक मयत लोकांचे अस्थी कलश घेवून जावा लागते. परंतु या रस्त्यावरुन वाहतुक झाल्याने अनेक लोकांना मोठ्या प्रमाणपत त्रास सहन करावा लागतो. तरी मंजरथ रोड वरील दुरावस्थेमुळे नागरीक व त्या रोड वरुन जाणाऱ्या परिसरातील खेड्यामधील लोकांची मोठ्या प्रमाणात होणारी पिळवणुक थांबवून हा रस्ता त्वरीत रहदारी लायक तयार करा या मागणी साठी संभाजी चौकापासून जाणाऱ्या मंजरथ रोडवर साठे चौक डिपी जवळ आज दि ०२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वा लोकतांत्रिक जनता दलाचे बीड जिल्हाध्यक्ष सय्यद स���ीम बापू यांच्या वतीने तिव्र रास्ता रोको व निदर्शने आंदोलन करण्यात आले. या वेळी आपल्या मागण्याचे निवेदन इंगळे मंडळ अधिकारी पी. आय. राठोड व इंजिनिअर सुरवसे यांना देण्यात आले.\nरस्तादुरुस्तीसाठी माजलगावात लोकतांत्रिक जनता दलाचे रास्तारोको आंदोलन Reviewed by Ajay Jogdand on November 02, 2020 Rating: 5\nशिवसेना बीड जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी केज कोव्हिड सेंटरला दिली भेट\nदुचाकीचा अपघातात ऊसतोड मुकादम ठार\nयशोदिप भोजनालय तर्फे चालविण्यात येणाऱ्या शिव भोजन केंद्रा तर्फे आष्टी शहरात घरपोच ७५ थाळी मोफत वाटप\nआरोग्य कर्मचार्‍यांच्या सर्व अडचणी मी स्वतः प्राधान्याने सोडविणार : आ.बाळासाहेब आजबे\nबीडजिल्हा महाराष्ट्र क्राईम बीड जिल्हा ताज्या बातम्या Home आरोग्य-शिक्षण व्हिडीओ देश- विदेश ब्लॉग संपादकीय व्हीडीओ राजकारण मनोरंजन-खेळ Breaking बीड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00167.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/causes-of-cancer/", "date_download": "2021-04-19T09:03:13Z", "digest": "sha1:ONE3WBWKPC3257OZ2XB2NGNZSLOMQBG7", "length": 12120, "nlines": 94, "source_domain": "arogyanama.com", "title": "Cancer पासून दूर ठेवतात हे 6 मार्ग; जाणून घ्या - arogyanama.com", "raw_content": "\nCancer पासून दूर ठेवतात हे 6 मार्ग; जाणून घ्या\nआरोग्यनामा ऑनलाईन- कर्करोग किंवा Cancer हा एक भयानक शब्द आहे, तो कानात जाताना त्रास जाणवतो. कर्करोगाने अनेकांचे जीवन संपवले आहे. प्रत्येक कुटुंबात कर्करोगाने ग्रस्त असा एखादा सदस्य अवश्य असतो. बर्‍याच प्रकरणांमध्ये यामुळे रुग्णाचे आयुष्य हिरावून घेतले आहे. हे केवळ दीर्घ दु: खाचे जीवनच काढून घेत नाही तर जवळ च्या लोकांचे जीवन देखील काढून टाकते. कर्करोग हा एक जीवघेणा रोग आहे.\nसूर्याची किरण केवळ 15 मिनिटांत त्वचा बर्न करू शकते, विशेषत: पाणी, बर्फ आणि वाळू आणि सूर्याच्या अतिनील किरणांना प्रतिबिंबित करणारे आणि तीव्र करणारे पृष्ठभाग. दुपारच्या कालावधीत सूर्य किरणांचा संपर्क हा सर्वात हानिकारक आणि सर्वात घातक असतो. लांब बाहीचे कपडे आणि लांब पँट हा एक पर्याय आहे.\nव्यायामामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो. 150 मिनिटे मध्यम व्यायाम किंवा 75 मिनिटे जोरदार व्यायाम करण्याची आवश्यकता यासाठी असते. अलीकडील अभ्यासानुसार या व्यायामामुळे फुफ्फुस आणि कोलोरेक्टल कर्करोगाचे कमी दर लोकांमध्ये कमी झालेत.\nआपल्या वजनावर लक्ष ठेवणे कर्करोगाचा धोका कमी करण्याचा आणखी एक मार्ग आहे. 25 पेक्षा जास्त बीएमआय असलेले लोक आणि 25 बीएमआयपेक्षा कमी लोक असलेले लोक जे व्यायाम करतात किंवा कर्करोगाचा उच्च धोका दर्शवित नाहीत. शारीरिक हालचाली पातळी किंवा आहाराची पर्वा न करता, जास्त वजन किंवा लठ्ठपणामुळे मूत्रपिंड, स्वादुपिंड, कोलन किंवा यकृत कर्करोगाचा उच्च धोका असतो.\nजीवनातून तंबाखू नष्ट करणे ही एक अनिवार्य पायरी असू शकते कारण तंबाखूमध्ये 7000 हून अधिक रसायने हानिकारक असल्याचे समजले जाते. तंबाखूचा धूर धूम्रपान करणार्‍यांना आणि धूम्रपान न करणार्‍यांसाठीही हानिकारक आहे. तंबाखू म्हणजे सिगार, स्नफ्स, पाईप्स, हुक्का, तंबाखू तसेच सिगारेट. तोंड, स्वरयंत्र, गळा, मूत्रपिंड, अन्ननलिका, फुफ्फुस, स्वादुपिंड, पोट आणि मूत्राशय कर्करोगाचे कारणे धूम्रपान हे सिद्ध होते.\nवारंवार मद्यपान करणार्‍यांनाही कर्करोगाचा धोका जास्त असतो, ही सवय कमी होते, दिवसातून दोन पेये घेण्यास मदत होते. वारंवार मद्यपान करणार्‍यांनी वारंवार मद्यपान करणार्‍यांपेक्षा कर्करोगाचा धोका कमी दर्शविला आहे. मद्यपान केल्यामुळे सेलचे नुकसान होते जे कर्करोगाचा धोका वाढवते. डोके आणि मान, अन्ननलिका आणि यकृत कर्करोगासाठी अल्कोहोलचे सेवन हे एक जोखीम घटक आहे. व्हिटॅमिन ए, सी, ई सारख्या कर्करोगाशी निगडीत पोषकद्रव्ये आत्मसात करण्याची शरीराची क्षमता देखील अवरोधित करते.\nभाजीपाला आणि फळे हे शरीरातील अँटीऑक्सिडंटचे, रसायने यांचे मुख्य स्रोत आहेत जे कर्करोगामुळे होणाऱ्या कणांतून शरीराला नुकसान होण्यापासून रोखतात. तज्ञांनी हे मान्य केले आहे की फळ आणि भाजीपाला यांचा योग्य आहार हा कर्करोग लढाऊ लोकांसाठी एक उत्तम उपाय आहे. गाजर, पालक, गोड बटाटे, जर्दाळू, टोमॅटो, अननस, ब्रोकोली, फुलकोबी इ. आहारात घालावे.\nटीप :- वरील लेख (Cancer पासून दूर ठेवतात हे 6 मार्ग) पातळी कशी कमी करावी हे तुम्हाला नक्की मदत करू शकते…) हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.\nकाही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.\nकोलेस्टेरॉलची (Cholesterol) पातळी कशी क���ी करावी हे तुम्हाला नक्की मदत करू शकते…\nजाणून घ्या स्वादिष्ट केरळ स्टाईल ‘नारळी दुधाचा पास्ता’ कसा बनवतात ते – Coconut Pasta Recipe\nजाणून घ्या स्वादिष्ट केरळ स्टाईल 'नारळी दुधाचा पास्ता' कसा बनवतात ते - Coconut Pasta Recipe\nCoronavirus Symptoms : तुम्हाला कोरोना होऊन तर गेला नाही ना ‘हे’ फक्त ‘या’ 5 लक्षणांवरून ओळखा, जाणून घ्या\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम - देशात या वर्षीही कोरोना विषाणूने हाहाकार केला आहे. तर गेल्या काही दिवसात दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या तब्बल...\nडायबिटीज पेशंटने दररोज दूधात मिसळून प्यावी ‘ही’ गोष्ट, कंट्रोलमध्ये राहील ब्लड-शुगरचं प्रमाण\nWeight Loss : वाढलेले वजन कमी करण्यासाठी खा चने, आपोआप कमी होईल शरीरातील चरबी, होतील ‘हे’ 5 फायदे\n‘या’ 5 गोष्टींचा एक तुकडा देखील आरोग्यासाठी धोकादायक, पाडू शकतं आजारी; जाणून घ्या\nउन्हाळ्यात आवश्य प्या सत्तूचे सरबत, डिहायड्रेशन कंट्रोल करण्यासह ताबडतोब बूस्ट करतो एनर्जी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/2019/09/horoscope-16-september-2019-in-marathi/", "date_download": "2021-04-19T08:49:14Z", "digest": "sha1:VGG3BKA42IKHSJZQ7NCUTX7O3LXP7MV4", "length": 10691, "nlines": 63, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "16 सप्टेंबर 2019 चं राशीफळ, सिंह राशीच्या लोकांना अचानक धनलाभ", "raw_content": "\nAll फॅशनलेटेस्ट ट्रेंड्स : वेस्टर्नलेटेस्ट ट्रेंड्स : भारतीयसेलिब्रिटी स्टाईलDIY फॅशन अॅक्सेसरीज\nAll सौंदर्यDIY सौंदर्यत्वचेची काळजी नखंमेकअपहेयरसौंदर्य उत्पादनबाथ अॅंड बॉडीहेयर उत्पादन\nAll जीवनशैलीअॅस्ट्रो वर्ल्डभ्रमंतीशॉपिंगनातीगोतीपालकत्वहास्यघर आणि बगीचाखाणंपिण आणि नाइटलाईफवित्तकल्पितशिक्षणDIY लाईफ हॅक्सआपलं जगसेक्स\nAll लग्नसराईयोजनाडेकोर आयडियाहेअर आणि मेकअपआयुष्यलग्न फॅशन सेलिब्रिटी लग्न\nAll निरोगी जीवनआरोग्यस्वतःची मदत\nAll मनोरंजनसेलिब्रिटी लाईफबॉलीवूड पुस्तकंसंगीतवेबसीरीज - अनमॅरीडसेलिब्रिटी गॉसीपसोहळेबिग बॉस\n16 सप्टेंबर 2019 चं राशीफळ, सिंह राशीच्या लोकांना अचानक धनलाभ\nमेष - धनसंपत्तीबाबत वाद होण्याची शक्यता\nआज पैशांबाबत आज वाद होण्याची शक्यता आहे. व्यवसायातील कामे रखडण्याची शक्यता आहे. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. एखादे काम पूर्ण झाल्यामुळे सामाजिक सन्मान मिळेल. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढणार आहेत.\nकुंभ - मैत्रीचे रूपांतर प्रेमात होण्याची शक्यता\nआज एखाद्या खास व्यक्तीबद्दल प्रे��ाची भावना निर्माण होण्याची शक्यता आहे. मैत्रीचे रूपांतर प्रेमात होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाजू मजबूत होण्याची शक्यता आहे. आनंदवार्ता मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक बाबतीत तुम्ही आज एक महत्त्वाची भूमिका साकारणार आहात.\nमीन - यश मिळण्याची शक्यता आहे\nआज तुम्हाला एखाद्या खास कामात यश मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या बौद्धिक क्षमतेमुळे लाभ मिळेल. व्यावसायिक कामत तुमची प्रशंसा होणार आहे.रचनात्मक कार्यात प्रगती होणार आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.\nवृषभ -आरोग्य उत्तम राहणार आहे\nआज तुमचेआरोग्य चांगले असणार आहे. कौटुंबिक वातावरण आनंदाचे असेल. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल असेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. रोमांटिक जीवनात आजचा दिवस अविस्मरणीय असेल. प्रवास रोमांचक असेल.\nमिथुन - मानसिक कष्ट होतील\nआज तुमच्या जोडीदाराकडून मानसिक त्रास जाणवण्याची शक्यता आहे. अधिकारी आणि मित्रांसोबत विनाकारण वाद घालू नका. उत्पन्न वाढणार आहे. देणीघेणी सांभाळून करा. व्यावसायिक भागिदारासोबत वाद होण्याची शक्यता\nकर्क - घरातील वृद्धांच्या आरोग्याची काळजी वाढेल\nआज तुम्हाला घरातील वृद्धांच्या आरोग्याची काळजी वाढणार आहे. जोडीदारासोबत सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची शक्यता आहे. मित्रांची भेट होण्याची शक्यता आहे.विद्यार्थ्यांना शिक्षणासंबंधीत समस्या दूर होतील. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांची साथ मिळणार आहे.\nसिंह - अचानक धनलाभ मिळणार आहे\nआज तुम्हाला व्यवसायातील गुंतवणूकीतून नफा मिळेल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी उत्पन्न वाढणार आहे. राजकारणातील महत्त्वकांक्षा पूर्ण होतील. जोडीदाराच्या भावनांची काळजी घ्या. परदेशी जाण्याचा योग आहे.\nकन्या - बिघडलेले संबंध सुधारणार आहेत\nआज कुटुंबातील लोकांच्या बोलण्याचे वाईट वाटून घेऊ नका. जोडीदाराशी बिघडलेले संबंध सुधारणार आहेत. कामाच्या ठिकाणी विरोधकांसोबत नम्रपणे वागा. मित्रांसोबत लॉंग ड्राईव्हला जाल. व्यावसायिक भागिदारीत फायदा होईल.\nतूळ - विद्यार्थ्यांचे अभ्यासात दुर्लंक्ष होणार आहे\nआज विद्यार्थ्यांचे अभ्यासात दुर्लंक्ष होण्याची शक्यता आहे. व्यवसायात चढउतार येण्याची शक्यता आहे. कौटुंबिक खर्च वाढण्याची शक्यता आहे. विनाकारण दगदग होण्याची शक्यता आहे. साम��जिक कार्यातील रस वाढणार आहे. मानसन्मान आणि धनसंपत्तीत वाढ होणार आहे.\nवृश्चिक - रखडलेले पैसे मिळण्याची शक्यता\nप्रॉपर्टीतील खरेदी विक्रीत फायदा होणार आहे. रखडलेली धनसंपत्तीत मिळणार आहे. व्यवसायात राजकारणी लोकांची मदत मिळेल. महत्त्वपूर्ण कामातील रखडडेली कामे पूर्ण होणार आहेत. संबंध चांगले होणार आहेत. विद्यार्थ्यांचा अभ्यासातील गोडी वाढणार आहे.\nधनु - व्यवसायातील आव्हाने वाढणार आहे\nआज व्यवसायातील तुमची आव्हाने वाढणार आहे. कामाच्या ठिकाणी घाई आणि दुर्लक्ष केल्यामुळे चुका होतील. अधिकारी नाराज होण्याची शक्यता आहे. विरोधक त्रास देण्याची शक्यता आहे. जोडीदाराची भावनिक साथ मिळणार आहे.\nमकर - मानसिक ताणतणाव वाढणार आहे\nआर्थिक समस्यांमुळे मानसिक ताणतणाव वाढणार आहे. जोडीदाराची साथ आणि सहवास मिळणार आहे. रचनात्मक कार्यात प्रगती होणार आहे. सामाजिक संस्थेद्वारा सन्मानित होणार आहे. वाहन चालवताना नियमांचे पालन करा.\nतुमच्या राशीनुसार जाणून घ्या तुम्ही कशा 'आई' आहात\nराशीनुसार जाणून घ्या कोणता नंबर आहे तुमच्यासाठी भाग्यशाली\nराशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/beed-news-marathi/danger-of-corona-in-beed-district-and-night-curfew-imposed-nrms-101603/", "date_download": "2021-04-19T08:42:21Z", "digest": "sha1:BEEZJ2PGA56QM5KEHZK2EJ4DK4T6VIR7", "length": 11854, "nlines": 170, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Danger of corona in Beed district and night curfew imposed nrms | बीड जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढला, नाईट कर्फ्यू लागू ; जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी? | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, एप्रिल १९, २०२१\nBen Stokes इंग्लंडला रवाना, राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का ; नक्की काय झालं \nप्रदर्शनाच्या १ महिन्यानंतर परिणीताचा ‘सायना’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर, चित्रपटात दिसणार सायनाचा संघर्ष\nखासदार गावितांनी केली २०० बेडच्या हॉस्पिटल उभारणीची घोषणा, वसई विरार पालिका आयुक्तांनी पत्रकारांना टाळणे केले पसंत\nरत्‍नागिरीत एमआयडीसी कंपनीत भीषण स्‍फोट ; ५ जण गंभीर जखमी\nबंगालमध्ये पाचव्या टप्प्यातील आज मतदान; भाजपच्या आव्हानाने ममतांचा लागणार कस\nNight Curfew बीड जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढला, नाईट कर्फ्यू लागू ; जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी\nबीड जिल्ह्यातील सर्व हॉटेल, खानावळ, बार, रेस्टॉरंट, ग्राहकांसाठी संपूर्णत: बंद राहतील. फक्त पार्सल सेवा स��रु राहणार आहेत. तर सर्व मंगल कार्यालये, फंक्शन हॉल आणि इतर कार्यक्रमांवर १८ मार्च रोजीच्या नंतर अनिश्चित काळासाठी बंद राहणार आहे. तसेच जिल्ह्यातील फळ विक्रेते, भाजीपाला, सर्व दुकाने, आस्थापने आणि दूध विक्रेते दररोज सायंकाळी ७ ते सकाळी ७ पर्यंत बंद राहतील.\nबीड : बीड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात नाईट कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी आदेश काढले आहेत. बीड जिल्ह्यामध्ये सायंकाळी सात ते सकाळी सातपर्यंत वाजेपर्यंत कर्फ्यू लागू करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी घेतला आहे. तसंच या वेळेत अत्यावश्यक सेवा वगळता जिल्ह्यातील सर्वच व्यवसाय बंद राहणार आहेत.\nबीड जिल्ह्यातील सर्व हॉटेल, खानावळ, बार, रेस्टॉरंट, ग्राहकांसाठी संपूर्णत: बंद राहतील. फक्त पार्सल सेवा सुरु राहणार आहेत. तर सर्व मंगल कार्यालये, फंक्शन हॉल आणि इतर कार्यक्रमांवर १८ मार्च रोजीच्या नंतर अनिश्चित काळासाठी बंद राहणार आहे. तसेच जिल्ह्यातील फळ विक्रेते, भाजीपाला, सर्व दुकाने, आस्थापने आणि दूध विक्रेते दररोज सायंकाळी ७ ते सकाळी ७ पर्यंत बंद राहतील.\nदेहरादून-दिल्ली शताब्दी एक्सप्रेसच्या डब्याला आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल; प्रवाशांची उडाली तारांबळ\nदरम्यान, बीड शहरातील अनेक व्यापारी दुकानदार आणि दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं असल्याने जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे.\nक्या खुबसुरती कैसी अदाअंकिता लोखंडेंचा Traditional Look चाहत्यांना पाडतोय भूरळ, पाहा खास PHOTOS\nCorona Update'स्टॅच्यु ऑफ लिबर्टी' देतेय मास्क लावण्याचा संदेश, तर मोनालिसा म्हणतेय संसर्ग टाळा\nVideoसावनी रविंद्र ला ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार\nमनोरंजनखिशाच्या राष्ट्रीय पुरस्काराचं यश संपूर्ण टीमचं\nआज ना छोडेंगे बस हमजोली, खेेलेंगे हम होलीHoli Special 2021 - वरुण धवनपासून नेहा कक्कडपर्यंत या कलाकारांची आहे ही लग्नानंतरची पहिली होळी ,पाहा फोटो\nसंपादकीयनागपूरसह सर्वोच्च न्यायालयाची ५ खंडपीठे असावीत\nसंपादकीयआरामदायी प्रवासाकरिता खासगी गाड्यांना प्रवाशांची पसंती\nसंपादकीय��ायलटांच्या समर्थकांचे फोन टॅप केल्याची गहलोत सरकारची कबुली\nसंपादकीयतत्त्व बाजूला सारून वृद्ध श्रीधरन यांना भाजपाची उमेदवारी\nकाँग्रेसने केलाय ज्येष्ठांवर अन्यायस्टार प्रचारकांच्या यादीतून काँग्रेसने असंतुष्टांना वगळले\nसोमवार, एप्रिल १९, २०२१\nसातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2000/03/2637/", "date_download": "2021-04-19T08:42:53Z", "digest": "sha1:BTVML2RNWDLMJ5J5OPYLG725UQXUGXFT", "length": 20591, "nlines": 61, "source_domain": "www.sudharak.in", "title": "माझं घरच्या निमित्ताने – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – एप्रिल २०२१\nमार्च, 2000इतरसुनीती नी. देव\nमाझं घर या जयंत पवार लिखित नाटकाचा प्रयोग नुकताच पाहिला. जयंत पवार हे प्रायः समस्याप्रधान नाटकलेखक म्हणून जसे परिचित आहेत तसेच सकस नाट्यसमीक्षक म्हणूनही सुपरिचित आहेत. हेही नाटक एक कौटुंबिक समस्या घेऊनच तुमच्या समोर येते, पण ते केवळ तुमच्यापुढे समस्या ठेवत नाही तर तिला उत्तरही देते.\n आपल्याला जपावे, फुलवावे ही त्याची बायकोकडून अपेक्षा. बायको ही केवळ गृहिणी नाही तर ती बँकेत नोकरी करणारी + घर सांभाळणारी + सासूबाईंची सेवा करणारी + आपल्या अकरा वर्षांच्या मुलीची सर्वार्थाने काळजी घेणारी एक स्त्री आहे. (आणखी किती अपेक्षांचे ओझे विवाहित स्त्रीवर लादणार अशा परिस्थितीत इतर पन्नास कामांबरोबर ‘तेही’ एक एकावन्नावे काम ठरले तर दोष कोणाचा अशा परिस्थितीत इतर पन्नास कामांबरोबर ‘तेही’ एक एकावन्नावे काम ठरले तर दोष कोणाचा) तीही कलावंत आहे, उत्तम सतारवादक आहे, कथ्थक नृत्य शिकलेली आहे. (याची फक्त अंधुकशी कल्पना नव-याला आहे.) ती हे सर्व बाजूला ठेवून सासरी आल्यावर हे घर आपले, स्वतःचे समजून, स्वतःला त्या घराशी पूर्णपणे एकरूप करून घेते. अन् अचानक एका रात्री नवरा नेहमीप्रमाणे रात्री उशीरा घरी परत आल्यावर त्याला तिच्यापासून घटस्फोट हवा आहे हे सांगतो. कारण काय) तीही कलावंत आहे, उत्तम सतारवादक आहे, कथ्थक नृत्य शिकलेली आहे. (याची फक्त अंधुकशी कल्पना नव-याला आहे.) ती हे सर्व बाजूला ठेवून सासरी आल्यावर हे घर आपले, स्वतःचे समजून, स्वतःला त्या घराशी पूर्णपणे एकरूप करून घेते. अन् अचानक एका रात्री नवरा नेहमीप्रमाणे रात्री उशीरा घरी परत आल्यावर त्याला तिच्यापासून घटस्फोट हवा आहे हे सांगतो. कारण काय तर त्याची देखभाल करणारी, यंत्रवत् बायको त्याला नको, तर त्याच्या कलेला खतपाणी घालणारी, त्याच्या आवडीनिवडी जपणारी अशा प्रेयसीच्या रूपात त्याला बायको हवी आहे. (हे अकरा वर्षे संसार केल्यावर उमगले तर त्याची देखभाल करणारी, यंत्रवत् बायको त्याला नको, तर त्याच्या कलेला खतपाणी घालणारी, त्याच्या आवडीनिवडी जपणारी अशा प्रेयसीच्या रूपात त्याला बायको हवी आहे. (हे अकरा वर्षे संसार केल्यावर उमगले) आणि तशी स्त्री त्याला त्याच्या ऑफिसमध्ये काम करण्याच्या नंदिताच्या रूपाने भेटलेली आहे. तिच्याशी तो विवाहबद्ध होणार आहे. वगैरे, वगैरे\nज्या घरासाठी आपण रक्ताचे पाणी केले ते अचानक असे सोडून जावे लागणार – मग ‘माझे roots कुठले’ हा बायकोला पडलेला गंभीर प्रश्न’ हा बायकोला पडलेला गंभीर प्रश्न माहेरी तू परक्याचे धन’ म्हणून सतत जाणीव देत संवर्धन केले जाते, तिथेही पाळेमुळे रुजू देत नाही, सासर देखील स्वतःचे म्हणण्याची सोय नाही. मग पाळेमुळे रुजवायची कुठे\nयेथे लेखक नेहमीप्रमाणे तिला माहेरी पाठवून प्रश्न सोडवीत नाही. बायको काही दिवस माहेरी जाते पण ती सासरी – स्वतःच्या घरी – पुन्हा राहायला येते. नवरा तिला हाकलण्याचा प्रयत्न करतो. पण सासूबाईंना कोर्ट मानून ती हे घर माझे आहे आणि नव-यालाच या घरातून बाहेर जायला सांगायला हवे हे सांगते. येथे सासूबाई स्वतःच्या मुलाला ‘तू हे घर सोडून जा’ हा आदेश ठणकावून देतात. (अशी परिस्थिती प्रत्यक्षात येईल का एखादी सासू सुनेची बाजू घेऊन मुलाला घराबाहेर काढायला सज्ज होणे हे वास्तव प्रत्यक्षात उतरण्यासाठी किती काळ वाट पाहायची एखादी सासू सुनेची बाजू घेऊन मुलाला घराबाहेर काढायला सज्ज होणे हे वास्तव प्रत्यक्षात उतरण्यासाठी किती काळ वाट पाहायची की केवळ येणारा काळ बदलेल या आशेवरच स्त्रीने जगायचे की केवळ येणारा काळ बदलेल या आशेवरच स्त्रीने जगायचे) त्याला कारण आहे. सुनेवर जो प्रसंग ओढवला तसाच प्रसंग भूतकाळात सासूवरही ओढवलेला असतो. पण त्या वेळी त्या रडतभेकत सासरीच मला राहू द्या ही विनंती नव-याला करतात. त्याच्या पायावर तान्हे मूल (आता ज्याला घराबाहेर जाण्याचा आदेश दिला तो मुलगा) ठेवतात व तेथेच अपमानाचे जिणे जगतात. अशी वेळ सुनेवर येऊ देणार नाही म्हणून खंबीरपणे सुनेच्या पाठीशी त्या उभ्या राहतात. (येथेही सासूने सुनेची बाजू घेणे हे धक्कादायकच) त्याला कारण आहे. सुनेवर जो प्रसंग ओढवला तसाच प्रसंग भूतकाळात सासूवरही ओढवलेला असतो. पण त्या वेळी त्या रडतभेकत सासरीच मला राहू द्या ही विनंती नव-याला करतात. त्याच्या पायावर तान्हे मूल (आता ज्याला घराबाहेर जाण्याचा आदेश दिला तो मुलगा) ठेवतात व तेथेच अपमानाचे जिणे जगतात. अशी वेळ सुनेवर येऊ देणार नाही म्हणून खंबीरपणे सुनेच्या पाठीशी त्या उभ्या राहतात. (येथेही सासूने सुनेची बाजू घेणे हे धक्कादायकच एरवी सासूची वृत्ती स्वतःला जो त्रास झाला तोच सुनेलाही झाला पाहिजे ही एरवी सासूची वृत्ती स्वतःला जो त्रास झाला तोच सुनेलाही झाला पाहिजे ही सासू मात्र अपवाद आहे. या अपवादाचे सामान्यीकरण केव्हा होणार सासू मात्र अपवाद आहे. या अपवादाचे सामान्यीकरण केव्हा होणार\nयथावकाश मुलगा दुसरे लग्न करतो. सुरुवातीला खंबीरपणे आपल्या पाठीशी असणारी नणंद व सासू मुलाला मुलगा झाल्यावर बदलल्या की काय ही शंका सुनेला येते. त्याचे कारण त्यांनी पुन्हा मुलाच्या नवीन घरी जाणे, त्याच्याशी संबंध ठेवणे हे सासू नातवाला पाहून चार-आठ दिवसांनी घरी येते तेव्हा ही सैरभैर झालेली सासू नातवाला पाहून चार-आठ दिवसांनी घरी येते तेव्हा ही सैरभैर झालेली काय करावे हे सुचत नाही. सासूच्या हे लक्षात येते. ती सुनेला समजावते. अन् काहीही झाले तरी ‘मी तुला अंतर देणार नाही’ हा शब्द देते, तेव्हा ही निश्चित होते.\nमध्यंतरी सुनेचा भाऊ आपल्या बहिणीसाठी प्रपोजल घेऊन येतो. सैरभैर अवस्थेत ती नाही म्हणते परंतु नंतर सर्व शांत झाल्यावर ‘हो’ म्हणते. पण एका अटीवर. अट कोणती तर त्या मुलाने माझ्या घरी राहायला यावे तर त्या मुलाने माझ्या घरी राहायला यावे ही परंपरा नाही पण जरा मुलांनाही कळू देत की आपली मायेची, जिव्हाळ्याची माणसे सोडून नवीन घरी जाताना मुलीची काय अवस्था होत असेल ते सासू सुनेच्या पाठीवरून मायेने हात फिरवून या तिच्या अटीला मूक संमती देते व नाटक संपते सासू सुनेच्या पाठीवरून मायेने हात फिरवून या तिच्या अटीला मूक संमती देते व नाटक संपते एकाच प्रसंगाप्रती‘नव-याने घरातून घालवून लावणे’- सासूने आणि सूनने वक्य केलेली प्रतिक्रिया भिन्न आहे. हा केवळ काळाचा बदल नाही तर विचारसरणीचा बदल आहे आजही हे पाऊल उचलणे किती जणींना शक्य होणार\nनाटक पाहताना सतत आपल्या समाजात स्त्री पुरुषांसाठी लावल्या जाणा-या भिन्न निकषांची प्रकर्षाने, पदोपदी जाणीव होत होती. हे सर्व आहे तसेच चालत राहणार हीच बहुतेकांची वृत्ती याला कुठेतरी छेद दिला पाहिजे असे वाटतच नाही. अन् ज्यांना तसे वाटते त्यांना ‘चमत्कारिक’ म्हणून खड्यासारखे वेगळे ठेवणार याला कुठेतरी छेद दिला पाहिजे असे वाटतच नाही. अन् ज्यांना तसे वाटते त्यांना ‘चमत्कारिक’ म्हणून खड्यासारखे वेगळे ठेवणार दुःख खड्यासारखे वेगळे ठेवण्याचे नाही, तर विचार समजूनही न घेता टीका करण्याचे आहे\nका नाही सुनेलाही तिची कला जपण्याचा अधिकार नवरा कलावंत आहे, तर तीही तेवढीच तोलामोलाची कलावंत आहे. पण तिने स्वतःतल्या कलावंताला मूठमाती दिली नवरा कलावंत आहे, तर तीही तेवढीच तोलामोलाची कलावंत आहे. पण तिने स्वतःतल्या कलावंताला मूठमाती दिली का नाही नव-याला असे वाटले की तिलाही फुलवावे का नाही नव-याला असे वाटले की तिलाही फुलवावे तिने केवळ आपल्या घरासाठी स्वतःची आहुती देऊ नये तिने केवळ आपल्या घरासाठी स्वतःची आहुती देऊ नये की स्वतःच्या कोशाबाहेर हे पुरुष पाहणारच नाहीत\nलग्न झाल्यावर मुलगी सासरी येते का नाही मुलगा मुलीच्या माहेरी जाऊन राहात का नाही मुलगा मुलीच्या माहेरी जाऊन राहात ‘घरजावई’ आपल्याकडे तुरळक आढळत असतीलही. परंतु ती सरसकट पद्धत आपल्या समाजात कधीच नव्हती अन् नाही. उलट घरजावई जो होतो त्याची कुचेष्टा केली जाते. का ‘घरजावई’ आपल्याकडे तुरळक आढळत असतीलही. परंतु ती सरसकट पद्धत आपल्या समाजात कधीच नव्हती अन् नाही. उलट घरजावई जो होतो त्याची कुचेष्टा केली जाते. का सासरी केवळ मुलीनेच का जायचे सासरी केवळ मुलीनेच का जायचे सर्व मायेचे बंध तोडून, नवीन, सर्वस्वी अपरिचित घरात (प्रेमविवाह असेल तर ते घर थोडेबहुत परिचयाचे असते) जाऊन स्वतःला रुजवायचे सर्व मायेचे बंध तोडून, नवीन, सर्वस्वी अपरिचित घरात (प्रेमविवाह असेल तर ते घर थोडेबहुत परिचयाचे असते) जाऊन स्वतःला रुजवायचे वरे, रुजवून घेतल्यावर कोणत्याही क्षणी तिला उपटून फेकून देण्याचे अधिकार मात्र मुलाला आहेतच वरे, रुजवून घेतल्यावर कोणत्याही क्षणी तिला उपटून फेकून देण्याचे अधिकार मात्र मुलाला आहेतच हा कुठला न्याय कधीतरी आम्ही गंभीरपणे या सर्व गोष्टींचा विचार करणार की नाही भरल्या संसारातून एका स्त्रीला उठविण्याचे पातक करताना त्याला स्त्री जेवढी जबाबदार आहे तेवढाच पुरुषही जबाबदार आहे. (नाटकात हा नवरा ‘मी प्रामाणिक आहे. तिला सर्व सांगितले. नाही तर असे अनेक संसार सुरू असतातच की नाही भरल्या संसारातून एका स्त्रीला उठविण्याचे पातक करताना त्याला स्त्री जेवढी जबाबदार आहे तेवढाच पुरुषही जबाबदार आहे. (नाटकात हा नवरा ‘मी प्रामाणिक आहे. तिला सर्व सांगितले. नाही तर असे अनेक संसार सुरू असतातच की नाही’ हा प्रश्न उलट सुनेच्या भावाला विचारतो. वारे प्रामाणिकपणा’ हा प्रश्न उलट सुनेच्या भावाला विचारतो. वारे प्रामाणिकपणा) एकनिष्ठा ही केवळ स्त्रीकडूनच अपेक्षित) एकनिष्ठा ही केवळ स्त्रीकडूनच अपेक्षित पुरुषाकडून नको की ते सदैव फुलपाखरूच राहणार\nनाटकात स्त्रियांच्या तीन पिढ्या (म्हटले तर चार पिढ्या पण ‘राणी’ अजून खूप लहान आहे.) वावरताहेत पण ‘राणी’ अजून खूप लहान आहे.) वावरताहेत मागच्या पिढीची सासू-मधल्या पिढीची सूनतर आजच्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारी नणंद-ऊर्मिला-ही बिनधास्त आहे. ती कोल्हापूरला शिकायला म्हणून एकटीच होस्टेलला राहते. तिचा लग्न या गोष्टीवर विश्वास नाही. तिला ‘विकास’ आवडतो. त्याच्याशी तिचे लैंगिक संबंध आहेत अन् यात तिला काहीही गैर वाटत नाही. ती आपल्या वहिनीला हे मोकळेपणाने सांगते. (पण आईला मात्र सांगू नको हेही सांगते. ते का मागच्या पिढीची सासू-मधल्या पिढीची सूनतर आजच्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारी नणंद-ऊर्मिला-ही बिनधास्त आहे. ती कोल्हापूरला शिकायला म्हणून एकटीच होस्टेलला राहते. तिचा लग्न या गोष्टीवर विश्वास नाही. तिला ‘विकास’ आवडतो. त्याच्याशी तिचे लैंगिक संबंध आहेत अन् यात तिला काहीही गैर वाटत नाही. ती आपल्या वहिनीला हे मोकळेपणाने सांगते. (पण आईला मात्र सांगू नको हेही सांगते. ते का). आता ऊर्मिला ही तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करणारी मानली तरी किती घरातून मुलीला इतके बिनधास्त वाढविले जाते/जाईल). आता ऊर्मिला ही तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करणारी मानली तरी किती घरातून मुलीला इतके बिनधास्त वाढविले जाते/जाईल (हे ऊर्मिलाच्या वागण्याचे समर्थन नव्हे.) ती जे वागते आहे, ते समजून घेऊन, तिच्या विचारांचे स्वागत, आस्थेवाईकपणाने विचार किती घरातून होईल\nलेखकाने अनेक मुद्द्यांच्या बाबतीत आतापर्यंत असलेली समाजमान्य चौकट मोडण्याचे प्रयत्न केले आहेत.\nनाटकाची संहिता विचारप्रवर्तक नक्कीच आहे. त्यात सुचविलेली काही उत्तरे प्रत्यक्षात उतरायला हवीत. कलाकारांनी आपापली कामे छानच केली आहेत. सैरभैर, भरल्या संसारातून उखडलेली सून, क्षमा राज यांनी मन लावून उभी केली आहे. तर तिच्या पाठीशी खंबीरपणे, भक्कमपणे उभी असलेली सासू ज्योती चांदेकर यांनी वठविली आहे. दोन्हीही कलाकार रंगमंचाला अपरिचित नाहीत. नाटकाच्या इतर अंगांविषयी-संगीत, नेपथ्य, प्रकाश योजना इ.-बोलण्याची कुवत माझ्यात नाही.\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – एप्रिल २०२१\nदेशहित की अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर हल्ला – शुभलक्ष्मी नाईक गांवकर\nकवीची कैद – राजराहुल (राहुल खंडाळे)\nकोविड-१९ अरिष्टानंतरची नवक्षितिजे – श्रीधर सुरोशे\nलोकशाही संकोचते आहे – प्रसाद माधव कुलकर्णी\nगडबड-घोटाळे (व्यंगचित्रे) – चित्रकार प्रभाकर पाचपुते\nस्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल – ज्ञानेश वाकुडकर\nकिसान विरुद्ध सरकार ते किसान अभिमुख देश – श्रीनिवास नी. माटे\nभांडवलशाही हीच एक मोठी समस्या – प्रभाकर नानावटी\nहळूच – राजराहुल (राहुल खंडाळे)\nबोधकथा – वंदना भागवत\n – चित्रकार मिलिंद क्षीरसागर\nसमता आणि स्वातंत्र्य किती खरे किती खोटे – प्राची माहुरकर\nआमच्या लोकशाहीचे भवितव्य – हरिहर कुंभोजकर\nभग्न (होऊ घातलेल्या) तळ्याकाठी… \nसुदृढ लोकशाही – नरेंद्र महादेव आपटे\nथांबा, पुढे गतिरोधक आहे – हेमंत दिनकर सावळे\nयार… बोल, लिही – सचिनकुमार वि.तायडे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00168.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://thefocusindia.com/maharashtra/strange-fatwa-of-caste-panchayat-of-kanjarbhat-community-in-kolhapur-two-sisters-forced-to-take-divorce-after-one-failing-in-virginity-test-38156/", "date_download": "2021-04-19T10:06:38Z", "digest": "sha1:JMAVFPPKI2CJWRJUPT32CLG24DFA25DU", "length": 12785, "nlines": 76, "source_domain": "thefocusindia.com", "title": "कोल्हापूरातील कंजारभाट समाजातील जातपंचायतीचा अजब फतवा, कौमार्य परीक्षेत फेल झाल्याने दोन बहिणींना घ्यायला लावली काडीमोड|Strange fatwa of caste panchayat of Kanjarbhat community in Kolhapur, two sisters forced to take divorce after one failing in virginity test", "raw_content": "\nHome आपला महाराष्ट्र कोल्हापूरातील कंजारभाट समाजातील जातपंचायतीचा अजब फतवा, कौमार्य परीक्षेत फेल झाल्याने दोन बहिणींना घ्यायला लावली काडीमोड\nकोल्हापूरातील कंजारभाट समाजातील जातपंचायतीचा अजब फतवा, कौमार्य परीक्षेत फेल झाल्याने दोन बहिणींना घ्यायला लावली काडीमोड\n���ोल्हापूर येथे कंजारभाट समाजाच्या जातपंचायतीने अजब फतवा काढला आहे. कौमार्य परीक्षेत फेल झाल्याने पंचायतीने दोन बहिणींना काडीमोड म्हणजे घटस्फोट घ्यायला लावला.Strange fatwa of caste panchayat of Kanjarbhat community in Kolhapur, two sisters forced to take divorce after one failing in virginity test\nकोल्हापूर : कोल्हापूर येथे कंजारभाट समाजाच्या जातपंचायतीने अजब फतवा काढला आहे. कौमार्य परीक्षेत फेल झाल्याने पंचायतीने दोन बहिणींना काडीमोड म्हणजे घटस्फोट घ्यायला लावला.दोन सख्ख्या बहिणींची लग्नानंतर कौमार्य परीक्षा घेतली असता त्यातील एक बहीण कौमार्य परीक्षेत फेल गेली.त्यामुळे सासरच्या लोकांनी या दोघींनाही नांदवण्यास नकार दिला.\nकोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या मनकर्णिका कुंडात सापडला पुरातन ‘खजिना’, मंदिराचे लवकरच थ्री डी स्ट्रक्चरल ऑडिट\nत्यांना त्यांच्या घरी पाठवून देण्यात आले. सत्तावीस तारखेला कोल्हापूर येथे राजारामपुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मंदिरात जात पंचायत बसण्यात आली आणि त्यामध्ये पंचा समोर या दोघीना उभी करण्यात आले.\nबाभळीचे लाकूड आणून ते त्यांच्यासमोर कापले आणि या दोघींचा काडीमोड झाला असे कारण सांगून मुलींचे लग्न मोडण्यात आले. यापुढे या दोन्ही मुलींचा काहीही संबंध नाही असे पंचांच्या समोर सर्वांना सांगण्यात आले.\nउदरनिर्वाहासाठी भटकत असताना गटातल्या स्त्रीला बंधनात ठेवण्यासाठी कौमार्य चाचणीची कुप्रथा सुरू झाली. मात्र एकविसाव्या शतकातही अनेक जण ही कुप्रथा पाळतात.\nलग्न झाल्यावर नवरा बायको यांना एका खोलीत पाठविण्यात येते.\nबाहेर आल्यावर माल खरा की खोटा अशी नवऱ्या मुलाला विचारणा पंचमंडळीकडून केली जात होती. मात्र आता ही विचारणा करताना नवऱ्या मुलाला तू समाधानी आहेस का असल्यास तीन वेळा समाधानी आहे असं बोलं, असे सांगितले जाते.\nयाविरोधात ‘स्टॉप दी व्ही रिच्युअल’ ही मोहीम विवेक तमायचीकर आणि काही तरुणांनी एकत्र येऊन सुरू केली. विवेक आणि ऐश्वर्या यांनी स्वतःही लग्नामध्ये कौमार्य परीक्षा न देता हा पायंडा मोडून काढला.\nविवाह, लैंगिकता, परस्पर विश्वास या सगळ्या पती-पत्नीमधल्या वैयक्तिक बाबी आहेत. सर्वोच्च न्यायालयाने ‘राइट टू प्रायव्हसी’चा मुद्यावर भाष्य केले आहे. त्या आधारे या अनिष्ट प्रथेविरोधात सोशल मीडियामधून ‘स्टॉप व्ही टेस्ट’ हे अभियान सुरू करण्यात आले. या मोहिमेला ���ाठिंबा देणाऱ्या युवांना या जोखडातून मुक्त व्हायचे आहे, असे विवेक यांनी सांगितले.\nPreviousशरद पवार, अजित पवारांवरील आरोपांना उत्तरे देण्याऐवजी कोरोना लस पुरवठ्यावरून केंद्रावर टीकेची झोड उठविण्यास राष्ट्रवादीचे नेते एकवटले\nNextरविवारी होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकला ; खासदार नवनीत राणा यांचं राज्यपालांना पत्र\nकेंद्र सरकार विरोधात अफवा पसरवून घबराट, नवाब मलिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, अतुल भातखळकर यांची दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार\nImportant Websites: आपल्या शहरात हॉस्पिटल बेड शोधायला अडचण येतेय मग या वेबसाइट जरूर पाहा\nWATCH : रुळावर पडलेल्या बाळासाठी रेल्वेमनने लावली जिवाची बाजी, रेल्वेमंत्र्यांनीही केले कौतुक, सीसीटीव्हीत कैद झाला थरारक प्रसंग\nसिनेमा कसा पाहावा हे शिकविणारी दिग्दर्शिका\nडॉ. हर्षवर्धन यांचे डॉ. मनमोहन सिंगांना पत्रोत्तर; लसीकरणाच्या सूचनांचे केले स्वागत आणि काँग्रेसनेत्यांच्या दुटप्पीपणावरही ठेवले बोट\nबंदच्या भीतीने मजुरांचे पलायन, अर्थमंत्र्यांचे उद्योग जगताला आश्वासन, नाही लागणार देशव्यापी लॉकडाऊन\nWATCH : कोमट दूध सेवन करण्याचे आहेत अनेक फायदे\nWATCH : बजाजची चेतक स्कूटर बुलेटपेक्षाही महाग, पाहा किंमत\nWATCH : मधमाशी पालन ठरू शकते करिअरची उत्तम संधी\nअहमदनगर : ‘मी काय चुकीचं बोलतो आहे’ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा बाळासाहेब थोरातांना प्रश्न;थोरातांनी थेट धमकावत बाहेर हाकललं\nDelhi Lockdown : दिल्लीत आजपासून सहा दिवसांचे लॉकडाऊन, वाचा 10 ठळक मुद्दे…\nदिल्लीत केजरीवालांनी लॉकडाऊन जाहीर केले; खान मार्केटमध्ये दारू दुकानांवर गर्दी उसळली\nपुणे मार्केट यार्डातील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाचे कठोर निर्णय\nIsrael : इस्रायलने कसे जिंकले कोरोनाविरुद्धचे युद्ध देशात विनामास्क फिरू शकताहेत नागरिक\nममता बॅनर्जींचा डबल गेमपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतसभेत पंतप्रधानांवर दोष तर पत्राद्वारे मदतीची मागणी\nकोरोनाची लस घेतानाचा फोटो काढा अन् जिंका 5 हजार रुपयांचं बक्षीस\n30 एप्रिलनंतर औरंगाबादेत लस न घेता फिरणाऱ्या 45 वर्षांवरील नागरिकांवर दंडात्मक कारवाई\nWATCH : सुगंध, रंग आणि बरंच काही असा ओळखा अस्सल हापूस\nWATCH : यंदाच्या IPL मध्ये दिसतोय हा आश्चर्यकारक ��ोगायोग\nदेशात कोरोनाची लाट नव्हे त्सुनामी : २४ तासांत २.७४ लाख रुग्ण, १६१९ मृत्यू, सक्रिय रुग्णसंख्या १९.२९ लाखांपेक्षा जास्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.akshardhara.com/en/5488__n-s-phadake", "date_download": "2021-04-19T10:30:01Z", "digest": "sha1:2UPJLNYCEM6XJNLZYWVO3S5QSLZIUKAN", "length": 11055, "nlines": 310, "source_domain": "www.akshardhara.com", "title": "N S Phadake - Akshardhara", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्व विकास (सेल्फ हेल्प)\nAisi Akshare Rasike (ऎसीं अक्षरें रसिकें)\nमुरब्बी साहित्यिकाचे अनुभव, त्याची रसिक, मार्मिक दृष्टी, सडेतोड प्रतिपादन, आणि मराठीच्या चढत्या-वाढत्या संसाराविषयी त्याने मांडलेले विचार समजून घेण्याच्या दृष्टीने ही ’ऎसीं अक्षरें’ रसिक वाचकांनी जरुर वाचावीत.\nना. सी. फ़डके यांचे कथालेखन.\nना. सी. फडके लिखित \"दौलत\" ही कादंबरी आहे.\nमराठी साहित्यातील नावाजलेले लेखक ना. सी. फडके यांची ही कथा. त्यांच्या या कथांमध्ये तंत्रशुद्धता रेखीवपणा व डौलदार भाषा या गुणांनी नटलेल्या असतात. आकर्षक प्रारंभ, कथेच्यामध्ये गुंतागुंत, अंती उकल आणि मग शेवट असे त्यांच्या लेखनाचे ठरावीक तंत्र आहे. तंत्राबरोबर त्यांची कथा रचना व भाषा या दृष्टिने प्रभावी आहे. एखाद्या प्रसंगाचे सुंदर शब्दचित्र रंगविणे व रेखीव...\nयौवनाच्या वसंतकाळीही वासनात्मक प्रेमाबद्दल जिचे मन गोठल्यासारखे थंड होते, पण कालांतराने तिच्या मनाचा हा थंडपणा कसा नाहीसा झाला आणि प्रीतीचे माधुर्य तिला कसे उमगले, या कल्पनेचा अविष्कार म्हणजे इंद्रधनुष्य ही कादंबरी.\nना. सी. फडके लिखित \"जादूगार\" ही कादंबरी आहे.\nना. सी. फडके लिखित \"कलंक शोभा\" ही कादंबरी आहे.\nना.सी.फडके लिखित साहित्याचा मागोवा.जुन्या पिढीतील वाचकांना ‘नासीं’च्या आठवणींना उजाळा मिळावा मिळावा आणि नव्या पिढीला ‘नासीं’च्या लेखनपैलूंची ओळख व्हावी याकरिता हे आम्हा सर्वांचे ‘केशरफुल’\nललितलेखनाच्या मुलतत्त्वांची सुबोध मार्मीक चर्चा.\nना. सी. फडके लिखित \"प्रवासी\" ही कादंबरी आहे.\nVed Var (वेडं वारं)\nना. सी. फडके लिखित \"वेडं वारं\" ही कादंबरी आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/ahmednagar-news-marathi/a-basket-of-bananas-from-the-mla-himself-to-the-rules-about-corona-taking-a-selfie-with-the-patient-going-directly-to-the-corona-wardnrpd-108888/", "date_download": "2021-04-19T10:09:14Z", "digest": "sha1:F6SUQT43FX2MNBCU2PJ5CB7YWMIR6JZO", "length": 12537, "nlines": 170, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "A basket of bananas from the MLA himself to the rules about corona; Taking a selfie with the patient going directly to the Corona wardnrpd | कोरोन���बाबतच्या नियमांना आमदाराकडूनच केराची टोपली; थेट कोरोना वार्डमध्ये जात रुग्णासॊबत घेतला सेल्फी | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, एप्रिल १९, २०२१\nसंपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याबाबत अमित शाह यांची महत्त्वाची माहिती,म्हणाले…\n‘या’ महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कोरोना गाठणार उच्चांक,देशात सापडणार सर्वाधिक रुग्ण – आयआयटी कानपूरच्या अभ्यासकांचा दावा\nकोरोनावरील प्रभावी लसीसाठी धाडसी प्रयोग, कोरोनामुक्त झालेल्यांच्या शरीरात सोडणार कोरोनाचे विषाणू, होणार हे फायदे\nअरविंद केजरीवाल यांनी केली महत्त्वाची घोषणा, दिल्लीमध्ये ६ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर\nमलायकाला आवडते ‘ही’ सेक्स पोजीशन, हे ऐकताच अभिनेत्री नेहा धुपिया लागली हसायला\nअहमदनगरकोरोनाबाबतच्या नियमांना आमदाराकडूनच केराची टोपली; थेट कोरोना वार्डमध्ये जात रुग्णासॊबत घेतला सेल्फी\nमहाराष्ट्र लाॅकडाऊनच्या उंबरठ्यावर असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेदेखील जनतेला काळजी घेण्याचं आवाहन करत आहेत. परंतु त्यांच्याच पक्षातील आमदार जर कोरोना वार्डात विना मास्क जाऊन अशाप्रकारे फोटोसेशन करत असतील, तर महाराष्ट्रातील रुग्ण संख्या लवकर आटोक्यात येईल, असं दिसून येत नाही. त्यामुळे निलेश लंके यांच्यावर आता कारवाई होणार का की, सर्व नियम हे जनतेलाच लागु आहेत की, सर्व नियम हे जनतेलाच लागु आहेत असा प्रश्न विचारला जात आहे.\nअहमदनगर: सर्वत्र कोरोनाचे रुग्ण वाढत असताना खबरदारी घेण्यासाठी प्रशासन सातत्याने सूचना करत आहेत. मात्र सर्वसामान्य नागरिकांपासून अगदी काल राजकीय नेतेही कोरोनाच्या नियमांचे पालन करताना दिसत नाहीत. राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी थेट कोरोना रुग्ण भरती असलेल्या वॉर्डात जाऊन आपल्या मायबाप जनतेशी संवाद साधला. एवढच नाही तर आमदार साहेबांनी तिकडे आपल्या मोबाईलमध्ये कोरोना पाॅझिटिव्ह असलेल्या रुग्णांसोबत सेल्फीदेखील काढला. आता हा जनतेबद्दलचा कळवळा की, प्रसिद्धीसाठी केलेला एक स्टंट असा प्रश्न सध्या सोशल मीडियावर विचारला जात आहे.\nकोरोना वार्डात पोहोचले तेव्हा त्यांच्या तोंडावर मास्कही नव्हता. त्यामुळे शासनाने ठरवून दिलेल्या नियमांना लोकप्रतिनिधींनीच अशी केराची टोपली दाखवली, तर सर्वसामान्यांनी याचा काय आदर्श घ्यावा\nमहाराष्ट्र लाॅकडा���नच्या उंबरठ्यावर असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हेदेखील जनतेला काळजी घेण्याचं आवाहन करत आहेत. परंतु त्यांच्याच पक्षातील आमदार जर कोरोना वार्डात विना मास्क जाऊन अशाप्रकारे फोटोसेशन करत असतील, तर महाराष्ट्रातील रुग्ण संख्या लवकर आटोक्यात येईल, असं दिसून येत नाही. त्यामुळे निलेश लंके यांच्यावर आता कारवाई होणार का की, सर्व नियम हे जनतेलाच लागु आहेत की, सर्व नियम हे जनतेलाच लागु आहेत असा प्रश्न विचारला जात आहे.\nक्या खुबसुरती कैसी अदाअंकिता लोखंडेंचा Traditional Look चाहत्यांना पाडतोय भूरळ, पाहा खास PHOTOS\nCorona Update'स्टॅच्यु ऑफ लिबर्टी' देतेय मास्क लावण्याचा संदेश, तर मोनालिसा म्हणतेय संसर्ग टाळा\nVideoसावनी रविंद्र ला ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार\nमनोरंजनखिशाच्या राष्ट्रीय पुरस्काराचं यश संपूर्ण टीमचं\nआज ना छोडेंगे बस हमजोली, खेेलेंगे हम होलीHoli Special 2021 - वरुण धवनपासून नेहा कक्कडपर्यंत या कलाकारांची आहे ही लग्नानंतरची पहिली होळी ,पाहा फोटो\nसंपादकीयनागपूरसह सर्वोच्च न्यायालयाची ५ खंडपीठे असावीत\nसंपादकीयआरामदायी प्रवासाकरिता खासगी गाड्यांना प्रवाशांची पसंती\nसंपादकीयपायलटांच्या समर्थकांचे फोन टॅप केल्याची गहलोत सरकारची कबुली\nसंपादकीयतत्त्व बाजूला सारून वृद्ध श्रीधरन यांना भाजपाची उमेदवारी\nकाँग्रेसने केलाय ज्येष्ठांवर अन्यायस्टार प्रचारकांच्या यादीतून काँग्रेसने असंतुष्टांना वगळले\nसोमवार, एप्रिल १९, २०२१\nसातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/nandurbar-news-marathi/chief-minister-uddhav-thackerays-sudden-visit-to-nandurbar-nrab-103868/", "date_download": "2021-04-19T09:38:14Z", "digest": "sha1:HEIY6BQK6JWMSJDKSQI66N2TTF7XZASS", "length": 10961, "nlines": 169, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Chief Minister Uddhav Thackeray's sudden visit to Nandurbar? Nrab | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अचानक नंदुरबार दौऱा? | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, एप्रिल १९, २०२१\nसंपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याबाबत अमित शाह यांची महत्त्वाची माहिती,म्हणाले…\n‘या’ महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कोरोना गाठणार उच्चांक,देशात सापडणार सर्वाधिक रुग्ण – आयआयटी कानपूरच्या अभ्यासकांचा दावा\nकोरोनावरील प्���भावी लसीसाठी धाडसी प्रयोग, कोरोनामुक्त झालेल्यांच्या शरीरात सोडणार कोरोनाचे विषाणू, होणार हे फायदे\nअरविंद केजरीवाल यांनी केली महत्त्वाची घोषणा, दिल्लीमध्ये ६ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर\nमलायकाला आवडते ‘ही’ सेक्स पोजीशन, हे ऐकताच अभिनेत्री नेहा धुपिया लागली हसायला\nनंदूरबारमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा अचानक नंदुरबार दौऱा\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी आणि धडगाव अक्राणी या दोन ठिकाणी भेट देणार आहेत.आज १८ मार्च किंवा १९ मार्च रोजी त्यांचा हा संभावित दौरा आहे.\nनंदुरबार : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर येणार असून अचानक होणाऱ्या या दौऱ्यामुळे यंत्रणेची धावपळ सुरु झाली आहे.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी आणि धडगाव अक्राणी या दोन ठिकाणी भेट देणार आहेत.आज १८ मार्च किंवा १९ मार्च रोजी त्यांचा हा संभावित दौरा आहे. जिल्हा प्रशासनाने त्यासाठी पूर्वतयारी सुरू केली आहे. जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारूड यांच्यासह सर्व विभाग प्रमुखांनी धावपळ करून अतिदुर्गम भागातील मोलगी येथे भेट देऊन पाहणी केली. तातडीने बैठका घेऊन सूचना करण्यात आल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेलिकॉप्टरने येणार असल्यामुळे हेलिपॅड ची तयारी सुरू करण्यात आली. मोलगी आणि धडगाव येथील कोविड सेंटरच्या ऊद्घाटनासाठी तसेच दूर्गम भागातील लसीकरण आदी आरोग्यविषयक शुभारंभासाठी हा धावता दौरा असल्याचे समजते. तथापि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्या विषयी बहुतांश स्तरावर अनभिज्ञता दिसून आली. दौरा नेमका कशासाठी याचा उलगडा कार्यकर्त्यांना झाला नाही.\nक्या खुबसुरती कैसी अदाअंकिता लोखंडेंचा Traditional Look चाहत्यांना पाडतोय भूरळ, पाहा खास PHOTOS\nCorona Update'स्टॅच्यु ऑफ लिबर्टी' देतेय मास्क लावण्याचा संदेश, तर मोनालिसा म्हणतेय संसर्ग टाळा\nVideoसावनी रविंद्र ला ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार\nमनोरंजनखिशाच्या राष्ट्रीय पुरस्काराचं यश संपूर्ण टीमचं\nआज ना छोडेंगे बस हमजोली, खेेलेंगे हम होलीHoli Special 2021 - वरुण धवनपासून नेहा कक्कडपर्यंत या कलाकारांची आहे ही लग्नानंतरची पहिली होळी ,पाहा फोटो\nसंपादकीयनागपूरसह सर्वोच्च न्यायालयाची ५ खंडपीठे असावीत\nस��पादकीयआरामदायी प्रवासाकरिता खासगी गाड्यांना प्रवाशांची पसंती\nसंपादकीयपायलटांच्या समर्थकांचे फोन टॅप केल्याची गहलोत सरकारची कबुली\nसंपादकीयतत्त्व बाजूला सारून वृद्ध श्रीधरन यांना भाजपाची उमेदवारी\nकाँग्रेसने केलाय ज्येष्ठांवर अन्यायस्टार प्रचारकांच्या यादीतून काँग्रेसने असंतुष्टांना वगळले\nसोमवार, एप्रिल १९, २०२१\nसातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2006/09/3736/", "date_download": "2021-04-19T09:37:54Z", "digest": "sha1:7R5C4CSZTUXSS2QNMTNZ64QN7GOILATG", "length": 31073, "nlines": 58, "source_domain": "www.sudharak.in", "title": "आयुर्वेदाकडे बघण्याचा दृष्टिकोन – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – एप्रिल २०२१\nआयुर्वेदाच्या ह्रासाची कारणे बरीच असली तरी मोगल आणि इंग्रजांचे आक्रमण हा यातील एक मोठा घटक आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. मोगल आक्रमणापासून आयुर्वेदाचा राजाश्रय खंडित झाला तो आजतागायत पुन्हा आयुर्वेदाला पूर्णपणे प्राप्त झालेला नाही. स्वातंत्र्योत्तर काळामध्येदेखील आयुर्वेदाला मिळणारा वाटा हा एकंदर स्वास्थ्यावर खर्च होणाऱ्या रकमेच्या दोन ते तीन टक्केच होता. परंतु आयुर्वेदाचे खरे नुकसान झाले ते इंग्रजांच्या काळात. त्यांनी आपल्याबरोबर आपले वैद्यकशास्त्र आणले, जे आज आधुनिक वैद्यक म्हणून ओळखले जाते. याबद्दल कोणाचा आक्षेप असण्याचे कारण नाही. परंतु याचबरोबर त्यांनी एक समज प्रचलित केला की पाश्चात्त्य विचारपद्धतीच एकमेव शास्त्रीय विचारपद्धती आहे. अन्य कुठल्याही पद्धतीने केलेला विचार हा अशास्त्रीय व त्याज्य आहे. त्यामुळे पौर्वात्य विचारपद्धतीतून निर्माण झालेली शास्त्रे त्यांनी मोडीत काढली. त्यांनी आमची शिक्षणपद्धतीदेखील स्वतःच्या स्वार्थासाठी, अर्थात् भारतावर राज्य करणे सोपे जावे म्हणून बदलवली. त्यामुळे अनेक भारतीय शास्त्रे लयाला गेली. आयुर्वेद, योग यांसारखी शास्त्रे टिकून राहिली तरी त्यांना जबर झटका बसला व परिणामस्वरूप आयुर्वेद हा अशास्त्रीय आहे, यामध्ये संशोधन नाही, याला काही वैज्ञानिक आधार नाही, यांचे ग्रंथ म्हणजे निव्वळ औषधांच्या याद्या आहेत असा प्रचार सातत्याने सुरू झाला.\n१९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यावरही यामध्���े फारसा बदल झाला नाही. परंतु आयुर्वेदाचे व आधुनिक वैद्यकाचे शिक्षण, त्यांची विचारपरंपरा भिन्न आहे हे लक्षात न घेता त्यांना एकत्र करून एक इंटिग्रेटेड कोर्स तयार करण्यात आला. २५-३० वर्षांच्या कालावधीनंतर हा प्रयोग फसला असे लक्षात आल्याने दोन्ही वैद्यकाचे शिक्षण स्वतंत्र करण्यात आले. गेल्या दोन दशकांमध्ये जागतिक स्तराव त आल्याने शास्त्रज्ञांचे व सामान्य जनांचे लक्ष वैकल्पिक उपचारपद्धतींकडे वळले व या वातावरणात आयुर्वेदाविषयी लोकांची व शास्त्रज्ञांची रुची वाढू लागली. त्यानंतर जागतिकीकरणाच्या दबावामध्ये ‘पेटंट’चे युग आपला प्रभाव दाखवू लागले. आपल्याला पहिला झटका बसला तो हळदीच्या पेटंटचा. भारत सरकारने युद्धपातळीवर हा मुद्दा कसा हाताळला हे आपल्याला या प्रकरणाला मिळालेल्या प्रसिद्धीवरून कळले आहेच. मात्र या प्रकरणात खरे साहाय्य झाले ते आयुर्वेदीय ग्रंथांचे. पाश्चात्त्य शास्त्र, पेटंट ऑफिस तथा न्यायालय या सर्वांनी आयुर्वेद ग्रंथामध्ये असलेली माहिती शास्त्रीय आहे हे मान्य केले व त्या आधारे हळदीचे पेटंट भारताला परत मिळाले. हीच कथा कडुनिंबाची. आयुर्वेद म्हणजे औषधांच्या याद्या असत्या तर ही पेटंट आपल्याला परत मिळाली नसती हे आपण समजून घेतले पाहिजे. आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये उपलब्ध असलेली माहिती ही शास्त्रीय आहे हे लक्षात आल्याने ग्रंथांमध्ये वर्णन केलेल्या आयुर्वेदीय औषधांच्या गुणधर्माचे पेटंट कुणालाही घेता येऊ नये यासाठी भारत सरकारने डॉ. रघुनाथ माशेलकरांच्या नेतृत्वात Traditional knowledge digital library (TKDL) हा महाकाय प्रकल्प सुरू केला व अल्पावधीतच पूर्ण केला. या प्रकल्पामध्ये वीस प्रमुख आयुर्वेद ग्रंथातील ३६ हजार श्लोकांचे सहा परकीय भाषांमध्ये भाषांतर करण्यात आले आहे. यामध्ये शेकडो वनस्पती, औषधे, त्यांचे ग्रंथांतील गुणधर्म, रोगनाशनाचे कार्य यांचे वर्णन आहे. पेटंट हे नवीन संशोधनाला दिले जाते. परंतु हे प्राचीन संशोधनच असल्यामुळे कोणत्याही ग्रंथोक्त गुणधर्माचे पेटंट कुणालाही घेता येऊ नये यासाठी या प्रकल्पाची रचना केली गेली आहे. हजारो पदार्थांचे गणधर्म नसत्या निरीक्षणाने नोंदविता येत नाहीत. त्यासाठी काही मूलभूत अध्ययनपद्धतीची व प्रयोगांची आवश्यकता असते. येवढेच नव्हे तर त्यांतील काही पदार्थ एकत्र केल्यावर ते एकत्रि�� कुठला परिणाम मनुष्यशरीरावर घडवून आणतील हे सांगणेदेखील किती कठीण आहे हे कुठलाही शास्त्रज्ञ सांगू शकेल. शास्त्रीय अध्ययनाविना हे अशक्यच आहे. आयुर्वेदीय ग्रंथांची प्रमाणभूतता सिद्ध होण्यासाठी या प्रकल्पाचा आधार पुरेसा आहे. म्हणजेच आयुर्वेदीय ग्रंथांमधील ज्ञानाची यथार्थता आणि शास्त्रीयता याद्वारे स्पष्ट झाली आहे. ग्रंथांमध्ये सांगितलेल्या गुणधर्माची पुनःप्रचीती घेणे कुणाला आवश्यक वाटल्यास त्याने ते अवश्य करावे. परंतु ते गुणधर्म सिद्ध झाल्याशिवाय आम्ही त्याला शास्त्रीय म्हणून संबोधणार नाही ही भूमिका अशास्त्रीय ठरेल.\nया शतकाच्या प्रारंभाला अजून एक घटना आयुर्वेदाला शास्त्रीय ठरवून गेली. इंग्लंडमध्ये ‘हाऊस ऑफ लॉर्डस’ने इंग्लंडमधील प्रचलित चिकित्सापद्धतींचे अध्ययन करून त्या शास्त्रीय आहेत अथवा नाहीत हे समजण्यासाठी एक समिती गठित केली. या समितीसमोर आयुर्वेदाची बाजू मांडण्यासाठी भारत सरकारने कै. डॉ. शरदिनी डहाणूकर यांच्या नेतृत्वाखाली एक तज्ज्ञ समिती इंग्लंडला पाठविली होती. या समितीशी चर्चा केल्यावर व आयुर्वेदाची माहिती करून घेतल्यावर हाऊस ऑफ लॉर्डसच्या समितीने आयुर्वेदाला आधुनिक वैद्यकाप्रमाणेच शास्त्रीय वैद्यकाचा दर्जा दिला आहे. याच आधारावर इंग्लंडमध्ये आयुर्वेद महाविद्यालय सुरू करण्याची तयारी सुरू आहे. अमेरिकेतदेखील तेथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (NIH) च्या वैकल्पिक उपचार पद्धतीच्या संशोधन विभागात आयुर्वेदाचे अध्ययन व संशोधनदेखील केले जाते. आम्ही तसेही वैचारिकदृष्ट्या इंग्रजांचे गुलाम असल्याने आयुर्वेद शास्त्रीय आहे हे त्यांचे मत आपण स्वीकारण्यास हरकत नसावी.\nआयुर्वेदावर अजून एक आक्षेप घेतला जातो. तो म्हणजे आयुर्वेदिक त्रिदोष सिद्धान्त व त्यावर आधारलेली निदानपद्धती. दाखवा तुमचे वात पित्त कफ असे म्हटले की आपण जिंकलो असे अनेक लोक समजतात. संपूर्ण भारतीय चिंतनपरंपरा, विचारपद्धती पंचमहाभूत सिद्धान्तावर आधारित आहे. हा पंचमहाभूत सिद्धान्त एकदा नीट समजला की त्रिदोष, औषधांचे गुणधर्म, त्यांचे गामित्व म्हणजे ते शरीराच्या नेमक्या धातूत का व कसे जातात इत्यादी गोष्टी समजणे सोपे होते. आता आतापर्यंत ह्याला प्रत्यक्ष प्रमाण कसे शोधावे हा एक प्रश्नच होता. आपल्या पूर्वजांनी कसा विचार केला म्ह���ून ते या निष्कर्षाप्रत पोहोचले हे समजत नव्हते. परंतु Indian Institute of Chemical Technology हैदराबादमधील एक शास्त्रज्ञ डॉ. विजयकुमार यांनी 3D HPTLC या प्रगत तंत्राचा वापर करून आयुर्वेदीय सिद्धान्ताप्रमाणे पदार्थ व औषधांचे प्रमाणीकरण करण्याची पद्धत शोधून काढली आहे. म्हणजे त्या पदार्थांतील पंचमहाभूतांचे प्रमाण, त्यांचे रस, गुण, वीर्य, विपाक, तो कुठल्या दोषावर काम करतो इत्यादी माहिती हे तंत्र अत्याधुनिक उपकरणांच्या साहाय्याने सांगते. सध्या याचे पेटंट घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रारंभिक स्थितीत असला तरी हा\nएक वेगळा प्रयत्न आहे हे निश्चित. आयुर्वेदीय पद्धतीने रोगनिदान करण्यासाठी C-DAC आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे या दोन्ही ठिकाणी सॉफ्टवेअर तयार झाली आहेत. त्याच्या वापराचे प्रयोग सुरू आहेत.\nआयुर्वेद हा ग्रंथाधिष्ठित आहे, त्यामध्ये प्रगतीची सोय नाही असाही एक आक्षेप आयुर्वेदावर घेतला जातो. परंतु ज्याने चिकित्सकबुद्धीने आयुर्वेद ग्रंथाचे परिशीलन केले आहे त्याला हा आक्षेप खोटा आहे हे ताबडतोब लक्षात येईल. परंतु येवढा खटाटोप कोण करेल त्यापेक्षा आपली मते ठोकून देणे जास्त सोईचे आहे. आयुर्वेदीय संहितांची एकूण रचना बघितली तर त्यामध्ये चरक संहिता, सुश्रुत संहिता, अष्टांग-संग्रह व अष्टांग-हृदय, त्यानंतर रसशास्त्रावरील ग्रंथ, त्यानंतर वनस्पतीविषयक निघंटूची रचना, आयुर्वेद-ग्रंथांवरच्या टीका अशी चढत्या क्रमाने प्रगतीच्या दिशेने शास्त्राची वाटचाल झालेली दिसते. निघंटूंची रचना तर आजतागायत सुरू आहे. अष्टांग आयुर्वेद आज प्रत्यक्षात सोळा अंगांमध्ये शिकविला जातो हे प्रगतीचे लक्षण नाही काय त्यापेक्षा आपली मते ठोकून देणे जास्त सोईचे आहे. आयुर्वेदीय संहितांची एकूण रचना बघितली तर त्यामध्ये चरक संहिता, सुश्रुत संहिता, अष्टांग-संग्रह व अष्टांग-हृदय, त्यानंतर रसशास्त्रावरील ग्रंथ, त्यानंतर वनस्पतीविषयक निघंटूची रचना, आयुर्वेद-ग्रंथांवरच्या टीका अशी चढत्या क्रमाने प्रगतीच्या दिशेने शास्त्राची वाटचाल झालेली दिसते. निघंटूंची रचना तर आजतागायत सुरू आहे. अष्टांग आयुर्वेद आज प्रत्यक्षात सोळा अंगांमध्ये शिकविला जातो हे प्रगतीचे लक्षण नाही काय TKDL मध्ये जवळजवळ ४६ हजार कल्पांची नोंद आहे तरीही वैद्यांचे नवीन कल्पांचे प्रयोग व्यक्तिगत व सामूहिक स्��रूपात सुरूच आहेत. बाजारात नवीन येणारी आयुर्वेद औषधे याच प्रगतीचा परिपाक आहेत. आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये ज्याचा उल्लेख नाही अशा रोगांना अनुक्त रोग म्हणतात. अशा रोगांचा विचार कसा करावा याचे मार्गदर्शन चरकाचार्यांनी करून ठेवले आहे. त्याचा विचार करून आयुर्वेदाच्या पद्धतीने त्यांचा विचार कसा करावा यावर ग्रंथ निर्माण झाले आहेत. ही प्रगती नव्हे काय \n‘आयुर्वेदात संशोधन’ हा शब्दप्रयोगच काही लोकांना चुकीचा वाटतो. परंतु आयुर्वेदाच्या सुदैवाने जगभरातील शास्त्रज्ञांना हे मत अमान्य आहे. भारत सरकारनेही Indian Council of Medical Research च्या धर्तीवर सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेद अॅण्ड सिद्ध (CCRAS) ची स्थापना केली आहे. याद्वारे आयुर्वेदामध्ये संशोधन सुरू असते. उडखठ व खउचठ द्वाराही अनेक शोधप्रकल्प राबविले जातात. परंतु हे सर्व संशोधन आयुर्वेद आधुनिक विज्ञानाच्या भाषेत समजण्यासाठी खर्च होते. आयुर्वेदामध्ये कुठलीही भर त्यामुळे पडत नाही. खरे म्हणजे संशोधन हे शास्त्रात भर पाडण्यासाठी असते. आयुर्वेदाच्या संशोधनामध्ये आयुर्वेदात भर पडणे अपेक्षित आहे. एक साधे उदाहरण घेऊ. गुळवेल या वनस्पतीवर हजाराच्या जवळ शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत. परंतु त्यामुळे आयुर्वेदाच्या ग्रंथात वर्णन केलेल्या गुळवेलीच्या माहितीमध्ये कवडीचीही भर पडलेली नाही. भविष्यात जर गुळवेलीच्या गुणधर्मात २-४ गुणधर्मांची भर पडली तर वैद्यवर्गाला आनंदच होईल. आयुर्वेदातील अनेक औषधे ही curative नसून preventive असतात. उदाहरणार्थ द्राक्षासवाचा एक पाठ हृदयाला हितकर आहे व हृदयरोग होऊ नये म्हणून वापरला जातो. हे आपल्या ‘अशास्त्रीय’ (१) पूर्वजांनी कसे शोधून काढले कोण जाणे कारण औषधाने एखादा रोग बरा होतो हे सांगण्यापेक्षा एखाद्या औषधाच्या नित्य सेवनाने एखादा रोग होणार नाही हे सांगणे कठीण आहे. परंतु मला याची शहानिशा करावयाचा असल्याने मी फ्रान्समधील बर्गंडी विद्यापीठाच्या वाइन रीसर्च इन्स्टिट्यूट बरोबर काम केले व त्यामध्ये ‘रिस्व्हेरेट्रोल’ नामक एक पदार्थ जो हृदयाचे रक्षण करतो, उपस्थित असतो हे सिद्ध केले. यावर शोधपत्रदेखील प्रसिद्ध झाले आहे. आयुर्वेदीय औषधांमध्ये याही प्रकारे संशोधन होऊ शकते.\nकुठलेही शास्त्र स्वतंत्रपणे, एकटेच प्रगती करू शकत नाही. जसे आजच्या आधुनिक वैद्यकातील यंत्रे ह�� भौतिकशास्त्राच्या प्रगतीमुळे आज आपल्याला उपलब्ध आहेत तर औषधे ही रसायनशास्त्राच्या प्रगतीमुळे. अशा शास्त्रांना समकालीन शास्त्रे म्हणतात. आयुर्वेदाच्या दीर्घ वाटचालीत कुठल्या काळामध्ये कुठल्या समकालीन शास्त्राने आयुर्वेदाचे कसे उपबृंहण केले याचा जर आपण अभ्यास केला तर आयुर्वेद अधिक चांगल्या त-हेने समजण्यास मदत होईल. नागपुरातील डॉ. सौ. संयुक्ता गोखले यांनी आयुर्वेदामध्ये वेळोवेळी गणिताचा जो वापर झाला त्यावर संशोधन केले आहे व अर्वाचीन गणिताचे नियम आयुर्वेदामध्ये कसे लागू होतात हेदेखील दाखवून दिले आहे. सध्याच्या आधुनिक विज्ञानाच्या सर्व शाखा वर्तमान आयुर्वेदाच्या समकालीन आहेत. त्यामुळे आयुर्वेदाच्या प्रगतीसाठी त्यांचाही उपयोग करून घेण्यास हरकत नाही. तसा आधुनिक वनस्पतिशास्त्राचा चांगला उपयोग सध्या आयुर्वेदाला होतो\nसर्वसाधारणपणे आधुनिक वैद्यकीय तज्ज्ञांकडून आयुर्वेदावर टीका दोन कारणांनी केली जाते. त्यापैकी पहिले कारण म्हणजे एकच विचारपरंपरा वैज्ञानिक आहे हा गैरसमज व दुसरे म्हणजे आयुर्वेदाविषयी अज्ञान अथवा आकस. परंतु याला अपवादही बरेच आहेत. स्वातंत्र्यपूर्वकाळात डॉ. गद्रे यांनी अष्टाङ्गहृदयाचे सांगोपांग अध्ययन करून त्याचे सुंदर मराठी भाषांतर केले, डॉ. घाणेकरांनी सुश्रुतसंहितेच्या शारीरस्थानाचे केलेले इंग्रजी भाषांतर प्रसिद्धच आहे. डॉ. शरदिनी डहाणूकरांची पुस्तकेदेखील चांगली आहेत. भारतामध्ये न्युक्लिअर मेडीसीनची रुजुवात करणाऱ्या डॉ. लेल्यांनीदेखील आयुर्वेद व मॉडर्न मेडीसीनचा तुलनात्मक अभ्यास करून पुस्तक लिहिले आहे. गेल्या दोन वर्षात प्रसिद्ध हृदयशल्यविशारद डॉ. वेलायुधन यांनी चरकसंहितेचा अभ्यास करून ढहश श्रशसरलूष उहरीरशर या नावाचे पुस्तक प्रसिद्ध केले आहे. तर मुंबईचे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. पालेप यांनी आयुर्वेदाचे सिद्धान्त आधुनिक विज्ञानाच्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचे पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे. आज खरी गरज आहे ती आयुर्वेदाकडे निकोप दृष्टीने बघण्याची. याच विचारपरंपरेतून निर्माण झालेल्या योगाला सर्व जगाने आत्मसात केले आहे हे आपण विसरता कामा नये. यानंतर पाळी आयुर्वेदाचीच आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे.\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – एप्रिल २०२१\nदेशहित की अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर हल्ला – शुभलक्ष्मी नाईक गांवकर\nकवीची कैद – राजराहुल (राहुल खंडाळे)\nकोविड-१९ अरिष्टानंतरची नवक्षितिजे – श्रीधर सुरोशे\nलोकशाही संकोचते आहे – प्रसाद माधव कुलकर्णी\nगडबड-घोटाळे (व्यंगचित्रे) – चित्रकार प्रभाकर पाचपुते\nस्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल – ज्ञानेश वाकुडकर\nकिसान विरुद्ध सरकार ते किसान अभिमुख देश – श्रीनिवास नी. माटे\nभांडवलशाही हीच एक मोठी समस्या – प्रभाकर नानावटी\nहळूच – राजराहुल (राहुल खंडाळे)\nबोधकथा – वंदना भागवत\n – चित्रकार मिलिंद क्षीरसागर\nसमता आणि स्वातंत्र्य किती खरे किती खोटे – प्राची माहुरकर\nआमच्या लोकशाहीचे भवितव्य – हरिहर कुंभोजकर\nभग्न (होऊ घातलेल्या) तळ्याकाठी… \nसुदृढ लोकशाही – नरेंद्र महादेव आपटे\nथांबा, पुढे गतिरोधक आहे – हेमंत दिनकर सावळे\nयार… बोल, लिही – सचिनकुमार वि.तायडे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00169.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/scientists-solve-100-year-old-mystery-about-malaria/", "date_download": "2021-04-19T08:52:38Z", "digest": "sha1:ODOVBL2MAULAJX547YVHXWLBP6DNHVKT", "length": 9085, "nlines": 88, "source_domain": "arogyanama.com", "title": "malaria | मेंदूवर मलेरियाच्या होणाऱ्या परिणामांचे 100 वर्षे जुन्या गुढाचे वैज्ञानिकांकडून", "raw_content": "\nमेंदूवर मलेरियाच्या होणाऱ्या परिणामांचे 100 वर्षे जुन्या गुढाचे वैज्ञानिकांकडून निराकरण\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम – मलेरियाचा (malaria) मेंदूवर कसा परिणाम होतो हे सोडवण्यासाठी मेंदू घेण्याच्या तंत्राचा वापर करून सुमारे १०० वर्षे जुन्या मुलाची सोडवणुकी केल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. ओडिशातील रुरकेला येथे करण्यात आलेल्या अभ्यासात सेंटर फॉर द स्टडी ऑफ कॉम्प्लेक्स, मलेरियाच्या malaria शास्त्रज्ञांचाही समावेश होता. वैज्ञानिकांच्या यशावरून हे दिसून आले आहे की या जीवघेण्या रोगाचा प्रौढ आणि मुलांवर कसा वेगवेगळा परिणाम होतो\nसंशोधकांच्या मते, प्लाझमोडियम फाल्सीपेरम परजीवीमुळे होणारा मलेरिया गंभीर आणि जीवघेणा आहे, जो मानवांमध्ये अ‍ॅनोफलिस डासांच्या चाव्यामुळे होतो. त्यांच्या मते, या आजाराने ग्रस्त सुमारे २० टक्के लोक उपचाराच्या सुविधा असूनही मरतात. ते म्हणाले, की मेंदूवर मलेरियाच्या परिणामाचे रहस्य गेल्या १०० वर्षांपासून वैज्ञानिकांना गोंधळात टाकत होते. हा अभ्यास बुधवारी ‘क्लिनिकल इन्फेक्टीव्ह डिसिजिस जर���नल’ मध्ये प्रकाशित झाला आहे. अभ्यासामध्ये मलेरियासह वेगवेगळ्या वयोगटातील लोकांच्या मेंदूत होणाऱ्या प्रभावांमधील फरकांची तुलना करण्यासाठी अत्याधुनिक एमआरआय स्कॅनचा वापर केला गेला.\nलंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रोपिकल मेडिसिनशी संबंधित आणि अभ्यासाचे प्रमुख सॅम वॅस्मर म्हणाले, की अनेक वर्षांपासून वैज्ञानिक अशा मलेरियाची पॅथॉलॉजी समजण्यासाठी शवविच्छेदनावर विसंबून होते. परंतु, यामुळे या आजाराचे बळी पडलेल्या लोकांची प्रतीक्षा करावी लागत असे. आता एखाद्या जिवंत व्यक्तीच्या मेंदूत अभ्यास करण्यासाठी न्यूरोइमेजिंग तंत्राचा वापर करून आपण प्रौढांमध्ये या आजारामुळे मृत्यूची विशिष्ट कारणे शोधू शकलो आहोत. ‘सेंटर फॉर स्टडी ऑफ कॉम्प्लेक्स’ मलेरियाचे वैज्ञानिक आणि अभ्यासाचे सह-आघाडीचे लेखक संजीव मोहंती म्हणाले, की संशोधनाच्या निकालानंतर आता क्लिनिकल चाचण्या करण्याचे नियोजन केले जात आहे. ते म्हणाले की, जर हे यशस्वी झाले तर जगातील सर्वात भयानक आजारांपैकी या आजाराने होणाऱ्या मृत्यूची संख्या कमी करण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल असेल.\nTags: BrainCenter for the Study of ComplexMalariaScientistमलेरियामेंदूवैज्ञानिकसेंटर फॉर द स्टडी ऑफ कॉम्प्लेक्स\n‘या’ लोकांनी चुकून देखील जवसाचं सेवन करू नये, फायद्याच्या जागी होईल मोठं नुकसान, जाणून घ्या\nवजन कमी करण्यासाठी खुपच छान आहे Golo Diet, जाणून घ्या याबाबत सर्वकाही\nवजन कमी करण्यासाठी खुपच छान आहे Golo Diet, जाणून घ्या याबाबत सर्वकाही\nCoronavirus Symptoms : तुम्हाला कोरोना होऊन तर गेला नाही ना ‘हे’ फक्त ‘या’ 5 लक्षणांवरून ओळखा, जाणून घ्या\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम - देशात या वर्षीही कोरोना विषाणूने हाहाकार केला आहे. तर गेल्या काही दिवसात दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या तब्बल...\nडायबिटीज पेशंटने दररोज दूधात मिसळून प्यावी ‘ही’ गोष्ट, कंट्रोलमध्ये राहील ब्लड-शुगरचं प्रमाण\nWeight Loss : वाढलेले वजन कमी करण्यासाठी खा चने, आपोआप कमी होईल शरीरातील चरबी, होतील ‘हे’ 5 फायदे\n‘या’ 5 गोष्टींचा एक तुकडा देखील आरोग्यासाठी धोकादायक, पाडू शकतं आजारी; जाणून घ्या\nउन्हाळ्यात आवश्य प्या सत्तूचे सरबत, डिहायड्रेशन कंट्रोल करण्यासह ताबडतोब बूस्ट करतो एनर्जी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/covid-19-hydroxychloroquine-drug-is-not-effective-in-clinical-trials-but-is-widely-used-in-india-mhmg-457097.html", "date_download": "2021-04-19T09:05:43Z", "digest": "sha1:N4YJMWIAQZ2355HS7OOABOT2454CPAH7", "length": 18407, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भारतात कोरोना योद्ध्यांना दिलं जातंय हे औषधं; मात्र क्लिनिकल ट्रायलमध्ये झालंय फेल | Coronavirus-latest-news - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\n ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या कोरोनाबाधित महिलेवर बलात्काराचा प्रयत्न\nराहुल गांधींनंतर आता ममता बॅनर्जींची घोषणा, निवडणूक प्रचाराबाबत मोठा निर्णय\nलहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\n‘हे 3 उपाय करा, कोरोना आसपासही फिरकणार नाही’; इशा देओलनं केला दावा\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘देशाला कोरोनानं नाही राजकारणानं पोखरलं’; तेजस्विनी पंडितनं व्यक्त केला संताप\n‘परवानगीशिवाय जान कुमारनं मला किस केलं’; निक्की तांबोळीचा धक्कादायक आरोप\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nपंजाबच्या खराब कामगिरीला कॅप्टन राहुल जबाबदार 3 वर्षांची आकडेवारी आहे पुरावा\nIPL 2021: 'द पांड्या स्वॅग', हार्दिक आणि कृणालनं केला पत्नींसोबत डान्स, VIDEO\nराहुलनं पंजाबच्या पराभवाचं फोडलं अंपायरवर खापर नियमांमध्ये बदलाची केली मागणी\nGold Price Today: सोन्याच्या किमतीत वाढ तर चांदीचे दर घसरले, तपासा आजचे भाव\nपोस्ट ऑफिसच्या सेव्हिंग अकाऊंटमध्ये किमान बॅलन्सची मर्यादा किती\nमोबाईलमध्ये सेव्ह असतील 'या' गोष्टी तर खातं होऊ शकतं रिकामं, SBI नं केलं सावध\nकोरोना प्रादुर्भावामुळे शेअर बाजार कोसळणार जाणून घ्या एक्सपर्टचा अंदाज\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\n ‘हे’ घरगुती उपाय ठरतील उपयुक्त\nउपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळला आहात चैत्र नवरात्रीमध्ये बनवा काहीतरी नवीन\nबाळाला काय, कधी आणि कसं द्यावं समजून घ्या कसा असावा बाळाचा आहार\nExplained: कोरोना रुग्णांवर कसं काम करतं व्हेंटिलेटर\nExplained: मॉड���्ना कंपनीला भारताला का द्यायची नाही आहे लस Pfizer ने ठेवली ही अट\nजाणून घ्या;रस्त्याच्या कडेला असणाऱ्या माइलस्टोनच्या वेगवेगळ्या रंगांचा अर्थ काय\nExplainer : कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला नाही तर काय होईल\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\nराज्यात कोरोनाचं रौद्र रुप प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला जातोय एका रुग्णाचा जीव\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nप्रभावी लसीसाठी रिसर्च, कोरोनामुक्त लोकांच्या शरीरात पुन्हा सोडणार जिवंत विषाणू\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘परवानगीशिवाय जान कुमारनं मला किस केलं’; निक्की तांबोळीचा धक्कादायक आरोप\n‘हॉट दिसणं केव्हा थांबवशील’; श्वेताचा Bold Look पाहून सेलिब्रिटीही झाले अवाक\nही मराठमोळी अभिनेत्री 100 रुपयांसाठी करायची पेट्रोल पंपावर काम\n विमानतळावर दिसला भला मोठा साप, प्रवाशांची उडाली घाबरगुंडी, पाहा VIDEO\nVIDEO: निवडणूकीचा प्रचार करण्यास दिला नकार; दलित युवकाला चाटायला लावली थुंकी\nमेडिकल कॉलेजमधील Dance Videoच्या वादाला विद्यार्थ्यांकडून उत्तर, बनवला नवा VIDEO\nवर्कआऊट करताना जान्हवी कपूरला आठवली 'शीला की जवानी'; VIDEO पाहून नाही आवरणार हसू\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nलहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\n'या' देशात बेडकांसाठी करतात वाहतूक बंद, जाणून घ्या सविस्तर\nभारतात कोरोना योद्ध्यांना दिलं जातंय हे औषधं; मात्र क्लिनिकल ट्रायलमध्ये झालंय फेल\nकाँग्रेस नेत्यांनी आधी लसीला नावं ठेवली आणि मग स्वतःच लस घेतली, मनमोहन सिंग यांच्या पत्रावर हर्षवर्धन यांचं उत्तर\nCorona in Maharashtra: राज्यातील परिस्थिती गंभीर; प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला जातोय एका रुग्णाचा जीव\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, उद्धट महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nCOVID-19: कोरोनामुक्त झालेल्यांच्या शरीरात पुन्हा सोडणार जिवंत विषाणू, अधिक प्रभावी लसीसाठी Oxford चा रिसर्च\nकोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष नको; ही 5 गंभीर लक्षणं दिसल्यास थेट गाठा रुग्णालय\nभारतात कोरोना योद्ध्यांना दिलं जातंय हे औषधं; मात्र क्लिनिकल ट्रायलमध्ये झालंय फेल\nया औषधाचा भारतात मोठा वापर केला जात आहे. मात्र क्लिनिकल ट्रायलमधून वेगळीच बाब समोर आली आहे\nनवी दिल्ली, 4 जून : मलेरियावरील हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधाबद्दल पुन्हा एकदा नवीन वृत्त समोर आले आहेत. वैद्यकीय जगातील एका वर्गाने या औषधाचे वर्णन कोरोना विषाणूविरूद्ध 'संजीवनी' असे केले आहे. भारतात कोरोना योद्ध्यांना हे औषध दिले जात आहे.\nएवढेच नव्हे तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे औषधही घेत आहेत. दरम्यान, अमेरिकेत क्लिनिकल चाचणीनंतर हायड्रॉक्लोरोक्विन (एचसीक्यू) कोरोना विषाणूविरूद्ध उपयुक्त नसल्याची माहिती समोर आली आहे.\nइंडियन एक्स्प्रेसच्या म्हणण्यानुसार अमेरिकेच्या मिनेसोटा विद्यापीठाने कोरोना विषाणूविरूद्ध हायड्रॉक्सीक्लोरोक्विन (एचसीक्यू) ची क्लिनिकल चाचणी केली. अमेरिका आणि कॅनडामधील 821 लोकांवर ही चाचणी घेण्यात आली. यानंतर विद्यापीठाची टीमने कोविड - 19 रोखण्यात हे औषध कुचकामी असल्याच्या निष्कर्षापर्यंत पोहोचली आहे. याबाबतचा अहवाल न्यू इंग्लंड जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे.\nअहवालात असे म्हटले आहे की, हायड्रॉक्सीक्लोरोक्विनची कोरोना विषाणूच्या रूग्णांना याचा फायदा झाला नाही. या चाचणीनंतर असे म्हणता येईल की कोविड -19 विरूद्ध हे औषध प्रभावी नाही. डब्ल्यूएचओने असेही म्हटले आहे की, कोरोना विषाणूविरूद्ध हे औषध प्रभावी नाही.\nमे महिन्यात अमेरिकेने भारताकडून हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषध मागितले होते. यापूर्वी या औषधाच्या निर्यातीवर भारताने बंदी घातली होती. अमेरिका आणि इतर देशांच्या मागणीनंतर भारताने निर्यातीवरील बंदी उठविली आहे. अमेरिकेव्यतिरिक्त अनेक आफ्रिकन आणि आशियाई देशांना हे औषध भारताने दिले होते.\n भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान झाला नवा लष्करी करार\nअभी तक \u0003खेलने के लिए\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\nअवघ्या महिनाभरातच अमरावतीने कसं मिळवलं कोरोनावर नियंत्रण\nCorona: भारतानं ब्राझीललाही टाकलं मागे, देशात 12 लाखाहून अधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण\nडायबेटिज आणि बीपी पेशंटसाठी उत्तम आहे जांभूळ; होतो असा फायदा\nउसेन बोल्टचा RCB ला खास संदेश विराट, डीव्हिलिर्यसनं दिली 'ही' प्रतिक्रिया\nभज्जी-श्रीसंतपासून ते अनुष्का-गावसकरपर्यंत, IPL मधले 5 मोठे वाद\nहा पदार्थ खायचा की प्यायचा वेगाने प्रसिद्ध होतेय 'Deep-Fried Water' नावाची डिश\n‘लग्न झालेल्या पुरुषासाठी वेडं होणं काय असतं’; रेखा यांच्या उत्तरानं माजवली खळबळ\nकोरोना लस घेताना लहान मुलाप्रमाणे रडला अभिनेता Ram Kapoor,व्हायरल होतोय हा VIDEO\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/2020/02/wedding-traditions-in-india-in-marathi/", "date_download": "2021-04-19T08:12:42Z", "digest": "sha1:Z36T6E5P7Y4V5A2IZG5V2JHUQ7OAL3VL", "length": 12157, "nlines": 63, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "भारतातील लग्नातील मजेशीर आणि महत्त्वाच्या प्रथा-परंपरा In Marathi", "raw_content": "\nAll फॅशनलेटेस्ट ट्रेंड्स : वेस्टर्नलेटेस्ट ट्रेंड्स : भारतीयसेलिब्रिटी स्टाईलDIY फॅशन अॅक्सेसरीज\nAll सौंदर्यDIY सौंदर्यत्वचेची काळजी नखंमेकअपहेयरसौंदर्य उत्पादनबाथ अॅंड बॉडीहेयर उत्पादन\nAll जीवनशैलीअॅस्ट्रो वर्ल्डभ्रमंतीशॉपिंगनातीगोतीपालकत्वहास्यघर आणि बगीचाखाणंपिण आणि नाइटलाईफवित्तकल्पितशिक्षणDIY लाईफ हॅक्सआपलं जगसेक्स\nAll लग्नसराईयोजनाडेकोर आयडियाहेअर आणि मेकअपआयुष्यलग्न फॅशन सेलिब्रिटी लग्न\nAll निरोगी जीवनआरोग्यस्वतःची मदत\nAll मनोरंजनसेलिब्रिटी लाईफबॉलीवूड पुस्तकंसंगीतवेबसीरीज - अनमॅरीडसेलिब्रिटी गॉसीपसोहळेबिग बॉस\nभारतीय लग्नातील अजबगजब प्रथा-परंपरा\nआपल्या भारतात विविध राज्य आणि त्यांच्या विविध संस्कृती पाहायला मिळतात. मग याला अपवाद लग्नविधी तरी कसे असतील नाही का अशा विविध संस्कृतींमधील लग्न पाहण्यातही वेगळीच मजा असते. कारण प्रत्येकाच्या वेगळ्या आणि अजबगजब परंपरा अनुभवणं हे काही औरच असतं. आपण भाग्यशाली आहोत म्हणून आपल्याला हे अनुभवायला मिळतं. चला तर मग पाहूया विविध राज्यातल्या लग्नातील मजेशीर आणि अजबगजब परंपरा.\nबंगाली लग्नात आईला नसतो प्रवेश\nमहाराष्ट्रीयन लग्नात जसं आईबाबांना मुलीच्या मंगलाष्टकांच्या वेळी परवानगी नसते. तसंच बंगाली समाजाच्या पारंपारिक पद्धतीनुसार आपल्या मुलाच्या लग्नाला आईला येण्याची परवानगी नसते. POPxoBangla च्या स्वरलिपी भट्टाचार्य यांनी यामागील जुनी प्रथाही सांगितली की, पूर्वी जेव्ह�� मुलाची वरात मुलीकडे जात असे तेव्हा मुलाचं लग्न लागेपर्यंत आई दह्याच्या हंड्यात हात घालून बसे. एकदा लग्न लागलं की, आईला हात काढण्याची परवानगी मिळे. आजकाल मात्र ही प्रथा एवढी पाळली जात नाही.\nउत्तरप्रदेशमध्ये वरातीचं स्वागत केलं जातं टोमॅटोने\nवरातीचं स्वागत ढोलताशाच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीने, आरतीच्या ताटाने किंवा फुल उधळून केलं जातं. हे तुम्ही पाहिलं असेल पण उत्तरप्रदेशातील काही आदिवासी भाग जसं सरसौलमध्ये वर आणि वरातीचं स्वागत आरतीच्या ताटाने नाहीतर टोमॅटोच्या वर्षावाने केलं जातं.\nमहाराष्ट्रीयन लग्नात कान पिरगळण्याची प्रथा\nमहाराष्ट्रीयन लग्नातील अनेक प्रथांपैकी मजेशीर असलेली ही प्रथा आहे. ज्यामध्ये वधूचा भाऊ वराचा कान पिरगळतो. या मागील अर्थ असा की, तू माझ्या बहिणीची नीट देखभाल केली नाहीस किंवा तिला त्रास दिलास तर मी आहे हे लक्षात ठेव.\nमणिपुरी लग्न आणि माश्यांची जोडी\nपारंपारिक मणिपुरी लग्नातील एका परंपरेनुसार नवरा मुलगा आणि नवरी मुलगी जवळच्या तलावात माश्यांची जोडी सोडतात. असं करणं आवश्यक मानलं जातं. माश्यांचं पाण्यात जोडीने पोहणं हे वैवाहिक जीवनातील आनंदाचं प्रतीक मानलं जातं.\nमातीची भांडी डोक्यावर ठेवून घ्यावा लागतो आशिर्वाद\nबिहारमध्ये नववधूला हे कर्तब करावं लागतं तेही लग्नानंतर नव्या घरात प्रवेश करताना. हो...वाचून विचित्र वाटलं असेल ना. बिहारी लग्नांमध्ये ही परंपरा पाळली जाते. ज्यामध्ये नववदू घरात प्रवेश करताना आपल्या डोक्यावर मातीची भांडी ठेवून संतुलन करते. ही भांडी डोक्यावर सांभाळत तिला मोठ्यांचा आशिर्वाद घ्यावा लागतो.\nनववधूसाठी बेस्ट ब्रायडल ब्लाऊज डिझाईन्स\nसप्तपदी नाही फक्त 3 फेरे\nहिंदू पद्धतीनुसार वधूवर हे सप्तपदी किंवा सात फेरे घेतात. पण मल्याळम लग्नात मात्र वराच्या पुढे वधू फक्त 3 चं फेरे घेते आणि त्यांचं लग्न संपन्न होतं.\nहार घातलं की लग्न झालं\nआसामी लग्नातली ही परंपरा तर अगदीच अजबगजब आहे. आसाममध्ये होणाऱ्या लग्नात वधूवर हे एकमेकांना हार घालतात आणि लग्न झालं असं जाहीर केलं जातं. यानंतर जे लग्न जेवण घातलं जातं त्यात नववधू वर हे सर्व पाहुण्यांना जेवण वाढतात.\nदिवा आणि तेलाची परंपरा\nआसामी लग्नातली अजून परंपरा म्हणजे तेल दिव्याची. लग्नासाठीचे कपडे सासरच्यांकडून घेण्याआधी हा विधी असतो. ज्यामध्ये तेल दिवा दाखवला जातो आणि सासू नववधूच्या केसावर एक अंगठी आणि तुळशीपान ठेवते आणि केसांना तीन वेळा तेल लावते.\nगुजराती विवाहातील हा आजही प्रचलित असलेला मजेशीर प्रकार आहे. ज्यामध्ये वरात घेऊन आल्यावर वराला वधूच्या आईकडून ओवाळलं जातं आणि ओवाळल्यानंतर वधूची आई त्याचं नाव हळूवारपणे खेचते.\nपंजाबी लग्नातली सुंदर परंपरा\nपंजाबी लग्नामध्ये नववधू आणि वराची आई आणि वहिनी हे गुरूद्वाऱ्यातील पाण्याने भरलेल्या भांड्यासाठी चालत तिथे जातात. पूर्ण रस्त्याभर लग्नाची गाणी गात जाण्याची ही छान परंपरा आहे. हे पाणी पवित्र मानलं जातं. तसंच लग्नासाठीचे कपडे घालण्याआधी वधूवराला या पाण्याने आंघोळ घातली जाते.\nलग्न वर्धापनदिनाचे शुभेच्छा संदेश\nमुंडावळ्या आणि त्यातील विविध प्रकार\nअशा भारतातील राज्यातील विविध धर्मांमध्ये अजूनही अजबगजब परंपरा असतील. तुम्हालाही यापैकी काही प्रथा-परंपरा माहीत असतील आम्हाला कळवा. आम्ही त्या लेखात नक्की सांगू. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे या प्रत्येक प्रथे-परंपरे मागे आहे प्रेम आणि एक सुंदर विचार. हे आपण विसरता कामा नये.\n2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/less-than-1-5-lakh-active-patients-in-the-country/", "date_download": "2021-04-19T10:39:04Z", "digest": "sha1:AEO3BSGGKC3NBCVX5P3OFMBTXSSN4L27", "length": 3227, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Less than 1.5 lakh active patients in the country Archives - MPCNEWS", "raw_content": "\nIndia Corona Update : देशात दिड लाखांहून कमी सक्रिय रुग्ण, रिकव्हरी रेट 97.19 टक्के\nएमपीसी न्यूज - देशात नव्यानं वाढ होणा-या रुग्णांपेक्षा बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या दिड लाखांहून कमी झाली असून, सध्या 1 लाख 48 हजार 590 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशाचा रिकव्हरी रेट सध्या…\nPimpri Crime News : मुलगी पळवून लावण्यास मदत केल्याच्या संशयावरून तोडफोड\nPimpri News: शहरातील ‘सीसीसी’ सेंटरवर नियंत्रणासाठी शासनाचा विशेष अधिकारी नेमावा – पृथ्वीराज साठे\nArticle by Devdatta Kashalikar: कोरोनाबाधितांच्या घरातील कचरा – एक गहन विषय\nPimpri News: जम्बो सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या र���ग्णांची महापालिका डॉक्टर प्राथमिक तपासणी करणार\nSix Minute Walk Test : फुफ्फुसांच्या आरोग्याविषयी जागरूकतेसाठी ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’\nPune News : जैन सोशल ग्रुप द्वारा आयोजित शिबिरात 80 युनिट रक्त संकलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://newsexpressmarathi.com/tag/nagpur/", "date_download": "2021-04-19T09:01:12Z", "digest": "sha1:WAZU2SV64QLSAQTILYL4EZRVDDMDGCBB", "length": 30089, "nlines": 316, "source_domain": "newsexpressmarathi.com", "title": "nagpur | News Express Marathi", "raw_content": "\nसुप्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन\nमंगळवार पेठेत सराईताकडून पोलीस उपनिरीक्षकावर कोयत्याने वार\nकोंढव्यात ओळख न दिल्याच्या कारणावरून तरुणाला टोळक्याकडून बेदम मारहाण\nबँकेतून बोलत असल्याचे सांगून 1 लाख 86 हजारांची फसवणूक\nजैन सोशल ग्रुप द्वारा आयोजित शिबिरात 80 युनिट रक्त संकलन\nमाजी आमदार मोहन जोशी यांचे भाजप नेत्यांना कळकळीचे आवाहन\nपुण्यात दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार\nप्रत्येक वेळी केंद्र भाजपाचं हित बघून अशा प्रकारचे निर्णय घेतंय- खासदार संजय राऊत\nतीन दहशतवाद्यांना कंठस्नान; ४८ तासांत १० अतिरेक्यांचा खात्मा\n देशात २४ तासांत आढळले १,५२,८७९ पॉझिटिव्ह रुग्ण\nसर्वाधिक लस पुरवठा महाराष्ट्राला – केंद्रीय आरोग्यमंत्री\n करोनाऐवजी तीन महिलांना दिली रेबीजची लस, पुढे घडलं असं…\nदेशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ\n एकाच रुग्णालयातील 37 डॉक्टरांना झाली कोरोनाची लागण\nवाढत्या कोरोनामुळे ‘या’ देशात भारतीयांना नो एंट्री\nनग्न व्हिडिओ काढणाऱ्या ‘त्या’ महिलांची देशातून हकालपट्टी, दुबई सरकारचा निर्णय\nपुतिन यांना २०२६ पर्यंत सत्तेवर राहण्याचा मार्ग मोकळा\nदुबईमध्ये नग्नावस्थेत उंच इमारतीच्या बाल्कनीमध्ये उभ्या असणाऱ्या महिलांवर पोलिसांची कारवाई\n‘फेसबुक’च्या ५० कोटी खातेदारांची वैयक्तिक माहिती संकेतस्थळावर\nइंडोनेशियात पूर व भूस्खलनात ४४ जणांचा मृत्यू\nअमेरिकेच्या कॅपिटॉलमध्ये लॉकडाउन जाहीर, वाहनाने दोन पोलीस अधिकाऱ्यांना चिरडलं; एकाचा मृत्यू\n“…याचंही भान केंद्राने ठेवलं पाहिजे”; संजय राऊतांनी व्यक्त केला संताप\nमहाराष्ट्रात धक्कादायक स्थिती; बेड नसल्याने रुग्णांना खूर्चीवर बसवून ऑक्सिजन देण्याची वेळ\n“महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री नाही, याची किंमत महाराष्ट्राच्या जनतेनं का मोजावी\n#Lockdown: राज्���ातील दुकाने आज उघडणार\nपृथ्वीराज चव्हाणांनी खरी आकडेवारी लपवली; भाजपाकडून प्रत्युत्तर\nलोकच लॉकडाउनसाठी सरकारला हतबल करताहेत- डॉ. संजय ओक\nरेमडेसिवीरचा देशात तुटवडा अशातच भाजपा कार्यालयात मोफत वाटप; राष्ट्रवादीचा संताप\nसोन्याच्या किमतीत वाढ; जाणुन घ्या आजचा महाराष्ट्रातील सोन्याचा दर\nसरकारी बँकांना उद्योग समूहांना विकणे ही मोठी चूक होईल – रघुराम राजन\nसेंसेक्स मध्ये 294 अंकांची उसळी घेत 50,700 तर निफ्टी 15,040\nसोन्याची किंमत ४५ हजारांखाली, चांदीची किंमतही घसरली\nसोन्याच्या दरात घसरण; लग्नघरांमध्ये दागिने खरेदीची गडबड\nShare Market : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स तेजीत; निफ्टीही विक्रमी उंचीवर\nShare Market : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स तेजीत; निफ्टीही विक्रमी उंचीवर\nट्विटर हॅकिंग प्रकरणी भारताने सुरू केली चौकशी, ट्विटरला नोटीस\nबंद झालेल्या चिनी अ‍ॅप्सचे हे स्वदेशी पर्याय तुम्हाला नक्की आवडतील\nयेतोय नवीन ‘गेमिंग’ स्मार्टफोन, सर्वात जबरदस्त प्रोसेसर\nदहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार : शिक्षणमंत्री\n आता बारावीला गणित व भौतिकशास्त्र विषय न घेताही इंजिनिअर होता येणार…\nएमपीएसची परीक्षा 21 मार्चला, लोकसेवा आयोगाकडून नवं वेळापत्रक जाहीर\nआता बारावीला गणित-भौतिकशास्त्र न घेताही इंजिनिअर होता येणार\nराज्यात मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात येणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत\nराज्यात आजपासून 5 वी ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळांचे दरवाजे उघडले\nSSC-HSC Exam : दहावी, बारावी परीक्षेची तारीख ठरली शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा\nअक्षय कुमार पाठोपाठ ‘रामसेतू’ चित्रपटातील 45 सहकलाकारांना कोरोना\nअक्षय कुमार कोरोना उपचारासाठी रुग्णालयात दाखल\nपंजाबी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध गायकाचा रस्ते अपघातात मृत्यू\nरितेश-जेनेलियाचा होळी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ\nमराठवाड्यातील संगीतक्षेत्राचा आधारवड हरपला; पं. नाथराव नेरळकर यांचे निधन\nसंजय लीला भन्साळीचा आणखी एक चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; न्यायालयानं बजावलं समन्स\nपूजा चव्हाण प्रकरणात मोठी घडामोड, न्यायालयाने दिला ‘हा’ महत्त्वाचा आदेश\nकाय आहे आरोग्यसेतू ऍप \nवक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वका���्येषु सर्वदा॥\nसुप्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन\nमंगळवार पेठेत सराईताकडून पोलीस उपनिरीक्षकावर कोयत्याने वार\nकोंढव्यात ओळख न दिल्याच्या कारणावरून तरुणाला टोळक्याकडून बेदम मारहाण\nबँकेतून बोलत असल्याचे सांगून 1 लाख 86 हजारांची फसवणूक\nजैन सोशल ग्रुप द्वारा आयोजित शिबिरात 80 युनिट रक्त संकलन\nमाजी आमदार मोहन जोशी यांचे भाजप नेत्यांना कळकळीचे आवाहन\nपुण्यात दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार\nप्रत्येक वेळी केंद्र भाजपाचं हित बघून अशा प्रकारचे निर्णय घेतंय- खासदार संजय राऊत\nतीन दहशतवाद्यांना कंठस्नान; ४८ तासांत १० अतिरेक्यांचा खात्मा\n देशात २४ तासांत आढळले १,५२,८७९ पॉझिटिव्ह रुग्ण\nसर्वाधिक लस पुरवठा महाराष्ट्राला – केंद्रीय आरोग्यमंत्री\n करोनाऐवजी तीन महिलांना दिली रेबीजची लस, पुढे घडलं असं…\nदेशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ\n एकाच रुग्णालयातील 37 डॉक्टरांना झाली कोरोनाची लागण\nवाढत्या कोरोनामुळे ‘या’ देशात भारतीयांना नो एंट्री\nनग्न व्हिडिओ काढणाऱ्या ‘त्या’ महिलांची देशातून हकालपट्टी, दुबई सरकारचा निर्णय\nपुतिन यांना २०२६ पर्यंत सत्तेवर राहण्याचा मार्ग मोकळा\nदुबईमध्ये नग्नावस्थेत उंच इमारतीच्या बाल्कनीमध्ये उभ्या असणाऱ्या महिलांवर पोलिसांची कारवाई\n‘फेसबुक’च्या ५० कोटी खातेदारांची वैयक्तिक माहिती संकेतस्थळावर\nइंडोनेशियात पूर व भूस्खलनात ४४ जणांचा मृत्यू\nअमेरिकेच्या कॅपिटॉलमध्ये लॉकडाउन जाहीर, वाहनाने दोन पोलीस अधिकाऱ्यांना चिरडलं; एकाचा मृत्यू\n“…याचंही भान केंद्राने ठेवलं पाहिजे”; संजय राऊतांनी व्यक्त केला संताप\nमहाराष्ट्रात धक्कादायक स्थिती; बेड नसल्याने रुग्णांना खूर्चीवर बसवून ऑक्सिजन देण्याची वेळ\n“महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री नाही, याची किंमत महाराष्ट्राच्या जनतेनं का मोजावी\n#Lockdown: राज्यातील दुकाने आज उघडणार\nपृथ्वीराज चव्हाणांनी खरी आकडेवारी लपवली; भाजपाकडून प्रत्युत्तर\nलोकच लॉकडाउनसाठी सरकारला हतबल करताहेत- डॉ. संजय ओक\nरेमडेसिवीरचा देशात तुटवडा अशातच भाजपा कार्यालयात मोफत वाटप; राष्ट्रवादीचा संताप\nसोन्याच्या किमतीत वाढ; जाणुन घ्या आजचा महाराष्ट्रातील सोन्याचा दर\nसरकारी बँकांना उद्योग समूहांना विकणे ही मोठी चूक होईल – रघुराम राजन\nसेंसेक्स मध्ये 294 अंकांची उसळी घेत 50,700 तर निफ्टी 15,040\nसोन्याची किंमत ४५ हजारांखाली, चांदीची किंमतही घसरली\nसोन्याच्या दरात घसरण; लग्नघरांमध्ये दागिने खरेदीची गडबड\nShare Market : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स तेजीत; निफ्टीही विक्रमी उंचीवर\nShare Market : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स तेजीत; निफ्टीही विक्रमी उंचीवर\nट्विटर हॅकिंग प्रकरणी भारताने सुरू केली चौकशी, ट्विटरला नोटीस\nबंद झालेल्या चिनी अ‍ॅप्सचे हे स्वदेशी पर्याय तुम्हाला नक्की आवडतील\nयेतोय नवीन ‘गेमिंग’ स्मार्टफोन, सर्वात जबरदस्त प्रोसेसर\nदहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार : शिक्षणमंत्री\n आता बारावीला गणित व भौतिकशास्त्र विषय न घेताही इंजिनिअर होता येणार…\nएमपीएसची परीक्षा 21 मार्चला, लोकसेवा आयोगाकडून नवं वेळापत्रक जाहीर\nआता बारावीला गणित-भौतिकशास्त्र न घेताही इंजिनिअर होता येणार\nराज्यात मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात येणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत\nराज्यात आजपासून 5 वी ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळांचे दरवाजे उघडले\nSSC-HSC Exam : दहावी, बारावी परीक्षेची तारीख ठरली शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा\nअक्षय कुमार पाठोपाठ ‘रामसेतू’ चित्रपटातील 45 सहकलाकारांना कोरोना\nअक्षय कुमार कोरोना उपचारासाठी रुग्णालयात दाखल\nपंजाबी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध गायकाचा रस्ते अपघातात मृत्यू\nरितेश-जेनेलियाचा होळी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ\nमराठवाड्यातील संगीतक्षेत्राचा आधारवड हरपला; पं. नाथराव नेरळकर यांचे निधन\nसंजय लीला भन्साळीचा आणखी एक चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; न्यायालयानं बजावलं समन्स\nपूजा चव्हाण प्रकरणात मोठी घडामोड, न्यायालयाने दिला ‘हा’ महत्त्वाचा आदेश\nकाय आहे आरोग्यसेतू ऍप \nवक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥\nकाही राज्यात निवडणुका असूनही कमी रुग्णसंख्या, राज्यात लसीकरण संथगतीने- देवेंद्र फडणवीस\nViews: 3 नागपूर – नागपूरमधील कोरोना आणि लॉकडाऊनबाबत आज पालकमंत्री नितीन राऊत यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकील ...\nनागपुरात ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात\nViews: 17 नागपूर – नागपूर शहर आणि परिसरात आज सकाळपासून ढगाळ वातावरण होते. त्य���तच शहराच्या काही भागांत पावसाच्या सरीही होसल्ल्या ...\nनागपुरात आजपासून २१ मार्चपर्यंत कडक लॉकडाऊन\nViews: 8 नागपूर – राज्यात कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होऊ लागल्याने ठिकठिकाणी कडक निर्बंध लावण्यात येत आहेत. त्यातच नागपुरात कोरोनाचे ...\nनागपुरात कोरोनाचा उद्रेक; 24 तासांत 10 जणांचा मृत्यू\nViews: 24 नागपूर – महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अमरावती, अकोला आणि यवतमाळपाठोपाठ नागपूरमध्येही परिस्थिती चिंताजनक ...\nबर्ड-फ्लूची भीती पळवण्यासाठी नागपूरमध्ये चिकन- अंडी महोत्सवाचे आयोजन\nनागपूर – गेल्या बऱ्याच दिवसांपासून देशभरात बर्ड फ्लूच्या संसर्गानं थैमान घातल्याचे पाहायला मिळत आहे. सुरुवातीला महाराष्ट्रात हा संसर्ग मोठ्या प्रमाणात ...\nरेणू शर्मा यांच्यावर राजकीय दबाव, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा गौप्यस्फोट\nनागपूर – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात राजकीय दबावातून तक्रार करायला लावली होती, अशा पद्धतीचं वक्तव्य पार्श्वगायिका रेणू शर्मा यांनी ...\nनागपूरमध्ये नाराज शिवसैनिकांचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र\nनागपूर- शिवसेना राज्यात भाजपला टक्कर देण्याची भाषा करत आहे, मात्र भाजपचे दिग्गज नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरातच शिवसैनिकांमध्ये गटबाजी ...\nकृषी कायदे व इंधन दरवाढीविरोधात 16 जानेवारीला नागपूर ‘राजभवनाला घेराव’ घालणार\nमुंबई – केंद्रातील भाजपा सरकारने लादलेल्या तीन काळ्या कृषी कायद्यांविरोधात देशभरातील शेतकरी संघर्ष करत आहेत. हे कृषी कायदे रद्द करावेत ...\n‘उधार राजाचे जाहीर आभार’, फडणवीसांचा ठाकरेंना टोला\nमुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारला सत्तेत येऊन एका वर्षाहून अधिक कालावधी झाला. या कालावधीत सत्ताधारी आणि ...\n‘या’ नेत्याने दिली मोहन भागवत आणि RSS कार्यालय उडवून देण्याची धमकी; गुन्हा दाखल\nमध्य प्रदेशच्या बैतूलमध्ये पोलिसांनी महाराष्ट्रातील शेतकरी नेते अरुण बनकर यांच्याविरोधात एफआयआर दाखल केला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) कार्यालय आणि ...\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून रा���िल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल. मुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता…\nराम मंदिर भूमिपूजनाऐवजी कोरोना संकटाकडे, खचलेल्या अर्थव्यवस्थेकडे लक्ष द्यावं, असा सल्ला शरद पवारांनी भाजपाला, केंद्र सरकारला दिला आहे. त्याबद्दल काय वाटतं\nशरद पवारांचं मत योग्य आहे\nकोरोनामुळे मंदिराचं काम थांबवण्याचं कारण नाही\nपिंपरी – चिंचवड (1,413)\nसुप्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन\nमंगळवार पेठेत सराईताकडून पोलीस उपनिरीक्षकावर कोयत्याने वार\nकोंढव्यात ओळख न दिल्याच्या कारणावरून तरुणाला टोळक्याकडून बेदम मारहाण\nबँकेतून बोलत असल्याचे सांगून 1 लाख 86 हजारांची फसवणूक\nजैन सोशल ग्रुप द्वारा आयोजित शिबिरात 80 युनिट रक्त संकलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/03/havaman.html", "date_download": "2021-04-19T10:34:34Z", "digest": "sha1:6JBSBMDIXFO74R6T6WPLPXXOY6YVVOT7", "length": 15087, "nlines": 219, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "पुढील चार दिवस पावसाचे, 'या' जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होण्याचा अंदाज", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपुढील चार दिवस पावसाचे, ‘या’ जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होण्याचा अंदाज\nby Team आम्ही कास्तकार\nin हवामान अंदाज, बातम्या, शेती\nमुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात बदल झाल्याचं पहायला मिळत असून अनेक जिल्ह्यांत अवकाळी पाऊस पडत आहे. केवळ पाऊसच नाही तर मेघगर्जनेसह गारपीट सुद्धा होत असल्याचं पहायला मिळत आहे. त्यातच आता पुढील चार दिवस महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत मेघगर्जनेसह, गारपीट तसेच जोरदार वारे वाहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. (Maharashtra Weather Forecast warning for five days thunderstorm with lightning rain likely to occur in some districts)\nहवामान खात्याने १९ मार्च २०२१ रोजी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. यामध्ये नाशिक, धुळे, जळगाव, पुणे, अमहदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यांचा समावेश आहे. पाहुयात हवामान विभागाने वर्तवलेल्या पुढील काही दिवसांचा हवामान अंदाज.\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\nपुढील हवामानाचा अंदाज आणि इशारा (२० मार्च २०२१)\nकोकण – हवामान कोरडे राहण्याची शक्यता\nमध्य महाराष्ट्र – तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.\nमराठवाडा – काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह गारा पडण्याची शक्यता.\nविदर्भ – काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता.\nपुढील हवामानाचा अंदाज आणि इशारा (२१ मार्च २०२१)\nकोकण – तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.\nमध्य महाराष्ट्र – तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.\nमराठवाडा – काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाट होण्याची शक्यता.\nविदर्भ – तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.\nपुढील हवामानाचा अंदाज आणि इशारा (२२ मार्च २०२१)\nकोकण – तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता. तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.\nमध्य महाराष्ट्र – तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.\nमराठवाडा – तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाट होण्याची शक्यता.\nविदर्भ – तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता.\nविदर्भातील हवामानाचा अंदाज आणि इशारा\nनागपूर – एक-दोन ठिकाणी विजांचा कडकडाटासह मेघगर्जना.\nवर्धा – एक-दोन ठिकाणी विजांचा कडकडाटासह मेघगर्जना.\nभंडारा – एक-दोन ठिकाणी विजांचा कडकडाटासह मेघगर्जना.\nगोंदिया – एक-दोन ठिकाणी विजांचा कडकडाटासह मेघगर्जना.\nचंद्रपूर – एक-दोन ठिकाणी विजांचा कडकडाटासह मेघगर्जना.\nगडचिरोली – एक-दोन ठिकाणी विजांचा कडकडाटासह मेघगर्जना.\nअमरावती – हल्का ते मध्यम पावसाचा अंदाज\nअकोला – हल्का ते मध्यम पावसाचा अंदाज\nयवतमाळ – एक-दोन ठिकाणी विजा��चा कडकडाटासह मेघगर्जना.\nबुलढाणा – हल्का ते मध्यम पावसाचा अंदाज\nवाशिम – हल्का ते मध्यम पावसाचा अंदाज\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nकांदा काढणीच्या खर्चात २५ टक्क्यांवर वाढ\nपीकविमा कंपनीकडून तोकडी नुकसानभरपाई\nनवा संत्रा प्रक्रिया प्रकल्प पळविला जाण्याची भीती\nनोंदणी, कोविड -१ L लॉकडाउन ई-पास, स्थिती\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\n(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nनोंदणी, ई-केवायसी आणि ट्रॅक स्थिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nऑनलाईन अर्ज, नोंदणी (प्रसूत सहाय्य)\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nराज्यनिहाय डायरेक्ट लिंक्स, नवीन पंचायत मतदार यादी\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%A6-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%89/", "date_download": "2021-04-19T08:13:04Z", "digest": "sha1:BFZL2IKGQAEWB32TFFLPG4N2PR7VQWOC", "length": 8444, "nlines": 117, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "‘द अस्पन पेपर्स’ सिनेमाने उघडणार इफ्फीचा पडदा | गोवा खबर", "raw_content": "\nHome मनोरंजन खबर ‘द अस्पन पेपर्स’ सिनेमाने उघडणार इफ्फीचा पडदा\n‘द अस्पन पेपर्स’ सिनेमाने उघडणार इफ्फीचा पडदा\nगोवा खबर : 49 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) उद्घाटन उद्या 20 नोव्हेंबर रोजी होत असून ‘द अस्पन पेपर्स’ हा उद्घाटनाचा सिनेमा असेल. ‘द अस्पन पेपर्स’ च्या जागतिक प्रिमिअरवेळी सिनेमातील सगळे महत्त्वाचे कलाकार इफ्फीस्थळीउपस्थित राहणार आहेत.\nइफ्फीचा उद्घाटन सोहळा व समारोप बांबोळी येथील श्यामाप्रसाद मुखर्जी सभागृहात होणार आहे. ‘द अस्पन पेपर्स’ हा दिग्दर्शक ज्युलीयन लंडायस यांचा पहिला सिनेमा आहे. उद्घाटनाचा सिनेमा हा इफ्फी ठिकाणी उपलब्ध असलेल्या सर्व सक्रीन्सवर दाखविला जाणार आहे. हेन्री जेम्स यांच्या कादंबरीवर आधारीत हा चित्रपट आहे. जोनाथन मेयर्स हे या सिनेमातील प्रमुख अभिनेते आहेत तर ज्योयली रिचर्डसन ह्या प्रमुख अभिनेत्री आहेत.\nज्योयली या इंग्लिश अभिनेत्री आहेत. त्यांनी 1996 पासून अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यातील बहुतेक चित्रपट लोकप्रिय ठरले. त्यांना यापूवी दोनवेळा गोल्डन ग्लोब नॉमिनेशन प्राप्त झालेले आहे. व्हेनीसमध्ये या सिनेमाचे चित्रिकरण झालेले आहे. हेन्री जेम्स यांनी जिथे कादंबरी लिहिली होती, तिथेच चित्रिकरण केले गेले आहे. फ्रेंच- पॉलिश चित्रपट निर्माते रोमन पोलंस्की यांची कन्या मोर्गाने पोलंस्की हिनेही ‘द अस्पन पेपर्स’ या चित्रपटात काम केले आहे.\nPrevious articleकळंगुट मध्ये 11 लाखांच्या ड्रग्ससह नायजेरीयनास अटक\nNext article49 व्या इफ्फी चित्रपट महोत्सवाचा उद्या होणार दिमाखदार सोहळ्यात शुभारंभ\nभारतीय विज्ञान चित्रपट २०२१ महोत्सवाच्या ६व्या आवृत्तीचा समारोप समारंभ संपन्न\nमनुष्यबळ आणि कौशल्य विकासावरच भर\nदुसऱ्या महायुद्धावर आधारित डॅनिश चित्रपट इन टू द डार्कनेस ठरला इफ्फी 51 सुवर्ण मयूर पुरस्काराचा मानकरी\nरक्ताल्पता मुक्त भारताच्या उभारणीसाठी हाती घेतलेले उपक्रम\nश्रीपाद नाईक यांच्या हस्ते मडगाव रेल्वे स्थानकावर विविध विकासकामांचा पायाभरणी सोहळा\nलोक मरेनात, भाजपसाठी केवळ निवडणुका महत्वाच्या : सिटीझन्स फॉर डेमोक्रसी\nइथेनॉल मिश्रित पेट्रोल कार्यक्रम राबवण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांना इथेनॉलची खरेदी करता यावी...\nसरफरोश-2 चित्रपटाची ही पाचवी पटकथा; ज्यावर आता चित्रपटाची निर्मिती केली : जॉन मॅथ्यू मथान\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nकम्युनिटी रेडिओ कार्यशाळेचे माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या संयुक्त सचिवांच्या हस्ते उदघाटन\n50 व्या ‘इफ्फी’ मध्ये ऑस्कर पुरस्कार विजेत्या चित्रपटांचे प्रदर्शन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2001/10/3235/", "date_download": "2021-04-19T09:25:21Z", "digest": "sha1:XHSNMOQUET3SI5SOI4FGLOMAAU7RJB53", "length": 35218, "nlines": 61, "source_domain": "www.sudharak.in", "title": "कुटुंबकेन्द्रित समाज आणि स्त्री-केन्द्रित कुटुंब (२) – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – एप्रिल २०२१\nकुटुंबकेन्द्रित समाज आणि स्त्री-केन्द्रित कुटुंब (२)\nऑक्टोबर , 2001इतरवसंत पळशीकर\n‘स्त्रीकेन्द्रित कुटुंब’ याचा अर्थही स्पष्ट करण्याची गरज आहे. कुटुंब हे किमान द्विकेन्द्री तर असते, व असायलाही हवे. ते बहुकेन्द्री असणे अधिक इष्टही ठरेल. पण ‘स्त्रीकेन्द्री’ असे म्हणण्यामागे, आजचे बिघडलेले संतुलन पुन्हा एकवार दुरुस्त करण्याची गोष्ट प्रधान असावी.\nकुटुंबाच्या गाभ्याशी मुले व त्यांचे संगोपन ही गोष्ट आहे. याचाच अर्थ मातृत्व व पितृत्व या दोन्ही भूमिका योग्य रीत्या पार पाडणारे कुटुंब असले पाहिजे. पति-पत्नींचे दांपत्यजीवन त्यांच्या परस्परपोषणासाठी स्वतंत्रपणेही महत्त्वाचे असतेच. पण त्यांच्या पोषणासाठी त्यांना कुटुंबाबाहेर पोचणारे अन्य मैत्रीसंबंध व त्यावर उभारलेले सहजीवन यांचीही तेवढीच आवश्यकता असते. त्यांचा दांपत्यजीवनाचा भाग कुटुंबातील मुलांखेरीज असलेल्या व्यक्तींच्या संदर्भातील योग्य जबाबदारी पार पडणे हा पण असतो. पण मध्यवर्ती लक्ष्य मुलांचे संगोपन हे असते व असायला हवे. गृहस्थाश्रमातली ही एक प्रधान जबाबदारी असते. मुले मोठी होऊन वयात आली, कुटुंब स्थापन करण्यास पात्र बनली की, दंपतीचा ‘आश्रम’ बदलतो : त्यांच्या दांपत्यजीवनाचा आशय व आकार यांमध्ये स्थित्यंतर घडून येते. किंबहुना, योग्य स्थित्यंतर घडून येणे इष्ट व आवश्यक मानायला हवे. पारंपारिक चौकटीत या स्थित्यंतराचे वर्णन वानप्रस्थाश्रम असे अर्थपूर्णपणे केले आहे.\nमातृत्व व पितृत्व या दोन परस्परपूरक आणि गृहस्थाश्रमाला परिपूर्णता प्राप्त करून देणाऱ्या दोन भूमिका (रोल) म्हटल्या तर, ‘मातृत्वा’च्या भूमिकेला तिचे योग्य ते स्थान ज्यामध्ये दिले जात आहे ते ‘स्त्रीकेंद्री कुटुंब’ अशी स्पष्टता करणे योग्य होईल. असेही म्हणता येईल की, मातृत्व व पितृत्व या दोन्ही भूमिका योग्य रीत्या पार पाडण्यास, मुलांचे संगोपन व वयस्क, वृद्ध लोकांचा सांभाळ वा यासंबंधातले गृहस्थीचे कर्तव्य पार पाडण्यास पती व पत्नी दोघांनाही आवश्यक ती सवड व प्रोत्साहन ज्य��त आहे असे कुटुंब स्त्रीपुरुषांना विवाहाद्वारे प्रस्थापित करता यायला हवे. यासाठी उपकारक व सहाय्यभूत अशी अर्थ व राज्यव्यवस्था हवी आणि संस्कृती पण हवी. तरीही, मुलाला जन्म देणे व वाढविणे या कामाची काही विशेष जबाबदारी फक्त स्त्रीलाच उचलता येते, आणि तिने हे कार्य पूर्ण स्वस्थचित्ताने, आरोग्यसंपन्न अवस्थेत व सन्मानपूर्वक पार पाडावे यासाठी कुटुंबातले कर्तेपण, केंद्रस्थान तिचे असल्याचे मान्य झाले पाहिजे. तिचा विशेषाधिकार स्वीकृत करण्याच्या उद्देशाने ‘स्त्रीकेंद्री’ हा शब्द वापरणे औचित्याला धरून होईल.\nमूल जन्मल्या क्षणापासून पितृत्वाचीही भूमिका सुरू होतेच आणि मुलाला वाढविण्यात पित्याने करावीत अशी मुलांच्या संगोपनाशी निगडित अशी पुष्कळ कामे घरात असतातच. पण आज हा प्र नही उपस्थित करावयास हवा की, पितृत्व व मातृत्व अशा दोन भूमिका असतात, पितृत्व पुरुषाने पार पाडावयाचे व मातृत्व स्त्रीने, हे मानलेच पाहिजे का प्रसंगी पुरुष पित्याच्या भरीला आई पण बनतो आणि स्त्री आईच्या भरीला बापही बनते, हे आपण पाहतो. तेव्हा पितृत्व पुरुषालाच पार पाडता येते वा आईपण फक्त स्त्रीलाच पार पाडता येते असे नाही, पण मुलाच्या निकोप व समग्र वाढीच्या दृष्टीने या दोन भूमिका दोन वेगळ्या व्यक्तींनी, एक स्त्रीने व दुसरी पुरुषाने पार पाडणे ही अधिक श्रेयस्कर व निकोप व्यवस्था आहे आणि निसर्गाच्या व्यवस्थेत हे अपेक्षितही आहे, असे म्हणता येईल. स्त्रीला वा पुरुषाला डबलरोल करता येतो, पण तसे आपद्धर्म म्हणून करावे; सामान्यतः पुरुषाने पितृत्व व स्त्रीने मातृत्व या भूमिका पार पाडाव्यात, असे म्हणणे पुरुषसत्ताकतेचे द्योतक मानण्याचे कारण नाही. पितृत्व व मातृत्व या भूमिकांमध्ये अंतरही आहे आणि हे अंतर असल्याने दोन भिन्न पण परस्परांशी वैवाहिक नात्याने जोडलेल्या व्यक्तींनी त्या पार पाडाव्यात हे त्या मुलाच्या दृष्टीने स्वाभाविक व श्रेयस्कर आहे. या दोन भूमिकांमध्ये आईची भूमिका काही बाबतीत स्त्रीच करू शकते हे लक्षात घेता, कुटुंबात मातृत्वाची भूमिका पार पाडणाऱ्या स्त्रीला प्राथम्य, वजन, अधिकार व सन्मान प्राप्त व्हावा; या अर्थाने ‘स्त्रीकेंद्री कुटुंबा’ची गोष्ट केली जाऊ शकते.\nपंडितांच्या भूमिकेला किमान दोन भूमिकांमधून विरोध होईल. मूल जन्माला घालणे एवढ्यापुरता ज��विक लिंग व कार्य भेद सोडता बाकी स्त्री व पुरुष यांच्यामध्ये काही भेद नाही; स्वभावप्रकृती वा कार्य भेद आहे वा असावा असे जे कोणी म्हणत असतील ते स्त्रीचे गौणत्व व दास्य टिकवून धरण्याचीच गोष्ट कळत-नकळत करीत आहेत, अशी भूमिका घेणारी मंडळी. यांच्यात पुरुषही आढळतील. ही एक विरोधी भूमिका. गृहिणीच्या भूमिकेचे पंडित एक प्रकारे उदात्तीकरण करीत आहेत; आणि तसे करून ती भूमिका वठविणाऱ्या स्त्रियांना पारंपारिक मानसिकतेच्या चाकोरीत संतुष्ट राहण्यास उत्तेजनच देत आहेत, अशी टीका त्यांच्यावर होईल. बालसंगोपनासंबंधी पंडितांनी लिहिलेला जो लेख वाचण्यात आला त्यात मूल ५ वर्षांचे होईतोपर्यंत मातेने त्याचे संगोपन हे पूर्णवेळचे काम मानावे असेही सुचवले आहे. याचाही अर्थ असा केला जाईल की, ‘चूल व मूल’ याच पारंपरिक खोड्यात स्त्रीला अडकवणारी ही भूमिका आहे. करिअरला सर्वाधिक महत्त्व देणाऱ्या, त्याद्वारा मिळणाऱ्या उच्च उत्पन्नाला महत्त्व देणाऱ्या तरुण स्त्रिया, विशेषतः उच्च कोटीच्या पांढरपेशा व्यावसायिक स्त्रिया याही पंडितांच्या विरोधात दंड थोपटतील. घरकामासाठी, मुलाचे संगोपन करण्यासाठी आम्ही चार जास्त पैसे देऊन कामवाला वा कामवाली ठेवू —- नव्याण्णव प्रकरणी कामवालीच —- अशी आग्रही व कर्कश भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे.\nघराबाहेरच्या जगातील काही कार्ये ही पुरुषांच्या हाती सोपविली गेली ती त्यांनीच करावयाची कार्ये म्हणून स्वीकृत झाली. याला स्त्रियांचीही त्या प्राचीन काळी सक्रिय व मनःपूर्वक मान्यता राहिली असली पाहिजे. उदा. दूरवर जाऊन करावयाची मोठी शिकार वा युद्ध वा शोधमोहीम; अन्य समाजांशी आर्थिक व राजनैतिक संबंध, समाजपातळीवरील कारभार, नियमन, दूरवर जाऊन करावयाचा व्यापार, वाहतूक व दळणवळण. तिचे मातृत्वाचे निसर्गदत्त कार्य पार पाडण्यास स्त्री ही अधिक नि िचतपणे मोकळी झाली असेल, जमातीची सुबत्ता वाढल्याने त्यासाठी तिला अधिक संसाधने उपलब्ध झाली असतील, राजकीय प्रभुत्व व स्थैर्य यामुळे शांततेचा काळ वाढला असेल, तर स्त्रियांचाही या कार्यभेदाला पाठिंबाच राहिला असेल. विशेषतः कोणत्याही मोठ्या समाजातील अभिजनवर्गातील वडीलधाऱ्या स्त्रियांचा तर खासच. शरद पाटील ज्या स्त्री-राज्यांची गोष्ट करतात त्या राज्यांमधील श्रेष्ठी स्त्रियांचेही धोरण पुरुषांवर ही कामे सोपवण्याचे राहिले असेल. उपवर मुलींची देवाणघेवाण हा आर्थिक राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्याचा मार्ग प्राचीन काळीच बनला आणि विवाह ही संस्था त्या कामी वापरली जाऊ लागली. वंश पुरुषावरून ठरविला जाऊ लागला आणि ज्या स्त्री क्षेत्रांमध्ये पुरुषाचे ‘बीज’ पडावयाचे ते क्षेत्र वंशशुद्धतेच्या दृष्टीने मालकीचे व पूर्ण नियंत्रणाखाली ठेवण्याचा विचार मान्यता पावला तिथे स्त्रीचा दर्जा गौण ठरला, तिच्या ठायी दास्यही आले. हा तर्क जर योग्य असेल तर, गृहिणी व माता या कार्यांमध्येच स्त्रीच्या गौणत्वाचे वा दास्याचे मूळ पाहण्याचे कारण नाही. दूरदूरवरच्या क्षेत्रापर्यंत पोचणारे राजकारण व अर्थकारण या क्षेत्रांतून स्त्रिया सामान्यतः वर्ज केल्या गेल्या आणि विवाह हे सत्ताकारणाचे, प्रतिष्ठा–दर्जा–संपादण्याचे साधन बनवले गेले, एकंदर मानव संस्कृतीने पितृवंशीय वळण घेतले यामध्ये स्त्रीच्या वाट्याला आलेल्या विषम भोगाचे खरे मूळ आहे. याच्या जोडीला आणखी एका गुंतागुंतीचाही विचार करायला हवा. काही अपवाद सोडता-तेही खरोखर अपवाद आहेत का, हा प्र न आहेच. जगभर लहानमोठे मानवसमाज हे पुरुषसत्ताक बनले. ही घडामोड बऱ्यापैकी प्राचीन काळीच घडली. पण या एवढ्या प्रदीर्घ पुरुषसत्ताकतेच्या काळातही स्त्री म्हणजे जिचा धाक बाळगावा, जिच्यापासून सावध व दक्ष राहावे अशी जबरदस्त शक्ति-देवता वा शक्ति-स्थल हे भानही टिकून राहिलेले दिसते. स्वतःच्या सत्तेचे व पौरपाचे प्रदर्शन करीत असतानाही, स्त्रीवर हुकुमत गाजवीत असतानाही, दुसरीकडे अनेकानेक बंधनांनी स्त्रीला जखडून बंदिस्त व दुर्बल करून ठेवणे पुरुषांना कायम गरजेचे वाटलेले आहे मोक्षसाधनेच्या, आध्यात्मिक विकासाच्या मार्गातील सर्वांत मोठा अडथळा स्त्री हा मानला गेला आहे. ‘स्त्रीकेंद्री कुटुंब’ ही कल्पना साकार करावयाची असल्यास स्त्रीला बंधमुक्त आणि पुरुषाला भयमुक्त करण्याची गरज आहे अशीही मांडणी करता येण्यासारखी आहे.\nसंततिप्रतिबंधक साधनांचा वापर स्त्रीला एकाहून अधिक अर्थाने सवड निर्माण करतो, मोकळीक देतो. स्त्री आज मातृत्व ही भूमिका पूर्ण नाकास्नही लैंगिक मीलनाची तृप्ती अनुभवू शकते. स्वेच्छापूर्वक हवे तितक्या मुलांना, हवे तेव्हा जन्म देण्याचे ठरवू शकते. यामुळे पूर्वीचे अनेक कार्यभेद आता रद्दबातल ठरले आहेत. लष्कर, पोलीस, शास्त्रीय संशोधन, साहसी शोधमोहीम, व्यापारउदीम, दळण-वळण, अंतराळप्रवास अशी क्षेत्रेही तिच्या कार्यकक्षेत आली आहेत. पुरुषाने घरी गृहिणीच्या कामात वाटेकरी व्हावे हे आज अधिक मान्य झाले आहे. पितृत्वाचीही व प्रसंगी अंशतः मातेचीही जबाबदारी त्याने सांभाळावी यासाठी काळ व वातावरण अनुकूल आहे. गृहिणी व माता या भूमिका आणि स्त्रीचे गौणत्व, दास्य यांचा संबंध मनातून व व्यवहारातून निपटून काढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कुटुंबात स्त्रीने योग्य प्रमाणात व योग्यरीत्या या भूमिका वठविल्यास स्त्री स्वतःचा आत्माविष्कार अधिक परिपूर्णरीत्या करून अधिक स्वस्थ, समाधानी व कृतकृत्य होऊ शकते. या भूमिकांना समाजाने पुरेसे महत्त्व, वजन व श्रेय द्यायला हवे. आईवडिलांच्या व्यक्तित्वाच्या विकासासाठी आणि मुलांच्या योग्य जडणघडणीसाठी या दोन भूमिका कुटुंबात पार पाडणे हे नैतिक कर्तव्यही आहे आणि त्यात मोठा आनंदही साठवलेला आहे इतके ते सर्जनशील निर्मितीचेही कार्य आहे, ही दृष्टी रुजायला हवी. स्त्रिया व पुरुष दोघांनाही स्वतःचे व्यवसाय पेशे असले पाहिजेत आणि ‘घराबाहेरच्या जगा’तही दोघांना वाव असला पाहिजे हे जितके इष्ट व आवश्यक आहे तितकेच दोघांनीही घरातील आपल्या भूमिका वठविणे इष्ट व आवश्यक आहे.\nस्त्री व पुरुष यांच्यातील वैवाहिक-कौटुंबिक संबंध हे परस्परांना बांधणारे राहणारच. मुलांचे संगोपन, त्यांच्यावरील संस्कार आणि त्यांचे ‘सामाजिकीकरण’ योग्यरीत्या होण्यासाठी पति-पत्नी यांची परस्परांवर निष्ठा असणे हीदेखील आवश्यकता राहणारच. विवाहसंबंध हा हंगामी, जुजबी, सोयीपुरता, स्वार्थकेंद्री असून चालणार नाही. लग्न मोडणे हा अपवादच राहायला हवा. पण, त्याच वेळी, घराबाहेरच्या जगात स्त्रीचा समानत्वाने सक्रिय सहभाग लक्षात घेऊन विवाह व कुटुंब या दोन्ही संस्थांमध्ये काही खोलवर व दूरवर पोचणारे बदलही भावी काळात घडून येण्याची गरज आहे. भावी काळातही दांपत्यजीवनाचे स्वतःचे स्थान व महत्त्व राहीलच. पण पारंपरिक व्यवस्थेत स्त्री लग्न करून नवऱ्याच्या घरी येत असे. आधीचे आपले मैत्रीसंबंध, भावजीवन त्यागण्याची मनाची तयारी करूनच ती येई. नवरा व सासरची मंडळी यांच्या मर्जीवर गोष्टी अवलंबून राहणे योग्य मानले जाई. ‘स्त्रीकेंद्रित कुटुंब’ करण्याचा एक भाग असा असेल की, स्त्रीचे स्थलांतर, कुटुंबांतर करणे ही स्वीकृत, जवळपास एकमेव रीत नसेल. ‘पुरुषकेंद्री वंशसातत्य’ ही बाबही निकालात काढलेली असेल; म्हणजे कुल वा घराणे हे नवऱ्यावस्न ठरण्याचे थांबेल. ते बायकोवस्नही ठरणार नाही. रक्ताची नाती असतील, नातेसंबंधही असतील, एकत्र तीन पिढ्या राहत आहेत अशी कुटुंबेही असतील. गोतावळेही असतील. पण एकाच वेळी समाजात अनेक आकृतिबंधांचे वैविध्य आढळण्यास अवसर असेल.\nया पलीकडचा मुद्दा आहे तो उभयता पति-पत्नींच्या मैत्रीसंबंधांचा. विवाहपूर्व व विवाहबाह्य लैंगिक संबंध ही कमीअधिक प्रमाणात प्राचीन काळापासून आढळून येणारी गोष्ट आहे. आदिवासी जमातींमध्येही असे संबंध आढळतात. समाज त्यांची पण काही व्यवस्था लावतो. म्हणजे, नियमन करणारे नीतिनियम असतात, आणि काही प्रमाणात त्यांचे उल्लंघनही व्यक्तींकडून होणार हे पण गृहीत धस्न दंड, शिक्षा यांचे पण नियम असतात. स्त्री-पुरुष समानता, स्त्री-मुक्ती हवीच ना, मग नीतिविवेक, नीतिनियम, समाजाचे नियमन काढून टाका, असे आपण येथे म्हणत नाही. आपण असे म्हणत आहोत की, विवाहपूर्व अवस्थेपासून स्त्री-पुरुष हरत-हेच्या कार्यक्षेत्रात एकमेकांच्या नित्य सहवासात मोकळेपणी येणार असतील तर आजच्यापेक्षा काही पटींनी त्यांच्या मैत्रीसंबंधांचे जाळे घनदाट असणार आहे. अंशतः असे संबंध हे पतिपत्नींच्या दांपत्यजीवनाचा विस्तार बनतात हा आपला अनुभव आहे. पण अंशतः पतीचे व पत्नीचे संबंधांचे जाळे स्वतंत्रही राहील. स्त्रीची लैंगिकक्षमता (वा लैंगिकता) ही विवाहपूर्वी पालकांच्या संरक्षण नियंत्रणाखाली बंदिस्त व लग्नानंतर नवऱ्याच्या मालकीची या भूमिकेतून, तिच्या दडपणामधून स्त्रीची मुक्तता होणे हा एक मोठा बदल व्हायला हवा आहे. यामधून ‘काहीही चालते’ असे मानणारी ‘पर्मिसिव्ह सोसायटी’ पण उत्कर्ष पावायला नको आहे. एकमेकांच्या मैत्रीसंबंधांना स्वागतशील वृत्तीने मोकळीक देण्याची क्षमता असलेली परस्परांवरची निष्ठा हा ‘स्त्रीकेंद्रित कुटुंबांचा’ विशेष असेल.\nपतिपत्नीमधील संबंध हे विषय, एकतर्फी असतात तेव्हा ते एका पाया-भूत अर्थाने सत्तासंबंध असतात आणि मग व्यक्ती, जी औपचारिक व्यवस्थेत दबलेली, हीन असते तीही ‘मागच्या दाराने’ कुरघोडी करण्याच्या चाली खेळत राहते. पंडित ज्या कुटुंबाची व दांपत्यजीवनाची गोष्ट करीत आह���त त्या व्यवस्थेची एक मुख्य शर्त अशी आहे की पतिपत्नीसंबंध हा सत्तासंबंध नसावा, परस्परांविषयी उघड वा सुप्त भीतीने तो ग्रस्त नसावा. तो परस्परांना आधार देणारा, सांभाळून घेणारा, वाढण्या-विकास पावण्यास साहाय्य व प्रोत्साहन देणारा, योग्य मोकळीक देणारा, उदार व क्षमाशील असा निष्ठावान असावा. हे घडून येण्यासाठी स्त्रीपुरुष दोघांचीही ‘आध्यात्मिक’ पात्रता वाढायला हवी, आणि एकंदर समाजात स्त्रीपुरुष सहजीवनाच्या व मैत्री-संबंधाच्या क्षेत्रात प्रौढ व समंजस नीतिविवेक रुजायला हवा.\n[शेवटचा ‘आध्यात्मिक’ हा शब्द मला अर्थातच बिनबुडाचा वाटतो. त्याची काही पार्श्वभूमी पाळशीकरांनी दिलेली नाही. इतर मुद्दे मात्र रास्त. – संपादक]\n१५०, गंगापुरी, वाई — ४१२ ८०३\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – एप्रिल २०२१\nदेशहित की अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर हल्ला – शुभलक्ष्मी नाईक गांवकर\nकवीची कैद – राजराहुल (राहुल खंडाळे)\nकोविड-१९ अरिष्टानंतरची नवक्षितिजे – श्रीधर सुरोशे\nलोकशाही संकोचते आहे – प्रसाद माधव कुलकर्णी\nगडबड-घोटाळे (व्यंगचित्रे) – चित्रकार प्रभाकर पाचपुते\nस्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल – ज्ञानेश वाकुडकर\nकिसान विरुद्ध सरकार ते किसान अभिमुख देश – श्रीनिवास नी. माटे\nभांडवलशाही हीच एक मोठी समस्या – प्रभाकर नानावटी\nहळूच – राजराहुल (राहुल खंडाळे)\nबोधकथा – वंदना भागवत\n – चित्रकार मिलिंद क्षीरसागर\nसमता आणि स्वातंत्र्य किती खरे किती खोटे – प्राची माहुरकर\nआमच्या लोकशाहीचे भवितव्य – हरिहर कुंभोजकर\nभग्न (होऊ घातलेल्या) तळ्याकाठी… \nसुदृढ लोकशाही – नरेंद्र महादेव आपटे\nथांबा, पुढे गतिरोधक आहे – हेमंत दिनकर सावळे\nयार… बोल, लिही – सचिनकुमार वि.तायडे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00170.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/trending/hit-bollywood-stars-who-faced-rejection-in-audition-in-marathi-805201/", "date_download": "2021-04-19T09:02:24Z", "digest": "sha1:G6YTK6H7JLJPESTIQQURYZTUTZ7L73XN", "length": 13617, "nlines": 68, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "एकेकाळी ऑडीशनमध्ये रिजेक्ट झालेले हे स्टार्स तुम्हाला माहीत आहेत का?", "raw_content": "\nAll फॅशनलेटेस्ट ट्रेंड्स : वेस्टर्नलेटेस्ट ट्रेंड्स : भारतीयसेलिब्रिटी स्टाईलDIY फॅशन अॅक्सेसरीज\nAll सौंदर्यDIY सौंदर्यत्वचेची काळजी नखंमेकअपहेयरसौंदर्य उत्पादनबाथ अॅंड बॉडीहेयर उत्पादन\nAll जीवनशैलीअॅस्ट्रो वर्ल्डभ्रम��तीशॉपिंगनातीगोतीपालकत्वहास्यघर आणि बगीचाखाणंपिण आणि नाइटलाईफवित्तकल्पितशिक्षणDIY लाईफ हॅक्सआपलं जगसेक्स\nAll लग्नसराईयोजनाडेकोर आयडियाहेअर आणि मेकअपआयुष्यलग्न फॅशन सेलिब्रिटी लग्न\nAll निरोगी जीवनआरोग्यस्वतःची मदत\nAll मनोरंजनसेलिब्रिटी लाईफबॉलीवूड पुस्तकंसंगीतवेबसीरीज - अनमॅरीडसेलिब्रिटी गॉसीपसोहळेबिग बॉस\nएकेकाळी ऑडीशनमध्ये रिजेक्ट झालेले हे स्टार्स तुम्हाला माहीत आहेत का\nजर तुम्ही रिजेक्शन (rejection) घाबरत असाल किंवा रिजेक्ट होण्याच्या भीतीने पुढचं पाऊल टाकत नसाल तर आम्हीही तुम्हाला सांगणार आहोत बॉलीवूड (Bollywood) च्या काही यशस्वी स्टार्सबद्दल, जे एकेकाळी ऑडिशनमध्येच झाले होते फेल. जे स्टार्सना आपण मोठ्या पडद्यावर पाहून त्यांच्या अभिनयाचं आज कौतुक करतो. एक काळ असा होता की, या स्टार्सना अनेक ठिकाणी उंबरे झिजवावे लागले होते. पण त्यांनी या परिस्थितीतही रिजेक्शनमुळे हार मानली नाही आणि पुढे जात राहिले. त्यांचा हाच आत्मविश्वास यशाची शिडी बनला आणि आज त्यांनी बॉलीवूडमध्ये नाव कमवलंय. चला जाणून घेऊया बॉलीवूडमधले या स्टार्सबाबत जे कधीकाळी फेल झाले पण आज आहेत सुपरहीट.\n‘गली बॉय’ बनण्याआधी बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंगने आपल्या अनेक फिल्म्समधून अभिनयाची छाप पाडली. पण एकेकाळी त्यालाही रिजेक्शनचं दुःख सहन करावं लागलं होतं.\nरणवीर सिंगने फिल्म ‘भाग मिल्खा भाग’ साठी ऑडिशन दिलं होतं. या फिल्ममध्ये रणवीरला मिल्खा सिंगची आयकॉनिक भूमिका करायची होती. पण त्याला रिजेक्ट करण्यात आलं आणि ही भूमिका मिळाली फरहान अख्तरला .\nAlso Read : मन्नत बंगला\n‘सुई धागा’ आणि ‘ऑक्टोबर’ सारख्या चित्रपटातून आपली ओळख बनवणाऱ्या वरुण धवनच्या आयुष्यात ही असा एक काळ होता, जेव्हा त्याला एका मागोमाग रिजेक्ट करण्यात आलं होतं. दिग्दर्शक डेव्हीड धवन यांचा मुलगा असूनही त्याने हे सहन केलं. मात्र त्याने न घाबरता प्रयत्न सुरूच ठेवले आणि आज त्याचं यश दिसतंय.\nखूप कमी जणांना माहीत असेल की, वरूण धवनने ‘धोबी घाट’ आणि ‘लाइफ ऑफ पाई’ यासारख्या चित्रपटांसाठी ऑडिशन दिलं होतं.\nबॉलीवूडमधला लेटेस्ट हार्टथ्रोब विकी कौशलला त्याच्या ‘उरी’ चित्रपटांमुळे प्रेक्षकांनी अगदी डोक्यावर उचलंल. ‘मसान’ फिल्ममधून त्याने अभिनयाचा करियरचा श्रीगणेशा केला. त्यानंतर विकीने ‘राजी’ सारख्या वुम��� ओरिएटेंड चित्रपटातही स्वतःची जागा बनवत प्रेक्षकांचं मन जिंकलं.\nपण तुम्हाला हे माहीत आहे का, विकीनेही भाग मिल्खा भाग’ या चित्रपटासाठी ऑडीशन दिलं होतं आणि त्याचाही पदरी नकारच आला होता.\nआलिया भट्ट Alia Bhatt\nबॉलीवूडमध्ये सध्या सर्वात चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे आलिया भट. अनेक हीट चित्रपट आणि चांगल्या भूमिका आज आलियाच्या नावावर आहेत. पण एकेकाळी आलियाचं वजन जास्त होतं, त्यामुळे लोक तिला आलू म्हणत. आलियाने तेव्हा रणबीरने भूमिका केलेल्या ‘वेक अप सिड’ या चित्रपटासाठी ऑडीशन दिलं होतं पण तिला रिजेक्ट करण्यात आलं.\nएवढंच नाहीतर आलिया भटने संजय लीला भन्साली यांच्या ‘ब्लॅक’ या चित्रपटात रानी मुखर्जीच्या बालपणीच्या भूमिकेत काम करण्याचीही इच्छा बोलून दाखवली होती.\nअनुष्का शर्मा Anushka Sharma\nबॉलीवूडच्या यशस्वी अभिनेत्रींमध्ये आज अनुष्का शर्माचं नावही सामील होतं. अनुष्का आता इतकी प्रसिद्ध झाली आहे, पण एकेकाळी याच अनुष्काला राजकुमार हीरानीसोबत काम करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करावी लागली होती.\nतुम्हाला आश्चर्य वाटेल पण अनुष्काने ‘मुन्ना भाई एमबीबीएस’ आणि ‘थ्री इडियट्स’ या फिल्मसाठी ऑडीशन दिलं होतं. पण तिच्या पदरी रिजेक्शन आलं. पण अखेर तिचीही इच्छा पूर्ण झाली ती ‘पीके’ आणि ‘संजू’ या चित्रपटाच्या रूपात.\nदीपिका पदुकोण Deepika Padukone\nबॉलीवूडची डिंपल गर्ल आणि ‘पद्मावत’ दीपिका पदुकोणची गणती आज टॉपच्या अॅक्ट्रेसेसमध्ये होते. बॉलीवूडच्या बहूतेककरून सगळ्या मोठ्या अॅक्टर्ससोबत तिने काम केलं आहे. पण याच दीपिकाला ईराणी दिग्दर्शक माजिद मजीदीच्या ‘बियॉन्ड द क्लाउड्स’ या चित्रपटात काम करायचं होतं.\nत्यासाठी तिने लुक टेस्टही दिली होती पण काही कारणांमुळे तिचं सिलेक्शन झालं नाही.\nतुम्ही विचार करत असाल की, सैफ अली खान आणि अमृता सिंगची मुलगी असल्याने सारा अली खानला स्टार किड असल्याचा भरपूर फायदा मिळत असेल तर तुम्ही चुकीचे आहात. या क्षणी सारा अली खानकडे अनेक चित्रपट आहेत पण एक काळ असा होता जेव्हा तिला कोणीचं भाव देत नव्हतं.\nसाराने ‘ठग्स ऑफ हिन्दोस्तान’ या चित्रपटासाठी फातिमा सना शेखच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिलं होतं पण ती फेल झाली.\nबॉलीवूडचा ‘पॅडमॅन’ अक्षयकुमार आपल्या चांगल्या अभिनयासाठी आणि फिटनेससाठी ओळखला जातो. कोणतीही भूमिका असो तो अगदी सहजते���े त्यात मोल्ड होतो. मग तो कॉमेडी असो वा अॅक्शन असो वा बायोग्राफी, तो प्रत्येक चित्रपट आपल्या दमावर हिट करून दाखवतो.\nयाच अक्षयकुमारला ‘जो जीता वही सिकंदर’ या चित्रपटासाठी दिलेल्या ऑडिशनमध्ये रिजेक्ट करण्यात आलं होतं.\nबॉलीवूड फिल्म ‘कहो न प्यार है’ मध्ये ऋतिक रोशनच्या बरोबरीने अभिनयाचं नाणं खणखणीतपणे वाजवणारी अमिषा पटेल आता मात्र बॉलीवूडमधून गायब झाली आहे. खरंतर या चित्रपटाने तिला यशाच्या शिखरावर नेलं होतं.\nपण फार कमी लोकांना माहीत असेल की, ‘कहो न प्यार है’ आधी तिने आमिर खानच्या बहुचर्चित ‘लगान’साठीही ऑडीशन दिलं होतं पण ती भूमिका मात्र मिळाली ग्रेसी सिंगला.\nरणवीर सिंगने चित्रपटाचे मानधन घेण्यासाठी का दिला नकार\nआगामी चित्रपटासाठी दीपिकाची दुहेरी कसरत\n‘या’ आहेत बॉलीवूडच्या सुपरवुमन ज्यांनी स्वबळावर केले चित्रपट सुपरहिट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/municipal-classroom/", "date_download": "2021-04-19T09:16:28Z", "digest": "sha1:4LQY4W7453BBCVZGUHAL3WEYU6C7CNNX", "length": 3107, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "municipal classroom Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri : पालिकेच्या शाळा होणार स्मार्ट; ‘म्युनिसिपल क्लासरूम’ची संकल्पना\nएमपीसी न्यूज - स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये 'म्युनिसिपल क्लासरूम'ची संकल्पना राबविण्यात येणार आहे. 40 कोटी निधी खर्च करुन त्याअंतर्गत अत्याधुनिक सेवा-सुविधा उभारण्यात येणार आहेत. प्रायोगिक तत्वावर चार…\nPimpri News: जम्बो सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची महापालिका डॉक्टर प्राथमिक तपासणी करणार\nSix Minute Walk Test : फुफ्फुसांच्या आरोग्याविषयी जागरूकतेसाठी ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’\nPune News : जैन सोशल ग्रुप द्वारा आयोजित शिबिरात 80 युनिट रक्त संकलन\nPimpri News: महापालिका रेमडिसीवीरच्या 7 हजार 50 कुपी खरेदी करणार\n नेटफ्लिक्स, अमेझॉनच्या या लिंक चुकूनही ओपन करू नका\nPune News : माजी आमदार मोहन जोशी यांचे भाजप नेत्यांना कळकळीचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A3_(%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%83%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3)", "date_download": "2021-04-19T10:35:18Z", "digest": "sha1:WW7XJDJ7CCKXQL6MGJFLNIFLBAIIOZF6", "length": 8298, "nlines": 95, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ब्राह्मण (निःसंदिग्धीकरण) - विकिपीडिया", "raw_content": "\nया निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षका���द्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.\nजर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.\nब्राह्मण (आध्यात्मिक संकल्पना), ब्राह्मणे (वैदिक मीमांसा काव्य), किंवा ब्राह्मो समाज याच्याशी गल्लत करू नका.\nब्राह्मण हा एक संस्कृत शब्द आहे. भारतीय परिप्रेक्षात त्याचा खालीलपैकी कोणताही एक संदर्भ असू शकतो.\n१.१ पोटप्रकाराबद्दल मराठी विकिपीडियाची वर्गीकरणे\n४ हे सुद्धा पहा\nब्राह्मण (वर्ण) (मुख्यत्वे जन्माधारित नसलेल्या संकल्पनेबद्दल)\n(ब्राह्मण (जात) जन्माधारित जात या संदर्भाने ब्राह्मण समाज)\nब्राह्मण (बौद्ध आणि जैन धर्मीय साहित्यातील उल्लेख आणि संकल्पना)\nपोटप्रकाराबद्दल मराठी विकिपीडियाची वर्गीकरणे[संपादन]\nब्राह्मण : हिंदु धर्मात एकूण चार वर्णापैकी एक वर्ण हा ब्राह्मण वर्ण आहे आजच्या समाजात ब्राह्मण ही जात caste म्हणून सुद्धा ओळखतात. हिंदु ह्या धर्मात देव पुजा अनुष्ठान किवा धार्मिक पुजा अर्चना करण्यासाठी ब्राह्मण (गुरुजी ) याना आमंत्रीत करतात. जुन्या काळापासून ब्राह्मण लोक हे हुशार आणि धर्म प्रिय म्हणून ओळखले जातात.\nब्राह्मण (अध्यात्मिक संकल्पना) हिंदू वेदान्तानुसार संदर्भ\nब्राह्मणे (वैदिक मीमांसा काव्य)- हिंदू धर्म श्रुती - वैदिक श्लोक या अर्थाने / वेद किंवा पुस्तकातील प्रकरण या अर्थाने /महाभारत या अर्थाने / भगवद्‌गीता या अर्थाने\nब्राह्मण्य या अर्थाने, अब्राह्मण या अर्थाने\nब्राह्मण गाय‌ : गाईची एक जात; (पहा: en:Brahman (cattle))\n'ब्राह्मण (भाषा)' (पापुआ न्यू गिनी देशात, मदंग विभागातील भाषा (अभारतीय संदर्भ)पहा:en:Brahman_languages)\n'बोस्टन ब्राह्मण' (अमेरिकन संदर्भ) पहा: en:Boston_Brahmin\nबहुभाषिक ब्राह्मण समाज अधिवेशन संकेतस्थळ :बहुभाषिक ब्राह्मण समाज अधिवेशन अधिकॄत संकेतस्थळ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ डिसेंबर २०२० रोजी ०१:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी ���णि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://thefocusindia.com/national/modi-shah-rallies-turn-the-tide-survey-predicts-bjp-to-win-battle-in-bengal-34358/", "date_download": "2021-04-19T09:09:29Z", "digest": "sha1:JNKYBYKBFKP2VLHRL6BUQBEWWBL6VCDB", "length": 11236, "nlines": 71, "source_domain": "thefocusindia.com", "title": "मोदी-शहांच्या सभांनी नूरच पालटून टाकला, बंगालमध्ये चुरशीच्या लढतीत भाजपाचाच विजय होणार असल्याचा सर्व्हेंचा अंदाज | Modi-Shah rallies turn the tide, survey predicts BJP to win battle in Bengal", "raw_content": "\nHome भारत माझा देश मोदी-शहांच्या सभांनी नूरच पालटून टाकला, बंगालमध्ये चुरशीच्या लढतीत भाजपाचाच विजय होणार असल्याचा सर्व्हेंचा अंदाज\nमोदी-शहांच्या सभांनी नूरच पालटून टाकला, बंगालमध्ये चुरशीच्या लढतीत भाजपाचाच विजय होणार असल्याचा सर्व्हेंचा अंदाज\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या झंझावाती प्रचारसभांनंतर पश्चिम बंगालचा नूरच पालटून टाकला आहे. पश्चिम बंगालमध्ये चुरशीच्या लढतीत भाजपाचाच विजय होणार असल्याचा अंदाज विविध वृत्तवाहिन्यांनी केलेल्या ओपीनियन पोलमधून समोर आला आहे.Modi-Shah rallies turn the tide, survey predicts BJP to win battle in Bengal\nकोलकत्ता : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या झंझावाती प्रचारसभांनंतर पश्चिम बंगालचा नूरच पालटून टाकला आहे. पश्चिम बंगालमध्ये चुरशीच्या लढतीत भाजपाचाच विजय होणार असल्याचा अंदाज विविध वृत्तवाहिन्यांनी केलेल्या ओपीनियन पोलमधून समोर आला आहे.\nममता प्रचारात बेताल सुटल्या; “भाजपवाले मते मागायला आले तर हातात लाटणी, झारे घेऊन त्यांना पळवून लावा,” म्हणाल्या\nपश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध मुख्यमंत्री ममता बॅनर्जी असा सामना आहे. विविध वृत्त वाहिन्यांच्या पोलची सरासरी म्हणजे पोल ऑफ द पोलमध्ये तृणमूलची घसरगुंडी व भाजपचा फायदा असे चित्र दिसून येत आहे. डावे पक्ष व कॉंग्रेसची आघाडी स्पर्धेतही नसणार असल्याचे अंदाज यातून वर्तविण्यात आले आहे.\nविविध ओपिनियन पोलची आकडेवारी गोळा करून त्या आकडेवारीच्या विश्लेषणातून एका वृत्तवाहिनीने महाओपिनियन पोल मांडला आहे. २०१६ च्या निवडणुकीत तृणमूलला २११ व भाजपला अवघ्या ३ जागा मिळाल्या होत्या. यंदा मात्र हे चित्र बदलण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. महाओपिनियन पोलनुसार भाजपला सरासरी १३८ जागा मिळतील, तर तृणमूलला १३५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. २९४ जागांसाठी होणाºया निवडणुकीत बहुमतासाठी १४८ चा आकडा आवश्यक आहे. अशा स्थितीत दोन्ही पक्षांमध्ये बहुमतासाठी चढाओढ असेल.\nPreviousजयललितांचे वारसदार आहेत गुळाचे व्यापारी, पक्षाच्या हायकमांडमध्येही नव्हते आणि चार वर्षांत बनले सर्वेसर्वो\nNextलाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी पाहिले आणि तहसीलदाराने २० लाख रुपये चक्क गॅसवर जाळले\nडॉ. हर्षवर्धन यांचे डॉ. मनमोहन सिंगांना पत्रोत्तर; लसीकरणाच्या सूचनांचे केले स्वागत आणि काँग्रेसनेत्यांच्या दुटप्पीपणावरही ठेवले बोट\nबंदच्या भीतीने मजुरांचे पलायन, अर्थमंत्र्यांचे उद्योग जगताला आश्वासन, नाही लागणार देशव्यापी लॉकडाऊन\nWATCH : कोमट दूध सेवन करण्याचे आहेत अनेक फायदे\nWATCH : बजाजची चेतक स्कूटर बुलेटपेक्षाही महाग, पाहा किंमत\nWATCH : मधमाशी पालन ठरू शकते करिअरची उत्तम संधी\nअहमदनगर : ‘मी काय चुकीचं बोलतो आहे’ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा बाळासाहेब थोरातांना प्रश्न;थोरातांनी थेट धमकावत बाहेर हाकललं\nDelhi Lockdown : दिल्लीत आजपासून सहा दिवसांचे लॉकडाऊन, वाचा 10 ठळक मुद्दे…\nदिल्लीत केजरीवालांनी लॉकडाऊन जाहीर केले; खान मार्केटमध्ये दारू दुकानांवर गर्दी उसळली\nपुणे मार्केट यार्डातील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाचे कठोर निर्णय\nIsrael : इस्रायलने कसे जिंकले कोरोनाविरुद्धचे युद्ध देशात विनामास्क फिरू शकताहेत नागरिक\nममता बॅनर्जींचा डबल गेमपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतसभेत पंतप्रधानांवर दोष तर पत्राद्वारे मदतीची मागणी\nकोरोनाची लस घेतानाचा फोटो काढा अन् जिंका 5 हजार रुपयांचं बक्षीस\n30 एप्रिलनंतर औरंगाबादेत लस न घेता फिरणाऱ्या 45 वर्षांवरील नागरिकांवर दंडात्मक कारवाई\nWATCH : सुगंध, रंग आणि बरंच काही असा ओळखा अस्सल हापूस\nWATCH : यंदाच्या IPL मध्ये दिसतोय हा आश्चर्यकारक योगायोग\nदेशात कोरोनाची लाट नव्हे त्सुनामी : २४ तासांत २.७४ लाख रुग्ण, १६१९ मृत्यू, सक्रिय रुग्णसंख्या १९.२९ लाखांपेक्षा जास्त\n३ दिवसांत मोदी सरकारचे ६ मोठे निर्णय, रेमडेसिव्हिरची दर कपात ते ऑक्सिजन आयातीपर्यंत ���ाणून घ्या…\nपाच मिनिटे वाफ घ्या आणि कोरोनाला नष्ट करा, संशोधकांचा सल्ला ; फुफ्फुसाच्या आरोग्यासाठी उपयुक्त\nटाटा सामान्य माणसाच्या मदतीला आले धावून ; रोज २००-३०० टन ऑक्सिजनचा पुरवठा ; ट्विट करुन दिली माहिती\nआमने-सामने : राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांनी पियूष गोयल यांच्याबद्दल अपशब्द काढले त्यावर ‘देवेंद्र’ चांगलेच कोपले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/04/%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8.html", "date_download": "2021-04-19T08:48:44Z", "digest": "sha1:2VBC2CUGAICWHXOEFRYKCKFWY6WNPXHN", "length": 12501, "nlines": 208, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "भरती, कृषी शास्त्रज्ञांसह बर्‍याच पदांसाठी पात्रता आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या | Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nभरती, कृषी शास्त्रज्ञांसह बर्‍याच पदांसाठी पात्रता आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या\nby Team आम्ही कास्तकार\nकृषी वैज्ञानिक भरती मंडळाने (एएसआरबी) बर्‍याच सरकारी पोस्ट काढून टाकल्या आहेत. ज्याची अधिकृत अधिसूचनाही प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार asrb.org.in या संकेतस्थळावर 25 एप्रिल 2021 रोजी किंवा त्यापूर्वी अर्ज करू शकतात. यानंतर केलेले सर्व अर्ज रद्द केले जातील.\nएएसआरबी एआरएस एसटीओ भरती\n• एआरएस वैज्ञानिक – 222 पोस्ट\n• वरिष्ठ तांत्रिक अधिकारी (टी -6) – posts 65 पदे\nअर्ज करण्याची प्रारंभ तारीख – 5 एप्रिल 2021\nअर्ज करण्याची अंतिम तारीख – 25 एप्रिल, 2021\nयासाठी उमेदवाराचे किमान वय 21 वर्षे निश्चित करण्यात आले आहे. याशिवाय राष्ट्रीय पात्रता चाचणीसाठी कोणतीही उच्च वयोमर्यादा निश्चित केलेली नाही.\nराष्ट्रीय पात्रता कसोटीत येण्याच्या प्रयत्नांच्या संख्येवर कोणतेही बंधन नाही. एआरएस 2021 पात्रता आणि वय मर्यादा उमेदवारांकडे विशेषज्ञतेसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. यासाठी वयोमर्यादा किमान 21 ते कमाल 32 वर्षे निश्चित केली आहे.\nएसटीओ 2021 पात्रता आणि वय मर्यादा\nभारतीय विद्यापीठाशी संबंधित विषय आणि विषयातील पदव्युत्तर पदवी असणे अनिवार्य आहे. यासाठी वयोमर्यादा किमान 21 ते कमाल 35 वर्षे निश्चित केली आहे.\nएएसआरबी नेट एआरएस एसटीओ 2021 साठी अर्ज कसा करावा (एएसआरबी नेट एआरएस एसटीओ 2021 साठी अर्ज कसा करावा (एएसआरबी नेट एआरएस एसटीओ 2021 साठी अर्ज कसा करावा\nइच्छुक उमेदवार 05 एप्रिल ते 25 एप्रिल 2021 या वेबसाइटवर http://www.asrb.org.in वर ऑनलाईन अर्ज करू शकतात.\nआम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nतूर बाजार भाव | आजचे तुरीचे भाव | Tur Bajar Bhav Today | सर्व बाजार समिती 18 April 2021\nआपण कोठूनही सलाखांच्या मागे जाऊ नये म्हणून या गोष्टी लक्षात ठेवा\nयूपी गेहूं खरेदी ऑनलाईन पंजीकरण 2021: eproc.up.gov.in, ई-क्रय प्रणाली\nया शेतकर्‍यांनी इयत्ता 2 पर्यंत शिक्षण घेतले आहे, परंतु आंब्याची एक नवी विविधता विकसित केली आहे, वर्षभर झाडावर फळ देईल.\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\n(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nनोंदणी, ई-केवायसी आणि ट्रॅक स्थिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nऑनलाईन अर्ज, नोंदणी (प्रसूत सहाय्य)\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nराज्यनिहाय डायरेक्ट लिंक्स, नवीन पंचायत मतदार यादी\nगोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे नुकसानग्रस्त भरपाईपासून वंचित\nकोट्यवधींच्या कर्जवसुलीसाठी स्थापन होणार तज्ज्ञांची समिती\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/kolhapur/vendors-relocate-gadhinglaj-kolhapur-marathi-news-415229", "date_download": "2021-04-19T09:51:35Z", "digest": "sha1:SMZPEYG3GQRE7Q2IIN54WJK77YGU4WUD", "length": 27459, "nlines": 224, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | गडहिंग्लजला फेरीवाल्यांचे स्थलांतर होणार", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nप्रिय वाचकांनो आमच्या नवीन वेबसाईटवर आपले स्वागत आहे\nगडहिंग्लज शहरात वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या आणि गर्दीच्या ठिकाणावर असलेल्या फेरीवाल्यांसह भाजी विक्रेत्यांचे स्थलांतर करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.\nगडहिंग्लजला फेरीवाल्यांचे स्थलांतर होणार\nगडहिंग्लज : शहरात वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या आणि गर्दीच्या ठिकाणावर असलेल्या फेरीवाल्यांसह भाजी विक्रेत्यांचे स्थलांतर करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. उद्यापासून (ता. 3) त्याची अंमलबजवाणी होणार असून मुलींच्या हायस्कूलजवळ असलेल्या पालिकेच्या खुल्या जागेत त्यांची व्यवस्था केली आहे.\nशहरातील मुख्य रस्ता, लक्ष्मी मंदिर रोड, राणी लक्ष्मीबाई रोड, कडगाव रोड कॉर्नर, दसरा चौक परिसरात फेरीवाल्यांची संख्या मोठी झाली आहे. याचा परिणाम वाहतुकीवर होत आहे. रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात येणाऱ्या हातगाड्यांमुळे मुख्य रस्ता आणखीन अरुंद होत आहे. परिणामी वाहतुक कोंडीत भर पडत आहे.\nछोटे-मोठे अपघात होत आहेत. भडगाव रोडवर पालिकेने सुसज्ज भाजी मंडई उभारली असतानाही अनेक किरकोळ विक्रेते भाजी विकण्यासाठी लक्ष्मी रोडसह वीरशैव चौक आणि मोक्‍याच्या ठिकाणी बसत आहेत. यामुळे शहरातील गर्दीमध्ये भर पडत आहे. अनेक संघटनांनी निवेदन देवून याकडे लक्षही वेधले आहे.\nसध्या कोरोनाचा संसर्ग वाढायला सुरुवात झाली आहे. त्यातच लक्ष्मी रोड आणि मुख्य रस्ता परिसर गर्दीने फुलून जात आहे. कोरोनामुळे गर्दी कमी करण्यासाठी वारंवार जनजागृती होत असताना शहरात मात्र गर्दीच गर्दी पहायला मिळत आहे. यामुळे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी व सुरळीत वाहतुकीसाठी प्रशासनाने फेरीवाल्यांचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे.\nभाजी विक्रेत्यांनाही त्यांच्यासोबत हलविण्यात येणार आहे. गेल्या तीन-चार दिवसापासून स्वतंत्र वाहनाद्वारे ध्वनीक्षेपकावरुन याची माहिती दिली जात आहे. सातत्याने सूचना देवूनही यापूर्वीही विक्रेते जागा सोडण्यास तयार नव्हते. आता पालिका प्रशासन कडक भुमिकेत असून कोणत्याही परिस्थितीत अशा विक्रेत्यांचे स्थलांतर करण्यावर ठाम आहे. यामुळे उद्यापासून (ता. 3) त्याची अंमलबजावणी होणार असल्याचे सांगितले. उद्यापासून पूर्वीच्या जागेवरच हातगाडी किंवा भाजी विक्री करताना आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे.\nफिरते विक्रेते आणि भाजी विक्रेत्यांमुळे शहरात गर्दी वाढत आहे. त्याचा परिणाम वाहतुकीवर होतच आहे, शिवाय गर्दीमुळे कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका आहे. याचा विचार करुन त्यांना तात्पुरत्या स्वरुपात मुलींच्या हायस्कूलजवळील खुल्या जागेत स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्यापासूनच त्याची अंमलबजावणी होईल.\n- नागेंद्र मुतकेकर, मुख्याधिकारी\nसंपादन - सचिन चराटी\nयोग ‘ऊर्जा’ : आसनाच्या अंतरंगात...\nआपण कुठलंही आसन करताना ते कसं असावं, ते करत असताना आपण काय करावं आणि आसन करून काय साधायचंय, हे या वेळी समजून घेऊ. नाहीतर आपण कवायत केल्यासारखी किंवा नुसती यांत्रिकरीत्या आसनं करत राहू आणि हेच नेमकं महर्षी पातंजलींनी योग सूत्रातील अष्टांग योगात सांगितलं आहे. आसनं करणं म्हणजे योग करणं नाही य\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून, या उपक्रमातून मिळणाऱ्य\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतकरी रात्रभर शेतात रेडिओवर गाणी सुरू ठेवत\n#HappyBirthdayShraddha : बालपणापा��ून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलगत नियमितपणे स्वच्छता के\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल्प शहराचा सर्वांगीण विक\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक माणिक सांगळे या\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून लग्न समारंभातून \"हात' मारण्यासाठी स\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर्फ रेखा विशाल पात्रे (वय 30), कुमा सितंब\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा र��ंगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येतो. सरकारने जाहीर केल्याप्रमाणे हा विशिष्\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात 4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल हद्दीतून पुलाचा (फ्लाय ओव्हर) हा घाटरस्ता जिल्ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिलांनी शिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रार दिली आहे.\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील. विद्युतीकरणाचे काम २०२१ पर्यंत पूर्ण हो\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महेंद्र तुकाराम खरात (रा.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेते�� 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन होणार आहे. सागरेश्वर अभया\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये नोकरीला पाठविले. प्रशिक्षणावेळी आलेला अ\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आराखडा तयार केला आहे. सुमारे दोन कोटींची र\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्रवेश निश्‍चितीसाठी यंदा खिसा हलका करावा ल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00171.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathi-kitchen.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-sandga-bhaji-sandgyachi-bhaji/", "date_download": "2021-04-19T10:15:32Z", "digest": "sha1:2J6EZUA7SYN4OSCGV2KOQ6H5LJI62ER3", "length": 6765, "nlines": 70, "source_domain": "www.marathi-kitchen.com", "title": "सांडग्याची सुकी भाजी | Sandga Bhaji | Sandgyachi Bhaji – Marathi Kitchen", "raw_content": "\nनमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचन मध्ये \nसांडगे हा वाळवणाचा पदार्थ असा एक अत्यंत उपयोगी आहे कि जो फक्त तोंडीलावणं म्हणून न वापरता कधीही चटकदार अशी भाजी बनवली जाऊ शकते.उन्हाळयात करून ठेवलेले सांडग्यांची वर्षभरात कधीही भाजी भाजी बनवू शकता. जेव्हा कधीही फ्रिज मध्ये भाजी नसेल, आणि काही तरी झण��णीत खाण्याची इच्छा झाली कि बरणीतून सांडगे काढून कधीही सांडग्याची भाजी करता येते. शिवाय भाजी निवडा, चिरा या भानगडी नसल्यामुळे कमीत कमी वेळेत होते. आवडीप्रमाणे सांडग्याची भाजी सुकी किंवा थोडी रस्सेदार बनवू शकतो. सांडग्याची झणझणीत भाजी, भाकरी जोडीला ताक …..खरंच अप्रतिम \nसांडग्याच्या भाजी चे साहित्य- Ingredients For Sandgyachi Bhaji\n२ मोट्ठे कांदे(बारीक चिरून ),\n१ टोमॅटो(बारीक चिरून ),\n२-३ tsp खरपूस भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट,\nघरगुती काळा मसाला(कांदा लसूण मसाला)\nफोडणीसाठी जिरे, मोहरी कढीपत्ता(ऐच्छिक)\n१.कढईत १ tsp तेल गरम करून त्यात सांडगे भाजून घ्यावेत. सांडगे भाजताना सुरवातीला गॅस माध्यम आचेवर असावा व नंतर तो मंद आचेवर करावा. म्हणजे सांडगे खरपूस भाजले जातील.\nसांडग्यांचा रंग बदलून तो सोनेरी झाला व ते छान आतपर्यंत भाजले गेले कि कढईतून काढावेत.\n२. त्याच कढईत थोडेसे तेल घालावे. सांडगे तेलात भाजले असल्यामुळे त्याला असलेले तेल लक्षात घेऊन बेताचेच कांदा परतेल इतपत तेल घालावे. तेलाला जिरे , मोहरी कढीपत्त्याची फोडणी द्यावी.\n३. आता यात चिरलेला कांदा घालावा. कांदा गुलाबीसर रंगावर परतून घ्यावा.\n४. यात छोटा चमचा हळद घालावी. चिरलेला टोमॅटॊ घालून परतून घ्यावे. आवडीनुसार १ ते २ चमचे कांदा-लसूण मसाला/ काळा मसाला यात घालावा. सर्व व्यवस्थित परतून घ्यावे. काळा मसाला नसल्यास लाल तिखट घातले तरी चालेल.\n५. भाजलेले सांडगे घळलावेत. सर्व एकदा परतून यात गरजेनुसार कोमट पाणी घालावे. चवीपुरते(सांडग्याचे मीठ लक्षात घेऊन ) मीठ घालावे.\n६. सांडगे ५ मिनिटे झाकण ठेवून शिजू द्यावेत. सांडग्याचे शिजणे हे सांडग्यांचा आकार, पिठाचा रवाळपणा व ते किती खरपूस भाजले आहेत यावर ठरते. जर सांडगे मोट्ठे असतील तर शिजायला वेळ लागतो.\n७. एखादा सांडगा घेऊन तो बोटाने आतपर्यंत शिजला आहे का ते पाहावे. सांडगा खूप जास्त देखील मऊ शिजवू नये. शेवटी शेंगदाण्याचा कूट घालावा. सर्व व्यवस्थित मिक्स करून शेवटी गॅस बंद करावा.\nपौष्टिक हिरव्या मुगाची उसळ | Green Moong Usal\nअगदी हॉटेल सारखी चमचमीत मिक्स व्हेज | Mix Veg\nपौष्टिक हिरव्या मुगाची उसळ | Green Moong Usal\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/ayurvedic-remedies-heal-depression/", "date_download": "2021-04-19T09:44:39Z", "digest": "sha1:M6LR62KZQL44SI2WBJBTPS34WBRLOSRP", "length": 12646, "nlines": 101, "source_domain": "arogyanama.com", "title": "Depression वर मात करण्यासाठी सा��े आयुर्वेदिक उपाय - arogyanama.com", "raw_content": "\nचिंता आणि नैराश्यावर (Depression) मात करण्यासाठी साधे आयुर्वेदिक उपाय\nin ऑफबिट, फिटनेस गुरु\nआयुर्वेद नैराश्य-Depression बद्दल काय म्हणते ते एकदा पहाच\nआरोग्यनामा ऑनलाईन- नैराश्य (Depression) इतके सामान्य झाले आहे की त्याला मानसिक आरोग्याच्या योग्यतेने ‘कॉमन सर्दी’ असे नाव देण्यात आले तर हरकत नाही. जवळजवळ 10% लोक कोणत्याही वेळी नैराश्याच्या विकाराने ग्रस्त असतात.\nपारंपारिक औषधे आणि मनोचिकित्सा उपचार त्यांच्या स्वत: च्या मुद्द्यांच्या यादीसह येतात, ज्यात जीवनाच्या इतर क्षेत्रांवर परिणाम होणार्‍या तीव्र दुष्परिणामांचा समावेश आहे. शिवाय, हे नैराश्याचे पुनरावृत्ती रोखत नाही; जेव्हा ते होते तेव्हा ते फक्त तात्पुरत्या आरामासाठी होते.\nदुसरीकडे, आयुर्वेद नैराश्यावर (Depression) एक नैसर्गिक आणि प्रभावी उपचार प्रदान करते जे मोठ्या प्रमाणात पुनर्वसनास प्रतिबंधित करते. आयुर्वेदात नैराश्याचा उल्लेख ‘विशादा’ – बहुतेक रोग वाढवणारा घटक म्हणून केला आहे.\nजरी हा रोग मानसिक रोगांतर्गत वर्गीकृत केला गेला असला, तरी तो शरीरावर देखील परिणाम करू शकतो; म्हणून, यामुळे कोणत्याही शारीरिक किंवा मानसिक विकृती (Depression) होऊ शकतात.\nऔदासिन्य सहसा कमी सात्विक ऊर्जा आणि तीव्र राजसिक आणि तामसिक ऊर्जा दर्शवते. शनिवार व रविवार चे ओजसुद्धा हा मुद्दा बानू शकतात. तीन दोषांमध्ये असमतोल होणे किंवा अंतःकरणाविषयी अज्ञात असणे देखील सामान्य कारणे असू शकतात.\nबहुतेक उदासीनता काफाच्या असंतुलनामुळे झाल्याचे मानले जाते ज्यामुळे शेवटी वात आणि पित्ताच्या इतर दोन घटकांमध्ये असंतुलन होते. परिणाम – नकारात्मकतेची भावना आणि निराशेची भावना निर्माण होते ज्यामुळे मज्जासंस्थेचे असामान्य कार्य होते आणि परिणामी नैराश्य येते.\nआयुर्वेद हे चिकित्सा, जीवनशैली अडजस्टमेंट्स आणि हर्बल तयारीचा सल्ला देते जे आपल्या मनाला स्पष्ट आणि मजबूत करते आणि जीवनातील आव्हानांना अधिक प्रभावीपणे सामना करण्यास परवानगी देते आणि सर्व स्तरांवर आपल्या जीवनास सकारात्मकता आणते.\nचिंता आणि नैराश्य(Depression) यावर मात करण्यासाठी साधे आयुर्वेदिक उपाय –\nहे बर्‍याचदा लक्षात आले आहे की खराब जीवनशैलीची निवड, खाण्याच्या चुकीच्या सवयी, व्यसनमुक्ती, वैयक्तिक जीवनात शिस्तीचा अभाव आणि असामान्य वृत��ती यामुळे नैराश्य येते.\nलवकर जागे व्हा आणि हि झोपेची निरोगी पद्धत कायम ठेवा.\nबाहेर जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. निसर्गात चालणे आणि मैदानी खेळ खेळणे मनाच्या सकारात्मक स्थितीस प्रोत्साहित करते.\nताजे पदार्थ, भाज्या आणि हंगामी फळे खा. आपल्या आहारात दाणे आणि दुग्धशाळा जोडा. फास्ट-फूड आणि मद्यपान टाळा. तसेच, भुकेमुळे चिडचिडे होऊ नये म्हणून जेवणाची नियमित वेळ राखून ठेवा.\nमनापासून खाण्याचा सराव करा. आरामशीर मानसिक स्थिती आणि वातावरणात आपल्या जेवणाचा आनंद घ्या. जेवण दरम्यान चर्चा आणि टीव्ही पाहणे टाळा.\nयोग, प्राणायाम आणि ध्यान मानसिक आणि आध्यात्मिक सामर्थ्य वाढविण्यासाठी चमत्कार करतात.\nआपल्या वेगळ्या प्रदेशातून बाहेर जा आणि अधिक सामाजिक व्हा. आपण एखाद्या गोष्टीचा एक भाग आहात असे आपल्याला वाटू लागल्यास एक सामाजिक समर्थन प्रणाली मानसिक स्थितीत मोठ्या प्रमाणात सुधार करते.\nआपल्या आहारात अश्वगंधा, हळद, ब्राह्मी, जटामांसी आणि गुडुची या 5 सुपर औषधी वनस्पती जोडा.\nटीप :- वरील लेख (वजन कमी करताना त्वचेची घ्या अशी काळजी) हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.\nकाही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.\nTags: ayurvedic medicine for anxiety and insomniaayurvedic medicine for depression patanjaliDepressionhomeopathic medicine for depression in hindiचिंता आणि नैराश्यडिप्रेशन ची लक्षणेतणावाची लक्षणेनैराश्य उपायनैराश्य कसे दूर करावेनैराश्याची शारीरिक लक्षणेनैराश्यावर उपायमन घाबरणेमानसिक आजारावर घरगुती उपाय\nवजन कमी करताना त्वचेची घ्या अशी काळजी\n5 मधुर आणि सोप्या रात्रीच्या जेवणाच्या रेसिपीस ज्या आपल्याला नक्की आवडतील\n5 मधुर आणि सोप्या रात्रीच्या जेवणाच्या रेसिपीस ज्या आपल्याला नक्की आवडतील\nCoronavirus Symptoms : तुम्हाला कोरोना होऊन तर गेला नाही ना ‘हे’ फक्त ‘या’ 5 लक्षणांवरून ओळखा, जाणून घ्या\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम - देशात या वर्षीही कोरोना विषाणूने हाहाकार केला आहे. तर गेल्या काही दिवसात दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या तब्बल...\nडायबिटीज पेशंटने दररोज दूधात मिसळून प्यावी ‘ही’ गोष्ट, कंट्रोलमध्ये राहील ब्लड-शुगरचं प्रमाण\nWeight Loss : वाढलेले वजन कमी करण्यासाठी खा चने, आपोआप कमी होईल शरीरातील चरबी, होतील ‘हे’ 5 फायदे\n‘या’ 5 गोष्टींचा एक तुकडा देखील आरोग्यासाठी धोकादायक, पाडू शकतं आजारी; जाणून घ्या\nउन्हाळ्यात आवश्य प्या सत्तूचे सरबत, डिहायड्रेशन कंट्रोल करण्यासह ताबडतोब बूस्ट करतो एनर्जी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/learn-from-this-yaa-actress-2-easy-ways-to-keep-lips-soft/", "date_download": "2021-04-19T08:17:08Z", "digest": "sha1:22MOFXKDQN7R6SFXRNERIIG3MKIPSG5K", "length": 8685, "nlines": 91, "source_domain": "arogyanama.com", "title": "Learn from this 'Yaa' actress 2 easy ways to keep lips soft|'या' अभिनेत्रीकडून जाणून घ्या ओठांना मऊ ठेवण्यासाठीचे 2 सोपे उपाय", "raw_content": "\n‘या’ अभिनेत्रीकडून जाणून घ्या ओठांना मऊ ठेवण्यासाठीचे 2 सोपे उपाय\nआरोग्यनामा ऑनलाईन- फाटलेल्या ओठांची समस्या हिवाळ्यामध्ये अधिक दिसून येते. जर ओठांची योग्य काळजी घेतली गेली नाही तर ते कोरडे होऊ लागतात. मुली यासाठी महाग क्रीम किंवा लिप बाम वापरतात; परंतु त्याचा काही फरक दिसून येत नाही. आपण घरगुती उपचारांचा अवलंब केल्यास तुमचे ओठ मऊ आणि गुलाबी दिसू लागतील. अभिनेत्री सोनम कपूर देखील आपले ओठ गुलाबी आणि मऊ ठेवण्यासाठी घरगुती उपचारांचा अवलंब करते. जाणून घेऊ….\n१) मध आणि साखर\nसोनम कपूरने सांगितले आहे की ती आठवड्यातून एक किंवा दोन वेळा ओठ एक्सफोलिएट करण्यासाठी होममेड स्क्रब वापरते. जे तिच्या ओठांची मृत त्वचा काढून टाकते. यासाठी सोनम मध आणि साखरपासून बनविलेले स्क्रब वापरते. हे स्क्रब तयार करण्यासाठी, थोडे मध आणि साखर चांगले मिसळा. आता १ मिनिटांसाठी आपल्या ओठांवर स्क्रब करा. स्क्रबिंगनंतर ओठ पाण्याने धुवा.\nमध आणि साखर स्क्रबचा फायदा\nमध ओठांना मॉइश्चरायझ करण्याचे काम करते. याशिवाय साखरेद्वारे ओठांचा काळेपणा दूर होतो. ज्यामुळे ओठ गुलाबी बनतात.\nओठांवर स्क्रब केल्यावर नारळ तेलाने मालिश करा. यामुळे ओठांमधून कोरडेपणा दूर होतो आणि ओठ मऊ होतात. रात्री झोपायच्या आधी ओठांवर नारळ तेल लावल्याने फाटलेल्या ओठांपासून आराम मिळतो, असे सोनम म्हणते.\n१) फाटलेल्या ओठातून रक्त येत असल्यास तीन किंवा चार वेळा नारळ तेलाने मालिश करा.\n२) नारळ तेलात कोरफड तेल मिसळून ओठांवर देखील लावू शकता. हे ओठांच्या टॅनिंग आणि पिग्मेंटेशनच्या समस्येपासून आराम देईल.\n३) गुलाबाच्या फुलांच्या रसात नारळ तेल मिसळून लावल्यास गुलाबी ओठ होतात.\nटीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.\nकाही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.\nTags: Actressaloe vera oilCoconut oilHoneylipsMoisturizepigmentationtanningअभिनेत्रीओठकोरफड तेलटॅनिंगनारळ तेलपिग्मेंटेशनमधमॉइश्चरायझ\nहिवाळयात चेहर्‍यावर ‘या’ गोष्टी नका लावू अन्यथा स्किन पडेल काळी, जाणून घ्या\nकोणत्या 3 गोष्टींपासून बनतो त्रिफळा; जाणून घ्या फायदे आणि नुकसान\nकोणत्या 3 गोष्टींपासून बनतो त्रिफळा; जाणून घ्या फायदे आणि नुकसान\nCoronavirus Symptoms : तुम्हाला कोरोना होऊन तर गेला नाही ना ‘हे’ फक्त ‘या’ 5 लक्षणांवरून ओळखा, जाणून घ्या\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम - देशात या वर्षीही कोरोना विषाणूने हाहाकार केला आहे. तर गेल्या काही दिवसात दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या तब्बल...\nडायबिटीज पेशंटने दररोज दूधात मिसळून प्यावी ‘ही’ गोष्ट, कंट्रोलमध्ये राहील ब्लड-शुगरचं प्रमाण\nWeight Loss : वाढलेले वजन कमी करण्यासाठी खा चने, आपोआप कमी होईल शरीरातील चरबी, होतील ‘हे’ 5 फायदे\n‘या’ 5 गोष्टींचा एक तुकडा देखील आरोग्यासाठी धोकादायक, पाडू शकतं आजारी; जाणून घ्या\nउन्हाळ्यात आवश्य प्या सत्तूचे सरबत, डिहायड्रेशन कंट्रोल करण्यासह ताबडतोब बूस्ट करतो एनर्जी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://thefocusindia.com/national/contoversal-bill-passed-in-bihar-vidhansabha-33915/", "date_download": "2021-04-19T08:23:33Z", "digest": "sha1:MHKVOXFRUJ2HMWH2JTLQHQ5ZP7X6J3IJ", "length": 9774, "nlines": 71, "source_domain": "thefocusindia.com", "title": "बिहार विधानसभेच्या सभागृहात प्रथमच पोलिसांचा शिरकाव, वादग्रस्त विधेयक अखेर मंजूर ।Contoversal bill passed in Bihar vidhansabha", "raw_content": "\nHome भारत माझा देश बिहार विधानसभेच्या सभागृहात प्रथमच पोलिसांचा शिरकाव, वादग्रस्त विधेयक अखेर मंजूर\nबिहार विधानसभेच्या सभागृहात प्रथमच पोलिसांचा शिरकाव, वादग्रस्त विधेयक अखेर मंजूर\nपाटणा : बिहार विधानसभेत कोणालाही वॉरंटशिवाय अटक करण्याचे अधिकार पोलिसांना देणाऱ्या विधेयकावरून प्रचंड गदारोळ झाला. ��िरोधी पक्षातील आमदारांनी विधेयकाला विरोध करत अध्यक्षांच्या दालनाबाहेर धरणे धरले. त्यानंतर, पोलिसांना पाचारण करण्यात आले. Contoversal bill passed in Bihar vidhansabha\nपोलिसांनी त्यांना लाथा मारून बाहेर काढले. तरीही उशीरापर्यंत गोंधळ सुरूच होता.\nबिहार विधानसभेच्या इतिहासात प्रथमच पोलिसांना बोलाविण्यात आले. पोलिसांच्या उपस्थितीतच सभागृहाचे कामकाज सुरू झाले. अखेरीस ‘बिहार शस्त्रास्त्र कायदा सुधारित विधेयक २०२१’ संमत करण्यात आले.\nबिहारमध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार करणार का हा वादग्रस्त कायदा, वॉरंटशिवाय कोणालाही होणार का अटक\nमंगळवारी सभागृहाचे कामकाज सुरू होताच विरोधी सदस्यांनी विधेयकाविरुद्ध जोरदार घोषणाबाजीस सुरूवात केली. त्यानंतर, सभागृहाचे कामकाज पाचवेळा स्थगित करावे लागले. तत्पूर्वी, विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव व त्यांचे भाऊ तेज प्रताप यादव यांच्या नेतृत्वाखाली राजद कार्यकर्त्यांनी विधानसभेवर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तो मध्येच रोखला. यावेळी कार्यकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेकही केली. पोलिसांनी पाण्याचा मारा करून त्यांना पांगविले.\nPreviousपीएफमध्ये गुंतवणूक करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांना दिलासा, करमुक्त व्याजाची मर्यादा दुप्पट\nNextजगभर कोरोनाचा वाढता कहर, दोन कोटी नागरिक रुग्णालयात, सात हजार जणांचा मृत्यू\nDelhi Lockdown : दिल्लीत आजपासून सहा दिवसांचे लॉकडाऊन, वाचा 10 ठळक मुद्दे…\nदिल्लीत केजरीवालांनी लॉकडाऊन जाहीर केले; खान मार्केटमध्ये दारू दुकानांवर गर्दी उसळली\nपुणे मार्केट यार्डातील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाचे कठोर निर्णय\nIsrael : इस्रायलने कसे जिंकले कोरोनाविरुद्धचे युद्ध देशात विनामास्क फिरू शकताहेत नागरिक\nममता बॅनर्जींचा डबल गेमपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतसभेत पंतप्रधानांवर दोष तर पत्राद्वारे मदतीची मागणी\nकोरोनाची लस घेतानाचा फोटो काढा अन् जिंका 5 हजार रुपयांचं बक्षीस\n30 एप्रिलनंतर औरंगाबादेत लस न घेता फिरणाऱ्या 45 वर्षांवरील नागरिकांवर दंडात्मक कारवाई\nWATCH : सुगंध, रंग आणि बरंच काही असा ओळखा अस्सल हापूस\nWATCH : यंदाच्या IPL मध्ये दिसतोय हा आश्चर्यकारक योगायोग\nदेशात कोरोनाची लाट नव्हे त्सुनामी : २४ तासांत २.७४ लाख रुग्ण, १६१९ मृत्यू, सक��रिय रुग्णसंख्या १९.२९ लाखांपेक्षा जास्त\n३ दिवसांत मोदी सरकारचे ६ मोठे निर्णय, रेमडेसिव्हिरची दर कपात ते ऑक्सिजन आयातीपर्यंत जाणून घ्या…\nपाच मिनिटे वाफ घ्या आणि कोरोनाला नष्ट करा, संशोधकांचा सल्ला ; फुफ्फुसाच्या आरोग्यासाठी उपयुक्त\nटाटा सामान्य माणसाच्या मदतीला आले धावून ; रोज २००-३०० टन ऑक्सिजनचा पुरवठा ; ट्विट करुन दिली माहिती\nआमने-सामने : राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांनी पियूष गोयल यांच्याबद्दल अपशब्द काढले त्यावर ‘देवेंद्र’ चांगलेच कोपले\nरिक्षा चालवून पोट भरणाऱ्या बॉक्सरच्या मदतीसाठी आनंद महिंद्रा यांचा पुढाकार\n… कदाचित त्यांची रात्रीची उतरली नसेल फडणवीसांचे शिवसेनेचे ‘तळीराम’ आमदार गायकवाडांना सडेतोड उत्तर\nपुण्याच्या मार्केटयार्डमध्ये पासधारकांनाच प्रवेश ; किरकोळ विक्रेत्यांना बंदी, गर्दी कमी करण्यासाठी कठोर पाऊल\nहिफाजत- ए- इस्लामच्या नेत्याला बांग्ला देशात अटक, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यात केला माजवला होता हिंसाचार\nराजस्थानमध्ये खासगी लॅबमधून होणार साडेतीनशे रुपयांत कोरोना चाचणी\nअ‍ॅपलने फक्त चार्जर दिला नाही आणि झाली ८ लाख ६१ हजार टन तांबे, झिंकची बचत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/kolhapur/mla-chandrakant-patil-said-event-kolhapur-also-ruturaj-patil", "date_download": "2021-04-19T09:42:20Z", "digest": "sha1:T2VSGYSNNQ4RGNVYZ5PIKS4QSJUEP6D5", "length": 28118, "nlines": 221, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | शिक्षकांनी गुणवत्तेत तडजोड करू नये : चंद्रकांत जाधव", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nप्रिय वाचकांनो आमच्या नवीन वेबसाईटवर आपले स्वागत आहे\nशिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासह संस्कार देण्याची वेगळी व्यवस्था निर्माण करावी\nशिक्षकांनी गुणवत्तेत तडजोड करू नये : चंद्रकांत जाधव\nकोल्हापूर : शिक्षक हा देशाचा कणा असून, शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासह संस्कार देण्याची वेगळी व्यवस्था निर्माण करावी, असे आवाहन आमदार चंद्रकांत जाधव यांनी आज येथे केले. कुडित्रे (ता. करवीर) येथील गुरुवर्य डी. डी. असगावकर शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा विकास ट्रस्टतर्फे आयोजित गुरूवर्य डी. डी. आसगावकर गौरव पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. डी. डी. आसगावकर यांच्या १४ व्या स्मृतिदिनानिमित्त शैक्षणिक, सामाजिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात कार्यक्रम झाला.\nजाधव म्हणाले, 'समाज घडविण्याचे काम शिक्षक करत असतो. विद्यार्थ्यांना इतरांना बरोबर घेऊन कसे जावे, त्याचे शिक्षण त्यांनी द्यायला हवे. पुढील पिढी शिक्षणातून घडणार आहे. त्यामुळे शिक्षकांनी गुणवत्तेत कमी करता कामा नये.' आमदार ऋतुराज पाटील म्हणाले,'डी. डी. आसगावकर यांनी माणसे जोडण्याचे काम केले. त्यांची पुण्याई मोठी असल्याने प्रा. जयंत आसगावकर आमदार झाले. प्रतिकूल परिस्थितीशी झगडणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यात आसगावकर कुटुंब कमी पडलेले नाही.'\nहेही वाचा - रस्तेकामांमुळे 63 खाणींना परवानगी ; जानेवारी अखेर 45 कोटी वसूल -\nयावेळी ना. बा. एज्युकेशन सोसायटी, महावीर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र लोखंडे, आनंदीबाई बळवंतराव सरनोबत हायस्कूल व बळवंतराव नारायणराव सरनोबत ज्युनिअर कॉलेजच्या मुख्याध्यापिका सीमा सांगरुळकर, खोतवाडी हायस्कूलचे मुख्याध्यापक सागर चुडाप्पा, पार्वती शंकर विद्यालयातील शिक्षक बाबुराव पाटील, उषाराजे हायस्कूलचे सागर वातकर, न्यू इंग्लिश स्कूलचे सुधीर कांबळे, महात्मा फुले विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या गीता मुरकुटे, विलासराव शामराव तळप- पाटील माध्यमिक विद्यालयाचे बाबासाहेब कुंभार, न्यू इंग्लिश स्कूलचे शिवानंद घस्ती, काडसिद्धेश्वर हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे अमित शिंत्रे, लक्ष्मीबाई पाटील गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या स्वाती पंडित, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळेचे विलास आरेकर, न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक अनिलकुमार गुरव व बळवंतराव यादव हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे शिक्षकेतर कर्मचारी अभिजित गायकवाड यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व पुस्तक देऊन गौरविण्यात आले. शिक्षक मच्छिंद्र कुंभार व ओंकार लंबे यांचा विशेष सत्कार झाला.\nशिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी ट्रस्टच्या वाटचालीचा आढावा घेतला. माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार, ट्रस्टचे अध्यक्ष यशवंत खाडे, बी. एन. कुलकर्णी, केशवराव जाधव, डी. जी. खाडे, इंदूबाई आसगावकर उपस्थित होते. राजेंद्रकुमार गोंधळी व निता पोवार यांनी सूत्रसंचालन केले.\nहेही वाचा - राऊत यांनी बेताल वक्तव्ये करू नये अन्यथा जशास तसे उत्तर देवू\nसंपादन - स्नेहल कदम\nयोग ���ऊर्जा’ : आसनाच्या अंतरंगात...\nआपण कुठलंही आसन करताना ते कसं असावं, ते करत असताना आपण काय करावं आणि आसन करून काय साधायचंय, हे या वेळी समजून घेऊ. नाहीतर आपण कवायत केल्यासारखी किंवा नुसती यांत्रिकरीत्या आसनं करत राहू आणि हेच नेमकं महर्षी पातंजलींनी योग सूत्रातील अष्टांग योगात सांगितलं आहे. आसनं करणं म्हणजे योग करणं नाही य\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून, या उपक्रमातून मिळणाऱ्य\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतकरी रात्रभर शेतात रेडिओवर गाणी सुरू ठेवत\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलग�� नियमितपणे स्वच्छता के\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल्प शहराचा सर्वांगीण विक\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक माणिक सांगळे या\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून लग्न समारंभातून \"हात' मारण्यासाठी स\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर्फ रेखा विशाल पात्रे (वय 30), कुमा सितंब\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येतो. सरकारने जाहीर केल्याप्रमाणे हा विशिष्\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात 4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रि���मध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल हद्दीतून पुलाचा (फ्लाय ओव्हर) हा घाटरस्ता जिल्ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिलांनी शिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रार दिली आहे.\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपूर्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील. विद्युतीकरणाचे काम २०२१ पर्यंत पूर्ण हो\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महेंद्र तुकाराम खरात (रा.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन होणार आहे. सागरेश्वर अभया\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जा���े लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये नोकरीला पाठविले. प्रशिक्षणावेळी आलेला अ\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आराखडा तयार केला आहे. सुमारे दोन कोटींची र\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्रवेश निश्‍चितीसाठी यंदा खिसा हलका करावा ल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahajobs.org.in/coronavirus-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE/", "date_download": "2021-04-19T10:29:09Z", "digest": "sha1:NQ3FRRPVZJY3AIVHSODROWPHGDL42J6H", "length": 10018, "nlines": 83, "source_domain": "www.mahajobs.org.in", "title": "Coronavirus | मुंबईतील सोसायट्यांसाठी महापालिकेची विशेष नियमावली जाहीर | महा जॉब्स", "raw_content": "\nCoronavirus | मुंबईतील सोसायट्यांसाठी महापालिकेची विशेष नियमावली जाहीर\n

मुंबई : राज्यात आणि मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मुंबईत वाढत असताना यामध्ये 90 टक्के रुग्ण हे इमारतींमधील आहेत. त्यामुळे महापालिकेने आता या निवासी सोसायट्यांसाठी नवीन मार्गदर्शक तत्वे तयार केली आहेत. 

\n

मुंबईत आतापर्यंत पाचपेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने 681 इमारती तर आठ हजार 790 इमारतींचे मजले सील करण्यात आले आहेत. प्रत्येक इमारतींमध्ये तसेच सोसायट्यांमधील रुग्णांची वाढती संख्या ही चिंतेची बाब ठरली आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने आता सोसायट्यांसाठी मार्गदर्शक तत्वे तयार केली आहेत. 

\n

मुंबई महापालिकेची मार्गदर्शक तत्वे खालीलप्रमाणे,

\n
  • सोसायटीमध्ये वावरताना प्रत्‍येकाने मास्‍क घालणे बंधनकारक आहे. 
  • \n
  • या नियमाचे पालन होत असल्याची खातरजमा सोसायटीतील सर्वांनी करावी.
  • \n
  • घराबाहेर पडताना प्रत्‍येकाने सॅनिटायझर, मास्‍क व हातमोज्‍यांचा वापर करुन बाहेर पडावे. लहान मुले, ज्‍येष्‍ठ नागरिक हे घराबाहेर विनाकारण जाणार नाहीत, याकडे लक्ष द्यावे.
  • \n
  • सोसायटी-वसाहतीमध्ये दोन व्‍यक्‍तींमध्‍ये किमान सहा फूट अंतर राखूनच संवाद साधावा. प्रतीक्षागृहाचा शक्‍यतो उपयोग करु नये. ते बंदच ठेवावे.
  • \n
  • सोसायटीत दरवाज्याची कडी, कठडे, लिफ्ट, बाक, वाहनतळ अशा विविध ठिकाणी कुठेही हात लावणे शक्‍यतो टाळावे.
  • \n
  • सोसायटीतील लिफ्टचा उपयोग करताना हातात कागद ठेवावा.
  • \n
  • लिफ्टची बटणे दाबताना कागदी कपड्यांचा उपयोग करावा. असे कागदी तुकडे वापरानंतर लगेच काळजीपूर्वक कचऱ्याच्‍या डब्‍यात टाकावेत.
  • \n
  • सोसायटीतून पुन्‍हा घरात येताच कुठेही स्‍पर्श न करता सर्वात आधी साबणाने हात धुवावेत.
  • \n
  • सोसायटीमध्ये किंवा परिसरात बाहेरील कोणत्याही व्यक्तीला शक्यतो थेट प्रवेश देऊ नये.
  • \n
  • बाहेरुन येणारे मदतनीस, वाहन चालक, कचरा संकलक, सफाई कर्मचारी यांच्‍यासाठी शारीरिक तापमान तपासणी, प्राणवायू तपासणी, हात स्‍वच्‍छ धुण्‍याची सोय आदी बाबी उपलब्‍ध असल्‍याची खातरजमा करावी.
  • \n
  • ऑनलाईन पार्सल मागवल्‍यानंतर, सोसायटीमध्‍ये ते थेट घरात न मागवता, सोसायटीच्‍या प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षकाकडे अशा एकाच ठ‍िकाणी ठेवण्‍याची व्‍यवस्‍था करावी. 
  • \n
  • तेथून निर्जंतुकीकरण करुन ते घरात न्‍यावे. शक्‍य असल्‍यास काही तास ते पार्सल खुल्‍या जागेत राहू द्यावे आण‍ि नंतर घरात न्‍यावे.
  • \n
  • सोसायटीतून बाहेर पडताना वाहनांना स्‍पर्श करण्‍यापूर्वी त्‍यांचे निर्जंतुकीकरण करावे.
  • \n
  •  स्थानिक महापालिका आरोग्य केंद्र, रुग्णालय, विभागस्तरीय नियंत्रण कक्ष असे  महत्‍त्‍वाचे संपर्क क्रमांक ठळकपणे दिसतील अशा रितीने सोसायटी परिसरात प्रदर्शित करावे.
  • \n← महाराष्ट्रात रायफल नेमबाजांची फळी घडवणारे प्रशिक्षक संजय चक्रवर्ती यांचं कोरोनामुळे निधन\nकेंद्र सरकार विरोधात अफवा पसरवणाऱ्या नवाब मलिकांविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करा, आमदार अतुल भातखळकर यांची पोलीसात तक्रार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00172.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/rare-blue-moon-will-be-seen-on-31st-october-2020-mhpl-492024.html", "date_download": "2021-04-19T09:28:40Z", "digest": "sha1:JRAQ5CPUOJO3IHTY566NMEGYIJIHOQJE", "length": 20597, "nlines": 147, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कोजागिरीच्या रात्री दिसणार BLUE MOON; 3 वर्षांनंतरच येणार असा योग rare blue moon will be seen on 31st october 2020 mhpl | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nराज्यातील गंभीर स्थितीनंतर अजित पवार 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये, दिले महत्त्वपूर्ण आदेश\nCheese प्रेमींचा 'किंग':आतापर्यंत खाल्लं 7,280 किलो चीज, तरीही आहेत 8 पॅक अ‍ॅब्ज\nप्राची देसाईवर झाली होती जबरदस्ती; सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\n ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या कोरोनाबाधित महिलेवर बलात्काराचा प्रयत्न\nराहुल गांधींनंतर आता ममता बॅनर्जींची घोषणा, निवडणूक प्रचाराबाबत मोठा निर्णय\nलहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\nप्राची देसाईवर झाली होती जबरदस्ती; सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव\n‘हे 3 उपाय करा, कोरोना आसपासही फिरकणार नाही’; इशा देओलनं केला दावा\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘देशाला कोरोनानं नाही राजकारणानं पोखरलं’; तेजस्विनी पंडितनं व्यक्त केला संताप\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nपंजाबच्या खराब कामगिरीला कॅप्टन राहुल जबाबदार 3 वर्षांची आकडेवारी आहे पुरावा\nIPL 2021: 'द पांड्या स्वॅग', हार्दिक आणि कृणालनं केला पत्नींसोबत डान्स, VIDEO\nराहुलनं पंजाबच्या पराभवाचं फोडलं अंपायरवर खापर नियमांमध्ये बदलाची केली मागणी\nGold Price Today: सोन्याच्या किमतीत वाढ तर चांदीचे दर घसरले, तपासा आजचे भाव\nपोस्ट ऑफिसच्या सेव्हिंग अकाऊंटमध्ये किमान बॅलन्सची मर्यादा किती\nमोबाईलमध्ये सेव्ह असतील 'या' गोष्टी तर खातं होऊ शकतं रिकामं, SBI नं केलं सावध\nकोरोना प्रादुर्भावामुळे शेअर बाजार कोसळणार जाणून घ्या एक्सपर्टचा अंदाज\nCheese प्रेमींचा 'किंग':आतापर्यंत खाल्लं 7,280 किलो चीज, तरीही आहेत 8 पॅक अ‍ॅब्ज\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\n ‘हे’ घरगुती उपाय ठरतील उपयुक्त\nउपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळला आहात चैत्र नवरात्रीमध्ये बनवा काहीतरी नवीन\nExplained: कोरोना रुग्णांवर कसं काम करतं व्हेंटिलेटर\nExplained: मॉडर्ना कंपनीला भारताला का द्यायची नाही आहे लस Pfizer ने ठेवली ही अट\nजाणून घ्या;रस्त्याच्या कडेला असणाऱ्या माइलस्टोनच्या वेगवेगळ्या रंगांचा अर्थ काय\nExplainer : कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला नाही तर काय होईल\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\nराज्यात कोरोनाचं रौद्र रुप प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला जातोय एका रुग्णाचा जीव\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nप्रभावी लसीसाठी रिसर्च, कोरोनामुक्त लोकांच्या शरीरात पुन्हा सोडणार जिवंत विषाणू\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘परवानगीशिवाय जान कुमारनं मला किस केलं’; निक्की तांबोळीचा धक्कादायक आरोप\n‘हॉट दिसणं केव्हा थांबवशील’; श्वेताचा Bold Look पाहून सेलिब्रिटीही झाले अवाक\nही मराठमोळी अभिनेत्री 100 रुपयांसाठी करायची पेट्रोल पंपावर काम\n विमानतळावर दिसला भला मोठा साप, प्रवाशांची उडाली घाबरगुंडी, पाहा VIDEO\nVIDEO: निवडणूकीचा प्रचार करण्यास दिला नकार; दलित युवकाला चाटायला लावली थुंकी\nमेडिकल कॉलेजमधील Dance Videoच्या वादाला विद्यार्थ्यांकडून उत्तर, बनवला नवा VIDEO\nवर्कआऊट करताना जान्हवी कपूरला आठवली 'शीला की जवानी'; VIDEO पाहून नाही आवरणार हसू\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nलहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\n'या' देशात बेडकांसाठी करतात वाहतूक बंद, जाणून घ्या सविस्तर\nकोजागिरीच्या रात्री दिसणार BLUE MOON; पुन्हा 3 वर्षांनंतरच येणार असा योग\nराज्यातील गंभीर स्थितीनंतर अजित पवार 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये, प्रशासनाला दिले महत्त्वपूर्ण आदेश\nकाँग्रेस नेत्यांनी आधी लसीला नावं ठेवली आणि मग स्वतःच लस घेतली, मनमोहन सिंग यांच्या पत्रावर हर्षवर्धन यांचं उत्तर\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\n‘हे 3 उपाय करा, कोरोना आसपासही फिरकणार नाही’; इशा देओलनं केला दावा\nIPL 2021: पंजाबच्या निराशाजनक कामगिरीला कॅप्टन राहुल जबाबदार 3 वर्षांची आकडेवारी आहे पुरावा\nकोजागिरीच्या रात्री दिसणार BLUE MOON; पुन्हा 3 वर्षांनंतरच येणार असा योग\nयाआधी दोन वर्षांपूर्वी म्हणजे 2018 साली BLUE MOON दिसल�� होता. यानंतर तो तीन वर्षांनंतर 2023 साली दिसेल. त्यामुळे ब्ल्यू मून पाहण्याची संधी सोडू नका.\nमुंबई, 29 ऑक्टोबर : कोजागिरीची रात्र म्हणजे जागरणाची रात्र. लख्खं अशा चंद्राच्या प्रकाशात कोजागिरी साजरी केली जाते. कोजागिरीच्या रात्रीचा चंद्र (MOON) खूपच सुंदर दिसतो. मात्र यंदाच्या कोजागिराचा चंद्र अधिक खास असणार आहे. कारण कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र साधा नाही तर ब्ल्यू मून (BLUE MOON) असणार आहे.\nयेत्या शनिवारी म्हणजे 31 ऑक्टोबरला ब्ल्यू मूनचा (Blue Moon) योग आहे. याआधी 31 मार्च 2018 ला ब्ल्यू मून दिसला होता, आता दोन वर्षांनी म्हणजे 31 ऑक्टोबर 2020 ला दिसणार आहे आणि त्यानंतर तो 3 वर्षांनंतर म्हणजे 31 ऑगस्ट 2023 ला दिसेल. त्यामुळे यंदा कोजागिरीच्या दिवशी ब्ल्यू मून पाहण्याचा चांगला योग आहे, त्यामुळे ही संधी सोडू नका.\nखगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितलं, 30 ऑक्टोबर सायंकाळी 5 वाजून 45 मिनिटांनी अश्विन पौर्णिमा सुरू होईल. त्या दिवशी मध्यरात्री अश्विन पौर्णिमा असल्यानं त्याच दिवशी कोजागिरी पौर्णिमा साजरी करायची असते. त्यामुळे यंदाच्या कोजागिरीचा चंद्र हा ब्ल्यू मून असणार आहे. शनिवारी 31 ऑक्टोबर रात्री 8 वाजून 18 मिनिटांनी अश्विन पौर्णिमा संपते\"\nब्ल्यू मून म्हणजे काय\nब्ल्यू मून म्हणजे तो नावाप्रमाणे निळ्या रंगाचा चंद्र असं होतं. मात्र त्याचा रंगाशी काही संबंध नाही. एका इंग्रजी महिन्यात जर दोन पौर्णिमा आल्या तर दुसऱ्या पौर्णिमेच्या चंद्राला ब्ल्यू मून म्हणतात. ब्ल्यू मून प्रत्येकी दोन किंवा तीन वर्षांनी पाहायला मिळतं.\nहे वाचा - झाडांमधून झुलता पूल; PHOTO पाहाल तर 'द ग्रेट वॉल ऑफ चायना'लाही विसराल\nमुंबईतील नेहरू सेंटरमधील नेहरू तारांगणाचे संचालक अरविंद परांजपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, \"ब्ल्यू मून म्हणजे त्याचा रंगाशी संबंध नाही. पण पृथ्वीवरून सूर्य-चंद्र पाहताना वातावरणामुळे आपल्या डोळ्यांना रंग बदल दिसून येतात. ब्ल्यू मून म्हणजे एकाच इंग्रजी महिन्यात दोनदा पूर्ण चंद्र दिसणं. दुसऱ्या चंद्राला ब्ल्यू मून असं म्हटलं जातं. सामान्यपणे वर्षाला 12 पूर्ण चंद्र दिसतात. म्हणजे प्रत्येक महिन्याला एक पूर्ण चंद्र असतो. या पद्धतीनं सांगायचं तर वर्षाला 12 ऐवजी 13 किंवा त्यापेक्षा अधिक वेळा पूर्ण चंद्र दिसतो.\"\nहे वाचा - खाण्यासाठी काय करायचं याचं उत्तर देणार टेबलक्लॉथ; साहि���्य ओळखून सूचवणार पदार्थ\n\"फेब्रुवारीमध्ये कधीच ब्ल्यू मून दिसत नाही कारण हा महिना लहान असतो. तसंच 30 दिवसांचा महिना असल्यासही ब्ल्यू मून दिसणं दुर्मिळ आहे. 30 दिवसांच्या महिन्यात याआधी 30 जून 2018 ला ब्ल्यू मून दिसला होता आणि आता 30 सप्टेंबर 2050 ला दिसेल. 31 दिवसांचा विचार करता 2018 साली दोन ब्ल्यू मून दिसले होते. एक 31 जानेवारी आणि दुसरा 31 मार्च, 2018 रोजी. आता 31 ऑक्टोबर, 2020 नंतर 31 ऑगस्ट 2023 ला पुढचा ब्ल्यू मून दिसेल\", असं परांजपे यांनी सांगितलं.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nराज्यातील गंभीर स्थितीनंतर अजित पवार 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये, दिले महत्त्वपूर्ण आदेश\nCheese प्रेमींचा 'किंग':आतापर्यंत खाल्लं 7,280 किलो चीज, तरीही आहेत 8 पॅक अ‍ॅब्ज\nप्राची देसाईवर झाली होती जबरदस्ती; सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\nअवघ्या महिनाभरातच अमरावतीने कसं मिळवलं कोरोनावर नियंत्रण\nCorona: भारतानं ब्राझीललाही टाकलं मागे, देशात 12 लाखाहून अधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण\nडायबेटिज आणि बीपी पेशंटसाठी उत्तम आहे जांभूळ; होतो असा फायदा\nउसेन बोल्टचा RCB ला खास संदेश विराट, डीव्हिलिर्यसनं दिली 'ही' प्रतिक्रिया\nभज्जी-श्रीसंतपासून ते अनुष्का-गावसकरपर्यंत, IPL मधले 5 मोठे वाद\nहा पदार्थ खायचा की प्यायचा वेगाने प्रसिद्ध होतेय 'Deep-Fried Water' नावाची डिश\n‘लग्न झालेल्या पुरुषासाठी वेडं होणं काय असतं’; रेखा यांच्या उत्तरानं माजवली खळबळ\nकोरोना लस घेताना लहान मुलाप्रमाणे रडला अभिनेता Ram Kapoor,व्हायरल होतोय हा VIDEO\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/help-line/mt-helpline/articlelist/64961167.cms", "date_download": "2021-04-19T09:22:49Z", "digest": "sha1:SP22KLWYHHSGLLTW5R33STQUNRB6Y4I3", "length": 3838, "nlines": 78, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nस्वतःला सिद्ध करण्याचे आव्हान\n‘मटा’मुळे घेतली उत्तुंग झेप\nगुणवंतांचा ज्ञानयज्ञ चालूच राहो...\nआईला सोन्याचे दिवस दाखवायचेय...\nयशाने उजळली दहा बाय दहाची खोली\nविशाल शेवाळेला व्हायचंय इंजिनिअर\nपत्र्याच्या घरात मिळवले ‘विशाल’ यश\nवैभवीला करायचीय नौदलातून देशसेवा\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्���ोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/special-coverage/maharashtra-bmc-election-2017/pune/articlelist/56750535.cms", "date_download": "2021-04-19T08:30:55Z", "digest": "sha1:A2TLQIYIULK7MIION5MRV5FOLSLQ3L4K", "length": 3982, "nlines": 80, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसह्याद्रीच्या सौंदर्याचे दर्शन घडवणारा अवलिया\nटिळक, भिमाले नवे कारभारी\nपुणे-पिंपरी पालिकेतही उपलोकपालाची नियुक्ती करा\nमहापौरांची निवड होणार १५ मार्चला\nसेनेच्या गटनेतेपदी संजय भोसले यांची निवड\nपिंपरी महापौर निवडणूक १४ मार्चला\nशिवसेना नगरसेवकांनी घेतली पक्षप्रमुखांची भेट\n​ भाजपचे नगरसेवक मालामाल\nपा‌लिकेची निवडणूक रद्द करा\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahajobs.org.in/maharastra-coronavirus-second-wave-when-every-one-vaccinated-more-covid-vaccination-allowed-maharastra-coronavirus/", "date_download": "2021-04-19T09:26:59Z", "digest": "sha1:4I3VO5X3AJLQGHQZ3E5VICHCWK7R4W2H", "length": 10547, "nlines": 70, "source_domain": "www.mahajobs.org.in", "title": "Maharastra Coronavirus Second Wave When Every One Vaccinated More COVID Vaccination Allowed | Maharastra Coronavirus | महा जॉब्स", "raw_content": "\nनवी दिल्ली : देशात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना आता सरकारनं आता सध्या उपलब्ध असलेल्या दोन लसींपैकी एका लसीबाबत महत्वाचा निर्णय घेतलाय. भारत बायोटेक या कंपनीच्या तिसऱ्या डोसला औषध महानियंत्रकांनी परवानगी दिली आहे. या बूस्टर डोसमुळे कोरोनाविरोधातली रोगप्रतिकारक क्षमता अधिक वाढेल असा दावा आहे..पण सोबतच सर्वांसाठी लसीकरण उपलब्ध व्हावं यासाठी सरकार अजूनही इतर लसींना परवानगी का देत नाही हा देखील प्रश्न उपस्थित होतोय.\nसीरम इन्स्टिट्यूटची कोविशील्ड आणि भारत बायोटेकची को व्हॅक्सिन या दोनच लसींना देशात सध्या परवानगी आहे. त्यातल्या भारत बायोटेकच्या तिसऱ्या बूस्टर डोसला काल औषध महानियंत्रकांकडून परवानगी देण्यात आली आहे. दुसरा डोस घेतल्यानंतर सहा महिन्यांच्या आत हा तिसरा बूस्टर डोस दिला जाणार आहे.\nहा डोस सध्या क्लिनिकल फेज दोन मधल्या पेशंटलाच देणार आहे. म्हणजे या लसीची निर्मिती होत असताना सप्टेंबर, ऑक्टोबर 2020 मध्ये ज्या पेशंटनी दुसरा डोस घेतला होता. त्यांनाच सध्या हा तिसरा डोस असेल. या बूस्टर डोसमुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते आणि वर्षभर तुम्ही कोरोनापासून मुक्त राहाला असा वैज्ञानिकांचा दावा आहे.\nसध्या देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचं थैमान सुरु आहे. देशात गेल्या चोवीस तासात जवळपास 90 हजार केसेस वाढल्या आहेत. अशावेळी लसीकरण सर्वांसाठी खुलं व्हावं अशी मागणी केली जातेय. 16 जानेवारीला देशात लसीकरण मोहीम सुरु झाली. त्याला आता अडीच महिने झाले. पण अजूनही लस सर्वांसाठी उपलब्ध नाही. आधी फ्रंटलाईन हेल्थवर्कर्स, त्यानंतर 60 वर्षांपेक्षा अधिकचे वृद्ध त्यानंतर आता 45 वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक अशा टप्प्यावर आपण पोहचलोय.\nसर्वांसाठी लस हे मिशन नेमकं कधी हातात घेणार\nकेवळ कोवीशील्ड, कोव्हॅक्सिन या दोन लसींना परवानगी देऊन सर्वांसाठी लस हे मिशन पूर्ण होईल का रशियाची स्फुटनिक 5, अमेरिकेची फायझर, माँडेर्ना, जाँन्सन अँड जाँन्सन या लसी अजूनही देशात परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत. यातल्या काही लसींची किमत जास्त आहे, पण ज्यांना परवडते त्यांना ती का मिळू नये असाही सवाल आहे.काही लसींसाठी अतिशीत तापमानाचीच आवश्यकता असते. त्या तुलनेत सीरम, बायोटेकच्या लसी 2 ते 6 डिग्री सेल्सियसमध्येही टिकतात. पण किमान देशातल्या काही महत्वाच्या शहरांमध्ये या कंपन्यांची शीतगृहं उभी राहू शकतात.\nज्या दोन लसींना परवानगी मिळाली त्या दोन्ही लसींमध्ये एक स्वदेशी अँगल आहे..सीरमची लस इंग्लंडच्या कंपनीच्या साहाय्यानं भारताताच बनलेली आहे. तर दुसरीकडे भारत बायोटेक ही तर संपूर्ण स्वदेशी अशी लस.कोरोनाच्या या महामारीत साहजिकपणे भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येचं मार्केट लस कंपन्यांना खुणावत असणार.ज्यावेळी आपल्याकडे कोरोनाचा उद्रेक कमी होता, त्यावेळी परदेशी कंपन्यांना थोडं थांबवणं हे योग्यही वाटलं. पण आता सर्वांसाठी लसीकरण शक्य करण्यासाठी हे पर्याय उपलब्ध करुन देण्याचीही गरज निर्माण झाली आहे.\nभारतात परवानगीच्या प्रतीक्षेत असलेल्या या लसींची तुलनात्मक स्थिती काय आहे\nमॉडर्ना – दोन डोसमध्ये घेतली जाणारी ही लस 94 टक्के परिणामकारक असल्याचा दावा. या लसीची किंमत प्रति डोस 32-37 डॉलर आहे .साधारण 2500 रुपये प्रति डोस\nफायजर- ही सुद्धा दोन डोसमध्ये घेतली जाणारी लस आहे. 90 टक्के परिणामकारक आणि किंमत प्रति डोस 20 डॉलर म्हणजे साधारण 1500 रुपये रुपये प्रति डोस\nजॉन्सन अँड जॉन्सन – ही एकमेव लस आहे जी एका डोसमध्येच घेतली जाते.74 टक्के परिणामकारकता आणि किंमत प्रति डोस 10 डॉलर…म्हणजे साधारण 700 ते 750 रुपये\nदेशात एप्रिलच्या मध्यापर्यंत कोरोनाचा उद्रेक वाढतच जाईल. त्यावेळी कोरोनाची ही लाट एकदम शिखरावर असेल असं म्हटलं जातंय…त्यामुळे सरकार लसीकरणाबाबतची आपली रणनीती नेमकी कधी बदलतंय हे पाहणं महत्वाचं असेल.\n← राज्यातील पहिली ते आठवीचे विद्यार्थी विनापरीक्षा पास; शिक्षणमंत्र्यांची घोषणा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/sangli-news-marathi/maybe-nana-patole-can-come-back-with-us-too-the-secret-explosion-of-ramdas-athavale-nrvk-102238/", "date_download": "2021-04-19T09:04:38Z", "digest": "sha1:O5QGDEXXAJZMTJ4BENFLD4PG3ZZQ5WBN", "length": 11732, "nlines": 170, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Maybe Nana Patole can come back with us too; The secret explosion of Ramdas Athavale nrvk | कदाचित नाना पटोले सुद्धा आमच्या सोबत पुन्हा येऊ शकतात; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, एप्रिल १९, २०२१\nसंपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याबाबत अमित शाह यांची महत्त्वाची माहिती,म्हणाले…\n‘या’ महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कोरोना गाठणार उच्चांक,देशात सापडणार सर्वाधिक रुग्ण – आयआयटी कानपूरच्या अभ्यासकांचा दावा\nकोरोनावरील प्रभावी लसीसाठी धाडसी प्रयोग, कोरोनामुक्त झालेल्यांच्या शरीरात सोडणार कोरोनाचे विषाणू, होणार हे फायदे\nअरविंद केजरीवाल यांनी केली महत्त्वाची घोषणा, दिल्लीमध्ये ६ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर\nमलायकाला आवडते ‘ही’ सेक्स पोजीशन, हे ऐकताच अभिनेत्री नेहा धुपिया लागली हसायला\nहे काय म्हणतात आठवलेकदाचित नाना पटोले सुद्धा आमच्या सोबत पुन्हा येऊ शकतात; रामदास आठवलेंचा गौप्यस्फोट\nराजकारणात काहीही होऊ शकतं. कदाचित नाना पटोले सुद्धा आमच्या सोबत पुन्हा येऊ शकतात. पण राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्षे सत्तेत राहील, अशी परिस्थिती नाही. हे सरकार घालवून आमचं सरकार आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गौप्यस्फोट रामदास आठवलेंनी केलाय.\nसांगली : अर्थसंकल्पीय अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारच्या भवितव्या��ाबत बोलताना भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी तीन महिन्यात सरकार पडेल असे भाष्य केल्यानंतर खळबळ उडाली असतानाच आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही गौप्यस्फोट करून भर टाकली आहे. राज्यातील सरकार घालवण्याचे देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील व आमचे प्रयत्न सुरू आहेत असे ते म्हणाले.\nराजकारणात काहीही होऊ शकतं. कदाचित नाना पटोले सुद्धा आमच्या सोबत पुन्हा येऊ शकतात. पण राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्षे सत्तेत राहील, अशी परिस्थिती नाही. हे सरकार घालवून आमचं सरकार आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गौप्यस्फोट रामदास आठवलेंनी केलाय.\nदरम्यान, महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली आहे आणि कोरोनाची परिस्थिती देखील गंभीर आहे. अशीच परिस्थिती राहिली तर राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा विचार करावा लागेल, असे आठवले म्हणाले. राष्ट्रपती राजवट लागू होण्याची वेळ येऊ नये, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगले काम करून कायदा आणि सुव्यवस्था सुधारावी,’ असं मतही आठवले यांनी व्यक्त केले.\nविविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी राजकारणात यावे; राज ठाकरेंचे आवाहन\nक्या खुबसुरती कैसी अदाअंकिता लोखंडेंचा Traditional Look चाहत्यांना पाडतोय भूरळ, पाहा खास PHOTOS\nCorona Update'स्टॅच्यु ऑफ लिबर्टी' देतेय मास्क लावण्याचा संदेश, तर मोनालिसा म्हणतेय संसर्ग टाळा\nVideoसावनी रविंद्र ला ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार\nमनोरंजनखिशाच्या राष्ट्रीय पुरस्काराचं यश संपूर्ण टीमचं\nआज ना छोडेंगे बस हमजोली, खेेलेंगे हम होलीHoli Special 2021 - वरुण धवनपासून नेहा कक्कडपर्यंत या कलाकारांची आहे ही लग्नानंतरची पहिली होळी ,पाहा फोटो\nसंपादकीयनागपूरसह सर्वोच्च न्यायालयाची ५ खंडपीठे असावीत\nसंपादकीयआरामदायी प्रवासाकरिता खासगी गाड्यांना प्रवाशांची पसंती\nसंपादकीयपायलटांच्या समर्थकांचे फोन टॅप केल्याची गहलोत सरकारची कबुली\nसंपादकीयतत्त्व बाजूला सारून वृद्ध श्रीधरन यांना भाजपाची उमेदवारी\nकाँग्रेसने केलाय ज्येष्ठांवर अन्यायस्टार प्रचारकांच्या यादीतून काँग्रेसने असंतुष्टांना वगळले\nसोमवार, एप्रिल १९, २०२१\nसातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00173.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://newsexpressmarathi.com/tag/uddhav-thackeray/", "date_download": "2021-04-19T08:52:22Z", "digest": "sha1:V5PGDBTX7BIB6OJGWU74OZOBO3NYZJ7U", "length": 29989, "nlines": 316, "source_domain": "newsexpressmarathi.com", "title": "uddhav thackeray | News Express Marathi", "raw_content": "\nसुप्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन\nमंगळवार पेठेत सराईताकडून पोलीस उपनिरीक्षकावर कोयत्याने वार\nकोंढव्यात ओळख न दिल्याच्या कारणावरून तरुणाला टोळक्याकडून बेदम मारहाण\nबँकेतून बोलत असल्याचे सांगून 1 लाख 86 हजारांची फसवणूक\nजैन सोशल ग्रुप द्वारा आयोजित शिबिरात 80 युनिट रक्त संकलन\nमाजी आमदार मोहन जोशी यांचे भाजप नेत्यांना कळकळीचे आवाहन\nपुण्यात दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार\nप्रत्येक वेळी केंद्र भाजपाचं हित बघून अशा प्रकारचे निर्णय घेतंय- खासदार संजय राऊत\nतीन दहशतवाद्यांना कंठस्नान; ४८ तासांत १० अतिरेक्यांचा खात्मा\n देशात २४ तासांत आढळले १,५२,८७९ पॉझिटिव्ह रुग्ण\nसर्वाधिक लस पुरवठा महाराष्ट्राला – केंद्रीय आरोग्यमंत्री\n करोनाऐवजी तीन महिलांना दिली रेबीजची लस, पुढे घडलं असं…\nदेशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ\n एकाच रुग्णालयातील 37 डॉक्टरांना झाली कोरोनाची लागण\nवाढत्या कोरोनामुळे ‘या’ देशात भारतीयांना नो एंट्री\nनग्न व्हिडिओ काढणाऱ्या ‘त्या’ महिलांची देशातून हकालपट्टी, दुबई सरकारचा निर्णय\nपुतिन यांना २०२६ पर्यंत सत्तेवर राहण्याचा मार्ग मोकळा\nदुबईमध्ये नग्नावस्थेत उंच इमारतीच्या बाल्कनीमध्ये उभ्या असणाऱ्या महिलांवर पोलिसांची कारवाई\n‘फेसबुक’च्या ५० कोटी खातेदारांची वैयक्तिक माहिती संकेतस्थळावर\nइंडोनेशियात पूर व भूस्खलनात ४४ जणांचा मृत्यू\nअमेरिकेच्या कॅपिटॉलमध्ये लॉकडाउन जाहीर, वाहनाने दोन पोलीस अधिकाऱ्यांना चिरडलं; एकाचा मृत्यू\n“…याचंही भान केंद्राने ठेवलं पाहिजे”; संजय राऊतांनी व्यक्त केला संताप\nमहाराष्ट्रात धक्कादायक स्थिती; बेड नसल्याने रुग्णांना खूर्चीवर बसवून ऑक्सिजन देण्याची वेळ\n“महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री नाही, याची किंमत महाराष्ट्राच्या जनतेनं का मोजावी\n#Lockdown: राज्यातील दुकाने आज उघडणार\nपृथ्वीराज चव्हाणांनी खरी आकडेवारी लपवली; भाजपाकडून प्रत्युत्तर\nलोकच लॉकडाउनसाठी सरकारला हतबल करताहेत- डॉ. संजय ओक\nरेमडेसिवीरचा देशात तुटवडा अशातच भाजपा कार्यालयात मोफत वाटप; राष्ट्रवादीचा संताप\nसोन्याच्या किमतीत वाढ; जाणुन घ्या आजचा महाराष्ट्रातील सोन्याचा दर\nसरकारी बँकांना उद्योग समूहांना विकणे ही मोठी चूक होईल – रघुराम राजन\nसेंसेक्स मध्ये 294 अंकांची उसळी घेत 50,700 तर निफ्टी 15,040\nसोन्याची किंमत ४५ हजारांखाली, चांदीची किंमतही घसरली\nसोन्याच्या दरात घसरण; लग्नघरांमध्ये दागिने खरेदीची गडबड\nShare Market : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स तेजीत; निफ्टीही विक्रमी उंचीवर\nShare Market : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स तेजीत; निफ्टीही विक्रमी उंचीवर\nट्विटर हॅकिंग प्रकरणी भारताने सुरू केली चौकशी, ट्विटरला नोटीस\nबंद झालेल्या चिनी अ‍ॅप्सचे हे स्वदेशी पर्याय तुम्हाला नक्की आवडतील\nयेतोय नवीन ‘गेमिंग’ स्मार्टफोन, सर्वात जबरदस्त प्रोसेसर\nदहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार : शिक्षणमंत्री\n आता बारावीला गणित व भौतिकशास्त्र विषय न घेताही इंजिनिअर होता येणार…\nएमपीएसची परीक्षा 21 मार्चला, लोकसेवा आयोगाकडून नवं वेळापत्रक जाहीर\nआता बारावीला गणित-भौतिकशास्त्र न घेताही इंजिनिअर होता येणार\nराज्यात मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात येणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत\nराज्यात आजपासून 5 वी ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळांचे दरवाजे उघडले\nSSC-HSC Exam : दहावी, बारावी परीक्षेची तारीख ठरली शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा\nअक्षय कुमार पाठोपाठ ‘रामसेतू’ चित्रपटातील 45 सहकलाकारांना कोरोना\nअक्षय कुमार कोरोना उपचारासाठी रुग्णालयात दाखल\nपंजाबी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध गायकाचा रस्ते अपघातात मृत्यू\nरितेश-जेनेलियाचा होळी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ\nमराठवाड्यातील संगीतक्षेत्राचा आधारवड हरपला; पं. नाथराव नेरळकर यांचे निधन\nसंजय लीला भन्साळीचा आणखी एक चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; न्यायालयानं बजावलं समन्स\nपूजा चव्हाण प्रकरणात मोठी घडामोड, न्यायालयाने दिला ‘हा’ महत्त्वाचा आदेश\nकाय आहे आरोग्यसेतू ऍप \nवक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥\nसुप्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन\nमंगळवार पेठेत सराईताकडून पोलीस उपनिरीक्षकावर कोयत्याने वार\nकोंढव्यात ओळख न दिल्याच्या ���ारणावरून तरुणाला टोळक्याकडून बेदम मारहाण\nबँकेतून बोलत असल्याचे सांगून 1 लाख 86 हजारांची फसवणूक\nजैन सोशल ग्रुप द्वारा आयोजित शिबिरात 80 युनिट रक्त संकलन\nमाजी आमदार मोहन जोशी यांचे भाजप नेत्यांना कळकळीचे आवाहन\nपुण्यात दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार\nप्रत्येक वेळी केंद्र भाजपाचं हित बघून अशा प्रकारचे निर्णय घेतंय- खासदार संजय राऊत\nतीन दहशतवाद्यांना कंठस्नान; ४८ तासांत १० अतिरेक्यांचा खात्मा\n देशात २४ तासांत आढळले १,५२,८७९ पॉझिटिव्ह रुग्ण\nसर्वाधिक लस पुरवठा महाराष्ट्राला – केंद्रीय आरोग्यमंत्री\n करोनाऐवजी तीन महिलांना दिली रेबीजची लस, पुढे घडलं असं…\nदेशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ\n एकाच रुग्णालयातील 37 डॉक्टरांना झाली कोरोनाची लागण\nवाढत्या कोरोनामुळे ‘या’ देशात भारतीयांना नो एंट्री\nनग्न व्हिडिओ काढणाऱ्या ‘त्या’ महिलांची देशातून हकालपट्टी, दुबई सरकारचा निर्णय\nपुतिन यांना २०२६ पर्यंत सत्तेवर राहण्याचा मार्ग मोकळा\nदुबईमध्ये नग्नावस्थेत उंच इमारतीच्या बाल्कनीमध्ये उभ्या असणाऱ्या महिलांवर पोलिसांची कारवाई\n‘फेसबुक’च्या ५० कोटी खातेदारांची वैयक्तिक माहिती संकेतस्थळावर\nइंडोनेशियात पूर व भूस्खलनात ४४ जणांचा मृत्यू\nअमेरिकेच्या कॅपिटॉलमध्ये लॉकडाउन जाहीर, वाहनाने दोन पोलीस अधिकाऱ्यांना चिरडलं; एकाचा मृत्यू\n“…याचंही भान केंद्राने ठेवलं पाहिजे”; संजय राऊतांनी व्यक्त केला संताप\nमहाराष्ट्रात धक्कादायक स्थिती; बेड नसल्याने रुग्णांना खूर्चीवर बसवून ऑक्सिजन देण्याची वेळ\n“महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री नाही, याची किंमत महाराष्ट्राच्या जनतेनं का मोजावी\n#Lockdown: राज्यातील दुकाने आज उघडणार\nपृथ्वीराज चव्हाणांनी खरी आकडेवारी लपवली; भाजपाकडून प्रत्युत्तर\nलोकच लॉकडाउनसाठी सरकारला हतबल करताहेत- डॉ. संजय ओक\nरेमडेसिवीरचा देशात तुटवडा अशातच भाजपा कार्यालयात मोफत वाटप; राष्ट्रवादीचा संताप\nसोन्याच्या किमतीत वाढ; जाणुन घ्या आजचा महाराष्ट्रातील सोन्याचा दर\nसरकारी बँकांना उद्योग समूहांना विकणे ही मोठी चूक होईल – रघुराम राजन\nसेंसेक्स मध्ये 294 अंकांची उसळी घेत 50,700 तर निफ्टी 15,040\nसोन्याची किंमत ४५ हजारांखाली, चांदीची किंमतही घसरली\nसोन्याच्या दरात घसरण; लग्नघरांमध्ये दागिने ��रेदीची गडबड\nShare Market : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स तेजीत; निफ्टीही विक्रमी उंचीवर\nShare Market : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स तेजीत; निफ्टीही विक्रमी उंचीवर\nट्विटर हॅकिंग प्रकरणी भारताने सुरू केली चौकशी, ट्विटरला नोटीस\nबंद झालेल्या चिनी अ‍ॅप्सचे हे स्वदेशी पर्याय तुम्हाला नक्की आवडतील\nयेतोय नवीन ‘गेमिंग’ स्मार्टफोन, सर्वात जबरदस्त प्रोसेसर\nदहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार : शिक्षणमंत्री\n आता बारावीला गणित व भौतिकशास्त्र विषय न घेताही इंजिनिअर होता येणार…\nएमपीएसची परीक्षा 21 मार्चला, लोकसेवा आयोगाकडून नवं वेळापत्रक जाहीर\nआता बारावीला गणित-भौतिकशास्त्र न घेताही इंजिनिअर होता येणार\nराज्यात मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात येणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत\nराज्यात आजपासून 5 वी ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळांचे दरवाजे उघडले\nSSC-HSC Exam : दहावी, बारावी परीक्षेची तारीख ठरली शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा\nअक्षय कुमार पाठोपाठ ‘रामसेतू’ चित्रपटातील 45 सहकलाकारांना कोरोना\nअक्षय कुमार कोरोना उपचारासाठी रुग्णालयात दाखल\nपंजाबी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध गायकाचा रस्ते अपघातात मृत्यू\nरितेश-जेनेलियाचा होळी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ\nमराठवाड्यातील संगीतक्षेत्राचा आधारवड हरपला; पं. नाथराव नेरळकर यांचे निधन\nसंजय लीला भन्साळीचा आणखी एक चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; न्यायालयानं बजावलं समन्स\nपूजा चव्हाण प्रकरणात मोठी घडामोड, न्यायालयाने दिला ‘हा’ महत्त्वाचा आदेश\nकाय आहे आरोग्यसेतू ऍप \nवक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥\nराज्यात ८ दिवसांचा लॉकडाऊन लागण्याची शक्यता, टास्क फोर्सच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे संकेत\nViews: 3 मुंबई – राज्यात वाढत्या रुग्णसंख्येवर आळा बसवण्यासाठी लॉकडाऊन लावण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यातच, आज मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्ससोबत झालेल्या ...\nसर्वाधिक लस पुरवठा महाराष्ट्राला – केंद्रीय आरोग्यमंत्री\nViews: 4 मुंबई –मुंबईसह राज्याच्या अनेक राज्यांत प्रचंड रुग्णवाढ होत असताना निर्माण झालेल्या लसीच्या तुटवड्यामुळे राजकारण चांगलंच तापलं होतं.मुंबईसह राज्याच्या ...\nराज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 33,43,951 वर\nViews: 2 मुंबईत 9,327, पुण्यात 9,864 नवे रुग्ण मुंबई – राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक प्रचंड झपाट्याने वाढतेय. त्यामुळे नागरिकांनी ...\n#Covid-19: राज्यात संपूर्ण लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय दिसत नाहीः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nViews: 8 मुंबई | मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय बैठक. अजित पवार, राजेश टोपे, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, देवेंद्र फडणवीस, ...\nलस पुरवठ्याच्या वादावरून ट्विटरवर #MaharashtraNeedsVaccine ट्रेंडिंगमध्ये\nViews: 5 मुंबई – केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला लसीचा अपुरा पुरवठा केला जात असल्याचा दावा वारंवार महाराष्ट्र सरकारकडून केला जात आहे. ...\nराज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 32,29,547 वर\nViews: 2 मुंबईत 8,938, पुण्यात 12,059 नवे रुग्ण मुंबई – राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक प्रचंड झपाट्याने वाढतेय. त्यामुळे नागरिकांनी ...\nकेंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी ठाकरे सरकारला सुनावलं, म्हणाले…\nViews: 3 नवी दिल्ली – महाराष्ट्र सरकारने राज्यातील कोरोना लस पुरवठ्यातील तुटवड्यावरुन केंद्र सरकारवर टीका केली होती. याला केंद्रीय आरोग्यमंत्री ...\nराज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 31,73,261 वर\nViews: 2 मुंबईत 10,428, पुण्यात 10,907 नवे रुग्ण मुंबई – राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक प्रचंड झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे ...\n“शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या आदेशाप्रमाणे वसूली चालू होती…”\nViews: 3 मुंबई | सीबीआय चौकशीच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला अनिल देशमुख व राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची शक्यता आहे. ...\nटोला लगावल्यानंतरही आनंद महिंद्रांनी मानले मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आभार; म्हणाले…\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र त्याआधी करोना रुग्णसंख्या वाढत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ...\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल. मुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता…\nराम मंदिर भूमिपूजनाऐवजी कोरोना संकटाकडे, खचलेल्या अर्थव्यवस्थेकडे लक्ष द्यावं, असा सल्ला शरद पवारांनी भाजपाला, केंद्र सरकारला दिला आहे. त्याबद्दल काय वाटतं\nशरद पवारांचं मत योग्य आहे\nकोरोनामुळे मंदिराचं काम थांबवण्याचं कारण नाही\nपिंपरी – चिंचवड (1,413)\nसुप्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन\nमंगळवार पेठेत सराईताकडून पोलीस उपनिरीक्षकावर कोयत्याने वार\nकोंढव्यात ओळख न दिल्याच्या कारणावरून तरुणाला टोळक्याकडून बेदम मारहाण\nबँकेतून बोलत असल्याचे सांगून 1 लाख 86 हजारांची फसवणूक\nजैन सोशल ग्रुप द्वारा आयोजित शिबिरात 80 युनिट रक्त संकलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://thefocusindia.com/special/the-first-sex-toy-center-in-the-country-which-started-in-goa-was-finally-closed-32942/", "date_download": "2021-04-19T09:39:31Z", "digest": "sha1:AYJV2DY6UGZETZKSYH6533ZTMHFNLJK6", "length": 12539, "nlines": 73, "source_domain": "thefocusindia.com", "title": "गोव्यात सुरू झालेल्या देशातील पहिल्या सेक्स टॉय सेंटरला अखेर टाळे | The first sex toy center in the country, which started in Goa, was finally closed", "raw_content": "\nHome विशेष गोव्यात सुरू झालेल्या देशातील पहिल्या सेक्स टॉय सेंटरला अखेर टाळे\nगोव्यात सुरू झालेल्या देशातील पहिल्या सेक्स टॉय सेंटरला अखेर टाळे\nलैंगिकतेला प्रोत्साहन देणारे भारतातील पहिले ‘सेक्स टॉय आणि वेलनेस प्रॉडक्ट स्टोर’ या दुकानाला अखेर टाळे ठोकण्यात आले आहे.कंपनीकडे परवाना नसल्याने पंचायतीने दुकानाला टाळे ठोकले आहे. The first sex toy center in the country, which started in Goa, was finally closed\nपणजी : लैंगिकतेला प्रोत्साहन देणारे भारतातील पहिले ‘सेक्स टॉय आणि वेलनेस प्रॉडक्ट स्टोर’ या दुकानाला अखेर टाळे ठोकण्यात आले आहे.कंपनीकडे परवाना नसल्याने पंचायतीने दुकानाला टाळे ठोकले आहे.\n१४ फेब्रुवारी म्हणजे ‘व्हेलेंटाईन डे’ च्या दिवशी भारतातील पहिले सेक्स टॉय स्टोअर कलंगुटमध्ये ओपन सुरू करण्यात आले होते. त्याची जाहिरातही करण्यात आली होती. ‘कामा गिझमो’ हे दुकान १४ फेब्रुवारी या दिवशी पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असलेल्या कळंगुट येथे ठिकाणी उघडण्यात आले. ‘कामाकार्ट’ आणि ‘गिझमोसवाला’ यांनी ते संयुक्तपणे सुरू केले होते.\nसमलैंगिक जोडप्यांना आशीर्वाद देऊ शकत नाही; व्हॅटिकनच्या आदेशानुसार कॅथलिक चर्चचे स्पष्टीकरण\nकामाकार्ट हे दक्षिण भारतात लैंगिक कल्याण स्टोअर्सची साखळी चालवित आहेत, तर गिझमोस्वाला हे मुंबईबाहेरील एक आॅनलाइन सेक्स टॉय स्टोअर आहे. या दुकानात लैंगिकतेला ���्रोत्साहन देणारे ‘स्प्रे’, ‘कंडोम’ आदींची विक्री केली जात होती. लॉकडाऊनच्या काळात लैंगिकतेला प्रोत्साहन देणाऱ्या वस्तूंच्या ‘ऑनलाईन’ विक्रीमध्ये ६५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.\nदुकानाला आतून एका औषधालयाचे स्वरूप देण्यात आले होते. संभाव्य विरोधाला सामोरे जाण्यासाठी दुकानासंबंधी सर्व कायदेशीर अनुज्ञप्त्या प्रदर्शित करण्यात आल्या होत्या. दुकानाचे सहसंस्थापक निरव मेहता यांनी सांगितले होते की जोपर्यंत अश्लिलतेचे प्रदर्शन केले जात नाही, तोपर्यंत लैंगिकतेसंबंधी वस्तूंची विक्री कायद्याने करता येते. येथे दुकानात येणारे ग्राहक दुकानात अधिक वेळ थांबत नाहीत, तर वस्तू घेऊन त्वरित दुकानातून जातात.”\n‘गोंयचो आवाज’ या नव्याने स्थापन झालेल्या संघटनेने या दुकानाच्या विरोधात आवाज उठवला. राज्यात कॅसिनो, अमली पदार्थ यानंतर आता लैंगिकतेला प्रोत्साहन देणाऱ्या सेक्शुअल वेलनेस स्टोरला प्रोत्साहन देण्याचा संघटनेने निषेध केला. या संघटनेचे पदाधिकारी म्हणाले, गोव्यात कोणत्याही वस्तूंची विक्री होऊ शकते आणि गोव्यात सर्व प्रकारची विकृती आहे, अशी बदनामी होऊ लागली होती. या विरोधात आवाज उठवल्यानंतर आणि याविषयी वृत्ते माध्यमांत प्रसारित झाल्यानंतर अखेर अनुमाने १६ मार्च या दिवशी सायंकाळी हे दुकान बंद झाले आहे. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक पंचसदस्य आणि स्थानिक आमदार तथा बंदर कप्तानमंत्री मायकल लोबो यांच्या सूचनेनंतर हे दुकान बंद करण्यात आले आहे.\nPreviousरेल्वेमध्ये धूम्रपान करणाऱ्याना आता कडक शिक्षा\nNextअयोध्येतील राम मंदिर बनणार आणखी भव्य, राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टने खरेदी केली १.१५ लाख चौरस फुट जमीन\nWATCH : रुळावर पडलेल्या बाळासाठी रेल्वेमनने लावली जिवाची बाजी, रेल्वेमंत्र्यांनीही केले कौतुक, सीसीटीव्हीत कैद झाला थरारक प्रसंग\nसिनेमा कसा पाहावा हे शिकविणारी दिग्दर्शिका\nडॉ. हर्षवर्धन यांचे डॉ. मनमोहन सिंगांना पत्रोत्तर; लसीकरणाच्या सूचनांचे केले स्वागत आणि काँग्रेसनेत्यांच्या दुटप्पीपणावरही ठेवले बोट\nबंदच्या भीतीने मजुरांचे पलायन, अर्थमंत्र्यांचे उद्योग जगताला आश्वासन, नाही लागणार देशव्यापी लॉकडाऊन\nWATCH : कोमट दूध सेवन करण्याचे आहेत अनेक फायदे\nWATCH : बजाजची चेतक स्कूटर बुलेटपेक्षाही महाग, पाहा किंमत\nWATCH : मधमाशी पालन ठरू शकते करिअरची उत्तम संधी\nअहमदनगर : ‘मी काय चुकीचं बोलतो आहे’ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा बाळासाहेब थोरातांना प्रश्न;थोरातांनी थेट धमकावत बाहेर हाकललं\nDelhi Lockdown : दिल्लीत आजपासून सहा दिवसांचे लॉकडाऊन, वाचा 10 ठळक मुद्दे…\nदिल्लीत केजरीवालांनी लॉकडाऊन जाहीर केले; खान मार्केटमध्ये दारू दुकानांवर गर्दी उसळली\nपुणे मार्केट यार्डातील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाचे कठोर निर्णय\nIsrael : इस्रायलने कसे जिंकले कोरोनाविरुद्धचे युद्ध देशात विनामास्क फिरू शकताहेत नागरिक\nममता बॅनर्जींचा डबल गेमपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतसभेत पंतप्रधानांवर दोष तर पत्राद्वारे मदतीची मागणी\nकोरोनाची लस घेतानाचा फोटो काढा अन् जिंका 5 हजार रुपयांचं बक्षीस\n30 एप्रिलनंतर औरंगाबादेत लस न घेता फिरणाऱ्या 45 वर्षांवरील नागरिकांवर दंडात्मक कारवाई\nWATCH : सुगंध, रंग आणि बरंच काही असा ओळखा अस्सल हापूस\nWATCH : यंदाच्या IPL मध्ये दिसतोय हा आश्चर्यकारक योगायोग\nदेशात कोरोनाची लाट नव्हे त्सुनामी : २४ तासांत २.७४ लाख रुग्ण, १६१९ मृत्यू, सक्रिय रुग्णसंख्या १९.२९ लाखांपेक्षा जास्त\n३ दिवसांत मोदी सरकारचे ६ मोठे निर्णय, रेमडेसिव्हिरची दर कपात ते ऑक्सिजन आयातीपर्यंत जाणून घ्या…\nपाच मिनिटे वाफ घ्या आणि कोरोनाला नष्ट करा, संशोधकांचा सल्ला ; फुफ्फुसाच्या आरोग्यासाठी उपयुक्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%8C%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%96/", "date_download": "2021-04-19T10:00:08Z", "digest": "sha1:Y6JWMON4APLDYEAZKHN5YMUKSTQXWFCV", "length": 8958, "nlines": 118, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "महिलांच्या शौचालयात बुरखा घालून जाणार्‍या पुरुषावर कठोर कारवाई करा ! | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर महिलांच्या शौचालयात बुरखा घालून जाणार्‍या पुरुषावर कठोर कारवाई करा \nमहिलांच्या शौचालयात बुरखा घालून जाणार्‍या पुरुषावर कठोर कारवाई करा \nहिंदु जनजागृती समितीची उत्तर गोव्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी\nगोवा खबर: पणजी येथील बसस्थानकातील एका शौचालयात एका पुरुषाने बुरखा घालून प्रवेश केल्याची घटना नुकतीच घडली आहे. या पार्श्‍वभूमीवर सरकारने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न गंभीरतेन�� हाताळावा आणि शौचालयात बुरखा घालून जाणार्‍या पुरुषावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी रणरागिणीच्या शिष्टमंडळाने उत्तर गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी गोपाळ पार्सेकर यांची भेट घेऊन केली.\nरणरागिणीच्या वतीने एक निवेदन या वेळी अतिरिक्त जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले. या वेळी ‘रणरागिणी’च्या शिष्टमंडळामध्ये रणरागिणीच्या राजश्री गडेकर, शुभा सावंत, महिला औद्योगिक संस्थेच्या अध्यक्षा हेमश्री गडेकर, संचालिका रूपा नाईक, संचालिका वनिता पडवळ, संचालिका प्रीती पार्सेकर आणि सचिव संगीता शेटकर यांचा सहभाग होता.\nशौचालयात एका पुरुषाने बुरखा घालून प्रवेश करण्याच्या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. महिलांचे जीवन आज असुरक्षित बनले आहे. महिलांवर लैंगिक अत्याचार झाला नाही, असे एकही वृत्त नाही, असा एक दिवसही नसतो. सरकारला महिलांची सुरक्षा हा प्रश्‍न गंभीर वाटत नाही, असे दिसून येते. त्यामुळे वरील प्रकारच्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकारने उपाययोजना घोषित करून त्याची तात्काळ कार्यवाही करावी. या घटनेला अनुसरून सरकार दोषी व्यक्तीची सखोल चौकशी करून या दुष्कृत्यामध्ये आणखी कोणी सहभागी आहे का या सर्वामागे नेमके कोण आहे या सर्वामागे नेमके कोण आहे हे शोधून त्यांच्यावरही कठोर कारवाई करावी,अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.\nPrevious articleशिरोडयात भाजप संकटात; माजी मंत्री महादेव नाईक काँग्रेसच्या वाटेवर\nबोर्डाचे वारसा महत्व राखून ठेवून विकासाला चालना देऊ : विजय सरदेसाई\nसक्षम नेत्यांच्या कमतरतेमुळे भाजपने केला गोवा उध्वस्त : चोडणकर\n‘टीका उत्सव’ स्तुत्य उपक्रम..\nमुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत 3 मंत्र्यांचा गट सांभाळणार कारभार\nमार्च महिन्यात ८ नवीन सहकार संस्थांची नोंदणी\nदाबोळी विमानतळावर हवाई प्रवाशाकडून 14 लाखांचे विदेशी चलन जप्त\nचौथ्या राष्ट्रीय खाण आणि खनिज परिषदेमुळे खनिज लिलावाला बळकटी मिळेल: नरेंद्र सिंग तोमर\nदेशातील चाचणी क्षमतेत वाढ, प्रतिदिन 3 लाख चाचण्यांची क्षमता\nलोकांना संध्याकाळी ७ ते सकाळी ७ या कालावधीत बाहेर फिरण्यास बंदी\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nलहानांसोबत मोठ्यांनीही आवर्जून वाचावा असा विशेषांक : दिवाळी २०१७ माऊस\nज्येष्ठ फ्रेंच अभिनेत्री ईझाबेल हुप्पर्ट यांना इफ्फी 2019 या सुवर्णमहोत्सवी वर्षातील...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/nandurbar-news-marathi/historical-events-in-nandurbar-district-a-stock-of-opium-worth-rs-45-lakh-was-found-after-the-marathon-panchnama-nrab-100077/", "date_download": "2021-04-19T09:21:42Z", "digest": "sha1:7CIBVAHAVP24XNYVBEC44R3I7IJYNSRE", "length": 15346, "nlines": 171, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Historical events in Nandurbar district; A stock of opium worth Rs 45 lakh was found after the marathon panchnama nrab | नंदुरबार जिल्ह्यातील ऐतिहासिक घटना ; मॅरेथाॅन पंचनाम्यानंतर आढळला ४५ लाखांच्या अफूचा साठा | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, एप्रिल १९, २०२१\nसंपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याबाबत अमित शाह यांची महत्त्वाची माहिती,म्हणाले…\n‘या’ महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कोरोना गाठणार उच्चांक,देशात सापडणार सर्वाधिक रुग्ण – आयआयटी कानपूरच्या अभ्यासकांचा दावा\nकोरोनावरील प्रभावी लसीसाठी धाडसी प्रयोग, कोरोनामुक्त झालेल्यांच्या शरीरात सोडणार कोरोनाचे विषाणू, होणार हे फायदे\nअरविंद केजरीवाल यांनी केली महत्त्वाची घोषणा, दिल्लीमध्ये ६ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर\nमलायकाला आवडते ‘ही’ सेक्स पोजीशन, हे ऐकताच अभिनेत्री नेहा धुपिया लागली हसायला\nनंदूरबारनंदुरबार जिल्ह्यातील ऐतिहासिक घटना ; मॅरेथाॅन पंचनाम्यानंतर आढळला ४५ लाखांच्या अफूचा साठा\nउपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे यांना मसावद पोलीस ठाण्याअंतर्गत सातपुड्याच्या पायथ्याशी काही शेतकऱ्यांनी अफूची शेती केली असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. म्हणून रविवारी सायंकाळी म्हसावद शिवारातील शिरुड तह या गावात शहादा पोलिस ठाण्याचे निरीक्षक दीपक बुधवंत, म्हसावद पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक किरण पवार व अन्य काही अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पथकांनी छापा टाकला.\nनंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात ऐतिहासिक ठरणाऱ्या अफूच्या शेतीचा पंचनाम अखेर पूर्ण झाला असून, ७२ तासांहून अधिकवेळ चाललेल्या मॅरेथॉन पंचनाम्यानंतर सुमारे ४ हजार ३७४ किलो वजनाचा अफु पिकवल्याप्रकरणी आज पहाटे ३.२० वाजता शेतमालक अवलसिंग भिल आणि रहेमसिंग भिल या दोघांविरोधात हा गुन्हा नोंवण्यात आला आहे. या कारवाईत सुमारे ४५ लाख २७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात अाल्याची मािहती पाेिलसांनी दिली आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार म्हसावद पोलिस ठाण्यातील नोंदीत म्हटले आहे की, अवलसिंग नवलसिंग भिल आणि रहेमसिंग जालमसिंग भिल, दोन्ही रा. शिरुड, ता. शहादा यांनी अनुक्रमे क्रमांक २८/१ आणि २८/२ गटातील शेतात महाराष्ट्र राज्यात बंदी असलेला मानवी मेंदुवर विपरीत परिणाम करणाऱ्या गुंगीकारक अफुची बेकायदेशीररित्या लागवड केल्याचे आढळले. यात अवलसिंग यांच्या शेतात ओले हिरवे अफु बोंड असलेले ३ ते ५ फुट उंचीचे ४६८० किलोग्रॅम वजनाचे व एकुण २३ लाख ४० हजार रुपये किंमतीचे अफु पिक तर रहेमसिंग याच्या शेतात २१ लाख ८७ हजार रुपये किंमतीचे अफु पीक आढळले. म्हणून पोलीस उपनिरीक्षक सुनील बिराडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुंगीकारक औषधी व मनोव्यापार परिणाम करणारे पदार्थ अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला. तत्पूर्वी ७ मार्चच्या सायंकाळी ६ वाजेपासून ९ मार्चच्या सायंकाळी ६ वाजेपर्यंत पिकाची कापणी मोजणी आणि पंचनामा चालू होता. २० किलोच्या २३४ गोण्या व १८ किलो वजनाच्या १२४ गोण्यांमध्ये सर्व अफुची बोंडे बांधण्यात आले असे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. या संपूर्ण प्रकरणावर जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय पवार हे स्वत: नजर ठेऊन आहेत.\nउपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे यांना मसावद पोलीस ठाण्याअंतर्गत सातपुड्याच्या पायथ्याशी काही शेतकऱ्यांनी अफूची शेती केली असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. म्हणून रविवारी सायंकाळी म्हसावद शिवारातील शिरुड तह या गावात शहादा पोलिस ठाण्याचे निरीक्षक दीपक बुधवंत, म्हसावद पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक किरण पवार व अन्य काही अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पथकांनी छापा टाकला. सुमारे साडेसात एकरात अफूची शेती करण्यात येत असल्याचा प्रकार यामुळे उघडकीस आला. शिरुड तर्फे हवेली हे गाव अतिदुर्गम भागात तोरणमाळ रस्त्याला म्हसावद पासून आठ किलोमीटर अंतरावर आहे. आजूबाजूला मका आणि शेतीच्या मध्यभागात अफूचे पीक आढळून आले. बाहेरून आलेल्या काही मेंढपाळ लोकांनी ही शेती भाडेकराराने घेतली असून त्यांनी अफूची लागवड केल्याचे प्रथम दर्शनी समोर आले होते. तथापि सध्या शेत मालकांची चौकशी करण्यात येत आहे.\nक्या खुबसुरती कैसी अदाअंकिता लोखंडेंचा Traditional Look चाहत्यांना पाडतोय भूरळ, पाहा खास PHOTOS\nCorona Update'स्टॅच्यु ऑफ लिबर्टी' देतेय मास्क लावण्याचा संदेश, तर मोनालिसा म्हणतेय संसर्ग टाळा\nVideoसावनी रविंद्र ला ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार\nमनोरंजनखिशाच्या राष्ट्रीय पुरस्काराचं यश संपूर्ण टीमचं\nआज ना छोडेंगे बस हमजोली, खेेलेंगे हम होलीHoli Special 2021 - वरुण धवनपासून नेहा कक्कडपर्यंत या कलाकारांची आहे ही लग्नानंतरची पहिली होळी ,पाहा फोटो\nसंपादकीयनागपूरसह सर्वोच्च न्यायालयाची ५ खंडपीठे असावीत\nसंपादकीयआरामदायी प्रवासाकरिता खासगी गाड्यांना प्रवाशांची पसंती\nसंपादकीयपायलटांच्या समर्थकांचे फोन टॅप केल्याची गहलोत सरकारची कबुली\nसंपादकीयतत्त्व बाजूला सारून वृद्ध श्रीधरन यांना भाजपाची उमेदवारी\nकाँग्रेसने केलाय ज्येष्ठांवर अन्यायस्टार प्रचारकांच्या यादीतून काँग्रेसने असंतुष्टांना वगळले\nसोमवार, एप्रिल १९, २०२१\nसातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00174.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/topic/car-buying-guide/", "date_download": "2021-04-19T09:59:57Z", "digest": "sha1:ZXTPECJF3JLMUMP522AGNUZQ56DDWGXB", "length": 24058, "nlines": 201, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Car Buying Guide – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on Car Buying Guide | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "\nवांगणी रेल्वेस्थानकात मुलाचा जीव वाचवल्याप्रकरणी रेल्वेमॅनचे पियूष गोयल यांच्याकडून कौतुक\nसोमवार, एप्रिल 19, 2021\nCOVID-19 second wave: कोविडच्या काळात आपली रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी फाॅलो करा 'या' महत्वाच्या टिप्स\nMt.Annapurna1 सर करणारी पहिला भारतीय महिला ठरली सातार्‍याची Priyanka Mohite; पहा फोटोज\nRakhi Sawant ची आई Jaya Bheda यांच्या कॅन्सर ट्रिटमेंटसाठी देवासारखा धावून आला Salam Khan, अभिनेत्रीने Video शेअर करत मानले आभार\nWoman Buys Liquor in Delhi: 'हमारे को दवाओं से नहीं, पेग से असर होगा'; दिल्लीत दारू खरेदीसाठी आलेल्या महिलेचा अजब दावा, Watch Video\nCoronavirus: कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेपूर्वी राज्य सरकारकडून उपाय योजना करण्यास सुरुवात\nसुरक्षित राहण्यासाठी काय कराल\nMoto G30 स्मार्टफोन फक्त 649 रुपयांत खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या स्पेसिफिकेशन बद्दल अधिक\nBetel Leaf Benefit: अनेक गुणांनी भरपूर असते विडयाचे पान; जाणून घ्या फायदे\nGold Rate Today: सोन्याच्या दरात पुन्हा वाढ होण्यास सुरूवात; जाणून घ्या आजचे सोन्या,चांदीचे दर\nIndia Post GDS Recruitment 2021: पोस्टल विभागात 1421 ग्रामीण डाक सेवक पदांसाठी भरती; उमेदवार 21 एप्रिलपर्यंत करू शकतात अर्ज\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nCOVID-19 second wave: कोविडच्या काळात प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी फाॅलो करा 'या' महत्वाच्या टिप्स\nRakhi Sawant ची आई Jaya Bheda यांच्या कॅन्सर ट्रिटमेंटसाठी देवासारखा धावून आला Salam Khan, अभिनेत्रीने Video शेअर करत मानले आभार\nWoman Buys Liquor in Delhi: 'हमारे को दवाओं से नहीं, पेग से असर होगा'; दिल्लीत दारू खरेदीसाठी आलेल्या महिलेचा अजब दावा, Watch Video\nMoto G30 स्मार्टफोन फक्त 649 रुपयांत खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या स्पेसिफिकेशन बद्दल अधिक\nBetel Leaf Benefit: अनेक गुणांनी भरपूर असते विडयाचे पान; जाणून घ्या फायदे\nMt.Annapurna1 सर करणारी पहिला भारतीय महिला ठरली सातार्‍याची Priyanka Mohite; पहा फोटोज\nवांगणी रेल्वेस्थानकात मुलाचा जीव वाचवल्याप्रकरणी रेल्वेमॅनचे पियूष गोयल यांच्याकडून कौतुक\nवांगणी रेल्वेस्थानकात रेल्वे प्लॅटफॉर्म वरून तोल जाऊन ट्रकवर पडलेल्या मुलाला pointsman Mayur Shelkhe यांनी मदत करून दिले जीवनदान; पहा ही थरारक दृश्यं\nCOVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत उच्चांकी 2,73,810 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; 1,619 मृत्यू\nमहाराष्ट्र सरकारने 'या' ठिकाणांहून महाराष्ट्रात प्रवेश करणा-यांना नकारात्मक आरटी-पीसीआर चाचणी असणे केले बंधनकारक\nCoronavirus: कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेपूर्वी राज्य सरकारकडून उपाय योजना करण्यास सुरुवात\nGold Rate Today: सोन्याच्या दरात पुन्हा वाढ होण्यास सुरूवात; जाणून घ्या आजचे सोन्या,चांदीचे दर\nवांगणी रेल्वेस्थानकात मुलाचा जीव वाचवल्याप्रकरणी रेल्वेमॅनचे पियूष गोयल यांच्याकडून कौतुक\nMaharashtra: पुणे रेल्वे स्थानकात भारतीय लष्कराच्या ब्रिगेडियरची आत्महत्या\nMumbai: मुंबईत कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 602 जणांच्या विरोधात एफआयआर दाखल तर 400 जणांना अटक\nMt.Annapurna1 सर करणारी पहिला भारतीय महिला ठरली सातार्‍याची Priyanka Mohite; पहा फोटोज\nWoman Buys Liquor in Delhi: 'हमारे को दवाओं से नहीं, पेग से असर होगा'; दिल्लीत दारू खरेदीसाठी आलेल्या महिलेचा अजब दावा, Watch Video\nIndia Post GDS Recruitment 2021: पोस्टल विभागात 1421 ग्रामीण डाक सेवक पदांसाठी भरती; उमेदवार 21 एप्रिलपर्यंत करू शकतात अर्ज\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आज साडेअकरा वाजता कोरोना संबंधित परिस्थितीसंदर्भात महत्वाच्या बैठकीचा आढावा घ��णार\nनोकरी बदलली किंवा सोडल्यानंतर PF Account ट्रान्सफर न केल्यास काय होतं\nCoronavirus Infection: हवेच्या माध्यमातूनही होऊ शकते कोरोना विषाणूचे संक्रमण; Lancet पत्रिकाच्या अभ्यासात खुलासा\nSputnik V COVID-19 Vaccine प्राण्यांवर देखील परिणामकारक; लस निर्मात्यांचे मत\nयुकेच्या गृहमंत्र्यांकडून नीरव मोदी याच्या प्रत्यार्पणासाठी परवानगी दिल्याची सीबीआय अधिकाऱ्यांची माहिती\n ज्यादा Paid Leave मिळवण्यासाठी लढवली शक्कल; 37 दिवसांत 4 वेळा केले लग्न व 3 वेळा घेतला घटस्फोट\nसुरक्षित राहण्यासाठी काय कराल\nMoto G30 स्मार्टफोन फक्त 649 रुपयांत खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या स्पेसिफिकेशन बद्दल अधिक\nOnline Financial Frauds Helpline Number: दिल्ली पोलिस आणि केंद्रीय गृहमंत्रलयाने ऑनलाईन आर्थिक फसवणूकीत पैसे गमावलेल्यांसाठी लॉन्च केला खास हेल्पलाईन नंबर\nboAt ने भारतात लाँच केले Xplorer स्मार्टवॉच, जाणून घ्या खास वैशिष्ट्ये\nWhatsApp मध्ये झाले 'हे' दोन मोठे बदल, अॅप अपडेट केल्यानतर फोटोसह व्हिडिओ पाठवणे होणार सोप्पे\nNissan Magnite ला टक्कर देण्यासाठी सिट्रोन घेऊन येणार नवी SUV, जाणून घ्या खासियत\nTata Tigor Electric ची नव्या रुपातील कार लवकरच होणार लॉन्च, सिंगल चार्जमध्ये धावणार 213km\nMaruti Suzuki Jimny चे 'हे' मॉडेल ठरणार अत्यंद धमाकेदार, जाणून घ्या किंमतीसह खासियत\nAudi ने लाँच केली सर्वात स्वस्त Electric Car; सिंगल चार्जमध्ये 520 किलोमीटर धावेल, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स\nनवी गाडी खरेदी करण्याचा विचार, 4 लाखांहून कमी किंमतीतील 'या' कारवर दिला जातोय 40 हजारांपर्यंत बंपर डिस्काउंट\nIPL 2021: ‘अंपायरकडे केली होती मागणी पण...’ PBKS संघाच्या पराभवानंतर KL Rahul ने केली ‘हा’ नियम बदलण्याची मागणी\nIPL 2021 Purple Cap List Updated: पर्पल कॅपवर बेंगलोरच्या Harshal Patel याची मजबूत पकड, पहा टॉप-5 गोलंदाज\nIPL 2021 Orange Cap List Updated: काही तासातच Shikhar Dhawan ने मॅक्सवेलकडून हिसकावली ऑरेंज कॅप, पहा टॉप-5 फलंदाजांची लिस्ट\nIPL 2021 Points Table Updated: दिल्लीच्या विजयाने मुंबई इंडियन्सला धक्का, DC संघाने गुणतालिकेत मोठी झेप\nDC vs PBKS IPL 2021 Match 10: पंजाब विरोधात शिखर धवनची बल्ले-बल्ले, दिल्ली कॅपिटल्स 6 विकेटने विजयी\nRakhi Sawant ची आई Jaya Bheda यांच्या कॅन्सर ट्रिटमेंटसाठी देवासारखा धावून आला Salam Khan, अभिनेत्रीने Video शेअर करत मानले आभार\nSumitra Bhave Passes Away: प्रसिद्ध निर्मात्या, दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे आज 78 व्या वर्षी निधन\n'कोरोनापेक्षा देशाला लागलेली घातक कीड म्हणजे 'राजकारण', अभिनेत्री त��जस्विनी पंडित ने सोशल मिडियाद्वारे व्यक्त केली चीड\n'Rahul Gandhi यांनी बंगालमधल्या प्रचारसभा रद्द करण्याचा घेतलेला निर्णय हा अत्यंत धाडसी', अशा शब्दांत 'या' मराठी दिग्दर्शकाने केले कौतुक, पाहा ट्विट\nRenuka Shahane Tests Positive For COVID-19: आशुतोष राणा नंतर रेणुका शहाणे ची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह; मुलांनाही झाला संसर्ग\nCOVID-19 second wave: कोविडच्या काळात आपली रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी फाॅलो करा 'या' महत्वाच्या टिप्स\nBetel Leaf Benefit: अनेक गुणांनी भरपूर असते विडयाचे पान; जाणून घ्या फायदे\nHealth Tips: पपई खाण्याचे नुकसान ऐकून तुम्ही ही आश्चर्यचकित व्हाल , 'या' लोकांसाठी आहे घातक\nवेरा गेदरॉयट्स Google Doodle: राजकुमारी Vera Gedroits यांच्या 151 व्या जयंती निमित्त गुगलचे खास डुडल, जाणून घ्या त्यांच्याबद्दल अधिक\nराशीभविष्य 19 एप्रिल 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nVangani रेल्वे स्थानकात जीवाची बाजी लावत चिमुकल्याला रेल्वे अपघातातून वाचवणार्‍या कर्तव्यदक्ष Mayur Shelke यांच्यावर सोशल मीडीयात कौतुकाचा वर्षाव\nवांगणी रेल्वेस्थानकात रेल्वे प्लॅटफॉर्म वरून तोल जाऊन ट्रकवर पडलेल्या मुलाला pointsman Mayur Shelkhe यांनी मदत करून दिले जीवनदान; पहा ही थरारक दृश्यं\n बिहारमधील महिलेने केला 3 सापांना जन्म दिल्याचा दावा; विषारी सापांचा करते मुलासारखा सांभाळ\nभारतात पुन्हा एकदा होणार Lockdown लोकमत ने दिलेल्या बातमीवर PIB कडून स्पष्टीकरण\n ऑनलाइन ग्रॉसरी वेबसाइट Tesco वर ग्राहकाने मागवले सफरचंद; डिलिव्हरीत आला Apple iPhone\nDirector Sumitra Bhave Passes Away: प्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन\nJyoti Kalani Former MLA Passes Away: उल्हासनगरच्या माजी आमदार ज्योती कलानी यांचे निधन\nCoronavirus Outbreak: कोविड च्या काळात 'हे' 5 पदार्थ तुमची रोग प्रतिकार शक्ति वाढवून तुम्हाला ठेवतील कोरोनाच्या संक्रमणांपासून दूर\nRama Navami 2021 Date: श्रीरामनवमी यंदा 21 एप्रिल दिवशी; जाणून घ्या रामजन्मोत्सव पूजेची वेळ, तिथी आणि महत्त्व\nAai Kuthe Kay Karte: आई कुठे काय करते मालिकेत येणार नवा ट्विस्ट; अभिषेकवर होणार जीवघेणा हल्ला\nCar Buying Guide: नव्या कारच्या डिलिव्हरी पूर्वी जरुर तपासून पहा 'या' गोष्टी अन्यथा होईल मोठे नुकसानत\nMumbai: मुंबईत कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 602 जणांच्या विरोधात एफआयआर दाखल तर 400 जणांना अटक\nSumitra Bhave Passes Away: प्रसिद्ध निर्मात्या, दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे आज 78 व्या वर्षी निधन\nपंतप्���धान नरेंद्र मोदी आज साडेअकरा वाजता कोरोना संबंधित परिस्थितीसंदर्भात महत्वाच्या बैठकीचा आढावा घेणार\nMewalal Chaudhry Dies Due to Covid-19: बिहारचे माजी शिक्षणमंत्री आणि जेडीयू नेते मेवालाल चौधरी यांचे कोरोनामुळे निधन\nCOVID-19 second wave: कोविडच्या काळात आपली रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी फाॅलो करा 'या' महत्वाच्या टिप्स\nMt.Annapurna1 सर करणारी पहिला भारतीय महिला ठरली सातार्‍याची Priyanka Mohite; पहा फोटोज\nRakhi Sawant ची आई Jaya Bheda यांच्या कॅन्सर ट्रिटमेंटसाठी देवासारखा धावून आला Salam Khan, अभिनेत्रीने Video शेअर करत मानले आभार\nWoman Buys Liquor in Delhi: 'हमारे को दवाओं से नहीं, पेग से असर होगा'; दिल्लीत दारू खरेदीसाठी आलेल्या महिलेचा अजब दावा, Watch Video\nMt.Annapurna1 सर करणारी पहिला भारतीय महिला ठरली सातार्‍याची Priyanka Mohite; पहा फोटोज\nवांगणी रेल्वेस्थानकात मुलाचा जीव वाचवल्याप्रकरणी रेल्वेमॅनचे पियूष गोयल यांच्याकडून कौतुक\nवांगणी रेल्वेस्थानकात रेल्वे प्लॅटफॉर्म वरून तोल जाऊन ट्रकवर पडलेल्या मुलाला pointsman Mayur Shelkhe यांनी मदत करून दिले जीवनदान; पहा ही थरारक दृश्यं\nCOVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत उच्चांकी 2,73,810 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; 1,619 मृत्यू\nParam Bir Singh ते Rashmi Shukla या 4 पोलिस अधिकार्‍यांमुळे ‘ठाकरे सरकार’ आलयं अडचणीत तर BJP पुन्हा आक्रमक\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/sonia-gandhi", "date_download": "2021-04-19T08:51:47Z", "digest": "sha1:36H6FTC73UUALB6DDZB4UCXTWBQTBEOH", "length": 8063, "nlines": 91, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "Sonia Gandhi Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nवर्षभरात सरकारने काय केले\nनवी दिल्लीः देशभरात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. कोर ...\nकाँग्रेस ‘प्रभारी’ अवस्थेतून कधी बाहेर पडणार\nप्रभारी अध्यक्ष, प्रभारी खजिनदार असा सगळा केवळ भार वाहून नेण्याचा ‘प्रभारी’ कारभार काँग्रेस पक्षात सध्या सुरू आहे. ...\nअहमद पटेल: सोनियांच्या विश्वासातील सुक्ष्मविवेकी नेते\nअहमद पटेल 'काँग्रेस समिती’चे चालतेबोलते प्रतीक होते. ���क्षाच्या राजकीय हिताहून आणि पर्यायाने राष्ट्राच्या हिताहून कोणताही हितसंबंध किंवा कल्पना मोठी ना ...\nकाँग्रेसच्या निर्नायकी नेतृत्वाचा व्यवस्थापकीय संदेश\nकाँग्रेस पक्षनेतृत्वाच्या सध्याच्या व प्रचलित कार्यशैली आणि कार्यपद्धतीतील उणिवांचा आढावा घेऊन, व्यवसाय आणि व्यवस्थापन क्षेत्रात विशेषतः जबाबदारी व ने ...\n४ सदस्यांची टीम सोनियांना साह्य करणार\nनवी दिल्लीः काँग्रेस कार्यकारिणीच्या सोमवारच्या बैठकीत पक्षाच्या नेतृत्वावरून मोठा गदारोळ माजल्यानंतर पक्षातील मतभेद कमी करण्याच्या उद्देशाने चार सदस् ...\nगांधी नाही तर कोण या प्रश्नानं काँग्रेस चांगलीच पछाडलेली आहे. या अवस्थेतून बाहेर पडता येत नसल्यानं होणारी धडपड ही भाजपच्या पथ्यावरच पडताना दिसतेय. ...\nपक्षांतर्गत लोकशाहीच्या पायमल्लीचा इतिहास\nसमस्येच्या मुळाशी आहेत ते काँग्रेसने अनेक वर्षांपासून लोकशाहीबाह्य मार्गांनी केलेले कामकाज. काँग्रेस ज्या समस्येने ग्रासलेली आहे ती पक्षाच्या नेतृत्वा ...\nकाँग्रेसची सूत्रे सध्या सोनियांकडेच\nनवी दिल्लीः काँग्रेसच्या नव्या अध्यक्षासंदर्भातील सोमवारी काँग्रेस कार्यकारिणीची ७ तासांची बैठक अत्यंत वादळी झाली. दिवसभर काँग्रेसमधील विसंवाद ट्विटरच ...\nपक्षात परिवर्तन हवे; २३ नेत्यांचे सोनियांना पत्र\nनवी दिल्लीः गेले सहा वर्षांत दोन लोकसभा व अनेक राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांत दारुण पराभव पत्करावा लागलेल्या काँग्रेस पक्षामध्ये परिवर्तन आणावे, ...\nसोनियाच काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा\nनवी दिल्लीः काँग्रेस पक्षाच्या नव्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी आवश्यक असणार्या प्रक्रिया जोपर्यंत अंतिम होत नाही तोपर्यंत काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपद ...\nसुमित्रा भावे यांचे निधन\nरेल्वेकडून ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ धावणार\nकोरोना संसर्गाचा निवडणुकांशी काय संबंध\nलसीकरण आणि लसींची आयात वाढवाः डॉ. मनमोहन सिंग\nभाजपचा यू टर्न : ‘कुंभ मेळा प्रतिकात्मक ठेवा’\n‘करोनाच्या धोका; उद्योग जगताने मदत करावी’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/petrol-diesel-price-hike-news-in-marathi/", "date_download": "2021-04-19T09:33:58Z", "digest": "sha1:GGL2DZ3Q3VPXQK3L42IPACH3EFDVYVJL", "length": 3112, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "petrol-diesel price hike News In Marathi Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune : नरेंद्र मोदींनी ‘मन की बा��’ मध्ये पेट्रोल – डिझेलच्या भाववाढीवर बोलावे :…\nएमपीसी न्यूज - मागील 20 दिवसांपासून रोज सातत्याने पेट्रोल - डिझेलचे भाव वाढत आहे. त्यामुळे वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक वैतागला आहे. त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' मध्ये बोलावे, अशी मागणी माजी आमदार मोहन जोशी…\nArticle by Devdatta Kashalikar: कोरोनाबाधितांच्या घरातील कचरा – एक गहन विषय\nPimpri News: जम्बो सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची महापालिका डॉक्टर प्राथमिक तपासणी करणार\nSix Minute Walk Test : फुफ्फुसांच्या आरोग्याविषयी जागरूकतेसाठी ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’\nPune News : जैन सोशल ग्रुप द्वारा आयोजित शिबिरात 80 युनिट रक्त संकलन\nPimpri News: महापालिका रेमडिसीवीरच्या 7 हजार 50 कुपी खरेदी करणार\n नेटफ्लिक्स, अमेझॉनच्या या लिंक चुकूनही ओपन करू नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/topic/grampanchat", "date_download": "2021-04-19T09:44:10Z", "digest": "sha1:K6YUQ7WANXGNFGIDIDR7ZEATYUXPNJRW", "length": 2883, "nlines": 95, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Grampanchat", "raw_content": "\nशेलवड येथील ग्रामसेवक संदीप निकम निलंबित\nब्राम्हणशेवगे गावाची ‘स्मार्ट ग्राम’ पुस्कारासाठी निवड\nटाकळी प्र.चा.सरपंच, उपसरपंच पदाची निवड\n२६ ग्रा.पं.साठी सरपंच निवड १५ व १७ रोजी\nग्रामपंचायतकडून मूलभूत सुविधा मिळाव्यात\nग्रा.पं.साठी आरक्षण सोडत जाहीर\nरावेर तालुक्यातील ८२ ग्रामपंचायतीचे आरक्षण घोषित\nजिल्हयातील अनुसूचित क्षेत्राबाहेरील ७६ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची २९ जानेवारीला आरक्षण सोडत\nचाळीसगाव : भाजपा जि.प.सदस्यांच्या पॅनलचा धुव्वा\nगुलाबराव पाटलांच्या गावात शिवसेनेच्या दोन पॅनलमध्ये लढत, या पॅनलचा विजय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00175.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/5812", "date_download": "2021-04-19T08:27:27Z", "digest": "sha1:RK6L65BBIDEBC4ZMKQO62PEMHGUR2RLR", "length": 7438, "nlines": 135, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "A PHP Error was encountered", "raw_content": "\nमुंबई शहरात एक सुंदर बंगला बांधून तो जहागिरदार राहात होता. तो आता म्हातारा झाला होता. तरी त्याची तरतरी कायम होती. जुने मजबूत हाडपेर होते. घोडयाच्या गाडीतून तो रोज फिरायला जायचा. अजून मुंबईत मोटारी फार झाल्या नव्हत्या. क्वचित एखादी कोठे नमुना म्हणून असली तर. घोडयांच्या ट्रामगाडया होत्या. श्रीमंत लोक बग्गी ठेवीत.\nया जहागिरदाराला एक मुलगी होती. एक सरदाराशी त्याने तिचा विवाह केला होता; परंतु 1857 च्या स्वातंत्र्ययुध्दात हा सरदार स्वातंत्र्याच्या बाजूने लढत होता. तो प्रयत्‍न अपयशी झाला. गुलामगिरी झाली. जहागिरदाराचा जावई नाना कारस्थाने करून वाचला. आयुष्य संपले नव्हते म्हणूनच तो वाचला.\nसासरे-जावयाचे एके दिवशी कडाक्याचे भांडण झाले.\n'तुम्ही हे क्रांतीचे मार्ग सोडा. आता ज्यांचं राज्य आहे त्यांची सेवा करा. माझं म्हातार्‍याचं ऐका.'\n'तुम्हा जहागिरदारांचं ठीक आहे; परंतु गरिबांचं काय उद्योगधंदे बसत चालले. बेकारी वाढत चालली. शेतकर्‍यांत तर हाहा:कार उडाला आहे. कुठं कुठं शेतकर्‍याचे उठाव होत आहेत. ते बंड करीत आहेत. त्यांची बाजू कुणी घ्यायची उद्योगधंदे बसत चालले. बेकारी वाढत चालली. शेतकर्‍यांत तर हाहा:कार उडाला आहे. कुठं कुठं शेतकर्‍याचे उठाव होत आहेत. ते बंड करीत आहेत. त्यांची बाजू कुणी घ्यायची मी गरिबांसाठी उभा राहीन मी गरिबांसाठी उभा राहीन\n'तुमचं आमचं पटायचं नाही. तुम्हाला माझी मुलगी देऊन मी फसलो. तिला तुम्ही सुख लाभू देणार नाही. तुम्ही जाल तुरुंगात, अंदमानात. माझ्या मुलीनं काय करावं तिच्या लहान मुलानं उद्या कुणाच्या तोंडाकडे पाहावं तिच्या लहान मुलानं उद्या कुणाच्या तोंडाकडे पाहावं\nअभगिनी व तिची लहान मुलगी 1\nअभगिनी व तिची लहान मुलगी 2\nअभगिनी व तिची लहान मुलगी 3\nअभगिनी व तिची लहान मुलगी 4\nअभगिनी व तिची लहान मुलगी 5\nअभगिनी व तिची लहान मुलगी 6\nअभगिनी व तिची लहान मुलगी 7\nअभगिनी व तिची लहान मुलगी 8\nअभगिनी व तिची लहान मुलगी 9\nअभगिनी व तिची लहान मुलगी 10\nक्रांतीची ज्वाला भडकली 1\nक्रांतीची ज्वाला भडकली 2\nक्रांतीची ज्वाला भडकली 3\nक्रांतीची ज्वाला भडकली 4\nक्रांतीची ज्वाला भडकली 5\nक्रांतीची ज्वाला भडकली 6\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/computer/new-dell-xps-13-launched-in-india-starting-150990-know-specifications/articleshow/79752862.cms", "date_download": "2021-04-19T10:06:12Z", "digest": "sha1:FQGQW4T4NFQYJYLQWGHSFEMJZ773MIA2", "length": 12731, "nlines": 122, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nDell ने भारतात लाँच केला 32 GB RAM चा लॅपटॉप, पाहा किंमत\nDell ने भारतात आपला आणखी एक जबरदस्त लॅपटॉप लाँच केला आहे. Dell XPS 13 (9310) असे या लॅपटॉपचे नाव असून या लॅपटॉपचे खास वैशिष्ट्ये म्हणजे यात 32 GB RAM दिला आहे.\nनवी दिल्लीः भारतात डेल कंपनीने आणखी एक जबरदस्त लॅपटॉप Dell XPS 13 (9310) लाँच केला आहे. ज्यात ३२ जीबी रॅम दिला आहे. 11th Gen Intel Core प्रोसेसर असलेल्या या लॅपटॉपमध्ये जबरदस्त पॉवर दिला आहे. आजपर्यंत तुम्ही १२ जीबी रॅम आणि २४ जीबी रॅमच्या लॅपटॉपविषयी ऐकले असेल परंतु, आता ३२ जीबी रॅमचा लॅपटॉप लाँच करण्यात आल्याने मार्केटमध्ये खळबळ उडाली आहे. डेलचा हा लॅपटॉप कंपनीच्या सध्याच्या XPS 13 च्या लॅपटॉपचे अपग्रेडेड वेरियंट आहे.\nवाचाः Oppo A15s ची किंमत उघड, लवकरच भारतात लाँच होणार\nDell XPS 13 ला i5 आणि i7 वेरियंट्स मध्ये लाँच करण्यात आले आहे. ज्यात आय५ प्रोसेसरचा व्हेरियंटची किंमत १ लाख ५० हजार ९९० रुपये आहे. या लॅपटॉपला तुम्ही डेल स्टोर किंवा अॅमेझॉनवरून खरेदी करू शकता. दरम्याने आय ७ व्हेरियंटच्या किंमतीची माहिती अद्याप समोर आली नाही. याची विक्री जानेवारी २०२१ पासून सुरू करण्यात येणार आहे.\nवाचाः शेतकरी आंदोलनाच्या आडून एअरटेल-वोडाफोन-आयडियाचा खोटा प्रचारः जिओचा आरोप\nवाचाः Samsung Galaxy A72 मध्ये चार रियर कॅमेरे, लेटेस्ट लीकमधून माहिती उघड\nडिस्प्ले आणि जबरदस्त बॅटरी\nDell XPS 13 च्या वैशिष्ट्यांवर एक नजर टाकल्यास यात 13 इंचाचा UHD+ डिस्प्ले दिला असून या लॅपटॉपची स्क्रीन रिजॉल्यूशन 3840x2400 पिक्सल आहे. या लॅपटॉपची स्क्रीन Gorilla Glass 6 आणि 4-sided InfinityEdge display दिली आहे. याची स्क्रीन जास्त स्लीम आणि जास्त मोठी आहे. या लॅपटॉपला टच स्क्रीन आणि नॉन स्क्रीन ऑप्शन मध्ये लाँच करण्यात आले आहे. याला तुम्ही तुमच्या आवडीनुसार खरेदी करू शकता. या नवीन लॅपटॉपचे वजन केवळ १.१९ किलोग्रॅम आहे. कंपनीचा दावा आहे की, सिंगल चार्जमध्ये लॅपटॉप १० तासांपासून १९ तासांपर्यंत वापर करता येवू शकतो.\nवाचाः 'या' कंपनीचे कर्मचारी सप्टेंबर २०२१ पर्यंत 'वर्क फ्रॉम होम' करणार\nवाचाः कमी बजेटमध्ये पॉवर बँक खरेदी करायचाय, हे आहेत बेस्ट ऑप्शन\nडेल एक्सपीएस 13 स्पेसिफिकेशन्स\nस्टाेरेज 256 GB SSD\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\n'या' कंपनीचे कर्मचारी सप्टेंबर २०२१ पर्यंत 'वर्क फ्रॉम होम' करणार महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nब्युटीकाही मिनिटांत दूर होईल ब्लॅकहेड्स व व्हाइटहेड्सची समस्या, करून पाहा हे घरगुती आयुर्वेदिक उपाय\nविज्ञान-तंत्रज्ञानCovid-19 ची लस घेतानाचा फोटो पोस्ट करा अन् मिळवा ५ हजार रुपये, सरकार देत आहे बक्षीस\nमोबाइलसॅमसंगच्या या स्मार्टफोनवर मिळतोय १० हजारांचा बंपर कॅशबॅक\nकार-बाइकमुंबईतील गाड्यांवर का लावले जात आहे लाल, हिरवे, पिवळे स्टिकर, जाणून घ्या यामागचे कारण\nआजचं भविष्यराशीभविष्य १९ एप्रिल २०२१ सोमवार:मेष व कर्क राशीसाठी सुखद दिवस,तुमचं भविष्य काय सांगते जाणून घ्या\nप्रेग्नंसी/पेरेंटिंग'या' टिप्स फॉलो करून व्हा जबाबदार व आदर्श पालक\nविज्ञान-तंत्रज्ञानऑनलाइन फ्रॉड झाल्यास घाबरू नका, तात्काळ या नंबरवर तक्रार करा अन् पैसे परत मिळवा\nकरिअर न्यूजआरटीई प्रवेशासाठी सुधारित तारखा होणार जाहीर\nदेशकरोना संकट; महाराष्ट्रासाठी उद्यापासून धावणार 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'\nमुंबईआदित्य ठाकरेंच्या पर्यटन विभागाला मराठीचे वावडे\nमुंबईकरोना रुग्णांना ऑक्सिजनची गरज का भासते\nपुणेसुप्रसिद्ध निर्मात्या, दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचं निधन\nआयपीएलDC vs PBKS IPL 2021 Live Score Update : दिल्लीचा पंजाबवर धडाकेबाज विजय, धवनची तुफानी फलंदाजी\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%87%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9F-%E0%A4%AE%E0%A5%89%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B2-%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95-%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A1/", "date_download": "2021-04-19T10:09:52Z", "digest": "sha1:RVZZYCU4QFIIVRTSZ3JU5M6QBQTO32J4", "length": 10805, "nlines": 118, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "मॅक्स इलाईट मॉडेल लुक इंडियाच्या अंतिम फेरीतील स्पर्धकांसाठी गोव्यात बुट कॅम्पचे आयोजन | गोवा खबर", "raw_content": "\nHome मनोरंजन खबर मॅक्स इलाईट मॉडेल लुक इंडियाच्या अंतिम फेरीतील स्पर्धकांसाठी गोव्यात बुट कॅम्पचे आयोजन\nमॅक्स इलाईट मॉडेल लुक इंडियाच्या अंतिम फेरीतील स्पर्धकांसाठी गोव्यात बुट कॅम्पचे आयोजन\nगोवा:भारतातील एका शहरातून निवड झाल्यानंतर राष्ट्रीय स्तरावर आपल्या शहराचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मोठी व महत्त्वाची ठरत असते. पण त्याही पेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धे��ाठी आपले कौशल्य विकास करण्यासाठी प्रशिक्षणही मिळत आहे. हेच मॅक्स इलाईट मॉडेल लुक इंडिया स्पर्धेतून घडत आहे आणि आता भारतातील अंतिम फेरीतील स्पर्धकांसाठी बुट कॅम्पचे आयोजन गोव्यात करण्यात आले आहे.\nभारताच्या विविध भागांतून सहभागी स्पर्धकांमधून आता अंतिम फेरीसाठी १६ स्पर्धकांची निवड करण्यात आली आहे.विशेष म्हणजे यात गोव्यातील दोन स्पर्धकांचा समावेश आहे. अंतिम फेरीतील हे १६ स्पर्धक गोव्यामध्ये बुट कॅम्पमध्ये सहभागी होण्यासाठी दाखल झाले आहेत. व्यक्तिमत्व खुलवण्याबरोबरच वक्तृत्व, देहबोली यांच्यामध्येही सुधारणा करण्याचे प्रशिक्षण या बुट कॅम्पच्या माध्यमातून दिले जाणार आहे. या स्पर्धकांना सर्वोत्तम प्रशिक्षण देण्यासाठी फॅशन व सौंदर्य क्षेत्रातील नामवंतांची निुयुक्ती करण्यात आली आहे. या क्षेत्रातील तज्ञांकडून मार्गदर्शन घेण्यासाठी आले आहेत. आज, या स्पर्धेतील एक विशेष भाग म्हणून, या १६ स्पर्धकांनी मॉल दी गोवामधील मॅक्स स्टोअरला भेट देत आपली सेल्फ-स्टायलिंगची क्षमता तपासण्याचा प्रयत्न केला. प्रसिद्ध फॅशन मॅग्नेट मार्क रॉबिन्सन हे ग्लॅम टीमचे नेतृत्व करत असून सुपरमॉडेल कॅरोल ग्रासियश यांच्या हाताखाली या स्पर्धकांना दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षण प्रक्रियेवर ते बारकाईने नजर ठेवून आहेत. सेलिब्रिटी हेअर अँड मेक-अप् आर्टिस्ट क्लिन्ट फर्नांडिस स्पर्धकांना व्यक्तिमत्त्व खुलवण्याविषयक मार्गदर्शन करत आहेत.\nआठवडाभर सुरु असलेल्या या प्रशिक्षण शिबिरात मेकओव्हर, फोटो शूट, फिटिंग्ज, अंतिम स्पर्धेचा सराव आदी प्रशिक्षण उपक्रमातून या स्पर्धकांना मॉडेलिंगच्या दुनियेत कसा यशस्वी प्रवेश करावा याविषयी मार्गदर्शन केले जात आहे.\nया खडतर तयारीच्या माध्यमातून २९ सप्टेंबर रोजी गोव्यात होणाऱ्या भारतीय अंतिम फेरीसाठी या स्पर्धक सज्ज होत आहेत. या भारतीय फेरीच्या अंतिम स्पर्धेतील विजेते आगामी नोव्हेंबर महिन्यात मिलान मध्ये आयोजित इलाईट मॉडेल लुक वर्ल्डच्या अंतिम फेरीत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. या जागतिक फेरीसाठी ३०हून अधिक देशांतील राष्ट्रीय विजेते सहभागी होणार आहेत.\nPrevious articleजीनो क्रीडा पुरस्कारांचे 29 रोजी वितरण\nभारतीय विज्ञान चित्रपट २०२१ महोत्सवाच्या ६व्या आवृत्तीचा समारोप समारंभ संपन्न\nमनुष्यबळ आणि कौशल्य विकासावरच भर\nदुसऱ्या महायुद्धावर आधारित डॅनिश चित्रपट इन टू द डार्कनेस ठरला इफ्फी 51 सुवर्ण मयूर पुरस्काराचा मानकरी\nव्याघ्र संवर्धन प्रकल्पांचा आढावा घेणाऱ्या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे नवी दिल्लीत उद्‌घाटन\nजिल्हा पंचायतीचे निकाल कॉंग्रेसने आव्हान म्हणुन स्विकारले: दिगंबर कामत\nचुकीची माहिती देवून मिळवलेले जात प्रमाणपत्र दाखला अवैधच: उच्च न्यायालय\nअमित शहा सभा;कोर्टाने विमानतळ प्राधिकरणाला झापले\nकॉंग्रेस पक्ष एकसंघ आहे, गोव्यात विक्रमी सदस्य नोंदणी करणार : प्रकाश राठोड\nहिमाचल प्रदेशात स्कूल बस दरीत कोसळून वीस विद्यार्थ्यांचा मृत्यू\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nगोव्यात 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव (इफ्फी)\n‘व्हाय’ लघुपटाच्या चित्रिकरणाला सुरूवात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00176.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/news/rahul-gandhi-press-conference-former-congress-president-rahul-gandhi-narendra-modi-govt-over-india-coronavirus-situation-127341916.html", "date_download": "2021-04-19T09:03:29Z", "digest": "sha1:5JLAXFTB27JMLOTL3BRYGXHCPGYTE6LV", "length": 6622, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Rahul Gandhi Press Conference ; Former Congress president Rahul Gandhi Narendra Modi Govt Over India Coronavirus Situation | राहुल गांधी म्हणाले - कोरोना वेगाने पसरत असताना आपण लॉकडाउन हटवत आहोत; आतापर्यंतच्या बंदचा हेतू अपयशी, देश परिणाम भोगतोय - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nकोरोनावर काँग्रेस:राहुल गांधी म्हणाले - कोरोना वेगाने पसरत असताना आपण लॉकडाउन हटवत आहोत; आतापर्यंतच्या बंदचा हेतू अपयशी, देश परिणाम भोगतोय\nसरकारच्या धोरणात स्थलांतरितांना व राज्यांना मदत करण्यासाठी कोणते उपाय आहेत\nकाँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, भारत जगातील एकमेव असा देश आहे जेथे कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर लॉकडाउन हटवले जात आहे. लॉकडाउनचा उद्देश अयशस्वी झाला आहे, त्याचा परिणाम देशाला भोगावा लागत आहे. चार टप्प्यांच्या लॉकडाउननंतरही पंतप्रधान आशा करत असलेले परिणाम मिळाले नाह��.\nकेंद्र सरकारने प्रवासांच्या मदतीसाठीचे उपया सांगावे\nराहुल म्हणाले की, पंतप्रधान सुरुवातील फ्रंट फुटवर खेळत होते, मात्र लॉकडाउन फेल झाल्यानंतर ते बॅकफूटला गेले. त्यांनी पुन्हा एकदा पुढे यावे. पंतप्रधान आणि त्यांचे मुख्य सल्लागार म्हणाले होते की, मे अखेरपर्यंत कोरोनाचा परिणाम कमी होईल मात्र असे काहीच घडत नाही. आता सरकारने पुढील योजना सांगाव्यात. लॉकडाउन उघडण्याच्या धोरणात स्थलांतरितांना आणि राज्यांना मदत करण्यासाठी कोणती व्यवस्था केली\nगरिबांच्या हातात पैसा पोहचणे आवश्यक\nसरकारने दिलेल्या आर्थिक पॅकेजमुळे काही काहीही होणार नाही. लोकांचा हातात पैसा पोहचायला हवा. सामान्य लोक आणि इंडस्ट्रींना आर्थिक मदत मिळाली नाही तर त्याचे भयंकर परिणाम होतील. केंद्राने राज्यांनाही मदत करावी. त्याशिवाय काँग्रेस शासित राज्यांना अडचणींचा सामना करावा लागले असे राहुल गांधी म्हणाले.\nसीमाप्रश्नावरही सरकार पारदर्शक नाही\nचीनसोबत सुरू असलेल्या वादाबाबत राहुल म्हणाले की, याप्रकरणी सरकारने केव्हा आणि काय झाले हे स्पष्टपणे सांगावे नेपाळमध्ये काय झाले आणि आता लडाखमध्ये काय घडत आहे नेपाळमध्ये काय झाले आणि आता लडाखमध्ये काय घडत आहे याबद्दल अद्याप पारदर्शकता नाही.\nदोन महिन्यांत राहुल यांची चौथी पत्रकार परिषद\nलॉकडाउनच्या मागील 60 दिवसांत राहुल गांधींची ही चौथी पत्रकार परिषद होती. यादरम्यान त्यांनी दोन वेळा राष्ट्रीय मीडिया आणि दोन वेळा स्थानिक मीडियाशी चर्चा केली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-infog-honeypreet-contacts-with-dera-people-ramrahimcrime-rapist-news-and-updates-5710031-PHO.html", "date_download": "2021-04-19T08:27:41Z", "digest": "sha1:CD56JABN4PEMYLWD45V4MYEP3MM5PSBM", "length": 5637, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Honeypreet Contacts With Dera People Ramrahimcrime Rapist News And Updates | हनीप्रीतशी काँटॅक्टमध्ये आहेत या दोन व्यक्ती, लपूनछपून अशा बोलतात एकमेकांशी - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nहनीप्रीतशी काँटॅक्टमध्ये आहेत या दोन व्यक्ती, लपूनछपून अशा बोलतात एकमेकांशी\nफरार हनीप्रीतच्या शोधासाठी पोलिस शर्थीचे प्रयत्न करत आहेत.\nपंचकुला - स्पेशल सीबीआय कोर्टातून डेरा सच्चा सौदा प्रमुखाला बलात्काराच्या दोन प्रकरणांत दोषी ठरवल्���ानंतर शहरात दंगा भडकला होता. दंगा घडवल्याप्रकरणी प्रमुख आरोपी आदित्य इंन्सां, हनीप्रीत आणि पवन इन्सां फरार आहेत. परंतु सध्या अटक झालेल्या 10 पैकी 4 जणांनी पोलिसांसमोर अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत. चारही आरोपींनी एक गोष्ट मानली की हनीप्रीत, आदित्य आणि पवन इन्सां एकत्रद नाहीत पण एकमेकांच्या संपर्कात जरूर आहेत.\nव्हॉट्सअॅप कॉलिंगने एकमेकांच्या टचमध्ये...\n- पोलिसांनी त्यांच्या मोबाइलला इंटरसेप्ट करू नये म्हणून व्हॉट्सअॅप कॉलिंगने ते एकमेकांच्या संपर्कात आहेत. या तिघांकडेही राजस्थानचे नंबर असलेलेच मोबाइल आहेत.\n- वास्तविक, हनीप्रीत, आदित्य आणि पवन यांचा शोधात दोन एसआयटी टीमनी नुकतीच गुरुग्राम, बिजनौरसह दोन इतर जागांवर रेड टाकली होती.\n- यात पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. यानंतर पोलिसांची एक टीम राजस्थानात तळ ठोकून आहे. येथूनच त्यांना तिघांचीही इनपूट्स मिळाली आहे.\nअनेक नंबर ठेवलेत तिघांनी\n- नुकत्याच पकडलेल्या चारही जणांनी पोलिसांसमोर अनेक खुलासे केले. त्यात फरार हनीप्रीत, आदित्य आणि पवन यांच्याकडे अनेक मोबाइल नंबर आहेत. यातून ते सिंपल कॉलिंग करत नाहीत.\n- हे तिघे आपसात व्हॉट्सअॅप कॉलिंग करतात. हे तिघे एकत्र नाहीत, परंतु एकमेकांच्या पुरेपूर संपर्कात आहेत.\n- लावदाजवळ अटक केलेल्या रोहताशने सांगितले की, तोही हनीप्रीतच्या संपर्कात होता. त्याला कळले होते की, ती राजस्थानात जाण्याचा प्लॅन करत होती. त्याच्या खबरीवरूनच पोलिस राजस्थानात गेले आहेत.\nपुढच्या स्लाइड्सवर पाहा, बातमीशी संबंधित आणखी फोटोज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/dr-satish-rajurkar/", "date_download": "2021-04-19T09:01:21Z", "digest": "sha1:OQUTLZLULFFPHRN5K5YFZQZMIFNBOXG7", "length": 3117, "nlines": 81, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "Dr. Satish Rajurkar Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nनगर : नरसिंह पैठणकर ‘निलंबित’; डॉ. सतीश राजूरकर घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख\nप्रभात वृत्तसेवा 2 months ago\nकरोना चाचणीसाठी तासन्‌ तास प्रतीक्षा; रांगेतच ‘बाधित’ होण्याची नागरिकांना भिती\nराज्य सरकारवर रामदास आठवले भडकले म्हणाले,”रेमडीसीविरचा गेमडिसीविर करू नका”\nरेमडेसिविरनंतर आता ‘टॉसिलिझूमॅब’, ‘अलझूमॅब’ इंजेक्‍शन्सही आऊट ऑफ स्टॉक\n#ResignModi : मोदी, राजीनामा द्या ट्‌वीटरवर ट्रेन्डींग\n“साडे चार कोटींचे रेमडेसीवीर खरेदी करणाऱ्या फडणवीसांची चौकशी करा”; काँग्रेसच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00177.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://www.misalpav.com/node/35352", "date_download": "2021-04-19T10:03:28Z", "digest": "sha1:7VR7X54T4CXGMXJA5ZZQXJ4N5D7MVGGP", "length": 15469, "nlines": 299, "source_domain": "www.misalpav.com", "title": "(कूणास ठाऊक ?) | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nटवाळ कार्टा in जे न देखे रवी...\nया मॉलमध्ये आलोय आम्ही\nया मॉलमध्ये आलोय आम्ही\nया मॉलमध्ये आलोय आम्ही\nया मॉलमध्ये आलोय आम्ही\nkelkarvidambanअनर्थशास्त्रआरोग्यदायी पाककृतीकधी कधी निसर्गाला सुद्धा रंग खेळण्याचा मोह आवरत नाही आणि मग सुरु होते रंगांची किमया मनाला प्रसन्न करणारीकविता माझीकाहीच्या काही कविताकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडजिलबीटका उवाचनागद्वारफ्री स्टाइलभूछत्रीहास्यकविताविडंबनविनोदमौजमजा\nkelkar रसातली ही अनर्थशास्त्रीय रचना अगदी फ्रिस्टाइल भुछत्रासारखी जमलीये ;)\nपेरनेवर दिलेलाच इथं लिहणार\nपेरनेवर दिलेलाच इथं लिहणार होतो पण आता कंटाळा आला. तुझ्याकडून एवढ्या सोज्वळ विडंबनाची अपेक्षा नव्हती मित्रा. पूर्वीचा टक्या राहिला नाही हेच खरे. सर्दी खाँसी ना मलेरिया हुआ ये गया यारो इसको जिलबीरिया हुआ ^=^\nनवरे मंडळींना हे असले प्रश्न पडतात.\nकाही तरी लोच्या आहे, बुवांना विचारावे लागेल (सध्या त्यांचा फोन दिवसा सुद्दा बंद असतो काय करावे ब्रे).\nवल्लींना साकडे घालणे आले.\nसध्ध्या ते हुर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र करत असतात....डिश्टर्ब णका क्रू त्येंला ;)\nटक्या आणि इतका गुळमाट...\nटक्या आणि इतका गुळमाट...\nमिपाला झणझणीत पदार्थ मानवत नाहीत\nविडंबन विभागाच वेगळा काढायला\nविडंबन विभागाच वेगळा काढायला हवा\nहल्ली दर धाग्याला एक विडंबन या रेशो ने जिलब्या पडतात\nविडंबन धागा ओळखू येण्यासाठी कंस असतात, न उघडणे आपल्या हातात असते, सिंपल \nबरं मग काय विचारता, कापूसकोन्ड्याची गोष्ट सांगू \nया हॉलमध्ये आलोय आम्ही\nया हॉलमध्ये आलोय आम्ही\nया हॉलमध्ये आलोय आम्ही\nया हॉलमध्ये आलोय आम्ही\nखेळकर विडंबन छान जमलंय.\nखेळकर विडंबन छान जमलंय.\nएक विडं���न पाडल्याशिवाय आज घरी\nएक विडंबन पाडल्याशिवाय आज घरी जेवायला मिळणार नाही असा हुक्म होता का रे\nखिक्क...मला क्काय ** समजलास\nखिक्क...मला क्काय ** समजलास ल्ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊऊऊऊऊ\nया मिपावर आलोय आम्ही\nया मिपावर आलोय आम्ही\nया मिपावर आलोय आम्ही\nया मिपावर आलोय आम्ही\nआमची ही ओ बो बो\nकी अं अहं जपण्यास\nया मिपावर आलोय आम्ही\nअन मोदी प्रेम उतू जाण्यासाठी\nया मिपावर आलोय आम्ही\n एकाच पेर्नेची कित्ती कित्ती विडंबने\nसध्या 14 सदस्य हजर आहेत.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/what-is-herd-immunity-which-give-presence-symptoms-in-pune-after-corona-infection-gh-498511.html", "date_download": "2021-04-19T08:55:24Z", "digest": "sha1:GH5SVUMT2LRTJ2I4C5DASP7RDQVJ6Q4N", "length": 20280, "nlines": 150, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पुण्यात Herd immunity विकसित होण्याचे संकेत; म्हणजे नेमकं काय? what is herd immunity which give presence symptoms in pune after corona infection gh | Coronavirus-latest-news - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\n ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या कोरोनाबाधित महिलेवर बलात्काराचा प्रयत्न\nराहुल गांधींनंतर आता ममता बॅनर्जींची घोषणा, निवडणूक प्रचाराबाबत मोठा निर्णय\nलहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\n‘हे 3 उपाय करा, कोरोना आसपासही फिरकणार नाही’; इशा देओलनं केला दावा\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी क��लं कौतुक\n‘देशाला कोरोनानं नाही राजकारणानं पोखरलं’; तेजस्विनी पंडितनं व्यक्त केला संताप\n‘परवानगीशिवाय जान कुमारनं मला किस केलं’; निक्की तांबोळीचा धक्कादायक आरोप\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nपंजाबच्या खराब कामगिरीला कॅप्टन राहुल जबाबदार 3 वर्षांची आकडेवारी आहे पुरावा\nIPL 2021: 'द पांड्या स्वॅग', हार्दिक आणि कृणालनं केला पत्नींसोबत डान्स, VIDEO\nराहुलनं पंजाबच्या पराभवाचं फोडलं अंपायरवर खापर नियमांमध्ये बदलाची केली मागणी\nGold Price Today: सोन्याच्या किमतीत वाढ तर चांदीचे दर घसरले, तपासा आजचे भाव\nपोस्ट ऑफिसच्या सेव्हिंग अकाऊंटमध्ये किमान बॅलन्सची मर्यादा किती\nमोबाईलमध्ये सेव्ह असतील 'या' गोष्टी तर खातं होऊ शकतं रिकामं, SBI नं केलं सावध\nकोरोना प्रादुर्भावामुळे शेअर बाजार कोसळणार जाणून घ्या एक्सपर्टचा अंदाज\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\n ‘हे’ घरगुती उपाय ठरतील उपयुक्त\nउपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळला आहात चैत्र नवरात्रीमध्ये बनवा काहीतरी नवीन\nबाळाला काय, कधी आणि कसं द्यावं समजून घ्या कसा असावा बाळाचा आहार\nExplained: कोरोना रुग्णांवर कसं काम करतं व्हेंटिलेटर\nExplained: मॉडर्ना कंपनीला भारताला का द्यायची नाही आहे लस Pfizer ने ठेवली ही अट\nजाणून घ्या;रस्त्याच्या कडेला असणाऱ्या माइलस्टोनच्या वेगवेगळ्या रंगांचा अर्थ काय\nExplainer : कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला नाही तर काय होईल\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\nराज्यात कोरोनाचं रौद्र रुप प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला जातोय एका रुग्णाचा जीव\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nप्रभावी लसीसाठी रिसर्च, कोरोनामुक्त लोकांच्या शरीरात पुन्हा सोडणार जिवंत विषाणू\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘परवानगीशिवाय जान कुमारनं मला किस केलं’; निक्की तांबोळीचा धक्कादायक आरोप\n‘हॉट दिसणं केव्हा थांबवशील’; श्वेताचा Bold Look पाहून सेलिब्रिटीही झाले अवाक\nही मराठमोळी अभिनेत्री 100 रुपयांसाठी करायची पेट्रोल पंपावर काम\n विमानतळावर दिसला भला मोठा साप, प्रवाशांची उडाली घाबरगुंडी, पाहा VIDEO\nVIDEO: निवडणूकीचा प्रचार करण्यास दिला नकार; दलित युवकाला चाटा���ला लावली थुंकी\nमेडिकल कॉलेजमधील Dance Videoच्या वादाला विद्यार्थ्यांकडून उत्तर, बनवला नवा VIDEO\nवर्कआऊट करताना जान्हवी कपूरला आठवली 'शीला की जवानी'; VIDEO पाहून नाही आवरणार हसू\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nलहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\n'या' देशात बेडकांसाठी करतात वाहतूक बंद, जाणून घ्या सविस्तर\nपुण्यात Herd immunity विकसित होण्याचे संकेत; म्हणजे नेमकं काय\nकाँग्रेस नेत्यांनी आधी लसीला नावं ठेवली आणि मग स्वतःच लस घेतली, मनमोहन सिंग यांच्या पत्रावर हर्षवर्धन यांचं उत्तर\nCorona in Maharashtra: राज्यातील परिस्थिती गंभीर; प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला जातोय एका रुग्णाचा जीव\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, उद्धट महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nCOVID-19: कोरोनामुक्त झालेल्यांच्या शरीरात पुन्हा सोडणार जिवंत विषाणू, अधिक प्रभावी लसीसाठी Oxford चा रिसर्च\nकोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष नको; ही 5 गंभीर लक्षणं दिसल्यास थेट गाठा रुग्णालय\nपुण्यात Herd immunity विकसित होण्याचे संकेत; म्हणजे नेमकं काय\nपुण्यातील (pune) 85 टक्के लोकांमध्ये कोरोनाविरोधातील (coronavirus) अँटीबॉडीज आढळल्या आहेत.\nपुणे, 20 नोव्हेंबर : पुण्यात (pune) कोरोनाव्हायरसची (coronavirus) दुसरी लाट येण्याचे संकेत असताना काही प्रभागात हर्ड इम्युनिटीची (herd immunity) विकसित झाल्याचे संकेत मिळाले आहे. पुण्यातील 85 टक्के लोकांमध्ये कोरोनाविरोधातील अँटीबॉडीज आढळल्या आहेत. याचा अर्थ शहरातील लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरसशी लढण्याची क्षमता निर्माण होत आहे.\nआता हर्ड इम्युनिटी म्हणजे काय ती कशी विकसित होते ती कशी विकसित होते याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.\nहर्ड इम्युनिटी म्हणजे काय\nजर एखादा रोग मोठ्या लोकसंख्येपर्यंत पोहोचला असेल तर मनुष्याची रोगप्रतिकारकशक्ती रोगाचा प्रसार रोखण्यास मदत करते. जे लोक या रोगाची झुंज देतात आणि पूर्णपणे बरे होतात ते त्या रोगापासून इम्युन होतात. म्हणजेच त्यांच्यात रोगप्रतिकारक क्षमता निर्माण होतो आणि त्यांच्यातील अँटीबॉडीज व्हायरससोबत सामना करण्यास तयार होतात. यालाच हर्ड इम्युनिटी म्हणजे संसर्ग रोखण्याची शक्ती म्हणतात.\nहर्ड इ��्युनिटी कशी असते\nजेव्हा अधिकाधिक लोक इम्युन होतात. तेव्हा संसर्ग पसरण्याचा धोका कमी होतो. हर्ड इम्युनिटीही रोगाविरुद्ध लढण्यासाठी मदत करते. अमेरिकन हार्ट असोसिएशनने मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर एडुआर्डो सांचेझ यांनी आपल्या ब्लॉगमध्ये देखील याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे.\nहे वाचा - तिसरा टप्पा पूर्ण होण्याआधीच देणार CORONA VACCINE; मिळणार आपात्कालीन मंजुरी\nडॉ. सांचेझ यांनी लिहिलं आहे की, जर एखाद्या भागातील अधिकाधिक लोक व्हायरसशी लढून जिवंत राहण्याची क्षमता निर्माण करत असतील तर मग हा व्हायरस त्या भागातील इतर ठिकाणापर्यंत पोहोचणे खूप अवघड आहे. मात्र या प्रक्रियेला वेळ लागतो.\nव्हायरसची लागण झाल्यानंतर किती लोकसंख्याही प्रतिकारक शक्ती निर्माण करते\ncovid-19 च्या तुलनेत समाजातील सुमारे 60 टक्के लोकसंख्या ही हर्ड इम्युनिटी निर्माण करते असा अंदाज आहे. तसंच जोन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या म्हणण्यानुसार रोगप्रतिकारक शक्तीच्या पातळीवर पोहोचण्यासाठी सुमारे 80 टक्के लोकांना लशीकरण करण्याची आवश्यकता आहे. प्रत्येक पाचपैकी चार लोक संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर त्यांना संसर्ग झालेला नसेल तर हे देखील समूहातून होणाऱ्या हर्ड इम्युनिटीचे संकेत आहेत.\nहे वाचा - पुणेकरांनो काळजी घ्या 22 दिवसांत असं बदललं चित्र, महापौरांनी केलं आवाहन\nगोवर, गालगुंड, पोलिओ आणि चिकन पॉक्स एकेकाळी असे आजार होते जे प्रत्येकाला होत होते. मात्र आता काही देशांमध्ये ते नाहीसे झाले आहेत कारण की लोकांमध्ये लशीच्या आधारे त्या आजाराशी लढण्याची हर्ड इम्युनिटी निर्माण झालेली आहे.\nअभी तक \u0003खेलने के लिए\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\nअवघ्या महिनाभरातच अमरावतीने कसं मिळवलं कोरोनावर नियंत्रण\nCorona: भारतानं ब्राझीललाही टाकलं मागे, देशात 12 लाखाहून अधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण\nडायबेटिज आणि बीपी पेशंटसाठी उत्तम आहे जांभूळ; होतो असा फायदा\nउसेन बोल्टचा RCB ला खास संदेश विराट, डीव्हिलिर्यसनं दिली 'ही' प्रतिक्रिया\nभज्जी-श्रीसंतपासून ते अनुष्का-गावसकरपर्यंत, IPL मधले 5 मोठे वाद\nहा पदार्थ खायचा की प्यायचा वेगाने प्रसिद्ध होतेय 'Deep-Fried Water' नावाची डिश\n‘लग्न झालेल्या पुरुषासाठी वेडं होणं काय असतं’; रेखा यांच्या उत्तरानं माजवली खळबळ\nकोरोना लस घेताना लहान मुलाप्रमाणे रडला अभिनेता Ram Kapoor,व्हायरल होतोय हा VIDEO\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.drushtikonnews.com/2020/12/blog-post.html", "date_download": "2021-04-19T10:27:55Z", "digest": "sha1:MVSM5TIJWEWENJUPO7NR5DYXSLB25GY2", "length": 6118, "nlines": 46, "source_domain": "www.drushtikonnews.com", "title": "धक्कादायक ! अंबाजोगाईत महिलेचा जळालेला मृतदेह आढळला : जिल्हयात खळबळ - दृष्टीकोन", "raw_content": "\nHome / क्राईम / धक्कादायक अंबाजोगाईत महिलेचा जळालेला मृतदेह आढळला : जिल्हयात खळबळ\n अंबाजोगाईत महिलेचा जळालेला मृतदेह आढळला : जिल्हयात खळबळ\nअंबाजोगाई : अंबाजोगाई जवळील पोखरी शिवारात सोमवारी दुपारी ५५ वर्षीय महिलेचा मृतदेह सोयाबीनच्या ढिगार्‍याजवळ जळालेल्या अवस्थेत आढळून आला असून शेजारी असलेला सोयाबीनचा ढिगारा देखील जळून खाक झाला आहे. या घटनेमुळे खळबळ माजली असून ही आत्महत्या कि हत्या या विषयी तर्कवितर्कांना उधान आले आहे.\nकाशीबाई विष्णू निकम ही 55 वर्षीय महिलेचे सासर परळी तालुक्यातील नागपिंपरी आहे. लग्नानंतर काही दिवसातच काशीबाई माहेरी निघून आली आणि स्थायिक झाली. पोखरी येथे मागील चार दिवसांपासून सप्ताह सुरू होता. रविवारी रात्री काशीबाईने सप्ताहाची पंगत दिली. सर्व वारकरी भोजन करून गेल्यानंतर ही महिला घरात दिसून आली नाही. पंगत दिल्यानंतर ती बेपत्ता झाल्याचे शेजार्‍यांनी सांगितले. सोमवारी सकाळी सायगाव ते गित्ता या शिवरस्त्यावर असलेल्या दत्तमंदिर परिसरातील शेतात सोयाबीनच्या ढिगार्‍याजवळ या महिलेचा जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. शेतात गेलेल्या शेतकर्‍याच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलीसांनी दिली. त्यांनतर ग्रामीण ठाण्याचे निरिक्षक महादेव राऊत यांनी घटनास्थळी धाव घेत महिलेची ओळख पटविली. दरम्यान, मृतदेहाची अवस्था पाहता या महिलेने आत्महत्या केली की तिचा खून झाला किंवा अपघात याचा तपास पोलीस करत आहेत. मृतदेहाची अवस्था अतिशय वाईट असल्याने जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले. त्याचा अहवाल आल्यानंतरचा खून कि आत्महत्या हे स्पष्ट होण्यास मदत मिळणार आहे.\n अंबाजोगाईत महिलेचा जळालेला मृतदेह आढळला : जिल्हयात खळबळ Reviewed by Ajay Jogdand on December 01, 2020 Rating: 5\nशिवसेना बीड जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी केज कोव्हिड सेंटरला दिली भेट\nदुचाकीचा अपघातात ऊसतोड मुकादम ठार\nयशोदिप भोजनालय तर्फे चालविण्यात येणाऱ्या शिव भोजन केंद्रा तर्फे आष्टी शहरात घरपोच ७५ थाळी मोफत वाटप\nआरोग्य कर्मचार्‍यांच्या सर्व अडचणी मी स्वतः प्राधान्याने सोडविणार : आ.बाळासाहेब आजबे\nबीडजिल्हा महाराष्ट्र क्राईम बीड जिल्हा ताज्या बातम्या Home आरोग्य-शिक्षण व्हिडीओ देश- विदेश ब्लॉग संपादकीय व्हीडीओ राजकारण मनोरंजन-खेळ Breaking बीड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2001/04/3133/", "date_download": "2021-04-19T09:48:08Z", "digest": "sha1:J7TGBPC6HZ7GUTPBZ3OR3ZPXXPVS5YOH", "length": 39340, "nlines": 76, "source_domain": "www.sudharak.in", "title": "भ्रष्टाचाराचे दृश्य स्वरूप – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – एप्रिल २०२१\nएप्रिल, 2001इतरस. शं. तिनईकर\nआपल्या दरिद्री देशामध्ये संपत्ती व वैभवाचे प्रदर्शन केल्याशिवाय सामान्य जनतेवर पकड घेता येत नाही. राजकीय पक्षांची जंगी संमेलने सामान्य कार्यकर्त्यांच्या श्रमावर उभी राहात नाहीत. मोठे उद्योगपती, कारखानदार, जमीनदार, बिल्डर, व्यापारी यांच्या आर्थिक सहाय्यावर हे प्रदर्शन घडत असते. सर्वच पक्षनेत्यांच्या मुला-मुलींच्या लग्नाचा भव्य सोहळासुद्धा त्यांच्या स्वतःच्या खर्चाने होत नसतो. पण त्यामुळे त्यांना कमीपणा येत नाही आणि एकदा पक्षाच्या निमित्ताने पैसा गोळा करण्याची प्रथा मान्य झाली की, त्यामध्ये दान देणाऱ्याची दानत व उद्देश हा अप्रस्तुत ठरतो. मोठ्या श्रीमंत धार्मिक संस्था किंवा मंदिरांमध्ये दान केलेला सर्व पैसा पवित्रच समजला जातो; त्याचप्रमाणे राष्ट्रासाठी झटणाऱ्या राजकीय पक्षाच्या उभारणीसाठी दिलेला पैसाही राष्ट्रधर्मासाठीच आहे, अशी समजूत करून घेतली जाते. राजकीय व्यवहार व वैयक्तिक, सामाजिक नीतिमूल्ये यामध्ये मूलतःच फरक आहे, अशी सर्व राजकीय पक्षांची सोयिस्कर समजूत आहे व आपल्या देशाच्या दुर्दैवाने सामान्य जनतेस ते मान्यही आहे. पक्षासाठी देणगीचा स्वीकार केला किंवा पक्षअधिवेशनासाठी एखाद्या कंत्राटदाराने किंवा उद्योगपतीने ‘स्वेच्छेने देणगी’ दिली आणि गर्भितरीत्या आपले काम सुचवले, तर ती लाच ठरते [महाराष्ट्र टाईम्स १८ मार्च २००१, ‘तहेलका’ : ह्या लेखातून पत्रसंवाद द. रा. ताम्हनकर, ६५७, गव्हे, पो. दापोली, जिल्हा रत्नागिरी — ४१६ ७१२\n“मी गृहिणी होतो” च्या निमित्ताने\nचिं. मो. पंडित यानी फेब्रु. २००१ च्या आ.सु.च्या अंकात एका वेगळ्या पण तितक्याच महत्त्वाच्या विषयाला वाचा फोडली आहे. त्यात त्यांनी काही प्र न उभे केले आहेत आणि एकाददुसरा उपाय ही सुचविला आहे. गृहिणीच्या श्रमांची व्हावी तितकी कदर केली जात नाही याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. या संदर्भात माझे विचार असे,\n‘कुटुंबात आणि समाजात नेहमी Dirty Work म्हणून राहतेच’ पूर्वीच्या वर्णव्यवस्थेत हे काम शूद्रांच्या माथी मारलेले असे आणि नव्या व्यवस्थेत ते काम यंत्राच्या माथी मारले जाते. तरी हे यंत्र कुणीतरी चालवावे लागते. ते कुणी चालवायचे, हा मतभेदाचा मुद्दा होऊ शकतो. माझ्यामते ज्याला ते काम केल्याशिवाय गत्यंतर नाही त्याने. श्री. पंडितांच्या चालीवर प्र न विचारायचा झाला तर म. गांधींसारख्या प्रमाणे किती लेखणीबहाद्दर स्वतः हाती झाडू घेऊन साफसफाई करतील आणि मग तडजोड होते की “हाती झाडू नाही घेणार, पण ‘एकवेळ’ यंत्र चालवीन’\nगृहिणीला निवृत्तीकाळ नसतो असे श्री पंडित म्हणतात. माझ्यामते अठ्ठावन किंवा साठ वर्षे झाली की व्यक्ती कार्यालयांतून निवृत्त होते तरी जीवनातून निवृत्त होत नाही. आर्थिक गरज असेल तर ती दुसरे एकादे काम करते किंवा घरी गृहिणीला मदत करते. पैसे भरपूर असतील तर ती समाजकार्याच्या नांवे स्वतःला व्यग्र ठेवते. तशी आवड नसेल तर चैन करणे किंवा काहीतरी उचापती करण्यात वेळ घालविते; पण निवृत्त मात्र होत नाही. जे कार्यालयांतून निवृत्त होत नाहीत त्याना गरज म्हणून काही ना काही धडपड करावीच लागते. अशा निवृत्तीसाठी गृहिणी हट्ट धरीत नाही, आणि तिलाही हातपाय हालविल्याशिवाय भागत नाही. तिच्या अगणित कामांची यादी श्री. पंडितानी मोठ्या बारकाव्याने केली आहेच पण त्यानी केलेली सूचना —- प्रत्येक गृहस्थाने दरवर्षी पंधरा दिवस तरी घरी बसून गृहिणीची सर्व कामे करावीतच ही आदर्श समतेच्या दृष्टीने योग्य असलीच तरी शक्यतेच्या आणि समाजव्यवस्थेच्या दृष्टीने संभाव्य नाही. गुजरातीत एक म्हण आहे. “जेनू काम तेनू थाय, बीजा करे तो गोता खाय.” या संदर्भात वि. स. खांडेकरांचे एक वाक्य आठवते “गुलाबाच्या झाडाला फळे येणार नाहीत आणि अंजिराच्या झाडाला फुले येणार नाहीत, म्हणून त्यांचे आहेत ते गुण काय कमी महत्त्वाचे समजायचे” आणि समजा एकाद्या गृहिणीने विचारले की ‘दरवर्षीच पंधरा दिवस कां, दरमहा कां नाही” आणि समजा एकाद्या गृहिणीने विचारले की ‘दरवर्षीच पंधरा दिवस कां, दरमहा कां नाही’ या प्र नाचे उत्तर श्री. पंडितच जाणोत.\nश्री. पंडित दुसरे एक आग्रही मत मांडतात. करियरिष्ट कोणाला म्हणावे याची त्यांनी केलेली व्याख्या सयुक्तिक वाटते. “नृत्यांगना, चित्रकार, लेखक, संशोधक थोडेच आणि त्यांना समाजाने हळुवारपणे, आनंदाने, अभिमानाने सांभाळलेच पाहिजे. इतराना करियरच्या नांवाने निसर्गदत्त कर्तव्यापासून दूर जाण्याचा अधिकार नाही” असे श्री पंडित बजावतात. तसे मानले तर गृहिणीलाही निसर्गदत्त कर्तव्ये असतात असे मानावे लागेल. निसर्गदत्त अधिकार आणि कर्तव्ये, आणि मानवनिर्मित नैतिक अधिकार व्यक्तीपरत्वे भिन्न असू शकतात. श्री. पंडितानी सांगितलेल्या करियरिस्टना कधीकधी अपयश येते. अशावेळी समाजाने त्याना सांभाळावे. त्याचप्रमाणे कुटुंबात कर्तापुरुष, गृहिणी, मुलगा, मुलगी, सून या सर्वांनी त्यातील एकाद्या व्यक्तीला अपयश आले तर सांभाळावेच. सांभाळणे म्हणजे अपयशी व्यक्तीची कामे इतरानी करणे नव्हे. त्या व्यक्तीला मदत करणे, सूचना करणे.\n‘डॉ. माशेलकर स्त्रीकेंद्रित कुटुंबव्यवस्था आणि कुटुंबकेंद्रित समाजव्यवस्थेचा पुरस्कार करताहेत, त्याचा तपशील मिळाल्यास बरे होईल’ असे श्री. पंडित म्हणतात. त्याचा तपशील मिळाल्यास मलाही आवडेल. तरीही ‘डॉ. माशेलकराना अभिप्रेत असलेला अर्थ’ असा असू शकेल,\nकुटुंबाकुटुंबांचा मिळून समाज बनतो आणि लहानमोठ्या माणसांचे कुटुंब बनते. समाजांत माणसे हवीत तशी ती घरातही हवीत. एकादे चांगले कुटुंब समाजाला प्रेरणादायी होत असते तशीच एकादी सहृदय व्यक्ती कुटुंबाला एकत्र आणून सांभाळते. निसर्गाने स्त्रीला जास्त सहृदय बनविले आहे. तिच्याइतका त्याग आणि प्रेम पुरुषाना जमणार नाही. त्या तिच्या त्यागाची आणि प्रेमाची कदर सर्व कुटुंबाने केली तर आपण निवृत्त व्हावे असे गृहिणीला वाटणे संभवत नाही. अशी केलेली कदर स्त्रीतील प्रेमाचा आणि त्यागाचा झरा अखंड वहात ठेवील. स्वतःच्यानांवे स्वतंत्रपणे बँकेत पैसे ठेवल्यामुळे गृहिणीतील तो प्रेम-त्यागाचा झरा जास्त खळाळणार नाही किंवा पैसे न ठेवल्यामुळे तो आटणार ही नाही. त्या झऱ्याचा मूलस्त्रोत ��दरीच्या जलाशयातून उमटतो.\n. . . “या बाबतीत तर भारतीय नारीचा लौकिक रमे चंद्र दत्तांपासून गांधीजींपर्यंत नावाजला आहे ना सोशिकपणा, संस्कृतीची रक्षणकर्ती . . . काय काय किताब तिला बहाल झाले आहेत”, . . . हे किताब श्री. पंडिताना मान्य नसावेत असा सूर त्यांच्या लिखाणांत जाणवतो. गृहिणी करीत असलेल्या असंख्य कामांची यादी सांगून श्री. पंडित तरी दुसरे काय सुचवीत आहेत\nशेवटचा मुद्दा, नोकरीला प्राधान्य देऊन कुटुंबात इकडची काडी तिकडे न करण्याचा हट्ट ठणकावून सांगणाऱ्या लग्नाळू मुलीचा. त्या तिच्या काडी हालविण्याऐवजी ती रु. ३६००/- द्यायला तयार आहे. वाटलेच तर रु. ४०००/ सुद्धा देणार. बाकीचे पैसे ती तिच्या नांवे बँकेत स्वतंत्रपणे ठेवणार. मूल झाले तर पैसे वाढवणार\nभावी सासूसासरे गरजू असतील तर ह्या मुलीचे हे म्हणणे मान्य होईलही. पण समजा उद्या त्यांची गरज संपली तर ते विकलांग झाले तर घरांतील काड्या कोण हालविणार ते विकलांग झाले तर घरांतील काड्या कोण हालविणार तिच्या नवऱ्याने त्या हालवायला नकार दिला तर तिच्या नवऱ्याने त्या हालवायला नकार दिला तर तिने ठणकावून सांगितलेल्या अटींचे काय\nपुरुषाला काय किंवा स्त्रीला काय इच्छा असली तर आपली भूक कुठेही भागवितां येईल. त्यासाठी लॉजिंगबोर्डिंग आहेत आणि क्लब पण आहेत. पण जेव्हां शरीर कुठल्यातरी बिघाडाने साथ देईनासे झाले, किंवा शरीर वार्धक्याकडे झुकले तर त्यावेळच्या स्वतः केलेल्या सिंहावलोकनांत “आपले कुठेतरी चुकलेच’ हा लागलेला शोध पचविण्याची ताकद आणि हिम्मत सर्वांकडे नसते.\nघरात काय किंवा समाजात काय, स्वार्थाने माणसे जोडली जात नाहीत, तर ती प्रेमाने आणि त्यागाने जोडली जातात. पैसे फेकून सौंदर्यप्रसाधने मिळतील पण सौंदर्य मिळेलच असे नाही. पैसे फेकून औषधांचे ढीग मिळतील पण आरोग्य मिळेलच असे नाही. पैसे फेकून अन्नाच्या राशी उभ्या करता येतील पण भूक मिळेलच असे नाही. पैसे फेकून माणसे जमविता येतील पण मित्र मिळतीलच असे नाही. पैसे फेकून स्त्री किंवा पुरुष गांठता येईल पण प्रेम मिळेलच असे नाही. बँकेत स्वतंत्र खात्यांत पैसे ठेऊन स्वैपाकीण किंवा नोकर मिळेल पण गृहिणी मिळणे नाही. वरती उल्लेख झालेल्या लग्नाळू मुलीला पगार फेकून ‘वर’ मिळेल पण ‘घर’ मिळणार नाही.\nशान्ता बुद्धिसागर, ऋतुवसंत, १०/११, विद्यानगर, सोलापूर — ४१३ ००३\nआपला फेब��रुवारीच्या अंकात ‘मी गृहिणी होतो’ हा श्री. चिं. मो. पंडित यांचा लेख आमच्यासारख्या गृहिणीना भावण्यासारखाच आहे. एखादी अनुभवी गृहिणीदेखील आपली बाजू बारिक सारिक तपशीलासह स्पष्टपणे मांडू शकणार नाही इतक्या नेमकेपणाने श्री. पंडित यांनी ती मांडलेली आहे. पारंपरिक पद्धतीप्रमाणे गृहिणीच गृहकृत्याची जबाबदारी संभाळत असते. अधून मधून कुरकुर करीत असली तरी तिलापणे काम अधिक जमते असा तिचाही समज असतो. पुरुषाच्या दृष्टीने तर हीच व्यवस्था सोयीची आहे. आता बायकाही नोकऱ्या करीत असल्यामुळे घरकामात पुरुष थोडीशी मदत करतात पण अगतिकपणेच. परंतु घराचे व्यवस्थापन हा देखील विचारात घेण्यासारखा विषय आहे. त्यात आहारशास्त्र, आरोग्य, सर्व व्यवहारात आर्थिक समतोल साधणे आवश्यक असते. सर्वानाच समान संधी मिळणे जरूर असते अशा दृष्टीने आपण गृहकृत्याकडे पहातच नाही. त्यामुळे दिवसभर राबराबूनही मूळ प्र न शिल्लकच रहातात.\nमुलाचे लग्न करताना दुसऱ्या कोणत्याही गोष्टीपेक्षा घरातील रिक्त झालेली गृहिणीची जागा नवविविवाहितेने घ्यावी ही प्रमुख कल्पना असते. पण श्री. पंडित असा विचार करत नाहीत. (सर्वच पुरुष असा विचार करतील तर किती चांगले होईल.) मुलाने त्याला हवे तेव्हा आणि त्याच्या स्वतःच्या दृष्टीने योग्य अशा वधूची निवड करावी हेच बरोबर आहे. किंबहुना श्री. पंडित म्हणतात त्याप्रमाणे तिचे आगमन एका विशिष्ट हेतुने गृहित धरून त्याप्रमाणे अपेक्षा करणे व ती सफल झाली नाही म्हणजे नाराज होणे हे मुळातच चूक आहे. स्वयंपाकाची बाई घरात ठेवली तरीहि तिला सूचना वा मदत घरातील कर्त्या व्यक्तीनेच करायची असते. वयोमानाप्रमाणे आहारात बदल हे कोणाच्याही लक्षात येईल. पण श्री. पंडित म्हणतात त्याप्रमाणे शिळ्या अन्नाची विल्हेवाट, अगदी मुख्यतः कामवालीच्या दृष्टीने भांडी विसळून मग ती घासायला टाकणे हे अवधान किती घरातील गृहिणी देखील ठेवीत असतील कोण जाणे बाहेर स्त्रीपुरुष समानतेच्या गप्पा मारणाऱ्या आम्ही स्त्रिया कामवालीदेखील ‘स्त्रीच’ असते हे बहुधा विसरूनच जातो.\nपरंतु सगळीच गृहकृत्याची जबाबदारी स्त्रियांच्यावर नसावी तशी ती पुरुषांच्यावरही नसावी. श्री. पंडित म्हणतात त्याप्रमाणे एरवी देखील प्रत्येक गृहस्थाने १५ दिवस तरी घरी बसून गृहिणीची सर्व कामे करावीत. १५-२० वर्षांच्या मुलामुली-वर��ी ही जबाबदारी टाकावीच. (सध्या अभ्यासाच्या नावाखाली आणि पुढे करियरच्या नावाखाली मुलीही घरकाम कमी प्रतीचे मानतात) एक गोष्ट खरी की, घरव्यवस्थापन व्यवस्थित व्हायचे असेल तर स्त्रीपुरुष मानसिकता बदलणेची आवश्यकता आहेच.\nश्री. पंडिताना हे विचार जाहीररीत्या मांडावेसे वाटले म्हणून मी त्यांचे आभार मानीन. आता वयोमानाप्रमाणे अक्षर नीट निघत नाही (८०) पण तसेच दामटून लिहिले आहे.\nचिं. मो. पंडित, ६ सुस्ची, संत जनाबाई पथ, पूर्व विलेपार्ले, मुंबई — ४०० ०५७\nफेब्रुवारी २००१ च्या आ.सु.च्या अंकात श्री. र. वि. पंडित यांनी “मुंबई आजची उद्याची” या मराठी विज्ञान संमेलनानिमित्त प्रकाशित झालेल्या स्मरणिकेचा परामर्श घेतला आहे. परामर्श वाचून या स्मरणिकेच्या प्रतिपाद्य विषयासंबंधी वाचकांना काहीच बोध होणार नाही, उलट गैरसमजच होण्याची शक्यता असल्यामुळे त्या स्मरणिकेचा सल्लागार संपादक म्हणून खालील खुलासा पाठवत आहे.\nश्री. र. वि. पंडित यांच्या परामर्शमधील आ.सु. व म. वि. परिषद या संस्थांविषयी जे मतप्रदर्शन झाले आहे त्याविषयी —- जरी हा भाग त्यांच्या लेखाचा जवळजवळ २०-२० टक्के जागा व्यापत असला तरी —- मी काहीच लिहित नाही कारण “मुंबई आजची, उद्याची’ या विषयाशी त्याचा अर्थाअर्थी संबंध नाही.\nपरामर्शामध्ये मुंबईच्या लुप्त होत असलेल्या मराठी तोंडावळ्याविषयी लिहिले आहे. आधुनिक शहरीकरण भाषा, धर्म, पंथ, वय, जात, वर्ग असा भेद करत नाही. शहरीकरणाचे प्र न यापलिकडचे आहेत. भारतातील आजच्या शहरी-करणाला युरोपातील १८ व्या १९ व्या शतकातील पार्श्वभूमीही आता राहिलेली नाही. “खरे तर ही आहे ग्रामीण भागातून शहरीभागात केलेली गरिबीची निर्यात” —- (‘मुंबईचा विकास आराखडा —- एक अखंड प्रक्रिया’ या लेखातून)\nश्री. र. वि. पंडितांचा आक्षेप आहे की दिल्ली कलकत्ता, चेन्नाई ही शहरे का घेतली नाहीत सर्व साधारणपणे समाजशास्त्रात ज्याला Case-Study म्हणतात ती पद्धत इथे अवलंबिली आहे. एकच उदाहरण घेऊन त्याचा सर्व अंगांनी अभ्यास लोकांपुढे मांडायची प्रथा आहे. प्रस्तुत स्मरणिकेतील मुंबई हा शब्द काढून टाकून त्या जागी नागपूर, पुणे, कोल्हापूर, नाशिक असा कुठल्याही शहराच्या नावाचा वापर केला तरी समस्या तितक्याच गंभीर आढळतील. या सर्व शहरांच्या विकास आरखड्यांची (मूलतः हे Landuse patterns असतात) परवड तीच होते. त्यांना त्यांचे असे लो��संख्येच्या समस्यांचे अंग असते. त्या सर्व शहरांना रस्ते, वीज, पाणी सांडपाणी, माणसे आणि सामानाच्या वाहतुकीचे प्र न असतात. एक सांस्कृतिक जीवन असते. फावल्या वेळेच्या उपयोगाच्या समस्या असतात. या सर्वांच्या नियोजनाचे, त्यासाठीच्या संसाधनांच्या व्यवस्थापनाचे, पैसे उभारायचे, अशी अनेकानेक अंगे असतात. सर्वसामान्य माणसांना ही सर्व माहिती नसते. अनेकवेळा जिज्ञासू वाचकाला देखील गोपनीयतेच्या नावाखाली ही माहिती उपलब्ध होत नाही. इथे ती आकडेवारीनिशी दिली आहे.\nश्री. र. वि. पंडितांचा आक्षेप असा आहे की ही सरकारी जाहीरातबाजी आहे. गेल्या पन्नास वर्षातील सर्व Infrastructural development ही सरकारी-निमसरकारी माध्यमातूनच झालेली आहे आणि त्यामुळे त्यातील तज्ञता ही त्यांच्याच अधिकाऱ्यांकडे बऱ्याच प्रमाणात राहिली. त्यामुळे सहाजिकच त्यांचीही मदत घेतली. एकूण १४ लेखांपैकी ५ लेख —- पाणीपुरवठा, सांडपाणी, रेल्वे, बस वहातूक व दूरध्वनी —- या अधिकारी व्यक्तींनी लिहिले आहेत, अभ्यासपूर्ण लिहिले आहेत. सामाजिक बांथिलकीचा मक्ता फक्त शासनयंत्रणेच्या बाहेरच आहे असे नाही. विकास आराखड्याची वाट लावणारे डेव्हलपर, दाभोळ प्रकल्पवाले एनरॉन आदींना पाठिंबा देणारे तज्ञ, वकील हे खाजगी क्षेत्रातील लोक आहेत. शासनयंत्रणेतही चिंतामणराव देशमुख, जे. बी. डिसुझा, रिबेरो अशा व्यक्ती असतात. असो, मला वाटते हा मुद्दाच नाही. त्यापेक्षा पाणी आणि सांडपाणी यांची व्यवस्था करायची तर आज रु. ५००० ते रु. १०००० दरडोई खर्च येतो (A blue revolution – by Dr. M. A. Chitale). हे पैसे कसे उभे करायचे, ते कर्जाऊ घेताना त्या प्रकल्पांकडे सेवा म्हणूनच पहायचे की त्यांची आर्थिक सक्षमता तपासून पहायची यावर चर्चा व्हायला हवी. सर्वसामान्य माणसांना प्र नाचे स्वरूप ठाऊक नसते, बरेच पत्रकार देखील खोलात जात नाहीत. माहिती करून घेऊन चर्चा करणे जास्त वाजवी नाही का माहिती आम्ही पुरविण्याचा प्रयत्न केलाय आता तुम्ही चांगली चर्चा करा.\nलातूर भूकंपाच्या काळात आणि आता गुजरातेतील भूकंपाने देखील एक-गोष्ट ठळकपणे पुढे आणलीय ती म्हणजे तज्ञतेला नारेबाजी हा पर्याय होत नाही. जमाव म्हणजे सुविहित समाज नव्हे. शिस्तबद्धतेने काम करायचे तर Homework पक्के लागते. शहरीकरणाच्या समस्या गंभीर आहेत. या स्मरणिकेद्वारे लोकांना असे Homework करायला आम्ही उद्युक्त करत आहोत. लेखांचे स्वर��प परिपूर्ण माहिती देण्यांकडे आहे. अग्रक्रम, सामाजिक आर्थिक धोरणे यावर जाहीर चर्चा व्हावी. शहरी सुशिक्षितांचा दावा असा असतो की शेतकऱ्याला सर्व फुकट मिळते. मुंबईतील पाणी, सांडपाणी, बस, रेल्वे, वीज सर्व सर्व फार मोठ्याप्रमाणात अनुदानित आहे. घराच्या नळापर्यंत पाणी आणायचा खर्च घनमीटरला रु. २५/- असा आहे (पहा A blue revolution ) पण मुंबई महानगरपालिका फक्त रु. ३/- घेते (पहा श्री. शृंगारपुरे यांचा लेख).\nशेवटी स्मरणिका आणि पुस्तक यातील भेदही लक्षात यायला हवाच. आमच्याकडे आलेल्या पत्रात एका निवृत्त मुख्याध्यापिकेने म्हटले आहे “या स्मरणिकेत मुंबईची समग्र माहिती आली आहे. पुढे वाढीव येणाऱ्या प्र नांचा उहापोह फार चांगल्या त-हेने झाला आहे. चौकटीतील मजकूर पूर्वी लोकांनी वाचून सोडला असेल पण या स्मरणिकेत वाचल्यामुळे बराच अवधी विचार जागृत राहील व त्यावर मनन होईल . . .” मुंबईच्या “महानगर” या दैनिकाने तर यातील काही लेखांचे पुनर्मुद्रणच केले आहे.\nअरविंद ग. भाटवाडेकर, अ/१३, कनिका सोसायटी, डॉ. राधाकृष्णन, क्रॉस रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई — ४०० ०६९\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – एप्रिल २०२१\nदेशहित की अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर हल्ला – शुभलक्ष्मी नाईक गांवकर\nकवीची कैद – राजराहुल (राहुल खंडाळे)\nकोविड-१९ अरिष्टानंतरची नवक्षितिजे – श्रीधर सुरोशे\nलोकशाही संकोचते आहे – प्रसाद माधव कुलकर्णी\nगडबड-घोटाळे (व्यंगचित्रे) – चित्रकार प्रभाकर पाचपुते\nस्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल – ज्ञानेश वाकुडकर\nकिसान विरुद्ध सरकार ते किसान अभिमुख देश – श्रीनिवास नी. माटे\nभांडवलशाही हीच एक मोठी समस्या – प्रभाकर नानावटी\nहळूच – राजराहुल (राहुल खंडाळे)\nबोधकथा – वंदना भागवत\n – चित्रकार मिलिंद क्षीरसागर\nसमता आणि स्वातंत्र्य किती खरे किती खोटे – प्राची माहुरकर\nआमच्या लोकशाहीचे भवितव्य – हरिहर कुंभोजकर\nभग्न (होऊ घातलेल्या) तळ्याकाठी… \nसुदृढ लोकशाही – नरेंद्र महादेव आपटे\nथांबा, पुढे गतिरोधक आहे – हेमंत दिनकर सावळे\nयार… बोल, लिही – सचिनकुमार वि.तायडे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00178.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://sajagnagrikktimes.com/cropped-cropped-sajag-nagrikk-times-new-logo-2019-1-png/", "date_download": "2021-04-19T09:28:03Z", "digest": "sha1:L5E3KFPZROM6ABJDRGTRPZCET7VOKOWX", "length": 4574, "nlines": 82, "source_domain": "sajagnagrikktimes.com", "title": "cropped-cropped-sajag-Nagrikk-Times-new-logo-2019-1.png - Sajag Nagrikk Times", "raw_content": "\nउपायुक्तांचे आदेश धाब्यावर बसवत भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाकडून कामे सुरूच \nकामाची मुदत संपल्यानंतरही भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाकडून विविध विकासकामे सुरुच.\nफॅशन मार्केट के 300 लोगों को एक महीने के राशन की मदद\nफॅशन स्ट्रीट जळीतग्रस्तांना आझम कॅम्पस परिवार मदत करणार\nपुण्यात उद्यापासून (शनिवार) रात्रीची संचारबंदी;\nमनसेचे अजय शिंदेसह 13 जणांन विरोधात सिंहगड पोलीस ठाण्यात एफ आय आर दाखल.\nकर्जदारांकडून कर्जाच्या व्याजावर व्याज संदर्भातील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी पुढे ढकलली\nई पेपर : 15 एप्रिल ते 21 एप्रिल 2021\nyoutube वरील व्हिडीओ पहा\nउपायुक्तांचे आदेश धाब्यावर बसवत भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाकडून कामे सुरूच \n(Bhavani peth news 2021) आजही ठेकेदाराचे नाव गुपीत \nकामाची मुदत संपल्यानंतरही भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाकडून विविध विकासकामे सुरुच.\nताज्या घडामोडी हिन्दी न्यूज\nफॅशन मार्केट के 300 लोगों को एक महीने के राशन की मदद\nwhatsapp ग्रुप ला जॉईन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/03/%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF.html", "date_download": "2021-04-19T09:42:26Z", "digest": "sha1:MJMDQIOZXXCILYAHTGXGZ4AEJCXYGIPW", "length": 17667, "nlines": 225, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "हवामान बदलाचा शेतीवर परिणाम : डॉ. जायभाये | Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nहवामान बदलाचा शेतीवर परिणाम : डॉ. जायभाये\nby Team आम्ही कास्तकार\nनाशिक : सद्यःस्थितीत हवामान बदलाचे नवे संकट शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. कधी दुष्काळ, गारपीट, थंडी, अवकाळी पाऊस आदींनी शेतीसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. बदलते हवामान, तापमानातील वाढ याचा शेती व सर्वसामान्यांच्या जीवनावर परिणाम होत आहे,’’ असे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉ. प्रल्हाद जायभाये यांनी मांडले.\nहवामानविषयक जनजागृती करण्यासाठी जागतिक हवामान दिनाचे औचित्य साधून मंगळवारी (ता.२३) येथील के. के. वाघ क���षी महाविद्यालयात ”हवामानातील बदल आणि शेती” या वर ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.\nडॉ. जायभाये म्हणाले, ‘‘हवामान बदलाच्या परिणामाचा प्रभाव कमी करण्यासाठीची हरितगृह वायू उत्सर्जन कमी करणे, शेतीमधून हरितगृह वायू उत्सर्जन कार्बन आणि नायट्रोजनच्या अधिक कार्यक्षम व्यवस्थापनाद्वारे कमी केले जाऊ शकते. पिकांचे वाण किंवा प्रजाती बदलणे, पीक दिनदर्शिका बदलणे, सूक्ष्म-डोसिंग, मल्चिंग किंवा सेंद्रिय खतांचा वापर यासारख्या पोषक घटकांनी पिकांचे व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे.’’\n‘‘दर्जेदार बियाणे आणि चांगल्या प्रकारे अनुकूलित पिकांची आणि वाणांची लागवड, याबरोबरच एकात्मिक व नियोजित शेती पद्धतीचा अवलंब, पाणी आणि व्यवस्थापन सुधारावे,’’ असा सल्ला डॉ. जायभाये यांनी दिला.\n‘‘हवामान बदलाचे शेतीवर होणारे परिणाम हे पिकांच्या वाढीसाठी असुरक्षित आहेत. तापमानात वाढ, हवामानात बदल, पावसाचे स्वरूप बदलल्याने पिकाच्या उत्पादनात लक्षणीय घट होत आहे. दुष्काळ, अति उष्णतेच्या लाटा आणि मुसळधार पावसासारख्या अति हवामान घटनेत गेल्या दशकांमध्ये वाढ झाली आहे. जास्त तापमान आणि पर्जन्यमान पिकांचे उत्पादन कमी होत आहे. यावर उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे’’, असे डॉ. जायभाये म्हणाले.\nहवामान बदलाचा शेतीवर परिणाम : डॉ. जायभाये\nनाशिक : सद्यःस्थितीत हवामान बदलाचे नवे संकट शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. कधी दुष्काळ, गारपीट, थंडी, अवकाळी पाऊस आदींनी शेतीसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. बदलते हवामान, तापमानातील वाढ याचा शेती व सर्वसामान्यांच्या जीवनावर परिणाम होत आहे,’’ असे मत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कृषी हवामान शास्त्रज्ञ डॉ. प्रल्हाद जायभाये यांनी मांडले.\nहवामानविषयक जनजागृती करण्यासाठी जागतिक हवामान दिनाचे औचित्य साधून मंगळवारी (ता.२३) येथील के. के. वाघ कृषी महाविद्यालयात ”हवामानातील बदल आणि शेती” या वर ऑनलाइन व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.\nडॉ. जायभाये म्हणाले, ‘‘हवामान बदलाच्या परिणामाचा प्रभाव कमी करण्यासाठीची हरितगृह वायू उत्सर्जन कमी करणे, शेतीमधून हरितगृह वायू उत्सर्जन कार्बन आणि नायट्रोजनच्या अधिक कार्यक्षम व्यवस्थापनाद्वारे कमी केले जाऊ शकते. पिकांचे वाण किंवा प्रजाती बदलणे, पीक दिनदर्शिका बदलणे, सूक्ष्म-डोसिंग, मल्चिंग किंवा सेंद्रिय खतांचा वापर यासारख्या पोषक घटकांनी पिकांचे व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे.’’\n‘‘दर्जेदार बियाणे आणि चांगल्या प्रकारे अनुकूलित पिकांची आणि वाणांची लागवड, याबरोबरच एकात्मिक व नियोजित शेती पद्धतीचा अवलंब, पाणी आणि व्यवस्थापन सुधारावे,’’ असा सल्ला डॉ. जायभाये यांनी दिला.\n‘‘हवामान बदलाचे शेतीवर होणारे परिणाम हे पिकांच्या वाढीसाठी असुरक्षित आहेत. तापमानात वाढ, हवामानात बदल, पावसाचे स्वरूप बदलल्याने पिकाच्या उत्पादनात लक्षणीय घट होत आहे. दुष्काळ, अति उष्णतेच्या लाटा आणि मुसळधार पावसासारख्या अति हवामान घटनेत गेल्या दशकांमध्ये वाढ झाली आहे. जास्त तापमान आणि पर्जन्यमान पिकांचे उत्पादन कमी होत आहे. यावर उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे’’, असे डॉ. जायभाये म्हणाले.\nहवामान अवकाळी पाऊस ऊस पाऊस शेती farming वन forest कृषी विद्यापीठ agriculture university प्रल्हाद जायभाये वाघ खत fertiliser\nहवामान, अवकाळी पाऊस, ऊस, पाऊस, शेती, farming, वन, forest, कृषी विद्यापीठ, Agriculture University, प्रल्हाद जायभाये, वाघ, खत, Fertiliser\nनाशिक : सद्यःस्थितीत हवामान बदलाचे नवे संकट शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. कधी दुष्काळ, गारपीट, थंडी, अवकाळी पाऊस आदींनी शेतीसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.\nइंडोनेशिया, अफगाणिस्तानला ४८ टक्के साखर निर्यात\nपुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगाम\nइंडोनेशिया, अफगाणिस्तानला ४८ टक्के साखर निर्यात\nपुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगाम\nकांदा काढणीच्या खर्चात २५ टक्क्यांवर वाढ\nकोट्यवधींच्या कर्जवसुलीसाठी स्थापन होणार तज्ज्ञांची समिती\nगोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे नुकसानग्रस्त भरपाईपासून वंचित\nपुणे जिल्ह्यातील धरणांत ७८ टीएमसी पाणीसाठा\nमराठवाड्यात उपयुक्‍त पाण्यात दोन महिन्यांत १९ टक्‍के घट\nशेतकऱ्यांची ८५ हजार अवजारे बेपत्ता\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\n(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nनोंदणी, ई-केवायसी आणि ट्रॅक स्थिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nऑनलाईन अर्ज, नोंदणी (प्रसूत सहाय्य)\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाच�� शक्यता\nराज्यनिहाय डायरेक्ट लिंक्स, नवीन पंचायत मतदार यादी\nपुणे जिल्ह्यातील धरणांत ७८ टीएमसी पाणीसाठा\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/topic/social-media", "date_download": "2021-04-19T09:42:45Z", "digest": "sha1:ZCRUZC5U72C4YPC6WDH4CM76DDAS5RT6", "length": 2822, "nlines": 95, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "SOCIAL MEDIA", "raw_content": "\nलॉकडाऊनचे हे भन्नाट मीम्स होतायत व्हायरल\n‘तनपुरे साहेब, आता तरी भरती करा’, ‘तुमच्यासाठी खरंच लढतोय जरा धीर धरा\nसोशल मीडियावरील चुकीचा मजकूर २४ तासांत काढावा लागणार\nसोशल मीडियात व्हायरल झालेल्या घटस्फोट सोहळ्याचे रहस्य अखेर उलगडले...\nआधी बनलेत शेर, नंतर ताटाखालचे मांजर\n...यापुढे फोटो काढताना दक्ष राहीन- अनिल देशमुख\nसोशल मीडियावरील मैत्रीतून 14 लाखांची फसवणूक\nराजकीय ग्रुपसंदर्भात फेसबुकचा मोठा निर्णय\nव्हॉट्सअ‍ॅपला केंद्राची तंबी, म्हणाले...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.drushtikonnews.com/2021/01/blog-post_917.html", "date_download": "2021-04-19T08:32:06Z", "digest": "sha1:WGM6YY7X4JK4TV2M2GOAZKAX7NX6EX6Z", "length": 20071, "nlines": 54, "source_domain": "www.drushtikonnews.com", "title": "कांद्याचे दर्जेदार पीक व उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीचा वापर करावा : आमदार सुरेश धस - दृष्टीकोन", "raw_content": "\nHome / बीडजिल्हा / कांद्याचे दर्जेदार पीक व उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीचा वापर करावा : आमदार सुरेश धस\nकांद्याचे दर्जेदार पीक व उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीचा वापर करावा : आमदार सुरेश धस\nआष्टी : कडा कृषी उत्पन्न बाजार समितीचा आजचा झालेला नावलौकिक हा एका दिवसात झालेला चमत्कार नाही. त्यासाठी खूप मोठे परिश्रम घ्यावे लागले आहेत. सुरुवातीच्या काळात पोतड्याच्या हॉटेलमध्ये दररोज मी येऊन बसत होतो. अनेक व्यापाऱ्यांना येथे येण्यासाठी प्रोत्साहित करत होतो या ठिकाणी चार-दोन दुकाने सोडता कोणीही व्यापार करीत नव्हते , त्यामुळे आष्टी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची धान्य विक्री साठी अडचण होत होती त्याचवेळी तालुक्यात कांद्याचे उत्पन्न वाढू लागल्याने जवळपास कांद्याची आडत कुठेच नव्हती यामुळे शेतकरी वर्गासाठी कांद्याची आडत सुरू करणे गरजेचे होते यासाठी मी अनेक व्यापाऱ���यांना प्रोत्साहित केले त्यास शेतकरी व व्यापाऱ्यांनी साथ दिल्याने येथील बाजार समितीचे आज वैभव दिसत आहे. राज्यात लासलगाव नंतर कड्याच्या कांदा बाजारपेठेचे राज्यभर नाव घेतले जाते या ठिकाणावरून परदेशातील अनेक देशात कांदा निर्यात होत असून यापुढे शेतकऱ्यांनी दर्जेदार कांदा उत्पन्न वाढीसाठी आधुनिक पद्धतीचा वापर करण्याचे आवाहन आ. सुरेश धस यांनी केले.\nकडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक शिबीर घेण्यात आले. त्याप्रसंगी आमदार धस बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कृषिभूषण तथा तज्ञ कांदा उत्पादक शेतकरी बाबासाहेब पिसोरे, तहसीलदार शारदा दळवी, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर ,पंचायत समितीचे सभापती बद्रीनाथ जगताप, विक्रमी कांदा उत्पादक शेतकरी जिजा बापू करडुळे, सरपंच अनिल ढोबळे, बाजार समितीचे सभापती दत्तात्रय जेवे, उपसभापती शिवाजी अनारसे ,रमजान तांबोळी,सचिव हनुमंत गळगटे आदी मान्यवर उपस्थित होते पुढे बोलताना म्हणाले की, आष्टी तालुक्यात दिवसेंदिवस कांद्याचे उत्पादन वाढत चालले आहे. त्यासाठी तालुक्यातील कृषिभूषण बाबासाहेब पिसोरे यांनी अत्यंत तळमळीने शेती करून कांदा उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले आहे. यांना कांद्याचे डॉक्टर म्हटले तरी वावगे ठरणार नाही.\nतालुक्यामध्ये एकरी 14 टनांपर्यंत कांदा उत्पादित केला जातो ही अभिमानाची व भूषणाची गोष्ट आहे. तालुक्यातील धिर्डी येथील शेतकरी जिजाबापु करडुळे यांनी सात एकर मध्ये 25 लाख रुपयांचा कांदा उत्पादित केला हा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी बाबासाहेब पिसोरे यांनी शंभर वर्षे जगावे व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत राहावे अशी इच्छा व्यक्त केली.\nबाजार समितीमध्ये कोणतेही शेतकऱ्यांची तक्रार येऊ न देण्यासाठी मी व सर्व बाजार समितीचे पदाधिकारी प्रयत्नशील असून यापुढील काळात बाजार समिती मध्ये आणखी सुविधा देण्यात येतील. येथील रस्ते व इतर भौतिक सुविधा लवकरच देण्यात येणार आहेत त्यामुळे बाजार समितीची बाहेर विनाकारण कोणी बदनामी करू नये चुकीचा अपप्रचार करून नाव खराब न करण्याचे आवाहन त्यांनी केले. आष्टी तालुक्यातून बाहेर जाणारा कांदा तालुक्यातच कसा रोखला जाईल यासाठी ही भविष्यात प्रय���्न केले जातील. कडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटला व्यापारी बांधवांनी मोठ्या प्रमाणात साथ दिली असून या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून पारदर्शक व्यवहार होत आहेत .आजपर्यंत एकाही शेतकऱ्याचा एक रुपयाचीही लबाडी या बाजार समितीच्या आवारात झालेली नाही. ही भूषणाची गोष्ट असून यापुढेही बाजार समिती शेतकऱ्यांच्या हिताचे काम करेल अशी ग्वाही आमदार सुरेश धस यांनी दिली.\nकृषिभूषण तथा तज्ञ कांदा उत्पादक शेतकरी बाबासाहेब पिसोरे म्हणाले की, मी वीस वर्षापासून कांदा उत्पादन वाढीसाठी झगडत असून राज्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना कांद्या विषयी मार्गदर्शन केले आहे यासाठी शासनाने मला दोन वेळा परदेशात पाठवले आहे 12 ते 13 देशांमध्ये कांदा उत्पादन होते याठिकाणी जाऊन मी स्वतः अनुभव घेतले आहेत तालुक्यात दर्जेदार कांदा पिकवण्यासाठी अनेक शेतकरी मेळावे ,शिबिरे घेऊन मार्गदर्शन केले आहे. ग्रामीण भागातून बाहेर देशात कांदा निर्यात होतो ही अभिमानाची गोष्ट आहे कडा बाजार समितीने अहमदनगर येथील बाजार समितीला देखील मागे टाकले आहे शेतकरी वर्गांनी कांदा उत्पादन वाढीसाठी दर्जेदार बियाणे अगोदर तयार करणे गरजेचे आहे.\nदर्जेदार बियाणे असेल तर कांदा पीक दर्जेदार येणारच नाही त्यासाठी दर्जेदार कांदा बियाणे स्वतः शेतातच तयार करण्याचे आवाहन त्यांनी केले. भारतामध्ये पंधरा लाख हेक्‍टरवर कांदा लागवड होते तर पंधरा लाख टन बियाणे लागते तसेच महाराष्ट्रात तीन लाख हेक्‍टरवर कांदा लागवड होत असून राज्यात तीन हजार हेकटर कांद्याचे बियाणे लागते यासाठी बियाणे मध्ये फसवणूक होऊ न देता शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीचा कांदा निवडून स्वतः स्वतःचे बियाणे तयार करण्याचे आवाहन त्यांनी केले.\nकांदा उत्पादनातून शेतकरी करोडपती होत आहेत त्यासाठी आधुनिक पद्धतीने कांदा उत्पादन करण्याची गरज आहे आज ऊसाला कांदा भारी पडत असून चार महिन्यात मलामाल करणारे हे पीक आहे.देशात दररोज पंधरा लाख टन कांदा खाण्यासाठी वापरला जातो यापुढेही कांद्याला चांगला बाजारभाव मिळतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. खराब कांदे बियाणे उत्‍पादनासाठी वापरू नका. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या म्हणीप्रमाणे जर बी दर्जेदार असेल तर पीक नक्कीच दर्जेदार व उत्पन्न वाढीसाठी लाभदायक ठरू शकते. जोपर्यंतदर्जेदार बियाणे तयार होत नाही तोपर्यंत उत्पन्न वाढणार नाही तसेच कांदा लागवड करताना कोरड्या वाफ्यात कांद्याची लागवड करावी ओल्या वाफ्यात करू नये तसेच अगोदर कांद्यासाठी खत पेरावे शिवाय कांदा लागवड करताना पेरणी यंत्राचा वापर करावा जेणेकरून कांदा लागवडीचा खर्च कमी होऊन शेतकऱ्यांना नफा वाढीस मदत होईल. अतिपावसाने जमिनीमध्ये बुरशी तयार झाली आहे त्यासाठी अगोदर जमीन बुरशी मुक्त करून नंतरच कांदा लागवड करण्याचे आवाहन पिसोरे यांनी केले. यावेळी त्यांनी परदेशातील कांदा शेती व भारतातील कांदा शेती याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करीत एकरी उत्पन्न कसे वाढेल यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न कसा करावा हे अनेक उदाहरणांसह पटवून दिले.\nआष्टी तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर म्हणाले की, शेतकरीवर्गाने आधुनिक शेतीची कास धरून प्रगती करावी.कृषी विभागामार्फत वेगवेगळ्या योजना शेतकऱ्यांसाठी असून त्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी सेवकांशी सातत्याने संपर्कात राहण्याची गरज आहे. यावेळी तहसीलदार शारदा दळवी यांनी ई पीक पाहणी अँपचा वापर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात करून स्वतःच्या शेतात स्वतः या ॲप मध्ये माहिती अपलोड करावी जेणेकरून विमा ,अनुदान यासारख्या शासकीय योजनांमध्ये याचा फायदा होईल. याप्रसंगी सर्व संचालक मंडळ, कांदा व्यापारी बबलू तांबोळी, राजू खलाटे, समद शेख, निसार शेख ,दादासाहेब थोरवे, लक्ष्मण ननवरे, लक्ष्मण बांदल, शेतकरी गौतम आजबे, अशोक झिंजूरके, बाळासाहेब कर्डीले, राम मधुरकर, नागेश कर्डीले, संपत कर्डीले,हिराशेठ बलदोटा, संजय मेहेर यांच्यासह आष्टी तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nबीड जिल्ह्यातील कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची काल बदली करण्यात आली आहे चांगल्या माणसाचा राजकीय लोकांनी बळी घेतला असून सत्ताधाऱ्यांनी एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची बदली करून काय साध्य केले असा सवाल आमदार सुरेश धस यांनी यावेळी व्यक्त केला.\nयावेळी आष्टी तालुक्यातील धिरडी येथील शेतकरी जिजा बापू करडुळे या शेतकऱ्यानी सात एकर मध्ये 25 लाख रुपयांचे कांदा उत्पादन घेतले त्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच तालुक्यातील वीस लाख रुपये व 10 लाख रुपये कांद्याचे उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांचा ही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.\nकांद्याचे दर्जेदार पीक व उत्पन्न वाढीसाठी शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीचा वापर करावा : आमदार सुरेश धस Reviewed by Ajay Jogdand on January 20, 2021 Rating: 5\nशिवसेना बीड जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी केज कोव्हिड सेंटरला दिली भेट\nदुचाकीचा अपघातात ऊसतोड मुकादम ठार\nयशोदिप भोजनालय तर्फे चालविण्यात येणाऱ्या शिव भोजन केंद्रा तर्फे आष्टी शहरात घरपोच ७५ थाळी मोफत वाटप\nआरोग्य कर्मचार्‍यांच्या सर्व अडचणी मी स्वतः प्राधान्याने सोडविणार : आ.बाळासाहेब आजबे\nबीडजिल्हा महाराष्ट्र क्राईम बीड जिल्हा ताज्या बातम्या Home आरोग्य-शिक्षण व्हिडीओ देश- विदेश ब्लॉग संपादकीय व्हीडीओ राजकारण मनोरंजन-खेळ Breaking बीड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahajobs.org.in/mpsc-answer-key-mpsc-%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B5/", "date_download": "2021-04-19T09:06:10Z", "digest": "sha1:OYIQVSFPQZWQQD63YDASFW2TF4SWF6ZS", "length": 6009, "nlines": 70, "source_domain": "www.mahajobs.org.in", "title": "MPSC answer key: MPSC पूर्व परीक्षेची प्रोव्हिजनल आन्सर की जारी – mpsc preliminary exam 2020 provisional answer key released by commission | महा जॉब्स", "raw_content": "\nMPSC पूर्व परीक्षेची प्रोव्हिजनल उत्तरतालिका जारी\nहरकत घेण्यासाठी ३१ मार्च २०२१ पर्यंतची मुदत\nआयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर उत्तरतालिका\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाने राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२० ची उत्तरतालिका जाहीर केली आहे. ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली आहे त्यांना आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर उत्तरतालिका पाहता येईल.\nपेपर १ आणि २ ची उत्तरतालिका जारी करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांना यातील कुठल्या प्रश्नोत्तरासंबंधी हरकत घ्यायची असेल तर आयोगाने संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या हरकतीच्या नमुन्यातर टपालाने आयोगाच्या पत्त्यावर हरकती पाठवायच्या आहेत. ३१ मार्च २०२१ पर्यंत आयोगाकडे आलेल्या हरकतींचीच दखल घेण्यात येईल, असं आयोगाने कळवलं आहे.\nहरकती पाठवण्याचा पत्ता आहे – सहसचिव व परीक्षा नियंत्रक, महाराष्ट्र लोकसेवा आयोग ५, ७ व ८ वा मजला, कुपरेज टेलिफोन निगम, महर्षी कर्वे मार्ग, कुपरेज, मुंबई – २१\nराज्य लोकसेवा आयोगा पेपर १ उत्तरतालिका पाहण्यासाठी येथे क्लिक करा.\nराज्य लोकसेवा आयोगा पेपर २ उत्तरतालिका पाहण्यासाठी येथे क्लिक करा.\nएमपीएससी पूर्व परीक्षा २०२० ही रविवारी २१ मार्च २०२१ रोजी आयोजित करण्यात आली होती. रीक्षेसाठी राज्यभरातून सुमारे दोन लाख ६० हजार विद्यार्थ्यांनी नोदणी केली होती. सकाळी १० ते दुपारी १२ आणि दुपारी ३ ते सायंकाळी ५ अशा दोन सत्रांत उमेदवारांनी परीक्षा दिली. पहिला पेपर १०० प्रश्‍नांचा आणि २०० गुणांचा होता.\nJEE Main March Result 2021: जेईई मार्च सत्रात १३ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल\nगॅस सिलिंडर वाटून मुलीला केले ‘सीए’; नाशिकच्या जगवाणी कुटुंबाची यशोगाथा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/nashik-news-marathi/two-minors-died-while-swimming-nraj-112265/", "date_download": "2021-04-19T08:29:46Z", "digest": "sha1:66PBAUNTXLUULZU7N2ZRWXIN67ARTQG6", "length": 12957, "nlines": 171, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Two minors died while swimming NRAJ | दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू, नाशिक परिसरात शोककळा | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, एप्रिल १९, २०२१\nBen Stokes इंग्लंडला रवाना, राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का ; नक्की काय झालं \nप्रदर्शनाच्या १ महिन्यानंतर परिणीताचा ‘सायना’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर, चित्रपटात दिसणार सायनाचा संघर्ष\nखासदार गावितांनी केली २०० बेडच्या हॉस्पिटल उभारणीची घोषणा, वसई विरार पालिका आयुक्तांनी पत्रकारांना टाळणे केले पसंत\nरत्‍नागिरीत एमआयडीसी कंपनीत भीषण स्‍फोट ; ५ जण गंभीर जखमी\nबंगालमध्ये पाचव्या टप्प्यातील आज मतदान; भाजपच्या आव्हानाने ममतांचा लागणार कस\nनाशिकदोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू, नाशिक परिसरात शोककळा\nशाळांना सुटी असल्याने सोमवारी सकाळी जुन्या नाशकातील सहा ते सात मुलांचा ग्रुप दुचाकींवरून भटकंतीकरिता बाहेर पडला. सावरगावमार्गे हे सगळे मित्र गंगापूर धरणावर पोहचले. संध्याकाळी सुर्यास्त बघून घरी परतण्याचा बेत आखलेला असताना फोटोसेशन करताना कैफ उमर शेख (१६), साबीर सलीम बेग दोघे रा.खडकाली, त्र्यंबक पोलीस चौकीमागे) हे अचानकपणे जलाशयात कोसळले.\nनाशिक : गंगापूर धरण परिसरामध्ये फिरण्यासाठी गेलेल्या मित्रांच्या ग्रुपमधील दोन अल्पवयीन मुलांचा सोमवारी संध्याकाळी जलाशयात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वीच जुन्या नाशिक मधील वडाला नाका भागात सिलेंडर अपघातात ४ जणांना जीव गमवावे लागले होते. आता खडकाळी परिसरात झालेल्या या दोन्ही दुर्घटनेमुळे संपूर्ण जुने नाशिक परिसरात शोककळा पसरली आहे.\nशाळांना सुटी असल्याने सोमवारी सकाळी जुन्या नाशकातील सहा ते सात मुलांचा ग्रुप दुचाकींवर���न भटकंतीकरिता बाहेर पडला. सावरगावमार्गे हे सगळे मित्र गंगापूर धरणावर पोहचले. संध्याकाळी सुर्यास्त बघून घरी परतण्याचा बेत आखलेला असताना फोटोसेशन करताना कैफ उमर शेख (१६), साबीर सलीम बेग दोघे रा.खडकाली, त्र्यंबक पोलीस चौकीमागे) हे अचानकपणे जलाशयात कोसळले.\nराज्यात पुढील २ दिवस उष्णतेची लाट, हवामान विभागाचा अंदाज, विदर्भाला जाणवणार अधिक कडाका\nएकमेकांना वाचविण्यासाठी दोघांनी प्रयत्न केला. मात्र पोहता येत नसल्याने पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने दोघेही गटांगळ्या खाऊ लागले. यावेळी त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून त्यांच्यासोबत आलेले अन्य मित्रदेखील धावले. मात्र तोपर्यंत दोघेही पाण्यात बुडालेले होते. मित्रांनी आजूबाजूला धाव घेत स्थानिक युवक आणि नागरिकांना सांगून मदतीला बोलावले. काही स्थानिक जलतरणपटूंनी पाण्यात सूर लगावत दोघांना बाहेर काढण्यासाठी शोध सुरु केला.\nसुमारे अर्ध्या तासानंतर कैफ आणि साबीर यांचे मृतदेह हाती आले. त्यांच्या मृत्युने जुने नाशिक परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. जलाशयातँ बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वीच जुन्या नाशिक मधील वडाला नका भागात सिलेंडर अपघातात ४ जणांना जीव गमवावे लागले होते. आता खडकाळी परिसरात झालेल्या या दोन्ही दुर्घटनेमुळे संपूर्ण जुने नाशिक परिसरात शोककळा पसरली आहे.\nक्या खुबसुरती कैसी अदाअंकिता लोखंडेंचा Traditional Look चाहत्यांना पाडतोय भूरळ, पाहा खास PHOTOS\nCorona Update'स्टॅच्यु ऑफ लिबर्टी' देतेय मास्क लावण्याचा संदेश, तर मोनालिसा म्हणतेय संसर्ग टाळा\nVideoसावनी रविंद्र ला ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार\nमनोरंजनखिशाच्या राष्ट्रीय पुरस्काराचं यश संपूर्ण टीमचं\nआज ना छोडेंगे बस हमजोली, खेेलेंगे हम होलीHoli Special 2021 - वरुण धवनपासून नेहा कक्कडपर्यंत या कलाकारांची आहे ही लग्नानंतरची पहिली होळी ,पाहा फोटो\nसंपादकीयनागपूरसह सर्वोच्च न्यायालयाची ५ खंडपीठे असावीत\nसंपादकीयआरामदायी प्रवासाकरिता खासगी गाड्यांना प्रवाशांची पसंती\nसंपादकीयपायलटांच्या समर्थकांचे फोन टॅप केल्याची गहलोत सरकारची कबुली\nसंपादकीयतत्त्व बाजूला सारून वृद्ध श्रीधरन यांना भाजपाची उमेदवारी\nकाँग्रेसने केलाय ज्येष्ठांवर अन्यायस्टार प्रचारकांच्या यादीतून काँ���्रेसने असंतुष्टांना वगळले\nसोमवार, एप्रिल १९, २०२१\nसातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00179.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/5816", "date_download": "2021-04-19T08:58:25Z", "digest": "sha1:V32KALULAXUZNVRBEV4WD6YMLXZOUXDF", "length": 6472, "nlines": 139, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "A PHP Error was encountered", "raw_content": "\nलिली व वालजी त्या भूत बंगल्यात राहात होती. मुंबईतील अगदी दूरच्या गरीब वस्तीत. तो प्रचंड बंगला होता. त्या बंगल्यात शेकडो खोल्या होत्या. त्या बंगल्यात भुते आहेत अशी आख्यायिका होती, म्हणून फारसे कोणी तेथे राहायला येत नसे. तेथे भाडे थोडे असे. बरेच गरीब लोक हळुहळू तेथे राहायला येऊ लागले. गरिबांना भुते थोडीच बाधा करणार दारिद्रयाचे भूत ज्याच्या मानगुटीस बसलेले, त्याला बाकीचे भुते साधी वाटतात. बिर्‍हाडे बदलता बदलता वालजीही तेथे आला.\n'लिल्ये, तू फार बाहेर जात जाऊ नकोस. घरातच खेळ. घरातच वाच हो.' वालजी म्हणाला.\n'तुम्ही सांगाल तसं. तुम्ही किती प्रेम करता माझ्यावर मला निजवता, थोपटता. जणू मी कुकुलं बाळ मला निजवता, थोपटता. जणू मी कुकुलं बाळ\n'तू का मोठी झालीस\n'मग नको का थोपटत जाऊ\n'थोपटा. तुमचा हात म्हणजे आईचा हात. माझ्या आईबापांचा हात मला आठवत नाही. तुमच्या हातात त्यांचं प्रेम आहे. आजोबा, तुम्हाला कोणी नाही\n'तू नाहीस का वेडे\nअभगिनी व तिची लहान मुलगी 1\nअभगिनी व तिची लहान मुलगी 2\nअभगिनी व तिची लहान मुलगी 3\nअभगिनी व तिची लहान मुलगी 4\nअभगिनी व तिची लहान मुलगी 5\nअभगिनी व तिची लहान मुलगी 6\nअभगिनी व तिची लहान मुलगी 7\nअभगिनी व तिची लहान मुलगी 8\nअभगिनी व तिची लहान मुलगी 9\nअभगिनी व तिची लहान मुलगी 10\nक्रांतीची ज्वाला भडकली 1\nक्रांतीची ज्वाला भडकली 2\nक्रांतीची ज्वाला भडकली 3\nक्रांतीची ज्वाला भडकली 4\nक्रांतीची ज्वाला भडकली 5\nक्रांतीची ज्वाला भडकली 6\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathi-kitchen.com/342-2/", "date_download": "2021-04-19T10:05:07Z", "digest": "sha1:GAAMDTQVBD2V5IQ5FGCVXDON2TIXUPR2", "length": 5251, "nlines": 76, "source_domain": "www.marathi-kitchen.com", "title": "कैरीची कांदा घालून चटणी | Kairi Chutney | Raw Mango-Onion Chutney – Marathi Kitchen", "raw_content": "\nनमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचन ब्लॉग मध्ये\nआज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे कैरीची कांदा घालून बनवलेली चटणी.\nउन्हाळ्याच्या सुरवातीपासून बाजारात कैरी ��पलब्ध होऊ लागली कि कैरीचे विविध पदार्थ बनवले जातात. थंडगार पन्ह्या पासून ते कैरीची डाळ, चटकदार लोणची, विविध चटण्यां पर्यंत रोज कैरीचे पदार्थ बनवले जातात.त्यांपैकीच एक माझी आवडती कैरीची रेसिपी म्हणजे कांदा घालून केलेली कैरीची चटणी. आंबट-गोड आणि तिखट अशी हि चटणी तुम्ही देखील नक्की करून बघा.\n५-६ सोललेल्या लसणाच्या पाकळ्या\n१. कैरीची साल काढून बारीक तुकडे करावेत. कैरी खुप आंबट असेल तर कमी प्रमाणात वापरावी.\n२. कांदा बारीक चिरून घ्यावा.\n३. मिक्सर च्या छोट्या भांड्यात प्रथम १ छोटा चमचा जिरे,५-६ लसणाच्या पाकळ्या,कैरीचे तुकडे,\nआणि चवीपुरते मीठ घालून बारीक वाटून घ्यावे. वाटताना पाणी वापरू नये.\n४.यात बारीक चिरलेला कांदा, कैरीच्या आंबटपणानुसार १ चमचा बारीक केलेला गूळ घालावा. आवडीनुसार १ चमचा लाल तिखट यात घालावे. रंग छान येण्यासाठी १/२ चमचा काश्मिरी लाल तिखट यात घालू शकता.\n५. सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात थोडेसे मिक्स करून पुन्हा एकदा पाणी न घालता वाटून घ्या.\n६.बाउल मध्ये हि चटणी काढून यात १ चमचा शेंगदाण्याचा कूट घालून मिक्स करावे.\n७. थोडेसे तेल गरम करून जिरे-मोहरी-हिंग-कढीपत्त्याची कडकडीत फोडणी चटणीला द्यावी.\nतयार आहे चटपटीत अशी कैरीची चटणी. या चटणीत कच्चा कांदा वापरला असल्यामुळे ती ताजीच करून दिवसभरात संपवावी.\nसंपूर्ण कृतीचा video :\nकढीपत्त्याची चटणी | Curry Leaves Chutney\nअगदी हॉटेल सारखी चमचमीत मिक्स व्हेज | Mix Veg\nपौष्टिक हिरव्या मुगाची उसळ | Green Moong Usal\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://thefocusindia.com/maharashtra/when-anil-deshmukhs-boss-is-in-mumbai-which-vip-will-he-meet-in-delhi-37321/", "date_download": "2021-04-19T08:19:50Z", "digest": "sha1:XLH6CQVXPLQEEJZGUYKJADDKH6K2INGN", "length": 10934, "nlines": 73, "source_domain": "thefocusindia.com", "title": "When Anil Deshmukh's boss is in Mumbai, which VIP will he meet in Delhi?", "raw_content": "\nHome आपला महाराष्ट्र अनिल देशमुख यांचे बॉस मुंबईत असताना ते दिल्लीत कोणत्या व्हीआयपीला भेटणार\nअनिल देशमुख यांचे बॉस मुंबईत असताना ते दिल्लीत कोणत्या व्हीआयपीला भेटणार\nअनिल देशमुख राजीनाम्यानंतर थेट दिल्लीत जाणार, पण कोणाला भेटणार याबाबत सस्पेन्स\nनवी दिल्ली : अनिल देशमुख हे राजीनामा दिल्यानंतर आता ते थेट दिल्लीला येणार असल्याची माहिती पुढे येत आहे. राजीनामा दिल्यानंतर ते दिल्लीत कोणाला भेटणार याबाबत सस्पेन्स वाढला आहे. पण ही “व्हीआयपी” भेट असल्याची माहिती पुढे येत आहे. When Anil Deshmukh��s boss is in Mumbai, which VIP will he meet in Delhi\nशरद पवार हे पोटदुखीमुळे मुंबईतील घरी विश्रंती घेत आहेत. पवार हे देशमुख यांचे बॉस आहेत. ते मुंबईत असताना मग देशमुख हे दिल्लीत कोणत्या “व्हीआयपी”ला भेटत आहेत, याची चर्चा रंगली आहे. झी न्यूजने ही बातमी दिली आहे.\nअनिल देशमुखांची विकेट पडल्यानंतरही शरद पवारांच्या “सेफ गेम”ची मराठी माध्यमांमध्ये चर्चा; गृहमंत्रीपदासाठी वळसे पाटलांचे नाव पुढे\nतत्पूर्वी, आज अनिल देशमुख यांनी आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सोपवला आहे. अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गंभीर आरोप केले होते. याबाबत एका याचिकेवर सुनावणीत उच्च न्यायालयाने या प्रकरणाचे सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत.\nअनिल देशमुख हे दिल्लीत आता कोणाला भेटणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. अनिल देशमुख हे राजीनामा दिल्यानंतर नागपूरला जातील अशी चर्चा होती. पण ते आता दिल्लीत येणार असल्याची माहिती पुढे आली आहे.\nअनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांची आता सीबीआय चौकशी होणार आहे. त्यामुळे महाविकासआघाडी सरकार पुन्हा बॅकफूटवर गेले आहे. अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर विरोधकांनी सरकारवर टीका केली आहे. राजीनामा देण्यात उशीर झाल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे.\nअनिल देशमुख यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला. त्याआधी त्यांनी पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. When Anil Deshmukh’s boss is in Mumbai, which VIP will he meet in Delhi\nPreviousTech News : चिनी ड्रॅगनने गिळला आणखी एक बिझनेस ; स्मार्ट फ़ोन बाजारातून LG ची एक्झिट\nNextFACT CHECK : हे तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बदनाम करण्याचे षडयंत्र ; फॉरेन्सिक अहवालाच्या आधारे कायदेशीर कारवाईचे निर्देश\nDelhi Lockdown : दिल्लीत आजपासून सहा दिवसांचे लॉकडाऊन, वाचा 10 ठळक मुद्दे…\nदिल्लीत केजरीवालांनी लॉकडाऊन जाहीर केले; खान मार्केटमध्ये दारू दुकानांवर गर्दी उसळली\nपुणे मार्केट यार्डातील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाचे कठोर निर्णय\nIsrael : इस्रायलने कसे जिंकले कोरोनाविरुद्धचे युद्ध देशात विनामास्क फिरू शकताहेत नागरिक\nममता बॅनर्जींचा डबल गेमपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतसभेत पंतप्रधाना���वर दोष तर पत्राद्वारे मदतीची मागणी\nकोरोनाची लस घेतानाचा फोटो काढा अन् जिंका 5 हजार रुपयांचं बक्षीस\n30 एप्रिलनंतर औरंगाबादेत लस न घेता फिरणाऱ्या 45 वर्षांवरील नागरिकांवर दंडात्मक कारवाई\nWATCH : सुगंध, रंग आणि बरंच काही असा ओळखा अस्सल हापूस\nWATCH : यंदाच्या IPL मध्ये दिसतोय हा आश्चर्यकारक योगायोग\nदेशात कोरोनाची लाट नव्हे त्सुनामी : २४ तासांत २.७४ लाख रुग्ण, १६१९ मृत्यू, सक्रिय रुग्णसंख्या १९.२९ लाखांपेक्षा जास्त\n३ दिवसांत मोदी सरकारचे ६ मोठे निर्णय, रेमडेसिव्हिरची दर कपात ते ऑक्सिजन आयातीपर्यंत जाणून घ्या…\nपाच मिनिटे वाफ घ्या आणि कोरोनाला नष्ट करा, संशोधकांचा सल्ला ; फुफ्फुसाच्या आरोग्यासाठी उपयुक्त\nटाटा सामान्य माणसाच्या मदतीला आले धावून ; रोज २००-३०० टन ऑक्सिजनचा पुरवठा ; ट्विट करुन दिली माहिती\nआमने-सामने : राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांनी पियूष गोयल यांच्याबद्दल अपशब्द काढले त्यावर ‘देवेंद्र’ चांगलेच कोपले\nरिक्षा चालवून पोट भरणाऱ्या बॉक्सरच्या मदतीसाठी आनंद महिंद्रा यांचा पुढाकार\n… कदाचित त्यांची रात्रीची उतरली नसेल फडणवीसांचे शिवसेनेचे ‘तळीराम’ आमदार गायकवाडांना सडेतोड उत्तर\nपुण्याच्या मार्केटयार्डमध्ये पासधारकांनाच प्रवेश ; किरकोळ विक्रेत्यांना बंदी, गर्दी कमी करण्यासाठी कठोर पाऊल\nहिफाजत- ए- इस्लामच्या नेत्याला बांग्ला देशात अटक, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यात केला माजवला होता हिंसाचार\nराजस्थानमध्ये खासगी लॅबमधून होणार साडेतीनशे रुपयांत कोरोना चाचणी\nअ‍ॅपलने फक्त चार्जर दिला नाही आणि झाली ८ लाख ६१ हजार टन तांबे, झिंकची बचत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://thefocusindia.com/special/india-is-lucky-country-in-the-world-in-terms-of-vaccination-37656/", "date_download": "2021-04-19T08:20:50Z", "digest": "sha1:VMCRSAU7WFKXGDAFFEAEOUF2NB6KRFO7", "length": 11865, "nlines": 76, "source_domain": "thefocusindia.com", "title": "कोरोनावरील लशींच्या बाबतीत भारत जगात भाग्यवान देश, जागतिक बॅंकेचे प्रशस्तीपत्रक | India is lucky country in the world in terms of vaccination", "raw_content": "\nHome विशेष कोरोनावरील लशींच्या बाबतीत भारत जगात भाग्यवान देश, जागतिक बॅंकेचे प्रशस्तीपत्रक\nकोरोनावरील लशींच्या बाबतीत भारत जगात भाग्यवान देश, जागतिक बॅंकेचे प्रशस्तीपत्रक\nवॉशिंग्टन – भारत हा जगातील सर्वांत मोठा लस उत्पादक देश आहे. तसेच, विकसनशील देशांना लसपुरवठा करण्यातही भारत अव्वल आहे. भारतात रुग्णसंख्येत वेगाने वाढ झाल्याने सरकार साहजिकच आपल्या नागरिकांना अधिक प्राधान्य देण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारताला देशांतर्गत वापरासाठी अधिक लशींची आवश्ययकता पडणार असून त्याचा परिणाम जागतिक लसपुरवठ्यावर होऊ शकतो, अशी शक्यता ‘ग्लोबल अलायन्स फॉर व्हॅक्सीन अँड इम्युनायझेनश’ने (गॅवी) वर्तविली आहे. India is lucky country in the world in terms of vaccination\nतर संसर्गाच्या या संकटकाळात लस उत्पादनाची सर्वाधिक क्षमता असलेली सीरम इन्स्टिट्यूट भारतात असल्याने हा देश भाग्यवान ठरत असल्याचे मत जागतिक बँकेचे अध्यक्ष डेव्हिड मालपास यांनी नोंदविले आहे. ते म्हणाले. रुग्णसंख्या वाढत असली तरी भारतात लसीकरणाला वेग येत असल्याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले.\nमहाराष्ट्र कोरोनाविरोधी लसीकरणात अव्वल , 80 लाखांहून अधिक जणांना डोस ; दररोज 4 लाख जणांचे लसीकरण सुरू\nजगभरातील एकूण स्थिती पाहता मार्च आणि एप्रिल या महिन्यांत भारताकडून नऊ कोटी लशींचे डोस मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, भारतातील रुग्णसंख्येतील वाढ पाहता अपेक्षेपेक्षा कितीतरी कमी डोस मिळतील. तरीही आशेचा दुसरा एक किरण निर्माण झाला आहे. अनेक श्रीमंत देशांनी त्यांच्याकडील लोकसंख्येपेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात लस विकत घेतली असल्याने ते उर्वरित लशींचा साठा इतर जगासाठी उपलब्ध करून देतील, अशी आशा आहे. त्यांनी मदत केल्यास जागतिक लसीकरण मोहिमेला मोठे बळ मिळेल,’ असे गॅवीचे सीईओ बर्कले यांनी सांगितले.\nनवे गृहमंत्री एकीकडे म्हणाले, माझा राजकीय हस्तक्षेप नाही, दुसरीकडे म्हणाले, अधिकाऱ्यांची निष्ठा कोणाशी आहे, हे पाहून निर्णय घेईन\nशेतकऱ्याचा मुलगा, पत्रकार ते भारताचे सरन्यायाधीश, जाणून घ्या न्या. रमणांचा नेत्रदीपक प्रवास\nसुपरस्टार विजय मतदानाला आला चक्क सायकलवरून, फोटोसाठी चाहत्यांकडून पाठलाग\nइस्राईलमध्ये बेंजामिन नेतान्याहू यांचे नशीब बलवत्तर, बहुमताअभावी सत्तास्थापनेची मिळाली पुन्हा संधी\nयोगी आदित्यनाथ सरकारला उच्च न्यायालयाचा मोठा दणका, १२० पैकी ९४ एनएसएची प्रकरणे ठरवली रद्दबातल\nPreviousइस्राईलमध्ये बेंजामिन नेतान्याहू यांचे नशीब बलवत्तर, बहुमताअभावी सत्तास्थापनेची मिळाली पुन्हा संधी\nNextउदयनिधी स्टॅलिन...., कोण आहे हा तमिळनाडूच्या राजकारणात जन्माला येवू घातलेला नवा तारा\nDelhi Lockdown : दिल���लीत आजपासून सहा दिवसांचे लॉकडाऊन, वाचा 10 ठळक मुद्दे…\nदिल्लीत केजरीवालांनी लॉकडाऊन जाहीर केले; खान मार्केटमध्ये दारू दुकानांवर गर्दी उसळली\nपुणे मार्केट यार्डातील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाचे कठोर निर्णय\nIsrael : इस्रायलने कसे जिंकले कोरोनाविरुद्धचे युद्ध देशात विनामास्क फिरू शकताहेत नागरिक\nममता बॅनर्जींचा डबल गेमपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतसभेत पंतप्रधानांवर दोष तर पत्राद्वारे मदतीची मागणी\nकोरोनाची लस घेतानाचा फोटो काढा अन् जिंका 5 हजार रुपयांचं बक्षीस\n30 एप्रिलनंतर औरंगाबादेत लस न घेता फिरणाऱ्या 45 वर्षांवरील नागरिकांवर दंडात्मक कारवाई\nWATCH : सुगंध, रंग आणि बरंच काही असा ओळखा अस्सल हापूस\nWATCH : यंदाच्या IPL मध्ये दिसतोय हा आश्चर्यकारक योगायोग\nदेशात कोरोनाची लाट नव्हे त्सुनामी : २४ तासांत २.७४ लाख रुग्ण, १६१९ मृत्यू, सक्रिय रुग्णसंख्या १९.२९ लाखांपेक्षा जास्त\n३ दिवसांत मोदी सरकारचे ६ मोठे निर्णय, रेमडेसिव्हिरची दर कपात ते ऑक्सिजन आयातीपर्यंत जाणून घ्या…\nपाच मिनिटे वाफ घ्या आणि कोरोनाला नष्ट करा, संशोधकांचा सल्ला ; फुफ्फुसाच्या आरोग्यासाठी उपयुक्त\nटाटा सामान्य माणसाच्या मदतीला आले धावून ; रोज २००-३०० टन ऑक्सिजनचा पुरवठा ; ट्विट करुन दिली माहिती\nआमने-सामने : राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांनी पियूष गोयल यांच्याबद्दल अपशब्द काढले त्यावर ‘देवेंद्र’ चांगलेच कोपले\nरिक्षा चालवून पोट भरणाऱ्या बॉक्सरच्या मदतीसाठी आनंद महिंद्रा यांचा पुढाकार\n… कदाचित त्यांची रात्रीची उतरली नसेल फडणवीसांचे शिवसेनेचे ‘तळीराम’ आमदार गायकवाडांना सडेतोड उत्तर\nपुण्याच्या मार्केटयार्डमध्ये पासधारकांनाच प्रवेश ; किरकोळ विक्रेत्यांना बंदी, गर्दी कमी करण्यासाठी कठोर पाऊल\nहिफाजत- ए- इस्लामच्या नेत्याला बांग्ला देशात अटक, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यात केला माजवला होता हिंसाचार\nराजस्थानमध्ये खासगी लॅबमधून होणार साडेतीनशे रुपयांत कोरोना चाचणी\nअ‍ॅपलने फक्त चार्जर दिला नाही आणि झाली ८ लाख ६१ हजार टन तांबे, झिंकची बचत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00180.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathi-kitchen.com/352-2/", "date_download": "2021-04-19T08:57:57Z", "digest": "sha1:7FIBXRJUBJ4XUZEYVREFIFO6VS26J4TA", "length": 4328, "nlines": 80, "source_domain": "www.marathi-kitchen.com", "title": "मटार पुलाव | Mutter Pulav – Marathi Kitchen", "raw_content": "\nनमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी किचन ब्लॉग मध्ये. थंडीचे दिवस आले कि बाजारात ताजे मटार उपलब्ध होतात. हिरवेगार ताजे मटार वापरून विविध पदार्थ केले जातात. तेव्हा एकदातरी हा मटार पुलाव झालाच पाहिजे.\n१ कप अख्खा बासमती तांदूळ\n१ वाटी मटारचे दाणे\n१ चमचा आलं-लसूण-कोथिंबीर पेस्ट\nखडा/ अख्खा गरम मसाला:१ tsp जिरे\n१. प्रथम तांदूळ २० मिनिटे भिजून निथळून घ्यावा, यामुळे भात छान फुलून येतो.\n२. कांदा व टोमॅटो पातळ उभे चिरून घ्या. मिरचीचे तुकडे करा व पुदिना बारीक चिरून घ्या.\n३. कुकर मध्ये २ चमचे तेल गरम करून त्यात अख्खा गरम मसाला टाका.\n४. यात चिरलेला कांदा टाकून तो गुलाबीसर रंगावर परतून घ्या.\n५. आता यात मिरची व मटार चे दाणे टाकून परतून घ्या.\n६. शेवटी टोमॅटो, आलं-लसूण पेस्ट व पुदिन्याची पाने टाकून हलवून घ्या.\n७. याठिकाणी भाज्या खूप जास्त वेळ न शिजू देता फक्त गडद रंगाच्या होईपर्यंत तेलात परताव्यात.\n८. यात निथळलेला तांदूळ टाकून २ मिनिटे परतावे.\n९. १ कप तांदळासाठी दीड कप गरम पाणी टाकावे.\n१०. पाण्याला उकळी आल्यावर कुकरचे झाकण लावून २ शिट्ट्या घ्याव्यात.\n११. कुकरचे झाकण उघडून वाफ पूर्णपणे जाऊ द्यावी.शेवटी वरून तळलेले काजू व चरलेली कोथिंबीर घालून पुलाव वाढावा.\nअगदी हॉटेल सारखी चमचमीत मिक्स व्हेज | Mix Veg\nपौष्टिक हिरव्या मुगाची उसळ | Green Moong Usal\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/women-can-have-these-7-problems-while-pregnant-learn-preventive-measures-from-experts/", "date_download": "2021-04-19T08:47:36Z", "digest": "sha1:LHH5PT2K4VHLVKJODISHIHSBFJHNLW5M", "length": 7790, "nlines": 83, "source_domain": "arogyanama.com", "title": "Women can have 'these' 7 problems while pregnant, learn preventive measures from experts|गरोदर असताना स्त्रियांना 'या' 7 समस्या असू शकतात, जाणून घ्या एक्सपर्टकडून बचावाचे उपाय", "raw_content": "\nगरोदर असताना स्त्रियांना ‘या’ 7 समस्या असू शकतात, जाणून घ्या एक्सपर्टकडून बचावाचे उपाय\nin तज्ज्ञांचं मार्गदर्शन, माझं आराेग्य\nआरोग्यनामा ऑनलाईन- स्त्री जीवनात गर्भधारणेची वेळ अत्यंत महत्त्वाची आणि आनंददायी आहे. स्त्री अनेक बदलांच्या माध्यमातून जात असते. त्यांना आरोग्य समस्यांना भरपूर तोंड द्यावे लागते. योग्य दक्षता या वेळी घेतली तर, या आरोग्य समस्या भविष्यात हानी पोहोचवू शकत नाहीत. अनेकदा संप्रेरक-संबंधित बदल महिलांमध्ये आरोग्यविषयक समस्या निर्माण करु शकतात. गर्भ��ारणेच्या दरम्यान महिलांच्या पायात वेदना, सूज येते. याव्यतिरिक्त चेहऱ्यावर सूज अनेक वेळा दिसते. गर्भधारणेदरम्यान, पाठीचा कण्यात होतात. काही स्त्रियांना मणक्याच्या खालच्या भागात वेदना जाणवतात.\nसंरक्षण करण्यासाठी काय करावे\nतज्ज्ञांच्या मते या काळात द्रवपदार्थाचे अधिक सेवन केले पाहिजे. गर्भधारणेदरम्यान, स्त्रिया आपल्या आहारात पाणी, रस इत्यादी पदार्थ घेऊ शकतात, याशिवाय स्त्रियांनी जंक फूड, स्ट्रीट फूड खाणे टाळावे. सार्वजनिक स्नानगृहे न वापरण्याचा प्रयत्न करावा. डॉक्टरांनी सांगितलेल्या औषधांचे नियमितपणे सेवन करावे तसेच, कोणत्याही अँटीबायोटिक कोर्समध्ये व्यत्यय आणू नये. अन्यथा, संसर्गाची शक्यता पुन्हा येऊ शकते.\nटीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.\nकाही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.\nTags: expertsPregnantWomenअँटीबायोटिक कोर्सएक्सपर्टगरोदरगर्भधारणजंक फूडडॉक्टरसंसर्गस्ट्रीट फूडस्त्रिया\nलठ्ठपणा कमी करण्यासाठी रात्रीच्या जेवणाच्या वेळी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी, जाणून घ्या\nमुतखडा होऊ नये म्हणून करा ‘हे’ 5 उपाय, जाणून घ्या\nमुतखडा होऊ नये म्हणून करा 'हे' 5 उपाय, जाणून घ्या\nCoronavirus Symptoms : तुम्हाला कोरोना होऊन तर गेला नाही ना ‘हे’ फक्त ‘या’ 5 लक्षणांवरून ओळखा, जाणून घ्या\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम - देशात या वर्षीही कोरोना विषाणूने हाहाकार केला आहे. तर गेल्या काही दिवसात दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या तब्बल...\nडायबिटीज पेशंटने दररोज दूधात मिसळून प्यावी ‘ही’ गोष्ट, कंट्रोलमध्ये राहील ब्लड-शुगरचं प्रमाण\nWeight Loss : वाढलेले वजन कमी करण्यासाठी खा चने, आपोआप कमी होईल शरीरातील चरबी, होतील ‘हे’ 5 फायदे\n‘या’ 5 गोष्टींचा एक तुकडा देखील आरोग्यासाठी धोकादायक, पाडू शकतं आजारी; जाणून घ्या\nउन्हाळ्यात आवश्य प्या सत्तूचे सरबत, डिहायड्रेशन कंट्रोल करण्यासह ताबडतोब बूस्ट करतो एनर्जी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/computer/planet-marathi-suasat/articleshow/63665904.cms", "date_download": "2021-04-19T09:37:12Z", "digest": "sha1:X7PLTEXIZW6YQ55A43LDWAO6TQFU7UCP", "length": 14167, "nlines": 112, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nमराठी सिनेमे, मराठी तरुणांमधली गुणवत्ता समोर आणणारं 'प्लॅनेट मराठी'चे मराठी युट्यूब चॅनेल सध्या चर्चेत आहे. थोड्या काळात यशाचं शिखर गाठणाऱ्या या चॅनेलमागचा चेहरा आहे अक्षय बर्दापूरकर हा मराठी तरुण.\nमराठी सिनेमे, मराठी तरुणांमधली गुणवत्ता समोर आणणारं 'प्लॅनेट मराठी'चे मराठी युट्यूब चॅनेल सध्या चर्चेत आहे. थोड्या काळात यशाचं शिखर गाठणाऱ्या या चॅनेलमागचा चेहरा आहे अक्षय बर्दापूरकर हा मराठी तरुण. येत्या काळात प्लॅनेट मराठीच्या काही वेबसीरिज आणि नवीन संहिता असलेले काही नवे शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.\nमराठी चित्रपटांना सध्या सुगीचे दिवस आहेत असं म्हटलं जातं. मराठी सिनेमांचे विषय, कथानकांतलं वेगळेपण, सादरीकरणाची पद्धत या सगळ्याच बाबतीत कमालीचा बदल झाल्याचं पाहायला मिळतं. मराठी सिनेमा जाहिरातीत कुठल्याही प्रकारे मागे पडू नये या हेतूनं 'प्लॅनेट मराठी' या युट्यूब चॅनेलची सुरुवात झाली. अक्षय बर्दापूरकर हा मराठी तरुण त्यासाठी काम करतोय. विशेष म्हणजे 'ट्विटर इंडिया'सोबत असोसिएशन असलेलं हे एकमेव आणि पहिलं मराठी वेबचॅनेल आहे. येत्या काळात प्लॅनेट मराठीच्या काही वेबसीरिज आणि नवीन संहिता असलेले नवे शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.\nमुख्यमंत्र्यांच्या घरच्या गणपतीची डिजिटल आरती, लालबागच्या राजाचं पहिलं ऑनलाइन दर्शन अशा अनेक गोष्टी प्लॅनेट मराठीनं सुरू केल्या. त्यामुळे ते चर्चेत आलं. अठरा ते ऐंशी अशा सगळ्याच वयोगटातला प्रेक्षक वर्ग असणाऱ्या या चॅनेलवरील वेगवेगळे कार्यक्रम आणि विषय हेच त्यांचं आज १ हजार ३१९ सबस्क्राइबर्स असण्यामागचं खरं कारण म्हणता येईल. तसंच प्लॅनेट मराठीवरील विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून, तळागळात हटके काम करणाऱ्या मराठी चेहऱ्यांना जगासमोर आणण्याचं कामही प्लॅनेटची टीम करते आहे. लवकरच ते निर्मितीच्या क्षेत्रात पदार्पण करणार असून त्यांचे चित्रपटही प्रेक्षकांना लवकरच पाहायला म���ळणार आहेत.\n'प्लॅनेट मराठी' येत्या काळात 'ट्रॅव्हल अँड फूड शो', 'प्लॅनेट स्टार्टअप' आणि 'प्लॅनेट अनप्लग्ड' असे तीन नवे शो आणणार आहे. महाराष्ट्राच्या विविध भागात संगीत क्षेत्रामध्ये काहीतरी धडपड करणाऱ्या आणि नवं करण्याची इच्छाशक्ती असणाऱ्या अनेक तरुणांना 'प्लॅनेट अनप्लग्ड'च्या माध्यमातून नवा चेहरा मिळणार आहे. तरुणाईच्या हिंदी आणि मराठी गाण्यातलं वेगळेपण या माध्यमातून पाहता येईल. शिवाय, स्टार्टअपसंबंधित विविध माहिती आणि मार्गदर्शन 'प्लॅनेट स्टार्टअप' या शोच्या माध्यमातून लोकांना मिळू शकेल. मराठी तरुण-तरुणींमधली गुणवत्ता जगभर पोहचवण्याचा प्रयत्न टीम प्लॅनेट मराठी करते आहे.\nफक्त मराठी चित्रपट आणि कलाकार यांच्यापुरतं मर्यादित न राहता, राजकीय आणि सामाजिक विषयांबरोबरच मराठी साहित्य आणि संस्कृती सर्वांपर्यंत पोहोचवणं हा 'प्लॅनेट मराठी'चा उद्देश आहे. अत्यंत कमी वेळेत जगभर पोहोचवणारं सोशल मीडिया हे एकमेव माध्यम आहे. त्यामुळे ते अत्यंत प्रभावी माध्यम असून, त्याचा पुरेपूर वापर करून घेता येईल.\n'प्लॅनेट मराठी' या यु ट्यूब चॅननला भेट देण्यासाठी क्लिक करा\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nFB Leak: समस्या सोडवायला वर्षे लागणार महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमोबाइलWhatsapp आता गुलाबी रंगाचे होणार या व्हायरल मेसेजला क्लिक करू नका, अन्यथा....\nमोबाइल5000mAh बॅटरीसोबत Oppo A54 स्मार्टफोन भारतात लाँच, खरेदीवर १००० रुपयांची सूट\nधार्मिकचैत्र नवरात्राच्या औचित्यावर करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीचे खास दर्शन\nहेल्थवजन कमी करण्यासाठी कसे करावे व्यवस्थापन जाणून घ्या डॉ शशांक जोशी यांनी दिलेली माहिती\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगडिलिव्हरीनंतर दोन महिन्यांत तारा शर्माने 'या' पद्धतीने केलं १२ किलो वजन कमी, हे होतं रूटीन\nकार-बाइकNissan Magnite ची बाजारात धूम, बुक झाली ५० हजारांहून जास्त गाड्या, या व्हेरियंटची जास्त डिमांड\nविज्ञान-तंत्रज्ञानboAt कंपनीकडून भारतात स्मार्टवॉच लाँच, २९९९ रुपयांची डिस्काउंट ऑफर\nकरिअर न्यूजपुणे विद्यापीठ देतेय अर्धवट शिक्षण पूर्ण करण्याची संधी\nसिनेमॅजिककरोन���मुळे मालदीवमध्ये अडकला अभिनेता, पत्नी आली भारतात\nसिनेमॅजिकदिग्दर्शकानं मला तडजोड करण्यास सांगितलं होतं- प्राची देसाई\nसोलापूरपंढरपुरात प्रचाराचा फड गाजवणारे आमदार अमोल मिटकरी यांना करोना\nसिनेमॅजिकचित्रपट फ्लॉप झाल्यावर लाखभर फी वाढवायचे राजकुमार, वाचा किस्सा\nसिनेमॅजिककरोनातून ठीक होताच आलिया-रणबीर निघाले मालदीवला, फोटो व्हायरल\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahaupdate.in/2021/03/08/do-you-know-why-a-heart-attack-usually-occurs-in-the-bathroom/", "date_download": "2021-04-19T08:40:44Z", "digest": "sha1:P4YKVHZGUNSIUG62A43A5WEEOHQIFYDA", "length": 9027, "nlines": 110, "source_domain": "mahaupdate.in", "title": "तुम्हाला माहिती आहे का, हृदयविकाराचा झटका सहसा बाथरूमध्येच का येतो ? - Maha Update", "raw_content": "\nतुम्हाला माहिती आहे का, हृदयविकाराचा झटका सहसा बाथरूमध्येच का येतो \nतुम्हाला माहिती आहे का, हृदयविकाराचा झटका सहसा बाथरूमध्येच का येतो \nमहाअपडेट टीम, 08 मार्च 2021 :- बघा हे सांगणं बरोबर नाही कि,जास्तीत जास्त हृदयविकाराचा झटका हा बाथरूम मध्ये येतो. पण आपण हे मात्र बोलू शकतो कि, बहुतेक हृदयविकार झटक्याच्या घटना ह्या बाथरूम मध्ये घडत असतात.सुरुवातीला तर हे समजून घ्या कि, हृदयविकाराचा झटका का येतो जेव्हा आपल्या हृदयातल्या माशपेशींमधल्या रक्तवाहिन्यांच्या पुरवठ्यामध्ये अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे आपल्या हृदयाचा ठोका यामध्ये परिणाम होतो तेव्हा हृदयविकाराचा झटका येतो.\nबहुतेक वेळा हृदयविकाराचा झटका हा रात्री उशिरा किव्हा पहाटे येतो. असं यामुळे होत कि, जेव्हा आपण झोपलेलो असतो तेव्हा मस्तिष्क ला येणारे सिग्नल आपल्या झोपेमध्ये खूप कमी होत जातात. ज्यामुळे आपल्या हृदयातील माशीपेशीतील रक्तवाहिनांमधील रक्त हे हृदयापर्यंत पोहचत नाही आणि मग हृदय हे रक्त संपूर्ण शरीरात पाठवू शकत नाही.\nबाथरूममध्ये हृदयविकाराच्या तीव्र घटनेच्या अधिक घटनांमागेही हेच कारण आहे, सामान्यत: बाथरूम मध्ये तापमान हे सामान्य खोल्यांपेक्षा किंचित थंड असते. जर असे हृदयविकाराचे रुग्ण अश्या थंड ठिकाणामध्ये येतात तेव्हा त्यांच्या हृदयाला ज���स्त काम करावे लागते, कारण कि बाकीच्या शरीरातील रक्तवाहिन्या ह्या सुकून जातात आणि त्यामुळे हृदयापर्यंत रक्त पोहचण्यासाठी हृदयाची जास्त वेळा धड धड होत असते.\nआणि हीच हृदयाची जास्त धडधड अश्या रुग्णांना घातक असते.घरांमध्ये शौचालयाचा वापर करताना लोकांना जास्त दबाव किंवा जास्त काळ बसणे आवश्यक असते, ज्याचा परिणाम रक्तप्रवाहावर होतो. यामुळे केवळ हृदयाच्या रक्तवाहिन्यांनाच परिणाम होत नाही तर रक्तप्रवाहातही बाधा येते. म्हणूनच तुम्ही बऱ्याच वेळा ऐकल असेल कि हिवाळामध्ये हृदयविकार्याच्या झटकणे खूप जण मरण पावले आहेत.\nMaharashtra Budget 2021 :- अजित पवारांच्या अर्थसंकल्पीय भाषणात शेतकऱ्यांना काय-काय मिळालं\nरणबीर कपूरला कोरोनाची लागण \nदिल्ली हादरली, बाधितांचा आकडा प्रचंड वाढत असल्याने परिस्थिती अत्यंत गंभीर, बेड आणि…\nममता बॅनर्जी या नंदिग्राममध्ये भाजप उमेदवाराकडून पराभवाची धूळ चाखतील : अमित शाह\nमॅकडोनाल्‍डच्या जाहीरातींसाठी ब्रॅण्‍ड ॲम्‍बेसेडर म्हणून अभिनेत्री रश्मिकाची निवड\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अर्थव्यवस्था पुन्हा धोक्यात\nदिल्ली हादरली, बाधितांचा आकडा प्रचंड वाढत असल्याने परिस्थिती अत्यंत गंभीर, बेड आणि…\nममता बॅनर्जी या नंदिग्राममध्ये भाजप उमेदवाराकडून पराभवाची धूळ चाखतील :…\nमॅकडोनाल्‍डच्या जाहीरातींसाठी ब्रॅण्‍ड ॲम्‍बेसेडर म्हणून अभिनेत्री…\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अर्थव्यवस्था पुन्हा धोक्यात\nकोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे आरोग्य आणीबाणी लागू करा : कपिल सिब्बल\nमाजी मंत्र्याची धनंजय मुंडेंवर जहरी टीका,…\nमोठी बातमी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले कठोर आदेश, नियम…\nMaharashtra lockdown : मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा,…\nती पाच वर्षे माझ्याशी प्रेमात होती, पण ‘त्याची’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B6_%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2021-04-19T09:16:34Z", "digest": "sha1:PG7KTLF4WUJJPQZ6EDOLNZZQCFKEDXLK", "length": 7313, "nlines": 238, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n→‎हे पण पहा: भाषांतर, replaced: पाहा → पहा\nसंपादनासाठी शोध संहिता वापरली\nसांगकाम्याने वाढविले: io:Skota-Gaelana linguo\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: diq:İskoçki\nr2.7.1) (सांगक��म्याने वाढविले: pnb:سکاٹ گالی\nr2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: ia:Gaelico\nसांगकाम्याने बदलले: gd:Gàidhlig na h-Alba\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: am:የስኮትላንድ ጋይሊክኛ\nसांगकाम्याने वाढविले: sh:Škotski gelski jezik\nसांगकाम्याने वाढविले: vi:Scottish Gaelic\nसांगकाम्याने वाढविले: ta:சுகாத்திசு கேலிக்கு\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1284268", "date_download": "2021-04-19T10:22:38Z", "digest": "sha1:C74QP7MI764CK4J76SZWQFEZE3T7I4WA", "length": 1978, "nlines": 38, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"हिंदू दिनदर्शिका\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"हिंदू दिनदर्शिका\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१२:२९, १८ जानेवारी २०१५ ची आवृत्ती\n१ बाइट वगळले , ६ वर्षांपूर्वी\n१२:२८, १८ जानेवारी २०१५ ची आवृत्ती (संपादन)\nChaitnyags (चर्चा | योगदान)\n१२:२९, १८ जानेवारी २०१५ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nChaitnyags (चर्चा | योगदान)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00181.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/5818", "date_download": "2021-04-19T09:06:05Z", "digest": "sha1:46F5RET3JNIVWT5G2TCF5QJAAC2XGYT2", "length": 8214, "nlines": 136, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "A PHP Error was encountered", "raw_content": "\nवालजीच्या चाणाक्ष नजरेतून ती गोष्ट चुकली नाही. त्याने एके दिवशी बिर्‍हाड बदलले. तो अन्यत्र राहावयास गेला. ज्या खोलीत वालजी राहात होता, त्या खोलीत ज्यांचे भाडे त्याने देऊन टाकले होते ते बिर्‍हाड आले.\nत्या बिर्‍हाडकरूची आपणास माहिती हवी. त्याला तीन मुली आहेत. एक मुलगा आहे. त्याची बायको आहे. किती दिवस झाले त्यांना मुंबईत येऊन कोणाला माहीत अत्यंत दरिद्री अशी त्यांची अवस्था असावी. त्यांच्या खोलीत सामान फार नाही. एकदोन खुर्च्या आहेत. थोडी भांडीकुंडी. त्या मुलीची आई दिसायला उग्र होती आणि त्या मुलीचा बाप, तोही भेसूर दिसे. त्या आईबापांना हसताना कोणी पाहिलं नसेल. हसणे जणू त्यांना माहीतच नव्हते. नेहमी दुर्मुखलेली त्यांची तोंडे.\nमोठी मुलगी मोलमजुरी करायला जाई. ती असेल सोळा सतरा वर्षांची. तिच्या पाठची, असेल चौदा पंधरा वर्षांची. तिच्याहून लहान ती दहा वर्षांची आणि मुलगा सातआठ वर्षांचा असेल.ती चौदापंधरा वर्षांची मुलगी आहे ना ती फार सुंदर नाही; परंतु एक प्रकारचा प्रेमळ भाव तिच्या डोळयांत आहे. त्यामुळे तिच्या चेहर्‍याला थोडी मोहकता आली आहे. तो जो तरुण शेजारच्या खोलीत राही, त्याच्याकडे ती सारखी बघत राहायची. एके दिवशी ती त्याच्या खोलीत गेली. एकदम त्याच्या खुर्चीच्या मागे उभी राहिली आणि समोरच्या आरशात पाहू लागली.\n'मी वाईट आहे का हो ती मागं इथं मुलगी राहात असे तिच्याहून मी वाईट आहे ती मागं इथं मुलगी राहात असे तिच्याहून मी वाईट आहे\n'तू केव्हा पाहिलीस ती मुलगी\n'शंभरदा पाहिली आहे. तिचा तो म्हातारा श्रीमंत आहे, नाही तिला चांगले कपडे मिळतात. कपडे चांगले असले म्हणजे कुरूप मनुष्यसुध्दा चांगलं दिसतं, नाही तिला चांगले कपडे मिळतात. कपडे चांगले असले म्हणजे कुरूप मनुष्यसुध्दा चांगलं दिसतं, नाही माझे कपडे हे असे माझे कपडे हे असे मी कशी बरं सुंदर दिसेन मी कशी बरं सुंदर दिसेन परंतु मी का फार वाईट आहे परंतु मी का फार वाईट आहे\n'तू किती वटवट करतेस\nअभगिनी व तिची लहान मुलगी 1\nअभगिनी व तिची लहान मुलगी 2\nअभगिनी व तिची लहान मुलगी 3\nअभगिनी व तिची लहान मुलगी 4\nअभगिनी व तिची लहान मुलगी 5\nअभगिनी व तिची लहान मुलगी 6\nअभगिनी व तिची लहान मुलगी 7\nअभगिनी व तिची लहान मुलगी 8\nअभगिनी व तिची लहान मुलगी 9\nअभगिनी व तिची लहान मुलगी 10\nक्रांतीची ज्वाला भडकली 1\nक्रांतीची ज्वाला भडकली 2\nक्रांतीची ज्वाला भडकली 3\nक्रांतीची ज्वाला भडकली 4\nक्रांतीची ज्वाला भडकली 5\nक्रांतीची ज्वाला भडकली 6\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://beedreporter.com/news/3856/", "date_download": "2021-04-19T09:25:54Z", "digest": "sha1:PZTBJVRDJVXSWRHKWSS4I6MJIKHGQRSN", "length": 12587, "nlines": 170, "source_domain": "beedreporter.com", "title": "कोरोनाचे आज जिल्ह्यात २८३ रुग्ण", "raw_content": "\nHome कोरोना कोरोनाचे आज जिल्ह्यात २८३ रुग्ण\nकोरोनाचे आज जिल्ह्यात २८३ रुग्ण\nबीड (रिपोर्टर):- आरोग्य विभागाने कोरोना रूग्णांचा संसर्ग रोखण्यासाठी व्यापार्‍यांच्या अँटीजेन टेस्ट सुरू केल्या आहेत. त्यात मोठ्या संख्येने व्यापारी बाधीत आढळून येत आहेत. या बरोबर नागरिकांचे स्वॅबही घेणे सुरू आहे. काल तब्बल २ हजार ६२५ संशयितांची टेस्ट करण्यात आली. तब्बल त्यामध्ये २८३ जण बाधीत तर २हजार ३४२ जण निगेटीव्ह आढळून आले. पॉझिटिव्हमध्ये अंबाजोगाई ५८, आष्टी १५, बीड ९४, धारूर ५, गेवराई १५, केज १४, माजलगाव ४१, परळी २४, पाटोदा १०, शिरूर ३ तर वडवणी तालुक्यात ४ रूग्ण आढळून आले आहे.\nPrevious article६ मे २०२० पासून प्रति लिटर पेट्��ोलमागे ३३ रुपये तर डिझेल मागे ३२ रुपयांचा महसूल कमावला मोदी सरकारची कबुली\nNext articleप्रखर-गांधींचं सत्य आणि अहिंसा\nजिल्हात कोरोना बाधितांचा आकडा हजारावरच बीड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण\nबीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून...\nउद्यापासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 पर्यंतच\nबीड (रिपोर्टर):- कोरोनाचा समुहसंसर्ग झपाट्याने वाढत चालल्यामुळे राज्य सरकारने गेल्या चार दिवसांपुर्वी राज्यात सशर्त लॉकडाऊन सुरू केला. परंतु बीड जिल्ह्यात या सशर्त...\nधनुभाऊ तुम्ही खूप करता, शंभर इंजेक्शन आले, आणखीही येतील विरोधकांनो एखाद दुसरे मोफत इंजेक्शन तुम्हीही द्या\nबीड (रिपोर्टर):- कोरोनासारख्या महाभयानक संकटात केवळ प्रशासनाचाच उपयोग न करता स्वत:च्या खिशाला झळ लावत सातत्याने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री...\nउद्यापासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 पर्यंतच\nबीड (रिपोर्टर):- कोरोनाचा समुहसंसर्ग झपाट्याने वाढत चालल्यामुळे राज्य सरकारने गेल्या चार दिवसांपुर्वी राज्यात सशर्त लॉकडाऊन सुरू केला. परंतु बीड जिल्ह्यात या सशर्त...\nएवढे महाराष्ट्राचे सपुत असलेले वजनदार मंत्री दिल्लीत काम करत असताना महाराष्ट्राला लस कमी पडावी महाराष्ट्राला रेमडिसीवीरचे इंजेक्शन मिळू नये, बेडची कमतरता...\nजिल्हात कोरोना बाधितांचा आकडा हजारावरच बीड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण\nबीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून...\nधनुभाऊ तुम्ही खूप करता, शंभर इंजेक्शन आले, आणखीही येतील विरोधकांनो एखाद दुसरे मोफत इंजेक्शन तुम्हीही द्या\nबीड (रिपोर्टर):- कोरोनासारख्या महाभयानक संकटात केवळ प्रशासनाचाच उपयोग न करता स्वत:च्या खिशाला झळ लावत सातत्याने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री...\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १ टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र मुर्दाड आणि निसत्वाला कर्तृत्वाची फुंकार घाला\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १-गणेश सावंत९४२२७४२८१० अखंड जगाच्या पाठीवर भुगोलाबरोबर इतिहास असणारा भारत हा एकमेव देश आहे. शतकानु...\nमराठवाड्याची गादी भाजपात बंडाळीची पदवी\n-गणेश सावंत- मो. नं. ९४२२७४२८१० सत्तेचं अमरत्व आपल्याकडेच आहे या तोर्‍यात...\nरोक-ठोक- लाल किल्ले से आयी आवाज प्रजासत्ताक दिनी जे घडल की घडवल\n-गणेश सावंतमो. नं. ९४२२७४२८१०प्रजासत्ताक दिनी देशाच्या राजधानीत जे झाले ते संतापजनकच. तळपायाची आग मस्तकाला जावी अन् लाल किल्ल्यावर चढाई करणार्‍यांची ढोपरं सोलून...\nजिल्ह्यात १० दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन\nबँकांना शटर बंद करून परवानगी, ५० टक्के उपस्थितीत शासकीय कार्यालय सुरू, वाहतूक शंभर टक्के बंद, शाळा, महाविद्यालये, शिकवण्या बंद;सकाळी ७ ते १०...\nमोठी बातमी -कडक निर्बंध नव्हे हे लोकडाऊनच, जिल्हाधिकारी यांचे काय आहेत आदेश\nबीड - ऑनलाईन रिपोर्टर राज्य शासनाने लोकडाऊन बाबत आदेश काढल्या नंतर आज जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी जिल्हातील लोकडाऊन...\nदोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं\nलिव्ह-इन रिलेशनशिप अर्थातच आपसात सहमतीने लग्न न करता एकमेकांसोबत राहणे. हा ट्रेंड मेट्रो सिटीतील असला तरी त्याचं लोण हळूहळू खेड्यातही पसरत आहे....\nदैनिक बीड रिपोर्टर समूहाचे हे beedreporter.com न्यूज पोर्टल आहे. यावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे.(बीड न्याय कक्ष).\nजिल्हात कोरोना बाधितांचा आकडा हजारावरच बीड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/new-information-about-suspicion-of-spying-at-deolali-camp-artillery-center-in-nashik-mhss-486444.html", "date_download": "2021-04-19T09:40:20Z", "digest": "sha1:WWNOZZFJS2AINQZXFRBKJXPUESMSF3QC", "length": 22753, "nlines": 150, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "देवळाली कॅम्पमध्ये हेरगिरी प्रकरणाची नवी माहिती समोर, पाकने तरुणाचा असा घेतला फायदा | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nइंजेक्शन नाही...अल्कोहोलनं होईल फायदा, महिलेचा तर्क; दिल्लीत दारुसाठी रांगा\nराज्यात लवकरच कडक लॉकडाऊन; मुख्यमंत्री घेणार निर्णय, वडेट्टीवाराचे संकेत\nराज्यातील गंभीर स्थितीनंतर अजित पवार 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये, दिले महत्त्वपूर्ण आदेश\nCheese प्रेमींचा 'किंग':आतापर्यंत खाल्लं 7,280 किलो चीज, तरीही आहेत 8 पॅक अ‍ॅब्ज\nइंजेक्शन नाही...अल्कोहोलनं होईल फायदा, महिलेचा तर्क; दिल्लीत दारुसाठी रांगा\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\n ऑक्सिजन सपोर्��वर असलेल्या कोरोनाबाधित महिलेवर बलात्काराचा प्रयत्न\nराहुल गांधींनंतर आता ममता बॅनर्जींची घोषणा, निवडणूक प्रचाराबाबत मोठा निर्णय\nप्राची देसाईवर झाली होती जबरदस्ती; सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव\n‘हे 3 उपाय करा, कोरोना आसपासही फिरकणार नाही’; इशा देओलनं केला दावा\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘देशाला कोरोनानं नाही राजकारणानं पोखरलं’; तेजस्विनी पंडितनं व्यक्त केला संताप\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nपंजाबच्या खराब कामगिरीला कॅप्टन राहुल जबाबदार 3 वर्षांची आकडेवारी आहे पुरावा\nIPL 2021: 'द पांड्या स्वॅग', हार्दिक आणि कृणालनं केला पत्नींसोबत डान्स, VIDEO\nराहुलनं पंजाबच्या पराभवाचं फोडलं अंपायरवर खापर नियमांमध्ये बदलाची केली मागणी\nGold Price Today: सोन्याच्या किमतीत वाढ तर चांदीचे दर घसरले, तपासा आजचे भाव\nपोस्ट ऑफिसच्या सेव्हिंग अकाऊंटमध्ये किमान बॅलन्सची मर्यादा किती\nमोबाईलमध्ये सेव्ह असतील 'या' गोष्टी तर खातं होऊ शकतं रिकामं, SBI नं केलं सावध\nकोरोना प्रादुर्भावामुळे शेअर बाजार कोसळणार जाणून घ्या एक्सपर्टचा अंदाज\nCheese प्रेमींचा 'किंग':आतापर्यंत खाल्लं 7,280 किलो चीज, तरीही आहेत 8 पॅक अ‍ॅब्ज\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\n ‘हे’ घरगुती उपाय ठरतील उपयुक्त\nउपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळला आहात चैत्र नवरात्रीमध्ये बनवा काहीतरी नवीन\nExplained: कोरोना रुग्णांवर कसं काम करतं व्हेंटिलेटर\nExplained: मॉडर्ना कंपनीला भारताला का द्यायची नाही आहे लस Pfizer ने ठेवली ही अट\nजाणून घ्या;रस्त्याच्या कडेला असणाऱ्या माइलस्टोनच्या वेगवेगळ्या रंगांचा अर्थ काय\nExplainer : कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला नाही तर काय होईल\nइंजेक्शन नाही...अल्कोहोलनं होईल फायदा, महिलेचा तर्क; दिल्लीत दारुसाठी रांगा\nराज्यात लवकरच कडक लॉकडाऊन; मुख्यमंत्री घेणार निर्णय, वडेट्टीवाराचे संकेत\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\nराज्यात कोरोनाचं रौद्र रुप प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला जातोय एका रुग्णाचा जीव\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘परवानगीशिवाय जान कुमारनं मला किस केलं’; निक्की तांबोळीचा धक्कादायक आरोप\n‘���ॉट दिसणं केव्हा थांबवशील’; श्वेताचा Bold Look पाहून सेलिब्रिटीही झाले अवाक\nही मराठमोळी अभिनेत्री 100 रुपयांसाठी करायची पेट्रोल पंपावर काम\n विमानतळावर दिसला भला मोठा साप, प्रवाशांची उडाली घाबरगुंडी, पाहा VIDEO\nVIDEO: निवडणूकीचा प्रचार करण्यास दिला नकार; दलित युवकाला चाटायला लावली थुंकी\nमेडिकल कॉलेजमधील Dance Videoच्या वादाला विद्यार्थ्यांकडून उत्तर, बनवला नवा VIDEO\nवर्कआऊट करताना जान्हवी कपूरला आठवली 'शीला की जवानी'; VIDEO पाहून नाही आवरणार हसू\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nलहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\n'या' देशात बेडकांसाठी करतात वाहतूक बंद, जाणून घ्या सविस्तर\nदेवळाली कॅम्पमध्ये हेरगिरी प्रकरणाची नवी माहिती समोर, पाकने तरुणाचा असा घेतला फायदा\nइंजेक्शन नाही...अल्कोहोलनं होईल फायदा, महिलेचा अजब तर्क; दिल्लीत दारुच्या दुकानांसमोर लांबच लांब रांगा\nराज्यात लवकरच कडक लॉकडाऊन; दोन दिवसात मुख्यमंत्री घेणार निर्णय, वडेट्टीवारांनी दिले संकेत\nराज्यातील गंभीर स्थितीनंतर अजित पवार 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये, प्रशासनाला दिले महत्त्वपूर्ण आदेश\nकाँग्रेस नेत्यांनी आधी लसीला नावं ठेवली आणि मग स्वतःच लस घेतली, मनमोहन सिंग यांच्या पत्रावर हर्षवर्धन यांचं उत्तर\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\nदेवळाली कॅम्पमध्ये हेरगिरी प्रकरणाची नवी माहिती समोर, पाकने तरुणाचा असा घेतला फायदा\n3 ऑक्टोबर रोजी देवळाली कॅम्प परिसरातील आर्टिलरी सेंटरच्या सैनिकी हॉस्पिटलमध्ये एका रोजंदारीवरील कर्मचार्‍याने व्हॉट्स अ‍ॅपद्वारे हॉस्पिटलचे फोटो थेट पाकिस्तानला पाठवल्याचे उजेडात आले होते.\nनाशिक, 10 ऑक्टोबर : नाशिकमधील देवळाली कॅम्प परिसरातील आर्टिलरी सेंटरची हेरगिरी करण्याचा प्रकार उघड झाला होता. एका तरुणाने सैनिकी हॉस्पिटल परिसराचे फोटो व्हिडीओ पाकिस्तानमधील व्हॉट्स अ‍ॅप ग्रुपवर पाठवेल्याचे समोर आले होते. आता या प्रकरणी तरुणाबद्दल नवीन माहिती समोर आली आहे.\nदीपक शिरसाट याने गेल्या 13 महिन्यांपूर्वी कंपनीचे काम ऐकण्यास नकार दिला. कंपनीने कारवाई केली म्हणून मग कंपनीतच आमरण उप��षण करायला बसला. नंतर कंपनीने बडतर्फ केले, कंपनीने बडतर्फ केले म्हणून या तरुणाने प्रचंड राग व्यक्त करत कोर्टाचा दरवाजा ठोठावला होता. गेल्या 13 महिन्यांपासून त्याचा पगार बंद होता. मात्र, तरीही HAL मध्ये काही परिसरापर्यंत त्याला प्रवेश होता. कदाचित हीच गोष्ट पाकिस्तानी लोकांकडून हेरली गेली आणि याच्या रागाचा उपयोग आपल्या फायद्या साठी करावा म्हणून याला गळाला लावले असल्याचा संशय आहे.\nपाकिस्तान येथील आयएसआय (ISI) या गुप्तहेर संघटनेस भारतीय बनावटीच्या विमानाची माहिती पुरवणाच्या संशयावरून एका कर्मचाऱ्याला दहशतवाद विरोधी पथकांनं (ATS) अटक केली आहे. दीपक शिरसाट असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून तो हिन्दुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या कर्मचारी आहे. आरोपीनं आर्टलरी सेंटरमध्ये हेरगिरी करत ISIला फायटर एअर क्राफ्टसह गोपनीय जागांच्या छायाचित्रालह माहिती पाठवल्याचं समोर आलं आहे.\nएक व्यक्ती परदेशी व्यक्तीच्या संपर्कात असून तो भारतीय बनावटीच्या विमानांची व त्याच्याशी संबंधीत संवेदनशील माहिती तसेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या विमाने बनविण्याच्या कारखान्या संदर्भातील गोपनीय माहिती पुरवत असल्याची टीप नाशिक एटीएसला मिळाली होती. त्यानंतर या गोपनीय माहितीच्या आधारे नाशिक एटीएसने आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.\n3 ऑक्टोबरला संशयित तरुणाला अटक\n3 ऑक्टोबर रोजी देवळाली कॅम्प परिसरातील आर्टिलरी सेंटरच्या सैनिकी हॉस्पिटलमध्ये एका रोजंदारीवरील कर्मचार्‍याने व्हॉट्स अ‍ॅपद्वारे हॉस्पिटलचे फोटो थेट पाकिस्तानला पाठवल्याचे उजेडात आले होते. या तरुणाला ताब्यात घेतल्यानंतर लष्करी जवानांनी या तरुणाची तपासणी केली असता त्याच्या मोबाईलमध्ये लष्करी विभागातील फोटो पाकिस्तानातील मोबाईल व्हॉट्स अ‍ॅपवर पाठवण्यात आल्याचे आढळुन आले. या प्रकाराची गंभीर दखल घेत सुभेदार ओंकार नाथ यांनी तत्काळ त्याला ताब्यात घेऊन देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली. लष्करी अधिकारी व वरिष्ठ पोलीस अधिकारी या व्यक्तीची सखोल चौकशी करत असुन, लष्करी विभागाचा फोटो पाकिस्तानी मोबाईल क्रमांकावर पाठवणे हा हेरगिरीचा प्रकार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.\nबंदी असतानाही मोबाईल वापर\nलष्करी हद्दीत मोबाईल वापरण्यास बंदी आहे. तरीही मोबाईलचा वापर होत असल्य���चे या घटनेतून पुढे आले आहे. अर्टलरी सेंटरमध्ये तोफ प्रशिक्षण केंद्र आहे. त्यामुळे लष्करी हद्दीतून पाकिस्तानात हेरगिरीचा प्रकार उघड झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.\n2009 मध्येही झाली होती हेरगिरी\nयापूर्वीदेखील नाशिकमध्ये 2009 सालात पोलीस प्रबोधिनीसह रेल्वेस्थानक, आर्टिलरी सेंटरसह गर्दीच्या ठिकाणी घातपाताचा कट रचल्याप्रकरणी दहशतवादविरोधी पथकाने लष्कर-ए-तोयबाचा अतिरेकी बिलाल शेख ऊर्फ लालबाबा याला सातपूरमधील शिवाजीनगर येथून अटक केली होती. मुंबईवरील 26/11 हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला अतिरेकी अबू जुंदल याने मुंबईनंतर नाशिक हे अतिरेक्यांचे लक्ष्य होते, याची कबुली दिली होती.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nइंजेक्शन नाही...अल्कोहोलनं होईल फायदा, महिलेचा तर्क; दिल्लीत दारुसाठी रांगा\nराज्यात लवकरच कडक लॉकडाऊन; मुख्यमंत्री घेणार निर्णय, वडेट्टीवाराचे संकेत\nराज्यातील गंभीर स्थितीनंतर अजित पवार 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये, दिले महत्त्वपूर्ण आदेश\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\nअवघ्या महिनाभरातच अमरावतीने कसं मिळवलं कोरोनावर नियंत्रण\nCorona: भारतानं ब्राझीललाही टाकलं मागे, देशात 12 लाखाहून अधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण\nडायबेटिज आणि बीपी पेशंटसाठी उत्तम आहे जांभूळ; होतो असा फायदा\nउसेन बोल्टचा RCB ला खास संदेश विराट, डीव्हिलिर्यसनं दिली 'ही' प्रतिक्रिया\nभज्जी-श्रीसंतपासून ते अनुष्का-गावसकरपर्यंत, IPL मधले 5 मोठे वाद\nहा पदार्थ खायचा की प्यायचा वेगाने प्रसिद्ध होतेय 'Deep-Fried Water' नावाची डिश\n‘लग्न झालेल्या पुरुषासाठी वेडं होणं काय असतं’; रेखा यांच्या उत्तरानं माजवली खळबळ\nकोरोना लस घेताना लहान मुलाप्रमाणे रडला अभिनेता Ram Kapoor,व्हायरल होतोय हा VIDEO\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahaupdate.in/2021/02/28/although-sanjay-rathore-has-resigned-the-matter-should-be-investigated-and-arrested-pravin-darekar/", "date_download": "2021-04-19T10:07:00Z", "digest": "sha1:5QFXC76TVFJ3ENU4BA4FEBFKJ6AQ3TW2", "length": 8628, "nlines": 115, "source_domain": "mahaupdate.in", "title": "...राजीनामा दिला म्हणजे त्यांना निर्दोषत्व बहाल झालं असं होत नाही ! - Maha Update", "raw_content": "\n…राजीनामा दिला म्हणजे त्यांना निर्दोषत्व बहाल झालं असं होत नाही \n…राजीनामा दिला म्हणजे त्यांना निर्दोषत्व बहाल झालं असं होत नाही \nमहाअपडेट टीम, 28 फेब्रुवारी 2021 :- उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुर��वात होत आहे. त्याआधी विरोधक संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी प्रचंड आक्रमक झाले होते. राजीनाम्याशिवाय अधिवेशनाचे कामकाज चालू देणार नाही, असा इशारा विरोधकांनी दिला होता.\nअखेर पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोड यांनी पत्नीसह वर्षावर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे राजीनामा सोपवला आहे.\nआता यावर विधानपरिषदेचे नेते प्रविण दरेकर यांनी प्रतिक्रया दिली आहे. त्यांनी यासंदर्भात एक ट्विट करत म्हटलंय की, संशयित आरोपी संजय राठोड यांनी राजीनामा दिला म्हणजे निर्दोषत्व बहाल झालं, असं होतं नाही. पूजा चव्हाणची ‘आत्महत्या की हत्या, असं होतं नाही. पूजा चव्हाणची ‘आत्महत्या की हत्या’ या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी. तसेच अनुत्तरित असलेल्या प्रश्नांची उत्तरे यांना द्यावीच लागणार आहेत. अशी मागणी प्रविण दरेकर यांनी केली आहे.\nसंशयित आरोपी संजय राठोड यांनी राजीनामा दिला म्हणजे निर्दोषत्व बहाल झालं, असं होतं नाही. पूजा चव्हाणची 'आत्महत्या की हत्या, असं होतं नाही. पूजा चव्हाणची 'आत्महत्या की हत्या' या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी. तसेच अनुत्तरित असलेल्या प्रश्नांची उत्तरे यांना द्यावीच लागणार आहेत. @CMOMaharashtra@Dev_Fadnavis@BJP4Maharashtra\nपूजा चव्हाण आत्महत्येचं प्रकरण हे महिलेच्या सुरक्षतेशी निगडीत असून यामधलं खरं सत्य आणि तथ्य समोर आलं पाहिजे, त्यामुळे संजय राठोड यांची कठोर चौकशी करुन त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणीही प्रवीण दरेकर यांनी केली आहे.\nएलपीजी सिलिंडर पासून आता मिळणार मुक्ती , पाईपमधून मिळणार गॅस, पाहिलं राज्य कोणतं असेल\nधनंजय मुंडेंचाही राजीनामा घेणार का, देवेंद्र फडणवीस म्हणाले…\nकोरोनाचा नवा प्रकार गर्भवती महिलांसाठी अतिशय घातक, गर्भधारणा टाळण्याचा ब्राझीलचा…\nदिल्ली हादरली, बाधितांचा आकडा प्रचंड वाढत असल्याने परिस्थिती अत्यंत गंभीर, बेड आणि…\nममता बॅनर्जी या नंदिग्राममध्ये भाजप उमेदवाराकडून पराभवाची धूळ चाखतील : अमित शाह\nमॅकडोनाल्‍डच्या जाहीरातींसाठी ब्रॅण्‍ड ॲम्‍बेसेडर म्हणून अभिनेत्री रश्मिकाची निवड\nकोरोनाचा नवा प्रकार गर्भवती महिलांसाठी अतिशय घातक, गर्भधारणा टाळण्याचा ब्राझीलचा…\nदिल्ली हादरली, बाधितांचा आकडा प्रचंड वाढत असल्याने परिस्थिती अत्यंत…\nममता बॅनर्जी या नंदि���्राममध्ये भाजप उमेदवाराकडून पराभवाची धूळ चाखतील :…\nमॅकडोनाल्‍डच्या जाहीरातींसाठी ब्रॅण्‍ड ॲम्‍बेसेडर म्हणून अभिनेत्री…\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अर्थव्यवस्था पुन्हा धोक्यात\nमाजी मंत्र्याची धनंजय मुंडेंवर जहरी टीका,…\nमोठी बातमी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले कठोर आदेश, नियम…\nMaharashtra lockdown : मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा,…\nती पाच वर्षे माझ्याशी प्रेमात होती, पण ‘त्याची’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2020/12/%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%A0%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AE.html", "date_download": "2021-04-19T08:55:48Z", "digest": "sha1:MRIWAKKJUX5IVL4OACHNLY5ISILZWNXG", "length": 18706, "nlines": 227, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "कवठेमहांकाळमधील शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत | Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nकवठेमहांकाळमधील शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत\nby Team आम्ही कास्तकार\nकवठेमहांकाळ, जि. सांगली : तालुक्‍यात गेल्या दोन तीन महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले होते. दिवाळीला शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करणार, असे शासनाने जाहीर केले होते. मात्र दिवाळी होऊन महिना उलटत आला तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली नाही. तालुक्‍यातील साठ गावांपैकी केवळ १५ गावांमधील ६ हजार ४०० शेतकऱ्यांच्या खात्यावर १ कोटी ९८ लाख रुपये वर्ग झाले. उर्वरित ४५ गावांमधील ९ हजार १५२ शेतकरी अद्याप नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.\nतालुक्‍यात पावसाने जोरदार तडाखा दिला. त्यामुळे शेतकऱ्यांचे द्राक्षबागा, उसासह इतर कडधान्य पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अवकाळी पावसामुळे पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाने कृषी विभाग व तलाठ्यांना दिले. तालुक्‍यात ६० गावांमधील तब्बल १५ हजार ५५२ शेतकऱ्यांचे ४ हजार ३३२ हेक्‍टरवर पंचनामे पूर्ण झाले. पंचनामे पूर्ण केल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये आशेचा किरण निर्म��ण झाला. पावसामुळे झालेली नुकसान भरपाई लवकर शेतकऱ्यांना मिळेल, अशी आशा वाटत होती. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना सर्व रक्कम खात्यावर जमा करू, असे आश्वासन शासनाने दिले. मात्र दिवाळीनंतर महिना उलटला तरी अद्याप काही शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली नाही.\nतालुक्‍यात अतिवृष्टीच्या पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसान भरपाई संबंधित शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाला निधीची मागणी केली आहे. अद्याप निधी उपलब्ध झाला नाही. निधी उपलब्ध झाल्यास तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रथम वर्ग केला जाईल.\nबी. जे. गोरे, तहसीलदार, कवठेमहांकाळ.\nतालुक्‍यातील अतिवृष्टीच्या पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईची निधीची मागणी केली आहे लवकरच दुसऱ्या टप्प्यात निधी मिळाल्यास संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होईल.\n– एम. जे. तोडकर\nतालुका कृषी अधिकारी, कवठेमहांकाळ.\nकवठेमहांकाळमधील शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत\nकवठेमहांकाळ, जि. सांगली : तालुक्‍यात गेल्या दोन तीन महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे प्रचंड नुकसान झाले होते. दिवाळीला शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करणार, असे शासनाने जाहीर केले होते. मात्र दिवाळी होऊन महिना उलटत आला तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली नाही. तालुक्‍यातील साठ गावांपैकी केवळ १५ गावांमधील ६ हजार ४०० शेतकऱ्यांच्या खात्यावर १ कोटी ९८ लाख रुपये वर्ग झाले. उर्वरित ४५ गावांमधील ९ हजार १५२ शेतकरी अद्याप नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.\nतालुक्‍यात पावसाने जोरदार तडाखा दिला. त्यामुळे शेतकऱ्यांचे द्राक्षबागा, उसासह इतर कडधान्य पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अवकाळी पावसामुळे पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाने कृषी विभाग व तलाठ्यांना दिले. तालुक्‍यात ६० गावांमधील तब्बल १५ हजार ५५२ शेतकऱ्यांचे ४ हजार ३३२ हेक्‍टरवर पंचनामे पूर्ण झाले. पंचनामे पूर्ण केल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये आशेचा किरण निर्माण झाला. पावसामुळे झालेली नुकसान भरपाई लवकर शेतकऱ्यांना मिळेल, अशी आशा वाटत होती. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना सर्व रक्कम खात्यावर जमा करू, असे आश्वासन शासनाने दिले. मात्र दिवाळीनंतर महिना उलटला त���ी अद्याप काही शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली नाही.\nतालुक्‍यात अतिवृष्टीच्या पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसान भरपाई संबंधित शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयाला निधीची मागणी केली आहे. अद्याप निधी उपलब्ध झाला नाही. निधी उपलब्ध झाल्यास तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रथम वर्ग केला जाईल.\nबी. जे. गोरे, तहसीलदार, कवठेमहांकाळ.\nतालुक्‍यातील अतिवृष्टीच्या पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईची निधीची मागणी केली आहे लवकरच दुसऱ्या टप्प्यात निधी मिळाल्यास संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होईल.\n– एम. जे. तोडकर\nतालुका कृषी अधिकारी, कवठेमहांकाळ.\nदिवाळी अतिवृष्टी कडधान्य कृषी विभाग agriculture department विभाग sections\nदिवाळी, अतिवृष्टी, कडधान्य, कृषी विभाग, Agriculture Department, विभाग, Sections\nदिवाळी होऊन महिना उलटत आला तरी शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा झाली नाही. तालुक्‍यातील साठ गावांपैकी केवळ १५ गावांमधील ६ हजार ४०० शेतकऱ्यांच्या खात्यावर १ कोटी ९८ लाख रुपये वर्ग झाले. उर्वरित ४५ गावांमधील ९ हजार १५२ शेतकरी अद्याप नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nतूर बाजार भाव | आजचे तुरीचे भाव | Tur Bajar Bhav Today | सर्व बाजार समिती 18 April 2021\nआपण कोठूनही सलाखांच्या मागे जाऊ नये म्हणून या गोष्टी लक्षात ठेवा\nनगरमध्ये एक लाख हेक्टर कांदा लागवड\nचीन-अमेरिकेत व्यापार युद्धाचे ढग गडद होणार\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\n(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nनोंदणी, ई-केवायसी आणि ट्रॅक स्थिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nऑनलाईन अर्ज, नोंदणी (प्रसूत सहाय्य)\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nराज्यनिहाय डायरेक्ट लिंक्स, नवीन पंचायत मतदार यादी\nगोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे नुकसानग्रस्त भरपाईपासून वंचित\nकोट्यवधींच्या कर्जवसुलीसाठी स्थापन होणार तज्ज्ञांची समिती\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/04/%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B2-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%97-%E0%A4%86%E0%A4%A0.html", "date_download": "2021-04-19T09:20:23Z", "digest": "sha1:N74TUA3S4AAZXEWXXQDVNBBSF2EUQSA5", "length": 14144, "nlines": 198, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "पेट्रोल-डिझेलचे दर सलग आठव्या दिवशीही बदललेले नाहीत, नवीनतम दर त्वरीत जाणून घ्या | Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपेट्रोल-डिझेलचे दर सलग आठव्या दिवशीही बदललेले नाहीत, नवीनतम दर त्वरीत जाणून घ्या\nby Team आम्ही कास्तकार\nपेट्रोल आणि डिझेलची किंमत: एक नाही … दोन नाही … पण सलग आठ दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल नोंदविला जात नाही. कालपर्यंत, पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती, ज्यांचे ग्राहकांच्या चढ-उतारांमुळे अर्थसंकल्पावर परिणाम झाला आहे, तो गेल्या आठ दिवसांपासून स्थिर आहे, ज्याचा परिणाम असा झाला की सर्वसामान्य जनता सतत सुटकेचा श्वास घेत आहे, म्हणूनच चला या अहवालात आम्ही तुम्हाला पेट्रोल डिझेलच्या नवीनतम किंमतीची ओळख करून देत आहोत.\nप्रमुख शहरांच्या किंमती जाणून घ्या\nत्याच वेळी, जर तुम्ही मुख्तलिफ शहरांमध्ये पेट्रोल डिझेलच्या किंमतीबद्दल चर्चा केली तर वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळे भाव कायम आहेत. राजधानी दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे .5 ०..5.8 आणि .8०..87 आहेत. मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे .9 .9..9 and आणि .9 87..9 are आहेत. कोलकातामध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे 90.77 आणि 83.75 आहेत. चेन्नईत पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे 92.58 आणि 85.88 आहेत.\nअशाप्रकारे किंमती निश्चित केल्या जातात\nयेथे आम्ही आपणास सांगेन की दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित केले जातात, परंतु त्यांचे दर निश्चित होण्यापूर्वी त्यां��ा बरीच थांबा द्यावी लागते. उदाहरणार्थ आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ठरविण्यात क्रूड तेलाची किंमत, उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर घटक महत्वाची भूमिका बजावतात. अशाप्रकारे, दररोज सकाळी 6 वाजण्यापूर्वी पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित केले जातात, परंतु गेल्या 8 दिवसांपासून सतत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल नोंदविला जात नाही.\nअशा प्रकारे आपल्या शहराची किंमत जाणून घ्या\nयासह, आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती जाणून घेऊ इच्छित असल्यास, आपल्या शहरातील आरएसपी कोड इंडियन ऑईलने जारी केलेल्या या क्रमांकावर 9224992249 वर पाठवावा. अशाप्रकारे, आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत आपल्याला ठाऊक आहे. बरं, आता पेट्रोल आणि डिझेलची किंमत काय असणार आहे. ही वेळ येण्याची वेळ सांगेल.\nआम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\nब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nतूर बाजार भाव | आजचे तुरीचे भाव | Tur Bajar Bhav Today | सर्व बाजार समिती 18 April 2021\nलसी घेण्यापूर्वी हे काम करू नका, अन्यथा तुम्हाला भारी किंमत मोजावी लागेल\nपेपालने एमएसएमई क्षेत्रासाठी ट्रेझरी बॉक्स उघडला, तुम्हाला 1 कोटी पर्यंतचे संपार्श्विक कर्ज मिळू शकते\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\n(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nनोंदणी, ई-केवायसी आणि ट्रॅक स्थिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nऑनलाईन अर्ज, नोंदणी (प्रसूत सहाय्य)\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nराज्यनिहाय डायरेक्ट लिंक्स, नवीन पंचायत मतदार यादी\nपुणे जिल्ह्यातील धरणांत ७८ टीएमसी पाणीसाठा\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/coronas-second-wave-like-a-tsunami-will-reach-12-million-by-the-end-of-april-revealed-from-the-chief-ministers-meeting-nrvb-112949/", "date_download": "2021-04-19T10:14:30Z", "digest": "sha1:WLCQL2C3PRFL7G5OKCNSUUIX2Y5ZWC4R", "length": 15638, "nlines": 177, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Coronas second wave like a tsunami will reach 12 million by the end of April Revealed from the Chief Ministers meeting nrvb | धक्कादायक! एप्रिल अखेरपर्यंत रुग्णसंख्या १२ लाखांवर जाणार; मुख्यमंत्र्यांनी बैठकीतून केलाय 'असा' खुलासा | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, एप्रिल १९, २०२१\nसंपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याबाबत अमित शाह यांची महत्त्वाची माहिती,म्हणाले…\n‘या’ महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कोरोना गाठणार उच्चांक,देशात सापडणार सर्वाधिक रुग्ण – आयआयटी कानपूरच्या अभ्यासकांचा दावा\nकोरोनावरील प्रभावी लसीसाठी धाडसी प्रयोग, कोरोनामुक्त झालेल्यांच्या शरीरात सोडणार कोरोनाचे विषाणू, होणार हे फायदे\nअरविंद केजरीवाल यांनी केली महत्त्वाची घोषणा, दिल्लीमध्ये ६ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर\nमलायकाला आवडते ‘ही’ सेक्स पोजीशन, हे ऐकताच अभिनेत्री नेहा धुपिया लागली हसायला\n एप्रिल अखेरपर्यंत रुग्णसंख्या १२ लाखांवर जाणार; मुख्यमंत्र्यांनी बैठकीतून केलाय ‘असा’ खुलासा\nराज्यात फेब्रुवारीपासून आतापर्यंत ३० पट रुग्णसंख्या वाढ झाली आहे. उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ४ लाखांवर पोहचली होती. गतवर्षीच्या सप्टेंबर २०२० मधील रुग्णसंख्येपेक्षा कित्येक पटींनी रुग्ण संख्या झाली आहे.\nमुंबई: राज्यात आलेली कोरोनाची दुसरी लाट त्सुनामी सारखी असून एप्रिल अखरेपर्यंत राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या १२ लाखांवर जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे.\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील व्य���पारी संघटना आणि त्यांच्या प्रतिनिधींशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी ही माहिती उघड झाली. या बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्याचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास, राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता, मुख्यमंत्र्यांचे सचिव आबासाहेब जऱ्हाड, राज्य टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी आदी उपस्थित होते.\n३० पट रुग्णसंख्या वाढली\nराज्यात फेब्रुवारीपासून आतापर्यंत ३० पट रुग्णसंख्या वाढ झाली आहे. उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ४ लाखांवर पोहचली होती. गतवर्षीच्या सप्टेंबर २०२० मधील रुग्णसंख्येपेक्षा कित्येक पटींनी रुग्ण संख्या झाली आहे. भारत सरकारच्या अंदाजानुसार एप्रिल अखेरीस १२ लाखांवर रुग्णसंख्या पोहचू शकते, असं आरोग्य विभागाचे प्रधान सचिव व्यास यांनी सांगितलं.\nलाट रोखण्यासाठी हवे ते प्रयत्न करावे लागतील\nराज्यात गंभीर परिस्थिती आहे. विषाणूचा नवा स्ट्रेन त्याचा फैलाव वेगाने करत आहे आणि तो डबल म्युटंट आहे. तो तरुण आणि मुलांना घातक आहे. त्यासाठी विषाणूची साखळी तोडणे हाच यावर उपाय आहे. ही दुसरी लाट त्सुनामीसारखे दिसते आहे. ती रोखण्यासाठी करता येतील, ते सर्व प्रयत्न करावे लागतील, असं टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी यांनी सांगितलं.\nरस्त्यावर उतरण्याची भाषा करू नका\nरस्त्यावर उतरण्याची भाषा करू नका. हा लढा सरकारशी नाही. विषाणूशी लढा आहे. तुम्ही महाराष्ट्राचे भूमीपूत्र आहात. तुमचे नुकसान होऊ देणार नाही. कुणाच्याही चिथावणीला बळी पडू नका. संकटाच्या काळातच शत्रू आणि मित्र कोण यांची ओळख होते. हे समजून घ्या. न डगमगता यातून बाहेर पडायचे आहे. कोरोनावर मात करायची आहे, हे लक्षात घ्या, असं आवानह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यापाऱ्यांना केलं.\nधारावी पॅटर्नही फोल ठरणार\nयापूर्वी आपण सामाजिक अंतराचे चौकोन आखले होते. त्यातून परिश्रमाने, मेहनतीने पहिल्या लाटेवर मात केले होते. यात धारावी पॅटर्नचे जगभर कौतूक केले होते. पण आता परिस्थितीच विचित्र झाली आहे. कोरोनाचे हे संकट दुर्देवी आहे. ही लाट प्रचंड मोठी आहे. कोणत्याही गोष्टी बंद करण्याची भूमिका नाही, हे यापुर्वीच स्पष्ट केले आहे. कुणाच्याही रोजी-रोटीवर निर्बंध आणावेत किंवा लॉकडाऊन करावे अशी इच्छा नव्हती. याआधीपासून सर्व जनतेला सावध करत होतो. फेब्रुवारी-मार्चमध्ये काही शेकड्यांमध्ये रुग्णसंख्या खाली आणली होती. पण आता रुग्णसंख्या वेगाने वाढते आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.\nक्या खुबसुरती कैसी अदाअंकिता लोखंडेंचा Traditional Look चाहत्यांना पाडतोय भूरळ, पाहा खास PHOTOS\nCorona Update'स्टॅच्यु ऑफ लिबर्टी' देतेय मास्क लावण्याचा संदेश, तर मोनालिसा म्हणतेय संसर्ग टाळा\nVideoसावनी रविंद्र ला ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार\nमनोरंजनखिशाच्या राष्ट्रीय पुरस्काराचं यश संपूर्ण टीमचं\nआज ना छोडेंगे बस हमजोली, खेेलेंगे हम होलीHoli Special 2021 - वरुण धवनपासून नेहा कक्कडपर्यंत या कलाकारांची आहे ही लग्नानंतरची पहिली होळी ,पाहा फोटो\nसंपादकीयनागपूरसह सर्वोच्च न्यायालयाची ५ खंडपीठे असावीत\nसंपादकीयआरामदायी प्रवासाकरिता खासगी गाड्यांना प्रवाशांची पसंती\nसंपादकीयपायलटांच्या समर्थकांचे फोन टॅप केल्याची गहलोत सरकारची कबुली\nसंपादकीयतत्त्व बाजूला सारून वृद्ध श्रीधरन यांना भाजपाची उमेदवारी\nकाँग्रेसने केलाय ज्येष्ठांवर अन्यायस्टार प्रचारकांच्या यादीतून काँग्रेसने असंतुष्टांना वगळले\nसोमवार, एप्रिल १९, २०२१\nसातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00182.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%AA-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96/", "date_download": "2021-04-19T10:04:34Z", "digest": "sha1:3MNP5BBZEBCZ6RNX2XGMRODVIQ2ZWGNE", "length": 3121, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "दिलीप देशमुख Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri : विदर्भ सहयोग मंडळाचा कोजागिरी स्नेहमेळावा उत्साहात संपन्न\nएमपीसी न्यूज - विदर्भ सहयोग मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे कोजागिरी स्नेहमेळावा उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ज्यामध्ये महिलांसाठी भोंडल्याचा कार्यक्रम पार पडला तसेच ज्येष्ठ हास्यकलाकार बंडा जोशी…\nArticle by Devdatta Kashalikar: कोरोनाबाधितांच्या घरातील कचरा – एक गहन विषय\nPimpri News: जम्बो सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची महापालिका डॉक्टर प्राथमिक तपासणी कर��ार\nSix Minute Walk Test : फुफ्फुसांच्या आरोग्याविषयी जागरूकतेसाठी ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’\nPune News : जैन सोशल ग्रुप द्वारा आयोजित शिबिरात 80 युनिट रक्त संकलन\nPimpri News: महापालिका रेमडिसीवीरच्या 7 हजार 50 कुपी खरेदी करणार\n नेटफ्लिक्स, अमेझॉनच्या या लिंक चुकूनही ओपन करू नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/social-gatherings/", "date_download": "2021-04-19T10:48:43Z", "digest": "sha1:NQEYMRNWZJS3IZHRKEM6EWDRUBMOCRRW", "length": 3220, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "social gatherings Archives - MPCNEWS", "raw_content": "\nBhosari : विदर्भ माळी समाज उत्कर्ष संघाचा राज्यस्तरीय युवक-युवती परिचय मेळावा उत्साहात\nएमपीसी न्यूज - विदर्भ माळी समाज उत्कर्ष संघ, भोसरी यांचा राज्यस्तरीय युवक-युवती परिचय मेळावा आणि 'रेशीमगाठी' या परिचय पुस्तिकेचा विमोचन सोहळा भोसरी येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृहात उत्साहात पार पडला. मेळाव्यासाठी माळी समाजातील नागरिकांनी…\nChinchwad Crime News : सुशिक्षित तरुणांनी मौजमजेसाठी चोरल्या तब्बल 35 दुचाकी\nPimpri Crime News : मुलगी पळवून लावण्यास मदत केल्याच्या संशयावरून तोडफोड\nPimpri News: शहरातील ‘सीसीसी’ सेंटरवर नियंत्रणासाठी शासनाचा विशेष अधिकारी नेमावा – पृथ्वीराज साठे\nArticle by Devdatta Kashalikar: कोरोनाबाधितांच्या घरातील कचरा – एक गहन विषय\nPimpri News: जम्बो सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची महापालिका डॉक्टर प्राथमिक तपासणी करणार\nSix Minute Walk Test : फुफ्फुसांच्या आरोग्याविषयी जागरूकतेसाठी ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/will-dependence-on-china-decrease/", "date_download": "2021-04-19T08:44:24Z", "digest": "sha1:BXRG4GLFDOQ7PH56FPQ7LPVYRZXP2BWV", "length": 16670, "nlines": 105, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "चीनवरील अवलंबन कमी होईल?", "raw_content": "\nचीनवरील अवलंबन कमी होईल\nआयएमएफ किंवा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने 2021 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेच्या गतिमान विकासाचे, म्हणजे साडेबारा टक्‍के दराने वाढीचे अनुमान व्यक्‍त केले आहे. करोना संसर्ग लाटेच्या संकटात जगातील सर्व देश डचमळत असताना, एकमेव सकारात्मक विकास नोंदवणाऱ्या चीनलाही भारत मागे टाकेल, असा होरा व्यक्‍त करण्यात आला आहे. वास्तविक काहीच दिवसांपूर्वी जागतिक बॅंकेने 6.9 टक्‍के ते कमाल साडेबारा टक्‍के असा भारताचा विकासदर राहील, असे म्हटले होते.\nपरंतु या अंदाजात ढोबळपणा होता. आयएमएफने मात्र भारताचा जीडीपी दर साडेबारा टक्‍के, तर चीनचा 8.6 ट��्‍के असेल, असा थेट अंदाज व्यक्‍त केला आहे. विशेष म्हणजे, गतवर्षी भारताच्या अर्थव्यवस्थेने उणे 8 टक्‍के असा नीचांक गाठला होता. या अंदाजामुळे भारतातील व्यापार-उद्योग व शेअरबाजार क्षेत्र खूश होणार, यात शंका नाही.\nगेल्या वर्षात भारत व चीनचे संबंध विकोपाला पोहोचले आणि त्यानंतर भारताने चीनवर बहिष्काराचे अस्त्र उगारले. परंतु 2014-15 ते 2019-20 या पाच वर्षांत भारताने चीनला केलेली निर्यात वाढत राहिली व तेथून करण्यात आलेली आयात घटली, हे लक्षात घेतले पाहिजे. यासंबंधी ताज्या उपलब्ध आकडेवारीनुसार, मागच्या सहा वर्षांत भारत चीनकडून जेवढ्या मूल्याची एकूण आयात करत होता, त्याच्या केवळ एक पंचमांश इतक्‍या मालाची निर्यात आपण चीनला केली आहे. म्हणजे निर्यात वाढली असली, तरी तिचे प्रमाण कमीच आहे. चीनला दरवर्षी सरासरी 13 अब्ज डॉलर्स इतकी निर्यात भारताकडून केली जाते. तर तेथून होणाऱ्या आयातीचे प्रमाण सरासरी 66 अब्ज डॉलर्स इतके आहे.\nभारतातून चीनला सेंद्रिय रसायने, शुद्धीकृत तांबे, कापूस धागा, मिरी, वनस्पती तेल, मासे, मसाले, लोह खनिज, ग्रॅनाइट दगड व पेट्रोलियम उत्पादनांची निर्यात केली जाते. तर चीनकडून भारतात मुख्यतः विद्युत यंत्रसामग्री आणि अन्य यांत्रिक साधनांची आयात केली जाते. पूर्वी भारतातून चीनला कॉपर कॅथड्‌सची मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जात असे. मात्र गेल्या काही वर्षांत ही स्थिती राहिलेली नाही.\nगतवर्षी कापूस व कापूस धागा यांची निर्यातही मंदावली. भारत चीनकडून स्वयंचलित डेटा प्रोसेसिंग मशिन्स, दूरध्वनी सामग्री, फोन, इलेक्‍ट्रॉनिक सर्किट्‌स, ट्रान्झिस्टर, सेमिकंडक्‍टर डिव्हायसेस, प्रतिजैविके, खते, टीव्ही, कॅमेरे, रेकॉर्डिंगची साधने, वाहनांचे घटक वगैरेंची आयात करू लागला. भारतात दूरसंचार क्रांती आल्यामुळे चीनकडून मोठ्या प्रमाणावर दूरसंचार सामग्री व मोबाइल फोनची आयात होऊ लागली.\nभारतात इलेक्‍ट्रॉनिक हार्डवेअरचे उत्पादन अजूनही प्राथमिक स्थितीत आहे. त्यामुळे त्याचीही चीनमधून आयात केली जाते. परंतु मोबाइल फोन्सचे भारतात अधिक उत्पादन होऊ लागले असून, त्यामुळे त्याची आयात कमी झाली आहे. आजही भारत चीनला मुख्यतः कच्च्या मालाची निर्यात करतो. अर्थात अलीकडील काळात मूल्यवर्धित निर्यातही सुरू झाली आहे. कर्करोगावरील औषधे, वाहनांचे घटक, प्रक्रियायुक���‍त खाद्यान्ने यांची निर्यात वाढू लागली आहे व ही स्वागतार्ह बाबच मानली पाहिजे.\nपूर्वी भारत चीनला कच्चा कापूस निर्यात करत असे आणि कापसाचा धागा आयात करत असे. परंतु आजकाल आपण कापसाचा धागा आयात करण्याऐवजी तो निर्यात करू लागलो आहोत. परंतु चीनने रोजगारप्रधान उद्योगांकडून मध्यम व उच्च तंत्रज्ञानयुक्‍त उद्योगांकडे आपला मोर्चा वळवल्यामुळे तो भारताकडून कापूस धागा आयात करू लागला आहे. इतरही काही उद्येगांसंदर्भात हीच बाब लागू पडते.\nविख्यात इतिहासकार बिपीनचंद्र यांनी “इंडियाज स्ट्रगल फॉर इंडिपेंडन्स’ हे पुस्तक लिहिले आहे. 19व्या शतकात भारत हा ब्रिटिशांना कच्चा माल पुरवत होता. त्यावर प्रक्रिया करून ब्रिटिश भारतास तयार उत्पादने पाठवत होते. कच्चा कापूस, नीळ, अफू, ताग, चहा, कच्चे चामडे या वस्तूंची भारत त्या काळात निर्यात करत असे. तर ब्रिटनमधून कापूस धागा, लोखंड व पोलाद उत्पादनांची आयात करत असे. वसाहती काळात ब्रिटन हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश होता.\n“सेंटर फॉर इकॉनॉमिक स्टडीज अँड प्लॅनिंग’ या दिल्लीस्थित संस्थेचे प्राध्यापक विश्‍वजित धर यांच्या मते, भारत व चीनमधील सध्याचा व्यापार हा वसाहती काळासारखाच आहे. चीनच्या स्पर्धेत भारताचे उत्पादन क्षेत्र टिकू शकत नाही. चीनमध्ये प्रचंड उत्पादन होऊन, त्याची जगाला निर्यात केली जाते. त्याकरिता चीनला इंटरमिजिएट इनपुट्‌सची किंवा आदानांची गरज होती व आहे. ही आदाने चीन भारताकडून खरेदी करत आला आहे. भारताप्रमाणे ऑस्ट्रेलियाकडूनही चीन मोठ्या प्रमाणावर कच्चा माल व सामग्रीची आयात करत असतो.\nचीनमधून आलेल्या मालावर बहिष्कार वगैरे, कितीही गर्जना केल्या, चिनी ऍप्सवर बंदी घातली, तरीदेखील आजही जागतिक बाजारपेठेत चीन भारताच्या कित्येक कोस पुढे आहे. नरेंद्र मोदी सरकारने पीएलआय किंवा प्रॉडक्‍शन लिंक्‍ड इन्सेंटिव्ह स्किम घोषित केली आहे. त्याच्या परिणामी भारतातील उत्पादन क्षेत्रास चालना मिळेल आणि चीनवरील अवलंबन कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्‍त करण्यात आली आहे. करोना काळात भारताकडून चीनला निम्न तयार पोलाद उत्पादनांची लक्षणीय निर्यात झाली. याचे कारण, चीनमधील कारखानदारी क्षेत्र करोना संकटावर मात करून झपाट्याने वर आले.\nत्यामुळे पोलादाची मागणी वाढली. त्या काळात भारतात मंदी आल्याकारणाने ��ेथील पोलाद कंपन्यांनी देशांतर्गत मागणी नसल्यामुळे, निर्यातीस सुरुवात केली. परंतु ज्यावेळी देशांतर्गत मागणी वाढायला लागली, तेव्हा भारतीय पोलाद कंपन्यांनी स्थानिक बाजारपेठेवर आपले लक्ष केंद्रित केले. जर भारतीय उत्पादन क्षेत्राने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपल्या क्षमतांमध्ये वाढ केली, तरच भारत खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर होऊ शकेल. मग आपल्या आयातीवरील विदेशी चलनाचा भार कमी होईल आणि अर्थव्यवस्था निर्याताभिमुख होईल. याबाबत चीनकडून शिकण्यासारखे बरेच आहे.\nडिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nराज्य सरकारवर रामदास आठवले भडकले म्हणाले,”रेमडीसीविरचा गेमडिसीविर करू नका”\nरेमडेसिविरनंतर आता ‘टॉसिलिझूमॅब’, ‘अलझूमॅब’ इंजेक्‍शन्सही आऊट ऑफ स्टॉक\n#ResignModi : मोदी, राजीनामा द्या ट्‌वीटरवर ट्रेन्डींग\n“साडे चार कोटींचे रेमडेसीवीर खरेदी करणाऱ्या फडणवीसांची चौकशी करा”; काँग्रेसच्या…\nमहाराष्ट्रात दर तीन मिनिटांनी एक पेशंट जीव गमावतो\nअबाऊट टर्न : प्राणवायू\n61 वर्षांपूर्वी प्रभात : नवे अणुकण सापडले\nज्ञानदीप लावू जगी : गुरूकृपे मज बोलविलें देवे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/topic/north-maharashra", "date_download": "2021-04-19T10:01:41Z", "digest": "sha1:IBBJ73SWTFLEM5SITUQUFODGWFOEGMPG", "length": 2933, "nlines": 95, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "north maharashra", "raw_content": "\nराज्यपालांनी केले कोरोना योद्धा विक्की खोकरेचे कौतुक\nVideo धुळे : देशदूत संवाद कट्टा : संघर्षाची यशोगाथा\nजिल्ह्यातील प्राथमिक शाळा सुरू करण्याचे निर्देश\nकिनगाव टेम्पो अपघात : मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत - मुख्यमंत्री उध्दव ठाकरे\nVideo धुळे : सिमेंट व स्टिल दरवाढ विरोधात बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाचे धरणे आंदोलन\nजलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील जिल्हा दौऱ्यावर\nअंजनी धरणात तरूणाची आत्महत्या\nकापूस खरेदी करतांना मापात पाप\nआगेवाड शिवारात बिबट्याचा मुक्त संचार\nहतनूर धरण : रब्बी हंगामासाठी चार आवर्तने मिळणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/ratnagiri-news-marathi/two-consecutive-blasts-at-ratnagiri-chemical-company-fear-of-death-of-five-people-nrvk-104985/", "date_download": "2021-04-19T09:46:31Z", "digest": "sha1:BOFTBE4ZGBWGYC6LRJ2GMHFL33BPGDQQ", "length": 10382, "nlines": 170, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Two consecutive blasts at Ratnagiri Chemical Company; Fear of death of five people nrvk | केमिकल कंपनीत एकापाठोपाठ एक असे दोन भीषण स्फोट; पाच जणांचा मृत्यू झाल्याची भीती | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, एप्रिल १९, २०२१\nसंपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याबाबत अमित शाह यांची महत्त्वाची माहिती,म्हणाले…\n‘या’ महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कोरोना गाठणार उच्चांक,देशात सापडणार सर्वाधिक रुग्ण – आयआयटी कानपूरच्या अभ्यासकांचा दावा\nकोरोनावरील प्रभावी लसीसाठी धाडसी प्रयोग, कोरोनामुक्त झालेल्यांच्या शरीरात सोडणार कोरोनाचे विषाणू, होणार हे फायदे\nअरविंद केजरीवाल यांनी केली महत्त्वाची घोषणा, दिल्लीमध्ये ६ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर\nमलायकाला आवडते ‘ही’ सेक्स पोजीशन, हे ऐकताच अभिनेत्री नेहा धुपिया लागली हसायला\nरत्नागिरीत खळबळकेमिकल कंपनीत एकापाठोपाठ एक असे दोन भीषण स्फोट; पाच जणांचा मृत्यू झाल्याची भीती\nघरडा ( Gharda ) केमिकल कंपनीमध्ये हा स्फोट झाल्याचे समजते. या स्फोटात पाच कामगारांचा मृत्यू झाला असल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. ३० ते ४० कामगार कंपनीत अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.\nरत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड इथल्या औद्योगिक वसाहतीमधील केमिकल कंपनीत भीषण स्फोटझाला आहे. यात पाच जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.\nघरडा ( Gharda ) केमिकल कंपनीमध्ये हा स्फोट झाल्याचे समजते. या स्फोटात पाच कामगारांचा मृत्यू झाला असल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. ३० ते ४० कामगार कंपनीत अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.\nघरडा ही या औद्योगिक वसाहतीमधली सर्वात मोठी केमिकल कंपनी आहे. या कंपनीमध्ये एकामागोमाग २ स्फोट झाल्याचे वृत्त आहे. या स्फोटात जखमी झालेल्यांना खेडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nसचिन वाझे प्रकरणात नवी मुंबई कनेक्शन उघड; तपासाचा गुंता आणखी वाढला\nक्या खुबसुरती कैसी अदाअंकिता लोखंडेंचा Traditional Look चाहत्यांना पाडतोय भूरळ, पाहा खास PHOTOS\nCorona Update'स्टॅच्यु ऑफ लिबर्टी' देतेय मास्क लावण्याचा संदेश, तर मोनालिसा म्हणतेय संसर्ग टाळा\nVideoसावनी रविंद्र ला ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार\nमनोरंजनखिशाच्या राष्ट्रीय पुरस्काराचं यश संपूर्ण टीमचं\nआज ना छोडेंगे बस हमजोली, खेेलेंगे हम होलीHoli Special 2021 - वरुण धवनपासून नेहा कक्कडपर्यंत या कलाकारांची आहे ही लग्नानंतरची पहिली होळी ,पाहा फोटो\nसंपादकीयनागपूरसह सर्वोच्च न्यायालयाची ५ खंडपीठे असावीत\nसंपादकीयआरामदायी प्रवासाकरिता खासगी गाड्यांना प्रवाशांची पसंती\nसंपादकीयपायलटांच्या समर्थकांचे फोन टॅप केल्याची गहलोत सरकारची कबुली\nसंपादकीयतत्त्व बाजूला सारून वृद्ध श्रीधरन यांना भाजपाची उमेदवारी\nकाँग्रेसने केलाय ज्येष्ठांवर अन्यायस्टार प्रचारकांच्या यादीतून काँग्रेसने असंतुष्टांना वगळले\nसोमवार, एप्रिल १९, २०२१\nसातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00183.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/product/rj-cotton-combo-bayer-rasi/AGS-KIT-638?language=mr", "date_download": "2021-04-19T10:21:25Z", "digest": "sha1:3GPE4MDG2EWJ27N67ITN35QADFQULOBQ", "length": 4668, "nlines": 68, "source_domain": "agrostar.in", "title": "अॅग्रोस्टार RJ Cotton Combo (Bayer + Rasi) - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही\nआपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.\nआपली रिक्वेस्ट यशस्वीरीत्या पाठविण्यात आली आहे.\nबोंडाचा आकार: Big Boll size\nअ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद\nकृपया आपला नंबर द्या. आमचे प्रतिनिधी आपल्याला कॉल करून आपली ऑर्डर निश्चित करतील.\nआपली रिक्वेस्ट यशस्वीरीत्या पाठविण्यात आली आहे.\nअ‍ॅग्री शॉपवर परत जा\n‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम\nअ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत\nआमचे अ‍ॅप डाउनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/india/politics/kamal-haasan-on-protest-over-his-godse-remark-i-am-not-afraid-of-being-arrested-37216.html", "date_download": "2021-04-19T09:46:35Z", "digest": "sha1:B2L5L62MLVHLKE7X5U4YIEL2ENPQNQTI", "length": 31239, "nlines": 231, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "नथुराम गोडसे यांच्यावरील वादग्रस्त विधानानंतर कमल हासन म्हणाले- 'मी अटकेला घाबरत नाही' | 🗳️ LatestLY मराठी", "raw_content": "\nवांगणी रेल्वेस्थानकात मुलाचा जीव वाचवल्याप्रकरणी रेल्वेमॅनचे पियूष गोयल यांच्याकडून कौतुक\nसोमवार, एप्रिल 19, 2021\nMt.Annapurna1 सर करणारी पहिला भारतीय महिला ठरली सातार्‍याची Priyanka Mohite; पहा फोटोज\nRakhi Sawant ची आई Jaya Bheda यांच्या कॅन्सर ट्रिटमेंटसाठी देवासारखा धावून आला Salam Khan, अभिनेत्रीने Video शेअर करत मा���ले आभार\nWoman Buys Liquor in Delhi: 'हमारे को दवाओं से नहीं, पेग से असर होगा'; दिल्लीत दारू खरेदीसाठी आलेल्या महिलेचा अजब दावा, Watch Video\nCoronavirus: कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेपूर्वी राज्य सरकारकडून उपाय योजना करण्यास सुरुवात\nसुरक्षित राहण्यासाठी काय कराल\nMoto G30 स्मार्टफोन फक्त 649 रुपयांत खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या स्पेसिफिकेशन बद्दल अधिक\nBetel Leaf Benefit: अनेक गुणांनी भरपूर असते विडयाचे पान; जाणून घ्या फायदे\nGold Rate Today: सोन्याच्या दरात पुन्हा वाढ होण्यास सुरूवात; जाणून घ्या आजचे सोन्या,चांदीचे दर\nIndia Post GDS Recruitment 2021: पोस्टल विभागात 1421 ग्रामीण डाक सेवक पदांसाठी भरती; उमेदवार 21 एप्रिलपर्यंत करू शकतात अर्ज\nवांगणी रेल्वेस्थानकात मुलाचा जीव वाचवल्याप्रकरणी रेल्वेमॅनचे पियूष गोयल यांच्याकडून कौतुक\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nRakhi Sawant ची आई Jaya Bheda यांच्या कॅन्सर ट्रिटमेंटसाठी देवासारखा धावून आला Salam Khan, अभिनेत्रीने Video शेअर करत मानले आभार\nWoman Buys Liquor in Delhi: 'हमारे को दवाओं से नहीं, पेग से असर होगा'; दिल्लीत दारू खरेदीसाठी आलेल्या महिलेचा अजब दावा, Watch Video\nMoto G30 स्मार्टफोन फक्त 649 रुपयांत खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या स्पेसिफिकेशन बद्दल अधिक\nBetel Leaf Benefit: अनेक गुणांनी भरपूर असते विडयाचे पान; जाणून घ्या फायदे\nIndia Post GDS Recruitment 2021: पोस्टल विभागात 1421 ग्रामीण डाक सेवक पदांसाठी भरती; उमेदवार 21 एप्रिलपर्यंत करू शकतात अर्ज\nMt.Annapurna1 सर करणारी पहिला भारतीय महिला ठरली सातार्‍याची Priyanka Mohite; पहा फोटोज\nवांगणी रेल्वेस्थानकात मुलाचा जीव वाचवल्याप्रकरणी रेल्वेमॅनचे पियूष गोयल यांच्याकडून कौतुक\nवांगणी रेल्वेस्थानकात रेल्वे प्लॅटफॉर्म वरून तोल जाऊन ट्रकवर पडलेल्या मुलाला pointsman Mayur Shelkhe यांनी मदत करून दिले जीवनदान; पहा ही थरारक दृश्यं\nCOVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत उच्चांकी 2,73,810 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; 1,619 मृत्यू\nमहाराष्ट्र सरकारने 'या' ठिकाणांहून महाराष्ट्रात प्रवेश करणा-यांना नकारात्मक आरटी-पीसीआर चाचणी असणे केले बंधनकारक\nCoronavirus: कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेपूर्वी राज्य सरकारकडून उपाय योजना करण्यास सुरुवात\nGold Rate Today: सोन्याच्या दरात पुन्हा वाढ होण्यास सुरूवात; जाणून घ्या आजचे सोन्या,चांदीचे दर\nवांगणी रेल्वेस्थानकात मुलाचा जीव वाचवल्याप्रकरणी रेल्वेमॅनचे पियूष गोयल यांच्याकडून कौतुक\nMaharashtra: पुण�� रेल्वे स्थानकात भारतीय लष्कराच्या ब्रिगेडियरची आत्महत्या\nMumbai: मुंबईत कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 602 जणांच्या विरोधात एफआयआर दाखल तर 400 जणांना अटक\nMt.Annapurna1 सर करणारी पहिला भारतीय महिला ठरली सातार्‍याची Priyanka Mohite; पहा फोटोज\nWoman Buys Liquor in Delhi: 'हमारे को दवाओं से नहीं, पेग से असर होगा'; दिल्लीत दारू खरेदीसाठी आलेल्या महिलेचा अजब दावा, Watch Video\nIndia Post GDS Recruitment 2021: पोस्टल विभागात 1421 ग्रामीण डाक सेवक पदांसाठी भरती; उमेदवार 21 एप्रिलपर्यंत करू शकतात अर्ज\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आज साडेअकरा वाजता कोरोना संबंधित परिस्थितीसंदर्भात महत्वाच्या बैठकीचा आढावा घेणार\nनोकरी बदलली किंवा सोडल्यानंतर PF Account ट्रान्सफर न केल्यास काय होतं\nCoronavirus Infection: हवेच्या माध्यमातूनही होऊ शकते कोरोना विषाणूचे संक्रमण; Lancet पत्रिकाच्या अभ्यासात खुलासा\nSputnik V COVID-19 Vaccine प्राण्यांवर देखील परिणामकारक; लस निर्मात्यांचे मत\nयुकेच्या गृहमंत्र्यांकडून नीरव मोदी याच्या प्रत्यार्पणासाठी परवानगी दिल्याची सीबीआय अधिकाऱ्यांची माहिती\n ज्यादा Paid Leave मिळवण्यासाठी लढवली शक्कल; 37 दिवसांत 4 वेळा केले लग्न व 3 वेळा घेतला घटस्फोट\nसुरक्षित राहण्यासाठी काय कराल\nMoto G30 स्मार्टफोन फक्त 649 रुपयांत खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या स्पेसिफिकेशन बद्दल अधिक\nOnline Financial Frauds Helpline Number: दिल्ली पोलिस आणि केंद्रीय गृहमंत्रलयाने ऑनलाईन आर्थिक फसवणूकीत पैसे गमावलेल्यांसाठी लॉन्च केला खास हेल्पलाईन नंबर\nboAt ने भारतात लाँच केले Xplorer स्मार्टवॉच, जाणून घ्या खास वैशिष्ट्ये\nWhatsApp मध्ये झाले 'हे' दोन मोठे बदल, अॅप अपडेट केल्यानतर फोटोसह व्हिडिओ पाठवणे होणार सोप्पे\nNissan Magnite ला टक्कर देण्यासाठी सिट्रोन घेऊन येणार नवी SUV, जाणून घ्या खासियत\nTata Tigor Electric ची नव्या रुपातील कार लवकरच होणार लॉन्च, सिंगल चार्जमध्ये धावणार 213km\nMaruti Suzuki Jimny चे 'हे' मॉडेल ठरणार अत्यंद धमाकेदार, जाणून घ्या किंमतीसह खासियत\nAudi ने लाँच केली सर्वात स्वस्त Electric Car; सिंगल चार्जमध्ये 520 किलोमीटर धावेल, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स\nनवी गाडी खरेदी करण्याचा विचार, 4 लाखांहून कमी किंमतीतील 'या' कारवर दिला जातोय 40 हजारांपर्यंत बंपर डिस्काउंट\nIPL 2021: ‘अंपायरकडे केली होती मागणी पण...’ PBKS संघाच्या पराभवानंतर KL Rahul ने केली ‘हा’ नियम बदलण्याची मागणी\nIPL 2021 Purple Cap List Updated: पर्पल कॅपवर बेंगलोरच्या Harshal Patel याची मजबूत पकड, पहा टॉप-5 गोलंदाज\nIPL 2021 Orange Cap List Updated: काही तासातच Shikhar Dhawan ने मॅक्सवेलकडून हिसकावली ऑरेंज कॅप, पहा टॉप-5 फलंदाजांची लिस्ट\nIPL 2021 Points Table Updated: दिल्लीच्या विजयाने मुंबई इंडियन्सला धक्का, DC संघाने गुणतालिकेत मोठी झेप\nDC vs PBKS IPL 2021 Match 10: पंजाब विरोधात शिखर धवनची बल्ले-बल्ले, दिल्ली कॅपिटल्स 6 विकेटने विजयी\nRakhi Sawant ची आई Jaya Bheda यांच्या कॅन्सर ट्रिटमेंटसाठी देवासारखा धावून आला Salam Khan, अभिनेत्रीने Video शेअर करत मानले आभार\nSumitra Bhave Passes Away: प्रसिद्ध निर्मात्या, दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे आज 78 व्या वर्षी निधन\n'कोरोनापेक्षा देशाला लागलेली घातक कीड म्हणजे 'राजकारण', अभिनेत्री तेजस्विनी पंडित ने सोशल मिडियाद्वारे व्यक्त केली चीड\n'Rahul Gandhi यांनी बंगालमधल्या प्रचारसभा रद्द करण्याचा घेतलेला निर्णय हा अत्यंत धाडसी', अशा शब्दांत 'या' मराठी दिग्दर्शकाने केले कौतुक, पाहा ट्विट\nRenuka Shahane Tests Positive For COVID-19: आशुतोष राणा नंतर रेणुका शहाणे ची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह; मुलांनाही झाला संसर्ग\nBetel Leaf Benefit: अनेक गुणांनी भरपूर असते विडयाचे पान; जाणून घ्या फायदे\nHealth Tips: पपई खाण्याचे नुकसान ऐकून तुम्ही ही आश्चर्यचकित व्हाल , 'या' लोकांसाठी आहे घातक\nवेरा गेदरॉयट्स Google Doodle: राजकुमारी Vera Gedroits यांच्या 151 व्या जयंती निमित्त गुगलचे खास डुडल, जाणून घ्या त्यांच्याबद्दल अधिक\nराशीभविष्य 19 एप्रिल 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nCOVID-19: रक्तातील ऑक्सिजन लेव्हल कशी वाढवावी रक्तात काय असते याची भूमिका, जाणून घ्या आरोग्य तज्ञांचे मत\nVangani रेल्वे स्थानकात जीवाची बाजी लावत चिमुकल्याला रेल्वे अपघातातून वाचवणार्‍या कर्तव्यदक्ष Mayur Shelke यांच्यावर सोशल मीडीयात कौतुकाचा वर्षाव\nवांगणी रेल्वेस्थानकात रेल्वे प्लॅटफॉर्म वरून तोल जाऊन ट्रकवर पडलेल्या मुलाला pointsman Mayur Shelkhe यांनी मदत करून दिले जीवनदान; पहा ही थरारक दृश्यं\n बिहारमधील महिलेने केला 3 सापांना जन्म दिल्याचा दावा; विषारी सापांचा करते मुलासारखा सांभाळ\nभारतात पुन्हा एकदा होणार Lockdown लोकमत ने दिलेल्या बातमीवर PIB कडून स्पष्टीकरण\n ऑनलाइन ग्रॉसरी वेबसाइट Tesco वर ग्राहकाने मागवले सफरचंद; डिलिव्हरीत आला Apple iPhone\nDirector Sumitra Bhave Passes Away: प्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन\nJyoti Kalani Former MLA Passes Away: उल्हासनगरच्या माजी आमदार ज्योती कलानी यांचे निधन\nCoronavirus Outbreak: कोविड च्या काळात 'हे' 5 पद��र्थ तुमची रोग प्रतिकार शक्ति वाढवून तुम्हाला ठेवतील कोरोनाच्या संक्रमणांपासून दूर\nRama Navami 2021 Date: श्रीरामनवमी यंदा 21 एप्रिल दिवशी; जाणून घ्या रामजन्मोत्सव पूजेची वेळ, तिथी आणि महत्त्व\nAai Kuthe Kay Karte: आई कुठे काय करते मालिकेत येणार नवा ट्विस्ट; अभिषेकवर होणार जीवघेणा हल्ला\nनथुराम गोडसे यांच्यावरील वादग्रस्त विधानानंतर कमल हासन म्हणाले- 'मी अटकेला घाबरत नाही'\nकाही दिवसांपूर्वीच अभिनेते कमल हसन यांनी नथुराम गोडसे हे स्वतंत्र भारताचे पहिले हिंदू दहशतवादी आहेत, असे वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर त्यांच्या या विधानावर देशभरातून संमिश्र प्रतिक्रीया उमटत होत्या.\nकाही दिवसांपूर्वीच अभिनेते कमल हसन (Kamal Haasan) यांनी नथुराम गोडसे (Nathuram Godse) हे स्वतंत्र भारताचे पहिले हिंदू दहशतवादी आहेत, असे वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतर त्यांच्या या विधानावर देशभरातून संमिश्र प्रतिक्रीया उमटत होत्या. आपल्या या विधानावर आज पुन्हा एकदा मक्कम निधी मय्यमचे संस्थापक कमल हसन म्हणाले की, \"मला कोणाला अटक करायची असेल तर करु द्या. अटकेला मी घाबरत नाही. जर त्यांनी असे केले तर समस्या अधिक वाढतील. ही ताकीद नाही तर हा सल्ला आहे.\"\nत्रिची (Trichy) येथील रॅलीत दगडफेक आणि हल्ल्यावर प्रतिक्रीया देताना कमल हसन म्हणाले की, \"राजकारणाचा स्तर घसरत आहे. मला भीती वाटत नाही. प्रत्येक धर्माचे दहशतवादी असतात. विशिष्ट धर्माचा म्हणून पवित्र असं आपण म्हणू शकत नाही. कट्टरवाद हा प्रत्येक धर्मात आहे, हे इतिहास सांगतो.\"\nचेन्नईतील अर्वाकुरची इथल्या प्रचारावेळी कमल हसन यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर भाषण करताना नथुराम गोडसे हिंदू दहशतवादी असल्याचे विधान केले होते. या विधानाचा भाजप-शिवसेनेकडून कडाडून निषेध केला गेला. तर या विधानामुळे कमल हासन यांच्यावर मदुराईत मद्रास हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली. त्यावर \"ते भाषण केवळ नथुराम गोडसे यांच्याविरुद्ध होते, सर्व हिंदूंच्या विरोधात नव्हते,\" असे स्पष्टीकरण कमल हासन यांच्याकडून देण्यात आले.\nHindu Mahasabha Hindu Terrorist India’s First Terrorist Kamal Haasan Lok Sabha Elections 2019 Makkal Needhi Maiyam MNM Nathuram Godse अखिल भारत हिंदू महासभा अभिनेता कमल हासन कमल हासन कमल हासन पक्ष नथुराम गोडसे पहिला भारतीय दहशतवादी मक्कमल नीधि मय्यम मक्कमल नीधि मय्यम पार्टी लोकसभा निवडणूक २०१९ हिंदू दहशतवादी\nAssembly Elections 2021: पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ सह 5 राज्यांत आज विधानसभा निवडणूकीचं मतदान; दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क\nTamil Nadu Assembly Elections 2021: अभिनेता Kamal Haasan कोयंबटूर मतदारसंघातून लढणार तामिळनाडू विधानसभा निवडणूक\nGodse Yatra: अखिल भारत हिंदू महासभा 14 मार्चपासून सुरु करणार नथुराम गोडसे यात्रा; 17 राज्यांचे प्रतिनिधी होणार सामील\nमहात्मा गांधीजींच्या पुण्यतिथी दिवशी Kangana Ranaut चे Nathuram Godse यांच्या समर्थनार्थ ट्विट ( View Tweet)\nMumbai: मुंबईत कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 602 जणांच्या विरोधात एफआयआर दाखल तर 400 जणांना अटक\nSumitra Bhave Passes Away: प्रसिद्ध निर्मात्या, दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे आज 78 व्या वर्षी निधन\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आज साडेअकरा वाजता कोरोना संबंधित परिस्थितीसंदर्भात महत्वाच्या बैठकीचा आढावा घेणार\nMewalal Chaudhry Dies Due to Covid-19: बिहारचे माजी शिक्षणमंत्री आणि जेडीयू नेते मेवालाल चौधरी यांचे कोरोनामुळे निधन\nMt.Annapurna1 सर करणारी पहिला भारतीय महिला ठरली सातार्‍याची Priyanka Mohite; पहा फोटोज\nRakhi Sawant ची आई Jaya Bheda यांच्या कॅन्सर ट्रिटमेंटसाठी देवासारखा धावून आला Salam Khan, अभिनेत्रीने Video शेअर करत मानले आभार\nWoman Buys Liquor in Delhi: 'हमारे को दवाओं से नहीं, पेग से असर होगा'; दिल्लीत दारू खरेदीसाठी आलेल्या महिलेचा अजब दावा, Watch Video\nCoronavirus: कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेपूर्वी राज्य सरकारकडून उपाय योजना करण्यास सुरुवात\nMt.Annapurna1 सर करणारी पहिला भारतीय महिला ठरली सातार्‍याची Priyanka Mohite; पहा फोटोज\nवांगणी रेल्वेस्थानकात मुलाचा जीव वाचवल्याप्रकरणी रेल्वेमॅनचे पियूष गोयल यांच्याकडून कौतुक\nवांगणी रेल्वेस्थानकात रेल्वे प्लॅटफॉर्म वरून तोल जाऊन ट्रकवर पडलेल्या मुलाला pointsman Mayur Shelkhe यांनी मदत करून दिले जीवनदान; पहा ही थरारक दृश्यं\nCOVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत उच्चांकी 2,73,810 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; 1,619 मृत्यू\nParam Bir Singh ते Rashmi Shukla या 4 पोलिस अधिकार्‍यांमुळे ‘ठाकरे सरकार’ आलयं अडचणीत तर BJP पुन्हा आक्रमक\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\nWoman Buys Liquor in Delhi: 'हमारे को दवाओं से नहीं, पेग से असर होगा'; दिल्लीत दारू खरेदीसाठी आले��्या महिलेचा अजब दावा, Watch Video\nIndia Post GDS Recruitment 2021: पोस्टल विभागात 1421 ग्रामीण डाक सेवक पदांसाठी भरती; उमेदवार 21 एप्रिलपर्यंत करू शकतात अर्ज\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आज साडेअकरा वाजता कोरोना संबंधित परिस्थितीसंदर्भात महत्वाच्या बैठकीचा आढावा घेणार\nनोकरी बदलली किंवा सोडल्यानंतर PF Account ट्रान्सफर न केल्यास काय होतं", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://thefocusindia.com/maharashtra/muslim-leaders-demands-masques-to-be-opend-in-ramadan-month-38244/", "date_download": "2021-04-19T08:44:06Z", "digest": "sha1:XE6MGY4C6O7V2MBDYMDZIDRBZYBVPC3N", "length": 11131, "nlines": 71, "source_domain": "thefocusindia.com", "title": "रमजान महिन्यात मशिदींमध्ये नमाजाच्या परवानगीसाठी मुस्लिम नेत्यांचे राजेश टोपेंना साकडे; मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंशी चर्चेचे टोपेंचे आश्वासन muslim leaders demands masques to be opend in ramadan month", "raw_content": "\nHome आपला महाराष्ट्र रमजान महिन्यात मशिदींमध्ये नमाजाच्या परवानगीसाठी मुस्लिम नेत्यांचे राजेश टोपेंना साकडे; मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंशी चर्चेचे टोपेंचे आश्वासन\nरमजान महिन्यात मशिदींमध्ये नमाजाच्या परवानगीसाठी मुस्लिम नेत्यांचे राजेश टोपेंना साकडे; मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंशी चर्चेचे टोपेंचे आश्वासन\nमुंबई – रमझानचा पवित्र महिना पुढील आठवड्यात सुरू होत आहे. त्यावेळी मशिदींमध्ये जाऊन नमाज पठणाची परवानगी द्यावी, अशी मागणी मुस्लिम समाजाच्या नेत्यांनी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. muslim leaders demands masques to be opend in ramadan month\nमागील वर्षीप्रमाणे यावर्षीही मुस्लिमांना रात्रीच्या वेळी खास तारावीह नमाजसह मशिदींमध्ये नमाज पठणास परवानगी नाकारण्यात येऊ शकते, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर मौलवी अथर अली, मौलाना खालिद अश्रफ, मुंबई अमन समितीचे प्रमुख फरीद शेख, समाजवादी पक्षाचे आमदार अबु आसिम आझमी आणि रईस शेख यांनी टोपे यांची भेट घेऊन मशिदी उघडण्याची मागणी केली.\nमहाराष्ट्रात कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा; अधिकच्या लसपुरवठ्याची आरोग्यमंत्री राजेश टोपेंची केंद्राकडे मागणी\nमुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन टोपे यांनी त्यांना दिले. लॉकडाउन हे रात्री १० वाजल्यापासून लागू करण्यात यायला हवे, जेणेकरून लोक रात्रीची नमाज पढून त्यांच्या घरी परतू शकतात, अशी सूचनाही मुस्लिम नेत्यांनी टोपे यांन��� केली आहे\nराज्यातील सर्व मशिदींमध्ये जाऊन नमाज पढण्याची मुसलमानांना परवानगी देण्यात यावी. यावेळी सर्व लोक मास्कचा वापर करतील. तसेच ते शारीरिक अंतराचेही पालन करतील शिवाय सॅनिटायझरचाही वापर करतील, असे आश्वासन मौलवी अथर अली यांनी राजेश टोपे यांना दिले आहेत.\nमशिदीत जाताना त्यांचे थर्मल तापमान देखील तपासले जाईल, असेही त्यांनी सांगितले. अली यांच्या व्यतिरिक्त टोपे यांची भेट घेणाऱ्या शिष्टमंडळामध्ये मौलाना खालिद अश्रफ, मुंबई अमन समितीचे प्रमुख फरीद शेख आणि समाजवादी पक्षाचे आमदार अबु आसिम आझमी आणि रईस शेख यांचा सामावेश होता.\nPreviousWATCH : तुम्ही कापलेल्य केसांमधूनही कमाई करतोय China, कशी ते जाणून घ्या\nNextकोब्रा जवान राकेश्वर सिंग मन्हास सुखरूप विजापूरच्या सीआरपीएफ कॅम्पमध्ये दाखल; जम्मूतल्या घरी जोरदार सेलिब्रेशन\nWATCH | कोमट दूध सेवन करण्याचे आहेत अनेक फायदे\nWATCH : बजाजची चेतक स्कूटर बुलेटपेक्षाही महाग, पाहा किंमत\nWATCH : मधमाशी पालन ठरू शकते करिअरची उत्तम संधी\nअहमदनगर : ‘मी काय चुकीचं बोलतो आहे’ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा बाळासाहेब थोरातांना प्रश्न;थोरातांनी थेट धमकावत बाहेर हाकललं\nDelhi Lockdown : दिल्लीत आजपासून सहा दिवसांचे लॉकडाऊन, वाचा 10 ठळक मुद्दे…\nदिल्लीत केजरीवालांनी लॉकडाऊन जाहीर केले; खान मार्केटमध्ये दारू दुकानांवर गर्दी उसळली\nपुणे मार्केट यार्डातील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाचे कठोर निर्णय\nIsrael : इस्रायलने कसे जिंकले कोरोनाविरुद्धचे युद्ध देशात विनामास्क फिरू शकताहेत नागरिक\nममता बॅनर्जींचा डबल गेमपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतसभेत पंतप्रधानांवर दोष तर पत्राद्वारे मदतीची मागणी\nकोरोनाची लस घेतानाचा फोटो काढा अन् जिंका 5 हजार रुपयांचं बक्षीस\n30 एप्रिलनंतर औरंगाबादेत लस न घेता फिरणाऱ्या 45 वर्षांवरील नागरिकांवर दंडात्मक कारवाई\nWATCH : सुगंध, रंग आणि बरंच काही असा ओळखा अस्सल हापूस\nWATCH : यंदाच्या IPL मध्ये दिसतोय हा आश्चर्यकारक योगायोग\nदेशात कोरोनाची लाट नव्हे त्सुनामी : २४ तासांत २.७४ लाख रुग्ण, १६१९ मृत्यू, सक्रिय रुग्णसंख्या १९.२९ लाखांपेक्षा जास्त\n३ दिवसांत मोदी सरकारचे ६ मोठे निर्णय, रेमडेसिव्हिरची दर कपात ते ऑक्सिजन आयातीपर्यंत जाणून घ्य���…\nपाच मिनिटे वाफ घ्या आणि कोरोनाला नष्ट करा, संशोधकांचा सल्ला ; फुफ्फुसाच्या आरोग्यासाठी उपयुक्त\nटाटा सामान्य माणसाच्या मदतीला आले धावून ; रोज २००-३०० टन ऑक्सिजनचा पुरवठा ; ट्विट करुन दिली माहिती\nआमने-सामने : राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांनी पियूष गोयल यांच्याबद्दल अपशब्द काढले त्यावर ‘देवेंद्र’ चांगलेच कोपले\nरिक्षा चालवून पोट भरणाऱ्या बॉक्सरच्या मदतीसाठी आनंद महिंद्रा यांचा पुढाकार\n… कदाचित त्यांची रात्रीची उतरली नसेल फडणवीसांचे शिवसेनेचे ‘तळीराम’ आमदार गायकवाडांना सडेतोड उत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/dhawans-test-and-t20-career-in-jeopardy/", "date_download": "2021-04-19T10:14:22Z", "digest": "sha1:TP2CXBTIESDRNGCKZ4FFEDR7HMPSSH35", "length": 8712, "nlines": 99, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "Shikhar Dhawan | धवनची कसोटी व टी-20 कारकीर्द धोक्‍यात", "raw_content": "\nShikhar Dhawan | धवनची कसोटी व टी-20 कारकीर्द धोक्‍यात\nपुणे – भारतीय संघाचा सलामीवीर आक्रमक फलंदाज शिखऱ धवन याने इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्याच्या मालिकेत अफलातून फलंदाजी केली असली तरीही त्याची कसोटी तसेच टी-20 मधील कारकीर्द धोक्‍यात आली आहे.\nशुभमन गिल, इशान किशन, मयंक आग्रवाल, लोकेश राहुल व पृथ्वी शॉ या सेकंड बेंचमधील खेळाडूंच्या कामगिरीमुळे कसोटी तसेच टी-20 संघात धवनला गेल्या अनेक सामन्यात संघात स्थान मिळालेले नाही.\nधवनने 140 एकदिवसीय तर, 65 टी-20 सामने खेळले आहेत. त्यात त्याने अनुक्रमे 5 हजार 906 व 1 हजार 673 धावा केल्या आहेत. इंग्लंडविरुद्धच्या टी-20 सामन्यांच्या मालिकेत धवनला पहिल्या सामन्यात संघात स्थान मिळाले होते. मात्र, त्याला सरस कामगिरी करता आली नाही व त्याचे संघातील स्थानही गेले. त्यानंतर इशान किशनला संधी देण्यात आली. या संधीचे किशनने सोने केले. पहिल्याच आंतरराष्ट्रीय सामन्यात किशनने अर्धशतकी खेळी केली तर पदार्पण केलेल्या सूर्यकुमार यादवनेही दमदार अर्धशतकी खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. या दोन खेळाडूंमुळे धवनला पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यातच रोहित शर्मा, राहुल, गिल यांच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे धवनच्या संघातील स्थानाला धोकाच निर्माण झाला आहे.\nत्यातच कसोटीत आग्रवाल, राहुल, रोहित असे सार्थ पर्याय समोर असल्यामुळे धवनचा कसोटी संघासाठीही विचार झालेला नाही. त्याला दुखापतीमुळे यंदा अनेक सामन्यांन��� मुकावे लागले होते. त्याने तंदुरुस्त ठरल्यावर देशांतर्गत सय्यद मुश्‍ताक अली व विजय हजारे स्पर्धांमध्येही त्याने फारशी चमकदार कामगिरी केलेली नाही. त्यामुळे येत्या काळात त्याला भारताच्या कसोटी तसेच टी-20 संघात स्थान मिळणे अत्यंत कठीण बनले आहे.\nइंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात धवनने 98 धावांची खेळी केली. त्याची एकदिवसीय क्रिकेटमधील कामगिरी सातत्यपूर्ण असल्यामुळे त्याचे संघातील स्थान निश्‍चित आहे. मात्र, आता त्याला कसोटी व टी-20 संघात स्थान मिळण्याची शक्‍यता खूपच कमी राहिली आहे. दुसरीकडे पृथ्वी शॉ याने विजय हजारे स्पर्धेत देदीप्यमान कामगिरी केल्यामुळे त्याचेही धवनसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.\nडिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nकरोना चाचणीसाठी तासन्‌ तास प्रतीक्षा; रांगेतच ‘बाधित’ होण्याची नागरिकांना भिती\nराज्य सरकारवर रामदास आठवले भडकले म्हणाले,”रेमडीसीविरचा गेमडिसीविर करू नका”\nरेमडेसिविरनंतर आता ‘टॉसिलिझूमॅब’, ‘अलझूमॅब’ इंजेक्‍शन्सही आऊट ऑफ स्टॉक\n#ResignModi : मोदी, राजीनामा द्या ट्‌वीटरवर ट्रेन्डींग\n“साडे चार कोटींचे रेमडेसीवीर खरेदी करणाऱ्या फडणवीसांची चौकशी करा”; काँग्रेसच्या…\nचेन्नईचा आज राजस्थानशी मुकाबला\nकेंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांना करोना\nकुस्तीपटू दहियाची सुवर्ण कामगिरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/dr-kalam-award/", "date_download": "2021-04-19T09:42:58Z", "digest": "sha1:CHUE45UN4XUF2MISAQS7C6TD3TOLDXOE", "length": 3142, "nlines": 82, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "Dr. Kalam Award Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nमास्क लावल्याने कान दुखत असतील तर “हे’साधन वापरा\nबंगाली मुलीच्या शोधाला डॉ. कलाम पुरस्कार\nप्रभात वृत्तसेवा 6 months ago\nकरोना चाचणीसाठी तासन्‌ तास प्रतीक्षा; रांगेतच ‘बाधित’ होण्याची नागरिकांना भिती\nराज्य सरकारवर रामदास आठवले भडकले म्हणाले,”रेमडीसीविरचा गेमडिसीविर करू नका”\nरेमडेसिविरनंतर आता ‘टॉसिलिझूमॅब’, ‘अलझूमॅब’ इंजेक्‍शन्सही आऊट ऑफ स्टॉक\n#ResignModi : मोदी, राजीनामा द्या ट्‌वीटरवर ट्रेन्डींग\n“साडे चार कोटींचे रेमडेसीवीर खरेदी करणाऱ्या फडणवीसांची चौकशी करा”; काँग्रेसच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/the-philippines-was-followed-by-vietnam-with-objections-to-chinese-movements/", "date_download": "2021-04-19T09:24:10Z", "digest": "sha1:7ABXW6BHK4A7QGQ6IDGXGNTKOHJZ535V", "length": 6919, "nlines": 99, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "फिलीपाईन्स पाठोपाठ व्हिएतनामकडूनही चीनी हालचालींना आक्षेप", "raw_content": "\nफिलीपाईन्स पाठोपाठ व्हिएतनामकडूनही चीनी हालचालींना आक्षेप\nहनोई – फिलीपाईन्सने गेल्या आठवड्यात दक्षिण चीन समुद्रातील चीनी हालचालींना आक्षेप घेतल्यानंतर आता व्हिएतनामनेही चीनच्या मासेमारी नौकांच्या हालचालींवर आक्षेप घेतला आहे. दक्षिण चीन समुद्रातील वादग्रस्त सागरी भागात चीनी मासेमारी नौका असल्याचे व्हिएतनामने म्हटले आहे. चीनने हनोई प्रांताच्या स्वायत्ततेचा मान राखावा. असेही व्हिएतनामने म्हटले आहे.\nचिनी मासेमारी नौका व्हिटसन खाडीमध्ये आणि एका बेटाजवळ आढळल्याचे व्हियेतनामच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्‌याने म्हटले आहे. हा भाग सिंग टोन डॉंग या व्हिएतनामच्या बेटाजवळ असून संयुक्त राष्ट्राच्या सागरी कायदाविषयक ठरावा अंतर्गत व्हिएतनामचा स्वायत्त भाग असल्याचे या प्रवक्त्‌याने म्हटले आहे.\nफिलीपाईन्सच्या संरक्षण प्रमुखांनीही रविवारी चिनी सागरी हालचालींवर आक्षेप घेतला होता. चिनी नौसेनेच्या नौका व्हिट्‌सन खाडीमध्ये आढळल्या असून हा भाग फिलीपाईन्सच्या आर्थिक क्षेत्राचा भाग असल्याचे त्यांनी म्हटले आहे.\nगेल्याच आठवड्यात अमेरिका आणि फिलिपाईन्स मध्ये चिनी गाडीमध्ये वावरत असल्याबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली होती.\nडिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nकरोना चाचणीसाठी तासन्‌ तास प्रतीक्षा; रांगेतच ‘बाधित’ होण्याची नागरिकांना भिती\nराज्य सरकारवर रामदास आठवले भडकले म्हणाले,”रेमडीसीविरचा गेमडिसीविर करू नका”\nरेमडेसिविरनंतर आता ‘टॉसिलिझूमॅब’, ‘अलझूमॅब’ इंजेक्‍शन्सही आऊट ऑफ स्टॉक\n#ResignModi : मोदी, राजीनामा द्या ट्‌वीटरवर ट्रेन्डींग\n“साडे चार कोटींचे रेमडेसीवीर खरेदी करणाऱ्या फडणवीसांची चौकशी करा”; काँग्रेसच्या…\nचीनने नोंदवला 18.3 टक्के विक्रमी विकासदर\n‘भारत दबावापुढे झुकणार नाही, मागे हटणार नाही’; संरक्षण दलप्रमुखांचा चीनला स्पष्ट संदेश\n चीनच्या तज्ञाचे ‘त्या’ विधानावरून घुमजाव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahajobs.org.in/pm-modi-cm-covid-19-meeting-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A1-%E0%A4%B2%E0%A4%A2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3/", "date_download": "2021-04-19T10:21:19Z", "digest": "sha1:Y6U7357QW4H27D2QXS45TZSHXXHNNXQS", "length": 12955, "nlines": 64, "source_domain": "www.mahajobs.org.in", "title": "PM Modi CM Covid-19 Meeting : कोविड लढ्यात राजकारण करणाऱ्यांना समज द्यावी, मुख्यमंत्री ठाकरे यांची पंतप्रधानांना विनंती | महा जॉब्स", "raw_content": "\nPM Modi CM Covid-19 Meeting : कोविड लढ्यात राजकारण करणाऱ्यांना समज द्यावी, मुख्यमंत्री ठाकरे यांची पंतप्रधानांना विनंती\nadmin April 8, 2021 Leave a Comment on PM Modi CM Covid-19 Meeting : कोविड लढ्यात राजकारण करणाऱ्यांना समज द्यावी, मुख्यमंत्री ठाकरे यांची पंतप्रधानांना विनंती Posted in Corona Virus\ns=corona\">कोरोना संसर्गाची दुसरी लाट झपाट्याने पसरत आहे. महाराष्ट्रानंतर दिल्ली, पंजाब, मध्य प्रदेश, तमिळनाडू, उत्तर प्रदेशसह काही राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी वर्च्युअली संवाद साधला. यावेळी देशातील सर्व पक्षांच्या नेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित करून, या लढ्यात कुठलेही राजकारण आणू नये म्हणून सांगावे अशी आग्रही मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

    \n

    राज्याने मोठ्या प्रमाणावर चाचण्या वाढविल्या असून आणखीही वाढविण्यात येणार आहे. मात्र, लसीचा जादा पुरवठा करावा तसेच इतर राज्यांतून ऑक्सीजन तसेच व्हेंटीलेटर्स देखील उपलब्ध करून द्यावे अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. हाफकिनला लस उत्पादन करण्यासाठी राज्य शासनाने पाठवलेल्या प्रस्तावाला लवकर मान्यता मिळाल्यास लसीकरण आणखी वाढवता येईल असेही मुख्यमंत्री म्हणाले.
     
    चाचण्यांचा वेग चांगला
    महाराष्ट्रात चाचण्यांचा वेग चांगला असल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाने आजच्या सादरीकरणात सांगितले. राज्यात एकूण चाचण्यात 71 टक्के आरटीपीसीआर आणि 28 टक्के अँटिजेन होतात जे की समाधानकरक असले तरी वाढवावे असे केंद्रीय आरोग्य सचिव यांनी सांगितले.

    \n

    मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या वर्ष सव्वा वर्षांपासून आपल्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व कोविडची लढाई लढतो आहोत. मधल्या काळात तर संसर्गाची लाट थोपविण्यात आपल्याला यशही आले होते. महाराष्ट्रात तर आधी तीन हजार रुग्णच आढळत होते. इतर सर्व प्रमुख राज्यांसारखीच महाराष्ट्राने देखील काळजी घेतली होती. मात्र, ग्रामपंचायत निवडणुका, लग्न समारंभ यांच्या आयोजनाने साथ वाढली. अचानक विदर्भाच्या काही भागातून विषाणूचा उद्रेक सुरू झाला व कुटुंबच्या कुटुंब संसर्गग्रस्त झाली. राज्य सर्वसामान्य परिस्थितीत परतत असताना विषाणूच्या म्युटेशनमुळे संसर्ग वाढीस लागला. इतर जगातही असेच होत होते. त्यामुळे महाराष्ट्राने काळजी घेऊनही ही भयंकर वाढ झाली ही वस्तुस्थिती आहे. मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना आरटीपीसीआर चाचण्या 70 टक्यांपेक्षा जास्त करुन व लसीकरण आणखी जास्त गतीने वाढवू असे सांगितले. मात्र, त्यासाठी त्यांनी केंद्राचे सहकार्य मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

    \n

    मागणीनुसार लस पुरवठा लगेच व्हावा
    मुख्यमंत्री म्हणाले की, प्राधान्यक्रम गटातील सुमारे 1.77 कोटी जनतेचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असून त्यासाठी दर आठवड्यात 40 लाख लसींचा पुरवठा करावा. आत्तापर्यंत राज्याला 1 कोटी 6 लाख 23 हजार 500 डोसेस मिळाले आहेत. आजपर्यंत 92 ते 95 लाख डोस देण्यात आले आहेत. आता या घडीला महाराष्ट्राकडे खूप कमी साठा असून काही केंद्रे बंद पडली आहेत. 15 एप्रिलनंतर 17.43 लाख डोसेस देण्यात येतील असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले. मात्र, त्यामुळे लसीकरण मोहिमेत खंड पडेल. त्यामुळे आमच्या मागणीप्रमाणे एकदमच पूर्ण वितरण व्हावे. 25 वर्षापुढील सर्वाना लसीकरण गरजेचे आहे या मागणीचा पुनरुचार देखील मुख्यमंत्री ठाकरे यांनी केला.

    \n

    ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा  
    राज्याला ऑक्सिजनची खूप गरज असून त्याचा पुरवठा व्हावा. आताची कोविड बाधित रुग्णांची संख्या पहाता 1700-2500 मे.टन इतक्या ऑक्सीजनची एप्रिल अखेरपर्यंतची मागणी असेल. त्यामुळे पुरवठा सुरळित राहण्यासाठी महाराष्ट्राला लिक्विड मेडिकल ऑक्सीजनचा पुरवठा होणे ही अत्यंत निकडीची आणि अत्यावश्यक स्वरूपाची गरज आहे.

    \n

    रेमडिसीवीर उपलब्धता
    देशभरातील औषध उत्पादकांकडून रेमडीसीव्हीरचा पुरवठा व्हावा. या औषधाच्या किंमतीवर ड्रग कंट्रोलरचे नियंत्रण असावे. महाराष्ट्रामध्ये आजघडीस रेमडिसीवीरच्या साधारणत 50 ते 60 हजार बाटल्यांचा वापर सुरु आहे. सक्रिय रुग्णांची संख्या लक्षात घेता ही एप्रिल अखेरप���्यंत ही  गरज प्रति दिन 90 हजार ते 1 लाख बाटल्या याप्रमाणे वाढू शकते. अनेक ठिकाणी केवळ सिटी स्कॅन केलेल्या रुग्णाला रेमडिसीवीर दिले जाते. आयसीएमआरला ही रेमडिसीवीरचा हा अति व गैरवापर होऊ नये म्हणून त्याच्या वापराचा प्रोटोकॉल निश्चित करण्याची विनंती आहे. रेमडिसीवीरची निर्यातही थांबवावी. 
      
    व्हेंटीलेटर्स द्यावेत
    केंद्राने जादा 1200 व्हेंटीलेटर्स द्यावेत तसेच जे पाठवले आहेत ते सध्या तांत्रिक कारणांमुळे बंद आहेत. त्या सुरु करण्यासाठी तंत्रज्ञ द्या, ऑपरेशनल करून द्यावे

    \nकेंद्र सरकार विरोधात अफवा पसरवणाऱ्या नवाब मलिकांविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करा, आमदार अतुल भातखळकर यांची पोलीसात तक्रार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/bus-train-will-continue-labor-minister-hassan-mushrifs-appeal-to-workers-that-no-business-will-be-shut-down-nrvk-113011/", "date_download": "2021-04-19T09:36:51Z", "digest": "sha1:62WYV2N2NVNQXIE7VQ4K4NJAJLU5OYK4", "length": 14000, "nlines": 169, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Bus, train will continue; Labor Minister Hassan Mushrif's appeal to workers that no business will be shut down nrvk | बस, रेल्वे सुरु राहणार; कोणतेही उद्योगधंदे बंद होणार नसल्याचे म्हणत कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांचे कामगारांना आवाहन | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, एप्रिल १९, २०२१\nसंपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याबाबत अमित शाह यांची महत्त्वाची माहिती,म्हणाले…\n‘या’ महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कोरोना गाठणार उच्चांक,देशात सापडणार सर्वाधिक रुग्ण – आयआयटी कानपूरच्या अभ्यासकांचा दावा\nकोरोनावरील प्रभावी लसीसाठी धाडसी प्रयोग, कोरोनामुक्त झालेल्यांच्या शरीरात सोडणार कोरोनाचे विषाणू, होणार हे फायदे\nअरविंद केजरीवाल यांनी केली महत्त्वाची घोषणा, दिल्लीमध्ये ६ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर\nमलायकाला आवडते ‘ही’ सेक्स पोजीशन, हे ऐकताच अभिनेत्री नेहा धुपिया लागली हसायला\nअफवांना बळी पडू नकाबस, रेल्वे सुरु राहणार; कोणतेही उद्योगधंदे बंद होणार नसल्याचे म्हणत कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांचे कामगारांना आवाहन\nराज्यातील सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणजेच बस, रेल्वे व खाजगी वाहनांची वाहतूक व्यवस्था कोव्हीड प्रतिबंधविषयक नियमांचे पालन करून सुरळीतपणे चालू राहणार आहे. त्यामुळे त्याबाबत कोणतीही भिती न बाळगता सर्वांच्या प्रवासाची व्यवस्था देखील होणार आहे. प्रत्येक कामगाराने स्वतःच्या तसेच कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेतांना आपापले उद्योगधंदे नियमितपणे चालविण्यासाठी संपूर्ण हातभार लावावा, असे आवाहन कामगार मंत्री मुश्रीफ यांनी केले आहे.\nमुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या काही कामगार स्थलांतर करीत आहे. कामगारांनी स्थलांतर करु नये, तसेच अफवांना बळी पडू नये, असे आवाहन करीत राज्य शासन कामगारांच्या पाठीशी आहे, अशी ग्वाही कामगार मंत्री मुश्रीफ यांनी दिली.\nराज्यातील सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणजेच बस, रेल्वे व खाजगी वाहनांची वाहतूक व्यवस्था कोव्हीड प्रतिबंधविषयक नियमांचे पालन करून सुरळीतपणे चालू राहणार आहे. त्यामुळे त्याबाबत कोणतीही भिती न बाळगता सर्वांच्या प्रवासाची व्यवस्था देखील होणार आहे. प्रत्येक कामगाराने स्वतःच्या तसेच कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घेतांना आपापले उद्योगधंदे नियमितपणे चालविण्यासाठी संपूर्ण हातभार लावावा, असे आवाहन कामगार मंत्री मुश्रीफ यांनी केले आहे.\nराज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कोव्हिड रुग्णांची संख्या वाढत असली तरीही ती नियंत्रणात आणण्यासाठी राज्य शासनाकडून संपूर्ण प्रयत्न करण्यात येत आहे. राज्यात सर्व दवाखान्यांद्वारे अत्यावश्यक सेवा-सुविधा उपलबध करुन देण्यात आल्या असून कोणत्याही परिस्थितीत कोव्हीड अथवा इतर रुग्णांच्या आरोग्यासंदर्भात अडचणी येणार नाहीत. तसेच या काळात कोणत्याही परिस्थितीत राज्यातील कारखाने, उद्योग तसेच असंघटीत क्षेत्रातील कामगारांचे कोणतेही उद्योगधंदे बंद होणार नाहीत याची संपूर्ण दक्षता व काळजी राज्य शासनाकडून घेण्यात येत आहे.\nत्यामुळे कोणत्याही अफवांना बळी न पडता उद्योगधंद्यांमध्ये कार्यरत असलेल्या तसेच स्वयंरोजगारीत असलेल्या सर्व कामगार व असंघटीत क्षेत्रातील कामगार यांनी आपापल्या क्षेत्रातील कारखाने, उद्योग यांमध्ये कोव्हीड प्रतिबंधविषयक नियमांचे पालन करून कामकाज नियमित चालू राहील याबाबत निसंदेह रहावे. मंत्री मुश्रीफ यांनी विभागातील अधिकाऱ्यांसमवेत आज बैठक घेऊन कामकाजाची माहिती घेतली. राज्यातील मजूर व कामगारांच्या सध्याच्या अडचणी व समस्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.\nक्या खुबसुरती कैसी अदाअंकिता लोखंडेंचा Traditional Look चाहत्यांना पाडतोय भूरळ, पाहा खास PHOTOS\nCorona Update'स्टॅच्यु ऑफ लिबर्टी' देतेय मास्क लावण्याचा संदेश, तर मोनालिसा म्हणतेय संसर्ग टाळा\nVideoसावनी रविंद्र ला ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार\nमनोरंजनखिशाच्या राष्ट्रीय पुरस्काराचं यश संपूर्ण टीमचं\nआज ना छोडेंगे बस हमजोली, खेेलेंगे हम होलीHoli Special 2021 - वरुण धवनपासून नेहा कक्कडपर्यंत या कलाकारांची आहे ही लग्नानंतरची पहिली होळी ,पाहा फोटो\nसंपादकीयनागपूरसह सर्वोच्च न्यायालयाची ५ खंडपीठे असावीत\nसंपादकीयआरामदायी प्रवासाकरिता खासगी गाड्यांना प्रवाशांची पसंती\nसंपादकीयपायलटांच्या समर्थकांचे फोन टॅप केल्याची गहलोत सरकारची कबुली\nसंपादकीयतत्त्व बाजूला सारून वृद्ध श्रीधरन यांना भाजपाची उमेदवारी\nकाँग्रेसने केलाय ज्येष्ठांवर अन्यायस्टार प्रचारकांच्या यादीतून काँग्रेसने असंतुष्टांना वगळले\nसोमवार, एप्रिल १९, २०२१\nसातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00184.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA-%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82/", "date_download": "2021-04-19T09:55:19Z", "digest": "sha1:MYSXTMLPKAJT36BK4TGAITEFYSEMNK72", "length": 3217, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "भाजप नगरसेविका करुणा चिंचवडे Archives - MPCNEWS", "raw_content": "\nभाजप नगरसेविका करुणा चिंचवडे\nभाजप नगरसेविका करुणा चिंचवडे\nChinchwad News : प्रसन्नकडून चुकून गोळी झाडली गेली \nएमपीसी न्यूज - भाजप नगरसेविका करुणा चिंचवडे यांच्या मुलाने स्वतःवर गोळी झाडून घेतली. त्यात मुलाचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 28) रात्री चिंचवड गावात घडली. मात्र ही आत्महत्या आहे की अपघात याबाबत पोलीस शोध घेत…\nArticle by Devdatta Kashalikar: कोरोनाबाधितांच्या घरातील कचरा – एक गहन विषय\nPimpri News: जम्बो सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची महापालिका डॉक्टर प्राथमिक तपासणी करणार\nSix Minute Walk Test : फुफ्फुसांच्या आरोग्याविषयी जागरूकतेसाठी ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’\nPune News : जैन सोशल ग्रुप द्वारा आयोजित शिबिरात 80 युनिट रक्त संकलन\nPimpri News: महापालिका रेमडिसीवीरच्या 7 हजार 50 कुपी खरेदी करणार\n नेटफ्लिक्स, अमेझॉनच्या या लिंक चुकूनही ओपन करू नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2020/12/%E0%A4%A5%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%9A%E0%A4%A2-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF.html", "date_download": "2021-04-19T09:13:48Z", "digest": "sha1:PJ23TYEMKFJKXDD5R2BVWG5G62Z4T6XB", "length": 21372, "nlines": 223, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "थंडीत चढ-उतार शक्य | Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nby Team आम्ही कास्तकार\nin बातम्या, हवामान अंदाज\nपुणे : हिंदी महासागर आणि अरबी समुद्राच्या नैर्ऋत्य भागात चक्रीवादळासाठी पोषक असलेले वातावरण आणि उत्तरेकडील कमी झालेल्या थंड वाऱ्याच्या प्रवाहामुळे राज्यातील थंडी कमी झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवस ही थंडी कमीअधिक स्वरूपात राहणार आहे. तर सोमवार (ता. २८) नंतर पुन्हा काही प्रमाणात थंडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.\nउत्तर भारतातील हिमालय व परिसरात असलेल्या थंडीच्या लाटेचा प्रभाव कमी झाला आहे. त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर झाला आहे. यामुळे राज्यातील थंडी काही प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे किमान तापमानाचा पारा किंचित वाढला असला, तरी तो दहा अंश सेल्सिअसच्या खाली आहे. मागील चार ते पाच दिवसांपासून परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आवारामध्ये नीचांकी तापमानाची नोंद होत आहे. शुक्रवारी (ता. २५) सकाळी आठ वाजेपर्यंत येथे ९.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले.\nराज्यात गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा कडाका कमी होऊ लागला आहे. विदर्भातील व मराठवाड्यातील काही भागांत थंडी असल्याने किमान तापमानात घट असल्याचे आढळून येते. मात्र काही भागांत थंडी कमी झाली आहे. त्यामुळे गोंदिया वगळता इतर सर्वच भागांत किमान तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसच्यावर गेला आहे. मराठवाड्यातही किमान तापमानात काहीशी वाढ झाली आहे. या भागात ९ ते १६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान किमान तापमान नोंदविले गेले. मध्य महाराष्ट्रातही थंडीचा प्रभाव कमी झाल्याने थंडी कमीअधिक स्वरूपात आहे.\nपुणे, नगर, नाशिक, जळगाव भागांत किंचित थंडी आहे. तर कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली या भागांत बोचरी थंडी आहे. कोकणातही काहीशी थंडी असल्याने किमान तापमान अजूनही १६ ते १९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे.\nशुक्रवारी (ता. २५) सकाळपर्यंत विविध शहरांतील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) ः मुंबई (सांताक्रूझ) १८.८ (१), ठाणे १९, अलिबाग १६.८ (-२), रत्नागिरी १९.९, डहाणू १८.६, पुणे ११.९ (१), जळगाव १३ (१), कोल्हापूर १७.५ (३), महाबळेश्‍वर १४.९ (२), मालेगाव १२.४ (१), नाशिक १३ (३), निफाड ११, सांगली १५.९ (२), सातारा १४.१ (१), सोलापूर १५.६, औरंगाबाद १२.५ (१), बीड १६.८ (३), परभणी ११.९ (-१), परभणी कृषी विद्यापीठ ९.३, नांदेड १४ (१), उस्मानाबाद १२.३ (-१), अकोला ११.४ (-२), अमरावती १४.७, बुलडाणा १२.६ (-२), चंद्रपूर ११.६ (-२), गोंदिया ९.४ (-३), नागपूर ११.२ (-२), वर्धा १० (-५).\nपुणे : हिंदी महासागर आणि अरबी समुद्राच्या नैर्ऋत्य भागात चक्रीवादळासाठी पोषक असलेले वातावरण आणि उत्तरेकडील कमी झालेल्या थंड वाऱ्याच्या प्रवाहामुळे राज्यातील थंडी कमी झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवस ही थंडी कमीअधिक स्वरूपात राहणार आहे. तर सोमवार (ता. २८) नंतर पुन्हा काही प्रमाणात थंडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.\nउत्तर भारतातील हिमालय व परिसरात असलेल्या थंडीच्या लाटेचा प्रभाव कमी झाला आहे. त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर झाला आहे. यामुळे राज्यातील थंडी काही प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे किमान तापमानाचा पारा किंचित वाढला असला, तरी तो दहा अंश सेल्सिअसच्या खाली आहे. मागील चार ते पाच दिवसांपासून परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आवारामध्ये नीचांकी तापमानाची नोंद होत आहे. शुक्रवारी (ता. २५) सकाळी आठ वाजेपर्यंत येथे ९.३ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले.\nराज्यात गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा कडाका कमी होऊ लागला आहे. विदर्भातील व मराठवाड्यातील काही भागांत थंडी असल्याने किमान तापमानात घट असल्याचे आढळून येते. मात्र काही भागांत थंडी कमी झाली आहे. त्यामुळे गोंदिया वगळता इतर सर्वच भागांत किमान तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसच्यावर गेला आहे. मराठवाड्यातही किमान तापमानात काहीशी वाढ झाली आहे. या भागात ९ ते १६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान किमान तापमान नोंदविले गेले. मध्य महाराष्ट्रातही थंडीचा प्रभाव कमी झाल्याने थंडी कमीअधिक स्वरूपात आहे.\nपुणे, नगर, नाशिक, जळगाव भागांत किंचित थंडी आहे. तर कोल्ह��पूर, सोलापूर, सातारा, सांगली या भागांत बोचरी थंडी आहे. कोकणातही काहीशी थंडी असल्याने किमान तापमान अजूनही १६ ते १९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे.\nशुक्रवारी (ता. २५) सकाळपर्यंत विविध शहरांतील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) ः मुंबई (सांताक्रूझ) १८.८ (१), ठाणे १९, अलिबाग १६.८ (-२), रत्नागिरी १९.९, डहाणू १८.६, पुणे ११.९ (१), जळगाव १३ (१), कोल्हापूर १७.५ (३), महाबळेश्‍वर १४.९ (२), मालेगाव १२.४ (१), नाशिक १३ (३), निफाड ११, सांगली १५.९ (२), सातारा १४.१ (१), सोलापूर १५.६, औरंगाबाद १२.५ (१), बीड १६.८ (३), परभणी ११.९ (-१), परभणी कृषी विद्यापीठ ९.३, नांदेड १४ (१), उस्मानाबाद १२.३ (-१), अकोला ११.४ (-२), अमरावती १४.७, बुलडाणा १२.६ (-२), चंद्रपूर ११.६ (-२), गोंदिया ९.४ (-३), नागपूर ११.२ (-२), वर्धा १० (-५).\nहिंदी अरबी समुद्र समुद्र थंडी पुणे हवामान भारत परभणी कृषी विद्यापीठ सकाळ विदर्भ किमान तापमान महाराष्ट्र नगर जळगाव कोल्हापूर सोलापूर सांगली कोकण मुंबई ठाणे अलिबाग मालेगाव नाशिक निफाड औरंगाबाद बीड नांदेड उस्मानाबाद अकोला अमरावती चंद्रपूर नागपूर\nहिंदी, अरबी समुद्र, समुद्र, थंडी, पुणे, हवामान, भारत, परभणी, कृषी विद्यापीठ, सकाळ, विदर्भ, किमान तापमान, महाराष्ट्र, नगर, जळगाव, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, कोकण, मुंबई, ठाणे, अलिबाग, मालेगाव, नाशिक, निफाड, औरंगाबाद, बीड, नांदेड, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर\nहिंदी महासागर आणि अरबी समुद्राच्या नैर्ऋत्य भागात चक्रीवादळासाठी पोषक असलेले वातावरण आणि उत्तरेकडील कमी झालेल्या थंड वाऱ्याच्या प्रवाहामुळे राज्यातील थंडी कमी झाली आहे.\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nतूर बाजार भाव | आजचे तुरीचे भाव | Tur Bajar Bhav Today | सर्व बाजार समिती 18 April 2021\n‘कॉपशॉप’ उभारणीसाठी पुढाक��र घ्या\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\n(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nनोंदणी, ई-केवायसी आणि ट्रॅक स्थिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nऑनलाईन अर्ज, नोंदणी (प्रसूत सहाय्य)\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nराज्यनिहाय डायरेक्ट लिंक्स, नवीन पंचायत मतदार यादी\nपुणे जिल्ह्यातील धरणांत ७८ टीएमसी पाणीसाठा\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/global/chinas-big-decision-worlds-largest-single-aperture-telescope-open-astronomers-12003", "date_download": "2021-04-19T08:59:56Z", "digest": "sha1:DTQW6OTE6IJ7IMIYST345SQYZZZ5WU6M", "length": 13368, "nlines": 125, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "चीनचा मोठा निर्णय; जगातील सर्वात मोठी एकल-अपर्चर दुर्बिण खगोलशास्त्रज्ञांकरिता खुली | Gomantak", "raw_content": "\nसोमवार, 19 एप्रिल 2021 e-paper\nचीनचा मोठा निर्णय; जगातील सर्वात मोठी एकल-अपर्चर दुर्बिण खगोलशास्त्रज्ञांकरिता खुली\nचीनचा मोठा निर्णय; जगातील सर्वात मोठी एकल-अपर्चर दुर्बिण खगोलशास्त्रज्ञांकरिता खुली\nगुरुवार, 1 एप्रिल 2021\nबीजिंग : चीनने जगातील खगोलशास्त्रज्ञांकरिता एक मोठी भेट दिली आहे. चीनने खगोलशास्त्रज्ञांन त्यांची जगातील सर्वात मोठी एकल-अपर्चर दुर्बिण वापरण्याची परवानगी दिली आहे. एकल-अपर्चर दुर्बिण ही जगातील सर्वात संवेदनशील दुर्बिण आहे.\nबीजिंग : चीनने जगातील खगोलशास्त्रज्ञांकरिता एक मोठी भेट दिली आहे. चीनने खगोलशास्त्रज्ञांन त्यांची जगातील सर्वात मोठी एकल-अपर्चर दुर्बिण वापरण्याची परवानगी दिली आहे. एकल-अपर्चर दुर्बिण ही जगातील सर्वात संवेदनशील दुर्बिण आहे. तसेच, ही 500 मीटर अपर्चर स्फेरिकल टेलीस्कोप (फास्ट) पूर्वीच्या रेडिओ दुर्बिणीच्या दुप्पट क्षेत्राचे क्षेत्र व्यापू शकेल आणि त्याचे वजन 3-5 पट अधिक अचूक असल्याचा दावाही चीनने केला आहे. या दुर्बिणीचे नाव तियानयान असे आहे, ज्याचा अर्थ चिनी भाषेत ''स्वर्गातील नेत्र'' असा होतो.\nचीनची हा विशाल दुर्बिण देशाच्या दक्षिण आणि पश्चिम भागातील गुइझोउ के डाओडांग याठिकाणी आहे. ही दुर्बिण जानेवारी 2020 मध्ये पूर्णपणे कार्यरत झाली. चीनने आता हे जगभरातील खगोलशास्त्रज्ञांसाठी उघडले आहे. ही दुर्बिण बनविण्यासाठी चीनला पाच वर्षांचा कालावधी लागला होता. या दुर्बिणीने सुरुवातीपासूनच स्थिर आणि विश्वासार्ह सेवा दिल्याचा दावाही चीनने केला आहे.\nम्यानमारमधील चालू घडामोडीनंतर ब्रिटिश फॅशन ब्रँड नेक्स्टने घेतला मोठा निर्णय\nया रेडिओ दुर्बिणीने आतापर्यंत 300 शेपटीच्या तारकां शोधल्या आहेत. तसेच बर्‍याच क्षेत्रात यश मिळवले आहे. जगभरातील खगोलशास्त्रज्ञ या दुर्बिणीच्या वापरासाठी ऑनलाईन अर्ज करू शकतात, असे चीनने म्हटले आहे. ऑगस्टपासून परदेशी खगोलशास्त्रज्ञांना या दुर्बिणीचा वापर करण्याची परवानगी चीनने दिली आहे. बीजिंग नॉर्मल युनिव्हर्सिटीचे खगोलशास्त्रज्ञ झांग टोंगजी हे या प्रकल्पाचे मुख्य वैज्ञानिक आहेत. या दुर्बिणीद्वारे दुसऱ्या जगातही जीवसृष्टी असल्याचे अनेक संकेत मिळाल्याचे झांग टोंगजी यांनी सांगितले आहे.\nफ्रान्समधील आणखी तीन राफेलचे थेट भारतात आगमन\n16 हजार फूट दुर्बिणी 1994 मध्ये प्रस्तावित तहवण्यात आला होता, ज्याला अखेर 2007 मध्ये मंजूरी मिळाली. 36 फुटच्या या डीशमध्ये 4,500 त्रिकोणी पॅनेल्स आहेत. येथे 33-टन रेटिना देखील आहे जी 460-525 फूट उंचीवर टांगली आहे. याची किंमत 26.9 कोटी आहे. रेडिओच्या सिग्नलमध्ये कोणताही इंटरफेअरन्स न होण्यासाठी याठिकाणी आसपासच्या तीन मैलाचा परिसर पूर्णपणे रिकामा करण्यात आला आहे. परग्रहवारील जीवांचा शोध घेण्याव्यतिरिक्त, दुर्बिण पल्सर, ब्लॅक होल, गॅस ढग आणि आकाशगंगे यासारख्या इतर वैश्विक परिमाणांचा अभ्यास करेल, असेही चीनच्या वतीने सांगण्यात आले आहे.\nसुनील अरोरा होणार गोव्याचे नवे राज्यपाल\nगोवा : राज्याच्या राज्यपाल पदावर देशाचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा...\nगोव्यातील करदात्यांना दिलासा: पाच वर्षे कर शुल्कात कोणतीही वाढ नाही\nमडगाव: कर आणि शुल्कामध्ये अन्यायकारक वाढ करण्याच्या विरोधात शॅडो कौन्सिल फॉर मडगाव...\nगोमंतकीयांसाठी आनंदाची बातमी; केंद्र सरकारकडून मोठं गिफ्ट\nपणजी: कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे निर्माण झालेली गंभीर परिस्थिती नियंत्रणात...\nरुग्णवाहिकेला रस्ता देण्यासाठी अमेरिकेत काय केले; पहा video\nजेव्हा प्रत्येक रुग्णास उपचारांसाठी रुग्णालयात नेले जाते तेव्हा एक एक सेकंद महत्वाचा...\nमनमोहन सिंग यांचे नरेंद्र मोदींना पत्र; लसीबाबत दिल्या महत्त्वाच्या सूचना\nकोरोनाची दुसरी लाट देशात थैमान घालत आहे. देशातील आरोग्य यंत्रणेवरचा ताण प्रचंड वाढला...\nनासा आणि स्पेसएक्स चंद्रावर पाठवणार लँडर; हा खर्च गोव्याच्या एक वर्षाच्या बजेटइतका\nअमेरिकेची अंतराळ संस्था नासाने उद्योगपती एलोन मस्क यांची कंपनी स्पेसएक्सची...\nकोरोना पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांचा मोठा निर्णय\nदेशात सध्या कोरोनच्या दुसऱ्या लाटेमुळे परिस्थिती गंभीर होत जाताना दिसते आहे. देशातील...\nअजय देवगण इंग्लिश शोच्या रिमेकमधून करणार 'OTT' प्लॅटफॉर्मवर पदार्पण\nअजय देवगनने नुकतीच त्याच्या अपकमिंग फिल्म 'गोबर' बद्दल माहिती दिली होती. आता बातमी...\nगोवा : सांगे पालिकेसाठी ४३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात\nसांगे: सांगे नागरपालिकेच्या दहा प्रभागांची निवडणूक येत्या तेवीस तारखेला होत...\nगोव्याच्या विकासासाठी २०० कोटी रुपये\nएकात्मिक किनारी व्यवस्थापन आराखड्यासाठी दोनशे कोटी रुपयांत 12 प्रकल्पांची...\nपाकिस्तानच्या संपूर्ण संघावर एकटा विराटच पडतोय भारी\nभारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ऑक्टोबर 2020 ते सप्टेंबर 2021 या कालावधीत...\nशांघायमधील शिपयार्डमध्ये बनतेय चीनचे सर्वाधिक अत्याधुनिक विमानवाहू जहाज; पहा सॅटेलाइट दृश्य\nचीन : चीन आपल्या नौदलाची ताकद वाढविण्यासाठी आणि नौदलाचे आधुनिकीकरण करण्यासाठी...\nवर्षा varsha फॅशन भारत गॅस gas\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahajobs.org.in/%E0%A4%A7%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2021-04-19T10:26:54Z", "digest": "sha1:ZZQKQHT6RS4DI5A2RWNTPHWDBAPYPUJN", "length": 8251, "nlines": 65, "source_domain": "www.mahajobs.org.in", "title": "धक्कादायक! पालघरच्या कारेगाव आश्रमशाळेतील 13 विद्यार्थ्यांसह 1 कर्मचारी कोरोना बाधित | महा जॉब्स", "raw_content": "\n पालघरच्या कारेगाव आश्रमशाळेतील 13 विद्यार्थ्यांसह 1 कर्मचारी कोरोना बाधित\n पालघरच्या कारेगाव आश्रमशाळेतील 13 विद्यार्थ्यांसह 1 कर्मचारी कोरोना बाधित Posted in Corona Virus\n

    पालघर : मोखाडा तालुक्यातील कारेगाव येथील सरकारी आदिवासी आश्रमशाळेतही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. येथील  5  मुली व  8 मुलांसह ��का कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. लागण झालेल्यांना उपचारासाठी जव्हारला हलविण्यात आले आहे. या प्रकारानंतर आश्रमशाळा प्रशासन पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

    \n

    जव्हार तालुक्यातील हिरडपाडा, विनवळ आणि पालघर तालुक्यातील नंडोरे येथील आश्रमशाळांमध्ये बहुसंख्येने विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची घटना ताजी आहे. अशातच मोखाडा तालुक्यातील कारेगाव सरकारी आश्रमशाळेतही कोरोनाचा शिरकाव झाला असून  13  विद्यार्थी बाधीत झालेले आहेत. त्यांना आवश्यक उपचारासाठी जव्हारला पाठविण्यात आले असल्याचे आश्रमशाळा प्रशासनाने सांगितले आहे. 

    \n

    येथील  6  मुलांपैकी 1 विद्यार्थी हा कारेगांव आश्रमशाळेत मुक्कामी होता तर इतर 5  विद्यार्थी हे तालुक्यातील नाशेरा, बेलपाडा, कुर्लोद, बोटोशी आणि राजेवाडी येथून जावून आश्रमशाळेत आले होते. हीच परिस्थिती मुलींच्या बाबतीतही झाली असून यातील  1 विद्यार्थिनी वगळता इतर तिघी करोळ-पाचघर, काष्टी आणि पोऱ्याचापाडा येथून आश्रमशाळेत दाखल झाले होते. यातील  10  विद्यार्थी हे निवासी होते तर इतर  3 विद्यार्थी हे अनिवासी होते. यातील  1  महिला कर्मचारी ही देखील कारेगावातून येवून जावून सेवा देत होती.  

    \n

    जिल्ह्यातील आश्रमशाळांमधून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने  22  मार्चपासून 9 वी आणि  11 वीचे वर्ग बंद करण्यात आले आहेत. तर   10 वी आणि  12 वीच्या विद्यार्थ्यांना ऐच्छिक प्रवेश केला आहे. त्याशिवाय करोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी पालघर यांनी आश्रमशाळा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. 

    \n

    पालघर जिल्ह्यातील आश्रमशाळेत कोरोनाचा शिरकाव होत आहे. तर जव्हार मध्ये दाभोसा आश्रमशाळेतील अधिक्षकाचा कोरोनामुळे बळी गेला आहे, असे असतांनाही विद्यार्थ्यांच्या हालचाली अनिर्बंधपणे सुरू आहेत. लग्नसमारंभ, तालुक्यात घरी जाणे, बाहेरगावी जाणे अशा प्रकारे विद्यार्थ्यांचे बाहेर येणे जाणे सुरु आहे. त्याचाच परिणाम कोरोना पसरताना पाहायला मिळतो आहे. प्रस्तूत विद्यार्थी हे परवानगी घेवून येत जात असले तरी करोनाच्या पार्श्वभूमीवर त्याला पायबंद घालणे आवश्यक असल्याचे मत या धर्तीवर व्यक्त केले जात आहे.

    \nकेंद्र सरकार विरोधात अफवा पसरवणाऱ्या नवाब मलिकां��िरोधात तात्काळ गुन्हा दाखल करा, आमदार अतुल भातखळकर यांची पोलीसात तक्रार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahajobs.org.in/ca-toppers-%E0%A4%97%E0%A5%85%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B2/", "date_download": "2021-04-19T08:47:49Z", "digest": "sha1:2T5BKFB76YRJ2VKROZJAQKJKJI7WN4SP", "length": 7579, "nlines": 70, "source_domain": "www.mahajobs.org.in", "title": "CA toppers: गॅस सिलिंडर वाटून मुलीला केले ‘सीए’; नाशिकच्या जगवाणी कुटुंबाची यशोगाथा – success story nashik lpg cylinder distributors daughter became ca | महा जॉब्स", "raw_content": "\nघरोघरी गॅस सिलिंडर वाटप करणाऱ्याच्या मुलीचे सीए होण्याचे स्वप्न साकार\nआई-वडिलांच्या कष्टाचे झाले चीज\nनाशिकच्या जगवाणी कुटुंबाची यशोगाथा\nम. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड\nगॅस सिलिंडरचे घरोघरी वाटप करून एका पित्याने मुलीला चार्टर्ड अकौन्टंट (सीए) केले. तसेच मुीनेही आई-वडिलांच्या कष्टाचे चीज करीत स्वप्न साकार केले. यामुळे उपनगरमधील सिंधी कॉलनीत आनंदोत्सव साजरा होत असून, प्रभाग १६ च्या नगरसेविका सुषमा पगारे यांच्या हस्ते पूजाचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.\nफाळणीनंतर नाशिकला अनेक सिंधी कुटुंबे राहण्यास आली. जगवाणी कुटुंब सिंधी कॉलनीत ८० वर्षांपासून राहत असून, दिलीप देवनदास जगवाणी हे गांधीनगर येथील एका गॅस एजन्सीत घरगुती गॅस सिलिंडर वाटपाचे काम करतात. अगोदर सायकलवर ते सिलिंडर वाटप करायचे. घरातील परिस्थिती हलाखीची, पत्नी माधुरी उपनगरमध्ये मिळेल ते काम करून कुटुंबाच्या घरखर्चास हातभार लावायची. मुलगा राज आणि मुलगी पूजा हे अभ्यासात हुशार. आई-वडिलांचे कष्टच त्यांची उच्च शिक्षणाची प्रेरणा झाली. आणि पूजा सीए झाल्याने जीवनात केलेल्या कष्टाचे फळ या दाम्पत्याला मिळाले.\nपूजाने प्राथमिक शिक्षण होलिफ्लॉवर स्कूलमधून पूर्ण केले. पुढील शिक्षण नाशिकरोडच्या बिटको महाविद्यालयातून घेत उच्च शिक्षणासाठी फी परवडत नसल्याने पूजाने बाह्य प्रणालीने शिक्षण पूर्ण करून वाणिज्य पदवी मिळवली. सीपीटी परीक्षेत २०० पैकी १८५ गुण, त्यानंतर इंटर परीक्षेत संपूर्ण भारतात १६ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली. यानंतर ‘सीए’च्या फायनल परिक्षेतही विशेष प्रावीण्य मिळवून अखेर ‘सीए’ झाली. याचे सर्व श्रेय पूजा माता, पिता आणि भावाला देते. परिस्थितीला दोष न देता ध्येय निश्चिती केल्यास मार्ग निघून यश पदरी पडते, असे दिलीप ��गवाणी अभिमानाने सांगतात. या सत्कारावेळी रवी पगारे, महेश बनसिंगानी, त्रिलोक कटारिया, माया रिजवाणी, नानिक केसवाणी, भाविका कुकरेजा, हेमा जगवाणी, लकी वाधवाणी, करिष्मा कुकरेजा आदी उपस्थित होते.\nहेही वाचा:CA Result 2021: डोंबिवलीचा वैभव हरिहरन देशात दुसरा\nघोकंपट्टी नव्हे व्यवहार्य ज्ञान; CBSE बोर्डाचा नवा मूल्यांकन आराखडा\nCA फायनल, फाउंडेशन जानेवारी परीक्षेचा निकाल जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.rojgarresultcard.com/2015/05/mahakosh.html", "date_download": "2021-04-19T09:52:20Z", "digest": "sha1:XQJIQZP3RBCWJ5B6RCS375WCTY7TA6KE", "length": 18618, "nlines": 94, "source_domain": "www.rojgarresultcard.com", "title": "Mahakosh: Maharashtra Transfrer List, Promotion Orders 2021 - Rojgarresultcard.com | Rojgar Result | Lotto Result | Online Form 2021", "raw_content": "\nसीपीटीपी-5 व 6 तुकडीतील महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेतील 07 परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना लगतपूर्व पदाचा स्वतंत्र कार्यभार देणेबाबत. दिनांक 13 मे, 2020\nकार्यमूल्यमापन अहवालासाठी वेळापत्रक 23.04.2020\nमहाराष्ट्र वित्त व लेख सेवा गट-ब (राप) संवर्गात सहाय्यक लेखा अधिकारी पदी 50% सरळसेवा कोट्यातून नियुक्ती देण्याकरिता सन 2020 ची निवाडयादी तयार करणे बाबतचे परिपत्रक दिनांक 08.05.2020.\nभारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक यांचे विविध लेखापरीक्षण अहवाल व विनियोजन लेखे यांचे स्पष्टीकरणात्मक ज्ञापने तयार करण्याबाबतचे एप्रिल मधील दोन्ही प्रशिक्षण कार्यक्रम रद्द करणेबाबत\nसंचालनालय, लेखा व कोषागारे यांचे अधिनस्त वर्ग-1 व वरिष्ठ अधिकारी यांचेसाठी “भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक यांचे विविध लेखापरीक्षण अहवाल व विनियोजन लेखे यांचे स्पष्टीकरणात्मक ज्ञापने तयार करणेबाबत” या विषयावर प्रशिक्षणाचे आयोजन.\nमहाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट-ब (राजपत्रित) सहाय्यक लेखा अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना एत्‌दर्थ मंडळाची निम्नस्तर व उच्चस्तर हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट मिळण्याबाबतचे आदेश दि.18.03.2020\nमहाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट-ब (राजपत्रित) सहाय्यक लेखा अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना एत्‌दर्थ मंडळाची उच्चस्तर मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट मिळण्याबाबतचे आदेश दि.18.03.2020\nअधिदान व लेखा कार्यालयाची गट क (अस्तंगत) संवर्गातील कर्मचाऱ्यांची व गट ड संवर्गातील कर्मचाऱ्यांची दिनांक 01.01.2020 रोजीची तात्पुरती (provisional) ज्येष्ठता सुची\nमविलेसे लेखाधिकारी ते संचालक संवर्गातील प्रतिनियुक्त अधिकाऱ्यांच्या 7 वा वेतन आयोगानुसार थकबाकीचा पहिला हप्ता भनिनि खात्यात जमा करणेबाबत संबंधीत कार्यालयांची यादी\nपरिपत्रक (मत्ता व दायित्व ), दि. 13.03.2020\nमविलेसे सहाय्यक संचालक संवर्गातील श्रीम.भा.अ.पवार यांची रजा मंजूर करणेबाबत, दि.04.03.2020\nमविलेसे गट - ब (राप) संवर्गातील सहाय्यक लेखा अधिकारी पदी नियुक्ती व पदस्थापनेबाबत. दि. 09.03.2020\nमहाराष्ट्र वित्त व लेखा सेवा लेखा अधिकारी संवर्गातील अधिका-यांच्या सेवानिवृत्तीबाबत.\nउपलेखापाल संवर्गाची तात्पुरती ज्येष्ठतासूची दि.01.01.2020\nसक्तीचा प्रतिक्षाधीन कालावधी मंजूर करणेबाबत. श्री. एस.एस. मेश्राम, लेखाधिकारी. दि. 28.02.2020\nमहाराष्ट्र वित्त व लेखा सेवा सहाय्यक संचालक संवर्गातील अधिका-यांच्या सेवानिवृत्तीबाबत. दि. 04.03.2020\nमहाराष्ट्र वित्त व लेखा सेवा संचालक संवर्गातील अधिका-यांच्या सेवानिवृत्तीबाबत. दि. 04.03.2020\nमहाराष्ट्र वित्त व लेखा सेवा उपसंचालक संवर्गातील अधिका-यांच्या सेवानिवृत्तीबाबत. दि. 04.03.2020\nमहाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट-ब (राप) संवर्गात सहाय्यक लेखा अधिकारी पदी 50% सरळसेवा कोट्यातून नियुक्ती देण्याकरिता सन 2020 ची निवड यादी तयार करणेबाबतचे परिपत्रक दि.04.03.2020.\nमहाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, उपसंचालक संवर्गातील अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय बदली आदेशात अंशत: बदल. श्री. शेखर अच्युत शेटे.\nमहाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, लेखा अधिकारी गट ब (राजपत्रित) यांच्या विनंती बदलीबाबत\nमहाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट-ब (राप) श्री. शाम तुळजाराम गाभणे, लेखा अधिकारी यांच्या प्रशासकीय बदलीमध्ये अंशत: बदल करणेबाबत.\nमहाराष्ट्र वित्त व लेखा सेवा,गट ब (राप) संवर्गातील लेखा अधिकारी श्रीमती प्रेमा चंद्रकांत वैद्य व श्रीमती वसुंधरा मु. सोबले यांच्या विनंती बदलीबाबत सुधारीत आदेश.\nमहाराष्ट्र वित्त व लेखा सेवा सहाय्यक संचालक संवर्गातील‍ अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेबाबत - श्रीम.कल्पना बाबुराव कपिले, दि.14.02.2020\nविभागीय संवर्ग बदलीबाबत महाराष्र्ब वित्त व लेखा सेवा लेखा अधिकारी (गट-ब) संवर्ग, दि.17.02.2020\nमहाराष्ट्र वित्त व लेखा सेवा संवर्गातील लेखा अधिकारी यांना बदलीच्या ठिकाणी रूजू होण्यासाठी शासनस्तरावरून कार्यमुक्त करणेबाबत. दि. 15.02.2020\nमहाराष्ट्र वित्त व लेखा सेवा सहाय्यक संचालक संवर्गातील अधिका-यांच्या विनंती ब��ली बाबत. दि. 14.02.2020\nमविलेसे गट-ब राप सलेअ विनंती बदली - शासन आदेश, दि.10.02.2020.\nमहाराष्ट्र वित्त व लेखा सेवा सहाय्यक संचालक संवर्गातील अधिका-यांच्या प्रशासकीय बदली आदेशामध्ये अंशत: बदल करणेबाबत. श्रीम. कां. ब. तावडे, सहा. संचालक. दि. 11.02.2020\nमहाराष्ट्र वित्त व लेखा सेवा उपसंचालक संवर्गातील अधिका-यांच्या प्रशासकीय बदली आदेशामध्ये अंशत: बदल करणेबाबत. श्रीम.वि. सु. पवार. दि. 11.02.2020\nमहाराष्ट्र वित्त व लेखा सेवा उपसंचालक संवर्गातील अधिका-यांच्या बदलीबाबत. श्री. ज. श्री. मानमोठे, उपसंचालक. दि. 11.02.2020\nमहाराष्ट्र वित्त व लेखा सेवा,गट ब (राप) संवर्गातील लेखा अधिकारी श्रीमती प्रेमा चंद्रकांत वैद्य व श्रीमती वसुंधरा मु. सोबले यांच्या विनंती बदलीबाबत.\nश्रीमती स्नेहल शैलेंद्र पाटील, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, सहाय्यक संचालक संवर्ग यांच्या अंतर्गत हिशोब तपासणीस, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथील प्रतिनियुक्तीस मुदतवाढ देणेबाबत. दि. 12.02.2020\nमहाराष्ट्र वित्त व लेखा सेवा सहाय्यक संचालक संवर्गातील अधिका-यांच्या विनंती बदली बाबत. श्रीमती कलावती ल. मिसाळ, सहा. संचालक. दि. 11.02.2020\nमविलेसे गट ब (राप) सहाय्यक लेखा अधिकारी यांच्या विभाग संवर्ग बदलीबाबतचे आदेश दि. 10.02.2020\nमहाराष्र् वित्त व लेखा सेवा (गट-ब) राजपत्रित संवर्गातील श्रीमती गीता राजन गुर्जर, लेखा अधिकारी यांच्या विनंती बदली आदेशात अंशत: बदल.\nमविवलेसे गट ब (राप) संवर्गात सहाय्यक लेखा अधिकारी यांच्या प्रशासकीय बदलीबाबतचे आदेश (श्री.इंगळे). दि. 30.01.2020\nविभागीय संवर्ग बदलीबाबत महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा लेखा अधिकारी (गट - ब) , श्री. दिपरत्नाकर हरिश्चंद्र सावंत\nविभागीय संवर्ग बदलीबाबत महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा लेखा अधिकारी (गट - ब) , श्रीमती गीता राजन गुर्जर\nश्री. विद्यासागर हिरमुखे (निलंबीत) (उपसंचालक) संवर्ग तत्कालीन महाव्यवस्थापक, महानंद दुग्धशाळा यांना निलंबनातून मुक्त करून शासन सेवत पुन:स्थापित करण्याबाबत. दि. 17.01.2020\nमहाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, लेखा अधिकारी गट-ब (राजपत्रित) यांच्या विनंती बदलीबाबत. दि. 17.01.2020, श्रीमती कोरे व श्री. काळपांडे\nमहाराष्ट्र वित्त व लेखा सेवेतील लेखा अधिकारी गट-ब (राप) संवर्गातील श्री. अविनाश श्रीधर जाधव यांच्या विनंती बदलीबाबत\nमहाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, लेखा अधिकारी गट-ब राजपत��रित संवर्गातील श्रीमती प्रमिला प्रभाकर गिरी, लेखा अधिकारी यांच्या विनंती बदलीबाबत\nश्रीमती अर्चना प्र. गावंड, सहाय्यक लेखा अधिकारी यांचे एकतर्फी कार्यमुक्त आदेश दि.14.01.2020.\nमहाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, लेखा अधिकारी संवर्गातील श्री.अभय दिनकरराव देशमुख, लेखा अधिकारी यांना पदस्थापना देणेबाबत\nमहाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट-ब (राप) सहाय्यक लेखा अधिकारी संवर्गात सरळसेवा नियुक्ती व पदस्थापना रद्द करण्याबाबतचे आदेश दि.07.01.2020.\nश्री. गोपीनाथ गो. कांबळे, सहाय्यक लेखा अधिकारी यांचे कार्यमुक्त आदेश दि.07.01.2020.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00185.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.aaplimaaymarathinews.com/graduates-should-add-ancient-indian-knowledge-to-modern-education/", "date_download": "2021-04-19T08:28:41Z", "digest": "sha1:ZXEZJXLXVJGH54YED362X4PE3IM73V4Y", "length": 12328, "nlines": 141, "source_domain": "www.aaplimaaymarathinews.com", "title": "स्नातकांनी आधुनिक शिक्षणाला प्राचीन भारतीय ज्ञानाची जोड द्यावी – राज्यपाल | Aapli Maay Marathi News", "raw_content": "\nHome प्रशासकीय स्नातकांनी आधुनिक शिक्षणाला प्राचीन भारतीय ज्ञानाची जोड द्यावी – राज्यपाल\nस्नातकांनी आधुनिक शिक्षणाला प्राचीन भारतीय ज्ञानाची जोड द्यावी – राज्यपाल\nमुंबई : आधुनिक शास्त्रीय शिक्षण घेत असताना पाश्चात्य शिक्षण व जीवनशैलीचे अंधानुकरण होत आहे. मातृभाषा, भारतीय नैतिक मूल्ये व प्राचीन भारतीय ज्ञान या मूलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष होत आहे, असे नमूद करून, स्नातकांनी आधुनिक शिक्षणाला प्राचीन भारतीय ज्ञानाची जोड द्यावी, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.\nपुणे येथील एमआयटी कला, रेखांकन व तंत्रज्ञान विद्यापीठाचा ३ रा दीक्षांत समारोह राज्यपालांच्या दूरस्थ उपस्थितीत गुरुवारी (दि. २५) झाला.\nराज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, स्नातकांनी केवळ नोकरी प्राप्त करण्याचे स्वप्न न पाहता उद्योजक होऊन इतरांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण कराव्या. त्यासाठी मुद्रा, स्टार्ट अप इंडिया, कौशल्य भारत आदी योजनांचा लाभ घ्यावा. कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते. श्रमाला प्रतिष्ठा असून कोणतेही काम करताना ते अंतःकरणपूर्वक केल्यास त्यातून वैयक्तीक तसेच सामाजिक उन्नती साधली जाईल. विद्यार्थ्यांनी माता, पिता, गुरु व देशसेवा करून आपल्या संस्थेचा लौकीक वाढवावा, असे आवाहन राज्यपाल श्री.कोश्यारी यांनी केले.\nयावेळी विधानसभेचे माजी सभापती अरुण गुजराथी, इस्रो��े माजी अध्यक्ष डॉ. के. राधाकृष्णन, एमआयटी विद्यापीठाचे संस्थापक डॉ.विश्वनाथ कराड, कार्यकारी उपाध्यक्ष व कुलगुरू डॉ. मंगेश कराड, शिक्षक, पालक तसेच स्नातक उपस्थित होते. दीक्षांत समारंभात १२३४ स्नातकांना पदवी, पदव्युत्तर पदवी व पीएच.डी. प्रदान करण्यात आल्या.\nPrevious article३ लाख शेतकऱ्यांनी भरली ३१२ कोटी रुपयांची थकबाकी\nNext articleमहाराष्ट्र विधिमंडळाचे १ ते १० मार्च या कालावधीत अर्थसंकल्पीय अधिवेशन\nजेईई मेन परीक्षा लांबणीवर\nबावीस एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजन पुरवठा करण्यास मनाई\nअन्यायाचा वेळीच प्रतिकार करा, शासन खंबीरपणे महिलांच्या पाठीशी ; महिला व बालविकासमंत्री\nखुशाल गुन्हा दाखल करा, आम्ही घाबरत नाही – चंद्रकांत पाटील\nAapli Maay Marathi News Network : मुंबई पोलिसांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करणाऱ्या ब्रुक फार्मा कंपनीच्या संचलकाला चौकशीला बोलावलं असताना विरोधी पक्षनेत्यांनी सरकारी कामात हस्तक्षेप केला. यापुढे हे असलं खपवून घेणार नाही असं...\nजेईई मेन परीक्षा लांबणीवर\nAapli Maay Marathi News Network : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्र्वभूमीवर अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी संयुक्त प्रवेश परीक्षा अर्थात यावर्षीची जेईई मेन परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिक्षण मंत्री रमेश...\nबावीस एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजन पुरवठा करण्यास मनाई\nAapli Maay Marathi News Network : केंद्र सरकारनं ऑक्सिजन उत्पादक आणि पुरवठादारांना येत्या २२ एप्रिलपासून पुढील आदेश येईपर्यंत औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजन पुरवठा करण्यास मनाई केली आहे. वैद्यकीय वापरासाठी ऑक्सिजनची वाढती मागणी पूर्ण...\nअन्यायाचा वेळीच प्रतिकार करा, शासन खंबीरपणे महिलांच्या पाठीशी ; महिला व बालविकासमंत्री\nअमरावती : महिला कर्मचाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचा छळ, अन्याय मुळीच सहन करता कामा नये. अन्यायाचा वेळीच प्रतिकार केला पाहिजे. कुठेही गैरप्रकार होत असल्यास वेळीच तक्रार द्यावी. शासन महिला-भगिनींच्या खंबीरपणे पाठीशी उभे आहे, असा...\nमहाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती व फ्रीशिपसाठी अर्ज करण्यास ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ ; विजय वडेट्टीवार\nमुंबई : कोविड – १९ च्या पार्श्वभूमी व अडचणी निर्माण होऊन विद्यार्थ्यांना महाडीबीटी प्रणालीवर अर्ज सादर करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती व फ्रिशिपच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी विजाभज,...\nभारताने जॉर्जियाला कोरोना लस उपलब्ध करून द्यावी – राजदूत अर्चिल झुलियाश्विली\nअमेरिकेचा मोठा खुलासा – नियोजित होती गलवानची चकमक, ‘हा’ होता चीनचा...\nभारतात वाढले अण्वस्त्रांचे मोठे साठे रिपोर्टहून खुलासा\nजुनी पेन्शन योजना सुरु करण्यासाठी २६ नोव्हेंबरला लाक्षणिक संप\nभारतबंद ला राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा जाहीर पाठिंबा\nलोकलसेवा तातडीने सुरू कराव्यात…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-friend-of-wife-is-always-suspected-3606651-NOR.html", "date_download": "2021-04-19T08:23:52Z", "digest": "sha1:6Y63KOMTRYCTV66UO3FYOBGODT7PJTD5", "length": 6231, "nlines": 46, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "friend of wife is always suspected | बायकोचा मित्र - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nकॉलमचं हेडिंग वाचून तुमच्या भुवया उंचावल्या असतील. किंवा काही तरी खमंग वाचायला मिळेल या आशेने तुम्ही अधीर झाला असाल, नाही का पण तुमच्या मनातला हा (गोड) गैरसमज काढून टाका. मध्यंतरी वपुंचं ‘पार्टनर’ पुन्हा वाचण्याचा योग आला. त्यातलं, ‘काही शब्द वेगवेगळे असले की ऐकायला किती सुंदर वाटतात. जसे बायको आणि मित्र; पण हेच दोन शब्द जर एकत्र कानावर पडले तर...’ हे वाक्य वाचलं अन् डोक्यात विचार सुरू झाले. काळानुरूप अनेक बदल आपण स्वीकारले. कधी गरज म्हणून, तर कधी अपरिहार्यता म्हणून; पण पुरोगामी विचारांचा पोकळ डंका पिटणा-या आपल्या समाजात अजूनही काही गोष्टींकडे स्वच्छ नजरेने बघितलं जात नाही. विवाहित स्त्री-पुरुषांची मैत्री ही त्यापैकीच एक. माझी एक मैत्रीण आहे. आॅफिसमधला तिचा एक सिनियर तिचा बेस्ट फ्रेंड होता. होता अशासाठी की, मैत्रिणीच्या नव-याला बायकोच्या मैत्रीबद्दल कळल्यावर त्याने तिला नोकरीच सोडायला लावली. माझी मैत्रीण यामुळे दुखावली. नोकरी सुटली म्हणून नाही, तर सच्चा मित्र गमावला म्हणून. सिनियर-ज्युनियर, स्त्री-पुरुष यापलीकडे त्यांच्यात एक निखळ नातं होतं. जिवाभावाच्या मैत्रीचं. जबाबदारी-काळजीच्या ओझ्यानं दबलेल्या माझ्या मैत्रिणीला त्या नात्यानं जगायला शिकवलं होतं, आयुष्यावर प्रेम करायला शिकवलं होतं, छोट्या-छोट्या गोष्टीतला आनंद भरभरून घ्यायला शिकवलं होतं. मैत्रिणीच्या कंटाळवाण्या रूटीन आयुष्यात रंगांची उधळण केली होती त्या नात्यानं. निराशेने काळवंडलेल्या या मैत्रिणीच्या आयुष्याला आत्मविश्वासाची सुरेख किनार मिळाली ती याच नात्यामुळे. मित्रासोबत होणा-या विविधांगी विषयावरच्या चर्चेनं तिचं व्यक्तिमत्त्व-करिअर ख-या अर्थानं बहरलं होतं. स्वत:च्या मर्यादांचं भान राखून केलेल्या या मैत्रीनं त्या दोघांनाही, माणसाच्या भौतिक गरजांइतक्याच बौद्धिक गरजाही महत्त्वाच्या असतात हे शिकवलं होतं; पण मैत्रिणीच्या नव-याच्या वागण्यानं ते सुंदर नातं कोमेजलं. पाश्चिमात्य संस्कृतीतल्या फ्रेंडशिप डेसारख्या अनेक गोष्टींचं अनुकरण आपण केलं. त्याच्या समर्थनार्थ पळवाटाही शोधल्या. मात्र, हे डेज साजरे करण्यामागचा निखळ दृष्टिकोन मात्र आपल्याला कमावता आला नाही. तुम्हाला काय वाटतं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-10-natural-wonders-of-india-that-you-cannot-miss-to-see-4894565-PHO.html", "date_download": "2021-04-19T10:15:21Z", "digest": "sha1:SLKH5XTSRQMCXIXXSP66EIEXY4F6CJKC", "length": 3154, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "10 natural wonders of india that you cannot miss to see. Read news at divyamarathi.com | उल्का कोसळल्याने तयार झाले होते हे सरोवर, पाहा भारतातील 10 natural wonders - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nउल्का कोसळल्याने तयार झाले होते हे सरोवर, पाहा भारतातील 10 natural wonders\nभारतात तुम्ही बऱ्याच ठिकाणी फिरले असाल तरीही आपल्या देशात अशी काही स्थळे आहेत, जी तुम्ही अजूनही पाहिली नसतील किंवा तुम्ही त्याबाबत ऐकलेही नसतील. ही सहस्यमय नव्हे तर जगातील आकर्षक स्थळे आहेत. आज आम्ही भारतातील अशाच दहा बाबींबाबत माहिती देणार आहोत.\n1 लोणार सरोवर (क्रॅटर लेक)\nहे जगातील सर्वात मोठे वाटिच्या आकारातील सरोवर आहे. या सरोवराचे सौदर्य पाहण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्रात यावे लागेल. क्रॅटर हा एक असा खड्डा असतो, जो अंतर्गत स्फोटामुळे होत असतो. हे 50,000 वर्षापूर्वीचे सरोवर आहे.\nभारतातील अशाच काही आश्चर्यकारक स्थळांबाबत माहिती मिळवण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइड्वर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/former-cricketer-mahendrasing-dhoni/", "date_download": "2021-04-19T10:01:46Z", "digest": "sha1:5HTSQAN6NGNI5HV54IX2ORBY3BM3FGNL", "length": 3091, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Former Cricketer Mahendrasing Dhoni Archives - MPCNEWS", "raw_content": "\nMS Dhoni News : धोनी करणार ‘कडकनाथ’ कोंबडी विक्रीचा व्यवसाय\nएमपीसी न्यूज - आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर महेंद्रसिंह धोनी आता कडकनाथ कोंबड्यांचा विक्री व्यवसाय करणार आहे. मध्य प्रदेशातील झाबुआ येथील कडकनाथच्या दोन हजार पिल्लांसाठी अग्रिम मोबदल्यासोबत झाबुआच्या आदिवासी शेतकऱ्याला…\nArticle by Devdatta Kashalikar: कोरोनाबाधितांच्या घरातील कचरा – एक गहन विषय\nPimpri News: जम्बो सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची महापालिका डॉक्टर प्राथमिक तपासणी करणार\nSix Minute Walk Test : फुफ्फुसांच्या आरोग्याविषयी जागरूकतेसाठी ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’\nPune News : जैन सोशल ग्रुप द्वारा आयोजित शिबिरात 80 युनिट रक्त संकलन\nPimpri News: महापालिका रेमडिसीवीरच्या 7 हजार 50 कुपी खरेदी करणार\n नेटफ्लिक्स, अमेझॉनच्या या लिंक चुकूनही ओपन करू नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2021-04-19T10:37:42Z", "digest": "sha1:LUESAM6BMRTFYK47EIOEGBXVDVQNZEXE", "length": 22539, "nlines": 154, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "धायरी - विकिपीडिया", "raw_content": "\nधायरी पुणे जिल्ह्यातील एक गाव आहे.\nया गावाबद्दल धायरी, सोन्याची पायरी असे म्हणतात. धायरी हा पुण्याच्या पश्चिमेकडील भाग आहे. धायरी गावाचे नाव धायरेश्वर महादेव मंदिरामुळे प्रसिद्ध झाले आहे. बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी बांधलेल्या डीएसके विश्व या वसाहतीमुळे धायरी गावाचे नाव पुण्यात अधिक परिचयाचे झाले\n३.१ उद्याने आणि टेकड्या\n३.२.१ सार्वजनिक वाहतूक व्यवस्था\n८ परिसरातील प्रसिद्ध व्यक्तिमत्वे\nमुळात शेतीप्रधान व्यवसाय असणारा धायरी चा भाग आता पूर्णतः शहरीकरण झालेला आहे. अजूनही लगड मळा तसेच डीएसके विश्व कडे जाणाऱ्या रस्त्यावर काही शेतकरी शेती करतात. धायरी गावापासून जवळच असणार्या नऱ्हे गावात अनेक कारखाने आहेत. विशेषतः कोल्हापूर, सातारा, सांगली या भागातून पुण्यात स्थायिक झालेले अनेक लोक धायरी विभागात वास्तव्य करून आहेत.\nशास्त्रीय गायक पंडित विजय कोपरकर धायरी येथे राहतात.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nखडक���चे युद्ध · पुण्यातील प्लेगची साथ · रँडचा खून · पानशेतचा पूर · पुण्यावरचा दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्‍न ·\nसंत तुकाराम · शहाजी भोसले · जिजाबाई · छत्रपती शिवाजी · छत्रपती संभाजी · · तानाजी मालुसरे · बाजी पासलकर · कान्होजी जेधे · पहिले बाजीराव पेशवे · नानासाहेब पेशवे · बाळ गंगाधर टिळक · शाहिस्तेखान · वि.दा.सावरकर · महात्मा फुले · गोपाळ कृष्ण गोखले · विठ्ठल रामजी शिंदे · जयंत नारळीकर · रा.गो.भांडारकर · महादेव गोविंद रानडे · बाळाजी विश्वनाथ भट · माधवराव पेशवे · नारायणराव पेशवे · रघुनाथराव पेशवे · सवाई माधवराव पेशवे · दुसरे बाजीराव पेशवे · दुसरे नानासाहेब पेशवे · चापेकर बंधू\nशनिवार वाडा · शिंद्यांची छत्री\nमहापौर · पुणे पोलीस · पुणे महानगरपालिका · पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड · पुणे महानगर क्षेत्र\nलालमहाल · शनिवार वाडा · आगाखान पॅलेस · रुबी हॉल · विश्रामबाग वाडा · बालभारती · पुणे विद्यापीठ ·\nचतुःशृंगी · श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती · दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर · तुळशीबाग राम मंदिर · पाताळेश्वर · कसबा गणपती · दशभुजा गणपती · गजानन महाराज मंदिर · तळ्यातला गणपती · तुकाराम पादुका मंदिर · ज्ञानेश्वर पादुका मंदिर · खुन्या मुरलीधर मंदिर · गुंडाचा गणपती · उंबर्‍या गणपती मंदिर · बिजवर विष्णू मंदिर · पासोड्या विठ्ठल मंदिर · नवा विष्णू मंदिर\nदुध्या मारुती · शनी मारुती · अकरा मारुती · डुल्या मारुती · सोन्या मारुती · दक्षिणमुखी मारुती · पत्र्या मारुती · जिलब्या मारुती · नवश्या मारुती\nराजा दिनकर केळकर वस्तु संग्रहालय · महात्मा फुले वस्तु संग्रहालय · बाबासाहेब आंबेडकर वस्तु संग्रहालय · पुणे आदिवासी वस्तु संग्रहालय · राष्ट्रीय युद्धवस्तु संग्रहालय\nउद्याने आणि प्राणी संग्रहालये\nबंड गार्डन · राजीव गांधी उद्यान · शामाप्रसाद मुखर्जी उद्यान · शाहू उद्यान · पेशवे पार्क · सारस बाग · एम्प्रेस गार्डन · कमला नेहरू पार्क · संभाजी पार्क · थोरात पार्क · ताथवडे उद्यान · नाना-नानी पार्क · पु.ल. देशपांडे उद्यान\nआदित्य बिर्ला मेमोरिअल हॉस्पिटल, पुणे · अष्टांग आयुर्वेद हॉस्पिटल व पंचकर्म पुणे · औंध चेस्ट हॉस्पिटल, पुणे · बोरा हॉस्पिटल, पुणे · चितळे ई एन टी हॉस्पिटल, पुणे · डी वाय पाटील हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, पुणे · दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पुणे · देवधर आय हॉस्पिटल, पुणे · गोडबोले हॉस्पिटल, ��ुणे · गुप्ते हॉस्पिटल, पुणे · हर्डीकर हॉस्पिटल, पुणे · इन्लॅक अँड बुधरानी हॉस्पिटल, पुणे · जालन्स हेंल्थ केअर अँड डायबेटिस केअर सेंटर, पुणे · जहांगीर हॉस्पिटल, पुणे · जोग हॉस्पिटल, पुणे · जोशी क्लिनिक, पुणे · के ई एम हॉस्पिटल रिसर्च सेंटर, पुणे · कमला नेहरू हॉस्पिटल, पुणे · कर्णे हॉस्पिटल, पुणे · केअरिंग हॉस्पिटल, पुणे · कृष्णा हॉस्पिटल, पुणे · लोकमान्य केअर हॉस्पिटल, पुणे · मेडिपॉइंट हॉस्पिटल, पुणे · नायडू हॉस्पिटल, पुणे · नाईक हॉस्पिटल, पुणे · एन्‌ एम्‌ वाडिया हॉस्पिटल, पुणे · नोबेल हॉस्पिटल, पुणे · पूना हॉस्पिटल, पुणे · रत्‍ना मेमोरियल हॉस्पिटल, पुणे · रुबी हॉल क्लिनिक, पुणे · सह्याद्री हॉस्पिटल, पुणे · साईस्नेह हॉस्पिटल, पुणे · समर्थ हॉस्पिटल, पुणे · संचेती हॉस्पिटल, पुणे · संजीवन हॉस्पिटल, पुणे · ससून जनरल हॉस्पिटल, पुणे · श्री हॉस्पिटल, पुणे · सुरज हॉस्पिटल, पुणे · सूर्या हॉस्पिटल, पुणे · सूर्यप्रभा नर्सिंग होम, पुणे\nटाटा मोटर्स लिमिटेड · कमिन्स इंडिया लिमिटेड · बजाज ऑटो लिमिटेड · फोर्स मोटर्स लिमिटेड · एस के एफ लिमिटेड · जनरल मोटर्स लिमिटेड · टाटा टोयो लिमिटेड · इन्फोसिस · आय.बी.एम. · के पी आय टी कमिन्स इन्फोसिस्टिम्स लिमिटेड\nपुण्यातील रस्ते#मुंबई-पुणे-बंगलोर महामार्ग • पुणे-नाशिक NH 50 • पुणे-सोलापूर रस्ता • कर्वे रस्ता • एफ सी रस्ता • जंगली महाराज रस्ता • टिळक रस्ता • एम जी रस्ता • लक्ष्मी रस्ता • सिंहगड रस्ता • पुणे-पौड • लॉ कॉलेज रस्ता • कॅनॉल रस्ता • छत्रपती शिवाजी रस्ता • बाजीराव रस्ता\nपुणे रेल्वे स्थानक · शिवाजीनगर रेल्वे स्थानक · खडकी रेल्वे स्थानक\nमुंबई–पुणे महामार्ग · पुणे स्टेशन बस स्थानक · स्वारगेट बस स्थानक · शिवाजीनगर बस स्थानक\nमेहेर बाबा · ओशो · सवाई गंधर्व संगीत महोत्सव · वसंतोत्सव · गणेश उत्सव · पुणे फेस्टिवल · शनिवारवाडा महोत्सव · लालमहाल महोत्सव · शनिवारवाडा डान्स फेस्टिवल\nअभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे · अभिनव कला महाविद्यालय · आबासाहेब गरवारे महाविद्यालय · आय.एम.डी.आर. · आय.एल.एस. विधी महाविद्यालय · ए.एफ.एम.सी. · कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनियरींग · आय.एल.एस. विधी महाविद्यालय · डेक्कन कॉलेज · नेस वाडिया महाविद्यालय · नौरोसजी वाडिया महाविद्यालय · पुम्बा · फर्ग्युसन महाविद्यालय · पुणे विद्यापीठ · बी.जे. मेडिकल कॉलेज · बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स · भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था · भारती विद्यापीठाचे वैद्यकीय महाविद्यालय · मॉडर्न कॉलेज, पुणे · यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालय , पुणे · राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी · विश्वकर्मा अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे · स.प. महाविद्यालय · सिंबायोसिस · सिंबायोसिस विधि महाविद्यालय\nपुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन · २००८ कॉमन वेल्थ यूथ गेम्स\nवेताळ टेकडी · (हनुमान टेकडी) · फर्ग्युसन टेकडी · पर्वती · बाणेर टेकडी · कोथरूडची टेकडी · बावधनची टेकडी · सुतारवाडी टेकडी · कात्रज टेकडी · रामटेकडी · गुलटेकडी · चतुःशृंगी · तळजाई · वाघजाई · येरवड्याची येरंडेश्वर टेकडी\nमुळा नदी · मुठा नदी · मुळा-मुठा नदी · पीकॉक बे · कात्रज तळे · पाषाण तळे · रामनदी · आंबील ओढा · भैरोबा नाला · मुठा उजवा कालवा · मुठा डावा कालवा(कॅनॉल) · नागझरी-पूर्वीची नागनदी · देवनदी · टिळक तरणतलाव · सोमवार तरणतलाव\nसोमवार पेठ (शाहापूर पेठ) · मंगळवार पेठ · बुधवार पेठ · गुरुवार पेठ (वेताळ पेठ) · शुक्रवार पेठ · शनिवार पेठ · रविवार पेठ · कसबा पेठ · गंज पेठ (महात्मा फुले पेठ) · भवानी पेठ · घोरपडे पेठ · गणेश पेठ · सदाशिव पेठ · नारायण पेठ · रास्ता पेठ · नाना पेठ · नागेश पेठ (न्याहाल पेठ) · नवी पेठ\nपुणे कॅन्टोनमेंट · येरवडा · कल्याणी नगर · वडगांव शेरी · कोरेगाव पार्क · कोथरूड · स्वारगेट · शिवाजीनगर · औंध · लोहगाव · सोपान बाग · डेक्कन जिमखाना · नळ स्टॉप · एरंडवणे · पौड फाटा · पर्वती · मुकुंदनगर · महर्षीनगर · गुलटेकडी · एरंडवणे · सॅलीसबरी पार्क · बोपोडी · हिरा बाग\nरेंज हिल्स · खडकी · खडकी कॅन्टोनमेंट · गणेशखिंड · दत्तवाडी · सहकारनगर · धनकवडी · बिबवेवाडी · लुल्लानगर · अप्पर कोंढवा · घोरपडी · फातिमानगर · वानवडी · विश्रांतवाडी · रामवाडी · वनाझ · खराडी · गोखले नगर\nउंड्री · औंध · औताडे-हांडेवाडी · कळस गाव · कात्रज · कासारवाडी · कोंढवा बुद्रुक · कोथरूड · खडकी · दापोडी · देहू रोड · धनकवडी · धायरी · निगडी (पुणे) · पाषाण · पिसोळी · बाणेर · बोपखेल · भोसरी · वडगांव बुद्रुक · विठ्ठलवाडी (पुणे) · आनंद नगर (पुणे) ·\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ फेब्रुवारी २०१८ रोजी १५:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंत��्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/crime/a-foreigner-arrested-for-13-cr.-rupees-frauds-20413", "date_download": "2021-04-19T08:17:20Z", "digest": "sha1:BEXTNRHL3MZY64D2DHHU3Q3MDGJA3WAV", "length": 9044, "nlines": 120, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी गोऱ्या साहेबाला अटक | Mumbai Live", "raw_content": "\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nकोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी गोऱ्या साहेबाला अटक\nकोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी गोऱ्या साहेबाला अटक\nBy मुंबई लाइव्ह टीम | सूरज सावंत क्राइम\nमॉरेशिअसमध्ये कंपनी स्थापन करण्याच्या नावाखाली १३ कोटींचा गंडा घालणाऱ्या गोऱ्या साहेबाला म्हणजेच लंडनच्या ज्येष्ठ नागरिकाला मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. मार्क लॉरेन्स लोप्रेस्ट्रो (६२) असं या आरोपीचं नाव आहे. या फसवणुकीप्रकरणी आरोपी विरोधात लुक आऊट सर्क्यूलर (एलओसी) जारी करत त्याला एअरपोर्टवरून अटक करण्यात आली आहे.\nतक्रारदार संतोष मस्करा (४७) यांची २००७ मध्ये मार्कच्या मार्फत विवेक टंडन नावाच्या व्यक्तीसोबत ओळख झाली होती. त्यांनी एकत्र येऊन मॉरिशिअसमध्ये अल्फापेट लि. ही कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या कंपनीतील शेअर्सचे वाटेही ठरले. त्यासाठी मस्करा यांच्या पॉली जेन्टा टेक्‍नॉलॉजी कंपनीचे १० लाख २६ हजार ८६१ शेअर्स कोणताही परतावा न देता टंडने यांच्या नावे केले. तसेच टंडन, मार्क आणि इतर कर्मचाऱ्यांनी कंपनीत ५४ लाख २६ हजार रुपयांचा अपहार केला. त्यांच्या कंपनीकडून येणे अपेक्षीत असलेली १२ कोटी ४३ लाख रुपयांची रक्कमही मस्करा यांना मिळाली नाही. त्यानंतर २०१४ मध्ये मस्करा यांनी १३ कोटींच्या फसवणुकीची तक्रार मुंबई पोलिसांकडे केली होती.\nमूळचा लंडनचा नागरीक असलेल्या मार्ककडे अमेरिकेचंही पारपत्र आहे. हे दोन्ही पारपत्र आरोपीकडे सापडली आहेत. २०१४ मध्ये मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात भादंवि कलम ४०६, ४०८, ४६७, ४६८, ४२०, १२०(ब) आणि ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. १३ कोटींच्या फसवणुकच्या या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत होती. तक्रारदाराची फसवणूक झालेल्या कंपनीत आरोपी मार्क हा त्यावेळी मुख्य वित्त अधिकारी म्हणून कार्यरत होता. आर्थिक गुन्हे शाखेने याप्रकरणी आरोपपत्र दाखल केल्यानंतर मार्क विरोधात विमानतळावर एलओसी जारी केली होती. त्यानुसार शुक्रवारी मार्कला मुंबई विमातळावरून आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली.\nमॉरिशिएस कंपनीज्येष्ठ नागरिकफसवणूकलंडनमुंबई एअरपोर्टशेअर्सआर्थिक गुन्हे शाखा\nनवी मुंबईकरांना दिलासा; एमजीएममध्ये २० आयसीयू बेड, १० व्हेंटिलेटर्सची सुविधा सुरू\n“राजकारण”…ही “कीड” कोविडपेक्षा भयाण, तेजस्विनीनं व्यक्त केला संताप\nदिल्लीसह ६ राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना निगेटिव्ह RT-PCR अनिवार्य\nशिर्डी संस्थान उभारणार ३ कोटीचा ऑक्सिजन प्लांट, रिलायन्स समुहाची साथ\nजेईई मेन एप्रिल सत्राची परीक्षा लांबणीवर\nकेंद्राकडून महाराष्ट्राला १५०० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा, पण सुनावले ‘हे’ बोल\nटाटा स्टीलकडून रोज २००-३०० टन ऑक्सिजन पुरवण्यास सुरुवात\nकडक निर्बंधांमुळं १० लाख रेल्वेप्रवासी घटले\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00186.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mahaupdate.in/2021/01/11/ind-vs-aus-3rd-test-babul-supriyo-stetment-on-hanuma-vihari/", "date_download": "2021-04-19T09:23:46Z", "digest": "sha1:UNLZL43Q5ZU2KWMBQGFDRU64QGJE3MNG", "length": 7348, "nlines": 108, "source_domain": "mahaupdate.in", "title": "Ind Vs. Aus : हनुमा विहारीनं क्रिकेटची हत्या केली, भाजप नेत्याचं वक्तव्य - Maha Update", "raw_content": "\nInd Vs. Aus : हनुमा विहारीनं क्रिकेटची हत्या केली, भाजप नेत्याचं वक्तव्य\nInd Vs. Aus : हनुमा विहारीनं क्रिकेटची हत्या केली, भाजप नेत्याचं वक्तव्य\nमहाअपडेट 11 जानेवारी 2021 :- बॉर्डर-गावसकर मालिकेतील सिडनीतील तिसरा कसोटी सामना अनिर्णीत राखून भारताने ऑस्ट्रेलियाला विजयापासून रोखलं.यात हनुमा विहारी आणि आर. आश्विन यांच्या संयमी खेळीमुळे हा सामना अनिर्णीत राहिला. एकीकडे या दोघांचं कौतुक होत असताना मात्र गायक आणि भाजप खासदार बाबुल सुप्रियो यांनी हनुमा विहारीवर टीका केली आहे.\nते ट्विट मध्ये म्हटले आहे की, फक्त सात धावा करण्यासाठी हनुमा विहारी हा 109 चेंडू खेळला. हा अत्याचार आहे. हुनमा विहारीने भारताच्या ऐतिहासिक विजयाच्या शक्यतेलाच मारले नाही तर त्याने क्रिकेटची सुद्धा हत्या केली. असंही बाबुल सुप्रियो यांनी म्हटलं आहे.\nहनुमा विहारीने पुढाकार घेऊन जर खराब चेंडूवर प्रहत केला असता तर भारताने ऐतिहासिकी विजयाची नक्कीच नोंद केली असती. पंतकडून कोणी अपेक्षाही केली नव्हती तरीही पंतने ९७ धावा करुन दाखवलया. हनुमा विहारी खेळपट्टीवर स्थिरावला असतानाही त्यांनी संथ केली.अशी टीका बाबुल सुप्रियो यांनी केली आहे.\nCorona vaccine : या राष्ट्रवादीच्या मंत्र्याला शंका, पंतप्रधानांनी आधी स्वत:ला लस टोचून घ्यावी\nभारताकडून सर्वात वेगवान चेंडू टाकणारे 5 खेळाडू कोण \nकोरोनाचा नवा प्रकार गर्भवती महिलांसाठी अतिशय घातक, गर्भधारणा टाळण्याचा ब्राझीलचा…\nदिल्ली हादरली, बाधितांचा आकडा प्रचंड वाढत असल्याने परिस्थिती अत्यंत गंभीर, बेड आणि…\nममता बॅनर्जी या नंदिग्राममध्ये भाजप उमेदवाराकडून पराभवाची धूळ चाखतील : अमित शाह\nमॅकडोनाल्‍डच्या जाहीरातींसाठी ब्रॅण्‍ड ॲम्‍बेसेडर म्हणून अभिनेत्री रश्मिकाची निवड\nकोरोनाचा नवा प्रकार गर्भवती महिलांसाठी अतिशय घातक, गर्भधारणा टाळण्याचा ब्राझीलचा…\nदिल्ली हादरली, बाधितांचा आकडा प्रचंड वाढत असल्याने परिस्थिती अत्यंत…\nममता बॅनर्जी या नंदिग्राममध्ये भाजप उमेदवाराकडून पराभवाची धूळ चाखतील :…\nमॅकडोनाल्‍डच्या जाहीरातींसाठी ब्रॅण्‍ड ॲम्‍बेसेडर म्हणून अभिनेत्री…\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अर्थव्यवस्था पुन्हा धोक्यात\nमाजी मंत्र्याची धनंजय मुंडेंवर जहरी टीका,…\nमोठी बातमी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले कठोर आदेश, नियम…\nMaharashtra lockdown : मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा,…\nती पाच वर्षे माझ्याशी प्रेमात होती, पण ‘त्याची’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mahaupdate.in/2021/04/03/delhi-chief-minister-arvind-kejriwal-has-said-that-the-government-has-no-plans-to-implement-the-lockdown-even-though-the-fourth-wave-of-corona-is-underway-in-delhi/", "date_download": "2021-04-19T09:47:08Z", "digest": "sha1:MTQ2LT4G72Y5FNREMOQNSKIEWK5OYWG4", "length": 9172, "nlines": 112, "source_domain": "mahaupdate.in", "title": "दिल्लीत कोरोनाची चौथी लाट आली असली तरी सध्या लॉकडाऊन लावणार नाही ! - Maha Update", "raw_content": "\nदिल्लीत कोरोनाची चौथी लाट आली असली तरी सध्या लॉकडाऊन लावणार नाही \nदिल्लीत कोरोनाची चौथी लाट आली असली तरी सध्या लॉकडाऊन लावणार नाही \nमहाअपडेट टीम, 3 एप्रिल 2021 :- दिल्लीत कोरोनाची चौथी लाट सुरू असली तरी सरकारचा लॉकडाऊन लागू करण्याचा कोणताही विचार नसल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. ‘दिल्लीत कोरोना महामारीची चौथी लाट आली आहे. पण स्थिती नियंत्रणात असल्यामुळे सरकारने तूर्त लॉकडाऊनच्या मुद्यावर कोणताही विचार केला नाही,’ असे ते म्हणाले.\nकेजरीवाल यांनी शुक्रवारी एका उच्चस्तरीय बैठकीत दिल्लीतील कोरोना स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी राज्यातील स्थिती पूर्णत: नियंत्रणात असल्याचे स्पष्ट केले. ‘दिल्लीत कोरोनाची चौथी लाट सुरू आहे. पण बळींचा आकडा अत्यंत नगण्य आहे.\nतसेच रुग्णांवर रुग्णालयात भरती करण्याची वेळही येत नाही. त्यामुळे स्थिती पूर्वीसारखी गंभीर बनली नाही. कोरोनाचे वाढते रुग्ण चिंतेची गोष्ट आहे. पण घाबरण्याची गरज नाही. सरकारची स्थितीवर करडी नजर असून आवश्यक ती सर्वच पाऊले उचलण्यात येत आहेत,’ असे ते म्हणाले.\nयावेळी पत्रकारांनी त्यांना लॉकडाऊनविषयी छेडले असता त्यांनी सरकारने यावर अद्याप कोणताही विचार केला नसल्याचे स्पष्ट केले. मात्र भविष्यात गरज भासली तर त्यावर सखोल विचारविनिमयानंतर निर्णय घेतला जाईल,’ असे ते म्हणाले. ‘केंद्राने मोठ्या प्रमाणात लसीकरणाचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी ४५ वर्षांची अट शिथिल केली पाहिजे.\nकेंद्राने शाळांसारख्या बिगर आरोग्य केंद्रांवर लसीकरणाची परवानगी दिली तर युद्धपातळीवर लसीकरण होऊन कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यास मदत मिळेल,’ असेही केजरीवाल म्हणाले. यावेळी त्यांनी नागरिकांना मास्क घालण्याचे, सामाजिक अंतर पाळण्याचे व सातत्याने हात स्वच्छ करण्याचेही आवाहन केले.\nवडिलांचा ताबा सुटला अन् कार थेट पानशेत धरणात, तीन मुलींसह आईचा दुर्देवी मृत्यू\n तब्बल ६ तास हॉस्पिटलचे उंबरठे झिजवले, पण कोणीही ऍडमिट केलं नाही, अखेर चिमुकल्याने रुग्णवाहिकेतच घेतला अखेरचा श्वास\nकोरोनाचा नवा प्रकार गर्भवती महिलांसाठी अतिशय घातक, गर्भधारणा टाळण्याचा ब्राझीलचा…\nदिल्ली हादरली, बाधितांचा आकडा प्रचंड वाढत असल्याने परिस्थिती अत्यंत गंभीर, बेड आणि…\nममता बॅनर्जी या नंदिग्राममध्ये भाजप उमेदवाराकडून पराभवाची धूळ चाखतील : अमित शाह\nमॅकडोनाल्‍डच्या जाहीरातींसाठी ब्रॅण्‍ड ॲम्‍बेसेडर म्हणून अभिनेत्री रश्मिकाची निवड\nकोरोनाचा नवा प्रकार गर्भवती महिलांसाठी अतिशय घा���क, गर्भधारणा टाळण्याचा ब्राझीलचा…\nदिल्ली हादरली, बाधितांचा आकडा प्रचंड वाढत असल्याने परिस्थिती अत्यंत…\nममता बॅनर्जी या नंदिग्राममध्ये भाजप उमेदवाराकडून पराभवाची धूळ चाखतील :…\nमॅकडोनाल्‍डच्या जाहीरातींसाठी ब्रॅण्‍ड ॲम्‍बेसेडर म्हणून अभिनेत्री…\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अर्थव्यवस्था पुन्हा धोक्यात\nमाजी मंत्र्याची धनंजय मुंडेंवर जहरी टीका,…\nमोठी बातमी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले कठोर आदेश, नियम…\nMaharashtra lockdown : मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा,…\nती पाच वर्षे माझ्याशी प्रेमात होती, पण ‘त्याची’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A5%8C%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B3/", "date_download": "2021-04-19T09:19:27Z", "digest": "sha1:VGSHOOIING4PWMQIMGTK6KTRRDEKLX7H", "length": 3143, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "दिगंबर रौंधळ Archives - MPCNEWS", "raw_content": "\nChinchwad : दिगंबर रौंधळ यांना ‘श्याम’ तर, भामाबाई रौंधळ यांना ‘श्यामची आई’…\nएमपीसी न्यूज - यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र राज्य साहित्य परिषद भोसरी यांच्या वतीने देण्यात येणारा 'श्याम' पुरस्कार यावर्षी पुणे महसूल विभागाच्या उपनिबंधक दिगंबर रौंधळ यांना तर त्यांच्या मातोश्री भामाबाई रौंधळ यांना 'श्यामची…\nPimpri News: जम्बो सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची महापालिका डॉक्टर प्राथमिक तपासणी करणार\nSix Minute Walk Test : फुफ्फुसांच्या आरोग्याविषयी जागरूकतेसाठी ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’\nPune News : जैन सोशल ग्रुप द्वारा आयोजित शिबिरात 80 युनिट रक्त संकलन\nPimpri News: महापालिका रेमडिसीवीरच्या 7 हजार 50 कुपी खरेदी करणार\n नेटफ्लिक्स, अमेझॉनच्या या लिंक चुकूनही ओपन करू नका\nPune News : माजी आमदार मोहन जोशी यांचे भाजप नेत्यांना कळकळीचे आवाहन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/04/uddhav-thackeray-live.html", "date_download": "2021-04-19T08:38:27Z", "digest": "sha1:OOXTQVZDSCBX6IGGEXTBZTNWF4XHNGFJ", "length": 20452, "nlines": 207, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "Uddhav Thackeray Live : महाराष्ट्रात या तारखेपासून पुन्हा लॉकडाऊन? मोठी अपडेट | Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nUddhav Thackeray Live : महाराष्ट्रात या तारखेपासून पुन्हा लॉकडाऊन\nby Team आम्ही कास्तकार\nin बातम्या, शासन निर्णय\nउद्धव ठाकरे म्हणाले की मी लॉकडाऊनचा इशारा देत आहे, आजची घोषणा करत नाही; देवेंद्र फडणवीस यांनी त्याला फटकारले\nकोविड -१ new मधील नवीन प्रकरणांमध्ये मुंबई शहरात सातत्याने वाढ होत आहे. या विषाणूची लागण सलग दुस day्या दिवशी ,000,००० पेक्षा जास्त व्यक्तींनी केली आहे. आज, COVID साठी 8,832 लोकांनी सकारात्मक चाचणी केली, जी सर्वत्र (साथीचा रोग) सर्व देशभर (किंवा खंडभर) पसरला गेल्याने सर्वांत जास्त प्रमाण 4,32,192 वर पोचली. शहरातही 20 मृत्यूची नोंद झाली असून यावर्षी सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाला असून एकूणच आकड्यांची संख्या 11,724 वर गेली आहे. शहरातील हॉटस्पॉट्सपैकी एक धारावीने new 73 नवीन घटनांसह 5,000,००० चा आकडा पार केला. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याकडे लक्ष वेधले आणि म्हणाले की परिस्थिती आता बरीच गंभीर बनली आहे, अशी चेतावणी देताना लॉकडाउनची शक्यता संपणार नाही. “आमच्याकडे ही लाट थांबविण्याशिवाय पर्याय नसल्यामुळे सरकार काही मोठ्या शहरांमध्ये कठोर निर्बंध लागू करणार आहे.”\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nविरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाना साधला\nलॉकडाउन लादलेल्या सर्व युरोपियन देशांनी त्यांचे नागरिक आणि कामगार यांच्यासाठी मदत पॅकेजेसची खात्री केली. दुसर्‍याच्या मदतीसाठी लोकांनी रस्त्यावर उतरुन ठाकरे यांच्या विधानाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, गेल्या वर्षभर ते लोकांना रस्त्यावर परिस्थितीत समजावून सांगत आहेत आणि मदत करीत आहेत.22:35 (IST) एप्रिल 02\nकोविड -१ High हायलाइट्स, २ एप्रिल: महाराष्ट्रात दररोज ,,,8२. प्रकरणांची नोंद झाली आहे\nकोरोनाव्हायरस (साथीचा रोग) सर्व देशभर (साथीचा रोग) साथीच्या आजाराची लागण होण्यास सुरुवात झाल्यानंतर आजवरची सर्वाधिक मोजणी महाराष्ट्रात शुक्रवारी 47,827 नवीन कोविड -१ cases झाली. नवीन प्रकरणांची भर पडल्यामुळे राज्यात 29,04,076 गुणांची नोंद झाली आहे. राज्यात कोरोनाव्हायरसचे सुमारे २०२ रुग्ण मरण पावले आणि मृतांचा आकडा 37 55. 9 to वर पोचला. दरम्यान, कोरोनाव्हायरस प्रकरणाची सध्याची चिंताज���क परिस्थिती कायम राहिल्यास राज्याला लवकरच आरोग्य सुविधांच्या पायाभूत सुविधांचा तुटवडा जाणवू शकेल असा इशारा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.\nउद्धव ठाकरे म्हणाले की मी लॉकडाऊनचा इशारा देत आहे, आजची घोषणा करत नाही; देवेंद्र फडणवीस यांनी त्याला फटकारले\nकोविड -१ new मधील नवीन प्रकरणांमध्ये मुंबई शहरात सातत्याने वाढ होत आहे. या विषाणूची लागण सलग दुस day्या दिवशी ,000,००० पेक्षा जास्त व्यक्तींनी केली आहे. आज, COVID साठी 8,832 लोकांनी सकारात्मक चाचणी केली, जी सर्वत्र (साथीचा रोग) सर्व देशभर (किंवा खंडभर) पसरला गेल्याने सर्वांत जास्त प्रमाण 4,32,192 वर पोचली. शहरातही 20 मृत्यूची नोंद झाली असून यावर्षी सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाला असून एकूणच आकड्यांची संख्या 11,724 वर गेली आहे. शहरातील हॉटस्पॉट्सपैकी एक धारावीने new 73 नवीन घटनांसह 5,000,००० चा आकडा पार केला. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याकडे लक्ष वेधले आणि म्हणाले की परिस्थिती आता बरीच गंभीर बनली आहे, अशी चेतावणी देताना लॉकडाउनची शक्यता संपणार नाही. “आमच्याकडे ही लाट थांबविण्याशिवाय पर्याय नसल्यामुळे सरकार काही मोठ्या शहरांमध्ये कठोर निर्बंध लागू करणार आहे.”भारतीय वेळ | एप्रिल 02, 2021, 22:52:33 IST\nविरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाना साधला\nलॉकडाउन लादलेल्या सर्व युरोपियन देशांनी त्यांचे नागरिक आणि कामगार यांच्यासाठी मदत पॅकेजेसची खात्री केली. दुसर्‍याच्या मदतीसाठी लोकांनी रस्त्यावर उतरुन ठाकरे यांच्या विधानाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, गेल्या वर्षभर ते लोकांना रस्त्यावर परिस्थितीत समजावून सांगत आहेत आणि मदत करीत आहेत.22:35 (IST) एप्रिल 02\nकोविड -१ High हायलाइट्स, २ एप्रिल: महाराष्ट्रात दररोज ,,,8२. प्रकरणांची नोंद झाली आहे\nकोरोनाव्हायरस (साथीचा रोग) सर्व देशभर (साथीचा रोग) साथीच्या आजाराची लागण होण्यास सुरुवात झाल्यानंतर आजवरची सर्वाधिक मोजणी महाराष्ट्रात शुक्रवारी 47,827 नवीन कोविड -१ cases झाली.\nनवीन प्रकरणांची भर पडल्यामुळे राज्यात 29,04,076 गुणांची नोंद झाली आहे. राज्यात कोरोनाव्हायरसचे सुमारे २०२ रुग्ण मरण पावले आणि मृतांचा आकडा 37 55. 9 to वर पोचला. दरम्यान, कोरोनाव्हायरस प्रकरणाची सध्याची चिंताजनक परिस्थिती कायम राहिल्यास राज्या��ा लवकरच आरोग्य सुविधांच्या पायाभूत सुविधांचा तुटवडा जाणवू शकेल असा इशारा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला.\nउद्धव ठाकरे: मी लॉकडाऊनचा इशारा देत आहे, आजची घोषणा करत नाही\n“मी लॉकडाऊनचा इशारा देत आहे, आजच्याप्रमाणे घोषणा करु नका,” असे त्यांनी आपल्या सोशल मीडियावर राज्यातील भाषणात म्हटले आहे. पुढील दोन दिवसांत हे लॉकडाऊन दिसेल की नाही याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे ते म्हणाले. लॉकडाऊन हा तोडगा नसणे हे माहित असले तरी लोकांनी प्रशासनाला सहकार्य न केल्यास त्यांना कोणताही पर्याय उरला नाही, असा इशाराही त्यांनी नागरिकांना दिला.\nठाकरे यांनी नाव न घेता, लॉकडाउन लादल्याबद्दल ट्वीट केल्याबद्दल उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्यावरही चापट मारली आणि ते म्हणाले, “काही व्यापारी म्हणतात की लसीकरण वाढवा, गुटबाजी करा आणि आम्ही ते करत आहोत, पण फक्त सुचवण्याऐवजी मला doctors० डॉक्टर, नर्स द्या. आम्ही फर्निचर स्टोअर्सची स्थापना करत नाही. आम्ही तयार करीत असलेल्या पायाभूत सुविधा चालविण्यासाठी आम्हाला तज्ञांची आवश्यकता आहे. “\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nतूर बाजार भाव | आजचे तुरीचे भाव | Tur Bajar Bhav Today | सर्व बाजार समिती 18 April 2021\nआपण कोठूनही सलाखांच्या मागे जाऊ नये म्हणून या गोष्टी लक्षात ठेवा\nजळगाव जिल्हा परिषदेच्या कृषी योजनांचे प्रस्ताव रखडले\nआचरा परिसरात उधाणाचे पाणी घुसले\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\n(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nनोंदणी, ई-केवायसी आणि ट्रॅक स्थिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nऑनलाईन अर्ज, नोंदणी (प्रसूत सहाय्य)\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nराज्यनिहाय डायरेक्ट लिंक्स, नवीन पंचायत मतदार यादी\nगोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे नुकसानग्रस्त भरपाईपासून वंचित\nकोट्यवधींच्या कर्जवसुलीसाठी स्थापन होणार तज्ज्ञांची समिती\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/desh/locals-block-jammu-akhnoor-highway-demanding-release-crpf-jawan-rakeshwar-singh-12202", "date_download": "2021-04-19T10:05:08Z", "digest": "sha1:OGUUJOBE66W3WEVS3MKRJ5QLK5LJHARY", "length": 12283, "nlines": 126, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "कमांडो राकेश्वर सिंग यांच्या सुटकेसाठी नागरिक रस्त्यावर; जम्मू-अखनूर हायवेवर रास्तारोको | Gomantak", "raw_content": "\nसोमवार, 19 एप्रिल 2021 e-paper\nकमांडो राकेश्वर सिंग यांच्या सुटकेसाठी नागरिक रस्त्यावर; जम्मू-अखनूर हायवेवर रास्तारोको\nकमांडो राकेश्वर सिंग यांच्या सुटकेसाठी नागरिक रस्त्यावर; जम्मू-अखनूर हायवेवर रास्तारोको\nबुधवार, 7 एप्रिल 2021\nसीआरपीएफचे जवान राकेश्वर सिंग मनहास यांना नक्षलवाद्यांनी ओलीस ठेवले असल्याची माहिती मिळते आहे. राकेश्वर सिंग मनहास यांच्या सुटकेसाठी जम्मू- काश्मीर मधील त्यांच्या निवासस्थानाच्या परिसरातील लोक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरल्याचे समजते आहे.\nजम्मू-काश्मीर: शनिवारी 3 एप्रिल रोजी छत्तीसगडच्या बीजापूर गावाजवळ असलेल्या भागात नक्षलवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांवर हल्ला केला होता. यावेळी जवानांनी देखील प्रत्युत्तरादाखल कारवाई केली आणि या चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस दलाचे 22 जवान शहीद झाले असून 32 जवान जखमी झाले आहेत. मात्र याच घटनेत सीआरपीएफचा एक जवान बेपत्ता असल्याचे समजते आहे. या जवानाच्या सुटकेची मागणी करत जम्मू काश्मीर मध्ये स्थानिक नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. (locals block Jammu-Akhnoor highway demanding the release of CRPF jawan Rakeshwar Singh)\nनक्षलवाद्यांचा पत्रकाराला फोन; म्हणाले, \"जवानाला लवकरच सोडू\"\nछत्तीसगडच्या बीजापूरमध्ये झालेल्या या हल्ल्यात नक्षलवादी आणि सीआरपीएफ जवानांमध्ये मोठी चकमक झाली होती. दुर्दैवाने या चकमकीत सीआरपीएफचे जवान शहीद झाले आहेत. याच घटनेत सीआरपीएफचे जवान राकेश्वर सिंग मनहास यांना नक्षलवाद्यांनी ओलीस ठेवले असल्याची माहिती मिळते आहे. राकेश्वर सिंग मनहास यांच्या सुटकेसाठी जम्मू- काश्मीर मधील त्यांच्या निवासस्थानाच्या परिसरातील लोक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरल्याचे समजते आहे. जवानाच्या सुटकेची मागणी घेऊन रस्त्यावर उतरलेल्या या नागरिकांनी जम्मू ते अखनूर जाणारा हायवे बंद (Jammu Akhnoor Highway) करण्यात आल्याची माहिती मिळते आहे.\nयापूर्वी कोब्रा कमांडो राकेश���वर सिंग मनहास (Rakeshwar Singh Manhas) यांच्या 5 वर्षांची मुलगी श्रगवीने 'कृपया माझ्या वडिलांना सोडा' अशी विनंती केल्याचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. शनिवारी झालेल्या प्राणघातक हल्ल्याची बातमी समजताच कमांडो राकेश्वरसिंग मनहास यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला होता. नक्षलवाद्यांनी हल्ल्यानंतर (Naxal Attack) मनहास यांचे अपहरण केले आहे.\nमी सीआरपीएफचा आदर करते, पण भाजपच्या सीआरपीएफचा नाही: ममता बॅनर्जी\nदेशात पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ, पुदुचेरी या 5 राज्यांच्या निवडणुकांच वारं...\nनक्षल काका कृपया माझ्या वडिलांना सोडा; जवानाच्या सुटकेसाठी मुलीची भावनिक हाक\nजम्मू: सीआरपीएफचे जवान राकेश्वरसिंग मनहास यांच्या घरी भावनिक क्षण होता जेव्हा...\nChattisgarh Naxal Attack: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह घटनास्थळी भेट देणार; गृहविभागाकडून मोठ्या कारवाईचे संकेत\nशनिवारी छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये सीआरपीएफ जवानांवर झालेल्या नक्षलवादी...\nChattisgarh Naxal Attack: तीन ट्रॅक्टर मधून नेण्यात आले नक्षलवाद्यांचे मृतदेह; सीआरपीएफच्या डीजी यांची माहिती\nशनिवारी छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये झालेल्या नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात केंद्रीय राखीव...\nनक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या जवानांचा आकडा 22 वर\nछत्तीसगडच्या नक्षलग्रस्त बीजापुर जिल्हयात शनिवारी सैन्य आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी...\nशोपियान मध्ये झालेल्या चकमकीत 2 दहशतवादी ठार, तर एक जवान शहिद\nकाश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील वानगाम मध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये मोठी चकमक...\nश्रीनगरमध्ये दहशतवादी हल्ला; सीआरपीएफ जवान शहीद\nश्रीनगरमधील लावेपोरा भागात गुरुवारी सायंकाळी अतिरेक्यांनी रस्त्यावर गस्त घालत...\nभारतीय जवानांनी जैश-ए- मोहम्मदच्या कमांडरला घातलं कंठस्नान\nशोपियान : भारतीय फौजा आणि दहशतवाद्यांमध्ये जम्मू काश्मीरच्या शोपियान भागामध्ये...\n'आमिर खान'चा ‘सरफरोश 2’ येतोय \nपणजी : 1999 साली गाजलेल्या, राष्ट्रीय पुरस्कारापर्यंत पोचलेल्या ‘सरफरोश’...\nभारतीय सुरक्षा दलाने उधळला दहशतवाद्यांचा डाव\nजम्मू : सुरक्षा दलाने आज मोठी कारवाई करत चार दहशतवाद्यांचा खात्मा केला....\nकोरोनाची लाट रोखण्यासाठी दिल्ली सरसावली\nनवी दिल्ली : दिल्लीत कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याने केंद्र आणि...\nतीन दहशतवादी श्रीनगरमध्ये ठार\nश्रीनगर: शहरातील बाटमालू भागातील चकमकीत मारले गेलेले तीनही दहशतवादी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/ranirampal-crowned/", "date_download": "2021-04-19T09:38:35Z", "digest": "sha1:JQUAV36AHK6VCBU4XVFBSV2TZ5BHNFPL", "length": 3028, "nlines": 81, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "RaniRampal crowned Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\n#HockeyIndia : राणी रामपाल ठरली ‘सर्वोत्कृष्ट अॅथलिट’\nप्रभात वृत्तसेवा 1 year ago\nकरोना चाचणीसाठी तासन्‌ तास प्रतीक्षा; रांगेतच ‘बाधित’ होण्याची नागरिकांना भिती\nराज्य सरकारवर रामदास आठवले भडकले म्हणाले,”रेमडीसीविरचा गेमडिसीविर करू नका”\nरेमडेसिविरनंतर आता ‘टॉसिलिझूमॅब’, ‘अलझूमॅब’ इंजेक्‍शन्सही आऊट ऑफ स्टॉक\n#ResignModi : मोदी, राजीनामा द्या ट्‌वीटरवर ट्रेन्डींग\n“साडे चार कोटींचे रेमडेसीवीर खरेदी करणाऱ्या फडणवीसांची चौकशी करा”; काँग्रेसच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00187.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://www.aaplimaaymarathinews.com/2020/08/", "date_download": "2021-04-19T09:20:38Z", "digest": "sha1:6ZURHCG4KYPXCFY7VVUGXJS4ZCTNRDTY", "length": 9166, "nlines": 140, "source_domain": "www.aaplimaaymarathinews.com", "title": "August | 2020 | Aapli Maay Marathi News", "raw_content": "\nदारुप्रमाणे मंदिरातून महसूल मिळाला असता तर दारं उघडली असती..\nभाजप तुम्हाला गुलाम बनवू पाहतंय; राहुल गांधी\nअवमान प्रकरणी प्रशांत भूषण यांना एक रुपयाचा दंड\nकंगनाला मुव्ही माफीया गुंडापेक्षा मुंबई पोलिसांची जास्त भीती\nमोरक्कोच्या बकऱ्याच्या विष्ठेची किंमत [31/08, 17:20] +91 95189 96028: ऐकून [31/08,...\nतेल गळतीनंतर मॉरिशसमध्ये लोकांचा निषेध; डझनभर डॉल्फिन मासे मेले\n‘हे’ आहेत जगातील १० सर्वात मोठे देश; ७ क्रमांकाचे नाव पाहून...\nकोकणी माणसांच्या सहनशीलतेला का नख लावताय\nआनंद महिंद्रा यांनी ट्विट केला अनोख्या जुगाडाचा व्हिडिओ\nराहुल गांधींचा आरोप, व्हॉट्सअ‍ॅपला भारतात पेमेंट प्लॅटफॉर्म हवा आहे, ज्यात भाजपची...\nखुशाल गुन्हा दाखल करा, आम्ही घाबरत नाही – चंद्रकांत पाटील\nAapli Maay Marathi News Network : मुंबई पोलिसांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करणाऱ्या ब्रुक फार्मा कंपनीच्या संचलकाला चौकशीला बोलावलं असताना विरोधी पक्षनेत्यांनी सरकारी कामात हस्तक्षेप केला. यापुढे हे असलं खपवून घेणार नाही असं...\nजेईई मेन परीक्षा लांबणीवर\nAapli Maay Marathi News Network : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्र्वभूमीवर अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी संयुक्त प्रवेश परीक्षा अर्थात याव��्षीची जेईई मेन परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिक्षण मंत्री रमेश...\nबावीस एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजन पुरवठा करण्यास मनाई\nAapli Maay Marathi News Network : केंद्र सरकारनं ऑक्सिजन उत्पादक आणि पुरवठादारांना येत्या २२ एप्रिलपासून पुढील आदेश येईपर्यंत औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजन पुरवठा करण्यास मनाई केली आहे. वैद्यकीय वापरासाठी ऑक्सिजनची वाढती मागणी पूर्ण...\nअन्यायाचा वेळीच प्रतिकार करा, शासन खंबीरपणे महिलांच्या पाठीशी ; महिला व बालविकासमंत्री\nअमरावती : महिला कर्मचाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचा छळ, अन्याय मुळीच सहन करता कामा नये. अन्यायाचा वेळीच प्रतिकार केला पाहिजे. कुठेही गैरप्रकार होत असल्यास वेळीच तक्रार द्यावी. शासन महिला-भगिनींच्या खंबीरपणे पाठीशी उभे आहे, असा...\nमहाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती व फ्रीशिपसाठी अर्ज करण्यास ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ ; विजय वडेट्टीवार\nमुंबई : कोविड – १९ च्या पार्श्वभूमी व अडचणी निर्माण होऊन विद्यार्थ्यांना महाडीबीटी प्रणालीवर अर्ज सादर करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती व फ्रिशिपच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी विजाभज,...\nभारताने जॉर्जियाला कोरोना लस उपलब्ध करून द्यावी – राजदूत अर्चिल झुलियाश्विली\nअमेरिकेचा मोठा खुलासा – नियोजित होती गलवानची चकमक, ‘हा’ होता चीनचा...\nभारतात वाढले अण्वस्त्रांचे मोठे साठे रिपोर्टहून खुलासा\nजुनी पेन्शन योजना सुरु करण्यासाठी २६ नोव्हेंबरला लाक्षणिक संप\nभारतबंद ला राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा जाहीर पाठिंबा\nलोकलसेवा तातडीने सुरू कराव्यात…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/national-population-register-nrc-citizenship-act", "date_download": "2021-04-19T09:11:29Z", "digest": "sha1:AYCZ6FFLRG2WPFXRCORLJXTIQ2EZ5CWH", "length": 13512, "nlines": 77, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "एनपीआरला कायदेशीर आधार नाही - द वायर मराठी", "raw_content": "\nएनपीआरला कायदेशीर आधार नाही\nवास्तविक १९५५च्या मूळ नागरिकत्व कायद्यात एनपीआरचा उल्लेख नाही. त्यामुळे त्याचे नियम नाहीत.\nकाही राज्य सरकारांनी त्यांच्याकडे राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (एनपीआर) लागू करणार नसल्याचे जाहीर केले आहे. देशव्यापी एनपीआर लागू करण्यासाठी केंद्र सरकारने सुमारे ३ हजार कोटी रु.ची तरतूद केली आह��. एनपीआर करण्याचा मुख्य हेतू हा जनगणनेला मदत करण्यासाठी असून ती मोहीम लवकरच सुरू केली जाणार आहे, असे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. असे असताना एनपीआरला कायदेशीर अधिष्ठान आहे का, यावर अनेक मतमतांतरे पाहावयास मिळतात.\nराज्यघटनेतील कलम २५६ अन्वये संसदेने संमत केलेल्या कोणत्याही कायद्याची अंमलबजावणी करणे राज्यांना बंधनकारक असते. असे असेल तर राज्ये एनपीआर व एनसीआरची अंमलबजावणी करण्यास नकार देऊ शकतात का हा प्रश्न आहे.\nराज्यघटनेच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास संसदेने केलेला कायदा राज्ये धुडकावून लावू शकत नाही. समजा राज्यांनी कायदा न राबवण्याचा निर्णय घेतल्यास, राज्यघटनेतील कलम ३५६ नुसार राष्ट्रपती त्या संबंधित राज्यांवर संसदेच्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश देऊ शकतात अन्यथा राष्ट्रपती त्या राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवट आणू शकतात.\nवास्तविक सध्या अशी परिस्थिती आलेली नाही. काही राज्यांच्या विधानसभांनी आपल्या राज्यांत नागरिकत्व दुरुस्ती कायदा राबवणार नसल्याचे प्रस्ताव मंजूर करून घेतले आहेत. यात पहिले राज्य केरळ आहे. पण तांत्रिकदृष्ट्या असे प्रस्ताव पास करता येत नाही पण केंद्राच्या निर्णयाच्या अंमलबजावणीला स्थगिती देऊन त्यावर विधानसभा चर्चा करू शकतात.\nसध्या नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या घटनात्मक वैधतेचा विषय सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी गेला आहे. या विषयवर न्यायालये प्रतिडीत अवैध स्थलांतरीतांना सामावून घेण्याच्या बाजूने निर्णय देऊ शकतात. पण मुख्य मुद्दा एनआरसीचा आहे आणि तो लोकशाहीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. एनआरसी झाली नाही तरी डिटेंशन कॅम्पचा मुद्दा टाळता येत नाही व अवैध राहणाऱ्यांची परत पाठवणीही शक्य आहे.\nसर्वोच्च न्यायालयात सीएएच्या विरोधात अनेक याचिका दाखल होऊनही सरकारने एनपीआर करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. सरकारने २००३ रोजी संसदेने संमत केलेल्या सिटीझनशीप (रजिस्ट्रेशन ऑफ सिटीझन अँड इश्यू ऑफ नॅशनल आयडेंटीटी कार्डस्) कायद्या अंतर्गत एनपीआर मोहीम हाती घेणार असल्याचे म्हटले आहे. एनपीआरमध्ये प्रत्येक नागरिकाची वैयक्तिक माहिती, त्याचे राहण्याचे व जन्माचे ठिकाण याची नोंद केली जाणार आहे. या नोंदीवरच राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनसीआर) केली जाणार आहे. त्यामुळे एनपीआर व ��नसीआर या एकमेंकांशी संलग्न आहे. कायद्यानुसार सीएए हा एनसीआरशी संलग्न नसला तरी सध्या जी काही राजकीय विधाने केली जात आहेत त्यावरून सीएएशी एनसीआर संलग्न होईल ही शक्यता नाकारता येत नाही.\nया सर्व घटकांकडे पाहता महत्त्वाचा प्रश्न हा आहे की, एनपीआरला कायद्याचा आधार आहे का\nएनपीआरचा मुद्दा २००३ रोजी संसदेने संमत केलेल्या सीटीझनशीप (रजिस्ट्रेशन ऑफ सिटीझन अँड इश्यू ऑफ नॅशनल आयडेंटीटी कार्डस्) कायद्यात समाविष्ट करण्यात आला होता. पण त्या अगोदरच्या नागरिकत्व कायद्यात त्याची नोंद नव्हती. २००३च्या कायद्यातील सेक्शन १८ मधील १ व ३ कलमांमध्ये एनपीआर करण्याविषयी कोणतीही तरतूद करण्यात आली नव्हती. नियम या स्वतंत्र तरतुदी असू शकत नाहीत आणि नियमांवर संसदीय मोहर जोपर्यंत पडू शकत नाही तोपर्यंत ती योजना राबवता येत नाही. त्यामुळे असे नियम कायद्याच्या दृष्टीने ‘अल्ट्रा व्हायरेस’ (अधिकारातीत) ठरतात आणि त्यांना कायद्याचे अधिष्ठान लागू शकत नाही. टाटा आर्यन अँड स्टील कंपनी लिमि. विरुद्ध वर्कमेन ऑफ मेसर्स टाटा आयर्न अँड स्टील कंपनी लिमि. प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने असे स्पष्ट केले होते की, कायदेशीर धोरण व संकल्पना जोपर्यंत स्पष्ट केल्या जात नाहीत तोपर्यंत कायद्याचा अधिकार राबवला जाऊ शकत नाही.\nवास्तविक १९५५च्या मूळ नागरिकत्व कायद्यात एनपीआरचा उल्लेख नाही. त्यामुळे त्याचे नियम नाही. त्यामुळे जर नियम मूळ कायद्याच्या चौकटीच्या कक्षा ओलांडत असतील किंवा त्यांचा भंग होत असेल तर न्यायालये तो नियम ‘अल्ट्रा व्हायरेस’ ठरवू शकतात. १९५५च्या नागरिकत्व कायद्याने एनपीआर मोहीम करावी असे कोठेही नमूद केलेले नाही त्यामुळे कोणत्याही सरकारी खात्याला अशी मोहीम हाती घेण्याचा अधिकार उरत नाही.\nएनपीआरमधील नियम हे अत्यंत कमजोर स्वरुपाचे आहेत. आणि हे कच्चे दुवे नियम तयार करण्यापासून आहेत. त्यामुळे हे नियम दुरुस्त करता येणार नाही. जो मूळ कायदा आहे त्यामध्ये दुरुस्त्या करून ही कमजोरी हटवली पाहिजे.\nपी.डी.टी. आचार्य, हे लोकसभेचे माजी सचिव व घटनातज्ज्ञ आहेत.\nआम्ही पर्यटक आहोत : विदेशी शिष्टमंडळाची काश्मीर भेट\nकेजरीवाल यांचा पारंपरिक सिद्धांतांना छेद\nसुमित्रा भावे यांचे निधन\nरेल्वेकडून ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ धावणार\nकोरोना संसर्गाचा निवडणुकांशी काय संब���ध\nलसीकरण आणि लसींची आयात वाढवाः डॉ. मनमोहन सिंग\nभाजपचा यू टर्न : ‘कुंभ मेळा प्रतिकात्मक ठेवा’\n‘करोनाच्या धोका; उद्योग जगताने मदत करावी’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8C%E0%A4%B0-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%81%E0%A4%B2-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%B5-%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2021-04-19T11:03:55Z", "digest": "sha1:AWLCFC74FDFZUDO4LYZTXGHC64X6RSP7", "length": 3799, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "माजी महापौर राहुल जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त चिखलीत हरित अभिष्टचिंतन सप्ताह Archives - MPCNEWS", "raw_content": "\nमाजी महापौर राहुल जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त चिखलीत हरित अभिष्टचिंतन सप्ताह\nमाजी महापौर राहुल जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त चिखलीत हरित अभिष्टचिंतन सप्ताह\nChikhali News : माजी महापौर राहुल जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त चिखलीत हरित अभिष्टचिंतन सप्ताह\nएमपीसी न्यूज - माजी महापौर नगरसेवक राहुल जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक दोन चिखलीमध्ये हरित सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. राहुल जाधव स्पोर्टस फौंडेशनच्या माध्यमातून या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. राहुल जाधव यांचा…\nHinjawadi Crime News : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार करीत 11 लाखांची फसवणूक\nChinchwad Crime News : सुशिक्षित तरुणांनी मौजमजेसाठी चोरल्या तब्बल 35 दुचाकी\nPimpri Crime News : मुलगी पळवून लावण्यास मदत केल्याच्या संशयावरून तोडफोड\nPimpri News: शहरातील ‘सीसीसी’ सेंटरवर नियंत्रणासाठी शासनाचा विशेष अधिकारी नेमावा – पृथ्वीराज साठे\nArticle by Devdatta Kashalikar: कोरोनाबाधितांच्या घरातील कचरा – एक गहन विषय\nPimpri News: जम्बो सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची महापालिका डॉक्टर प्राथमिक तपासणी करणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/desh/priyanka-gandhis-husband-robert-vadra-corona-positive-12032", "date_download": "2021-04-19T10:14:48Z", "digest": "sha1:SHM67GJ2UAINMMXKXKD6TE5JA26VQZRL", "length": 12899, "nlines": 125, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांना कोरोनाची लागण | Gomantak", "raw_content": "\nसोमवार, 19 एप्रिल 2021 e-paper\nप्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांना कोरोनाची लागण\nप्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांना कोरोनाची लागण\nशुक्रवार, 2 एप्रिल 2021\nदेशाचे प्रसिद्ध व्यापारी आणि कॉंग्रेसचे सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह झाली आहे. प्रियंका गांधी यांनी स्वतः एक व्हिडिओ शेअर करुन याबाबत माहिती दिली आहे.\nदेशाचे प्रसिद्ध व्यापारी आणि कॉंग्रेसचे सरचिटणीस प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह झाली आहे. प्रियंका गांधी यांनी स्वतः एक व्हिडिओ शेअर करुन याबाबत माहिती दिली आहे. मात्र, प्रियंका गांधीं यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. रॉबर्ट वाड्रा यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आढळल्यानंतर मी माझा आसाम दौरा रद्द केल्याची माहिती प्रियंका गांधी यांनी दिली आहे. मी आता विलगीकरणात राहणार आहे, असेही प्रियंका गांधी यांनी म्हटले आहे.\nNCB ला मोठे यश दाऊदचा ड्रग्स कारखाना चालवणाऱ्या दानिश ला अटक\nप्रियंका गांधी यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. नुकताच कोरोना संसर्गाच्या संपर्कात आल्यामुळे मला माझा आसाम, तामिळनाडू आणि केरळचा दौरा रद्द करावा लागला आहे. माझा कालचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, मी पुढचे काही दिवस अलिप्त राहणार आहे. या गैरसोयीबद्दल मी तुम्हा सर्वांची दिलगिरी व्यक्त करते आणि कॉंग्रेसच्या विजयासाठी प्रार्थना करते, असे ट्विट प्रियंका गांधी यांनी केले आहे. विशेष म्हणजे प्रियंका गांधी आज आसाममध्ये तीन सभा घेणार होत्या. आसाम मधील गोलपारा पूर्व, गोलकगंज आणि सरूखेत्री त्यांच्या आज जाहीर सभा होत्या. मात्र त्यांनी दौरे रद्द करून विलगीकरणाचा निर्णय घेतला आहे.\nहाल में कोरोना संक्रमण के संपर्क में आने के चलते मुझे अपना असम दौरा रद्द करना पड़ रहा है मेरी कल की रिपोर्ट नेगेटिव आई है मगर डॉक्टरों की सलाह पर मैं अगले कुछ दिनों तक आइसोलेशन में रहूँगी मेरी कल की रिपोर्ट नेगेटिव आई है मगर डॉक्टरों की सलाह पर मैं अगले कुछ दिनों तक आइसोलेशन में रहूँगी इस असुविधा के लिए मैं आप सभी से क्षमाप्रार्थी हूँ इस असुविधा के लिए मैं आप सभी से क्षमाप्रार्थी हूँ मैं कांग्रेस विजय की प्रार्थना करती हूँ pic.twitter.com/B1PlDyR8rc\nदरम्यान, आज देशात कोरोनाचे 81 हजार 466 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली. जी गेल्या सहा महिन्यांतील सर्वाधिक आकडेवारी आहे. नवीन प्रकरणे आढळूनआल्यानंतर आता देशात संसर्गाची एकूण संख्या 1 कोटी 23 लाख 3 हजार 131 वर पोहचली आहे. आकडेवारीनुसार 2 ऑक्टोबर 2020 रोजी एका दिवसात देशात संक्रमणाची 81 हजार 484 नवीन रुग्णांची नोंद झाली होती. तर काल संसर्गामुळे आणखी 469 लोकांचा मृत्यू झाला. तर आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या एक लाख 63 हजार 396 वर गेली आहे.\nगोव्यातील करदात्यांना दिलासा: पाच वर्षे कर शुल्कात कोणतीही वाढ नाही\nमडगाव: कर आणि शुल्कामध्ये अन्यायकारक वाढ करण्याच्या विरोधात शॅडो कौन्सिल फॉर मडगाव...\nगोवा : सांगे पालिकेसाठी ४३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात\nसांगे: सांगे नागरपालिकेच्या दहा प्रभागांची निवडणूक येत्या तेवीस तारखेला होत...\nनीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा\nपंजाब नॅशनल बॅंक घोटाळा प्रकरणामधील मुख्य आरोपी आणि हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या...\nगोवा: येत्या 4 दिवसात गोव्यात पावसाची शक्यता\nपणजी : हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे आज रविवारी राज्यात ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह...\nगौतम अदानी यांनी पुन्हा रचला इतिहास; एकाच दिवसात 35 हजार कोटींची वाढ\nनवी दिल्ली: अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी आणखी एक इतिहास रचला आहे....\nसागराच्या गर्भात मानवी हस्तक्षेप वाढल्यास...\nराष्ट्रीय समुद्री दिवस सर्वप्रथम 5 एप्रिल 1964 रोजी साजरा करण्यात आला. 5 एप्रिल 1919...\nगोवा : तरुणाईच्या हिताचं काय 'आप'चा भाजप सरकारला सवाल\nपणजी: आम आदमी पार्टीने गोवा सरकारवर तरूणांच्या हितासाठी आणि त्यांच्या रोजगाराबद्दल...\nकापूस आणि साखर आयातीच्या निर्णयावरून इम्रान खान यांचा यूटर्न\nभारताशी मर्यादित व्यापार सुरू करण्याच्या हालचालीवरून पाकिस्तानने गुरुवारी यू टर्न...\nसर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने निराश, पण संचालकांकडून झालेलं कौतुक मोलाचं - सायरस मिस्त्री\nटाटा सन्सशी झालेल्या वादाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाबद्दल...\nसचिन वाझेप्रकरणी एनआयएची मोठी कारवाई\nमनसुख हिरेन हत्या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मोठी कारवाई केली आहे....\nहार्ट ऑफ एशिया परिषदेला आजपासून सुरवात; अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर होणार चर्चा\nतजाकिस्तान : तजाकिस्तानमध्ये आयोजित हार्ट ऑफ एशिया परिषदेला आजपासून सुरवात होणार आहे...\nSuez canal Blockage: अडथळा दूर झाला; मात्र आता नवी समस्या उद्भवण्याची शक्यता\nजगभरात होणारी सामानाची वाहतूक ही एकट्या सुएझ कालव्यातून 30 टक्क्यांपेक्षा जास्त होते...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/maharashtra-news/sanjay-raut-gave-warning-demand-implement-presidential-rule-maharashtra-11622", "date_download": "2021-04-19T09:52:36Z", "digest": "sha1:UGEFOUOIX53KEEMWPKBYFXBHBNGPPUPB", "length": 15457, "nlines": 127, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या मागणीवर संजय राऊत यांनी दिला इशारा | Gomantak", "raw_content": "\nसोमवार, 19 एप्रिल 2021 e-paper\nराष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या मागणीवर संजय राऊत यांनी दिला इशारा\nराष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या मागणीवर संजय राऊत यांनी दिला इशारा\nसोमवार, 22 मार्च 2021\nकेंद्रीय संस्थांचा गैरवापर करून जर कोणी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रयत्न करत असाल तर, मी त्यांना आताच सांगतो, तुम्ही स्वतःच त्या आगीत भस्मसात व्हाल, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे.\nकेंद्रीय संस्थांचा गैरवापर करून जर कोणी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रयत्न करत असाल तर, मी त्यांना आताच सांगतो, तुम्ही स्वतःच त्या आगीत भस्मसात व्हाल, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एपीआय सचिन वाझे यांना दरमहा 100 कोटी रुपये जमा करण्याची मागणी केल्याचा आरोप मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला होता. यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. अशातच विरोधी पक्ष भाजपाही चांगलाच आक्रमक झाला आहे. विरोधी पक्षाकडून वारंवार राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी होत आहे. तर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली. (Sanjay Raut gave a warning on the demand to implement presidential rule in Maharashtra)\nयावेळी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या मागणीबद्दल बोलताना संजय राऊत यांनी विरोधकांना इशारा दिला आहे. दिल्लीत पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या अँटिलिया बॉम्ब प्रकरणाच्या चौकशीबद्दलही राऊत यांनी भाष्य केले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल केलेल्या विधानांना समर्थन देत संजय राऊत यांनी, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रमुखांनी आरोपांची चौकशी व्हावी असे ठरविले असेल तर काय चुकले असल्याचे म्हटले आहे. याशिवायमी, कोणीही कोणताही आरोप करु शकतो. मग जर लोकां���ी अशा पद्धतीने मंत्र्यांचे राजीनामे घेतले तर सरकार चालवणे कठीण होईल, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.\nपरमबीर सिंह भ्रष्टाचाराने बरबटलेले; विनायक राऊत यांचे गंभीर आरोप\nराऊत पुढे म्हणाले की, \"जोपर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत आणि सत्तेत आहेत, तोपर्यंत या प्रकरणाचा तपास योग्य आणि पारदर्शकपणे होईल. मुख्यमंत्री स्वतः परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. तीनही पक्षांमध्ये काही ठरवलं गेलं तरी मुख्यमंत्री यांचा निर्णय अंतिम असेल''. इतकेच नव्हे तर, महाविकास आघाडीचे सरकार त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळही पूर्ण करेल, असा विश्वासही संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावेळी व्यक्त केला.\nदरम्यान, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गैरवर्तन केल्याचा आरोप केला होता. अनिल देशमुख यांनी निलंबित एपीआय सचिन वाझे यांना दरमहा 100 कोटी रुपये जमा करण्यास सांगितले होते, असे परमबीर सिंग यांनी आपल्या पत्रात नमूद केले होते. त्यानंतर, यासर्व प्रकरणी शरद पवार यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सचिन वाझे यांना मुंबई पोलिसात परत घेण्याचा निर्णय हा उद्धव ठाकरे यांचा नव्हे तर, परमबीर सिंग यांचा होता. आणि या आरोपाचा महाराष्ट्र सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही, असे प्रतिपादन केले होते.\nमहाराष्ट्रात प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला एका रुग्णाचा मृत्यू\nकोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत जाताना...\nलसींअभावी राजधानीत लसीकरण केंद्रे बंद; नागरिक आल्या पावली परतले\nमहाराष्ट्र : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने...\nसुनील अरोरा होणार गोव्याचे नवे राज्यपाल\nगोवा : राज्याच्या राज्यपाल पदावर देशाचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा...\nविमान कंपन्यांना हालगर्जीपणा भोवला; केजरीवाल सरकारची तडक कारवाई\nनवी दिल्ली: देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे. दिल्लीमध्ये कोरोनानं...\nरेमेडीसीवीर औषध पुरवठ्यावरुन महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले; वाचा, सविस्तर\nकोरोना विषाणूवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रेमेडीसीवीर औषधांवरून...\nरिलायन्स नंतर टाटा स्टील सुध्दा सरकारच्या मदतीला धावले\nदेशात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. अनेक ठिकाणी आरोग्य सुविधांची...\nही' चुक देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला कारणीभूत; डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले कारण\nनवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाने चिंताजनक परिस्थिती...\nकेंद्र सरकारचा मोठा निर्णय: रेमडेसीव्हिर इंजेक्शनच्या किंमतीत घट\nकोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, ठाणे,...\nउध्दव ठाकरेंनी रोजचा निर्लज्ज राजकारणाचा डोस थांबवावा - पियुष गोयल\nदेशभरात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागल्यामुळे कोरोनाचे रुग्ण आणि कोरोनामुळे होणारे...\n\"अन्यथा मागील वर्षासारखा कडक ​लॉकडाऊन लावावा लागेल\"\nमुंबई: कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रातील परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक...\nगोव्याची अवस्था महाराष्ट्र आणि दिल्ली सारखी करायची का \nफोंडा: दिल्ली आणि महाराष्ट्रासारखी स्थिती करायची आहे काय, योग्य निर्णय त्वरित...\nकेंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना कोरोनाची लागण\nदेशभरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढू लागला आहे. सर्वसामान्यांपासून ते अगदी...\nमहाराष्ट्र maharashtra राष्ट्रपती आग खासदार संजय राऊत sanjay raut अनिल देशमुख anil deshmukh मुंबई mumbai पोलिस पोलिस आयुक्त सिंह भाजप प्रफुल्ल पटेल prafulla patel पोलीस शरद पवार sharad pawar दिल्ली sanjay raut president maharashtra पत्रकार सरकार government विनायक राऊत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thakare विकास वर्षा varsha president's rule twitter digital\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00188.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://bharat4india.com/addvideos?switch_modes=1", "date_download": "2021-04-19T10:05:05Z", "digest": "sha1:YFGYVFN5S7RLVTFWQNGINWX5Y7ADFJ3W", "length": 3494, "nlines": 89, "source_domain": "bharat4india.com", "title": "Addvideos", "raw_content": "\nकोरोनाचा भारतात पहिला बळी, देशात आत्तापर्यंत ७४ रुग्ण\nपुण्यात आणखी एक कोरोनाचा रुग्ण, राज्यात आकडा १५ वर. पिंपरी-चिंचवड मध्ये तीन जणांना लागण\nपुण्यात कोरोनाचे ९ रुग्ण, मुंबईत २ तर नागपूरमध्ये १ रुग्ण\nकोरोनामुळं कोंबड्याचा भाव उतरला.\nकोरोनामुळं मंत्र्‍यांचे विदोश दौरे रद्द\nकोरोना दिल्लीत महामारी म्हणून घोषित, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर\nजगभरातून भारतात येणाऱ्या पर्यंटकांचे व्हिसा १५ एप्रिलपर्यंत रद्द\nजगातील ११४ देशांत कोरोनाचा शिरकाव\nजगभरात कोरोनामुळं जवळपास ४ हजार नागरीकांचा मृत्यू, तर १२ लाख ६ हजार दोनशे जणांना कोरोनाची लागण\nमहत्वाच्या कामाशिवाय पुण्यात येऊ नका - जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन\nअशी घ्या कोरोनाची काळजी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/01/%E0%A4%A5%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%AD.html", "date_download": "2021-04-19T09:07:32Z", "digest": "sha1:J2QLEVI5CGIVGT4PXQ2U224M76PL6SUO", "length": 22146, "nlines": 275, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "थंडी वाढण्यास प्रारंभ | Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nby Team आम्ही कास्तकार\nपुणे ः राज्यातील जवळपास सर्वच भागात वातावरण कोरडे झाले. मराठवाडा व विदर्भातील काही भागांत किमान तापमानात घट होऊ लागली आहे. यामुळे कमी झालेली थंडी पुन्हा वाढण्यास सुरूवात झाली आहे. सोमवारी (ता.११) सकाळी आठ वाजेपर्यंत परभणी कृषी विद्यापीठाच्या आवारात नीचांकी १३.० अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.\nअरबी समुद्राच्या नैऋत्य भागात काही प्रमाणात चक्रिय वाऱ्यांची स्थितीचे सोमवारी (ता.११) तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये रूपांतर झाले आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र उत्तर महाराष्ट्र ते पुर्वमध्य अरबी समुद्रा दरम्यान होते. तसेच दक्षिण भारतातील पूर्व भागात हिंदी महासागर व परिसर आणि बंगालचा उपसागराचा दक्षिण\nभाग व श्रीलंकेची किनारपट्टी या दरम्यान चक्रिवादळासाठी पोषक वातावरण होते. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यासह देशातील वातावरणात झपाट्याने बदल होण्याची शक्यता असल्याने थंडी कमीअधिक स्वरूपात राहणार आहे.\nमागील काही दिवसांपासून या भागात किमान तापमानात चांगलीच वाढ होऊन थंडी गायब झाल्याचे चित्र होते. मात्र, आता ही स्थिती कमी होत असल्याने पुन्हा थंडी वाढ होत आहे. विदर्भात किमान तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट झाली आहे. यामुळे या भागात किमान तापमान १६ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले असून थंडी काही प्रमाणात वाढली आहे. मराठवाड्यातही किमान तापमानाचा पारा घसरला आहे.\nप���भणी कृषी विद्यापीठापाठोपाठ उस्मानाबाद येथे १४.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. तर या भागात १३ ते १७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान होते. मध्य महाराष्ट्रातही हवेत गारठा वाढल्याने किमान तापमानात घट होऊ लागल्याने १६ ते २० अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान होते. कोकणात ढगाळ वातावरण निवळ्याने किमान तापमान १८ ते २३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते.\nसोमवारी (ता.११) सकाळपर्यत विविध शहरातील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान, अंश सेल्सिअसमध्ये ः\nमुंबई (सांताक्रुझ) २३.० (६\nपुणे ः राज्यातील जवळपास सर्वच भागात वातावरण कोरडे झाले. मराठवाडा व विदर्भातील काही भागांत किमान तापमानात घट होऊ लागली आहे. यामुळे कमी झालेली थंडी पुन्हा वाढण्यास सुरूवात झाली आहे. सोमवारी (ता.११) सकाळी आठ वाजेपर्यंत परभणी कृषी विद्यापीठाच्या आवारात नीचांकी १३.० अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.\nअरबी समुद्राच्या नैऋत्य भागात काही प्रमाणात चक्रिय वाऱ्यांची स्थितीचे सोमवारी (ता.११) तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये रूपांतर झाले आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र उत्तर महाराष्ट्र ते पुर्वमध्य अरबी समुद्रा दरम्यान होते. तसेच दक्षिण भारतातील पूर्व भागात हिंदी महासागर व परिसर आणि बंगालचा उपसागराचा दक्षिण\nभाग व श्रीलंकेची किनारपट्टी या दरम्यान चक्रिवादळासाठी पोषक वातावरण होते. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यासह देशातील वातावरणात झपाट्याने बदल होण्याची शक्यता असल्याने थंडी कमीअधिक स्वरूपात राहणार आहे.\nमागील काही दिवसांपासून या भागात किमान तापमानात चांगलीच वाढ होऊन थंडी गायब झाल्याचे चित्र होते. मात्र, आता ही स्थिती कमी होत असल्याने पुन्हा थंडी वाढ होत आहे. विदर्भात किमान तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने घट झाली आहे. यामुळे या भागात किमान तापमान १६ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले असून थंडी काही प्रमाणात वाढली आहे. मराठवाड्यातही किमान तापमानाचा पारा घसरला आहे.\nपरभणी कृषी विद्यापीठापाठोपाठ उस्मानाबाद येथे १४.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. तर या भागात १३ ते १७ अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान होते. मध्य महाराष्ट्रातही हवेत गारठा वाढल्याने किमान तापमानात घट होऊ लागल्याने १६ ते २० अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान होते. कोकणात ढगाळ वातावरण निवळ्याने किमान तापमान १८ ते २३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते.\nसोमवारी (ता.११) सकाळपर्यत विविध शहरातील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान, अंश सेल्सिअसमध्ये ः\nमुंबई (सांताक्रुझ) २३.० (६\nविदर्भ vidarbha पुणे सकाळ परभणी parbhabi कृषी विद्यापीठ agriculture university हवामान विभाग sections अरबी समुद्र समुद्र महाराष्ट्र maharashtra भारत पूर floods हिंदी hindi किमान तापमान उस्मानाबाद usmanabad कोकण konkan मुंबई mumbai सांताक्रुझ अलिबाग जळगाव jangaon कोल्हापूर महाबळेश्वर मालेगाव malegaon नाशिक nashik सांगली sangli सोलापूर औरंगाबाद aurangabad नांदेड nanded अकोला akola अमरावती चंद्रपूर नागपूर nagpur यवतमाळ yavatmal\nविदर्भ, Vidarbha, पुणे, सकाळ, परभणी, Parbhabi, कृषी विद्यापीठ, Agriculture University, हवामान, विभाग, Sections, अरबी समुद्र, समुद्र, महाराष्ट्र, Maharashtra, भारत, पूर, Floods, हिंदी, Hindi, किमान तापमान, उस्मानाबाद, Usmanabad, कोकण, Konkan, मुंबई, Mumbai, सांताक्रुझ, अलिबाग, जळगाव, Jangaon, कोल्हापूर, महाबळेश्वर, मालेगाव, Malegaon, नाशिक, Nashik, सांगली, Sangli, सोलापूर, औरंगाबाद, Aurangabad, नांदेड, Nanded, अकोला, Akola, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, Nagpur, यवतमाळ, Yavatmal\nराज्यातील जवळपास सर्वच भागात वातावरण कोरडे झाले. मराठवाडा व विदर्भातील काही भागांत किमान तापमानात घट होऊ लागली आहे.\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nतूर बाजार भाव | आजचे तुरीचे भाव | Tur Bajar Bhav Today | सर्व बाजार समिती 18 April 2021\nमराठा आरक्षण प्रश्नी केंद्राने अलिप्त राहू नये : महाराष्ट्र सरकार\nकृषी कायद्यांच्या अंमलबजावणीस सर्वोच्च नायालयाकडून स्थगिती\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केल���\n(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nनोंदणी, ई-केवायसी आणि ट्रॅक स्थिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nऑनलाईन अर्ज, नोंदणी (प्रसूत सहाय्य)\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nराज्यनिहाय डायरेक्ट लिंक्स, नवीन पंचायत मतदार यादी\nगोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे नुकसानग्रस्त भरपाईपासून वंचित\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.drushtikonnews.com/2020/11/blog-post_47.html", "date_download": "2021-04-19T10:10:35Z", "digest": "sha1:YGNQHTWNGYYGM7YFD6K2AXYJ23X5DHOR", "length": 5846, "nlines": 48, "source_domain": "www.drushtikonnews.com", "title": "लेखी आश्वासनावर महीलानी आंदोलन घेतले मागे - दृष्टीकोन", "raw_content": "\nHome / बीडजिल्हा / लेखी आश्वासनावर महीलानी आंदोलन घेतले मागे\nलेखी आश्वासनावर महीलानी आंदोलन घेतले मागे\nगेवराई तालुक्यातील राजापूर येथील कापसी नदीवर तिन व रसत्यासाठी गेल्या कित्येक वर्षापासून मागणी आहे रघडलेल्या पुल रस्त्यासाठी कापसी नदीवर आज जल आंदोलन करण्यात याच्या लेखी आश्वासन पञानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.\nसविस्तर असे की गेवराई तालुक्यातील राजापूर येथील कापसी नदीवर तिन व रसत्यासाठी गेल्या कित्येक वर्षापासून मागणी होती परंतू काम होत नसल्याने आज दि 2 /11/ 2020 रोजी शेकडो महीला व शेतकर्यानी कापसी नदीत उतरुन जल आंदोलन केले संबंधित विभागाला वारवार कळऊन सुध्दा काम होत नसल्याने गावकरी वैतागले होते या कापसी नदीवरुन शेतकर्याना दररोज ये जा करावे लागत आहे छातीभर पाण्यातुन वाट सापडीत गावकर्याना जिव घेणा प्रवास थांबनार कधी असा सवाल गावकरी व महिलांनी केला आहे.\nगेल्या आठ वर्षांपासून हा प्रश्न गंभीर आहे या कारणामुळे महीलानी आज जल आंदोलन केले संबंधित उपअभियंता विभाग उपविभाग यांच्या लेखी पञानंतर गावकरी व महीलानी थेट उपस्थित अधिकारी सय्यद याना पाण्यात उतरुन निवेदन दिले आणी आंदोलन मागे घेतले आंदोलक महानंदा औंडकर,आर्चना शिवाजी बेडके, जयश्री तळेकर,कविता बेडके,सोमीञा जाधव तसेच शेतकरी पंडीत औंडकर, राजेश राजगुरु, किसन बेडके ,दगडूराम बेडके, शेख मोहम्मद, बाबासाहेब बागल, अजीनाथ सोनवने, गोविंद जाधव, सजन पठान विठल गवते, काकुराम उबाळे ,प्रल्हाद बेडके, नुरखा पठाण,राम बागल ज्ञानेश्वर पवार यावेळी यानी उपस्थित दर्शवत आंदोलनात सहभाग नोंदवला.\nशिवसेना बीड जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी केज कोव्हिड सेंटरला दिली भेट\nदुचाकीचा अपघातात ऊसतोड मुकादम ठार\nयशोदिप भोजनालय तर्फे चालविण्यात येणाऱ्या शिव भोजन केंद्रा तर्फे आष्टी शहरात घरपोच ७५ थाळी मोफत वाटप\nआरोग्य कर्मचार्‍यांच्या सर्व अडचणी मी स्वतः प्राधान्याने सोडविणार : आ.बाळासाहेब आजबे\nबीडजिल्हा महाराष्ट्र क्राईम बीड जिल्हा ताज्या बातम्या Home आरोग्य-शिक्षण व्हिडीओ देश- विदेश ब्लॉग संपादकीय व्हीडीओ राजकारण मनोरंजन-खेळ Breaking बीड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/chandrapur-news-marathi/urban-development-is-backed-by-the-concept-testimony-of-mla-sudhir-mungantiwar-nrat-109992/", "date_download": "2021-04-19T09:23:01Z", "digest": "sha1:F2PD36NP4VSTMJ3UDXXQ6R6U5ZDZNPX7", "length": 13341, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Urban development is backed by the concept Testimony of MLA Sudhir Mungantiwar nrat | शहरविकास संकल्पाच्या पाठीशी आहे; आमदार सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, एप्रिल १९, २०२१\nसंपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याबाबत अमित शाह यांची महत्त्वाची माहिती,म्हणाले…\n‘या’ महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कोरोना गाठणार उच्चांक,देशात सापडणार सर्वाधिक रुग्ण – आयआयटी कानपूरच्या अभ्यासकांचा दावा\nकोरोनावरील प्रभावी लसीसाठी धाडसी प्रयोग, कोरोनामुक्त झालेल्यांच्या शरीरात सोडणार कोरोनाचे विषाणू, होणार हे फायदे\nअरविंद केजरीवाल यांनी केली महत्त्वाची घोषणा, दिल्लीमध्ये ६ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर\nमलायकाला आवडते ‘ही’ सेक्स पोजीशन, हे ऐकताच अभिनेत्री नेहा धुपिया लागली हसायला\nचंद्रपूरशहरविकास संकल्पाच्या पाठीशी आहे; आमदार सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही\nचंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरातील नागरिकांनी भरभरून प्रेम केले. 1995 च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बल्लारपूर तालुका निर्मितीची प्रतिज्ञा घेतली होती. नागरिकांच्या प्रेमाच्या बळावर ती प्रतिज्ञा पूर्ण केली.\nचंद्रपूर (Chandrapur). बल्लारपूर शहरातील नागरिकांनी भरभरून प्रेम केले. 1995 च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बल्लारपूर तालुका निर्मितीची प्रतिज्ञा घेतली होती. नागरिकांच्या प्रेमाच्या बळावर ती प्रतिज्ञा पूर्ण केली. अनेक नेत्रदीपक विकासकामे केली. आणि सुरूच राहणार.\nआता नगर परिषदेच्या माध्यमातून इमारत बांधकामामुळे पुन्हा विकास भर पडेल, तसेच शहरविकासाच्या प्रत्येक संकल्पाच्या पाठीशी आहे, असे प्रतिपादन विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.ते इमारत बांधकाम भूमीपूजन सोहळ्यात बोलत होते.\nसोहळयाला भाजपाचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह चंदेल, नगराध्यक्ष हरीश शर्मा, उपाध्यक्षा मिना चौधरी, रेणुका दुधे,मुख्याधिकारी विजय सरनाईक, घनश्याम मुलचंदानी , अजय दुबे, काशी सिंह, शिवचंद द्विवेदी, समीर केने, मनीष पांडे, निलेश खरबडे, आशिष देवतळे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.\nआ.मुनगंटीवार पुढे म्हणाले की, या शहराच्या विकासासाठी मी शर्थीचे प्रयत्न केले. बल्लारपूर नगर परिषदेच्या माध्यमातून मंजूर विकास आराखड्यातील आरक्षण क्रमांक 41 शॉपींग सेंटर सर्वसमावेशक आरक्षण तत्वावर विकसित करून इमारत नगर परिषदेला हस्तांतरीत करण्याची अभिनव संकल्पना राबविण्यात आील आहे. या अभिनव संकल्पनेबाबत नगराध्यक्ष हरीश शर्मा व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.\nआ.मुनगंटीवार म्हणाले की, इमारतीचे बांधकाम, विश्रामगृहाचे बांधकाम, डायमंड कटींग प्रशिक्षण केंद्र, सुसज्ज नाटयगृह, विमानतळासारखे सुंदर बसस्थानक , राजवैभवी प्रवेशद्वाराची निर्मीती, स्मार्ट पोलिस स्टेशन, छठपूजा घाट, मुख्य मार्गाचे सिमेंटीकरण, श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयाची निर्मिती, अत्याधुनिक भाजीमार्केट अशी विविध विकासकामे पूर्णत्वात आणली. शहरानजिक देशातील अत्याधुनिक अशी सैनिक शाळा साकारली असून सर्व आवश्यक क्रीडा सुविधांनी परिपूर्ण असे तालुका क्रिडा संकुल देखील पूर्णत्वास आले आहे.असे सुधीर मुनगंटीवार यावेळी बोलताना म्हणाले.\nक्या खुबसुरती कैसी अदाअंकिता लोखंडेंचा Traditional Look चाहत्यांना पाडतोय भूरळ, पाहा खास PHOTOS\nCorona Update'स्टॅच्यु ऑफ लिबर्टी' देतेय मास्क लावण्याचा संदेश, तर मोनालिसा म्हणतेय संसर्ग टाळा\nVideoसावनी रविंद्र ला ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार\nमनोरंजनखिशाच्या राष्ट्रीय पुरस्काराचं यश संपूर्ण टीमचं\nआज ना छोडेंगे बस हमजोली, खेेलेंगे हम होलीHoli Special 2021 - वरुण धवनपासून नेहा कक्कडपर्यंत या कलाकारांची आहे ही लग्नानंतरची पहिली होळी ,पाहा फोटो\nसंपादकीयनागपूरसह सर्वोच्च न्यायालयाची ५ खंडपीठे असावीत\nसंपादकीयआरामदायी प्रवासाकरिता खासगी गाड्यांना प्रवाशांची पसंती\nसंपादकीयपायलटांच्या समर्थकांचे फोन टॅप केल्याची गहलोत सरकारची कबुली\nसंपादकीयतत्त्व बाजूला सारून वृद्ध श्रीधरन यांना भाजपाची उमेदवारी\nकाँग्रेसने केलाय ज्येष्ठांवर अन्यायस्टार प्रचारकांच्या यादीतून काँग्रेसने असंतुष्टांना वगळले\nसोमवार, एप्रिल १९, २०२१\nसातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00189.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://beedreporter.com/news/4024/", "date_download": "2021-04-19T09:10:27Z", "digest": "sha1:2FSRYSDRRULEYTUTR3GIAKKYXIXJKOHV", "length": 13670, "nlines": 171, "source_domain": "beedreporter.com", "title": "नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत द्या -थावरे", "raw_content": "\nHome बीड नुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत द्या -थावरे\nनुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत द्या -थावरे\nगेल्या तीन दिवसांपासून बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात अवकाळी पावसासह गारपीट होत आहे. यामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. आज सकाळी माजलगाव तालुक्यात पाऊस झाल्याने यात ज्वारी हरभरा व इतर पिकाचे नुकसान झाले. नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी भाई गंगाभीषण थावरे यांनी केली आहे.\nदरवर्षी शेतकर्‍यांना कुठल्या ना कुठल्या संकटांना तोंड द्यावे लागते. यंदा रब्बी पिकं जोमाने आली होती. खळं करण्याला काही दिवसांचा अवधी उरला होता. तोच तीन दिवसांपासून मराठवाड्यात अवकाळी पाऊस सुरू झाला. या पावसाने शेती पिकाचे नुकसान होऊ लागले. आज सकाळी माजलगाव तालुक्यात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे ज्वारी, हरभरा, गहू, आंबा, पपई, पालेभाज्या यासह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी याची दखल घेऊन महसूल विभागाला तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत. राज्य सरकारने शेतकर्‍यांना तात्काळ नुकसान भरपाई घोषीत करावी, अशी मागणी भाई गंगाभीषण थावरे यांनी केली आहे.\nPrevious articleमाजलगावात वाळू माफियांवर एसपीच्या पथकाची कारवाई\nNext articleमासिक सभा न घेतल्यामुळे सिरसमार्गचा सरपंच अपात्र\nजिल्हात कोरोना बाधितांचा आकडा हजारावरच बीड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण\nबीड (रि��ोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून...\nउद्यापासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 पर्यंतच\nबीड (रिपोर्टर):- कोरोनाचा समुहसंसर्ग झपाट्याने वाढत चालल्यामुळे राज्य सरकारने गेल्या चार दिवसांपुर्वी राज्यात सशर्त लॉकडाऊन सुरू केला. परंतु बीड जिल्ह्यात या सशर्त...\nधनुभाऊ तुम्ही खूप करता, शंभर इंजेक्शन आले, आणखीही येतील विरोधकांनो एखाद दुसरे मोफत इंजेक्शन तुम्हीही द्या\nबीड (रिपोर्टर):- कोरोनासारख्या महाभयानक संकटात केवळ प्रशासनाचाच उपयोग न करता स्वत:च्या खिशाला झळ लावत सातत्याने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री...\nउद्यापासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 पर्यंतच\nबीड (रिपोर्टर):- कोरोनाचा समुहसंसर्ग झपाट्याने वाढत चालल्यामुळे राज्य सरकारने गेल्या चार दिवसांपुर्वी राज्यात सशर्त लॉकडाऊन सुरू केला. परंतु बीड जिल्ह्यात या सशर्त...\nएवढे महाराष्ट्राचे सपुत असलेले वजनदार मंत्री दिल्लीत काम करत असताना महाराष्ट्राला लस कमी पडावी महाराष्ट्राला रेमडिसीवीरचे इंजेक्शन मिळू नये, बेडची कमतरता...\nजिल्हात कोरोना बाधितांचा आकडा हजारावरच बीड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण\nबीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून...\nधनुभाऊ तुम्ही खूप करता, शंभर इंजेक्शन आले, आणखीही येतील विरोधकांनो एखाद दुसरे मोफत इंजेक्शन तुम्हीही द्या\nबीड (रिपोर्टर):- कोरोनासारख्या महाभयानक संकटात केवळ प्रशासनाचाच उपयोग न करता स्वत:च्या खिशाला झळ लावत सातत्याने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री...\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १ टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र मुर्दाड आणि निसत्वाला कर्तृत्वाची फुंकार घाला\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १-गणेश सावंत९४२२७४२८१० अखंड जगाच्या पाठीवर भुगोलाबरोबर इतिहास असणारा भारत हा एकमेव देश आहे. शतकानु...\nमराठवाड्याची गादी भाजपात बंडाळीची पदवी\n-गणेश सावंत- मो. नं. ९४२२७४२८१० सत्तेचं अमरत्व आपल्याकडेच आहे या तोर्‍यात...\nरोक-ठोक- लाल किल्ले से आयी आवाज प्रजासत्ताक दिनी जे घडल की घडवल\n-गणेश सावंतमो. नं. ९४२२७४२८१०प्रजासत्ताक दिनी देशाच्या राजधानीत जे झाले ते संतापजनकच. तळपायाची आग मस्तकाला जावी अन् लाल किल्ल्यावर चढाई करणार्‍यांची ढोपरं सोलून...\nजिल्ह्यात १० दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन\nबँकांना शटर बंद करून परवानगी, ५० टक्के उपस्थितीत शासकीय कार्यालय सुरू, वाहतूक शंभर टक्के बंद, शाळा, महाविद्यालये, शिकवण्या बंद;सकाळी ७ ते १०...\nमोठी बातमी -कडक निर्बंध नव्हे हे लोकडाऊनच, जिल्हाधिकारी यांचे काय आहेत आदेश\nबीड - ऑनलाईन रिपोर्टर राज्य शासनाने लोकडाऊन बाबत आदेश काढल्या नंतर आज जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी जिल्हातील लोकडाऊन...\nदोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं\nलिव्ह-इन रिलेशनशिप अर्थातच आपसात सहमतीने लग्न न करता एकमेकांसोबत राहणे. हा ट्रेंड मेट्रो सिटीतील असला तरी त्याचं लोण हळूहळू खेड्यातही पसरत आहे....\nदैनिक बीड रिपोर्टर समूहाचे हे beedreporter.com न्यूज पोर्टल आहे. यावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे.(बीड न्याय कक्ष).\nजिल्हात कोरोना बाधितांचा आकडा हजारावरच बीड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-JAL-allergy-issue-in-jalgaon-public-harassment-4320567-NOR.html", "date_download": "2021-04-19T09:51:03Z", "digest": "sha1:DYRFP3HENBPZPGM52E2XVZODO4M522GR", "length": 6818, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Allergy issue in Jalgaon, Public Harassment | अँलर्जीचा धोका: जळगावात घराघरांमध्ये लष्करी अळ्यांचा उच्छाद! - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nअँलर्जीचा धोका: जळगावात घराघरांमध्ये लष्करी अळ्यांचा उच्छाद\nजळगाव- पावसाचे वातावरण व आर्द्ररता वाढल्यामुळे गल्लोगल्ली काळ्या रंगाच्या केसाळ अळ्यांचे (लष्करी) प्रमाण प्रचंड वाढले आहे. प्रतिबंध होत नसल्याने या अळ्या आता घरांकडे वळू लागल्या आहेत, या अळय़ांमुळे मुलांना अँलर्जीचा धोका वाढला आहे. या अळ्यांचा बंदोबस्त करण्याऐवजी महापालिकेच्या अधिकार्‍यांनी ती आमची नव्हे, तर कृषी विभागाची जबाबदारी असल्याचे सांगत टोलवाटोलवी सुरू केली आहे.\nकाही दिवसांपासून खोटेनगर, हरिविठ्ठलनगर परिसरातील र्शीधरनगरसह शहरात सर्वत्र या अळ्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. पावसाळ्यात वाढणार्‍या या क��साळ अळ्या झाडांची पाने खात असतात; परंतु काही दिवसांपासून घरासमोरील झाडांवर असलेल्या या लष्करी अळ्यांनी आता घरात प्रवेश केला आहे.\nपावसाळी वातावरण व आर्द्ररता, त्यात पोषक वातावरण मिळाल्याने उत्पत्ती वाढल्याने अळ्यांचे प्रमाणही वाढले आहे. घरातील लहान मुले या अळय़ांच्या संपर्कात आल्यामुळे अँलर्जीचा त्रासही वाढला आहे.\nमहापालिकेच्या मलेरिया विभागातर्फे शहरात फवारणीचे काम केले जाते. मात्र, आमची जबाबदारी केवळ डासांना प्रतिबंध करण्याची आहे. अळ्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी कृषी विभागाची असल्याचे मलेरिया विभागाचे प्रमुख एस.जे.पांडे यांनी सांगितले. एक प्रकारे शहरातील साफसफाईसह मलेरिया प्रतिबंध फवारणीची जबाबदारी असलेले पालिकेचे अधिकारी लष्करी अळींशी आमचा संबंध नसल्याचे सांगत जबाबदारी झटकण्याचा प्रकार करीत आहेत. मग शहरातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी कोणाची हा प्रश्न उपस्थित होत आहे.\nअळ्या आहेत पक्ष्यांचे खाद्य\nकाळ्या रंगाच्या केसाळ अळ्या पक्ष्यांचे खाद्य असते. झाडांवरील पानांवर जीवनचरित्र चालवणार्‍या या लष्करी अळ्यांना पोषक वातावरण मिळताच त्यांची संख्याही वाढते. ती एकाच ठिकाणी जास्त असल्याने त्यांची संख्या प्रचंड आहे. बर्‍याचदा पूजेसाठी आणलेल्या फुलांमध्येही या अळ्या घरात दाखल होत असतात. याचा फारसा त्रास नसला तरी लहान मुलांना अँलर्जी होऊ शकते.\n-प्रा. आर.टी.महाजन, विभागप्रमुख, जीवशास्त्र विभाग, मू.जे.\nखोटेनगरसह श्रीधरनगरसह शहरात या अळ्यांचे प्रमाण अधिक असल्याचे समजले आहे. त्यांच्या प्रतिबंधासाठी काय करता येईल, याबाबत सोमवारी पाहणी करून कर्मचार्‍यांना आदेश देतो.\n-डॉ. विकास पाटील, आरोग्य अधिकारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-lady-cop-accuses-ig-of-sexual-harassment-5363560-NOR.html", "date_download": "2021-04-19T09:14:28Z", "digest": "sha1:NX4MDDE4ZRE6FNITBIKWW3GJMUXCPTQ7", "length": 4472, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Lady Cop Accuses IG Of Sexual Harassment | रात्री बंगल्यावर बोलावतात IG साहेब; फोनवर म्हटले, तुझी फिगर आवडते - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nरात्री बंगल्यावर बोलावतात IG साहेब; फोनवर म्हटले, तुझी फिगर आवडते\nरायपूर- मुंगेली जिल्ह्यातील एका पोलिस कॉन्स्टेबल महिलेने बिलासपूर रेंजचे आयजी पवन देव यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केला आहे. पीडितेने डीजीपी ए.एन. उपाध्याय यांची भेट घेऊ पवन देव यांच्या विरोधात लिखित लक्रार दिली. दुसरीकडे, देव यांनी कॉन्स्टेबल महिलेने केलेले सर्व आरोप फेटाळले आहे. महिलेच्या सहकार्‍याला तडकाफडकी निलंबित केल्यामुळे तीन असे बदला घेत असल्याचे देव यांनी म्हटले आहे.\nपीडिता म्हणाली, रात्री बंगल्यावर बोलावतात IG साहेब\n- आयजी पवन देव रात्री फोन मानसिक त्रास देतात. बंगल्यावर बोलावतात, असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.\n- आयजीच्या त्रासाला कंटाळून महिला कॉन्स्टेबलने बिलासपूरमधील चकरभाटा ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र, त्यांनी तक्रारीची दखल घेतली नाही.\n- नंतर पीडितेने डीजीपी उपाध्याय यांची भेट घेऊन लिखीत तक्रार केली.\n- पीडितेने महिलेने आयजी यांच्या संभाषणाची कथित ऑडिओ क्लिप मीडियासमोर सादर केली.\nपुढील स्लाइड्‍सवर वाचा, आयजी म्हणतात, 'तुझी फिगर आवडते'...\n(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/a-year-of-protest-the-rapid-decline-in-civic-freedoms-world-over", "date_download": "2021-04-19T08:29:33Z", "digest": "sha1:W557D6R2WCD45COMOI6WHABWMK7NE2E3", "length": 16910, "nlines": 83, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "आंदोलनांचे वर्ष: जगभरात नागरी स्वातंत्र्य धोक्यात - द वायर मराठी", "raw_content": "\nआंदोलनांचे वर्ष: जगभरात नागरी स्वातंत्र्य धोक्यात\nजगभरातील नागरी समाजाचा वेध घेणाऱ्या सिव्हिकस या संस्थेच्या सिव्हिकस मॉनिटर या टूलने एक नवीन निरीक्षण यादी प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये हाँग काँग, कोलंबिया, इजिप्त, गिनिया आणि कझाकस्तान या देशांवर प्रकाशझोत टाकला आहे. या देशांमध्ये कार्यकर्ते, पत्रकार आणि नागरी सामाजिक गटांच्या अधिकारांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत असल्याचे दाखवून दिले आहे.\n२०१९ हे वर्ष आंदोलनांचे वर्ष होते. या वर्षात अल्जीरियापासून चिली आणि हाँग काँग पर्यंत, सामान्य लोक शासनव्यवस्थेबद्दलचे त्यांचे असमाधान व्यक्त करण्यासाठी रस्त्यावर उतरले. मात्र रस्त्यावर उतरणाऱ्या या लोकांमध्ये जेवढी विविधता होती तितकीच त्यामागची का��णेही विविध होती.\nलोकांचा असंतोष भ्रष्टाचारापासून, जनकल्याणावरील कमी होत चाललेला खर्च, निवडणुकांमधील अनियमिततेपर्यंत अनेक कारणांनी होता. जन चळवळींची कारणे विविध असली तरीही या चळवळींच्या प्रती सत्ताधाऱ्यांचा जो प्रतिसाद होता तो मात्र धोकादायकरित्या एकसारखा होता.\nबहुसंख्य देशांमध्ये हा प्रतिसाद म्हणजे लोकांना एकत्र येण्यासाठीचा अवकाश संपवणे आणि बदलाची हाक देणाऱ्यांचा छळ करणे एवढाच होता.\nसिव्हिकस मॉनिटरने प्रसिद्ध केलेल्या नवीन नागरी अवकाश निरीक्षणयादीमध्ये हाँग काँग, कोलंबिया, इजिप्त, गिनिया आणि कझाकस्तान या देशांवर प्रकाशझोत टाकला आहे. या देशांमध्ये कार्यकर्ते, पत्रकार आणि नागरी सामाजिक गटांच्या अधिकारांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत असल्याचे दाखवून दिले आहे.\nविशेषकरून, या छोट्या यादीमध्ये जिथे शांततापूर्ण रीतीने एकत्र येणे, अभिव्यक्ती आणि संघटना करण्याच्या स्वातंत्र्यांवर गंभीर हल्ले होत आहेत अशा देशांचे काही नमुने सादर केले गेले आहेत.\nहाँग काँग मध्ये, ९ जून २०१९ रोजी लाखो लोक रस्त्यावर उतरले. परदेशी नागरिकांसह कुणालाही चीनमधील कम्युनिस्ट पक्षाद्वारे नियंत्रित केल्या जाणाऱ्या न्यायालयांमध्ये खटला चालवण्यासाठी चीनमध्ये पाठवले जाईल अशी तरतूद असलेल्या प्रस्तावित एक्स्ट्रॅडिशन बिलच्या विरोधात ते आंदोलन करत होते. या आंदोलनांनंतर हाँग काँगमध्ये नागरी स्वातंत्र्यामध्ये सातत्याने घसरण होत आहे.\nदर आठवड्याला चाललेल्या आंदोलनांना प्रतिसाद म्हणून, सुरक्षा दलांनी आंदोलकांच्या विरोधात टोकाच्या आणि कायद्याबाहेर जाऊन कारवाया केल्या आहेत. त्यांच्यावर लाठीमार, पेपर स्प्रे, अश्रूधूर, रबरी बुलेट यांचा वापर केला आहे. पत्रकारांनाही लक्ष्य करण्यात आले आहे. मानवाधिकार गटांनी या सर्वांची नोंद केली आहे.\n१३०० हून अधिक लोकांना या जन आंदोलनांच्या संदर्भात अटक करण्यात आली आहे आणि चिनी सरकारच्या बाजूने असलेल्या जमावांनी काही कार्यकर्त्यांवर हल्लेही केले आहेत.\nइजिप्तमध्ये, नुकत्याच झालेल्या सरकार विरोधी आंदोलनांनंतर अनेक लोकांना अटक करण्यात आली आहे व सरकारी अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात दडपशाही केली आहे. सप्टेंबरमध्ये आंदोलन सुरू झाल्यापासून हजारो लोकांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये पत्रकार, मा���वाधिकारासाठी लढणारे वकील, आणि कार्यकर्त्यांचा समावेश आहे. अटक झालेल्या अनेकांवर खोट्या बातम्या पसरवण्यासाठी समाज माध्यमांचा उपयोग करणे, दहशतवादी गटांना मदत करणे आणि अनधिकृत आंदोलनांमध्ये सहभागी होणे यासारखे ढोबळ आरोप ठेवले गेले आहेत.\nया दडपशाहीमध्ये राजकीय विरोधकांनाही लक्ष्य करण्यात आले आहे आणि अगदी पूर्वीच्या २०११ मधील आंदोलनांशी संबंधित लोकांनाही सोडलेले नाही.\nगिनिया मध्ये सत्ताधारी पक्षाने देशाची घटना बदलून अध्यक्षीय मुदतीवरील मर्यादा काढून टाकण्यासाठी जनतेचा कौल मागितल्यापासून तणाव वाढला आहे. या पश्चिम आफ्रिकन देशामध्ये २०२० मध्ये अध्यक्षीय निवडणूक होणार असून सध्याचे अध्यक्ष अल्फा कोन्दे हे २०१० च्या घटनेनुसार त्याकरिता पात्र नाहीत.\nप्रस्तावित घटना बदलांच्या विरोधात ऑक्टोबरमध्ये तीन दिवस चाललेल्या आंदोलनामध्ये किमान नऊ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक आंदोलकांना आणि नेत्यांना अटक करण्यात आली. गिनियामधील मानवाधिकार संस्थांनुसार नवीन घटनेच्या योजनेमुळे देशात अस्थिरता येऊ शकते आणि पुन्हा हिंसाचार उसळू शकतो.\nपूर्वीच्या सोविएत संघाचा एक भाग असलेल्या कझाकस्तानमध्ये मागच्या जूनमध्ये अध्यक्षीय निवडणुका झाल्यापासून मानवाधिकार उल्लंघनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. निवडणुकांनंतरच्या निदर्शनांमध्ये पोलिस आणि विशेष सुरक्षा दलांनी शांततापूर्ण निदर्शने करणाऱ्या हजारो निदर्शकांना अटक केली आहे, त्यासाठी अनेकदा बळाचा वापरही केला आहे.\nत्या व्यतिरिक्त, अधिकाऱ्यांनी पत्रकार तसेच निवडणूक निरीक्षकांच्या कामातही वारंवार अडथळे आणले आहेत, समाज माध्यमे आणि मेसेंजर ऍप्लिकेशनला असलेला ऍक्सेस अनेक वेळा बंद केला आहे. या दडपशाहीमुळे निवडणुका आणि टोकायेव यांच्या कालावधीची सुरुवात या दोन्ही गोष्टी निरुत्साही वातावरणात पार पडल्या आहेत.\nमॉनिटरच्या निरीक्षणयादीतील पाचवा देश आहे कोलंबिया. मानवी अधिकारांचे उल्लंघन करण्यामध्ये जगभरात सर्वात धोकादायक जागांपैकी हा देश. या वर्षात समाजातील अनेक नेत्यांच्या हत्या झाल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्येही मोठा हिंसाचार झाला असून ७ राजकीय उमेदवारांच्याही हत्या झाल्या आहेत. या हत्या करणाऱ्यांवर मात्र कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.\nतीन ���र्षांपूर्वी कोलंबियातील रिव्होल्यूशनरी आर्म्ड फोर्सेस ऑफ कोलंबिया (एफएआरसी) या सशस्त्र संघटनेने कोलंबियाच्या सरकारबरोबर ऐतिहासिक शांतता करारावर सही केली होती. त्यानंतर तीन वर्षांनंतर त्यांनी पुन्हा एकदा शस्त्रे हातात घेण्याचा इरादा जाहीर केला आहे, त्यामुळे देशात आणखी हिंसाचाराचा धोका उत्पन्न झाला आहे.\nजगभरात सर्व प्रदेशांमध्ये आंदोलने भडकली असताना, लोकांना शांतपणे आपला असंतोष व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य असणे आणि अधिकाऱ्यांनी त्यांच्या विरोधात अतिरिक्त बळाचा वापर न करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. निदर्शकांच्या विरोधात हिंसेचा वापर करण्याऐवजी आणि मूलभूत अधिकारांवर गदा आणण्याऐवजी, सरकारांनी सामान्य नागरिकांच्या तक्रारी आणि विरोधी आवाज ऐकून घेऊन तोडगे काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे.\nपाकव्याप्त काश्मीर जम्मू-काश्मीरच्या नकाशात\nप्रियंका गांधी यांचा फोन हॅक – काँग्रेसचा आरोप\nसुमित्रा भावे यांचे निधन\nरेल्वेकडून ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ धावणार\nकोरोना संसर्गाचा निवडणुकांशी काय संबंध\nलसीकरण आणि लसींची आयात वाढवाः डॉ. मनमोहन सिंग\nभाजपचा यू टर्न : ‘कुंभ मेळा प्रतिकात्मक ठेवा’\n‘करोनाच्या धोका; उद्योग जगताने मदत करावी’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.drushtikonnews.com/2021/01/blog-post_642.html", "date_download": "2021-04-19T08:40:23Z", "digest": "sha1:3ENU6F5QVZJEATCMP5D7A54KAHFIUM5A", "length": 5770, "nlines": 47, "source_domain": "www.drushtikonnews.com", "title": "संत संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी पारंपरिक पद्धतीने साजरी - दृष्टीकोन", "raw_content": "\nHome / बीडजिल्हा / संत संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी पारंपरिक पद्धतीने साजरी\nसंत संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी पारंपरिक पद्धतीने साजरी\nपरळी : वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी असलेल्या श्री.शनिमंदिरात संत संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी पारंपरिक पद्धतीने शासकीय नियमांच्या अधिन राहून साजरी करण्यात आली. यावेळी शहरातील समाजबांधव उपस्थित होते.\nयेथील श्री. शनिमंदिरात तेली समाजाचे आराध्य दैवत असलेल्या संत संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी पारंपरिक पध्दतीने कोविड विषयक शासकीय नियमांचे पालन करुन साजरी करण्यात आली. सदुंबरे जिल्हा पुणे येथील श्री संताजी जगनाडे महाराज हे तुकाराम महाराजांच्या चौदा टाळकऱ्यातील प्रमुख टाळ��री होते. तसेच तुकाराम महाराजांची मुळ गाथा पाण्यात टाकण्यात आली होती.\nती संपूर्ण गाथा श्री.जगनाडे महाराजांना मुखोद्गत असल्याने त्यांनी ही गाथा पुन्हा लिहून काढली. त्यामुळे श्री.संताजी जगनाडे महाराजांना मानणारा मोठा वर्ग संपूर्ण महाराष्ट्रात आहे. सोमवारी (ता.११) संताजी महाराजांची पुण्यतिथी होती. ती येथील समाजबांधवांच्या वतीने साजरी करण्यात आली. यावेळी समाजातील शंकरराव सोनटक्के यांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते. शंकरराव सोनटक्के यांचा शनि मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शिवाप्पा लांडगे, विश्वस्त राजेभाऊ शिदे, व्यवस्थापक चंद्रकांत उदगीरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पुढच्या वर्षीचे अन्नदाते घोषित करण्यात आले.\nसंत संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी पारंपरिक पद्धतीने साजरी Reviewed by Ajay Jogdand on January 11, 2021 Rating: 5\nशिवसेना बीड जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी केज कोव्हिड सेंटरला दिली भेट\nदुचाकीचा अपघातात ऊसतोड मुकादम ठार\nयशोदिप भोजनालय तर्फे चालविण्यात येणाऱ्या शिव भोजन केंद्रा तर्फे आष्टी शहरात घरपोच ७५ थाळी मोफत वाटप\nआरोग्य कर्मचार्‍यांच्या सर्व अडचणी मी स्वतः प्राधान्याने सोडविणार : आ.बाळासाहेब आजबे\nबीडजिल्हा महाराष्ट्र क्राईम बीड जिल्हा ताज्या बातम्या Home आरोग्य-शिक्षण व्हिडीओ देश- विदेश ब्लॉग संपादकीय व्हीडीओ राजकारण मनोरंजन-खेळ Breaking बीड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathimadhe.in/", "date_download": "2021-04-19T08:26:39Z", "digest": "sha1:LCF7C22TQAV2YZ46RUL3YLARL2FKQDFD", "length": 5496, "nlines": 100, "source_domain": "www.marathimadhe.in", "title": "मराठीमध्ये - कोणतीही माहीती मिळवा", "raw_content": "\nसंकष्टी चतुर्थी विषयी संपूर्ण माहिती मराठी मध्ये\nadmin सप्टेंबर २०, २०२०\nSankashti Chaturthi Information In Marathi नमस्कार मित्रांनो, या पोस्ट मध्ये मी आपल्याला संकष्टी चतुर्थी विषयी माहिती सांगणार आहे, तसेच आपल्याला माह…\nadmin ऑगस्ट १३, २०२०\nवडापाव कसा बनवायचा रेसिपी या सँडविचचे मूळ भारतीय महाराष्ट्र राज्य आहे, परंतु हा स्ट्रीट स्नॅक्स संपूर्ण भारतातील सर्वत्र लोकप्रिय आहे. हा एकमेव वडा …\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी माहिती मराठीमध्ये | Chatrapati Shivaji Maharaj Information In Marathi\nadmin ऑगस्ट ०७, २०२०\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी माहिती | Information about Shivaji Maharaj In Marathi नमस्कार मित्रांनो, जय भवानी जय शिवाजी || आज मी या पोस्ट मध्ये…\nadmin जुलै २६, २०२०\npradhan mantri kisan mandhan yojana information in marathi | प्रधानमंत्री किसान मानधन योजना माहिती मराठीमध्ये• नमस्कार मित्रानो, या पोस्ट मध्ये मी आ…\nडॉक्टर स्वागत तोडकर घरगुती उपाय | Dr swagat todkar Health Tips\nadmin जुलै २२, २०२०\nDr swagat todkar home remedies in Marathi | Dr swagat Todkar tips in marathi नमस्कार मित्रांनो, मी आपल्याला या पोस्ट मध्ये कोल्हापूरचे सुप्रसिद्ध निस…\nडॉक्टर स्वागत तोडकर घरगुती उपाय | Dr swagat todkar Health Tips\nSwagat Todkar information in marathi (डॉ. स्वागत तोडकर यांच्याविषयी माहिती मराठीमध्ये )\nसंकष्टी चतुर्थी विषयी संपूर्ण माहिती मराठी मध्ये\nadmin सप्टेंबर २०, २०२०\nSankashti Chaturthi Information In Marathi नमस्कार मित्रांनो, या पोस्ट मध्ये मी आपल्य…\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00190.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2021-04-19T09:52:14Z", "digest": "sha1:T43FNHOV2QY4NL4NRCLNQEKPZSM5DLFX", "length": 3181, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "दोन कोटी ची वसुली Archives - MPCNEWS", "raw_content": "\nदोन कोटी ची वसुली\nदोन कोटी ची वसुली\nMaval : वडगाव मावळ न्यायालयात आयोजित ‘राष्ट्रीय लोक अदालत’मध्ये दोन कोटी रुपयांची वसुली\nएमपीसी न्यूज - विधी सेवा समीती (ता. मावळ, जि. पुणे) यांच्या वतीने वडगाव मावळ न्यायालयात आयोजित 'राष्ट्रीय लोक अदालत'मध्ये विविध खटल्यांमध्ये पक्षकारांच्या संमतीने तडजोड करून सुमारे दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची वसुली करण्यात आली.…\nArticle by Devdatta Kashalikar: कोरोनाबाधितांच्या घरातील कचरा – एक गहन विषय\nPimpri News: जम्बो सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची महापालिका डॉक्टर प्राथमिक तपासणी करणार\nSix Minute Walk Test : फुफ्फुसांच्या आरोग्याविषयी जागरूकतेसाठी ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’\nPune News : जैन सोशल ग्रुप द्वारा आयोजित शिबिरात 80 युनिट रक्त संकलन\nPimpri News: महापालिका रेमडिसीवीरच्या 7 हजार 50 कुपी खरेदी करणार\n नेटफ्लिक्स, अमेझॉनच्या या लिंक चुकूनही ओपन करू नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%87/", "date_download": "2021-04-19T10:32:32Z", "digest": "sha1:6N2S5ESTHJ6YL63M22IRCA3KHS4ZWIR3", "length": 3114, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "रिक्त पदे Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune : पालिकेत उपायुक्तांची रिक्त नऊ पदे भरणार\nएमपीसी न्यूज - महापालिकेत शासन नियुक्त उपयुक्तांची सात पदे रिक्त आहेत. ती लवकरच शासनाकडून भरण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिल���. प्रशासकीय कामकाज सुरळीत करण्यासाठी ही पदे भरण्याची विनंती शासनास केली होती. त्याला…\nPimpri Crime News : मुलगी पळवून लावण्यास मदत केल्याच्या संशयावरून तोडफोड\nPimpri News: शहरातील ‘सीसीसी’ सेंटरवर नियंत्रणासाठी शासनाचा विशेष अधिकारी नेमावा – पृथ्वीराज साठे\nArticle by Devdatta Kashalikar: कोरोनाबाधितांच्या घरातील कचरा – एक गहन विषय\nPimpri News: जम्बो सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची महापालिका डॉक्टर प्राथमिक तपासणी करणार\nSix Minute Walk Test : फुफ्फुसांच्या आरोग्याविषयी जागरूकतेसाठी ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’\nPune News : जैन सोशल ग्रुप द्वारा आयोजित शिबिरात 80 युनिट रक्त संकलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/sushant-singh-rajput-father/", "date_download": "2021-04-19T10:07:11Z", "digest": "sha1:MLQV7ZWVCQO726H4GCE77TKI7FEDSKWD", "length": 3143, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "sushant singh rajput father Archives - MPCNEWS", "raw_content": "\nNow Sushant’s father will be legal heir: आता सुशांतचे वडीलच त्याचे कायदेशीर वारसदार\nएमपीसी न्यूज - दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या केसची आता सीबीआयकडून चौकशी होणार आहे. त्यानुसार सीबीआयची टीम तपासासाठी मुंबईत दाखल झाली असून या प्रकरणी चौकशी सुरु झाली आहे. त्यानंतर सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी बुधवारी स्वतःला आपल्या…\nPimpri News: शहरातील ‘सीसीसी’ सेंटरवर नियंत्रणासाठी शासनाचा विशेष अधिकारी नेमावा – पृथ्वीराज साठे\nArticle by Devdatta Kashalikar: कोरोनाबाधितांच्या घरातील कचरा – एक गहन विषय\nPimpri News: जम्बो सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची महापालिका डॉक्टर प्राथमिक तपासणी करणार\nSix Minute Walk Test : फुफ्फुसांच्या आरोग्याविषयी जागरूकतेसाठी ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’\nPune News : जैन सोशल ग्रुप द्वारा आयोजित शिबिरात 80 युनिट रक्त संकलन\nPimpri News: महापालिका रेमडिसीवीरच्या 7 हजार 50 कुपी खरेदी करणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2020/11/%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%A6-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D.html", "date_download": "2021-04-19T08:11:22Z", "digest": "sha1:KD7ZO3CAB3NLBM4JRBS62QEZGW5FU4ZM", "length": 17002, "nlines": 221, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "शहीद संग्राम पाटील यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार | Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nशहीद संग्राम पाटील यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार\nby Team आम्ही कास्तकार\nकोल्हापूर : शहीद जवान संग्राम पाटील यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. २३) निगवे खालसा (ता. करवीर) येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांच्या आणि लष्कराच्या आठ जवानांच्या तुकडीने बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून मानवंदना दिली.\nपालकमंत्री तथा माजी सैनिक कल्याण राज्यमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलीक, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार पी. एन. पाटील, आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली.\nशहीद जवान पाटील यांचे पार्थिव सकाळी साडेसहाच्या सुमारास कोल्हापूरहून निगवे खालसाकडे नेण्यात आले. या मार्गावरील गावांकडून रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढण्यात आली होती.ठीक-ठिकाणी श्रद्धांजलीचे फलक लावण्यात आले होते. ग्रामस्थांकडून पुष्प वाहून आदरांजली वाहण्यात येत होती. निगवे खालसा येथील निवासस्थानी त्यांचे पार्थिव काहीकाळ अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले. या ठिकाणी कुटुंबीय आणि नातेवाइकांनी दर्शन घेतले. या नंतर या ठिकाणाहून अंत्ययात्रेला सुरुवात झाली. रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढण्यात आली होती.\nचौका-चौकात फलक लावून आदरांजली वाहिली होती. ग्रामस्थ, विद्यार्थी-विद्यार्थिनी पुष्पहार आणि फुले वाहून आदरांजली वाहत होते. ‘अमर रहे अमर रहे संग्राम पाटील अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम, पाकिस्तान मुर्दाबाद’ अशा घोषणा देत ही अंत्ययात्रा अंत्यसंस्काराच्या ठिकाणी आली.\nशहीद संग्राम पाटील यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार\nकोल्हापूर : शहीद जवान संग्राम पाटील यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. २३) निगवे खालसा (ता. करवीर) येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांच्या आणि लष्कराच्या आठ जवानांच्या तुकडीने बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून मानवंदना दिली.\nपालकमंत्री तथा माजी सैनिक कल्याण राज्यमंत्री सतेज पाटील, खासदार संजय मंडलीक, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार पी. एन. पाटी��, आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली.\nशहीद जवान पाटील यांचे पार्थिव सकाळी साडेसहाच्या सुमारास कोल्हापूरहून निगवे खालसाकडे नेण्यात आले. या मार्गावरील गावांकडून रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढण्यात आली होती.ठीक-ठिकाणी श्रद्धांजलीचे फलक लावण्यात आले होते. ग्रामस्थांकडून पुष्प वाहून आदरांजली वाहण्यात येत होती. निगवे खालसा येथील निवासस्थानी त्यांचे पार्थिव काहीकाळ अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले. या ठिकाणी कुटुंबीय आणि नातेवाइकांनी दर्शन घेतले. या नंतर या ठिकाणाहून अंत्ययात्रेला सुरुवात झाली. रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढण्यात आली होती.\nचौका-चौकात फलक लावून आदरांजली वाहिली होती. ग्रामस्थ, विद्यार्थी-विद्यार्थिनी पुष्पहार आणि फुले वाहून आदरांजली वाहत होते. ‘अमर रहे अमर रहे संग्राम पाटील अमर रहे, भारत माता की जय, वंदे मातरम, पाकिस्तान मुर्दाबाद’ अशा घोषणा देत ही अंत्ययात्रा अंत्यसंस्काराच्या ठिकाणी आली.\nसंग्राम पाटील कोल्हापूर सैनिक सतेज पाटील satej patil खासदार आमदार पोलिस सकाळ भारत पाकिस्तान\nसंग्राम पाटील, कोल्हापूर, सैनिक, सतेज पाटील, Satej Patil, खासदार, आमदार, पोलिस, सकाळ, भारत, पाकिस्तान\nशहीद संग्राम पाटील यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार Martyr Sangram Patil was cremated in a military crematorium\nशहीद जवान संग्राम पाटील यांच्या पार्थिवावर सोमवारी (ता. २३) निगवे खालसा (ता. करवीर) येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांच्या आणि लष्कराच्या आठ जवानांच्या तुकडीने बंदुकीच्या तीन फैरी हवेत झाडून मानवंदना दिली.\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nतूर बाजार भाव | आजचे तुरीचे भाव | Tur Bajar Bhav Today | सर्व बाजार समिती 18 April 2021\nआपण कोठूनही सलाखांच्या मागे जाऊ नये म्हणून या गोष्टी लक्षात ठेवा\nविदर्भाच्या काही भागांत थंडी\nकृषी सल्ला (कापूस, तूर, रब्बी ज्वारी,गहू,भाजीपाला व ���ुलपिके)\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\n(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nनोंदणी, ई-केवायसी आणि ट्रॅक स्थिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nऑनलाईन अर्ज, नोंदणी (प्रसूत सहाय्य)\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nराज्यनिहाय डायरेक्ट लिंक्स, नवीन पंचायत मतदार यादी\nकोट्यवधींच्या कर्जवसुलीसाठी स्थापन होणार तज्ज्ञांची समिती\nकांदा काढणीच्या खर्चात २५ टक्क्यांवर वाढ\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/solapur/chimney-teardown-work-siddheshwar-sugar-factory-became-final-413866", "date_download": "2021-04-19T09:11:09Z", "digest": "sha1:IWTCJS2ETL3SAKEO5ONBGSUFQLOLLMJ4", "length": 27602, "nlines": 220, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | दोन टक्‍के कमी दरात \"चिमणी'ची वाटाघाटी ! मक्ता मंजुरीचा प्रस्ताव जाणार सर्वसाधारण सभेकडे", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nप्रिय वाचकांनो आमच्या नवीन वेबसाईटवर आपले स्वागत आहे\nप्रवासी विमानसेवेला अडसर असलेल्या सिद्धेश्‍वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडण्याचा मक्ता देण्याबाबत शुकवारी महापालिकेत निविदाधारकांशी वाटाघाटी झाली. चर्चेअंति दोन टक्के कमी दरात पाडकाम करण्याची तयारी निविदाधारकाने दर्शविली.\nदोन टक्‍के कमी दरात \"चिमणी'ची वाटाघाटी मक्ता मंजुरीचा प्रस्ताव जाणार सर्वसाधारण सभेकडे\nसोलापूर : प्रवासी विमानसेवेला अडसर असलेल्या सिद्धेश्‍वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडण्याचा मक्ता देण्याबाबत शुकवारी महापालिकेत निविदाधारकांशी वाटाघाटी झाली. चर्चेअंति दोन टक्के कमी दरात पाडकाम करण्याची तयारी निविदाधारकाने दर्शविली. दराबाबत महापालिका प्रशासन व निविदाधारकात एकमत झाल्यानंतर मक्ता मंजूर करण्याचा प्रस्ताव महापालिका सर्वसाधारण सभेकडे पाठविण्यात येणार आहे, असे आयुक्त पी. शिवशंकर यांनी \"सकाळ'शी बोलताना सांगितले.\nचिमणी पाडण्याबाबत महापालिकेने ई-निविदा मागविली होती. यासाठी रेहान, मल्लिकार्जुन वस्त्रद, शालिमार कन्स्ट्रक्‍शन व ट्रॅव्हल्स तसेच बिनियास कॉटेक अशा एकूण चार जणांनी निविदा भर���ी होती. निविदा उघडल्यांनतर रेहान, मल्लिकार्जुन वस्त्रद, शालिमार कन्स्ट्रक्‍शन व ट्रॅव्हल्स या तिघांना कामाचा अनुभव नसल्याने त्यांना अपात्र तर कामाचा अनुभव असलेल्या बिनियास कॉटेकला पात्र ठरविण्यात आले. बिनियास कॉटेकने चिमणीच्या पाडकामासाठी 1 कोटी 20 लाखांची मागणी केली, पण ही रक्कम जास्त असल्याने आयुक्तांनी बिनियास कॉटेकसमवेत वाटाघाटी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार शुक्रवारी महापालिकेत आयुक्त पी. शिवशंकर व बिनियास कॉटेक कंपनीचे प्रतिनिधी यांच्यात वाटाघाटीसाठी बैठक झाली.\nबिनियास कॉटेक ही बंगळूरची कंपनी आहे. या कंपनीने वाटाघाटीत 1.20 कोटी रकमेच्या दोन टक्के कमी दरात पाडकामाची तयारी दर्शविली. यावर दोघांमध्ये एकमत झाले. दोन टक्के कमी दरामुळे महापालिकेचे 2 लाख 40 हजार वाचणार आहेत. आयुक्तांना 25 लाख रकमेपर्यंत निर्णय घेण्याचे अधिकार आहेत. मक्‍त्याची रक्कम यापेक्षा जास्त असल्याने हा मक्ता मंजूर करण्याचा प्रस्ताव महापालिका सर्वसाधारण सभेकडे पाठविण्यात येणार आहे, असे आयुक्तांनी सांगितले.\n\"विहान'कडून रक्कम वसुलीची कार्यवाही\nचिमणी पाडकामासाठी महापालिकेने 2017 मध्ये विहान कंपनीला मक्ता दिला होता. पण पाडकाम मुहूर्ताला विलंब होत गेला. त्यामुळे या कंपनीने दर वाढवून मागितले होते. ही मागणी मान्य करीत महापालिकेने 8 लाखांचा ऍडव्हान्स कंपनीला दिला होता. नंतर मक्‍तेदाराने काम करण्यास नकार देऊन अंग काढून घेतले. त्यामुळे 8 लाखांचा ऍडव्हान्स वसूल करण्याबाबत महापालिकेकडून कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.\nसंपादन : श्रीनिवास दुध्याल\nयोग ‘ऊर्जा’ : आसनाच्या अंतरंगात...\nआपण कुठलंही आसन करताना ते कसं असावं, ते करत असताना आपण काय करावं आणि आसन करून काय साधायचंय, हे या वेळी समजून घेऊ. नाहीतर आपण कवायत केल्यासारखी किंवा नुसती यांत्रिकरीत्या आसनं करत राहू आणि हेच नेमकं महर्षी पातंजलींनी योग सूत्रातील अष्टांग योगात सांगितलं आहे. आसनं करणं म्हणजे योग करणं नाही य\nVideo : #TuesdayMotivation : परिस्थितीशी तो करतोय रोजच ‘दोन हात’\nहडपसर - जीवनात येणाऱ्या संकटांना दोन हात करायची तयारी नसलेले अनेकदा हतबल होतात. पण, अपघातात दोन्ही हातांचे पंजे गेल्यानंतरही न खचता तो जिद्दीने भाजी विकतोय व कुटुंबाचा चरितार्थ चालवतोय. नागेश इरन्ना किन्नूर असे या ३८ वर्षांच्या तरुणाचे नाव आहे. त्याचा जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन\nनाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी ‘जंगल कॅम्प हाउस’\nजुन्नर - ऐतिहासिक नाणेघाटात फिरायला येणाऱ्यांसाठी वनविभागाने सुमारे तीस लाख रुपयांच्या निधीतून जंगल कॅम्प हाउस उभारले आहे. येथे पर्यटकांना निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी तंबूत राहण्याची सोय उपलब्ध झाली आहे. तसेच, या माध्यमातून परिसरातील तरुणांना रोजगार उपलब्ध होणार असून, या उपक्रमातून मिळणाऱ्य\nगव्यांना हुसकविण्यासाठी शेतात रात्रभर रेडीओचा वापर\nउत्तूर : गव्यांच्या उपद्रवाने बेलेवाडी हूबळगी येथील शेतकरी हैराण झाले आहेत. भावेश्‍वरी मंदिर परिसरातील सुमारे पंचवीस एकर क्षेत्रात गव्यांनी अक्षरश: धुडघुस घातला आहे. चांगली उगवण झालेली पिके गव्यांकडून फस्त होवू लागली आहेत. गव्यांना हुसकाण्यासाठी शेतकरी रात्रभर शेतात रेडिओवर गाणी सुरू ठेवत\n#HappyBirthdayShraddha : बालपणापासून 'या' दोन अभिनेत्यांची श्रद्धा होती 'क्रश'\nबॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा आज वाढदिवस. अनेक सुपरडुपर हिट चित्रपटांद्वारे आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या हृदयावर आपल्या सौंदर्याने मोहिनी घातलेली श्रद्धा आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे.\n#Shaniwarwada : शनिवारवाड्याला कचऱ्याचे दृष्टचक्र\nपुणे - पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असलेल्या शनिवारवाड्यालगत सध्या कचरा साचला आहे. त्यात मल-मुत्राचीही भर पडत असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात सध्या ‘स्वच्छ पुणे’ अभियान सुरू असताना शनिवारवाड्याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पदपथ आणि भिंतीलगत नियमितपणे स्वच्छता के\nस्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे\nपुणे - महापालिकेच्या स्थायी समितीने मांडलेला अर्थसंकल्प अवास्तववादी आहे. केवळ शहराचा मध्यवर्ती भाग डोळ्यांसमोर ठेवून तयार केल्याने उपनगरांवर व समाविष्ट गावांवर अन्याय करण्यात आला आहे, अशा शब्दांत विरोधी पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पावर टीका केली. तर, हा अर्थसंकल्प शहराचा सर्वांगीण विक\nसिंधुदुर्गात 'या' 224 शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले पैसे..\nओरोस (सिंधुदुर्ग) : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना 2019 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 224 शेतकऱ्यांच्या खात्यात 66 लाख 57 हजार 968 रूपये जमा झाले असल्याची माहिती जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक माणिक सांगळे या\nमहिलांनो, लग्न समारंभात जाता\nनागपूर : शहरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला असून आता चोरट्यांनी मोर्चा लग्न समारंभ, लॉन, सभागृहाकडे वळविला आहे. नववधूच्या पैशाची पाकिटे, गिफ्ट, महिलांच्या पर्स किंवा गळ्यातील दागिन्यांवर चोरटे हात साफ करीत आहेत. महिला चोरट्यांचीही टोळी सक्रिय झाली असून लग्न समारंभातून \"हात' मारण्यासाठी स\n छे, विश्‍वासच बसणार नाही\nनागपूर : ऑटोमध्ये प्रवासी महिलांना बसवून प्रवासादरम्यान ओकारी आल्याचा बनाव करून प्रवासी महिलांच्या अंगावरील दागिने चोरणाऱ्या महिलांच्या \"ऑटोगॅंग'ला जरीपटका पोलिसांनी अटक केली. एका प्रवाशाला लुटत असतानाच ही टोळी पोलिसांच्या हाती लागली. रंजिता उर्फ रेखा विशाल पात्रे (वय 30), कुमा सितंब\nकर्जमुक्तीसाठी शेतकरी पुन्हा रांगेत; ‘आधार’च बनतोय ‘खोडा’\nशेंबा (जि. बुलडाणा) : राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना घोषित करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत आजपर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या असून, जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी एक विशिष्ट क्रमांक प्राप्त करून देण्यात येतो. सरकारने जाहीर केल्याप्रमाणे हा विशिष्\nसोनवडे घाट रस्त्याला एप्रिलचा मुहुर्त\nकोल्हापूर : कोल्हापुरातून गोव्याचे अंतर तब्बल 40 किलोमीटरने कमी करणारा सोनवडे ते शिवडाव घाट रस्त्याला अर्थसंकल्पात 4 कोटी 20 लाखांची अपेक्षा आहे. हा निधी मंजुर होताच बहुचर्चित सोनवडे घाटाचे काम एप्रिलमध्ये सुरू होऊ शकते. तब्बल 1100 मीटर जंगल हद्दीतून पुलाचा (फ्लाय ओव्हर) हा घाटरस्ता जिल्ह\n शिक्षिकेने दिली 200 उठबशा काढण्याची शिक्षा; विद्यार्थी पोहोचला थेट रुग्णालयात\nजलंब (जि. बुलडाणा) : वर्गात गोंधळ घातला म्‍हणून शिक्षकांनी विद्यार्थ्याला जबर शिक्षा दिली. यामध्ये विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्‍याची घटना शेगाव तालुक्‍यातील पहुरजिरा येथील जि. प. केंद्रीय उच्च प्राथमिक शाळेमध्ये घडली. याबाबत विद्यार्थ्यांच्‍या वडिलांनी शिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रार दिली आहे.\nपरिणीती चोप्राचा 'हॅरी पॉटर' अवतार..व्हिडीओ होतोय व्हायरल\nबॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा काही दिवसांपू���्वी एक हॉट लुकमुळे चर्चेत होती..तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते..\nऔरंगाबाद ते मनमाड विद्युतीकरण होणार : पण केंव्हा ते वाचा\nऔरंगाबाद : पर्यटन, उद्योग आणि व्यवसायाच्या दृष्टीने औरंगाबाद हे महत्त्वाचे शहर असून, विमानसेवा मोठ्या प्रमाणात सुरू झालेल्या आहेत. आता औरंगाबाद ते मनमाड रेल्वे मार्गावरील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन शहरांशी जोडणाऱ्या रेल्वे आणल्या जातील. विद्युतीकरणाचे काम २०२१ पर्यंत पूर्ण हो\n'तू मला खूप आवडते'' म्हणत तरुणीशी केले अश्‍लील वर्तन\nपिंपरी : पाठलाग करून दोन तरुणींचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शनिवारी (ता. 29) सकाळी साडेसात ते दुपारी पावणेबाराच्या सुमारास सांगवी येथे घडली. याप्रकरणी 21 वर्षीय तरुणीने फिर्याद दिली. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप महेंद्र तुकाराम खरात (रा.\n#WorldWildLifeDay : 'सह्याद्री व्याघ्र'त हाेतेय 'या' प्राण्यांचेही दर्शन\nकऱ्हाड ः वाघ व बिबट्याचे आवडते खाद्य असलेल्या भेकर व सांबराचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन करण्याच्या योजनेला गती मिळणार आहे. त्यामुळे दोन वर्षांपासून रखडलेल्या पुणे येथील राजीव गांधी झुलॉजिकल पार्कमधील भेकर व सांबरांचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन होणार आहे. सागरेश्वर अभया\n आमिष एअरलाईन्सच्या नोकरीचे आणि भरती मात्र.....\nरत्नागिरी : उमेद अंतर्गत जेएसए कंपनीने एअरलाईन्समधील पदांसाठी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर तुम्हाला नोकरी देऊ, अशीही हमी दिली. प्रत्यक्षात उमेदवारांना प्रशिक्षणावेळी वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतरही त्या उमेदवारांना मॉलमध्ये नोकरीला पाठविले. प्रशिक्षणावेळी आलेला अ\n'जागर रणरागिणींचा, वसा स्वच्छतेचा' ; खासदार संभाजीराजेंचा पुढाकार\nकोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र शासनाच्या संसद आदर्श योजने अंतर्गत दुस-या टप्प्यात जाखले हे गाव दत्तक घेतले आहे. लोकसहभागातून केलेल्या जलसंधारणाच्या कामाची उत्स्फूर्तता पाहून हे गाव दत्तक घेतले. अकरा कोटी 25 लाखांचा रूपयां विकास आराखडा तयार केला आहे. सुमारे दोन कोटींची र\nपदवी, पदव्युत्तर पदवीसाठी यंदा खिसा होणार हलका\nनाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे 2020-21 या वर्षासाठी पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या शुल्क रचनेत बदल करण्यात आला आहे. साधार णत: वीस टक्‍यांपासून तर काही अभ्यासक्रमांचे शुल्क दुपटीहून अधिक झालेले असल्याने विद्यार्थी, पालकांना प्रवेश निश्‍चितीसाठी यंदा खिसा हलका करावा ल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00191.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-HDLN-infog-today-court-will-decide-asarams-fate-you-will-shocked-to-know-victims-story-of-that-night-5858952-PHO.html", "date_download": "2021-04-19T09:21:26Z", "digest": "sha1:KR3ROBIQ3FPC272IY5SBHKUD7KFLAFFT", "length": 10703, "nlines": 64, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "आज आसारामचा फैसला: \\'त्या\\' रात्री काय घडले, वाचा पीडित मुलीची आपबीती Today Court Will Decide Asaram\\'s Fate, You Will Shocked To Know Victims story Of That Night | आसारामला जन्मठेप: \\'त्या\\' रात्री काय घडले, वाचा पीडित मुलीची आपबीती - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nआसारामला जन्मठेप: \\'त्या\\' रात्री काय घडले, वाचा पीडित मुलीची आपबीती\nजोधपूर - देशातील सर्वाधिक चर्चित लैंगिक शोषण प्रकरणांपैकी एक असलेल्या आसाराम केसमध्ये बुधवारी जोधपूर जेलमध्ये कोर्टाने आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून इतर 2 जणांना 20-20 वर्षांच्या कैदेची शिक्षा ठोठावली आहे. तर 2 जणांची निर्दोष मुक्तता केली आहे. सुरक्षा पाहून या दिवशी शहरात आसाराम समर्थकांसाठी ‘नो एंट्री’ करण्यात आली आहे. शहराच्या मुख्य रेल्वे स्टेशनवर गुप्तचर संस्था साध्या वेशात नजर ठेवून आहेत. सर्व पोलिस स्टेशन्सच्या पथकांनी सोमवारी होटल्सची दर 4 तासांनी तपासणी करून यात थांबलेल्या लोकांची चौकशी केली. तुरुंगाचा एक हॉल कोर्ट रूमसाठी तयार करण्यात आला.\nजोधपूरमध्ये हायअलर्ट : पोलिसांचे बारकाईने लक्ष\n- आसाराम समर्थकांची जोधपूरला पोहोण्याची शक्यता पाहून शहराच्या मुख्य रेल्वे स्टेशनसोबतच बासनी, भगत की कोठी आणि राइका बाग स्टेशनवर गुप्तचर संस्था साध्या वेशात नजर ठेवून आहे. यासोबतच मंगळवारी सकाळपासूनच शहरात येणाऱ्या सर्व प्रमुख मार्गांवर पोलिसांची नाकेबंदी सुरू होऊ शकते.\n- शहरात मंगळवार आणि बुधवारी तब्बल दीड हजारांहून जास्त पोलिस जवान आणि अधिकारी कोपऱ्यानकोपऱ्यावर तैनात राहतील. यासोबतच 5 आरएसीची अतिरिक्त तुकडी, एसटीएफ, हाडी रानी बटालियन, वज्र, वॉटर कॅननही तैनात करण्यात आली आहे.\n- दुसरीकडे, पोलिसांनी शहरवासी���ांनीही लपूनछपून शहरात राहत असलेल्या आसाराम समर्थकांची माहिती जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये वा पोलिस कंट्रोल रूममध्ये देण्याची अपील केली आहे.\n- आसाराम केसमध्ये सर्व सरकारी साक्षीदारांचे जबाब पूर्ण झाले आहेत. बचाव पक्षाकडून अगोदर 100 साक्षीदारांची यादी सादर करण्यात आली होती. ती घटवून आता 40 करण्यात आली. नियमित सुनावणी झाल्याने निकालाचा हा दिवस उजाडला आहे.\n- आसारामच्या गुरुकुलमध्ये शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीने आरोप केला की, 15 ऑगस्ट 2013 रोजी जोधपूरच्या जवळील मणाई गावात एका फार्म हाऊसमध्ये तिचे लैंगिक शोषण करण्यात आले.\n- 20 ऑगस्ट 2013 ला तिने दिल्लीच्या कमलानगर पोलिसांत आसारामविरुद्ध प्रकरण नोंदवले. जोधपूरचे प्रकरण असल्याने दिल्ली पोलिसांनी प्राथमिक नोंद घेऊन तिला जोधपूरला पाठवले.\n- जोधपूर पोलिसांनी आसारामविरुद्ध अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल केला. 31 ऑगस्ट 2013 रोजी जोधपूर पोलिसांनी इंदूरमधून आसारामला अटक करून जोधपूरला आणले. तेव्हापासून आसाराम जोधपूर जेलमध्येच बंद आहे.\n- यादरम्यान त्याच्याकडून उच्चतम आणि उच्च न्यायालयासहित जिल्हा न्यायालयात तब्बल 9 वेळा जामिनासाठी प्रयत्न करण्यात आले, परंतु जामीन मिळाला नाही.\n9 साक्षीदारांवर झाले आहेत प्राणघातक हल्ले\n- आसाराम प्रकरणी 9 साक्षीदारांवर प्राणघातक हल्ले झालेले आहेत. यातील दोघांचा मृत्यूही झाला आहे. पीडित मुलीच्या वडिलांना शहाजहांपूर आणि जोधपूरमध्ये लक्ष्य करण्यात आलेले आहे.\n10 हजार कोटींचा मालक आसाराम\n- आसारामकडे 400 ट्रस्ट आहेत. त्यांच्या माध्यमातून आपल्या पूर्ण साम्राज्यावर त्याचे नियंत्रण होते. आसारामच्या संस्थांकडून विकल्या जाणाऱ्या पत्रिका, प्रार्थना पुस्तके, सीडी, साबण, धूपबत्ती आणि तेल इत्यादी प्रॉडक्टच्या विक्रीतून, श्रद्धावानांच्या देणगीतून, तसेच आश्रमाने हडपलेल्या जमिनीवर शेतीतूनही आश्रमाच्या खजान्यात मोठी रक्कम आली. बेनामी जमिनीचे सौदे आणि तब्बल 2200 कोटी रुपयांहून जास्त रक्कम 500 पेक्षा जास्त लोकांना चढ्या व्याजदराने, तर 1635 कोटी रुपये नगदी कर्ज म्हणून देण्यात आले. अमेरिकी कंपनी सोहम इंक आणि कोस्टास इंकमध्ये 156 कोटी रुपयांची गुंतवणूक केली. 8 कोटी रुपयांची रक्कम लाच देण्यासाठी राखीव होती. हा सगळा हिशेब तब्बल 4500 कोटींच्या घरात जातो. परंत�� सध्याच्या बाजारातील दरानुसार आसारामचा एकूण गोरखधंदा 10 हजार कोटींहून अधिकच आहे.\nपुढच्या स्लाइड्सवर पाहा, पीडितेने सांगितलेली 'त्या' रात्रीची आपबीती...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/others/like-share-readers-own-page/articlelist/2429049.cms", "date_download": "2021-04-19T08:16:58Z", "digest": "sha1:T4RRO76EO6YHQWOABTL5BDFEHHBWJ2GR", "length": 8427, "nlines": 180, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसांगली ते नांदेड...सायकल प्रवास करत ठिकठिकाणी लावली झाडं\n९ जानेवारी-एका ट्रिपची गोष्ट\nएक सहल त्यांच्या भविष्यासाठी\nपेनामुळे सापडला अमूल्य ठेवा\n​ सहा पिढ्यांची परंपरा\nशब्द, भावनांचा काव्यरूपी संग्रह\nखिजा के फूल पे...\nआई तुझी आठवण येते...\nआम्हाला वाढवण्यात तिचा मोलाचा वाटा\n​ आईने निभावली दुहेरी भूमिका\nनसतेस घरी तू जेव्हा\nअवघड गोष्ट सोपी होते\n​ आनंदी अन् हसतमुख\n​ झाडे लावा, आनंद मिळवा\n​ ...अन् चोराने धूम ठोकली\nआमचा आवाज (१२ मार्च)\nआमचा आवाज- लहानांच्या खाऊत प्लास्टिकची खेळणी\nमटा आवाज ( उद्याच्या अंकासाठी हा वापरावा ही विनंती )\nआमचा आवाज- पीएमसी बँक\nशिन् नियान क्वाय लं\nशिस्त म्हणजे एवढी की...\nडॉ. प्रफुल्ल विजयकर : रुग्णांना नवजीवन देणारे देवदूत\nबॉस असावा तर असा\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%B2_%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2021-04-19T10:36:38Z", "digest": "sha1:72W234JNB7W2E3XJSBCP65XZXZONXLIV", "length": 5434, "nlines": 71, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अमल कुमार सरकार - विकिपीडिया", "raw_content": "\nअमल कुमार सरकार (२९ जून, इ.स. १९०१ - ) हे भारताचे माजी सरन्यायाधीश होते. ते १६ मार्च, इ.स. १९६६ ते २९ जून, इ.स. १९६६ या कालावधीत सरन्यायाधीश होते. त्याआधी ते कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nह. केनिया • पतंजली शास्त्री • महाजन • बि. मुखर्जी • दास • सिंहा • गजेंद्रगडकर • सरकार • सुब्बा राव • वांचू • हिदायतुल्ला • शाह • सिकरी • राय • बेग • चंद्रचूड • भगवती • पाठक • वेंकटरामैया • स. मुखर्जी • र मिश्रा • क. सिंग • म. केणिया • शर्मा • वेंकटचलैया • अहमदी • वर्मा • पूंछी • आनंद • भरुचा • किरपाल • पटनायक • खरे • राजेंद्र बाबू • लाहोटी • सभरवाल • बालकृष्णन • कापडिया • कबीर • सदाशिवम • लोढा • दत्तू • ठाकुर • खेहर • दी. मिश्रा • गोगोई • बोबडे\nइ.स. १९०१ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ फेब्रुवारी २०१७ रोजी ०२:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://thefocusindia.com/economy/tractor-sales-in-one-year-broke-all-previous-records-positive-sign-for-agri-economy-36951/", "date_download": "2021-04-19T10:18:34Z", "digest": "sha1:FPU2KOIYJWC4K6YC6KVZ4EXIOBFQ67GR", "length": 13928, "nlines": 80, "source_domain": "thefocusindia.com", "title": "एका वर्षातील ट्रॅक्टरच्या विक्रीने मोडले मागचे सर्व विक्रम, कृषी अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक संकेत । Tractor sales in one year broke all previous records, positive sign for agri economy", "raw_content": "\nHome वेध अर्थजगताचा एका वर्षातील ट्रॅक्टरच्या विक्रीने मोडले मागचे सर्व विक्रम, कृषी अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक संकेत\nएका वर्षातील ट्रॅक्टरच्या विक्रीने मोडले मागचे सर्व विक्रम, कृषी अर्थव्यवस्थेसाठी सकारात्मक संकेत\nAgri Economy : ट्रॅक्टर कंपन्यांनी गेल्या एका वर्षात मोठे विक्रम नोंदवले आहेत. देशातील सर्वात मोठी ट्रॅक्टर उत्पादक कंपनी एस्कॉर्ट्सने विक्रीचे आकडे जाहीर केले आहेत. मार्च 2021 मध्ये 12,337 ट्रॅक्टर विकले गेले आहेत. या काळात कंपनीची विक्री 126.6 टक्क्यांनी वाढली आहे. यापूर्वी मार्च 2020 मध्ये कंपनीने 5444 ट्रॅक्टरची विक्री केली होती. त्याचबरोबर सन 2020-21 या आर्थिक वर्षात कंपनीने गत 82,252च्या तुलनेत 1,01,848 ट्रॅक्टर विकले आहेत. Tractor sales in one year broke all previous records, positive sign for agri economy\nनवी दिल्ली : ट्रॅक्टर कंपन्यांनी गेल्या एका वर्षात मोठे विक्रम नोंदवले आहेत. देशातील सर्वात मोठी ट्रॅक्टर उत्पादक कंपनी एस्कॉर्ट्सने विक्रीचे आकडे जाहीर केले आहेत. मार्च 2021 मध्ये 12,337 ट्रॅक्टर विकले गेले आहेत. या काळात कंपनीची विक्री 126.6 टक्क्यांनी वाढली आहे. यापूर्वी मार्च 2020 मध्ये कंपनीने 5444 ट्रॅक्टरची विक्री केली होती. त्याचबरोबर सन 2020-21 या आर्थिक वर्षात कंपनीने गत 82,252च्या तुलनेत 1,01,848 ट्रॅक्टर विकले आहेत.\nत्याचप्रमाणे सोनालिका ट्रॅक्टर्सनेही एका वर्षात 1,39,526 ट्रॅक्टर विक्री केली आहे. या कालावधीत कंपनीची विक्री 41 टक्के आहे. दोन्ही कंपन्यांनुसार, प्रथमच त्यांच्या ट्रॅक्टरची विक्री 1 लाखांच्या पुढे गेली आहे.\nडबलिंग फार्मर्स कमिटीचे अध्यक्ष डॉ. अशोक दलवाई यांच्या मते, कोणत्याही देशात ट्रॅक्टरची विक्री ही शेती क्षेत्राची वाढ होत असल्याचा पुरावा आहे आणि शेतकरी आनंदी आहेत. ट्रॅक्टर उद्योगाची सातत्याने होणारी वाढ हेच दर्शवते की, पेरणी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होते आहे आणि खेड्यांमधून मजुरांचे शहरांत स्थलांतर करणे हेही त्याचे कारण आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरण वाढत आहे.\nएप्रिल ते जून 2020 या तिमाहीत जीडीपी वाढ उणे 23.9 टक्के नोंदवण्यात आली होती. अशा कठीण काळातही कृषी क्षेत्राची वाढ 3.4% अर्थात सकारात्मक होती. कोरोना लॉकडाऊनच्या वेळी सर्व काही बंद असताना शेती सुरूच होती. अॅग्री इकॉनॉमिक्सचे प्राध्यापक आणि राजीव गांधी मध्यवर्ती विद्यापीठ अरुणाचल प्रदेशचे कुलगुरू साकेत कुशवाह यांनी म्हटलंय की, शेती करण्याचे सर्वात मोठे आधुनिक शस्त्र म्हणजे ट्रॅक्टर. म्हणूनच जेव्हा त्याची व्याप्ती वाढली, तर विक्रीदेखील वाढणारच\nशेतकरी बांधव ट्रॅक्टरने जमीन नांगरून शेतीसाठी ती तयार करतात. पीक पेरणी, कापणी व मळणी, शेतमालाची वाहतूक इत्यादी अनेक प्रकारे ट्रॅक्टरचा शेतीत उपयोग होतो.\nलाजिरवाणे : राज्यात भयंकर नक्षली हल्ला होऊनही मुख्यमंत्री बघेल निवडणुकीच्या प्रचारातच मश्गुल\nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट टीमने रचला इतिहास, सलग 22 वनडे जिंकून मोडला पुरुष संघाचा विक्रम\nमहाराष्ट्रातील कोरोनाच्या उद्रेकामुळे MP सावध, CM शिवराजसिंह चौहान यांचे राज्याच्या सीमा सील करण्याचे आदेश\nयूपीतल्या गुंडांना जसे गुडघे टेकायला लावले, तसे टीएमसीच्या गुंडांनांही गुडघे टेक���यला लावू; योगी आदित्यनाथांचा बंगालमध्ये इशारा\nनिवडणूक आयोगाने ममतांच्या आरोपांना दिले उत्तर, नंदीग्राममध्ये मतदान प्रक्रियेवरून केलेली तक्रार चुकीची\nवेध अर्थजगताचा,आपला महाराष्ट्र,भारत माझा देश\nPreviousउत्तराखंडमध्ये पुन्हा आपत्ती:जंगलातील आग अनियंत्रित;1200 हेक्टरहून अधिक क्षेत्र खाक ;आता एयर फोर्सची मदत ; दोन चॉपर तैनात\nNextज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचं निधन\nब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा रद्द, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे घेतला निर्णय\nसात सेकंद मृत्यूच्या दिशेने धावत रेल्वेच्या पॉइंटमने वाचविला चिमुकल्याचा जीव\nकेंद्र सरकार विरोधात अफवा पसरवून घबराट, नवाब मलिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, अतुल भातखळकर यांची दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार\nImportant Websites: आपल्या शहरात हॉस्पिटल बेड शोधायला अडचण येतेय मग या वेबसाइट जरूर पाहा\nWATCH : रुळावर पडलेल्या बाळासाठी रेल्वेमनने लावली जिवाची बाजी, रेल्वेमंत्र्यांनीही केले कौतुक, सीसीटीव्हीत कैद झाला थरारक प्रसंग\nसिनेमा कसा पाहावा हे शिकविणारी दिग्दर्शिका\nडॉ. हर्षवर्धन यांचे डॉ. मनमोहन सिंगांना पत्रोत्तर; लसीकरणाच्या सूचनांचे केले स्वागत आणि काँग्रेसनेत्यांच्या दुटप्पीपणावरही ठेवले बोट\nबंदच्या भीतीने मजुरांचे पलायन, अर्थमंत्र्यांचे उद्योग जगताला आश्वासन, नाही लागणार देशव्यापी लॉकडाऊन\nWATCH : कोमट दूध सेवन करण्याचे आहेत अनेक फायदे\nWATCH : बजाजची चेतक स्कूटर बुलेटपेक्षाही महाग, पाहा किंमत\nWATCH : मधमाशी पालन ठरू शकते करिअरची उत्तम संधी\nअहमदनगर : ‘मी काय चुकीचं बोलतो आहे’ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा बाळासाहेब थोरातांना प्रश्न;थोरातांनी थेट धमकावत बाहेर हाकललं\nDelhi Lockdown : दिल्लीत आजपासून सहा दिवसांचे लॉकडाऊन, वाचा 10 ठळक मुद्दे…\nदिल्लीत केजरीवालांनी लॉकडाऊन जाहीर केले; खान मार्केटमध्ये दारू दुकानांवर गर्दी उसळली\nपुणे मार्केट यार्डातील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाचे कठोर निर्णय\nIsrael : इस्रायलने कसे जिंकले कोरोनाविरुद्धचे युद्ध देशात विनामास्क फिरू शकताहेत नागरिक\nममता बॅनर्जींचा डबल गेमपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतसभेत पंतप्रधानांवर दोष तर पत्राद्वारे मदतीची मागणी\nकोरोनाची लस घेतानाचा फोटो काढा अन् जिंका 5 हजार रुपयांचं बक्षीस\n30 एप्रिलनंतर औरंगाबादेत लस न घेता फिरणाऱ्या 45 वर्षांवरील नागरिकांवर दंडात्मक कारवाई\nWATCH : सुगंध, रंग आणि बरंच काही असा ओळखा अस्सल हापूस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.akshardhara.com/en/810_rajendra-prakashan", "date_download": "2021-04-19T08:32:40Z", "digest": "sha1:6TE3AFJR6QPZRQ5C3DVDMFWXZGLP7PBY", "length": 16787, "nlines": 409, "source_domain": "www.akshardhara.com", "title": "Rajendra Prakashan - Akshardhara", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्व विकास (सेल्फ हेल्प)\nएखादया क्षेत्रात काम करायला मिळणे ही एक संधी असते. परंतु त्या संधीचे सोने करण्यासाठी कर्तृतव लागते.\nएकापेक्षा एक सरस सुंदर व मानवी जीवनाचा मानसशास्त्रीय अभ्यास असलेल्या कथा मनोरंजनासोबत प्रबोधनपर आहेत.\nBara Jotirlinge (बारा ज्योर्तिलिंगे)\nया पुस्तकात लेखक डॉ. राजेंद्र पोळ यांनी बारा ज्योतिर्लिंगांची माहिती देताना त्याचा रवी बरोबर असणारा संबंध दाखवला आहे. त्याच वेळी प्रत्येक पौणिमेला रवी समोर येणारा चंद्र आणि त्याचा आपल्या मनावर, शरीरावर होणारा परिणाम याचाही यावेळी थोडक्यात विचार केला आहे. कारण चंद्राला आपल्याला सोडताच येणार नाही.\nमराठी शाळेतला एक साधा मुलगा जवळ आला नि म्हणाला, सर फाड - फाड इंग्रजी बोलणारी मुले मला जाता - येता हिणवतात.\nएक विलक्षण चम्त्कार वाटावा असं काहीतरी घडलं, त्याच्या आयुष्यात उत्सव बहरु लागला. तो त्याच्यासाठी पुमर्जन्म होता.\nमला तुमच्या आठवणी सांगाल काय कशाकरिता, मला तुमचं चरित्र लिहायचं आहे, चरित्र - आत्मचरित्र कलाकारांची, दिग्दर्शकांची लिहितात. स्उडिओचं आत्मचरित्र लिहिलेलं मी ऐकलेलं नाही. म्हणूनच मला लिहायचं आहे.\nअतिशय संवेदनशीलतेने लिहैलेल्या या कथा must read आहेत.\nघरोघरी जाऊन मसाज करणार्‍या बुद्धिमान व संवेदनशील मुलीच्या संघर्षाची ही कथा. ज्या घरांमध्ये ती जाते तिथे काही व्यक्तींमध्ये एक वेगळेच नाट्य रंगते. त्यांच्या नात्यांचे धागेदोरे, गाठी अनपेक्षितपणे तिच्या दृष्टिस पडतात व योगायोगेने ती त्यात गुंतत, अडकत जाते. त्यांच्या वैवाहिक गुंतागुंतील त्यासंबंधीचे विचार, स्वत:चे जगणे याचे अनुभव म्हणजे अशा रंगीबेरंगी...\nप्रा.एम.पी. तथा मधु पाटील लिखित खार जमिनीतील रोप हे लेखन आत्मपर लेख व अनुभव-आठवणी आहेत.\nआपल्या आयुष्यात अशा अनेक घटना घडतात ज्यांचा आपल्याला अंदाजही नसतो. माझ्या बाबतीतही असंच काहीसं घ���लं.\nअनवधानाने चुकीच्या वेळी चुकीच्या ठिकाणी हजर राहिल्याने आयुष्याची परवड झालेल्या माणसाची ही कहाणी आहे.\n‘धनंजय’ ला ५० वर्षे पूर्ण होत आहेत.त्या निमित्ताने धनंजयातील निवडक कथांचे हे पुस्तक सादर केले जात आहे.\nनेलेकरांच्या या भय-गूढ कथा वाचकांना चकवतातचं आणि खिळवूनही ठेवतात.\nही डोंगरयात्रा म्ह्णजे कैक वर्षे अमेरिकेत राहून आपल्या मातीशी इमान राखणा-या एका मावळ्याने जणू आपले दैवत शिवरायांना दिलेला मानाचा मुजराच आहे,\nआजच्या शिक्षण पद्धतीनुसार रांगोळी हे एक कौशल्य आहे. डॉ. नयना तडवळकर यांनी या कलेचा इतिहास वाङ्मयीन पुराव्यासहीत केलेले संशोधन कलाविश्‍वातच नव्हे तर कलेच्या इतिहास व सांस्कृतिक संशोधकांनाही उपयुक्त ठरेल.\nताडोबाचे पडघम आणि इतर भय-गूढ-विज्ञान कथा मूळ पिंड निसर्गात भ्रमंती करण्याचा जगभर भटकंती करत अनुभवविश्व विस्तारले....\nया पुस्तकात एकूण १४ कथा आहेत, माझं जीवन विज्ञानकथांनी समृद्ध केलं आहे, आपल्या सर्वांचं जीवनही तितकंच समृद्ध व्हावं ही इच्छा \nएका औद्योगिक साम्राज्याला पोखरणाऱ्या व सावरणाऱ्यांमधील थरारक लढ्याची कहाणी\nप्रदेश, निसर्ग, घटना, प्रसंग, माणसं यांच्या वर्णन चित्रणातील थरारक, चित्रमय शैलीमुळे हे पुस्तक परिणाम साधतंच.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/goa/arrival-foreign-parties-diverse-goa-8248", "date_download": "2021-04-19T08:12:45Z", "digest": "sha1:G3TIBJ3DWZUNMDPNRLSOAKAHBBIBBUM4", "length": 13801, "nlines": 124, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "विविधतेने नटलेल्या गोव्यात परदेशी पक्षांचे आगमन | Gomantak", "raw_content": "\nसोमवार, 19 एप्रिल 2021 e-paper\nविविधतेने नटलेल्या गोव्यात परदेशी पक्षांचे आगमन\nविविधतेने नटलेल्या गोव्यात परदेशी पक्षांचे आगमन\nबुधवार, 2 डिसेंबर 2020\nनिसर्गाच्या विविधतेने नटलेले गोवा हे राज्य. राज्याच्या सौंदर्यात येथील समुद्रकिनारे जितकी भर घालतात तितकाच येथील परिसरही. देवदेवतांची पूण्यभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोव्यात परदेशी व्यक्ती लगेच प्रेमात पडते\nपणजी : निसर्गाच्या विविधतेने नटलेले गोवा हे राज्य. राज्याच्या सौंदर्यात येथील समुद्रकिनारे जितकी भर घालतात तितकाच येथील परिसरही. देवदेवतांची पूण्यभूमी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोव्यात परदेशी व्यक्ती लगेच प्रेमात पडते आणि गोव्याचे सौंदर्य कुणी कॅमेऱ्यात बंदिस्त करतो, तर कुणी मनाच्या क���्प्यात आठवणीचा गाठोडे घेऊन जातो. सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने माणसांप्रमाणेच आता परमुलुखातून राज्यातील विविध भागात आलेले पक्ष्यांचे थवेच्या थवे दृष्टीस पडत आहेत. त्यामुळे या पक्ष्यांचे आगमन झाल्याने हिरवाईत आणखीनच भर पडली आहे.\nराज्यातील हिरव्यागार वनराईत आणि पाणथळी आदी ठिकाणी अनेक पक्षी विसावलेले असल्याचे निरीक्षण पक्षीमित्र नोंदवत आहेत. याशिवाय मोरजी आणि आगशी येथील पाणस्थळी किनारी पक्षी चांगल्या संख्येत दिसून येत असून पक्षीनिरीक्षक त्यांना कॅमेऱ्यात टिपत आहेत.\nयावर्षी जॅक स्नाय्प आणि ऑर्फीयन वार्बलर यासारखे दुर्मिळ पक्षी पक्षीनिरीक्षण करणाऱ्या जुस्तीन रिबेलो यांनी कॅमेराबद्ध केले आहेत. सीगल्सचे विविध प्रकार निरीक्षणास येत आहेत. ब्राऊन हेडेड गल्स, हिउग्लीन्स गल्स आणि स्टेप गल्स चांगल्या संख्येत दिसत आहेत. ग्रेटर-क्रेस्टेड टर्न्स, लेसर-क्रेस्टेड टर्न्स, गल-बील्ड टर्न्स आणि कॉमन टर्न्स यासारख्या टर्न्सच्या प्रजातीसुद्धा पाहायला मिळत आहेत. करमळी तालवानजीक तर पक्षांचे दर्शन होतेच आहे पण याशिवाय कुडतरी तलावाच्या परिसरात पक्षांची चांगली संख्या दिसून येत असल्याचे मंदार भगत म्हणाले. यावर्षी चांगल्या संख्येत पक्षी आले असल्याचे निरीक्षणसुद्धा नोंदविले जात आहेत. परदेशी पक्षांमध्ये काही दुर्मिळ प्रजातीसुद्धा दृष्टीस पडत आहेत. गोव्यासाठी जरासा दुर्मिळ असणारा क्रॅब फ्लोवरसुद्धा मोरजी येथे दिमाखात वावरताना पहायला मिळत आहे. मायना- कुडतरी येथे पक्षांची संख्या मोठया प्रमाणात दिसत आहेत.\nराज्यातील विविध तळ्यांमध्ये बदकांना पहायला मिळत आहेत. कसलेल्या शेतात छोटे किटक खायला येणारे वूड सॅण्डपायपर, मार्श सॅण्डपायपर, लिटल स्टींट, टॅमींक स्टींट, रींग्ड प्लोवरसारखे पक्षी दिसत आहेत. किनारी भागामध्ये अमूर फाल्कन पक्षी नजरेस पडतो आहे. हा पक्षी चीनमधील अमूर भागातून आफ्रिकेच्या दक्षिण भागापर्यंत प्रवास करतो. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरुन समुद्रावर अंतिम झेप घेण्याआधी हे पक्षी थांबतात आणि आफ्रिकेत पोहोचेपर्यंत एकसारखे उड्डाण करत असल्याची माहिती भगत यांनी दिली.\nतसेच गार्गनी ,नॉर्दर्न पनवेल, नॉर्दर्न शावेलर, कॉटन पीग्मी टील मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. जंगलांमध्ये दिसणाऱ्या पक्षांमध्ये ग्रीन वार्बलर इंडियन ब्लु रॉबीन, वर्डीटर फ्लायकेचर, ब्राऊन ब्रेश्टेड फ्लायकेचर, एशियन ब्राऊन फ्लायकेचर आणि रेड-ब्रेश्टेड फ्लायकेचर हे पक्षी दृष्टीस पडत असल्याचे भगत म्हणाले.\nक्रीडामंत्री किरेन रिजिजू कोरोना पॉझिटिव्ह\nदेशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे. यातच केंद्रीय क्रीडामंत्री किरेन...\nगोव्याच्या विकासासाठी २०० कोटी रुपये\nएकात्मिक किनारी व्यवस्थापन आराखड्यासाठी दोनशे कोटी रुपयांत 12 प्रकल्पांची...\nगोव्यातील आमठाणे धरण फुल्ल; पण मगरीचा वावर असल्याने भीती\nडिचोली: मगरींच्या संचारामुळे असुरक्षित बनलेल्या आमठाणे धरणावर पर्यटकांचा अतिउत्साह...\nगोवाः आमठाणे धरण पर्यटकांसाठी ठरतय धोकादायक\nडिचोली: मगरींच्या संचारामुळे असुरक्षित बनलेल्या आमठाणे धरणावर पर्यटकांचा...\nगोवन महिलेनं वाचवलं मैनेला; फोटो व्हायरल\nगोवा: वाढत्या शहरीकरणांमुळे, बदलत्या जीवन शैलीमुळे, जंगलतोडीमुळे आणि मोठ्या...\nगोवा पर्यटन विकास महामंडळ साकारणार मये तलावाच्या ठिकाणी ‘थीम पार्क’\nपणजी: मये येथील तलाव हे गोव्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी एक मोठे आकर्षण राहिलेले असून...\nसागराच्या गर्भात मानवी हस्तक्षेप वाढल्यास...\nराष्ट्रीय समुद्री दिवस सर्वप्रथम 5 एप्रिल 1964 रोजी साजरा करण्यात आला. 5 एप्रिल 1919...\nहोळयेच्या देवराईची खरी शान होती महाकाय वृक्ष\nया उत्सवाचा समारोप काही ठिकाणी ग्रामदैवताच्या मुख्य मंदिरासमोर तर काही ठिकाणी...\nअर्थ ऑवर डे 2021: आज या ऐतिहासिक इमारतींवरचेही लाइट बंद\nआज, अर्थ आवर डे संपूर्ण जगात साजरा केला जाईल, म्हणजे या दिवशी एका तासासाठी जगभरातील...\nक्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; वानखेडे स्टेडियम होणार पर्यटनासाठी खुले\nमागील वर्षात संपूर्ण जगभरात कोरोनाच्या विषाणूने थैमान घातले होते. त्यामुळे जगभरासह...\nगोव्याच्या 'तम्नार' प्रकल्पाचं भवितव्य आता न्यायालयाच्या हातात\nपणजी : राज्याला विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनवण्यासाठीचा बहुउद्देशीय ‘तम्नार -...\n ही आहेत भारतातील सर्वोत्तम ठिकाणं\nराजेशाही शैलीत लग्न करण्याची इच्छा कोणाला नसते\nनिसर्ग सौंदर्य beauty समुद्र कॅमेरा भारत किनारपट्टी पनवेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%95%E0%A4%B3%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%9F-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D-3/", "date_download": "2021-04-19T10:00:52Z", "digest": "sha1:TXBHENM6JARV4WAMDW33DGOFFD37T6NZ", "length": 10427, "nlines": 123, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "कळंगुट पोलिसांकडून सेक्स रॅकेट उध्वस्त;2 दलालांना अटक,3 युवतींची सुटका | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर कळंगुट पोलिसांकडून सेक्स रॅकेट उध्वस्त;2 दलालांना अटक,3 युवतींची सुटका\nकळंगुट पोलिसांकडून सेक्स रॅकेट उध्वस्त;2 दलालांना अटक,3 युवतींची सुटका\nगोवा खबर:कळंगुट पोलिसांनी धाडसी कारवाई करत सेक्स रॅकेट उध्वस्त करण्यात यश मिळवले आहे.2 दलालांच्या मुसक्या आवळतानाच गुजरात,प.बंगाल आणि मुंबईच्या 3 युवतींची सुटका केली आहे.\nपोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांनी दिलेल्या माहीती नुसार गेल्या 10 दिवसांपासून ओडिशा येथील संतोष कुमार आणि कांदोळी येथील मंजूनाथ बेलगानुर हे दोघे मिळून सेक्स रॅकेट चालवत असल्याचा संशय असल्याने त्यांच्यावर पाळत ठेवण्यात आली होती.हे दोघे पांढऱ्या रंगाच्या आय 20 कार मधून फिरत असल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली होती.\nपोलिसांनी आज बोगस ग्राहक तयार करून उपलब्ध माहितीच्या आधारे सापळा रचला.पोलिसांनी बोगस ग्राहकाच्या माध्यमातून दलालांशी संपर्क साधुन सौदा पक्का केला.दलालांनी त्यांना माडडोवाडो येथे युवती नेण्यासाठी बोलावताच पोलिसांनी माडडोवाडो गाठुन फील्डिंग लावली.\nठरल्याप्रमाणे संशयित दलाल GA08 K 9225 या कार मधून पोचले आणि त्यांनी पोलिसांच्या बोगस ग्राहका सोबत पैशांवरुन घासाघीस सुरु केली. त्याच वेळी दबा धरून बसलेल्या पोलिसांच्या पथकाने तेथे घाव घेऊन दोन्ही दलालांच्या मुसक्या आवळल्या आणि 3 पीडित युवतींची सुटका केली.\nकळंगुट पोलिसांनी या धाडीत 1 लाख 20 हजार रुपये किंमतीचे 6 मोबाइल फोन,20 हजार रुपयांची रोकड आणि युवतींची ने आण करण्यासाठी वापरलेली कार जप्त केली.\nआज दुपारी 3 ते 6 दरम्यान ही कारवाई करण्यात आली.दोन्ही दलालां विरोधात मानवी तस्करी कायद्या अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.पीडित युवती गुजरात,प.बंगाल आणि मुंबई येथील आहेत.सुटका केलेल्या तिन्ही युवतींची रवानगी मेरशी येथील अपना घर मध्ये करण्यात आली आहे.\nया प्रकरणात अटक झालेल्या संतोष कुमार याला यापूर्वी देखील 2 वेळा अशाच प्रकरणात अटक झालेली आहे.मंजूनाथला सुद्धा गेल्या वर्षी कळंगुट पोलिसांनी यापूर्वी अटक केली होती.\nपोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.या पथकात पोलिस उपनिरीक्षक सीताराम मळीक, महिला पोलिस उपनिरीक्षक सपना गावस,हेड कॉन्स्टेबल सुभाष मालवणकर,कॉन्स्टेबल विद्यानंद आमोणकर,समीर सावंत,महेंद्र च्यारी,दीपिका हरमलकर,मिथिला बायेकर आणि होप फाउंडेशनच्या एंड्रिया परेरा यांचा समावेश होता.\nPrevious articleसिंधुदुर्गच्या छोट्या मासळी व्यावसायिकांना मासळी आयातीसाठी सवलत द्या;शिवसेनेची मागणी\nNext articleपणजीत 15 ते 22 डिसेंबर दरम्यान सेरेंडिपीटी कला महोत्सव\nबोर्डाचे वारसा महत्व राखून ठेवून विकासाला चालना देऊ : विजय सरदेसाई\nसक्षम नेत्यांच्या कमतरतेमुळे भाजपने केला गोवा उध्वस्त : चोडणकर\n‘टीका उत्सव’ स्तुत्य उपक्रम..\nचीनने भारतीय प्रदेश बळकावून देखील पंतप्रधानांचे त्याकडे दुर्लक्ष :काँग्रेसचा आरोप\nमला केवळ एकच काम उत्तम येतं, मुलांची काळजी घेणं : गुन्जलम्मा\nगोवा टपाल विभागाच्यावतीने ख्रिसमससाठी लेटअस एन्जॉय अ कोविड-19 फ्री ख्रिसमस 2020’’ या घोषवाक्यासह विशेष शिक्का जारी\nमर्सिडिझ-बेंझने उद्घाटन केले गोव्यातील सर्वांत मोठ्या थ्रीएस लक्‍झरी कार डीलरशिपचे\n2 ऑक्टोबर रोजी सिंगल युज प्लास्टिक पासून मुक्त होण्याच्या मोहिमेत सहभागी व्हा\nछायापत्रकार संघटनेचा १९ रोजी वर्धापन दिन सोहळा\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nमडगाव पालिकेसाठी प्रभाग 23 मधून भाजप समर्थक विवियन कार्दोज यांचा अर्ज...\nढवळीकरच पटलावर ठेवतील अर्थसंकल्प\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%95-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%8D-2/", "date_download": "2021-04-19T09:06:17Z", "digest": "sha1:BYET22Z7LA7ITJN5KM2BX2CKHVX6PMUT", "length": 8451, "nlines": 119, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "श्रीपाद नाईक यांच्या हस्ते थिवी रेल्वेस्थानकावर विकासकामांचा पायाभरणी सोहळा | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर श्रीपाद नाईक यांच्या हस्ते थिवी रेल्वेस्थानकावर विकासकामांचा पायाभरणी सोहळा\nश्रीपाद नाईक यांच्या हस्ते थिवी रेल्वेस्थानकावर विकासकामांचा पायाभरणी सोहळा\nगोवा खबर:केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद नाईक यांच्या हस्ते आज थिवी रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म निवाऱ्याचा पायाभरणी सोहळा पार पडला. खासदारनिधीतून या कामासाठी 90 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर, करमळी रेल्स्थानकावर श्रीपाद नाईक यांनी आजपासून थांबा मिळालेल्या गाडी क्रमांक 12133/12134 मेंगलोर जंक्शन- मुंबई गाडीला हिरवा झेंडा दाखवला.\nपावसाळा आणि उन्हाळ्यात प्रवाशांना होणारा त्रास पाहता प्लॅटफॉर्म निवारा उभारण्याची नितांत आवश्यकता होती, ती लवकरच पूर्ण होईल. तसेच करमळी रेल्वेस्थानकावर मेंगलोर-मुंबईला जलद गाडीला थांबा मिळाल्यामुळे टॅक्सी आणि इतर व्यावसायिकांना लाभ होईल, असे श्रीपाद नाईक म्हणाले.\nकोकण रेल्वेसाठी यापूर्वीही पेडणे रेल्वेस्थानकासाठी खासदारनिधीतून 25 लाख रुपये दिल्याचे श्री नाईक म्हणाले. जनतेच्या सोयीसुविधांमध्ये वाढ करण्याचा कोकण रेल्वेचा नेहमीच प्रयत्न असतो.\nराज्यात रेल्वे आणि इतर विकासकामांबाबत नेहमीच प्रयत्नरत असल्याचे श्रीपाद नाईक यांनी सांगितले. पर्यटनमंत्रीपदी असताना रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी आणि सौंदर्यीकरणाच्या कामासाठी 8 कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव दिला होता. तो आता मंजूर झाला आहे. रेल्वेमंत्री आणि केंद्रीय पर्यटनमंत्र्यांच्या उपस्थितीत लवकरच या कामाचाही शुभारंभ करण्यात येईल, अशी माहिती श्रीपाद नाईक यांनी दिली.\nPrevious articleमाजी संरक्षणमंत्री जार्ज फर्नांडिस यांचे निधन\nNext articleगोवा विधानसभा कामकाजाचे थेट प्रक्षेपण(23 जुलै 2019-पहिले सत्र)\nबोर्डाचे वारसा महत्व राखून ठेवून विकासाला चालना देऊ : विजय सरदेसाई\nसक्षम नेत्यांच्या कमतरतेमुळे भाजपने केला गोवा उध्वस्त : चोडणकर\n‘टीका उत्सव’ स्तुत्य उपक्रम..\nजबाबदार आणि शाश्वत पर्यटनाचे उपराष्ट्रपतींचे आवाहन\nगोवा स्वयंपूर्ण करण्यात यशस्वी होण्यासाठी १० कलमी मुद्दे : मुख्यमंत्री\nआकाश अंबानीने श्लोकाला गोव्यात खास अंदाजात केले प्रपोज\nगोव्यात घरांना 100% टक्के नळजोडणी पुरवणारे गोवा देशातील पहिले राज्य ठरल्याची घोषणा म्हणजे भाजपचा...\nगोव्यात कोविड-१९ चा फैलाव रोखण्यासाठी जनतेला खबरदारी घेण्याचे सरकारचे आवाहन\nअब बेगम हीरो बनेगी : मेहरुनिसा\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\n15 दिवसांच्या बं��ी नंतर गोव्यात परराज्यातून मासळीची आयात सुरु\nगोवा टपाल विभागाने प्रकाशित केली पिक्चर पोस्टकार्ड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00192.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/indian-overseas-bank-writes-off-bad-loans-worth-rs-41-crore-thousand-and-392", "date_download": "2021-04-19T09:16:12Z", "digest": "sha1:OJHKJXMGELSHBXU3225E45FCP5G4ZIBO", "length": 8795, "nlines": 73, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "इंडियन ओव्हरसीज बँकेने ४१ हजार कोटी राईट ऑफ केले - द वायर मराठी", "raw_content": "\nइंडियन ओव्हरसीज बँकेने ४१ हजार कोटी राईट ऑफ केले\nइंडियन ओव्हरसीज बँकेने आठ वर्षांमध्ये ४१ हजार ३९२ कोटी रुपये राईट ऑफ केल्याची माहिती उघड झाली आहे. बँकेने मोठ्या कर्जदार खात्यांची माहिती देण्यास नकार दिला आहे.\nइंडियन ओव्हरसीज बँकेने आठ वर्षांमध्ये ४१ हजार ३९२ कोटी रुपये राईट ऑफ केले. त्यातील ७ हजार २५३ कोटी म्हणजे १७ टक्केच वसूली झाल्याची माहिती पुढे आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी माहिती अधिकारामध्ये बँकेला राईट ऑफ केलेल्या कर्जांची, १०० कोटी पेक्षा जास्त कर्ज घेतलेल्या खात्यांची आणि किती वसूली दरवर्षी झाली, याची माहिती मागितली होती.\nबँकेने वेलणकर यांना त्यांच्या संकेतस्थळावरील प्रसिध्द झालेल्या वार्षिक अहवालात ही माहिती बघण्यास सांगितले होते.\nदरवर्षी १०० कोटींच्या वर थकीत कर्ज असलेल्या आणि राईट ऑफ केलेल्या कर्ज खात्यांची माहिती मात्र बँकेने दिलेली नाही.\nही माहिती इंडियन ओव्हरसीज बँकेकडे उपलब्ध नाही, म्हणजे त्याच्या वसुलीसाठी ते काय प्रयत्न करणार, असा सवाल वेलणकर यांनी केला आहे.\nवेलणकर म्हणले, “सगळ्यात संतापजनक म्हणजे माहिती अधिकार कायद्याप्रमाणे ३० दिवसांत माहिती देणे बंधनकारक असताना, कुठलीही माहिती देणार नाही, हे ऊत्तर द्यायला सुध्दा ५० दिवस लावले आणि कारण कोरोनाचे देण्यात आले आहे. बड्या कर्जदारांची नावे न देण्यामागे बँकेचे हितसंबंध गुंतले आहेत का, अशी शंका येते.”\nबँकेच्या माहिती अधिकारी आर. महालक्ष्मी यांनी वेलणकर यांना पाठविलेल्या उत्तरामध्ये ९ ऑगस्ट २०११ रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निकालाचा उल्लेख केला आहे. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने, सार्वजनिक उपक्रमातील ७५ टक्के कर्मचाऱ्यांचा ७५ टक्के वेळ त्यांची नेहमीची कामे सोडून. माहिती अधिकारातील माहिती गोळा करण्यासाठी जात असेल, तर अशा वेळेस दंड केला जाणार नाही, अ���े न्यायालयाने म्हटले होते. या निकालाचा संदर्भ बँकेने दिला आहे.\nजी माहिती सहज उपलब्ध असायला हवी, ती मिळवण्यासाठी बँकेला एवढा वेळ आणि प्रचंड स्रोत वापरावे का लागत आहेत आणि त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा संदर्भ का द्यावा लागत आहे, असा प्रश्न वेलणकर यांनी विचारला आ\nमुंबई पोलिसांच्या बदनामीसाठी ८० हजार फेक अकाउंट\nतेजस्वी सूर्यां यांना जर्मनीत भारतीय संघटनांचा विरोध\nसुमित्रा भावे यांचे निधन\nरेल्वेकडून ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ धावणार\nकोरोना संसर्गाचा निवडणुकांशी काय संबंध\nलसीकरण आणि लसींची आयात वाढवाः डॉ. मनमोहन सिंग\nभाजपचा यू टर्न : ‘कुंभ मेळा प्रतिकात्मक ठेवा’\n‘करोनाच्या धोका; उद्योग जगताने मदत करावी’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E", "date_download": "2021-04-19T10:27:49Z", "digest": "sha1:P2BMXGQTGGGVLGUIFIPPTEPHQNQYCQY4", "length": 3912, "nlines": 93, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:चिनी जीवशास्त्रज्ञ - विकिपीडिया", "raw_content": "\n\"चिनी जीवशास्त्रज्ञ\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ फेब्रुवारी २०१२ रोजी ०८:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://thefocusindia.com/special/devendra-fadnavis-takes-a-dig-at-sharad-pawar-for-misleading-info-about-hm-deshmukh-33415/", "date_download": "2021-04-19T08:46:22Z", "digest": "sha1:C4VDTTROV2GQID4UNFTUONSUN7XFGRLW", "length": 18139, "nlines": 91, "source_domain": "thefocusindia.com", "title": "पवारांनी देशमुखांबाबत केलेले वक्तव्य दिशाभूल करणारे, देवेंद्र फडणवीसांनी दिला 'हा' पुरावा । Devendra Fadnavis takes a dig at Sharad Pawar For misleading Info about HM Deshmukh", "raw_content": "\nHome विशेष Fadnavis On Sharad Pawar : पवारांचे देशमुखांबाबत वक्तव्य दिशाभूल करणारे, फडणवीसांनी दिला ‘हा’ पुरावा\nFadnavis On Sharad Pawar : पवारांचे देशमुखांबाबत वक्तव्य दिशाभूल करणारे, फडणवीसांनी दिला ‘हा’ पुरावा\nपरमबीर सिंग या��च्या खळबळजनक पत्रात निलंबित एपीआय आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भेटीचा उल्लेख आहे. परमबीर यांनी गृहमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. यावरून दिल्लीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांचा बचाव केला आहे. पवार म्हणाले की, अनिल देशमुख कोरोनामुळे क्वारंटाइन होते त्यामुळे त्यांच्या आणि वाझेंच्या भेटीचा प्रश्नच येत नाही. परंतु माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अनिल देशमुखांचा 15 फेब्रुवारी रोजीचा पत्रकार परिषदेचा व्हिडिओ शेअर करून शरद पवार दिशाभूल करत असल्याचे दाखवून दिले आहे.\nमुंबई : परमबीर सिंग यांच्या खळबळजनक पत्रात निलंबित एपीआय आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भेटीचा उल्लेख आहे. परमबीर यांनी गृहमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. यावरून दिल्लीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांचा बचाव केला आहे. पवार म्हणाले की, अनिल देशमुख कोरोनामुळे क्वारंटाइन होते त्यामुळे त्यांच्या आणि वाझेंच्या भेटीचा प्रश्नच येत नाही. परंतु माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अनिल देशमुखांचा 15 फेब्रुवारी रोजीचा पत्रकार परिषदेचा व्हिडिओ शेअर करून शरद पवार दिशाभूल करत असल्याचे दाखवून दिले आहे.\nदेवेंद्र फडणवीसांनी पवारांना घेरले\nशरद पवार यांच्या पत्रकार परिषद झाल्यावर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुखांचे 15 फेब्रुवारीचे एक ट्विट शेअर केले असून त्यामध्ये ते पत्रकार परिषदेत घेताना दिसत आहेत. देवेंद्र फडवीसांनी असा सवाल केला आहे की, 15 ते 27 फेब्रुवारी या कालावधीत अनिल देशमुख होम क्वारंटाईन होते, असे पवार साहेब सांगतात. पण, 15 ला सुरक्षारक्षकांसह, समोर माध्यम प्रतिनिधी अशी पत्रपरिषद मात्र झाली होती. हे नेमके कोण\n15 ते 27 फेब्रुवारी या कालावधीत अनिल देशमुख होम क्वारंटाईन होते, असे पवार साहेब सांगतात.\nपण, 15 ला सुरक्षारक्षकांसह, समोर माध्यम प्रतिनिधी अशी पत्रपरिषद मात्र झाली होती.\nआपल्या दुसऱ्या ट्वीटमध्ये फडणवीस म्हणाले की, परमवीर सिंग यांच्या पत्रावर श्री शरद पवार यांना पुरेशी माहिती देण्यात आलेली नाही, असे स्पष्टपणे दिसून येते. या पत्रात नम��द केलेला ‘एसएमएस’चा पुरावाच सांगतो की, ही भेट फेब्रुवारीच्या अखेरीस झालेली आहे. आता नेमके कोण दिशाभूल करते आहे\nपरमवीर सिंग यांच्या पत्रावर श्री शरद पवार यांना पुरेशी माहिती देण्यात आलेली नाही, असे स्पष्टपणे दिसून येते.\nया पत्रात नमूद केलेला ‘एसएमएस’चा पुरावाच सांगतो की, ही भेट फेब्रुवारीच्या अखेरीस झालेली आहे.\nआता नेमके कोण दिशाभूल करते आहे\nकाय म्हणाले होते शरद पवार\nपवार म्हणाले की, कोरोनाचा संसर्ग झाल्यामुळे 5 ते 15 फेब्रुवारीदरम्यान देशमुख यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यामुळे वाझे यांच्याशी झालेल्या संभाषणाचा प्रश्नच उद्भवत नाही. फेब्रुवारी महिन्यात अनिल देशमुख आणि वाझे यांच्यात संभाषणे झाले, असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे. परमबीर सिंह तपासाची दिशा बदलण्यासाठी असे चुकीचे आरोप करत आहेत. पत्रात नमूद केलेल्या काळात वाझे आणि देशमुख यांच्यात संभाषण झाल्याचा पुरावा मिळालेला नाही, असेही ते म्हणाले.\nअसे आहे संपूर्ण प्रकरण\n25 फेब्रुवारीला देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईस्थित अँटिलिया या घराच्या बाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडली होती. सुरुवातीला हे दहशतवाद्यांशी संबंधित कृत्य असल्याचे म्हटले जात होते. परंतु लवकरच राष्ट्रीय तपास संस्थेने हे प्रकरण ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आणि संशयाची सुई एपीआय सचिन वाझे यांच्यावर फिरली. यानंतर स्कॉर्पिओ मालक मनसुख हिरेन यांची हत्याही झाली. प्रकरण अंगावर शेकत असल्याचे पाहून महाविकास आघाडी सरकारने तातडीने परमबीर सिंग यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरून उचलबांगडी केली. यानंतर याच परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कथित भ्रष्टाचाराची पोलखोल एका पत्राद्वारे केली आहे. या पत्र प्रकरणामुळे अवघ्या देशात खळबळ उडाली आहे.\n : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा, खा. गिरीश बापट यांची लोकसभेत मागणी\nमविआच्या कारभारावरून संसदेत रणकंदन, जावडेकर म्हणाले- ‘गृहमंत्री वसुली करतात, अख्ख्या देशाने पाहिले’\nटूलकिट प्रकरणी पंतप्रधान मोदींच्या टीकेला प्रियांका गांधी यांनी काय दिले प्रत्युत्तर\nजाणून घ्या, कोण आहेत IPS Shivdeep Lande, काय आहे त्यांचे शिवसेना कनेक्शन, काय आहे त्यांचे शिवसेना कनेक्शन; मनसुख हत्याकांडाचे उकलले गूढ\n ‘मीर जाफर�� सुवेंदू अधिकारींनी ५ हजार कोटींची माया जमवली; पण मला ते समजलेच नाही.. इति ममता\nनक्की कोण आहे सचिन वाझेचा खासम खास माणूस विनायक शिंदे हिरेनला फोन नक्की केला कोणी\nPreviousशरद पवारांचा दावा- 5 ते 15 फेब्रुवारी देशमुख रुग्णालयात होते, त्याच तारखेच्या पत्रपरिषदेचा व्हिडिओ भाजपकडून प्रसिद्ध\nNextParambir Singh Plea In SC : परमबीर सिंगांची सुप्रीम कोर्टात धाव, गृहमंत्री अनिल देशमुखांच्या CBI चौकशीची मागणी\nWATCH | कोमट दूध सेवन करण्याचे आहेत अनेक फायदे\nWATCH : बजाजची चेतक स्कूटर बुलेटपेक्षाही महाग, पाहा किंमत\nWATCH : मधमाशी पालन ठरू शकते करिअरची उत्तम संधी\nअहमदनगर : ‘मी काय चुकीचं बोलतो आहे’ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा बाळासाहेब थोरातांना प्रश्न;थोरातांनी थेट धमकावत बाहेर हाकललं\nDelhi Lockdown : दिल्लीत आजपासून सहा दिवसांचे लॉकडाऊन, वाचा 10 ठळक मुद्दे…\nदिल्लीत केजरीवालांनी लॉकडाऊन जाहीर केले; खान मार्केटमध्ये दारू दुकानांवर गर्दी उसळली\nपुणे मार्केट यार्डातील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाचे कठोर निर्णय\nIsrael : इस्रायलने कसे जिंकले कोरोनाविरुद्धचे युद्ध देशात विनामास्क फिरू शकताहेत नागरिक\nममता बॅनर्जींचा डबल गेमपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतसभेत पंतप्रधानांवर दोष तर पत्राद्वारे मदतीची मागणी\nकोरोनाची लस घेतानाचा फोटो काढा अन् जिंका 5 हजार रुपयांचं बक्षीस\n30 एप्रिलनंतर औरंगाबादेत लस न घेता फिरणाऱ्या 45 वर्षांवरील नागरिकांवर दंडात्मक कारवाई\nWATCH : सुगंध, रंग आणि बरंच काही असा ओळखा अस्सल हापूस\nWATCH : यंदाच्या IPL मध्ये दिसतोय हा आश्चर्यकारक योगायोग\nदेशात कोरोनाची लाट नव्हे त्सुनामी : २४ तासांत २.७४ लाख रुग्ण, १६१९ मृत्यू, सक्रिय रुग्णसंख्या १९.२९ लाखांपेक्षा जास्त\n३ दिवसांत मोदी सरकारचे ६ मोठे निर्णय, रेमडेसिव्हिरची दर कपात ते ऑक्सिजन आयातीपर्यंत जाणून घ्या…\nपाच मिनिटे वाफ घ्या आणि कोरोनाला नष्ट करा, संशोधकांचा सल्ला ; फुफ्फुसाच्या आरोग्यासाठी उपयुक्त\nटाटा सामान्य माणसाच्या मदतीला आले धावून ; रोज २००-३०० टन ऑक्सिजनचा पुरवठा ; ट्विट करुन दिली माहिती\nआमने-सामने : राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांनी पियूष गोयल यांच्याबद्दल अपशब्द काढले त्यावर ‘देवेंद्र’ चांगलेच कोपले\nरिक्षा चालवून पोट भरणाऱ्या ���ॉक्सरच्या मदतीसाठी आनंद महिंद्रा यांचा पुढाकार\n… कदाचित त्यांची रात्रीची उतरली नसेल फडणवीसांचे शिवसेनेचे ‘तळीराम’ आमदार गायकवाडांना सडेतोड उत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00193.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://beedreporter.com/news/4064/", "date_download": "2021-04-19T09:05:24Z", "digest": "sha1:VOFW5BOXDHPIEO4PFT6YNOTN3UPQCJQD", "length": 14896, "nlines": 171, "source_domain": "beedreporter.com", "title": "अंधेर नगरी चौपट राजा बीडमध्ये अंधाराचं साम्राज्य", "raw_content": "\nHome बीड अंधेर नगरी चौपट राजा बीडमध्ये अंधाराचं साम्राज्य\nअंधेर नगरी चौपट राजा बीडमध्ये अंधाराचं साम्राज्य\nबीड (रिपोर्टर):- पंधरा ते वीस दिवसापासून बीड शहरामध्ये अंधार आहे, शहर अंधारात असतांना नगर पालिका मात्र अद्यापही झोपेतून उठलेली नाही. रात्रीच्या दरम्यान गल्ली बोळात अंधार असल्याने याचा गैरफायदा भुरटे चोरटे उचलू लागले. त्याचबरोबर येतांना-जातांना नागरिकांना त्रासही सहन करावा लागतो. शहरवासियांना त्रास देण्याचा विडाच नगर पालिकेने उचलला की काय अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जावू लागल्या. शहराच्या विकासाबाबत नगराध्यक्ष नेहमीच मोठमोठे दावे करत असतात. मात्र पंधरादिवसापासून शहर अंधारात असतांना त्यांना हा प्रकार दिसत नाही का अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जावू लागल्या. शहराच्या विकासाबाबत नगराध्यक्ष नेहमीच मोठमोठे दावे करत असतात. मात्र पंधरादिवसापासून शहर अंधारात असतांना त्यांना हा प्रकार दिसत नाही का असा सवाल व्यक्त केला जावू लागला.\nबीड शहरातल्या विकासाबाबत नेहमीच प्रश्‍न चिन्ह उपस्थित राहिलेले आहे. नगराध्यक्ष मात्र नेहमीच मोठमोठे दावे करत असतात. रस्त्या, नाल्याचा प्रश्‍न तर नेहमीच आववासून उभा आहे. अनेक वार्डात व्यवस्थित रस्ते नाही, नाल्याही चांगल्या नसल्याने याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो. गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून शहरात अंधार आहे. शहर अंधारात असतांना नगर पालिकेला कसलं ही देणंघेणं नसल्याचे दिसून येत आहे. शहरात रात्री अंधार असल्याने याचा गैरफायदा भुरटे चोरटे उचलू लागले. चोर्‍याचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून येवू लागले. रात्रीच्या दरम्यान प्रवास करणार्‍या नागरिकांना अंधारामुळे अनेक संकटांना तोंड द्यावे लागे. इतक्या दिवस शहर अंधारात असतांनाही कुठल्याही हालचाली नगर पालिका करत नाही म्हणजे ही एक आश्‍चर्याचीच बाब ��हे. नगर पालिका प्रशासन झोपले की काय अशा संतप्त प्रतिक्रिया शहरवासियातून व्यक्त केल्या जात आहेत.\nPrevious articleआज २९९ कोरोना पॉझिटिव्ह\nNext articleबील उचलल्याची चर्चा का करतो म्हणून एकाचा हात मोडला\nजिल्हात कोरोना बाधितांचा आकडा हजारावरच बीड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण\nबीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून...\nउद्यापासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 पर्यंतच\nबीड (रिपोर्टर):- कोरोनाचा समुहसंसर्ग झपाट्याने वाढत चालल्यामुळे राज्य सरकारने गेल्या चार दिवसांपुर्वी राज्यात सशर्त लॉकडाऊन सुरू केला. परंतु बीड जिल्ह्यात या सशर्त...\nधनुभाऊ तुम्ही खूप करता, शंभर इंजेक्शन आले, आणखीही येतील विरोधकांनो एखाद दुसरे मोफत इंजेक्शन तुम्हीही द्या\nबीड (रिपोर्टर):- कोरोनासारख्या महाभयानक संकटात केवळ प्रशासनाचाच उपयोग न करता स्वत:च्या खिशाला झळ लावत सातत्याने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री...\nउद्यापासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 पर्यंतच\nबीड (रिपोर्टर):- कोरोनाचा समुहसंसर्ग झपाट्याने वाढत चालल्यामुळे राज्य सरकारने गेल्या चार दिवसांपुर्वी राज्यात सशर्त लॉकडाऊन सुरू केला. परंतु बीड जिल्ह्यात या सशर्त...\nएवढे महाराष्ट्राचे सपुत असलेले वजनदार मंत्री दिल्लीत काम करत असताना महाराष्ट्राला लस कमी पडावी महाराष्ट्राला रेमडिसीवीरचे इंजेक्शन मिळू नये, बेडची कमतरता...\nजिल्हात कोरोना बाधितांचा आकडा हजारावरच बीड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण\nबीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून...\nधनुभाऊ तुम्ही खूप करता, शंभर इंजेक्शन आले, आणखीही येतील विरोधकांनो एखाद दुसरे मोफत इंजेक्शन तुम्हीही द्या\nबीड (रिपोर्टर):- कोरोनासारख्या महाभयानक संकटात केवळ प्रशासनाचाच उपयोग न करता स्वत:च्या खिशाला झळ लावत सातत्याने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री...\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १ टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र मुर्दाड आणि निसत्वाला कर्तृत्वाची फुंकार घाला\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १-गणेश सावंत९४२२७४२८१० अखंड जगाच��या पाठीवर भुगोलाबरोबर इतिहास असणारा भारत हा एकमेव देश आहे. शतकानु...\nमराठवाड्याची गादी भाजपात बंडाळीची पदवी\n-गणेश सावंत- मो. नं. ९४२२७४२८१० सत्तेचं अमरत्व आपल्याकडेच आहे या तोर्‍यात...\nरोक-ठोक- लाल किल्ले से आयी आवाज प्रजासत्ताक दिनी जे घडल की घडवल\n-गणेश सावंतमो. नं. ९४२२७४२८१०प्रजासत्ताक दिनी देशाच्या राजधानीत जे झाले ते संतापजनकच. तळपायाची आग मस्तकाला जावी अन् लाल किल्ल्यावर चढाई करणार्‍यांची ढोपरं सोलून...\nजिल्ह्यात १० दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन\nबँकांना शटर बंद करून परवानगी, ५० टक्के उपस्थितीत शासकीय कार्यालय सुरू, वाहतूक शंभर टक्के बंद, शाळा, महाविद्यालये, शिकवण्या बंद;सकाळी ७ ते १०...\nमोठी बातमी -कडक निर्बंध नव्हे हे लोकडाऊनच, जिल्हाधिकारी यांचे काय आहेत आदेश\nबीड - ऑनलाईन रिपोर्टर राज्य शासनाने लोकडाऊन बाबत आदेश काढल्या नंतर आज जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी जिल्हातील लोकडाऊन...\nदोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं\nलिव्ह-इन रिलेशनशिप अर्थातच आपसात सहमतीने लग्न न करता एकमेकांसोबत राहणे. हा ट्रेंड मेट्रो सिटीतील असला तरी त्याचं लोण हळूहळू खेड्यातही पसरत आहे....\nदैनिक बीड रिपोर्टर समूहाचे हे beedreporter.com न्यूज पोर्टल आहे. यावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे.(बीड न्याय कक्ष).\nजिल्हात कोरोना बाधितांचा आकडा हजारावरच बीड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/2-4-percent/", "date_download": "2021-04-19T09:05:32Z", "digest": "sha1:4PJTUBMNM5LTDQ4P2G3U4YLBSF2ZN2NQ", "length": 3097, "nlines": 82, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "2.4 percent Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nघराच्या किमती किती व का कमी झाल्या….\nघरांच्या दरवाढीत भारत 54 व्या क्रमांकावर\nप्रभात वृत्तसेवा 4 months ago\nकरोना चाचणीसाठी तासन्‌ तास प्रतीक्षा; रांगेतच ‘बाधित’ होण्याची नागरिकांना भिती\nराज्य सरकारवर रामदास आठवले भडकले म्हणाले,”रेमडीसीविरचा गेमडिसीविर करू नका”\nरेमडेसिविरनंतर आता ‘टॉसिलिझूमॅब’, ‘अलझूमॅब’ इंजेक्‍शन्सही आऊट ऑफ स्टॉक\n#ResignModi : मोदी, राजीनामा द्या ट्‌वीटरवर ट्रेन्डींग\n“साडे चार कोटींचे रेमडेसीवीर खरेदी करणाऱ्या फडणवीसांची चौकशी करा”; काँग्रेसच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.drushtikonnews.com/2021/01/blog-post_440.html", "date_download": "2021-04-19T10:20:53Z", "digest": "sha1:ALE5LUHEQDE7HB6YSBZRXPTGM2BLYXNA", "length": 7108, "nlines": 47, "source_domain": "www.drushtikonnews.com", "title": "शिक्षणाधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर क्रीडा शिक्षक सुरवसे यांचे उपोषण मागे - दृष्टीकोन", "raw_content": "\nHome / बीडजिल्हा / शिक्षणाधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर क्रीडा शिक्षक सुरवसे यांचे उपोषण मागे\nशिक्षणाधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर क्रीडा शिक्षक सुरवसे यांचे उपोषण मागे\nपरळी वैजनाथ : श्री सरस्वती विद्यालयातील माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक यांचे आपल्यासोबत होणारे नेहमीचे गैरवर्तन थांबवावे तसेच सर्व शिक्षकांना न्याय द्यावा या मागणीसाठी क्रीडा शिक्षक रामकिशन सुरवसे यांनी सुरू केलेले उपोषण रविवार दि.17 जानेवारी रोजी रात्री 9 च्या सुमारास बीडचे शिक्षणाधिकारी विक्रम सारूक यांच्या सोबत झालेल्या प्राथमिक चर्चेनंतर मागे घेण्यात आले आहे.\nरामकिसन सुरवसे यांनी श्री सरस्वती माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधीर शंकरराव मिसाळ यांच्या विरोधात तक्रार केली आहे. यात म्हटले आहे की, सेवा जेष्ठता क्रम डावलून मुख्याध्यापक पद मिळवले आहे, शाळेच्या वेळेत शिक्षकांना खासगी कामे लावणे, वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवणे, शासनमान्य राजा कर्मचार्‍यांना नाकारणे, मयत सेवकांच्या निवृत्ती वेतनाचा अद्यापही लाभ मिळविणे, जाणीवपूर्वक सेवक व कर्मचार्‍यांचा पगार संयुक्त खात्यात जमा ठेवणे, संस्थेचा वाद न्यायालयात असतांना संचालक मंडळाच्या नावाने कर्मचार्‍यांना धमकवणे, शिक्षक व कर्मचार्‍यांना पीएफ कर्ज नाकारणे, बँकेच्या कर्जासाठी कागदपत्रे न देणे, सेवानिवृत्त शिक्षकांस विलंब लावणे व आर्थिक नुकसान करणे, मार्जितले शिक्षक वगळता इतरांना मानसिक त्रास देणे यांसह अनेक तक्रारी सुरवसे यांनी दिलेल्या तक्रार अर्जात नमूद केल्या आहेत.\nक्रीडा शिक्षक रामकिशन सुरवसे मागील चार दिवसापासून उपोषणावर असून त्यांचे प्रकृती बिघडली होती. या उपोषणाची आज 17 जानेवारी रोजी रात्री 9 च्या सुमारास बीडचे शिक्षणाधिकारी विक्रम सारूक यांनी दखल घेवून उपोषणस्थळी सुरवसे यांच्याशी संवाद साधला. आपल्या सर्व प्रश्नांवर आपण एकत्र बसून चर्चा करूत, तुम्ही बीडला या, आपण मार्ग काढूत असे आश्वासन शिक्षणाधिकार्‍यांनी दिल्यानंतर सुरवसे यांनी आपले ���पोषण मागे घेतले आहे.\nशिक्षणाधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर क्रीडा शिक्षक सुरवसे यांचे उपोषण मागे Reviewed by Ajay Jogdand on January 18, 2021 Rating: 5\nशिवसेना बीड जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी केज कोव्हिड सेंटरला दिली भेट\nदुचाकीचा अपघातात ऊसतोड मुकादम ठार\nयशोदिप भोजनालय तर्फे चालविण्यात येणाऱ्या शिव भोजन केंद्रा तर्फे आष्टी शहरात घरपोच ७५ थाळी मोफत वाटप\nआरोग्य कर्मचार्‍यांच्या सर्व अडचणी मी स्वतः प्राधान्याने सोडविणार : आ.बाळासाहेब आजबे\nबीडजिल्हा महाराष्ट्र क्राईम बीड जिल्हा ताज्या बातम्या Home आरोग्य-शिक्षण व्हिडीओ देश- विदेश ब्लॉग संपादकीय व्हीडीओ राजकारण मनोरंजन-खेळ Breaking बीड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.drushtikonnews.com/2021/02/blog-post_582.html", "date_download": "2021-04-19T09:48:53Z", "digest": "sha1:GC2A36NURJV6M33UDPHZL5SD2JLCCMKF", "length": 6509, "nlines": 51, "source_domain": "www.drushtikonnews.com", "title": "खामगाव-पंढरपूर रस्त्यावर केज मध्ये मेल कंपनीमुळे वाहतुकीचा प्रचंड अवमेळ - दृष्टीकोन", "raw_content": "\nHome / बीडजिल्हा / खामगाव-पंढरपूर रस्त्यावर केज मध्ये मेल कंपनीमुळे वाहतुकीचा प्रचंड अवमेळ\nखामगाव-पंढरपूर रस्त्यावर केज मध्ये मेल कंपनीमुळे वाहतुकीचा प्रचंड अवमेळ\nपर्यायी वळण रस्त्यावर खड्डे आणि चिखल : वाहतुकीची कोंडी\nरस्त्यावर लागताहेत एक ते दीड किमी पर्यंत रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड रांगा\nमेल कंपनीच्या बेफिरीमुळे केज मध्ये वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असून पर्यायी वळण रस्त्यावर खड्डे व चिखलामुळे निसरड्या रस्त्यावर वाहन चालविणे खूप अवघड झाले आहे.\nकेज मधून जाणारा खामगाव पंढरपूर या ५६८-सी रस्त्यावर केज येथे मेल कंपनीच्या बेफिकिरी आणि चुकीच्या नियोजनामुळे प्रवाशी व वाहनधारकांना प्रचंड गैरसोय आणि मनःस्ताप होत आहे. लेंडी नदीवरील पुलाच्या बांधकामामुळे पर्यायी वाहतुकीसाठी बाजार समिती मधून काढलेल्या रस्त्यावर लोखंडी गज उघडे पडले आहेत. तसेच नाली खचून खड्डे पडले आहेत. या रस्त्यावर पाणी वाहत असल्याने पूर्ण अर्ध्या कि.मी. चा रस्ता चिखलमय आणि निसरडा झालेला आहे. त्यामुळे अवजड व उसाने भरलेले ट्रॅक्टर हे या रस्त्यावर घसरत आहेत. तसेच दुचाकीस्वार घसरून पडत आहेत. या पर्यायी रस्त्यावर मेल कंपनीने काहीही व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे प्रवाशी व वाहनधारक यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. हा रस्ता अपघाती ��स्ता झाला आहे. त्यामुळे सुमारे एक ते दीड किमी अंतरा पर्यंत वाहनांच्या प्रचंड दुतर्फा रांगा लागत आहेत. मेल कंपनीने याची दखल घेऊन तात्काळ पर्यायी रस्ता दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.\n..तर आंदोलन करू : प्रा. भोसले\n\"जर कंपनीने रस्ता दुरुस्त केला नाही आणि नियमा प्रमाणे पर्यायी रस्त्यावर सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत तर केज मध्ये आम्हाला आंदोलन करून जाब विचारावा लागेल.\" असे सामाजिक कार्यकर्ते प्रा. हनुमंत भोसले म्हणाले.\nखामगाव-पंढरपूर रस्त्यावर केज मध्ये मेल कंपनीमुळे वाहतुकीचा प्रचंड अवमेळ Reviewed by Ajay Jogdand on February 25, 2021 Rating: 5\nशिवसेना बीड जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी केज कोव्हिड सेंटरला दिली भेट\nदुचाकीचा अपघातात ऊसतोड मुकादम ठार\nयशोदिप भोजनालय तर्फे चालविण्यात येणाऱ्या शिव भोजन केंद्रा तर्फे आष्टी शहरात घरपोच ७५ थाळी मोफत वाटप\nआरोग्य कर्मचार्‍यांच्या सर्व अडचणी मी स्वतः प्राधान्याने सोडविणार : आ.बाळासाहेब आजबे\nबीडजिल्हा महाराष्ट्र क्राईम बीड जिल्हा ताज्या बातम्या Home आरोग्य-शिक्षण व्हिडीओ देश- विदेश ब्लॉग संपादकीय व्हीडीओ राजकारण मनोरंजन-खेळ Breaking बीड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%95-%E0%A4%89%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE/", "date_download": "2021-04-19T08:33:05Z", "digest": "sha1:ECPROHDJ5RTN6WMYJXZZGKP2LJQI6GMH", "length": 8051, "nlines": 121, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "पोटपुजा’च्या लेखिका उषा बाळे यांचे निधन | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर पोटपुजा’च्या लेखिका उषा बाळे यांचे निधन\nपोटपुजा’च्या लेखिका उषा बाळे यांचे निधन\nआपल्या पहिल्याच पुस्तकातून गोव्याच्या सर्व पुस्तकांचे विक्रम मोडणाऱ्या लेखिका उषा वामन बाळे यांचे शनिवारी प्रदीर्घ आजारानंतर दुःखद निधन झाले. त्या 65 वर्षांच्या होत्या.\nगोमंतकीय पारंपारिक पाककृतीवरील ‘पोटपुजा’ या त्यांच्या कोंकणी पुस्तकाची प्रथम आवृत्ती 15 जानेवारी 2015 रोजी प्रकाशित होण्यापूर्वीच अर्ध्याहून जास्त प्रती प्रकाशनपूर्व बुकिंगमध्ये खपल्या होत्या. त्यामुळे अवध्या 18 दिवसांत या पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशित करावी लागली होती.\nतदनंतर पाच महिन्यात तिसरी आवृत्ती प्रकाशित झाली होती तर आता चौथी आवृत्तीही संपत आलेली आहे.\nब्रेकफास्ट व जेवणाचे अभिनव वेळापत्रक व समतोल आहारासाठी लागणाऱ्या प��ष्टिकांचा समावेश असलेल्या या पुस्तकाची इंग्रजी आवृती जानेवारी 2016 मध्ये प्रकाशित झालेली असून मराठी आवृत्तीही प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहे.\nत्यानंतर गणेश चतुर्थीपूर्वी त्यांचे ‘सणां-खाणां’ हे सणासुदीच्या पाककृतींवरील नवीन कोंकणी पुस्तक हल्लीच प्रकाशित झालेले आहे.\nश्रीमती बाळे यांच्यामागे त्यांचे पती वामन बाळे व दोन स्नुषा गौरी तेलंग व दिप्ती प्रभू माळयार व नातवंडे असा परिवार आहे.\nत्यांची अंत्ययात्रा रविवारी सकाळी 11.30 वाजता केपे तालुक्यातील आंबावलीच्या त्यांच्या निवासस्थानाहून निघेल.\nPrevious articleसागर प्रभू लवंदे यांच्या कळंगुट येथील घरी विराजमान झालेले गणपती बाप्पा\nNext articleपणजी महानगरपालिकेचे नगरसेवक किशोर शास्त्री यांच्या निवासस्थानी विराजमान झालेले गणपती बाप्पा\nबोर्डाचे वारसा महत्व राखून ठेवून विकासाला चालना देऊ : विजय सरदेसाई\nसक्षम नेत्यांच्या कमतरतेमुळे भाजपने केला गोवा उध्वस्त : चोडणकर\n‘टीका उत्सव’ स्तुत्य उपक्रम..\nमुख्यमंत्र्यांच्या पत्रामुळेच कर्नाटकची हिंम्मत वाढली:शिवसेनेचा आरोप\nमहिला सशक्तीकरण हा केवळ राष्ट्राचे नव्हे तर विश्वाचाही अजेंडा : उपराष्ट्रपती\nगोव्यात आलात तर समुद्र स्नान टाळा\nटॉप ५ अप्सरांची होणार निवड झी युवावर अप्सरा आली कार्यक्रमाचा सेमीफायनल \nदूधसागर धबधब्याजवळील ओहळात पुण्याची युवती बुडाली\n124 जपानी आणि 112 वूहानमधील रुग्णांची एअर इंडियाच्या विमानातून सुटका\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nयुरोपियन पार्लमेंटच्या सदस्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट\nकेंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडून कोरोना योद्ध्यांना मानवंदना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00194.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/videolist/74137640.cms", "date_download": "2021-04-19T08:45:22Z", "digest": "sha1:QK5JWNFOJFVOB54JYECS4HAFBIC75BN2", "length": 4752, "nlines": 99, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nGalaxy M31 : पाहा दमदार कॅमेऱ्याचा फोन\nGalaxy M31: मेगा बॅटरी, मेगा फीचर्स\nSamsung Galaxy M31: खरेदी करण्यापूर्वी पाहा फीचर्स\nअर्जुन कपूरची Galaxy M31 सोबत #MegaMonster ट्रायल\nपरिणिती चोप्राची Galaxy M31 सोबत #MegaMonster ट्रायल\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nVIDEO : परिणितीच्या #MegaMonster अॅडव्हेंचरचे आणखी काही क्षण\n#MegaMonster: परिणितीचं चाहत्यांना चॅलेंज; डेस्टिनेशन ओळखा, फोन जिंका\nVideoपाहा, फातिमाचा Original Mode व्हिडीओ\nVideoपाहा, नेहा कक्करचा Boomerang व्हिडीओ\nVideoपाहा, नेहा कक्करने कसा वापरलं Hyperlapse फीचर\nअर्जुन कपूरनेही स्वीकारलं #MegaMonster चॅलेंज\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/hathras-case-malayalam-journalist-siddique-kappan-booked-under-sedition-uapa", "date_download": "2021-04-19T10:15:07Z", "digest": "sha1:5DSSMLHI5SHIDHUAH2LCXU4ZDBRPD2FV", "length": 6348, "nlines": 69, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "हाथरस वृत्तांकनः मल्याळी पत्रकारावर देशद्रोहाचा गुन्हा - द वायर मराठी", "raw_content": "\nहाथरस वृत्तांकनः मल्याळी पत्रकारावर देशद्रोहाचा गुन्हा\nनवी दिल्लीः हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणाचे वृत्तांकन करण्यासाठी हाथरसला जाणारे मल्याळी पत्रकार सिद्धीकी कप्पान यांच्यासह तीन अन्य जणांना सोमवारी उ. प्रदेश पोलिसांनी मथुरेतून अटक करून त्यांच्यावर यूएपीए व देशद्रोहाचे आरोप लावले.\nया चार जणांकडे हाथरस प्रकरणातील मृत तरुणीला न्याय द्या अशा स्वरुपाची छापील पत्रके होती व हे चौघे शांततेचा भंग करण्यासाठी हाथरसला जात होते. त्यांचे घटनास्थळी जाणे हाच कटाचा भाग असल्याचे आरोप पोलिसांनी या चौघांवर लावले आहेत.\nदरम्यान, कप्पान यांच्या अटकेवर मंगळवारी देशातील अनेक पत्रकार संघटनांनी निषेध व्यक्त केला आहे. कप्पान हे मल्याळी पत्रकार दिल्लीत राहात असून ते केरळ युनियन ऑफ वर्किंग जर्नालिस्ट संघटनेचे दिल्ली शाखेचे सचिव आहेत. तर अन्य तिघांची नावे अतिक उर रहमान, मसूद अहमद व आलम अशी आहेत. या तिघांपैकी रहमान व अहमद हे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या संघटनेच्या विद्यार्थी शाखेचे सदस्य असून आलम हा गाडी चालवत होता.\nउ. पोलिसांच्या या कारवाईवर पीएफआयने प्रतिक्रिया देत पत्रकारांची भेट हे कटकारस्थान असल्याचा खोटा दावा करत हाथरस घटनेला वेगळे वळण देण्याचा पोलिसांचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे. उ. प्रदेशातील व देशातील जनतेचा संताप योगी सरकारवर वाढत असून सरकारच्या अशा कारवाईला आम्ही घाबरत नाही, असेही पीएफआयने म्हटले आहे.\n‘ड्रग्ज रॅकेटमध्ये नाही’; रियाला अखेर जामीन\n‘२१ रिपोर्टकडे दुर्लक्ष, कशाला हवे लोकायुक्त पद\nसुमित्रा भावे यांचे निधन\nरेल्वेकडून ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ धावणार\nकोरोना संसर्गाचा निवडणुकांशी काय संबंध\nलसीकरण आणि लसींची आयात वाढवाः डॉ. मनमोहन सिंग\nभाजपचा यू टर्न : ‘कुंभ मेळा प्रतिकात्मक ठेवा’\n‘करोनाच्या धोका; उद्योग जगताने मदत करावी’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%A8/", "date_download": "2021-04-19T09:00:58Z", "digest": "sha1:HYEI42FEZDMPKYS3YWARYADKKFJ2GQTA", "length": 3890, "nlines": 74, "source_domain": "mpcnews.in", "title": "देवजन्माचे कीर्तन Archives - MPCNEWS", "raw_content": "\nVadgaon Maval : काल्याच्या कीर्तनाने कालभैरव जन्माष्टमी महोत्सवाची सांगता\nएमपीसी न्यूज- वडगाव मावळ येथील ग्रामदैवत श्री कालभैरवनाथ पोटोबा महाराज कार्तिक जन्माष्टमी महोत्सवाची सांगता काल्याच्या कीर्तनाने मोठया उत्साहात संपन्न झाली. या निमित्त मंदिराच्या आवारात सात दिवस संगीत तुलसी रामायण कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे…\nVadgaon maval : बुधवारपासुन तुलसी रामायण कथा सोहळा\nवडगाव मावळ - श्री पोटोबा, महादेव, मारूती, दत्त देवस्थान संस्थान वडगाव मावळ आयोजित श्री कालभैरवनाथ कार्तिकी जन्माष्टमी उत्सवानिमित्त श्री तुलसी रामायण कथा ज्ञानयज्ञ सोहळा बुधवार दिनांक 13 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबर पर्यंत श्री तुलसी रामायण…\nSix Minute Walk Test : फुफ्फुसांच्या आरोग्याविषयी जागरूकतेसाठी ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’\nPune News : जैन सोशल ग्रुप द्वारा आयोजित शिबिरात 80 युनिट रक्त संकलन\nPimpri News: महापालिका रेमडिसीवीरच्या 7 हजार 50 कुपी खरेदी करणार\n नेटफ्लिक्स, अमेझॉनच्या या लिंक चुकूनही ओपन करू नका\nPune News : माजी आमदार मोहन जोशी यांचे भाजप नेत्यांना कळकळीचे आवाहन\nPune News : पुण्यात दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82/", "date_download": "2021-04-19T09:50:38Z", "digest": "sha1:XSPMISD37ALM27EOWTOPPAQ4G2QY5XTR", "length": 3075, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "देविदास कडू Archives - MPCNEWS", "raw_content": "\nLonavala : लोणावळा नगरपरिषदेच्या गटनेतेपदी देविदास कडू\nएमपीस��� न्यूज- लोणावळा नगरपरिषदेच्या गटनेतेपदी नगरसेवक देविदास कडू यांची निवड करण्यात आली. जिल्हाधिकारी पुणे यांनी याबाबतचे पत्र मावळचे प्रांत अधिकारी व लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना दिले आहे.दोन वर्षापूर्वी लोणावळा नगरपरिषदेची…\nArticle by Devdatta Kashalikar: कोरोनाबाधितांच्या घरातील कचरा – एक गहन विषय\nPimpri News: जम्बो सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची महापालिका डॉक्टर प्राथमिक तपासणी करणार\nSix Minute Walk Test : फुफ्फुसांच्या आरोग्याविषयी जागरूकतेसाठी ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’\nPune News : जैन सोशल ग्रुप द्वारा आयोजित शिबिरात 80 युनिट रक्त संकलन\nPimpri News: महापालिका रेमडिसीवीरच्या 7 हजार 50 कुपी खरेदी करणार\n नेटफ्लिक्स, अमेझॉनच्या या लिंक चुकूनही ओपन करू नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A3/", "date_download": "2021-04-19T11:05:02Z", "digest": "sha1:B7GF5VGI2O2QINYAWHS7B274RQSF2ZAS", "length": 3326, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "प्रश्नचिन्ह निर्माण Archives - MPCNEWS", "raw_content": "\nTalegaon Dabhade : भुयारी गटारासाठी खोदलेल्या खड्ड्यात शाळकरी विद्यार्थ्यांचा टेम्पो अडकला\nएमपीसी न्यूज- भुयारी गटाराच्या कामासाठी खोदलेल्या खड्यात शालेय विद्यार्थ्यांचा टेम्पो अडकून काही मुले खाली पडली. सुदैवाने या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. ही घटना आज, शुक्रवारी सकाळी कडोलकर कॉलनीमध्ये घडली. या निमित्ताने तळेगाव शहरात सुरु…\nHinjawadi Crime News : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार करीत 11 लाखांची फसवणूक\nChinchwad Crime News : सुशिक्षित तरुणांनी मौजमजेसाठी चोरल्या तब्बल 35 दुचाकी\nPimpri Crime News : मुलगी पळवून लावण्यास मदत केल्याच्या संशयावरून तोडफोड\nPimpri News: शहरातील ‘सीसीसी’ सेंटरवर नियंत्रणासाठी शासनाचा विशेष अधिकारी नेमावा – पृथ्वीराज साठे\nArticle by Devdatta Kashalikar: कोरोनाबाधितांच्या घरातील कचरा – एक गहन विषय\nPimpri News: जम्बो सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची महापालिका डॉक्टर प्राथमिक तपासणी करणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/03/%E0%A4%91%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%9C.html", "date_download": "2021-04-19T09:03:05Z", "digest": "sha1:ZCNJYOALN6PWGHTNQ7XIEGXLHXZYJUE3", "length": 24928, "nlines": 241, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "ऑनलाइन अनुप्रयोग आणि पंजीकरण प्रक्रिया | Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nऑनलाइन अनुप्रयोग आणि पंजीकरण प्रक्रिया\nby Team आम्ही कास्तकार\nमुखमंत्री चिरंजीवी स्वास्थ्य बीमा योजना लागू | यात्रा चिरंजीवी आरोग्य बीमा योजना ऑनलाईन अनुप्रयोग | चिरंजीवी आरोग्य बीमा योजना निर्बंधन प्रक्रिया | राजस्थान चिरंजीवी आरोग्य योजना योजना फॉर्म\nसरकारद्वारे देशातील नागरिकांसाठी आरोग्य सुविधा तयार करणे वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांच्या योजनांचे संचालन केले जाते. आरोग्य सेवेद्वारे बनविल्या जाणार्‍या सरकारद्वारे बनविलेले अनेक बीमा योजना तसेच संचालित जाती देखील आहेत. आज आम्ही राज्य सरकारच्या योजनांच्या संबंधित योजनांची माहिती देत ​​आहोत. ज्याचे नाव यात्रा चिरंजीवी आरोग्य बीमा योजना आहे. या योजनेच्या अंतर्गत भागातील नागरिकांच्या आरोग्यावर बीमा उपलब्ध आहेत. हा लेख वाचणार्‍याला या योजनेपासून संबंधित माहिती मिळेल. जसे की चिरंजीव आरोग्य बीमा योजना काय आहे , त्याचा फायदा, रचना, गुण, वैशिष्ट्ये, महत्त्वपूर्ण दस्तऐवज, अनुप्रयोग प्रक्रिया इ. तर मग आपण या योजनेपासून संबंधित माहिती मिळवत असाल तर आपण आपल्या निवेदनावरुन वाचू शकता.\nमुखमंत्री चिरंजीवी स्वास्थ्य बीमा योजना\nरेंजिंग शोध श्री अशोक घलोट जी ​​द्वारा यात्रा चिरंजीवी आरोग्य बीमा योजना 1 मई 2021 पासून आरंभ होणार आहे. या योजनेच्या अंतर्गत खात्यांमधील आणि वैयक्तिक खाजगी माहितीमध्ये लाभ००००० पर्यंत नि: शुल्क तपासणीची सुविधा उपलब्ध आहे. यात्रा जी द्वारे 27 मार्च 2021 रोजी एक बैठक आयोजित केली गेली. या बैठकीत या योजनेच्या तयारीचे पुनरावलोकन केले गेले आहे. प्रदेश जी नागरिकांनी घेतलेल्या रोगनिदानविषयक औषधोपचार आणि उपचारांच्या योजनांच्या माध्यमातून ओपीडीमध्ये उपचार घेण्याआधी प्राप्त झाले.\nआता या योजनेच्या माध्यमातून रुग्णालयात जाण्याची वेळ आली आहे. आता प्रदेशातील सर्व कुटुंबे 000००००० पर्यंत आरोग्य बीमाचा लाभ घेणे सुखावतो.\nमुख्यामंत्री चिरंजीवी स्वासत्य बीमा योजना 2021 लोकांपर���यंतचे औषधोपचार करण्याच्या मार्गदर्शनात. अशा प्रकारे प्रत्येक प्रांतातील प्रत्येक नागरिकास आरोग्य सुविधा मिळते.\nया योजनेच्या अंतर्गत कुटुंबियांना निर्बंधित करणे ही राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अध्याय आणि सामाजिक आर्थिक जनगणनांमध्ये समाविष्ट नाही.\nआयुष्मान भारत महात्मा गांधी आरोग्य बीमा योजना\nराजधानी चिरंजीवी आरोग्य बीमा योजना पंजीकरण\nया योजनेसाठी स्वयं ऑनलाईन अर्ज करणे शक्य आहे आणि मित्र मैदानावरील लिंक प्लॅटफॉर्मवर देखील अर्ज करणे शक्य आहे. या योजनेच्या अंतर्गत पंजीकरण प्रक्रिया 1 एप्रिल 2021 पासून रंभ होणार आहे. हे पंजीकरण ग्रामीण पंचायत स्तरावर शिविर मार्गदर्शनासाठीही जाते. या योजनेच्या अंतर्गत खाद्यान्न सुरक्षा अधिनियम आणि सामाजिक आर्थिक जनगन्नाच्या कुटुंबातील कुटुंबाचे आरोग्य बीमा योजना आधी लाभार्थी आहेत ज्यात हिंदू पंजीकरण करण्याची आवश्यकता नाही. आता प्रांताचा कोणताही नागरिक नाही.\nप्रवास जी सर्व विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन करतात यात्रा चिरंजीवी आरोग्य बीमा योजना जगभरातील प्रचार सर्व पात्र लाभार्थी या योजनेची माहिती पोहोचतात. या योजनेची एक खास बातमी देखील आहे की या योजनेचा लाभ राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अध्याय आणि सामाजिक आर्थिक जनगणनाचा अनुभव लाभार्थी-सह-रहितकर्मी, अल्प आणि सीमांत कृष्कर देखील उपस्थित आहेत.\nराजस्थान चिरंजीवी स्वास्थ्य विमा योजना 2021 चे ठळक मुद्दे\nयोजनेचे नाव यात्रा चिरंजीवी आरोग्य बीमा योजना\nकाय आरंभ आहे राजस्थान सरकार\nरचना 5 लाख पर्यटकांच्या आरोग्यावर बिमा करणे\nअधिकृत वेबसाइट कन्या लॉन्च की\nअर्ज प्रकार ऑनलाइन / ऑफलाइन\nराजधानी चिरंजीवी आरोग्य बीमा योजना बजेट\nरेंजिंग शोध श्री अशोक घलोट जी ​​द्वारा यात्रा चिरंजीवी आरोग्य बीमा योजना 24 फेब्रुवारी 2021 रोजी घोषणा झालेल्या प्रदेशाच्या बजेटची घोषणा वेळ. या योजनेच्या अंतर्गत सरकारद्वारे 0000,००० आंदोलनांचा बजेट निर्धारित केला जातो. या योजनेच्या अंतर्गत भागातील नागरिकांना वैद्यकीय उपचारासाठी मोठ्या खर्चापासून मुक्ती खर्च करणे. ही संधी पर्यटन जी 25 जिल्हा मुख्याध्यापकांवर नर्सिंग कॉलेजची स्थापना करण्याची घोषणा देखील केली आहे. यासह संचार मुख्यालयांमध्ये सार्वजनिक आरोग्य महाविद्यालय तयार करण्याची घोषणा देखील केली आहे. एमएलए लो���ल एरिया डेव्हलपमेंटच्या ढेढाळ येथून मुख्यमंत्री जून रोजी उद्घोषणा देखील चालू आहे.\nराजधानी चिरंजीवी आरोग्य विमा योजना\nया योजनेचे मुख्य विभाग प्रदेशामधील सर्व नागरिकांना 000 500000 पर्यंत आरोग्य बीमा उपलब्ध आहे. या योजनेद्वारे प्रदेशात कोणताही नागरिक नसल्यामुळे उपचार होत नाही. आता प्रांतातील प्रत्येक नागरिकाकडून वैद्यकीय सुविधा मिळविणे आवश्यक आहे. या प्रदेशासह नागरिकांना विषाणूंचा त्रास होऊ शकतो. या योजनेचा लाभ तो कुटुंबीयांना मिळू शकेल, राष्ट्रीय सुरक्षा सुरक्षा अध्याय आणि सामाजिक आर्थिक जनगणनांमध्ये समाविष्ट नाही. मुख्यमंत्री चिरंजीवी स्वासत्य बीमा योजना आतापर्यंतच्या प्रदेशामधील नागरिकांच्या आर्थिक परिस्थितीत काही चांगले कार्य करावे लागतात.\nराष्ट्रीय आरोग्य बीमा योजना\nमुखमंत्री चिरंजीवी स्वास्थ्य बीमा योजना के लाभ आणि वैशिष्ट्ये\nराजधानी चिरंजीवी आरोग्य बीमा योजना रेंजिंगचे पर्यटन श्री अशोक घलोट जी ​​द्वारा आरंभित केले गेले आहे.\nही योजना 1 मे 2021 पासून रमन्टेड.\nया योजनेच्या मार्गदर्शनाखाली आणि योजनांद्वारे वैयक्तिक रुग्णालयात प्रवेश करणे लाभ 500000 पर्यंत नि: शुल्क तपासणीची सुविधा उपलब्ध आहे.\nमुखमंत्री चिरंजीवी स्वास्थ्य बीमा योजना प्रदेशातील नागरिकांना मुदतपूर्व उपचारासाठी जाता येते.\nआता प्रांताचे प्रत्येक नागरिक आरोग्य सुविधा प्राप्त करते.\nया योजनेच्या अंतर्गत असलेल्या कुटुंबियांना निर्बंधित करणे ही राष्ट्रीय खाद्य सुरक्षा अध्याय आणि सामाजिक आर्थिक जनगणनांमध्ये समाविष्ट नाही.\nचिरंजीवी स्वास्थ्य बीमा योजना त्याद्वारे स्वयंचलित ऑनलाइन अर्ज करणे शक्य नाही आणि मित्रांद्वारे देखील अर्ज केले जाणे शक्य नाही.\nया योजनेच्या अंतर्गत पंजीकरण प्रक्रिया 1 एप्रिल 2021 पासून रंभ होणार आहे.\nहे पंजीकरण ग्रामीण पंचायत स्तरावर शिविर मार्गदर्शनासाठीही जाते.\nआता देशाचा कोणताही नागरिक नाही.\nसर्व योजनांद्वारे या योजनेचा प्रसार केला जातो. आम्हाला या योजनेची माहिती सर्व पात्र लाभार्थी पोहोचते आहे.\nया योजनेच्या अंतर्गत खाद्यान्न सुरक्षा अध्यायम आणि सामाजिक आर्थिक जनगणनाचे अनुभव लाभार्थी-सह-स्पर्धा, अल्प आणि सिमंत कृष्ण देखील समाविष्‍ट आहेत.\nसरकारच्या या योजनेचा अर्थसंकल्प 3500\nचिरंजीवी आरोग्य बीमा योजनेच��� वैशिष्ट्ये आणि महत्त्वपूर्ण कागदपत्रे\nआवेदक राजस्थानचे ठिकाण रहाणे.\nआवेदकरीबी रेखा खाली जीवन वाळवंट करणारी कुटुंबे असू शकतात.\nभेट चिरंजीवी आरोग्य बीमा योजना अंतर्गत अनुप्रयोग प्रक्रिया\nजर आपण यात्रा चिरंजीवी आरोग्य बीमा योजना अर्ज करणे आवश्यक आहे त्यापूर्वी कृपया काही वेळा बाजारात जाणे आवश्यक आहे. सरकार फक्त या योजनेची घोषणा करत आहे. अल्प सरकार यात्रा चिरंजीवी आरोग्य बीमा योजना अंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया चालू असते. सरकार जसे की या योजनांशी संबंधित अनुप्रयोगांवर प्रक्रिया करीत आहे आम्ही आपल्या लेखातील अभ्यासक्रमाशी संपर्क साधतो. कृपया आपण आमच्या या लेखातून येऊ शकता\nआम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.\nशेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.\n(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021\nनोंदणी, ई-केवायसी आणि ट्रॅक स्थिती\n(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021\nनोंदणी, ई-केवायसी आणि ट्रॅक स्थिती\nऑनलाईन अर्ज, नोंदणी (प्रसूत सहाय्य)\nराज्यनिहाय डायरेक्ट लिंक्स, नवीन पंचायत मतदार यादी\nवृद्ध पेंशन योजना बिहार लाभार्थी स्थिती\n(अनुप्रयोग फॉर्म) हिमाचल प्रदेश रेशन कार्ड 2021: अप्लाई ऑनलाइन, फॉर्म फॉर्म\nkalia.co.in नवीन यादी, 1 ली, 2 रा, 3 रा यादी डाउनलोड\nहवामान किती काळ खराब राहील व केव्हा पाऊस पडेल हे जाणून घ्या.\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\n(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nनोंदणी, ई-केवायसी आणि ट्रॅक स्थिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nऑनलाईन अर्ज, नोंदणी (प्रसूत सहाय्य)\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nराज्यनिहाय डायरेक्ट लिंक्स, नवीन पंचायत मतदार यादी\nगोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे नुकसानग्रस्त भरपाईपासून वंचित\nकोट्यवधींच्या कर्जवसुलीसाठी स्थापन होणार तज्ज्ञांची समिती\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00195.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/year-ender-poll/moviepoll/72365470.cms", "date_download": "2021-04-19T10:06:55Z", "digest": "sha1:UE2IIUNGBGHC57TWXBMCMQ47MVCWQKY6", "length": 12106, "nlines": 197, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "२०१९ मधील मनोरंजन विश्व | Year ender poll 2019", "raw_content": "\n२०१९ मधील मनोरंजन विश्व\nसर्वोत्कृष्ट मराठी सहाय्यक अभिनेता\nसर्वोत्कृष्ट मराठी सहाय्यक अभिनेत्री\nतळीरामांना करोना लवकर होतो, त्याम..\n जीवाची पर्वा न करता..\nमॉर्निग टॉप 10 : दोन मिनिटात टॉप ..\nकरोना रुग्णांसाठी रेल्वे डब्यांचे..\n'ब्रेक द चेन'च्या काळात गरिबांना ..\nकरोना चाचणी टाळण्यासाठी प्रवाशांन..\nमॉर्निग टॉप 10 : दोन मिनिटात टॉप ..\nबूट पॉलिश करणाऱ्याने सांगितली लॉक..\n२०१९ मधील मनोरंजन विश्व\n जीवाची पर्वा न करता तो धावला अन् चिमुकल्याला वाचवलं\n जीवाची पर्वा न करता तो धावला अन् चिमुकल्याला वाचवलंWATCH LIVE TV\n#२०१९ मधील मनोरंजन विश्व\n२०१९ या वर्षात सिनेसृष्टीने भरपूर मनोरंजन केलं. हे वर्ष जात असलं तरी आता तुम्हाला सर्वात जास्त काय आवडलं, कोणत्या चित्रपटाने अधिक मनोरंजन केलं ते निवडण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनने आयोजित केलेल्या या पोलमध्ये सहभाग घेऊन तुम्ही आवडता चित्रपट, अभिनेता यासह विविध गोष्टींसाठी मत नोंदवू शकता.\nनोट : १ जानेवारी २०१९ ते ३० नोव्हेंबर २०१९ या काळात रिलीज झालेल्या चित्रपटांचाच पोलमध्ये समावेश आहे.\n२०१९ मधील मनोरंजन विश्व\nसर्वोत्कृष्ट मराठी सहाय्यक अभिनेता\nसर्वोत्कृष्ट मराठी सहाय्यक अभिनेत्री\n२०१९ या वर्षातील सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट कोणता\n२०१९ या वर्षातील सर्वोत्कृष्ट मराठी अभिनेता कोण\n२०१९ या वर्षातील सर्वोत्कृष्ट मराठी अभिनेत्री कोण\nभाग्यश्री मिलिंद- आनंदी गोपाळ\n२०१९ या वर्षातील सर्वोत्कृष्ट मराठी दिग्दर्शक कोण\nराज आर गुप्ता- बाबा\n२०१९ या वर्षातील सर्वोत्कृष्ट मराठी खलनायक कोण\n२०१९ या वर्षातील सर्वोत्कृष्ट मराठी पदार्पण कोणतं\n२०१९ या वर्षातील सर्वोत्कृष्ट मराठी सहाय्यक अभिनेता कोण\n२०१९ या वर्षातील सर्वोत्कृष्ट मराठी सहाय्यक अभिनेत्री कोण\nस्पृहा जोशी- वेलकम होम\n२०१९ या वर्षातील सर्वोत्कृष्ट बॉलिवूड चित्रपट कोणता\nउरी : द सर्जिकल स्ट्राईक\n२०१९ या वर्षातील सर्वोत्कृष्ट बॉलिवूड अभिनेता कोण\nविकी कौशल (उरीः द सर्जिकल स्ट्राईक)\n२०१९ या वर्षातील सर्वोत्कृष्ट बॉलिवूड अभिनेत्री कोण\n२०१९ या वर��षातील सर्वोत्कृष्ट बॉलिवूड दिग्दर्शक कोण\nआदित्य धर (उरीः द सर्जिकल स्ट्राईक)\n२०१९ या वर्षातील सर्वोत्कृष्ट बॉलिवूड खलनायक कोण\n२०१९ या वर्षातील सर्वोत्कृष्ट बॉलिवूड पदार्पण कोणतं\n२०१९ या वर्षातील सर्वोत्कृष्ट बॉलिवूड सहाय्यक अभिनेता कोण\n२०१९ या वर्षातील सर्वोत्कृष्ट बॉलिवूड सहाय्यक अभिनेत्री कोण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2021-04-19T09:48:55Z", "digest": "sha1:LLTXRDQR7N7IH6GJSUGS5KFFFX5LNUBU", "length": 4511, "nlines": 30, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "दैतापती - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nदैतापती हे विद्यापती आणि भिल्लकन्या ललिता ह्यांचे वंशज मानले जातात. जगन्नाथपुरीच्या मंदिरात नव्या मूर्तींच्या स्थापनेत दैतापतींचा हात असतो.\nपुरीचा राजा इंद्रद्युम्न हा कृष्णभक्त होता. वहात आलेल्या लाकडाच्या ज्या ओंडक्याला श्रीकृष्णाचे शरीर समजून, भिल्लांचा राजा विश्वावसू त्याची पूजा करीत असे, त्या ओंडक्याच्या शोधात एकेकाळी राजाने ब्राह्मणांना वेगवेगळ्या दिशांना पाठविले होते. त्यात विद्यापती नावाचा ब्राह्मण भिल्लांच्या ठिकाणी पोहोचला. ओंडका मिळवण्यासाठी त्याने भिल्लांशी जवळीक करून विश्वावसूच्या मुलीशी - ललिताशी लग्न केले. त्या दोघांची संतती आणि त्यांचे वंशज दैतापती झाले.\nबहुधा, श्रीकृष्णाने जगन्नाथाच्या रूपात येण्याअगोदरच ब्राह्मण, शूद्र, यांसारखे जातपात, उच्च-नीच हे भेदभाव संपुष्टात आणण्यासाठीच जणू ब्राह्मण विद्यापतीचा विवाह भिल्ल विश्वावसूची मुलगी ललिताबरोबर लावून सर्वधर्म समताभावाची मुहूर्तमेढ रोवली असावी.[ दुजोरा हवा] मंदिरात श्रीजगन्नाथाची सगळी कामे ब्राह्मणांबरोबर हे दैतापतीही करतात.\nLast edited on २१ नोव्हेंबर २०१५, at ११:०६\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २१ नोव्हेंबर २०१५ रोजी ११:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/topic/dondaicha", "date_download": "2021-04-19T08:43:43Z", "digest": "sha1:GS33CBSDJHVIZOFLVDBGOD3MABBMD7BZ", "length": 2609, "nlines": 95, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "dondaicha", "raw_content": "\nमृतदेह अदलाबदल झालाच कसा \nअंत्यविधीबाबत अप्पर तहसीलदारांनी काढले नवीन आदेश\nदोंडाईचातील घटनेची सीआयडी चौकशीची मागणी\nवैद्यकीय अधिक्षक डॉ.ललितकुमार चंद्रे यांचा पदभार काढला\nदोंडाईचातील खूनप्रकरणी आणखी एकाला अटक\nदोंडाईचातील खूनप्रकरणी दोन जणांना अटक\nआढावा बैठकीत रेमडेसिव्हीर औषधाचा मुद्दा गाजला\nबसस्थानकात शुकशुकाट; रोज लाखाचा फटका\nदोंडाईचा शहराला छावणीचे स्वरुप\nदोंडाईचा पोलीस ठाण्यावर दगडफेक, धक्काबुक्की, गोळीबार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.drushtikonnews.com/2020/11/blog-post_95.html", "date_download": "2021-04-19T08:18:15Z", "digest": "sha1:UFVOEHLWKRZJFFDPP25JJSABMOA2U24G", "length": 7662, "nlines": 49, "source_domain": "www.drushtikonnews.com", "title": "नगरसेवक प्रा.पवन मुंडे यांच्या कडून पाळवदे कुटुंबियांचे सांत्वन - दृष्टीकोन", "raw_content": "\nHome / बीडजिल्हा / नगरसेवक प्रा.पवन मुंडे यांच्या कडून पाळवदे कुटुंबियांचे सांत्वन\nनगरसेवक प्रा.पवन मुंडे यांच्या कडून पाळवदे कुटुंबियांचे सांत्वन\nमाणिकराव पाळवदे हे एक शांत, संयमी, अभ्यासू व्यक्तीमत्व हरपले - नगरसेवक प्रा.पवन मुंडे\nपरळी वैजनाथ : हेळंब येथील माजी उपसरपंच माणिकराव पाळवदे यांच्या दुःखद निधनाबद्दल भाजपाचे नगरसेवक प्रा.पवन मुंडे सर यांनी हेळंब येथील निवास्थानी भेट देऊन पाळवदे कुटुंबियांची त्यांचे सांत्वन केले. एक शांत, संयमी, अभ्यासू व परिवारातील ज्येष्ठ सदस्याला आपण मुकलो आहोत अशी प्रतिक्रिया नगरसेवक प्रा. पवन मुंडे यांनी दिली.\nपरळी तालुक्यातील मौजे हेळंब येथील जेष्ठ राजकिय सामाजीक क्षेत्रातील व्यक्तीमत्व माजी उपसरपंच तथा सेवा सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन माणिकराव जगन्नाथ पाळवदे यांचे (92) व्यावर्षी दि.27 आँक्टोंबर रोजी निधन झाले होते. परळी तालुक्यातील सर्व परिचित असणारे व्यक्तीमत्व माणिकराव पाळवदे यांची दुःखद निधन झाल्याची बातमी ऐकून आपल्याला तीव्र दुःख झाल्याचे व्यक्त करत नगरसेवक प्रा.पवन मुंडे यांनी दादांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांनी आपल्या वागण्यातून मोठेपणा अथवा अधिकार कधी गाजवला नाही. दादांची साधी राहणी, शांत स्वभाव, संयमी वृत्ती यामुळे ते सर्वांना जवळचे वाटायचे. त्यांनी नेहमीच सर्वसामान्यांसाठी काम केले.\nहेळंब व परिसरात तसेच ग्रामीण भागातील सर्वापरिचित व्यक्तिमत्व हरपले असून त्यांच्या आठवणी कायम स्मरणात राहतील असे नगरसेवक प्रा.पवन मुंडे सर म्हणाले. मुंडे व पाळवदे कुटुंबिक स्नेह तर होताच शिवाय ते नातेवाईकही होते. एक शांत, संयमी व अभ्यासू व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख होती. आमचा परिवार त्यांच्या दुःखात मनापासून सहभागी आहे, ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो अशा शब्दांत नगरसेवक प्रा.पवन मुंडे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.\nयावेळी नगरसेवक प्रा.पवन मुंडे सर यांच्यासह संदिप मुंडे, माजी सरपंच बालाजी आंधळे, गोवर्धन आंधळे, रामेश्वर आंधळे, श्यामकरण चाटे, पत्रकार महादेव गित्ते, केशंव गित्ते, इतर नागरिक यांच्यासह पाळवदे कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी विठ्ठलराव आंधळे, प्रा.नारायण पाळवदे, प्रा.डॉ.नागोराव पाळवदे, हेळंबचे उपसरपंच राम पाळवदे , काशिनाथ पाळवदे दत्ता पाळवदे रोहन पाळवदे विठ्ठल पाळवदे व पाळवदे परिवार उपस्थित होते.\nनगरसेवक प्रा.पवन मुंडे यांच्या कडून पाळवदे कुटुंबियांचे सांत्वन Reviewed by Ajay Jogdand on November 05, 2020 Rating: 5\nशिवसेना बीड जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी केज कोव्हिड सेंटरला दिली भेट\nदुचाकीचा अपघातात ऊसतोड मुकादम ठार\nयशोदिप भोजनालय तर्फे चालविण्यात येणाऱ्या शिव भोजन केंद्रा तर्फे आष्टी शहरात घरपोच ७५ थाळी मोफत वाटप\nआरोग्य कर्मचार्‍यांच्या सर्व अडचणी मी स्वतः प्राधान्याने सोडविणार : आ.बाळासाहेब आजबे\nबीडजिल्हा महाराष्ट्र क्राईम बीड जिल्हा ताज्या बातम्या Home आरोग्य-शिक्षण व्हिडीओ देश- विदेश ब्लॉग संपादकीय व्हीडीओ राजकारण मनोरंजन-खेळ Breaking बीड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahajobs.org.in/cbse-new-syllabus-cbse-%E0%A4%AC%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5/", "date_download": "2021-04-19T09:23:33Z", "digest": "sha1:7YJBPECHG6NHTWFRQVONIJDCSPIR2UYJ", "length": 8131, "nlines": 73, "source_domain": "www.mahajobs.org.in", "title": "CBSE new syllabus: CBSE बोर्डाचा नववी ते बारावीचा नवा अभ्यासक्रम जाहीर – cbse new syllabus for class 9, 10, 11, 12 for academic session 2021 22 released | महा जॉब्स", "raw_content": "\nCBSE बोर्डाचा नववी ते बारावीचा नवा अभ्यासक्रम जाहीर\nसीबीएसईच्या अधिकृत वेबसाइट cbseacademic.nic.in वर उपलब्ध\nशैक्षणिक सत्र २०२१-२२ साठी सिलॅबसमध्ये कोणतीही कपात केलेली नाही.\nCBSE Syllabus 2021-2022 : केंद्रीय माध्य���िक शिक्षा बोर्ड (CBSE) ने शैक्षणिक सत्र 2021-2022 साठी नवा अभ्यासक्रम जारी केला आहे. बोर्डाने इयत्ता नववी, दहावी, अकरावी आणि बारावीसाठी नवा सिलॅबस संकेतस्थळावर उपलब्ध केला आहे. सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइट cbseacademic.nic.in वर जाऊन हा सिलॅबस पाहता येईल. अधिकृत वेबसाइट वर जारी झालेल्या सिलॅबसनुसार सीबीएसईने शैक्षणिक सत्र २०२१-२२ साठी सिलॅबसमध्ये कोणतीही कपात केलेली नाही. म्हणजेच विद्यार्थ्यांना संपूर्ण १०० टक्के पाठ्यक्रमाचा अभ्यास करावा लागणार आहे. याच आधारे परीक्षा आयोजित केली जाणार आहे. याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे.\nमागील वर्ष मार्च २०२० मध्ये पसरलेल्या करोना विषाणू महामारीमुळे शाळा वर्षभर बंदच होत्या. ऑनलाइन शिक्षण सुरू होते. विद्यार्थ्यांचे यामुळे खूप नुकसान झाले आहे. ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरु ठेवण्यात आले असले तर डिजीटल डिव्हाइस आणि इंटरनेट उपलब्धता, कनेक्टिव्हिटीच्या अडचणी विद्यार्थ्यांसमोर होत्या. परिणामी गेल्या वर्षी बोर्डाने अभ्यासक्रमात कपात केली होती. नव्या शैक्षणिक सत्रासाठी बोर्डाने नवा पाठ्यक्रम जारी केला आहे. यात कोणतीही गोंधळाची स्थिती नाही. नववी ते अकरावीचे विद्यार्थी बोर्डाच्या ऑफिशिअल पोर्टलवर जाऊन हा सिलॅबस डाऊनलोड देखील करू शकतात. नववी ते बारावीच्या वर्गांसाठी १ एप्रिलपासून नवे शैक्षणिक सत्र सुरू झाले आहे.\nगेल्यावर्षी ३० ट्कके कपात\nमागील वर्ष करोना व्हायरस महामारीमुळे बोर्डाने अभ्यासक्रमात ३० टक्के कपात केली होती. मात्र यावर्षी बोर्डाचा असा कोणताही विचार नाही.\nहेही वाचा: बारावी परीक्षांचे हॉलतिकीट ३ एप्रिलपासून कॉलेजांना ऑनलाइन उपलब्ध\nपहिली ते आठवीच्या परीक्षा, मूल्यमापन कसे\nसीबीएसई बोर्डाच्या दहावी, बारावीच्या अंतिम परीक्षा ४ मे ते १ जून या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. सीबीएसईने अलीकडेच परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक जारी केले आहे. बारावीच्या फिजिक्सच्या आणि अप्लाइड फिजिक्सच्या तारखांमध्ये १३ ते १ जून या कालावधीत बदल करण्यात आला आहे. याशिवाय दहावीचाही गणिताचा पेपर २१ मे ऐवजी २ जून .रोजी होणार आहे.\nसीबीएसई इयत्ता नववी ते बारावी पूर्ण सिलॅबस पाहण्यासाठी येथे क्लिक करा.\nCBSE बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटची लिंक\nमुंबई विद्यापीठ पीजी परीक्षांसाठी पहिल्यांदाच देणार क्वेश्चन बँक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahajobs.org.in/jee-main-2020-jee-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2/", "date_download": "2021-04-19T10:09:45Z", "digest": "sha1:QIHVS4E3WXI6VV7UHCNYU6PHI33ZBPNT", "length": 8427, "nlines": 66, "source_domain": "www.mahajobs.org.in", "title": "JEE Main 2020: JEE मुकलेल्या विदर्भातील विद्यार्थ्यांना न्यायालयाचा दिलासा – jee main 2020 vidarbha students who missed exam due to flood can approach nta says court | महा जॉब्स", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील विदर्भातील अनेक भागांना पुराचा फटका बसला आहे. पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना जेईई मेन २०२० परीक्षेसाठी परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचता आलेले नाही. यासंदर्भात भंडाऱ्यातील एका पालकांनी याचिका दाखल केली आणि मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने त्यावर तात्काळ सुनावणी घेतली. विद्यार्थ्यांची परीक्षा हुकणार नाही, त्यांनी नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडे पुन्हा परीक्षा घेण्याबाबत अर्ज करावा, असा आदेश नागपूर खंडपीठाने दिला. मात्र, येथील परीक्षा स्थगित करण्याचा आदेश देण्यास कोर्टाने नकार दिला.\nन्या. रवी देशपांडे आणि न्या. पुष्पा गनेडीवाला यांनी ही सुनावणी घेतली. त्यांनी सांगितले की नॅशनल टेस्टिंग एजन्सी या अर्जांवर जरुर विचार करेल आणि परिस्थिती लक्षात घेऊनच निर्णय देईल. संपूर्ण देशात १ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजल्यापासून ही परीक्षा सुरू झाली आहे.\nकोर्टाने सांगितलं की पुरस्थितीमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये परिस्थिती बिघडलेली आहे. परिणामी विद्यार्थी परीक्षा केंद्रांपर्यंत पोहोचू शकलेले नाहीत. यामुळे या विद्यार्थ्यांना नुकसान व्हायला नको. कारण यात या विद्यार्थ्यांची चूक नाही. कोर्टाने सांगितलं की विद्यार्थी आपल्या सेंटर को-ऑर्डिनेटरद्वारे एनटीएकडे अॅप्लिकेशन करू शकतात. यानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सी पुढील १५ दिवसांत स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांशी समन्वय साधून निर्णय घेईल.\nJEE Main: करोना काळातील विशेष खबरदारी घेत देशभरात परीक्षेला सुरूवात\nजेईई, नीटला मुकणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही\nपूरस्थितीमुळे जेईई मेन, नीट परीक्षा देता न येणाऱ्या विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही, अशी ग्वाही उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले आहे. ते म्हणाले, ‘या भागात नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अमरावती आणि अकोला हे परीक्षा केंद्र आहेत. परीक्षा ही सकाळी ९ ते ��२ व दुपारी ३ ते ६ या वेळेत होणार आहे. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली येथील जवळपास १५ हजारांहून अधिक विद्यार्थी ‘जेईई-मेन्स’मध्ये सहभागी होणार आहेत. पावसामुळे काही गावांचा संपर्क तुटला असून पूलदेखील पाण्याखाली गेले आहेत. अशा स्थितीत गावांपासून परीक्षेच्या केंद्रावर पोहोचने अडचणीचे आहे.’\nजेईई मेन परीक्षा आजपासून; ‘या’ गोष्टी ध्यानात असू द्या…\nही पार्श्वभूमी लक्षात घेता उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी तत्काळ केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्याशीही संवाद साधला.\nकेंद्र सरकार विरोधात अफवा पसरवणाऱ्या नवाब मलिकांविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करा, आमदार अतुल भातखळकर यांची पोलीसात तक्रार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/1994/10/1587/", "date_download": "2021-04-19T09:29:25Z", "digest": "sha1:RSPMUKQRWQFM4L2KTQ3EDKI37K3IGSNT", "length": 17637, "nlines": 83, "source_domain": "www.sudharak.in", "title": "पत्रव्यवहार – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – एप्रिल २०२१\nस.न.वि.वि. जून ९४ च्या अंकांतील श्री. वर्हारडपांडे ह्यांचा लेख आणि जुलै ९४ च्या अंकांतील श्री. देशपांडे आणि मोहनी ह्यांचे लेख मला खूप आवडले. ना. सी. फडके ह्यांची भाषा सोपी होती. देशपांडे ह्यांची पण तशीच आहे. मोहनींनी त्यांच्या भाषेचा बोचरेपणा कमी का केला त्यांनी बोचरे पणानेच लिहावे.\n‘आज सर्व धर्माचा आढावा घेतला तर हिंदू धर्मच बरा आहे असे म्हणावेसे वाटते. मी वृद्ध आहे. मी मेल्यावर हिंदूधर्माप्रमाणे जाळणेच योग्य होय. लोकसंख्यावाढीमुळे मेल्यावर पुरावयाचे ठरविले तर कितीतरी जमीन पडीक राहील. तसेच विहिरीत प्रेत टाकणे पण अयोग्य होय. बौद्धधर्मीय चीनमध्ये आतां प्रेते जाळतात रूपा कुळकर्णीच्या माहितीसाठी सांगतो सर्व नवबौद्ध विवाहादि संस्कार हिंदू धर्माप्रमाणेच करतात.\nमूर्तीची प्राणप्रतिष्ठा केल्यावाचून हिंदूधर्मीयांत मूर्तीला देवपण येत नाही म्हणजे कोणती मूर्ती देव आहे ते आम्ही ठरवितो, राम-कृष्ण-शंकर. इतर हिंदूधर्मीय टीका करू शकतात. भारतात रावणाची व दुर्योधनाची सुद्धा मंदिरे आहेत. कांही मंदिरांचे पुजारी मुस्लिम आहेत तर काही दग्र्याचे ब्राह्मण आहेत. असे स्वातंत्र्य इतर देशांत नाही.\nहिंदूधर्मीयांखेरीज इतर धर्माचे ग्रंथ धर्मसंस्थापकांच्या मृत्युनंतर अनेक वर्षानंतर लिहिले गेले आहेत. तेव्हा स��स्थापकाने नेमके काय सांगितले ते सांगणे कठीण आहे. ते सर्व धर्म शिवसेना व आर. एस्. एस्. प्रमाणे एक चालकानुवर्तीत आहेत. त्यात शंकेला किंवा चर्चेला वाव नाही.\nआगरकर म्हणतात, “हिंदूधर्मात अनेकव्यंगे आहेत. तरीही आपण स्वधर्मात राहून अज्ञानी लोकांच्या निंदेस अथवा छळास न भिता, युक्तिवाद करून, भांडून, दटावून इ. मार्गांनी त्यांना सत्य समजावून सांगितलेच पाहिजे.”\nशेवटी असे की बहुसंख्य धर्ममार्तंड अतिसामान्य बुद्धीचेच असतात. उत्तुंगबुद्धिमत्ता असणारा धर्ममार्तंड झाल्याचे दिसत नाही. ह्या सर्व गोष्टी आणि ज्ञानेश्वर – तुकाराम इ. चे मूर्तिपूजेविरुद्धचे अभंग अंधश्रद्धानिर्मूलन कार्यकर्त्यांनी जनतेसमोर वारंवार ठेविले तरी आगरकरांच्या विचारांची ज्योत तेवत ठेवल्याचे श्रेय श्री. नरेन्द्र दाभोलकरांना मिळेल.\nनेरळ ४११०१ (जि. रायगड)\nसंपादक, आजचा सुधारक, नागपूर यांस स.न.\nआपल्या ऑगस्ट ९४ च्या अंकातील चची’ या सदरात श्री. न. ब. पाटील, मुंबई यांचा ‘साक्षात्कार आणि विवेकवाद’ या शीर्षकाचा लेख प्रसिद्ध झाला आहे. डॉ. नी. र. वर्‍हाडपांडे यांच्या जून ९४ च्या अंकातील लेखाच्या संदर्भात तो असल्याने ते त्याला यथोचित उत्तरे देतीलच, पण आपल्या अंकाचा एक वर्गणीदार व नियमित वाचक या नात्याने मला श्री. पाटील यांच्या दोनच मुक्ष्यांबाबत त्यांच्याकडून खुलासा मिळाल्यास मी त्यांचा ऋणी होईन.\nपृ. १४७ वर ते म्हणतात, “रूढ ज्ञानसाधने, म्हणजे प्रत्यक्ष आणि अनुमान ही, नेहमीच्या दृश्य व्यवहारात उपयुक्त ठरत असली तरी पलीकडील नित्य वस्तूच्या ज्ञानासाठी मनाची एकाग्रता, ध्यान, धारणा अशी थोडीशी वेगळी वाटणारी ज्ञानसाधने वापरायला हवीत.” यातील ‘पलीकडील नित्य वस्तू म्हणजे काय ती ‘नित्य आहे, याचे प्रमाण काय\nएकाग्रता, ध्यान, धारणा यांच्या वापराने ही वस्तू सापडते एवढे निश्चितार्थी विधान श्री. पाटील ज्याअर्थी करतात, त्याअर्थी त्यांच्याजवळ त्याचा तपशील काय की, दुसर्यां च्या अनुभवाद्वारेच ते एवढं निश्चित् विधान करत आहेत\nपृ. १४९ वर ते म्हणतात, “विवेकवाद्यांनी जनसामान्यांचा बुद्धिभेद करू नये. अध्यात्मज्ञान ही एक स्वतंत्र ज्ञानशाखा आहे. हिची शास्त्रसंमत ज्ञानसाधने वेगळी आहेत. त्यांच्या आधाराने हे ज्ञान आत्मगत करता येते.”\nयातील पहिल्या वाक्यावरून आठवले की स्वा. सावरकर यांच्या��रही असा आक्षेप घेण्यात आला होता. आणि त्यांनी त्यांच्या परखड भाषेत उत्तर दिले होते, “मी बुद्धिभेद करत नसून दुर्बुद्धिभेद करत आहे\nज्यांची मते आपल्याला पटत नाहीत, त्यांच्याबाबत जनसामान्यांना वेठीस धरून, त्यांनी बुद्धिभेद करू नये असे म्हणणे सोपे असते. तो बुद्धिभेद कसा होतो, हे सांगणे अवघड असते थोडक्यात न पटणारी मते प्रतिपादन करणार्यां चा निपटारा स्वस्तात करता येतो\nआत्मज्ञानाबद्दल एवढ्या आत्मविश्वासाने लिहू शकणार्यात श्री. पाटील यांच्याकडून अधिक ठोस व प्रमाण विधानांची अपेक्षा करणे अयुक्त होईल काय\nद्वारा – श. य. महाबळ,\nयशवंतनगर (विस्तारित), नांदेड – ४३१ ६०२\n‘अंधश्रद्धा निमूर्लन व धर्म या दि. य. देशपांड्यांच्या लेखाने (जुलै ९४) आमच्या कल्पना अधिक स्पष्ट झाल्या त्याबद्दल त्यांना शतशः धन्यवाद.\nदेव व धर्म या कल्पनांची पकड मानवी मनावर बालपापासून खोलवर रुजत आलेली असते. ती सहजासहजी केवळ तर्क आणि विवेक ही हत्यारे वापरून लगेच दूर होईल असे नाही. कारण माणूस हा केवळ बुद्धिप्रधान नाही तर भावनाप्रधानही आहे. त्यामुळे धर्माची चिकित्सा केल्यावर निघालेले निष्कर्ष (धर्माचे वैयर्थ) व ईश्वराचे थोतांड सांगितल्याने श्रद्धाळू (अंध) लोकांच्या मनावर एक जबरदस्त आघात बसतो. श्रद्धाळू लोक सांगणार्यांाचे निष्कर्ष समजून न घेताच सांगणार्यां च्याबद्दलच आपल्या मनामध्ये एक प्रकारची अढी निर्माण करून घेतात. त्यामुळे बाकीच्या उघड, घातक स्वरूपाच्या, शोषण करणाया अंधश्रद्धादेखील असे लोक समजून घेत नाहीत. परंतु जनसामान्यांच्या भावनांची कदर करायची म्हणून धार्मिकांच्या श्रद्धांबद्दल बोलूच नये असे नाही. देव व धर्माबद्दलचे निष्कर्ष लिखाणातून, जाहीर भाषणातून सांगण्याऐवजी व्यक्तिगत पातळीवर संवाद साधून, चर्चेतून, आचरणातून सांगितले तर त्यांना ते समजू शकते. एखादा नवखा मनुष्य नास्तिक लोकांच्या अधिक संपर्कात आल्यावर इतर अंधश्रद्धांच्या बद्दल विचार करता करताच देव व धर्म या गोष्टीविषयी देखील विचार करू लागतो, चिकित्सा करू लागतो. त्याच्या मनामध्ये बालपणापासून दृढ असलेल्या या कल्पनांविरुद्ध बंड सुरू होते व हळूहळू या ही श्रद्धा गळून पडतात. अर्थात काही व्यक्तींनी तार्किक युक्तिवाद समजल्यानंतर बदलायचे नाही असे ठरवलेले असते, त्यांना बदलणे अवघड आहे.\nदेव व धर्म मानणान्यांचा उपहास करू नये किंवा त्यांना हास्यास्पद ठरवू नये. लोकांनी स्वतःहून चिकित्सा करणे महत्त्वाचे आहे आणि ही चिकित्सा लोकांच्या मनामध्ये सुरू करण्याची प्रक्रिया कृतिशील संवादाने होऊ शकते.\n२३/७, शिंदेनगर, बावधन, पुणे ४११०२१\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – एप्रिल २०२१\nदेशहित की अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर हल्ला – शुभलक्ष्मी नाईक गांवकर\nकवीची कैद – राजराहुल (राहुल खंडाळे)\nकोविड-१९ अरिष्टानंतरची नवक्षितिजे – श्रीधर सुरोशे\nलोकशाही संकोचते आहे – प्रसाद माधव कुलकर्णी\nगडबड-घोटाळे (व्यंगचित्रे) – चित्रकार प्रभाकर पाचपुते\nस्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल – ज्ञानेश वाकुडकर\nकिसान विरुद्ध सरकार ते किसान अभिमुख देश – श्रीनिवास नी. माटे\nभांडवलशाही हीच एक मोठी समस्या – प्रभाकर नानावटी\nहळूच – राजराहुल (राहुल खंडाळे)\nबोधकथा – वंदना भागवत\n – चित्रकार मिलिंद क्षीरसागर\nसमता आणि स्वातंत्र्य किती खरे किती खोटे – प्राची माहुरकर\nआमच्या लोकशाहीचे भवितव्य – हरिहर कुंभोजकर\nभग्न (होऊ घातलेल्या) तळ्याकाठी… \nसुदृढ लोकशाही – नरेंद्र महादेव आपटे\nथांबा, पुढे गतिरोधक आहे – हेमंत दिनकर सावळे\nयार… बोल, लिही – सचिनकुमार वि.तायडे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00196.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/photogallery/sports/ind-vs-aus-after-winning-2nd-test-match-against-australia-ajinkya-rahane-r-ashwin-and-jaspreet-bumrah-get-good-position-in-icc-test-rankings/photoshow/80045198.cms", "date_download": "2021-04-19T08:42:48Z", "digest": "sha1:6DSZCAX3FNOPGLGGXV7JXFOS3IJCIUG3", "length": 6850, "nlines": 84, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nभारताच्या विजयानंतर अजिंक्य, अश्विन आणि बुमरा यांना मिळाले शानदार गिफ्ट, पाहा नेमकं काय घडलं...\nअजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी केली आहे.\n​विजयात यांनी उचलला मोलाचा वाटा...\nऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतील विजयात कर्णधार अजिंक्य रहाणे, जसप्रीत बुमरा आणि आर. अश्विन यांनी महत्वाची भूमिका पार पाडली आणि याचे फळही या तिघांना आता मिळाले आहे.\n​शतकवीर अजिंक्यला काय मिळाले पाहा...\n���ॉक्सिंग डे कसोटी सामन्यात अजिंक्यने ११२ धावांची अफलातून खेळी साकारली होती. अजिंक्यचे शतक या सामन्यात टर्निंग पॉइंट ठरले होते. अजिंक्यला या शतकाचा फायदा आयसीसीच्या कसोटी क्रमवारीतही झाला आहे. क्रमवारीत अजिंक्यने आता सहावे स्थान पटकावले आहे.\n​अश्विनने मिळवल्या होत्या पाच विकेट्स...\nदुसऱ्या कसोटी सामन्यात अश्विनने आपल्या तालावर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना नाचवत पाच विकेट्स मिळवले होते. त्यामुळे अश्विनला कसोटी क्रमवारीत सातवे स्थान मिळाले आहे. अव्वल १० गोलंदाजांमध्ये पोहोचलेला अश्विन हा जगातील एकमेव फिरकीपटू आहे.\n​जसप्रीत बुमराचा भेदक मारा...\nबुमराने यावेळी दुसऱ्या कसोटी सामन्याची धमाकेदार सुरुवात करून दिली होती. बुमराने या सामन्यात एकूण सहा बळी मिळवले. या कामगिरीच्या जोरावर बुमराने कसोटी क्रमवारीत नववे स्थान पटकावले आहे.\nभारताने कोणत्या पाच गोष्टींमुळे मिळवला ऑस्ट्रेलियावर विजय, पाहा फक्त एकाच क्लिकवर...पुढची गॅलरी\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B8_%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B9", "date_download": "2021-04-19T08:32:00Z", "digest": "sha1:VN5TNI5GBXSSESVDAUZWHI2SF37RSZV3", "length": 9801, "nlines": 221, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कोकोस द्वीपसमूह - विकिपीडिया", "raw_content": "\nकोकोस द्वीपसमूहचे जागतिक नकाशावरील स्थान\n- एकूण १४ किमी२\nराष्ट्रीय चलन ऑस्ट्रेलियन डॉलर\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +61891\nकोकोस द्वीपसमूह हा हिंदी महासागरातील ऑस्ट्रेलियाच्या अधिपत्याखालील एक भूभाग आहे. कोकोस द्वीपसमूह ऑस्ट्रेलियाच्या नैऋत्येला व श्रीलंकेच्या आग्नेयेला वसला आहे.\nऑस्ट्रेलियाची राज्ये व प्रदेश\nराज्ये व केंद्रशासित प्रदेश\nऑस्ट्रेलियन कॅपिटल टेरिटोरी · न्यू साउथ वेल्स · नॉर्दर्न टेरिटोरी · क्वीन्सलंड · साउथ ऑस्ट्रेलिया · टास्मानिया · व्हिक्टोरिया · वेस्टर्न ऑस्ट्रेलिया\nअॅशमोर आणि कार्टियर द्वीपे · ऑस्ट्रेलियन अँटार्क्टिक प्रदेश · क्रिसमस द्वीप · कोकोस द्वीपसमूह · कोरल सागरी द्वीपसमूह · हर्ड द्वीप व मॅकडॉनल्ड द्वीपसमूह · नॉरफोक द्वीप · जार्व्हिस बे प्रदेश\nअॅशमोर आणि कार्टियर द्वीपे (ऑस्ट्रेलिया) • ऑस्ट्रेलिया • क्रिसमस द्वीप (ऑस्ट्रेलिया) • कोकोस द्वीपसमूह (ऑस्ट्रेलिया) • कोरल सागरी द्वीपसमूह (ऑस्ट्रेलिया) • नॉरफोक द्वीप (ऑस्ट्रेलिया) • न्यू झीलंड मेलनेशिया\nफिजी • इंडोनेशिया • न्यू कॅलिडोनिया (फ्रान्स) • पापुआ न्यू गिनी • सॉलोमन द्वीपसमूह • पूर्व तिमोर • व्हानुआतू\nगुआम (अमेरिका) • किरिबाटी • उत्तर मेरियाना द्वीपसमूह (अमेरिका) • मार्शल द्वीपसमूह • मायक्रोनेशियाची संघीय राज्ये • नौरू • पलाउ पॉलिनेशिया\nकूक द्वीपसमूह • हवाई (अमेरिका) • न्युए • ईस्टर द्वीप (चिली) • पिटकेर्न द्वीपसमूह (युनायटेड किंग्डम) • फ्रेंच पॉलिनेशिया (फ्रान्स) • सामो‌आ • अमेरिकन सामोआ (अमेरिका) • टोकेलाउ (न्यू झीलंड) • टोंगा • तुवालू • वालिस व फुतुना (फ्रान्स)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १५:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/03/%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A4%9F%E0%A5%82-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B2.html", "date_download": "2021-04-19T08:49:38Z", "digest": "sha1:27LQVORKM5RF7GYIR555RTDWJHXQTXUM", "length": 16785, "nlines": 225, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "खानदेशात जलसाठा घटू लागला | Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nखानदेशात जलसाठा घटू लागला\nby Team आम्ही कास्तकार\nजळगाव ः खानदेशात विविध प्रकल्पांमधील जलसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. बाष्पीभवन व गाळ यामुळे हा जलसाठा कमी दिसत आहे. यातच जळगाव जिल्ह्यात गिरणा व धुळ्यात पांझरा नदीत नदीकाठची टंचाई निवारणार्थ पाणी सोडण्याची किंवा आवर्तनाची प्रतीक्षा आहे.\nखानदेशात एकूण मोठ्या व मध्यम प्रकल्पातील जलसाठा ५२ टक्के एवढा आहे. यात जळगाव जिल्ह्यातील हतनूर (ता. भुसावळ) येथील तापी नदीवरील हतनूर धरणातील जलसाठा घटत आहे. या धरणात ३५ टक्के गाळ आहे. उर्वरित सुमारे ६५ टक्के पाणी असते. या धरणातून भुसावळ पालिका, दीपनगर येथील औष्णिक विद्युत प्रकल्प, वरणगाव येथील आयुध नि्रमाणी येथे पाण्याचा पुरवठा केला जातो. धरणात गाळ अधिक असल्याने जलसाठा झपाट्याने कमी होऊन सुमारे ४५ टक्के जलसाठा राहिला आहे. रब्बीसाठी तीनदा या धरणातून आवर्तन सोडण्यात आले.\nचाळीसगाव (जि.जळगाव) नजीकच्या गिरणा धरणातील साठाही सुमारे ५५ टक्के एवढा आहे. यातून रब्बीसाठी तीनदा आवर्तन सोडण्यात आले आहे. तसेच नदीत दोनदा टंचाई निवारणार्थ पाणी सोडले आहे. आता आणखी टंचाई निवारणार्थ नदीत पाणी सोडण्याची मागणी केली जात आहे. कारण नदीकाठी टंचाई तयार होत आहे. सार्वजनिक जलस्त्रोतांवर परिणाम होत असून, अनेक मोठ्या गावांमध्ये दोन-तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे.\nधुळ्यातील पांझरा धरणातूनही नदीत पाणी सोडण्याची मागणी केली जात आहे. पांझरा धरणाचे पाणी धुळ्यातील साक्री, धुळे, शिंदखेडा व जळगावमधील अमळनेर तालुक्यासाठी महत्त्वाचे आहे. या नदीकाठीदेखील टंचाई तयार होत आहे. यामुळे पाण्याची मागणी केली जात आहे.\nखानदेशात जलसाठा घटू लागला\nजळगाव ः खानदेशात विविध प्रकल्पांमधील जलसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. बाष्पीभवन व गाळ यामुळे हा जलसाठा कमी दिसत आहे. यातच जळगाव जिल्ह्यात गिरणा व धुळ्यात पांझरा नदीत नदीकाठची टंचाई निवारणार्थ पाणी सोडण्याची किंवा आवर्तनाची प्रतीक्षा आहे.\nखानदेशात एकूण मोठ्या व मध्यम प्रकल्पातील जलसाठा ५२ टक्के एवढा आहे. यात जळगाव जिल्ह्यातील हतनूर (ता. भुसावळ) येथील तापी नदीवरील हतनूर धरणातील जलसाठा घटत आहे. या धरणात ३५ टक्के गाळ आहे. उर्वरित सुमारे ६५ टक्के पाणी असते. या धरणातून भुसावळ पालिका, दीपनगर येथील औष्णिक विद्युत प्रकल्प, वरणगाव येथील आयुध नि्रमाणी येथे पाण्याचा पुरवठा केला जातो. धरणात गाळ अधिक असल्याने जलसाठा झपाट्याने कमी होऊन सुमारे ४५ टक्के जलसाठा राहिला आहे. रब्बीसाठी तीनदा या धरणातून आवर्तन सोडण्यात आले.\nचाळीसगाव (जि.जळगाव) नजीकच्या गिरणा धरणातील साठाही सुम���रे ५५ टक्के एवढा आहे. यातून रब्बीसाठी तीनदा आवर्तन सोडण्यात आले आहे. तसेच नदीत दोनदा टंचाई निवारणार्थ पाणी सोडले आहे. आता आणखी टंचाई निवारणार्थ नदीत पाणी सोडण्याची मागणी केली जात आहे. कारण नदीकाठी टंचाई तयार होत आहे. सार्वजनिक जलस्त्रोतांवर परिणाम होत असून, अनेक मोठ्या गावांमध्ये दोन-तीन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे.\nधुळ्यातील पांझरा धरणातूनही नदीत पाणी सोडण्याची मागणी केली जात आहे. पांझरा धरणाचे पाणी धुळ्यातील साक्री, धुळे, शिंदखेडा व जळगावमधील अमळनेर तालुक्यासाठी महत्त्वाचे आहे. या नदीकाठीदेखील टंचाई तयार होत आहे. यामुळे पाण्याची मागणी केली जात आहे.\nजळगाव jangaon खानदेश पाणी water भुसावळ धरण चाळीसगाव धुळे dhule\nजळगाव, Jangaon, खानदेश, पाणी, Water, भुसावळ, धरण, चाळीसगाव, धुळे, Dhule\nजळगाव ः खानदेशात विविध प्रकल्पांमधील जलसाठ्यात झपाट्याने घट होत आहे. बाष्पीभवन व गाळ यामुळे हा जलसाठा कमी दिसत आहे.\nइंडोनेशिया, अफगाणिस्तानला ४८ टक्के साखर निर्यात\nपुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगाम\nआम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.\nब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.\nइंडोनेशिया, अफगाणिस्तानला ४८ टक्के साखर निर्यात\nपुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगाम\nकांदा काढणीच्या खर्चात २५ टक्क्यांवर वाढ\nकोट्यवधींच्या कर्जवसुलीसाठी स्थापन होणार तज्ज्ञांची समिती\nगोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे नुकसानग्रस्त भरपाईपासून वंचित\nपालखेडच्या आवर्तनाने शेतीसह पिण्याच्या पाण्याला आधार\nचीनच्या मागणीने शेंगदाणा दराला आधार\nराज्यातील पावणेतीन लाख जलस्रोतांची पाणीतपासणी\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\n(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nनोंदणी, ई-केवायसी आणि ट्रॅक स्थिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nऑनलाईन अर्ज, नोंदणी (प्रसूत सहाय्य)\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nराज्यनिहाय डायरेक्ट लिंक्स, नवीन पंचायत मतदार यादी\nगोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे नुकसानग्रस्त भरपाईपासून ���ंचित\nकोट्यवधींच्या कर्जवसुलीसाठी स्थापन होणार तज्ज्ञांची समिती\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/desh/emphasis-will-be-laid-manufacturing-ammunition-country-boost-make-india-11692", "date_download": "2021-04-19T09:49:01Z", "digest": "sha1:TEQGAJCTVH2HU6B5IUSR2OSZ6ISNZ7NV", "length": 10152, "nlines": 108, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "मेक इन इंडीयाला उभारी देण्यासाठी देशात दारुगोळा तयार करण्यावर देणार भर | Gomantak", "raw_content": "\nसोमवार, 19 एप्रिल 2021 e-paper\nमेक इन इंडीयाला उभारी देण्यासाठी देशात दारुगोळा तयार करण्यावर देणार भर\nमेक इन इंडीयाला उभारी देण्यासाठी देशात दारुगोळा तयार करण्यावर देणार भर\nबुधवार, 24 मार्च 2021\n'स्वदेशीकरणाची सकारात्मक यादी' म्हणून ओळखली जाणारी ही यादी या महिन्याच्या अखेरीस सैन्याच्या व्यवहार विभागाकडून जनरल बिपिन रावत(Gen Bipin Rawat) यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.\n'मेक इन इंडियाला'(Make in India ) उभारी देण्यासाठी संरक्षण-संबंधित ज्या 101 वस्तूंच्या आयातीवर बंदी आणण्यात आलेली होती, त्या यादीत आता सैन्यातील महत्वाच्या शस्त्रांसाठी आवश्यक असणारा दारूगोळा तसेच विमानाच्या भागांचा देखील समावेश करण्यात येणार आहे. 'स्वदेशीकरणाची सकारात्मक यादी' म्हणून ओळखली जाणारी ही यादी या महिन्याच्या अखेरीस सैन्याच्या व्यवहार विभागाकडून जनरल बिपिन रावत(Gen Bipin Rawat) यांच्या अध्यक्षतेखाली जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. तसेच संरक्षण क्षेत्रातील उत्पादन करणाऱ्या स्थानिक उद्योजकांशी मुख्यतः खासगी उद्योजकांशी चर्चा करणार आहोत. योग्य वेळ आल्यावर सर्व प्रकारच्या दारूगोळ्याच्या आयातीवर बंदी घालण्यावर आपले लक्ष असेल, कारण हा आपल्या संरक्षण सज्जतेचा सर्वात महत्वाचा भाग आहे असे सैन्याच्या संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलॆ.(Emphasis will be laid on manufacturing ammunition in the country to boost Make in India)\nमागच्या काही काळात पाकिस्तान आणि चीन सोबत झालेल्या काही घटनांमध्ये आपल्याला पाश्चिमात्य देशांकडून दारुगोळा आयात करावा लागला होता. त्यामुळे हा दारुगोळा जर आपणच निर्माण करू शकलो तर देशाच्या बाहेर जाणारा पैसा देशातच राहील आणि देशाला आर्थिक फायदा होईल असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. या अनुशंघाने डिपार्टमेन्ट ऑफ मिलिटरी अफेअर देशातील काही उद्योजकांशी चर्चा करत आहे. सैन्याला आवश्यक असणारा शस्त्र, दारुगोळा ते किती दिवसात तयार करू शकतील, याची माहिती देखील या उद्योजकांना मागवण्यात आल्याचे समजते आहे.\nदरम्यान, अशी पहिली यादी मागील वर्षी जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार सैन्यात वापरल्या जाणाऱ्या परदेशी तोफा आणि पाणबुड्यांची आयात थांबविली गेली आहे. तर आवश्यकता भासल्यास त्यात परदेशी भागीदारी मदत घेतली जाणारा आहे. यामुळे भारतीय लष्कराला इस्त्राईलकडून तोफा, बंदूका खरेदी करण्याचा संभाव्य करार रोखला गेला आणि आता डीआरडीओने(DRDO) विकसित केलेल्या टाटा-कल्याणी संयोजनाद्वारे तयार केलेल्या एटीएजीएस नावाच्या देशी प्रणालीच्या तोफा आणि बंदुका निर्माण केल्या जात आहे. योग्य वेळ आल्यावर सर्व प्रकारच्या दारूगोळ्याच्या आयातीवर बंदी घालण्यावर आपले लक्ष असेल, कारण हा आपल्या संरक्षण सज्जतेचा सर्वात महत्वाचा भाग आहे. जर दारुगोळा देशामध्ये तयार झाला तर आपत्कालीन परिस्थितीतही आपण आपल्या गरजा भागवू शकू असा सैन्याचा उद्देश आहे.\nसिंधू करारावर चर्चा करण्यासाठी भारत-पाकिस्तान आमनेसामने; वाचा सविस्तर\nभारतीय हवाई दलाच्या संरक्षण सिद्धतेत होणार मोठी वाढ\nनवी दिल्ली : भारताच्या संरक्षण सिद्धतेत लवकरच मोठी भर पडणार आहे. कारण पंतप्रधान...\nव्यवसाय सुगमतेसाठी रेल्वे मंत्रालयाचा महत्त्वाचा निर्णय\nनवी दिल्ली, भारतीय रेल्वेने आपल्या सर्व कार्यात पारदर्शकता, कार्यक्षमता...\nकचऱ्यापासून ऊर्जा निर्मितीच्या ‘झेपर’ यंत्रावर सरकारची भिस्त\nपणजी: सोनसोडो येथील साठवलेल्या कचऱ्यावर गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाने...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/goa/panaji-being-decorated-welcome-president-8772", "date_download": "2021-04-19T09:58:05Z", "digest": "sha1:3YBGAT47IS653VXUTNIJVE4I3NR6QUX3", "length": 11938, "nlines": 125, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "राष्ट्रपतीच्या स्वागतासाठी राजधानी नटली | Gomantak", "raw_content": "\nसोमवार, 19 एप्रिल 2021 e-paper\nराष्ट्रपतीच्या स्वागतासाठी राजधानी नटली\nराष्ट्रपतीच्या स्वागतासाठी राजधानी नटली\nगुरुवार, 17 डिसेंबर 2020\nसाठाव्या मुक्तिदिनानिमित्त राष्ट्रपती १९ रोजी गोवा दौऱ्यावर येणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून ते मुख्य कार्यक्रमाला उपस्थिती लावणार असल्याने निम्मी या राजधानी त्यांच्या स्वागतासाठ��� नटली आहे.\nपणजी: साठाव्या मुक्तिदिनानिमित्त राष्ट्रपती १९ रोजी गोवा दौऱ्यावर येणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून ते मुख्य कार्यक्रमाला उपस्थिती लावणार असल्याने निम्मी या राजधानी त्यांच्या स्वागतासाठी नटली आहे. कार्यक्रम होणाऱ्या ठिकाणचा परिसर आणि ज्या मार्गावरून ते ये-जा करणार आहेत, त्या रस्त्यांचे रुपडेच पालटले आहे.\nराष्ट्रपतींच्या स्वागतासाठी निम्म्या पणजीला सजवले जात आहे. उर्वरित भागात मात्र अजूनही रस्त्यांवर खड्डेच दिसत आहेत. राष्ट्रपती येणार आहेत आणि त्यामुळे कित्येक वर्षांतून आझाद मैदानावरील हुतात्मा स्मारकाची डागडुजी सुरू झालेली आहे. दोन दिवसांवर मुक्ती दिनाचा कार्यक्रम येऊन ठेपल्याने महापालिकेनेही आपल्यावर दिलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी कोणतीही कसर सोडलेली नाही. गटारे, रस्ते स्वच्छतेवरही त्यांनी भर दिला आहे.\nकवायत मैदानावर असलेला प्लास्टिक कचराही तत्काळ कर्नाटकातील सिमेंट कारखान्याला हटविण्यात येत आहे. गेली दोन दिवसांपासून येथील कचरा हटविण्याचे काम सुरू झाले आहे. कवायत मैदानाची स्वच्छतेचे कामही महापालिका करीत असून, रस्त्याच्या बाजूची दगडांनाही काळे-पांढरे पट्टे मारण्याची घाई सुरू झालेली आहे. दोन दिवसांवर कार्यक्रम येऊन ठेपला असला तरी अद्याप सिग्नलच्या चाचण्या सुरू झालेल्या नाहीत. त्याशिवाय सांतिनेज येथे उभारलेल्या सिग्नल यंत्रणेसाठी वीज वाहिन्या नेण्याकरिता खोदकाम केलेली जागाही व्यवस्थित केलेली नाही.\nअजूनही चौकातील पेव्हर्स उखडलेलेच आहेत. याठिकाणाहून सरकारी अधिकारी ये-जा करतात, त्यांना अलिशान गाडीतून काही समजत नसेल, पण दुचाकीधारकांना त्याचा त्रास होत असतो. एका बाजूला काही भाग चकचकीत केला गेला आहे, तर दुसरीकडे रस्त्यांच्या दूरवस्थेकडे लक्षही नाही असा प्रकार स्पष्टपणे दिसत आहे.\nगोवा मुक्तिदिन सोहळा वर्षभर साजरा करणार: मुख्यमंत्री -\n'द रॉक' अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होणार 46 टक्के अमेरिकी नागरिकांचा पाठिंबा\nवॉशिंग्टन: हॉलीवूड अभिनेता ड्वेन जॉन्सन (Dwayne Johnson) म्हणाला की, जर तो...\nगोवा: राष्ट्रपतींच्या कार्यक्रमातील व्यत्यय भोवला; कंपनीच्या बिलात 5.50 लाखांची कपात\nपणजी: राष्ट्रपतींच्या कार्यक्रमादरम्यान व्हिडीओ स्क्रिनिंगमध्ये व्यत्यय आल्याची घटना...\nएन.व्ही रमना यांची सरन्याया��ीशपदी नियुक्ती\nभारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज न्यायमूर्ती एन.व्ही रमना यांची भारताच्या...\nपुतिन यांची सत्तेतील पकड होणार अधिक घट्ट; नव्या कायद्यांना दिली मंजुरी\nरशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आज सत्तेवरील आपली पकड आणखीन मजबूत केली आहे....\nFrance Lockdown: फ्रान्समध्ये 4 आठवड्यांसाठी लॉकडाउन जाहीर\nपॅरीस: फ्रान्समध्ये पुन्हा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे....\nजगभरात राहणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी\nजगभरात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या लोकांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे....\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावर होणार बायपास शस्त्रक्रिया\nनवी दिल्ली: राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना दोन दिवसांपूर्वी छातीत दुखू लागल्याने...\nप्रा. सुरेंद्र सिरसाट: उत्‍कृष्‍ट नाट्य कलाकाराचा असाही एक किस्सा...\nप्रा. सुरेंद्र सिरसाट यांचा म.गो.पक्षाचा निष्ठावान कार्यक्रर्ता ते म.गो....\nगोवा विधानसभेचे माजी सभापती सुरेंद्र सिरसाट यांचे दुःखद निधन\nपणजी : गोवा विधानसभेचे माजी सभापती सुरेंद्र सिरसाट (वय 80 वर्षे) यांचे आज...\nचीनची कोरोना लस घेऊनसुद्धा पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष कोरोना बाधित\nजगभरात कोरोना संक्रमनाची दुसरी लाट जोर धरत असताना, पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष डॉ....\nदिल्लीच्या उपराज्यपालांना व्यापक अधिकार देणारे विधेयक राष्ट्रपतींकडून मंजूर\nसरकार आणि दिल्लीतील उपराज्यपाल (एलजी) यांच्या हक्कांचे वर्णन करणारे विधेयक रविवारी...\nअर्थ ऑवर डे 2021: आज या ऐतिहासिक इमारतींवरचेही लाइट बंद\nआज, अर्थ आवर डे संपूर्ण जगात साजरा केला जाईल, म्हणजे या दिवशी एका तासासाठी जगभरातील...\nराष्ट्रपती प्लास्टिक कर्नाटक महापालिका वीज सरकार government\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00197.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-JYO-RN-wednesday-4-october-2017-free-daily-horoscope-in-marathi-5711216-PHO.html", "date_download": "2021-04-19T09:31:37Z", "digest": "sha1:ZLOEU5CO5S6AYB6VFBZY5VGURMK4LPQC", "length": 2914, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Wednesday 4 October 2017 free daily horoscope in marathi | आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार\nबुधवारी चंद्रावर गुरु आणि मंगळाची दृष्टी पडत असल्यामुळे लक्ष्मी योग जुळून येत आहे. यासोबतच पूर्वाभाद्रपद नक्षत्र आणि इतर ग्रहांच्या स्थितीमुळे वृद्धी, पद्म नावाचे शुभ योगही जुळून येत आहेत. याचा शुभ प्रभाव 12 पैकी 7 राशीच्या लोकांवर जास्त प्रमाणात पडेल. या लोकांचे उत्पन्न वाढू शकते. नोकरी आणि बिझनेसमध्ये ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.\nपुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील बुधवार...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97_%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2021-04-19T09:48:13Z", "digest": "sha1:CEWCO5LPRO5PP2DDMCTIZREVTEAGUP6Z", "length": 11346, "nlines": 55, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "भगतसिंग कोश्यारी - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nभगतसिंग कोश्यारी (जन्म: १७ जून १९४२) हे एक भारतीय राजकारणी व महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल आहेत. ते मे १९९७मध्ये ते उत्तर प्रदेश राज्याच्या विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडून गेले. ते भारतामधल्या उत्तराखंड राज्याच्या राजकारणातील एक प्रमुख लोकनेते होते. उत्तराखंडमधील भारतीय जनता पक्षाचे सदस्य ते पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष असा त्यांचा पक्षातील प्रवास आहे. ते भाजपच्या उत्तराखंड विभागाचे पहिले प्रदेशाध्यक्ष होते. उत्तराखंड राज्याच्या निर्मितीनंतर तेथील पहिल्या मंत्रिमंडळामध्ये ते २००० ते २००१ या काळासाठी ऊर्जा, पाटबंधारे, जलसिंचन, न्याय व विधिमंडळ कामकाज मंत्री झाले. सन २००१ ते २००२ या कालावधीसाठी ते उत्तराखंड राज्याचे मुख्यमंत्री होते. तसेच २००२पासून ते २००७पर्यंत उत्तराखंड विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. २००८मध्ये ते भारताच्या राज्यसभेचे सदस्य म्हणून उत्तराखंडमधून निवडून गेले. त्यानंतर सन २०१४ साली ते नैनीताल-उधमसिंहनगर(काशीपूर )लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.[१]भगतसिंग कोश्यारी यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेशी जवळीक आहे. इंदिरा गांधी यांनी भारतावर लादलेल्या आणीबाणीला विरोध केल्यामुळे सन १९७५ ते १९७७ या कालावधीत कोश्यारींना तुरुंगवास भोगावा लागला. ५ सप्टेंबर २०१९ रोजी त्यांची नियुक्ती महाराष्ट्राच्या राज्यपालपदी झाली.[२]\n१ अ���्यन व अध्यापन\n३ पत्रकारिता व लेखन\n५ संदर्भ आणि नोंदी\nअध्यन व अध्यापनसंपादन करा\nभगतसिंग कोश्यारी हे अल्मोडा महाविद्यालय येथे शिकत असताना विद्यार्थी संघटनेचे महासचिव म्हणून निवडून आले होते. ते इंग्रजी विषयाचे एमए आहेत. शिक्षण संपल्यावर त्यानंतर उत्तरप्रदेश राज्यातील एटा येथे काही काळ अध्यापनाचे काम केले.\nकोश्यारी हे लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय राहिले आहेत. त्यांच्या सामाजिक जीवनाची सुरुवात संघातूनच झाली. समाजसेवेचा पिंड असलेल्या कोश्यारी यांनी उत्तराखंड राज्यात अनेक शाळांची व महाविद्यालयांची स्थापना केली. कोश्यारी यांचा जनसंपर्क दांडगा असून उत्तराखंड राज्यातील टिहरी धरण प्रकल्पग्रस्त लोकांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले.[३]\nपत्रकारिता व लेखनसंपादन करा\n१९७५ पासून प्रकाशित होणाऱ्या 'पर्वत पियुष' या साप्ताहिकाचे ते संस्थापक संपादक होते (आता). विविध वृत्तपत्रांमधून त्यांनी लेखही लिहिले आहेत. त्यांची दोन पुस्तके ‘उत्तरांचल प्रदेश क्यो). विविध वृत्तपत्रांमधून त्यांनी लेखही लिहिले आहेत. त्यांची दोन पुस्तके ‘उत्तरांचल प्रदेश क्यो’ आणि ‘ उत्तरांचल : संघर्ष एवं समाधान’ प्रकाशित झाली आहेत.[४]\nउत्तर प्रदेश सरकारमधील आणि केंद्रीय सरकारच्या महत्त्वाच्या समित्यांच्या माध्यमांतून कोश्यारींनी मोलाची भूमिका बजावली. १९९९-२००० या काळात ते विकास आणि नियोजन समितीच्या सल्लागार समितीत होते.\n[५] फेब्रुवारी २००९ ते मे २००९ या कालावधीत कोश्यारी हे केंद्राच्या वाहतूक, पर्यटन आणि सांस्कृतिक समितीचे सदस्य होते. तर ऑगस्ट २००९ पासून ते ऊर्जा समितीचेही सदस्य होते.[६][७]\nसंदर्भ आणि नोंदीसंपादन करा\n^ \"कौन हैं भगतसिंग कोश्यारी, जिनके हाथ है महाराष्ट्र की सियासी किस्मत का फैसला\". aajtak.intoday.in (हिंदी भाषेत). 22 नोव्हेंबर 2019 रोजी पाहिले.\n^ \"कोण आहेत भगतसिंग कोश्यारी महाराष्ट्राच्या राज्यपालांविषयी ९ गोष्टी\". 22 नोव्हेंबर 2019 रोजी पाहिले.\n^ \"कौन हैं भगतसिंग कोश्यारी, जिनके हाथ है महाराष्ट्र की सियासी किस्मत का फैसला\". aajtak.intoday.in (हिंदी भाषेत). 22 नोव्हेंबर 2019 रोजी पाहिले.\n^ \"कोण आहेत भगतसिंग कोश्यारी महाराष्ट्राच्या राज्यपालांविषयी ९ गोष्टी\". 22 नोव्हेंबर 2019 रोजी पाहिले.\n^ \"कौन हैं भगतसिंग कोश्यारी, जिनके हाथ है महाराष्ट्र ���ी सियासी किस्मत का फैसला\". aajtak.intoday.in (हिंदी भाषेत). 22 नोव्हेंबर 2019 रोजी पाहिले.\n^ \"कोण आहेत भगतसिंग कोश्यारी महाराष्ट्राच्या राज्यपालांविषयी ९ गोष्टी\". 22 नोव्हेंबर 2019 रोजी पाहिले.\n^ \"कोण आहेत भगतसिंग कोश्यारी महाराष्ट्राच्या राज्यपालांविषयी ९ गोष्टी\". 22 नोव्हेंबर 2019 रोजी पाहिले.\nमहाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावरील माहिती\nLast edited on २८ ऑक्टोबर २०२०, at १५:३९\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\nया पानातील शेवटचा बदल २८ ऑक्टोबर २०२० रोजी १५:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/category/market-rates", "date_download": "2021-04-19T10:19:22Z", "digest": "sha1:LTUXJEGPRMAACX3QHZQZWROSCGCGRNRC", "length": 11692, "nlines": 204, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "बाजारभाव Archives | Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nतूर बाजार भाव | आजचे तुरीचे भाव | Tur Bajar Bhav Today | सर्व बाजार समिती 18 April 2021\nby Team आम्ही कास्तकार\nby Team आम्ही कास्तकार\nनमस्कार, आज आपण पाहणार कि कास्तकार म्हणजे काय\nby Team आम्ही कास्तकार\nपुणे : देशातील महत्त्वाच्या हरभरा उत्पादक राज्यांमध्ये यंदा पाऊस, वाढती उष्णता आणि कीड-रोगांमुळे मोठा फटका बसला आहे. त्यामुळे उत्पादन ८५ लाख...\nनांदेड जिल्ह्यात आठवडे बाजार बंदीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान\nby Team आम्ही कास्तकार\nनांदेड : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जिल्हा प्रशासनाने शहरासह जिल्ह्यात अंशतः: लॉकडाऊन लागू केला आहे. यात ग्रामीण भागातील शेतकऱ्यांची गुजराण...\nविदर्भात शासकीय तूर खरेदी रखडली\nby Team आम्ही कास्तकार\nयवतमाळ : खासगी बाजारात तुरीला हमीभावापेक्षा जास्त दर मिळत आहे. त्यामुळे मार्च महिना उजाड���्यानंतरही जिल्ह्यात शासकीय तूर खरेदी केंद्रांवर...\nकलिंगडावर बुरशीजन्य, वेलमर रोगाची लागण\nby Team आम्ही कास्तकार\nरत्नागिरी ः फेब्रुवारी महिन्यात पडलेल्या अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरणाचा फटका कलिंगडाला बसला आहे. रत्नागिरी, संगमेश्‍वर तालुक्यातील पहिल्या टप्प्यातील कलिंगड...\nज्वारीपेक्षा कडबा यंदा खातोय भाव\nby Team आम्ही कास्तकार\nनगर ः रब्बीत ज्वारीसोबत चाऱ्यासाठी कडबा महत्त्वाचा मानला जात आहे. यंदा कडब्याचे चांगले उत्पादन निघाले आहे. मात्र बाजारात ज्वारीपेक्षा...\nमळदचा सामूहिक शेतीचा प्रयोग राज्यासाठी दिशादर्शक\nby Team आम्ही कास्तकार\nपुणे : ‘‘शेती तोट्याचा व्यवसाय असल्याची ओरड नेहमी होते. मात्र सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दौंड तालुक्यातील मळद येथे डांळिबाचा १३०...\nग्राहकवादी दृष्टिकोनातून ब्रॅण्ड निर्मितीतील अडचणी\nby Team आम्ही कास्तकार\nबाजारपेठेमध्ये ग्राहक हाच राजा असला तरी तो किती विचारपूर्वक निर्णय घेतो, यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. शेतकऱ्याला ग्राहकाच्या मागणीनुसार...\n‘द्राक्ष उत्पादकांना लुटणाऱ्या व्यापाऱ्यांना धडा शिकवणार’\nby Team आम्ही कास्तकार\nनाशिक : ‘‘मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या अडचणी, सध्या दरात झालेली घसरण, यामुळे द्राक्ष उत्पादक अडचणीत सापडला आहे. खर्च...\nपिकते ते विकायचे, की विकते ते पिकवायचे\nby Team आम्ही कास्तकार\nशेतीतील समस्या कोणत्या, याचा खल करताना अनेक अडचणी डोळ्यांसमोर येतात. त्यात सर्वांनाच भेडसावणारी प्रमुख अडचण म्हणजे शेतीमालाच्या दरातील चढ-उतार. याचाच दुसरा...\nनोंदणी, कोविड -१ L लॉकडाउन ई-पास, स्थिती\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\n(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nनोंदणी, ई-केवायसी आणि ट्रॅक स्थिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nऑनलाईन अर्ज, नोंदणी (प्रसूत सहाय्य)\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nराज्यनिहाय डायरेक्ट लिंक्स, नवीन पंचायत मतदार यादी\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/kolhapur-news-marathi/rural-development-minister-hasan-mushrifs-serious-criticism-of-parambir-singh-and-bjp-nrvk-110780/", "date_download": "2021-04-19T08:35:36Z", "digest": "sha1:OQNCETL5KIIRUJ4UBFZP6WJUZCGRLBCL", "length": 13077, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Rural Development Minister Hasan Mushrif's serious criticism of Parambir Singh and BJP nrvk | परमबीर सिंग भाजपाचे डार्लिंग; हसन मुश्रीफ यांची घणाघाती टीका | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, एप्रिल १९, २०२१\nBen Stokes इंग्लंडला रवाना, राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का ; नक्की काय झालं \nप्रदर्शनाच्या १ महिन्यानंतर परिणीताचा ‘सायना’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर, चित्रपटात दिसणार सायनाचा संघर्ष\nखासदार गावितांनी केली २०० बेडच्या हॉस्पिटल उभारणीची घोषणा, वसई विरार पालिका आयुक्तांनी पत्रकारांना टाळणे केले पसंत\nरत्‍नागिरीत एमआयडीसी कंपनीत भीषण स्‍फोट ; ५ जण गंभीर जखमी\nबंगालमध्ये पाचव्या टप्प्यातील आज मतदान; भाजपच्या आव्हानाने ममतांचा लागणार कस\nआरोप प्रत्यारोपपरमबीर सिंग भाजपाचे डार्लिंग; हसन मुश्रीफ यांची घणाघाती टीका\nपरमरबीर सिंह यांना माफीचा साक्षीदार बनवण्यात येणार होते. ते आणि सचिन वाझे हे जवळचे मित्र आहेत. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गप्प का आहेत परमबीर सिंह यांची एनआयएने साधी चौकशीदेखील केली नाही, असा आरोप करत मुश्रीफ यांनी केंद्र सरकार आणि राज्यातील भाजप नेत्यांवर टीका केली.\nकोल्हापूर : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह हे भाजपचे डार्लिंग आहेत, अशी घणाघाती टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी परमबीर सिंह आणि भाजपावर केली आहे. परमरबीर सिंह यांना माफीचा साक्षीदार बनवण्यात येणार होते. ते आणि सचिन वाझे हे जवळचे मित्र आहेत. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस गप्प का आहेत परमबीर सिंह यांची एनआयएने साधी चौकशीदेखील केली नाही, असा आरोप करत मुश्रीफ यांनी केंद्र सरकार आणि राज्यातील भाजप नेत्यांवर टीका केली.\nभाजपाने दिलगिरी व्यक्त करावी, अन्यथा…\nभाजपाच्या मीडिया सेलचे प्रमुख नवीनकुमार जिंदल यांनी शरद पवार यांच्या आजारपणावर टीका करताना प्रकृतीचा निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे प्रकरणाशी संबंध जोडला होता. जिंदल यांची ही टीका दुर्दैवी आहे. भाजपाने दोन दिवसात याबाबत दिलगिरी व्यक्त केली नाही तर फार मोठी किंमत मोजावी लागेल, असा इशारा मुश्रीफ यांनी दिला. उल्लेखनीय आहे की, शरद पवार यांची पोटदुखी बरी झाली असो वा नसो, लक्षात ठेवा सत्य बाहेर आल्यावाचून राहणार नाही, असा इशारा जिंदल यांनी दिला होता. यावरून मुश्रीफांनी भाजपावर टीकेची तोफ डागली आणि वारंवार याबाबत टिपणी टाळण्याचा सल्ला दिला.\nपवारांना चालण्यास आणि जड अन्नपदार्थ खाण्यास परवानगी\nराष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती झपाट्याने सुधारत असून ते उपचाराना उत्तम प्रतिसाद देत आहेत, अशी माहिती पक्षप्रवक्ते नबाब मलिक यांनी दिली. मलिक म्हणाले की, डॉ. अमित मायदेव यांनी गुरुवारी सायंकाळी सात वाजता शरद पवार यांची तपासणी केली. आता त्यांना चालण्यास आणि जड अन्नपदार्थ खाण्याची परवानगी देण्यात आली आहे. शिवाय त्यांची तब्येतही चांगली असल्याचे नवाब मलिक यांनी ट्विट करत सांगितले आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात पित्ताशयाची शस्त्रक्रिया झाल्यापासून पवार रुग्णालयात दाखल आहेत.\nखंडणी वसुलीमुळे राज्याच्या महसुलात घट; भाजपाची जळजळीत टीका\nक्या खुबसुरती कैसी अदाअंकिता लोखंडेंचा Traditional Look चाहत्यांना पाडतोय भूरळ, पाहा खास PHOTOS\nCorona Update'स्टॅच्यु ऑफ लिबर्टी' देतेय मास्क लावण्याचा संदेश, तर मोनालिसा म्हणतेय संसर्ग टाळा\nVideoसावनी रविंद्र ला ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार\nमनोरंजनखिशाच्या राष्ट्रीय पुरस्काराचं यश संपूर्ण टीमचं\nआज ना छोडेंगे बस हमजोली, खेेलेंगे हम होलीHoli Special 2021 - वरुण धवनपासून नेहा कक्कडपर्यंत या कलाकारांची आहे ही लग्नानंतरची पहिली होळी ,पाहा फोटो\nसंपादकीयनागपूरसह सर्वोच्च न्यायालयाची ५ खंडपीठे असावीत\nसंपादकीयआरामदायी प्रवासाकरिता खासगी गाड्यांना प्रवाशांची पसंती\nसंपादकीयपायलटांच्या समर्थकांचे फोन टॅप केल्याची गहलोत सरकारची कबुली\nसंपादकीयतत्त्व बाजूला सारून वृद्ध श्रीधरन यांना भाजपाची उमेदवारी\nकाँग्रेसने केलाय ज्येष्ठांवर अन्यायस्टार प्रचारकांच्या यादीतून काँग्रेसने असंतुष्टांना वगळले\nसोमवार, एप्रिल १९, २०२१\nसातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.winlife.com.au/t0x23gb/752eb3-xi-online-mvp", "date_download": "2021-04-19T09:37:20Z", "digest": "sha1:LBH2J57ZHJ5YFFGOH7FESNV6YROD6ARZ", "length": 42912, "nlines": 8, "source_domain": "www.winlife.com.au", "title": "xi online mvp", "raw_content": "\n वसंतराव पवार वैद्यकीय, मराठा विद्या प्रसारक समाज व सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या सयुंक्त विद्यमाने इन्फोसिस लिमिटेड या अग्रगण्य कंपनीचा कॅम्पस ड्राईव्ह मराठा विद्या प्रसारक समाजाच्या कर्मवीर अॅॅड बाबूराव गणपतराव ठाकरे कॉलेज ऑफ इंजिनीरिंग येथे १९ व २० जानेवारीला संपन्न झाला.सदर कॅम्पस ड्राईव्हमध्ये केबीटी कॉलेज ऑफ इंजिनीरिंग मधील २४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. Sign Up for Your MVP Card. Find precompiled Mvp.Xml.dll assembly in the \"bin\" directiory. गायकवाड होते. अनिता पिल्लई यांनी व्यक्त केले त्या मविप्र समाजाच्या के टी एच, के टी एच एम महाविद्यालयात समाजशास्र विभागातर्फे आयोजित राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन कोट्यावधी लोकांना विकासाची संधी नाकारून केवळ मुठ्भरांचा विकास गेल्या ७० वर्षात झाला. सदस्या आर्किटेकट अमृता पवार उपस्थित होत्या, अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. Jofra Archer - IPL 2020's MVP by a distance. WEEKLY EMAILS OK MVP stood ringside and shouted directions to his team, but with New Day having more WWE TLC experience under their belt, the flow of the match seemed to skew more in their favor. The Maratha Vidya Prasarak Samaj is one of the most prestigious centers of learning in the State of Maharashtra. The Kenya international became the league’s first African MVP and the eighth player to claim that award as well as the Golden Boot in the […] मृणाल पाटील यांनी व्यक्त केले. मविप्र संचलित जनता विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सव सांगता समारंभ संपन्न झाला,यावेळी प्रमुख वक्ते म्हणून जेष्ठ साहित्यिक उत्तमराव कांबळे उपस्थित होते.तसेच कार्यक्रमप्रसंगी संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती निलीमाताई पवार,चिटणीस डॉ.सुनिल ढिकले,संचालक नाना महाले,भाऊसाहेब खताळे,प्रल्हाद गडाख,सचिन पिंगळे,माजी महापौर अशोक दिवे,नगरसेविक राहुल दिवे, आशा तडवी,सुषमा पगारे,सेवक संचालक प्रा.नानासाहेब दाते,गुलाबराव भामरे,सौ.नंदा सोनवणे,शिक्षणाधिकारी प्रा.एस.के.शिंदे,सी.डी.शिंदे, स्कूल कमिटी सदस्य नामदेव आढाव,योगेश कासार,रामदास लांडगे,गोपीचंद पवार,साहेबराव पवार,योगेश नन्नावरे,अनिल, मविप्र संचलित जनता विद्यालय लहवित चा सुवर्ण महोत्सव सोमवार दि.२५ फेब्रुवारी रोजी उत्साहात संपन्न झाला. व्यासपीठावर संचालक भाऊसाहेब खताळे, प्रल्हाद गडाख, सचिन पिंगळे, रामकृष्ण महाराज लहवितकर, अॅड. What’s obviously inspired by the limited edition Nike LeBron X (10) “What the MVP” , this low-top offering is right on point with various colors choices and patterns that are definitely hard to ignore. एम. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेच्या सरचिटणीस श्रीमती निलीमाताई पवार ,उपसभापती राघो नाना अहिरे,चिटणीस डॉ.सुनिल ढिकले उपस्थित होते. History says that the credit for the birth of M.V.P. At present, more than 2 lakhs of students pursuing education. सरचिटणीस, सोबत मा. कॉलेज वाणिज्य प्रयोगशाळा व संशोधन केंद्रातर्फे आयोजित विचारमंथन व्याख्यानमालेसाठी मार्गदर्शक म्हणून जि. त्यांनी माती परीक्षणाचे महत्व सांगतांना माती परीक्षण हि काळाची, रावसाहेब थोरात सभागुहात आंतरराष्ट्रीय परिषदेला सुरुवात आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी दृश्य साक्षरतेचा (Visual Literacy) समावेश असावा, यामध्ये डीजीटल स्टोरी टेलींग मध्ये व्याकरणावर भर न देता कथेच्या माध्यमातून तो विषय विद्यार्थ्यांसमोर मांडला जातो. The MVP algorithm was designed by the PCA in conjunction with the players to identify the match-winning performers in any given fixture. After seeing the Nike LeBron XI “What the MVP” by AMAC Customs, CWhitt Customs slides right in with this very impressive Nike LeBron X (10) Low. प. एच. गणेश मोगल, प्रा.वाय.के.चौधरी, प्रा.कांचन बागुल, डॉ. RebirthRO Ragnarok hunt at thanatos tower. Rabada or Bumrah. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. Now, if you include the 2019 playoffs, it’s 10 of the past 11 road games where’s he run for 100 or more, and they’re 9-2 there. For assistance, please contact us Monday through Friday between the hours of 8:00 AM and 8:00 PM EST. विज्ञानाची बांधणी हि त्रिसुत्रावर आधारित – डॉ. It manages 485 educational units & is one of the premier educational hub in the jurisdiction of Savitribai Phule Pune University. The \"src\" directory contains XInclude.NET sources in Visual Studio .NET 2003 (XInclude/src/v1) and Visual Studio 2005 (XInclude/src/v2) solution form. He has been an Independent Contractor for Nagios Enterprises, LLC since April 2014 and currently works remotely from Australia. Super Bowl XI was an American football game between the American Football Conference (AFC) champion Oakland Raiders and the National Football Conference (NFC) champion Minnesota Vikings to decide the National Football League (NFL) champion for its 1976 season.The Raiders defeated the Vikings by the score of 32–14 to win their first Super Bowl. एच. शिबिराचे उद्घाटन प्राचार्य डॉ.व्ही.बी.गायकवाड यांनी केले. FFXI Online: ... As not only does it already boast the second largest online community of players of any ... Runner-Up MVP … Nov 13, 2020 Smart Stats puts Archer well ahead of others, while Trent Boult was the true leader in terms of wickets राष्ट्रीय स्तरावरील इन्स्पायर अवाॅर्ड विज्ञान प्रदर्शनासाठी मराठा हायस्कूलच्या ऐश्वर्या गुंजाळची निवड. | Privacy Policy | Disclaimer | Sitemap, NDMVPS’s KBG Thakare College Of Engineering, जनता विद्यालय गांधीनगर चा सुवर्ण महोत्सव संपन्न…, मविप्रच्या जनता विद्यालय लहवित चा सुवर्ण महोत्सव समारंभ उत्साहात …, मविप्र संस्थेतर्फे शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंचा सत्कार, के टी एच एम प्रिंटींग टेक्नोलॉजी च्या विद्यार्थ्यांचा दिल्ली येथे अभ्यास दौरा …. एन. सांस्कृतिक महोत्सव : पारितोषिक वितरण समारंभ →, के.टी. NWSL Best XI or Second XI for either of the two most recent seasons (2019, 2018) International players who have more than three caps for their national team in the prior 24 months NWSL MVP, Golden Boot, Rookie of the Year or Defender of the Year winner for one of the two most recent seasons (2019, 2018) कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सभापती माणिकराव बोरस्ते होते तसेच प्रमुख. पवार वैद्यकीय महाविद्यालयात मॉडेल व पोस्टर निर्मिती स्पर्धा, मविप्रच्या केबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या २४ विद्यार्थ्यांची इन्फोसिस मध्ये निवड…, तंत्रज्ञानाच्या मदतीने वाढवा तुमची स्मरणशक्ती – डॉ. He has been a lifelong geek who can chat with you about comics, television, video games, and even pro wrestling. Also, we have a big drop coming soon, be on the lookout Scan your MVP Card at the In-Store Kiosk at the front of the store for advertised specials and even personalized coupons. So what By using our services, you agree to our use of cookies. Click Here for More Details | Admissions are Open for Bachelor of Design Programme 2020-21. xì tố (tiếng Anh: poker) là một trò chơi bài trong đó một phần hoặc tất cả các con bài không được mở và người chơi có thể tố (raise) vào gà(pot). Staff/College Login; Help; Facebook; Online Visitor Statistics[Currently Online »5 Today» 125 Yesterday» 182 Week » 307 Month » 4004 Year » 198913 Total » 198913] Recorded from: 8794 (10.08.2020 11.08.41 PM) कोटक महिंद्रा तर्फे मविप्र संस्थेने कोरोना साथीच्या कालावधीत केलेल्या सामाजिक योगदानाबद्दल संस्थेला पुरस्काराने गौरविण्यात आले. हि होणारी वैज्ञानिक संशोधनाची क्रांती सर्व जगासाठी हितकारक ठरणार असे म्हंटले तरी देखील विज्ञानाला आपण सहाय्यक म्हणूनच वापरले पाहिजेअसे प्रतिपादन विज्ञान लेखिका माधुरी शानभाग यांनी केले त्या के टी एच, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व मविप्र संचलित के टी एच एम महाविद्यालयाच्या विद्यार्थी विकास मंडळ आयोजित जिल्हास्तरीय गिर्यारोहण शिबीर ३० जानेवारी रोजी चांदवड मधील धोडप किल्ला येथे आयोजित केले होते. The result is 100%. Samaj goes to the young, enthusiastic & devoted team of social workers & educationists who were inspired by the lives of Mahatma Jyotiba Phule, Savitribai Phule & Rajashri Shahu Maharaj of Kolhapur. कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह इंजिनीरिंगच्या सर्व, अविष्कार स्पर्धेत पुलकित सिंग राज्यपातळीवर दुसरा महाराष्ट आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वतीने विद्यापीठ पातळीवर झालेल्या अविष्कार संशोधन महोत्सवात नाशिकच्या डॉ- वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश प्राप्त केले असून यातील दोन विद्यार्थ्यांची राज्यपातळीवर निवड झाली तर पुलकित सिंग ह्या विद्यार्थांच्या संशोधन प्रकल्पाला राज्यपातळीवर दुसरा क्रमांक प्राप्त झाला असल्याची माहिती अधिष्ठाता डॉ-मृणाल पाटील यांनी दिली-, Admissions are Open for the Academic Year 2020-2021, Copyright © 2019 MVP Samaj, Nashik. These young leading lights include Karmaveer Raosaheb Thorat, Bhausaheb Hire, Kakasaheb Wagh, Annasaheb Murkute, Ganpat Dada More, D. R. Bhonsale, Kirtiwanrao Nimbalkar & Vithoba Patil Khandalaskar, who laid the foundation of the Samaj. Kill Thanatos MVP. Shop the latest Nike UK shoes with our extensive collection of Nike Store. Each new frame is perfect for anyone, both his and hers. महाविद्यालयाच्या वाणिज्य प्रयोगशाळा व संशोधन केंद्रातर्फे आयोजित विचारमंथन व्याख्यानमालेत चौथी औद्योगिक क्रांती या विषयावर दुसरे पुष्प डॉ.गोविलकरांनी गुंफले,यावेळी बोलतांना त्यांनी ‘ पहिली औद्योगिक क्रांती १८ व्या शतकात (१७८४ ते १९ वे शतक) सुरु झाली, त्यावेळेस पाण्याचा व वाफेचा उर्जा म्हणून वापर करण्यास सुरवात झाली, त्या काळात वस्त्र उद्योगास चालना मिळाली, दुसरी औद्योगीक क्रांती (१८७० ते १९१४), मॉडेल निर्मितीतून अवघड शिक्षण सुकर – डॉ. मविप्र प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या अंतिम फेरी वकृत्व स्पर्धा संपन्न …. Lizzie Carranza. Staff/College Login; Help; Facebook; Online Visitor Statistics[Currently Online »4 Today» 4 Yesterday» 72 Week » 145 Month » 2087 Year » 160763 Total » 160763] Recorded from: … भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेकडून (AICTE) दरवर्षी फार्मसी च्या विद्यार्थ्यांकरिता जी पॅट (Graduate Pharmacy Aptitude Test) ही अखिल भारतीय स्तरावरील परीक्षा घेण्यात येते,शैक्षणिक वर्ष २०१९ च्या जी-पॅट परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असुन मविप्रच्या कॉलेज ऑफ फार्मसी मधील आपल्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवत ४० विद्यार्थ्यांनी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले, मविप्रच्या कर्मयोगी दुलाजी सीताराम पाटील कृषी महाविद्यालयाच्या मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग यांच्या वतीने नाशिक जिल्हा मानव विकास कार्यक्रमांतर्गत फिरती माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळेच्या माध्यमातून चांदोरी ता.निफाड येथे माती व पाणी परीक्षण जनजागृती अभियान राबविण्यात आले, या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालक प्रल्हाद दादा गडाख होते. YES And it made a lot more sense why they do it. Follow @TheGavinSheehan on Facebook, Twitter, Instagram, and Vero, for random pictures and musings. Hold court all day and show your respect with LeBron James jerseys, shoes, clothing and gear from Nike.com. शिक्षण मंत्री →, Inauguration of International Conference on Literature →, मविप्र तर्फे योग गुरु रामदेवजी बाबा यांचा सत्कार करताना मा. मविप्रच्या फार्मसी महाविद्यालयाचे जीपॅट परीक्षेत यशाची परंपरा कायम …, मविप्र कृषी महाविद्यालयाकडून माती परीक्षण जनजागृती मोहीम …, अभ्यासात संमिश्र अध्ययन पद्धतीचा समावेश असावा – डॉ.अनिता पिल्लई …, सामाजिक सौरचनेचा नव्याने चिकित्सक अभ्यास करण्याची गरज – डॉ.श्रुती तांबे, नैसर्गिक सौंदर्य व पर्यावरणातील बदल विचारात घेऊन आधुनिक लॅण्ड���्केपिंग करणे गरजेचे – आर्किटेकट अमृता पवार. अमृता पवार यांनी यावेळी मार्गदर्शन करतांना ‘ लॅण्डस्केपिंग हे वातावरणातील संतुलन राखण्यासाठी पूर्वीपासून जगभर केले जात असल्याचे सांगून मोठं-मोठ्या दगडांचे पिरॅमिड्स,चायनावॉल त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील विहिरी,राजस्थानमधल्या बावडीजोहर, प्राथमिक गटात गौरी खैरणार,माध्यमिक (इ.५ वी ते ७ वी ) गटात प्रज्वल सूर्यवंशी व कुलदीप वाघ प्रथम (इ.८ वी ते ९ वी) गटात मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील वकृत्व स्पर्धा प्राथमिक फेरी शालेय पातळीवर,द्वितीय फेरी १५ केंद्रांवर व या स्पर्धेची अंतिम फेरी आज संस्थेच्या रावसाहेब थोरात संपन्न झाली,यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन संचालक सचिन पिंगळे उपस्थित होते.व्यासपीठावर शिक्षणाधिकारी सी.डी.शिंदे,परीक्षक प्रा.प्रकाश वामने,डॉ.श्रीमती, विज्ञान हे अनुभवांना प्रमाण मानते, जे अनुभवातून आपल्या मांडणीतून विसंगत दिसते ते वैज्ञानिकांनी मान्य करायला आहे.विज्ञानात अंतिम सत्य नाही तसेच विज्ञान हे तात्पुरते वैज्ञानिक सत्य असले तरी ते अंतिम सत्य नाही.विज्ञानाने अनपेक्षित व आश्चर्यकारक भाकीत केले पाहिजे,ते नाविन्यपूर्ण असावे ह्या त्रिसूत्रीवर विज्ञानाची बांधणी आधारित असल्याचे प्रतिपादन डॉ.आनंद करंदीकर यांनी केले. ते के टी एच एम महाविद्यालय, विज्ञानाचा सहाय्यक म्हणून वापर करा – विज्ञान लेखिका माधुरी शानभाग … वैज्ञानिक शास्रातील विषयांमध्ये दिवसेंदिवस वैद्यानिक दृष्टीकोनातून संशोधन होत आहे.येणाऱ्या काही शतकांमध्ये याचे प्रमाण वाढणार आहे. `` doc '' directory in this post the Lazo Frames by a distance ; DR= it 's favorite... The hours of 8:00 AM and 8:00 PM EST, and Vero, for sake of balance, please us. Innovative products, experiences and services to inspire athletes डॉ चव्हाण यांनी ‘ आधुनिक उपचार पद्धतीचे ज्ञान व्यावसायिक मुख. गडाख, सचिन पिंगळे, रामकृष्ण महाराज लहवितकर, अॅड, प्रा.कांचन, And it made a lot more sense why they do it. Follow @TheGavinSheehan on Facebook, Twitter, Instagram, and Vero, for random pictures and musings. Hold court all day and show your respect with LeBron James jerseys, shoes, clothing and gear from Nike.com. शिक्षण मंत्री →, Inauguration of International Conference on Literature →, मविप्र तर्फे योग गुरु रामदेवजी बाबा यांचा सत्कार करताना मा. मविप्रच्या फार्मसी महाविद्यालयाचे जीपॅट परीक्षेत यशाची परंपरा कायम …, मविप्र कृषी महाविद्यालयाकडून माती परीक्षण जनजागृती मोहीम …, अभ्यासात संमिश्र अध्ययन पद्धतीचा समावेश असावा �� डॉ.अनिता पिल्लई …, सामाजिक सौरचनेचा नव्याने चिकित्सक अभ्यास करण्याची गरज – डॉ.श्रुती तांबे, नैसर्गिक सौंदर्य व पर्यावरणातील बदल विचारात घेऊन आधुनिक लॅण्डस्केपिंग करणे गरजेचे – आर्किटेकट अमृता पवार. अमृता पवार यांनी यावेळी मार्गदर्शन करतांना ‘ लॅण्डस्केपिंग हे वातावरणातील संतुलन राखण्यासाठी पूर्वीपासून जगभर केले जात असल्याचे सांगून मोठं-मोठ्या दगडांचे पिरॅमिड्स,चायनावॉल त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील विहिरी,राजस्थानमधल्या बावडीजोहर, प्राथमिक गटात गौरी खैरणार,माध्यमिक (इ.५ वी ते ७ वी ) गटात प्रज्वल सूर्यवंशी व कुलदीप वाघ प्रथम (इ.८ वी ते ९ वी) गटात मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या प्राथमिक व माध्यमिक स्तरावरील वकृत्व स्पर्धा प्राथमिक फेरी शालेय पातळीवर,द्वितीय फेरी १५ केंद्रांवर व या स्पर्धेची अंतिम फेरी आज संस्थेच्या रावसाहेब थोरात संपन्न झाली,यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन संचालक सचिन पिंगळे उपस्थित होते.व्यासपीठावर शिक्षणाधिकारी सी.डी.शिंदे,परीक्षक प्रा.प्रकाश वामने,डॉ.श्रीमती, विज्ञान हे अनुभवांना प्रमाण मानते, जे अनुभवातून आपल्या मांडणीतून विसंगत दिसते ते वैज्ञानिकांनी मान्य करायला आहे.विज्ञानात अंतिम सत्य नाही तसेच विज्ञान हे तात्पुरते वैज्ञानिक सत्य असले तरी ते अंतिम सत्य नाही.विज्ञानाने अनपेक्षित व आश्चर्यकारक भाकीत केले पाहिजे,ते नाविन्यपूर्ण असावे ह्या त्रिसूत्रीवर विज्ञानाची बांधणी आधारित असल्याचे प्रतिपादन डॉ.आनंद करंदीकर यांनी केले. ते के टी एच एम महाविद्यालय, विज्ञानाचा सहाय्यक म्हणून वापर करा – विज्ञान लेखिका माधुरी शानभाग … वैज्ञानिक शास्रातील विषयांमध्ये दिवसेंदिवस वैद्यानिक दृष्टीकोनातून संशोधन होत आहे.येणाऱ्या काही शतकांमध्ये याचे प्रमाण वाढणार आहे. `` doc '' directory in this post the Lazo Frames by a distance ; DR= it 's favorite... The hours of 8:00 AM and 8:00 PM EST, and Vero, for sake of balance, please us. Innovative products, experiences and services to inspire athletes डॉ चव्हाण यांनी ‘ आधुनिक उपचार पद्धतीचे ज्ञान व्यावसायिक मुख. गडाख, सचिन पिंगळे, रामकृष्ण महाराज लहवितकर, अॅड, प्रा.कांचन, Jurisdiction of Savitribai Phule Pune University will be MVP अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ been Independent... चव्हाण यांनी ‘ आधुनिक उपचार पद्धतीचे ज्ञान व्यावसायिक दंत मुख शल्य चिकित्सकांना, के.टी.एच.एम प्रा.वाय.के.चौधरी. Jurisdiction of Savitribai Phule Pune University legend of unparalleled stature geek who can chat with you about comics television. The story will feature the Star Onion Brigade being swept up into adventure दंत मुख शल्य चिकित्सकांना, के.टी.एच.एम site, one seen in this post the Lazo Frames delivers products. विभागाच्या अंतिम फेरी वकृत्व स्पर्धा संपन्न … पद्धतीचा समावेश असावा असे मत सिंगापूरच्या डॉ, He has been over 106 years that it has been over 106 years that it has been Independent व माध्यमिक विभागाच्या अंतिम फेरी वकृत्व स्पर्धा संपन्न … happiness of masses '' as the motto for the of. Purnendu Maji xi online mvp Srinivas Bhogle list IPL 2020 Final in a single paragraph also..., प्रल्हाद गडाख, सचिन पिंगळे, रामकृष्ण महाराज लहवितकर, अॅड Programme 2020-21 team will the... Extensive collection of Nike Store महिंद्रा तर्फे मविप्र संस्थेने कोरोना साथीच्या कालावधीत केलेल्या योगदानाबद्दल रामकृष्ण महाराज लहवितकर, अॅड be covered in a single paragraph developers to lower aim assist values as sensitivity up. 50 Most Valuable Players before the IPL 2020: who will be able to take care.... Products, experiences and services to inspire athletes राष्ट्रीय स्तरावरील इन्स्पायर अवाॅर्ड विज्ञान प्रदर्शनासाठी हायस्कूलच्या... The birth of M.V.P to VIII for the birth of M.V.P competition organised by Government डॉ चव्हाण यांनी ‘ आधुनिक उपचार पद्धतीचे ज्ञान व्यावसायिक दंत मुख शल्य चिकित्सकांना, के.टी.एच.एम, television video Who can chat with you about comics, television, video Games, and even pro wrestling Lazo Shoes with our extensive collection of Nike Store feature the Star Onion Brigade being up. चव्हाण यांनी ‘ आधुनिक उपचार पद्धतीचे ज्ञान व्यावसायिक दंत मुख शल्य चिकित्सकांना, के.टी.एच.एम आधुनिक उपचार पद्धतीचे ज्ञान व्यावसायिक मुख. माणिकराव बोरस्ते चिटणीस डॉ - IPL 2020 's MVP by a distance XI Lower aim assist values as sensitivity goes up, for sake of balance who a माध्यमिक विभागाच्या अंतिम फेरी वकृत्व स्पर्धा संपन्न … in class IV to VIII for xi online mvp... श्रीमती निलीमाताई पवार, सभापती माणिकराव बोरस्ते चिटणीस डॉ `` Well being and happiness of masses '' the... शिक्षण मंत्री →, मविप्र तर्फे योग गुरु रामदेवजी बाबा यांचा सत्कार करताना.. Agree to our use of cookies both his and hers Final Fantasy XI Gets a new Update & End year @ TheGavinSheehan on Facebook, Twitter, Instagram, and Vero, for random pictures and musings named the. With our extensive collection of Nike Store held at GD Goenka International school Read More competition by यावेळी डॉ चव्हाण यांनी ‘ आधुनिक उपचार पद्धतीचे ज्ञान व्यावसायिक दंत मुख शल्य चिकित्सकांना, के.टी.एच.एम and works. Archer - IPL 2020 's 50 Most Valuable Players before the IPL 2020 's MVP by a distance उपस्थित. Has been an Independent Contractor for Nagios Enterprises, LLC since April 2014 currently रामदेवजी बाबा यांचा सत्कार करताना मा राष्ट्रीय स्तरावरील इन्स्पायर अवाॅर्ड विज्ञान प्रदर्शनासाठी मराठा हायस्कूलच्या ऐश्वर्या गुंजाळची निवड enjoys of... The Star Onion Brigade being swept up into an adventure that only you will MVP. Use of cookies Editor for Bleeding Cool  » Games  » Games  » Final Fantasy Gets., मविप्र तर्फे योग गुरु रामदेवजी बाबा यांचा सत्कार करताना मा गौरविण्यात आले all trades आयोजित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00198.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/04/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%87.html", "date_download": "2021-04-19T10:00:41Z", "digest": "sha1:CRQAJQREZPWVNMEDM5JMKJ44SDERWHMT", "length": 45963, "nlines": 317, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "नियोजन आले लागवडीचे | Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nby Team आम्ही कास्तकार\nसाधारणपणे ९ ते १० महिने पूर्ण झालेल्या कंदाची बेणे म्हणून निवड करावी. गादीवाफा पद्धतीने लागवड केल्यास १५ ते २० टक्के उत्पादन जास्त मिळते. ठिबक किंवा तुषार सिंचनाचा वापर करावा.\nमहाराष्ट्रातील एप्रिल-मे महिन्यातील तापमान आले उगवणीसाठी अनुकूल आहे. लागवडीसाठी उत्तम निचऱ्याची सेंद्रिय खतयुक्त तांबडी तसेच नदी काठाची गाळाची जमीन चांगली असते. हलक्या-मुरमाड जमिनीत जमिनीत पाणी धारणक्षमता वाढविण्यासाठी आणि जमिनीची प्रत सुधारण्यासाठी शेणखत, गांडूळ खत किंवा हिरवळीच्या खताचा वापर केल्यास चांगले पीक येते. कंद चांगले पोसण्यासाठी जमिनीची खोल नांगरणी करावी. कुळवाच्या शेवटच्या पाळी अगोदर प्रति एकरी १२ ते १५ टन चांगले कुजलेले शेणखत पसरावे. शेणखताची मात्रा अधिक प्रमाणात उपलब्ध होत नसल्यास गांडूळखत, कंपोस्ट खत, मासळीचे खत, हाडांचा चुरा, प्रेसमड कंपोस्ट, वेगवेगळ्या पेंडीच्या मिश्रणाचा वापर करावा. शक्यतो ओल्या मळीचा वापर टाळावा.जमीन तयार करतेवेळी स्फुरद व पालाश या खतांचा संपूर्ण हप्ता द्यावा. एप्रिल किंवा मे महिन्यात लागवड केल्यानंतर पावसाळ्यापूर्वी बेण्यास मुळ्या फुटून पीक स्थिर होते.\nसरी वरंबा पद्धत : मध्यम व भारी जमिनीमध्ये सरी वरंबा पद्धतीने लागवड करावी. लाकडी नांगराच्या साह्याने ४५ सें.मी. वर सऱ्या पाडून घ्याव्यात. वरंब्याच्या दोन्ही बाजूंस वरून १/३ भाग सोडून २ इंच खोल लागवड करावी. दोन रोपांमधील अंतर २२.५ सेंमी. ठेवावे.\nसपाट वाफे पद्धत : जेथे पोयटा किंवा वाळू मिश्रित जमीन आहे, अशा ठिकाणी या पद्धतीने लागवड करतात. जमिनीच्या उतारानुसार २ × १ मी. किंवा २ x ३ मी. आकाराचे सपाट वाफे तयार कराव���त. सपाट वाफ्यामध्ये २० x २० सेंमी किंवा २२.५ × २२.५ सेंमी अंतरावर लागवड करावी.\nकाळी जमीन तसेच तुषार सिंचन, ठिबक सिंचनाचा वापर केला जातो, अशा ठिकाणी या पद्धतीने लागवड फायदेशीर ठरते. या पद्धतीने लागवड केल्यास १५ ते २० टक्के उत्पादन जास्त मिळते. जमिनीच्या उतारानुसार गादी वाफ्याची लांबी ठेवावी. १३५ सेंमीवर सरी पाडून घ्यावी, म्हणजे मधील वरंबा ९० सेंमी रुंदीचा होईल. दोन रुंद वरंब्यातील पाटाची रुंदी ४५ सेंमी सोडावी. वरंब्याची उंची २० ते २५ सेंमी ठेवून २२.५ × २२.५ सेंमी वर लागवड करावी.\nजमिनीची पूर्वतयारी पूर्ण झाल्यानंतर गादीवाफे ६० सेंमी रुंद आणि ३० सेंमी उंच आणि सोयीप्रमाणे लांबी ठेवावी. दोन गादीवाफ्यांमध्ये ३० सेंमी अंतर ठेवावे. प्रत्येक गादीवाफ्यावर दोन ओळींत ४० सें. मी. अंतर ठेवून दोन बेण्यातील अंतर २० सेंमी ठेवून लागवड पूर्ण करावी.\nकीड व रोगग्रस्त बेणे लागवडीस वापरू नये.\n९ ते १० महिने पूर्ण झालेल्या कंदाची बेणे म्हणून निवड करावी. बेण्यास एक ते सव्वा महिन्याची सुप्तावस्था असते. निवडलेले बियाणे सावलीच्या ठिकाणी आढी लावून साठवावे.\nबेण्याची साठवण केलेल्या ठिकाणी कायम हवा खेळती राहील याची दक्षता घ्यावी. ढिगावर दिवसातून एकवेळ पूर्णपणे भिजलेले गोणपाट पिळून टाकावे.\nलागवडीसाठी प्रति एकरी १० क्विंटल बेण्याची आवश्यकता असते. लागवडीच्या अगोदर एक ते दोन दिवस मातृकंदापासून बियाण्याचे २५ ते ५५ ग्रॅम वजन व २.५ ते ५ सेंमी लांब तुकडे वेगळे करावेत. बेण्यावर एक ते दोन फुगलेले डोळे येतील याकडे लक्ष द्यावे.\nबेणे प्रक्रियेनंतर सावलीत सुकविल्यानंतर लागवडीस वापरावे. बेणे ४ ते ५ सेंमी खोल गादीवाफ्यावर लावावे. मातीने झाकून घ्यावे.\nकंदमाशी आणि कंदकूज रोग होऊ नये म्हणून बेणे प्रक्रिया आवश्यक आहे.\nबेण्यावर प्रथम रासायनिक कीडनाशक आणि त्यानंतर जिवाणू संवर्धकांची बीजप्रक्रिया करावी.\nबेणे प्रक्रियेसाठी दहा लिटर पाण्यात २० मिलि क्लोरपायरिफॉस (२० टक्के) आणि १५ ग्रॅम कार्बेन्डाझिम मिसळावे. या द्रावणामध्ये कंद १५ ते २० मिनिटे चांगले बुडवावेत. बियाणे २० मिनिटे सावलीत सुकवावे.(ॲग्रेस्को शिफारस)\nरासायनिक प्रक्रियेनंतर जिवाणू संवर्धकांची बीजप्रक्रिया करावी. यासाठी प्रति लिटर पाण्यात ॲझोस्पिरिलम १० ग्रॅम, पीएसबी१० ग्रॅम, केएमबी २५ ग्रॅम मिसळून या द्रावणात बेणे १० ते १५ मिनिटे बुडवून ठेवावे. त्यानंतर लागवड करावी. (ॲग्रेस्को शिफारस)\nदहा लिटरचे द्रावण १०० ते १२० किलो बेण्यास पुरेसे होते. बेणे द्रावणामध्ये ३० मिनिटे बुडवून ठेवावे.\nहे पीक सेंद्रिय आणि रासायनिक खतास चांगला प्रतिसाद देते. खत मात्रा योग्यवेळी देणे गरजेचे आहे.\nमाती परीक्षणानुसार हेक्टरी १०० किलो नत्र, ७५ किलो स्फुरद आणि ७५ किलो पालाशची मात्रा जमीन तयार करतेवेळी द्यावी.\nनत्र खताचा निम्मा हप्ता उगवण पूर्ण झाल्यानंतर एक महिन्यांनी द्यावा. राहिलेली अर्धी नत्राची मात्रा उटाळणीच्या वेळी २.५ ते ३ महिन्यांनी द्यावी.या वेळी हेक्टरी १.५ ते २ टन करंज पेंड किंवा निंबोळी पेंड जमिनीत मिसळावी.\nगादीवाफ्यावर लागवड केलेल्या पिकास ठिबक सिंचनाद्वारे विद्राव्य खतांची मात्रा देता येते. पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार खतमात्रा द्यावी. (नत्र १०० किलो, स्फुरद ६० किलो, पालाश ६० किलो प्रति हेक्टरी).\nपिकाला अॅझोटोबॅक्टर, पीएसबी, केएमबीचा वापर नियमित करावा. याचा पीकवाढीसाठी फायदा होतो.\nप्रथम क्षेत्रात पाणी देऊन वाफसा आल्यावर बेणे लागवड करावी. लागवडीनंतर आंबवणीचे पाणी जमिनीच्या मगदुराप्रमाणे द्यावे. पावसाळ्यानंतर ६ ते ८ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. प्रत्येक वेळी पिकास हलके पाणी द्यावे.\nपारंपरिक लागवडीच्या पद्धतीमध्ये पाणी देताना पिकाच्या क्षेत्रात पाणी साचू देऊ नये.\nशक्यतो ठिबक, तुषार सिंचनाचा वापर करावा. ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देताना पीकवाढीच्या अवस्थेनुसार दररोजचे बाष्पीभवन विचारात घेऊन पिकाची दररोजची पाण्याची गरज निश्‍चित करावी. तेवढेच पाणी मोजून द्यावे.\nपिकाच्या वाढीच्या अवस्थेत पाण्याची कमतरता पडू देऊ नये. पाण्याबरोबरच विद्राव्य खते वापरून खतांच्या मात्रा ठिबक सिंचनाद्वारे द्याव्यात.\nसातारा भागामध्ये माहीम (सरासरी ६ ते १२ फुटवे, मध्यम उंचीची सरळ वाढणारी जात, कालावधी २१० दिवस, सुंठेचे प्रमाण १८.७ टक्के, उत्पादन प्रतिहेक्‍टरी २० टन).\nऔरंगाबाद भागातील औरंगाबादी जात.\nराज्यात सध्या ‘माहीम’ या स्थानिक जातीची लागवड आहे. या जातीमध्ये मोक्या आणि अंगऱ्या असे दोन प्रकार पडतात. मोक्या हा रसरशीत आणि ठोसर असतो. त्यामुळे बियाण्यात हा प्रकार चांगला समजला जातो.\nभारतीय मसाला पीक संशोधन केंद्र, कालिकत येथील जाती\nवरदा : सरासरी ९ ते १० फुटवे, पिकाचा कालावधी २०० दिवस, तंतूचे प्रमाण ३.२९ ते ४.५० टक्के, सुंठेचा उतारा २०.०७ टक्के, रोग व किडीस सहनशील, उत्पादन ः प्रतिहेक्‍टरी २२.३ टन.\nमहिमा : सरासरी १२ ते १३ फुटवे, पिकाचा कालावधी २०० दिवस, तंतूचे प्रमाण ३.२६ टक्के, सुंठेचा उतारा १९ टक्के, सूत्रकृमीस प्रतिकारक, उत्पादन ः प्रतिहेक्‍टरी २३.२ टन.\nरीजाथा : सरासरी ८ ते ९ फुटवे, कालावधी २०० दिवस, तंतूचे प्रमाण ४ टक्के, सुगंधी द्रव्याचे प्रमाण २.३६ टक्के, सुंठेचा उतारा २३ टक्के (प्रामुख्याने सुंठ बनविण्यासाठी प्रसारित जात), उत्पादन ः प्रतिहेक्‍टरी २२.३ टन\nसुप्रभा : भरपूर फुटवे असतात. गड्डे जाड असून टोके गोलाकार असतात. साल चमकदार करड्या रंगाची असते. तंतू ४.४ टक्के, सुगंधी तेल १.९ टक्का व ओलीओरेझीन ८.९ टक्के. हिरवे आले आणि सुंठीसाठी योग्य जात. उत्पादन ः प्रति हेक्टरी ३.४० टन.\nसुरुची : गड्डे हिरवट पिवळ्या रंगाचे. ओलीओरेझीन १० टक्के असते. उत्पादन ः प्रति हेक्टरी २.२७ टन.\nसुरभी : गड्ड्यांचा आकार सिलिंडर सारखा, साल गर्द चमकदार असते. भरपूर फुटवे असतात. तंतू ४ टक्के, तेल २.१ टक्के.उत्पादनः प्रति हेक्टरी ४ टन.\nसुंठनिर्मिती : करक्कल, नादिया, नरन, वैनाड, मननतोडी, वाल्लुवानाद, एरनाड, कुरूप्पमपाडी.\nआले : रिओ दी जेनेरिओ, चायना, वैनाड स्थानिक, ताफेन्जिया.\nबाष्पशील असलेल्या तेलाचे जास्त प्रमाण असणाऱ्या जाती ः नरसापटलम, एरनाड, चेरनाड.\nजास्त तेलयुक्त जाती : एरनाड, चेरनाडू, चायना, कुरूप्पमपाडी, रिओ दी जेनेरिओ\nतंतूचे प्रमाण कमी असणाऱ्या जाती : जमैका, बँकॉक, चायना.\n– यशवंत जगदाळे, ९९२३०७१२६५\n(जगदाळे हे कृषी विज्ञान केंद्र, बारामती येथे विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या) आणि मच्छिंद्र आगळे हे कृषी महाविद्यालय, बारामती येथे कार्यरत आहेत)\nसाधारणपणे ९ ते १० महिने पूर्ण झालेल्या कंदाची बेणे म्हणून निवड करावी. गादीवाफा पद्धतीने लागवड केल्यास १५ ते २० टक्के उत्पादन जास्त मिळते. ठिबक किंवा तुषार सिंचनाचा वापर करावा.\nमहाराष्ट्रातील एप्रिल-मे महिन्यातील तापमान आले उगवणीसाठी अनुकूल आहे. लागवडीसाठी उत्तम निचऱ्याची सेंद्रिय खतयुक्त तांबडी तसेच नदी काठाची गाळाची जमीन चांगली असते. हलक्या-मुरमाड जमिनीत जमिनीत पाणी धारणक्षमता वाढविण्यासाठी आणि जमिनीची प्रत सुधारण्यासाठी शेणखत, गांडूळ खत किंवा हिरवळीच्या खताचा वापर केल्यास चांगले पीक येते. कंद चांगले पोसण्यासाठी जमिनीची खोल नांगरणी करावी. कुळवाच्या शेवटच्या पाळी अगोदर प्रति एकरी १२ ते १५ टन चांगले कुजलेले शेणखत पसरावे. शेणखताची मात्रा अधिक प्रमाणात उपलब्ध होत नसल्यास गांडूळखत, कंपोस्ट खत, मासळीचे खत, हाडांचा चुरा, प्रेसमड कंपोस्ट, वेगवेगळ्या पेंडीच्या मिश्रणाचा वापर करावा. शक्यतो ओल्या मळीचा वापर टाळावा.जमीन तयार करतेवेळी स्फुरद व पालाश या खतांचा संपूर्ण हप्ता द्यावा. एप्रिल किंवा मे महिन्यात लागवड केल्यानंतर पावसाळ्यापूर्वी बेण्यास मुळ्या फुटून पीक स्थिर होते.\nसरी वरंबा पद्धत : मध्यम व भारी जमिनीमध्ये सरी वरंबा पद्धतीने लागवड करावी. लाकडी नांगराच्या साह्याने ४५ सें.मी. वर सऱ्या पाडून घ्याव्यात. वरंब्याच्या दोन्ही बाजूंस वरून १/३ भाग सोडून २ इंच खोल लागवड करावी. दोन रोपांमधील अंतर २२.५ सेंमी. ठेवावे.\nसपाट वाफे पद्धत : जेथे पोयटा किंवा वाळू मिश्रित जमीन आहे, अशा ठिकाणी या पद्धतीने लागवड करतात. जमिनीच्या उतारानुसार २ × १ मी. किंवा २ x ३ मी. आकाराचे सपाट वाफे तयार करावेत. सपाट वाफ्यामध्ये २० x २० सेंमी किंवा २२.५ × २२.५ सेंमी अंतरावर लागवड करावी.\nकाळी जमीन तसेच तुषार सिंचन, ठिबक सिंचनाचा वापर केला जातो, अशा ठिकाणी या पद्धतीने लागवड फायदेशीर ठरते. या पद्धतीने लागवड केल्यास १५ ते २० टक्के उत्पादन जास्त मिळते. जमिनीच्या उतारानुसार गादी वाफ्याची लांबी ठेवावी. १३५ सेंमीवर सरी पाडून घ्यावी, म्हणजे मधील वरंबा ९० सेंमी रुंदीचा होईल. दोन रुंद वरंब्यातील पाटाची रुंदी ४५ सेंमी सोडावी. वरंब्याची उंची २० ते २५ सेंमी ठेवून २२.५ × २२.५ सेंमी वर लागवड करावी.\nजमिनीची पूर्वतयारी पूर्ण झाल्यानंतर गादीवाफे ६० सेंमी रुंद आणि ३० सेंमी उंच आणि सोयीप्रमाणे लांबी ठेवावी. दोन गादीवाफ्यांमध्ये ३० सेंमी अंतर ठेवावे. प्रत्येक गादीवाफ्यावर दोन ओळींत ४० सें. मी. अंतर ठेवून दोन बेण्यातील अंतर २० सेंमी ठेवून लागवड पूर्ण करावी.\nकीड व रोगग्रस्त बेणे लागवडीस वापरू नये.\n९ ते १० महिने पूर्ण झालेल्या कंदाची बेणे म्हणून निवड करावी. बेण्यास एक ते सव्वा महिन्याची सुप्तावस्था असते. निवडलेले बियाणे सावलीच्या ठिकाणी आढी लावून साठवावे.\nबेण्याची साठवण केलेल्या ठिकाणी कायम हवा खेळती राहील याची दक्षता घ्यावी. ढिगावर दिवसा���ून एकवेळ पूर्णपणे भिजलेले गोणपाट पिळून टाकावे.\nलागवडीसाठी प्रति एकरी १० क्विंटल बेण्याची आवश्यकता असते. लागवडीच्या अगोदर एक ते दोन दिवस मातृकंदापासून बियाण्याचे २५ ते ५५ ग्रॅम वजन व २.५ ते ५ सेंमी लांब तुकडे वेगळे करावेत. बेण्यावर एक ते दोन फुगलेले डोळे येतील याकडे लक्ष द्यावे.\nबेणे प्रक्रियेनंतर सावलीत सुकविल्यानंतर लागवडीस वापरावे. बेणे ४ ते ५ सेंमी खोल गादीवाफ्यावर लावावे. मातीने झाकून घ्यावे.\nकंदमाशी आणि कंदकूज रोग होऊ नये म्हणून बेणे प्रक्रिया आवश्यक आहे.\nबेण्यावर प्रथम रासायनिक कीडनाशक आणि त्यानंतर जिवाणू संवर्धकांची बीजप्रक्रिया करावी.\nबेणे प्रक्रियेसाठी दहा लिटर पाण्यात २० मिलि क्लोरपायरिफॉस (२० टक्के) आणि १५ ग्रॅम कार्बेन्डाझिम मिसळावे. या द्रावणामध्ये कंद १५ ते २० मिनिटे चांगले बुडवावेत. बियाणे २० मिनिटे सावलीत सुकवावे.(ॲग्रेस्को शिफारस)\nरासायनिक प्रक्रियेनंतर जिवाणू संवर्धकांची बीजप्रक्रिया करावी. यासाठी प्रति लिटर पाण्यात ॲझोस्पिरिलम १० ग्रॅम, पीएसबी१० ग्रॅम, केएमबी २५ ग्रॅम मिसळून या द्रावणात बेणे १० ते १५ मिनिटे बुडवून ठेवावे. त्यानंतर लागवड करावी. (ॲग्रेस्को शिफारस)\nदहा लिटरचे द्रावण १०० ते १२० किलो बेण्यास पुरेसे होते. बेणे द्रावणामध्ये ३० मिनिटे बुडवून ठेवावे.\nहे पीक सेंद्रिय आणि रासायनिक खतास चांगला प्रतिसाद देते. खत मात्रा योग्यवेळी देणे गरजेचे आहे.\nमाती परीक्षणानुसार हेक्टरी १०० किलो नत्र, ७५ किलो स्फुरद आणि ७५ किलो पालाशची मात्रा जमीन तयार करतेवेळी द्यावी.\nनत्र खताचा निम्मा हप्ता उगवण पूर्ण झाल्यानंतर एक महिन्यांनी द्यावा. राहिलेली अर्धी नत्राची मात्रा उटाळणीच्या वेळी २.५ ते ३ महिन्यांनी द्यावी.या वेळी हेक्टरी १.५ ते २ टन करंज पेंड किंवा निंबोळी पेंड जमिनीत मिसळावी.\nगादीवाफ्यावर लागवड केलेल्या पिकास ठिबक सिंचनाद्वारे विद्राव्य खतांची मात्रा देता येते. पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार खतमात्रा द्यावी. (नत्र १०० किलो, स्फुरद ६० किलो, पालाश ६० किलो प्रति हेक्टरी).\nपिकाला अॅझोटोबॅक्टर, पीएसबी, केएमबीचा वापर नियमित करावा. याचा पीकवाढीसाठी फायदा होतो.\nप्रथम क्षेत्रात पाणी देऊन वाफसा आल्यावर बेणे लागवड करावी. लागवडीनंतर आंबवणीचे पाणी जमिनीच्या मगदुराप्रमाणे द्यावे. पावसाळ्यानंतर �� ते ८ दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे. प्रत्येक वेळी पिकास हलके पाणी द्यावे.\nपारंपरिक लागवडीच्या पद्धतीमध्ये पाणी देताना पिकाच्या क्षेत्रात पाणी साचू देऊ नये.\nशक्यतो ठिबक, तुषार सिंचनाचा वापर करावा. ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देताना पीकवाढीच्या अवस्थेनुसार दररोजचे बाष्पीभवन विचारात घेऊन पिकाची दररोजची पाण्याची गरज निश्‍चित करावी. तेवढेच पाणी मोजून द्यावे.\nपिकाच्या वाढीच्या अवस्थेत पाण्याची कमतरता पडू देऊ नये. पाण्याबरोबरच विद्राव्य खते वापरून खतांच्या मात्रा ठिबक सिंचनाद्वारे द्याव्यात.\nसातारा भागामध्ये माहीम (सरासरी ६ ते १२ फुटवे, मध्यम उंचीची सरळ वाढणारी जात, कालावधी २१० दिवस, सुंठेचे प्रमाण १८.७ टक्के, उत्पादन प्रतिहेक्‍टरी २० टन).\nऔरंगाबाद भागातील औरंगाबादी जात.\nराज्यात सध्या ‘माहीम’ या स्थानिक जातीची लागवड आहे. या जातीमध्ये मोक्या आणि अंगऱ्या असे दोन प्रकार पडतात. मोक्या हा रसरशीत आणि ठोसर असतो. त्यामुळे बियाण्यात हा प्रकार चांगला समजला जातो.\nभारतीय मसाला पीक संशोधन केंद्र, कालिकत येथील जाती\nवरदा : सरासरी ९ ते १० फुटवे, पिकाचा कालावधी २०० दिवस, तंतूचे प्रमाण ३.२९ ते ४.५० टक्के, सुंठेचा उतारा २०.०७ टक्के, रोग व किडीस सहनशील, उत्पादन ः प्रतिहेक्‍टरी २२.३ टन.\nमहिमा : सरासरी १२ ते १३ फुटवे, पिकाचा कालावधी २०० दिवस, तंतूचे प्रमाण ३.२६ टक्के, सुंठेचा उतारा १९ टक्के, सूत्रकृमीस प्रतिकारक, उत्पादन ः प्रतिहेक्‍टरी २३.२ टन.\nरीजाथा : सरासरी ८ ते ९ फुटवे, कालावधी २०० दिवस, तंतूचे प्रमाण ४ टक्के, सुगंधी द्रव्याचे प्रमाण २.३६ टक्के, सुंठेचा उतारा २३ टक्के (प्रामुख्याने सुंठ बनविण्यासाठी प्रसारित जात), उत्पादन ः प्रतिहेक्‍टरी २२.३ टन\nसुप्रभा : भरपूर फुटवे असतात. गड्डे जाड असून टोके गोलाकार असतात. साल चमकदार करड्या रंगाची असते. तंतू ४.४ टक्के, सुगंधी तेल १.९ टक्का व ओलीओरेझीन ८.९ टक्के. हिरवे आले आणि सुंठीसाठी योग्य जात. उत्पादन ः प्रति हेक्टरी ३.४० टन.\nसुरुची : गड्डे हिरवट पिवळ्या रंगाचे. ओलीओरेझीन १० टक्के असते. उत्पादन ः प्रति हेक्टरी २.२७ टन.\nसुरभी : गड्ड्यांचा आकार सिलिंडर सारखा, साल गर्द चमकदार असते. भरपूर फुटवे असतात. तंतू ४ टक्के, तेल २.१ टक्के.उत्पादनः प्रति हेक्टरी ४ टन.\nसुंठनिर्मिती : करक्कल, नादिया, नरन, वैनाड, मननतोडी, वाल्लुवानाद, एरनाड, कुरूप्पमपाडी.\nआले : रिओ दी जेनेरिओ, चायना, वैनाड स्थानिक, ताफेन्जिया.\nबाष्पशील असलेल्या तेलाचे जास्त प्रमाण असणाऱ्या जाती ः नरसापटलम, एरनाड, चेरनाड.\nजास्त तेलयुक्त जाती : एरनाड, चेरनाडू, चायना, कुरूप्पमपाडी, रिओ दी जेनेरिओ\nतंतूचे प्रमाण कमी असणाऱ्या जाती : जमैका, बँकॉक, चायना.\n– यशवंत जगदाळे, ९९२३०७१२६५\n(जगदाळे हे कृषी विज्ञान केंद्र, बारामती येथे विषय विशेषज्ञ (उद्यानविद्या) आणि मच्छिंद्र आगळे हे कृषी महाविद्यालय, बारामती येथे कार्यरत आहेत)\nसाधारणपणे ९ ते १० महिने पूर्ण झालेल्या कंदाची बेणे म्हणून निवड करावी. गादीवाफा पद्धतीने लागवड केल्यास १५ ते २० टक्के उत्पादन जास्त मिळते. ठिबक किंवा तुषार सिंचनाचा वापर करावा.\nइंडोनेशिया, अफगाणिस्तानला ४८ टक्के साखर निर्यात\nपुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगाम\nआम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.\nब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.\nइंडोनेशिया, अफगाणिस्तानला ४८ टक्के साखर निर्यात\nपुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगाम\nकांदा काढणीच्या खर्चात २५ टक्क्यांवर वाढ\nकोट्यवधींच्या कर्जवसुलीसाठी स्थापन होणार तज्ज्ञांची समिती\nगोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे नुकसानग्रस्त भरपाईपासून वंचित\nपुणे जिल्ह्यातील धरणांत ७८ टीएमसी पाणीसाठा\nदुष्काळी जमिनीला कष्टामुळे चढली स्ट्रॉबेरीची लाली\nनीरा कालव्‍याचा कारभार दुय्यम अधिकाऱ्यांवरच\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\n(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nनोंदणी, ई-केवायसी आणि ट्रॅक स्थिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nऑनलाईन अर्ज, नोंदणी (प्रसूत सहाय्य)\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nराज्यनिहाय डायरेक्ट लिंक्स, नवीन पंचायत मतदार यादी\nपुणे जिल्ह्यातील धरणांत ७८ टीएमसी पाणीसाठा\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2000/03/2638/", "date_download": "2021-04-19T09:44:29Z", "digest": "sha1:U7YLIHJOGFCG23UOFSKX73K6WHS4KN6P", "length": 8317, "nlines": 54, "source_domain": "www.sudharak.in", "title": "पत्रव्यवहार – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – एप्रिल २०२१\nआजचा सुधारक, जानेवारी २००० मधील नंदा खरे यांचा ‘एका आमंत्रणपत्रिकेचा पंचनामा’ हा लेख परत परत वाचला. इथे कै. मृणालिनी देसाई, या गांधीवादी लेखिकेची आठवण होणे अपरिहार्य आहे. ज्या काळी मिश्रविवाह हेच एक धाडस होते, त्या काळात महाराष्ट्रीय मृणालिनीने गुजराती पतीशी विवाह केला. पतीच्या कुटुंबात ती समरस झालीच पण देसाई कुटुंबीयांनीही या बहूचा प्रेम-आदर राखला. गुजराती समाजात, विवाहप्रसंगी झडणा-या जेवणावळी पाहून गरिबांचा कळवळा असणा-या मृणालिनीने अशा प्रसंगी न जेवण्याचा निर्णय घेतला. नवी बहू ‘नाही’ म्हणतेय हे पाहून हळूहळू सर्व देसाई कुटुंबानेच अशा जेवणावळींवर बहिष्कार घातला. ही खरी ‘जबाबदारीची जाणीव, विचारांची प्रगल्भता’ हे तुम्हा आम्हास जमेल काय\nदुस-या एका लेखकाचीही इथे आठवण येते. कोणत्याही प्रकारची सुधारकी भूमिका स्वतःकडे न घेता, सातत्याने शोधपूर्वक दिसलेले सामाजिक सत्य सांगणारे त्यांचे लेखन, मनाला भिडणारे व वाचनीय असे असते. हे विचारप्रवर्तक लेखन कसे घडते डॉ. अनिल अवचटांसारखे असे लेखन नंदा ख-यांना जमेल काय डॉ. अनिल अवचटांसारखे असे लेखन नंदा ख-यांना जमेल काय फॅक्टरी बंद पडलेली असताना, कामागारांचे पगार थकलेले असताना, मोर्चे निघत असतानाही फॅक्टरीमालक राजेशाही विवाहसमारंभ थाटात पार पाडतो व आम्ही मध्यमवर्गीय तेथे आनंदाने हजेरी लावतो ही सध्या वस्तुस्थिती आहे. – अशा विषयावर अध्ययन, संशोधन करून ख-यांनी अवचटांसारखा विचारप्रवर्तक लेख लिहिला तरच आम्ही मानू की ख-या अर्थाने ख-यांनी विचारांची प्रगल्भता, जबाबदारीची जाणीव, औदार्य, सौजन्य इत्यादि गुण प्रकट केले आहेत. कारण आधी केले, मग सांगितले फॅक्टरी बंद पडलेली असताना, कामागारांचे पगार थकलेले असताना, मोर्चे निघत असतानाही फॅक्टरीमालक राजेशाही विवाहसमारंभ थाटात पार पाडतो व आम्ही मध्यमवर्गीय तेथे आनंदाने हजेरी लावतो ही सध्या वस्तुस्थिती आहे. – अशा विषयावर अध्ययन, संशोधन करून ख-या���नी अवचटांसारखा विचारप्रवर्तक लेख लिहिला तरच आम्ही मानू की ख-या अर्थाने ख-यांनी विचारांची प्रगल्भता, जबाबदारीची जाणीव, औदार्य, सौजन्य इत्यादि गुण प्रकट केले आहेत. कारण आधी केले, मग सांगितले असाच सुधारक आजही समाजास हवाय नाही का\n११, मानस बेझंट रोड, सांताक्रुझ पश्चिम, मुंबई – ४०० ०५४\tकल्पना सु. कोठारे\nफेब्रु २००० चा अंक मला पोचला. पुणे-मित्रमेळाव्याचा वृत्तान्त (पृ. ३३१ आणि ३५०) वाचला. आ. सु.चा टाइप आहे त्यापेक्षा मोठा करण्याची गरज नाही. मोठा म्हणजे आणखी किती मोठा करणार आ. सु. बाबतच्या वाचकांच्या अपेक्षा वाढत आहेत, हे स्वागतार्ह. राज्यघटनेचा फेरआढावा; संघाचे राजकारण: सामाजिक, सांस्कृतिक की राजकीय; असे ताजे विषय व आ. सु. ची स्पष्ट भूमिका, हे सर्व आता प्रकाशात आले पाहिजे. पत्र-परामर्श आवडला.\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – एप्रिल २०२१\nदेशहित की अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर हल्ला – शुभलक्ष्मी नाईक गांवकर\nकवीची कैद – राजराहुल (राहुल खंडाळे)\nकोविड-१९ अरिष्टानंतरची नवक्षितिजे – श्रीधर सुरोशे\nलोकशाही संकोचते आहे – प्रसाद माधव कुलकर्णी\nगडबड-घोटाळे (व्यंगचित्रे) – चित्रकार प्रभाकर पाचपुते\nस्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल – ज्ञानेश वाकुडकर\nकिसान विरुद्ध सरकार ते किसान अभिमुख देश – श्रीनिवास नी. माटे\nभांडवलशाही हीच एक मोठी समस्या – प्रभाकर नानावटी\nहळूच – राजराहुल (राहुल खंडाळे)\nबोधकथा – वंदना भागवत\n – चित्रकार मिलिंद क्षीरसागर\nसमता आणि स्वातंत्र्य किती खरे किती खोटे – प्राची माहुरकर\nआमच्या लोकशाहीचे भवितव्य – हरिहर कुंभोजकर\nभग्न (होऊ घातलेल्या) तळ्याकाठी… \nसुदृढ लोकशाही – नरेंद्र महादेव आपटे\nथांबा, पुढे गतिरोधक आहे – हेमंत दिनकर सावळे\nयार… बोल, लिही – सचिनकुमार वि.तायडे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00199.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mahasangram.com/?p=364", "date_download": "2021-04-19T08:21:45Z", "digest": "sha1:A6RSKQJKK5YP3JRKJWQP2DPZ74GQETFC", "length": 14978, "nlines": 125, "source_domain": "mahasangram.com", "title": "आमचा रंग भगवा, अंतरंगही भगवेच- उद्धव ठाकरे | महासंग्राम", "raw_content": "\nHome शिवसेना आमचा रंग भगवा, अंतरंगही भगवेच- उद्धव ठाकरे\nआमचा रंग भगवा, अंतरंगही भगवेच- उद्धव ठाकरे\nमुंबई | आमचा रंग भगवाच आहे आणि अंतरंगही भगवेच आहे, अशी ग्वाही शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बीकेसी मैदा���ावर आयोजित वचनपूर्ती सोहळ्यात दिली.\nशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ९४व्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्यावतीने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर काम केलेल्या अकरा ज्येष्ठ शिवसैनिकांच्या हस्ते आणि हजारो शिवसैनिकांच्या साक्षीने उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि पुत्र तसेच राज्याचे पर्यटन व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचा या वेळी भावपूर्ण सत्कार करण्यात आला. तसेच मुंबईतील शिवसेनेच्या सर्व विभागप्रमुखांनीही ठाकरे यांचा सत्कार केला.\nउद्धव ठाकरे यांनी सत्काराला उत्तर देताना भाजपचा जोरदार समाचार घेतला.ण हिंदुत्ववादी शिवसेनेचा हात २०१४मध्ये सोडून जाणाऱ्यांनी तेव्हा सरकार स्थापन करताना अदृश्य हातांची मदत घेतली होती, आज तेच आमच्यावर खरा चेहरा उघडा पडल्याची टीका करीत आहेत. तुम्ही तर असे वागलात की अख्खे उघडे पडलात, या शब्दात ठाकरे यांनी भाजपला सुनावले. माझे मुख्यमंत्रिपद मी शिवसेनेसाठी खस्ता खाल्लेले, घाम गाळलेले आणि प्रसंगी रक्त सांडलेल्या शिवसैनिकांच्या चरणी समर्पित करीत आहे. हजारो शिवसैनिक हेच बाळासाहेबांचे सुरक्षाकवच होते आणि माझेदेखील आहेत. घरचे व बाहेरचे कोणीही विरोधक तलवार, चाकू, सुºया काहीही घेऊन घात करण्यासाठी आले तर हेच सुरक्षाकवच माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे असेल, असे उद्गार त्यांनी काढले.\nPrevious articleशिक्षकांकडून अशैक्षणिक कामे काढणार- बच्चू कडू\nNext articleमनसेचा 9 फेब्रुवारीला आझाद मैदानात मोर्चा\nचंद्रकांत पाटील म्हणजे भाजपचे ‘दादामियां’ \nघरे विकून मुंबईवरचा हक्क सोडू नका \nवाघ आहे का बेडूक : मनसेची शिवसेनेवर टीका\nदिल्लीतील हिंसाचारावरून संसदेत रणकंदन\n आठवड्यात दिल्लीत उसळलेल्या जातीय दंगलीचे तीव्र पडसाद आज संसदेत उमटले. लोकसभा आणि राज्यसभेमध्ये काँग्रेससह विरोधी पक्षांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची...\nचंद्रकांत पाटील म्हणजे भाजपचे ‘दादामियां’ \n चंद्रकांत पाटील हे भाजपचे 'दादामियां' असल्याचे नमूद करत शिवसेनेने त्यांनी संभाजीनगरावरून केलेल्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला आहे. माजी महसूलमंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष...\nराज ठाकरेंचा भाजपला फायदा होणार नाही- आठवले\n राज यांनी भाजपसोबत येण्याआधी काही मुद्दे सोडणे गरजेचे असल्याचे सा���गत त्यांची सोबत घेतली तरी भाजपला फायदा होणार नसल्याचा दावा केंद्रीय राज्यमंत्री...\nमनसे अजून बॅचलर आहे- राज ठाकरे\n मनसेला अद्याप युतीचा स्पर्श झाला नसून आमचा पक्ष बॅचलर असल्याचे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले. ते ठाण्यातील प्रकट मुलाखतीत बोलत होते. ठाणे...\nघरे विकून मुंबईवरचा हक्क सोडू नका \n गिरणी कामगारांनी आपल्याला मिळालेले घर इतरांना विकू नका आणि मुंबईवरचा हक्क सोडू नका असे भावनिक आवाहन आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले....\nराज ठाकरेंचा भाजपला फायदा होणार नाही- आठवले\n राज यांनी भाजपसोबत येण्याआधी काही मुद्दे सोडणे गरजेचे असल्याचे सांगत त्यांची सोबत घेतली तरी भाजपला फायदा होणार नसल्याचा दावा केंद्रीय राज्यमंत्री...\nमनसे अजून बॅचलर आहे- राज ठाकरे\n मनसेला अद्याप युतीचा स्पर्श झाला नसून आमचा पक्ष बॅचलर असल्याचे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले. ते ठाण्यातील प्रकट मुलाखतीत बोलत होते. ठाणे...\nवाघ आहे का बेडूक : मनसेची शिवसेनेवर टीका\nमुंबई (वृत्तसंस्था) लोकसभेत सीएए, एनआरसीला पाठिंबा तर राज्यसभेत विरोध...पुन्हा मोदींना भेटल्यानंतर पाठिंबा, वाघ आहे का बेडूक अशा कडवट शब्दात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी...\nपुलवामा हल्ल्यात जायचे ते लोक गेले, नवं सरकार स्थापन झाले : राज ठाकरे\nऔरंगाबाद (वृत्तसंस्था) जे शहीद झाले त्यांचे दुर्दैव. तो हल्ला घडवून आणला आहे, अशी त्यावेळची चर्चा होती. 'मला वाटतं जे घडायचे होते, ते घडले. जायचे...\nआमचे उष्ट कोणी खाऊ नये ; ना.पाटलांची मनसेवर टीका\nजळगाव (प्रतिनिधी) हिंदुत्वाच्या मुद्यावर मनसे आता औरंगाबादचे नाव संभाजीनगर करू पाहत असले तरी हा मुद्दा बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदा मांडला होता. त्यामुळे आमचे उष्ट...\nशेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर\n महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्तीच्या अंतर्गत पाहिली यादी जाहीर असून यात ६८ गावांमधील १५ हजार ३५८ लाभार्थ्यांची नावे आहेत. महात्मा ज्योतीराव...\nरेडी रेकनरचे दर कमी करण्याचे प्रयत्न : बाळासाहेब थोरात\n गत दोन वर्षांपासून स्थिर असणारे रेडी रेकनरचे दर कायम राहतील असे संकेत देतांनाच जिथे किंमती कमी झाल्यात तिथे हे दर कमी...\nराज्य सरकार शालेय विद्यार्थ्यांना मोफत चष्मे पुरविणार\n राज्यातील सर्व शासकीय व अनुदानीत शाळांमधील ६ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांम���ील दृष्टीदोष निवारण्यासाठी त्यांना मोफत चष्मे पुरविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ...\n‘एल्गार’चा तपास एसआयटीमार्फत- गृहमंत्री\nमुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक शरद पवार यांच्या उपस्थितीत आज यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडली. या बैठकीत अनेक विषयावर चर्चा केल्याचे गृहमंत्री...\nराज्यात आठ हजार पोलिसांची भरती-अनिल देशमुख\nपुणे : राज्यात मागील पाच वर्षांत पोलीस भरती झालेली नाही. आगामी काही वर्षांत आठ हजार पोलीस शिपाई भरती करण्यात येणार आहे, तसेच महाराष्ट्र राज्य...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/crime/a-bsf-jawan-on-leave-was-stabbed-to-death-in-his-house-the-killer-escaped-mhmg-498509.html", "date_download": "2021-04-19T10:15:21Z", "digest": "sha1:H4JEUNO4I54VHGN5LUXEFBZIFPNRFWGV", "length": 18089, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सुट्टीवर आलेल्या BSF जवानाची घरात घुसून धारदार शस्त्राने हत्या; मारेकरी फरार | Crime - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nमरणाने केली सुटका पण आरोग्य व्यवस्थेनं छळले होते, 2 तास मृतदेह रुग्णालयातच\nIPL 2021 : आयपीएलमधून बाहेर झालेल्या बेन स्टोक्सचा गावसकरांवर निशाणा\nपोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करुन मिळवा मोठा फायदा, 5.8 टक्के आहे व्याजदर\nLIVE : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी भारत दौरा पुढे ढकलला\nLIVE : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी भारत दौरा पुढे ढकलला\nइंजेक्शन नाही...अल्कोहोलनं होईल फायदा, महिलेचा तर्क; दिल्लीत दारुसाठी रांगा\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\n ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या कोरोनाबाधित महिलेवर बलात्काराचा प्रयत्न\nपाहा शाहिद कपूरच्या चिमुकलीची फोटोग्राफी; फोटो पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क\nप्राची देसाईवर झाली होती जबरदस्ती; सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव\n‘हे 3 उपाय करा, कोरोना आसपासही फिरकणार नाही’; इशा देओलनं केला दावा\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\nIPL 2021 : आयपीएलमधून बाहेर झालेल्या बेन स्टोक्सचा गावसकरांवर निशाणा\nअनुभवी धोनीच्या टीमचा आज युवा सॅमसनच्या संघाची सामना, 'ही' असेल Playing11\nIPL 2021:'या' कारणामुळे डीव्हिलियर्सवर नाराज होता मॅक्सवेल, पाहा VIDEO\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nपोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करुन मिळवा मो���ा फायदा, 5.8 टक्के आहे व्याजदर\nGold Price Today: सोन्याच्या किमतीत वाढ तर चांदीचे दर घसरले, तपासा आजचे भाव\nपोस्ट ऑफिसच्या सेव्हिंग अकाऊंटमध्ये किमान बॅलन्सची मर्यादा किती\nमोबाईलमध्ये सेव्ह असतील 'या' गोष्टी तर खातं होऊ शकतं रिकामं, SBI नं केलं सावध\nCheese प्रेमींचा 'किंग':आतापर्यंत खाल्लं 7,280 किलो चीज, तरीही आहेत 8 पॅक अ‍ॅब्ज\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\n ‘हे’ घरगुती उपाय ठरतील उपयुक्त\nउपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळला आहात चैत्र नवरात्रीमध्ये बनवा काहीतरी नवीन\nExplained: कोरोना रुग्णांवर कसं काम करतं व्हेंटिलेटर\nExplained: मॉडर्ना कंपनीला भारताला का द्यायची नाही आहे लस Pfizer ने ठेवली ही अट\nजाणून घ्या;रस्त्याच्या कडेला असणाऱ्या माइलस्टोनच्या वेगवेगळ्या रंगांचा अर्थ काय\nExplainer : कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला नाही तर काय होईल\nइंजेक्शन नाही...अल्कोहोलनं होईल फायदा, महिलेचा तर्क; दिल्लीत दारुसाठी रांगा\nराज्यात लवकरच कडक लॉकडाऊन; मुख्यमंत्री घेणार निर्णय, वडेट्टीवारांचे संकेत\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\nराज्यात कोरोनाचं रौद्र रुप प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला जातोय एका रुग्णाचा जीव\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘परवानगीशिवाय जान कुमारनं मला किस केलं’; निक्की तांबोळीचा धक्कादायक आरोप\n‘हॉट दिसणं केव्हा थांबवशील’; श्वेताचा Bold Look पाहून सेलिब्रिटीही झाले अवाक\nही मराठमोळी अभिनेत्री 100 रुपयांसाठी करायची पेट्रोल पंपावर काम\n विमानतळावर दिसला भला मोठा साप, प्रवाशांची उडाली घाबरगुंडी, पाहा VIDEO\nVIDEO: निवडणूकीचा प्रचार करण्यास दिला नकार; दलित युवकाला चाटायला लावली थुंकी\nमेडिकल कॉलेजमधील Dance Videoच्या वादाला विद्यार्थ्यांकडून उत्तर, बनवला नवा VIDEO\nवर्कआऊट करताना जान्हवी कपूरला आठवली 'शीला की जवानी'; VIDEO पाहून नाही आवरणार हसू\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nलहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\n'या' देशात बेडकांसाठी करतात वाहतूक बंद, जाणून घ्या सविस्तर\nसुट्टीवर आलेल्या BSF जवानाची घरात घुस���न धारदार शस्त्राने हत्या; मारेकरी फरार\n ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या कोरोनाबाधित महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, वॉर्ड बॉयला अटक\nहवालदार प्रेयसीसोबत मिळून PSIची पत्नीला बेदम मारहाण, औरंगाबादमधील घटनेने खळबळ\nNCBची मोठी कारवाई; एमडी ड्रग्ज, गांजासह 20 लाखांची रोकड जप्त\nपुण्यातील हॉटेलमधील हायप्रोफाइल राडा; UPSC ची तयारी करणाऱ्या नवऱ्याने पत्नीला रंगेहाथ पकडलं\n'माझ्या आईला पाहा डॉक्टर साहेब'; मुलाच्या आर्त हाकेनंतरही झोपेसाठी डॉक्टरनं नाही केले उपचार, शिवीगाळ केल्याचा Video Viral\nसुट्टीवर आलेल्या BSF जवानाची घरात घुसून धारदार शस्त्राने हत्या; मारेकरी फरार\nकाही दिवसांपूर्वीच जवान सुट्टीवर घरी आला होता, त्यातच हा धक्कादायक प्रकार घडला\nगुरुदासपूर, 20 नोव्हेंबर : पंजाबमधील (Punjab) गुरुदासपुरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सुट्ट्यांसाठी घरी आलेल्या एका BSF जवानाची घरात घुसून हत्या करण्यात आली आहे. हत्या करणारे इतर कोणी नसून त्याच्या कुटुंबातील आहेत. सांगितले जात आहे की, जवानाचं मावशीच्या मुलीवर प्रेम होतं. जेव्हा याबाबत मुलीच्या घरातील मंडळींना कळालं तर त्यांनी जवानावर हल्ला केला. धारदार शस्त्राने हल्ला करीत त्याची हत्या करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणात एफआयआर दाखल केली आहे.\nगुरुदासपूरमधील पोलीस ठाणे तिब्बड हद्दीतील मान चौपडा गावात राहणारा शरणजीत कुमार बीएसएफमध्ये तैनात होता. सांगितलं जात आहे की, तो काही दिवसांपूर्वी घरी आला होता. मृत जवानाचा भाऊ अर्शदीप यांनी सांगितलं की, रात्री जेव्हा तो घरी होता, तेव्हा त्याच्या मावशीचा मुलगा, त्याच्या काकासोबत आला. ते दोघे शरणजीत कुमार यांना जवळील हवेलीत घेऊन गेले.\nहे ही वाचा-अजबच आहे मालकाकडून चावी मागून करायचा बाईक चोरी; चौकशीदरम्यान पोलिसही झाले हैराण\nयादरम्यान दोघांमध्ये मुलीबाबत वाद झाला. यानंतर त्या दोघांनी शरणजीतवर धारदार शस्त्राने हल्ला केला. शरणजीतला कोणी वाचविण्यासाठी पोहोचत, त्यापूर्वीच त्याची हत्या करण्यात आली आहे. जवानाची हत्या करून ते दोघे फरार झाले. शरणजीत यांच्या मृत्यूमुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. याबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. एसएचओ कुलवंत सिंह यांनी सांगितलं की, मृतदेह शवविच्छेदनासाठी देण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार जवानाचं त्याच्या मावशीच्या मुलीवर प्रेम होतं. त्यातून मुलीच्या घरातल्यांनी जवानाची हत्या केली. पोलिसांनी आरोपींविरोधात एफआयआर दाखल केली आहे.\nमरणाने केली सुटका पण आरोग्य व्यवस्थेनं छळले होते, 2 तास मृतदेह रुग्णालयातच\nIPL 2021 : आयपीएलमधून बाहेर झालेल्या बेन स्टोक्सचा गावसकरांवर निशाणा\nपोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करुन मिळवा मोठा फायदा, 5.8 टक्के आहे व्याजदर\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\nअवघ्या महिनाभरातच अमरावतीने कसं मिळवलं कोरोनावर नियंत्रण\nCorona: भारतानं ब्राझीललाही टाकलं मागे, देशात 12 लाखाहून अधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण\nडायबेटिज आणि बीपी पेशंटसाठी उत्तम आहे जांभूळ; होतो असा फायदा\nउसेन बोल्टचा RCB ला खास संदेश विराट, डीव्हिलिर्यसनं दिली 'ही' प्रतिक्रिया\nभज्जी-श्रीसंतपासून ते अनुष्का-गावसकरपर्यंत, IPL मधले 5 मोठे वाद\nहा पदार्थ खायचा की प्यायचा वेगाने प्रसिद्ध होतेय 'Deep-Fried Water' नावाची डिश\n‘लग्न झालेल्या पुरुषासाठी वेडं होणं काय असतं’; रेखा यांच्या उत्तरानं माजवली खळबळ\nकोरोना लस घेताना लहान मुलाप्रमाणे रडला अभिनेता Ram Kapoor,व्हायरल होतोय हा VIDEO\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://sajagnagrikktimes.com/mk-web-add-7999/", "date_download": "2021-04-19T10:00:27Z", "digest": "sha1:GHD2I5IZIVY6JYZW2KBV3CFPLYYVCMB4", "length": 4339, "nlines": 81, "source_domain": "sajagnagrikktimes.com", "title": "mk web add 7999 - Sajag Nagrikk Times", "raw_content": "\nउपायुक्तांचे आदेश धाब्यावर बसवत भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाकडून कामे सुरूच \nकामाची मुदत संपल्यानंतरही भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाकडून विविध विकासकामे सुरुच.\nफॅशन मार्केट के 300 लोगों को एक महीने के राशन की मदद\nफॅशन स्ट्रीट जळीतग्रस्तांना आझम कॅम्पस परिवार मदत करणार\nपुण्यात उद्यापासून (शनिवार) रात्रीची संचारबंदी;\nपुण्यातील अग्निशमन जवानाने डीवटीवर नसताना ही साताऱ्यातील विजवली आग.\nवाहतूक पोलीसाला मारहाण प्रकरणी अखेर न्यायाधिशचे पती व मुलीवर गुन्हा दाखल\nई पेपर : 15 एप्रिल ते 21 एप्रिल 2021\nyoutube वरील व्हिडीओ पहा\nउपायुक्तांचे आदेश धाब्यावर बसवत भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाकडून कामे सुरूच \n(Bhavani peth news 2021) आजही ठेकेदाराचे नाव गुपीत \nकामाची मुदत संपल्यानंतरही भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाकडून विविध विकासकामे सुरुच.\nताज्या घडामोडी हिन्दी न्यूज\nफॅशन मार्केट के 300 लोगों को एक महीने के ��ाशन की मदद\nwhatsapp ग्रुप ला जॉईन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/04/%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4.html", "date_download": "2021-04-19T09:02:10Z", "digest": "sha1:6V4V266Q3EFE5KSEJZGLBLVJR4GOMCRH", "length": 18043, "nlines": 225, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "खानदेशात अनेक बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद | Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nखानदेशात अनेक बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद\nby Team आम्ही कास्तकार\nजळगाव ः खानदेशात धुळे, जळगाव व नंदुरबारमधील अनेक बाजार समित्या, उपबाजारांमध्ये भाजीपाल्याचे लिलाव बंद आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. कांदा दरात सतत घसरण सुरू असून, शेतकऱ्यांचा खर्चही निघणार नाही, अशी स्थिती आहे.\nधुळ्यात लॉकडाउन संबंधीचे काही निर्बंध १५ एप्रिलपर्यंत लागू केले आहेत. प्रशासनाने बाजार समित्यांना लिलाव प्रक्रियेदरम्यान होणारी गर्दी आवरा, असे वारंवार बजावले होते. धुळ्यात कोरोनाचा कहर झाल्याने भाजीपाला लिलाव प्रक्रिया धुळे येथील बाजार समितीत बंद अवस्थेत आहे. पिंपळनेर (ता. साक्री) व शिरपूर येथे लिलाव सुरू आहेत.\nनंदुरबारातही लॉकडाउन सुरू आहे. तेथेही भाजीपाला लिलाव प्रक्रियेत अडतदार सहभागी होत नसल्याने लिलाव प्रक्रियेला फटका बसला आहे. सध्या भाजीपाला लिलाव बंद अवस्थेत आहेत. जळगावमधील जळगाव, चोपडा कोरोनाचा हॉटस्पॉट आहे. यामुळे या दोन्ही बाजार समित्यांमधील भाजीपाला लिलाव बंद अवस्थेत आहेत. चोपड्यातील आठवडी बाजार रविवारी भरतो. हा बाजारही बंद करण्यात आल्याची माहिती मिळाली. यामुळे शेतकऱ्यांना फटका बसत आहे. विशेषतः कांदा उत्पादकांचे अधिक नुकसान होत आहे. कांद्याची काढणी सुरू झाली आहे. पण शेतकरी कांदा विक्री करू शकत नाही. आठवडी बाजारही बंद असल्याने मोठे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहे.\nगावोगावी जाऊन कांद्याची विक्री\nकांद्याचे दर ५०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल, असे झाले आहेत. मार्चच्या मध्यात कांद्याचे दर ८०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटल, असे होते. पण त्यात क्विंटलमागे किमान २०० रुपयांची घसरण झाली आहे. काही शेतकऱ्यांनी गावोगावी जाऊन कांद्याची विक्री सुरू केली आहे. प्रतिगोणी (४० किलोची एक गोणी) २५० ते ३०० रुपये दर मिळत आहे.\nखानदेशात अनेक बाजार समित्यांमध्ये लिलाव बंद\nजळगाव ः खानदेशात धुळे, जळगाव व नंदुरबारमधील अनेक बाजार समित्या, उपबाजारांमध्ये भाजीपाल्याचे लिलाव बंद आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. कांदा दरात सतत घसरण सुरू असून, शेतकऱ्यांचा खर्चही निघणार नाही, अशी स्थिती आहे.\nधुळ्यात लॉकडाउन संबंधीचे काही निर्बंध १५ एप्रिलपर्यंत लागू केले आहेत. प्रशासनाने बाजार समित्यांना लिलाव प्रक्रियेदरम्यान होणारी गर्दी आवरा, असे वारंवार बजावले होते. धुळ्यात कोरोनाचा कहर झाल्याने भाजीपाला लिलाव प्रक्रिया धुळे येथील बाजार समितीत बंद अवस्थेत आहे. पिंपळनेर (ता. साक्री) व शिरपूर येथे लिलाव सुरू आहेत.\nनंदुरबारातही लॉकडाउन सुरू आहे. तेथेही भाजीपाला लिलाव प्रक्रियेत अडतदार सहभागी होत नसल्याने लिलाव प्रक्रियेला फटका बसला आहे. सध्या भाजीपाला लिलाव बंद अवस्थेत आहेत. जळगावमधील जळगाव, चोपडा कोरोनाचा हॉटस्पॉट आहे. यामुळे या दोन्ही बाजार समित्यांमधील भाजीपाला लिलाव बंद अवस्थेत आहेत. चोपड्यातील आठवडी बाजार रविवारी भरतो. हा बाजारही बंद करण्यात आल्याची माहिती मिळाली. यामुळे शेतकऱ्यांना फटका बसत आहे. विशेषतः कांदा उत्पादकांचे अधिक नुकसान होत आहे. कांद्याची काढणी सुरू झाली आहे. पण शेतकरी कांदा विक्री करू शकत नाही. आठवडी बाजारही बंद असल्याने मोठे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहे.\nगावोगावी जाऊन कांद्याची विक्री\nकांद्याचे दर ५०० ते १००० रुपये प्रतिक्विंटल, असे झाले आहेत. मार्चच्या मध्यात कांद्याचे दर ८०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटल, असे होते. पण त्यात क्विंटलमागे किमान २०० रुपयांची घसरण झाली आहे. काही शेतकऱ्यांनी गावोगावी जाऊन कांद्याची विक्री सुरू केली आहे. प्रतिगोणी (४० किलोची एक गोणी) २५० ते ३०० रुपये दर मिळत आहे.\nखानदेशात धुळे, जळगाव व नंदुरबारमधील अनेक बाजार समित्या, उपबाजारांमध्ये भाजीपाल्याचे लिलाव बंद आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. कांदा दरात सतत घसरण सुरू असून, शेतकऱ्यांचा खर्चही निघणार नाही, अशी स्थिती आहे.\nइंड��नेशिया, अफगाणिस्तानला ४८ टक्के साखर निर्यात\nपुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगाम\nआम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.\nब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.\nइंडोनेशिया, अफगाणिस्तानला ४८ टक्के साखर निर्यात\nपुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगाम\nकांदा काढणीच्या खर्चात २५ टक्क्यांवर वाढ\nकोट्यवधींच्या कर्जवसुलीसाठी स्थापन होणार तज्ज्ञांची समिती\nगोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे नुकसानग्रस्त भरपाईपासून वंचित\nपालखेडच्या आवर्तनाने शेतीसह पिण्याच्या पाण्याला आधार\nकापसासोबत रुईलाही मिळावा हमीभाव...\nपाणीपुरवठा योजना वीजबिलाच्या ओझ्याखाली\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\n(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nनोंदणी, ई-केवायसी आणि ट्रॅक स्थिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nऑनलाईन अर्ज, नोंदणी (प्रसूत सहाय्य)\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nराज्यनिहाय डायरेक्ट लिंक्स, नवीन पंचायत मतदार यादी\nगोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे नुकसानग्रस्त भरपाईपासून वंचित\nकोट्यवधींच्या कर्जवसुलीसाठी स्थापन होणार तज्ज्ञांची समिती\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/mumbaikars-can-order-food-online-24-hours-a-day-food-parcels-will-be-delivered-from-zomato-swiggy-etc-nrvb-112937/", "date_download": "2021-04-19T09:50:36Z", "digest": "sha1:KBQQ7QPWIFBDMGVDZQ2UBKSBTT45ZOWU", "length": 14036, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Mumbaikars can order food online 24 hours a day Food parcels will be delivered from Zomato Swiggy etc nrvb | मुंबईकरांना खाद्यपदार्थ २४ तास ऑनलाईन मागवता येणार; झोमॅटो, स्विगी आदींकडून खाद्यपदार्थचे पार्सल मिळणार घरपोच | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, एप्रिल १९, २०२१\nसंपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याबाबत अमित शाह यांची महत्त्वाची माहिती,म्हणाले…\n‘या’ महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कोरोना गाठणार उच्चांक,देशात सापडणार सर्वाधिक रुग्ण – आयआयटी कानप���रच्या अभ्यासकांचा दावा\nकोरोनावरील प्रभावी लसीसाठी धाडसी प्रयोग, कोरोनामुक्त झालेल्यांच्या शरीरात सोडणार कोरोनाचे विषाणू, होणार हे फायदे\nअरविंद केजरीवाल यांनी केली महत्त्वाची घोषणा, दिल्लीमध्ये ६ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर\nमलायकाला आवडते ‘ही’ सेक्स पोजीशन, हे ऐकताच अभिनेत्री नेहा धुपिया लागली हसायला\nआता खाण्याचे वांदे होणार नाहीतमुंबईकरांना खाद्यपदार्थ २४ तास ऑनलाईन मागवता येणार; झोमॅटो, स्विगी आदींकडून खाद्यपदार्थचे पार्सल मिळणार घरपोच\nमुंबईत वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने कडक निर्बंध लागू व विकेंड शनिवारी - रविवारी संपूर्ण लॉकडाऊन लागू केले आहे. तर इतरवेळी दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी लागू केली आहे. मात्र, फळे विक्रेते, मेडिकल, किराणा विक्रेते यांना निर्बंधांतून वगळण्यात आले आहे.\nमुंबई : कोरोना रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने कडक निर्बंध लागू केले आहेत. तर विकेंडला कडक लॉकडाऊन असणार आहे. मात्र असे असले तरी मुंबईकरांना झोमॅटो, स्विगी आदींकडून ऑनलाईनने खाद्यपदार्थ आणि ई-कॉमर्सच्या वस्तू २४ तास मागवता येणार आहेत. शुक्रवार ते सोमवारपर्यंतच्या विकेंड लॉकडाऊनच्या कालावधीतही त्यावर कोणतेही बंधन असणार नाही. मुंबई महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी बुधवारी याबाबतचे सुधारित परिपत्रक जारी केले.\nमुंबईत वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने कडक निर्बंध लागू व विकेंड शनिवारी – रविवारी संपूर्ण लॉकडाऊन लागू केले आहे. तर इतरवेळी दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी लागू केली आहे. मात्र, फळे विक्रेते, मेडिकल, किराणा विक्रेते यांना निर्बंधांतून वगळण्यात आले आहे. तर उपहारगृहे बंद ठेवण्यात आली असून त्यांची पार्सल सेवा मात्र सुरू ठेवण्यात आली आहे. मात्र, विकेंड लॉकडाऊन असल्याने शुक्रवारी रात्री ८ वाजल्यापासून ते सोमवार सकाळ ७ वाजेपर्यंतच्या निर्बंधादरम्यान, उपहारगृहातील पार्सल सेवा बंद ठेवण्यात आली आहे. या कालावधीत घरपोच सेवा देण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच शुक्रवार ते सोमवारच्या निर्बंधांच्या काळात रस्त्यावरील खाद्यपदार्थ तसेच फळांच्या स्टॉल्सना पार्सल किंवा सुरक्षित अंतर ठेवून विक्री करता येणार असल्याचे नियमावलीत म्हटले आहे.\nनिर्बंधांच्या काळात विद्यार्थी, स��पर्धा परिक्षार्थींना त्यांच्या परीक्षा देता येतील. सार्वजनिक ठिकाणी प्रवास करताना त्यांचे हॉल तिकीट ग्राह्य धरले जाणार आहे. मात्र, विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालक असणे बंधनकारक आहे.\nघरकामगार, चालक, स्वयंपाकी, परिचारिकांना नाईट कर्फ्यूतून सूट\nहातावर पोट असलेले घरकामगार तसेच स्वयंपाकी, चालक, परिचारिका, ज्येष्ठ आणि आजारी व्यक्तींची सेवा करणाऱ्या व्यक्तींना नाईट कर्फ्यूमधून वगळण्यात आले आहे. त्यांना आठवडाभर सकाळी ७ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत काम करायला सूट देण्यात आली आहे. मात्र डोळ्यांचे क्लिनिक आणि चष्मांच्या दुकानांना राज्य सरकारने नेमून दिलेल्या वेळेतच काम करता येणार आहे.\nक्या खुबसुरती कैसी अदाअंकिता लोखंडेंचा Traditional Look चाहत्यांना पाडतोय भूरळ, पाहा खास PHOTOS\nCorona Update'स्टॅच्यु ऑफ लिबर्टी' देतेय मास्क लावण्याचा संदेश, तर मोनालिसा म्हणतेय संसर्ग टाळा\nVideoसावनी रविंद्र ला ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार\nमनोरंजनखिशाच्या राष्ट्रीय पुरस्काराचं यश संपूर्ण टीमचं\nआज ना छोडेंगे बस हमजोली, खेेलेंगे हम होलीHoli Special 2021 - वरुण धवनपासून नेहा कक्कडपर्यंत या कलाकारांची आहे ही लग्नानंतरची पहिली होळी ,पाहा फोटो\nसंपादकीयनागपूरसह सर्वोच्च न्यायालयाची ५ खंडपीठे असावीत\nसंपादकीयआरामदायी प्रवासाकरिता खासगी गाड्यांना प्रवाशांची पसंती\nसंपादकीयपायलटांच्या समर्थकांचे फोन टॅप केल्याची गहलोत सरकारची कबुली\nसंपादकीयतत्त्व बाजूला सारून वृद्ध श्रीधरन यांना भाजपाची उमेदवारी\nकाँग्रेसने केलाय ज्येष्ठांवर अन्यायस्टार प्रचारकांच्या यादीतून काँग्रेसने असंतुष्टांना वगळले\nसोमवार, एप्रिल १९, २०२१\nसातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/1995/01/1474/", "date_download": "2021-04-19T09:32:11Z", "digest": "sha1:5HE6XBVKDOMT7C6IKEICB6MQUUUFT6JX", "length": 26308, "nlines": 64, "source_domain": "www.sudharak.in", "title": "मी आस्तिक का नाही? – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – एप्रिल २०२१\nमी आस्तिक का नाही\nजानेवारी, 1995इतरदि. य. देशपांडे\nप्रा. मे. पुं. रेगे यांचा ‘मी आस्तिक का आहे’ हा लेख ‘कालनिर्णय कॅलेंडरच्या १९९५ च्या आवृत्तीत प्रकाशित झाला आहे. (हा लेख प्रारंभी उद्धत केला आहे.) प्रा. रेगे यांचा तत्त्वज्ञानातील व्यासंग व अधिकार लक्षात घेता त्यांच्या या लेखाने आस्तिक लोकांना मोठाच दिलासा मिळेल यात शंका नाही. परंतु म्हणूनच आस्तिक्य न मानणाच्या विवेकवादी लोकांवर त्या लेखाची दखल घेण्याची गंभीर जबाबदारी येऊन पडते. ती जबाबदारी पार पाडण्याकरिता हा लेख लिहावा लागत आहे.\n‘मी आस्तिक का आहे’ या प्रश्नाचे प्रा. रेगे काय उत्तर देतात’ या प्रश्नाचे प्रा. रेगे काय उत्तर देतात ते उत्तर थोडक्यात असे आहे की आपली वडील मंडळी आस्तिक होती. त्यांच्या श्रद्धेचा आपल्यावर लहानपणीच संस्कार झाला, आणि ज्यामुळे ती श्रद्धा टाकून द्यावी असे काही घडलेले नाही.\n‘मी आस्तिक का आहे’ यासारख्या ‘का या प्रश्नार्थी अव्ययाच्या साह्याने विचारलेल्या प्रश्नात आपण कशाचे तरी कारण मागत असतो. पण ‘कारण’ या शब्दाचे अर्थ अनेक आहेत. ‘पाऊस का पडतो’ यासारख्या ‘का या प्रश्नार्थी अव्ययाच्या साह्याने विचारलेल्या प्रश्नात आपण कशाचे तरी कारण मागत असतो. पण ‘कारण’ या शब्दाचे अर्थ अनेक आहेत. ‘पाऊस का पडतो’ यासारख्या प्रश्नांत ‘का’ म्हणजे ‘कशामुळे’ असा अर्थ अभिप्रेत असतो. एखादी घटना कशामुळे घडली असा तो प्रश्न असतो. परंतु ‘तू चोरी का केलीस’ यासारख्या प्रश्नांत ‘का’ म्हणजे ‘कशामुळे’ असा अर्थ अभिप्रेत असतो. एखादी घटना कशामुळे घडली असा तो प्रश्न असतो. परंतु ‘तू चोरी का केलीस’, या प्रश्नात ‘का’ म्हणजे ‘कशाकरिता,”कोणत्या हेतूने असा अर्थ असतो. हा अर्थ एखाद्या कर्माच्या किंवा कृतीच्या बाबतीत आपण विचारतो. पण ‘काचा तिसराही एक अर्थ आहे-‘कशावरून’, या प्रश्नात ‘का’ म्हणजे ‘कशाकरिता,”कोणत्या हेतूने असा अर्थ असतो. हा अर्थ एखाद्या कर्माच्या किंवा कृतीच्या बाबतीत आपण विचारतो. पण ‘काचा तिसराही एक अर्थ आहे-‘कशावरून’ ‘माणसे स्वार्थी असतात असे तू का मानतोस’ ‘माणसे स्वार्थी असतात असे तू का मानतोस’ म्हणजे माणसे स्वार्थी असतात हे विधान खरे कशावरून’ म्हणजे माणसे स्वार्थी असतात हे विधान खरे कशावरून या तिसर्याव अर्थी का या प्रश्नाने एखाद्या विधानाचे समर्थन अभिप्रेत असते. विधानाचे समर्थन देणे म्हणजे ते एका किंवा अनेक सत्य विधानांवरून अपरिहार्यपणे निष्पन्न होते असे दाखविणे.\nआता ‘मी आस्तिक का आहे’ या प्रश्नाने कोणत्या प��रकारचे कारण मागितले आहे’ या प्रश्नाने कोणत्या प्रकारचे कारण मागितले आहे वरील तीन प्रकारांपैकी पहिल्या आणि तिसर्या प्रकारचे कारण त्यात अभिप्रेत असू शकते.\n(१) मी आस्तिक आहे ही स्थिती कशामुळे घडून आलीप्रा. रेग्यांनी दिलेले कारण या प्रकारचे असावे असे वाटते. त्यांचे आईवडील आणि इतर वडीलधारी माणसे आस्तिक होती, आणि त्यांच्या मतांचा परिणाम रेग्यांच्या बालमनावर झाला. म्हणजे ते आस्तिक झाले, नकळत, स्वाभाविकपणे.\n(२) पण ‘मी आस्तिक का आहे’ हा प्रश्न अशाही अर्थाने अभिप्रेत असू शकेल की त्याला वरील उत्तर योग्य होणार नाही. या प्रश्नाने रेग्यांच्या आस्तिक्याचे समर्थन मागितलेले असू शकेल. तसे असेल तर त्याला रेग्यांचे उत्तर काय आहे\nरेग्यांच्या लेखात या प्रश्नाची दोन उत्तरे दिसतात. एक उत्तर असे आहे कीआस्तिक्याचे समर्थन होऊ शकत नाही. जगाचा सर्वशक्तिमान आणि सर्वथा मंगल असा निर्माता-नियंता आहे या मताला जितका साधक पुरावा आहे तितकाच आणि तुल्यबल बाधक पुरावाही आहे.‘जो सर्व शक्तिमान आहे आणि केवळ मंगलमय आहे अशा ईश्वराची कल्पना टिकत नाही असे ते स्वतःच मान्य करतात.\nएवढ्यावरून कोणाला वाटेल की मग रेग्यांची श्रद्धा असमर्थनीय आहे. पण नाही. ते म्हणतात की ‘माझी श्रद्धा स्वाभाविक आहे, आणि तार्किक आणि वैज्ञानिक आक्षेपांमुळे ती सोडून द्यावी लागेल असे काही घडलेले नाही.\nइथे एक प्रश्न उद्भवतो की स्वाभाविक श्रद्धा म्हणजे काय श्रद्धेचा स्वाभाविकपणा हा एक विलक्षण गुण असावा, कारण त्यामुळे तिचे सर्व प्रकारच्या आक्षेपांपासून रक्षण होते श्रद्धेचा स्वाभाविकपणा हा एक विलक्षण गुण असावा, कारण त्यामुळे तिचे सर्व प्रकारच्या आक्षेपांपासून रक्षण होते असा हा विलक्षण चमत्कार करणारा गुण काय असेल याविषयी मात्र प्रा. रेगे आणखी काही बोलत नाहीत. पण असा गुण असू शकेल काय असा हा विलक्षण चमत्कार करणारा गुण काय असेल याविषयी मात्र प्रा. रेगे आणखी काही बोलत नाहीत. पण असा गुण असू शकेल काय स्पष्टच सांगायचे तर असा गुण असू शकत नाही. तर्काचे बंधन जिला नाही अशी गोष्ट अशक्यच असली पाहिजे. तर्काचे प्रमुख बंधन अहणजे व्याघात (contradiction) निषेध. रेग्यांनी उल्लेखलेल्या तार्किक आणि वैज्ञानिक आक्षेपात असे दाखविले आहे की ईश्वरकल्पना आणि आपला प्रत्यक्ष अनुभव यांत उघड व्याघात आहेत. या व्याघातांमुळे जी बाधित होत नाही ती गोष्ट सार्थ भाषेच्या पलीकडे गेली आहे. जिला आपण निरर्थक म्हणतो अशी ती अक्षरशः आहे.\nकिंवा प्रा. रेग्यांना दुसरा एक प्रश्न विचारता येईल. ते म्हणतात की आपली श्रद्धा ज्यामुळे सोडून द्यावी लागावी असे काही घडलेले नाही. यात असा अभिप्राय व्यंजित दिसतो की काहीतरी असू शकते की जे घडले असते म्हणजे त्यामुळे त्यांना आपली श्रद्धा सोडावी लागली असती. तसे असेल तर ते काय असेल ते त्यांनी सांगावे. ते त्यांनी सांगितलेले नाही. ते फक्त एवढेच म्हणतात की ज्यामुळे आपली श्रद्धा सोडावी लागावी असे काही घडलेले नाही. परंतु माझा असा कयास आहे की असे काहीही असू शकत नाही असे त्यांचे मत असावे. कारण ते असेही म्हणतात की सामान्य श्रद्धावंताच्या एकंदर दर्शनात काही विसंगती असतील तर त्या त्याला जाणवलेल्या नसतात, आणि खर्याद भक्ताला हे प्रश्न पडतच नाहीत. खरे भक्त फारच विरळा असतात असे रेगे स्वतःच म्हणतात. त्यामुळे सामान्य भक्तांच्या मनांत आपल्या श्रद्धेविषयी प्रश्न उद्भवणे अपरिहार्य आहे. मनुष्यांचा अनुभव सामान्यपणे असा असतो की त्यामुळे त्यांच्या श्रद्धेला आव्हान देतील असे प्रसंग वारंवार उद्भवतात. उदा. ईश्वर परममंगल आहे, आणि तो आपले काहीही वाईट करणार नाही. अशा श्रद्धेला धक्का बसेल असे प्रसंग वारंवार येतात. अशा प्रसंगी आपल्याला येणारे प्रतिकूल, अहितकर अनुभव खरोखर आपल्या भल्याकरिताच आहेत, त्यांतच आपले कल्याण आहे असे मानणे कठीण असते. स्वजनांचा, प्रियजनांचा मृत्यू, संपत्तीचे अपहरण आणि त्यातून उद्भवलेले दारिद्र्य आणि अन्नान्नदशा इत्यादि गोष्टी आपण वाईट समजतो.याही चांगल्याच आहेत असे समजणे म्हणजे चांगले आणि वाईट यांतील भेदच नाकारणे होईल. आपल्याला कसाही अनुभव आला, तो कितीही दुःखद असला, त्यात आपले पूर्ण वाटोळे झालेले असले, तरी त्यात आपले कल्याणच आहे असे जर कोणी म्हणू लागला तर तो भाषा कोठल्यातरी मुलखावेगळ्या अर्थाने वापरतो आहे असे म्हणणे भाग आहे. जर कोणताही अनुभव अहितकर नसेल तर ‘हित’ हा शब्द निरर्थकच होईल. जेव्हा आपण म्हणतो की श्रद्धावानाचे नेहमी कल्याण होते तेव्हा ‘कल्याण’ हा शब्द रूढ अर्थानेच अभिप्रेत आहे असे समजले पाहिजे. त्यामुळे ‘खरे’ भक्त सोडले, तर सामान्य भक्तांच्या जीवनात श्रद्धेतील विसंगती वारंवार लक्षात येणार, आणि त्यामुळे त्यांची श्रद्धा डळमळीत होणार हे अपरिहार्यआहे. अशा गोष्टींनीही रेग्यांची श्रद्धा विचलित झाली नसती काय\nरेगे म्हणतात की श्रद्धाळू माणसाची श्रद्धा कशानेही विचलित होत नाही. विश्वात जे अमंगल आहे त्यानेही ती डळमळीत होत नाही. विश्वातील अमंगल हे या श्रद्धेच्या दृष्टीने एक गूढ आहे. अमंगल गूढ आहे असे म्हणण्याचा अर्थ एवढाच आहे की त्याचे अस्तित्व या विश्वात सर्वत्र मंगल आहे या श्रद्धेच्या विरोधी आहे, आणि तो विरोध नाहीसा करता येत नाही. म्हणजे श्रद्धावानाला व्याघात स्वीकारावे लागतात. हे श्रद्धावानाच्या भूमिकेतील एवढे मोठे व्यंग आहे की त्यामुळे श्रद्धेचा त्याग करणे अनिवार्य व्हावे. त्याला गूढ म्हटल्याने त्याचा स्वीकार करण्यातील असमंजसपणा कमी होत नाही.\nरेग्यांनी आस्तिक्याच्या समर्थनार्थ दोन उत्तरे दिली आहेत. असे वर म्हटले आहे. त्यापैकी पहिल्या उत्तराचा विचार आपण आतापर्यंत करीत होतो. आता दुसर्या उत्तराकडे वळू. ते उत्तर असे आहे.\nरेगे म्हणतात की विज्ञान निर्माण करणारा, नैतिक नियमांनी स्वतःचे नियमन करणारा आणि सौंदर्याची निर्मिती करून त्याचा आस्वाद घेणारा माणूस वैज्ञानिक विश्वात सुसंगतपणे बसूच शकत नाही. विश्व म्हणजे केवळ जड, भौतिक वस्तूंचा निरपवाद नियमांनी बद्ध असा समूह–असे विज्ञानाच्या मते विश्वाचे स्वरूप आहे. पण अशा विश्वात माणसाला स्थान नाही, कारण ज्ञानोपासना, नीत्युपासना आणि सौंदर्योपासना या गोष्टी म्हणजे कार्यकारणाच्या निरपवाद नियमांनी बद्ध गोष्टी नव्हत. त्याकरिता माणसाजवळ अनेक स्वतंत्र स्वाभाविक शक्ती आणि प्रेरणा मान्य कराव्या लागतात. श्रद्धा ही सुद्धा अशाच शक्तींपैकी एक शक्ती आहे, आणि तिच्याशी एक प्रेरणा निगडित आहे. या दृश्य विश्वाच्या पसाच्यामागे त्याला आधारभूत असलेली एक मंगल शक्ती आहे असे विश्वाचे दर्शन घेण्याची ही शक्ती आहे.\nक्षणभर आपण मान्य करूया की विज्ञानाची चौकट नियतिवादाची आहे. तसे मानले तर अर्थात् मानवांचे अनेक व्यापार त्या चौकटीबाहेर राहणार. मनुष्याजवळ निदान थोडीबहुत तरी स्वतंत्र ईहा (free will) आहे, आणि त्याच्या ज्ञानप्राप्त्यर्थ होणार्याौ सुनियोजितक्रिया केवळ कार्यकारणाच्या नियतिवादी चौकटीत बसणाच्या नाहीत हे मान्य करावे लागेल. तीच गोष्ट मानवाच्या नैतिक आणि आभिरौचिक (aesthetic) व्यवहाराविषयीही खरी आहे. पण हे मान्य करण्याकरिता आस्तिक्यही मान्य करावे लागते असे म्हणण्याचे कारण काय आहे सत्य आणि असत्य यांतील भेद ओळखण्याकरिता श्रद्धेची, आस्तिक्याची गरज खचितच नाही, आणि त्याचप्रमाणे साधु आणि असाधु (किंवा मंगल आणि अमंगल) यांतील भेद आणि सुंदर आणि असुंदर यांतील भेद ओळखण्याकरिताही तिची गरज नाही. तसेच असत्यापेक्षा सत्य, असाधुत्वापेक्षा साधुत्व आणि असुंदरापेक्षा सुंदर वर्य मानण्याकरिताही ईश्वरावरील श्रद्धेची गरज दिसत नाही. आता हे खरे आहे की अनेक ज्ञानोपासक (वैज्ञानिक), नीत्युपासक आणि कलावंत ईश्वर मानणारे होते आणि आहेत, पण तसेच या तिन्ही क्षेत्रातील अनेक लोक अश्रद्ध, निरीश्वरवादी होते आणि आहेत हेही प्रसिद्ध आहे. तेव्हा वैज्ञानिक, नैतिक आणि आभिरौचिक उद्योग करणार्याद लोकांचे आचरण कितीही गूढ वाटले तरी त्याची गूढता ईश्वर मानल्याने कमी होते असे म्हणता येत नाही.\nप्रा. रेगे म्हणतात की श्रद्धा ही माणसाची एक स्वाभाविक शक्ती आहे. या दृश्य विश्वाच्या पसाच्यामागे त्याला आधारभूत असलेली एक मंगल शक्ती आहे असे दर्शन घेण्याची ही शक्ती आहे. हे म्हणणे खरे असू शकेल. पण त्या शक्तीमुळे घडणारे दर्शन यथार्थ आहे की तो एक भ्रम आहे हा प्रश्न शिल्लकच राहतो. विश्वाच्या पसाच्यामागे त्याला आधारभूत असलेली एक मंगलशक्ती आहे असे दर्शन त्या शक्तीमुळे प्राप्त होऊ शकत असेल. पण हे दर्शन घेणे म्हणजे एक प्रकारचे आत्मसंमोहन असू शकेल ही शक्यता नाकारता येत नाही. एका पूर्णपणे निराधार, बिनबुडाच्या अस्तित्वाचे दर्शन घेण्याची ही शक्ती आहे असे म्हणण्यापेक्षा ते माणसाचे एक दौर्बल्य आहे हे म्हणणेच जास्त सयुक्तिक होईल. जिला कसलाही निर्णायक साधक पुरावा नाही, पण जिला बराच निर्णायक बाधक पुरावा आहे अशी एक कल्पना सत्य आहे असा भ्रम निर्माण करण्याची शक्यता हे त्या शक्तीचे स्वरूप असू शकेल. तेव्हा अशी शक्ती आहे हे मान्य करूनही तिने घडविलेले दर्शन निर्णायक बाधक पुराव्यामुळे यथार्थ मानता येत नाही.\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – एप्रिल २०२१\nदेशहित की अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर हल्ला – शुभलक्ष्मी नाईक गांवकर\nकवीची कैद – राजराहुल (राहुल खंडाळे)\nकोविड-१९ अरिष्टानंतरची नवक्षितिजे – श्रीधर सुरोशे\nलोकशाही संकोचते आहे – प्रसाद माधव कुलकर्णी\nगडबड-घोटाळे (व्यंगचित्रे) – चित्रकार प्रभाकर पाचपुते\nस्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल – ज्ञानेश वाकुडकर\nकिसान विरुद्ध सरकार ते किसान अभिमुख देश – श्रीनिवास नी. माटे\nभांडवलशाही हीच एक मोठी समस्या – प्रभाकर नानावटी\nहळूच – राजराहुल (राहुल खंडाळे)\nबोधकथा – वंदना भागवत\n – चित्रकार मिलिंद क्षीरसागर\nसमता आणि स्वातंत्र्य किती खरे किती खोटे – प्राची माहुरकर\nआमच्या लोकशाहीचे भवितव्य – हरिहर कुंभोजकर\nभग्न (होऊ घातलेल्या) तळ्याकाठी… \nसुदृढ लोकशाही – नरेंद्र महादेव आपटे\nथांबा, पुढे गतिरोधक आहे – हेमंत दिनकर सावळे\nयार… बोल, लिही – सचिनकुमार वि.तायडे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00200.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.jivheshwar.com/sahitya/stories/%E0%A4%AA%E0%A5%88%E0%A4%A0%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87", "date_download": "2021-04-19T09:02:05Z", "digest": "sha1:XBGRFH6UFIRRFME4CZUUNGAG6MX77XN3", "length": 24581, "nlines": 120, "source_domain": "www.jivheshwar.com", "title": "Jivheshwar.com - पैठणी आणि दागिने", "raw_content": "\nसंस्था / कार्यालये / मंडळ\nHomeसाहित्यकथा / ललितपैठणी आणि दागिने\nएकीकडे आर्थिक मंदी, तर दुसरीकडे महागाईने गाठलेला उच्चांक यामुळे सध्या सणासुदीच्या दिवसांत स्त्रियांनी आपली हौसमौज आटोक्यात ठेवण्याचा नवा पर्याय शोधला आहे. महिलांचा शॉपिंगमध्ये अग्रक्रम असतो तो पैठण्या आणि दागिन्यांना परंतु हल्ली त्यांचं पारंपरिक महत्त्व जपत असतानाच त्यांचे रंग व डिझाइन्स यांना नवतेचा स्पर्श झाला आहे.\nपैठणी म्हणजे समस्त मऱ्हाटी महिलावर्गाचा जिव्हाळ्याचा विषय दागदागिन्यांप्रमाणेच पुढच्या पिढीकडे सुपूर्द केल्या जाणाऱ्या वारशात समाविष्ट असण्याचा मान पैठणीला लाभला आहे. मोजक्याच कारागिरांना अवगत असलेल्या या कलेच्या पुनरुज्जीवनासाठी काही महिलांनीच आता कंबर कसली आहे.\nउच्च प्रतीचं रेशीम आणि अस्सल सोन्या-चांदीच्या धाग्यांनी विणलेल्या या पैठणी साडय़ांना शालिवाहन काळापासूनचा तब्बल दोन हजार वर्षांचा इतिहास आहे. पैठण, येवला आणि नंतरच्या काळात कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये पैठणी विणण्याची कला विकसित झाली. पैठणीच्या सूक्ष्म कलाकुसरीमुळे दिवसभरात विणकर केवळ एक इंचच साडी विणू शकतो. पूर्ण साडी विणण्यासाठी त्यांना दीड ते दोन र्व्षही लागतात. रेशीम, सोन्या-चांदीचे धागे आणि कारागिराचे कौशल्य यामुळे एका पैठणी साडीची किंमत पाच हजारांपासून अडीच लाखापर्यंत इतकी असते. मात्र, यंत्रमागावर बनलेल्या स्वस्त पैठण्यांमुळे मध्यंतरीच्या काळात अस्सल पैठण्या मागे पडल्या. त्यामुळे विणकरांची झालेली दैन्यावस्था, अपुरं भांडवल आणि सरकारची या कलेविषयीची उदासीनता पाहून या कलेला वाचविण्यासाठी कै. सरोज धनंजय यांनी त्याकाळी पुढाकार घेतला. त्यांच्या ‘न्यू वेव्ह पैठणी’द्वारे १९८९-९० पासून अस्सल पैठण्यांचं प्रदर्शन आयोजित केलं जाऊ लागलं. विणकरांना कर्ज उपलब्ध करून देण्यापासून त्यांच्या पैठण्यांच्या विक्रीव्यवस्था करण्यापर्यंत सरोज धनंजय यांनी सामान्य विणकरांना मदतीचा हात दिला. पैठणीच्या व्यवसायात प्रवेश करणाऱ्या महिला व्यावसायिकांपुढे आज सरोजताई या आदर्श आहेत.\nपैठणीवर आता अनेक नवे प्रयोग होऊ लागले आहेत. पारंपरिक चौकटीतून बाहेर पडत पैठणी आता समकालीन होत आहे. पारंपरिक डिझाइन्समध्ये पदरावर मोर, नारळ, कोयरी, बुट्टी असणं मस्ट असायचं. आज मात्र स्त्रियांना यापेक्षा वेगळं काहीतरी हवं असतं. म्हणूनच पारंपरिक डिझाइन्सच्या जागी आता भौमितिक रचनाही दिसू लागल्या आहेत. पैठणीची बॉर्डरही आता छोटी होऊ लागली आहे.\nपारंपरिक रंगांच्या पलीकडे पैठणी आता झेपावू लागली आहे. टिपिकल गडद रंगांच्या पलीकडे जाऊन बेबी पिंक, आकाशी, पेस्टल शेड्समधील पैठण्या तरुणाईच्या पसंतीला उतरत आहेत. पैठणीतला धूप-छाँव प्रकार सध्या चलतीत आहे. सध्या इन् आहे ती चंद्रकळा म्हणता येईल अशी काळी पैठणी. पार्टीवेअर म्हणूनही चालणाऱ्या या काळ्या पैठणीला सध्या बरीच मागणी आहे. त्याचप्रमाणे कांजीवरम् प्रकारात जशा वेगवेगळ्या रंगांच्या छटा उपलब्ध असतात, तशाच आता पैठणीतही उपलब्ध होऊ लागल्या आहेत. ग्राहकांच्या रंग आणि डिझाइनच्या पसंतीनुसार आता पैठणीही विणून मिळू लागल्या आहेत.\nअस्सल पैठणीच्या किमतीचा फुगीर आकडा लक्षात घेत आपल्या बजेटमध्ये पैठणी बसवू पाहणाऱ्यांसाठी सेमी पैठणीचा पर्यायही उपलब्ध झाला आहे. अस्सल पैठणीत सोन्या-चांदीची जर असते, तर सेमी पैठणीत उच्च प्रतीची जर व धागे मिसळले जातात.\nपैठणीला स्वतचं असं एक ग्लॅमर आहे. पाश्चात्य पेहराव घालणाऱ्या मुलींनाही पैठणीची क्रेझ असते. डिझायनर साडय़ांचं कितीही कौतुक केलं तरी ठेवणीतल्या साडय़ांमध्ये एक तरी पैठणी मराठमोळ्या स्त्रीला हवीहवीशी वाटतेच. अशा या जरतारी पारंपरिक पैठणीचं पारंपरिक रूप कायम ठेवत त्यात ‘व्हॅल्यू अ‍ॅडिशन’ केलं तर भल्या भल्या डिझायनर साडय़ांची कशी छुट्टी होऊ शकते, हे तनुजा सावंत यांच्या डिझायनर पैठण्या पाहून कळते.\nगेल्या काही वर्षांंत पैठणीच्या नावावर सिंथेटिक धाग्यांची सरमिसळ करीत माफक किमतीत पैठण्या उपलब्ध आहेत, असा दावा करणाऱ्या छोटय़ा-मोठय़ा दुकानांच्या भुलथापांना ग्राहक बळी पडत असल्याचे पाहून तनुजा सावंत या गृहिणीने पैठण्यांबद्दल इत्थंभूत माहिती गोळा केली. त्यासाठी त्या येवल्याला पोहोचल्या. तिथल्या कारागिरांशी बोलून त्यांनी त्यांचं काम जाणून घेतलं. खऱ्या-खोटय़ा पैठण्यांचा फरक समजावून घेतला. तिथल्या विणकरांकडे स्वत तयार केलेल्या डिझाइन्स सोपवल्या. पारंपरिक पैठण्यांच्या नेहमीच्या रंगांहून वेगळे रंग निश्चित केले आणि बावनकशी खरीखुरी पैठणी त्यांच्या हाती आली. स्वत डिझाइन केलेली अस्सल पैठणी पाहून त्यांना जितका आनंद झाला, तितकाच वा त्याहून अधिक आनंद त्यांना त्यांच्या मैत्रिणी आणि परिचित स्त्रियांच्या चेहऱ्यावर उमटलेला दिसला. आणि इथूनच सुरू झाला त्यांचा पैठणीचा घरगुती उद्योग गेली पाचहून अधिक वर्षे तनुजा डिझायनर पैठणी साडय़ा, पैठण्यांचे कुर्ते आणि पर्सेस बनवीत आहेत.\nबांगडी, मोर, कडियाल पैठणी, कमळाचे डिझाइन, पोपट, मुनिया बॉर्डर अशा पारंपरिक डिझाइन्स आणि तुमच्या आवडीनुसार बुट्टी त्या बनवून देतात. डिझायनर पैठण्या या त्यांच्या संकल्पनेत फ्युजन साधण्याचा त्या अजिबात प्रयत्न करीत नाहीत. कारण पैठणीची खासियत तिचं पारंपरिक रूपडं आहे. मात्र, अलीकडच्या काळात पैठणीत केवळ गिन्याचुन्या डिझाइन्स वापरल्या जायच्या. त्यात पारंपरिक अशा पेशवेकालीन डिझाइन्स अंतर्भूत करण्याचा प्रयत्न तनुजा सावंत करतात. एक्स्क्लुसिव्ह डिझाइन्स ही त्यांची आणखी एक खासियत. तसेच त्या पैठण्या आकर्षकरीत्या गिफ्ट रॅपिंगही करून देतात. अत्यंत खास पद्धतीच्या आसावल्ली, फूलपंजा अशा काही खास डिझाइन्सच्या पैठण्या बनवायला एक ते दीड वर्षांचा अवधी लागतो. त्यांची किंमतही ५० ते ७० हजार रुपयांपर्यंत असते, असेही त्यांनी सांगितले.\nनुपूर डिझाइन्सच्या सुनीता नागपुरे याही पैठणीच्या कलेला चालना मिळण्याच्या दृष्टीने जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहेत. येवल्याचं आजोळ असलेल्या सुनीता यांना पहिल्यापासूनच पारंपरिक पैठणी साडय़ा आणि त्यावरील डिझाइन्स यांचं आकर्षण होतं. पैठण्यांचा पारंपरिक बाज कायम ठेवून त्यात समकालीनता कशी आणता येईल, याबाबत त्या नेहमी विचार करत. जेव्हा त्यांनी पैठणीच्या व्यवसायात प्रवेश करायचं नक्की केलं, तेव्हा त्यांनी येवल्यातील काही विणकरांना एकत्र आणून वेगवेगळ्या डिझायनर पैठण्या बनवायला सुरुवात केली. नावीन्यपूर्ण डिझाइन्स आणि आकर्षक रंगसंगती यावर त्यांचा विशेष भर आहे. निळा, लाल, मोरपिसी, चिंतामणी, फिरोजा, मॅजेन्टा रंगांमध्ये त्यांनी पैठण्या डिझाइन केल्या आहेत. महिलावर्गाला पैठणीचं पारंपरिक रूप भावत असलं तरी नव्या पिढीला त्यात वैविध्य हवं असतं. हे ध्यानात घेऊन पैठणीचे डिझायनर टॉप्स, कुर्त्यांची निर्मिती सुनीता नागपुरेंच्या नुपूर डिझाइन्सने केली आहे. त्यांच्या पैठण्यांनी सीमोल्लंघन करून त्या अमेरिका, कॅनडा, लंडन, ऑस्ट्रेलियामध्येही आता पोहोचल्या आहेत. शाही पैठणी, राजहंस पैठण्या, परिंदा पैठण्या ही त्यांची विशेषता\nज्योत्स्ना कदम या महिलेनंही स्वतंत्ररीत्या पैठणी साडय़ांचा व्यवसाय सुरू केला आहे. पैठण्या त्या स्वत डिझाइन करतात. डिझाइन आणि रंगांमध्ये वैविध्य देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. पोपट, मोराचे नक्षीकाम असलेले देखावे जिवंत वाटावेत, याकडे त्या कटाक्षाने लक्ष पुरवतात.\nपैठण्या डिझाइन करणाऱ्या या सगळ्याच स्त्रियांनी त्यांच्या व्यवसायाचं स्वरूप जाणीवपूर्वक घरगुती ठेवल्यामुळे आपोआपच बाकीच्या अनावश्यक खर्चाला आळा बसतो आणि त्यांच्या या अस्सल पैठण्या ब्रँडेड शोरूम्सपेक्षा कितीतरी कमी किमतीला त्या विकतात. केवळ प्रदर्शनांतूनच त्या त्यांच्या डिझाइन्स ग्राहकांसमोर पेश करताना दिसतात.\nएकुणात- ‘क्लासेस’पासून ‘मासेस’पर्यंत पोहोचण्याचा पैठणी व्यावसायिक महिलांचा प्रयत्न दिसून येतो. पैठणी ही कुणा अमूक एका वर्गाचीच मक्तेदारी नसून, ती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा त्या प्रयत्न करीत आहेत. त्यांच्याकडच्या आणि ब्रॅंडेड दुकानांतील पैठण्यांचा दर्जा आणि किमतीतील तफावत बरंच काही सांगून जाते. त्यांच्याशी बोलताना जाणवते ते हे की, नफा कमावण्यापेक्षा स्वत: तयार केलेल्या डिझाइनची पैठणी विकण्यात त्यांना अधिक समाधान व रस आहे.\nमुळ लेखन - सुचिता देशपांडे (लोकसत्ता मधून साभार)\nस्त्रोत - येथे लिंक आहे.\nसंकलन - जिव्हेश्वर.कॉम टीम\nश्री जिव्हेश्वर साळी माहात्म्य पुराण\n\"श्री जिव्हेश्वर साळी माहात्म्य पुराण\" या ग्रंथाची... Read More...\nपैठण येथील श्री हनुमान मंदिर, भ. जिव्हेश्वर मंदिर, श्रीकृष्ण मठ\nसाळी समाजाचे आद्यपीठ पैठण हे आपण प्रस्तुत ग्रंथाच्या... Read More...\nमहापरिषदा / अधिवेशने (Sali Conferences)\nअखिल भारतीय स्वकुळ साळी समाज्याच्या महापरिषदा फारच... Read More...\nघरगुती गणपती बसविण्याचा थोडक्यात विधी (फक्त ३० मिनिटात)\nसाहित्य- (१) हळद, कुंकू, गुलाल अष्टगंध, बुक्का सेंदूर... Read More...\nसंस्था / कार्यालये / मंडळ (Sali Organizations)\nस्वातंत्र्यसैनिक / क्रांतिकारी (Sali Freedom Fighters)\nस्वा. सै. कै. गंगाराम भानुदास चोटमल\nस्वा. सै. कै. गंगाराम भानुदास चोटमल हे पैठण तालुक्यातील... Read More...\nश्री.जिव्हेश्वर स्तुती (Jivheshwar Stuti)\nसमाजाचा इतिहास (Sali History)\nज्ञातिगृहे / धर्मशाळा (Sali Hospice)\nआजपर्यंत आमच्या माहितीनुसार आपल्या समाजाची बहुमोल माहिती बर्‍याच ठिकाणी विखुरलेली आहे. तरीसुद्धा समाजातील काही मान्यवर व्यक्तींनी पुढे येऊन पुस्तकांव्दारे, मासिकं, त्रैमासिकं, समाचार पत्रके इत्यादींतून शक्य तेवढी माहिती समाज बांधवांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे.\nसदस्यांसाठी नियम व अटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/history-made-by-leka-of-bali-rajya-included-among-the-top-scientists-in-the-world-gh-494193.html", "date_download": "2021-04-19T08:22:22Z", "digest": "sha1:A7XEIWK3E2RWQ2MQDDZB65YWT3EWQYSU", "length": 18876, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बळीराज्याच्या लेकाने रचला इतिहास; जगातील टॉप शास्रज्ञांमध्ये समावेश | Career - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\n‘हे 3 उपाय करा, कोरोना आसपासही फिरकणार नाही’; इशा देओलनं केला दावा\n ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या कोरोनाबाधित महिलेवर बलात्काराचा प्रयत्न\nराहुल गांधींनंतर आता ममता बॅनर्जींची घोषणा, निवडणूक प्रचाराबाबत मोठा निर्णय\nलहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\nकोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष नको; ही 5 गंभीर लक्षणं दिसल्यास थेट गाठा रुग्णालय\n‘हे 3 उपाय करा, कोरोना आसपासही फिरकणार नाही’; इशा देओलनं केला दावा\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवता���; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘देशाला कोरोनानं नाही राजकारणानं पोखरलं’; तेजस्विनी पंडितनं व्यक्त केला संताप\n‘परवानगीशिवाय जान कुमारनं मला किस केलं’; निक्की तांबोळीचा धक्कादायक आरोप\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nपंजाबच्या खराब कामगिरीला कॅप्टन राहुल जबाबदार 3 वर्षांची आकडेवारी आहे पुरावा\nIPL 2021: 'द पांड्या स्वॅग', हार्दिक आणि कृणालनं केला पत्नींसोबत डान्स, VIDEO\nराहुलनं पंजाबच्या पराभवाचं फोडलं अंपायरवर खापर नियमांमध्ये बदलाची केली मागणी\nGold Price Today: सोन्याच्या किमतीत वाढ तर चांदीचे दर घसरले, तपासा आजचे भाव\nपोस्ट ऑफिसच्या सेव्हिंग अकाऊंटमध्ये किमान बॅलन्सची मर्यादा किती\nमोबाईलमध्ये सेव्ह असतील 'या' गोष्टी तर खातं होऊ शकतं रिकामं, SBI नं केलं सावध\nकोरोना प्रादुर्भावामुळे शेअर बाजार कोसळणार जाणून घ्या एक्सपर्टचा अंदाज\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\n ‘हे’ घरगुती उपाय ठरतील उपयुक्त\nउपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळला आहात चैत्र नवरात्रीमध्ये बनवा काहीतरी नवीन\nबाळाला काय, कधी आणि कसं द्यावं समजून घ्या कसा असावा बाळाचा आहार\nExplained: कोरोना रुग्णांवर कसं काम करतं व्हेंटिलेटर\nExplained: मॉडर्ना कंपनीला भारताला का द्यायची नाही आहे लस Pfizer ने ठेवली ही अट\nजाणून घ्या;रस्त्याच्या कडेला असणाऱ्या माइलस्टोनच्या वेगवेगळ्या रंगांचा अर्थ काय\nExplainer : कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला नाही तर काय होईल\nराज्यात कोरोनाचं रौद्र रुप प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला जातोय एका रुग्णाचा जीव\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nप्रभावी लसीसाठी रिसर्च, कोरोनामुक्त लोकांच्या शरीरात पुन्हा सोडणार जिवंत विषाणू\nकोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष नको; ही 5 गंभीर लक्षणं दिसल्यास थेट गाठा रुग्णालय\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘परवानगीशिवाय जान कुमारनं मला किस केलं’; निक्की तांबोळीचा धक्कादायक आरोप\n‘हॉट दिसणं केव्हा थांबवशील’; श्वेताचा Bold Look पाहून सेलिब्रिटीही झाले अवाक\nही मराठमोळी अभिनेत्री 100 रुपयांसाठी करायची पेट्रोल पंपावर काम\n विमानतळावर दिसला भला मोठा साप, प्रवाशांची उडाली घाबरगुंडी, पाहा VIDEO\nVIDEO: निवडणूकीचा प्रचा��� करण्यास दिला नकार; दलित युवकाला चाटायला लावली थुंकी\nमेडिकल कॉलेजमधील Dance Videoच्या वादाला विद्यार्थ्यांकडून उत्तर, बनवला नवा VIDEO\nवर्कआऊट करताना जान्हवी कपूरला आठवली 'शीला की जवानी'; VIDEO पाहून नाही आवरणार हसू\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nलहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\n'या' देशात बेडकांसाठी करतात वाहतूक बंद, जाणून घ्या सविस्तर\nबळीराज्याच्या लेकाने रचला इतिहास; जगातील टॉप शास्रज्ञांमध्ये समावेश\nप्रेरणादायी : लहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\nIIT Recruitment: IIT मध्ये विविध पदांसाठी भरती, पगार 1 लाखाहून अधिक\nMaharashtra Health Department Recruitment: आरोग्य विभागात मोठी भरती, 10 हजार 127 पदे तातडीने भरणार\nICSE Board Exams News Live Updates : ICSE बोर्डाची परीक्षाही स्थगित; जूनमध्ये होणार अंतिम निर्णय\nPune Metro Rail Recruitment: तरुणांची नोकरीची संधी, पुणे मेट्रोमध्ये विविध पदांसाठी भरती\nबळीराज्याच्या लेकाने रचला इतिहास; जगातील टॉप शास्रज्ञांमध्ये समावेश\nएका साधारण शेतकरी कुटुंबामध्ये जन्म झालेल्या सिंह यांनी जगभरातील टॉपच्या वैज्ञानिकांमध्ये स्थान मिळवले आहे.\nपंजाब, 5 नोव्हेंबर : हरियाणामधील समेन गावातील शास्रज्ञ प्रोफेसर बलजीत सिंह यांचा जगातील टॉप वैज्ञानिकांमध्ये समावेश झाला आहे. बलजीत सिंह यांनी अमेरीकेतील स्टॅनफर्ड विद्यापीठाने तयार केलेल्या टॉपच्या वैज्ञानिकांच्या यादीमध्ये स्थान मिळवलं आहे. प्लॉस बायोलॉजी इंटरवेन्शन जर्नलमध्ये ही यादी प्रकाशित झाली असून प्रोफेसर बलजीत सिंह सध्या चंदीगढमधील सेक्टर-11 मधील पोस्ट ग्रॅज्युएट सरकारी कॉलेजमध्ये गणिताचे प्रोफेसर आहेत. तर त्यांचे कुटुंब हरियाणातील हिस्सारमध्ये राहत आहेत.\nबलजीत सिंह हे हरियाणाच्या हिसारमधील समेन गावातील मूळ रहिवासी आहेत. एका साधारण शेतकरी कुटुंबामध्ये जन्म झालेल्या सिंह यांनी जगभरातील टॉपच्या वैज्ञानिकांमध्ये स्थान मिळवले आहे. त्यांचे आतपर्यंत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर रिसर्च पेपर प्रकाशित झाले असून या रेकॉर्ड लिस्टमध्ये त्यांच्या 107 रिसर्च पेपरचा समावेश आहे. २ वर्षांपासून शिक्षकी पेशात असलेल्या सिंह यांचा 1996 मध्ये पहिला रिसर्च पेपर प्रकाशित झाला होता.\nउत्तर भारतात एकमेव वैज्ञनिक\nया कॉलेजच्या यादीमध्ये स्थान मिळवणारे बलजीत सिंह हे संपूर्ण उत्तर भारतातील एकमेव वैज्ञानिक आहेत. या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या यादीत पंजाब विद्यापीठातील 11, चंदीगडमधील पीजीआयच्या 10 वैज्ञानिकांचा समावेश आहे. या यादीत जगभरातील एक लाख 60 हजार वैज्ञानिकांचा आणि भारतातील 7800 वैज्ञानिकांचा समावेश आहे.\nहे ही वाचा-ऑनलाइन क्लास संपताच पाचवीतील सार्थकने टायने गळफास घेऊन केली आत्महत्या\nप्लॉस बायोलॉजी इंटरवेन्शन जर्नलमध्ये जगातील 2 टक्के वैज्ञानिकांच्या यादीत नाव आल्यानंतर त्यांनी हा केवळ माझ्यासाठी गौरव नसून कॉलेजसाठीदेखील मोठा सन्मान आहे. यादीत पंजाब विद्यापीठातील 11, चंदीगडमधील पीजीआयच्या 10 वैज्ञानिकांचा समावेश आहे. कॉलेज स्तरावर हा पुरस्कार प्राप्त मिळणं हा सिंह यांच्यासाठी मोठा सन्मान आहे. मेकॅनिक्स या विषयावर ते रिसर्च करत असून आतापर्यंत पाच संशोधकांना त्यांनी पीएचडी करण्यात मदत केली आहे.\nअभी तक \u0003खेलने के लिए\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\nअवघ्या महिनाभरातच अमरावतीने कसं मिळवलं कोरोनावर नियंत्रण\nCorona: भारतानं ब्राझीललाही टाकलं मागे, देशात 12 लाखाहून अधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण\nडायबेटिज आणि बीपी पेशंटसाठी उत्तम आहे जांभूळ; होतो असा फायदा\nउसेन बोल्टचा RCB ला खास संदेश विराट, डीव्हिलिर्यसनं दिली 'ही' प्रतिक्रिया\nभज्जी-श्रीसंतपासून ते अनुष्का-गावसकरपर्यंत, IPL मधले 5 मोठे वाद\nहा पदार्थ खायचा की प्यायचा वेगाने प्रसिद्ध होतेय 'Deep-Fried Water' नावाची डिश\n‘लग्न झालेल्या पुरुषासाठी वेडं होणं काय असतं’; रेखा यांच्या उत्तरानं माजवली खळबळ\nकोरोना लस घेताना लहान मुलाप्रमाणे रडला अभिनेता Ram Kapoor,व्हायरल होतोय हा VIDEO\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/2019/11/home-remedies-for-menstrual-cramps-in-marathi/", "date_download": "2021-04-19T08:29:47Z", "digest": "sha1:4D6DVXW4Z36JRMMYDRMEZP5A2DFSVESS", "length": 11075, "nlines": 58, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "मासिक पाळीमुळे पोटात दुखतंय, मग करा हे सोपे उपाय", "raw_content": "\nAll फॅशनलेटेस्ट ट्रेंड्स : वेस्टर्नलेटेस्ट ट्रेंड्स : भारतीयसेलिब्रिटी स्टाईलDIY फॅशन अॅक्सेसरीज\nAll सौंदर्यDIY सौंदर्यत्वचेची काळजी नखंमेकअपहेयरसौंदर्य उत्पादनबाथ अॅंड बॉडीहेयर उत्पादन\nAll जीवनशैलीअॅस्ट्रो वर्ल्डभ्रमंतीशॉपिंगनातीगोतीपालकत्वहास्यघर आणि बगीचाखाणंपिण आणि नाइटलाईफवित्तकल्पितशिक्षणDIY लाईफ हॅक्सआपलं जगसेक्स\nAll लग्नसराईयोजनाडेकोर आयडियाहेअर आणि मेकअपआयुष्यलग्न फॅशन सेलिब्रिटी लग्न\nAll निरोगी जीवनआरोग्यस्वतःची मदत\nAll मनोरंजनसेलिब्रिटी लाईफबॉलीवूड पुस्तकंसंगीतवेबसीरीज - अनमॅरीडसेलिब्रिटी गॉसीपसोहळेबिग बॉस\nमासिक पाळीमुळे पोटात दुखतंय, मग करा हे सोपे उपाय\nमासिक पाळी आणि त्यामुळे होणाऱ्या वेदना दर महिन्याला प्रत्येकीला सहन कराव्या लागतात. कधी कधी तर मासिक पाळीत होणारी पाठदुखी, कंबरदुखी अथवा पोटदुखी इतकी तीव्र असते की दैनंदिन कामे करणं कठीण जातं. प्रत्येक महिलेचा मासिक पाळीतील त्रास हा निरनिराळा असू शकतो. कोणाच्या पोटात दुखतं तर कोणाच्या कंबरेतून वेदना जाणवतात. कोणाला चक्कर आणि मळमळल्यासारखं वाटतं तर कोणाला ओटीपोट, मांड्यांमधून वेदना जाणवतात. निरनिराळं असलं तरी तर महिन्याला प्रत्येकीला या समस्येला सामोरं जावंच लागतं. शिवाय या समस्येवर दर महिन्याला वेदनाशामक औषधे अथवा इतर औषध उपचार करणे योग्य नाही. यासाठीच जर तुन्हाला मासिक पाळीमुळे ओटी पोटातून क्रॅम्पस येत असतील तर त्वरीत हे घरगुती उपचार करा. ज्यामुळे तुम्हाला लवकर बरं वाटेल आणि दैनंदिन कामे करणं सोप जाईल.\nमासिक पाळीच्या वेदना कमी करण्यााठी सोपे उपाय\nमासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी काही घरगुती आणि सोपे उपाय तुमच्या फायद्याचे ठरू शकतात.\nतेलाने मालिश करा -\nमासिक पाळीच्या सुरूवातीला अथवा मासिक पाळी सुरू झाल्यावर तुमच्या पोट, कंबर, मांड्या अथवा पाठीतून कळा येऊ लागतात. पोट फुगल्यासारखं वाटतं. अशावेळी तुमच्या पोट,पाठ, कंबर आणि मांड्यांना कोमट केलेल्या नारळाच्या तेलाने अथवा तिळाच्या तेलाने मालिश करा. मात्र हे तेल लावताना ते अगदी हलक्या हाताने मालिश करा. रगडून अथवा जोरात मालिश करू नका. तेलाने मालिश केल्यामुळे तुमच्या वेदना कमी होतील.\nगरम पाण्याचा शेक घ्या -\nकोमट तेलाने मसाज केल्यावर पोट आणि कंबर गरम पाण्याने शेकवा. आजकाल गरम पाण्यासाठी मिळणाऱ्या हॉट बॅग्ज कोणत्याही केमिस्टच्या दुकानात उपलब्ध असतात. तुम्ही पाण्याची बॉटल अथवा हिटींग पॅडनेही पोट शेकवू शकता. गरम पाण्याच्या शेकामुळे तुमच्या वेदना नक्कीच कमी होतील.\nहर्बल टी प्या -\nमासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी हा अगदी सोपा आणि साधा उपाय आहे. हर्बल टी घेतल्यामुळे तुमच्या पोटाला बरे वाटतं. हर्बल टीमधील औषधी तत्वांमुळे तुमच्या वेदना कमी होण्यास मदत होते.\nआहारात बदल करा -\nमासिक पाळीच्या दरम्यान फार जड आणि मांसाहार करू नका. त्यापेक्षा याकाळात पोषक आणि सात्विक आहार घ्या. ज्यामुळे तुमच्या पोटात गॅस, अपचन होणार नाही. मासिक पाळीच्या काळातील वेदना कमी करता येणं कमी असलं तरी त्या वाढू नयेत यासाठी हा उपाय जरूर करा. दैनंदिन आहारात जर तुम्ही पालेभाज्या, ताजी फळं, सुकामेवा. ओमेगा 3 फॅटी अॅसिडयुक्त पदार्थ, तृणधान्य यांचा योग्य वापर केला तर तुमच्या मासिक पाळीच्या वेदना हळहळू कमी होऊ शकतात.\nकधी कधी काही सोपे उपाय घरीच करून तुम्ही तुमच्या वेदना कमी करू शकता. यासाठी सोपा उपाय म्हणजे अॅक्युप्रेशर अथवा अॅक्युपंक्चर उपचाप पद्धती. एखाद्या तज्ञ्ज व्यक्तीकडून जर तुम्ही या गोष्टीं शिकून ठेवल्या तर तुम्हाला मासिक पाळीच्या वेदना कमी करण्यासाठी याचा उपयोग करता येऊ शकतो. शरीरातील काही महत्त्वाचे पॉईंट योग्य प्रेशर देऊन दाबल्यास तुमच्या शरीरातील वेदना कमी होतात. मात्र यासाठी तज्ञ्जांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.\nमासिक पाळीचा त्रास होत असेल तर पुरेशी झोप घेणं हा एक अगदी साधा उपाय आहे. त्यामुळे शक्य असेल तर अशा वेळी टीव्ही, मोबाईल अथवा इतर गोष्टींमध्ये वेळ घालवण्यापेक्षा सरळ थोडावेळ झोप घ्या. आरामामुळे तुमचे शरीर निवांत आणि स्नायू शिथिल होतील. ज्यामुळे तुमचा मासिक पाळीचा त्रास कमी होण्यास मदत होईल.\nहे ही वाचा -\nखास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop's मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.\nPeriod Tracker वापरण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का\nमासिक पाळी अनियमित होण्यामागची कारणं\nपीसीओडी समस्या आणि त्यावरील उपाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tribute-to-us-supreme-court-ruth-bader-ginsburg", "date_download": "2021-04-19T09:13:27Z", "digest": "sha1:3RXC4RPMGUILZTP2OWGBQXQSX2USB6YP", "length": 26045, "nlines": 91, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "रुथ बेडर गिंझबर्ग : लिंगसमानतेच्या पुरस्कर्त्या - द वायर मराठी", "raw_content": "\nरुथ बेडर गिंझबर्ग : लिंगसमानतेच्या पुरस्कर्त्या\nअमेरिकेतील स्त्रिया आज ज्या समान हक्कांचा लाभ घेत आहेत, त्याचा पाया रचण्यासाठी रुथ बेडर गिंझबर्ग (आरबीजी) यांचा अविरत संघर्ष आहे. शिवाय अमेरिकेसारख्या महासत्तेत होणाऱ्या बदलांचे प्रतिबिंब संपूर्ण जगात उमटते हे सत्य लक्षात घेता अवघ्या जगातील स्त्रियांना समान हक्क मिळवून देण्याचे काम त्यांनी केले आहे.\nअमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती म्हणून तब्बल २७ वर्षांची अभूतपूर्व कारकीर्दच खरे तर जस्टिस रुथ बेडर गिंझबर्ग यांचे नाव जगाच्या इतिहासात कायमस्वरूपी कोरले जाण्यासाठी पुरेशी आहे.\nअर्थात आरबीजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रुथ बेडर गिंझबर्ग यांचे कर्तृत्व तेवढ्यापुरते मर्यादित नाही. त्यांनी कायद्याच्या क्षेत्राबरोबरच सांस्कृतिक क्षेत्रातही प्रतीकाचे स्थान प्राप्त केले होते आणि त्याही पलीकडे जाऊन स्त्रीवादाच्या क्षेत्रात अजोड कामगिरी केली आहे.\nअमेरिकेतील स्त्रिया आज ज्या समान हक्कांचा लाभ घेत आहेत, त्याचा पाया रचण्यासाठी आरबीजींचा अविरत संघर्ष आहे. शिवाय अमेरिकेसारख्या महासत्तेत होणाऱ्या बदलांचे प्रतिबिंब संपूर्ण जगात उमटते हे सत्य लक्षात घेता अवघ्या जगातील स्त्रियांना समान हक्क मिळवून देण्याचे काम त्यांनी केले आहे.\nकॅन्सरसारख्या दुर्धर विकाराला तब्बल २१ वर्षे धैर्याने तोंड देतानाच दुसऱ्या बाजूला त्या लिंगसमानतेसाठीही झगडत राहिल्या. गेल्या शुक्रवारी वयाच्या ८७व्या वर्षी रुथ बेडर गिंझबर्ग यांचा जीवनप्रवास रुढार्थाने संपला असला, तरीही लिंगभेद संपवण्याच्या दिशेने त्यांनी केलेल्या कामाच्या रूपाने त्या कायम जिवंत राहतीलच.\nकोलंबिया लॉ स्कूलमधून कायद्याची पदवी घेतलेल्या गिंझबर्ग यांनी सुरुवातीची काही वर्षे प्राध्यापक म्हणून काम केले. त्यानंतर कायद्याची प्रॅक्टिस करत असताना त्यांचा भर लिंगसमानता व स्त्रीहक्कांवरच होता. अमेरिकन सिव्हिल लिबर्टी युनियनच्या अॅटर्नी म्हणून त्यांनी काम केले. १९८० मध्ये तत्कालीन अध्यक्ष जिमी कार्टर यांनी त्यांची गिंझबर्ग यांची नियुक्ती यूएस कोर्ट फॉर अपील्स फॉर द डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया सर्किटवर केली. १९९३ साली तत्कालीन अध्यक्ष बिल क्लिंटन यांनी त्यांची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयात केली. सॅण्ड्रा डे ओकॉनर यांच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती होणाऱ्या गिंझबर्ग दुसऱ्याच स्त्री न्यायाधीश. नियुक्तीपासून मृत्यूपर्यंत म्हणजे सुमारे २७ वर्षे त्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून कार्यरत होत्या.\nगिंझबर्ग सुरुवातीपासूनच उदारमतवादी विचारांच्या पुरस्कर्त्या होत्या. डोनाल्ड ट्रम्प यांच्या अध्यक्षपदाच्या कालखंडात अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयावर प्रतिगामी विचारसरणीची पकड घट्ट होत असताना, गिंझबर्ग यांनी प्रगतीशील विचारसरणीचा किल्ला अखेरपर्यंत लढवत ठेवला होता.\nगिंझबर्ग यांच्या निधनामुळे अमेरिकेने ऐतिहासिक व्यक्तिमत्व गमावले आहे, अशा शब्दांत अमेरिकेचे सरन्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांनी गिंझबर्ग यांना श्रद्धांजली वाहिली आहे. न्यायाच्या एक अविश्रांत व निष्ठावान पुरस्कर्त्या म्हणून पुढील पिढ्या त्यांचे स्मरण कले, असेही त्यांनी नमूद केले.\nलिंगसमानतेचा पुरस्कार करणारी निकालपत्रे\nगिंझबर्ग वकिलीच्या क्षेत्रात आल्या किंवा अगदी न्यायाधीश झाल्या तेव्हाही अमेरिकेतील स्त्रियांचे आयुष्य आजच्या तुलनेत खूप वेगळे होते. स्त्रियांना समान हक्क मिळवून देण्यासाठी लिंगसमानतेवर आधारित कायदे आणणे निर्णायकरित्या महत्त्वाचे होते. गिंझबर्ग वकील असतानाही कायमच स्त्रियांच्या समान हक्कांसाठी, लिंगसमानतेसाठी लढत राहिल्या.\nजून १४, १९९३. तत्कालीन अध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या समवेत रूथ गिंझबर्ग.\nन्यायाधीश झाल्यानंतरही त्यांनी न्यायदानाच्या माध्यमातून या लढ्याला कायद्याचे अधिष्ठान देण्याचा प्रयत्न केला. १९९६ साली युनायटेड स्टेट्स विरुद्ध व्हर्जिनिया प्रकरणात दिलेल्या निकालपत्रात गिंझबर्ग यांनी व्हर्जिनिया मिलिटरी इन्स्टिट्यूट (व्हीएमआय) या प्रतिष्ठित शिक्षणसंस्थेच्या केवळ पुरुषांना प्रवेश देण्याच्या धोरणाला तीव्र आक्षेप घेतला. व्हीएमआयसारखी सरकारी शिक्षणसंस्था स्त्��ियांना लिंगाच्या आधारे प्रवेशाचा हक्क नाकारू शकत नाही. लिंगाच्या आधारावर असे वर्गीकरण करण्यासाठी सरकारला खूपच ठोस कारण द्यावे लागेल, असे गिंझबर्ग यांनी निकालपत्रात नमूद केले होते.\nत्यानंतर नागरी हक्क कायदा, १९६४च्या शीर्षक सातचा आधार घेऊन स्त्री व पुरुषांना भिन्न वेतन देणाऱ्या एम्प्लॉयरविरोधात लिली लेडबेटर यांनी दाखल केलेल्या लॉसूटसंदर्भात न्यायालयाने दिलेल्या निकालाला गिंझबर्ग यांनी विरोध केला होता. स्त्रिया वेतन मिळते त्यावेळी त्या कोणताही विरोध करत नाही, किंबहुना, त्यांना आपल्याला पुरुषांच्या तुलनेत कमी वेतन मिळते हे माहीतही नसते, अशी भूमिका पाचपैकी चार न्यायाधिशांनी घेतली होती. मात्र, प्रत्येक स्त्री वेतन घेताना ते पुरुषाच्या तुलनेत कमी आहेत याबद्दल विरोध दर्शवत नाहीत किंवा त्याची त्यांना कल्पना नसते म्हणून लिंगाच्या आधारे वेतनात भेद करणे योग्य आहे हा विचारच विचित्र आहे, अशी ठाम भूमिका गिंझबर्ग यांनी घेतली. त्या एवढे करून थांबल्या नाहीत तर नागरी हक्क कायद्यांच्या सातव्या शीर्षकात सुधारणा करण्याचे आवाहन त्यांनी अमेरिकी काँग्रेसला केले.\nत्यानंतर २००८ मध्ये बराक ओबामा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी लिली लेडबेटर फेअर पे अॅक्ट (न्याय्य वेतन कायदा) संमत करवून घेतला आणि लिंगभेदाच्या आधारे वेतनात केल्या जाणाऱ्या भेदाविरुद्ध कायद्याची मदत घेणे स्त्रियांसाठी सोपे केले. या कायद्याची मूळ प्रेरणा गिंझबर्ग यांचीच होती.\nस्कॅफोर्ड युनायटेड स्कूल डिस्ट्रिक्ट विरुद्ध रेडिंग्ज (२००९) या केसचे निकालपत्र गिंझबर्ग यांनी लिहिले नव्हते. मात्र, एका १३ वर्षाच्या मुलीने ड्रग्ज लपवल्याच्या संशयावरून शाळेतील स्त्री अधिकाऱ्यांनी तिला ब्रा व अंडरपॅण्ट काढायला लावून सभ्यतेच्या नियमांचे उल्लंघन केले असा निर्णय देण्यासाठी त्यांनी सहकारी न्यायाधिशांचे मन वळवले होते. शाळेने मुलीला अशा प्रकारे कपडे काढायला लावून शाळेने फोर्थ अमेंडमेंट कायद्याचे उल्लंघन केले असा निकाल ८-१ अशा बहुमताने देण्यात आला.\nगर्भपाताचा निर्णय स्त्रीचा हक्क\nस्त्रियांना खऱ्या अर्थाने पुरुषांच्या बरोबरीचे स्थान प्राप्त करायचे असेल, तर अपत्यजन्मासंदर्भातील नियंत्रण तिच्या हातात हवे ही ठाम भूमिका गिंझबर्ग खूप आधीपासून मांडत आल्या होत्या. मूल जन्माला घालायचे की नाही हा स्त्रीचा निर्णय आहे, त्यात सरकारने हस्तक्षेप करण्याचे कारणच नाही, अशी त्यांची भूमिका होती. १९७३ सालच्या रो विरुद्ध वेड केसमध्ये, गर्भपातविरोधी कायद्यांची गळचेपी करणाऱ्या निकालपत्रावर, त्यांनी सडकून टीका केली होती.\n२००० साली स्टेनबर्ग विरुद्ध कारहार्ट केसमध्ये नेब्रास्काचा गर्भपातावर नियंत्रण आणणारा कायदा रद्द ठरवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. अगदी अलीकडे २०१३ मध्ये गर्भपाताची सुविधा देणाऱ्यांवर नियंत्रण आणण्याचा टेक्सास सरकारचा कायदा अयोग्य आहे, असे मत गिंझबर्ग यांनी व्यक्त केले होते. हा कायदा स्त्रियांच्या आरोग्यासाठी आहे असा दावा टेक्सास सरकार करत असले, तरी प्रत्यक्षात स्त्रीचा हक्क हिरावून घेणे हाच यामागील उद्देश आहे अशी टीका त्यांनी केली होती. स्त्रीच्या गर्भपाताच्या हक्कांवर गदा आणण्याचे प्रयत्न ट्रम्प यांच्या कार्यकाळात वाढीस लागलेले असतानाही, अशा कायद्याचा फटका आर्थिकदृष्ट्या कमकुवत स्त्रियांना बसेल अशी टीका गिंझबर्ग यांनी केली होती.\nअमेरिकी कायद्यांना आकार घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय तसेच परदेशांतील कायद्यांचा आधार घेतला पाहिजे अशी भूमिका गिंझबर्ग यांनी कायम घेतली. अमेरिकेतील अनेक पुराणमतवादी न्यायाधिशांचा याला विरोध होता. मात्र, गिंझबर्ग वकिली करत असताना तसेच नंतर निकाल देताना संबंधित आंतरराष्ट्रीय किंवा परदेशातील कायद्यांचा आधार घेत असत. १९७१ मध्ये रीड विरुद्ध रीड या केसमध्ये त्यांनी जर्मनीतील दोन केसेसचा उल्लेख युक्तिवादात केला होता.\nस्त्रियांना समान हक्क मिळवून देण्यासाठी लढणाऱ्या गिंझबर्ग एलजीबीटीक्यू (लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर, क्वीअर) समुदायाला समान हक्क मिळावेत यासाठीही प्रयत्नशील होत्या. रोमर विरुद्ध इव्हान्स (१९९६), लॉरेन्स विरुद्ध टेक्सास (२००३), विंडसर विरुद्ध यूएस (२०१३), ओबर्जफेल विरुद्ध होजेस (२०१५) या सगळ्या केसेसमध्ये गिंझबर्ग यांनी गे मॅरेजला घटनात्मक मान्यता देण्यासारखे अनेक ऐतिहासिक निर्णय दिले आहेत. अगदी २०२० सालातही त्यांनी एका प्रकरणात एलजीबीटीक्यूंच्या समान हक्कांचा पुरस्कार करणारा निर्णय दिला होता. आपल्या खासगी आयुष्यात त्या या समुदायातील अनेकांच्या विवाहाला उपस्थित होत्या.\nउदारमतवादी वि���ारांवर अखेरपर्यंत ठाम\nरुथ बेडर गिंझबर्ग यांची विचारसरणी नेहमीच उदारमतवादी राहिली आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे बिल क्लिंटन अमेरिकेचे अध्यक्ष असताना त्यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी आपल्या निकालपत्रांच्या माध्यमातून नेहमीच उदारमतवादी विचारांची पाठराखण केली. आज अमेरिकेतील न्यायसंस्थेभवतीचा प्रतिगामी विचारसरणीचा विळखा घट्ट होत असताना, गिंझबर्ग यांची उणीव नक्कीच जाणवणार आहे.\nबराक ओबामा राष्ट्राध्यक्षपदावर असतानाच गिंझबर्ग पायउतार झाल्या असत्या, तर त्यांच्या जागी ओबामा यांनी त्याच्यासारख्याच पुरोगामी विचारसरणीच्या न्यायाधिशांची नियुक्ती केली असती व ती पुढील अनेक वर्षे कायम राहिली असती, असा विचार अमेरिकेतील पुरोगामी वर्तुळात जोर धरून होता. मात्र, प्रत्यक्षात तसे घडले नाही. अर्थात कॅन्सरसारख्या दुर्धर विकाराशी १९९९ सालापासून झगडणाऱ्या गिंझबर्ग यांनी अखेरपर्यंत प्रगतीशील विचारांसाठीचा लढाही त्याच धैर्याने सुरू ठेवला हे निश्चित.\nमृत्यूच्या काही दिवस आधी त्यांनी आपल्या नातीला डिक्टेशन देऊन ‘आपल्या निधनामुळे रिक्त होणारी जागा नवीन राष्ट्राध्यक्ष आल्यानंतरच भरली जावी, अशी उत्कट इच्छा’ व्यक्त केली आहे. त्यांची रिक्त जागा भरण्यावरून जे राजकारण होईल ती बाब वेगळी पण इतिहासात त्यांनी स्वत:साठी निर्माण केलेले स्थान कदाचित कोणीही घेऊ शकणार नाही.\nइकडे आड, तिकडे विहिर….\nशेतकऱ्यांसाठी ‘डेथ वॉरंट’ : विरोधकांची टीका\nसुमित्रा भावे यांचे निधन\nरेल्वेकडून ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ धावणार\nकोरोना संसर्गाचा निवडणुकांशी काय संबंध\nलसीकरण आणि लसींची आयात वाढवाः डॉ. मनमोहन सिंग\nभाजपचा यू टर्न : ‘कुंभ मेळा प्रतिकात्मक ठेवा’\n‘करोनाच्या धोका; उद्योग जगताने मदत करावी’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:Mahitgar", "date_download": "2021-04-19T10:24:21Z", "digest": "sha1:P5SMSR3F6I7DY7DZT4CC336CQE43GXUN", "length": 4569, "nlines": 78, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदस्य:Mahitgar - विकिपीडिया", "raw_content": "\nखुलं खुलं आभाळ तसा..\nदारं, खिडक्या, भिंती यांची..\nमाझ्या आवडत्या युट्यूब :\nमनाचा खुलेपणा (इंग्रजी संवाद)\nकातरवेळेवरती थबकून, ऐकतील जर पिंपळपाने\nउत्तरातला कडू गोड मध, शोषतील ती तीक्ष्ण सुईने\n- कवयित्री इंदिरा संत\n^ हे का��्य क्वोट करण्या करीता फेसबुक संदेशाच्या माध्य्मातून .काव्याचे कवी श्री.ज्ञानेश्वर वाकुडकर यांची अनुमती घेतली आहे.\n३०,००० पेक्षा जास्त संपादने केलेले सदस्य\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ फेब्रुवारी २०२१ रोजी १२:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2006/08/3658/", "date_download": "2021-04-19T10:27:19Z", "digest": "sha1:GY54QDD3KR4DJQ56WMMEMZAPTIDVSCGX", "length": 25732, "nlines": 73, "source_domain": "www.sudharak.in", "title": "सहकारी ग्रामीण पतव्यवस्था – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – एप्रिल २०२१\nऑगस्ट, 2006इतररा. के. पाटील\nसंयुक्त प्रागतिक आघाडीचे युपीए सरकार केंद्रात स्थापन झाल्यावर समान किमान कार्यक्रम जाहीर झाला. हा कार्यक्रम आघाडीच्या सर्व घटकांनी मंजूर केला व त्याप्रमाणे जमेल तशी अंमलबजावणी चालू आहे.\nया कार्यक्रमांत सहकार या विषयावर दोन मुद्दे अंतर्भूत केले आहेत. आज ग्रामीण सहकारी पतव्यवस्था दयनीय अवस्थेत आहे. थकबाकी, भ्रष्ट व्यवहार, अकार्यक्षम नोकरशाही, बेताल नेतृत्व यामुळे काही राज्यांत ही चळवळ कोमामध्ये आहे, काही ठिकाणी लुळी पडली आहे तर काही जागी ती निर्जीव झाली आहे. या व्यवस्थेला संजीवनी देऊन ती ऊर्जितावस्थेत आणण्याचे आश्वासन या कार्यक्रमांत दिले आहे.\nदुसऱ्या मुद्द्यान्वये सर्व सहकारी संस्थांचे ग्रामीण, नागरी, वित्तीय, बिनवित्तीय-संचालन पारदर्शी, सदस्यकेंद्रित, लोकशाही मूल्ये वर्धित करणारे व व्यावसायिक धोरणाने चालणारे असण्याकरिता कारवाई केली जाईल. त्याकरिता घटनेत दुरुस्ती करण्यात येईल. या मुद्दयाची प्रथम चर्चा करू या. मा. शरद पवार हे केंद्रातील सहकार खाते पाहत असल्यामुळे, त्यांनी या संदर्भात राज्य सरकारे आणि विचारवंतांना पत्रे पाठवली. त्यावर काही राज्यांत चर्चाही झाल्या. पण घटनात्मक दुरुस्ती करून सहकाराचा विषय केंद्राकडे देण्यास सर्वांचाच विरोध होता. आज राज्य सरकारांना जे अधिकार आहेत त्यांवर मर्यादा येणार असल्यामुळे राज्य सरकारांचा मग ती कुठल्याही पक्षांची असोत, विरोध असणे स्वाभाविक आहे. थोडक्यात हा समान किमान कार्यक्रमातला भाग बासनात बांधला गेला.\nपहिल्या मुद्द्यावर थोडीफार प्रगती झाली. ऑगस्ट २००४ मध्ये वैद्यनाथन यांच्या अध्यक्षतेखाली एक कार्यगट नेमण्यात आला. गटाची कार्यकक्षा ग्रामीण सहकारी पतसंस्थांपुरती मर्यादित होती. सहकारी चळवळ पुनर्जीवित करण्यासाठी उपाययोजना कार्यगटाने सुचवावयाची होती. या गटाने फेब्रुवारी २००५ मध्ये अहवाल सादर केला. अहवाल देण्याअगोदर एक नवीन पारदर्शक उपक्रम सुरू केला. अहवालाचा मसुदा इंटरनेटवर ठेवून जनतेच्या प्रतिक्रिया मागवल्या, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. या सर्व प्रतिक्रिया लक्षात घेऊन अंतिम अहवाल सादर केला. केंद्र सरकारने अहवाल मान्य केला. पुढे सप्टेंबर २००५ मध्ये पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांची या संदर्भात बैठक बोलावली. गटाच्या शिफारशी अंमलात आणण्याची कार्यवाही सुरू आहे. या अहवालाचा सारांश आणि शिफारशी व त्यावर साधकबाधक विचार या लेखात मांडले आहेत.\nआज ग्रामीण भागात १,१२,००० प्राथमिक पतसंस्था, ३६७ जिल्हा सहकारी बँका व ३० राज्य शिखर सहकारी बँका कार्यरत आहेत. सहकारी संस्थांची सदस्यसंख्या १२ कोटींच्या जवळपास असली तरी फक्त ६ कोटी सदस्य या संस्थांशी व्यवहार करतात. फक्त ६२ टक्के पतसंस्था वर्धनक्षम (व्हायेबल) आहेत. जिल्हा बँकांची परिस्थिती, काही अपवाद वगळता, ठीक नाही. शिखर बँकांची स्थिती फारशी समाधानकारक नाही. ग्रामीण भागात जी काही कर्ज/पत यांची उलाढाल होते त्यांतील फक्त ३४ टक्के भाग सहकार संस्थांकडे असून बाकीचा व्यापारी बँक व विभागीय ग्रामीण बँकांकडे आहे. सहकारी व्यवस्थापनांत लोकशाही व निवडणुका यांना महत्त्व जरी असले, तरी देशभर या निवडणुका पुढे ढकलल्या जातात वा होतच नाहीत. काही शिखर बँकांचे व १३४ जिल्हा बँकांचे व्यवस्थापन निलंबित केले आहे. सरकार व निबंधक यांच्या हातांत सत्ता एकवटली असून सभासदांना किंमतच नाही. या बँकांच्या व्यवहारांत शासन बरीच ढवळाढवळ करते. त्यामुळे शासन हे एकाच वेळी बडा भागधारक, नियंत्रक, रेग्युलेटर, सुपरव्हाइझर व ऑडिटर अशा भूमिका आज बजावत आहे. या चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणावर राजकारण्यांचे वर्चस्व आहे व स्वहितासाठी संस्थेच्या हिताला बळी दिले जात आहे. ३५ टक्के जिल्हा बँका व अर्ध्याहून जास्त पतसंस्था तोट्यात आहेत. काहींचे मूळ भांडवलच शून्यावर आले आहे, तर काहींच्या बाबतीत ते उणे झाले आहे. थकबाकीचे प्रमाणही लक्षणीय आहे. भ्रष्टाचार केला व तसा कोर्टात सिद्ध झाला तरी कुणालाही कसलीच शिक्षा झाली नाही.\nही दुःस्थिती बदलण्यासाठी कार्यगटाने एक मोठे पॅकेज सादर केले आहे. त्यातील महत्त्वाच्या बाबी खालीलप्रमाणे : १. संचित तोटा दूर करण्याकरिता आर्थिक मदत (सदस्यांनी परतफेड न केल्यामुळे झालेले नुकसान, सार्वजनिक वितरणप्रणाली राबवल्यामुळे झालेला तोटा, शासनाने गॅरंटी देऊनही नुकसान भरपाई न दिल्यामुळे झालेली हानी, फ्रॉड, भरमसाठ प्रशासकीय खर्च, यांतून झालेला तोटा-हा सर्व भरून देण्याची शिफारस.) २. हिशेब, लेखापरीक्षण याबाबतीत शिस्त नाही. आर्थिक संकल्पांचा जमाखर्च ठेवण्यासाठी सर्वांना सारखी (युनिफॉर्म) पद्धत घालून, सर्व संस्थांचे हिशेब तपासावेत. यासाठी ४६ कोटी रुपये लागतील. त्याची पॅकेजमध्ये तरतूद आहे. ३. राज्यसरकारांनी शिखर बँका व जिल्हा बँका यांना कर्जदारांच्या वतीने हमी (गॅरंटी) दिल्या होत्या. कर्जदारांनी पैसे न दिल्यामुळे हमी अंतर्गत राज्य सरकाराकडे धावा (invoke) गेला. पण राज्य सरकारे गप्प आहेत. ह्यासाठी पॅकेजमध्ये रु. ४४९५ कोटी राखून ठेवले आहेत. ४. या सहकारी संस्थांमध्ये सरकारने जे भागभांडवल घातले आहे ते काढून घ्यावे, म्हणजे सरकारला परत करावे अशी सूचना केली आहे. (भागधारक सरकार नसल्यामुळे चळवळीत सरकारी ढवळाढवळ होणार नाही, ही अपेक्षा). ही रक्कम १२४३ कोटी रुपये आहे. या करता पॅकेजमध्ये तरतूद आहे. ह्या सर्व गोष्टींसाठी केंद्र सरकारने १५,००० कोटी रुपये द्यावेत असा प्रस्ताव कार्यगटाने मांडला. तो गेल्या सप्टेंबरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या एका बैठकीत मान्य होऊन ते पॅकेज आता १७,००० कोटी रुपयांवर आले आहे. गेल्या मे महिन्यात पुण्यात आमच्या संस्थेतर्फे (सोपेकॉम) एका निरनिराळ्या विषयावर कार्यशाळा आयोजित केली होती. त्याला डॉ. वैद्यनाथन, श्री युगंधर, योजना आयोगाचे सदस्य, व इतर मान्यवर उपस्थित होते. तेव्हा मी हा विषय काढला व आजच्या राजकीय परिस्थितीत एवढे पैसे ओतून काहीच होणार नाही असे म्हटले. त्याला दुजोरा देत युगंधर वैद्यनाथनना म्हणाले की तुमच्या कार्यगटाच्या शिफारशी स्वीकारल्या तर रु. १५,००० कोटी गटारांत ओतल्यासारखे होईल. यावर वैद्यनाथन म्हणाले की हे पॅकेज देण्यापूर्वी आम्ही काही अटी (कंडिशनॅलिटीज्) घातल्या आहे. आता पाचव्या वेतन आयोगाने वेतनवाढ देताना अशाच अटी घातल्या होत्या. पण अटी पूर्ण न करता भरमसाट वेतनवाढ केली, हेही एक सत्य आहे. आता या अटी काय आहेत ते पाहू या. १. पॅकेज राज्य सरकारे, संदर्भित बँका व पतसंस्था यांनी संपूर्णच स्वीकारावयास हवे. २. पुनरुज्जीवन पॅकेज अंमलात येण्यापूर्वी खालील गोष्टी झाल्या पाहिजेत.\n*राज्य सरकारने आपले भागभांडवल काढून घ्यावे.\n*व्यवस्थापन समितीची निवड करावी. सरकारचा एकही प्रतिनिधी समितीवर असू नये.\n*बँकांच्या व्यवस्थापन समितीवर त्या-त्या विषयांची तज्ज्ञ मंडळी बाहेरची घ्यावी. याकरता रिझर्व बँकेने घालून दिलेले नियम पाळावेत.\n*सेक्रेटरींची काडर व्यवस्था पूर्णपणे बंद करावी.\n* बँकेचे प्रमुख आणि कर्मचारी फक्त समितीलाच जबाबदार राहतील. सरकारी अधिकाऱ्यांना नाही.\n* ऑडिटचे काम चार्टर्ड अकौंटंटकडेच सोपवावे. * सदस्यांव्यतिरिक्त अन्य कोणाकडूनही ठेवी स्वीकारू नयेत.\nया सुधारणा अंमलात येण्यासाठी कायदेशीर तरतुदींची आवश्यकता आहे. काही गोष्टी राज्य सरकारे ऑर्डर काढून करू शकतात तर काहींच्या बाबतीत विधानमंडळात अधिनियम मंजूर करण्याची गरज आहे. जी.आर. (गव्हर्मेट रेझोल्यूशन) काढून खालील गोष्टी त्वरित करता येतील.\n* ज्या ज्या व्यक्ती सहकार पतसंस्थांशी व्यवहार करतात, (ठेवी धरून), त्यांना पूर्ण सदस्यत्व देणे.\n* प्रशासकीय व आर्थिक व्यवहारांत सरकारची लुडबूड बंद करणे.\n* पतसंस्थांना इतर आर्थिक संस्थांशी व्यवहार करण्याची मोकळीक (आज सहकारी संस्थांना कर्जासाठी जिल्हा बँकांकडेच जावे लागते) देणे.\n* व्यवस्थापन समित्यांचे निलंबन करण्याच्या अधिकाराला पायबंद.\n* निवडणूक व लेखापरीक्षण वेळेवरच करणे.\n* सहकारी बँकांवर रिजर्व बँकेचे नियंत्रण सोपवणे.\n* सहकारी पतसंस्थांतून सरकारी भागभांडवल काढून घेणे.\nमात्र काही गोष्टी होण्याकरिता कायद्यांत बदल करणे भाग आहे. ब्रह्मप्रकाश समितीने अशा एका कायद्याचा मसुदा तयार केला होता. त्यानुसार आंध्र प्रदेशाने म्युच्युअल सोसायटी हा अॅक्ट मंजूर केला. मात्र महाराष्ट्र, गुजरात वगैरे राज्यांनी या बाबतीत आस्था दाखवली नाही. तीनचार वर्षांपूर्वी गोवा राज्याने असा कायदा पास केला खरा, अजून अंमलबजावणी नाही. ह्याचे कारण म्हणजे गोवा राज्याची अनास्था. पास झालेला कायदा म्हणतो की हा कायदा शासन ठरवील त्या तारखेपासन अमलात येईल म्हणजे साधे चार ओळीचे नोटिफिकेशन काढायला गोवा सरकारला वेळ नाही. कसा असणार सर्व वेळ डळमळीत खुर्ची सांभाळण्यात जात असल्यामुळे येथे लक्ष कोण घालील सर्व वेळ डळमळीत खुर्ची सांभाळण्यात जात असल्यामुळे येथे लक्ष कोण घालील हल्लीच गोव्यात गेलो असता असे कळले की हा कायदा अमलात आणण्यास गोव्याच्या अर्थखात्याने आडकाठी आणली आहे. त्यांच्या मते अधिकारी वर्ग वाढवावा लागेल व त्याकरता कॅबिनेटची मंजुरी लागेल. अर्थखात्याचे हे म्हणणे चूकच आहे. कारण कायदा अंमलात आल्यावर आजच्या बऱ्याच जागा रिकाम्या होतील. सरकारी अधिकाऱ्यांना चळवळीत लुडबूड करता येणार नाही म्हणजे नवीन कायद्याने खर्चात बचतच होईल, वाढ नव्हे.\nआंध्र प्रदेशाचा अनुभव असाः नवीन कायद्याखाली झालेल्या पतसंस्थांना नाबार्डकडूनही फायनान्स मिळत नाही. त्याकरता नाबार्डच्या कायद्यातही संशोधन करावयास पाहिजे. हा अहवाल अॅकेडमिक पद्धतीने विचार केल्यास ठीक आहे पण त्यातून चळवळीला मोठा आधार मिळून चळवळ उभारी धरील असे वाटत नाही. कार्यगटाने राजकारण्यांच्या करणीकडे दुर्लक्ष केलेले दिसते. पैसे खर्च होतील पण त्यातून पतसंस्था सुधारतील अशी चिह्न नाहीत.\nया अहवालात गोव्याचा फक्त दोन-तीन ठिकाणीच उल्लेख आहे. गोव्यात प्राथमिक संस्था ८७ असून त्यांपैकी ७२ वर्धनक्षम आहेत, ११ सुप्तावस्थेत व उरलेल्या चार ‘कोमा’मध्ये आहेत. ग्रामीण भागात २००२-०३ साली रु. १७ कोटींचे कर्जवाटप झाले होते. कार्यगटाने सांगितलेल्या पॅकेजमधून गोव्याला किती मिळणार याची माहिती राज्यसरकारकडे असेलच, तेव्हा हे पॅकेज रिकामे होण्याअगोदर गोवा सरकारने आपला भाग वर्ग करून घ्यावा. १२, अबोली, १०२ लॉ कॉलेज रोड, पुणे ४११ ००४.\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – एप्रिल २०२१\nदेशहित की अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर हल्ला – शुभलक्ष्मी नाईक गांवकर\nकवीची कैद – राजराहुल (राहुल खंडाळे)\nकोविड-१९ अरिष्टानंतरची नवक्षितिजे – श्रीधर सुरोशे\nलोकशाही संकोचते आहे – प्रसाद माधव कुलकर्णी\nगडबड-घोटाळे (व्यंगचित्रे) – चित्रकार प्रभाकर पाचपुते\nस्वातंत्र्याचा मुक��काम हल्ली कुठं असेल – ज्ञानेश वाकुडकर\nकिसान विरुद्ध सरकार ते किसान अभिमुख देश – श्रीनिवास नी. माटे\nभांडवलशाही हीच एक मोठी समस्या – प्रभाकर नानावटी\nहळूच – राजराहुल (राहुल खंडाळे)\nबोधकथा – वंदना भागवत\n – चित्रकार मिलिंद क्षीरसागर\nसमता आणि स्वातंत्र्य किती खरे किती खोटे – प्राची माहुरकर\nआमच्या लोकशाहीचे भवितव्य – हरिहर कुंभोजकर\nभग्न (होऊ घातलेल्या) तळ्याकाठी… \nसुदृढ लोकशाही – नरेंद्र महादेव आपटे\nथांबा, पुढे गतिरोधक आहे – हेमंत दिनकर सावळे\nयार… बोल, लिही – सचिनकुमार वि.तायडे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2007/02/3673/", "date_download": "2021-04-19T10:25:15Z", "digest": "sha1:GRUFEGYZEN5YRE4QUIM3XQM7FZAXUOCK", "length": 23794, "nlines": 60, "source_domain": "www.sudharak.in", "title": "खैरलांजीः मला जे आढळले – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – एप्रिल २०२१\nखैरलांजीः मला जे आढळले\nफेब्रुवारी, 2007इतरसु. शं. सुराडकर\nखैरलांजी येथे २९ सप्टेंबर रोजी झालेले भीषण हत्याकांड व त्यानंतर उसळलेल्या हिंसक आंदोलनाबाबत जनतेसमोर खरी माहिती आली नसल्याचे प्रकर्षाने जाणवते. पोलिसांनी वेळीच प्रतिबंधक कारवाई केली असती तर कदाचित ती मानवतेला काळिमा फासणारी घटना टळली असती. स्वार्थी राजकारण करणाऱ्यांनी जनतेसमोर वस्तुस्थिती मांडली असती तर हिंसक आंदोलने झाली नसती. हिंसक आंदोलनांत भरकटलेल्या युवकांचे होणारे नुकसान बघून राहवले नाही म्हणून मी स्वतः वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी खैरलांजीला भेट दिली, माहिती घेतली, विचारपूस केली. सामाजिक हिताच्या दृष्टीने जनतेसमोर सत्य मांडणे माझे कर्तव्य समजतो.\nखैरलांजी हत्याकांड घडण्याचे प्रमुख कारण जातीय, सामाजिक व आर्थिक व्यवस्था व कायद्याची मुळीच भीती नसणे हे आहे. गेल्या काही वर्षांत भोतमांगे कुटुंबीयांनी आपल्या अथक परिश्रमाने शेतीचे उत्पन्न वाढविले होते. इतर गावकऱ्यांनी बरेच अडथळे आणण्याचे प्रयत्न केले, पण त्यांना धुसाळा येथील पोलीस पाटील सिद्धार्थ गजभिये यांनी नेहमी मदत केली म्हणून भोतमांगे समर्थपणे मुकाबला करू शकले. त्यांनी आर्थिक प्रगती केली, इतकेच नव्हे तर आंबेडकरांनी दाखविलेल्या मार्गाने जाऊन चांगले शिक्षण घेतले. एक मुलगा पदवीधर होता. प्रियांका अत्यंत हुशार होती. वर्गात सर्वप्रथम होती, एन.सी.सी.मध्ये होती व सैन्यदल किंवा पोलिसांत ���ाण्याची तयारी करत होती. सुंदर व स्वाभिमानी होती. त्यांची आर्थिक व शैक्षणिक प्रगती व स्वाभिमानाने वागणे इतरांना सारखे सलत होते. गजभिये हे सधन शेतकरी आहेत. त्यांच्या शेतावर तथाकथित सवर्ण महिलांना मजुरीने काम करावे लागत होते. शेतीचा जुना वाद तर होताच. ज्या घटनेचा अंत भीषण हत्याकांडात झाला तो घटनाक्रम खालीलप्रमाणे आहे.\n३ सप्टेंबर रोजी गजभिये खैरलांजी येथे आले असताना सुकरू बिजेवार याने त्याच्या बायकोचे मजुरीचे पैसे मागितले. गजभिये यांनी इतर गावकऱ्यांसमक्ष त्याला अपमानित केले व मारहाण केली. त्यानंतर गजभिये त्यांचे घरी जाण्यास निघाले असता वाटेवर त्यांना बिजेवार व इतर पंधरा गावकऱ्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले. भोतमांगे कुटुंबीय त्यांच्या मदतीला गेले व त्यांनी गजभिये यांचा जीव वाचविला. गजभिये यांना कामठी येथे खासगी दवाखान्यात भरती करण्यात आले व कामठी पोलिसांना माहिती देण्यात आली. वास्तविक कामठी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आंधळगाव पोलीस स्टेशनला पाठविणे आवश्यक होते, पण तसे न करता त्यांनी १२ सप्टेंबरला कागदपत्रे भंडारा येथे पाठविली. १६ सप्टेंबरला आंधळगाव पोलिस स्टेशनला भारतीय दंड विधानाच्या अनेक कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. २१ सप्टेंबरला अनुसूचित जातीजमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली कारवाई करता येईल का, या अभिप्रायासाठी कागदपत्रे शासकीय अभियोक्ता यांच्याकडे पाठविण्यात आली. २५ सप्टेंबरला त्यांनी नागरी हक्क संरक्षण कायदा लागतो असे मत दिले. २९ सप्टेंबरला उपनिरीक्षक भरणे यांनी सदर कलम लावले. त्याच वेळी १२ आरोपींना अटक करून मोहाडी न्यायालयात पाठविले. त्यांची लगेच जामिनावर सुटका झाली. त्यांची पोलीस कस्टडी घेण्याची किंवा जामीन न होण्याची काळजी घेतली गेली नाही. आरोपी गंभीर गुन्हा करतील याची कल्पना असतानादेखील त्यांना अटक करून प्रतिबंधक कारवाई केली गेली नाही. जामिनावर सुटल्यावर आरोपी दिलीप ढेंगे यास आरोपी भास्कर कडव याने मोबाईलवरून कळविले की, पोलीस पाटील गजभियेचा भाऊ राजेंद्र व इतरजण वाटेवर कांद्री येथे थांबले आहेत व गोंधळ करीत आहे.\nत्यापूर्वीच आमदार मधुकर कुकडे यांनी माहिती दिली की, राजेंद्र गजभिये चार-पाच गुंड साथीदारांसह क्रांद्री येथे उपद्रव करीत आहे म्हणून हेड कॉन्स्टेबल मेश्राम व स्टाफला तिथे पाठविण्यात आले. मेश्राम यांनी काही कारवाई न करता त्याला जाऊ दिले व ते परत आले. त्याच दरम्यान हत्याकांडातील आरोपी ट्रॅक्टरने खैरलांजी येथे गेले व त्यांनी संध्याकाळी सात वाजल्यापासून अत्यंत क्रूरतेने, मानवतेला काळिमा फासणाऱ्या पद्धतीने अमानुष हत्याकांड घडविले. भोतमांगे यांच्या घरावर हल्ला झाला, त्या वेळी सुरेखा भोतमांगे हिने मोबाईलवरून गजभिये यांना माहिती दिली. त्यांनी पोलिस स्टेशनला माहिती दिली व त्यावरूनच मेश्राम व स्टाफला जीपने खैरलांजी येथे पाठविले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मिळालेल्या माहितीबाबत स्टेशन डायरीत कोणतीही नोंद घेण्यात आलेली नाही. उलट भरणे यांनी ३ सप्टेंबरच्या घटनेतील आरोपी गंभीर गुन्हा करण्याची शक्यता असल्याने प्रतिबंधक कारवाई करण्याची स्टेशन डायरीला नोंद केली आहे.\n३० सप्टेंबरच्या सकाळी पाचच्या सुमारास भैय्यालाल भोतमांगे गावात परत आला. त्याला घराचे दार तोडलेले आढळले, पण घरात कुणीच आढळले नाही. नातेवाईकांकडे शोध घेऊन तो पोलिस स्टेशनला गेला, पण दाद घेण्यात आली नाही. सकाळी १०.४५ च्या सुमारास वडेगाव कॅनालमध्ये एका मुलीचे प्रेत असल्याची माहिती मिळाली असता भैय्यालाल सोबत तिथे गेले. प्रेत प्रियांका भोतमांगे हिचे होते. प्रेत मरणोत्तर तपासणीसाठी मोहाडी येथे नेण्यात आले. एसीआय बडवाईक यांनी प्रेताचा पंचनामा केला. अंगावर अनेक जखमा दिसत होत्या. प्रेत विवस्त्र होते तरी बलात्कार झाला किंवा नाही याबाबत डॉक्टरकडे विचारणा करण्यात आली नाही. महिला डॉक्टर बांते या प्रेत पाहताच तेथून निघून गेल्या. डॉ. शेंडे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या सूचनेनुसार महिला डॉक्टरसाठी न थांबताच शवविच्छेदन केले. Vaginal Swabs घेतले नाहीत. बलात्कार झाला किंवा नाही हे पाहिलेच नाही. रात्री गुन्हा अनेक कलमांखाली व अनुसूचित जातीजमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला.\nसदर घटनेबाबत सुरेश सागर, प्राचार्य, अपारंपरिक अभियान प्रशिक्षण केंद्र, नागपूर (यांच्याकडे पोलीस अधीक्षक, भंडारा हा अतिरिक्त कार्यभार आहे) यांना संध्याकाळी नागपूर येथे ही माहिती मिळाली. त्यांनी त्वरित भोतमांगे कुटुंबातील इतर तीन व्यक्तींचा शोध घेणे, आरोपींना अटक करणे व गावात बंदोबस्त यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ पाठविले. तसेच पोलीस निरीक्षक राजन पाली व त्यांचा चमूदेखील तपासात मदत करण्यासाठी पाठविला. गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुसतकर करीत होते. त्याच रात्री २८ आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना १ ऑक्टोबरच्या सकाळी अटक करण्यात आली. १ ऑक्टोबरला इतर तीन्ही प्रेते (सुरेखा, सुधीर व रोशन) मिळाली. त्यांची मरणोत्तर तपासणी डॉ. शेंडे यांनी केली. त्या वेळी महिला डॉक्टर बांते हजर होत्या. त्यांनी सुरेखाची तपासणी केली होती, पण सहभाग दाखविला नाही. मरणोत्तर तपासणी अहवालावर त्यांची स्वाक्षरी नाही.\nगुन्ह्याचा तपास ९ ऑक्टोबरपासून राजूरकर, उपविभागीय अधिकारी पवनी यांच्याकडे देण्यात आला. तपास सुरेश सागर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला असताना एकंदरीत ४४ आरोपींना, ज्यात दोन महिलांचा समावेश आहे, अटक करण्यात आली. अजूनही कुणालाच जामीन मिळालेला नाही. घटनास्थळावरील पुरावे, प्रेत कालव्यात टाकले त्या ठिकाणचे रक्ताचे नमुने, गुन्ह्यात वापरलेल्या आठ सायकल चेन, पाच काठ्या, ट्रॅक्टर, बैलगाडी, मोबाईल फोन, आरोपी व मयतांचे कपडे जप्त करण्यात आले आहेत. चार साक्षीदारांचे न्यायालयाने जवाब नोंदविले आहेत. झेश्रसीरहिशीं घेण्याची प्रक्रियाही सरू करण्यात आली होती. पण हिंसक आंदोलने झाल्याने व तपास सीआयडीला देण्याची मागणी पुढे आल्याने ७ नोव्हेंबरपासून तपास सीआयडीकडे देण्यात आला. त्यांनी सरपंच व उपसरपंच तसेच पोलीस उपनिरीक्षक भरणे यांना अटक केली. आंदोलने सुरूच राहिल्याने व सीबीआय चौकशीच्या मागणीप्रमाणे तपास १ डिसेंबरपासून त्यांच्याकडे देण्यात आला आहे व ते चांगल्याप्रकारे तपास करीत आहेत. त्यावरून ९० दिवसांत खटला न्यायालयात पाठवतील अशी खात्री वाटते. भरणे व मेश्राम यांना अटक करण्यात आली आहे. हेड कान्स्टेबल शहारे यास स्टेशन डायरीत नोंदी न घेण्याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे. तसेच डॉ. शिंदे, डॉ. बांते, डॉ. रामटेके यांनादेखील निलंबित करण्यात आले असून कारवाई सुरू आहे. वास्तविक पाहता गुन्ह्याचा तपास सीआयडी किंवा सीबीआयकडे देण्याची आवश्यकता नव्हती.सागर यांना योग्य सहकार्य देऊन पोलीसच चांगल्या प्रकारे तपास करू शकले असते.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत, दलितांच्या मुक्तीसाठी सवर्ण समाजात जन्मलेले तेजस्वी तरुण जेव्हा रक्त सांडायला तयार होतील, तेव्हाच माणुसकीचा भारत निर्माण ह���ईल, दलित अन्यायातून मुक्त होतील व सवर्ण जातीय वर्चस्वाच्या जाणिवेतून मुक्त होतील.\nखैरलांजी हत्याकांडानंतर घडलेल्या घटनांनी बरेच प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांची सविस्तर चर्चा होणे आवश्यक आहे. दलितांचा इतरांनी वापर केला काय भंडारा येथे बऱ्याच दलित पोलीस अधिकाऱ्यांच्या नेमणुका झालेल्या असतानादेखील खैरलांजी प्रकरण का घडले भंडारा येथे बऱ्याच दलित पोलीस अधिकाऱ्यांच्या नेमणुका झालेल्या असतानादेखील खैरलांजी प्रकरण का घडले पोलिसांतील वरिष्ठ पातळीवरील भ्रष्टाचार व राजकारण कितपत जवाबदार आहे पोलिसांतील वरिष्ठ पातळीवरील भ्रष्टाचार व राजकारण कितपत जवाबदार आहे खैरलांजी प्रकरणामुळे समता, बंधुता व न्याय समाजात निर्माण होण्यासाठी काय करावे याची चर्चा व्हावी.\n[फर्नाडिस व भटकळ ह्यांच्या तात्त्विक मांडणीसोबत प्रत्यक्षात भारतात जातिव्यवस्थेचे परिणाम किती खोलवर जातात, हे दाखवणारा श्री सुराडकर यांचा लेख (लोकसत्ता २१ डिसेंबर ०६) देत आहोत. सं. ]\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – एप्रिल २०२१\nदेशहित की अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर हल्ला – शुभलक्ष्मी नाईक गांवकर\nकवीची कैद – राजराहुल (राहुल खंडाळे)\nकोविड-१९ अरिष्टानंतरची नवक्षितिजे – श्रीधर सुरोशे\nलोकशाही संकोचते आहे – प्रसाद माधव कुलकर्णी\nगडबड-घोटाळे (व्यंगचित्रे) – चित्रकार प्रभाकर पाचपुते\nस्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल – ज्ञानेश वाकुडकर\nकिसान विरुद्ध सरकार ते किसान अभिमुख देश – श्रीनिवास नी. माटे\nभांडवलशाही हीच एक मोठी समस्या – प्रभाकर नानावटी\nहळूच – राजराहुल (राहुल खंडाळे)\nबोधकथा – वंदना भागवत\n – चित्रकार मिलिंद क्षीरसागर\nसमता आणि स्वातंत्र्य किती खरे किती खोटे – प्राची माहुरकर\nआमच्या लोकशाहीचे भवितव्य – हरिहर कुंभोजकर\nभग्न (होऊ घातलेल्या) तळ्याकाठी… \nसुदृढ लोकशाही – नरेंद्र महादेव आपटे\nथांबा, पुढे गतिरोधक आहे – हेमंत दिनकर सावळे\nयार… बोल, लिही – सचिनकुमार वि.तायडे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00201.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-WMAH-AHM-municipal-corporation-commissioner-kulkarni-give-reliance-case-probe-order-4895374-NOR.html", "date_download": "2021-04-19T10:17:46Z", "digest": "sha1:26MKOBG5GOK3JB7LK34FBISOP7LO375C", "length": 11686, "nlines": 68, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Municipal Corporation Commissioner Kulkarni Give Reliance Case Probe Order | 'रिलायन्स' प्रकरणाची चौकशी करण्याचे आद��श, आयुक्त कुलकर्णी यांचा निर्णय - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\n'रिलायन्स' प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश, आयुक्त कुलकर्णी यांचा निर्णय\nछायाचित्र: रिलायन्सच्या पैशांतून करण्यात आलेल्या कामांची पाहणी करताना आयुक्त विजय कुलकर्णी. समवेत किशोर डागवाले, कैलास गिरवले, श्रीनिवास बोज्जा आदी. छाया : कल्पक हतवळणे\nनगर - खोदकामाच्या नुकसान भरपाईपोटी रिलायन्स कंपनीने दिलेल्या पैशांतून सुरू असलेल्या कामांची चौकशी करण्यात येणार आहे. आतापर्यंत झालेल्या कामांची बिले, प्रस्ताव, तसेच इतर तांत्रिक बाबी तपासून कामांचे प्रत्यक्ष मोजमाप करण्याचे आदेश शुक्रवारी (६ फेब्रुवारी) देण्यात येणार आहेत. त्यानंतर चौकशी करून तसा अहवाल महासभेसमोर ठेवण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त विजय कुलकर्णी यांनी गुरुवारी दिली.\nरिलायन्स जीओ इन्फोकॉम कंपनीमार्फत शहरातील ३९ मार्गांवर केबल टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी विविध भागांतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आले आहे. या नुकसान भरपाईपोटी रिलायन्सने मनपाला ५ कोटी ११ लाख रुपये दिले आहेत. त्यातून विविध रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र, या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता आहे. काही ठिकाणचे काम झालेले नसतानाही संबंधित ठेकेदाराला बिले देण्यात आली आहेत. याप्रकरणी मनसेच्या नगरसेवकांनी आंदोलन करून कामाची पाहणी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार आयुक्त कुलकर्णी यांनी मनसेच्या नगरसेवकांसह गुरुवारी सहा कामांची पाहणी केली. यावेळी शहर अभियंता नंदकुमार मगर, नगरसेवक किशोर डागवाले, कैलास गिरवले, गणेश भोसले, श्रीनिवास बोज्जा, दत्तात्रेय जाधव आदी उपस्थित होते.\nप्रोफेसर कॉलनी चौक ते पटवर्धन स्मारक ते कुष्ठधाम रस्त्याचे काम झालेच नसल्याचा दावा मनसे नगरसेवकांनी पाहणीदरम्यान केला. आयुक्तांनीदेखील हे काम झाले नसल्याचे मान्य केले. हॉटेल हिरा ते पंचवटीनगरपर्यंतच्या रस्त्याचे कामही झाले नसल्याचे पाहणीत आढळले. कुशाबा नगरी येथे हे काम सुरू असल्याचे बांधकाम विभागाच्या अधिका-यांनी सांगितले. मात्र, कुशाबानगरी येथील कामाचा या कामाशी काहीच संबंध नसल्याचे मनसे नगरसेवकांनी सांिगतले. कुष्ठधा�� रस्त्यावर पॅचिंग करण्यात आले होते, परंतु पावसामुळे हा रस्ता पुन्हा उखडला असल्याचे बांधकामच्या अधिका-यांनी सांगितले. परंतु नगरसेवकांनी अधिका-यांचे म्हणणे फेटाळत काम झालेच नसल्याचा दावा केला. त्यावर आयुक्त कुलकर्णी यांनी रिलायन्सच्या पैशांतून करण्यात आलेल्या कामांची चौकशी करण्याचे आश्वासन दिले. प्रत्यक्ष झालेले काम, त्याचा प्रस्ताव, तसेच इतर तांत्रिक बाबी तपासून कामांचे मोजमाप करण्यात येईल. त्यानंतर चौकशी करून तसा अहवाल महासभेसमोर ठेवण्यात येणार असल्याचे कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.\nजनतेच्या पैशांची लूट सुरू\nआयुक्तांसह सहा कामांची पाहणी केली. अनेक ठिकाणी कामे झाली नसल्याचे निदर्शनास आले. काही ठिकाणी डांबराचा पातळ थर देण्यात आला आहे. एकाच रस्त्याच्या कामाचे तीन-तीन तुकडे केल्याचेही पाहणीत स्पष्ट झाले. सहा कामांत एवढा गैरव्यवहार आहे, तर सर्व कामात किती असेल... ही जनतेच्या पैशांची लूट आहे. या प्रकरणाचा पाठपुरावा करू.'\nआयुक्तांनी नगरसेवकांसह कामांची पाहणी केली. त्यात सर्व कामे झाल्याचे निदर्शनास आणून दिले. ज्या ठिकाणी खोदकाम झाले, तेथील कामासह परिसरातील कामेही करण्यात आली आहेत. नगरसेवकांच्या पत्रानुसार ही कामे करण्यात आली आहेत. महापौरांनीदेखील यापैकी अनेक कामांना भेटी दिल्या आहेत. सर्व कामे नियमानुसारच आहेत.''\nनंदकुमार मगर, शहर अभियंता.\nज्या कामांबाबत आमच्या तक्रारी होत्या, ती कामे झालीच नसल्याचे पाहणीत स्पष्ट झाले. आयुक्तांनीदेखील ते मान्य केले आहे. त्यामुळे या प्रकरणात दोषी अधिकारी व ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत. त्यासाठी आयुक्तांनी ठोस भूमिका बजावणे आवश्यक आहे.''\nकामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आहे. कामे सुरू असतानाच याबाबत आयुक्तांकडे तक्रारी केल्या होत्या. परंतु त्यांनी तक्रारींची दखल घेतली नाही. आता उशिरा कामांची पाहणी व चौकशी करण्याचा फार्स प्रशासनाकडून सुरू आहे. याप्रकरणी न्यायालयीन लढा सुरूच राहील.''\nया कामांची केली पाहणी\n*प्रोफेसर कॉलनी चौक ते पटवर्धन स्मारक ते कुष्ठधाम\n*भिस्तबाग चौक ते बसस्टॉप व वाणीनगर ते एकविरा चौक\n*पाइपलाइन रोड ते बसस्टॉप व वाणीनगर ते भिस्तबाग\n*पाइपलाइन रोड ते बसस्टॉप व एकविरा चौक ते श्रीराम चौक\n*मराठा मंदिर ते तारकपूर ते प्रोफेसर चौक\n*प्रोफेसर च��क ते समर्थ शाळा व परिसर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-abhiviyakti-garbha-jaipur-2016-5432474-PHO.html", "date_download": "2021-04-19T10:09:09Z", "digest": "sha1:AM456PTFPGAMWUZOZ3ECYRKZX6J75D52", "length": 3639, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Abhiviyakti Garbha Jaipur 2016 | गरब्याच्या तालावर थिरकले जयपूर, मुलींनी दाखवल्या अशा आदा केली मस्ती - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nगरब्याच्या तालावर थिरकले जयपूर, मुलींनी दाखवल्या अशा आदा केली मस्ती\nजयपूर - दैनिक भास्करने आयोजित केलेल्या अभिव्यक्ती गरबा महोत्सवातील चौथी आणि शेवटची रात्र मंगळवार होती. या रात्रीचा गरबा खेळून भरपूर आनंद घेण्यासाठी जयपूरच्या भरपूर लोकांनी सहभाग घेतला होता. अभिव्यक्ती गरबा ग्राउंड चमचाणाऱ्या सप्तरंगी प्रकाशात अधिकच रंगून गेले होते.\nगरब्याच्या रंगात रंगून गेली तरुणाई\n- चौथ्या दिवशी फॅशनचे रंग, डीजे राउंडमध्ये युथचा फ्रीस्टाईल डान्स पाहण्यासारखा होता.\n- गुजरातचा गरबा आता गुलाबी नगरातील तरुणाईच्या हृदयात आपले घर करून बसला आहे. दैनिक भास्करने 2003 पासून सुरु केलेला हा महोत्सव आता जयपूरच्या लोकांमध्ये खूप लोकप्रिय झाला आहे.\n- 2003 पासून आजपर्यंत या उत्सवाने लोकप्रियतेचा एक नवीन पायंडा पाडला असून आता हा उत्सव जयपूरच्या लोकोत्सव स्वरूपात ओळखला जातो.\nपुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा, गुलाबी नगर जयपूरमधील गरब्याचे काही खास फोटो...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/bjp-women-morcha-maval-taluka/", "date_download": "2021-04-19T10:20:37Z", "digest": "sha1:467GREUIOWPB6RMRA2BG63P24V4RVPKP", "length": 3253, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Bjp women Morcha Maval Taluka Archives - MPCNEWS", "raw_content": "\nVadgaon News : कोविड सेंटरमध्ये महिलांकरिता स्वतंत्र वॉर्डाची निर्मिती करा- भाजप महिला मोर्चाची…\nएमपीसीन्यूज : कोविड सेंटरमध्ये महिलांकरिता स्वतंत्र वॉर्डाची निर्मिती करून तेथील सुरक्षितेकरिता महिला पोलीस स्टाफची नेमणूक करावी, अशी मागणी भारतीय जनता महिला मोर्चाच्यावतीने मावळच्या तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.महाराष्ट्र प्रदेश महिला…\nPimpri News: शहरातील ‘सीसीसी’ सेंटरवर नियंत्रणासाठी शासनाचा विशेष अधिकारी नेमावा – पृथ्वीराज साठे\nArticle by Devdatta Kashalikar: कोरोनाबाधितांच्या घरातील कचरा – एक गहन विषय\nPimpri News: जम्बो सेंटरम���्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची महापालिका डॉक्टर प्राथमिक तपासणी करणार\nSix Minute Walk Test : फुफ्फुसांच्या आरोग्याविषयी जागरूकतेसाठी ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’\nPune News : जैन सोशल ग्रुप द्वारा आयोजित शिबिरात 80 युनिट रक्त संकलन\nPimpri News: महापालिका रेमडिसीवीरच्या 7 हजार 50 कुपी खरेदी करणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/public-awareness/", "date_download": "2021-04-19T10:39:43Z", "digest": "sha1:MQXVDMZKT6PZRCDIMGLB3IDXQ2BZRN4D", "length": 6672, "nlines": 86, "source_domain": "mpcnews.in", "title": "Public awareness Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri News: ‘माझे कुंटुंब, माझी जबाबदारी’ मोहीमेअंतर्गत 22 लाख 60 हजार नागरिकांचे सर्वेक्षण,…\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेच्या वतीने ‘माझे कुंटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम शहरभर राबविण्यात येत आहे. या मोहीमेसाठी 1314 सर्व्हेक्षण पथके शहरात कार्यरत आहे. त्यांच्यामार्फत एकूण 22 लाख 60 हजार…\nPimpri News: ‘माझे कुंटुंब, माझी जबाबदारी’ मोहीमेअंतर्गत सापडले 286 पॉझिटिव्ह रुग्ण\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेच्या वतीने ‘माझे कुंटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम शहरभर राबविण्यात येत आहे. या मोहीमेसाठी 1314 सर्व्हेक्षण पथके शहरात कार्यरत आहे.या पथकांमार्फत आजअखेर एकूण 18 लाख…\nBhosari: महापालिका पदाधिकारी, अधिका-यांकडून पालखीत ‘पाणी, पर्यावरण स्वच्छते’बाबत…\nएमपीसी न्यूज - संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात महापालिकेच्या पदाधिकारी, अधिका-यांनी स्वच्छतेबाबत जनजागृती केली. 'पाणी वाचवा, जीवन वाचवा', 'पर्यावरण वाचवू या, चला कचरा साफ करु या', 'करा कच-याचे वर्गीकरण, स्वच्छ सुंदर होईल…\nBhosari : चिखली, मोशी, वडमुखवाडी, भोसरीत चित्ररथाद्वारे मतदान जनजागृती\nएमपीसी न्यूज - लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी पथनाट्य, चित्ररधाच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहेत. भोसरी विधानसभा मतदारसंघात ज्या मतदान केंद्रावर मतदान कमी झाले आहे. अशा परिसरामध्ये या चित्ररथ व कलापथकाद्वारे जनजागृती…\nPimpri: मताचा टक्का वाढविण्यासाठी पथनाट्याद्वारे जनजागृती\nएमपीसी न्यूज - लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे पथनाट्याद्वारे मतदार जागृती करण्यात येत आहे. शहराच्या विविध भागात पथनाट्याचे सादरीकरण करत मतदार जनजागृती करण्यात येत आहे. त्याच्या माध्यमातून…\nPimpri Crime News : मुलगी पळवून लावण्यास मदत केल्याच्या संशयावरून तोडफोड\nPimpri News: शहरातील ‘सीसीसी’ सेंटरवर नियंत्रणासाठी शासनाचा विशेष अधिकारी नेमावा – पृथ्वीराज साठे\nArticle by Devdatta Kashalikar: कोरोनाबाधितांच्या घरातील कचरा – एक गहन विषय\nPimpri News: जम्बो सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची महापालिका डॉक्टर प्राथमिक तपासणी करणार\nSix Minute Walk Test : फुफ्फुसांच्या आरोग्याविषयी जागरूकतेसाठी ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’\nPune News : जैन सोशल ग्रुप द्वारा आयोजित शिबिरात 80 युनिट रक्त संकलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://thefocusindia.com/national/shivsena-leaders-unrest-double-standerds-of-ncp-from-sanjay-rathod-to-anil-deshmukh-exposed-33588/", "date_download": "2021-04-19T08:22:40Z", "digest": "sha1:PGLSX5GHDGUTT6P43PI6QWI5G7UJWS6T", "length": 12221, "nlines": 72, "source_domain": "thefocusindia.com", "title": "संजय राठोडांना एक न्याय, अनिल देशमुखांना दुसरा न्याय; शिवसेनेत प्रचंड अस्वस्थता; अनिल देशमुखांचे खाते बदलून मलमपट्टीचा डाव!!।shivsena leaders unrest; double standerds of NCP from sanjay rathod to anil deshmukh exposed", "raw_content": "\nHome भारत माझा देश संजय राठोडांना एक न्याय, अनिल देशमुखांना दुसरा न्याय; शिवसेनेत प्रचंड अस्वस्थता; अनिल देशमुखांचे खाते बदलून मलमपट्टीचा डाव\nसंजय राठोडांना एक न्याय, अनिल देशमुखांना दुसरा न्याय; शिवसेनेत प्रचंड अस्वस्थता; अनिल देशमुखांचे खाते बदलून मलमपट्टीचा डाव\nमुंबई : सचिन वाझे –अनिल देशमुख खंडणीखोरी प्रकरणात राजकीयदृष्ट्या अडकलेल्या माना सोडविण्यासाठी आता महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात फेरबदल करून गृहमंत्री अनिल देशमुखांच्या खात्यामध्ये बदल करण्याचे घाटत आहे. shivsena leaders unrest; double standerds of NCP from sanjay rathod to anil deshmukh exposed\nज्येष्ठ नेते शरद पवार अनिल देशमुखांना पाठीशी घालत असल्याबद्दल शिवसेनेच्या गोटात प्रचंड अस्वस्थता असून राष्ट्रवादी स्वतःच्या मंत्र्यांना कोणत्याही अतिगंभीर बाबींपासूनही वाचविते पण शिवसेना नेतृत्वाला आपल्या पक्षातल्या नेत्यांना आणि मंत्र्यांना वाचवू देत नाही, अशी शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांचीच तक्रार आहे.\nपवारांच्या क्वारंनटाईन थेएरीला आणखी एक छिद्र अनिल देशमुखांनी १५ फेब्रुवारीला खाजगी विमानातून केला होता १० जणांबरोबर नागपूर- मुंबई प्रवास..\nगेल्या काही दिवसांपासून विरोधी भाजपने राष्ट्रवादीचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना घेरले आहे. गृहमंत्र्यांनी राजी���ामा द्यावा या मागणीसाठी सरकारवर दबावही आणत आहेत. या पार्श्वभूमीवर ठाकरे – पवार सरकारकडून डॅमेज कंट्रोलसाठी मंत्रिमंडळात फेरबदल केले जाण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच हे बदल होणार असल्याची चर्चा आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यांकडून गृहखाते काढून घेऊन त्यांच्याकडे दुसरे खातं सोपविले जाण्याची शक्यता आहे. इकॉनॉमिक्स टाइम्सने यासंदर्भात बातमी दिली आहे.\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय मुंडे आणि अनिल देशमुख अशा एक नव्हे तर दोन मंत्र्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप झाल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे या मंत्र्याचा बचाव करतात. मात्र, वनमंत्री संजय राठोड यांच्यावर आरोप झाल्यानंतर कोणतीही चौकशी होण्याआधीच त्यांना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी राजीनामा द्यायला लावला. यातून शिवसेनेने बंजारा समाजाचा पाठिंबा गमावल्याची भावना शिवसेनेच्या नेत्यांची आहे.\nशिवसेनेच्या संजय राठोडांना एक न्याय आणि अनिल देशमुख – धनंजय मुंडे यांना दुसरा न्याय याबद्दल शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांपासून शिवसैनिकांपर्यंत प्रचंड अस्वस्थता आहे.\nPreviousठाकरे-पवार-काँग्रेसचे गौडबंगाल: सभांमधून अदानींना धिक्कारायचे; काँग्रेसकडील ऊर्जा खात्याने मात्र विनाटेंडर सात हजार कोटींचे कंत्राट द्यायचे\nNextमहाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा कहर, एकाच दिवसांत राज्यात सापडले 24,645 नवे रुग्ण\nDelhi Lockdown : दिल्लीत आजपासून सहा दिवसांचे लॉकडाऊन, वाचा 10 ठळक मुद्दे…\nदिल्लीत केजरीवालांनी लॉकडाऊन जाहीर केले; खान मार्केटमध्ये दारू दुकानांवर गर्दी उसळली\nपुणे मार्केट यार्डातील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाचे कठोर निर्णय\nIsrael : इस्रायलने कसे जिंकले कोरोनाविरुद्धचे युद्ध देशात विनामास्क फिरू शकताहेत नागरिक\nममता बॅनर्जींचा डबल गेमपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतसभेत पंतप्रधानांवर दोष तर पत्राद्वारे मदतीची मागणी\nकोरोनाची लस घेतानाचा फोटो काढा अन् जिंका 5 हजार रुपयांचं बक्षीस\n30 एप्रिलनंतर औरंगाबादेत लस न घेता फिरणाऱ्या 45 वर्षांवरील नागरिकांवर दंडात्मक कारवाई\nWATCH : सुगंध, रंग आणि बरंच काही असा ओळखा अस्सल हापूस\nWATCH : यंदाच्या IPL मध्ये दिसतोय हा आश्चर्यकारक योगायोग\nदेशात कोरोनाची लाट नव्हे त्सुनामी : २४ तासांत २.७४ लाख रुग्ण, १६१९ मृत्यू, सक्रिय रुग्णसंख्या १९.२९ लाखांपेक्षा जास्त\n३ दिवसांत मोदी सरकारचे ६ मोठे निर्णय, रेमडेसिव्हिरची दर कपात ते ऑक्सिजन आयातीपर्यंत जाणून घ्या…\nपाच मिनिटे वाफ घ्या आणि कोरोनाला नष्ट करा, संशोधकांचा सल्ला ; फुफ्फुसाच्या आरोग्यासाठी उपयुक्त\nटाटा सामान्य माणसाच्या मदतीला आले धावून ; रोज २००-३०० टन ऑक्सिजनचा पुरवठा ; ट्विट करुन दिली माहिती\nआमने-सामने : राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांनी पियूष गोयल यांच्याबद्दल अपशब्द काढले त्यावर ‘देवेंद्र’ चांगलेच कोपले\nरिक्षा चालवून पोट भरणाऱ्या बॉक्सरच्या मदतीसाठी आनंद महिंद्रा यांचा पुढाकार\n… कदाचित त्यांची रात्रीची उतरली नसेल फडणवीसांचे शिवसेनेचे ‘तळीराम’ आमदार गायकवाडांना सडेतोड उत्तर\nपुण्याच्या मार्केटयार्डमध्ये पासधारकांनाच प्रवेश ; किरकोळ विक्रेत्यांना बंदी, गर्दी कमी करण्यासाठी कठोर पाऊल\nहिफाजत- ए- इस्लामच्या नेत्याला बांग्ला देशात अटक, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यात केला माजवला होता हिंसाचार\nराजस्थानमध्ये खासगी लॅबमधून होणार साडेतीनशे रुपयांत कोरोना चाचणी\nअ‍ॅपलने फक्त चार्जर दिला नाही आणि झाली ८ लाख ६१ हजार टन तांबे, झिंकची बचत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2020/06/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80.html", "date_download": "2021-04-19T10:28:36Z", "digest": "sha1:CAINCEW7BLEBFD3KATQOTWAIBXX5Y2IZ", "length": 17363, "nlines": 196, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "सांगली : कृषिमंत्र्यांनी घेतला ‘या’ विविध बाबींचा आढावा | Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nसांगली : कृषिमंत्र्यांनी घेतला ‘या’ विविध बाबींचा आढावा\nby Team आम्ही कास्तकार\nin कर्जमाफी, नगदी पिके, पंतप्रधान पीक विमा योजना, फळे, महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना, शासन निर्णय, शेती, शेतीविषयक योजना\nसांगली | खरीप हंगामासाठी बियाणे व रासायनिक खते १०० टक्के उपलब्ध आहेत. सां��ली जिल्ह्यात आजच्या घडीला ४४ टक्के पेरणी झालेली आहे. पुढील काळात पर्जन्यमानानुसार इतर पिकांचीही पेरणी होईल. मराठवाड्याच्या काही तालुक्यामध्ये सोयाबीनच्या उगवणीबाबत काही प्रश्न निर्माण झाले आहेत. याबाबतीत सांगली जिल्ह्यात योग्य ते नियोजन करून काळजी घ्यावी. आत्तापर्यंत शेतकऱ्यांना ४४ टक्के पीक कर्जाचे वाटप झालेले आहे. १५ जुलै पर्यंत १०० टक्के पीक कर्जाचे वाटप होईल असे नियोजन करण्यात आले आहे, असे प्रतिपादन कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी केले.\nजिल्हाधिकारी कार्यालयात कृषि विभागाचा आढावा कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार अनिल बाबर, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, अप्पर जिल्हाधिकारी गोपीचंद कदम, निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी चौगुले-बर्डे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी, कृषि उपसंचालक सुरेश मगदूम आदि उपस्थित होते.\nकृषि मंत्री दादाजी भुसे म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रासाठी लागणारे बियाणे व खते याचे नियोजन कृषि विभागाकडून करण्यात आलेले आहे. साधारणत: महाराष्ट्रासाठी १६ लाख क्विंटल बियाणांची आवश्यकता असते. कृषि विभागाच्या माध्यमातून १७ लाख क्विंटल बियाणांचे नियोजन करण्यात आलेले आहे. साधारणत: ४० लाख मेट्रिक टन खतांची आवश्यकता असते. सालाबादप्रमाणे महिना निहाय खतांचे जे आवंटन असते त्याप्रमाणे खते उपलब्ध करून दिली जात आहेत. युरियाला शेतकऱ्यांमधून जास्त मागणी असते. त्यामुळे बियाणे व खते त्यातही युरियाची कमतरता पडू नये यासाठी ५० हजार मेट्रिक टन बफर स्टॉक करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. त्यासाठी निधीत तरतूद करण्यात आली आहे.\nमहात्मा जोतिराव फुले शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी सांगली जिल्ह्यातील ७१ हजार शेतकऱ्यांकरिता ४२२ कोटी रूपये प्राप्त झाले आहेत. त्यामळे शेतकरी बांधवाना लवकरात लवकर पीक कर्ज पुरवठा करावा, असे सांगून कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी कृषि विभागाकडील विविध योजनांचा आढावा घेतला.\nकृषि दुकानांचे परवाने नुतनीकरण व नवीन परवाने याबाबत येत्या दोन दिवसात निर्णय घेण्यात येईल. कोरोनाच्या संकटामुळे ज्या ज्या विभागाला निधीची उपलब्धता होईल त्याप्रमाणे नियोजन करून कृषि विभागाच्या योजनांना प्राधान्य दिले जाईल, त्यामुळे शेतकऱ्यांन�� चिंता करण्याची गरज नाही. योजना बंद होणार नाहीत. शेतकरी कष्टाने पीकाचे उत्पादन घेतो यासाठी त्याची साठवणूक करणे, त्यावर प्रक्रिया करणे व ग्राहकांपर्यंत पोहोचविणे या माध्यमातून शेतकऱ्यांना फायदा व्हावा या हेतूने वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने शेतकऱ्यांसाठी स्मार्ट योजना गेल्या वर्षीपासून प्रस्तावित असून ती पुढच्या पाच वर्षापर्यंत आहे. गट शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपनी यांच्या माध्यमातून या योजनेला चालना देण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. द्राक्ष व डाळिंब फळपिकाबाबत असलेल्या विमा योजनेमध्ये काही बदल करून ती वर्षभरासाठी लागू करता येईल का याबाबत कृषि विभाग विचार करेल. लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांकडे कापूस पडून आहे त्याची खरेदी येत्या १५ जुलै पर्यंत होईल, असे ते म्हणाले.\nकोरोनाच्या संकटात लॉकडाऊन कालावधीत खेड्यापाड्यापासून पुणे, मंुबई सारख्या मोठ्या शहरातही अन्नधान्य, भाजीपाला, फळे, दूध कमी पडले नाही. या संकटाच्या काळात अगदी माफक दरात शेतकऱ्यांनी शेतमालाचा पुरवठा केला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीशी सर्व समाजाने एकसंघपणे उभे रहाण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना ज्या ज्या वेळी गरज पडेल त्यावेळी सर्वांनी पुढे येऊन त्यांना सढळ हस्ते मदत करावी, असे आवाहन कृषि मंत्री दादाजी भुसे यांनी केले.\nकृषि विभागाकडील योजनांबाबत आमदार अनिल बाबर यांनी मागेल त्याला शेततळे, भाऊसाहेब फुंडकर फळ बाग लागवड योजना, ठिबक योजना, कृषि यांत्रिकीकरण याबाबत काही सूचना केल्या. बैठकीस विविध विभागांचे अधिकारी, आनंदराव पवार, संजय विभुते, अमोल पाटील, दिगंबर जाधव, शंभुराज काटकर, सचिन कांबळे, रणजित जाधव आदि उपस्थित होते.\nनोंदणी, कोविड -१ L लॉकडाउन ई-पास, स्थिती\n(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021\nनोंदणी, कोविड -१ L लॉकडाउन ई-पास, स्थिती\n(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021\nनोंदणी, ई-केवायसी आणि ट्रॅक स्थिती\nऑनलाईन अर्ज, नोंदणी (प्रसूत सहाय्य)\nराज्यनिहाय डायरेक्ट लिंक्स, नवीन पंचायत मतदार यादी\nइंडोनेशिया, अफगाणिस्तानला ४८ टक्के साखर निर्यात\n.. आणि कृषिमंत्री दादा भुसेंनी आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना भरला दम\nग्रामीण भागात ‘या’ प्रक्रिया उद्योगांसाठी मोठी संधी, सरकार करेल भरघोस मदत\nनोंदणी, कोविड -१ L लॉकडाउन ई-पास, स्थिती\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\n(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nनोंदणी, ई-केवायसी आणि ट्रॅक स्थिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nऑनलाईन अर्ज, नोंदणी (प्रसूत सहाय्य)\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nराज्यनिहाय डायरेक्ट लिंक्स, नवीन पंचायत मतदार यादी\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/bird-band/", "date_download": "2021-04-19T10:36:09Z", "digest": "sha1:O4GDU5ELOAVWURSAQTFFEEYNKNIDESYN", "length": 3070, "nlines": 81, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "Bird Band Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nस्थलांतरित पक्ष्यांची माहिती देणार ‘बर्ड बॅण्ड’ मोबाईल ॲप्लिकेशन\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nकरोना चाचणीसाठी तासन्‌ तास प्रतीक्षा; रांगेतच ‘बाधित’ होण्याची नागरिकांना भिती\nराज्य सरकारवर रामदास आठवले भडकले म्हणाले,”रेमडीसीविरचा गेमडिसीविर करू नका”\nरेमडेसिविरनंतर आता ‘टॉसिलिझूमॅब’, ‘अलझूमॅब’ इंजेक्‍शन्सही आऊट ऑफ स्टॉक\n#ResignModi : मोदी, राजीनामा द्या ट्‌वीटरवर ट्रेन्डींग\n“साडे चार कोटींचे रेमडेसीवीर खरेदी करणाऱ्या फडणवीसांची चौकशी करा”; काँग्रेसच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A5%80%E0%A4%B8/", "date_download": "2021-04-19T09:58:49Z", "digest": "sha1:D5P4PQUKEDMQRBU6ITJWKDBGVG6TT6XJ", "length": 8888, "nlines": 129, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "गोव्यातील गुंतवणूक वाढीसाठी मुख्यमंत्र्यांची रशियात मोर्चेबांधणी | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर गोव्यातील गुंतवणूक वाढीसाठी मुख्यमंत्र्यांची रशियात मोर्चेबांधणी\nगोव्यातील गुंतवणूक वाढीसाठी मुख्यमंत्र्यांची रशियात मोर्चेबांधणी\nगोवा खबर: दीर्घकालीन पावसाळी अधिवेशन यशस्वीपणे हाताळल्या नंतर गोव्यात परकीय गुंतवणूक वाढावी यासाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे रशियाच्या दौऱ्यावर गेले आहेत. आज सोमवारी मुख्यमंत्री सावंत यांनी रशियामध्ये एका परिषदेत भाग घेतला.\nखनिज, धातू, मासेमारी अशा ��िषयाशीनिगडीत एका सत्राचे अध्यक्षस्थान देखील मुख्यमंत्री सावंत यांनी भुषवले.\nकेंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ रशियाला गेले आहे. देशातील पाच राज्यांचे मुख्यमंत्री या शिष्टमंडळाचा भाग आहेत.\nसोमवार व मंगळवार असे दोन दिवस व्लादिवोस्तोक, रशिया येथे परिषद चालेल. विविध सत्रे पार पडतील. भारत व रशियामधील उद्योगांचे प्रतिनिधीही परिषदेत सहभागी झाले आहेत. ज्या सत्राचे अध्यक्षस्थान भुषविले, त्याविषयीची छायाचित्रे सावंत यांनी रशियामधून सोशल मीडियावर अपलोड केली आहेत.\nमुख्यमंत्री 14 रोजी रात्री गोव्यात परततील आणि 15 रोजी पणजीतील जुन्या सचिवालयासमोर होणाऱ्या भारतीय स्वातंत्र्यदिन सोहळ्यात ते सहभागी होतील.\nPrevious articleएम. व्यंकय्या नायडू यांच्या उपराष्ट्र्पती पदाच्या दोन वर्षाच्या कार्यकाळावर आधारित ‘लिसनिंग, लर्निंग अँड लिडिंग’ या पुस्तकाचे प्रकाशन\nबोर्डाचे वारसा महत्व राखून ठेवून विकासाला चालना देऊ : विजय सरदेसाई\nसक्षम नेत्यांच्या कमतरतेमुळे भाजपने केला गोवा उध्वस्त : चोडणकर\n‘टीका उत्सव’ स्तुत्य उपक्रम..\nखबरदारी घेऊनच मुख्यमंत्र्यांकडून फाइल्सची हाताळणी;सरकारचे स्पष्टीकरण\nपणजीमध्ये पहिल्यावहिल्या क्लायम्बिंग वॉलला उत्स्फूर्त प्रतिसाद:; क्रीडासंचालक प्रभुदेसाई यांच्या हस्ते उद्घाटन\nविष्णू वाघांविरोधातील एफआयआरचा महाराष्ट्रातील साहित्यिकांकडून निषेध\nकरदात्यांनो, जलद जीएसटी परताव्या संदर्भातील बनावट संदेशांपासून सावधान\nजिल्हा पंचायत निवडणुकीत जनतेची भाजपला साथ;विरोधकांकडे पाठ:तानावडे\nत्या 13 आमदारांना काँग्रेसची दारे कायम बंद ; गोवा काँग्रेसच्या बैठकीत ठराव\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nसावंत यांचे २ वर्षांचे अकार्यक्षम शासन म्हणजेच अपयश आणि बेजबाबदार कारभाराचे...\nगोवा येथे रिलायन्स डिजीटलच्या पहिल्या स्टोअरचे उद्‍घाटन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00202.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathi-kitchen.com/tag/maharashtrian-recipe/", "date_download": "2021-04-19T08:19:36Z", "digest": "sha1:P3LDHSMH6MB6BWR7GZAQAOE3OD7FGWSU", "length": 2351, "nlines": 46, "source_domain": "www.marathi-kitchen.com", "title": "Maharashtrian Recipe – Marathi Kitchen", "raw_content": "\nनमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचन मध्ये सांडगे हा वाळवणाचा पदार्थ असा एक अत्यंत उपयोगी आहे कि जो फक्त तोंडीलावणं म्हणून न [...]\nनमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचन ब्लॉग मध्ये आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मसाला भेंडी.जर तुम्हाला भेंडीची भाजी आवडते आणि काहीतरी मसालेदार [...]\nअळिवाचे लाडू | Aliv Ladu\nनमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचन ब्लॉग मध्ये आजची रेसिपी आहे अळीव चे लाडू. अळीव हे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सने युक्त असतात. लहान [...]\nअगदी हॉटेल सारखी चमचमीत मिक्स व्हेज | Mix Veg\nपौष्टिक हिरव्या मुगाची उसळ | Green Moong Usal\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00203.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://mahasangram.com/?p=368", "date_download": "2021-04-19T09:56:01Z", "digest": "sha1:NOX7BWDAQAHNEDDV6T4VXVBBV5PME3AG", "length": 13032, "nlines": 124, "source_domain": "mahasangram.com", "title": "मराठी भाषा अनिवार्यतेचा कायदा संमत होणार-देसाई | महासंग्राम", "raw_content": "\nHome शिवसेना मराठी भाषा अनिवार्यतेचा कायदा संमत होणार-देसाई\nमराठी भाषा अनिवार्यतेचा कायदा संमत होणार-देसाई\nमुंबई | राज्य शासन इंग्रजी माध्यमांच्या शालेय अभ्यासक्रमात मराठी भाषा विषय सक्तीचा करण्याबाबत येत्या अधिवेशनात कायदा करण्यात येईल. असे मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.\nज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. कौतिकराव ठाले पाटील, माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, मराठवाडा साहित्य परिषदेचे सदस्य दादा गोरे आदींनी त्यांची भेट घेतली, तेव्हा त्यांनी ही माहिती दिली. कायदा करताना काही उपसूचना घेतल्या जातील. २७ फेब्रुवारी रोजी हा कायदा संमत केला जाईल, असे देसाई म्हणाले.\nPrevious articleअर्धन्यायिक प्रकरणांची सुनावणी महसूल मंत्री घेणार\nNext articleशिक्षकांकडून अशैक्षणिक कामे काढणार- बच्चू कडू\nचंद्रकांत पाटील म्हणजे भाजपचे ‘दादामियां’ \nघरे विकून मुंबईवरचा हक्क सोडू नका \nवाघ आहे का बेडूक : मनसेची शिवसेनेवर टीका\nदिल्लीतील हिंसाचारावरून संसदेत रणकंदन\n आठवड्यात दिल्लीत उसळलेल्या जातीय दंगलीचे तीव्र पडसाद आज संसदेत उमटले. लोकसभा आणि राज्यसभेमध्ये काँग्रेससह विरोधी पक्षांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची...\nचंद्रकांत पाटील म्हणजे भाजपचे ‘दादामियां’ \n चंद्रकांत पाटील हे भाजपचे 'दादामियां' असल्याचे नमूद करत शिवसेनेने त्यांनी संभाजीनगरावर���न केलेल्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला आहे. माजी महसूलमंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष...\nराज ठाकरेंचा भाजपला फायदा होणार नाही- आठवले\n राज यांनी भाजपसोबत येण्याआधी काही मुद्दे सोडणे गरजेचे असल्याचे सांगत त्यांची सोबत घेतली तरी भाजपला फायदा होणार नसल्याचा दावा केंद्रीय राज्यमंत्री...\nमनसे अजून बॅचलर आहे- राज ठाकरे\n मनसेला अद्याप युतीचा स्पर्श झाला नसून आमचा पक्ष बॅचलर असल्याचे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले. ते ठाण्यातील प्रकट मुलाखतीत बोलत होते. ठाणे...\nघरे विकून मुंबईवरचा हक्क सोडू नका \n गिरणी कामगारांनी आपल्याला मिळालेले घर इतरांना विकू नका आणि मुंबईवरचा हक्क सोडू नका असे भावनिक आवाहन आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले....\nराज ठाकरेंचा भाजपला फायदा होणार नाही- आठवले\n राज यांनी भाजपसोबत येण्याआधी काही मुद्दे सोडणे गरजेचे असल्याचे सांगत त्यांची सोबत घेतली तरी भाजपला फायदा होणार नसल्याचा दावा केंद्रीय राज्यमंत्री...\nमनसे अजून बॅचलर आहे- राज ठाकरे\n मनसेला अद्याप युतीचा स्पर्श झाला नसून आमचा पक्ष बॅचलर असल्याचे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले. ते ठाण्यातील प्रकट मुलाखतीत बोलत होते. ठाणे...\nवाघ आहे का बेडूक : मनसेची शिवसेनेवर टीका\nमुंबई (वृत्तसंस्था) लोकसभेत सीएए, एनआरसीला पाठिंबा तर राज्यसभेत विरोध...पुन्हा मोदींना भेटल्यानंतर पाठिंबा, वाघ आहे का बेडूक अशा कडवट शब्दात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी...\nपुलवामा हल्ल्यात जायचे ते लोक गेले, नवं सरकार स्थापन झाले : राज ठाकरे\nऔरंगाबाद (वृत्तसंस्था) जे शहीद झाले त्यांचे दुर्दैव. तो हल्ला घडवून आणला आहे, अशी त्यावेळची चर्चा होती. 'मला वाटतं जे घडायचे होते, ते घडले. जायचे...\nआमचे उष्ट कोणी खाऊ नये ; ना.पाटलांची मनसेवर टीका\nजळगाव (प्रतिनिधी) हिंदुत्वाच्या मुद्यावर मनसे आता औरंगाबादचे नाव संभाजीनगर करू पाहत असले तरी हा मुद्दा बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदा मांडला होता. त्यामुळे आमचे उष्ट...\nशेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर\n महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्तीच्या अंतर्गत पाहिली यादी जाहीर असून यात ६८ गावांमधील १५ हजार ३५८ लाभार्थ्यांची नावे आहेत. महात्मा ज्योतीराव...\nरेडी रेकनरचे दर कमी करण्याचे प्रयत्न : बाळासाहेब थोरात\n गत दोन वर्षांपासून स्थिर असणारे रेडी रेकनरचे दर कायम राहतील असे संकेत देतांनाच जिथे किंमती कमी झाल्यात तिथे हे दर कमी...\nराज्य सरकार शालेय विद्यार्थ्यांना मोफत चष्मे पुरविणार\n राज्यातील सर्व शासकीय व अनुदानीत शाळांमधील ६ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांमधील दृष्टीदोष निवारण्यासाठी त्यांना मोफत चष्मे पुरविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ...\n‘एल्गार’चा तपास एसआयटीमार्फत- गृहमंत्री\nमुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक शरद पवार यांच्या उपस्थितीत आज यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडली. या बैठकीत अनेक विषयावर चर्चा केल्याचे गृहमंत्री...\nराज्यात आठ हजार पोलिसांची भरती-अनिल देशमुख\nपुणे : राज्यात मागील पाच वर्षांत पोलीस भरती झालेली नाही. आगामी काही वर्षांत आठ हजार पोलीस शिपाई भरती करण्यात येणार आहे, तसेच महाराष्ट्र राज्य...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mahasangram.com/?p=962", "date_download": "2021-04-19T08:25:35Z", "digest": "sha1:HA4SVVF6ZB6I7UOIB2EVZSD5X7ED5P63", "length": 13492, "nlines": 125, "source_domain": "mahasangram.com", "title": "वाघ आहे का बेडूक ? : मनसेची शिवसेनेवर टीका | महासंग्राम", "raw_content": "\nHome मनसे वाघ आहे का बेडूक : मनसेची शिवसेनेवर टीका\nवाघ आहे का बेडूक : मनसेची शिवसेनेवर टीका\nमुंबई (वृत्तसंस्था) लोकसभेत सीएए, एनआरसीला पाठिंबा तर राज्यसभेत विरोध…पुन्हा मोदींना भेटल्यानंतर पाठिंबा, वाघ आहे का बेडूक अशा कडवट शब्दात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.\nदेशभरासह महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या साथीने सत्तेत आलेल्या शिवसेनेने सीएएला आता आपला पाठींबा दर्शवला आहे. शुक्रवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर घेतल्यानंतर सुधारित नागरिकता कायद्याला घाबरायची गरज नाही, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली होती. याच वक्तव्यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर लोकसभेत सीएए, एनआरसीला पाठिंबा तर राज्यसभेत विरोध…पुन्हा मोदींना भेटल्यानंतर पाठिंबा, वाघ आहे का बेडूक अशा कडवट शब्दात टीका केली आहे.\nPrevious articleमहाविकास आघाडीत वाद नाहीत- जयंत पाटील\nNext article…तर ‘ते’ वक्तव्य मागे घेतो : वारीस पठाण\nचंद्रकांत पाटील म्हणजे भाजपचे ‘दादामियां’ \nराज ठाकरेंचा भाजपला फायदा होणार नाही- आठवले\nमनसे अजून बॅचलर आहे- राज ठाकरे\nदिल्लीतील हिंसाचारावरून संसदेत रणकंदन\n आठवड्यात दिल्लीत उसळलेल्या जातीय दंगलीचे तीव्र पडसाद आज संसदेत उमटले. लोकसभा आणि राज्यसभेमध्ये काँग्रेससह विरोधी पक्षांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची...\nचंद्रकांत पाटील म्हणजे भाजपचे ‘दादामियां’ \n चंद्रकांत पाटील हे भाजपचे 'दादामियां' असल्याचे नमूद करत शिवसेनेने त्यांनी संभाजीनगरावरून केलेल्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला आहे. माजी महसूलमंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष...\nराज ठाकरेंचा भाजपला फायदा होणार नाही- आठवले\n राज यांनी भाजपसोबत येण्याआधी काही मुद्दे सोडणे गरजेचे असल्याचे सांगत त्यांची सोबत घेतली तरी भाजपला फायदा होणार नसल्याचा दावा केंद्रीय राज्यमंत्री...\nमनसे अजून बॅचलर आहे- राज ठाकरे\n मनसेला अद्याप युतीचा स्पर्श झाला नसून आमचा पक्ष बॅचलर असल्याचे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले. ते ठाण्यातील प्रकट मुलाखतीत बोलत होते. ठाणे...\nघरे विकून मुंबईवरचा हक्क सोडू नका \n गिरणी कामगारांनी आपल्याला मिळालेले घर इतरांना विकू नका आणि मुंबईवरचा हक्क सोडू नका असे भावनिक आवाहन आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले....\nराज ठाकरेंचा भाजपला फायदा होणार नाही- आठवले\n राज यांनी भाजपसोबत येण्याआधी काही मुद्दे सोडणे गरजेचे असल्याचे सांगत त्यांची सोबत घेतली तरी भाजपला फायदा होणार नसल्याचा दावा केंद्रीय राज्यमंत्री...\nमनसे अजून बॅचलर आहे- राज ठाकरे\n मनसेला अद्याप युतीचा स्पर्श झाला नसून आमचा पक्ष बॅचलर असल्याचे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले. ते ठाण्यातील प्रकट मुलाखतीत बोलत होते. ठाणे...\nवाघ आहे का बेडूक : मनसेची शिवसेनेवर टीका\nमुंबई (वृत्तसंस्था) लोकसभेत सीएए, एनआरसीला पाठिंबा तर राज्यसभेत विरोध...पुन्हा मोदींना भेटल्यानंतर पाठिंबा, वाघ आहे का बेडूक अशा कडवट शब्दात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी...\nपुलवामा हल्ल्यात जायचे ते लोक गेले, नवं सरकार स्थापन झाले : राज ठाकरे\nऔरंगाबाद (वृत्तसंस्था) जे शहीद झाले त्यांचे दुर्दैव. तो हल्ला घडवून आणला आहे, अशी त्यावेळची चर्चा होती. 'मला वाटतं जे घडायचे होते, ते घडले. जायचे...\nआमचे उष्ट कोणी खाऊ नये ; ना.पाटलांची मनसेवर टीका\nजळगाव (प्रतिनिधी) हिंदुत्वाच्या मुद्यावर मनसे आता औरंगाबादचे नाव संभाजीनगर करू पाहत असले तरी हा मुद्दा बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदा मांडला होता. त्यामुळे आमचे उष्ट...\nशेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर\n महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्तीच्या अंतर्गत पाहिली यादी जाहीर असून यात ६८ गावांमधील १५ हजार ३५८ लाभार्थ्यांची नावे आहेत. महात्मा ज्योतीराव...\nरेडी रेकनरचे दर कमी करण्याचे प्रयत्न : बाळासाहेब थोरात\n गत दोन वर्षांपासून स्थिर असणारे रेडी रेकनरचे दर कायम राहतील असे संकेत देतांनाच जिथे किंमती कमी झाल्यात तिथे हे दर कमी...\nराज्य सरकार शालेय विद्यार्थ्यांना मोफत चष्मे पुरविणार\n राज्यातील सर्व शासकीय व अनुदानीत शाळांमधील ६ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांमधील दृष्टीदोष निवारण्यासाठी त्यांना मोफत चष्मे पुरविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ...\n‘एल्गार’चा तपास एसआयटीमार्फत- गृहमंत्री\nमुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक शरद पवार यांच्या उपस्थितीत आज यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडली. या बैठकीत अनेक विषयावर चर्चा केल्याचे गृहमंत्री...\nराज्यात आठ हजार पोलिसांची भरती-अनिल देशमुख\nपुणे : राज्यात मागील पाच वर्षांत पोलीस भरती झालेली नाही. आगामी काही वर्षांत आठ हजार पोलीस शिपाई भरती करण्यात येणार आहे, तसेच महाराष्ट्र राज्य...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/column/ideal-parents/articlelist/68901535.cms", "date_download": "2021-04-19T09:25:07Z", "digest": "sha1:Z5NTDXFYQFYZV6X5GUZZ24HL32QCASWY", "length": 4016, "nlines": 81, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n‘स्क्रीन’चे व्यसन का लागते\nमुलांनी घराबाहेर पडून खेळलेच पाहिजे \nमुलांवर विश्वास आणि जबाबदारीही\nकाही गोष्टी मुलांवरच सोडून देते: माधुरी दीक्षित\n'मुलाच्या मोबाइलवापरावर काटेकोर लक्ष असते'\n‘स्क्रीन’चे व्यसन का लागते\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1284270", "date_download": "2021-04-19T08:22:59Z", "digest": "sha1:CTBUD5RCSY3S5FXULA3LW232LTVOPVWE", "length": 2117, "nlines": 39, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"हिंदू दिनदर्शिका\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"हिंदू दिनदर्शिका\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१२:३१, १८ जानेवारी २०१५ ची आवृत्ती\n२ बाइट्स वगळले , ६ वर्षांपूर्वी\n१२:३०, १८ जानेवारी २०१५ ची आवृत्ती (संपादन)\nChaitnyags (चर्चा | योगदान)\n१२:३१, १८ जानेवारी २०१५ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nChaitnyags (चर्चा | योगदान)\nहिंदू धर्मामध्ये नऊ प्रकारे कालगणना केली जाते.\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/health/402-icu-beds-and-173-ventilators-will-be-available-for-coronavirus-patients-in-navi-mumbai-53725", "date_download": "2021-04-19T09:34:40Z", "digest": "sha1:C6TKQPZEMOFFTZK2KTCBFTNX72GI7CZM", "length": 8013, "nlines": 123, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "नवी मुंबईत ४०२ आयसीयू बेड, १७३ व्हेंटिलेटर उपलब्ध होणार | Mumbai Live", "raw_content": "\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nनवी मुंबईत ४०२ आयसीयू बेड, १७३ व्हेंटिलेटर उपलब्ध होणार\nनवी मुंबईत ४०२ आयसीयू बेड, १७३ व्हेंटिलेटर उपलब्ध होणार\nदिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी ‘मिशन ब्रेक द चेन’ ही मोहीम राबवून रुग्णवाढीला आळा घालण्याचा प्रयत्न केला जात आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम आरोग्य\nनवी मुंबईत मंगळवारी कोरोनाचे नवीन २५३ रुग्ण सापडले आहेत. येथील एकूण रुग्णांची संख्या आता १६ हजार ६७९ झाली आहे. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी ‘मिशन ब्रेक द चेन’ ही मोहीम राबवून रुग्णवाढीला आळा घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर बांगर यांनी गंभीर स्वरुपाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांना आयसीयू बेडची कमतरता असल्याने हा प्रश्न सोडवण्याचं काम हाती घेतलं आहे.\nनवी मुंबईकरांसाठी आता ४०२ आयसीयू बेड, १७३ व्हेंटिलेटर उपलब्ध होणार आहेत. हॉस्पिटलमध्ये आयसीयू बेड आणि व्हेंटिलेटरच्या कमतरतेमुळे अनेकांचे जीवही गेले आहेत. यामुळे महापालिका हद्दीतील गंभीर रुग्णांना आयसीयू बेड उपलब्ध व्हावेत यासाठी नेरुळ सेक्टर ५ येथील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयासोबत २०० आयसीयू बेड आणि ८० व्हेंटिलेटर्स उपलब्ध करुन देण्याचा करार क��ण्यात आला आहे.\nडॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयाच्यावतीने १० ऑगस्टपर्यंत ५० आयसीयू बेड उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. त्यानंतर १० दिवसांच्या ३ टप्प्यांमध्ये ३० दिवसांमध्ये एकूण २०० आयसीयू बेड उपलब्ध करुन दिले जाणार आहेत.\nMumbai Rains : सोमवार-मंगळवार कोसळलेल्या पावसाची रेकॉर्ड ब्रेक नोंद\nसांताक्रूझ : नाल्या जवळील २ घरंं कोसळली, दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू\nनवी मुंबईकरांना दिलासा; एमजीएममध्ये २० आयसीयू बेड, १० व्हेंटिलेटर्सची सुविधा सुरू\n“राजकारण”…ही “कीड” कोविडपेक्षा भयाण, तेजस्विनीनं व्यक्त केला संताप\nदिल्लीसह ६ राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना निगेटिव्ह RT-PCR अनिवार्य\nशिर्डी संस्थान उभारणार ३ कोटीचा ऑक्सिजन प्लांट, रिलायन्स समुहाची साथ\nजेईई मेन एप्रिल सत्राची परीक्षा लांबणीवर\nकेंद्राकडून महाराष्ट्राला १५०० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा, पण सुनावले ‘हे’ बोल\nटाटा स्टीलकडून रोज २००-३०० टन ऑक्सिजन पुरवण्यास सुरुवात\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00204.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathi-kitchen.com/summer-recipes/", "date_download": "2021-04-19T08:33:40Z", "digest": "sha1:Q3VNBCNTGYT2GPDVHMQHLXW66TRUNNXX", "length": 3469, "nlines": 67, "source_domain": "www.marathi-kitchen.com", "title": "Summer Recipes – Marathi Kitchen", "raw_content": "\nअसा पांढराशुभ्र, लांबसडक बटाट्याचा किस या टिप्स वापरून कराल तर दुप्पट नाही चौपट फुलेल | Batata Kis\nअसे कुरकुरीत, मोठे मोठे वेफर्स एकदा बनवून ठेवाल तर खातच रहाल विकतचे चिप्स विसरून जाल | Potato Wafers\nTandalachya Salpapadya | तांदळाचे वाफेवरचे पापड पापड- सालपापड्या | Salpapad\nJwariche Papad | ज्वारीचे पापड -ज्वारीच्या भातोड्या | Jowar Papad\nघरच्या घरी बनवता येईल असा स्वस्त आणि मस्त कांदा लसूण मसाला | Kanda Lasun Masala |#stayhome #staysafe\nपारंपारिक पद्धतीने बनवा बाजरीचे सांडगे,खारोड्या |Bajri che Sandge | बाजरीचे सांडगे | Kharudya\nविकतची बूंदी न आणता या खास पद्धतीनं करून पहा बूंदी रायता | Boondi Raita Recipe\nएकदाच करून ठेवा असे मेथी घालून केलेले मुगाचे सांडगे, मग कधीही करा झटपट भाजी | मूग वडे | Moong Vadi\nअतिशय सोप्या पद्धतीनं साबुदाणा न शिजवता करून पहा हे साबुदाणा-बटाटा पापड, फुलतात छान चवही एकदम मस्त\nकुरकुरीत साबुदाणा बटाटा स्टिक्स, एकदा करून ठेवाल तर पुन्हा पुन्हा तळून खाल | Sabudana Batata Sticks\nअ��दी हॉटेल सारखी चमचमीत मिक्स व्हेज | Mix Veg\nपौष्टिक हिरव्या मुगाची उसळ | Green Moong Usal\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/lifestyle-marathi-infographics/infographicslist/51742927.cms", "date_download": "2021-04-19T09:28:38Z", "digest": "sha1:7VAW3453NXSRZ5Y5HZO7P5MV5BSAJ66A", "length": 7385, "nlines": 147, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Accept the updated privacy & cookie policy", "raw_content": "\nतळीरामांना करोना लवकर होतो, त्याम..\n जीवाची पर्वा न करता..\nमॉर्निग टॉप 10 : दोन मिनिटात टॉप ..\nकरोना रुग्णांसाठी रेल्वे डब्यांचे..\n'ब्रेक द चेन'च्या काळात गरिबांना ..\nकरोना चाचणी टाळण्यासाठी प्रवाशांन..\nमॉर्निग टॉप 10 : दोन मिनिटात टॉप ..\nबूट पॉलिश करणाऱ्याने सांगितली लॉक..\n जीवाची पर्वा न करता तो धावला अन् चिमुकल्याला वाचवलं\n जीवाची पर्वा न करता तो धावला अन् चिमुकल्याला वाचवलंWATCH LIVE TV\nयोगा तुमच्या जीवनशैलीला साजेसा\nआला हिवाळा प्रकृती सांभाळा\nथंडीचा जोर वाढल्यानंतरही अनेकजण सकाळी लवकर आणि रात्री खूप उशिरा गारठ्यामध्ये चालायला बाहेर पडतात. अतिरिक्त थंडी ज्यांना ...\nअन्नाची सर्वाधिक नासाडी भारतात होतेय. उत्पादित अन्नधान्य व फळांपैकी सुमारे ४० टक्के सडून/सांडून वाया जातेय. याबाबत सर्वो...\nया देशांत टीव्हीचं सर्वाधिक वेड\nटीव्ही पाहण्याचं वेड केवळ आपल्याकडंच आहे असं नाही. जगातील प्रगत म्हणवणाऱ्या देशातही लोक तासन् तास टीव्हीला चिकटून बसलेले...\nविमानातील पाच 'डर्टी स्पॉट'\nविमानप्रवास सर्वात आरामदायी असल्याचा तुमचा समज असला तरी विमानातील या पाच जागा तुमच्या आरोग्यासाठी हानीकारक ठरू शकतात...\nतुमची कार पाण्यात अडकली तर काय कराल\nमुसळधार पावसानंतर रस्ते जलमय होतात. मुंबईच्या अनेक भागांमध्ये तर संततधार पावसामुळे पूरसदृश परिस्थितीच निर्माण होते. अशाव...\nअसा करा कपालभाती योग\nलठ्ठपणा: एक जागतिक समस्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00205.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://webmusicdownloader.com/tracklist/id/1755508", "date_download": "2021-04-19T09:08:36Z", "digest": "sha1:XAHYUY65S7DHNMWIKFQFL6GDIQ7DW4HR", "length": 3311, "nlines": 51, "source_domain": "webmusicdownloader.com", "title": "HOME", "raw_content": "\nबेस्ट मराठी फिल्म कॉमेडी दृश्यों संग्रह | अशोक साराप | लक्ष्य | सचिन\nआता असा आहे 'अशी ही बनवाबनवी' चित्रपटातील स्टार्सचा Lookकाहींनी केले जगाला अलविदा\nबनवाबनवी - ७०₹ वारले \nम्हणून अशी ही आशिकी सिनेमातील ‘समझे क्या\nAshi हाय Banwa Banwi | अशी ही बनवाबनवी पूर्ण मूव्ही || अशोक सराफ, लक्ष्या, सचिन\nAshi हाय Aashiqui (बोलता) | रॅपिड फायर राऊंड | अभिनव बेर्डे, Hemal इंगळे | नवीन मराठी चित्रपट\nअशी ही आशिकी | सचिन पिळगावकरांच्या चित्रपटात अभिनय बेर्डेची रोमँटिक भूमिका-TV9\nSachin Pilgaonkar || सचिन पिलगावकर || बेहतरीन अभिनेता\nASHI HI AASHIQUI | सचिन पिळगावकरांचं दिग्दर्शन | Abhinay Berde\nजाह्नवी कपूर, ये बॉलीवुड फ़िल्में भी हैं मराठी फ़िल्मों की रीमेक\nजाह्नवी कपूर की 'धड़क' ही नहीं, ये बॉलीवुड फ़िल्में भी हैं मराठी फ़िल्मों की रीमेक\nचला हवा येऊ द्याच्या मंचावर आला कोल्हापूरचा तरुण\nचला हवा येऊ द्या मध्ये अभि रोकडे | Abhi Rokade\nMMW AWARDS 2013 | मराठीमुव्हीवर्ल्ड डॉट कॉम अवार्ड्स २०१३\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/infiltration-of-two-pakistani-drones-into-indian-border-bsf-jawans-gave-a-blunt-answer-mhmg-498531.html", "date_download": "2021-04-19T09:14:37Z", "digest": "sha1:WKZJA6ZO2I5OKQNJRV6PBG2UUQIYFVVG", "length": 19002, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भारतीय सीमेत दोन पाकिस्तानी ड्रोन्सची घुसखोरी; BSF जवानांनी दिलं सडेतोड उत्तर | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nप्राची देसाईवर झाली होती जबरदस्ती; सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\n ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या कोरोनाबाधित महिलेवर बलात्काराचा प्रयत्न\nराहुल गांधींनंतर आता ममता बॅनर्जींची घोषणा, निवडणूक प्रचाराबाबत मोठा निर्णय\nलहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\nप्राची देसाईवर झाली होती जबरदस्ती; सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव\n‘हे 3 उपाय करा, कोरोना आसपासही फिरकणार नाही’; इशा देओलनं केला दावा\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘देशाला कोरोनानं नाही राजकारणानं पोखरलं’; तेजस्विनी पंडितनं व्यक्त केला संताप\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nपंजाबच्या खराब कामगिरीला कॅप्टन राहुल जबाबदार 3 वर्षांची आकडेवारी आहे पुरावा\nIPL 2021: 'द पांड्या स्वॅग', हार्दिक आणि कृणालनं केला पत्नींसोबत डान्स, VIDEO\nराहुलनं पंजाबच्या पराभवाचं फोडलं अंपायरवर खापर नियमांमध्ये बदलाची केली मागणी\nGold Price Today: सोन्याच्या किमतीत वाढ तर चांदीचे दर घसरले, तपासा आजचे भाव\nपोस्ट ऑफिसच्या सेव्हिंग अकाऊंटमध्ये किमान बॅलन्सची मर्यादा किती\nमोबाईलमध्ये सेव्ह असतील 'या' गोष्टी तर खातं होऊ शकतं रिकामं, SBI नं केलं सावध\nकोरोना प्रादुर्भावामुळे शेअर बाजार कोसळणार जाणून घ्या एक्सपर्टचा अंदाज\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\n ‘हे’ घरगुती उपाय ठरतील उपयुक्त\nउपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळला आहात चैत्र नवरात्रीमध्ये बनवा काहीतरी नवीन\nबाळाला काय, कधी आणि कसं द्यावं समजून घ्या कसा असावा बाळाचा आहार\nExplained: कोरोना रुग्णांवर कसं काम करतं व्हेंटिलेटर\nExplained: मॉडर्ना कंपनीला भारताला का द्यायची नाही आहे लस Pfizer ने ठेवली ही अट\nजाणून घ्या;रस्त्याच्या कडेला असणाऱ्या माइलस्टोनच्या वेगवेगळ्या रंगांचा अर्थ काय\nExplainer : कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला नाही तर काय होईल\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\nराज्यात कोरोनाचं रौद्र रुप प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला जातोय एका रुग्णाचा जीव\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nप्रभावी लसीसाठी रिसर्च, कोरोनामुक्त लोकांच्या शरीरात पुन्हा सोडणार जिवंत विषाणू\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘परवानगीशिवाय जान कुमारनं मला किस केलं’; निक्की तांबोळीचा धक्कादायक आरोप\n‘हॉट दिसणं केव्हा थांबवशील’; श्वेताचा Bold Look पाहून सेलिब्रिटीही झाले अवाक\nही मराठमोळी अभिनेत्री 100 रुपयांसाठी करायची पेट्रोल पंपावर काम\n विमानतळावर दिसला भला मोठा साप, प्रवाशांची उडाली घाबरगुंडी, पाहा VIDEO\nVIDEO: निवडणूकीचा प्रचार करण्यास दिला नकार; दलित युवकाला चाटायला लावली थुंकी\nमेडिकल कॉलेजमधील Dance Videoच्या वादाला विद्यार्थ्यांकडून उत्तर, बनवला नवा VIDEO\nवर्कआऊट करताना जान्हवी कपूरला आठवली 'शीला की जवानी'; VIDEO पाहून नाही आवरणार हसू\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nलहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\n'या' देशात बेडकांसाठी करतात वाहतूक बंद, जाणून घ्या सविस्��र\nभारतीय सीमेत दोन पाकिस्तानी ड्रोन्सची घुसखोरी; BSF जवानांनी दिलं सडेतोड उत्तर\nकाँग्रेस नेत्यांनी आधी लसीला नावं ठेवली आणि मग स्वतःच लस घेतली, मनमोहन सिंग यांच्या पत्रावर हर्षवर्धन यांचं उत्तर\n ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या कोरोनाबाधित महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, वॉर्ड बॉयला अटक\nWest Bengal Election: राहुल गांधींनंतर आता ममता बॅनर्जींची घोषणा, निवडणूक प्रचाराबाबत मोठा निर्णय\nप्रेरणादायी : लहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\nकोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष नको; ही 5 गंभीर लक्षणं दिसल्यास थेट गाठा रुग्णालय\nभारतीय सीमेत दोन पाकिस्तानी ड्रोन्सची घुसखोरी; BSF जवानांनी दिलं सडेतोड उत्तर\nपाकिस्तानच्या वारंवार गोळीबार आणि कारवायांमागे त्यांचा वेगळाच कट असल्याचे सांगितले जात आहे\nश्रीनगर, 20 नोव्हेंबर : जम्मू-कश्मीरमधील सांबा सेक्टरमध्ये (Samba Sector of Jammu-Kashmir) शुक्रवारी सायंकाळी 6 वाजता पाकिस्तानकडून दोन ड्रोन (Drones) पाहण्यात आले आहे. वृत्त संस्था एएनआयने सूत्रांच्या हवाल्याने सांगितलं की, या दोन ड्रोन्सनी आंतरराष्ट्रीय सीमा पार (Crossed International Border) केली. सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जवानांनी ड्रोनवर गोळीबार केला. सध्या जवानांनी संपूर्ण भागात नाकाबंदी केली आहे.\nपाकिस्तान दल घुसखोरांच्या मदतीसाठी गोळीबार करतात- भारत\nभारताने पाकिस्तानवर टीका करीत म्हटलं की, 2003 मध्ये झालेल्या शस्त्रसंधीच्या करारचं पालन करणं आणि संयम ठेवण्याची पाककडे सातत्याने मागणी केली जात असतानाही पाकिस्तानी दल घुसखोरांच्या मदतीसाठी गोळीबार करतात. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितलं की, दहशतवाद्यांची सातत्याने होत असलेली घुसखोरी आणि दहशतवादी कारवायांना मदत करण्यासाठी पाकिस्तानकडून गोळीबार केला जात आहे.\nहे ही वाचा-भारत-चीन संघर्षादरम्यान LAC वर लडाखच्या नागरिकांची सैन्याला मोठी मदत\nपाकित्यांनी एक ऑनलाइन ब्रीफ्रींगमध्ये सांगितलं की, नियंत्रण रेषावर (एलओसी) तैनात पाकिस्तानी दलाच्या समर्थनासाठी अशा प्रकारची घुसखोरी शक्य नसल्याचे सांगितले. संयम आणि शांततेसाठी 2003 मध्ये लागू केलेल्या शस्त्रसंधीच्या कराराचं पालन करण्याची सातत्याने मागणी केली जात असतानाही पाकिस्तानकडून अशा प्रकारच्या कारवाया केल्या जात आहेत. ���े पुढे म्हणाले की, पाकिस्तानी उच्चायोगच्या अधिकाऱ्यांना परराष्ट्र मंत्रालयाने 14 नोव्हेंबर रोजी समन्स बजावले होते आणि 13 नोव्हेंबर रोजी जम्मू-काश्मीर नियंत्रण रेषेजवळील अनेक सेक्टरमध्ये पाकिस्तानी दलांकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्याप्रकरणी कडक विरोध केला होता. या घटनांमध्ये 4 स्थानिक नागरिकांचा मृत्यू झाला होता आणि 19 जण गंभीर जखमी झाले होते.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nप्राची देसाईवर झाली होती जबरदस्ती; सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\nअवघ्या महिनाभरातच अमरावतीने कसं मिळवलं कोरोनावर नियंत्रण\nCorona: भारतानं ब्राझीललाही टाकलं मागे, देशात 12 लाखाहून अधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण\nडायबेटिज आणि बीपी पेशंटसाठी उत्तम आहे जांभूळ; होतो असा फायदा\nउसेन बोल्टचा RCB ला खास संदेश विराट, डीव्हिलिर्यसनं दिली 'ही' प्रतिक्रिया\nभज्जी-श्रीसंतपासून ते अनुष्का-गावसकरपर्यंत, IPL मधले 5 मोठे वाद\nहा पदार्थ खायचा की प्यायचा वेगाने प्रसिद्ध होतेय 'Deep-Fried Water' नावाची डिश\n‘लग्न झालेल्या पुरुषासाठी वेडं होणं काय असतं’; रेखा यांच्या उत्तरानं माजवली खळबळ\nकोरोना लस घेताना लहान मुलाप्रमाणे रडला अभिनेता Ram Kapoor,व्हायरल होतोय हा VIDEO\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/entertainment/marathi/manasi-naik-spinster-party-arranged-by-dipali-sayyed-and-seema-kadam-208762.html", "date_download": "2021-04-19T09:12:23Z", "digest": "sha1:ICURMHEDPIZXQMTDBQSCQABSIT6EERD2", "length": 32585, "nlines": 233, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Manasi Naik Spinster Party: मानसी नाईक साठी तिच्या खास मैत्रिणी दिपाली सय्यद आणि सीमा कदम ने केले स्पिनस्टर पार्टीचे आयोजन, Watch Video | 🎥 LatestLY मराठी", "raw_content": "\nवांगणी रेल्वेस्थानकात मुलाचा जीव वाचवल्याप्रकरणी रेल्वेमॅनचे पियूष गोयल यांच्याकडून कौतुक\nसोमवार, एप्रिल 19, 2021\nCoronavirus: कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेपूर्वी राज्य सरकारकडून उपाय योजना करण्यास सुरुवात\nसुरक्षित राहण्यासाठी काय कराल\nMoto G30 स्मार्टफोन फक्त 649 रुपयांत खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या स्पेसिफिकेशन बद्दल अधिक\nBetel Leaf Benefit: अनेक गुणांनी भरपूर असते विडयाचे पान; जाणून घ्या फायदे\nGold Rate Today: सोन्याच्या दरात पुन्हा वाढ होण्य���स सुरूवात; जाणून घ्या आजचे सोन्या,चांदीचे दर\nIndia Post GDS Recruitment 2021: पोस्टल विभागात 1421 ग्रामीण डाक सेवक पदांसाठी भरती; उमेदवार 21 एप्रिलपर्यंत करू शकतात अर्ज\nवांगणी रेल्वेस्थानकात मुलाचा जीव वाचवल्याप्रकरणी रेल्वेमॅनचे पियूष गोयल यांच्याकडून कौतुक\nNissan Magnite ला टक्कर देण्यासाठी सिट्रोन घेऊन येणार नवी SUV, जाणून घ्या खासियत\nVangani रेल्वे स्थानकात जीवाची बाजी लावत चिमुकल्याला रेल्वे अपघातातून वाचवणार्‍या कर्तव्यदक्ष Mayur Shelke यांच्यावर सोशल मीडीयात कौतुकाचा वर्षाव\nMaharashtra: पुणे रेल्वे स्थानकात भारतीय लष्कराच्या ब्रिगेडियरची आत्महत्या\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nMoto G30 स्मार्टफोन फक्त 649 रुपयांत खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या स्पेसिफिकेशन बद्दल अधिक\nBetel Leaf Benefit: अनेक गुणांनी भरपूर असते विडयाचे पान; जाणून घ्या फायदे\nIndia Post GDS Recruitment 2021: पोस्टल विभागात 1421 ग्रामीण डाक सेवक पदांसाठी भरती; उमेदवार 21 एप्रिलपर्यंत करू शकतात अर्ज\nवांगणी रेल्वेस्थानकात चिमुकल्याला जीवनदान देणार्‍या मयूर शेळके यांच्या साहसाला नेटकर्‍यांचा सलाम\nMaharashtra: पुणे रेल्वे स्थानकात भारतीय लष्कराच्या ब्रिगेडियरची आत्महत्या\nवांगणी रेल्वेस्थानकात मुलाचा जीव वाचवल्याप्रकरणी रेल्वेमॅनचे पियूष गोयल यांच्याकडून कौतुक\nवांगणी रेल्वेस्थानकात रेल्वे प्लॅटफॉर्म वरून तोल जाऊन ट्रकवर पडलेल्या मुलाला pointsman Mayur Shelkhe यांनी मदत करून दिले जीवनदान; पहा ही थरारक दृश्यं\nCOVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत उच्चांकी 2,73,810 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; 1,619 मृत्यू\nमहाराष्ट्र सरकारने 'या' ठिकाणांहून महाराष्ट्रात प्रवेश करणा-यांना नकारात्मक आरटी-पीसीआर चाचणी असणे केले बंधनकारक\nगरज नसलेल्या रुग्णांना ऑक्सिजन लावून त्याचा अपव्यय करू नका- पियुष गोयल\nCoronavirus: कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेपूर्वी राज्य सरकारकडून उपाय योजना करण्यास सुरुवात\nGold Rate Today: सोन्याच्या दरात पुन्हा वाढ होण्यास सुरूवात; जाणून घ्या आजचे सोन्या,चांदीचे दर\nवांगणी रेल्वेस्थानकात मुलाचा जीव वाचवल्याप्रकरणी रेल्वेमॅनचे पियूष गोयल यांच्याकडून कौतुक\nMaharashtra: पुणे रेल्वे स्थानकात भारतीय लष्कराच्या ब्रिगेडियरची आत्महत्या\nMumbai: मुंबईत कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 602 जणांच्या विरोधात एफआयआर दाखल तर 400 जणांना अटक\nIndia Post GDS Recruitment 2021: पोस्टल ���िभागात 1421 ग्रामीण डाक सेवक पदांसाठी भरती; उमेदवार 21 एप्रिलपर्यंत करू शकतात अर्ज\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आज साडेअकरा वाजता कोरोना संबंधित परिस्थितीसंदर्भात महत्वाच्या बैठकीचा आढावा घेणार\nनोकरी बदलली किंवा सोडल्यानंतर PF Account ट्रान्सफर न केल्यास काय होतं\nMewalal Chaudhry Dies Due to Covid-19: बिहारचे माजी शिक्षणमंत्री आणि जेडीयू नेते मेवालाल चौधरी यांचे कोरोनामुळे निधन\nमहाराष्ट्र-दिल्ली दरम्यान धावणाऱ्या 4 विमान सेवांकडून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी FIR दाखल\nCoronavirus Infection: हवेच्या माध्यमातूनही होऊ शकते कोरोना विषाणूचे संक्रमण; Lancet पत्रिकाच्या अभ्यासात खुलासा\nSputnik V COVID-19 Vaccine प्राण्यांवर देखील परिणामकारक; लस निर्मात्यांचे मत\nयुकेच्या गृहमंत्र्यांकडून नीरव मोदी याच्या प्रत्यार्पणासाठी परवानगी दिल्याची सीबीआय अधिकाऱ्यांची माहिती\n ज्यादा Paid Leave मिळवण्यासाठी लढवली शक्कल; 37 दिवसांत 4 वेळा केले लग्न व 3 वेळा घेतला घटस्फोट\nसुरक्षित राहण्यासाठी काय कराल\nMoto G30 स्मार्टफोन फक्त 649 रुपयांत खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या स्पेसिफिकेशन बद्दल अधिक\nOnline Financial Frauds Helpline Number: दिल्ली पोलिस आणि केंद्रीय गृहमंत्रलयाने ऑनलाईन आर्थिक फसवणूकीत पैसे गमावलेल्यांसाठी लॉन्च केला खास हेल्पलाईन नंबर\nboAt ने भारतात लाँच केले Xplorer स्मार्टवॉच, जाणून घ्या खास वैशिष्ट्ये\nWhatsApp मध्ये झाले 'हे' दोन मोठे बदल, अॅप अपडेट केल्यानतर फोटोसह व्हिडिओ पाठवणे होणार सोप्पे\nNissan Magnite ला टक्कर देण्यासाठी सिट्रोन घेऊन येणार नवी SUV, जाणून घ्या खासियत\nTata Tigor Electric ची नव्या रुपातील कार लवकरच होणार लॉन्च, सिंगल चार्जमध्ये धावणार 213km\nMaruti Suzuki Jimny चे 'हे' मॉडेल ठरणार अत्यंद धमाकेदार, जाणून घ्या किंमतीसह खासियत\nAudi ने लाँच केली सर्वात स्वस्त Electric Car; सिंगल चार्जमध्ये 520 किलोमीटर धावेल, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स\nनवी गाडी खरेदी करण्याचा विचार, 4 लाखांहून कमी किंमतीतील 'या' कारवर दिला जातोय 40 हजारांपर्यंत बंपर डिस्काउंट\nIPL 2021: ‘अंपायरकडे केली होती मागणी पण...’ PBKS संघाच्या पराभवानंतर KL Rahul ने केली ‘हा’ नियम बदलण्याची मागणी\nIPL 2021 Purple Cap List Updated: पर्पल कॅपवर बेंगलोरच्या Harshal Patel याची मजबूत पकड, पहा टॉप-5 गोलंदाज\nIPL 2021 Orange Cap List Updated: काही तासातच Shikhar Dhawan ने मॅक्सवेलकडून हिसकावली ऑरेंज कॅप, पहा टॉप-5 फलंदाजांची लिस्ट\nIPL 2021 Points Table Updated: दिल्लीच्या विजयाने मुंबई इंडियन्सल�� धक्का, DC संघाने गुणतालिकेत मोठी झेप\nDC vs PBKS IPL 2021 Match 10: पंजाब विरोधात शिखर धवनची बल्ले-बल्ले, दिल्ली कॅपिटल्स 6 विकेटने विजयी\nSumitra Bhave Passes Away: प्रसिद्ध निर्मात्या, दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे आज 78 व्या वर्षी निधन\n'कोरोनापेक्षा देशाला लागलेली घातक कीड म्हणजे 'राजकारण', अभिनेत्री तेजस्विनी पंडित ने सोशल मिडियाद्वारे व्यक्त केली चीड\n'Rahul Gandhi यांनी बंगालमधल्या प्रचारसभा रद्द करण्याचा घेतलेला निर्णय हा अत्यंत धाडसी', अशा शब्दांत 'या' मराठी दिग्दर्शकाने केले कौतुक, पाहा ट्विट\nRenuka Shahane Tests Positive For COVID-19: आशुतोष राणा नंतर रेणुका शहाणे ची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह; मुलांनाही झाला संसर्ग\nSameera Reddy Tested COVID Positive: बॉलिवूडमध्ये कोरोनाचा उद्रेक नील नितीन मुकेश नंतर अभिनेत्री समीरा रेड्डी हिची कोरोना चाचणी आली पॉझिटिव्ह\nBetel Leaf Benefit: अनेक गुणांनी भरपूर असते विडयाचे पान; जाणून घ्या फायदे\nHealth Tips: पपई खाण्याचे नुकसान ऐकून तुम्ही ही आश्चर्यचकित व्हाल , 'या' लोकांसाठी आहे घातक\nवेरा गेदरॉयट्स Google Doodle: राजकुमारी Vera Gedroits यांच्या 151 व्या जयंती निमित्त गुगलचे खास डुडल, जाणून घ्या त्यांच्याबद्दल अधिक\nराशीभविष्य 19 एप्रिल 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nCOVID-19: रक्तातील ऑक्सिजन लेव्हल कशी वाढवावी रक्तात काय असते याची भूमिका, जाणून घ्या आरोग्य तज्ञांचे मत\nVangani रेल्वे स्थानकात जीवाची बाजी लावत चिमुकल्याला रेल्वे अपघातातून वाचवणार्‍या कर्तव्यदक्ष Mayur Shelke यांच्यावर सोशल मीडीयात कौतुकाचा वर्षाव\nवांगणी रेल्वेस्थानकात रेल्वे प्लॅटफॉर्म वरून तोल जाऊन ट्रकवर पडलेल्या मुलाला pointsman Mayur Shelkhe यांनी मदत करून दिले जीवनदान; पहा ही थरारक दृश्यं\n बिहारमधील महिलेने केला 3 सापांना जन्म दिल्याचा दावा; विषारी सापांचा करते मुलासारखा सांभाळ\nभारतात पुन्हा एकदा होणार Lockdown लोकमत ने दिलेल्या बातमीवर PIB कडून स्पष्टीकरण\n ऑनलाइन ग्रॉसरी वेबसाइट Tesco वर ग्राहकाने मागवले सफरचंद; डिलिव्हरीत आला Apple iPhone\nDirector Sumitra Bhave Passes Away: प्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन\nJyoti Kalani Former MLA Passes Away: उल्हासनगरच्या माजी आमदार ज्योती कलानी यांचे निधन\nCoronavirus Outbreak: कोविड च्या काळात 'हे' 5 पदार्थ तुमची रोग प्रतिकार शक्ति वाढवून तुम्हाला ठेवतील कोरोनाच्या संक्रमणांपासून दूर\nRama Navami 2021 Date: श्रीरामनवमी यंदा 21 एप्रिल दिवशी; जाणून घ्या रामज��्मोत्सव पूजेची वेळ, तिथी आणि महत्त्व\nAai Kuthe Kay Karte: आई कुठे काय करते मालिकेत येणार नवा ट्विस्ट; अभिषेकवर होणार जीवघेणा हल्ला\nManasi Naik Spinster Party: मानसी नाईक साठी तिच्या खास मैत्रिणी दिपाली सय्यद आणि सीमा कदम ने केले स्पिनस्टर पार्टीचे आयोजन, Watch Video\nमानसीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिपाली आणि सीमाने मानसीसाठी खास केक आणला आहे जो मानसी हातोडा घेऊन फोडत आहे. यात तिघींनी सारखे टी शर्ट आणि पँट घातली आहे.\nबघतोय रिक्षावाला, बाई वाड्यावर अशी अनेक सुपरहिट गाणी देऊन घराघरात पोहोचलेली मानसी नाईक (Manasi Naik) लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. नवीन वर्षात ती आपला बॉयफ्रेंड इंटरनॅशनल बॉक्सर प्रदीपशी (Pradeep Kharera) विवाह करणार आहेत. अलीकडेच तिचा साखरपुडा पार पडला. त्यानंतर सर्वांना तिचे लग्न कधी होणार उत्सुकता लागून राहिली होती. तसं मराठीतील या हॉट अभिनेत्रीचे लग्न होणार असल्याचे ऐकून अनेक तरुणांची मनं जरी दुखावली असली तरी मानसी सध्या प्रचंड खूश आहे. त्याचबरोबर तिच्या मैत्रिणीदेखील. त्यामुळे तिच्या लग्नाआधी तिच्या मैत्रिणींनी तिच्यासाठी स्पिनस्टर पार्टीचे आयोजन केले होते. अभिनेत्री दिपाली सय्यद (Dipali Sayyed) आणि सीमा कदम (Seema Kadam) यांनी घरच्या घरी मानसीसाठी खास बॅचलर पार्टीचे आयोजन केले होते. मानसी नुकताच याचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे.\nमानसीने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये दिपाली आणि सीमाने मानसीसाठी खास केक आणला आहे जो मानसी हातोडा घेऊन फोडत आहे. यात तिघींनी सारखे टी शर्ट आणि पँट घातली आहे.हेदेखील वाचा- Manasi Naik Engagement: मानसी नाईक होणार 'मिसेस खरेरा'; बॉक्सर, मॉडेल बॉयफ्रेंड प्रदीप खरेरा सोबत साखरपुडा\nपुण्यात 19 जानेवारीला प्रदीप खरेरासोबत मी विवाहबंधनात अडकणार आहे. लग्नाआधीच मेहेंदी आणि संगीत सोहळा 18 जानेवारीला होईल. हळदीचा कार्यक्रम लग्नाच्याच दिवशी 19 जानेवारीला होईल” अशी माहिती मानसीने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना दिली.\nमानसी नाईक आणि तिचा होणारा नवरा प्रदीप खरेरा हा लग्नसोहळा अगदी कमी लोकांच्या उपस्थितीत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या लग्नात या दोघांच्या घरचे आणि जवळचे मित्र उपस्थित असतील असेही सांगण्यात येत आहे.\nया वर्षी म्हणजेच 2020 मध्ये अनेक मराठी अभिनेत्रींच्या डोक्यावर अक्षता पडल्या. यात शर्मिष्ठा राऊत, स�� लोकुर, अर्चना निपाणकर, कार्तिकी गायकवाड यांचा समावेश आहे. तर 2021 मध्ये देखील अनेक मराठी अभिनेत्री बोहल्यावर चढण्याच्या तयारीत आहेत. त्यात मानसी नाईकसह सोनाली कुलकर्णी, मिताली मयेकर, अभिज्ञा भावे यांचा समावेश आहे.\nDipali Sayyed Manasi Naik Spinster Party Manasi Naik Wedding Marathi Actress Pradeep Kharera Seema Kadam अमेरिका मेक्सिको सीमा दिपाली सय्यद प्रदीप खरेरा मानसी नाईक बॅचलर पार्टी मानसी नाईक लग्न मानसी नाईक स्पिनस्टर पार्टी सीमा कदम\nSuresh Raina ने केला आपल्या First Crush चा खुलासा; कॉलेज जीवनात 'या' मराठी अभिनेत्रीसोबत डेटवर जाण्याची होती इच्छा\nHoli 2021: मिताली-सिद्धार्थ चांदेकर, मानसी नाईकसह नुकत्याच लग्न झालेल्या अनेक मराठी सेलिब्रिटींनी साजरी केली लग्नानंतरची पहिली होळी, Watch Photos\nManasi Naik आणि पती Pradeep Kharera यांचा लग्नानंतरचा रोमान्स दर्शवणारे 'वाटेवरी मोगरा' गाणे प्रदर्शित, Watch Video\nMukta Barve स्वत: मध्ये केला कायापालट, अभिनेत्रीचे नवं रुप पाहून चाहत्यांना बसेल सुखद धक्का, See Pic\nMumbai: मुंबईत कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 602 जणांच्या विरोधात एफआयआर दाखल तर 400 जणांना अटक\nSumitra Bhave Passes Away: प्रसिद्ध निर्मात्या, दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे आज 78 व्या वर्षी निधन\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आज साडेअकरा वाजता कोरोना संबंधित परिस्थितीसंदर्भात महत्वाच्या बैठकीचा आढावा घेणार\nMewalal Chaudhry Dies Due to Covid-19: बिहारचे माजी शिक्षणमंत्री आणि जेडीयू नेते मेवालाल चौधरी यांचे कोरोनामुळे निधन\nCoronavirus: कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेपूर्वी राज्य सरकारकडून उपाय योजना करण्यास सुरुवात\nसुरक्षित राहण्यासाठी काय कराल\nMoto G30 स्मार्टफोन फक्त 649 रुपयांत खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या स्पेसिफिकेशन बद्दल अधिक\nBetel Leaf Benefit: अनेक गुणांनी भरपूर असते विडयाचे पान; जाणून घ्या फायदे\nवांगणी रेल्वेस्थानकात मुलाचा जीव वाचवल्याप्रकरणी रेल्वेमॅनचे पियूष गोयल यांच्याकडून कौतुक\nवांगणी रेल्वेस्थानकात रेल्वे प्लॅटफॉर्म वरून तोल जाऊन ट्रकवर पडलेल्या मुलाला pointsman Mayur Shelkhe यांनी मदत करून दिले जीवनदान; पहा ही थरारक दृश्यं\nCOVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत उच्चांकी 2,73,810 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; 1,619 मृत्यू\nमहाराष्ट्र सरकारने 'या' ठिकाणांहून महाराष्ट्रात प्रवेश करणा-यांना नकारात्मक आरटी-पीसीआर चाचणी असणे केले बंधनकारक\nParam Bir Singh ते Rashmi Shukla या 4 पोलिस अधिकार्‍यांमुळे ‘ठाकरे सरकार’ आलयं अडचणीत तर BJP पुन्हा आक्रमक\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\nSumitra Bhave Passes Away: प्रसिद्ध निर्मात्या, दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे आज 78 व्या वर्षी निधन\n'कोरोनापेक्षा देशाला लागलेली घातक कीड म्हणजे 'राजकारण', अभिनेत्री तेजस्विनी पंडित ने सोशल मिडियाद्वारे व्यक्त केली चीड\n'Rahul Gandhi यांनी बंगालमधल्या प्रचारसभा रद्द करण्याचा घेतलेला निर्णय हा अत्यंत धाडसी', अशा शब्दांत 'या' मराठी दिग्दर्शकाने केले कौतुक, पाहा ट्विट\nRenuka Shahane Tests Positive For COVID-19: आशुतोष राणा नंतर रेणुका शहाणे ची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह; मुलांनाही झाला संसर्ग", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AD%E0%A5%A9%E0%A5%A6", "date_download": "2021-04-19T08:56:59Z", "digest": "sha1:F6YF3IQM4NQS2YJENN6OKN2UA3S3UJSE", "length": 5769, "nlines": 193, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. ७३० - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: ७ वे शतक - ८ वे शतक - ९ वे शतक\nदशके: ७१० चे - ७२० चे - ७३० चे - ७४० चे - ७५० चे\nवर्षे: ७२७ - ७२८ - ७२९ - ७३० - ७३१ - ७३२ - ७३३\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nभारतातील अवंती शहरात गुर्जर-प्रतिहार राजा नागभट्ट पहिला सत्तेवर आला.\nइ.स.च्या ७३० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या ८ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १४:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/rakesh-tikait/", "date_download": "2021-04-19T09:07:36Z", "digest": "sha1:INABKMYYULYJXTFDKDZHRMRHYDEOASD2", "length": 8186, "nlines": 126, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "Rakesh Tikait Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nशेतकरी नेते राकेश टिकैत यांच्या वाहनावर हल्ला\nप्रभात वृत्तसेवा 2 weeks ago\nशेतकरी नेते राकेश टिकैत सोशल मीडियावर ट्रोल\nप्रभात वृत्तसेवा 3 weeks ago\nसरकारच्या शांततेमुळे राकेश टिकैत चिंतीत \nप्रभात वृत्तसेवा 2 months ago\nपोलिसात एवढी हिम्मत नाहीये…; आंदोलन रोखण्यावरून राकेश टिकैत यांचे पोलिसांना आव्हान\nप्रभात वृत्तसेवा 2 months ago\n“दिल्लीत ‘लुटेरे’ बसले आहेत, ‘त्यांना’ तिथून हाकलवून लावलं…\nराकेश टिकैत यांची सरकारवर सडकून टीका\nप्रभात वृत्तसेवा 2 months ago\nकृषी कायदे मागे न घेतल्यास संसदेला घेराव\nशेतकरी नेते राकेश टिकैत यांनी दिला इशारा\nप्रभात वृत्तसेवा 2 months ago\nशेतकरी आंदोलना परदेशातून मिळणारा निधी संपला…\nआंदोलनाच्या नेत्यांमध्ये आता परस्परांवरच चिखलफेक\nप्रभात वृत्तसेवा 2 months ago\nजेव्हा गर्दी जमते, तेव्हा सरकारेही बदलतातच; राकेश टिकैत यांचे कृषी मंत्र्यांना प्रत्युत्तर\nप्रभात वृत्तसेवा 2 months ago\nSpecial Story : राजकारणापासून लांबच राहायचे महेंद्रसिंह टिकैत; राकेश टिकैत यांच्या वडिलांनी एक काळ…\nप्रभात वृत्तसेवा 2 months ago\n“देश स्वतंत्र असला तरी गुजरातची जनता कैदेतच…”\nराकेश टिकैत यांचा पुन्हा एकदा केंद्रावर निशाणा\nप्रभात वृत्तसेवा 2 months ago\nमहाराष्ट्रात 20 तारखेला होणार ‘किसान महापंचायत’; राकेश टिकेैत करणार मार्गदर्शन\nप्रभात वृत्तसेवा 2 months ago\n…तर तसा कायदा; पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यावर राकेश टिकैत यांचे उत्तर\nप्रभात वृत्तसेवा 2 months ago\n“…तोपर्यंत घरी परतणार नाही” – शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी स्पष्ट केली…\nप्रभात वृत्तसेवा 2 months ago\nFarmer Protest : दिल्ली वगळता संपूर्ण देशभर उद्या ‘चक्का जाम’ आंदोलन\nप्रभात वृत्तसेवा 2 months ago\nशेतकऱ्यांसाठी नवा फॉर्म्युला ; “एक ट्रॅक्टर, 15 शेतकरी, 10 दिवस “\nशेतकरी आंदोलन जास्त काळ टिकवण्यासाठी राकेश टिकैत यांची मोर्चेबांधणी\nप्रभात वृत्तसेवा 2 months ago\nFarmer Protest : किसान युनियनचे नेते राकेश टिकैत म्हणतात, ‘त्यांना’ ओळखत नाही\nप्रभात वृत्तसेवा 2 months ago\nकायदेवापसी न झाल्यास सत्तावापसीची मागणी\nराकेश टिकैत यांचा मोदी सरकारला इशारा\nप्रभात वृत्तसेवा 2 months ago\n“…तर ते राम मंदिराच्या विरोधातही आंदोलन सुरू करतील”\nप्रभात वृत्तसेवा 2 months ago\n“जोपर्यंत कायदे मागे घेणार नाही तोपर्यंत माघार नाही,”राकेश टिकैत यांचा मोदी सरकारला…\nप्रभात वृत्तसेवा 3 months ago\n��नेक नेते भाजपा सोडण्याच्या तयारीत; शेतकरी नेते टिकैत यांचा दावा\nप्रभात वृत्तसेवा 3 months ago\nकरोना चाचणीसाठी तासन्‌ तास प्रतीक्षा; रांगेतच ‘बाधित’ होण्याची नागरिकांना भिती\nराज्य सरकारवर रामदास आठवले भडकले म्हणाले,”रेमडीसीविरचा गेमडिसीविर करू नका”\nरेमडेसिविरनंतर आता ‘टॉसिलिझूमॅब’, ‘अलझूमॅब’ इंजेक्‍शन्सही आऊट ऑफ स्टॉक\n#ResignModi : मोदी, राजीनामा द्या ट्‌वीटरवर ट्रेन्डींग\n“साडे चार कोटींचे रेमडेसीवीर खरेदी करणाऱ्या फडणवीसांची चौकशी करा”; काँग्रेसच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/node/27193/backlinks", "date_download": "2021-04-19T09:59:37Z", "digest": "sha1:5D6MMVAJWDQQOYBYKYIA2M5AXYR6ZNRG", "length": 5380, "nlines": 121, "source_domain": "www.misalpav.com", "title": "Pages that link to काही फोटोग्राफी प्रयत्न | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nPages that link to काही फोटोग्राफी प्रयत्न\nसध्या 16 सदस्य हजर आहेत.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/palghar-news-marathi/vasai-virar-municipals-strange-solution-for-mosquito-eradication-chemicals-poured-into-the-nala-instead-of-removing-the-water-hyacinth-nrvb-111865/", "date_download": "2021-04-19T10:07:56Z", "digest": "sha1:AAZYCXPGVW6S4MALP35C5PYAXCWXRNT5", "length": 13415, "nlines": 177, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "vasai virar Municipals strange solution for mosquito eradication Chemicals poured into the nala instead of removing the water hyacinth nrvb | डास निर्मूलनासाठी वसई-विरार पालिकेचा अजब उपाय ; जलपर्णी काढून टाकण्याऐवजी नाल्यात ओतले केमिकल | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, एप्रिल १९, २०२१\nसंपूर्ण दे���ात लॉकडाऊन करण्याबाबत अमित शाह यांची महत्त्वाची माहिती,म्हणाले…\n‘या’ महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कोरोना गाठणार उच्चांक,देशात सापडणार सर्वाधिक रुग्ण – आयआयटी कानपूरच्या अभ्यासकांचा दावा\nकोरोनावरील प्रभावी लसीसाठी धाडसी प्रयोग, कोरोनामुक्त झालेल्यांच्या शरीरात सोडणार कोरोनाचे विषाणू, होणार हे फायदे\nअरविंद केजरीवाल यांनी केली महत्त्वाची घोषणा, दिल्लीमध्ये ६ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर\nमलायकाला आवडते ‘ही’ सेक्स पोजीशन, हे ऐकताच अभिनेत्री नेहा धुपिया लागली हसायला\nMosquito Eradicationडास निर्मूलनासाठी वसई-विरार पालिकेचा अजब उपाय ; जलपर्णी काढून टाकण्याऐवजी नाल्यात ओतले केमिकल\nमार्च २०२० ला लॉक डाऊन झाल्यापासून यंदाच्या मार्च २०२१ पर्यंत वसई विरार मधील नाल्यांची सफाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे नाले आणि तलावावर जलपर्णीची मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून त्याखाली डासांनी मोठ्या प्रमाणात आपली उत्पत्ती केली आहे.\nवसई : डास निर्मूलनासाठी जलपर्णी काढून टाकण्याऐवजी नाल्यांमध्ये केमिकल ऑइल ओतण्याचा अजब उपाय वसई-विरार महापालिकेकडून केला जात आहे. त्यामुळे त्रास कमी होण्याऐवजी पालिकेचा खर्चच जास्त होऊ लागला आहे.\nमार्च २०२० ला लॉक डाऊन झाल्यापासून यंदाच्या मार्च २०२१ पर्यंत वसई विरार मधील नाल्यांची सफाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे नाले आणि तलावावर जलपर्णीची मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून त्याखाली डासांनी मोठ्या प्रमाणात आपली उत्पत्ती केली आहे. थंडावा आणि अंधार डासांच्या उत्पत्तीला मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरतात. नाल्यांवर वाढलेल्या जलपर्णी खाली पाण्याचा थंडावा मिळतो तर जलपर्णीमुळे सूर्याच्या किरणांपासून बचाव होतो. त्यामुळे जलपर्णी खाली डास आसरा घेतात.\nसायंकाळी अंधार झाल्यावर तिथूनच ते नागरी वस्तीवर हल्ला करतात. डासांच्या या हल्ल्यामुळे पालिका हद्दीतील सर्वच परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत त्यामुळे नाल्यावरील जलपर्णी काढून टाकण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे.\nमात्र मार्चमध्ये नालेसफाईचे टेंडर निघेल.\nएप्रिलमध्ये टेंडर निघेल असे सांगून पालिका अधिकाऱ्यांकडून वेळ मारून नेण्यात येत आहे.जलपर्णी काढून टाकण्याची सातत्याने मागणी होत असल्यामुळे अखेर पालिकेने अजब उपाय शोधला असून जलपर्णी काढून टाकण्��ाऐवजी नाल्यामध्ये केमिकल ऑइल ओतण्याचे आम सुरू केले आहे.या ऑइलमुळे डास मरतील अशी आशा त्यांना वाटत आहे.\nमात्र जलपर्णी काढून टाकल्यानंतर फवारणी केल्यावरच डासांचा समूळ नाश होईल असे अनेक डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी असा पालिकेचा अजब उपाय उघडा पडला आहे.\nजलपर्णी खाली केमिकल ऑइल वगैरे टाकून चालणार नाही त्यासाठी जलपर्णी काढून नाले सफाई करणे हाच उत्तम उपाय आहे.\nडॉ.जी.पी.मेन, माजी वैद्यकीय अधिकारी जिल्हा परिषद\nजलपर्णी काढून टाकण्यासाठी नालेसफाईचे टेंडर लवकरच निघणार आहे.\nप्रभाकर धुमाळ ,आरोग्य निरीक्षक, वसई-विरार महापालिका\nक्या खुबसुरती कैसी अदाअंकिता लोखंडेंचा Traditional Look चाहत्यांना पाडतोय भूरळ, पाहा खास PHOTOS\nCorona Update'स्टॅच्यु ऑफ लिबर्टी' देतेय मास्क लावण्याचा संदेश, तर मोनालिसा म्हणतेय संसर्ग टाळा\nVideoसावनी रविंद्र ला ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार\nमनोरंजनखिशाच्या राष्ट्रीय पुरस्काराचं यश संपूर्ण टीमचं\nआज ना छोडेंगे बस हमजोली, खेेलेंगे हम होलीHoli Special 2021 - वरुण धवनपासून नेहा कक्कडपर्यंत या कलाकारांची आहे ही लग्नानंतरची पहिली होळी ,पाहा फोटो\nसंपादकीयनागपूरसह सर्वोच्च न्यायालयाची ५ खंडपीठे असावीत\nसंपादकीयआरामदायी प्रवासाकरिता खासगी गाड्यांना प्रवाशांची पसंती\nसंपादकीयपायलटांच्या समर्थकांचे फोन टॅप केल्याची गहलोत सरकारची कबुली\nसंपादकीयतत्त्व बाजूला सारून वृद्ध श्रीधरन यांना भाजपाची उमेदवारी\nकाँग्रेसने केलाय ज्येष्ठांवर अन्यायस्टार प्रचारकांच्या यादीतून काँग्रेसने असंतुष्टांना वगळले\nसोमवार, एप्रिल १९, २०२१\nसातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00206.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/5822", "date_download": "2021-04-19T09:54:23Z", "digest": "sha1:ONQLQLQANS4PZJOXQ6M55YVOWVARH6LT", "length": 7328, "nlines": 136, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "A PHP Error was encountered", "raw_content": "\nखाणावळवाला कुर्‍हाडीला धार लावता लावता बायकोजवळ असे बोलत होता. दिलीप त्या झरोक्यातून बघत होता, ऐकत होता. तो भयंकर प्रकार पाहून त्याला कसे तरी वाटले. 'कोण मनुष्य माझ्या बाबांना वाचवणारा तो हाच मनुष्य की काय माझ्या बाबांना वाचवण���रा तो हाच मनुष्य की काय' बाबांनी पत्रात लिहिलं होतं, 'माझ्या अंगावरचे मुडदे एकानं दूर केले. मला हवा मिळाली. माझे प्राण परत आले.' हाच तो मनुष्य चोरी करायला रणांगणावर गेला; परंतु न कळत बाबांना वाचवता झाला. शूरांच्या अंगावरचे कपडेलत्ते नेणारा मांग, लांडगा; परंतु त्यानं बाबांना वाचविलं आणि बाबांनी सांगितलं आहे की, त्याला प्रेम दे, साहाय्य कर, हा तर आज इथं कोणाचा तरी हालाहाल करून वध करणार आहे. माझं कोणतं कर्तव्य' बाबांनी पत्रात लिहिलं होतं, 'माझ्या अंगावरचे मुडदे एकानं दूर केले. मला हवा मिळाली. माझे प्राण परत आले.' हाच तो मनुष्य चोरी करायला रणांगणावर गेला; परंतु न कळत बाबांना वाचवता झाला. शूरांच्या अंगावरचे कपडेलत्ते नेणारा मांग, लांडगा; परंतु त्यानं बाबांना वाचविलं आणि बाबांनी सांगितलं आहे की, त्याला प्रेम दे, साहाय्य कर, हा तर आज इथं कोणाचा तरी हालाहाल करून वध करणार आहे. माझं कोणतं कर्तव्य पोलिसांना वर्दी देणं हे.'\nदिलीपने पोलिसांस सारे सांगितले. तो घरी परत आला. त्याने आपले पिस्तुलही तयार करून ठेवले. जर पोलिस वेळेवर नाही आले, तर झरोक्यातून गोळया घालण्याचे त्याने ठरवले.\nरात्र होत आली. भूत बंगला भुतासारखा दिसू लागला. दहा वाजायची वेळ होत आली. ते पाहा कोणी तरी चार बुरखेवाले त्या खोलीत गेले आणि तो वालजी येत आहे. हिरी बाहेर उभी आहे.\n'इकडे इकडे. या खोलीत आता आम्ही राहातो.'\n'याच खोलीत मीही राहात असे.'\n'हो. तिसर्‍या मजल्यावरची खोली. रस्त्यावरच्या खिडकीतून लिली नेहमी गंमत पाहायची. तिला मी बाहेर जाऊ देत नसे. मग ती नेहमी खिडकीत बसे.'\nअभगिनी व तिची लहान मुलगी 1\nअभगिनी व तिची लहान मुलगी 2\nअभगिनी व तिची लहान मुलगी 3\nअभगिनी व तिची लहान मुलगी 4\nअभगिनी व तिची लहान मुलगी 5\nअभगिनी व तिची लहान मुलगी 6\nअभगिनी व तिची लहान मुलगी 7\nअभगिनी व तिची लहान मुलगी 8\nअभगिनी व तिची लहान मुलगी 9\nअभगिनी व तिची लहान मुलगी 10\nक्रांतीची ज्वाला भडकली 1\nक्रांतीची ज्वाला भडकली 2\nक्रांतीची ज्वाला भडकली 3\nक्रांतीची ज्वाला भडकली 4\nक्रांतीची ज्वाला भडकली 5\nक्रांतीची ज्वाला भडकली 6\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%97%E0%A5%87/", "date_download": "2021-04-19T10:36:31Z", "digest": "sha1:IKZDJDK6WFBVJOIS4FDRH3IHEJ7RUW7O", "length": 3320, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "नगरसेवि���ा आशा शेंडगे Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri : अधिका-यांना कोंडणा-या भाजप नगरसेविकेचे पद रद्द करणार का \nएमपीसी न्यूज - पाणीपुरवठा विभागातील अधिका-यांना सत्ताधारी भाजप नगरसेविका आशा शेंडगे यांनी कोंडल्याची सविस्तर माहिती घेतली आहे. अधिका-यांशी चर्चा केली आहे. याप्रकरणी संबंधित अधिका-यांनी गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर…\nPimpri Crime News : मुलगी पळवून लावण्यास मदत केल्याच्या संशयावरून तोडफोड\nPimpri News: शहरातील ‘सीसीसी’ सेंटरवर नियंत्रणासाठी शासनाचा विशेष अधिकारी नेमावा – पृथ्वीराज साठे\nArticle by Devdatta Kashalikar: कोरोनाबाधितांच्या घरातील कचरा – एक गहन विषय\nPimpri News: जम्बो सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची महापालिका डॉक्टर प्राथमिक तपासणी करणार\nSix Minute Walk Test : फुफ्फुसांच्या आरोग्याविषयी जागरूकतेसाठी ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’\nPune News : जैन सोशल ग्रुप द्वारा आयोजित शिबिरात 80 युनिट रक्त संकलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://thefocusindia.com/international/new-zeland-bans-indians-to-enter-the-country-38266/", "date_download": "2021-04-19T08:42:31Z", "digest": "sha1:CXQAKSBYX2BYVCL3U76GB7EY5763NPKJ", "length": 11466, "nlines": 76, "source_domain": "thefocusindia.com", "title": "वाढत्या कोरोनाचा फटका, भारतातून येणाऱ्या प्रवाशांना न्यूझीलंडमध्ये प्रवेश करण्यास बंदी | New zeland bans Indians to enter the country", "raw_content": "\nHome माहिती जगाची वाढत्या कोरोनाचा फटका, भारतातून येणाऱ्या प्रवाशांना न्यूझीलंडमध्ये प्रवेश करण्यास बंदी\nवाढत्या कोरोनाचा फटका, भारतातून येणाऱ्या प्रवाशांना न्यूझीलंडमध्ये प्रवेश करण्यास बंदी\nऑकलंड – भारतामधून येणाऱ्या आपल्या देशाच्या नागरिक आणि रहिवाशांसह सर्व प्रवाशांना प्रवेशास बंदी घालण्याचा निर्णय न्यूझीलंडने घेतला आहे. ११ ते २८ एप्रिल दरम्यान हा निर्णय लागू राहील. दक्षिण आशियाई देशांतून येणाऱ्या प्रवाशांत पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून आले. गुरुवारी २३ नव्या रुग्णांपैकी १७ जण भारतामधून आल्याची नोंद झाली. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. न्यूझीलंडने त्यांच्या नागरिक आणि देशातील रहिवाशांबाबत असा निर्णय प्रथमच घेतला आहे. New zeland bans Indians to enter the country\nकोरोनाच्या जागतिक साथीविरुद्ध परिणामकारक उपाययोजना केलेल्या देशांत न्यूझीलंड आघाडीवर आहे. देशातील संसर्ग जवळपास नष्ट करण्यात त्यांना यश आले होते. सुमारे ४० दिवस सामुहिक संसर्गाचा एकही रुग्ण आढळ��ा नव्हता.\nमहाराष्ट्रात कोरोना प्रतिबंधक लसींचा तुटवडा; अधिकच्या लसपुरवठ्याची आरोग्यमंत्री राजेश टोपेंची केंद्राकडे मागणी\nपंतप्रधान जेसिंडा अर्डेर्न यांनी हा निर्णय जाहीर केला. १४ दिवस भारतात असलेल्यांना प्रवेश मिळणार नाही. तात्पुरत्या बंदीच्या कालावधी संसर्गाचा धोका कसा हाताळायचा याचे नियोजन केले जाईल. त्यानंतर प्रवेशास पुन्हा परवानगी दिली जाईल. परदेशी जाण्यापूर्वी निगेटिव्ह चाचणी अहवाल बंधनकारक असण्याची अट न्यूझीलंडने लागू केली आहे.\nवाचा आणखी महत्वाच्या बातम्या\n११ ते १४ एप्रिलपर्यंत लस महोत्सव करू या.. मोदींचे आवाहन; महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगढ, पंजाबमधील वाढत्या रुग्णसंख्येबद्दल चिंता व चाचणी संख्या वाढविण्याची सूचना\nछत्तीसगडच्या विजापूरमधील पत्रकार गणेश मिश्राने काढला नक्षलवाद्यांच्या ताब्यातला जवान राकेश्वर सिंग मन्हासचा विडिओ\nरमजान महिन्यात मशिदींमध्ये नमाजाच्या परवानगीसाठी मुस्लिम नेत्यांचे राजेश टोपेंना साकडे; मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंशी चर्चेचे टोपेंचे आश्वासन\nकोब्रा जवान राकेश्वर सिंग मन्हास सुखरूप विजापूरच्या सीआरपीएफ कॅम्पमध्ये दाखल; जम्मूतल्या घरी जोरदार सेलिब्रेशन\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस\nPreviousछत्तीसगडच्या विजापूरमधील पत्रकार गणेश मिश्राने काढला नक्षलवाद्यांच्या ताब्यातला जवान राकेश्वर सिंग मन्हासचा विडिओ\nNextअर्थव्यवस्थेच्या चक्राला अमेरिका, चीन व भारतामुळे मिळतेय गती, जागतिक बँकेला विश्वास\nWATCH | कोमट दूध सेवन करण्याचे आहेत अनेक फायदे\nWATCH : बजाजची चेतक स्कूटर बुलेटपेक्षाही महाग, पाहा किंमत\nWATCH : मधमाशी पालन ठरू शकते करिअरची उत्तम संधी\nअहमदनगर : ‘मी काय चुकीचं बोलतो आहे’ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा बाळासाहेब थोरातांना प्रश्न;थोरातांनी थेट धमकावत बाहेर हाकललं\nDelhi Lockdown : दिल्लीत आजपासून सहा दिवसांचे लॉकडाऊन, वाचा 10 ठळक मुद्दे…\nदिल्लीत केजरीवालांनी लॉकडाऊन जाहीर केले; खान मार्केटमध्ये दारू दुकानांवर गर्दी उसळली\nपुणे मार्केट यार्डातील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाचे कठोर निर्णय\nIsrael : इस्रायलने कसे जिंकले कोरोनाविरुद्धचे युद्ध देशात विनामास्क फिरू शकताहेत नागरिक\nममता बॅनर्जींचा डबल गेमपंतप्रधानांचा राजीनामा हवायं ���ी पंतप्रधानांची मदतपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतसभेत पंतप्रधानांवर दोष तर पत्राद्वारे मदतीची मागणी\nकोरोनाची लस घेतानाचा फोटो काढा अन् जिंका 5 हजार रुपयांचं बक्षीस\n30 एप्रिलनंतर औरंगाबादेत लस न घेता फिरणाऱ्या 45 वर्षांवरील नागरिकांवर दंडात्मक कारवाई\nWATCH : सुगंध, रंग आणि बरंच काही असा ओळखा अस्सल हापूस\nWATCH : यंदाच्या IPL मध्ये दिसतोय हा आश्चर्यकारक योगायोग\nदेशात कोरोनाची लाट नव्हे त्सुनामी : २४ तासांत २.७४ लाख रुग्ण, १६१९ मृत्यू, सक्रिय रुग्णसंख्या १९.२९ लाखांपेक्षा जास्त\n३ दिवसांत मोदी सरकारचे ६ मोठे निर्णय, रेमडेसिव्हिरची दर कपात ते ऑक्सिजन आयातीपर्यंत जाणून घ्या…\nपाच मिनिटे वाफ घ्या आणि कोरोनाला नष्ट करा, संशोधकांचा सल्ला ; फुफ्फुसाच्या आरोग्यासाठी उपयुक्त\nटाटा सामान्य माणसाच्या मदतीला आले धावून ; रोज २००-३०० टन ऑक्सिजनचा पुरवठा ; ट्विट करुन दिली माहिती\nआमने-सामने : राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांनी पियूष गोयल यांच्याबद्दल अपशब्द काढले त्यावर ‘देवेंद्र’ चांगलेच कोपले\nरिक्षा चालवून पोट भरणाऱ्या बॉक्सरच्या मदतीसाठी आनंद महिंद्रा यांचा पुढाकार\n… कदाचित त्यांची रात्रीची उतरली नसेल फडणवीसांचे शिवसेनेचे ‘तळीराम’ आमदार गायकवाडांना सडेतोड उत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00207.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0-48-50-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AE/", "date_download": "2021-04-19T09:35:38Z", "digest": "sha1:JIRU6NQWUJOHIFJQDKNWHUQ332DD27R5", "length": 6019, "nlines": 117, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "गोवा विमानतळावर 48.50 लाख किंमतीचे सोने जप्त | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर गोवा विमानतळावर 48.50 लाख किंमतीचे सोने जप्त\nगोवा विमानतळावर 48.50 लाख किंमतीचे सोने जप्त\nगोवा खबर:गोवा विमानतळ कस्टम विभागाने आज मस्कतहून येणाऱ्या प्रवाशाकडून 48.50 लाख किंमतीचे सोने जप्त केले. मोसीन बेपारी नावाचा प्रवासी ओमन एअर विमानाने बुटाच्या तळव्यांमध्ये आणि विजारीच्या पट्ट्यात लपवून सोने आणत होता.\nगोवा कस्टम विभागाचे अतिरिक्त आयुक्त जे.के.मीना यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त एन.जी.पटेल आणि दीपक गवई यांनी कारवाई करत सदर सोने जप्त केले. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे. एप्रिल 2019 पासून कस्टम विभागाने एकूण 60.58 लाख रुपये किंमतीचे सोने जप्त केले आहे.\nPrevious articleगोवा बोर्डाचा दहावीचा निकाल 92.47 टक्के\nNext articleव्हीव्हीपॅट मुळे यंदा निकाल उशिरा\nबोर्डाचे वारसा महत्व राखून ठेवून विकासाला चालना देऊ : विजय सरदेसाई\nसक्षम नेत्यांच्या कमतरतेमुळे भाजपने केला गोवा उध्वस्त : चोडणकर\n‘टीका उत्सव’ स्तुत्य उपक्रम..\nगोव्यात 230 जण कोविड मधून झाले बरे\nकेटीसीएलः एक दुर्लक्षित कोरोना योद्धा\nभारतात लघुपट दाखवण्यासाठी एका समर्पित वाहिनीची गरज: बिक्रमजित गुप्ता\nघोडेमळ गाव कंटेन्मेंट झोन म्हणून तर देऊळवाडा आणि कासारवाडा गाव बफर झोन म्हणून...\nतरुण आणि प्रतिभावान सौंदर्यवती यामाहा फॅसिनो मिस दिवा – मिस युनिव्हर्स इंडिया 2018 च्या...\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nभारतीय विज्ञान चित्रपट २०२१ महोत्सवाच्या ६व्या आवृत्तीचा समारोप समारंभ संपन्न\nड्रग्सचे जाळे उध्वस्त करा:मुख्यमंत्र्यांचा आदेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/thane-news-marathi/appointment-of-nodal-officer-with-special-focus-on-public-awareness-and-monitoring-of-plasma-donation-nrvb-112105/", "date_download": "2021-04-19T09:07:26Z", "digest": "sha1:4GW23ACAKTIY5BC5TUFNF22ZNZY736LO", "length": 14766, "nlines": 177, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Appointment of Nodal Officer with special focus on public awareness and monitoring of plasma donation nrvb | प्लाझमा दानविषयी जनजागृती व सनियंत्रणाकडे विशेष लक्ष देत नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, एप्रिल १९, २०२१\nसंपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याबाबत अमित शाह यांची महत्त्वाची माहिती,म्हणाले…\n‘या’ महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कोरोना गाठणार उच्चांक,देशात सापडणार सर्वाधिक रुग्ण – आयआयटी कानपूरच्या अभ्यासकांचा दावा\nकोरोनावरील प्रभावी लसीसाठी धाडसी प्रयोग, कोरोनामुक्त झालेल्यांच्या शरीरात सोडणार कोरोनाचे विषाणू, होणार हे फायदे\nअरविंद केजरीवाल यांनी केली महत्त्वाची घोषणा, दिल्लीमध्ये ६ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर\nमलायकाला आवडते ‘ही’ सेक्स पोजीशन, हे ऐकताच अभिनेत्री नेहा धुपिया लागली हसायला\nPlasma Donationप्लाझमा दानविषयी जनजागृती व सनियंत्रणाकडे विशेष लक्ष देत नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती\nरक्तातील तांबड्या पेशी वगळून उर्वरित रक्तद्रव्य म्हणजे प्लाझमा. कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तीच्या रक्तातील प्लाझमा ���८ दिवसांनंतर रोगप्रतिकार क्षमता कमी असेल अशा व्यक्तीच्या शरीरात दिल्यास प्लाझमामुळे त्यांच्या अँटिबॉडीज वाढतात व रोगप्रतिकार क्षमता वाढून विषाणूची तीव्रता कमी होण्यास मदत होते.\nनवी मुंबई : कोरोनावरील उपचारांमध्ये प्लाझ्मा थेरपी ही अत्यंत लाभदायक ठरत असल्याचे अनेक उदाहरणांवरून दिसून येत असून रक्तदानाप्रमाणेच प्लाझमा दानासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करणे आणि प्लाझमा संकलन व वितरण याचे सनियंत्रण करणे याकडे विशेष लक्ष देत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी याकामी नोडल अधिकारी म्हणून रक्त संक्रमण अधिकारी डॉ. प्रिती संगानी यांची नेमणूक केलेली आहे.\nरक्तातील तांबड्या पेशी वगळून उर्वरित रक्तद्रव्य म्हणजे प्लाझमा. कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तीच्या रक्तातील प्लाझमा २८ दिवसांनंतर रोगप्रतिकार क्षमता कमी असेल अशा व्यक्तीच्या शरीरात दिल्यास प्लाझमामुळे त्यांच्या अँटिबॉडीज वाढतात व रोगप्रतिकार क्षमता वाढून विषाणूची तीव्रता कमी होण्यास मदत होते.\nलग्नसोहळ्यास उपस्थित राहणाऱ्या ५० लोकांची आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक; ‘या’ नवीन नियमांचे पालन करावे लागणार\nयोग्य वेळी योग्य रूग्णाला प्लाझमा देण्यात आल्यास त्याचे महत्त्व मोठे आहे. त्यामुळे रक्तदानाइतकेच प्लाझमा दान हे देखील श्रेष्ठ दान १८ वर्षावरील व ६० वर्षापेक्षा कमी असलेल्या कोरोनामधून बरे झालेल्या व्यक्तींना प्लाझमा दान करता येत असून प्लाझमा दान करण्यापूर्वी दात्याच्या क्षमतेबाबत खात्री करण्यात येते.\nही अत्यंत सुरक्षित व सोपी पध्दत असून त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या आरोग्य संरक्षणासाठी महत्त्वाची मदत होऊ शकते. त्यामुळे कोविड उपचारांकरिता रूग्णालयीन सुविधा उपलब्ध करून देण्याप्रमाणेच पोस्ट कोविड सेंटर सोबतच प्लाझमा दान करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करणे व प्लाझमाची आवश्यकता असलेल्या नागरिकांपर्यंत तो पोहचविणे याकडेही नवी मुंबई महानगरपालिकेने विशेष लक्ष देण्यास सुरूवात केलेली आहे.\nदोन मंत्री पॉझिटिव्ह, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड होम क्वारंटाईन; राज्यकर्त्यांच्या चिंतेत भर\nप्लाझमा विषयक कार्यवाही करिता डॉ. प्रिती संगानी यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली असून प्लाझमा दान करू इच्छिणाऱ्या व्यक्तींना याबाबत काही विचारणा करावयाची असल्यास महानगरपालिकेच्या ०२२-२७५६७४६० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा असे सूचित करण्यात येत आहे.\nतरी कोरोना होऊन गेलेल्या नागरिकांनी २८ दिवसांनंतर स्वत:हून पुढे येऊन प्लाझमा दान करण्यासाठी पुढाकार घ्यावा व इतर नागरिकांच्या आरोग्य संरक्षणात आपले योगदान द्यावे असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.\nक्या खुबसुरती कैसी अदाअंकिता लोखंडेंचा Traditional Look चाहत्यांना पाडतोय भूरळ, पाहा खास PHOTOS\nCorona Update'स्टॅच्यु ऑफ लिबर्टी' देतेय मास्क लावण्याचा संदेश, तर मोनालिसा म्हणतेय संसर्ग टाळा\nVideoसावनी रविंद्र ला ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार\nमनोरंजनखिशाच्या राष्ट्रीय पुरस्काराचं यश संपूर्ण टीमचं\nआज ना छोडेंगे बस हमजोली, खेेलेंगे हम होलीHoli Special 2021 - वरुण धवनपासून नेहा कक्कडपर्यंत या कलाकारांची आहे ही लग्नानंतरची पहिली होळी ,पाहा फोटो\nसंपादकीयनागपूरसह सर्वोच्च न्यायालयाची ५ खंडपीठे असावीत\nसंपादकीयआरामदायी प्रवासाकरिता खासगी गाड्यांना प्रवाशांची पसंती\nसंपादकीयपायलटांच्या समर्थकांचे फोन टॅप केल्याची गहलोत सरकारची कबुली\nसंपादकीयतत्त्व बाजूला सारून वृद्ध श्रीधरन यांना भाजपाची उमेदवारी\nकाँग्रेसने केलाय ज्येष्ठांवर अन्यायस्टार प्रचारकांच्या यादीतून काँग्रेसने असंतुष्टांना वगळले\nसोमवार, एप्रिल १९, २०२१\nसातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00209.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://bharat4india.com/search?areas%5B0%5D=tortags&searchword=%E0%A4%9A%E0%A5%85%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8", "date_download": "2021-04-19T08:36:46Z", "digest": "sha1:AHS642FMJNT4K3GJ5ZOGIEALJ4EIR6BS", "length": 3868, "nlines": 56, "source_domain": "bharat4india.com", "title": "शोधा", "raw_content": "\nकोरोनाचा भारतात पहिला बळी, देशात आत्तापर्यंत ७४ रुग्ण\nपुण्यात आणखी एक कोरोनाचा रुग्ण, राज्यात आकडा १५ वर. पिंपरी-चिंचवड मध्ये तीन जणांना लागण\nपुण्यात कोरोनाचे ९ रुग्ण, मुंबईत २ तर नागपूरमध्ये १ रुग्ण\nकोरोनामुळं कोंबड्याचा भाव उतरला.\nकोरोनामुळं मंत्र्‍यांचे विदोश दौरे रद्द\nकोरोना दिल्लीत महामारी म्हणून घोषित, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर\nजगभरातून भारतात येणाऱ्या पर्यंटकांचे व्हिसा १५ एप्रिलपर्यंत रद्द\nजगातील ११४ देशांत कोरोनाचा शिरकाव\nजगभरात कोरोनामुळं जवळपास ४ हजार नागरीकांचा मृत्यू, तर १२ लाख ६ हजार दोनशे जणांना कोरोनाची लागण\nमहत्वाच्या कामाशिवाय पुण्यात येऊ नका - जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन\nएकूण: 1 सापडला .\nसर्व शब्द कुठलाही शब्द जसं लिहिलंय तसं\nक्रम:\t नवीन आधी जुने आधी लोकप्रिय क्रमवारीनुसार Category | दाखवा #\t 5 10 15 20 25 30 50 100 All\nयामध्ये शोधा: टॅग\t व्हिडिओ\t Blogs\n1. पशुधन जपण्यासाठी 'टॉप ब्रीड' हवंच\nकृषिप्रधान महाराष्ट्राचं पशुधन हे वैभव असून ते जपण्याचं, तसंच त्यासाठी शेतकऱ्यांना प्रेरणा देण्याचं काम या अभिनव 'टॉप ब्रीड' स्पर्धेतून होत आहे. जनावरं, त्यांची जात, ब्रीड, यांचं कुठंतरी प्रदर्शन व्हायला ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/5825", "date_download": "2021-04-19T10:09:00Z", "digest": "sha1:CUKJ2V5IRUBZ4AQCEIRFA7FMQJ7LDPUX", "length": 8252, "nlines": 134, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "A PHP Error was encountered", "raw_content": "\nवालजी मोकळा झाला. तो पोलिस अधिकारी बाहेर खुर्ची टाकून बसला होता. त्याच्यासमोर खोलीतील एकेकाला जबानीसाठी नेण्यात येत होते. इतक्यात, त्या मुलीही आल्या. त्यांनाही पकडण्यात आले. ते चार खुनी, खाणावळवाला, त्याची बायको आणि हिरी या सर्वांना हातकडया घालण्यात आल्या. छबी, तिची लहान बहीण व भाऊ यांना सोडण्यात आले.\n'आता त्या खुर्चीतील माणसाला आणा.' अधिकारी म्हणाला. पोलिस आत आले, तो वालजी कुठं आहे तेथे वालजी नव्हता. तो भूत बंगला होता. भुताटकी झाली काय तेथे वालजी नव्हता. तो भूत बंगला होता. भुताटकी झाली काय कोठे गेला वालजी तो अधिकारी आत आला. तो खिडकीतून दोरखंड खाली सोडलेले आढळले. सारे स्पष्ट झाले. वालजी पळून गेला. क्षणभर ते सारे पोलिस व तो अधिकारी चकित झाले परंतु तो अधिकारी निघून गेला. पोलिस त्या कैद्यांस घेऊन गेले.\nत्या अधिकार्‍याने सर्व शहरभर घोडेस्वार पोलिस पाठवले. त्या रात्रीच्या वेळी घोडेस्वार हिंडू लागले. वालजीचा शोध होऊ लागला. नाक्यानाक्याला पोलिस होते. वालजी घरी गेला. त्याने झोपलेल्या लिलीला उठविले. तिला उचलून तो एकदम निघाला. तो ज्या रस्त्याने जात होता, तिकडून घोडेस्वार येत होते. तो पुन्हा वळला. एका पुलाखाली लपला. पुन्हा बाहेर पडला. एका अज्ञात रस्त्याने तो निघाला. फारशी रहदारी तिकडे नव्हती. पुन्हा घोडयांच्या टापांचा आवाज. वालजी पळत सुटला. रस्त्याच��या डाव्या बाजूला लांबच लांब भिंत होती. लिलीला पाठुंगळीस घेऊन कंदिलाच्या खांबावर तो चढला. 'लिल्ये, त्या भिंतीवर चढ.' तो म्हणाला. भिंतीकडे पाठ करून तो कंदिलाच्या खांबावर होता. लिलीने भिंत पकडली. नंतर तो भिंतीवर चढला. त्याने खिशातील दोरी लिलीला बांधून तिला खाली सोडले. त्याने उडी टाकली. भिंतीजवळ आत दोघे बसली.\n'लिल्ये, लागलं नाही ना कुठं' त्याने हळून विचारले.\n'नाही.' ती त्याला बिलगून बसली.\nअभगिनी व तिची लहान मुलगी 1\nअभगिनी व तिची लहान मुलगी 2\nअभगिनी व तिची लहान मुलगी 3\nअभगिनी व तिची लहान मुलगी 4\nअभगिनी व तिची लहान मुलगी 5\nअभगिनी व तिची लहान मुलगी 6\nअभगिनी व तिची लहान मुलगी 7\nअभगिनी व तिची लहान मुलगी 8\nअभगिनी व तिची लहान मुलगी 9\nअभगिनी व तिची लहान मुलगी 10\nक्रांतीची ज्वाला भडकली 1\nक्रांतीची ज्वाला भडकली 2\nक्रांतीची ज्वाला भडकली 3\nक्रांतीची ज्वाला भडकली 4\nक्रांतीची ज्वाला भडकली 5\nक्रांतीची ज्वाला भडकली 6\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathi-kitchen.com/blog/", "date_download": "2021-04-19T08:16:03Z", "digest": "sha1:NVPY4DMFLMYOFOXR4R6KKR6W44BUOMDT", "length": 6055, "nlines": 70, "source_domain": "www.marathi-kitchen.com", "title": "Blog – Marathi Kitchen", "raw_content": "\nअगदी हॉटेल सारखी चमचमीत मिक्स व्हेज | Mix Veg\nघरात पार्टी असेल किंवा पाहुणे येणार असतील तर मिक्स व्हेज भाजी बनवणे हा सगळ्यात उत्तम पर्याय आहे कारण कुणाच्या आवडी निवडीचा प्रश्न येत [...]\nचटकदार आवळ्याचं लोणचं ….ताटात असेल तर जेवणाची मजाही वाढेल आणि केसांचे आरोग्यही साहित्य १५ आवळे पाव कप साखर पाव कप पेक्षा कमी [...]\nपौष्टिक हिरव्या मुगाची उसळ | Green Moong Usal\nउसळी म्हणाल्या कि सहसा मोड आलेल्या कडधान्यांच्या उसळी आपण करतो. याशिवाय जर मोड आणलेली कडधान्य नसतील किंवा थोडासा बदल म्हणून हि आख्ख्या [...]\nनमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचन मध्ये सांडगे हा वाळवणाचा पदार्थ असा एक अत्यंत उपयोगी आहे कि जो फक्त तोंडीलावणं म्हणून न [...]\nनमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचन ब्लॉग मध्ये आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे कैरीची कांदा घालून बनवलेली चटणी. उन्हाळ्याच्या सुरवातीपासून बाजारात कैरी [...]\nकढीपत्त्याची चटणी | Curry Leaves Chutney\nनमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचन ब्लॉग मध्ये आज एक वेगळ्या प्रकारची चटणी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. ती म्हणजे कढीपत्त्याची चटणी. रोजच्या [...]\nनमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी क���चन ब्लॉग मध्ये आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार थापट वडी ची रेसिपी. हि पारंपरिक वडी वेगवेगळ्या भागात वेगवेळ्या [...]\nकमी तेलात बनवलेले साबुदाणा वडे | साबुदाणा टिक्की | Sabudana Wada\nनमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचन ब्लॉग मध्ये उपवास असो व नसो साबुदाणा वडे सगळ्यांनाच आवडतात.गरम-गरम कुरकुरीत साबुदाणा वडे, उपवासाच्या चटणीबरोबर खाण्यासाठी [...]\nनमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचन ब्लॉग मध्ये आजची रेसिपी आहे थालीपीठ . सकाळच्या नाश्त्याला किंवा रात्री च्या जेवणाला एखादी हेल्थी वन [...]\nनमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचन ब्लॉग मध्ये आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मसाला भेंडी.जर तुम्हाला भेंडीची भाजी आवडते आणि काहीतरी मसालेदार [...]\nअगदी हॉटेल सारखी चमचमीत मिक्स व्हेज | Mix Veg\nपौष्टिक हिरव्या मुगाची उसळ | Green Moong Usal\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-KZHK-top-15-deadliest-roads-in-india-5365036-PHO.html", "date_download": "2021-04-19T09:48:23Z", "digest": "sha1:UAWCGS4AOUBX7P3Z2F6DVUUXHVQAZAAL", "length": 3345, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Top 15 Deadliest Roads In India | देशातील 15 भयावह रस्त्यांचे PHOTOS, पार करताना जीव टाकावा लागतो धोक्यात - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nदेशातील 15 भयावह रस्त्यांचे PHOTOS, पार करताना जीव टाकावा लागतो धोक्यात\nजोजी ला पास भारतातील सर्वात भयावह रस्त्यांपैकी एक आहे.\nजगभरात अनेक भयावह रस्ते आहेत, जिथे गाडी चालवणे खरंच आव्हानात्मक आहेत. या रस्त्यांवर गाडी चालवणा-याचा जीव अडकतो. तरीदेखील लोक या रस्त्यावरून जातात. भारतात अनेक असे रस्ते आहेत, जिथे क्षणा-क्षणाला मृत्यू समोर दिसतो. आज आम्ही तुम्हाला देशातील असेच 15 रस्ते दाखवत आहोत, जे खूपच भयावह आहेत.\nजोजो ला पास, जम्मू कश्मिर...\nजोजी ला पास भारतातील सर्वात भयावह रस्त्यांपैकी एक आहे. येथे गाडी चालवणा-या ड्रायव्हरचा जीव धोक्यात असतो. कारण एखादी छोटीशी चूकसुध्दा तुमचा जीव घेऊ शकतो. सी लेव्हलवरून 3,538 मीटर उंचीवर स्थित हा रस्ता लद्दाख आणि कश्मिरला जोडतो.\nपुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा असेच काही 14 रस्ते जे सर्वात भयावह आहेत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-amol-udgirkar-article-on-puru-rajakumar-5363860-NOR.html", "date_download": "2021-04-19T09:45:36Z", "digest": "sha1:LKNS5PA35R6XMYD2F32A75Y3I3UVXAGX", "length": 16059, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Amol Udgirkar Article on Puru Rajakumar | एका अन्यायाची तेवीस वर्षे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nएका अन्यायाची तेवीस वर्षे\nबॉलीवूडमधील सर्वात पहिली हिट अॅन्ड रन केस कोणती असेल तर ती होती पुरु राजकुमारची...\nअर्थात सलमानप्रमाणे त्या वेळीही पुरु राजकुमारचे कोणीही वाकडे करू शकले नाही, कारण तो एक स्टारपुत्र होता. पडद्यावर भलेही पुरुचे नशीब फळफळले नसेल, परंतु रस्त्यावर झोपलेल्या पाच जणांना चिरडल्याच्या आरोपातून सहीसलामत बाहेर पडतानाचे त्याचे नशीब भलतेच स्ट्राँग होते.\nपुरु जेमतेम रात्रभर पोलिस कोठडीमध्ये होता. नंतर ९५० रुपयाच्या जामिनावर तो बाहेर पडला. दोनच दिवसानंतर तो एका हॉटेलमध्ये पार्टी करताना दिसला.\nमी एका बड्या प्रोडक्शन हाउसच्या ऑफिसमध्ये मीटिंगसाठी गेलो होतो. केबिनमध्ये आमची मीटिंग चालू असतानाच अचानक ज्याच्यासोबत मीटिंग चालू होती, तो काही कामासाठी बाहेर गेला. आता मी केबिनमध्ये एकटाच. तिथे कार्डबोर्डवर एक कसलीशी एक्सेल शीट खोचून ठेवली होती. सहज ती फाईल चाळायला घेतली आणि त्यात जे काही होतं ते वाचून मी नखशिखांत हादरलो. त्यात प्रत्येक स्टारपुत्र आणि स्टारपुत्री यांच्या नावाचे उल्लेख होते. त्यांच्या नावासमोर त्यांचे वय, आवडीनिवडी, त्यांच्या जमेच्या बाजू वगैरे लिहिलेले होते. आणि एका रकान्यात ही मंडळी कुठल्या वर्षी लॉन्च करता येतील, त्या वर्षाचा उल्लेख होता. हजारो स्ट्रगलर्स दररोज या मायानगरीत बॉलीवूडचे दरवाजे ठोठावत आहेत, आणि सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या या मंडळींसाठी लॉन्चपॅड अगोदरच तयार आहे, त्यांच्यासाठी स्क्रिप्ट्स तयार केली जात आहेत. हे भयावह आहे. आपल्या माथी कोणकोणते नट-नट्या मारल्या जाणार आहेत, याची यादी आणि टाइमटेबल अगोदरच तयार आहे.\nही घटना दोन वर्षांपूर्वीची. मी त्या यादीत वाचलेली काही नावं लॉन्च पण झाली आहेत. त्यामुळे एखादा नवाजुद्दिन, इरफान, शाहरुख किंवा अक्षय याचं इथं असणं आणि टिकून राहणं किती अवघड आहे आणि महत्त्वाचं आहे, हे यावरून कळतं. तर आजच्या लेखाचा विषय हा अशाच एका घराणेशाहीमधून आलेल्या नटाबद्दल आहे. तो कधीच त्याच्या पडद्यावरील कामगिरीमुळे गाजला नाह��. गाजला तो त्याच्या पडद्याबाहेरच्या ‘कामगिरी’मुळे. त्याचं नाव पुरु राजकुमार. ‘जानी’ राजकुमारचा पुत्र, पुरु राजकुमार.\n७ डिसेंबर १९९३. वेळ रात्री साडेतीनची. एक आलिशान इम्पोर्टेड कार वेगाने वांद्र्याच्या रोडवरून सुसाट वेगात निघाली होती. अचानक चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं. गाडी वेडीवाकडी एका फुटपाथवर चढली. तिथे पाच लोक झोपले होते. गाडी त्यांना चिरडून निघून गेली. तिघे जण ठार झाले. दोघे जण गंभीर जखमी. गाडीच्या चाकाखाली अडकलेल्या गंभीर जखमी लोकांना तसंच तडफडत ठेवून चालकाने घटनास्थळावरून पोबारा केला. ती आलिशान इम्पोर्टेड गाडी पुरुची होती. त्याची ओळख त्या वेळी राजकुमारचा मुलगा आणि पार्ट्यांमध्ये रमणारा श्रीमंत पोरगा, अशी होती. घटना घडली त्या वेळी पुरु दारूच्या अमलाखाली होता, असा संशय व्यक्त करण्यात आला होता. पण त्याच्या रक्तामध्ये अल्कोहोल किती होतं, हे तपासणारी चाचणी झालीच नाही. त्यामुळे त्या रात्री तो दारू पिऊन होता की नाही, ही बाब शेवटपर्यंत अंधारातच राहिली. पुरु जेमतेम रात्रभर पोलिस कोठडीमध्ये होता. नंतर ९५० रुपयाच्या जामिनावर तो बाहेर पडला. दोनच दिवसानंतर तो एका हॉटेलमध्ये पार्टी करताना दिसला.\nयापेक्षा भयानक तर पुढे घडले. कोर्टामध्ये खटला उभा राहिला. पुरुचे वकील वीरेन वाशी यांनी असा आक्रमक युक्तिवाद केला की, त्यांचा क्लायंट हा एक उदयोन्मुख अभिनेता असून जर त्याला तुरुंगवास झाला तर त्याचा परिणाम त्याच्या कारकिर्दीवर होईल. कोर्टाने दिलेला निकाल आश्चर्यकारक होता. त्यांनी पुरुच्या गाडीखाली आलेल्या लोकांना पुरुने नुकसान भरपाई द्यावी, असा आदेश दिला. किती असेल ही नुकसान भरपाई मृतांच्या वारसदारांना तब्बल ३०,०००; तर वाचलेल्या एका जखमीला, ज्याचा पाय कापावा लागला, त्याला ५००० रुपये इतकी ‘घसघशीत’ नुकसानभरपाई देण्याचे निर्देश कोर्टाने पुरु राजकुमारला दिले. त्या वेळी आजच्यासारखा आक्रमक सोशल मीडिया नव्हता, की चोवीस तास चालणाऱ्या वृत्तवाहिन्या नव्हत्या. काही वर्तमानपत्रांनी गदारोळ करण्याचा प्रयत्न केला; पण फारसा उपयोग झाला नाही. त्या काळात पण बॉलीवूडमधल्या अनेक लोकांनी पुरुची पाठराखण केली. स्वतः राजकुमार यांनी अनेक मुलाखती देऊन पुरुचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. (जाणवतंय का, सलमान खान प्रकरणाशी काही साधर्म्य मृतांच्या वारसदारांना तब्बल ३०,०००; तर वाचलेल्या एका जखमीला, ज्याचा पाय कापावा लागला, त्याला ५००० रुपये इतकी ‘घसघशीत’ नुकसानभरपाई देण्याचे निर्देश कोर्टाने पुरु राजकुमारला दिले. त्या वेळी आजच्यासारखा आक्रमक सोशल मीडिया नव्हता, की चोवीस तास चालणाऱ्या वृत्तवाहिन्या नव्हत्या. काही वर्तमानपत्रांनी गदारोळ करण्याचा प्रयत्न केला; पण फारसा उपयोग झाला नाही. त्या काळात पण बॉलीवूडमधल्या अनेक लोकांनी पुरुची पाठराखण केली. स्वतः राजकुमार यांनी अनेक मुलाखती देऊन पुरुचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. (जाणवतंय का, सलमान खान प्रकरणाशी काही साधर्म्य\nराधा राजाध्यक्ष ही तडफदार महिला पत्रकार हिमतीने या प्रकरणाचा पाठपुरावा करत होती. तिने पोलिस स्टेशन, केसशी संबंधित वकील आणि न्यायमूर्ती, मोटर अॅक्सिडेंट क्लेम्स ट्रिब्युनल इथे प्रकरणाचा पाठपुरावा केला. सरकारी यंत्रणांकडून तिला मिळालेला प्रतिसाद अतिशय थंड आणि अनुत्साही होता. ज्याचा पाय कापला गेला होता, त्या माणसाला एक दमडीही मिळाली नव्हती. त्याच्यावर कुटुंबाला जगवण्यासाठी अक्षरशः भीक मागण्याची पाळी आली होती. कारण पाय कापला गेल्याने त्याला इतर काम करता येत नव्हते. संवेदनशील पत्रकार असलेल्या राधा राजाध्यक्षने या प्रकरणावर बरेच लिखाण केले. या लेखातले काही संदर्भ तिथूनच आले आहेत. या प्रकरणात अन्याय झाला, हे उघड आहे. पुरुचे वकील म्हणून काम करणाऱ्या वीरेन वाशी यांना पण मनातून हे खात असावं. काही वर्षांनंतर एका वर्तमानपत्राला दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी पुरु राजकुमार ‘हिट अँड रन’ प्रकरणात ‘न्याय’ झाला नाही, ही खंत बोलून दाखवली.\nएवढं सगळं होऊन पुरु राजकुमारला एका मोठ्या बॅनरकडून मोठा ब्रेक मिळाला. करिश्मा कपूरसारख्या त्या वेळच्या आघाडीच्या अभिनेत्रीसोबत त्याचा पहिला चित्रपट ‘बाल ब्रह्मचारी’ १९९६मध्ये प्रदर्शित झाला. तो आपटला. नट म्हणून तो यथातथाच असल्यामुळे त्याची कारकिर्द फारशी चालली नाही. काही फुटकळ भूमिका करून त्याची कारकिर्द नट म्हणून संपली. शेवटचा तो ‘वीर’ या चित्रपटात २०१०मध्ये दिसला होता. या चित्रपटाचा नायक सलमान खान होता. याला योगायोग म्हणावं का नियतीचा क्रूर न्याय\nभारतीय पुराणामध्ये पुरु राजाचा उल्लेख आहे. मराठी वाचकांना तो माहीत आहे, तो आपले वडील असणाऱ्या ययाती��ा आपलं तारुण्य देणारा मुलगा म्हणून. या आधुनिक पुरुने मात्र आपल्या बापाला फक्त मनस्ताप दिला. पुरु राजकुमार आणि सलमान खान यांच्या ‘हिट अँड रन’ प्रकरणात अनेक साम्यस्थळं आहेत. त्यात सगळ्यात महत्त्वाचं आणि सर्वसामान्य माणसाला घाबरवून टाकणारं साम्य म्हणजे, तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही काहीही करू शकता, अगदी ‘व्यवस्थेला’ पण गुंडाळून टाकू शकता, हे समोर येणारं भगभगीत सत्य. सध्या तरी ‘कुत्ता रोड पे सोएगा तो कुत्ते की मौत मरेगा’ असं उद्दाम ट्विट करणाऱ्या अभिजीतसारख्या लोकांचीच ही व्यवस्था बटीक आहे आणि राहीलही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-DEL-modi-will-be-on-navratri-fast-on-america-visit-4753000-NOR.html", "date_download": "2021-04-19T09:53:07Z", "digest": "sha1:JEREIZ5QWSVEL6KPODE3BQYEUHKOGLZP", "length": 5585, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Modi Will Be On Navratri Fast On America Visit | अमेरिकेत नवरात्रीचे उपवास करणार मोदी, फक्त व्हिटामीन वॉटर, लिंबू पाणी सेवन करणार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nअमेरिकेत नवरात्रीचे उपवास करणार मोदी, फक्त व्हिटामीन वॉटर, लिंबू पाणी सेवन करणार\nफाइल फोटो : जापानच्या दौ-यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोबत जपानचे पंतप्रधान शिंजो आबे\nनवी दिल्‍ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौ-याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. व्हाइट हाऊसमध्ये त्यांच्या स्वागतावेळी आयोजित केल्या जाणा-या डिनरसाठी विविध पदार्थांची लांबलचक यादी तयार करण्यात आली आहे. पण नरेंद्र मोदींना ओबामांच्या या मेजवानीचा आस्वाद घेता येणार नाही. त्याचे कारण म्हणजे अमेरिका दौ-यादरम्यान नरेंद्र मोदींचा नवरात्रीचा उपवास असेल.\nएका इंग्रजी वृत्तपत्राने पीएमओमधील अधिका-यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, मोदी नवरात्रात (25 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर) केवळ द्रव पदार्थांचेच सेवन करतील. पीएमओच्या अधिका-याने सांगितले की, 'मोदी गेल्या 40 वर्षांपासून नवरात्रीचा उपवास करतात. त्याप्रमाणे ते यावर्षीही हा उपवास करणार आहेत. अमेरिकेत या भेटीदरम्यान ते फक्त लिंबू पाणी किंवा व्हिटामीन वॉटर याचेच सेवन करतील. मात्र याबाबत त्यांनी अद्याप काही निर्देश दिलेले नाहीत.'\nदरम्यान, न्‍यूयॉर्क मेडिसन स्‍क्वेअरमध्ये मोदींच्या कार्यक्रमा���्या तयारीत गुंतलेले एनआरआयही मोदींच्या उपवासाचा विचार करून कार्यक्रमाचे आयोजन करत आहेत. मोदींच्या उपवासाचा काळ असल्याने त्यांच्यासाठी फार जास्त कार्यक्रमांचे आयोजन केले जात नसल्याचे या अनिवासी भारतीयांचे म्हणणे आहे. कार्यक्रमाच्या आयोजन समितीचे डॉ. बराई यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांच्या उपवासाबाबत माहिती असल्याने त्यांना दौ-यात जास्त थकवा येऊ नये म्हणून काळजी घेण्यात आली आहे. मोदींच्या दौ-याबाबत लोक एवढे उत्साही आहेत की, अनेक शहरांमधून कार्यक्रमांसाठी निमंत्रण मिळत आहे. पण ती सर्व स्वीकारणे शक्य नसल्याचेही त्यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/university-of-birmingham-developed-anti-covid-nasal-spray-ready-for-use-in-humans-gh-498515.html", "date_download": "2021-04-19T10:09:37Z", "digest": "sha1:ABMJKHMXKYPLVCG4EOVJR533D3LPPZKB", "length": 20696, "nlines": 147, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Anti-COVID Nasal Spray; कोरोनाविरोधात आणखी एक शस्त्र तयार university of birmingham developed anti covid nasal spray ready for use in humans gh | Coronavirus-latest-news - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nIPL 2021 : आयपीएलमधून बाहेर झालेल्या बेन स्टोक्सचा गावसकरांवर निशाणा\nपोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करुन मिळवा मोठा फायदा, 5.8 टक्के आहे व्याजदर\nLIVE : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी भारत दौरा पुढे ढकलला\nअनुभवी धोनीच्या टीमचा आज युवा सॅमसनच्या संघाची सामना, 'ही' असेल Playing11\nLIVE : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी भारत दौरा पुढे ढकलला\nइंजेक्शन नाही...अल्कोहोलनं होईल फायदा, महिलेचा तर्क; दिल्लीत दारुसाठी रांगा\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\n ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या कोरोनाबाधित महिलेवर बलात्काराचा प्रयत्न\nपाहा शाहिद कपूरच्या चिमुकलीची फोटोग्राफी; फोटो पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क\nप्राची देसाईवर झाली होती जबरदस्ती; सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव\n‘हे 3 उपाय करा, कोरोना आसपासही फिरकणार नाही’; इशा देओलनं केला दावा\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\nIPL 2021 : आयपीएलमधून बाहेर झालेल्या बेन स्टोक्सचा गावसकरांवर निशाणा\nअनुभवी धोनीच्या टीमचा आज युवा सॅमसनच्या संघाची सामना, 'ही' असेल Playing11\nIPL 2021:'या' कारणामुळे डीव्हिलियर्सवर नाराज होता मॅक्सवेल, पाहा VIDEO\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून ��्या पद्धत\nपोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करुन मिळवा मोठा फायदा, 5.8 टक्के आहे व्याजदर\nGold Price Today: सोन्याच्या किमतीत वाढ तर चांदीचे दर घसरले, तपासा आजचे भाव\nपोस्ट ऑफिसच्या सेव्हिंग अकाऊंटमध्ये किमान बॅलन्सची मर्यादा किती\nमोबाईलमध्ये सेव्ह असतील 'या' गोष्टी तर खातं होऊ शकतं रिकामं, SBI नं केलं सावध\nCheese प्रेमींचा 'किंग':आतापर्यंत खाल्लं 7,280 किलो चीज, तरीही आहेत 8 पॅक अ‍ॅब्ज\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\n ‘हे’ घरगुती उपाय ठरतील उपयुक्त\nउपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळला आहात चैत्र नवरात्रीमध्ये बनवा काहीतरी नवीन\nExplained: कोरोना रुग्णांवर कसं काम करतं व्हेंटिलेटर\nExplained: मॉडर्ना कंपनीला भारताला का द्यायची नाही आहे लस Pfizer ने ठेवली ही अट\nजाणून घ्या;रस्त्याच्या कडेला असणाऱ्या माइलस्टोनच्या वेगवेगळ्या रंगांचा अर्थ काय\nExplainer : कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला नाही तर काय होईल\nइंजेक्शन नाही...अल्कोहोलनं होईल फायदा, महिलेचा तर्क; दिल्लीत दारुसाठी रांगा\nराज्यात लवकरच कडक लॉकडाऊन; मुख्यमंत्री घेणार निर्णय, वडेट्टीवारांचे संकेत\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\nराज्यात कोरोनाचं रौद्र रुप प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला जातोय एका रुग्णाचा जीव\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘परवानगीशिवाय जान कुमारनं मला किस केलं’; निक्की तांबोळीचा धक्कादायक आरोप\n‘हॉट दिसणं केव्हा थांबवशील’; श्वेताचा Bold Look पाहून सेलिब्रिटीही झाले अवाक\nही मराठमोळी अभिनेत्री 100 रुपयांसाठी करायची पेट्रोल पंपावर काम\n विमानतळावर दिसला भला मोठा साप, प्रवाशांची उडाली घाबरगुंडी, पाहा VIDEO\nVIDEO: निवडणूकीचा प्रचार करण्यास दिला नकार; दलित युवकाला चाटायला लावली थुंकी\nमेडिकल कॉलेजमधील Dance Videoच्या वादाला विद्यार्थ्यांकडून उत्तर, बनवला नवा VIDEO\nवर्कआऊट करताना जान्हवी कपूरला आठवली 'शीला की जवानी'; VIDEO पाहून नाही आवरणार हसू\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nलहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\n'या' देशात बेडकांसाठी करतात वाहतूक बं���, जाणून घ्या सविस्तर\nAnti-COVID Nasal Spray; कोरोनाविरोधात आणखी एक शस्त्र तयार\nइंजेक्शन नाही...अल्कोहोलनं होईल फायदा, महिलेचा अजब तर्क; दिल्लीत दारुच्या दुकानांसमोर लांबच लांब रांगा\nराज्यात लवकरच कडक लॉकडाऊन; दोन दिवसात मुख्यमंत्री घेणार निर्णय, वडेट्टीवारांनी दिले संकेत\nकाँग्रेस नेत्यांनी आधी लसीला नावं ठेवली आणि मग स्वतःच लस घेतली, मनमोहन सिंग यांच्या पत्रावर हर्षवर्धन यांचं उत्तर\nCorona in Maharashtra: राज्यातील परिस्थिती गंभीर; प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला जातोय एका रुग्णाचा जीव\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, उद्धट महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nAnti-COVID Nasal Spray; कोरोनाविरोधात आणखी एक शस्त्र तयार\nगर्दीच्या ठिकाणी कोरोनाचा (coronavirus) धोका टाळण्यासाठी मास्क, सॅनिटायझरनंतर आता सर्वसामान्यांसाठी आणखी एक शस्त्र उपलब्ध झालं आहे.\nलंडन, 20 नोव्हेंबर : कोरोनाव्हायरसविरोधात (coronavirus) आपण सर्वसामान्यांच्या हातात सध्या मास्क आणि सॅनिटायझर ही शस्त्र आहेत. आता यामध्ये आणखी एका शस्त्राचा समावेश झाला आहे, हे शस्त्र म्हणजे Anti-COVID Nasal Spray. बर्मिंघम युनिव्हर्सिटीने (University of Birmingham) हे अँटी-कोव्हिड नेझल स्प्रे तयार केलं आहे.\nयुनिव्हर्सिटीच्या हेल्थकेअर टेक्नॉलॉजीज इन्स्टिट्युटमधील पथकानं यूके, युरोप आणि अमेरिकेतील नियामक संस्थांनी पूर्वीच मंजूर केलेलं साहित्य वापरून हा नेझल स्प्रे तयार केला आहे. हे साहित्य आधीच वैद्यकीय उपकरणं, औषधं आणि अगदी अन्न उत्पादनांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरलं जातं. याचा अर्थ असा आहे की ही उत्पादनं वापरून तयार करण्यात आलेला हा स्प्रे बाजारात आणण्यासाठी तयार आहे. एरवी केल्या जाणाऱ्या जटिल कार्यपद्धती मोठ्या प्रमाणात सोप्या झाल्या आहेत. म्हणून हा स्प्रे लवकर उपलब्ध होऊ शकेल.\nहा अभ्यास अजून जर्नलमध्ये प्रसिद्ध कऱण्यात आलेला नाही. मात्र स्प्रेमध्ये वापरलेलं सोल्युशन कोरोनाचा संसर्ग परसरवणाऱ्या सेल कल्चरला 48 तासांपर्यंत रोखून ठेवतं, असं संशोधकांनी सांगितलं. पेपरचे प्रमुख लेखक डॉ. रिचर्ड मोक्स म्हणाले, हा स्प्रे सहजपणे उपलब्ध उत्पादनांपासून बनवला गेला आहे जो आधीपासूनच अन्न आणि औषधांमध्ये वापरला जात आहे आणि आम्ही हेतूपूर्वक तसंच डिझाइन केलं आहे. याचा अर्थ असा की योग्य भागीदारांसह आम्ही काही आठवड्यातच मोठ्या प्रमाणात या स्प्रेचं ��त्पादन सुरू करू शकू.\nहे वाचा - तिसरा टप्पा पूर्ण होण्याआधीच देणार CORONA VACCINE; मिळणार आपात्कालीन मंजुरी\nहा नेझल स्प्रे दोन प्राथमिक मार्गाने काम करतो. प्रथम तो नाकाच्या आत विषाणूला पकडतो आणि त्याच्याभोवती नाकातच वेष्टन तयार करतो. त्यानंतर नाक शिंकरून विषाणू नष्ट केला जाऊ शकतो. दुसरं म्हणजे व्हायरस स्प्रेच्या वेष्टनात विषाणू लपेटला गेला असल्याने तो शरीरात जास्त प्रमाणात जात नाही. याचा अर्थ शरीरातील विषाणूचे प्रमाण कमी होईल. तसंच संक्रमित व्यक्तीच्या शिंकण्या किंवा खोकल्याद्वारे दुसऱ्याकडे प्रसारित झाला तरीही त्या व्यक्तीला संसर्ग होण्याची शक्यता कमी आहे.\nसंशोधक प्रोफेसर लियाम ग्रोव्हर म्हणाले जरी आपल्या नाकांमध्ये प्रतिदिन हजारो लीटर हवा फिल्टर होत असेल. मात्र आपल्याला संक्रमणापासून फारसं संरक्षण मिळत नाही आणि बहुतेक वायुजनित विषाणू नेझल पॅसेजमधून आत आल्यावर आपल्या शरीरात पसरतात. आम्ही तयार केलेल्या स्प्रेमुळे नेझल पॅसेजही संरक्षित होतो आणि विषाणू एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीकडे जाणं देखील प्रतिबंधित होतो.\nहे वाचा - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबरोबर आणखी एक संकट हे औषध न वापरण्याचा WHO चा सल्ला\nज्या ठिकाणी शक्यतो गर्दी टाळता येत नाही अशा ठिकाणी हा स्प्रे विशेषत: उपयुक्त ठरू शकेल. अशा ठिकाणी हा स्प्रे वापरल्यावर रोगाचा प्रसार कमी होईल, असा विश्वास संशोधकांनी व्यक्त केला आहे.\nIPL 2021 : आयपीएलमधून बाहेर झालेल्या बेन स्टोक्सचा गावसकरांवर निशाणा\nपोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करुन मिळवा मोठा फायदा, 5.8 टक्के आहे व्याजदर\nLIVE : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी भारत दौरा पुढे ढकलला\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\nअवघ्या महिनाभरातच अमरावतीने कसं मिळवलं कोरोनावर नियंत्रण\nCorona: भारतानं ब्राझीललाही टाकलं मागे, देशात 12 लाखाहून अधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण\nडायबेटिज आणि बीपी पेशंटसाठी उत्तम आहे जांभूळ; होतो असा फायदा\nउसेन बोल्टचा RCB ला खास संदेश विराट, डीव्हिलिर्यसनं दिली 'ही' प्रतिक्रिया\nभज्जी-श्रीसंतपासून ते अनुष्का-गावसकरपर्यंत, IPL मधले 5 मोठे वाद\nहा पदार्थ खायचा की प्यायचा वेगाने प्रसिद्ध होतेय 'Deep-Fried Water' नावाची डिश\n‘लग्न झालेल्या पुरुषासाठी वेडं होणं काय असतं’; रेखा यांच्या उत्तरानं माजवली खळबळ\nकोरोना लस घेताना लहान मुलाप्रमाणे रडला अभिनेता Ram Kapoor,व्हायरल होतोय हा VIDEO\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4_%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%A7_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%B2_%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87_%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96", "date_download": "2021-04-19T10:33:34Z", "digest": "sha1:RQEIHL6YPX45TJXKU6AFNHCYMPPWU4CA", "length": 16733, "nlines": 358, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:साच्यात दिनांकाचा अवैध प्राचल असणारे लेख - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:साच्यात दिनांकाचा अवैध प्राचल असणारे लेख\nहा सुचालन वर्ग आहे.. त्याचा वापर विकिपीडिया प्रकल्पाचे सुचालन यासाठी होतो व तो विश्वकोशाचा भाग नाही.त्यात,लेख नसणारी पाने आहेत किंवा तो आशयापेक्षा, स्थितीनुसारच लेखांना वर्गीकृत करतो.या वर्गाचा अंतर्भाव आशय वर्गांत करु नका.\nहा लपविलेला वर्ग आहे.जोपर्यंत, त्याचेशी संबंधीत सदस्याचे 'लपलेले वर्ग दाखवा' हे स्थापिल्या जात नाही,तोपर्यंत, तो वर्ग, त्या वर्गात असणाऱ्या लेखाचे पानावर दर्शविला जात नाही.\nहा मागोवा घेणारा वर्ग आहे. तो, प्राथमिकरित्या, यादी करण्यासाठीच पानांची बांधणी व सुचालन करतो., मागोवा घेणाऱ्या वर्गात साच्याद्वारे पाने जोडल्या जातात.\nहा वर्ग, Module:Message box विभागांद्वारे वर्गीकरण करण्यास वापरला जातो.\nप्रशासक / प्रचालक:जरी हा वर्ग रिकामा दिसत असेल तरीही तो वगळू नका \nहा वर्ग कधी-कधी किंवा बऱ्याच वेळेस रिकामा असू शकतो.\n\"साच्यात दिनांकाचा अवैध प्राचल असणारे लेख\" वर्गातील लेख\nएकूण १९७ पैकी खालील १९७ पाने या वर्गात आहेत.\nभारतीय नोबेल पुरस्कार विजेते यादी\nअब्दुल अझीझ अल-सौद, सौदी अरेबिया\nअमेरिकेतील भारतीय वंशाचे लोक\nआंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती सदस्य देश\nआयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग चार, २०१८\nइंग्लंड क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०१९\nइन्सॅट मास्टर कंट्रोल फॅसिलिटी\nऑलिंपिक खेळात पोर्टो रिको\nऑलिंपिक खेळात मिश्र संघ\nऑलिंपिक खेळात युनायटेड किंग्डम\nकोल्हापूरचे शहाजी (दुसरे शहाजी)\nगदिमा साहित्य कला अकादमी\nछत्रपती तिसरे शिवाजीराजे भोसले\nछत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ\nछत्रपती शिवाजीराजे भोसले (सातवा शिवाजी)\nछत्रपती सहावे शिवाजीराजे भोसले\nजॉन एफ. केनेडी आंतरराष्ट्रीय विमानतळ\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर (चित्रपट)\nतंत्रज्ञानावर आधारित दोन प्रकारच्या शिक्षण प्रणाली\nप्राचीन काळापासून अस्तित्वात असणारी नगरे\nभारतातील मोबाईल ऑपरेटर्सची यादी\nम.ल. डहाणूकर वाणिज्य महाविद्यालय\nयुएफा चँपियन्स लीग २००६-०७\nलॉस एंजेल्स आंतरराष्ट्रीय विमानतळ\nविराट कोहलीच्या आंतरराष्ट्रीय शतकांची यादी\nसिलोन क्रिकेट संघाचे भारत दौरे\n२०१७ इंडियन प्रीमियर लीग\n२०१९-२०२० वुहान कोरोना व्हायरसचा उद्रेक\nविकिपीडिया साचा प्राचलांबाबतच्या बाबी\nमहिन्यानुसार निवडलेले विकिपीडिया सुचालन वर्ग\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ सप्टेंबर २०१८ रोजी ०८:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://sajagnagrikktimes.com/tag/%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%95/", "date_download": "2021-04-19T10:44:18Z", "digest": "sha1:E4Q4L2RMCRSQ356G5BTSH7NHJRRP2SGZ", "length": 4575, "nlines": 79, "source_domain": "sajagnagrikktimes.com", "title": "अल्पसंख्याक Archives - Sajag Nagrikk Times", "raw_content": "\nउपायुक्तांचे आदेश धाब्यावर बसवत भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाकडून कामे सुरूच \nकामाची मुदत संपल्यानंतरही भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाकडून विविध विकासकामे सुरुच.\nफॅशन मार्केट के 300 लोगों को एक महीने के राशन की मदद\nफॅशन स्ट्रीट जळीतग्रस्तांना आझम कॅम्पस परिवार मदत करणार\nपुण्यात उद्यापासून (शनिवार) रात्रीची संचारबंदी;\nताज्या घडामोडी पुणे महाराष्ट्र\nमौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या सर्व योजनांची तत्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी\nMinorities news : मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या सर्व योजनांची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी: अझरुद्दीन सय्यद Minorities news : सजग\nई पेपर : 15 एप्रिल ते 21 एप्रिल 2021\nyoutube वरील व्हिडीओ पहा\nउपायुक्तांचे आदेश धाब्यावर बसवत भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाकडून कामे सुरूच \n(Bhavani peth news 2021) आजही ठेकेदाराचे नाव गुपीत \nकामाची मुदत संपल्यानंतरही भवानी पेठ क्षेत्��ीय कार्यालयाकडून विविध विकासकामे सुरुच.\nताज्या घडामोडी हिन्दी न्यूज\nफॅशन मार्केट के 300 लोगों को एक महीने के राशन की मदद\nwhatsapp ग्रुप ला जॉईन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://thefocusindia.com/special/allegations-against-anil-deshmukh-are-very-serious-resign-immediately-central-system-or-court-monitored-32846/", "date_download": "2021-04-19T09:03:24Z", "digest": "sha1:DRAFW3YPJJT6GK5XLMN6U7XQSKWBHERN", "length": 13769, "nlines": 78, "source_domain": "thefocusindia.com", "title": "अनिल देशमुखांविरूद्धचे आरोप अतिशय गंभीर, तत्काळ राजीनामा द्या! केंद्रीय यंत्रणा वा ‘कोर्ट मॉनिटर्ड’ तपास व्हावा : देवेंद्र फडणवीस | Allegations against Anil Deshmukh are very serious, resign immediately! Central system or 'court monitored", "raw_content": "\nHome विशेष अनिल देशमुखांविरूद्धचे आरोप अतिशय गंभीर, तत्काळ राजीनामा द्या केंद्रीय यंत्रणा वा ‘कोर्ट मॉनिटर्ड’ तपास व्हावा : देवेंद्र फडणवीस\nअनिल देशमुखांविरूद्धचे आरोप अतिशय गंभीर, तत्काळ राजीनामा द्या केंद्रीय यंत्रणा वा ‘कोर्ट मॉनिटर्ड’ तपास व्हावा : देवेंद्र फडणवीस\nनागपूर : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि विद्यमान महासंचालक, होमगार्ड परमबीर सिंग यांनी लिहिलेले हे पत्र केवळ खळबळजनक नाही, तर अतिशय धक्कादायक आहे. एखादा विद्यमान अधिकारी थेट राज्याच्या गृहमंत्र्यांबद्दल अशाप्रकारचे पत्र लिहिण्याची ही महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा केंद्रीय यंत्रणांमार्फत वा न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास व्हावा आणि अनिल देशमुखांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात केली Allegations against Anil Deshmukh are very serious, resign immediately\nमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, परमबीर सिंग यांनी या पत्रात त्यांनी जो संवाद जोडला आहे, त्यातून स्पष्ट होते की, पैशाची थेट मागणी झालेली आहे. ज्याप्रकारे पोस्टिंग, विशिष्ट अधिकार देणे यासाठी आर्थिक व्यवहार होतात, यातून पोलिस दलाचे मोठ्या प्रमाणात खच्चीकरण होताना दिसते आहे. इतके गंभीर आरोप झाल्यानंतर गृहमंत्री आपल्या पदावर राहूच शकत नाही. त्यांनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे.\nBig Breaking News; परमबीर सिंगांचा मुख्यमंत्र्यांकडे लेटर बाँम्ब, अनिल देशमुखांनी १०० कोटी गोळा करण्याचे टार्गेट सचिन वाझेला दिले; देशमुखांच्या कृष्णकृत्यांचा वाचलाय ��ाढा; शरद पवार, अजित पवारांना घेरले\nया संपूर्ण आरोपांची केंद्रीय यंत्रणांमार्फत चौकशी करावी. जर केंद्रीय यंत्रणा राज्याला अमान्य असतील, तर न्यायालयाच्या देखरेखीत चौकशी झाली पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्राची मान खाली घालणारा हा प्रसंग आहे. पोलिस दलाची बदनामी करणारा प्रकार आहे. सेवेत असलेल्या महासंचालकांनी लावलेला हा आरोप असून, त्यांच्या पत्रात थेट पुरावा आहे.\nहे सुद्धा आणखी गंभीर आहे की, परमबीर सिंग यांनी या पत्रात नमूद केल्यानुसार, हा संपूर्ण प्रकार मुख्यमंत्र्यांच्या नजरेस आणून दिला असेल तर त्यांनीं त्याचवेळी कारवाई करायला हवी होती. सरकार वाचविण्यासाठी त्यांनी दुर्लक्ष केले असेल तर असे करून त्यांनी संपूर्ण राज्य धोक्यात टाकण्याचे काम केले आहे.\nमुख्यमंत्री, पर्यावरण मंत्र्यांसह क्वॉरंटाईन होण्याची शक्यता नाकारता येत नाही…\nगृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांची केंद्रीय यंत्रणांमार्फत चौकशी व्हावी. ती सरकारला मान्य नसेल तर ‘कोर्ट मॉनिटर्ड’ तपास व्हावा. पत्रातील थेट पुरावे लक्षात घेता हे आरोप संपूर्ण महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालणारे आहेत. एकतर गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा वा मुख्यमंत्र्यांनी त्यांना बडतर्फ करावे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.\nPreviousParambir singh letter Bomb : मोहन डेलकर प्रकरणातही गृहमंत्र्यांचा हस्तक्षेप, कायद्याच्या दृष्टीने योग्य नसतानाही मुंबईत दाखल करायचा होता गुन्हा\nNextगृहमंत्र्यांच्या ‘वसुली’ आदेशाचा पुरावाच परमबीरसिंहाकडून सादर,तारीख आणि वेळेसहित संवाद उघड\nबंदच्या भीतीने मजुरांचे पलायन, अर्थमंत्र्यांचे उद्योग जगताला आश्वासन, नाही लागणार देशव्यापी लॉकडाऊन\nWATCH : कोमट दूध सेवन करण्याचे आहेत अनेक फायदे\nWATCH : बजाजची चेतक स्कूटर बुलेटपेक्षाही महाग, पाहा किंमत\nWATCH : मधमाशी पालन ठरू शकते करिअरची उत्तम संधी\nअहमदनगर : ‘मी काय चुकीचं बोलतो आहे’ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा बाळासाहेब थोरातांना प्रश्न;थोरातांनी थेट धमकावत बाहेर हाकललं\nDelhi Lockdown : दिल्लीत आजपासून सहा दिवसांचे लॉकडाऊन, वाचा 10 ठळक मुद्दे…\nदिल्लीत केजरीवालांनी लॉकडाऊन जाहीर केले; खान मार्केटमध्ये दारू दुकानांवर गर्दी उसळली\nपुणे मार्केट यार्डातील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाचे कठोर निर्णय\nIsrael : इस्��ायलने कसे जिंकले कोरोनाविरुद्धचे युद्ध देशात विनामास्क फिरू शकताहेत नागरिक\nममता बॅनर्जींचा डबल गेमपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतसभेत पंतप्रधानांवर दोष तर पत्राद्वारे मदतीची मागणी\nकोरोनाची लस घेतानाचा फोटो काढा अन् जिंका 5 हजार रुपयांचं बक्षीस\n30 एप्रिलनंतर औरंगाबादेत लस न घेता फिरणाऱ्या 45 वर्षांवरील नागरिकांवर दंडात्मक कारवाई\nWATCH : सुगंध, रंग आणि बरंच काही असा ओळखा अस्सल हापूस\nWATCH : यंदाच्या IPL मध्ये दिसतोय हा आश्चर्यकारक योगायोग\nदेशात कोरोनाची लाट नव्हे त्सुनामी : २४ तासांत २.७४ लाख रुग्ण, १६१९ मृत्यू, सक्रिय रुग्णसंख्या १९.२९ लाखांपेक्षा जास्त\n३ दिवसांत मोदी सरकारचे ६ मोठे निर्णय, रेमडेसिव्हिरची दर कपात ते ऑक्सिजन आयातीपर्यंत जाणून घ्या…\nपाच मिनिटे वाफ घ्या आणि कोरोनाला नष्ट करा, संशोधकांचा सल्ला ; फुफ्फुसाच्या आरोग्यासाठी उपयुक्त\nटाटा सामान्य माणसाच्या मदतीला आले धावून ; रोज २००-३०० टन ऑक्सिजनचा पुरवठा ; ट्विट करुन दिली माहिती\nआमने-सामने : राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांनी पियूष गोयल यांच्याबद्दल अपशब्द काढले त्यावर ‘देवेंद्र’ चांगलेच कोपले\nरिक्षा चालवून पोट भरणाऱ्या बॉक्सरच्या मदतीसाठी आनंद महिंद्रा यांचा पुढाकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/salary-decrease/", "date_download": "2021-04-19T09:47:29Z", "digest": "sha1:FEHERXTZRB3COXMDQQZ2WG2ABQZCK3CD", "length": 3447, "nlines": 84, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "Salary decrease Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\n‘क्वारंटाईनमधील रजा वेतन कपातीसाठी ग्राह्य धरता येणार नाही’\nडॉक्टरांच्या वेतन कपात प्रकरणी सुप्रीम कोर्टाने 'या' चार राज्यांना फटकारले\nप्रभात वृत्तसेवा 9 months ago\nएसटी कर्मचाऱ्यांवर वेतन कपातीची टांगती तलवार\nप्रभात वृत्तसेवा 1 year ago\nकरोना चाचणीसाठी तासन्‌ तास प्रतीक्षा; रांगेतच ‘बाधित’ होण्याची नागरिकांना भिती\nराज्य सरकारवर रामदास आठवले भडकले म्हणाले,”रेमडीसीविरचा गेमडिसीविर करू नका”\nरेमडेसिविरनंतर आता ‘टॉसिलिझूमॅब’, ‘अलझूमॅब’ इंजेक्‍शन्सही आऊट ऑफ स्टॉक\n#ResignModi : मोदी, राजीनामा द्या ट्‌वीटरवर ट्रेन्डींग\n“साडे चार कोटींचे रेमडेसीवीर खरेदी करणाऱ्या फडणवीसांची चौकशी करा”; काँग्रेसच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/selfishness-is-bad-thing-and-the-conflict-will-result-in-the-loss-of-both-says-rss-chief-mohan-bhagwat/11191603", "date_download": "2021-04-19T10:21:51Z", "digest": "sha1:CEDNTCJPCND5LAOMUNE4H2XIKRPQKYND", "length": 11430, "nlines": 66, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "आपसात भांडून दोघांचे नुकसान: मोहन भागवत Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\nआपसात भांडून दोघांचे नुकसान: मोहन भागवत\nनागपूर: ‘आम्ही जर निसर्गाला नष्ट केले, तर आपण स्वत: नष्ट होऊन जाऊ. असे असतानाही निसर्गाला नुकसान पोहोचविण्याचे काम सुरूच आहे. अशाच प्रकारे आपण हेही जाणतो की, आपसात भांडून दोघांचे नुकसान होईल, तरी देखील भांडणे काही थांबत नाहीत,’ असे सूचक वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. भागवत यांचे हे वक्तव्य राज्यात निर्माण झालेला सत्तापेच आणि भाजप-शिवसेनेत सुरू असलेल्या कलगीतुऱ्याबाबत असल्याचे बोलले जात आहे.\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूरमधील एका कार्यक्रमात भागवत बोलत होते. भागवत पुढे म्हणाले की, स्वार्थ हा वाईट आहे हे सर्वानांच माहीत आहे. मात्र, आपला स्वार्थ सोडणे हे अतिशय कमी लोकांनाच जमते. मग तो स्वार्थ एखाद्या देशाचा असो वा व्यक्तीचा.\nराज्यातील जनतेने भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला जनादेश दिलेला असतानाही हे दोन पक्ष मुख्यमंत्रिपद आणि समान सत्तावाटपाच्या मुद्द्यावरून एकमेकांपासून अलग झाले आहेत. मुख्यमंत्रिपदासह समान सत्तावाटपाचे आश्वासन भारतीय जनता पक्षाने आपल्याला दिलेले असल्याचे शिवसेनेने म्हटले असताना, भारतीय जनता पक्षाने मात्र असे आश्वासन कधीही दिलेले नसल्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर या दोन पक्षांमधील संबंध तुटल्याचे स्पष्ट झाले.\nत्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेत सत्ता स्थापनेसाठी चर्चा सुरू झाली असून भाजप आणि शिवसेनेकडून मात्र एकमेकांच्या विरोधात वक्तव्ये येत राहिली. मध्यस्थीची गरज भासल्यास आपण मध्यस्ती करण्यास तयार असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले असले, तरी तसा प्रयत्न अद्याप झालेला नाही. इतकेच नाही तर शिवसेनेच्या केंद्रातील मंत्र्याने राजीनामा दिल्यानंतर भाजपने शिवसेनेला एनडीएबाहेर काढण्याचा निर्णय घेतला. तर दुसरीकडे शिवसेना आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या भेटीगाठी होऊन या तीन पक्षांमध्ये संवाद सुरू झाला आहे.\nदरम्यान, मोहन भागवत यांनी हे सूचक विधान केले अ��ले तरी देखील भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत चर्चा सुरू होईल अशी परिस्थिती नाही. उलट राज्यात पुढील आठवड्यात सरकार स्थापन होईल अशी सूत्रांची माहिती आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या पक्षांमध्ये किमान समान कार्यक्रम ठरला असून तिन्ही पक्षांची या कार्यक्रमावर जवळ-जवळ सहमती झालेली आहे, अशी सूत्रांची माहिती आहे. पहिल्या टर्ममध्ये शिवसेनेला मुख्यमंत्रिपद मिळणार असून काँग्रेस पक्षाला विधानसभेचे अध्यक्षपद मिळेल अशी सूत्रांची माहिती आहे.\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख कोण आहेत\nमोहन भागवत हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख म्हणजेच सरसंघचालक आहेत.\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय कोठे आहे\nमहाराष्ट्रातील नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे.\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघावर किती वेळा बंदी घातली गेली\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघावर एकूण चार वेळा बंदी घालण्यात आली.\nराष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उद्देश काय आहे\nहिंदू राष्ट्रवाद हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उद्देश आहे.\nभारतीय जनता पक्ष राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भाग आहे का\nभारतीय जनता पक्ष हा उजव्या विचाराचा पक्ष आहे. हिंदू राष्ट्रवाद ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाप्रमाणेच भारतीय जनता पक्षाचीही विचारधारा आहे.\nसड़क दुर्घटना में मोटरसाइकिल चालक की मौत\nपिस्तौल की नोक पर युवकों से छीनी कार\nमहिला ने फांसी लगाकर की आत्महत्या\nकन्हान पोलीसांनी मोहाफुल ची दारु पकडली.\nमनपाच्या पाचपावली रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभारणार : महापौर\nकेंद्र सरकारने देवेंद्र फडणवीस आणि भाजपला रेमडेसिवीरची साठेबाजी आणि काळाबाजार करण्याची परवानगी दिली आहे का\nदेवेंद्र फडणवीसांवर कारवाई होणार; गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले संकेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00210.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/tag/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%B0/", "date_download": "2021-04-19T08:13:50Z", "digest": "sha1:DHJMYDQUKBBON2QZ4CXUPGYH3EBEIM5W", "length": 4537, "nlines": 76, "source_domain": "arogyanama.com", "title": "ब्युटी पार्लर Archives - arogyanama.com", "raw_content": "\nतांदूळ आणि दूध अशाप्रकारे लावल्यास उजळ दिसेल चेहरा, करून पहा\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम - सुंदर त्वचा प्रत्येक स्त्रीला हवी असते. यासाठी स्त्रीया ब्युटी पार्लरमध्येही वारंवार जात असतात. तसेच बाजारातील विवि�� ...\n‘ब्युटी ट्रीटमेंट’ न घेता ‘या’ पद्धतीने काढा चेहऱ्यावरील केस\nआरोग्यनामा ऑनलाईन टीम - अनेक महिलांच्या चेहऱ्यावर खूप अनावश्यक केस असतात. ते काढण्यासाठी त्यांना ब्युटी पार्लरमध्ये जावे लागते. त्यामुळे महिलांचा ...\nचेहरा, त्वचेप्रमाणे हाताच्या तळव्यांचीही घ्या काळजी\nपुणे : आरोग्य नामा ऑनलाईन - चेहरा सुंदर दिसण्यासाठी आपण नेहमीच विविध प्रकारचे उपाय करत असतो. सौंदर्यप्रसाधनांचा वापर यासाठी केला ...\nCoronavirus Symptoms : तुम्हाला कोरोना होऊन तर गेला नाही ना ‘हे’ फक्त ‘या’ 5 लक्षणांवरून ओळखा, जाणून घ्या\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम - देशात या वर्षीही कोरोना विषाणूने हाहाकार केला आहे. तर गेल्या काही दिवसात दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या तब्बल...\nडायबिटीज पेशंटने दररोज दूधात मिसळून प्यावी ‘ही’ गोष्ट, कंट्रोलमध्ये राहील ब्लड-शुगरचं प्रमाण\nWeight Loss : वाढलेले वजन कमी करण्यासाठी खा चने, आपोआप कमी होईल शरीरातील चरबी, होतील ‘हे’ 5 फायदे\n‘या’ 5 गोष्टींचा एक तुकडा देखील आरोग्यासाठी धोकादायक, पाडू शकतं आजारी; जाणून घ्या\nउन्हाळ्यात आवश्य प्या सत्तूचे सरबत, डिहायड्रेशन कंट्रोल करण्यासह ताबडतोब बूस्ट करतो एनर्जी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/money/loan-moratorium-updates-no-need-to-apply-for-compound-interest-waiver-relief-policy-mhjb-491932.html", "date_download": "2021-04-19T09:20:46Z", "digest": "sha1:HX4IKEY7B37FMKIQNNEMSJI7WPW2VHHD", "length": 21349, "nlines": 154, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Loan Moratorium: व्याजावरील व्याज माफ योजनेसाठी करावा लागेल अर्ज? सरकारने दिलं हे स्पष्टीकरण loan moratorium updates no need to apply for compound interest waiver relief policy mhjb | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nप्राची देसाईवर झाली होती जबरदस्ती; सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\n ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या कोरोनाबाधित महिलेवर बलात्काराचा प्रयत्न\nराहुल गांधींनंतर आता ममता बॅनर्जींची घोषणा, निवडणूक प्रचाराबाबत मोठा निर्णय\nलहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\nप्राची देसाईवर झाली होती जबरदस्ती; सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव\n‘हे 3 उपाय करा, कोरोना आसपासही फिरकणार नाही’; इशा देओलनं केला दावा\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘देशाला कोरोनानं नाही राजकारणानं पोखरलं’; तेजस्विनी पंडितनं व्यक्त केला संताप\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nपंजाबच्या खराब कामगिरीला कॅप्टन राहुल जबाबदार 3 वर्षांची आकडेवारी आहे पुरावा\nIPL 2021: 'द पांड्या स्वॅग', हार्दिक आणि कृणालनं केला पत्नींसोबत डान्स, VIDEO\nराहुलनं पंजाबच्या पराभवाचं फोडलं अंपायरवर खापर नियमांमध्ये बदलाची केली मागणी\nGold Price Today: सोन्याच्या किमतीत वाढ तर चांदीचे दर घसरले, तपासा आजचे भाव\nपोस्ट ऑफिसच्या सेव्हिंग अकाऊंटमध्ये किमान बॅलन्सची मर्यादा किती\nमोबाईलमध्ये सेव्ह असतील 'या' गोष्टी तर खातं होऊ शकतं रिकामं, SBI नं केलं सावध\nकोरोना प्रादुर्भावामुळे शेअर बाजार कोसळणार जाणून घ्या एक्सपर्टचा अंदाज\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\n ‘हे’ घरगुती उपाय ठरतील उपयुक्त\nउपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळला आहात चैत्र नवरात्रीमध्ये बनवा काहीतरी नवीन\nबाळाला काय, कधी आणि कसं द्यावं समजून घ्या कसा असावा बाळाचा आहार\nExplained: कोरोना रुग्णांवर कसं काम करतं व्हेंटिलेटर\nExplained: मॉडर्ना कंपनीला भारताला का द्यायची नाही आहे लस Pfizer ने ठेवली ही अट\nजाणून घ्या;रस्त्याच्या कडेला असणाऱ्या माइलस्टोनच्या वेगवेगळ्या रंगांचा अर्थ काय\nExplainer : कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला नाही तर काय होईल\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\nराज्यात कोरोनाचं रौद्र रुप प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला जातोय एका रुग्णाचा जीव\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nप्रभावी लसीसाठी रिसर्च, कोरोनामुक्त लोकांच्या शरीरात पुन्हा सोडणार जिवंत विषाणू\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘परवानगीशिवाय जान कुमारनं मला किस केलं’; निक्की तांबोळीचा धक्कादायक आरोप\n‘हॉट दिसणं केव्हा थांबवशील’; श्वेताचा Bold Look पाहून सेलिब्रिटीही झाले अवाक\nही मराठमोळी अभिनेत्री 100 रुपयांसाठी करायची पेट्रोल पंपावर काम\n विमानतळावर दिसला भला मोठा साप, प्रवाशांची उडाली ��ाबरगुंडी, पाहा VIDEO\nVIDEO: निवडणूकीचा प्रचार करण्यास दिला नकार; दलित युवकाला चाटायला लावली थुंकी\nमेडिकल कॉलेजमधील Dance Videoच्या वादाला विद्यार्थ्यांकडून उत्तर, बनवला नवा VIDEO\nवर्कआऊट करताना जान्हवी कपूरला आठवली 'शीला की जवानी'; VIDEO पाहून नाही आवरणार हसू\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nलहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\n'या' देशात बेडकांसाठी करतात वाहतूक बंद, जाणून घ्या सविस्तर\nLoan Moratorium: व्याजावरील व्याज माफ योजनेसाठी करावा लागेल अर्ज सरकारने दिलं हे स्पष्टीकरण\nकाँग्रेस नेत्यांनी आधी लसीला नावं ठेवली आणि मग स्वतःच लस घेतली, मनमोहन सिंग यांच्या पत्रावर हर्षवर्धन यांचं उत्तर\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\n‘हे 3 उपाय करा, कोरोना आसपासही फिरकणार नाही’; इशा देओलनं केला दावा\nIPL 2021: पंजाबच्या निराशाजनक कामगिरीला कॅप्टन राहुल जबाबदार 3 वर्षांची आकडेवारी आहे पुरावा\nमहाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात आजपासून दुपारी 2 पर्यंतच बँकेत सुरू राहणार व्यवहार\nLoan Moratorium: व्याजावरील व्याज माफ योजनेसाठी करावा लागेल अर्ज सरकारने दिलं हे स्पष्टीकरण\nअर्थ मंत्रालयाने व्याजावरील व्याज माफ करण्याच्या स्कीमअंतर्गत (compound interest waiver) ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. या योजनेचा फायदा घेण्यासाठी अर्ज करावा लागेल का, या प्रश्नाचं उत्तर सरकारने दिलं आहे.\nनवी दिल्ली, 29 ऑक्टोबर : अर्थ मंत्रालयाने व्याजावरील व्याज माफ करण्याच्या स्कीमअंतर्गत (compound interest waiver) ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. मंत्रालयाने या योजनेचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रक्रारची प्रक्रिया किंवा अर्ज करण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. तुमच्या खात्यात हे पैसे थेट ट्रान्सफर केले जातील. याकरता बँकांना 5 नोव्हेंबरपर्यंतची वेळ देण्यात आली आहे. ही योजना लोन मोरेटोरियम (Loan Moratorium) मधील व्याजावरील व्याज माफ करण्यासाठी सुरुवात करण्यात आली आहे.\nसरकारने मंगळवारी जारी केले FAQ\nमंगळवारी मंत्रालयाने याबाबत नेहमी विचारल्या गेलेल्या 20 प्रश्नांची उत्तर दिली आहे. या FAQs मध्ये विविध प्रश्नांची उत्तरं देण्यात आली आहेत. ग्राहकांच्य�� शंकाचं निरसन करण्याचा प्रयत्न यातून करण्यात आला आहे.\nबँका तयार करत आहेत ग्राहकांच्या नावाची यादी\nसर्वात आधी बँका आणि वित्तिय संस्था त्या ग्राहकांच्या नावाची एक यादी तयार करतील ज्यांनी मोरेटोरियम सुविधेचा फायदा नाही घेतला. ज्यांना सरकारी नियमांनुसार दिलासा दिला जाणार आहे. यानंतर 1 मार्च ते 31 ऑगस्ट 2020 या काळात भरण्यात आलेल्या कंपाउंड व्याज आणि साधारण व्याजातील फरकाची रक्कम ग्राहकांच्या खात्यात पाठवली जाईल.\n(हे वाचा-सामान्यांना मोठा झटका आता या बँकेत पैसे जमा करण्यासाठीही द्यावे लागणार शुल्क)\n29 फेब्रुवारीपर्यंत ज्यांचे एकूण कर्ज 2 कोटीपर्यंत आहे, ते या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत. आर्थिक संस्था संबंधित कर्जदाराच्या खात्यात पैसे पाठवून त्या पैशांकरता केंद्र सरकारकडे दावा करतील.\nकुणाला फायदा मिळणार नाही\nज्या ग्राहकांनी फेब्रुवारी 2020 पर्यंत कर्जावरील ईएमआय भरला आहे त्यांनाच या योजनेचा फायदा होईल. ज्या ग्राहकांचे खाते फेब्रुवारी अखेरपर्यंत नॉन परफॉर्मिंग अॅसेट (NPA) आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. त्याचप्रमाणे एफडी, शेअर आणि बाँडवर घेण्यात आलेल्या कर्जावर देखील हा दिलासा मिळणार नाही.\n(हे वाचा-रेल्वेचे वेळापत्रक ते LPG गॅसचे दर यामध्ये होणार बदल, 1 नोव्हेंबरपासून नवे नियम)\nया कर्जांसाठी मिळेल ही योजना\nकेंद्र सरकारची ही योजना कर्ज देणाऱ्या सर्व संस्थांना लागू होईल. यामध्ये सर्व सरकारी आणि खाजगी बँका, गैर-बँकिंग वित्तीय संस्था (NBFCs), हाऊसिंग फायनान्स कंपन्या, सहकारी बँका, क्षेत्रीय ग्रामीण बँका, अखिल भारतीय आर्थिक संस्था आणि नॅशनल हाऊसिंग बँक समाविष्ट आहेत. ही योजना आठ प्रकारच्या कर्जावर लागू होईल. यामध्ये एमएसएमई कर्ज, शैक्षणिक कर्ज, गृहकर्ज, कंझ्यूमर ड्यूरेबल्स लोन, क्रेडिट कार्ड पेमेंट, ऑटोमोबाइल लोन, वैयक्तिक कर्ज आणि कंझम्प्शन लोन समाविष्ट आहे\n75 टक्के ग्राहकांना फायदा होईल\nरेटिंग एजन्सी क्रिसिलच्या मते, छोट्या कर्जाच्या कंपाउंड व्याजाच्या सवलतीमुळे जवळपास 75 टक्के ग्राहकांना याचा फायदा होईल. यामुळे सरकारवर साधारण 6500 कोटींचा अतिरिक्त भार पडेल.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nप्राची देसाईवर झाली होती जबरदस्ती; सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत���र्यांचं उत्तर\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\nअवघ्या महिनाभरातच अमरावतीने कसं मिळवलं कोरोनावर नियंत्रण\nCorona: भारतानं ब्राझीललाही टाकलं मागे, देशात 12 लाखाहून अधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण\nडायबेटिज आणि बीपी पेशंटसाठी उत्तम आहे जांभूळ; होतो असा फायदा\nउसेन बोल्टचा RCB ला खास संदेश विराट, डीव्हिलिर्यसनं दिली 'ही' प्रतिक्रिया\nभज्जी-श्रीसंतपासून ते अनुष्का-गावसकरपर्यंत, IPL मधले 5 मोठे वाद\nहा पदार्थ खायचा की प्यायचा वेगाने प्रसिद्ध होतेय 'Deep-Fried Water' नावाची डिश\n‘लग्न झालेल्या पुरुषासाठी वेडं होणं काय असतं’; रेखा यांच्या उत्तरानं माजवली खळबळ\nकोरोना लस घेताना लहान मुलाप्रमाणे रडला अभिनेता Ram Kapoor,व्हायरल होतोय हा VIDEO\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/country-farmers-aggressive/", "date_download": "2021-04-19T10:37:24Z", "digest": "sha1:D7DYCQMY7JF7QM3RHYPBIVHP5AB5OO4Q", "length": 3135, "nlines": 81, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "country; Farmers aggressive Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nदेशभरात ठिकठिकाणी शेतकरी रस्त्यावर; नव्या कृषी विधेयकाविरोधात शेतकरी आक्रमक\nप्रभात वृत्तसेवा 7 months ago\nकरोना चाचणीसाठी तासन्‌ तास प्रतीक्षा; रांगेतच ‘बाधित’ होण्याची नागरिकांना भिती\nराज्य सरकारवर रामदास आठवले भडकले म्हणाले,”रेमडीसीविरचा गेमडिसीविर करू नका”\nरेमडेसिविरनंतर आता ‘टॉसिलिझूमॅब’, ‘अलझूमॅब’ इंजेक्‍शन्सही आऊट ऑफ स्टॉक\n#ResignModi : मोदी, राजीनामा द्या ट्‌वीटरवर ट्रेन्डींग\n“साडे चार कोटींचे रेमडेसीवीर खरेदी करणाऱ्या फडणवीसांची चौकशी करा”; काँग्रेसच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahajobs.org.in/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%A4%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A4%B2-81-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2021-04-19T10:30:03Z", "digest": "sha1:GG3MUTPOWJDA5Q4S6G5AC2ENWATKFY3Y", "length": 6018, "nlines": 62, "source_domain": "www.mahajobs.org.in", "title": "परभणीत बसमध्ये तब्बल 81 प्रवासी, ना मास्क, ना सोशल डिस्टन्स; जिंतुर डेपोला 1 लाखांचा दंड | महा जॉब्स", "raw_content": "\nपरभणीत बसमध्ये तब्बल 81 प्रवासी, ना मास्क, ना सोशल डिस्टन्स; जिंतुर डेपोला 1 लाखांचा दंड\nadmin March 19, 2021 Leave a Comment on परभणीत बसमध्ये तब्बल 81 प्रवासी, ना मास्क, ना सोशल डिस्टन्स; जिंतुर डेपोला 1 लाखांचा दंड Posted in Corona Virus\n

    परभणी : बसमध्ये आसन क्षमतेपेक्षा जास्त प्रवा��ी घेऊन प्रवास केल्याप्रकरणी परभणीच्या जिंतुर आगराला उपविभागीय अधिकाऱ्यांनी तब्बल एक लाखांचा दंड ठोठावला आहे. अशाप्रकारे एवढा मोठा दंड ठोठावण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे आता एसटी महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी यावर काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    \n

    लातूर-जिंतुर ही MH 20 BL 1922 क्रमांकाची बस जिंतुरकडे येत असताना या बसची तपासणी करण्यात आली. परभणी-जालना-जिंतुर रस्त्यावरील सप्तगिरी हॉटेलसमोर बस उभी करुन जिंतुरचे उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार सखाराम मांडवगडे आणि जिंतुर नगरपरिषदचे अधिकारी यांच्या संयुक्त पथकाने तपासणी केली. 

    \n

    यावेळी या बसची आसन व्यवस्था ही 44 जागांची असताना तब्बल 81 प्रवासी बसवलेले होते. महत्त्वाचे म्हणजे एक कुत्र्याचे पिल्लूही बसमध्ये प्रवास करत होते. त्यातच प्रवाशांच्या तोंडाला ना मास्क होते, ना सॅनिटायझर, ना सोशल डिस्टनसिंग. यामुळे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी 20 फेब्रुवारी रोजी काढलेल्या वाहन क्षमतेपेक्षा आत प्रवासी संख्या घेऊन जाण्याच्या आदेशाचे उल्लंघन केले. 

    \n

    शिवाय कोरोना संसर्ग वाढेल असे कृत्य करुन निष्काळजीपणा केल्याने जिंतुर आगार व्यवस्थापकांना तब्बल 1 लाखांचा दंड ठोठावला आहे. महत्त्वाचे म्हणजे 22 मार्चपर्यंत हा दंड न भरल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांनी काढले आहेत.

    \nकेंद्र सरकार विरोधात अफवा पसरवणाऱ्या नवाब मलिकांविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करा, आमदार अतुल भातखळकर यांची पोलीसात तक्रार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00211.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://mr.pntekplast.com/cpvc-valves-and-fittings/", "date_download": "2021-04-19T09:42:52Z", "digest": "sha1:TJCCGXTZSH7Y4PPN24IA4N2JFNJT6TSY", "length": 7034, "nlines": 163, "source_domain": "mr.pntekplast.com", "title": "सीपीव्हीसी वाल्व्ह आणि फिटिंग्स मॅन्युफॅक्चरर्स | चीन सीपीव्हीसी वाल्व आणि फिटिंग्ज पुरवठा करणारे आणि फॅक्टरी", "raw_content": "\nपीपीआर झडप आणि फिटिंग्ज\nसीपीव्हीसी वाल्व्ह आणि फिटिंग्ज\nएचडीपीई पाईप आणि फिटिंग्ज\nपीपी कॉम्प्रेशन वाल्व आणि फिटिंग्ज\nसीपीव्हीसी वाल्व्ह आणि फिटिंग्ज\nपीपीआर झडप आणि फिटिंग्ज\nसीपीव्हीसी वाल्व्ह आणि फिटिंग्ज\nएचडीपीई पाईप आणि फिटिंग्ज\nपीपी कॉम्प्रेशन वाल्व आणि फिटिंग्ज\nपीव्हीसी कॉम्पॅक्ट बॉल वाल्व चिल्ला ...\nडिव्हाइस पॅरामीटर्स ब्रँड नाव: पीएनटीके उपयोग: कृषी सिंचन / मत्स्य पालन / स्वी ...\nपीव्हीसी बीएस थ्रेड फिटिंग्ज फीमा ...\nपाणीपुरवठा करण्यासाठी डिव्हाइस पॅरामीटर्स यू-पीव्हीसी पाईप 1. सामग्री: अनप्लास्टीक पॉली ...\nपांढरा रंग पीपीआर ब्रास घाला ...\nपीपीआर पाईप्स मेटल पाईप्सच्या तुलनेत पीपीआर पाईप्समध्ये सोपा फायदे आहेत ...\nमध्ये ब्राससह सीपीव्हीसी फिटिंग्ज ...\nउत्पादन मापदंड 1.मॅटरियल सीपीव्हीसी 2. आकार: 1/2 ″ ते 2 ″ 3. मानक: एएसटीएम ...\nएचडीपी बट फ्यूजन फिटिंग्ज ई ...\nएचडीपीई पाईप म्हणजे काय एचडीपीई पाईप, पॉलिथिलीन (पीई पाईप) स्ट्रिंगद्वारे क्रमवारी लावलेले आहेत ...\nसीपीव्हीसी वाल्व्ह आणि फिटिंग्ज\nसीपीव्हीसी फिटिंग्ज 2846 मानक\nसीपीव्हीसी फिटिंग्ज 2846 स्टँडर्ड एंड कॅप\nसीपीव्हीसी फिटिंग्ज 2846 मानक रिड्यूसर\nपितळ घाला सह सीपीव्हीसी फिटिंग्ज\nब्रास घालासह सीपीव्हीसी फिटिंग्ज टी\nपत्ता:हेन्जी टाउन, हैशू जिल्हा, निंग्बो झेजियांग, चीन\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.misalpav.com/node/47297/backlinks", "date_download": "2021-04-19T08:47:18Z", "digest": "sha1:A5M5ZIZRJGZB4Y5RCIPRY6JHXGZ4AHZN", "length": 5512, "nlines": 124, "source_domain": "www.misalpav.com", "title": "Pages that link to नंस न ओढताही आठवत काहीबाही | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nनंस न ओढताही आठवत काहीबाही\nPages that link to नंस न ओढताही आठवत काहीबाही\nसध्या 19 सदस्य हजर आहेत.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्��ाय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://thefocusindia.com/national/atmanirbhar-bharat-in-defense-sector-drdo-opens-up-missile-production-partnership-for-indian-private-sector-37525/", "date_download": "2021-04-19T09:42:57Z", "digest": "sha1:OIWEQL5WRAJHHQVAG3DE7CIXJPIBZOJN", "length": 14261, "nlines": 81, "source_domain": "thefocusindia.com", "title": "संरक्षण क्षेत्रातही आत्मनिर्भर भारत, आता खासगी कंपन्याही करणार मिसाईलची निर्मिती, DRDOने दिली मंजुरी । Atmanirbhar Bharat in defense sector,DRDO opens up missile production partnership for Indian private sector", "raw_content": "\nHome भारत माझा देश संरक्षण क्षेत्रातही आत्मनिर्भर भारत, आता खासगी कंपन्याही करणार मिसाईलची निर्मिती, DRDOने दिली मंजुरी\nसंरक्षण क्षेत्रातही आत्मनिर्भर भारत, आता खासगी कंपन्याही करणार मिसाईलची निर्मिती, DRDOने दिली मंजुरी\nAtmanirbhar Bharat In Defense Sector : जे मागच्या 73 वर्षांत घडले नाही, ते मोदी सरकारमुळे देशात घडत आहे. संरक्षणासाठी एवढे दिवस आपला देश इतर राष्ट्रांवर विसंबून होता. परंतु आता आत्मनिर्भरतेचा संदेश देणाऱ्या मोदी सरकारने या दिशेने पावले टाकायला सुरुवातही केली आहे. डीआरडीओने खासगी क्षेत्रालाही मिसाइल निर्मितीला परवानगी दिली आहे. यामुळे आता देशातील खासगी कंपन्या भारतीय जवानांना मजबूत करण्याचे काम करू शकतील. अशाच प्रयत्नांतून भारत शस्त्रास्त्रांच्या बाबतीत स्वयंपूर्ण होईल, हे निश्चित. Atmanirbhar Bharat in defense sector, DRDO opens up missile production partnership for Indian private sector\nनवी दिल्ली : जे मागच्या 73 वर्षांत घडले नाही, ते मोदी सरकारमुळे देशात घvडत आहे. संरक्षणासाठी एवढे दिवस आपला देश इतर राष्ट्रांवर विसंबून होता. परंतु आता आत्मनिर्भरतेचा संदेश देणाऱ्या मोदी सरकारने या दिशेने पावले टाकायला सुरुवातही केली आहे. डीआरडीओने खासगी क्षेत्रालाही मिसाइल निर्मितीला परवानगी दिली आहे. यामुळे आता देशातील खासगी कंपन्या भारतीय जवानांना मजबूत करण्याचे काम करू शकतील. अशाच प्रयत्नांतून भारत शस्त्रास्त्रांच्या बाबतीत स्वयंपूर्ण होईल, हे निश्चित.\nDRDOने खासगी क्षेत्रातील कंपन्यांना क्षेपणास्त्र यंत्रणा विकसित आणि तयार करण्यास परवानगी दिली आहे. देशांतर्गत संरक्षण उद्योगाला चालना मिळावी, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. संरक्षणाच्या बाबतीतही भारत आत्मनिर्भर व्हावा, असाही यामागे हेतू आहे.\nड���आरडीओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एएनआयला सांगितले की, “डेव्हलपमेंट कम प्रॉडक्शन पार्टनर (डीसीपीपी) कार्यक्रमांतर्गत आम्ही खासगी क्षेत्राला आमच्याबरोबर क्षेपणास्त्र यंत्रणा विकसित करण्यास परवानगी दिली आहे.”\nते पुढे म्हणाले, “खासगी क्षेत्रातील कंपन्यांनी सहभागासाठी मोठा उत्साह दर्शविला आहे. व्हर्टिकली लाँच करण्याच्या शॉर्ट-रेंज सर्फेस टू एअर मिसाईल (VL-SRSAM) प्रकल्पासाठीही बोली लावण्यात आल्या आहेत.”\nनरेंद्र मोदी सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ प्रकल्पांतर्गत हा प्रयत्न केला जात आहे. अलीकडेच डीआरडीओने संरक्षण क्षेत्रात देशाला एक चांगली बातमी दिली. डीआरडीओने या महिन्यात एअर इंडिपेंडेंट प्रोपल्शन (एआयपी) तंत्रज्ञानाची शेवटची चाचणी पूर्ण केली आहे. भारतीय पाणबुड्यांना आणखी प्राणघातक बनवण्याच्या दिशेने हे एक मोठे यश मानले जाते, कारण जगातील काही विकसित देशांमध्येच हे तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानामुळे पाणबुड्यांचा जोरात आवाज होणार नाही, शत्रूला त्यांचा सुगावाही लागणार नाही.\nडेबिट कार्ड घरीच विसरलात काळजी करू नका, फक्त मोबाइलच्या मदतीने एटीएममधून असे काढा पैसे\nउध्दव ठाकरेंची परिस्थिती पाहून वाटतेय, की त्यांच्या हातात “राज्य दिलंय” की त्यांच्यावर “राज्य आलंय” राज ठाकरेंची खोचक टिपण्णी\nकोण आहेत डॉ. जयश्री पाटील ज्यांच्या याचिकेमुळे गेली अनिल देशमुखांची विकेट, जाणून घ्या…\nम्यानमारची धाकड ब्युटी क्वीन बनली लष्करशाहीच्या विरोधाचे प्रतीक, आंतरराष्ट्रीय पातळीवर उठवला आवाज\nPM Modi Speech : भाजप निवडणुका जिंकण्याची मशीन नव्हे, तर मने जिंकण्याची मोहीम, मोदींचे टीकाकारांना उत्तर\nPreviousगँगस्टर मुख्तार अन्सारीला घेऊन यूपी पोलीस पंजाबमधून उत्तर प्रदेशाकडे रवाना, मुख्तारला बांदा जेलमध्ये ठेवणार\nNextयेत्या चार वर्षांत भारतीय सैन्यादलातून एक लाख जवानांची होणार कपात, अधिकाऱ्यांची संसदीय समितीला माहिती\nWATCH : रुळावर पडलेल्या बाळासाठी रेल्वेमनने लावली जिवाची बाजी, रेल्वेमंत्र्यांनीही केले कौतुक, सीसीटीव्हीत कैद झाला थरारक प्रसंग\nसिनेमा कसा पाहावा हे शिकविणारी दिग्दर्शिका\nडॉ. हर्षवर्धन यांचे डॉ. मनमोहन सिंगांना पत्रोत्तर; लसीकरणाच्या सूचनांचे केले स्वागत आणि काँग्रेसनेत्यांच्या दुटप्पीपणावरही ठेवले बोट\nबंदच्या भीतीने मजुरा���चे पलायन, अर्थमंत्र्यांचे उद्योग जगताला आश्वासन, नाही लागणार देशव्यापी लॉकडाऊन\nWATCH : कोमट दूध सेवन करण्याचे आहेत अनेक फायदे\nWATCH : बजाजची चेतक स्कूटर बुलेटपेक्षाही महाग, पाहा किंमत\nWATCH : मधमाशी पालन ठरू शकते करिअरची उत्तम संधी\nअहमदनगर : ‘मी काय चुकीचं बोलतो आहे’ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा बाळासाहेब थोरातांना प्रश्न;थोरातांनी थेट धमकावत बाहेर हाकललं\nDelhi Lockdown : दिल्लीत आजपासून सहा दिवसांचे लॉकडाऊन, वाचा 10 ठळक मुद्दे…\nदिल्लीत केजरीवालांनी लॉकडाऊन जाहीर केले; खान मार्केटमध्ये दारू दुकानांवर गर्दी उसळली\nपुणे मार्केट यार्डातील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाचे कठोर निर्णय\nIsrael : इस्रायलने कसे जिंकले कोरोनाविरुद्धचे युद्ध देशात विनामास्क फिरू शकताहेत नागरिक\nममता बॅनर्जींचा डबल गेमपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतसभेत पंतप्रधानांवर दोष तर पत्राद्वारे मदतीची मागणी\nकोरोनाची लस घेतानाचा फोटो काढा अन् जिंका 5 हजार रुपयांचं बक्षीस\n30 एप्रिलनंतर औरंगाबादेत लस न घेता फिरणाऱ्या 45 वर्षांवरील नागरिकांवर दंडात्मक कारवाई\nWATCH : सुगंध, रंग आणि बरंच काही असा ओळखा अस्सल हापूस\nWATCH : यंदाच्या IPL मध्ये दिसतोय हा आश्चर्यकारक योगायोग\nदेशात कोरोनाची लाट नव्हे त्सुनामी : २४ तासांत २.७४ लाख रुग्ण, १६१९ मृत्यू, सक्रिय रुग्णसंख्या १९.२९ लाखांपेक्षा जास्त\n३ दिवसांत मोदी सरकारचे ६ मोठे निर्णय, रेमडेसिव्हिरची दर कपात ते ऑक्सिजन आयातीपर्यंत जाणून घ्या…\nपाच मिनिटे वाफ घ्या आणि कोरोनाला नष्ट करा, संशोधकांचा सल्ला ; फुफ्फुसाच्या आरोग्यासाठी उपयुक्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahajobs.org.in/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%9C-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0/", "date_download": "2021-04-19T10:13:49Z", "digest": "sha1:XT27PBDCU54TUKYDDV7YI4ENWQVZOOJK", "length": 7339, "nlines": 63, "source_domain": "www.mahajobs.org.in", "title": "पंतप्रधान आज सायंकाळी करणार 'परीक्षा पे चर्चा'; कार्यक्रम कुठे पाहाल..जाणून घ्या | महा जॉब्स", "raw_content": "\nपंतप्रधान आज सायंकाळी करणार 'परीक्षा पे चर्चा'; कार्यक्रम कुठे पाहाल..जाणून घ्या\nadmin April 7, 2021 Leave a Comment on पंतप्रधान आज सायंकाळी करणार 'परीक्षा पे चर्चा'; कार्यक्रम कुठे पाहाल..जाणून घ्या Posted in career\nPariksha Pe Charcha: पंतप्रधान नरेंद्र मोद��� आज, ७ एप्रिल २०२१ रोजी सायंकाळी ७ वाजता देशातील तमाम विद्यार्थ्यांची संवाद साधणार आहेत. ते आपला बहुचर्चित कार्यक्रम वार्षिक कार्यक्रम, ‘परीक्षा पे चर्चा’ च्या माध्यमातून देशभरातील विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांशी लाइव्ह संवाद साधतील. करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर या ‘परीक्षा पे चर्चा’ () कार्यक्रम ऑनलाइन होणार आहे. यंदा या कार्यक्रमाचं हे चौथे वर्ष आहे. यासंदर्भात एका टि्वटमध्ये पंतप्रधानांनी (PM Modi) म्हटले आहे की, ‘एक नवा फॉरमॅट, विविध विषयांवर एका विस्तृत श्रृंखलेवर अनेक प्रश्न आणि आपल्या साहसी एक्झाम वॉरियर्स, पेरेंट्स आणि टीचर्ससह अविस्मरणीय चर्चा. पहा ७ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता .’ या कार्यक्रमाचं आयोजन व्हर्चुअल पद्धतीने केलं जाणार आहे.\nपंतप्रधान देणार एक्झाम स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी टिप्स\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांमधील बोर्ड परीक्षेचा तणाव कमी करण्यासाठी ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमाची सुरुवात केली होती. कार्यक्रमाच्या वेळी पंतप्रधान नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या ताणाचं व्यवस्थापन करण्यासंबंधी टिप्स देतील. पीपीसी कार्यक्रमादरम्यान, विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षकदेखील प्रश्न विचारतात. या प्रश्नांची लाइव्ह उत्तरे पंतप्रधान कार्यक्रमात देतात. यावर्षी करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम ऑनलाइन होणार आहे. सुमारे १२ लाखांहून अधिक विद्यार्थी, पालक आणि शिक्षक पंतप्रधानांशी लाइव्ह संवाद साधणार आहेत. या विद्यार्थ्यांची निवड स्पर्धेद्वारे करण्यात आली आहे.\nअसा पहा ‘परीक्षा पे चर्चा’ २०२१ कार्यक्रम\nभले ही ‘परीक्षा पे चर्चा’ २०२१ कार्यक्रम सोशल मीडिया वर लाइव्ह संवादादरम्यान निवडलेले विद्यार्थी, पालक आणि शिक्षकच प्रश्न विचारू शकतील, मात्र अन्य सर्व इच्छुक विद्यार्थी ही चर्चा लाइव्ह पाहू शकतील. ‘परीक्षा पे चर्चा’ २०२१ कार्यक्रम सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स फेसबुक, ट्विटर आदि वर पाहता येईल. लाइव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी विद्यार्थी ‘MyGovIndia’ के ट्विटर हँडल फॉलो करू शकता.\nकेंद्र सरकार विरोधात अफवा पसरवणाऱ्या नवाब मलिकांविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करा, आमदार अतुल भातखळकर यांची पोलीसात तक्रार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/raigad-news-marathi/online-guidance-to-10th-standard-students-benefit-of-lesson-series-to-4-5-lakh-students-hard-work-of-a-team-of-14-expert-mentors-nrvb-111320/", "date_download": "2021-04-19T09:15:02Z", "digest": "sha1:PSC7TQV6NT73XAB5WBPTVMVL26EZARP7", "length": 13672, "nlines": 171, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Online guidance to 10th standard students benefit of lesson series to 4 5 lakh students hard work of a team of 14 expert mentors nrvb | दहावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीत मार्गदर्शन, साडेचार लाख विद्यार्थ्यांना पाठमालिकेचा लाभ, १४ तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या टीमचे परिश्रम | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, एप्रिल १९, २०२१\nसंपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याबाबत अमित शाह यांची महत्त्वाची माहिती,म्हणाले…\n‘या’ महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कोरोना गाठणार उच्चांक,देशात सापडणार सर्वाधिक रुग्ण – आयआयटी कानपूरच्या अभ्यासकांचा दावा\nकोरोनावरील प्रभावी लसीसाठी धाडसी प्रयोग, कोरोनामुक्त झालेल्यांच्या शरीरात सोडणार कोरोनाचे विषाणू, होणार हे फायदे\nअरविंद केजरीवाल यांनी केली महत्त्वाची घोषणा, दिल्लीमध्ये ६ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर\nमलायकाला आवडते ‘ही’ सेक्स पोजीशन, हे ऐकताच अभिनेत्री नेहा धुपिया लागली हसायला\nOnline Guidanceदहावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीत मार्गदर्शन, साडेचार लाख विद्यार्थ्यांना पाठमालिकेचा लाभ, १४ तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या टीमचे परिश्रम\nलाखो विदयार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेत पाठमालिकेचा लाभ घेतला. यासह ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाठमालिकेत सहभाग घेणे शक्य नाही त्यांच्यासाठी १४ तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या टीमने परिश्रम घेऊन पुस्तक तयार करण्यात आले आहे.\nनेरळ : मागील वर्षात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाकडून शाळा देखील बंद करण्यात आल्या होत्या. यामुळे विदयार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला होता. त्या पार्शवभूमीवर शासनाकडून शाळा बंद पण शिक्षण सुरु हा उपक्रम सुरु करण्यात आला होता. या उपक्रमांतर्गत शासनाच्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट) पनवेल या संस्थेकडून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीत मार्गदर्शन करण्यात आले.\nलाखो विदयार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेत पाठमालिकेचा लाभ घेतला. यासह ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाठमालिकेत सहभाग घेणे शक्य नाही त्यांच्यासाठी १४ तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या टीमने परिश्रम घेऊन पुस्तक तयार करण्यात आले आहे. त्याचे प्रकाशनही नुकतेच करण्यात आले ��हे.\nकोविड १९ च्या पार्श्वभूमीवर शाळा बंद पण शिक्षण सुरू या शासनाच्या उपक्रमच्या अनुषंगाने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पनवेल या शासनाच्या संस्थेने रायगड जिल्ह्यातील इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांना झूम आणि युट्यूब च्या माध्यमातून मराठी विषयाचे मार्गदर्शन केले. या अंतर्गत आतापर्यंत जवळपास साडेचार लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या पाठमालिकेचा लाभ घेतलेला आहे.\nदिनांक १ जानेवारी ते १३ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत ही पाठमालिका झाली. त्यासमयी ज्या विद्यार्थ्यांना नेटवर्क आणि मोबाइल समस्या आहेत अशा आणि इतरही अनेक विद्यार्थ्यांसाठी रायगड जिल्ह्यातील १४ शिक्षक तज्ज्ञ मार्गदर्शकाच्या मदतीने ”यशमार्ग कृतीतून यशाकडे” या पुस्तकाचे प्रकाशन डायट-पनवेल संस्थेच्या प्राचार्या चंद्रकला ठोके यांच्या शुभहस्ते पनवेल येथे पार पडले. ही पाठमालिका आणि यशमार्ग पुस्तिका तयार करण्यात के. डी. पाटील, हेमकांत गोयजी, संघपाल वाठोरे आदी १४ तज्ज्ञ मार्गदर्शक आणि डायटच्या टीमने परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांनी अभ्यासात या पुस्तकाचा आधार नक्की घ्यावा असे आवाहन प्राचार्या चंद्रकला ठोके यांनी केले आहे.\nक्या खुबसुरती कैसी अदाअंकिता लोखंडेंचा Traditional Look चाहत्यांना पाडतोय भूरळ, पाहा खास PHOTOS\nCorona Update'स्टॅच्यु ऑफ लिबर्टी' देतेय मास्क लावण्याचा संदेश, तर मोनालिसा म्हणतेय संसर्ग टाळा\nVideoसावनी रविंद्र ला ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार\nमनोरंजनखिशाच्या राष्ट्रीय पुरस्काराचं यश संपूर्ण टीमचं\nआज ना छोडेंगे बस हमजोली, खेेलेंगे हम होलीHoli Special 2021 - वरुण धवनपासून नेहा कक्कडपर्यंत या कलाकारांची आहे ही लग्नानंतरची पहिली होळी ,पाहा फोटो\nसंपादकीयनागपूरसह सर्वोच्च न्यायालयाची ५ खंडपीठे असावीत\nसंपादकीयआरामदायी प्रवासाकरिता खासगी गाड्यांना प्रवाशांची पसंती\nसंपादकीयपायलटांच्या समर्थकांचे फोन टॅप केल्याची गहलोत सरकारची कबुली\nसंपादकीयतत्त्व बाजूला सारून वृद्ध श्रीधरन यांना भाजपाची उमेदवारी\nकाँग्रेसने केलाय ज्येष्ठांवर अन्यायस्टार प्रचारकांच्या यादीतून काँग्रेसने असंतुष्टांना वगळले\nसोमवार, एप्रिल १९, २०२१\nसातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी ह��त चालला आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2001/02/3041/", "date_download": "2021-04-19T10:04:43Z", "digest": "sha1:YJ6SPVWY3VL7IDP6Y6VRLON2LNC6XFEJ", "length": 26440, "nlines": 60, "source_domain": "www.sudharak.in", "title": "मराठी विज्ञान संमेलन स्मरणिका-एक परामर्श – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – एप्रिल २०२१\nमराठी विज्ञान संमेलन स्मरणिका-एक परामर्श\nफेब्रुवारी, 2001इतरडॉ. र. वि. पंडित\nऔद्योगीकरणाच्या प्रारंभापासूनच जगात सर्वत्र लोकसंख्या-केन्द्रीकरणात झपाट्याने वाढ झाली. जी ठिकाणे औद्योगिक दृष्टीने सोईची आणि मोक्याची होती तेथील लोकसंख्येची घनता सतत वाढत राहिली व तेथे महानगरे उत्पन्न झाली. भारतातील मुंबई, कोलकाता, दिल्ली, चेन्नई, बंगळूर, पुणे, इंदूर, कानपूर, पाटणा, अहमदाबाद यांसारखी महानगरे गेल्या शतकात ४०-५० पटीने मोठी झाली आहेत. ज्या प्रमाणात या शहरांची लोकसंख्या वाढली त्या प्रमाणात या शहरांजवळ भूमी, धन, जलसंपदा, योजनाकौशल्य व कार्यक्षम स्थानिक शासन याचा कायमचाच अभाव राहला, त्यामुळे ही महानगरे मानवी समूहांचे कोंडवाडे झाल्याची आजची परिस्थिती आहे. उपरोक्त दहा महानगरांमध्येच भारतीयांची सुमारे ७-८ टक्के लोकसंख्या राहते हे लक्षात घेतल्यास या महानगरांची भीषण अवस्था हा नि िचतपणे एक राष्ट्रीय चिंतेचा विषय ठरतो.\nमुंबई हे केवळ महाराष्ट्राची राजधानी म्हणूनच महत्त्वाचे शहर नसून भारतीय अर्थव्यवस्थेचा प्राण आहे. जागतिक स्तरावरही मुंबई शहर हे औद्योगिक आणि आर्थिक घडामोडींचे एक प्रमुख केन्द्र आहे. भारतात कोणत्याही क्षेत्रात होणाऱ्या उलाढाली मुंबईला वगळून होऊच शकत नाहीत. ‘बम्बई नगरी बड़ी बाका’ असे म्हणतात ते काही खोटे नाही मुंबई हे नागरी जीवनाचे प्रातिनिधिक शहर असून या शहराचे स्वास्थ्य आणि प्रगती हा आधुनिक भारताच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. जरी मुंबई महाराष्ट्रात असलो आणि ती महाराष्ट्रातच राहावी यासाठी रक्तरंजित संघर्ष झालेले असले तरी मुंबईचा विकास प्रामुख्याने अमराठी लोकांकडूनच झालेला आहे हे सत्य नाकारता येत नाही. या इतिहासावर खूप काही लिहिले गेले आहे. मुंबईची द्वारे सदैव मुक्त राहिलेली असल्याने येथील विकास पुर्तुगीज, इंग्रज, गुजराथचे मुसलमान शासक, पारशी, कच्छी, गुजरायी, राजस्थानी, पंजाबी, मोपला व उडपी इत्यादी दाक्षिणात्य, सिंधी व अलीकडे उत्तर भारतीय यांच्यामुळे झाला आहे व आजही मुंबईत यापैकी विदेशींचा अपवाद वगळता याच समाजांचे वर्चस्व आहे. मुंबईत मराठी माणसाचे स्थान गौण आहे हे कटु सत्य मराठी माणसांना वैषम्यकारक आहे. केवळ स्थानिक स्वराज्य संस्था आणि काही शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्था तेवढ्याच मराठी मंडळीच्या हाती उरल्या आहेत आणि हा मराठी लोकांपुढील संवेदन-शील मुद्दा आहे.\nमुंबईचा इतिहास, सार्वजनिक जीवन, व्यापार उदीम, उद्योग आणि नागरी समस्या याविषयी सातत्याने लिहिले गेले आहे. वृत्तपत्रे, नैमित्तिक प्रकाशने, गौरवग्रंथ, स्मरणिका या विविध माध्यमातून मुंबई विषयी चर्चा होत असते. याच परंपरेत अलीकडेच ‘मराठी विज्ञान परिषद’ या संस्थेचे ‘३५ वे अखिल भारतीय मराठी विज्ञान संमेलन’ भरले असताना प्रसिद्ध झालेली स्मरणिका असून तिचा विषयही—-‘मुंबई आजची, उद्याची’ असाच आहे. ही स्मरणिका हाती पडल्यावर, मराठी विज्ञान परिषदेचा आजीव सदस्य, जुना कार्यकर्ता आणि परिषदेच्या नागपूर विभागाचा संस्थापक कार्यवाह या नात्यांनी, स्मरणिका वाचून बरेच विचार मनात आले ते स्पष्टपणे परंतु थोडक्यात व्यक्त करण्याची इच्छा आहे. आजचा सुधारक हे मासिक वस्तुतः मराठी विज्ञान परिषदेच्या प्रमुख उद्देशाशी सहमत असून या मासिकात विवेकवाद, स्त्रीमुक्ती, स्त्रीपुरुष समानता, धर्म व श्रद्धा यांचा विरोध, सामाजिक कुप्रथांवर टीका यासारखे विषय सतत चर्चिले जाऊन आता गुळगुळीत झाले आहेत. या सामाजिक सुधारणांसाठी मूलभूत असलेल्या प्र नांखेरीज सार्वजनिक जीवनात सतत निर्माण होणाऱ्या, विकासासंबंधी तसेच व्यवस्थापनासंबंधीच्या समस्यावर आ.सु.मध्ये चर्चा होणे योग्यच नव्हे तर आवश्यकही आहे. म्हणूनच अमर्याद शहरी-करणाच्या संदर्भात मराठी विज्ञान संमेलनाच्या स्मरणिकेचा परामर्श आजचा सुधारक ने घेणे सयुक्तिकच ठरावे.\nमराठी विज्ञान परिषदेच्या स्थापनेच्या वेळी संस्थापकांनी जी उद्दिष्टे डोळ्यासमोर ठेवली होती ती काहीशी घाईघाईने योजिलेली होती हे परिषदेच्या प्रारंभीच्या वाटचालीतच ध्यानात आले होते. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धिंगत करणे हे मुख्य उद्दिष्ट बाजूला पडून केवळ एक शैक्षणिक उपक्रम स्वरूप ‘म. वि. प.’ ला प्राप्त झाले. वास्तू निर्माण करणे विज्ञान संमेलने भरविणे, विज्ञान पत्रिका प्रकाशित करणे, विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आयोजित करणे यासारखे विज्ञानाशी संबंधित लोकांपर्यंत पोचणारेच कार्यक्रम राबविल्यामुळे, सामान्य जनतेमध्ये वैज्ञानिक वृत्तीचे संगोपन होत नाही हे कटु सत्य परिषदेच्या कार्यकर्त्यांना जाणविले. परंतु एक संस्था उभी राहिली आहे, तिला अनुदाने मिळत आहेत, आजीव सदस्य आहेत म्हणून संस्था जिवंत ठेवणे एवढेच मर्यादित कार्य संस्थाचालक पार पाडीत आहेत असे दिसते. परिषदेचे सदस्य नसलेल्या, तसेच विज्ञानाशी संबंध नसलेल्या सामान्य जनतेमध्ये वाढीस लागलेले धार्मिक उत्सवांचे आकर्षण, कौटुंबिक समारंभांचा बडे-जाव, फलज्योतिषाचा पगडा यासारख्या कुप्रथांविरुद्ध जनमत तयार करण्याचा प्रयत्न म. वि. प. ने कधी केलेला दिसत नाही आणि चुकूनमाकून केला असला तरी तो संपूर्णपणे फसलेला आहे ही शोकांतिका आहे.\nमुंबईला भरलेल्या ३५ व्या संमेलनाचा स्मरणिकेतही मराठी विज्ञान परिषदेची ही अगतिकता स्पष्टपणे जाणवते. अखिल भारतीय संमेलन म्हणावयाचे परंतु स्मरणिकेत मात्र केवळ मुंबई शहराबद्दलच लेख प्रसिद्ध करणे अपुरे आहे. वस्तुतः अमर्याद व अनिर्बंध शहरीकरणाची समस्या सार्वत्रिक आहे. दिल्लीसारख्या राष्ट्रीय राजधानीतील नागरी वस्त्यांमध्ये प्रदूषण पसरविणाऱ्या लघु-उद्योगांची समस्या लोकसभेमध्येसुद्धा गाजली. अशा सार्वत्रिक शहरीकरणाच्या भयानक समस्येविषयी समग्र ऊहापोह करण्याची उत्तम संधी म. वि. प. स्मरणिकेने गमाविली असून एखाद्या पर्यटन-स्थळाविषयी पुस्तिका असते तसेच स्वरूप या स्मरणिकेला प्राप्त झाले आहे.\nमुंबई शहराच्या विकासाचा उत्तराखडा, पाणी पुरवठा, सांडपाण्याचे व्यवस्थापन, वाहतूक व्यवस्था, दूरसंचार यंत्रणा इत्यादी उपक्रम कसे आदर्शपणे चालू आहेत असा आभास निर्माण करणारे संबंधित अधिकाऱ्यांचे लेख हे त्या त्या विभागांच्या वार्षिक प्रतिवृत्तासारखे वाटतात. त्यात नवीन क्रांतिकारी विचार, योजना वगैरे काहीही आढळत नाही. जणु काही सगळे काही ‘आलबेल’ चालू आहे असा आभास निर्माण करण्यात आला आहे. चर्चा व्हावी, लोकमत जागृत व्होव असे या लेखांमध्ये काहीही नाही. त्यामानाने श्रीमती सुमती कुळकर्णी यांचा लोकसंख्याशास्त्रा वर (Demography) आधारित लेख, शहरीकरणाच्या समस्येची कारणे सांगून काही उपाय सुचविणारा आहे.\nमुंबईचा सागरकिनारा, मुंबईतील उद्याने, व्यायाम संस्थ�� तसेच मुंबईत आढळणारी वृक्षसंपदा यावरील लेख अभ्यासपूर्ण आणि संग्रहणीय असून त्या त्या लेखकांचा सखोल अभ्यास दर्शविणारे आहेत. तरीपण हे लेख माहितीवजाच आहेत. उद्यानांची व व्यायाम संस्थांची आवश्यकता व त्यासाठी लोकजागृती करणारे फारसे मार्गदर्शन या लेखातही आढळत नाही. वृक्षसंपदेचा विकास करणे व ती जतन करणे यासाठी सामान्य जनतेचे काय कर्तव्य आहे याविषयी अधिक ऊहापोह होणे आवश्यक होते पण तसे झालेले नाही. प्रभादेवीच्या दोन शिरीष वृक्षांना तोडणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध मुंबईत मोठा वाद झाला. कोर्टकचेऱ्यापर्यंत प्रकरण गेले. या बाबतीत लेखकाने अवैज्ञानिक असा भावनात्मकच पवित्रा घेतला आहे पुण्याला भांबुर्थ्यावरील ज्ञानेश्वर व तुकाराम पादुका मंदिरे बाजूला सारू पाहणाऱ्या प्रकरणासारखेच हेही प्रकरण होते. शहराच्या योजनाबद्ध विकासासाठी आणि सुरळीत वाहतुकीसाठी काही अडथळे, वृक्ष आदी हटविणे हे इष्ट असतानाही या विषयी एखाद्या वैज्ञानिक संस्थेने लोकांच्या भावनिक संवेदनांना प्रोत्साहन देणे अयोग्य आहे. पूर्वी पुण्यात रस्ते रुंदीकरणासाठी अनेक देवळे हटविणाऱ्या बर्वे यांच्यासारख्या धडाडीच्या अधिकाऱ्यांना तसेच नागपूरला वर्धामार्गावरील उड्डाण-पुलासाठी असंख्य प्राचीन वृक्ष तोडण्याच्या निर्णयाला लोकांनी खपवून घेतले कारण त्याविरुद्ध जनतेच्या भावना भडकविण्याचे अवैज्ञानिक प्रयत्न विफल झाले होते. नर्मदा बचाव आंदोलन काय, बहुगुणांचे चिपको आंदोलन काय अथवा प्रभादेवीचे शिरीष वृक्ष वाचविण्याची चळवळ काय, ही सर्व अवैज्ञानिक जनहितविरोधी आंदोलने आहेत अशी ठाम भूमिका मराठी विज्ञान परिषदेसारख्या संस्थांनी घ्यावयाची नाहीत तर मग कोणी\nश्री. अंबरिष मिश्र या वृत्तपत्र-लेखकाचा मुंबईतील करमणूक विश्वावरील लेख अतिशय उथळ आहे, एखाद्या वृत्तपत्रातील वृत्तांतासारखा आहे. केवळ एखाद्या नामवंत लोकप्रिय लेखकाला स्मरणिकेत स्थान देण्याचे ठरवूनच हा लेख लिहून घेतल्याचे जाणवते वस्तुतः मुंबईला नाट्यकलेचा आणि संगीताचा उज्ज्वल इतिहास आहे. आणि आजही मुंबईला सर्व प्रकारचे नाट्यप्रवेश आणि संगीताच्या मैफली भारतातील इतर कोणत्याही ठिकाणापेक्षा अधिक संख्येने होतात. मुंबईला असंख्य रंगकर्मी व गायकवादक वस्ती करना आहेत व या क्षेत्रातही अनेक समस्या आहेत. सिनेम�� सृष्टीतही मुंबईचे स्थान अनन्यसाधारण आहे. या क्षेत्रातील समस्या, कला-कारांचे अनि िचत जीवन, गुन्हेगारीतून मिळणाऱ्या पैशाचा या क्षेत्राला लागलेला गळफास यासारख्या समस्याबद्दल वाचकांचे उद्बोधन करणे हे लेखकाला न पेलणारे आव्हान होते असे स्पष्टपणे जाणवते.\nडॉ. आनंद नाडकर्णी या हरहुन्नरी लेखकाचा मुंबईतील जनतेच्या मानसिक तणावाविषयी लेख आहे तो फारच वरवरचा आहे. मानसिक तणाव काय फक्त मुंबईतील लोकांवरच असतो असे का लेखकाला म्हणावयाचे आहे एकूणच हल्लीच्या चढाओढीच्या आणि धावपळीच्या जीवनात मानसिक तणाव ही सर्वव्यापक समस्या आहे. या तणावाचे कोणते घटक असतात व हा तणाव सुसह्य होण्यासाठी सामान्य व्यक्तीने काय करावे याबद्दल मार्गदर्शन अपेक्षित होते परंतु तसे करण्याची संधी लेखकाने गमावली आहे. कदाचित् हा लेख स्मरणिकेत आलाच पाहिजे अशा हव्यासापायीच, तगादा लावून लेख लिहून घेतला असावा असे वाटते\nएकूणच मराठी विज्ञान परिषदेच्या ३५ व्या अखिल भारतीय मराठी विज्ञान संमेलनानिमित्त प्रकाशित केलेली स्मरणिका ही अपेक्षाभंग करते असेच म्हणावे लागते. आपल्या मूळ उद्दिष्टांविषयी संभ्रमात पडलेल्या संस्थेने, संमेलनाचा एक भाग म्हणून प्रथेनुसार स्मरणिकेचे संयोजन व संपादन केले आहे. लोकजागृतीचे कोणतेही लक्ष्य संपादकांसमोर नसणे व तसा प्रयत्नही त्यांनी केलेला नसणे हे या स्मरणिकेचे उणेपण आहे असेच खेदपूर्वक नमूद करणे भाग आहे.\n१०२, उत्कर्ष-रजनीगंधा, खरे टाऊन, धरमपेठ, नागपूर — ४४० ०१०\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – एप्रिल २०२१\nदेशहित की अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर हल्ला – शुभलक्ष्मी नाईक गांवकर\nकवीची कैद – राजराहुल (राहुल खंडाळे)\nकोविड-१९ अरिष्टानंतरची नवक्षितिजे – श्रीधर सुरोशे\nलोकशाही संकोचते आहे – प्रसाद माधव कुलकर्णी\nगडबड-घोटाळे (व्यंगचित्रे) – चित्रकार प्रभाकर पाचपुते\nस्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल – ज्ञानेश वाकुडकर\nकिसान विरुद्ध सरकार ते किसान अभिमुख देश – श्रीनिवास नी. माटे\nभांडवलशाही हीच एक मोठी समस्या – प्रभाकर नानावटी\nहळूच – राजराहुल (राहुल खंडाळे)\nबोधकथा – वंदना भागवत\n – चित्रकार मिलिंद क्षीरसागर\nसमता आणि स्वातंत्र्य किती खरे किती खोटे – प्राची माहुरकर\nआमच्या लोकशाहीचे भवितव्य – हरिहर कुंभोजकर\nभग्न (होऊ घातलेल्या) तळ्याकाठी… \nसुदृढ लोकशाही – नरेंद्र महादेव आपटे\nथांबा, पुढे गतिरोधक आहे – हेमंत दिनकर सावळे\nयार… बोल, लिही – सचिनकुमार वि.तायडे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00212.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8B", "date_download": "2021-04-19T08:24:51Z", "digest": "sha1:ZBAZTV6JHF2WTXZMKZLIJL3IMQFDKWGV", "length": 7290, "nlines": 255, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: be:Юнона\nr2.7.2+) (सांगकाम्याने वाढविले: sah:Юнона\nr2.7.2+) (सांगकाम्याने बदलले: zh:朱諾 (神祇)\nr2.7.2+) (सांगकाम्याने बदलले: ckb:جوونۆ\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ckb:جونۆ\nजुनोपान ज्युनो कडे J स्थानांतरीत\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: chr:ᏧᏃ (ᎤᏁᎳᏅᎯ)\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: an:Chuno\nr2.7.1) (सांगकाम्याने बदलले: de:Iuno\nr2.5.4) (सांगकाम्याने बदलले: sv:Juno\nr2.7.1) (सांगकाम्याने बदलले: id:Yuno\nr2.6.3) (सांगकाम्याने वाढविले: sl:Junona\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: az:Yunona\nr2.5.2) (सांगकाम्याने बदलले: uk:Юнона\nसांगकाम्याने वाढविले: cy:Juno (mytholeg)\nसांगकाम्याने वाढविले: ar:جونو (أسطورة)\nसांगकाम्याने वाढविले: sk:Juno (bohyňa)\nसांगकाम्याने वाढविले: ko:유노 (신화)\nसांगकाम्याने वाढविले: fa:یونو बदलले: eo:Junono\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/global/after-three-times-strong-earthquake-threat-tsunami-has-been-averted-new-zealand-11159", "date_download": "2021-04-19T09:36:53Z", "digest": "sha1:G3EJ5RJM5HHCUSTGCYV4XVIXFL6DOMNE", "length": 11273, "nlines": 126, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "New Zealand: न्यूझीलंडमध्ये सलग तीन भूकंपानंतर टळला त्सुनामीचा धोका | Gomantak", "raw_content": "\nसोमवार, 19 एप्रिल 2021 e-paper\nNew Zealand: न्यूझीलंडमध्ये सलग तीन भूकंपानंतर टळला त्सुनामीचा धोका\nNew Zealand: न्यूझीलंडमध्ये सलग तीन भूकंपानंतर टळला त्सुनामीचा धोका\nशुक्रवार, 5 मार्च 2021\nत्तर बेटाच्या उत्तर किनाऱ्यावर राहणाऱ्या हजारो लोकांना त्यांच्या घरातून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले होते, आता ते त्यांच्या घरी परतू शकतात. मात्र अद्याप धोका पूर्णपणे टळला नाही\nन्यूझीलंडचा भूकंप त्सुनामीचा धोका: न्यूझीलंडमध्ये सलग तीन भूकंपानंतर आता त्सुनामीचा धोका टळला आहे. अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची माहिती दिली आहे. उत्तर बेटाच्या उत्तर किनाऱ्यावर राहणाऱ्या हजारो लोकांना त्यांच्या घरातून सुरक्षित ठिकाणी स्थला���तरीत करण्यात आले होते, आता ते त्यांच्या घरी परतू शकतात. मात्र अद्याप धोका पूर्णपणे टळला नाही आणि लोकांना किनारपट्टी व समुद्रकाठापासून दूर राहण्यास सांगितले गेले असेही अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.\nन्यूझीलंडची राष्ट्रीय आपत्कालीन व्यवस्थापन संस्था यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, 'यापुढे पूर येण्याचा धोका नाही. आम्ही लोकांना पाण्यापासून दूर राहण्याचा सल्ला देत आहोत. समुद्राच्या लाटा पाहण्यासाठी किनारी भागाकडे जाऊ नका. खरं तर, न्यूझीलंडमधील करमाडेक बेटांवर भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंप 8.1 रिश्टर स्केल होता. या भूकंपानंतर न्यूझीलंडमध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात आला. तसेच, धोक्याच्या ठिकाणी लोकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे.\nतीन वेळा झाला भूकंप\nन्यूझीलंडमध्ये भूकंपाचे धक्के एकामागून एक असे तीन वेळा धक्के जाणवले. पहिल्यांदा 7.1 तीव्रतेचा भूकंप जाणवला आणि दुसऱ्यांदा 7.4 तीव्रतेचा भूकंप जाणवला. त्यानंतर त्सुनामीच्या भीतीने लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले. मात्र आता लोकांना परत जाण्यास सांगण्यात आले आहे. परंतु यादरम्यान, त्यांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. अद्याप कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही किंवा कुठल्याही इमारतीचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही.\nरेलटेलकडून 4000 रेल्वे स्थानकांवर प्रीपेड वाय-फाय सेवा सुरू; ग्राहकांना मिळणार हाय-स्पीड इंटरनेट\nअभिनेता सोनू सूद कोरोना पॉझिटिव्ह\nराज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. यातच सर्वसामान्यांपासून ते अनेक...\nसोनिया गांधींचे पतंप्रधान मोदींना पत्र\nनवी दिल्ली: देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना कॉंग्रेस अध्यक्षा...\nगोव्यातील 285 अंगणवाड्यांचे स्थलांतर\nपणजी : राज्यातील अंगणवाड्या शिक्षण खात्याच्या बंद पडलेल्या शाळा वा अन्य...\nलॉकडाऊनची भीती: कामगारंच्या राष्ट्रीय महामार्गावर रांगा\nनवी दिल्ली: कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असतांना अनेक ठिकाणी नाईट कर्फ्यू आणि...\nगोवा पालिका निवडणूक 2021: वैश्विकतेच्या उंबरठ्यावर पणजीतले रण\nराज्यांत अकरा नगरपालिका आणि एकमेव महापालिकेच्या निवडणुका पुढील सप्ताहात होणार आहेत....\nइंग्लंडमध्ये झाला चक्क दुसऱ्या महायुद्धातील बॉम्बचा स्फोट; व्हिडिओ व्हायरल\nएक्सेटर : जगात आजही दुसरे महायुद्ध भयावह त्याच्या आठवणींमुळे स्मरणात...\nमहाराष्ट्रावर कोरोना पाठोपाठच आता 'बर्ड फ्लू'चं सावट; 381 पक्षांचा मृत्यू\nमुंबई : महाराष्ट्राला कोरोना पाठोपाठच आता बर्ड फ्लूने घेरल्याची भीती...\nबायडन यांचा मोठा निर्णय; पॅरिस हवामान करारात अमेरिकेची पुन्हा एंट्री\nअमेरिकेने पॅरिस हवामान करारात पुन्हा एकदा प्रवेश केला आहे. अमेरिकेचे जो बायडन...\n\"काहीही झालं तरी सीएए लागू होऊ देणार नाही\"; राहुल गांधींचा घणाघात\nगुवाहाटी : येत्या काही महिन्यांत आसाममध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकांच्या...\nमाजी सनदी अधिकारी दौलत हवालदार ‘गोमन्तक’मध्ये आले होते. ‘गोमन्तक सृजन’च्या...\nWorld Wetlands Day 2021: जागतिक स्तरावर साजरा केला जातो पानथळ दिवस\nWorld Wetlands Day: इराण मध्ये 2 फेुब्रुवारी 1971 साली रामसर येथे पाणथळ प्रदेशाचे...\nBudget 2021 : गोव्याला तीनशे कोटींचे पॅकेज\nपणजी - केंद्रीय अर्थसंकल्प हा आत्मनिर्भर भारत निर्मितीला चालना देणार आहे. यातून...\nस्थलांतर पूर floods भूकंप त्सुनामी समुद्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/three-questions/", "date_download": "2021-04-19T09:33:19Z", "digest": "sha1:2NCN5H73AOJW6LUAPUBGOE5ALOG27VO2", "length": 3104, "nlines": 81, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "three questions Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nचिनी सैन्य मागे हटल्यानंतर राहुल गांधींनी सरकारला विचारले आणखी तीन प्रश्न\nप्रभात वृत्तसेवा 10 months ago\nकरोना चाचणीसाठी तासन्‌ तास प्रतीक्षा; रांगेतच ‘बाधित’ होण्याची नागरिकांना भिती\nराज्य सरकारवर रामदास आठवले भडकले म्हणाले,”रेमडीसीविरचा गेमडिसीविर करू नका”\nरेमडेसिविरनंतर आता ‘टॉसिलिझूमॅब’, ‘अलझूमॅब’ इंजेक्‍शन्सही आऊट ऑफ स्टॉक\n#ResignModi : मोदी, राजीनामा द्या ट्‌वीटरवर ट्रेन्डींग\n“साडे चार कोटींचे रेमडेसीवीर खरेदी करणाऱ्या फडणवीसांची चौकशी करा”; काँग्रेसच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.drushtikonnews.com/2021/03/blog-post_407.html", "date_download": "2021-04-19T10:13:21Z", "digest": "sha1:NJ3JSRCGS2RSEE7PHQYUEPE7VCYOVNTG", "length": 3482, "nlines": 46, "source_domain": "www.drushtikonnews.com", "title": "जिल्हाधिकारी कार्यालयात शहीद दिन साजरा - दृष्टीकोन", "raw_content": "\nHome / बीडजिल्हा / जिल्हाधिकारी कार्यालयात शहीद दिन साजरा\nजिल्हाधिकारी कार्यालयात शहीद दिन साजरा\nबीड : जिल्हाधिकारी कार्यालयात शहीद दिनानिम्मित क्रांतिकारक भगतसिंग,राजगुरु आणि सुखदेव यांच्या प्रतिमांना निवासी उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.\nया प्रसंगी तहसिलदार श्री.शिरीष वमने,नायब तहसिलदार श्री.धर्माधिकारी यांच्यासह उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भगतसिंग,राजगुरु आणि सुखदेव यांच्या प्रतिमांना पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.\nशिवसेना बीड जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी केज कोव्हिड सेंटरला दिली भेट\nदुचाकीचा अपघातात ऊसतोड मुकादम ठार\nयशोदिप भोजनालय तर्फे चालविण्यात येणाऱ्या शिव भोजन केंद्रा तर्फे आष्टी शहरात घरपोच ७५ थाळी मोफत वाटप\nआरोग्य कर्मचार्‍यांच्या सर्व अडचणी मी स्वतः प्राधान्याने सोडविणार : आ.बाळासाहेब आजबे\nबीडजिल्हा महाराष्ट्र क्राईम बीड जिल्हा ताज्या बातम्या Home आरोग्य-शिक्षण व्हिडीओ देश- विदेश ब्लॉग संपादकीय व्हीडीओ राजकारण मनोरंजन-खेळ Breaking बीड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2000/05/3088/", "date_download": "2021-04-19T10:14:51Z", "digest": "sha1:PXGJEDHJL5IJXFB33NGYI5C4W6HUJDVR", "length": 29517, "nlines": 65, "source_domain": "www.sudharak.in", "title": "धर्म आणि धम्म – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – एप्रिल २०२१\nमे, 2000इतरडॉ. भाऊ लोखंडे\nआधुनिक भारताचे नाव अख्ख्या जगात पसरविणारा एक महान प्रज्ञा-पुरुष (ओशो) म्हणतो, ‘बुद्ध हा भारतमातेचा सर्वोत्तम पुत्र असन त्याच्या विचाराची गंगोत्री ही जगातील बहतेक तत्त्वज्ञानांची जननी ठरली आहे’. आंग्लतत्त्वज्ञ बरटाँड रसेल म्हणतो. ‘माझा स्वतःचा कुठलाही अंगीकृत धर्म नाही. परंतु मला जर एखाद्या धर्माचा स्वीकारच करावयाचा झाला तर मी बुद्धाच्या धर्माचाच अंगीकार करेन. प्रसिद्ध वैज्ञानिक आईन्स्टाईन यांनी तर आपल्या सापेक्षतावाद (रिलेटिव्हिटी) या सिद्धान्ताच्या संशोधनात बौद्धतत्त्वज्ञानाला बरेचसे श्रेय देऊन कृतज्ञता व्यक्त केली आहे. जुंग(युग) नावाच्या मानसशास्त्रज्ञाने बौद्धधर्मातील तत्त्वांच्या आधारावर ‘अभि-धर्म पर्सनॅलिटी’ या शब्दांत व्यक्तिमत्त्व-विकासाचे वि लेषण केले आहे. पंडित नेहरूंसारखा इतिहासकार आपल्या निवासस्थानातील प्रत्येक खोलीत बुद्धमूर्ती ठेवायला विसरत नव्हता. धम्मपद त्यांची सतत सोबत करी.\nबुद्धाबद्दल एवढे आकर्षण व आवड जगातील एक-तृतीयांश जनते-मध्ये आढळते. चीन, जपान, तिबेट व मंगोलियाचे बौद्ध भारतभूमीवर पाऊल टाकता-नाच येथील माती आपल्या कपाळावरच नव्हे तर जिभेवर ठेवतात. श्रीलंका, बर्मा, थायलंड व कंबोडियाचे उपासक साष्टांग दंडवत घालतात. जगात कुठल्याही बाजारात बुद्धमूर्ती विराजमान झालेली आढळते. संपूर्ण जगात आपल्या प्रज्ञा, करुणा व शांतीच्या बळावर पसरलेला हा बुद्धाचा धर्म एकमेव धर्म आहे. जगात नाना प्रकारची परिवर्तने घडली परंतु बुद्धाने उपदेशिलेली ही मानवी मूल्ये आजही जशीच्या तशी कायम आहेत.\nधर्माचे प्रयोजन म्हटले की ईश्वरापासून त्याचा प्रारंभ होतो आणि आत्म्याच्या माध्यमातून स्वर्गात त्याचा शेवट होतो. स्वर्गाचे राज्य, पृथ्वीचे राज्य किंवा नरकातील राज्य अशा तीन अवस्थांमध्ये धर्म हेलकावत असतो. स्वर्गात ईश्वराचे राज्य तर नरकात सैतानाचे राज्य अबाधित असते. संघर्ष चालतो तो पृथ्वी-वरील राज्यासाठी. स्वर्गातील राज्य काहींच्या मते धर्मराज्यच असते. तथागत बुद्ध मात्र काल्पनिक स्वर्गाला धर्माचे किंवा मानवी जीवनाचे ध्येय न मानता ‘या पृथ्वीचाच स्वर्ग बनविण्याला धर्माचे राज्य असे मानतात आणि त्यासाठी व्रतवैकल्ये किंवा कर्म-कांडाचा आधार न घेता सद्धर्माचा व सदाचाराचा मार्ग अवलंबिण्याचा उपदेश देतात. स्वतःच्या दुःखाचा नाश करावयाचा असल्यास इतरांबरोबर न्यायाने व धर्माने वागले पाहिजे, तरच ही पृथ्वी ‘याचि देही याचि डोळा’ स्वर्ग किंवा धर्मराज्य बनू शकते याची ते ग्वाही देतात. त्यासाठी त्यांचा पंचशील, आर्य अष्टांगिक मार्ग आणि दहा पारमितांवर अधिक भर आहे. यांच्याच अंमलबजावणीने मनुष्य सदाचारी बनतो. माणूस दुसऱ्या माणसाबरोबर जेव्हा अयोग्य वर्तन करतो तेव्हाच तो दुःखाला जन्म देतो. या परस्पर दुराचाराचा निःपात धर्मातूनच अर्थात धर्माचरणातूनच होऊ शकतो. म्हणून बुद्ध नुसता उपदेश देऊन थांबत नाहीत तर तो उपदेश प्रत्यक्ष आचरणात आणायला प्रवृत्त करतात आणि त्याच्यासाठी मनाला पूर्णपणे शुद्ध करण्याचा आदेश देतात.\nबुद्धाच्या धर्माचे हेच वैशिष्ट्य आहे. परंपरागत रिलिजन म्हणवला जाणारा धर्म आणि बुद्धाचा धर्म, ज्याला पाली भाषेत धम्म म्हणतात, त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी याच दृष्टिकोनातून फरक स्पष्ट केला आहे. दैवी शक्ती, नैसर्गिक संकटे, वादळ-वारा, भूकंप, अतिवर्षा, अतिउष्णता यापासून बचाव करण्यासाठी वापरावयाच्या मंत्रतंत्रादी जादू-विद्येला प्रारंभी याच अर्थाने महत्त्व होते. कालांतराने माणसाच्या श्रद्धा, विश्वास, कर्मकांड, रीतीरिवाज, प्रार्थन���-अर्चना बलिदान करविणारे ही शक्ती प्रारंभी दानवी किंवा सैतानी स्पात जाणवत असे. जसजसा तो विकसित होत गेला तसतशी ती शुभ किंवा ‘शिव’स्वरूपी वाटू लागली. या शक्तीच्या तुष्टीकरणासाठी विविध कर्मकांडाचे आयोजन होते. कालांतराने हीच शक्ती ईश्वरस्वरूप झाली. हीच दैवीशक्ती नंतरच्या काळात या जगाची व माणसाची जन्मदात्री ठरली. त्यातूनच मानवी देहातील नित्यस्वस्पी आत्म्याचीसुद्धा सृष्टी झाल्याची मान्यता उदय पावली आणि हा आत्मा मग माणसाच्या पापपुण्याचा ईश्वराजवळ हिशेब देणारा जबाबदार दुवा ठरला. अशा प्रकारे ईश्वरावर भरवसा ठेवणे, आत्म्याला मान्यता देणे, ईश्वराची आराधना करणे, प्रार्थना व अर्चना कस्न ईश्वराला प्रसन्न करणे, हे कार्य धर्मात किंवा रिलिजन या संज्ञेत अभिप्रेत आहे.\nबुद्धाच्या उपदेशाचे सार ज्या शिकवणीत किंवा उपदेशात साठविले आहे त्याला स्ढ अर्थाने युरोपातील देववादी रिलिजन या शब्दाशी जोडले जात असते तरी दोहोंमध्ये महदन्तर आहे. म्हणूनच युरोपियन देववादी तथागत बुद्धाच्या धर्माला त्यांच्या निकषाप्रमाणे ‘रिलिजन’ मानायला तयार नसतात. म्हणून त्यांच्याच नकाराचा किंवा अस्वीकाराचा आधार घेऊन आपल्याला दोहोंमधील फरक समजावून घेतला पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे रिलिजन ही व्यक्तिगत बाब आहे. ती आपल्या पुरतीच मर्यादित असली पाहिजे. सार्वजनिक जीवनात तिची दखलंदाजी होता कामा नये. याउलट बुद्धाचा जो धम्म वा धर्म आहे. ती ‘सामाजिक बाब’ आहे. प्राधान्याने तो सामाजिक आहे. व्यक्तिगत नाही. या धर्माचा अर्थ सदाचरण, म्हणजे जीवनातील सर्वच क्षेत्रात एका माणसाचा दुसऱ्या माणसाबरोबर सद्व्यवहार होय. अर्थात माणूस जर एकाकी अगदी एकटाच असला तर धम्माची गरज नाही. तेथे रिलिजन पुरेसा असतो. परंतु एकापेक्षा अधिक माणसे जवळ आली की मग इच्छा असो की नसो धम्म अटळ आहे. त्यातून मग सुटका अशक्य आहे, दुसऱ्या भाषेत सांगायचे झाल्यास धम्माशिवाय समाज चालू शकत नाही. समाजात शिस्त हवी असल्यास धम्म अत्यावश्यक आहे. शिस्तीविना धर्म म्हणजे अराजकाला आमंत्रण. धम्माचे आचरण केल्यास न्यायालये किंवा मॅजिस्ट्रेटची गरज नाही. म्हणून स्वातंत्र्यासाठी धम्म वा सद्धर्माची आवश्यकता आहे. अराजक किंवा न्यायाधीश दोघेही स्वातंत्र्याला पोषक नाहीत. धम्माच्या अस्तित्वातच पूर्ण स्वातंत्र्य अबाधित राह���े. म्हणून बुद्ध तत्कालीन लोकांना विचारस्वातंत्र्याचा उपदेश देतात आणि आपली सदसदविवकबुद्धी व जनकल्याणकारी भावना सतत जागृत ठेवायला सांगतात.\nनुसत्या अनुकरणाला किंवा साध्या क्रियेला कृती मानीत नाहीत. जाणीव-पूर्वक केलेल्या कृती किंवा कर्मालाच कर्म मानतात. अनवधानाने किंवा बेशुद्धावस्थेत झालेल्या कृतीला ते कर्म मानीत नाहीत. लाभाचे किंवा आमिषाचे उत्तराधिकारी व्हायला सांगत नाहीत. त्याच उद्देशाने ते ‘अत्तदीपाअत्तसरणा’चा किंवा ‘अत्तदीपो भव’चा संदेश देत म्हणतात. ‘मी मार्गदर्शक मार्गदाता आहे मोक्षदाता नाही. तुम्हाला तुमच्या मुक्तीसाठी स्वतःच प्रयत्न करावा लागेल, मी केवळ रस्ता दाखवीन.’\nया कसोटीला आत्मा-परमात्मा, स्वर्ग-नरक हे सर्व उतरले तर ठीक, नाही तर ते सुद्धा नाकारणार. एखाद्या स्त्रीला न पाहता— तिचे नाव, गाव, वर्ण, उंची काहीच माहीत नसताना व तिला प्रत्यक्ष पाहिलेही नसताना—तिच्यावर प्रेम करण्याची भाषा उच्चारणारा जसा वेड्यात काढला जाईल, तशीच अवस्था ईश्वराचा किंवा ब्रह्माचा साक्षात्कार न होता त्याची आराधना करणाऱ्याची होईल. हेच उदाहरण निर्गुणनिराकार ईश्वराप्रमाणे आत्म्यालाही लागू पडणार. हीच अडचण स्वर्गाच्या बाबतीतही येणार. एखादा मनुष्य एका इमारतीवर चढण्यासाठी शिडी उभारतो आहे. परंतु ती इमारत कोठे आहे तिला किती मजले आहेत तिला किती मजले आहेत किती खोल्या आहेत किती दरवाजे व खिडक्या आहेत काहीच माहीत नाही. परंतु त्या इमारतीत चढण्यासाठी शिडी बनवीत आहे. असा अट्टाहास करणे जसे वेडेपणाचे ठरते– -तसेच स्वर्ग कोठे आहे काहीच माहीत नाही. परंतु त्या इमारतीत चढण्यासाठी शिडी बनवीत आहे. असा अट्टाहास करणे जसे वेडेपणाचे ठरते– -तसेच स्वर्ग कोठे आहे कसा आहे किती लोकांची राहण्याची सोय आहे कोणी पाहिला का याचे होकारार्थी उत्तर मिळाले नसताना तेथे जाण्यासाठी यज्ञयाग करणे, व्रतवैकल्ये करणे आणि पशुबळी देणेदेखील शहाणपणाचे ठरत नाही.\nतथागत बुद्ध आत्मादेखील अविनाशी असल्याचे मानीत नाहीत. म्हणून तर त्यांच्या धर्माला अनात्मवादी म्हणतात. आत्मा येतो कोठून, त्याचा व शरीराचा काय संबंध मृत्यूनंतर त्याचे काय होते मृत्यूनंतर त्याचे काय होते शरीर नसतानाही परलोकात तो कसा राहतो शरीर नसतानाही परलोकात तो कसा राहतो कधीपर्यंत तेथे राहतो असे अनेक प्र न ��ुद्ध उपस्थित करतात. याउलट बुद्धाने नामरूपाच्या स्वस्पात मनुष्यप्राण्याचे वि लेषण केले आहे. भौतिक व मानसिक तत्त्वांच्या मिश्रणाला त्यांनी प्राणी मानून विवेचन केले. या मानसिक व भौतिक तत्त्वांना पंचस्कंध हे नाव दिले. पृथ्वी, पाणी, वायू व अग्नी ही चार भौतिक तत्त्वे म्हणजे शरीर स्प आणि चितचैतसिकांचा समूह म्हणजे ‘नाम’ होय. नाम-स्कंधाला चेतना अर्थात विज्ञान किंवा मनही म्हणतात. वेदना, संज्ञा व संस्कार हे तीन चैतसिक आणि विज्ञान म्हणजेच चित्त ह्यांच्या मिश्रणातून नाम-स्कंधाची निर्मिती होते. या चित्तातूनच हे चैतसिक जन्म घेतात. विज्ञान म्हणजे चित्त हेच सर्व प्राण्याचे केंद्रबिंदू आहे. चित्त किंवा चेतना हेच माणसाच्या जिवंतपणाला उदयास आणते. म्हणूनच विज्ञानाला येथे प्राधान्य आहे. हे चित्त किंवा विज्ञान जर सर्व क्रियाकलापाच्या मुळाशी असेल तर मग आत्म्याचे कोणते कार्य शिल्लक राहिले आत्म्याचे सर्व काम चित्तच करून मोकळे होते, असा हा अनात्मवादी सिद्धान्त बुद्धाचा वैशिष्ट्यपूर्ण सिद्धान्त आहे.\nबुद्धकाळात आत्मा शाश्वत मानणारे आत्मवादी किंवा शाश्वतवादी गणले जात. त्यांच्या मते आत्मा अविनाशी, चिरंजीव किंवा चिरंतन असतो. काहींच्या मते प्रत्येकच गोष्टीचा विनाश होतो. त्यांना आत्म्याचे नित्यत्व मान्य नव्हते म्हणून त्यांना उच्छेदवादी म्हटले जाई. बुद्ध आत्मा नित्य मानीत नसत. तरी स्वतःला नित्यतावादी किंवा उच्छेदवादी ठरवायला तयार नव्हते. यामुळे मोठाच पेच निर्माण होतो बुद्ध आत्मा नित्य असल्याचे अमान्य करीत परंतु पुनर्जन्म मात्र मान्य करीत. आत्मा मानणाऱ्या दर्शनात पुनर्जन्माची कल्पना उपरी वाटत नाही. परंतु अनात्मवादी दर्शनात ती काहीशी विचित्रच वाटते. यावर बुद्धाचे म्हणणे असे की अग्नी, पाणी, वायू व पृथ्वी या भौतिक तत्त्वांचे बनलेले शरीर नाश पावते परंतु ही चार तत्त्वे त्या त्या तत्त्वात विलीन होतात. वैज्ञानिकदृष्ट्या ‘मॅटर’ म्हणजे पदार्थ रूप परिवर्तित होत असते. तेच नंतर पुनर्जन्मात रूपांतरित होत असते. त्यातही विशिष्ट शरीराचेच पुनर्जन्मात रूपांतर होईल असे नाही. एका दिव्याने दुसरा दिवा लावावा किंवा एक गाथा गुरुकडून शिष्याच्या मुखात जावी तसे हे संसरण असते. सरतेशेवटी तथागत बुद्धाने आवश्यक वाटले तितक्यांदा आत्मा-परमात्मा, स्वर्ग-नरक नित्यानित्यतेसंबंधीच्या प्र नांचे वि लेषण व विवेचन करून आपली भूमिका समजावून सांगितली. परंतु त्या प्र नांचा काथ्याकूट काही संपेना. तेव्हा मग बुद्धाने अमूल्य वेळ व्यर्थ दवडण्याची पाळी येऊ नये म्हणून या प्र नांना ‘अव्याकृत प्र न’ पुनः पुन्हा उत्तर न द्यावयाचे प्र न म्हणून जाहीर करून टाकले. या प्र नापेक्षाही दुःख आणि मृत्यू हे महत्त्वाचे प्र न आहेत. त्यांच्या नाशासाठी माणसाने प्रयत्न कस्न दुःखमुक्तिस्पी निर्वाण प्राप्त करून या पृथ्वीवरच स्वर्ग निर्माण केला पाहिजे. अन्यथा अंधवेणून्यायाने चालणाऱ्यांना खड्ड्यात पडण्या-ऐवजी गत्यंतर राहत नाही. कबीरांच्या भाषेत सांगायचे झाल्यास म्हणावे लागेल, ‘अंधे अंधा ठेलिया दोनो कूप पडत’. जसे आंधळेपणाने आंधळ्याचे अनुकरण करणे विनाशाला कारणीभूत होते, तसेच डोळस माणसालादेखील विवेकाच्या बळावर प्रत्यक्ष व अनुमान या प्रमाणांच्या आधारावर विचार करता आला नाही तर जीवनाला डोळसपणे सामोरे जाता येत नाही. हा डोळसपणा आन्तरिक आणि व्याव-हारिक पातळीवर अखिल मानवाला दिव्यदृष्टीसारखा प्राप्त व्हावा म्हणून बुद्धाने चार आर्यसत्ये, आर्य अष्टांगिक मार्ग, प्रतीत्यसमुत्पाद, अनीश्वरवाद, अनात्मवाद, शून्यवाद आणि पारमितांचा पुरस्कार केला. त्याच्या आधारावरच मनाचा अंधकार नाश पावतो. त्यातूनच बुद्धाचा उजेड मानवी जीवनाला उजळून टाकेल.\n६६४ वैशाली विहार, मॉडेल टाऊन, कामठी रोड, नागपूर – ४४० ०१४\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – एप्रिल २०२१\nदेशहित की अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर हल्ला – शुभलक्ष्मी नाईक गांवकर\nकवीची कैद – राजराहुल (राहुल खंडाळे)\nकोविड-१९ अरिष्टानंतरची नवक्षितिजे – श्रीधर सुरोशे\nलोकशाही संकोचते आहे – प्रसाद माधव कुलकर्णी\nगडबड-घोटाळे (व्यंगचित्रे) – चित्रकार प्रभाकर पाचपुते\nस्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल – ज्ञानेश वाकुडकर\nकिसान विरुद्ध सरकार ते किसान अभिमुख देश – श्रीनिवास नी. माटे\nभांडवलशाही हीच एक मोठी समस्या – प्रभाकर नानावटी\nहळूच – राजराहुल (राहुल खंडाळे)\nबोधकथा – वंदना भागवत\n – चित्रकार मिलिंद क्षीरसागर\nसमता आणि स्वातंत्र्य किती खरे किती खोटे – प्राची माहुरकर\nआमच्या लोकशाहीचे भवितव्य – हरिहर कुंभोजकर\nभग्न (होऊ घातलेल्या) तळ्याकाठी… \nसुदृढ लोकशाही – नरेंद्र महादेव आपटे\nथांबा, पुढे गतिरोधक आहे – हेमंत दिनकर सावळे\nयार… बोल, लिही – सचिनकुमार वि.तायडे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00213.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.misalpav.com/node/48435", "date_download": "2021-04-19T08:55:37Z", "digest": "sha1:PVLQXDEYJV5T34IR5WQKIN6AG3WFS7NL", "length": 30590, "nlines": 146, "source_domain": "www.misalpav.com", "title": "गावाच्या गोष्टी : चिकनचा बेत | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nगावाच्या गोष्टी : चिकनचा बेत\nआमच्या घरी नॉन व्हेज म्हणजे मासे आणि अंडी प्रमुख अन्न होते. \"नुस्ते\" हा फक्त खाण्याचा प्रकार नसून चघळण्याचा विषय देखील होता. आज सुद्दा कोणीही दोन गौड सारस्वत लोक भेटले कि \"हल्ली नुस्ते पहिल्या सारखे मिळत नाही\" अशी खंत व्यक्त केली जाते. पण त्या काळी सुद्धा सकाळ झाली कि देवपूजा वगैरे करून वडील बाजारांत जायला सिद्ध व्हायचे त्यावेळी आईसाहेब आणि मी काय मासे त्यांनी आणावेत आणि आणू नयेत ह्यावर मत प्रदर्शन करायचो. ते मात्र \"मिळाले तर पाहू\" म्हणून निघून जात. शकू हि आमची नुस्तेकान्न जी दारांतून माश्यांची टोपली घेऊन जायची. मग घराजवळ पोचतांत मोठ्याने हाक द्यायची. आमच्या घरी एक पद्धत, महिलांनी मोठ्याने बोलायचे नाही. नेहमीच शांतपणे मत व्यक्त करायचे. त्याशिवाय दुसरा नियम म्हणजे कुणीही आवाज दिला तर उत्तर कधीही \"ओ\" म्हणून द्यायचे नाही. इतर काही तरी वाक्य बाहेर येऊन म्हणायचे. नुस्तेकान्न इथे अपवाद, आई स्वयंपाक घरातूनच मोठ्याने \"आज काय आणले आहेस \" असे ओरडून विचारायची. मग नुस्तेकान्न सुद्धा मोठ्याने \"कर्ली आहे, सुंगटा\" आहेत वगैरे ओरडायची.\nहे मार्केटिंग झाल्यावर डील नेगोशिएट व्हायाचे. माझ्यासाठी हे सर्व खूपच मजेदार अनुभव असायचे. ती मग बांगडे १० रुपयांना पांच दिले, सदानंद मास्तरांनी १० बांगडे घेतले वगैरे सांगायची आणि आई तिच्याकडे मग भांडायची. मग सर्व सोपस्कार होऊन पैसे देताना \"दोन मांजरीला घाल मगे\" म्हणून तिला काही तारले नाही तर २ सुंगटा मांजरीला खायला द्यायला भाग पडायचे.\nमाश्यांचे प्रकार शेकडो. बांगडा ह्याच माश्याच��� किमान १५ वीस प्रकार होते, तळलेला, केळीच्या पानात बेक केलेला, गवतांत रोस्ट केलेला, रेतीत पुरून स्लो कुक केलेला, भरलेला, रेषाद, बांगड्याचे हुमण, भेंडे घालून केलेले हुमण, बिमला घालून केलेले हुमण, बांगड्याचे सुके, बांगड्याची उड्डमेथी आणि खूप काही प्रकार असायचे. पण हा फक्त मध्यम आकाराचा बांगडा बरे का. छोटा असला तर त्याला बांगदुल्ली म्हणून त्याचे व्यंजन वेगळे. सुकवेलला खारा बांगडा वेगळा त्याचे किमान ५ पदार्थ बनवत असू. मग बांगड्याचे लोणचे वगैरे ते वेगळे. आणि मी फक्त बांगडा ह्याच एक विषयावर बोलत आहे. प्रत्येक माश्याची पद्धती वेगळी.\nबरे हुमण हा प्रकार कालवण म्हणून वापरायचा तर तोंडी लावायला काही तळलेले पाहिजे म्हणून फ्राय. तर तळलेले तारले कचकचीत काट्यासकट खायचे. कर्ली असेल तर मग एक एक काटा साफ करत खायचे. पापलेट कळुंदर वगैरे असले तर त्याचे फिन चे काटे सांभाळून खावे लागत. मी सर्व प्रकारचे मासे इतक्या सफाईदार पणे खात असे कि सर्व मंडळी आश्चर्यचकित. मग हि मांजरीच आहे जणू असे आजी म्हणायची. सुंगटा म्हणजे कोळंबी तर आठवड्यातून ३ दिवस किमान असायचीच. आणि ती सुद्धा आकारा प्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीने खाल्ली जात असत. बेबी शार्क म्हणजे मोरीची शाकुती करायचे. त्याला मान मोठा. मग शार्क वाले चित्रपट पाहून समजले कि ह्या माश्याला इतका सन्मान का. जो प्राणी आपल्याला खाऊ शकतो त्याला खाताना थोडा आदर दिलाच पाहिजे. प्रत्येक घराचे आपले असे ब्लॅकलिस्टेड मासे असायचे. कुणी कर्ली खात नाही तरी कुणी हलवा. कुणी राणे खात नाही तर कुणी squid.\nमग मासे विकत घेतले म्हणून होत नाही तरी ते जगाला सांगायचे आणि आपण सर्वांत स्वस्त आणले हे सिद्ध केल्याशिवाय बहुतेक ते पचत नसावेत आणि आणलेच विनायकाने स्वस्त तर मग मागाहून, त्याचे बांगडे तितके फ्रेश नव्हते असे म्हणून आपले समाधान करून घ्यायचे. कधी कधी सूर्यास्ताच्या वेळी आकाश लाल होते ते पाहिले आहे का त्यावेळी म्हणे समुद्रांत बांगडे जास्त मिळतात. खरे खोटे कोळी लोक जाणोत.\nबहुतेक सारस्वत मंडळी मासे खात असली तरी आमच्या घरी हे नवीन होते. माझे आजोबा आणि त्याआधीची सर्व मंडळी शाकाहारी होती पण आपल्या हाताने मारलेल्या जनावरांना खायची त्यांना परवानगी होती. त्यामुळे रानडुक्कर, साळ, हरण, ससे, विविध प्रकारचे पक्षी ह्यांचे मास जास्त असायचे. पण बहुते��� असल्या शिकारी ह्या सामूहिक पद्धतीने केल्या जायच्या त्यामुळे त्याचे मांस वाटून जायचे.\nचिकन हा प्रकार मात्र वेगळा होता. काही धार्मिक आणि इतर समजुतींच्या पोटी गावांत अलिखित नियम होता कि कोंबड्या कुणीही पाळायच्या नाहीत. आणि ज्या लोकांनी हा नियम मोडला त्यांच्या बहुतेकांच्या घरी काही न काही वाईट घडले त्यामुळे घाबरून पुन्हा कुणीही त्या धंद्याच्या नादी लागले नाहीत. कोंबडी खायची तर मग दुसऱ्या गांवातून आणावी लागायची.\nवर्षाला आम्ही फार तर ४ दा घरी कोंबडी आणून शिजवत असू. बहुतेक लोकांचे हेच होते. आणि घरी कोंबडी आणणे हा एक गुप्ततेचा प्रकार होता. परंपरा अशी होती कि घरी कोंबडी केली तर जवळच्या मित्रांना बोलावलेच पाहिजे. मग त्या दिवशी घरीं कोण कोण येतात ह्यावरून वडिलांचा सध्या कुणाबरोबर जास्त घरोबा आहे हे आम्हाला कळायचे. कोंबडी आणण्याचे काम बहुतेक वेळा शानू गुराख्याचे होते. तो स्वतः शाकाहारी असल्याने त्याला हिस्सा देण्याची गरज नव्हती त्याला २० रुपये दिले कि बस.\nमग आई आणि आजीची तयारी सुरु व्हायची. बहुतेक मसाले घरी उगवलेले आणि कुटलेले. चिकन आणले तर किमान ४ किलो आणले जात त्यामुळे ते सर्व करायला मेहनत बरीच होती. त्या दिवशी नोकरांना सुट्टी कारण त्यांना वास आला तर मग हि मंडळी गाव भर जाऊन \"प्रभूंच्या घरी बेत आहे\" हि बातमी पसरवतील. मग चिकन खाण्यासाठी घरी स्लाईस ब्रेड मागवला जायचा . हा ब्रेड घरी फक्त चिकन साठी मागवला जास्त असल्याने वेंकूच्या दुकानातून आणणे शक्य नव्हते कारण तो मग भर बाजारांत \"काय प्रभू, चिकन चा बेत वाटतो \" म्हणून विचारेल आणि ४ लोक ऐकतील मग काही लोकांना न आवडता सुद्धा बोलवावे लागेल हि भीती. त्यामुळे स्लाईस ब्रेड वडिलांचे किमान दोन मित्र एक एक करून आणत कारण दोन ब्रेड एकत्र एकाच माणसाने घेतले तर मग बिंग फुटायचे. ब्रेड शिवाय विपुल प्रमाणात पांढरा कांदा, लिंबू, कोशंबीर, चांगला भात, चपाती वगैरे असायच्या. मिळाली तर कोळंबी फ्राय सुद्धा. एखादा मित्र कोल्ड ड्रिंक वगैरे सुद्धा आणायचा. बहुतेक वेळा थम्स अप नाही तर सिट्रा.\nमग साधारण ९ वाजता रात्री मंडळी घरी येत. माझ्यासाठी आई चांगले वाले पीस आधीच काढून वेगळे ठेवायची. मग कुणी VCR घेऊन येत असे आणि चांगला चित्रपट वगैरे घरी लावत असे. काहींना आपल्या लहान मुलांना घेऊन यायची सूट होती पण पत्नीला नाही, पण पत्नीला मग \"बांधून\" चिकन दिले जात असे. चित्रपट झाल्यानंतर आम्ही झोपी गेलो तरी वडीलधारी मंडळी अंगणात खाट टाकून गप्पा मारत बसायची. दारू पिणे मात्र आमच्या घरी होत नसे. एकदा व्यक्ती सिगारेट वगैरे ओढायचा पण तो सुद्धा बाहेर दूर जाऊन.\nकुणाला किती पिसेस मिळाले, कुठे चिकन जास्त चांगले मिळते. मी कुणालाही शंका येऊ न देता ब्रेड कसा आणला ह्यावर बरीच चर्चा व्हायची. सर्वच मंडळी तोंड भरून आजी आणि आईच्या चिकनची स्तुती करायची.\nत्या गांवातील शांत वातावरणात तो चिकनचा सुगंध आणि वडीलधाऱ्यांच्या गप्पांचा रंग, का कुणास ठाऊक आज अजून आठवणीत आहे. सर्वेश भाऊंच्या सिगारेटचा गंध, गंध वाटतो, दुर्गंध नाही. विजय काका आपल्या रानडुकराची शिकारीची कथा अशी वारंवार सांगायचे जणू काही दौड मधील संजय दत्तच. फक्त ह्यांच्या क्लायमॅक्स मध्ये रानडुक्कर गंगाधराच्या पार्शवभागाला आपल्या सुळ्यांनी उचलून दूर फेकतो आणि विजय काका सिंगल स्लग वाल्या शॉटगनचा बार ओढतात आणि रान डुक्कर किंकाळी मारून पडतो. डुक्कराची किंकाळी कशी असते ह्याचे आम्हाला कुतूहल.\nह्या सर्वांत एक वयस्क व्यक्ती म्हणजे गोरे गुरुजी. ह्यांचे आडनाव गोरे नव्हते, ह्यांची त्वचा उजळलेली होती म्हणून त्याना गोरे म्हणायचे. ते जीवनात एकदाचं मुंबईला गेले होते. मग तेथील ट्रेन, ती गर्दी, मग कुठल्या तरी रोड वर ह्यांचे पाकीट मारले वगैरे कथा हे आपण मार्शियन मधील मॅट डेमॉन आहोत अश्या थाटांत सांगायचे.\nतसे पहिल्यांस ह्या सर्व \"गजालींत\" सर्वच गाजली रिपीट टेलिकास्ट आणि त्यांत सुद्धा महाएपिसोड असल्या प्रमाणे होत्या पण त्यांत एक साधेपणा होता आणि आपलेपणा होता म्हणून हा सर्व प्रकार मनोरंजक असायचा. मग मध्य रात्रीनंतर अनेक तासांनी सर्व मंडळी हळू हळू घरी जायची. लहान मुलांना वडील एक तर उठवत, उचलून नेत नाहीतर काही जण आमच्याच वऱ्हांडावर झोपत. एकदा एक धूमकेतू आकाशांत दिसत होता तेंव्हा हा बेत होता हे आठवते.\nदुसऱ्या दिवशी खरे तर चिकन चा स्वाद जास्त वाढायचा. मग वेगळे काढून ठेवलेले चांगले पीस मी हादडत असे. आमची कुत्री सुद्धा त्या ३-४ दिवसांत आपली पार्टी असल्याप्रमाणे अभिमानें शेपूट वर करून फिरत असत. त्या दिवसांत कुत्री आपल्या संज्ञा सोयऱ्यांना ह्या दिशेने बिलकुल फिरकायला देत नसत.\nएक दिवस केलेले चिकन मग आम्ही फ्रिज मध्ये ठेवून क���मान आठवडाभर खात असू. आई काही चिकन वेगळे ठेवून मग त्यावर गृहशोभिकेंतील रेसिपी ट्राय करून पाहत असे.\nमग चिकन च्या रश्यांतील चिकन संपले कि त्यांत अंडी टाकून मग त्याचा वोल्युम वाढवला जायचा. मग तेही झाले कि शेवटचा रस्सा ऑम्लेट वर टाकून त्याची रस्सा आमलेट बनवली जायची. आजी ह्याला \"घालीन लोटांगण\" म्हणायची कारण आरतीत जशी ती शेवटी येते आणि त्यानंतर लोकांना कळते कि आरत्या संपायला आल्या त्याच प्रमाणे ताटांत रस्स्सा ऑम्लेट आली कि समजायचे कि चिकन चा अध्याय समाप्त.\nबहुतेक जीवनातील सर्वांत मोठी खंत हि असते कि कुणाला तरी जे सांगायचे होते ते सांगू शकले नाही. काहीही पैसे श्रम न लागता जी गोष्ट आपण मिळवू शकत होतो ती आपण निव्वळ अश्यासाठी घालवली कि काहीतरी वेगळ्या गोष्टीमागे आपण धावत होतो. २०-३० वर्षांनी लक्षांत येते कि खरेतर आयुष्यभर ज्याला आपण इतके महत्व दिले त्याची खरेतर काहीच गरज नव्हती. ट्रेन मध्ये बसून पळती झाडे पाहायला मजा येत असली तरी कुठलीच फ्रेम १००% लक्षांत येत नाही, त्यासाठी ती ट्रेन थांबायला पाहिजे. मग ती कुठेही थांबली तरी काही क्षण न्याहाळून पहिले तर काही न काही इंटरेस्टिंग सापडतेच. पण ते थांबणे आवश्यक आहे.\nआपण कोण आहो ह्याला महत्व नाही, आपल्या बँकेत किती पैसा आहे ह्याला महत्व नाही. महत्व ह्याला आहे कि आपण जे काही करतो त्यातून आपण काही प्रमाणात वेळ काढून आपण मेटफोरिकल \"चिकनचा बेत\" करतो कि नाही आमच्या चिकनच्या बेत मध्ये चिकन महाग होते असे नाही. पाहिजे तर बहुतेक लोक दररोज एक कोंबडी आणून उडवू शकले असते. प्रश्न पैश्यांचा नव्हता. काही कारणाने परंपरा बनली होती आणि लोकांनी ती ठेवली होती कारण त्यांत जो आनंद होता तो निव्वळ चिकन च्या स्वादांत नव्हता. कॉलेज मध्ये सर्वच मंडळी शिक्षणासाठी जातात पण, त्या कॉलेज जीवनाचा पुरेपूर आनंद घेण्यासाठी आपली क्रश असली पाहिजे, कधी बियर तर कधी सिगारेट ओढून पहिली पाहिजे. थोडीफार डेटिंग केले पाहिजे. प्रमाणात विविध गोष्टी करून जीवनाचा आनंद उपभोगला पाहिजे. पहिल्या बाकावर श्रावण बाळ प्रमाणे बसून फायदा नाही. चिट्स पास केल्या पाहिजेत. थोडीबहुत कॉपी मारली तरी चालते. पण कॉलेजच्या बाहेर आपला कंपू करून गप्पा मारल्याच पाहिजेत. थोडीफार नजरेस नजर भिडलीच पाहिजे.\nआज काळ बदलला आहे त्याप्रमाणे अनुभव बदलला आहे. तरुण पिढ��चे आपले \"चिकनचे बेत\" असतील पण आमच्या बालपणी ते वेगळे होते. आज कॉलेज म्हणजे घर आणि ट्युशन ह्यांच्या मध्यंतरी वेळ घालवण्याची जागा बनली आहे. क्रश म्हणजे २५ लोकांना राईट स्वाईप करून सुद्धा डोक्यांत राहतो तो. डेटिंग म्हणजे फक्त भेटणे आहे आणि चुंबन म्हणजे फक्त मेकिंग आऊट आहे. सिगारेट ची जागा कॅनाबिस ने घेतली आहे आणि बियर ह्या गोष्टीचे नावीन्य जाऊन आधार कार्डाच्या गरजेप्रमाणे ती ओम्नीप्रेसेंट बनली आहे. पण तरी सुद्धा प्रत्येकाचे आपले \"चिकनचे बेत\" असतीलच.\nसध्या 18 सदस्य हजर आहेत.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/topic/mirzapur-controversy/", "date_download": "2021-04-19T09:36:36Z", "digest": "sha1:GBAXJVB2HGVIVOIYJPEZ6FXVXHA2XVZZ", "length": 24323, "nlines": 201, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Mirzapur Controversy – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on Mirzapur Controversy | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "\nवांगणी रेल्वेस्थानकात मुलाचा जीव वाचवल्याप्रकरणी रेल्वेमॅनचे पियूष गोयल यांच्याकडून कौतुक\nसोमवार, एप्रिल 19, 2021\nRakhi Sawant ची आई Jaya Bheda यांच्या कॅन्सर ट्रिटमेंटसाठी देवासारखा धावून आला Salam Khan, अभिनेत्रीने Video शेअर करत मानले आभार\nWoman Buys Liquor in Delhi: 'हमारे को दवाओं से नहीं, पेग से असर होगा'; दिल्लीत दारू खरेदीसाठी आलेल्या महिलेचा अजब दावा, Watch Video\nCoronavirus: कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेपूर्वी राज्य सरकारकडून उपाय योजना करण्यास सुरुवात\nसुरक्षित राहण्यासाठी काय कराल\nMoto G30 स्मार्टफोन फक्त 649 रुपयांत खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या स्पेसिफिकेशन बद्दल अधिक\nBetel Leaf Benefit: अनेक गुणांनी भरपूर असते विडयाचे पान; जाणून घ्या फायदे\nGold Rate Today: सोन्याच्या दरात पुन्हा वाढ होण्यास सुरूवात; जाणून घ्या आजचे सोन्या,चांदीचे दर\nIndia Post GDS Recruitment 2021: पोस्टल विभागात 1421 ग्रामीण डाक ��ेवक पदांसाठी भरती; उमेदवार 21 एप्रिलपर्यंत करू शकतात अर्ज\nवांगणी रेल्वेस्थानकात मुलाचा जीव वाचवल्याप्रकरणी रेल्वेमॅनचे पियूष गोयल यांच्याकडून कौतुक\nNissan Magnite ला टक्कर देण्यासाठी सिट्रोन घेऊन येणार नवी SUV, जाणून घ्या खासियत\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nRakhi Sawant ची आई Jaya Bheda यांच्या कॅन्सर ट्रिटमेंटसाठी देवासारखा धावून आला Salam Khan, अभिनेत्रीने Video शेअर करत मानले आभार\nWoman Buys Liquor in Delhi: 'हमारे को दवाओं से नहीं, पेग से असर होगा'; दिल्लीत दारू खरेदीसाठी आलेल्या महिलेचा अजब दावा, Watch Video\nMoto G30 स्मार्टफोन फक्त 649 रुपयांत खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या स्पेसिफिकेशन बद्दल अधिक\nBetel Leaf Benefit: अनेक गुणांनी भरपूर असते विडयाचे पान; जाणून घ्या फायदे\nIndia Post GDS Recruitment 2021: पोस्टल विभागात 1421 ग्रामीण डाक सेवक पदांसाठी भरती; उमेदवार 21 एप्रिलपर्यंत करू शकतात अर्ज\nवांगणी रेल्वेस्थानकात मुलाचा जीव वाचवल्याप्रकरणी रेल्वेमॅनचे पियूष गोयल यांच्याकडून कौतुक\nवांगणी रेल्वेस्थानकात रेल्वे प्लॅटफॉर्म वरून तोल जाऊन ट्रकवर पडलेल्या मुलाला pointsman Mayur Shelkhe यांनी मदत करून दिले जीवनदान; पहा ही थरारक दृश्यं\nCOVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत उच्चांकी 2,73,810 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; 1,619 मृत्यू\nमहाराष्ट्र सरकारने 'या' ठिकाणांहून महाराष्ट्रात प्रवेश करणा-यांना नकारात्मक आरटी-पीसीआर चाचणी असणे केले बंधनकारक\nगरज नसलेल्या रुग्णांना ऑक्सिजन लावून त्याचा अपव्यय करू नका- पियुष गोयल\nCoronavirus: कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेपूर्वी राज्य सरकारकडून उपाय योजना करण्यास सुरुवात\nGold Rate Today: सोन्याच्या दरात पुन्हा वाढ होण्यास सुरूवात; जाणून घ्या आजचे सोन्या,चांदीचे दर\nवांगणी रेल्वेस्थानकात मुलाचा जीव वाचवल्याप्रकरणी रेल्वेमॅनचे पियूष गोयल यांच्याकडून कौतुक\nMaharashtra: पुणे रेल्वे स्थानकात भारतीय लष्कराच्या ब्रिगेडियरची आत्महत्या\nMumbai: मुंबईत कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 602 जणांच्या विरोधात एफआयआर दाखल तर 400 जणांना अटक\nWoman Buys Liquor in Delhi: 'हमारे को दवाओं से नहीं, पेग से असर होगा'; दिल्लीत दारू खरेदीसाठी आलेल्या महिलेचा अजब दावा, Watch Video\nIndia Post GDS Recruitment 2021: पोस्टल विभागात 1421 ग्रामीण डाक सेवक पदांसाठी भरती; उमेदवार 21 एप्रिलपर्यंत करू शकतात अर्ज\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आज साडेअकरा वाजता कोरोना संबंधित परिस्थितीसंदर्भा�� महत्वाच्या बैठकीचा आढावा घेणार\nनोकरी बदलली किंवा सोडल्यानंतर PF Account ट्रान्सफर न केल्यास काय होतं\nMewalal Chaudhry Dies Due to Covid-19: बिहारचे माजी शिक्षणमंत्री आणि जेडीयू नेते मेवालाल चौधरी यांचे कोरोनामुळे निधन\nCoronavirus Infection: हवेच्या माध्यमातूनही होऊ शकते कोरोना विषाणूचे संक्रमण; Lancet पत्रिकाच्या अभ्यासात खुलासा\nSputnik V COVID-19 Vaccine प्राण्यांवर देखील परिणामकारक; लस निर्मात्यांचे मत\nयुकेच्या गृहमंत्र्यांकडून नीरव मोदी याच्या प्रत्यार्पणासाठी परवानगी दिल्याची सीबीआय अधिकाऱ्यांची माहिती\n ज्यादा Paid Leave मिळवण्यासाठी लढवली शक्कल; 37 दिवसांत 4 वेळा केले लग्न व 3 वेळा घेतला घटस्फोट\nसुरक्षित राहण्यासाठी काय कराल\nMoto G30 स्मार्टफोन फक्त 649 रुपयांत खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या स्पेसिफिकेशन बद्दल अधिक\nOnline Financial Frauds Helpline Number: दिल्ली पोलिस आणि केंद्रीय गृहमंत्रलयाने ऑनलाईन आर्थिक फसवणूकीत पैसे गमावलेल्यांसाठी लॉन्च केला खास हेल्पलाईन नंबर\nboAt ने भारतात लाँच केले Xplorer स्मार्टवॉच, जाणून घ्या खास वैशिष्ट्ये\nWhatsApp मध्ये झाले 'हे' दोन मोठे बदल, अॅप अपडेट केल्यानतर फोटोसह व्हिडिओ पाठवणे होणार सोप्पे\nNissan Magnite ला टक्कर देण्यासाठी सिट्रोन घेऊन येणार नवी SUV, जाणून घ्या खासियत\nTata Tigor Electric ची नव्या रुपातील कार लवकरच होणार लॉन्च, सिंगल चार्जमध्ये धावणार 213km\nMaruti Suzuki Jimny चे 'हे' मॉडेल ठरणार अत्यंद धमाकेदार, जाणून घ्या किंमतीसह खासियत\nAudi ने लाँच केली सर्वात स्वस्त Electric Car; सिंगल चार्जमध्ये 520 किलोमीटर धावेल, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स\nनवी गाडी खरेदी करण्याचा विचार, 4 लाखांहून कमी किंमतीतील 'या' कारवर दिला जातोय 40 हजारांपर्यंत बंपर डिस्काउंट\nIPL 2021: ‘अंपायरकडे केली होती मागणी पण...’ PBKS संघाच्या पराभवानंतर KL Rahul ने केली ‘हा’ नियम बदलण्याची मागणी\nIPL 2021 Purple Cap List Updated: पर्पल कॅपवर बेंगलोरच्या Harshal Patel याची मजबूत पकड, पहा टॉप-5 गोलंदाज\nIPL 2021 Orange Cap List Updated: काही तासातच Shikhar Dhawan ने मॅक्सवेलकडून हिसकावली ऑरेंज कॅप, पहा टॉप-5 फलंदाजांची लिस्ट\nIPL 2021 Points Table Updated: दिल्लीच्या विजयाने मुंबई इंडियन्सला धक्का, DC संघाने गुणतालिकेत मोठी झेप\nDC vs PBKS IPL 2021 Match 10: पंजाब विरोधात शिखर धवनची बल्ले-बल्ले, दिल्ली कॅपिटल्स 6 विकेटने विजयी\nRakhi Sawant ची आई Jaya Bheda यांच्या कॅन्सर ट्रिटमेंटसाठी देवासारखा धावून आला Salam Khan, अभिनेत्रीने Video शेअर करत मानले आभार\nSumitra Bhave Passes Away: प्रसिद्ध निर्मात्या, दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे आज 78 व्या वर्षी निधन\n'कोरोनापेक्षा देशाला लागलेली घातक कीड म्हणजे 'राजकारण', अभिनेत्री तेजस्विनी पंडित ने सोशल मिडियाद्वारे व्यक्त केली चीड\n'Rahul Gandhi यांनी बंगालमधल्या प्रचारसभा रद्द करण्याचा घेतलेला निर्णय हा अत्यंत धाडसी', अशा शब्दांत 'या' मराठी दिग्दर्शकाने केले कौतुक, पाहा ट्विट\nRenuka Shahane Tests Positive For COVID-19: आशुतोष राणा नंतर रेणुका शहाणे ची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह; मुलांनाही झाला संसर्ग\nBetel Leaf Benefit: अनेक गुणांनी भरपूर असते विडयाचे पान; जाणून घ्या फायदे\nHealth Tips: पपई खाण्याचे नुकसान ऐकून तुम्ही ही आश्चर्यचकित व्हाल , 'या' लोकांसाठी आहे घातक\nवेरा गेदरॉयट्स Google Doodle: राजकुमारी Vera Gedroits यांच्या 151 व्या जयंती निमित्त गुगलचे खास डुडल, जाणून घ्या त्यांच्याबद्दल अधिक\nराशीभविष्य 19 एप्रिल 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nCOVID-19: रक्तातील ऑक्सिजन लेव्हल कशी वाढवावी रक्तात काय असते याची भूमिका, जाणून घ्या आरोग्य तज्ञांचे मत\nVangani रेल्वे स्थानकात जीवाची बाजी लावत चिमुकल्याला रेल्वे अपघातातून वाचवणार्‍या कर्तव्यदक्ष Mayur Shelke यांच्यावर सोशल मीडीयात कौतुकाचा वर्षाव\nवांगणी रेल्वेस्थानकात रेल्वे प्लॅटफॉर्म वरून तोल जाऊन ट्रकवर पडलेल्या मुलाला pointsman Mayur Shelkhe यांनी मदत करून दिले जीवनदान; पहा ही थरारक दृश्यं\n बिहारमधील महिलेने केला 3 सापांना जन्म दिल्याचा दावा; विषारी सापांचा करते मुलासारखा सांभाळ\nभारतात पुन्हा एकदा होणार Lockdown लोकमत ने दिलेल्या बातमीवर PIB कडून स्पष्टीकरण\n ऑनलाइन ग्रॉसरी वेबसाइट Tesco वर ग्राहकाने मागवले सफरचंद; डिलिव्हरीत आला Apple iPhone\nDirector Sumitra Bhave Passes Away: प्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन\nJyoti Kalani Former MLA Passes Away: उल्हासनगरच्या माजी आमदार ज्योती कलानी यांचे निधन\nCoronavirus Outbreak: कोविड च्या काळात 'हे' 5 पदार्थ तुमची रोग प्रतिकार शक्ति वाढवून तुम्हाला ठेवतील कोरोनाच्या संक्रमणांपासून दूर\nRama Navami 2021 Date: श्रीरामनवमी यंदा 21 एप्रिल दिवशी; जाणून घ्या रामजन्मोत्सव पूजेची वेळ, तिथी आणि महत्त्व\nAai Kuthe Kay Karte: आई कुठे काय करते मालिकेत येणार नवा ट्विस्ट; अभिषेकवर होणार जीवघेणा हल्ला\nMirzapur Controversy: Tandav नंतर आता Amazon Prime ची मिर्झापूर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात; मेकर्सविरुद्ध FIR दाखल\nMumbai: मुंबईत कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 602 जणांच्या विरोधात एफआयआर दाखल तर 400 जणांना अटक\nSumitra Bhave Passes Away: प्रसिद्ध निर्मात्या, दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे आज 78 व्या वर्षी निधन\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आज साडेअकरा वाजता कोरोना संबंधित परिस्थितीसंदर्भात महत्वाच्या बैठकीचा आढावा घेणार\nMewalal Chaudhry Dies Due to Covid-19: बिहारचे माजी शिक्षणमंत्री आणि जेडीयू नेते मेवालाल चौधरी यांचे कोरोनामुळे निधन\nRakhi Sawant ची आई Jaya Bheda यांच्या कॅन्सर ट्रिटमेंटसाठी देवासारखा धावून आला Salam Khan, अभिनेत्रीने Video शेअर करत मानले आभार\nWoman Buys Liquor in Delhi: 'हमारे को दवाओं से नहीं, पेग से असर होगा'; दिल्लीत दारू खरेदीसाठी आलेल्या महिलेचा अजब दावा, Watch Video\nCoronavirus: कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेपूर्वी राज्य सरकारकडून उपाय योजना करण्यास सुरुवात\nसुरक्षित राहण्यासाठी काय कराल\nवांगणी रेल्वेस्थानकात मुलाचा जीव वाचवल्याप्रकरणी रेल्वेमॅनचे पियूष गोयल यांच्याकडून कौतुक\nवांगणी रेल्वेस्थानकात रेल्वे प्लॅटफॉर्म वरून तोल जाऊन ट्रकवर पडलेल्या मुलाला pointsman Mayur Shelkhe यांनी मदत करून दिले जीवनदान; पहा ही थरारक दृश्यं\nCOVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत उच्चांकी 2,73,810 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; 1,619 मृत्यू\nमहाराष्ट्र सरकारने 'या' ठिकाणांहून महाराष्ट्रात प्रवेश करणा-यांना नकारात्मक आरटी-पीसीआर चाचणी असणे केले बंधनकारक\nParam Bir Singh ते Rashmi Shukla या 4 पोलिस अधिकार्‍यांमुळे ‘ठाकरे सरकार’ आलयं अडचणीत तर BJP पुन्हा आक्रमक\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9F_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A5%82", "date_download": "2021-04-19T10:33:28Z", "digest": "sha1:KM2TKTFN2OTK555GB3AUTYK2PCH2VRH2", "length": 15191, "nlines": 191, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सम्राट जिम्मू - विकिपीडिया", "raw_content": "\nइ.स.पू. ११ फेब्रुवरी ६६० – इ.स.पू. ९ एप्रिल ५८५ [१][२]\nइ.स.पू. १३ फेब्रुवारी ७११\nइ.स.पू. ९ एप्रिल ५८५ (वय १२६)\nनिहोन शोकी आणि कोझिकीनुसार सम्राट जिम्मू (जपानी: 神武天皇) हे जपानचे पहिले पौराणिक सम्राट होते. त्यांची राज्या परंपरा ई.पू. ६६० साली झाली होती. .[३][४] जपानी पौराणिक कथांनुसार, ते आपल्या नातू निनिगी यांच्यामार्फत, आमेटरासु या सूर्यदेवाचे आणि वादळ देवता सुसानु यांचे वंशज होते. त्यांनी सेटो इनलँड समुद्राजवळ ह्युगा येथून सैन्य मोहीम सुरू केली, यमाटोला ताब्यात घेतले आणि हे त्याचे सामर्थ्य केंद्र म्हणून स्थापित केले. आधुनिक जपानमध्ये, ११ फेब्रुवारीला जिम्मूच्या कल्पित अवस्थेला राष्ट्रीय स्थापना दिन म्हणून चिन्हांकित केले जाते. तथापि, बहुतेक विद्वानांच्या मते सम्राट किन्मेई (जपानी: 欽明天皇) हे पहिले सत्यापित जपानी सम्राट होते.\n१ नाव आणि पदवी\n३ हे देखील पहा\nजिम्मू जपानचे पहिले शासक म्हणून दोन सुरुवातीच्या इतिहासात निहोन शोकी (७२१) आणि कोझिकी (७१२) म्हणून नोंदलेले आहेत. ). [१] निहॉन शोकी यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या तारखा इ.स.पू. ६६०-५८५ अशा दिल्या आहेत. आठव्या शतकातील विद्वान ओमी नो मिफुन यांनी सम्राट कन्म्मु (७३७-८०६) च्या राजवटीत अनेक पुर्वीच्या राजांना नावे दिली, [५] यापूर्वी या शासकांना सुमेर नो मायकोटो ओकिमी म्हणून ओळखले जात असे. ही प्रथा सम्राट सुइकोच्या राजवटीपासून सुरू झाली होती आणि नाकाटोमी कुळातील तायका सुधारणांनंतर ती रुजली . [६]\nकोझिकी मधील पौराणिक कथेनुसार, सम्राट जिम्मूचा जन्म इ.स.पू. १३ फेब्रुवारी ७११ (चीनी कॅलेंडरच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी) झाला होता. त्यांचे निधन इ.स.पू. ९ एप्रिल ५८५ (चीनी कॅलेंडरच्या तिसर्‍या महिन्याच्या अकराव्या दिवशी) झाले. कोझिकी आणि निहोन शोकी दोघेही जिमुचे नाव कमू-यमाटो इवर-बिको नो मिकोटो (神 倭 伊波 礼 琵 古 命) किंवा कमू-यामाटो इवर-बिको नो सुमेरमिकोटो (神 日本 磐 余 彦 天皇) म्हणून देतात. आयव्हर हा एक शीर्षशब्द सूचित करतो ज्यांचा अचूक पुर्पोर्ट अस्पष्ट आहे.\nकोझिकी आणि निहोन शोकी या दोन्ही जपानी पौराणिक कथेनुसार जिमुचे नाव कमू-यमाटो इवर-बिको नो मिकोटो (神 倭 伊波 礼 琵 古 命) किंवा कमू-यामाटो इवर-बिको नो सुमेरमिकोटो (神 日本 磐 余 彦 天皇) असे असल्याचे सांगतात. आयव्हर हा एक शीर्षशब्द सूचित करतो की हे थोडेसे अस्पष्ट आहे. त्यांची इतरही नावे होती उदा: वाकामिकेनू नो मिकोटो (जपानी:若 御 毛 沼 命), कमू-यमाटो इवर-बिको होहोडेमी नो मिकोोटो (जपानी:神 磐 磐 余 彦 火 出 見 尊) आणि हिकोहोडेमी (जपानी:彦 火 火 出 見).\nजपान च्या इम्पिरियल हाऊस परंपरेनुसार जिम्मू यांच्या महान-आजोबा (निनिगी) द्वारे सूर्याच्या-देवी Amaterasu कडून या सिंहासन दावा केला होता . [७]\nजोडीदार: अहिरात्सु-हिम (जपानी: 吾平津媛), होसेसरीची (निनिगी-नो-मिकोटोचा मुलगा) मुलगी\nपहिला मुलगा: प्रिन्स टागशिमीमि (जपानी: 手研耳命)\nप्रिन्स किसुमिमी (जपानी: 岐須美美命)\nराजकुमारी मिसकी (जपानी: 神 武天皇)\nमहारानी: हिमेततरैसुझु-हिम (जपानी:媛蹈鞴五十鈴媛), कोतोशिरोनुशीची मुलगी\nप्रिन्स हिकोयाई (जपानी: 日子八井命)\nदुसरा मुलगा: प्रिन्स कमुयायमिमी (जपानी: 神八井耳命, ५७७ ई.पू.)\nतिसरा मुलगा: प्रिन्स कमुनुनकावामीमी (जपानी: 神渟名川耳尊), नंतर सम्राट सुइसे\nरँक शिंटो मंदिरांची आधुनिक प्रणाली (इंग्रजी)\nजपानी शाही वर्ष (इंग्रजी)\nजिम्मूचे अधिक तपशीलवार प्रोफाइल (एप्रिल २०११ मध्ये संग्रहित)\nजिम्मूच्या वंशजांचा तपशीलवार सारांश (जुलै २०१ arch मध्ये संग्रहित)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ नोव्हेंबर २०२० रोजी २०:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/04/%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B3-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%A7-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE.html", "date_download": "2021-04-19T09:31:04Z", "digest": "sha1:LWDIAH77QI4GPKWZT4SVZMKJCXLR5EY2", "length": 33354, "nlines": 290, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "(नोंदणी) दीन दयाळ दुध ग्रामीण ग्रामीण योजना: पंडित दिनदयाल योजना लागू | Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\n(नोंदणी) दीन दयाळ दुध ग्रामीण ग्रामीण योजना: पंडित दिनदयाल योजना लागू\nby Team आम्ही कास्तकार\nपंडित दिनदयाल योजना लागू | दीन दयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना नोंदणी | दिनदयाल उपाध्याय ग्रामीण योजना हिंदी मध्ये |\nआम्ही आज आपण सांगा दीन दयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना ��ा योजनेच्या अंमलबजावणीबद्दल आपण ऑनलाईन नोंदणी काय करू शकता हे सांगता येईल की भारत सरकार सतत वाढते बेरोसगारी आणि गुन्हेगारीनंतर दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्याची योजना हार्दिक शुभेच्छा देशातील गरीब बेरोजगार लोकांच्या मुहैया कराव्या त्या अंतर्गत केंद्र सरकारच्या अनेक प्रकारच्या कौशल्य प्रशिक्षण योजना राबवित आहेत ज्यायोगे त्यांचे प्रशिक्षण प्रशिक्षक इशारा उपलब्ध करावयाचे आहे ज्यात आपल्या पुढाकारांसह देशाच्या विकासामध्ये देखील पूर्ण सहभाग आहे ज्यायोगे या योजनेपासून जुडी साडी आहे. माहिती आज आम्ही सांगत आहोत.\nपंडित दिनदयाल योजना आपल्या देशातील बेरोजगार तरुणांनी आपली युवा शक्ती बनविली आहे, त्यावेळेस त्याचे मनपसंद कौशल प्रशिक्षण प्रशिक्षित केले जात आहे, जेव्हा त्यांच्या प्रशिक्षणात प्रत्येक जाती आहे आणि ते आपल्या कामात निपुण होते, तर नौकरी मुहैया कराई जाती है त्या सरकारच्या एका प्रमाणपत्रासह हे देखील आहे की ते प्रमाणित पत्रे तरुणांकडे नोकरीसाठी येत आहेत. त्यानंतरच्या देशातील तरुणांनो, आपल्या बेरोजगारीसह त्या दूरच्या देशाशी संबंधित आहेत.\nनरेगा जॉब कार्ड यादी\nदीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना सह मेला\nपंडित दिनदयाल योजना योजना ग्रामीण भागातील बेरोजगार नागरिकांना प्रशिक्षण प्रशिक्षण उपलब्ध करून देणे उपलब्ध आहे. या योजनेचा भाग बेरोजगार नागरिकांची योग्यता आणि त्याची ओळख पटविणे या जाती आहेत. पश्चिम पश्चिमी देशीहरू या शिक्षणाद्वारे आणि प्रशिक्षणातून ग्रामीण नागरिक आपल्या निवडीची निवड करतात. 31 मार्च 2021 रोजी एसडीएम विद्यानाथ पासवान जी श्रीराम खेळाच्या क्षेत्रामध्ये असलेल्या सहवास मेले का उद्घाटन केले. हे उद्घाटन त्यांनी लोकांच्या संबोधित केले. या संबोधनात तो जीविका समूहाचा निकाल देखील सरहना आहे.\nमेलेमध्ये जीविका समूहाच्या बेरोजगार नागरिकांद्वारे त्यांचे सर्वेक्षण केले जाणारे सर्वेक्षण केले गेले.\nमेले मध्ये ग्रामीण ग्रामीण जीवकोपर्जन महिला आणि राज्य ग्रामीण आजीविका मिशनच्या बनरमध्ये सर्व बेरोजगार नागरिकांचे पंजीकरण झाले. हे पंजीकरण दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजनांचे नियोजित.\nनागरीकरण उपरांत चेहरे नागरिकांना नि: शुल्क प्रशिक्षण दिले. ज्या बेरोजगार नागरिकांच्या प्रयत्नांची संधी येते. जर आपण देखील या योजनेचा लाभ घ्याल तर आपण या योजनेचा भाग पंजीकरण करावट कराल.\nदीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना मूल्यांकन\nदीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना मुख्य घरातील गरीब ग्रामीण बेरोजगार युवा प्रशिक्षण आणि प्लेसमेंट उपलब्ध आहे. या योजनेची कौशल्य विकास आणि उद्योजकता आणि आजीविका विभागांनी अंमलबजावणी केली आहे. अंमलबजावणी एजन्सीद्वारे कौशल्य प्रशिक्षण उपलब्ध करुन प्लेसमेंट उपलब्ध आहे. पंडित दिनदयाल योजना भाग प्लेसमेंट प्रदर्शन मूल्यांकन केले जाते. या योजनेच्या अंतर्गत प्लेसमेंटचे प्रदर्शन ही आहे. हे मूल्यांकन कर्नाटक इव्ह्यूलुशन अथॉरिटी द्वारे केले गेले आहे. मूल्यांकन मुख्य घटना आहे.\nसंस्थेद्वारे २०१–-१– ते २०१–-१– पर्यंत मूल्यांकन केले गेले आहे.\nया मूल्यांकनामध्ये हे लक्षात आले आहे की या योजनेच्या अंतर्गत 5 वर्षांच्या कालावधीत प्लेसमेंट दर .6 36..68% आहे.\nहे प्लेसमेंट दर योजना निर्देशांचे निर्देश हिसाब पासून आणि नॅशनल प्लेसमेंट रेट हिसाब पासून बरेच खाली आहे.\nया योजनेचा लाभ बहुतेक ग्रॅजुएट्स को मिल रहा आहे.\nकर्नाटक इव्हूल्यूएशन अथॉरिटी द्वारे २87 लोगों सर्वेक्षण लोक सर्वेक्षण केले गेले.\nअंदाजे 40% ग्रॅजुएट्स आले.\nयाचा अर्थ असा आहे की या योजनेचा लाभ घेणारा बहुतेक शिक्षक बेरोजगर नागरिकांचा प्रवास चालू आहे.\n3 महिन्यांनंतर जवळजवळ 50% लाभार्थींचे प्लेसमेंट प्राप्त करणे प्रशिक्षण प्राप्त करते. या घटनेत अनेक लाभार्थी नसतात आणि असुविधाक ठिकाण असतात आणि नोकरीवरून इस्तीफा दिली जाते.\nया योजनेचा भाग चांगला प्रदर्शन करणारे कोडागु, उत्तर कन्नड, मंडाया आणि बेंगलुरु आहे.\nपंडित दिनदयाल योजना या घटकाचे प्रदर्शन कमीतकमी केले जाते, बीदर, यादगिरी आणि बंगाल कोर्ट आहे.\nया योजनेच्या अंतर्गत औस्दान मासिक वेतन 8136.45 वेळ आहे.\nपंडित दिनदयाल योजना हायलाइट्स\nदीनदयाल उपाध्याय कौशल्य ग्रामीण योजना\nग्रामीण विकास मंत्री भारत सरकार\n25 सप्टेंबर सन 2014\nग्रामीण बेरोजगार युवकांच्या भेटीची उपलब्धता\nदीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्ये प्रशिक्षण कार्यक्रम\nया योजनेचा भाग 18 डिसेंबर 2020 पासून प्रशिक्षण कार्यक्रम आरंभ केला गेला. ट्रिडंट ग्रुपची या योजनेचा भाग 1500 आस्वर्डर्सचा प्रशिक्षण कार्यक्रम आरंभ झाला आहे. पंडित दिनदयाल योजना लक्ष वेधण्यासाठी उद्घाटन ट्रायडेंटची तक्षशिला आयोजित केली गेली. जो धौला मध्ये स्थित आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमातील संपूर्ण कार्यकाळातील विद्यार्थ्यांसाठी घरबसल्या, कपडे आणि जेवणाची सुविधा उपलब्ध असणे. विद्यार्थ्यांसाठी समर्पित कार्यवाहकांसह हॉस्टल ब्लॉक अखंडित झाले आहेत. या प्रशिक्षणातील भाग कव्हरची भूमिका जाणून घ्या फील्ड अपरल आणि टेक्स्टाईल आहे. दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना अंतर्गत 5 जिलोंचा तारगेट चालू आहे. जो कि बरनाला, भटिंडा, संगरूर, फाजिल्का आणि मानसा आहे. सिली मशीन ऑपरेटर आणि इनलाइन गारमेंट चेकर दोन बॅचो प्रशिक्षण ट्रेनिंग चालू आहे.\nहिमायत फ्री प्लेसमेंट लिंग स्किल प्रशिक्षण कार्यक्रम\nहिमायत फ्री प्लेसमेंट लिंक स्किल प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत जम्मू कश्मीरच्या नागरिकांना कौशल्य प्रशिक्षण दिले जाते. हे प्रोग्राम दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना के अंतर्गत चालित रहा आहे. ভাই কি हे प्राप्त कर सिके या योजनेच्या माध्यमातून जम्मू-कश्मीरमध्ये बेरोजगारीच्या दरात कमी आली आहे. हे कौशल्य प्रशिक्षण वर्गात दिले गेले आहे ज्यात माध्यामातील वाचन दरम्यान काही सोडले जात नाही आणि नागरिकांनाही दिले गेले नाही जिनेक पासची कोणतीही तपासणी नाही. हिमायत फ्री प्लेसमेंट लिंक स्किल ट्रेनिंग प्रोग्रामच्या भागातील विद्यार्थ्यांची यात्रा भत्ताही दिली जात नाही. आम्हाला प्रशिक्षण मिळावे म्हणून त्यांना प्रशिक्षण मिळावे. त्यांच्याबरोबर अभ्यासाची सामग्री आणि स्टेशनरी देखील जातीची जात नाही.\nया योजनेच्या अंतर्गत जम्मू-कश्मीरच्या नागरिकांची मऊ स्किल, इंग्रजी भाषा आणि इनफार्मेशन टेक्नोलॉजी स्कील की जानकारी भी मौजूद नहीं है प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर या योजनेच्या अंतर्गत प्लेसमेंटची देखील जात नाही.\nजम्मू कश्मीरमध्ये या योजनेची अंमलबजावणी हिमायत मिशन मॅनेजमेंट युनिट द्वारा चालू आहे. जम्मू कश्मीर मधील या योजनेच्या लाभार्थीची योजना अंमलात आणण्यापासून खूप आनंद झाला आहे. तो त्याच्या आनंदात पडला या योजनेचा अनुभव आहे. কিছু শিক্ষার্থীরা বলেন, এই জাতীয় योजना संपूर्ण भारत मी आहे. या योजनेद्वारे बेरोजगार नागरिक आत्मनिर्भर बनले.\nदीन दयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना\nया योजनेच्या आपल्या आवडत्या पुस्तकाचे व���चन केले आहे बेरोजगार युवा प्रशिक्षण देकर या लायक बनाना त्या आपल्या मित्रांवर असलेल्या गोष्टींकडे आहेत आणि आपल्या बेरोजगारीपर्यंत पोहोचल्या आहेत परंतु त्या देशातील इतर लोकांकडे ती आहे. या योजनेची मुख्य विभागातील ग्रामीण भागामध्ये ती युवा बेरोोजगर जो आपल्या आयुष्यापासून अंधकारमय आहे, ती निराशाजनक आहे.\nपंडित दिनदयाल योजना लाभ\nदीन दयाल उपाध्याय कौशल्यांची योजना येण्याचे मार्ग आहेत\nपंडित दिनदयाल योजना अंतर्गत ग्रामीण बेरोजगार तरुणांचे कार्य-प्रशिक्षण वेगवेगळे काम आहे.\nया योजनेतून प्राप्त होणा प्रमाण्या प्रमाण पत्र संपूर्ण भारत देशात आहे.\nया योजनेपेक्षा अधिक युवा मिळविण्यापेक्षा वेगळ्या-वेगळ्या राज्यात प्रशिक्षण केंद्रावर जा.\nदीनदयाल उपाध्याय योजना 200 पेक्षा जास्त वेगळ्या-वेगळ्या कामांमध्ये समाविष्ट असलेली आपली रुची हिसाब प्रशिक्षणाद्वारे युवांनी समान निपुण केली आहे.\nया योजनेंतर्गत बेरोजगार ग्रामीण युवकांना मिळणारी भेट\nदीनदयाल उपाध्याय योजना मध्ये काय पासून पाऊल समाविष्ट आहेत\nविकासाच्या संधींविषयी ग्रामीण समुदायातील जागरूकता वाढते.\nगरीब ग्रामीण युवा ओळखणे.\nअनुभव घ्या धांधणे गाव ग्रामीण युवा जुटाना.\nगरीब तरुण आणि त्याच्या आई-वडिलांच्या काउंसिलिंग.\nयोग्यतेच्या आधारावर प्रशिक्षित तरुणांसाठी निवड करा\nप्रोत्साहन संधी हिसाब ज्ञान, उद्योग कौशल्य आणि विजन उपलब्ध कराना.\nअशा प्रकारे नोकरी द्या जीका सत्यापन स्वतंत्रपणे केले जाईल\nयुवा तरुणांना न्यूनतम मजकूरात जास्त पैसे मिळतात.\nउद्धार नंतरच्या व्यक्तीची मदत उपलब्ध करुन द्या.\nदिनदयाळ उपाध्याय ग्रामीण कोशल्य योजना\nआम्ही येथे आपण दीनदयाल उपाध्याय कौशल्य योजनांच्या अंतर्गत काम करीत आहोत.\nस्थायी शहर प्रमाण पत्र\nतीन पासपोर्ट साइज फोटो\nत्याव्यतिरिक्त आयुर्वेदक आयुर्मान कमी 18 वर्षे आणि त्याहून अधिक 25 वर्षे असणे आवश्यक आहे योजना योजनेत ग्रामीण भागातील बेरोजगार युवांसाठी बेरोजगार ग्रामीण युवक-युवती ही योजना लाभ घेतात.\nदीन दयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्ये योजना ऑनलाईन अर्ज प्रक्रिया\nदीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपण आपल्या मुलास भेट द्या\nयासाठी सर्वात आधी दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना अधिकृत वेबसाइट वर जाणे |\nया दुव्यावर क्लिक केल्यावर या वेबसाइटवर मुख्यपृष्ठ प्रदर्शन देगा.\nया मुख्यपृष्ठावर सांगा नवीन नोंदणी ऑप्शन विचार देगा आपण क्लिक करू शकता.\nक्लिक करा त्यानंतर आपली योजना या योजनेचा अर्ज फॉर्म खुलकर आला. ज्यावर आपला फोन नंबर लिहून द्यावयाचा आहे तो द्या आपला रजिस्ट्रेशन मोबाइल नंबर नोंदवा.\nया फोर्ममध्ये आपण आपल्या संबंधित सर्व कारागीरांच्या लक्षात घ्या.\nहा फॉर्म आपल्यास दस्तऐवजांबद्दल तपशीलवार माहिती मांगा आहे.\nसर्व कागदपत्रे तुम्हाला स्कॅन करायची असतील तर.\nत्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करणे आवश्यक आहे.\nअशा वेळी आपण दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्ये योजना बनवू शकाल, त्यानंतर संबंधित महिलेच्या घटनेच्या एका एसएमएसद्वारे दर्शविल्या जाणा में्या प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षणादिनी.\n7th वा मजला, एनडीसीसी -२ इमारत,\nजयसिंग रोड, नवी दिल्ली -110001\nकार्यालयाची वेळ: 9:30 सकाळी – 5:30 वाजता\nश्री सौरभ कुमार दुबे\nपदनाम: संचालक (आरएस / आरएल)\n7th वा मजला, एनडीसीसी -२ इमारत,\nजयसिंग रोड, नवी दिल्ली -110001\nकार्यालयाची वेळ: 9:30 सकाळी – 5:30 वाजता\nआम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.\nशेतीविषयक माहितीसाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच आम्ही कास्तकार युट्युब चॅनलला सबस्क्राईब करू शकता.\n(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021\nनोंदणी, ई-केवायसी आणि ट्रॅक स्थिती\n(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021\nनोंदणी, ई-केवायसी आणि ट्रॅक स्थिती\nऑनलाईन अर्ज, नोंदणी (प्रसूत सहाय्य)\nराज्यनिहाय डायरेक्ट लिंक्स, नवीन पंचायत मतदार यादी\nवृद्ध पेंशन योजना बिहार लाभार्थी स्थिती\n(अनुप्रयोग फॉर्म) हिमाचल प्रदेश रेशन कार्ड 2021: अप्लाई ऑनलाइन, फॉर्म फॉर्म\nचला आता हसू, आपल्याला माहित आहे की एलपीजी सिलिंडर किती स्वस्त झाले आहे इन्स्टंट रेट द्रुतपणे शिका\nलिंबूवर्गीय फळपिकांत पाण्याचे व्यवस्थापन करताना\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\n(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nनोंदणी, ई-केवायसी आणि ट्रॅक स्थित��\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nऑनलाईन अर्ज, नोंदणी (प्रसूत सहाय्य)\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nराज्यनिहाय डायरेक्ट लिंक्स, नवीन पंचायत मतदार यादी\nपुणे जिल्ह्यातील धरणांत ७८ टीएमसी पाणीसाठा\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/04/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A4%A4.html", "date_download": "2021-04-19T09:55:39Z", "digest": "sha1:66RWCDHLMRLCNT6LZCXOVMNQ2G4I43ZE", "length": 14369, "nlines": 199, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "सोने आणि चांदीच्या किंमतीत मोठा बदल, नवीनतम किंमत त्वरित जाणून घ्या | Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nसोने आणि चांदीच्या किंमतीत मोठा बदल, नवीनतम किंमत त्वरित जाणून घ्या\nby Team आम्ही कास्तकार\nसोने आणि चांदीची किंमत: सर्वसाधारणपणे सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीतील चढ-उतार सुरूच आहे. परंतु दोन्ही धातूंच्या किंमतीतील चढ-उतारांमुळे ग्राहकांवर काय परिणाम होतो हे पाहणे खूपच मनोरंजक आहे. अशा परिस्थितीत, आज आम्ही या खास अहवालाबद्दल आपली आवड दर्शविणार आहोत, तर मग ते जाणून घ्या की सराफा बाजारात सोने-चांदीचे काय मूल्य आहे आणि ते आधी कसे आहे.\n… सराफा बाजारांची अशी स्थिती होतीद\nत्याच वेळी, जर तुम्ही सराफा बाजारपेठेतील मागील दिवसांच्या सूरत-ए-हालकडे पाहिले तर पिवळ्या धातूंसाठी हा आठवडा खूपच मंद आहे. सोनं असो चांदी असो, दोन्ही धातूंच्या किंमतीत जोरदार घसरण झाली आहे आणि अजूनही ही घसरण सुरूच आहे. यापूर्वी, शुक्रवारी गुड फ्रायडे आणि शनिवार बंद होते, त्यामुळे पिवळ्या धातूंचा संपूर्ण व्यापार ठप्प झाला. त्याच वेळी, बाजारात अजूनही काही सुस्ती आहे. आतापर्यंतची परिस्थिती पाहता हे सांगणे योग्य होईल की सोन्या-चांदीच्या किंमतीतील घसरणीचा ��ल कायम आहे आणि तो किती काळ चालू आहे. ही वेळ येण्याची वेळ सांगेल.\nयेथे सोन्या-चांदीची किंमत जाणून घ्यासोने आणि चांदीची किंमत)\nयासह, जर आपण सराफा बाजारात चालू असलेल्या सोन्या-चांदीच्या किंमतीबद्दल बोलत असाल तर, सोन्याचे दर 10 ग्रॅम 44,972 वर खुले आहेत. मागील सत्रात, सोन्याचे दर 10 ग्रॅम 45,111 वर होते. अशाप्रकारे सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 375 रुपयांची वाढ झाली आहे.\nया आठवड्यात चांदीचे असेच होते\nत्याच वेळी, जर आपण चांदीच्या अलीकडील परिस्थितीबद्दल बोललो तर चांदीची किंमत देखील या आठवड्यात नोंदविली गेली आहे. पहिल्या व्यापार दिवशी म्हणजेच गुरुवारी चांदी 64,311 वर उघडली. यापूर्वी ते 64,504 वर उघडले. अशा प्रकारे, आपण पाहू शकता की चांदीच्या किंमतीत 284 रुपयांची वाढ झाली आहे.\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\nबरं, आता सोन्या-चांदीची किंमत काय आहे ही वेळ फक्त येण्याची वेळच सांगेल, परंतु सहसा असे दिसून येते की जेव्हा जेव्हा देशातील आर्थिक समस्या शिगेला पोहोचतात तेव्हा सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये मोठी वाढ नोंदविली जाते. गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्येही असेच घडले होते, जेव्हा सोन्या-चांदीची किंमत आर्थिक गोंधळाच्या शिखरावर नोंदली गेली होती, परंतु जेव्हा या समस्यांना दिलासा मिळाला तेव्हा त्यांचे दर खाली आले.\nआम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.\nब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nतूर बाजार भाव | आजचे तुरीचे भाव | Tur Bajar Bhav Today | सर्व बाजार समिती 18 April 2021\nअडचण प्रमाणपत्र नोंदणी, स्थिती, मुद्रांक शुल्क\nकाकडींचा व्यवसा��� करुन कोट्यावधी रुपये कमवा, संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\n(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nनोंदणी, ई-केवायसी आणि ट्रॅक स्थिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nऑनलाईन अर्ज, नोंदणी (प्रसूत सहाय्य)\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nराज्यनिहाय डायरेक्ट लिंक्स, नवीन पंचायत मतदार यादी\nपुणे जिल्ह्यातील धरणांत ७८ टीएमसी पाणीसाठा\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.drushtikonnews.com/2021/01/blog-post_716.html", "date_download": "2021-04-19T08:12:54Z", "digest": "sha1:XB2AVCSGBL72CYN3IK75IKYUUEXRBLDU", "length": 7801, "nlines": 47, "source_domain": "www.drushtikonnews.com", "title": "परळीच्या भाजी मार्केटसमोर संभाजी ब्रिगेडचे शुक्रवारी हलगी बजाओ आंदोलन - दृष्टीकोन", "raw_content": "\nHome / बीडजिल्हा / परळीच्या भाजी मार्केटसमोर संभाजी ब्रिगेडचे शुक्रवारी हलगी बजाओ आंदोलन\nपरळीच्या भाजी मार्केटसमोर संभाजी ब्रिगेडचे शुक्रवारी हलगी बजाओ आंदोलन\nपरळी वैजनाथ : संभाजी ब्रिगेडच्या वतीने वारंवार लेखी व तोंडी निवेदनाद्वारे कृषी उत्पन्न बाजार समिती, नगरपालिका, तहसील कार्यालय तसेच उपनिबंधक कार्यालयास निवेदन देऊन, परळी येथील भाजीपाला मार्केट अनधिकृतपणे शेतकऱ्यांची शेकडा दहा टक्के एवढ्या मोठ्या प्रमाणात अडत वाल्यांकडून लूट होत आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांकडून घेतल्या जाणारे शेकडा दहा रुपये कमिशन हे थांबवण्यात यावे.\nया संभाजी ब्रिगेडच्या मागणीच्या पूर्ततेची जबाबदारी कुठलेही प्रशासकीय कार्यालय घेण्यास तयार नाही. कृषी उत्पन्न बाजार समिती च्या म्हणण्यानुसार भाजीपाला बीट मार्केट हे आमच्या कार्यक्षेत्रात नसल्याकारणाने आम्ही या होणाऱ्या प्रकारास थांबाऊ शकत नाही, नगरपालिकेकडे यासंबंधी विचारणा केली असतात - आम्ही तेथील व्यापाऱ्यांना संबंधित जागा भाडेतत्त्वावर दिलेली असून त्या ठिकाणी होत असलेली खरेदी व विक्री कोणत्या भावाने व��हावी किंवा होऊ नये ही बाब आमच्या अखत्यारी मध्ये येत नसून याप्रकरणी आम्ही काहीही करू शकत नाही, असे नगरपालिकेचे म्हणणे आले. तहसील कार्यालयात यासंबंधी संपर्क केला असता - ही बाब मार्केट कमिटीच्या अखत्यारीतील असल्याकारणाने मार्केट कमिटी ने या बाबीवर मार्ग काढावा असे सांगितले गेले. त्या कारणाने कुठलेही प्रशासकीय कार्यालय संबंधित शेतकऱ्यांच्या होणाऱ्या लूटीकडे विशेष बाब म्हणून पाहत नसल्याकारणाने संभाजी ब्रिगेड व शेतकऱ्यांना आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरला नसल्याने शुक्रवार दिनांक 22 जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती समोर बेमुदत हलगी बजाव धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.\nपरळी पंचक्रोशीतील सर्व शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभाग नोंदवावा. असे आवाहन परळी संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष देवराव लुगडे महाराज, शहराध्यक्ष सेवकराम जाधव, विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष नामदेव भालेराव, तालुका कार्याध्यक्ष प्रद्युम्न सोनवणे, कार्याध्यक्ष राम किर्दांत, तालुका उपाध्यक्ष दशरथ इंगळे, उपाध्यक्ष नंदू आबा शिंदे, तालुका संघटक हनुमंत दिवटे, तालुका सचिव कुंडलिक लोणकर, तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण दादा गव्हाणे, कोषाध्यक्ष बाळासाहेब सोनवणे, तालुका संघटक हनुमंत जाधव यांनी केले आहे.\nपरळीच्या भाजी मार्केटसमोर संभाजी ब्रिगेडचे शुक्रवारी हलगी बजाओ आंदोलन Reviewed by Ajay Jogdand on January 19, 2021 Rating: 5\nशिवसेना बीड जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी केज कोव्हिड सेंटरला दिली भेट\nदुचाकीचा अपघातात ऊसतोड मुकादम ठार\nयशोदिप भोजनालय तर्फे चालविण्यात येणाऱ्या शिव भोजन केंद्रा तर्फे आष्टी शहरात घरपोच ७५ थाळी मोफत वाटप\nआरोग्य कर्मचार्‍यांच्या सर्व अडचणी मी स्वतः प्राधान्याने सोडविणार : आ.बाळासाहेब आजबे\nबीडजिल्हा महाराष्ट्र क्राईम बीड जिल्हा ताज्या बातम्या Home आरोग्य-शिक्षण व्हिडीओ देश- विदेश ब्लॉग संपादकीय व्हीडीओ राजकारण मनोरंजन-खेळ Breaking बीड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/jalgaon-news-marathi/mahajan-inspected-the-government-medical-college-nrms-109593/", "date_download": "2021-04-19T08:27:25Z", "digest": "sha1:P7Y6K26GMBYUYVI72TDBJG4UTMMXIGOD", "length": 14718, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Mahajan inspected the government medical college nrms | आ. महाजन यांनी केली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, एप्रिल १९, २०२१\nBen Stokes ���ंग्लंडला रवाना, राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का ; नक्की काय झालं \nप्रदर्शनाच्या १ महिन्यानंतर परिणीताचा ‘सायना’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर, चित्रपटात दिसणार सायनाचा संघर्ष\nखासदार गावितांनी केली २०० बेडच्या हॉस्पिटल उभारणीची घोषणा, वसई विरार पालिका आयुक्तांनी पत्रकारांना टाळणे केले पसंत\nरत्‍नागिरीत एमआयडीसी कंपनीत भीषण स्‍फोट ; ५ जण गंभीर जखमी\nबंगालमध्ये पाचव्या टप्प्यातील आज मतदान; भाजपच्या आव्हानाने ममतांचा लागणार कस\nईडीचा कोरोना नसल्याचा पलटवारआ. महाजन यांनी केली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी\nआमदार महाजन यांनी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांच्यासोबत आरोग्यविषयक सुविधांबाबत चर्चा केली. यावेळी जिल्हा प्रशासनातर्फे कोरोनाच्या प्रतिकारासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत चर्चा केली. आमदार गिरीश महाजन यांनी पहिल्यांदा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट दिली.\nजळगाव : कोरोना हा कुणालाही, अगदी तरूण व पैलवानांनाही होतो. याचा विचार करता आपला कोरोना हा खराखुरा असून एकनाथ खडसे यांच्यासारखा ईडीचा कोरोना नसल्याचा पलटवार आज माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांनी केला आहे. ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील भेटीनंतर पत्रकारांशी बोलत होते.\nयाप्रसंगी एकनाथराव खडसे यांनी गिरीश महाजन यांच्या सारख्या युवा नेत्याला कोरोना कसा झाला या वक्तव्याची आठवण करून दिली. यावर आमदार महाजन म्हणाले की, माझा कोरोना हा खराखुरा असून ईडीचा कोरोना नाही. कोरोना हा सर्वांनाच, अगदी तरूण व पैलवानांनाही होतो. माझ्यासह माझ्या कुटुंबाला कोरोना झाला होता. आम्ही सर्व जण दहा दिवस सरकारी रूग्णालयात अ‍ॅडमीट झालो होतो. मात्र माझा कोरोना हा ईडीची तारीख आली म्हणून झालेला कोरोना नाही. ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांना ईडीची तारीख आल्यावर कोरोना होतो. व ते नंतर बाहेर फिरत असतात अशा शब्दांमध्ये आ. गिरीश महाजन यांनी टीका केली.\nआमदार महाजन यांनी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांच्यासोबत आरोग्यविषयक सुविधांबाबत चर्चा केली. यावेळी जिल्हा प्रशासनातर्फे कोरोनाच्या प्रतिकारासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत चर्चा केली. आमदार गिरीश महाजन यांनी पहिल्यांदा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट दिली. याप्रसंगी त्यांनी कॉलेजतर्फे कोविडच्या प्रतिकारासाठी करण्यात येणा-‍या उपाययोजनांची माहिती जाणून घेतली. याप्रसंगी त्यांच्या सोबत भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार राजूमामा भोळे, आमदार चंदूलाल पटेल, माजी महापौर भारती सोनवणे, आरोग्यदूत अरविंद देशमुख, नगरसेवक कैलास सोनवणे आदींची उपस्थिती होती.\nयानंतर पत्रकारांशी बोलतांना आ. गिरीश महाजन यांनी सत्ताधा-‍यांवर जोरदार टीकास्त्र सोडले.\n चालत्या बाईकवर केला डेंजरस स्टंट आणि खाली कोसळल्यावर लागला चांगलाच करंट ; VIDEO तुफान व्हायरल…\nते म्हणाले की, सर्वत्र कोरोनाची रूग्णसंख्या वाढीस लागली असतांना जळगाव जिल्ह्यात स्थिती अतिशय गंभीर बनली आहे. जिल्ह्यात बेडची कमतरता असून याचे व्यवस्थापन देखील बरोबर करण्यात आलेले नाही. तसेच अगदी दहा-दहा दिवसांपर्यंत कोरोनाचे रिपोर्ट मिळत नाहीत. अनेक ठिकाणी रेमडेसीवीर इंजेक्शन हे अतिशय चढ्या दराने विकले जात आहे. तर ब-‍याच खासगी रूग्णालयांमध्ये अव्वाच्या सव्वा बिले आकारण्यात येत असून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टर्स व अन्य कर्मचा-यांची संख्या देखील पुरेशी नसल्याचे ते म्हणाले. तर कर्मचा-‍यांचे मानधन देखील थकलेले असून नियोजनाचा पूर्णपणे बोजवारा उडालेला असल्याचा आरोप आ. महाजन यांनी केला.\nक्या खुबसुरती कैसी अदाअंकिता लोखंडेंचा Traditional Look चाहत्यांना पाडतोय भूरळ, पाहा खास PHOTOS\nCorona Update'स्टॅच्यु ऑफ लिबर्टी' देतेय मास्क लावण्याचा संदेश, तर मोनालिसा म्हणतेय संसर्ग टाळा\nVideoसावनी रविंद्र ला ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार\nमनोरंजनखिशाच्या राष्ट्रीय पुरस्काराचं यश संपूर्ण टीमचं\nआज ना छोडेंगे बस हमजोली, खेेलेंगे हम होलीHoli Special 2021 - वरुण धवनपासून नेहा कक्कडपर्यंत या कलाकारांची आहे ही लग्नानंतरची पहिली होळी ,पाहा फोटो\nसंपादकीयनागपूरसह सर्वोच्च न्यायालयाची ५ खंडपीठे असावीत\nसंपादकीयआरामदायी प्रवासाकरिता खासगी गाड्यांना प्रवाशांची पसंती\nसंपादकीयपायलटांच्या समर्थकांचे फोन टॅप केल्याची गहलोत सरकारची कबुली\nसंपादकीयतत्त्व बाजूला सारून वृद्ध श्रीधरन यांना भाजपाची उमेदवारी\nकाँग्रेसने केलाय ज्येष्ठांवर अन्यायस्टार प्रचारकांच्या यादीतून काँग्रेसने असंत���ष्टांना वगळले\nसोमवार, एप्रिल १९, २०२१\nसातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00214.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.misalpav.com/node/36457", "date_download": "2021-04-19T09:38:03Z", "digest": "sha1:ALWH4HOIV5LZUYAL6MY7JOEU3EZZQ5ET", "length": 21131, "nlines": 358, "source_domain": "www.misalpav.com", "title": "बंद पडलं.. | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nअत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...\nबंद पडलं गुह्राळ आणि बंद पडला तांब्या\nप्रतिभेच्या वासराचा नुसताच झालाय ठोंब्या\nगवत खाई पाणी पिई हलत जागचं नाही\nडिवचलं गुदगुल्या केल्या, तर हसतं नुस्तच \"ह्ही ह्ही\nसोडून दिलं माळरानावर, तर येतं फिरून परत.\n \", तर म्हणे-\" बसलो असाच चरत. \"\nयेऊन पुन्हा गोठ्यात शिरतं, नि रहातं निपचित पडून.\nलिहायला काढलं की दाव्याला बसतं अडून.\nकस्सं अस्सं वासरू ह्ये, मी काय याला करू\nकैसा यावा पुन्हा, माज्या लेखणीला बहरू (दुत्त दुत्त\nहुर्र्रर्रर्रर्रर्रर्र हुर्र्रर्रर्रर्रर्रर्र करून अता, त्याला मी उठवनार\nपुन्हा थांबे पर्यंत , मग बुंगाट सुटवनार\nअदभूतआगोबाकॉकटेल रेसिपीकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडचौरागढजिलबीटका उवाचफ्री स्टाइलबालसाहित्यभूछत्रीकविताबालगीतमौजमजा\n=)) वयनी माहेरी गेली वाट्टं.\nवयनी माहेरी गेली वाट्टं.\nगुऱ्हाळाला वासरू नसतंय. बैल\nगुऱ्हाळाला वासरू नसतंय. बैल असतंय त्यो पण बडवलेला. खोंड असलं तर उधळतंय, बडवल कि नुसती चाकोरी हो.\nते कवीचं कल्पनास्वातंत्र्य समजावं.\nका वास्तवातली स्वातंत्र्यहरण झाल्याची खंत\nमग वल्ल्या, घ्यायचा का सूड\nमग वल्ल्या, घ्यायचा का सूड उठवायचा का वासराचा बाजार\nअता, त्याला मी उठवनार\nअता, त्याला मी उठवनार\nबघा, काय जमतंय तसं करा.\nकाव्यरस तांब्या भरून वरती\nकाव्यरस तांब्या भरून वरती फसफसतोय अगदी \nबाकी, 'आगोबा' आणि 'टका-उवाच' यांना काव्यरसात स्थाण मिळालेले पाहून अंह झाल्या गेले आहे.\nचौरागढ पण आहे =))\nचौरागढ पण आहे =))\nअता 'नाखुनअंकल' असा काव्यरस आला क�� मी डोळे मिटायला मोकळा.\nडोळे मिटून जणु मी त्यातला नव्हंच आस्स्स दाखवायला --- अशी दुरूस्ती सुचवतो. बाकी महाकविना बालगीताची एकदम आठवण का यावी बरे \nबाकी महाकविना बालगीताची एकदम\nबाकी महाकविना बालगीताची एकदम आठवण का यावी बरे \nतसे असेल तर भावविश्वही पुढे सरकायला हर्कत नसावी =))\nअरे वा पुढं सरकायला लागला का\nअरे वा पुढं सरकायला लागला का\nबावविशव उभा राह्यला, आमी नाय पायला.\nआरारा....लैच मोकाट...बेक्कार हसलोय...अम्च गुर्जी इज ब्याक\nवा\"सरां\"चा आसरा बघितलास्,कासरा नाही बघितलास \nते कितीबी उधळलं तरी संध्याकाळी सांजच्याला गुमान परड्यातच येऊन थांबतय का नाही बघ (तसं ते वासरू नाहीयेच मुळी उगा नावाला म्हणायच्म म्हणून).\nतरीच बरेच दिवस झाले गुर्जी कुठे गायबलेत असं वाटत होतं,\nती नाक उडवणारी कॉपीराईट स्मायली लैच आवडती.\n>> हुर्र्रर्रर्रर्रर्रर्र हुर्र्रर्रर्रर्रर्रर्र करून अता, त्याला मी उठवनार\nएका मुक्त वासरीय मनाच्या कवीच्या तितक्याच वासरीय काव्याची अशी खिल्ली उडताना पाहून एक मिपाकर म्हणून शरम वगैरे...\nअसो, गुर्जी वेल्काम ब्याक\nअगो बाई अत्मुस तुच का इतके दिवस कुठे गायबला होतास \nखरंतर लग्न झाल्यावर तुझी प्रतिमा आणि प्रतिभा (वहिनींना सांगु का या दोघींची नावं) जास्त बहरायला हवी होती असे हे म्हणत होते.\nया माई असल्या तर नानांची मौज\nया माई असल्या तर नानांची मौज आहे. ;)\nबाकी मान सारखी झटकु नकोस माई, मॉडेल आपलं मोडेल.\nवासरु आधी चरायला कुठं जात\nवासरु आधी चरायला कुठं जात होतं ते कळालं घरी तर लई मार खावा लागेल कविवर्याना..\nतांब्या बंद पडला ते ठीक, ते ताकाच्या भांड्याचं काय झालं, आहे अजुन का लपवलंय माळरानावर.\n=)))) किती दुदुदु प्रतिसाद\nगुर्जी जरा इकडंच तिकडं केलं\nगुर्जी जरा इकडंच तिकडं केलं की याड लागलं मधे बसतंय की.\nबंद पडलंsssग बंद पडलंsssग\nपरतीभेच ख्वान्ड रुसून बसलं ग\nहे गुर्हालात ग तांब्याsss हरवला\nख्वान्ड माजंsss कस ठोम्ब्या झाल\nबंद पडलंsssग बंद पडलंsssग\nचारा खाईना पाणी पियीना जागच ते हालना\nडिवचल, केल्या गुद्गुल्या तर हस्तया हीहीही\nबंद पडलंsssग बंद पडलंsssग\nसोडलया माळावर, पर येतंया फिरुन\nकाही करना, बसतय काड्याsss चघलून\nगोठ्यात शिरल, निपचीतsss पडलं\nकाढली डायरी, पर दाव्याला ते आडल\nबंद पडलंsssग बंद पडलंsssग\nकस्सं अस्सं वासरू ह्ये, याला काय करू\nकैसा यावा, माज्या लेखणीला पुन्हा बहरू दुत्त दुत्त हुर्र्रर्रर्रर्रर्रर्र हुर्र्रर्रर्रर्रर्रर्र करून मी त्याला उठवनार\nहे न्हाई थांबनार, आता बुंगाट ते सुटनार\nबंद पडलंsssग बंद पडलंsssग\nपरतीभेच ख्वान्ड रुसून बसलं ग\nवासराच्या पाठीवर बसून चाललेले\nवासराच्या पाठीवर बसून चाललेले बगळे ,कावळे पाहून हसतोय.\nकाय पण जिल्बी , कै च्या कै\nकाय पण जिल्बी , कै च्या कै\nबुवा स्टाईल हीच काय\nकाय पण जिल्बी , कै च्या कै\nकाय पण जिल्बी , कै च्या कै\nबुवा स्टाईल हीच काय\n=)) सही कवीता आहे.\n=)) सही कवीता आहे.\nकाय ही अवस्था हो गुर्जी\nआलं गुर्जी आलं.. मिपाला\nआलं गुर्जी आलं.. मिपाला गहीवरुन आलं....\nकुण्या एकेकाळचं, गुर्जींचं सैराटमय प्रतिभेचे हे वासरू ....\nह्या ह्या ह्या ह्या ह्या\nह्या ह्या ह्या ह्या ह्या\nसध्या 25 सदस्य हजर आहेत.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.misalpav.com/node/48436", "date_download": "2021-04-19T09:30:21Z", "digest": "sha1:JF3VKYRYFSEILMDBWEYQNXW75ARPUCKF", "length": 51500, "nlines": 285, "source_domain": "www.misalpav.com", "title": "गावाच्या गोष्टी : चिकनचा बेत | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nगावाच्या गोष्टी : चिकनचा बेत\nआमच्या घरी नॉन व्हेज म्हणजे मासे आणि अंडी प्रमुख अन्न होते. \"नुस्ते\" हा फक्त खाण्याचा प्रकार नसून चघळण्याचा विषय देखील होता. आज सुद्दा कोणीही दोन गौड सारस्वत लोक भेटले कि \"हल्ली नुस्ते पहिल्या सारखे मिळत नाही\" अशी खंत व्यक्त केली जाते. पण त्या काळी सुद्धा सकाळ झ���ली कि देवपूजा वगैरे करून वडील बाजारांत जायला सिद्ध व्हायचे त्यावेळी आईसाहेब आणि मी काय मासे त्यांनी आणावेत आणि आणू नयेत ह्यावर मत प्रदर्शन करायचो. ते मात्र \"मिळाले तर पाहू\" म्हणून निघून जात. शकू हि आमची नुस्तेकान्न जी दारांतून माश्यांची टोपली घेऊन जायची. मग घराजवळ पोचतांत मोठ्याने हाक द्यायची. आमच्या घरी एक पद्धत, महिलांनी मोठ्याने बोलायचे नाही. नेहमीच शांतपणे मत व्यक्त करायचे. त्याशिवाय दुसरा नियम म्हणजे कुणीही आवाज दिला तर उत्तर कधीही \"ओ\" म्हणून द्यायचे नाही. इतर काही तरी वाक्य बाहेर येऊन म्हणायचे. नुस्तेकान्न इथे अपवाद, आई स्वयंपाक घरातूनच मोठ्याने \"आज काय आणले आहेस \" असे ओरडून विचारायची. मग नुस्तेकान्न सुद्धा मोठ्याने \"कर्ली आहे, सुंगटा\" आहेत वगैरे ओरडायची.\nहे मार्केटिंग झाल्यावर डील नेगोशिएट व्हायाचे. माझ्यासाठी हे सर्व खूपच मजेदार अनुभव असायचे. ती मग बांगडे १० रुपयांना पांच दिले, सदानंद मास्तरांनी १० बांगडे घेतले वगैरे सांगायची आणि आई तिच्याकडे मग भांडायची. मग सर्व सोपस्कार होऊन पैसे देताना \"दोन मांजरीला घाल मगे\" म्हणून तिला काही तारले नाही तर २ सुंगटा मांजरीला खायला द्यायला भाग पडायचे.\nमाश्यांचे प्रकार शेकडो. बांगडा ह्याच माश्याचे किमान १५ वीस प्रकार होते, तळलेला, केळीच्या पानात बेक केलेला, गवतांत रोस्ट केलेला, रेतीत पुरून स्लो कुक केलेला, भरलेला, रेषाद, बांगड्याचे हुमण, भेंडे घालून केलेले हुमण, बिमला घालून केलेले हुमण, बांगड्याचे सुके, बांगड्याची उड्डमेथी आणि खूप काही प्रकार असायचे. पण हा फक्त मध्यम आकाराचा बांगडा बरे का. छोटा असला तर त्याला बांगदुल्ली म्हणून त्याचे व्यंजन वेगळे. सुकवेलला खारा बांगडा वेगळा त्याचे किमान ५ पदार्थ बनवत असू. मग बांगड्याचे लोणचे वगैरे ते वेगळे. आणि मी फक्त बांगडा ह्याच एक विषयावर बोलत आहे. प्रत्येक माश्याची पद्धती वेगळी.\nबरे हुमण हा प्रकार कालवण म्हणून वापरायचा तर तोंडी लावायला काही तळलेले पाहिजे म्हणून फ्राय. तर तळलेले तारले कचकचीत काट्यासकट खायचे. कर्ली असेल तर मग एक एक काटा साफ करत खायचे. पापलेट कळुंदर वगैरे असले तर त्याचे फिन चे काटे सांभाळून खावे लागत. मी सर्व प्रकारचे मासे इतक्या सफाईदार पणे खात असे कि सर्व मंडळी आश्चर्यचकित. मग हि मांजरीच आहे जणू असे आजी म्हणायची. सुंगटा म��हणजे कोळंबी तर आठवड्यातून ३ दिवस किमान असायचीच. आणि ती सुद्धा आकारा प्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीने खाल्ली जात असत. बेबी शार्क म्हणजे मोरीची शाकुती करायचे. त्याला मान मोठा. मग शार्क वाले चित्रपट पाहून समजले कि ह्या माश्याला इतका सन्मान का. जो प्राणी आपल्याला खाऊ शकतो त्याला खाताना थोडा आदर दिलाच पाहिजे. प्रत्येक घराचे आपले असे ब्लॅकलिस्टेड मासे असायचे. कुणी कर्ली खात नाही तरी कुणी हलवा. कुणी राणे खात नाही तर कुणी squid.\nमग मासे विकत घेतले म्हणून होत नाही तरी ते जगाला सांगायचे आणि आपण सर्वांत स्वस्त आणले हे सिद्ध केल्याशिवाय बहुतेक ते पचत नसावेत आणि आणलेच विनायकाने स्वस्त तर मग मागाहून, त्याचे बांगडे तितके फ्रेश नव्हते असे म्हणून आपले समाधान करून घ्यायचे. कधी कधी सूर्यास्ताच्या वेळी आकाश लाल होते ते पाहिले आहे का त्यावेळी म्हणे समुद्रांत बांगडे जास्त मिळतात. खरे खोटे कोळी लोक जाणोत.\nबहुतेक सारस्वत मंडळी मासे खात असली तरी आमच्या घरी हे नवीन होते. माझे आजोबा आणि त्याआधीची सर्व मंडळी शाकाहारी होती पण आपल्या हाताने मारलेल्या जनावरांना खायची त्यांना परवानगी होती. त्यामुळे रानडुक्कर, साळ, हरण, ससे, विविध प्रकारचे पक्षी ह्यांचे मास जास्त असायचे. पण बहुतेक असल्या शिकारी ह्या सामूहिक पद्धतीने केल्या जायच्या त्यामुळे त्याचे मांस वाटून जायचे.\nचिकन हा प्रकार मात्र वेगळा होता. काही धार्मिक आणि इतर समजुतींच्या पोटी गावांत अलिखित नियम होता कि कोंबड्या कुणीही पाळायच्या नाहीत. आणि ज्या लोकांनी हा नियम मोडला त्यांच्या बहुतेकांच्या घरी काही न काही वाईट घडले त्यामुळे घाबरून पुन्हा कुणीही त्या धंद्याच्या नादी लागले नाहीत. कोंबडी खायची तर मग दुसऱ्या गांवातून आणावी लागायची.\nवर्षाला आम्ही फार तर ४ दा घरी कोंबडी आणून शिजवत असू. बहुतेक लोकांचे हेच होते. आणि घरी कोंबडी आणणे हा एक गुप्ततेचा प्रकार होता. परंपरा अशी होती कि घरी कोंबडी केली तर जवळच्या मित्रांना बोलावलेच पाहिजे. मग त्या दिवशी घरीं कोण कोण येतात ह्यावरून वडिलांचा सध्या कुणाबरोबर जास्त घरोबा आहे हे आम्हाला कळायचे. कोंबडी आणण्याचे काम बहुतेक वेळा शानू गुराख्याचे होते. तो स्वतः शाकाहारी असल्याने त्याला हिस्सा देण्याची गरज नव्हती त्याला २० रुपये दिले कि बस.\nमग आई आणि आजीची तयारी सुरु व���हायची. बहुतेक मसाले घरी उगवलेले आणि कुटलेले. चिकन आणले तर किमान ४ किलो आणले जात त्यामुळे ते सर्व करायला मेहनत बरीच होती. त्या दिवशी नोकरांना सुट्टी कारण त्यांना वास आला तर मग हि मंडळी गाव भर जाऊन \"प्रभूंच्या घरी बेत आहे\" हि बातमी पसरवतील. मग चिकन खाण्यासाठी घरी स्लाईस ब्रेड मागवला जायचा . हा ब्रेड घरी फक्त चिकन साठी मागवला जास्त असल्याने वेंकूच्या दुकानातून आणणे शक्य नव्हते कारण तो मग भर बाजारांत \"काय प्रभू, चिकन चा बेत वाटतो \" म्हणून विचारेल आणि ४ लोक ऐकतील मग काही लोकांना न आवडता सुद्धा बोलवावे लागेल हि भीती. त्यामुळे स्लाईस ब्रेड वडिलांचे किमान दोन मित्र एक एक करून आणत कारण दोन ब्रेड एकत्र एकाच माणसाने घेतले तर मग बिंग फुटायचे. ब्रेड शिवाय विपुल प्रमाणात पांढरा कांदा, लिंबू, कोशंबीर, चांगला भात, चपाती वगैरे असायच्या. मिळाली तर कोळंबी फ्राय सुद्धा. एखादा मित्र कोल्ड ड्रिंक वगैरे सुद्धा आणायचा. बहुतेक वेळा थम्स अप नाही तर सिट्रा.\nमग साधारण ९ वाजता रात्री मंडळी घरी येत. माझ्यासाठी आई चांगले वाले पीस आधीच काढून वेगळे ठेवायची. मग कुणी VCR घेऊन येत असे आणि चांगला चित्रपट वगैरे घरी लावत असे. काहींना आपल्या लहान मुलांना घेऊन यायची सूट होती पण पत्नीला नाही, पण पत्नीला मग \"बांधून\" चिकन दिले जात असे. चित्रपट झाल्यानंतर आम्ही झोपी गेलो तरी वडीलधारी मंडळी अंगणात खाट टाकून गप्पा मारत बसायची. दारू पिणे मात्र आमच्या घरी होत नसे. एकदा व्यक्ती सिगारेट वगैरे ओढायचा पण तो सुद्धा बाहेर दूर जाऊन.\nकुणाला किती पिसेस मिळाले, कुठे चिकन जास्त चांगले मिळते. मी कुणालाही शंका येऊ न देता ब्रेड कसा आणला ह्यावर बरीच चर्चा व्हायची. सर्वच मंडळी तोंड भरून आजी आणि आईच्या चिकनची स्तुती करायची.\nत्या गांवातील शांत वातावरणात तो चिकनचा सुगंध आणि वडीलधाऱ्यांच्या गप्पांचा रंग, का कुणास ठाऊक आज अजून आठवणीत आहे. सर्वेश भाऊंच्या सिगारेटचा गंध, गंध वाटतो, दुर्गंध नाही. विजय काका आपल्या रानडुकराची शिकारीची कथा अशी वारंवार सांगायचे जणू काही दौड मधील संजय दत्तच. फक्त ह्यांच्या क्लायमॅक्स मध्ये रानडुक्कर गंगाधराच्या पार्शवभागाला आपल्या सुळ्यांनी उचलून दूर फेकतो आणि विजय काका सिंगल स्लग वाल्या शॉटगनचा बार ओढतात आणि रान डुक्कर किंकाळी मारून पडतो. डुक्कराची किंकाळी कशी असते ह्याचे आम्हाला कुतूहल.\nह्या सर्वांत एक वयस्क व्यक्ती म्हणजे गोरे गुरुजी. ह्यांचे आडनाव गोरे नव्हते, ह्यांची त्वचा उजळलेली होती म्हणून त्याना गोरे म्हणायचे. ते जीवनात एकदाचं मुंबईला गेले होते. मग तेथील ट्रेन, ती गर्दी, मग कुठल्या तरी रोड वर ह्यांचे पाकीट मारले वगैरे कथा हे आपण मार्शियन मधील मॅट डेमॉन आहोत अश्या थाटांत सांगायचे.\nतसे पहिल्यांस ह्या सर्व \"गजालींत\" सर्वच गजाली रिपीट टेलिकास्ट आणि त्यांत सुद्धा महाएपिसोड असल्या प्रमाणे होत्या पण त्यांत एक साधेपणा होता आणि आपलेपणा होता म्हणून हा सर्व प्रकार मनोरंजक असायचा. मग मध्य रात्रीनंतर अनेक तासांनी सर्व मंडळी हळू हळू घरी जायची. लहान मुलांना वडील एक तर उठवत, उचलून नेत नाहीतर काही जण आमच्याच वऱ्हांडावर झोपत. एकदा एक धूमकेतू आकाशांत दिसत होता तेंव्हा हा बेत होता हे आठवते.\nदुसऱ्या दिवशी खरे तर चिकन चा स्वाद जास्त वाढायचा. मग वेगळे काढून ठेवलेले चांगले पीस मी हादडत असे. आमची कुत्री सुद्धा त्या ३-४ दिवसांत आपली पार्टी असल्याप्रमाणे अभिमानाने शेपूट वर करून फिरत असत. त्या दिवसांत कुत्री आपल्या सग्यासोयऱ्यांना ह्या दिशेने बिलकुल फिरकायला देत नसत.\nएक दिवस केलेले चिकन मग आम्ही फ्रिज मध्ये ठेवून किमान आठवडाभर खात असू. आई काही चिकन वेगळे ठेवून मग त्यावर गृहशोभिकेतील रेसिपी ट्राय करून पाहत असे.\nमग चिकनच्या रश्श्यातील चिकन संपले कि त्यांत अंडी टाकून मग त्याचा वॉल्युम वाढवला जायचा. मग तेही झाले कि शेवटचा रस्सा ऑम्लेट वर टाकून त्याची रस्सा आमलेट बनवली जायची. आजी ह्याला \"घालीन लोटांगण\" म्हणायची कारण आरतीत जशी ती शेवटी येते आणि त्यानंतर लोकांना कळते कि आरत्या संपायला आल्या त्याच प्रमाणे ताटांत रस्सा ऑम्लेट आली कि समजायचे कि चिकनचा अध्याय समाप्त.\nबहुतेक जीवनातील सर्वांत मोठी खंत हि असते कि कुणाला तरी जे सांगायचे होते ते सांगू शकले नाही. काहीही पैसे श्रम न लागता जी गोष्ट आपण मिळवू शकत होतो ती आपण निव्वळ अश्यासाठी घालवली कि काहीतरी वेगळ्या गोष्टीमागे आपण धावत होतो. २०-३० वर्षांनी लक्षांत येते कि खरेतर आयुष्यभर ज्याला आपण इतके महत्व दिले त्याची खरेतर काहीच गरज नव्हती. ट्रेन मध्ये बसून पळती झाडे पाहायला मजा येत असली तरी कुठलीच फ्रेम १००% लक्षांत येत नाही, त्यासाठी ती ट्रेन थांबायला पाहिजे. मग ती कुठेही थांबली तरी काही क्षण न्याहाळून पहिले तर काही न काही इंटरेस्टिंग सापडतेच. पण ते थांबणे आवश्यक आहे.\nआपण कोण आहो ह्याला महत्व नाही, आपल्या बँकेत किती पैसा आहे ह्याला महत्व नाही. महत्व ह्याला आहे कि आपण जे काही करतो त्यातून आपण काही प्रमाणात वेळ काढून आपण मेटफोरिकल \"चिकनचा बेत\" करतो कि नाही आमच्या चिकनच्या बेत मध्ये चिकन महाग होते असे नाही. पाहिजे तर बहुतेक लोक दररोज एक कोंबडी आणून उडवू शकले असते. प्रश्न पैश्यांचा नव्हता. काही कारणाने परंपरा बनली होती आणि लोकांनी ती ठेवली होती कारण त्यांत जो आनंद होता तो निव्वळ चिकन च्या स्वादांत नव्हता. कॉलेज मध्ये सर्वच मंडळी शिक्षणासाठी जातात पण, त्या कॉलेज जीवनाचा पुरेपूर आनंद घेण्यासाठी आपली क्रश असली पाहिजे, कधी बियर तर कधी सिगारेट ओढून पहिली पाहिजे. थोडीफार डेटिंग केले पाहिजे. प्रमाणात विविध गोष्टी करून जीवनाचा आनंद उपभोगला पाहिजे. पहिल्या बाकावर श्रावण बाळ प्रमाणे बसून फायदा नाही. चिट्स पास केल्या पाहिजेत. थोडीबहुत कॉपी मारली तरी चालते. पण कॉलेजच्या बाहेर आपला कंपू करून गप्पा मारल्याच पाहिजेत. थोडीफार नजरेस नजर भिडलीच पाहिजे.\nआज काळ बदलला आहे त्याप्रमाणे अनुभव बदलला आहे. तरुण पिढीचे आपले \"चिकनचे बेत\" असतील पण आमच्या बालपणी ते वेगळे होते. आज कॉलेज म्हणजे घर आणि ट्युशन ह्यांच्या मध्यंतरी वेळ घालवण्याची जागा बनली आहे. क्रश म्हणजे २५ लोकांना राईट स्वाईप करून सुद्धा डोक्यांत राहतो तो. डेटिंग म्हणजे फक्त भेटणे आहे आणि चुंबन म्हणजे फक्त मेकिंग आऊट आहे. सिगारेट ची जागा कॅनाबिस ने घेतली आहे आणि बियर ह्या गोष्टीचे नावीन्य जाऊन आधार कार्डाच्या गरजेप्रमाणे ती ओम्नीप्रेझेंट बनली आहे. पण तरी सुद्धा प्रत्येकाचे आपले \"चिकनचे बेत\" असतीलच.\nभारी रंगवली आहे आठवण\nआमच्या लहान पणी बाबांच्या एका मित्राकडे असा अंडाकरीचा बेत असायचा, म्हणजे बाकिच्यांसाठी मटण असायचे पण जे लोक मटण खात नाही त्यांच्या करता अंडाकरी आणि कट्टर शाकाहारी लोकांकरता कांदे बटाटा रस्सा असायचा, असेच गाव गोळा घालून,\nपरत येताना बाबा दटावायचे आजी आजोबांना काही सांगायचे नाही म्हणून,\n थोडा चमचमीत, थोडा झणझणीत, आणि एखाद्या तळलेल्या सोनेरी, नाजूक माशाप्रमाणे मनाला हात घालणारा लेखाच्या शेवटी व्यक्त केलेल्या मतांशी ��००% सहमत लेखाच्या शेवटी व्यक्त केलेल्या मतांशी १००% सहमत आयुष्याच्या शेवटी \"हाय कम्बख्त, तू ने पी ही नही आयुष्याच्या शेवटी \"हाय कम्बख्त, तू ने पी ही नही\" असे वाटता कामा नये...\nमाझे सगळे सारस्वत मित्र म्हणतात, इतर लोकं, माणसे खातात आम्ही माशांच्या बरोबर जगतो.\nमला मासे खायला पण एका सारस्वतानेच शिकवले.\nदोन सारस्वत जर एकत्र भेटले तर, गप्पा माशांपासून सुरू होतात आणि पुर्वी सारखे मासे आता मिळत नाहीत, ह्या फुलस्टाॅपवर संपतात...\nएकदा सर्व \"ओपन क्याटगिरीतील\" लोक आपल्यलाला पण आरक्षण मिळावे म्हणून काहीतरी केले पाहिजे या विचाराने जमतात.. पटकन एकमत होते आणि रविवारी सकाळी ९ वाजता मंत्रालयावर मोर्चा काढायचे ठरते .\n८ लाच सर्व कोकणस्थ मंत्रालयाशी पोचतात. \"आपण एक तास अगोदर आलोय\" याचा विचार न करता \"इतर अजून कसे आले नाहीत म्हणून\" \"\n\" शिस्त म्हणून नाही असे \"रागावून निघून जातात\n10 वाजता सर्व देशस्थ पोचतात ते हाच विचार करीत कि 10 म्हणजे जवळ जवळ ९ च कि ...\nहा कि पुढला रविवार हे लक्षात ना राहिल्यामुळे सर्व कऱ्हाडे येतच नाहीत\n८ वाजताच सर्व सारस्वत मोर्च्याला तयारी करून घरून निघतात ... आणि वाटेत मासळी बाजार लागतो...\n(विनोद म्हणून घ्या .. हलके घयावे )\nमाझा एक सारस्वत मित्र म्हणाला की, \"शक्यतो आम्ही मासळी बाजाराच्या जवळचे टाॅकीज टाळतो, ताजे मासे असतील तर, पिक्चर सोडून देऊ आणि मासे घेऊन घरी येऊ....\"\nसारस्वता बरोबर मैत्री करणे फार सोपे, मासे खाणे हा एकच बेस पुरतो...\nस्वतः शाकाहारी असलो तरी लेख अगदी आवडला. तुम्ही मजेशीर लिहिता व तपशील खूप अचूक टिपता. व्याकरण आणि शुद्धलेखनाकडे मात्र लक्ष देण्याची गरज आहे. तसेच 'मग', 'तर' वगैरे शब्दांचा विनाकारण वापर टाळावा. हे शब्द एकाच वाक्यात दोनदोन वेळादेखील आले आहेत.\nगोरे गुरुजींना मॕट डॕमोनची उपमा दिलेली पाहून 'ख्या ख्या' झाले\nआमच्या गावी यात्रेला असायचा.\nवडिलांना त्यांच्या कंपनीतील मित्रांना ' पार्टी' साठी गावी बोलवायची प्रचंड हौस होती. दरवर्षी हनुमान जयंतीला आमच्या गावची जत्रा असते. वडील निवृत्त होईपर्यंत दरवर्षी जत्रेला मित्रांना जेवायला बोलवायचे. पंधरा वीस जण असायचे. ते + घरातील वीसेक मिळून दहा किलो मटण आणायचं. त्याचा कडक रस्सा करायचा. आई एकटी तेवढा रस्सा करायची. बाकीच्या काकू आणि काकी भाकरी आणि भात करायच्या. आणि रस्सा असा की लोक का���ी वाट्या एक्स्ट्रा प्यायचे.\nजेवणाआधी सगळे मित्र शेजारच्या पेरूच्या बागेत जात. तिथे दोन तीन तास 'बसत'. तिथे आम्हाला प्रवेश बंद. त्यांना सुक्के मटण, कांदा, भेळ, बर्फ असं जे काही लागेल ते न्यायला एक कोरडा मित्र घरी येऊन न्यायचा.\nनंतर मग त्यांच्या मित्रांचं बंद झालं. आता आमचे मित्र येतात. म्हणजे सगळ्या चुलत भावंडांचे. फक्त आता 'बसणं' नसतं. पण बाकी 'बेत' तसाच असतो\nलेख सुंदर. शेवटचं च्या\nलेख सुंदर. शेवटचं च्या paregraph मधे भे र वी चे सुर लागले होते. संप व ता या का\nअगदी त्याच भावना मनांत होत्या\nअगदी त्याच भावना मनांत होत्या आणि आश्चर्य म्हणजे मुद्दाम हुन त्या व्यक्त ना करता तुम्हा वाचकांना ते समजले ह्याचा अर्थ मी वाचकांना कनेक्ट झाले आहे असा होतो. पण आता विचार बदलला आहे.\nया परिच्छेदातून लेखाला एक आगळेच परिमाण लाभले आहे\nलेख अतिशय आवडला. (अर्थात शाकाहारी असल्याने बांगडा हुमण कर्ली वगैरेंबद्दल काहीच माहिती नाही).\nबहुतेक जीवनातील सर्वांत मोठी खंत हि असते कि कुणाला तरी जे सांगायचे होते ते सांगू शकले नाही. काहीही पैसे श्रम न लागता जी गोष्ट आपण मिळवू शकत होतो ती आपण निव्वळ अश्यासाठी घालवली कि काहीतरी वेगळ्या गोष्टीमागे आपण धावत होतो. २०-३० वर्षांनी लक्षांत येते कि खरेतर आयुष्यभर ज्याला आपण इतके महत्व दिले त्याची खरेतर काहीच गरज नव्हती.\n... या परिच्छेदातून लेखाला एक आगळेच परिमाण लाभले आहे. पर एक वेगळीच उंची गाठली गेली आहे.\nत्यामुळे स्लाईस ब्रेड वडिलांचे किमान दोन मित्र एक एक करून आणत कारण दोन ब्रेड एकत्र एकाच माणसाने घेतले तर मग बिंग फुटायचे.\nहे सगळे ब्रेड प्रकरण भलतेच मजेशीर आहे. असेच लिहीत रहा.\nत्यामुळे स्लाईस ब्रेड वडिलांचे किमान दोन मित्र एक एक करून आणत कारण दोन ब्रेड एकत्र एकाच माणसाने घेतले तर मग बिंग फुटायचे.\nह्यावरुन आमची आठवण जागृत झाली. दोस्तांनी नुकतेच सिगारेट फुकायला शिकवले होते आणि सिगारेटचा वास येऊ नये म्हणुन काहीतरी वास घाल्वणारा पान मसाला नंतर खायची म्हणजे घरच्यांना वास येत नाही ही क्लृप्ती सांगितली होती.पण त्या पानमसाल्याच्या वासावरुन एका मित्राच्या तीर्थरूपांनी त्याची चोरी पकडली होती.\nमी आगरी समाजातला आहे त्यामुळे मच्छीची एक एक नावे वाचून तोंडाला पाणी सुटले.\nहे खायला, मला माझ्या आगरी मित्रानेच शिकवले\nलेखमाला फक्कड जमली आहे.\nलेखमाला फक्कड जमली आहे. शेवटाच्या परिच्छेदामुळे लेखाला एक उंची मिलाली आहे.\nबाकी या परिच्छेदामुळे लेखमाला संपवीता की काय अशी भीती वाटते. आम्ही वाचतो आहे, कृपया लिहीत रहा...\nचिकन चा बेत वाटतो \n\"काय प्रभू, चिकन चा बेत वाटतो \nहे वाचलं आणि लहानपणाची एक गोष्ट आठवली\nघर शाकाहारी ..आसपासचा भाग प्रामुख्याने शाकाहारी मुख्य गृहिणी मोठीही काकू ती पण पक्की शकाहारी पण बरेच वर्षांनी काका मंडळींनी मिळून घरी \"शिजवणायचा \" बेत ठरवला त्यात अजून एक फ़्रेंच पाहुनी येणार त्यात ती फ्रेंच कन्या काकूला केक चा काही प्रकार आणि काकू तिला लाडू कसे करायचे हे शिकवणार होती म्हणून कि काय उत्साहाच्या भरात बहुतेक काकूने ठीक आहे म्हणले\nस्वयंपाकास सुरवात झाली .. चिकन चा किंवा खरे तर त्या मसाल्यांचा सुवास दरवळू लागला... धाकटा काका गमतीदार .. तो आला आणि अगदी शांत पणे मोठ्या काकूला म्हणाला.. हा वाहिनी छान वास येतोय सवयंपकाचा .. नाही येताना दाते काकू bhetlyaa त्या विचारात होत्या काय खास बेत... काकूंचा चेहरा पाहण्यासारखा झाला..\nकारण ह्या दाते काकू म्हणजे \"साई परांजपेंचाय \"कथा \" चित्रपटातील मुलांचा रबरी चेंडू आपल्या घरात आला म्हणून विळीवर चिरून ..फेकून देणाऱ्या बाईचं जणू साक्षात\nत्यादिवशी काकूंच्या हातचे लाडू मात्र बिघडले... मनच लागेना.. धाकट्या दिराला खरंच दाते काकू भेटल्या कि नाही ह्या चिंतेत \nआज सुद्दा कोणीही दोन गौड सारस्वत लोक भेटले कि \"हल्ली नुस्ते पहिल्या सारखे मिळत नाही\" अशी खंत व्यक्त केली जाते.\nमाझी बायको माहेरची गौड सारस्वत असल्याने लेखातल्या बऱ्याच गोष्टींशी रिलेट करू शकलो नुकताच गोव्याला तिच्या मामाच्या घरी जाऊन आलो तेव्हा \"गेल्या वर्षी फारसे पर्यटक गोव्याला आले नसल्याने चांगले चांगले मासे स्थानिकांना मुबलक खायला मिळाल्याचा सूर त्यांच्या बोलण्यात जाणवत होता. कोणाचे काय तर कोणाचे काय\nबाकी मालिका चांगली रंगली आहे, सर्व भाग अजून वाचले नाहीयेत सवडीने वाचतो 👍\nदोन मारवाडी भेटले की, धंद्या बद्दल बोलतात\nदोन सारस्वत भेटले की, माश्यां बद्दल बोलतात\nदोन डोंबिवलीकर भेटले की, डोंबिवली किती बजबजपुरी झाली आहे, अशीच चर्चा करतात\nसमानशीले आणि समान व्यसने मैत्री होते आणि वेडीवाकडी व्यसने नसतील तर टिकते\nसमानशीले आणि समान व्यसने\nसमानशीले आणि समान व्यसने मैत्री होते आणि वेडीवाकडी व्यसने नसतील तर टिकते\nव्यसन खराब असेल तरी मैत्री टिकतेच, फक्त मित्र टिकतील असे नाही\nवाह. यातला नॉस्टल्जीया अप्रतिम आहेच पण नंतर मांडलेलं चिंतन.. क्या केहने\nनवं मालगुडी डेज बनतंय. अभिनंदन.\nहे राहूनच गेले होते.बांगडा\nहे राहूनच गेले होते.\nबांगडा ह्याच माश्याचे किमान १५ वीस प्रकार होते, तळलेला, केळीच्या पानात बेक केलेला, गवतांत रोस्ट केलेला, रेतीत पुरून स्लो कुक केलेला, भरलेला, रेषाद, बांगड्याचे हुमण, भेंडे घालून केलेले हुमण, बिमला घालून केलेले हुमण, बांगड्याचे सुके, बांगड्याची उड्डमेथी\nतुम्ही मिपावर विविध विषयांवर सुंदर लिहिले आहे. या निमित्ताने पाककृती विभागात पण एन्ट्री करून विपुल लेखन करा ही विनंती.\nआधी धावत्या नजरेने पाहिला होता आज सावकाशीने वाचला. ट्रेन थांबवून\nसं - दी - प\nसध्या 24 सदस्य हजर आहेत.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/sourav-ganguly-gave-an-interesting-answer/", "date_download": "2021-04-19T09:29:56Z", "digest": "sha1:42IXYEYNKSHLVBCXGO3BWY35DEVN7T2Z", "length": 3116, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Sourav Ganguly gave an interesting answer Archives - MPCNEWS", "raw_content": "\nCricket Update: ‘या’ कारणासाठी सचिन पहिला चेंडू खेळायचा नाही, ‘दादा’ने दिले…\nएमपीसी न्यूज- भारतीय क्रिकेट संघाची सर्वांत यशस्वी सलामीची जोडी म्हणून सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुलीचे नाव घेतले जाते. दोघांनी कित्येक सामन्यात भारताला मजबूत सुरुवात करून दिली आहे. पण मैदानात उतरल्यानंतर सचिन पहिला चेंडू कधीच का खेळायचा…\nArticle by Devdatta Kashalikar: कोरोनाबाधितांच्या घरातील कचरा – एक गहन विषय\nPimpri News: जम्बो सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची महापालिका डॉक्टर प्राथमिक तपासणी करणार\nSix Minute Walk Test : फुफ्फुसांच्या आरोग्याविषयी जागरूकतेसाठी ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’\nPune News : जैन सोशल ग्रुप द्वारा आयोजित शिबिरात 80 युनिट रक्त संकलन\nPimpri News: महापालिका रेमडिसीवीरच्या 7 हजार 50 कुपी खरेदी करणार\n नेटफ्लिक्स, अमेझॉनच्या या लिंक चुकूनही ओपन करू नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/swift-car-theft/", "date_download": "2021-04-19T10:11:11Z", "digest": "sha1:UT5XFNI7BGCFAMWPBZEXWUSEVFREUEVZ", "length": 3089, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Swift Car Theft Archives - MPCNEWS", "raw_content": "\nChinchwad Crime News : पिंपरी-चिंचवड शहर परिसरातून कारसह सहा वाहनांची चोरी\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातून अज्ञात चोरट्यांनी सहा वाहने चोरून नेली. यामध्ये स्विफ्ट कारचा देखील समावेश आहे. याबाबत मंगळवारी (दि. 3) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.रोहन मारुती पोवार (वय 21, रा.…\nPimpri News: शहरातील ‘सीसीसी’ सेंटरवर नियंत्रणासाठी शासनाचा विशेष अधिकारी नेमावा – पृथ्वीराज साठे\nArticle by Devdatta Kashalikar: कोरोनाबाधितांच्या घरातील कचरा – एक गहन विषय\nPimpri News: जम्बो सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची महापालिका डॉक्टर प्राथमिक तपासणी करणार\nSix Minute Walk Test : फुफ्फुसांच्या आरोग्याविषयी जागरूकतेसाठी ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’\nPune News : जैन सोशल ग्रुप द्वारा आयोजित शिबिरात 80 युनिट रक्त संकलन\nPimpri News: महापालिका रेमडिसीवीरच्या 7 हजार 50 कुपी खरेदी करणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/04/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%9C.html", "date_download": "2021-04-19T09:31:47Z", "digest": "sha1:PEQHZFJT2VGI3B62AWHPM5LECOLFKKYM", "length": 16449, "nlines": 217, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "गुजरातमधील शेतकऱ्यांना जाचातून मुक्त करणार : राकेश टिकैत | Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nगुजरातमधील शेतकऱ्यांना जाचातून मुक्त करणार : राकेश टिकैत\nby Team आम्ही कास्तकार\nअहमदाबाद, गुजरात : गुजरात मधील शेतकऱ्यांना जाचातून मुक्त करण्यासाठी येथेही ट्रॅक्टर आंदोलन केले जाईल, वेळ प्रसंगी येथे सुद्धा बॅरिकेड्स तोडले जातील, असा इशारा भारतीय किसान युनियनचे नेते राक���श टिकैत यांनी येथे दिला.\nदिल्लीच्या गाझीपूर सीमेवर श्री. टिकैत यांच्या नेतृत्वाखाली कृषी कायद्यांना विरोधाकरिता आंदोलन केले जात आहे. श्री. टिकैत हे गुजरातच्या दोन दिवसीय दौऱ्यावर येथे आल्यानंतर साबरमती आश्रमाला भेट दिली. यानंतर पत्रकारांशी श्री. टिकैत बोलत होते. टिकैत म्हणाले, ‘‘गुजरातमधील शेतकरी दु:खी आणि अन्यायग्रस्त आहेत. या शेतकऱ्यांसाठी देशातील शेतकरी गुजरातमध्ये ट्रॅक्टर आंदोलन करतील. गांधीनगरला घेराव करण्याचा आणि रस्ते बंद करण्याची वेळ आली आहे. वेळ प्रसंगी येथे सुद्धा बॅरिकेड्स तोडले जातील.’’\nश्री. टिकैत म्हणाले, ‘‘गुजरातमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर आंदोलन होत नसल्यामुळे त्यांना अन्याय सहन करून जगावे लागत आहे. न्यायालयांकडून सुद्धा पाठबळ मिळत नाही. येथील शेतकऱ्यांना आम्ही आनंदी आहोत, आम्हाला नफा मिळतो, असे बळेच सांगण्यास भाग पाडले जात आहे. जर खरंच गुजरातमधील शेतकरी आनंदी आणि फायद्यात असतील तर आम्हालाही असे कोणते तंत्रज्ञान आहे, ते दिले जावे.’’\nबानासकंटा येथील शेतकरी तीन रुपये किलोने बटाटे विकत आहेत. बटाट्याचे हे दर त्यांना आनंदी ठेवण्यास उपयुक्त आहेत का आम्ही येथे शेतकऱ्यांच्या मनातून भीती काढून टाकण्यासाठी आलो आहोत. आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करू, असे श्री. टिकैत म्हणाले.\nगुजरातमधील शेतकऱ्यांना जाचातून मुक्त करणार : राकेश टिकैत\nअहमदाबाद, गुजरात : गुजरात मधील शेतकऱ्यांना जाचातून मुक्त करण्यासाठी येथेही ट्रॅक्टर आंदोलन केले जाईल, वेळ प्रसंगी येथे सुद्धा बॅरिकेड्स तोडले जातील, असा इशारा भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी येथे दिला.\nदिल्लीच्या गाझीपूर सीमेवर श्री. टिकैत यांच्या नेतृत्वाखाली कृषी कायद्यांना विरोधाकरिता आंदोलन केले जात आहे. श्री. टिकैत हे गुजरातच्या दोन दिवसीय दौऱ्यावर येथे आल्यानंतर साबरमती आश्रमाला भेट दिली. यानंतर पत्रकारांशी श्री. टिकैत बोलत होते. टिकैत म्हणाले, ‘‘गुजरातमधील शेतकरी दु:खी आणि अन्यायग्रस्त आहेत. या शेतकऱ्यांसाठी देशातील शेतकरी गुजरातमध्ये ट्रॅक्टर आंदोलन करतील. गांधीनगरला घेराव करण्याचा आणि रस्ते बंद करण्याची वेळ आली आहे. वेळ प्रसंगी येथे सुद्धा बॅरिकेड्स तोडले जातील.’’\nश्री. टिकैत म्हणाले, ‘‘गुजरातमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्‍ना��वर आंदोलन होत नसल्यामुळे त्यांना अन्याय सहन करून जगावे लागत आहे. न्यायालयांकडून सुद्धा पाठबळ मिळत नाही. येथील शेतकऱ्यांना आम्ही आनंदी आहोत, आम्हाला नफा मिळतो, असे बळेच सांगण्यास भाग पाडले जात आहे. जर खरंच गुजरातमधील शेतकरी आनंदी आणि फायद्यात असतील तर आम्हालाही असे कोणते तंत्रज्ञान आहे, ते दिले जावे.’’\nबानासकंटा येथील शेतकरी तीन रुपये किलोने बटाटे विकत आहेत. बटाट्याचे हे दर त्यांना आनंदी ठेवण्यास उपयुक्त आहेत का आम्ही येथे शेतकऱ्यांच्या मनातून भीती काढून टाकण्यासाठी आलो आहोत. आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करू, असे श्री. टिकैत म्हणाले.\nअहमदाबाद गुजरात ट्रॅक्टर tractor आंदोलन agitation भारत दिल्ली floods\nअहमदाबाद, गुजरात, ट्रॅक्टर, Tractor, आंदोलन, agitation, भारत, दिल्ली, Floods\nइंडोनेशिया, अफगाणिस्तानला ४८ टक्के साखर निर्यात\nपुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगाम\nआम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.\nब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.\nइंडोनेशिया, अफगाणिस्तानला ४८ टक्के साखर निर्यात\nपुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगाम\nकांदा काढणीच्या खर्चात २५ टक्क्यांवर वाढ\nकोट्यवधींच्या कर्जवसुलीसाठी स्थापन होणार तज्ज्ञांची समिती\nगोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे नुकसानग्रस्त भरपाईपासून वंचित\nपुणे जिल्ह्यातील धरणांत ७८ टीएमसी पाणीसाठा\nऔरंगाबाद जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदी नितीन पाटील\nखानदेशात ऊस गाळप पूर्ण\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\n(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nनोंदणी, ई-केवायसी आणि ट्रॅक स्थिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nऑनलाईन अर्ज, नोंदणी (प्रसूत सहाय्य)\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nराज्यनिहाय डायरेक्ट लिंक्स, नवीन पंचायत मतदार यादी\nपुणे जिल्ह्यातील धरणांत ७८ टीएमसी पाणीसाठा\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात��मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/jalna-news-marathi/allow-schools-to-sell-dancebars-lodges-and-liquor-strange-demand-of-teachers-union-nrvk-104120/", "date_download": "2021-04-19T08:46:00Z", "digest": "sha1:L5XDPYZLJAAOAWJNVBORBZAZ43AF7OGA", "length": 11903, "nlines": 171, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Allow schools to sell dancebars, lodges, and liquor; Strange demand of teachers union nrvk | शाळांमध्ये डान्सबार, लॉज,आणि दारु विकण्याची परवानगी द्या; शिक्षक संघटेनेची अजब मागणी | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, एप्रिल १९, २०२१\nBen Stokes इंग्लंडला रवाना, राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का ; नक्की काय झालं \nप्रदर्शनाच्या १ महिन्यानंतर परिणीताचा ‘सायना’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर, चित्रपटात दिसणार सायनाचा संघर्ष\nखासदार गावितांनी केली २०० बेडच्या हॉस्पिटल उभारणीची घोषणा, वसई विरार पालिका आयुक्तांनी पत्रकारांना टाळणे केले पसंत\nरत्‍नागिरीत एमआयडीसी कंपनीत भीषण स्‍फोट ; ५ जण गंभीर जखमी\nबंगालमध्ये पाचव्या टप्प्यातील आज मतदान; भाजपच्या आव्हानाने ममतांचा लागणार कस\nथेट मुख्यमंत्र्यांना पत्रशाळांमध्ये डान्सबार, लॉज,आणि दारु विकण्याची परवानगी द्या; शिक्षक संघटेनेची अजब मागणी\nपैसे कमविण्यासाठी शाळांमध्ये डान्सबार, लॉज, गुटखा आणि सिगारेट विक्री आणि मद्यविक्रीची तात्पुरत्या स्वरुपाची परवानगी द्या, असं पत्रच इंग्रजी शाळा असोसिएशनने मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. यातून राज्यसरकारला भरभक्कम महसूल मिळेल असंही असोसिएशनने या पत्रात म्हटलं आहे.\nजालना : शाळांमध्ये डान्सबार, लॉज,आणि दारु विकण्याची परवानगी द्या अशी अजब मागणी शिक्षक संघटेनेने केली आहे. त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच या मागणीचे पत्र लिहीले आहे.\nजालन्यातील शाळा असोसिएशनने मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहीले आहे. मागील वर्षी मार्च २०२० देशात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून शाळा बंद करण्यात आल्या. आता वर्ष उलटले तरी शाळा बंदच आहेत. यामुळे संस्थाचालक त्रस्त झाले असून, शिक्षकांना देखील आर्थित अडचणींचा सामना करावा लागत आहे.\nपैसे कमविण्यासाठी शाळांमध्ये डान्सबार, लॉज, गुटखा आणि सिगारेट विक्री आणि मद्यविक्रीची तात्पुरत्या स्वरुपाची परवानगी द्या, असं पत्रच इंग्रजी शाळा असोसिएशनने मुख्यमंत्र्यांना पाठवले आहे. यातून राज्यसरकारला भरभक्कम महसूल मिळेल असंही असोसिएशनने या पत्रात म्हटलं आहे.\nसध्या ३१ मार्च जवळ आल्याने संस्थाचालकांना तसेच शिक्षकांना त्यांनी घेतलेल्या कर्जाची फेड करण्यासाठी बँकानी तगादा लावला आहे. यामुळे संस्थाचालकांसह शिक्षकही अडचणीत सापडले आहे. यामुळे त्यांनी उत्पन्न स्त्रोत म्हणून शाळांमध्ये डान्सबार, लॉज, गुटखा आणि सिगारेट विक्री आणि मद्यविक्रीची परवानगी मागीतली आहे.\n दहावी आणि बारावीत पास होण्यासाठी आता ३५ टक्के नाही तर फक्त २५ टक्के मार्क्स\nक्या खुबसुरती कैसी अदाअंकिता लोखंडेंचा Traditional Look चाहत्यांना पाडतोय भूरळ, पाहा खास PHOTOS\nCorona Update'स्टॅच्यु ऑफ लिबर्टी' देतेय मास्क लावण्याचा संदेश, तर मोनालिसा म्हणतेय संसर्ग टाळा\nVideoसावनी रविंद्र ला ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार\nमनोरंजनखिशाच्या राष्ट्रीय पुरस्काराचं यश संपूर्ण टीमचं\nआज ना छोडेंगे बस हमजोली, खेेलेंगे हम होलीHoli Special 2021 - वरुण धवनपासून नेहा कक्कडपर्यंत या कलाकारांची आहे ही लग्नानंतरची पहिली होळी ,पाहा फोटो\nसंपादकीयनागपूरसह सर्वोच्च न्यायालयाची ५ खंडपीठे असावीत\nसंपादकीयआरामदायी प्रवासाकरिता खासगी गाड्यांना प्रवाशांची पसंती\nसंपादकीयपायलटांच्या समर्थकांचे फोन टॅप केल्याची गहलोत सरकारची कबुली\nसंपादकीयतत्त्व बाजूला सारून वृद्ध श्रीधरन यांना भाजपाची उमेदवारी\nकाँग्रेसने केलाय ज्येष्ठांवर अन्यायस्टार प्रचारकांच्या यादीतून काँग्रेसने असंतुष्टांना वगळले\nसोमवार, एप्रिल १९, २०२१\nसातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.vijayprakashan.com/product-category/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A5%87/page/2/", "date_download": "2021-04-19T09:19:52Z", "digest": "sha1:L7BD5LNEWU23WTWSTT2U7CT3MSKRVVBG", "length": 25283, "nlines": 615, "source_domain": "www.vijayprakashan.com", "title": "नविन प्रकाशित पुस्तके – Page 2 – Vijay Prakashan", "raw_content": "\nAll Boooks Categories नविन प्रकाशित पुस्तके कादंबरी कथासंग्रह नाटक-एकांकिका ललित व्यक्तिचित्रे प्रवासवर्णन चरित्र-आत्मचरित्र वैचारिक माहितीपर साहित्य समीक्षा काव्यसमीक्षा संत साहित्य कवितासंग्रह संगीतशास्त्र व्यक्तिमत्व विका��� आरोग्यशास्त्र चित्रपट विषयक बालकुमार वाङ्मय वितरण विविध इंग्रजी पुस्तके नाट्यसमीक्षा संशोधन\nHomeनविन प्रकाशित पुस्तकेPage 2\nनविन प्रकाशित पुस्तके, बालकुमार वाङ्मय, संत साहित्य\nगो समाजसुधारक संत गाडगेबाबा\nनविन प्रकाशित पुस्तके, बालकुमार वाङ्मय, संत साहित्य\nगो समाजसुधारक संत गाडगेबाबा\nपुस्तकाचे नांव : गो समाजसुधारक संत गाडगेबाबा\nलेखकाचे नांव : विजया ब्रराम्हणकर\nप्रकार : संत चरित्र\nपृष्ठ संख्या : 48\nपहिली आवृत्ती : 1जानेवारी 2020\nनविन प्रकाशित पुस्तके, बालकुमार वाङ्मय, संत साहित्य\nनविन प्रकाशित पुस्तके, बालकुमार वाङ्मय, संत साहित्य\nपुस्तकाचे नांव : संत चरित्रे\nलेखकाचे नांव : डॉ. विनायक गो. दुर्गेे\nप्रकार : संत चरित्र\nपृष्ठ संख्या : 52\nपहिली आवृत्ती : 14 नोव्हेंबर 2019\nनविन प्रकाशित पुस्तके, बालकुमार वाङ्मय, संत साहित्य\nनविन प्रकाशित पुस्तके, बालकुमार वाङ्मय, संत साहित्य\nपुस्तकाचे नांव : विश्वामित्र\nलेखकाचे नांव : सौ.शुभांगी भडभडे\nप्रकार : संत चरित्र\nपृष्ठ संख्या : 44\nपहिली आवृत्ती : 1जानेवारी 2020\nनविन प्रकाशित पुस्तके, बालकुमार वाङ्मय, संत साहित्य\nनविन प्रकाशित पुस्तके, बालकुमार वाङ्मय, संत साहित्य\nपुस्तकाचे नांव : महर्षी वाल्मीकी\nलेखकाचे नांव : सौ.शुभांगी भडभडे\nप्रकार : संत चरित्र\nपृष्ठ संख्या : 44\nपहिली आवृत्ती : 1जानेवारी 2020\nनविन प्रकाशित पुस्तके, बालकुमार वाङ्मय, संत साहित्य\nनविन प्रकाशित पुस्तके, बालकुमार वाङ्मय, संत साहित्य\nपुस्तकाचे नांव : युगपुरुष परशुराम\nलेखकाचे नांव : सौ.शुभांगी भडभडे\nप्रकार : संत चरित्र\nपृष्ठ संख्या : 52\nपहिली आवृत्ती : 1जानेवारी 2020\nनविन प्रकाशित पुस्तके, बालकुमार वाङ्मय, संत साहित्य\nनविन प्रकाशित पुस्तके, बालकुमार वाङ्मय, संत साहित्य\nपुस्तकाचे नांव : लोकनायक अत्री\nलेखकाचे नांव : सौ.शुभांगी भडभडे\nप्रकार : संत चरित्र\nपृष्ठ संख्या : 44\nपहिली आवृत्ती : 1जानेवारी 2020\nनविन प्रकाशित पुस्तके, बालकुमार वाङ्मय, संत साहित्य\nसंस्कार कथा माला कबीर\nनविन प्रकाशित पुस्तके, बालकुमार वाङ्मय, संत साहित्य\nसंस्कार कथा माला कबीर\nपुस्तकाचे नांव : संस्कार कथा माला कबीर\nलेखकाचे नांव : सौ.वासंती वैद्य\nप्रकार : संत चरित्र\nपृष्ठ संख्या : 64\nपहिली आवृत्ती : 14 नोव्हेंबर 2019\nनविन प्रकाशित पुस्तके, बालकुमार वाङ्मय, संत साहित्य\nनविन प्रकाशित पुस्तके, बालकुमार वाङ्मय, संत साहित्य\nपुस्तकाचे नांव : याज्ञवल्क्य\nलेखकाचे नांव : सौ.शुभांगी भडभडे\nप्रकार : संत चरित्र\nपृष्ठ संख्या : 44\nपहिली आवृत्ती : 1जानेवारी 2020\nनविन प्रकाशित पुस्तके, बालकुमार वाङ्मय, संत साहित्य\nनविन प्रकाशित पुस्तके, बालकुमार वाङ्मय, संत साहित्य\nपुस्तकाचे नांव : भक्तराज नरसी\nलेखकाचे नांव : मधुकरआसरेे\nप्रकार : संत चरित्र\nपृष्ठ संख्या : 56\nपहिली आवृत्ती : 1जानेवारी 2020\nनविन प्रकाशित पुस्तके, संगीतशास्त्र\nनविन प्रकाशित पुस्तके, संगीतशास्त्र\nपुस्तकाचे नांव :खंडमेरु स्वरप्रस्तार साधना Khandmeru Swarprastar Sadhna\nलेखकाचे नांव : मंगल शंकर देशमुख mangal shankar deshmukh\nकिंमत : 600 रु.\nपृष्ठ संख्या : 177\nप्रकाशन दिनांक : 8 Octmber 2019\nआवृत्ती : पहिली आवृत्ती\nचरित्र-आत्मचरित्र, नविन प्रकाशित पुस्तके\nचरित्र-आत्मचरित्र, नविन प्रकाशित पुस्तके\nपुस्तकाचे नांव : अभिनयसम्राट दिलीपकुमार\nलेखकाचे नांव : अशोक बेंडखळे\nपृष्ठ संख्या : 206\nपहिली आवृत्ती : 13 सप्टेंबर 2018\nनविन प्रकाशित पुस्तके, बालकुमार वाङ्मय\nनविन प्रकाशित पुस्तके, बालकुमार वाङ्मय\nपुस्तकाचे नांव : उपनिषदे सांगती कथा\nसंकलन : प्रा.डॉ.सौ.शैलजा रानडे\nपहिली आवृत्ती : 2जाने 2019\nकथासंग्रह, नविन प्रकाशित पुस्तके\nकथासंग्रह, नविन प्रकाशित पुस्तके\nपुस्तकाचे नांव : महत्तम साधारण आणि विभाजक\nलेखकाचे नांव : रवींद्र शोभणे\nपृष्ठ संख्या : 230\nपहिली आवृत्ती : 15 मे 2019\nकादंबरी, नविन प्रकाशित पुस्तके\nकादंबरी, नविन प्रकाशित पुस्तके\nपुस्तकाचे नांव : समस्याग्रस्त आसाम\nलेखकाचे नांव : प्रमोद वडनेरकर\nपृष्ठ संख्या : 255\nदुसरी आवृत्ती : 2 जुलै 2019\nकवितासंग्रह, नविन प्रकाशित पुस्तके\nकवितासंग्रह, नविन प्रकाशित पुस्तके\nपुस्तकाचे नांव : अनागोंदीच्या नोंदी\nलेखकाचे नांव : वर्षा ढोके सय्यद\nकिंमत : 200 रु\nपृष्ठ संख्या : 124\nपहिली आवृत्ती : 16 जुलै 2019 (गुरुपौर्णिमा)\nकादंबरी, नविन प्रकाशित पुस्तके\nकादंबरी, नविन प्रकाशित पुस्तके\nपुस्तकाचे नांव : सरकिट परमात्मा\nलेखकाचे नांव : पुरुषोत्तम माळोदे\nकिंमत : 160 रु\nपृष्ठ संख्या : 119\nपहिली आवृत्ती : 16 जुलै 2019\nकादंबरी, नविन प्रकाशित पुस्तके\nकादंबरी, नविन प्रकाशित पुस्तके\nपुस्तकाचे नांव : शुभारंभ\nलेखकाचे नांव : नंदकुमार जोशी\nकिंमत : 250 रु\nपृष्ठ संख्या : 179\nपहिली आवृत्ती : 20 ऑगस्ट 2019\nकवितासंग्रह, नविन प्रकाशित पुस्तके\nकवी अनिल ���ांची संपूर्ण कविता\nकवितासंग्रह, नविन प्रकाशित पुस्तके\nकवी अनिल यांची संपूर्ण कविता\nपुस्तकाचे नांव : कवी अनिल यांची संपूर्ण कविता\nसंपादक : श्याम माधव धोंड\nकिंमत : 1500 रु\nपहिली आवृत्ती : ऑगस्ट 2019\nनविन प्रकाशित पुस्तके, विविध\n२०१ म्हणी-वाक्प्रचार संदर्भ व इतिहास\nनविन प्रकाशित पुस्तके, विविध\n२०१ म्हणी-वाक्प्रचार संदर्भ व इतिहास\nपुस्तकाचे नांव : २०१ म्हणी-वाक्प्रचार : संदर्भ व इतिहास\nलेखकाचे नांव : डॉ. मनोहर रोकडे\nकिंमत : 100 रु\nपहिली आवृत्ती : 3 जानेवारी 2009\nप्रकाशक : ख्याती प्रकाशन\nकथासंग्रह, नविन प्रकाशित पुस्तके\nकथासंग्रह, नविन प्रकाशित पुस्तके\nपुस्तकाचे नांव : मांडव\nलेखकाचे नांव : आशा बगे\nकिंमत : 250 रु\nपृष्ठ संख्या : 165\nदुसरी आवृत्ती : 2 जनवरी 2019\nनविन प्रकाशित पुस्तके, नाटक-एकांकिका\nनविन प्रकाशित पुस्तके, नाटक-एकांकिका\nपुस्तकाचे नांव : मानसीचा शिल्पकार तो..\nलेखकाचे नांव : पराग घोंगे\nपृष्ठ संख्या : 71\nपहिली आवृत्ती : 6 जून 2019\nकादंबरी, नविन प्रकाशित पुस्तके\nकादंबरी, नविन प्रकाशित पुस्तके\nपुस्तकाचे नांव : कजरी\nलेखकाचे नांव : मीनल बडगे\nकिंमत : 100 रु\nपृष्ठ संख्या : 59\nपहिली आवृत्ती : 6 जून 2019\nचरित्र-आत्मचरित्र, नविन प्रकाशित पुस्तके\nचरित्र-आत्मचरित्र, नविन प्रकाशित पुस्तके\nपुस्तकाचे नांव : ब्रम्हर्षी विनोबा\nसंकलन : विठ्ठल लांजेवार\nपहिली आवृत्ती : 6 मार्च 2019\nकादंबरी, नविन प्रकाशित पुस्तके, ललित\nसंसाराच्या वाटे बोचरे काटे\nकादंबरी, नविन प्रकाशित पुस्तके, ललित\nसंसाराच्या वाटे बोचरे काटे\nपुस्तकाचे नांव : संसाराच्या वाटे बोचरे काटे\nलेखकाचे नांव : प्रीती वडनेरकर\nकिंमत : 200 रु\nपृष्ठ संख्या : 114\nपहिली आवृत्ती : 6 जून 2019\nनविन प्रकाशित पुस्तके (75)\nदीपशिखा कालिदास 440.00 ₹ 550.00 ₹\nचाफा लावीन तिथे, लाल\nश्रीदत्तमाहात्म्य (खंड १ व २ एकत्रीत)\nभृगुनंदन : भगवान परशुरामांची यशोगाथा\nकृष्णव्दैपायन महर्षी वेदव्यास by Kishor Deshpande\nकवी अनिल यांची संपूर्ण कविता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00215.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "http://www.misalpav.com/node/48437", "date_download": "2021-04-19T10:01:59Z", "digest": "sha1:GKUEL2YT44QBYZTSI43USCB3XYGKD3FL", "length": 21266, "nlines": 153, "source_domain": "www.misalpav.com", "title": "भाषा : बोली आणि प्रमाण | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nभाषा : बोली आणि प्रमाण\nडॉ. सुधीर राजार... in जनातलं, मनातलं\n- डॉ. सुधीर रा. देवरे\n(दिनांक २१ फेब्रुवारी ‘जागतिक मातृभाषा दिन’ आणि २७ फेब्रुवारी ‘मराठी भाषा दिन’ या दोन्ही दिवसांच्या निमित्ताने मुंबईच्या सामना वृत्तपत्राच्या रविवार ‘उत्सव’ पुरवणीत दिनांक २१ फेब्रुवारी २०२१ ला प्रकाशित झालेला निमंत्रित लेख आजच्या ब्लॉगवर.) :\nकोणत्या भाषेला प्रमाण वा कोणत्या भाषेला आपण बोली संबोधतो एखादी बोली ही एखाद्या विशिष्ट प्रमाण भाषेशी संबंधीत असते की आपण शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, शासकीय, प्रांतिक (आणि जातीयसुध्दा) वगैरे भेद मान्य करत त्या त्या बोलींना त्या प्रदेशाच्या प्रमाण भाषेतील क्षेत्रिय घटक बोली ठरवून मोकळे होतो एखादी बोली ही एखाद्या विशिष्ट प्रमाण भाषेशी संबंधीत असते की आपण शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, शासकीय, प्रांतिक (आणि जातीयसुध्दा) वगैरे भेद मान्य करत त्या त्या बोलींना त्या प्रदेशाच्या प्रमाण भाषेतील क्षेत्रिय घटक बोली ठरवून मोकळे होतो बोलींची एखादी भाषा ही ‘जननी भाषा’ असू शकते का बोलींची एखादी भाषा ही ‘जननी भाषा’ असू शकते का का ‘जननी भाषा’ हीच मुळात तिच्या घटक बोलींपासून ‘प्रमाणभाषा’ म्हणून जन्माला आलेली असते का ‘जननी भाषा’ हीच मुळात तिच्या घटक बोलींपासून ‘प्रमाणभाषा’ म्हणून जन्माला आलेली असते भाषेच्या अभ्यासात असे अनेक मुलभूत प्रश्न उपस्थित करता येतात. ‘जननी भाषा’ संबोधनातून एखाद्या भाषेचा इथं उपहास केलेला नाही. कोणी एखाद्या भाषेचा असा उपहास करण्याचा प्रयत्नही कधी करु नये. कारण भाषा- भाषांत अंतराय निर्माण होत असेल तर भाषा संवर्धनाला हा आप-पर विचार मारक ठरणार. म्हणजेच भाषा शास्त्रीयतेला हा विचार अमान्य ठरतो.\nहीच गोष्ट मातृभाषा, शैक्षणिक भाषा, प्रमाणभाषा, राष्ट्रभाषा, जागतिक भाषा आदींबद्दल करता येईल. एकाच प्रांतात राहणार्‍या लोकांची मातृभाषा एकच असेल असं नाही. (उदा. महाराष्ट्रात जर विविध परिवेशात कमाल पासष्ट बोली बोलल्या जात असतील तर महाराष्ट्रातील लोकांच्या पासष्ट अशा विविध बोलींपैकी एकेक मातृभाषा असणं साहजिक ठरतं. आणि त्यांची मराठी ही शैक्���णिक प्रमाणभाषा असेल - त्या व्यक्तीने मराठी भाषा माध्यमात शिक्षण घेतलेलं वा घेत असेल तर.) लहान बाळ सर्वप्रथम आपल्या मातेशी जी भाषा बोलतं ती मातृभाषा असं म्हटलं तर प्रत्येकाची शैक्षणिक भाषा ही मातृभाषा ठरु शकत नाही. तरीही अनेक लोक आपली मातृभाषा म्हणून आपली शैक्षणिक भाषाच सांगताना दिसतात. यात त्या व्यक्तीचा दोष नाही, त्याच्यावर ज्यांनी असं बिंबवलं त्यांचा तो दोष असतो. (उदा. अहिराणी मातृभाषा असलेली व्यक्ती जनगणनेच्या वेळी आपली मातृभाषा मराठी असल्याचं सांगते अथवा व्यक्तीने अहिराणी मातृभाषा सांगितली तरी नाव नोंदणी करणारी अधिकारी व्यक्ती सरसकट मातृभाषा मराठी म्हणून नोंदवते. अथवा मातृभाषेचा प्रश्नच लोकांना न विचारता राज्यानुसार भाषेचा रकाना भरला जातो.) याला आपली राजकीय व काही प्रमाणात शैक्षणिक अव्यवस्थेसह भाषिक अज्ञान कारणीभूत आहे.\nभाषेच्या बाबतीत अनेक लोकांना- विशेषत: ग्रामीण, आदिवासी लोकांना कायम वाईट अनुभव येत असतात. आपण जी भाषा बोलतो, ती दुय्यम प्रतीची आहे, गावंढळ आहे, अशुध्द आहे असा न्यूनगंड (मुख्यधारेतल्या लोकांकडून) त्यांच्यात पेरला जातो. आपण बोलतो ती भाषा सरकार दरबारी चालत नाही. राज्याच्या वा देशाच्या राजधानीतच नाही, तर तालुका पातळीवरही ही भाषा टिकत नाही. व्यवहारात चालणारी भाषा आपल्याला येत नसेल तर आपले विचार सरकारपर्यंत कसे पोचतील, या विचाराने विशिष्ट भाषेतल्या लोकसमस्या कुठं मांडल्या जात नाहीत. आणि म्हणून त्यांचं निवारणही कधी होत नाही. अशी आपल्या भाषेची मर्यादा असेल तर आपले विचार, आपल्या विनंत्या, आपल्या तक्रारी करणं माणूस बंद करतो. अन्याय सोसत राहतो. एकट्याने लढण्याऐवजी कुठल्यातरी संघटनेची वाट पहातो. (अशा संघटनेतल्या गर्दीचा एक बिंदू होत आंदोलनात लोकसमुदायातला एक ठिपका होऊन राहतो.) ही लोकशाही नाही. लोकशाहीत एका सत्य नागरिकालाही आपल्याच भाषेतून सरकार हलवता यायला हवं. म्हणून माणसाच्या भाषेला आधी न्याय मिळायला हवा. माणूस जी भाषा बोलतो त्या भाषेत तो कोणाशीही संवाद- व्यवहार करु शकणार असेल तर ती जागतिक लोकशाही ठरेल. अन्यथा नाही.\nभाषा कोणतीही असो, ती माणसाला जोडत संवाद साधत असते. इतर कोणाला कळू नये इतकीही भाषा कृत्रिमपणे तयार होत नाही. आपल्या स्थानिक लोकसंस्कृतीचा परिवेश ती अनायासे उपयोजित करत असते. एका ग��वापुरतीही स्वतंत्र भाषा असू शकते अथवा चार- चार जिल्ह्यात पाय पसरुन बोलली जाते, ती त्या परिवेशाची बोली. एकाच गावात एकच भाषा बोलणारे लोकसुद्धा आपापली खास भाषा बोलत असतात. मात्र शिक्षित लोक आपल्या भाषेच्या प्रेमात पडले, की कोणी म्हणतो, माझी भाषा शुद्ध, तुझी अशुध्द. दुसरा म्हणतो, माझीच भाषा अस्सल. (अस्सलतेसाठी काही अभ्यासक ‘पिव्वर’ हा शब्द सुध्दा आवर्जून उसना घेतात.) वगैरे. असे म्हणणारे लोक आपल्या भाषेचं नुकसान करत आपलं स्वत:चं अशुध्दपणही जगजाहीर करतात.\nभाषा ही फक्त भाषा असते. भाषेत शुद्ध आणि अशुद्ध असं काही नसतं. कोणत्याही भाषेत अस्सलता तर मुळीच नसते. म्हणून भाषेला ‘अस्सल’ वा ‘कम-अस्सल’ ठरवणं गैर आहे. आपल्या कानदृष्टीने कोणी चुकीची भाषा बोलत असेल तर ती भाषा ‘अशिष्ट’ नसून त्या व्यक्तीची ‘खास’ भाषा असते. (भाषेतून ‘पिजीन’ बनते, ‘क्रिऑल’ बनते, पण भाषा अशुध्द नसते.) एखाद्या व्यक्तीच्या वा गटाच्या भाषेला शरण जात आपण स्वत:च वेळोवेळी स्वत:ला शुध्द करुन घ्यावं. म्हणजे कोणाच्या भाषेला ‘नावं ठेवणं’ व आपल्या भाषेला आपणच ‘शुद्ध म्हणणं’ आपल्या वाणीतून वजा होईल. दोन व्यक्तींत वा दोन भिन्न भाषांत मैत्रीपूर्ण संवाद पूर्ण झाला की भाषा जीवंत होते.\nअशा सगळ्याच बोलीभाषा स्थानिकांच्या मातृभाषा असतात. शैक्षणिक भाषा या प्रमाणभाषा असतात. प्रमाणभाषा निर्माण होताना सुरुवातीच्या काळात बोलींतून आदान होत असतं. आणि समाजात एकदा प्रमाणभाषा रुळल्या की बोली आणि प्रमाण या दोन्हींकडून शब्दांचं आदानप्रदान सुरु होतं. महाराष्ट्राची प्रमाणभाषा मराठी असली तरी राष्ट्र वा जागतिक पातळीवर ती एक बोलीच ठरते. देशपातळीवर हिंदी प्रमाणभाषा आहे असं म्हणणंही धाडसाचं ठरेल. तसंच इंग्रजीचंही. इंग्रजीला जागतिक भाषा म्हणणंही उचित होणार नाही. म्हणून दोन टोकांच्या कोणत्याही दोन व्यक्तींच्या संवादात जी भाषा ‘व्यावहारीक’ निकड भागवते ती प्रमाणभाषा ठरते. खरं तर बोली आणि प्रमाणभाषा असं काही नसतंच. भाषाशास्त्रीयदृष्ट्या उदारमताने सगळ्या बोली या अंतिमत: भाषाच असतात.\n(लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.)\n© डॉ. सुधीर रा. देवरे\nखानदेशी माणूस पुण्यात येऊन खानदेशीत बोलू लागला, मालवणी विदर्भात जाऊन मालवणीत बोलू लागला तर किती गोंधळ माजेल काय बोलतो ते न समजल्याने एकाच भाषेच्या बोलीभाषा बोलणार्‍यांना एकाच सामाईक भाषेतून बोलून एकमेकांशी सुरळीतपणे संवाद साधता येण्यासाठी प्रमाणभाषा गरजेची असतेच.तिचे महत्त्व कधीच कमी होणार नाही.\nपण प्रशासकीय भाषा एक असावी...\nअजून एक सांगावेसे वाटते की, बोली भाषेतील लिखित साहित्य पण असावे, अहिराणी, मालवणी, कोंकणी इत्यादि भाषेत लिखित साहित्य असेल तर ती भाषा टिकून राहते...\nबरोबर म्हणताहेत आपण. स्वागत.\nआपण बरोबर म्हणताहेत. प्रमाणभाषेत सगळेच व्यवहार होताहेत. तसे एकाच बोलीभाषेतले दोन माणसं त्यांची प्रमाणभाषा बोलतील म्हणजे त्यांची स्थानिक भाषा.\nसध्या 15 सदस्य हजर आहेत.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/mohina-singh-does-this-easy-work-for-shiny-hair/", "date_download": "2021-04-19T08:53:28Z", "digest": "sha1:SKFTFDSYNZUW2YJOWGZJW5SWKX3HZ44P", "length": 11370, "nlines": 112, "source_domain": "arogyanama.com", "title": "चमकदार केसांसाठी मोहिना सिंह करते 'हे' सोपे काम, जाणून घ्या - arogyanama.com", "raw_content": "\nचमकदार केसांसाठी मोहिना सिंह करते ‘हे’ सोपे काम, जाणून घ्या\nआरोग्यनामा ऑनलाईन – केसांची निगा राखण्यासाठी मुली भरपूर उपाय करतात. काहीनी शाम्पू बदलले तर काहीनी तेल, परंतु आपणास हे माहित आहे की आपण आपल्या केसांवर जितके कमी रासायनिक उत्पादन वापरता तितका आपल्याला अधिक फायदा होईल. ही सोपी पध्दत अभिनेत्रीसुद्धा अवलंबते. अभिनेत्री मोहिना सिंग जरी ती एका राजघराण्यातील आहे, परंतु ती त्वचेची काळजी आणि केसांची निगा राखण्यासाठी कोणतेही बाह्य उत्पादन घेत नाही तर त्याऐवजी ही घरगुती उपाय करते. म्हणूनच त्याचे केस खूप लांब आणि सुंदर आहेत.\nदुधामध्ये फक्त ‘ही’ गोष्ट मिसळा आणि प्या, मिळतील जबरदस्त फायदे, जाणून घ्या\nमोहिना केवळ केसांना निरोगी राखण��यासाठी आणि नैसर्गिकरित्या चमकदार ठेवण्यासाठी मुलतानी माती वापरते. मुलतानी माती जी आपण आपल्या चेहऱ्यावर देखील लावली जाते.\n२) मुलतानी माती फक्त अशा प्रकारे वापरली पाहिजे\nमोहिनाच्या मते, लोक रात्रभर किंवा बराच वेळ केसांवर मुलतानी माती लावतात, परंतु जर तुम्ही फक्त १०-१५ मिनिटांसाठी आपल्या केसांवर मुलतानी माती लावली तर तुमचे केस खूप मऊ आणि चमकदार होतील. मोहिना महिन्यात २ वेळा मुलतानी माती लावते. (मोहिना सिंह)\nअकाली प्रसूती नको असल्यास आहारात ‘या’ गोष्टीचा करा समावेश, जाणून घ्या\n३) मोहिना नैसर्गिक कंडीशनिंगसाठी काय करते\nशाम्पूनंतर केसांना नैसर्गिक कंडिशनिंगसाठी अनेकदा मुली वेगवेगळ्या उत्पादनांचा वापर करतात, पण मोहिनाही त्यावर नैसर्गिक गोष्टी वापरते. शाम्पूनंतर ती कोरफड जेल आणि लिंबाचा रस मिसळून केसांवर लावते आणि कंडीशनर म्हणून वापरते. (मोहिना सिंह)\nकेसांवर मुलतानी माती लावण्याचे फायदे\n१) केस गळणे कमी करते\n२) मजबूत आणि निर्जीव केस मजबूत करते\n३) चिकट केस व्यवस्थित करते\nटीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.\nकाही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.\nशुगर कंट्रोल करणे नाही अशक्य, फक्त हवामानानुसार बदला स्वतःचं रूटीन, जाणून घ्या\n‘अस्थमा’च्या रूग्णांनी त्यांच्या आहारात समाविष्ट कराव्यात ‘या’ 5 गोष्टी, होईल लाभ, जाणून घ्या\nवाढत्या वयात देखील जवान दिसाल, फक्त रताळ्यापासून बनवलेले ‘अ‍ॅन्टी एजिंग फेसपॅक’ वापरा, जाणून घ्या\nमेंदूवर मलेरियाच्या होणाऱ्या परिणामांचे 100 वर्षे जुन्या गुढाचे वैज्ञानिकांकडून निराकरण\nडागांमुळे त्रस्त असल्यास, होममेड Scar Removal Cream वापरुन पहा\nमशरूमने करा मुरूमांचा इलाज, घरच्या घरीच बनवा DIY फेसपॅक\nवजन कमी करण्यासाठी खुपच छान आहे Golo Diet, जाणून घ्या याबाबत सर्वकाही\nप्रत्येकवेळी पचनक्रिया बिघडते तर एकदा ‘हे’ उपाय करून पाहा, जाणून घ्या\nवॅक्सिंग आणि शेव्हिंग नाही, सुंदर पाय दिसण्यासाठी करा ‘हे’ 6 उपाय\nचुकून देखील बाथरूममध्ये ‘ही’ गोष्ट करू नका, होऊ शकता ‘कोरोना’ पॉझिटिव्ह\nलठ्ठ लोकांसाठी वरदान बनलं ‘हे’ पाणी, जाणून घ्या प्राशन करण्याची योग्य वेळ\n‘गर्भनाळ’ करेल कोरोनापासून बाळाचं संरक्षण, गर्भवती महिला पहिलेच बनवू शकते अ‍ॅन्टीबॉडी\n'गर्भनाळ' करेल कोरोनापासून बाळाचं संरक्षण, गर्भवती महिला पहिलेच बनवू शकते अ‍ॅन्टीबॉडी\nCoronavirus Symptoms : तुम्हाला कोरोना होऊन तर गेला नाही ना ‘हे’ फक्त ‘या’ 5 लक्षणांवरून ओळखा, जाणून घ्या\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम - देशात या वर्षीही कोरोना विषाणूने हाहाकार केला आहे. तर गेल्या काही दिवसात दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या तब्बल...\nडायबिटीज पेशंटने दररोज दूधात मिसळून प्यावी ‘ही’ गोष्ट, कंट्रोलमध्ये राहील ब्लड-शुगरचं प्रमाण\nWeight Loss : वाढलेले वजन कमी करण्यासाठी खा चने, आपोआप कमी होईल शरीरातील चरबी, होतील ‘हे’ 5 फायदे\n‘या’ 5 गोष्टींचा एक तुकडा देखील आरोग्यासाठी धोकादायक, पाडू शकतं आजारी; जाणून घ्या\nउन्हाळ्यात आवश्य प्या सत्तूचे सरबत, डिहायड्रेशन कंट्रोल करण्यासह ताबडतोब बूस्ट करतो एनर्जी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%A6", "date_download": "2021-04-19T10:31:27Z", "digest": "sha1:JXEYB4X4E4NK6EFDFLMJQ4ROI3IERFDZ", "length": 6107, "nlines": 196, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वायादोलिद - विकिपीडिया", "raw_content": "\nराज्य कास्तिया इ लेओन\nस्थापना वर्ष इ.स. १०७२\nक्षेत्रफळ १९७.९ चौ. किमी (७६.४ चौ. मैल)\n- घनता १,६०६ /चौ. किमी (४,१६० /चौ. मैल)\nप्रमाणवेळ यूटीसी + १:००\nवायादोलिद (स्पॅनिश: Valladolid) हे स्पेनच्या कास्तिया इ लेओन स्वायत्त संघाची राजधानी व वायव्य स्पेनमधील एक ऐतिहासिक शहर आहे.\nविकिव्हॉयेज वरील वायादोलिद पर्यटन गाईड (इंग्रजी)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ फेब्रुवारी २०२० रोजी १४:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आ���े.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A1-%E0%A5%A7%E0%A5%AF-%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0/", "date_download": "2021-04-19T08:16:16Z", "digest": "sha1:SVSUII67TEZOCJQKPQZFEX65EGV3WSIZ", "length": 13807, "nlines": 125, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "कोविड-१९ च्या रुग्णांसाठी घरांमध्ये विलगीकरणासाठीच्या देखरेख कीट्सचा शुभारंभ | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर कोविड-१९ च्या रुग्णांसाठी घरांमध्ये विलगीकरणासाठीच्या देखरेख कीट्सचा शुभारंभ\nकोविड-१९ च्या रुग्णांसाठी घरांमध्ये विलगीकरणासाठीच्या देखरेख कीट्सचा शुभारंभ\nगोवा खबर : कोविड-१९ पॉजिटिव्ह रूग्णांसाठी घरांमध्ये विलगीकरणासाठीच्या देखरेख कीट्सचा शुभारंभ मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या उपस्थितीत केला .\nयावेळी आरोग्य सचिव अमित सतेजा, आरोग्य सेवा संचालनालयाचे संचालक डॉ. जुझे डिसा, अन्न आणि औषध प्रशासनाच्या संचालिका ज्योती सरदेसाई आणि गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर उपस्थित होते.\nघरांमध्ये विलगीकरणाचा पर्याय निवडणा-या कोणत्याही कोविड-१९ रूग्णांसाठी अर्बन आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गृह विलगीकरण कीट्स मोफत उपलब्ध करण्यात आली आहेत. या कीट्समध्ये एक पल्स ऑक्सीमीटर, १ डिजीटल थर्मोमिटर, १५ पॅरासिटामॉल गोळ्या, ३० विटामीन सीच्या गोळ्या, ३० जिंकची मात्रा असलेल्या मल्टीविटामिन गोळ्या, २ विटामिन डी-३ गोळ्यांची पाकीटे, १० इव्हरमेक्टीन १२ मि.ग्रा गोळ्या, १० डॉक्सीसायक्लान १०० मि. ग्रा गोळ्या, ५ तीन पट्टीचे फेस मास्क, २ एन-९५ मास्क, सॅनिटाईजर १०० एमएल, अल्कोहल वाईप्स एक बॉक्स आणि दोन जोड्या ग्लोव्स यांचा समावेश आहे.\nयावेळी मुख्यमंत्री सावंत यांनी घरांमध्ये विलगीकरणासाठी देखरेख कीट्सच्या कल्पनेचे स्वागत केले. त्यांनी राज्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, अर्बन आरोग्य केंद्र आणि इतर आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी केलेल्या कार्याची प्रशंसा केली आणि त्यांचे अभिनंदन केले. राज्यातील कोविड-१९ पॉझिटिव्ह, रूग्णांसाठी अनेक सुविधा असून त्यासाठी लोकांनी घाबरू नये. हल्ली बरेच लोक गृह विलगीकरणाचा पर्याय निवडतात. सध्या राज्यात सुमारे ३५०० लोकांनी घरांमध्ये विलगीकरण घेतले आहे. कोविड नंतरची व्यवस्थापन सेवा प्रमाणित करण्याचा सरक��रचा विचार असल्याचे ते म्हणाले. यासाठी आयुष मंत्रालयाने दर्जात्मक असा शिष्टाचार तयार केला आहे आणि हे सरकार आयुषखाली नियुक्त केलेल्या डॉक्टरांना प्रशिक्षित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nगेल्या काही महिन्यात वैद्यकिय क्षेत्रातील लोकांनी केलेल्या कार्यावर प्रकाश टाकताना मुख्यमंत्र्यांनी मडगाव येथील कोविडसाठी असलेल्या ईएसआय इस्पितळात सुमारे १५० नैसर्गिक आणि शस्त्रक्रियेव्दारे प्रसूती केल्या असून माता आणि मूल सुरक्षित आणि निरोगी असल्याची माहिती दिली. कोरोना पॉझिटिव्ह महिलांचीही डॉक्टरांनी शस्त्रक्रियेव्दारे प्रसूती केल्या आहेत. या प्रसूतीवेळी कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे ते म्हणाले. लोकांनी अशा सकारात्मक गोष्टींवरही लक्ष द्यावे असे ते म्हणाले. इतर आजार असलेले अनेक कोविड रूग्णही बरे झाले आहेत आणि आता ते निरोगी जीवन जगत आहेत असेही मुख्यमंत्री म्हणाले.\nदक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ आता पूर्ण कार्यरत असून लवकरच अनेक खाटा उपलब्ध करण्यात येणार असल्यची माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली. २ हजार रूपयांची गृह विलगीकरणाची कीट्स खरेदी करू न शकणा-या लोकांचा विचार करून गृह विलगीकरण कीट तयार करण्यात आल्याचे राणे यांनी सांगितले. आरोग्य सेवा संचालनालयाने ऑक्झीलरी नर्सिंग मिडवायफरी आणि मल्टी पर्पज हेल्थ वर्कर्सच्या व गोवा इलेक्ट्रोनिक्स लिमिटेडच्या मदतीने प्रत्येक रूग्णाची संपृक्तता पातळी तपासण्यासाठी एका दिवसात २६०० फोन कॉल्स केल्याचे सांगितले. यामुळे डॉक्टरांना रूग्णांच्या उपचारासाठी योग्य निर्णय घेण्यास मदत झाल्याचे ते म्हणाले. या महामारीचा प्रसार टाळण्यासाठी राज्याने सर्वोत्तम कामगिरी बजाविल्याचे ते पुढे म्हणाले.\nसदर कार्यक्रमास राज्यातील वैद्यकिय अधिकारी उपस्थित होते. डॉ. बांदेकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. डॉ. दयानंद राव यांनी सूत्रसंचालन केले. तर डॉ. डिसा यांनी आभार मानले.\nPrevious articleगोवा दूरदर्शनवर १० रोजी “स्वयंपूर्ण गोवा” विषयावर मुख्यमंत्र्यांची मुलाखत\nNext articleहोम आयसोलेशन कीट वरील मास्क नसलेल्या डाॅ. प्रमोद सावंत व विश्वजीत राणेंच्या फोटोनी भाजपचा प्रसिद्धीसाठी हपापलेला भ्रष्ट चेहरा उघड : अमरनाथ पणजीकर\nबोर्डाचे वारसा महत्व राखून ठेवून विकासाला चालना देऊ : विजय सरदेसा��\nसक्षम नेत्यांच्या कमतरतेमुळे भाजपने केला गोवा उध्वस्त : चोडणकर\n‘टीका उत्सव’ स्तुत्य उपक्रम..\nरत्नागिरी महातेलशुद्धीकरण प्रकल्पाबाबत सार्वजनिक तेल कंपन्या आणि सौदी आर्माको यांच्यात सामंजस्य करार\nफलोत्पादनमुळे कांदा 160 वरून 90 रूपयांवर\nगोवा टपालविभागाकडून जनतेमध्ये प्लाझ्मा दान करण्याविषयी जागृती\nमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मॉडेल करियर सेंटरचे उद्घाटन\nगोमचिमच्या उद्धाटन सोहळ्याला यंदा मनोरंजनाचा धमाका\nहिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘हातकातरो’ स्तंभाच्या जागृती मोहिमेला प्रारंभ\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nगोव्यात घूमणार ओस्सयSS ओस्सयSSचा गजर\nऊर्जा वेलनेस सेंटरच्या वेलनेस डायग्नोस्टिक पॅथॉलॉजी लॅबचे मडगावात उद्धाटन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00216.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.misalpav.com/node/48438", "date_download": "2021-04-19T10:30:31Z", "digest": "sha1:ECXEVA5GDQ3GJRDCKPVZS2SXLNK5AOPY", "length": 28913, "nlines": 188, "source_domain": "www.misalpav.com", "title": "तुलना नको! | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nउपयोजक in जनातलं, मनातलं\nएक वेगळा विचार मांडणारा लेख इथे देतो आहे. वेगळा अशासाठी की काही लोक अमुक तमुक मिळाले नाही म्हणून निराश होतात,हव्या त्या प्रमाणात मिळाले नाही म्हणून निराश होतात,चिडतात. अशा वेळी काही लोक सल्ला देतात. \"त्या अमुक तमुक व्यक्तीकडे बघ.त्याला तर तुझ्यापेक्षा कमी सुविधा मिळाल्या तरीही तो बघ तुझ्या पेक्षा जास्त यशस्वी झाला.\" किंवा याच्या उलट \"तो तमुक व्यक्ती बघ.त्याच्या तुलनेत तुझं बरं चाललंय.कशाला काळजी करतोस उगाच\nहे दोन्ही सल्ले तुलना करण्यास सुचवतात.ही तुलना करणे चुकीचे का आहे हेच सांगणारा हा छोटासा उद्बोधक लेख. तुम्हाला काय वाटतं या तुलना करण्याबद्दल डॉक्टरांनी मांडलेला विचार तुम्हाला पटतोय का\nइच्छा - आकांक्षा दुःखं जन्माला घालतात , पण त्यातून�� जगण रुचकरही होतं , असं वाटतं. खूप क्षणभंगुर आयुष्य आहे माणसाचं ; पण तेवढ्यात केवढा पसारा मांडतो आपण . ध्येय , यश यांच्या मागे ऊर फुटस्तोवर कधीकधी इतकं धावतो की , हाती आलेल्या या छोट्याशा कालखंडात जगणं राहूनच जातं. ' मिथ्या गोष्टींच्या मागे जन्म वाया जातो. डॉक्टर , हा विचार चूक आहे का अशा विचारांच्या गुंतागुंतीत न अडकता , आसपासची विशिष्ट फोकस ठेवून लौकिक यशाचे टप्पे पार करत , नेमून दिलेल्या चौकटीत जगणारी माणसं पाहिली की मात्र , कधीकधी आपलं चुकतंय की काय , अशी शंका येते . त्यांच्यासारखंच आपणही लौकिक यशाच्या मागे धावायला हवं , असं वाटतं. काय बरोबर , काय चूक\nतुमच्या प्रश्नाचा रोख समजला. तुम्ही फार काव्यमय पद्धतीने तुमचे विचार मांडलेले आहेत आणि तुमच्या लिखाणात एक संवेदनशीलता जाणवतेय. काही ठिकाणी तुम्ही मनाने खूप हळव्या झाल्या आहात , असं जाणवतं . तुमच्यासारख्या बऱ्याच संवेदनशील माणसांना असा संभ्रमित अवस्थेचा अनुभव येतो आणि यातून नेमका , अचूक मार्ग सापडेल आणि आपल्या मनाची संभ्रमावस्था संपेल , असं वाटतं. आता तुमचा प्रश्न सोडवण्यासाठी काही गोष्टींचा विचार करावा लागेल. त्यातील महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही प्रश्न सोडवण्यासाठी काय चुकीचं , काय बरोबर हे शोधण्याचा प्रयत्न करत आहात. एकदा त्याचं उत्तर मिळालं की , आपले प्रश्न सुटतील , असे तुम्हाला वाटतंय. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की , तुम्हाला त्या गोष्टीचा निवाडा करायचाय. काय चूक आणि काय बरोबर हे ठरवण्यापेक्षा कोणत्या गोष्टीतून आपल्याला जीवनात आनंद मिळू शकेल , आपण केलेल्या कामातून आनंद मिळू शकेल ( काही प्रमाणात ) ; आपल्याला कोणत्या गोष्टी केल्याने आनंद , समाधान मिळतं याचा तुम्हाला शोध घ्यायला लागेल. कारण चूक बरोबर या गोष्टींची काळानुरूप व्याख्या बदलू शकते . त्यामुळे आपला गोंधळ उडतो. त्याऐवजी आपली भावनिक गरज समजून घेणं गरजेचं आहे. आपली भावनिक गरज हीच असते की , आपल्या कामातून समाधान मिळणं आणि शांतपणे , आनंदाने कुटुंबासोबत जगता यावं , ही सगळ्यांची गरज असते आणि ती तुमचीही आहे , हे या पत्रावरून कळतं आहे . आता हे सुख - समाधान कसं मिळवायचं , हा तुमच्या समोरचा प्रश्न आहे ; परंतु तुमचा खरा प्रश्न आनंद कसा मिळवायचा हा नसून . तुमच्या मनात निर्माण होणारं दुःख कसं मिटवायचं , हा तुमच्या समोरचा खरा प्रश��न आहे . हे दुःख निर्माण होण्याचं कारणही तुमच्या पत्रातून स्पष्ट होत आहे. तुम्ही असं म्हणता , बाकीची माणसं कशा प्रकारे लौकिक अर्थाने सुखी होतात , यशस्वी होतात , म्हणजेच तुम्ही याचा विचार करता . म्हणजे तुम्ही तुमची इतरांशी तुलना करता. या तुलनेवरून तुमच्या लक्षात येतं की , इतर माणसं तथाकथित अर्थाने तुमच्यापेक्षा जास्त यशस्वी आणि सुखी आहेत. त्यांनी निवडलेल्या मार्गाने त्यांना यश आणि सुख मिळतं , मग ते मला का बर मिळत नाही. ही व्यथा तुम्हाला छळते ; पण ही व्यथा निर्माण होण्याचं एकमेव कारण तुम्ही तुलना करता एवढंच आहे. तुलना करणारी व्यक्ती खऱ्या अर्थाने कधीही स्वतःला यशस्वी किंवा सुखी समजू शकत नाही. त्यामुळे तुम्ही तुलना करण्याचे सोडून द्या म्हणजे तुम्हाला तुमच्या मार्गातून कसं सुख मिळू शकतं , याचा आपोआप उलगडा होईल. तुमच्यापेक्षा कमी यशस्वी किंवा तुमच्यापेक्षा कमी सुखी माणसाशी तुमची तुलना करा म्हणजे तुम्हाला समाधान लाभेल , असा सल्ला काही हितचिंतक तुम्हाला देतील. वरवरच्या अर्थाने हा सल्ला पटणारा असला , तरी तो चुकीचा आहे . कारण अशा वेळीही तुम्ही कोणाशी तरी तुलना करत असता आणि त्यातून समाधान मिळेल , असं तुम्ही मानता ; पण ते फसवं असतं. ऊर फुटेस्तोवर तुम्हाला धावायला कोणी सांगितली जीवन हे क्षणभंगुर आहे. याची कल्पना सगळ्यांना आहे. त्यामुळे ध्येय,आकांक्षा यांच्यामागे तुम्ही न धावता शांतपणे चालू शकता. कोणीही आपल्यावर धावण्याची वा चालण्याची कोणतीही जबरदस्ती करत नाही. तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही चाला. बाकी लोक किती जास्त धावत आहेत की , हळूहळू चालत आहेत , याच्याशी आपल्याला देणं-घेणं नसतं आणि यात काही चूक आणि बरोबरही नसतं. त्यामुळे फारशा हळव्या कविता वाचू नका. हळव्या कवितांच्या वाचनापेक्षा धडाडी शिकवणारे धडे वाचा.\n( लेखक प्रख्यात मनोविकारतज्ज्ञ आहेत ) drrajendrabarve@gmail.com\n1 Mar 2021 - 10:45 pm | माईसाहेब कुरसूंदीकर\nविचार करायला लावणारा लेख. भारतासारख्या खूप लोक्संख्या व विषमता असलेल्या देशात 'तू आपल्या मार्गाने चालत रहा.आजूबाजुला पाहु नकोस' असे सांगणे व त्या व्यक्तीला पटणे कठिण आहे.\n\"हळव्या कवितांच्या वाचनापेक्षा धडाडी शिकवणारे धडे वाचा.\"\nवर लिहिल्याप्रमाणे खरच तुलना करण सोडण हि गोष्टच जर एखाद्याला ठरवुन सुधा जमत नसेल, अथवा त्याच्या स्वभावातुन बाहेरच काढु शकत नसेल तर त्यान्च्या साठी काहि दुसरा मार्ग आहे का\nकारण अशी काही उदा. बघितली आहेत कि कितिही वेळा तुलना करु नये असे सान्गितले तरीते त्यान्च्या पचनी ते पडत नाही. दोन दिवस नव्या सारखे वागुन पुन्हा मुळ पदावर येतात आणि सुन्दर आयुष्य ह्यात वाया घलवतात.\nमूळ पदावर येण्याचं कारण म्हणजे कोणातरी विशिष्ट व्यक्तीइतकं यश मी मिळवू शकलो नाही तर मी केवळ 'अपयशीच असणार' या विचाराला मनातून मान्यता देणे.हा विचार कुविचार आहे याचा विसर पडणे,वास्तवापासून दूर जाणे, व्यक्तीपरत्वे क्षमता भिन्न असणार हा विचार मान्य न होणे.\nतुलना व एक उद्योगपती ..\nमी जिथे कामाला होतो त्या खाजगी कंपनीत एकदा पगार इतर युनिट सारखा मिळावा यासाठी एम डी ना भेटण्याचा योग आला तर त्यांनी आम्हाला \" तुलना नको \" असे आध्यात्म चक्क सुनावले व काढता पाय घ्यायला लावले याच कंपनीने इतर कंपनी ३५०० हजार कामगारांत तो \" एम \" जर माझ्यापेक्षा पुढे जाऊ शकतो तर मी का नाही याच कंपनीने इतर कंपनी ३५०० हजार कामगारांत तो \" एम \" जर माझ्यापेक्षा पुढे जाऊ शकतो तर मी का नाही अशी तुलनाच केली व कामगार व कर्मचारी यांना येणं केन प्रकारेण कंपनी सोडायला भाग पाडले अशी तुलनाच केली व कामगार व कर्मचारी यांना येणं केन प्रकारेण कंपनी सोडायला भाग पाडले तुलनेचा फायदा कसा करून घ्यायचा हे असे असते \nबाकी कोणताही माणूस तुलना की करीतच असतो . यात एक उपाय असा आहे की ती सर्वच बाबतीत करून त्याचा एका रिझल्टंट काढावा व आपली मनोधारणा ठरवावी \nउदा मुंबईचे जीवन पुण्याच्या मानाने हालाखीचे आहे इथे एखाद्या बँक मॅनेजरला पगार तुलनेने अधिक भत्ते मिळून जास्त ही मिळत असेल पण पुण्यात राहणे हवामान गर्दी याचा विचार करता अधिक चांगले आहे इथे एखाद्या बँक मॅनेजरला पगार तुलनेने अधिक भत्ते मिळून जास्त ही मिळत असेल पण पुण्यात राहणे हवामान गर्दी याचा विचार करता अधिक चांगले आहे सबब दोन्ही चा विचार करून मी पुण्यात बदली मागायची व स्वीकारायची की कसे हे ज्याने त्याने ठरवायचे सबब दोन्ही चा विचार करून मी पुण्यात बदली मागायची व स्वीकारायची की कसे हे ज्याने त्याने ठरवायचे ( हे फक्त उदाहरण आहे यावर मुंबई पुणे मुंबई असे चर्वण कृपया नको ) \nघटा घटाचे रूप आगळे\nआमचे बाबा महाराज डोंबोलीकर म्हणतात,\"हत्ती उडू शकत नाही आणि चिमणी चालू शकत नाही.\"\nआजकाल जसं सोशल मिडियाल��� टाळू\nआजकाल जसं सोशल मिडियाला टाळू शकत नाही तसंच तुलना करण्याला टाळू शकत नाही \nतुलना करणे, सहज टाळता येते....\nतुलना फक्त स्वतःशीच करा ....\nतुम्हाला काय वाटतं या तुलना\nतुम्हाला काय वाटतं या तुलना करण्याबद्दल डॉक्टरांनी मांडलेला विचार तुम्हाला पटतोय का\nपुर्ण पणे नाही पटत.\nमाझे उत्तर :(हे लिहिताना फक्त स्मिता यांचा प्रश्न समोर ठेवत आहे, मला उत्तर काय हवे असावे ते लिहिण्याचा प्रयत्न करतोय )\nस्मिता जी, तुम्हाला पडत असलेल्या प्रश्नातून मनाचा झालेला संभ्रम कळत आहे..\nमाणसाचे आयुष्य क्षणभंगुर आहे त्यामुळे ते समरसून जगता आले पाहिजे...चाकोरी बद्धता म्हणजे सुसूत्रता असेल, असे तुम्हाला वाटणे चूक हि ठरू शकते.. उलट आपल्या आयुष्याला कुठल्याही चौकटीत न बांधता, जीवनाचे अनेक रंग अनुभवत जगता आले पाहिजे. माणुस ज्याला जीवन म्हणतो, ती काही एक रेषा नाही जी एका बिंदू पासून सुरु होऊन दुसऱ्या बिंदूपाशी संपणार आणि आपल्या इच्छा काही त्या मार्गवरील दिशादर्शक नाहीत.\nत्यामुळे त्या आभासी रेषेवर संतुलन सांभाळत चालणारे लोक तुम्हाला यशस्वी वाटत असतील हि.. पण तुम्ही हि तुलना का करताय ह्याचा शोध घ्या..\nतुलना चांगल्या गोष्टींशी कदाचीत चांगली असेलही.. पण आपल्या जीवनाला त्या तुलनेसाठी तुल्यबळ बनवणे आपल्या हातात असते हे कधीच विसरता कामा नये.\nएका टोकावर उभे राहून दुसरे टोक चांगले कि वाईट हे ठरवनेच मुळी चुकीचे आहे..त्यामुळे आपल्याला जसे हवे तसे, ज्यात आनंद मिळेल तसे जगले पाहिजे..\nयशाला कदाचीत समाधानाची झालर नसते, एका यशा च्या शिखरावर चढले कि नंतर पुन्हा दुसरे शिखर समोर दिसते, आणि त्या मध्ये पुन्हा दरीच असते.. आणि मग पहिल्या यशाच्या शिखरावरून अन्य काही पूर्ती साठी माणुस पुन्हा चालू लागतो..\nआनंदाचे तसे नसते, आनंद हा समाधानाचे अस्तर घेऊनच आलेला असतो..तुमच्या सर्व इच्छा ह्या पुर्ण झाल्या नाहीत तरी त्या साठीचा वेडा वाकडा प्रवास तुम्हाला आनंद देऊ शकतो.. त्यामुळे इच्छा व आकांशा ह्या दुःखाचा उगमदात्या नसून त्या जीवनाच्याच हिस्सा आहेत हे माणून जगणे महत्वाचे..\nआनंद कशात आहे हे व्यक्ती सापेक्ष असते, परंतु आपला आनंद ओळखून त्यानुसार जगणे हे त्या माणसाच्या हातातच असते..\nमाणसाला संवेदना असतात, पण त्या संवेदना म्हणजे, काय चूक आणि काय बरोबर याच्या तराजु नसतात, तर त्या असतात आपल्य��� विचाराचे तरंग आणि आपल्या विचारांना आचरणात आणताना आपल्याला प्रश्न पडू शकतात.. त्यात वाईट काही नाही.. प्रश्न हेच उत्तराचे जन्मादाते असतात, आणि त्यामुळेच आपण का कशासाठी करतोय हे आपल्याला कळते.. त्यामुळे अश्या संवेदना ह्या आपल्या आचरणामागच्या खऱ्या शक्ती दात्या असतात..त्या नाकारून चालुच शकत नाहीत..\nतुम्ही एक संवेदनशील व्यक्ती आहात, आपल्याला हवे तसे, चाकोरी मध्ये न अडकता जीवन जगणे हे आनंद देऊ शकते.. आणि जीवन म्हणजे तरी दुसरे काय\nजीवन भावनांची, संवेदनाची हळवी कविता हि असते आणि जीवन ध्येयपूर्तीच्या वाटेवरचा कठोर धडा हि असतो..\nसध्या 17 सदस्य हजर आहेत.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/topic/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2021-04-19T08:40:16Z", "digest": "sha1:4UGPJOCKYXXMLGA7VOGVI6TJULVS2Q3S", "length": 26314, "nlines": 215, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "मांसाहार – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on मांसाहार | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "\nवांगणी रेल्वेस्थानकात मुलाचा जीव वाचवल्याप्रकरणी रेल्वेमॅनचे पियूष गोयल यांच्याकडून कौतुक\nसोमवार, एप्रिल 19, 2021\nसुरक्षित राहण्यासाठी काय कराल\nMoto G30 स्मार्टफोन फक्त 649 रुपयांत खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या स्पेसिफिकेशन बद्दल अधिक\nBetel Leaf Benefit: अनेक गुणांनी भरपूर असते विडयाचे पान; जाणून घ्या फायदे\nGold Rate Today: सोन्याच्या दरात पुन्हा वाढ होण्यास सुरूवात; जाणून घ्या आजचे सोन्या,चांदीचे दर\nIndia Post GDS Recruitment 2021: पोस्टल विभागात 1421 ग्रामीण डाक सेवक पदांसाठी भरती; उमेदवार 21 एप्रिलपर्यंत करू शकतात अर्ज\nवांगणी रेल्वेस्थानकात मुलाचा जीव वाचवल्याप्रकरणी रेल्वेमॅनचे पियूष गोयल यांच्याकडून कौतुक\nNissan Magnite ला टक्कर देण्यासाठी सिट्रोन घेऊन येणार नवी SUV, जाणून घ्या खासियत\nVangani रेल्वे स्थानकात जीवाची बाजी लावत चिमुकल्याला रेल्वे अपघातातून वाचवणार्‍या कर्तव्यदक्ष Mayur Shelke यांच्यावर सोशल मीडीयात कौतुकाचा वर्षाव\nMaharashtra: पुणे रेल्वे स्थानकात भारतीय लष्कराच्या ब्रिगेडियरची आत्महत्या\nHealth Tips: पपई खाण्याचे नुकसान ऐकून तुम्ही ही आश्चर्यचकित व्हाल , 'या' लोकांसाठी आहे घातक\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nMoto G30 स्मार्टफोन फक्त 649 रुपयांत खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या स्पेसिफिकेशन बद्दल अधिक\nBetel Leaf Benefit: अनेक गुणांनी भरपूर असते विडयाचे पान; जाणून घ्या फायदे\nIndia Post GDS Recruitment 2021: पोस्टल विभागात 1421 ग्रामीण डाक सेवक पदांसाठी भरती; उमेदवार 21 एप्रिलपर्यंत करू शकतात अर्ज\nवांगणी रेल्वेस्थानकात चिमुकल्याला जीवनदान देणार्‍या मयूर शेळके यांच्या साहसाला नेटकर्‍यांचा सलाम\nMaharashtra: पुणे रेल्वे स्थानकात भारतीय लष्कराच्या ब्रिगेडियरची आत्महत्या\nवांगणी रेल्वेस्थानकात मुलाचा जीव वाचवल्याप्रकरणी रेल्वेमॅनचे पियूष गोयल यांच्याकडून कौतुक\nवांगणी रेल्वेस्थानकात रेल्वे प्लॅटफॉर्म वरून तोल जाऊन ट्रकवर पडलेल्या मुलाला pointsman Mayur Shelkhe यांनी मदत करून दिले जीवनदान; पहा ही थरारक दृश्यं\nCOVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत उच्चांकी 2,73,810 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; 1,619 मृत्यू\nमहाराष्ट्र सरकारने 'या' ठिकाणांहून महाराष्ट्रात प्रवेश करणा-यांना नकारात्मक आरटी-पीसीआर चाचणी असणे केले बंधनकारक\nगरज नसलेल्या रुग्णांना ऑक्सिजन लावून त्याचा अपव्यय करू नका- पियुष गोयल\nGold Rate Today: सोन्याच्या दरात पुन्हा वाढ होण्यास सुरूवात; जाणून घ्या आजचे सोन्या,चांदीचे दर\nवांगणी रेल्वेस्थानकात मुलाचा जीव वाचवल्याप्रकरणी रेल्वेमॅनचे पियूष गोयल यांच्याकडून कौतुक\nMaharashtra: पुणे रेल्वे स्थानकात भारतीय लष्कराच्या ब्रिगेडियरची आत्महत्या\nMumbai: मुंबईत कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 602 जणांच्या विरोधात एफआयआर दाखल तर 400 जणांना अटक\nमहाराष्ट्र सरकारने 'या' ठिकाणांहून महाराष्ट्रात प्रवेश करणा-यांना नकारात्मक आरटी-पीसीआर चाचणी असणे केले बंधनकारक\nIndia Post GDS Recruitment 2021: पोस्टल विभागात 1421 ग्रामीण डाक सेवक पदांसाठी भरती; उमेदवार 21 एप्रिलपर्यंत करू शकतात अर्ज\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आज साडेअकरा वाजता कोरोना संबंधित परिस्थितीसंदर्भात महत्वाच्या बैठकीचा आढाव��� घेणार\nनोकरी बदलली किंवा सोडल्यानंतर PF Account ट्रान्सफर न केल्यास काय होतं\nMewalal Chaudhry Dies Due to Covid-19: बिहारचे माजी शिक्षणमंत्री आणि जेडीयू नेते मेवालाल चौधरी यांचे कोरोनामुळे निधन\nमहाराष्ट्र-दिल्ली दरम्यान धावणाऱ्या 4 विमान सेवांकडून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी FIR दाखल\nCoronavirus Infection: हवेच्या माध्यमातूनही होऊ शकते कोरोना विषाणूचे संक्रमण; Lancet पत्रिकाच्या अभ्यासात खुलासा\nSputnik V COVID-19 Vaccine प्राण्यांवर देखील परिणामकारक; लस निर्मात्यांचे मत\nयुकेच्या गृहमंत्र्यांकडून नीरव मोदी याच्या प्रत्यार्पणासाठी परवानगी दिल्याची सीबीआय अधिकाऱ्यांची माहिती\n ज्यादा Paid Leave मिळवण्यासाठी लढवली शक्कल; 37 दिवसांत 4 वेळा केले लग्न व 3 वेळा घेतला घटस्फोट\nसुरक्षित राहण्यासाठी काय कराल\nMoto G30 स्मार्टफोन फक्त 649 रुपयांत खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या स्पेसिफिकेशन बद्दल अधिक\nOnline Financial Frauds Helpline Number: दिल्ली पोलिस आणि केंद्रीय गृहमंत्रलयाने ऑनलाईन आर्थिक फसवणूकीत पैसे गमावलेल्यांसाठी लॉन्च केला खास हेल्पलाईन नंबर\nboAt ने भारतात लाँच केले Xplorer स्मार्टवॉच, जाणून घ्या खास वैशिष्ट्ये\nWhatsApp मध्ये झाले 'हे' दोन मोठे बदल, अॅप अपडेट केल्यानतर फोटोसह व्हिडिओ पाठवणे होणार सोप्पे\nNissan Magnite ला टक्कर देण्यासाठी सिट्रोन घेऊन येणार नवी SUV, जाणून घ्या खासियत\nTata Tigor Electric ची नव्या रुपातील कार लवकरच होणार लॉन्च, सिंगल चार्जमध्ये धावणार 213km\nMaruti Suzuki Jimny चे 'हे' मॉडेल ठरणार अत्यंद धमाकेदार, जाणून घ्या किंमतीसह खासियत\nAudi ने लाँच केली सर्वात स्वस्त Electric Car; सिंगल चार्जमध्ये 520 किलोमीटर धावेल, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स\nनवी गाडी खरेदी करण्याचा विचार, 4 लाखांहून कमी किंमतीतील 'या' कारवर दिला जातोय 40 हजारांपर्यंत बंपर डिस्काउंट\nIPL 2021: ‘अंपायरकडे केली होती मागणी पण...’ PBKS संघाच्या पराभवानंतर KL Rahul ने केली ‘हा’ नियम बदलण्याची मागणी\nIPL 2021 Purple Cap List Updated: पर्पल कॅपवर बेंगलोरच्या Harshal Patel याची मजबूत पकड, पहा टॉप-5 गोलंदाज\nIPL 2021 Orange Cap List Updated: काही तासातच Shikhar Dhawan ने मॅक्सवेलकडून हिसकावली ऑरेंज कॅप, पहा टॉप-5 फलंदाजांची लिस्ट\nIPL 2021 Points Table Updated: दिल्लीच्या विजयाने मुंबई इंडियन्सला धक्का, DC संघाने गुणतालिकेत मोठी झेप\nDC vs PBKS IPL 2021 Match 10: पंजाब विरोधात शिखर धवनची बल्ले-बल्ले, दिल्ली कॅपिटल्स 6 विकेटने विजयी\nSumitra Bhave Passes Away: प्रसिद्ध निर्मात्या, दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे आज 78 व्या वर्षी निधन\n'कोरोनापेक्षा देशाला लागलेली घातक कीड म्हणजे 'राजकारण', अभिनेत्री तेजस्विनी पंडित ने सोशल मिडियाद्वारे व्यक्त केली चीड\n'Rahul Gandhi यांनी बंगालमधल्या प्रचारसभा रद्द करण्याचा घेतलेला निर्णय हा अत्यंत धाडसी', अशा शब्दांत 'या' मराठी दिग्दर्शकाने केले कौतुक, पाहा ट्विट\nRenuka Shahane Tests Positive For COVID-19: आशुतोष राणा नंतर रेणुका शहाणे ची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह; मुलांनाही झाला संसर्ग\nSameera Reddy Tested COVID Positive: बॉलिवूडमध्ये कोरोनाचा उद्रेक नील नितीन मुकेश नंतर अभिनेत्री समीरा रेड्डी हिची कोरोना चाचणी आली पॉझिटिव्ह\nBetel Leaf Benefit: अनेक गुणांनी भरपूर असते विडयाचे पान; जाणून घ्या फायदे\nHealth Tips: पपई खाण्याचे नुकसान ऐकून तुम्ही ही आश्चर्यचकित व्हाल , 'या' लोकांसाठी आहे घातक\nवेरा गेदरॉयट्स Google Doodle: राजकुमारी Vera Gedroits यांच्या 151 व्या जयंती निमित्त गुगलचे खास डुडल, जाणून घ्या त्यांच्याबद्दल अधिक\nराशीभविष्य 19 एप्रिल 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nCOVID-19: रक्तातील ऑक्सिजन लेव्हल कशी वाढवावी रक्तात काय असते याची भूमिका, जाणून घ्या आरोग्य तज्ञांचे मत\nVangani रेल्वे स्थानकात जीवाची बाजी लावत चिमुकल्याला रेल्वे अपघातातून वाचवणार्‍या कर्तव्यदक्ष Mayur Shelke यांच्यावर सोशल मीडीयात कौतुकाचा वर्षाव\nवांगणी रेल्वेस्थानकात रेल्वे प्लॅटफॉर्म वरून तोल जाऊन ट्रकवर पडलेल्या मुलाला pointsman Mayur Shelkhe यांनी मदत करून दिले जीवनदान; पहा ही थरारक दृश्यं\n बिहारमधील महिलेने केला 3 सापांना जन्म दिल्याचा दावा; विषारी सापांचा करते मुलासारखा सांभाळ\nभारतात पुन्हा एकदा होणार Lockdown लोकमत ने दिलेल्या बातमीवर PIB कडून स्पष्टीकरण\n ऑनलाइन ग्रॉसरी वेबसाइट Tesco वर ग्राहकाने मागवले सफरचंद; डिलिव्हरीत आला Apple iPhone\nDirector Sumitra Bhave Passes Away: प्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन\nJyoti Kalani Former MLA Passes Away: उल्हासनगरच्या माजी आमदार ज्योती कलानी यांचे निधन\nCoronavirus Outbreak: कोविड च्या काळात 'हे' 5 पदार्थ तुमची रोग प्रतिकार शक्ति वाढवून तुम्हाला ठेवतील कोरोनाच्या संक्रमणांपासून दूर\nRama Navami 2021 Date: श्रीरामनवमी यंदा 21 एप्रिल दिवशी; जाणून घ्या रामजन्मोत्सव पूजेची वेळ, तिथी आणि महत्त्व\nAai Kuthe Kay Karte: आई कुठे काय करते मालिकेत येणार नवा ट्विस्ट; अभिषेकवर होणार जीवघेणा हल्ला\nBird Flu दरम्यान मांस व अंड्यांचे सेवन कितपत सुरक्षित आहे FSSAI ने जारी ��ेल्या मार्गदर्शक सूचना\nBird Flu FAQs: अंडी आणि चिकन खाणे सुरक्षित आहे का Avian Influenza धोका माणसाला किती Avian Influenza धोका माणसाला किती जाणून घ्या बर्ड फ्लू संसर्गामुळे निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे\n 'Chicken Leg Piece' द्वारे व्हायरल झालेल्या Ulhas Kamathe यांनी घाटकोपर येथे सुरु केले नवे रेस्टॉरंट, मांसाहार प्रेमींसाठी ठरेल पर्वणी (See Photos)\nGatari 2020 Wishes: गटारी अमावस्या निमित्त मराठी संदेश, Messages, WhatsApp Status, Images द्वारे मासांहार करणाऱ्यांना द्या मजेशीर शुभेच्छा\nFact Check: WHO नुसार अद्याप एकही शाकाहारी व्यक्ती कोविड 19 च्या संसर्गामुळे दगावलेला नाही असा दावा करणारा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल; जाणून घ्या सत्य\nInflation Rate: कांद्याच्या दरासोबत भाजीपाला, धान्य, मांसाहारही महागला; तीन वर्षांतील सर्वोच्च पातळी\nMonsoon Health Tips: पावसाळ्यातील आहारात या 7 गोष्टींचा अतिरेक आणू शकतो तुमच्या पचनक्रियेमध्ये ब्रेक\nटॉप 7 व्हेजीटेरियन डिश; ज्यामुळे नॉनव्हेजला कराल गुडबाय\nMumbai: मुंबईत कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 602 जणांच्या विरोधात एफआयआर दाखल तर 400 जणांना अटक\nSumitra Bhave Passes Away: प्रसिद्ध निर्मात्या, दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे आज 78 व्या वर्षी निधन\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आज साडेअकरा वाजता कोरोना संबंधित परिस्थितीसंदर्भात महत्वाच्या बैठकीचा आढावा घेणार\nMewalal Chaudhry Dies Due to Covid-19: बिहारचे माजी शिक्षणमंत्री आणि जेडीयू नेते मेवालाल चौधरी यांचे कोरोनामुळे निधन\nसुरक्षित राहण्यासाठी काय कराल\nMoto G30 स्मार्टफोन फक्त 649 रुपयांत खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या स्पेसिफिकेशन बद्दल अधिक\nBetel Leaf Benefit: अनेक गुणांनी भरपूर असते विडयाचे पान; जाणून घ्या फायदे\nGold Rate Today: सोन्याच्या दरात पुन्हा वाढ होण्यास सुरूवात; जाणून घ्या आजचे सोन्या,चांदीचे दर\nवांगणी रेल्वेस्थानकात मुलाचा जीव वाचवल्याप्रकरणी रेल्वेमॅनचे पियूष गोयल यांच्याकडून कौतुक\nवांगणी रेल्वेस्थानकात रेल्वे प्लॅटफॉर्म वरून तोल जाऊन ट्रकवर पडलेल्या मुलाला pointsman Mayur Shelkhe यांनी मदत करून दिले जीवनदान; पहा ही थरारक दृश्यं\nCOVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत उच्चांकी 2,73,810 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; 1,619 मृत्यू\nमहाराष्ट्र सरकारने 'या' ठिकाणांहून महाराष्ट्रात प्रवेश करणा-यांना नकारात्मक आरटी-पीसीआर चाचणी असणे केले बंधनकारक\nParam Bir Singh ते Rashmi Shukla या 4 पोलिस अधिकार्‍यांमुळे ‘ठाकरे सरकार’ आलयं अडचणीत तर BJP पुन्हा आक्रमक\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/supreme-court-issues-notice-to-centre-on-citizenship-amendment-act", "date_download": "2021-04-19T09:44:58Z", "digest": "sha1:3P2QVUB36DYE4455OXM4QLP5CSZDDL46", "length": 7672, "nlines": 68, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "नागरिकत्व कायदा : स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार - द वायर मराठी", "raw_content": "\nनागरिकत्व कायदा : स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार\nनवी दिल्ली : गेल्या आठवड्यात संसदेत संमत झालेल्या वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या अंमलबजावणीस स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी नकार दिला. पण न्यायालयाने या कायद्यासंदर्भात केंद्र सरकारला नोटीस पाठवली आहे. या नोटीसीत नागरिकत्व दुरुस्ती कायदा काय आहे याचे स्पष्टीकरण न्यायालयाने मागितले आहे. हे स्पष्टीकरण मिळाल्यास या कायद्याच्या घटनात्मक वैधतेबद्दल निर्णय देता येईल असे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी स्पष्ट केले. या कायद्याला विरोध करणाऱ्या ५९ याचिका न्यायालयापुढे आल्या आहेत. आता त्यावरची सुनावणी २२ जानेवारी २०२०मध्ये होणार आहे.\nबुधवारी न्यायालयात सरकारतर्फे अटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी बाजू मांडली. ते म्हणाले, नागरिकत्व कायद्यातील अधिनियमांना रोखता येत नाही असे स्पष्ट करणारे चार निर्णय सर्वोच्च न्यायालयाने या पूर्वी दिले आहेत त्यामुळे या कायद्याला विरोध करणाऱ्या याचिकां अवैध ठरतात. त्यावर याचिकाकर्तांचे वकील राजीव धवन यांनी या कायद्याचे अधिनियम लागू झाले नसल्याने त्याचे नियमही झालेले नाहीत, असे न्यायालयाला सांगितले.\nसर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या ५९ याचिकांमध्ये इंडियन युनियन मुस्लिम लीग पक्ष व त्यांचे ४ खासदार, तृणमूल काँग्रेस लोकसभा सदस्य महुआ मोईत्रा, काँग्रेसचे खासदार जयराम रमेश, पीस पार्टी ऑफ इंडिया, जनअधिकार पार्टी, दोन माजी आयएएस अधिकारी व माजी राजदूत, ऑल आसाम स्टुडंट्स युनियन, आसाममधील एक नेते देवब्रत सैकिया, सिटिजन अगेंस्ट हेट, रिहाई मंच, लोकसभा सदस्य असाउद्दीन ओवै���ी, केरळचे आमदार टी एन प्रथापन, कमल हासन यांचा पक्ष मक्कल निधी मैयम, युनायटेड अगेंस्ट हेट, त्रिपुराचे नेते प्रद्युत देव बर्मन, आसाम गण परिषद, केरळचे आमदार रमेश चेन्नीथाला, डीवायएफआय, द्रमुक, हर्ष मंदर, इरफान हबीब, निखिल डे, प्रभात पटनायक, आसाम जमियत उलेमा-ए-हिंद, राज्यसभा खासदार मनोज कुमार झा व अन्य काही जणांच्या याचिकांचा समावेश आहे.\nआता तुम्ही आम्हाला थांबवू शकणार नाही: अरुंधती रॉय\nसर्व मुस्लिमांचे स्वागत करू, असे म्हणून दाखवा : अमित शाह\nसुमित्रा भावे यांचे निधन\nरेल्वेकडून ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ धावणार\nकोरोना संसर्गाचा निवडणुकांशी काय संबंध\nलसीकरण आणि लसींची आयात वाढवाः डॉ. मनमोहन सिंग\nभाजपचा यू टर्न : ‘कुंभ मेळा प्रतिकात्मक ठेवा’\n‘करोनाच्या धोका; उद्योग जगताने मदत करावी’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/spare-money/", "date_download": "2021-04-19T10:27:53Z", "digest": "sha1:YW6K24FMR4DZ54RK7ZMKI3H57CLC7TNN", "length": 3342, "nlines": 74, "source_domain": "mpcnews.in", "title": "Spare Money Archives - MPCNEWS", "raw_content": "\nChinchwad Crime News : वेफर्स खरेदीच्या बहाण्याने व्यावसायिकाची फसवणूक\nDapodi : सुट्या पैशांवरून झालेल्या वादातून तरूणावर चाकूने वार\nएमपीसी न्यूज - सहा महिन्यापुर्वी सुट्या पैशांवरून झालेल्या वादातून सहा जणांच्या टोळक्याने एका तरूणाला लोखंडी सळई व चाकूने, लाथाबुक्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले. त्याला वाचविण्यासाठी गेलेल्या अन्य दोघांनाही मारहाण…\nPimpri Crime News : मुलगी पळवून लावण्यास मदत केल्याच्या संशयावरून तोडफोड\nPimpri News: शहरातील ‘सीसीसी’ सेंटरवर नियंत्रणासाठी शासनाचा विशेष अधिकारी नेमावा – पृथ्वीराज साठे\nArticle by Devdatta Kashalikar: कोरोनाबाधितांच्या घरातील कचरा – एक गहन विषय\nPimpri News: जम्बो सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची महापालिका डॉक्टर प्राथमिक तपासणी करणार\nSix Minute Walk Test : फुफ्फुसांच्या आरोग्याविषयी जागरूकतेसाठी ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’\nPune News : जैन सोशल ग्रुप द्वारा आयोजित शिबिरात 80 युनिट रक्त संकलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/take-action-against-the-hospital-which-is-extorting-patients/", "date_download": "2021-04-19T11:05:54Z", "digest": "sha1:724SABUJJCDWUASMJZY6MFIRTEZ7FHP7", "length": 3314, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "take action against the hospital which is extorting patients Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri: ‘कोविड’च्या आरक्षित बेडची परिपूर्ण माहिती द्या, रुग्णांची पिळवणूक करणाऱ्या…\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पालिकेच्या वतीने कोविड -19 संदर्भात सारथी ॲप आणि संकेतस्थळावर देण्यात येणारी माहिती नागरिकांसाठी अपुरी, अपारदर्शक आणि निरुपयोगी आहे. रुग्णालय शोधताना नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे त्याची सविस्तर माहिती…\nHinjawadi Crime News : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार करीत 11 लाखांची फसवणूक\nChinchwad Crime News : सुशिक्षित तरुणांनी मौजमजेसाठी चोरल्या तब्बल 35 दुचाकी\nPimpri Crime News : मुलगी पळवून लावण्यास मदत केल्याच्या संशयावरून तोडफोड\nPimpri News: शहरातील ‘सीसीसी’ सेंटरवर नियंत्रणासाठी शासनाचा विशेष अधिकारी नेमावा – पृथ्वीराज साठे\nArticle by Devdatta Kashalikar: कोरोनाबाधितांच्या घरातील कचरा – एक गहन विषय\nPimpri News: जम्बो सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची महापालिका डॉक्टर प्राथमिक तपासणी करणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/03/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AE.html", "date_download": "2021-04-19T10:32:15Z", "digest": "sha1:6X3FVISIXIYLIJYFV43GXDKQPYJGOGOA", "length": 20630, "nlines": 229, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "बेदाणा निर्मितीचा हंगाम अंतिम टप्प्यात | Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nबेदाणा निर्मितीचा हंगाम अंतिम टप्प्यात\nby Team आम्ही कास्तकार\nसांगली ः गेल्यावर्षी ऑक्टोबर अखेर पाऊस झाल्याने तब्बल एक महिना उशिराने बेदाणा निर्मितीस प्रारंभ झाला. यंदा बेदाणा निर्मिती वेळेवर सुरु झाल्याने उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. पुढील दहा ते पंधरा दिवसांत बेदाणा निर्मितीचा हंगाम संपेल, अशी माहिती बेदाणा उत्पादक शेतकरी आणि बेदाणा निर्मिती शेड मालकांनी दिली.\nजिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्‍यात प्रामुख्याने बेदाणा तयार केला जातो. सुमारे दोन ते तीन हजार बेदाणा शेडवर बेदाण्याची निर्मिती होते. या भागात कोरडे वातावरण असल्याने दर्जेदार बेदाणा तयार होतो. गेल्यावर्षी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात बेदाणा निर्मिती सुरु झाली होती. मार्च महिन्यात कोरोना विषाणूमुळे बेद��णा निर्मितीवर संकट आले होते. तसेच द्राक्ष विक्री थांबली. परिणामी टेबलग्रेप्स थेट बेदाणा शेडवर येऊ लागली. त्यामुळे कवठेमहांकाळ परिसरात गतवर्षीपेक्षा चालूवर्षी एक ते दीड हजार शेडची संख्या वाढली होती. राज्यात सुमारे २ लाख १० हजार टन बेदाण्याचे उत्पादन झाले होते.\nदरवर्षी या भागात बेदाणा शेडची दुरुस्ती डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरु होते. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून द्राक्षे बेदाणा तयार करण्यासाठी येतात. गेल्यावर्षी अतिवृष्टी, त्यानंतर ऑक्टोबरपर्यंत परतीचा पाऊस सुरु होता. त्यामुळे जिल्ह्यातील द्राक्षाची फळ छाटणी रखडली होती. एकाच वेळी छाटणी झाली. त्यामुळे एकाचवेळी द्राक्षे तयार झाली. त्यामुळे बेदाणा निर्मितीचा हंगाम एका महिन्यांनी उशिरा सुरु झाला. हंगामाच्या सुरवातीला शेतकऱ्यांची बेदाणा निर्मितीची धांदल फारच कमी होती. त्यानंतर बेदाणा निर्मितीस गती आली.\nमार्च महिन्यात बेदाणा शेडवर बेदाणा निर्मितीसाठी लगबग सुरु होती. गेल्या पंधरा दिवसांपासून बेदाणा निर्मितीची गती काही प्रमाणात कमी झाली असल्याचे चित्र आहे. दरवर्षी बेदाणा निर्मितीचा हंगाम तीन ते चार महिने चालतो. यंदा मात्र दोन महिनेच हंगाम चालला आहे. यंदा बेदाण्याच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता बेदाणा शेड मालकांनी व्यक्त केली आहे.\nयंदा बेदाणा निर्मितीचा हंगाम उशिरा सुरु झाला. दोन वर्षापेक्षा चालुवर्षी हंगाम दोन महिनेच सुरु राहिला आहे. येत्या पंधरा ते वीस दिवसात बेदाणा निर्मिती थांबेल. गेल्यावर्षीपेक्षा यंदा बेदाण्याच्या उत्पादन घट होईल, अशी स्थिती सध्यातरी दिसते आहे.\n– सुनील माळी, बेदाणा उत्पादक, केरेवाडी, ता. कवठेमहांकाळ\nबेदाणा निर्मितीचा हंगाम अंतिम टप्प्यात\nसांगली ः गेल्यावर्षी ऑक्टोबर अखेर पाऊस झाल्याने तब्बल एक महिना उशिराने बेदाणा निर्मितीस प्रारंभ झाला. यंदा बेदाणा निर्मिती वेळेवर सुरु झाल्याने उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. पुढील दहा ते पंधरा दिवसांत बेदाणा निर्मितीचा हंगाम संपेल, अशी माहिती बेदाणा उत्पादक शेतकरी आणि बेदाणा निर्मिती शेड मालकांनी दिली.\nजिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्‍यात प्रामुख्याने बेदाणा तयार केला जातो. सुमारे दोन ते तीन हजार बेदाणा शेडवर बेदाण्याची निर्मिती होते. या भागात कोरडे वातावरण असल्याने दर्जेदार बेदाणा तयार होतो. गेल्यावर्षी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात बेदाणा निर्मिती सुरु झाली होती. मार्च महिन्यात कोरोना विषाणूमुळे बेदाणा निर्मितीवर संकट आले होते. तसेच द्राक्ष विक्री थांबली. परिणामी टेबलग्रेप्स थेट बेदाणा शेडवर येऊ लागली. त्यामुळे कवठेमहांकाळ परिसरात गतवर्षीपेक्षा चालूवर्षी एक ते दीड हजार शेडची संख्या वाढली होती. राज्यात सुमारे २ लाख १० हजार टन बेदाण्याचे उत्पादन झाले होते.\nदरवर्षी या भागात बेदाणा शेडची दुरुस्ती डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरु होते. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून द्राक्षे बेदाणा तयार करण्यासाठी येतात. गेल्यावर्षी अतिवृष्टी, त्यानंतर ऑक्टोबरपर्यंत परतीचा पाऊस सुरु होता. त्यामुळे जिल्ह्यातील द्राक्षाची फळ छाटणी रखडली होती. एकाच वेळी छाटणी झाली. त्यामुळे एकाचवेळी द्राक्षे तयार झाली. त्यामुळे बेदाणा निर्मितीचा हंगाम एका महिन्यांनी उशिरा सुरु झाला. हंगामाच्या सुरवातीला शेतकऱ्यांची बेदाणा निर्मितीची धांदल फारच कमी होती. त्यानंतर बेदाणा निर्मितीस गती आली.\nमार्च महिन्यात बेदाणा शेडवर बेदाणा निर्मितीसाठी लगबग सुरु होती. गेल्या पंधरा दिवसांपासून बेदाणा निर्मितीची गती काही प्रमाणात कमी झाली असल्याचे चित्र आहे. दरवर्षी बेदाणा निर्मितीचा हंगाम तीन ते चार महिने चालतो. यंदा मात्र दोन महिनेच हंगाम चालला आहे. यंदा बेदाण्याच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता बेदाणा शेड मालकांनी व्यक्त केली आहे.\nयंदा बेदाणा निर्मितीचा हंगाम उशिरा सुरु झाला. दोन वर्षापेक्षा चालुवर्षी हंगाम दोन महिनेच सुरु राहिला आहे. येत्या पंधरा ते वीस दिवसात बेदाणा निर्मिती थांबेल. गेल्यावर्षीपेक्षा यंदा बेदाण्याच्या उत्पादन घट होईल, अशी स्थिती सध्यातरी दिसते आहे.\n– सुनील माळी, बेदाणा उत्पादक, केरेवाडी, ता. कवठेमहांकाळ\nगेल्यावर्षी ऑक्टोबर अखेर पाऊस झाल्याने तब्बल एक महिना उशिराने बेदाणा निर्मितीस प्रारंभ झाला. यंदा बेदाणा निर्मिती वेळेवर सुरु झाल्याने उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला.\nउपाशी पोटाला लॉकडाउन करता येत न्हाय…\nइंडोनेशिया, अफगाणिस्तानला ४८ टक्के साखर निर्यात\nआम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.\nब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.\nउपाशी पोटाला लॉकडाउन करता येत न्हाय…\nइंडोनेशिया, अफगाणिस्तानला ४८ टक्के साखर निर्यात\nपुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगाम\nकांदा काढणीच्या खर्चात २५ टक्क्यांवर वाढ\nकोट्यवधींच्या कर्जवसुलीसाठी स्थापन होणार तज्ज्ञांची समिती\nगोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे नुकसानग्रस्त भरपाईपासून वंचित\nखानदेशात अवकाळीने पाच हजार हेक्टरवरील पिकांची हानी\nखानदेशात बाजारात मका दर स्थिर\nनोंदणी, कोविड -१ L लॉकडाउन ई-पास, स्थिती\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\n(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nनोंदणी, ई-केवायसी आणि ट्रॅक स्थिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nऑनलाईन अर्ज, नोंदणी (प्रसूत सहाय्य)\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nराज्यनिहाय डायरेक्ट लिंक्स, नवीन पंचायत मतदार यादी\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.drushtikonnews.com/2021/01/blog-post_966.html", "date_download": "2021-04-19T08:59:13Z", "digest": "sha1:MVLGOG6ELAAMGKS3JIL3KNHHXPXPXGF4", "length": 13968, "nlines": 58, "source_domain": "www.drushtikonnews.com", "title": "कोरोनामुळे समाजात माणुसकीची भावना वाढीस लागली – आमदार रोहित पवार - दृष्टीकोन", "raw_content": "\nHome / बीडजिल्हा / महाराष्ट्र / कोरोनामुळे समाजात माणुसकीची भावना वाढीस लागली – आमदार रोहित पवार\nकोरोनामुळे समाजात माणुसकीची भावना वाढीस लागली – आमदार रोहित पवार\nJanuary 17, 2021 बीडजिल्हा, महाराष्ट्र\nमाजलगाव पत्रकार संघाचे दर्पण, कोरोना योद्धा पुरस्काराचे वितरण; तुकाराम येवले दर्पण पुरस्काराने सन्मानित\nमाजलगाव : कोरोना महामारीमुळे जग हादरले. अशा वेळी कुटुंब संस्थेचे महत्व अनेकांनी जाणले. प्रत्येक जण आपआपल्या परीने जमेल ती मदत इतरांना करु लागला. कोरोनामुळे समाजात माणुसकीची भावना वाढीस लागली. आपले को���ोना वॉरियर्स डॉक्टर, सरकारी कर्मचारी, सामाजिक संघटना, पोलिस यंत्रण यांनी केलेल्या कार्याचे महत्व जाणून माजलगाव पत्रकार संघाने त्यांचा सन्मान केला हे खरोखरच कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन जामखेड-कर्जत मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी केले.\nमुंबई पत्रकार परिषद संलग्न माजलगाव पत्रकार संघाच्या वतीने शनिवारी दि. १६ रोजी आयोजित केलेल्या दर्पण, कोरोना योद्धा पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार प्रकाश सोळंके तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार रोहित पवार, माजी आमदार मोहनराव सोळंके, राधाकृष्ण होके पाटील, राजेंद्र जगताप, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष अशोक डक, जिल्हा परिषदेचे सभापती जयसिंह सोळंके, भाजप नेते रमेश आडसकर, नगराध्यक्ष शेख मंजूर, आदी उपस्थित होते.\nयावेळी रोहित पवार म्हणाले की, आमदार प्रकाश सोळंके यांना आमदारकीचा अनुभव दांडगा आहे. विधानसभेत सेशनमध्ये काही अडचण आली तर आम्ही नवीन आमदार तर त्यांचे मार्गदर्शन घेतोच परंतु ज्येष्ठ आमदारही अनेकदा प्रकाशदादांचे मार्गदर्शन घेतात. कोरोना काळात अनेकांनी फु ल ना फुलाची पाकळी म्हणून इतरांना मदत केली. आज पत्रकार संघाच्या वतीने प्रतिनिधीक स्वरुपात कोरोना वॉरिअर्सचा सन्मान करण्यात आला. परंतू हजारो लोक ज्यांनी आपली पर्वा न करता अनेकांची मदत केली आहे. आज जे इथे उपस्थित नाहीत अशा सर्वच कोरोना वॉरिअर्सचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. यापूर्वी सुप्रियाताई, अजितदादा या कार्यक्रमासाठी आले होते. आज मी या पत्रकार संघाच्या कार्यक्रमास आलो आहे. आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पुढच्या वर्षी या कार्यक्रमासाठी आणण्यासाठी मी प्रयत्नशिल राहिल असे आमदार रोहित पवार म्हणाले.\nभाजप नेते रमेश आडसकर यांच्या भाषणाचा उल्लेख करुन आमदार रोहित पवार म्हणाले की, पवार घराण्याच्या राजकीय वारशाचा फ ायदा मला नक्कीच झाला. मी मतदारसंघ निवडत असताना मी असा मतदारसंघ निवडला की मी जिथे निवडून येईल का नाही हे न पाहता मला त्या मतदारसंघात काम किती करावे लागेल याचा अभ्यास मी प्रथम केला. आणि नंतर मी जामखेड कर्जत मतदारसंघातून निवडून आलो. प्रत्येक कार्यक्रमातील भाषणाचा बारकारीने अभ्यास आम्हाला करावा लागतो. कोरोनाच्या काळात मी लोकांची कामे करण्यात व्यस���त होतो. राजकारणात आपण दुय्यमस्थानी आणि लोक प्रथमस्थानी असावेत. माजलगाव तालुक्यात दोन कोटी पेक्षा जास्त मदत कोरोना काळात झाली ही सर्वात मोठी बाब आहे. आज माजलगाव पत्रकार संघाने खर्या् कोरोना वॉरिअर्सचा सन्मान केला आहे. ज्या पध्दतीने आपण सर्व जण एकत्र आला आहात अशाच पध्दतीने तालुक्याच्या, जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र या असे आवाहन रोहित पवार यांनी केले. यावेळी बोलताना आमदार सोळंके म्हणाले कि, माजलगाव पत्रकार संघाने तुकाराम येवले यांचा दर्पण पुरस्कार देऊन गौरव केल्याने खर्या अर्थाने त्यांच्या पत्रकारितेचे सार्थक झाले आहे. पत्रकारिता करताना पत्रकारांना येणाऱ्या समस्या सोडविण्याचा मी मनापासून प्रयत्न करीन असे आश्वासनही आमदार सोळंके यांनी यावेळी बोलताना दिले.\nदर्पण पुरस्काराने तुकाराम येवले गहिवरले\nमाजलगाव पत्रकार संघाने ज्येष्ठ पत्रकार तुकाराम येवले यांना आज दर्पण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराने तुकाराम येवले यांना अश्रु अनावर झाले. हा पुरस्कार आपण आई-वडिलांना समर्पित करतो असे सांगून तुकाराम येवले यांना गहिवरुन आले.\nमाजलगाव पत्रकार संघाच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमाला भाजप नेते रमेश आडसकर, राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके एकच व्यासपीठावर आले तेंव्हा त्यांच्या भाषणातून एकमेकावर चांगलेच आरोप-प्रत्यारोप झाले. दोघांनीही एकमेकांची उनेदुनी काढत चांगल्याच कोपरखळ्या मारल्या. यामुळे सभागृहाचे वातावरण चांगलेच तापले होते.\nया कोरोना योद्धयांना मिळाले पुरस्कार\nडॉ. सुरेश साबळे, डॉ. गजानन रुद्रवार, डॉ. अनिल परदेशी, डॉ. यशवंत राजेभोसले, डॉ. श्रेयेस देशपांडे, डॉ. स्नेहल जाधव, डॉ. पूजा देशमुख, टेंबे गणेश मंडळ युवा ग्रुप, राजेश्री, राजेंद्र आनंदगावकर व मंजरथ ग्रामस्थ, सुरेंद्र रेदासनी, रियाज काझी, शेख बाबा, एकनाथ मस्के, शाम देशमुख, अझहर नाईक, नितीन क्षीरसागर.\nया कार्यालयाला कोरोना योद्धा विशेष सन्मान\nनगर परिषद, तहसील कार्यालय, पंचायत समिती, गटशिक्षणाधिकारी कार्यालय, शहर पोलीस ठाणे, ग्रामीण पोलीस ठाणे या कार्यालयाला कोरोना योद्धा वेशेष सन्मान देण्यात आला\nया कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश यादव तर, सूत्रसंचालन पांडुरंग उगले यांनी केले. कार्यक्रमाल मोठ्याप्रमाणात नागरिक उपस्थित होते.\nकोरोनामुळे समाजात माणुसकीची भावना वाढीस लागली – आमदार रोहित पवार Reviewed by Ajay Jogdand on January 17, 2021 Rating: 5\nशिवसेना बीड जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी केज कोव्हिड सेंटरला दिली भेट\nदुचाकीचा अपघातात ऊसतोड मुकादम ठार\nयशोदिप भोजनालय तर्फे चालविण्यात येणाऱ्या शिव भोजन केंद्रा तर्फे आष्टी शहरात घरपोच ७५ थाळी मोफत वाटप\nआरोग्य कर्मचार्‍यांच्या सर्व अडचणी मी स्वतः प्राधान्याने सोडविणार : आ.बाळासाहेब आजबे\nबीडजिल्हा महाराष्ट्र क्राईम बीड जिल्हा ताज्या बातम्या Home आरोग्य-शिक्षण व्हिडीओ देश- विदेश ब्लॉग संपादकीय व्हीडीओ राजकारण मनोरंजन-खेळ Breaking बीड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2021-04-19T08:29:24Z", "digest": "sha1:665L26WF6S4EPS34KQB33MVTYXKEEVWA", "length": 6665, "nlines": 117, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "राज्यपालांचे “पंतप्रधान केअर ” फंडा मध्ये योगदान | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर राज्यपालांचे “पंतप्रधान केअर ” फंडा मध्ये योगदान\nराज्यपालांचे “पंतप्रधान केअर ” फंडा मध्ये योगदान\nगोवा खबर:देशाला कोरोना विषाणूच्या साथीच्या विरूद्ध लढा देण्यासाठी मदत करण्याच्या हेतूने गोव्याचे राज्यपाल श्री. सत्यपाल मलिक यांनी संपूर्ण आर्थिक वर्ष 2020 ते 21 या काळात दरमहा पगाराच्या तुलनेत एक तृतीयांश कपात करण्याचा निर्णय घेऊन तो निधी कोविड -19 सारख्या साथीच्या आजारांना सामोरे जाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या “पंतप्रधान केअर” फंडा मध्ये जमा करून योगदान देणार आहेत.\nदृढ विश्वास, अटळ सामूहिक संकल्प व दृढ निश्चयाने आम्ही एकत्र पंतप्रधानांच्या सक्षम नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली संकटावर विजय मिळवू आणि विजयी होऊ अशी आशा राज्यपालांनी व्यक्त केली\nPrevious articleकोविड-19 ला राष्ट्रीय उद्याने/ अभयारण्ये/ व्याघ्र प्रकल्प यामध्ये कोविड-19ला प्रतिबंध आणि व्यवस्थापनासंदर्भात मार्गदर्शक तत्वे\nबोर्डाचे वारसा महत्व राखून ठेवून विकासाला चालना देऊ : विजय सरदेसाई\nसक्षम नेत्यांच्या कमतरतेमुळे भाजपने केला गोवा उध्वस्त : चोडणकर\n‘टीका उत्सव’ स्तुत्य उपक्रम..\nगोव्यात काँग्रेसचे 4 आमदार भाजपच्या वाटेवर:विनय तेंडुलकर यांचा दावा\nगृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण\nव्हीएमएसआयआयएचईच्या विद्यार्थ्यांनी घेतला पोर्तुगालमध्ये पाककलेचा अनुभव\nमुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीत 3 मंत्र्यांचा गट सांभाळणार कारभार\nम्हादई मुद्द्यावरील सरकारची अवमान याचिका म्हणजे डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रकार होय : आम आदमी...\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला रीवा अल्ट्रा मेगा सौर उर्जा प्रकल्प...\n2 ऑक्टोबर रोजी सिंगल युज प्लास्टिक पासून मुक्त होण्याच्या मोहिमेत सहभागी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/user/login?destination=node/27329%23comment-form", "date_download": "2021-04-19T09:00:40Z", "digest": "sha1:GISVZT5BWE5HX7NOP5EDX5Q5OU3UPCT4", "length": 5276, "nlines": 120, "source_domain": "www.misalpav.com", "title": "सदस्य खाते | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nसध्या 19 सदस्य हजर आहेत.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00217.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.misalpav.com/node/48439", "date_download": "2021-04-19T08:45:03Z", "digest": "sha1:RDGBJCVSAZABA7MKXHT6WPXMMZGEVEN7", "length": 7407, "nlines": 166, "source_domain": "www.misalpav.com", "title": "काल आणी आज | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला ���िन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nकर्नलतपस्वी in जे न देखे रवी...\nपत्र नाही चिठ्ठी नाही\nचला चला गोडधोड करा\nचार दिस आदुगरच यायचं\nपाव्हणं तुमच्या बिगर जत्रा नाय\nआस सोयर धायर म्हणायचं\nमाणुस माणसाला भेटत होतं\nजसा जसा काळ पुढ गेला\nतसा तसा मेळ कमी झाला\nनात्याचा भाव मात्र वधारला\nट्रिंग ट्रिंग फोन आला\nभेटी गाठी कमी झाल्या\nट्रिंग ट्रिंग हँलो हँलो\nआज नको नंतर भेटू\nएक फोन केला आसता\nमाना पानाचा दिड कानाचा\nफोनची वाट बघत बसला\nसध्या 18 सदस्य हजर आहेत.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahajobs.org.in/lockdown-in-nanded-till-april-15-some-relaxation-in-lockdown-from-today-nanded-lockdown/", "date_download": "2021-04-19T08:55:49Z", "digest": "sha1:SC6BI63PLQOE2AJ2QL5JP4NY76UA5PBF", "length": 7248, "nlines": 72, "source_domain": "www.mahajobs.org.in", "title": "Lockdown in Nanded till April 15 some relaxation in lockdown from today | Nanded Lockdown | महा जॉब्स", "raw_content": "\nसांगली : एकीकडे राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून या पार्श्वभूमीवर पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. तर दुसरीकडे जिल्हा स्तरावर स्थानिक प्रशासनाकडून वेगवेगळ्या पद्धतीने निर्बंध लादले जात आहेत. नांदेड जिल्ह्यामध्ये वाढते कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्हा प्रशासनाने 25 मार्च ते 5 एप्रिलपर्यंत सुरू असणाऱ्या लॉकडाऊनमध्ये 15 एप्रिलपर्यंत मुदतवाढ केली आहे. म्हणजे नांदेड जिल्ह्यात 15 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन असणार आहे. मात्र, त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्यामुळे नांदेडमध्ये आजपासून शिथिलता देण्यात आली आहे.राज्य शासनाच्या नवीन निर्देशानुसार जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी बुधवारी संध्याकाळी हे आदेश जारी केले आहेत.\nगेल्या आठवड्यात नांदेडमध्ये 10 दिवसांचा ��ॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून कठोर पावलं उचलण्यात आली. मात्र यामुळे नागरिकांची गैरसोय होती हे लक्षात घेऊन शिथिलता देण्यात आली आहे. परंतु यामध्ये नागरिकांना मास्कचा वापर, फिजिकल डिस्टनस चे पालन करणे बंधनकारक असणार आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना 500 रुपये दंड आकारण्यात येणार आहे.\nकाय आहेत प्रशासनाचे नियम\nरात्री 8 ते सकाळी 7 वाजेपर्यंत 5 पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मज्जाव. उल्लंघन केल्यास प्रति व्यक्ती 1 हजार प्रमाणे दंड लागणार आहे\nसार्वजनिक ठिकाणे पूर्णतः बंद राहणार\nमास्क न वावरणाऱ्या व्यक्तीस 500 रुपये दंड\nसार्वजनिक थुकण्यास बंदी, थुंकल्यास 1 हजार रुपये दंड\nसर्व सिनेमागृह,मॉल, सभागृह,रेस्टॉरंट बंद राहणार\nखाजगी कार्यालये ,आस्थापना 50 टक्के क्षमतेने राहणार सुरू\nसकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत जिल्हाभरातील सर्व आस्थापना राहणार सुरू\nकोणत्याही सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक,राजकीय कार्यक्रमांना तसेच सभा,मोर्चा,मिरवणुका,यात्राना बंदी कायम\nविवाह समारंभास 50 नागरिकांच्या उपस्थितीत परवानगी तर अंत्यसंस्कार 20 लोकांची मर्यादा\nगृह विलगिकरणास पुन्हा एकदा परवानगीचे निर्देश, रुग्णाच्या हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का तर घराबाहेर लावावा लागणार कोरोना विलगिकरणाचा बोर्ड\nया नव्या आदेशामुळे 6 एप्रिलपासून केवळ रात्रीची संचारबंदी असणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00218.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.aaplimaaymarathinews.com/2020/09/", "date_download": "2021-04-19T09:07:00Z", "digest": "sha1:6NJWJYY7B2TUQ37KJGUWU4AY7PGZJEEK", "length": 9509, "nlines": 140, "source_domain": "www.aaplimaaymarathinews.com", "title": "September | 2020 | Aapli Maay Marathi News", "raw_content": "\nपुढील साडेचार वर्षे पहाटेचा एकही राजकीय मुहूर्त पंचांगात दिसत नाही, शिवसेनेचा...\nविशेष सीबीआय न्यायालयाने बाबरी मशिद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची केली निर्दोष...\nमहाड-मढेघाट-पुणे पर्यटन महामार्ग विकसित करावा\n‘पुणे स्मार्ट सिटी’ची कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करा – उपमुख्यमंत्री...\nराज्यपालांनी केला वनाधिकार अधिनियमात महत्त्वपूर्ण बदल\nजिल्हास्तरावर कृषी न्यायालयासाठी हालचाली\nशेखर कपूर यांची एफटीआयआय सोसायटीचे अध्यक्ष आणि गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्षपदी नियुक्ती\nकामगार विरोधी धोरणे हाणून पाडण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी पाळला “राष्ट्रीय विरोध दिवस”\nमोहीम केवळ शासनाची नाही तर लोकांची – मुख्यमंत्री\nसोनू सूदला यूएनडीपीतर्फे विशेष मानवतावादी कृती पुरस्काराने करण्यात आले सन्मानित\nखुशाल गुन्हा दाखल करा, आम्ही घाबरत नाही – चंद्रकांत पाटील\nAapli Maay Marathi News Network : मुंबई पोलिसांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करणाऱ्या ब्रुक फार्मा कंपनीच्या संचलकाला चौकशीला बोलावलं असताना विरोधी पक्षनेत्यांनी सरकारी कामात हस्तक्षेप केला. यापुढे हे असलं खपवून घेणार नाही असं...\nजेईई मेन परीक्षा लांबणीवर\nAapli Maay Marathi News Network : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्र्वभूमीवर अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी संयुक्त प्रवेश परीक्षा अर्थात यावर्षीची जेईई मेन परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिक्षण मंत्री रमेश...\nबावीस एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजन पुरवठा करण्यास मनाई\nAapli Maay Marathi News Network : केंद्र सरकारनं ऑक्सिजन उत्पादक आणि पुरवठादारांना येत्या २२ एप्रिलपासून पुढील आदेश येईपर्यंत औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजन पुरवठा करण्यास मनाई केली आहे. वैद्यकीय वापरासाठी ऑक्सिजनची वाढती मागणी पूर्ण...\nअन्यायाचा वेळीच प्रतिकार करा, शासन खंबीरपणे महिलांच्या पाठीशी ; महिला व बालविकासमंत्री\nअमरावती : महिला कर्मचाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचा छळ, अन्याय मुळीच सहन करता कामा नये. अन्यायाचा वेळीच प्रतिकार केला पाहिजे. कुठेही गैरप्रकार होत असल्यास वेळीच तक्रार द्यावी. शासन महिला-भगिनींच्या खंबीरपणे पाठीशी उभे आहे, असा...\nमहाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती व फ्रीशिपसाठी अर्ज करण्यास ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ ; विजय वडेट्टीवार\nमुंबई : कोविड – १९ च्या पार्श्वभूमी व अडचणी निर्माण होऊन विद्यार्थ्यांना महाडीबीटी प्रणालीवर अर्ज सादर करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती व फ्रिशिपच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी विजाभज,...\nभारताने जॉर्जियाला कोरोना लस उपलब्ध करून द्यावी – राजदूत अर्चिल झुलियाश्विली\nअमेरिकेचा मोठा खुलासा – नियोजित होती गलवानची चकमक, ‘हा’ होता चीनचा...\nभारतात वाढले अण्वस्त्रांचे मोठे साठे रिपोर्टहून खुलासा\nजुनी पेन्शन योजना सुरु करण्यासाठी २६ नोव्हेंबरला लाक्षणिक संप\nभारतबंद ला राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा जाहीर पाठिंबा\nलोकलसेवा तातडीने सुरू कराव्यात…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://beedreporter.com/news/3510/", "date_download": "2021-04-19T09:26:33Z", "digest": "sha1:R6HSI766UQ3RIFL7ACLJQGWFSK5A5CA3", "length": 13560, "nlines": 171, "source_domain": "beedreporter.com", "title": "तेल खावे की नाही? खाद्य तेल पावणे दोनशावर गेले", "raw_content": "\nHome बीड तेल खावे की नाही खाद्य तेल पावणे दोनशावर गेले\nतेल खावे की नाही खाद्य तेल पावणे दोनशावर गेले\nबीड (रिपोर्टर):- पेट्रोल-डिझेल आणि गॅसचे दोन दिवसाला भाव वाढत आहेत. या भाववाढीमुळे वाहन धारक चांगलेच अडचणीत सापडले असतांना खाद्य तेलाचे भावही गगनाला भिडले. गोडतेल खावे की नाही असाच प्रश्‍न उपस्थित होवू लागला. शेंगदाणे तेल १७० रूपयांपर्यंत गेले. या एक महिन्यामध्ये शेंगदाणे, सुर्यफुल, सोयाबीन या तेलाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने सर्वसामान्य नागरिक वाढत्या महागाईमुळे त्रस्त होतांना दिसून येवू लागला.\nमहंगाई कम करेंगे असे म्हणत नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले मात्र सत्ता येताच महागाई कमी होण्याऐवजी वाढतच आहे. पेट्रोल-डिझेल आणि गॅसचे दर दोन दिवसाला वाढु लागले. हे वाढते दर पाहता सर्वसामान्य नागरिक महागाईमुळे त्रस्त होवू लागला. इंधनाचे दर ज्याप्रमाणे वाढु लागले. त्या प्रमाणे खाद्य तेलाचे भाव गगनाला भिडले. शेंगदाणे तेल १७० रूपये, सुर्यफुल तेल १५० तर सोयाबीनचे तेल १३५ रूपये किलो झाले आहे. खाद्य तेलाचे भाव पाहता तेल खावे की नाही असाच प्रश्‍न पडू सर्वसामान्यांना पडू लागला आहे.\nPrevious articleऊसतोड महिलेला मुकादमाकडून बेदम मारहाण\nNext articleवडवणीच्या आठवडी बाजाराची गर्दी ओसरली \nजिल्हात कोरोना बाधितांचा आकडा हजारावरच बीड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण\nबीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून...\nउद्यापासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 पर्यंतच\nबीड (रिपोर्टर):- कोरोनाचा समुहसंसर्ग झपाट्याने वाढत चालल्यामुळे राज्य सरकारने गेल्या चार दिवसांपुर्वी राज्यात सशर्त लॉकडाऊन सुरू केला. परंतु बीड जिल्ह्यात या सशर्त...\nधनुभाऊ तुम्ही खूप करता, शंभर इंजेक्शन आले, आणखीही येतील विरोधकांनो एखाद दुसरे मोफत इंजेक्शन तुम्हीही द्या\n���ीड (रिपोर्टर):- कोरोनासारख्या महाभयानक संकटात केवळ प्रशासनाचाच उपयोग न करता स्वत:च्या खिशाला झळ लावत सातत्याने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री...\nउद्यापासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 पर्यंतच\nबीड (रिपोर्टर):- कोरोनाचा समुहसंसर्ग झपाट्याने वाढत चालल्यामुळे राज्य सरकारने गेल्या चार दिवसांपुर्वी राज्यात सशर्त लॉकडाऊन सुरू केला. परंतु बीड जिल्ह्यात या सशर्त...\nएवढे महाराष्ट्राचे सपुत असलेले वजनदार मंत्री दिल्लीत काम करत असताना महाराष्ट्राला लस कमी पडावी महाराष्ट्राला रेमडिसीवीरचे इंजेक्शन मिळू नये, बेडची कमतरता...\nजिल्हात कोरोना बाधितांचा आकडा हजारावरच बीड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण\nबीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून...\nधनुभाऊ तुम्ही खूप करता, शंभर इंजेक्शन आले, आणखीही येतील विरोधकांनो एखाद दुसरे मोफत इंजेक्शन तुम्हीही द्या\nबीड (रिपोर्टर):- कोरोनासारख्या महाभयानक संकटात केवळ प्रशासनाचाच उपयोग न करता स्वत:च्या खिशाला झळ लावत सातत्याने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री...\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १ टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र मुर्दाड आणि निसत्वाला कर्तृत्वाची फुंकार घाला\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १-गणेश सावंत९४२२७४२८१० अखंड जगाच्या पाठीवर भुगोलाबरोबर इतिहास असणारा भारत हा एकमेव देश आहे. शतकानु...\nमराठवाड्याची गादी भाजपात बंडाळीची पदवी\n-गणेश सावंत- मो. नं. ९४२२७४२८१० सत्तेचं अमरत्व आपल्याकडेच आहे या तोर्‍यात...\nरोक-ठोक- लाल किल्ले से आयी आवाज प्रजासत्ताक दिनी जे घडल की घडवल\n-गणेश सावंतमो. नं. ९४२२७४२८१०प्रजासत्ताक दिनी देशाच्या राजधानीत जे झाले ते संतापजनकच. तळपायाची आग मस्तकाला जावी अन् लाल किल्ल्यावर चढाई करणार्‍यांची ढोपरं सोलून...\nजिल्ह्यात १० दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन\nबँकांना शटर बंद करून परवानगी, ५० टक्के उपस्थितीत शासकीय कार्यालय सुरू, वाहतूक शंभर टक्के बंद, शाळा, महाविद्यालये, शिकवण्या बंद;सकाळी ७ ते १०...\nमोठी बातमी -कडक निर्बंध नव्हे हे लोकडाऊनच, जिल्हाधिकारी यांचे काय आहेत आदेश\nबीड - ऑनलाईन रिपोर्टर राज्य शासनाने लोकडाऊन बाबत आदेश काढल्या नंतर आज जि���्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी जिल्हातील लोकडाऊन...\nदोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं\nलिव्ह-इन रिलेशनशिप अर्थातच आपसात सहमतीने लग्न न करता एकमेकांसोबत राहणे. हा ट्रेंड मेट्रो सिटीतील असला तरी त्याचं लोण हळूहळू खेड्यातही पसरत आहे....\nदैनिक बीड रिपोर्टर समूहाचे हे beedreporter.com न्यूज पोर्टल आहे. यावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे.(बीड न्याय कक्ष).\nजिल्हात कोरोना बाधितांचा आकडा हजारावरच बीड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/goa/goa-girish-chodankar-runs-supreme-court-mla-resignation-case-11981", "date_download": "2021-04-19T10:25:47Z", "digest": "sha1:4SLLEQVLVUPG2FYDSBDV47PWKHHWWNPC", "length": 12484, "nlines": 124, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "गोवा: आमदार राजीनामा प्रकरणी गिरीष चोडणकरांची सर्वोच्च न्यायालयात धाव | Gomantak", "raw_content": "\nसोमवार, 19 एप्रिल 2021 e-paper\nगोवा: आमदार राजीनामा प्रकरणी गिरीष चोडणकरांची सर्वोच्च न्यायालयात धाव\nगोवा: आमदार राजीनामा प्रकरणी गिरीष चोडणकरांची सर्वोच्च न्यायालयात धाव\nगुरुवार, 1 एप्रिल 2021\nसहा एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालय या प्रकरणा संदर्भात काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.\nपणजी : काँग्रेसमधून आमदारकीचा राजीनामा न देता दहा आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याप्रकरणी विधानसभेचे सभापती राजेश पाटणेकर हे निवाडा देण्यास वेळ लावत असल्याकारणाने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सर्वोच्च न्यायालयात याआधीच धाव घेतली आहे. आता त्यांच्या याचिकेवर सहा एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.\nयापूर्वी झालेल्या याचिकेवरील सुनावणीवेळी सभापती कडून अंतिम सुनावणीसाठी तोडकर यांची अपात्रता याचिका नोंदवली असल्याचे म्हणणे सर्वोच्च न्यायालयात ॲटर्नी जनरल तुषार मेहता यांनी सादर केले होते यामुळे चोडणकर यांची याचिका निकालात न करता सभापतींना सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने वेळ दिला होता मात्र सभापतींनी अंतिम सुनावणी होऊन पंधरा दिवस लोटले तरी अद्याप निवाडा जाहीर केलेला नाही त्यामुळे आता सहा एप्रिल रोजी सर्वोच्च न्यायालय या प्रकरणा संदर्भात काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (Goa Girish Chodankar runs in Supreme Court in MLA resignation case)\nगोवा: 'प्रतिमा कुन्तिहो योग्य उमेद��ार नव्हत्या' फ्रान्सिस सार्दीन...\nथिवीचे आमदार नीळकंठ हळर्णकर, पणजीचे आमदार अतनासिओ मोन्सेरात, ताळगावच्या आमदार जेनिफर मोन्सेरात, सांतआंद्रेचे आमदार फ्रान्सिस सिल्वेरा, सांताक्रुझचे आमदार आंतोनिओ फर्नांडिस, नुव्याचे आमदार विल्फ्रेड डिसा, वेळ्ळीचे आमदार फिलीप नेरी रॉड्रिग्स, कुंकळ्ळीचे आमदार क्लाफासियो डायस, काणकोणचे आमदार इजिदोर फर्नांडिस व केपेचे आमदार चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर यांनी आमदारकीचा राजीनामा न देता भाजपमध्ये प्रवेश केला आहे याप्रकरणी 19 महिन्यांपूर्वीच चोडणकर यांनी सभापतींना समोर अपात्रता याचिका सादर केली आहे हे याचिकेवर सभापती निवड देण्यास विलंब लावत असल्याकारणाने त्वरित निवाडा देण्यास सभापतींना निर्देश द्यावेत यासाठी चोडणकर यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.\nमणिपूर येथील एका खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने सभापतींनी अशा प्रकरणांत नव्वद दिवसात निवाडा द्यावा असे निर्देश दिले आहेत. या निवड्याचा हवाला देत चोडणकर यांनी ही याचिका सादर केली आहे.\nगोवा: ''दामू नाईक याच्याकडून सरकारी कर्मचारी व फॉरवर्डच्या कार्यकर्त्यांना धमक्या''\nमडगाव : मडगाव पालिका निवडणुकीत गोवा फाॅरवर्डच्या फातोर्डा फाॅरवर्ड पॅनलला मिळत...\nपणजी महापालिकेची ‘ट्रेंडस’वर कारवाई\nपणजी महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने आज पणजी येथील ‘ट्रेंडस’ या कपड्याच्या...\nसुप्रीम कोर्टाने कुरानमधील 26 आयते काढून टाकण्याची जनहित याचिका फेटाळली\nकुराणमधून 26 आयते हटविण्याशी संबंधित जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली...\nआता सर्वोच्च न्यायालयही कोरोनाच्या विळख्यात; अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण\nदेशभरात सुरू असलेल्या कोरोना साथीच्या आजाराने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे....\nसर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीनंतर शेतकरी रस्ते रिकामे करतील\nकेंद्र सरकारने बनवलेल्या नव्या कृषी कायद्याच्या विरोधात शेतकरी मागील चार...\nलस पुरवठ्याच्या मुद्द्यावरून संजय राऊतांचा केंद्र सरकारवर निशाणा\nमुंबई : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढत आहे. मात्र ...\nमहाराष्ट्रात पूढील तीन आठवड्यांसाठी लॉकडाऊन लागण्याची शक्यता\nमुंबई : महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. दिवसेंदिवस...\nगोमंतकीयांना दि��ासा; नवीन वाहतूक कायदा तूर्तास स्थगित\nगोवा सरकारने सध्या निर्माण झालेल्या असलेल्या कोरोनाव्हायरसच्या परिस्थितीच्या...\nSachin Vaze Case: सर्वोच्च न्यायालयाचा ठाकरे सरकार व अनिल देशमुखांना मोठा धक्का\nनवी दिल्ली: मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या सीबीआय चौकशीच्या विरोधात महाराष्ट्राचे...\nकेंद्रानं एअरलाइन्स कंपन्यांना खडसावलं, तर सुप्रीम कोर्टानं पैसे परत करण्याचे दिले आदेश\nनवी दिल्ली: गेल्या वर्षी लॉकडाउन होण्याआधी, मोठ्या संख्येने लोकांनी वेगवेगळ्या...\nगोव्यातील आचारसंहितेमुळे मुख्यमंत्र्यांचा पत्रकार परिषदेला नकार\nपणजी : मडगाव, मुरगाव, म्हापसा, केपे व सांगे पालिकांच्या निवडणुका सध्या सुरू आहे....\nगोवा: आमदार अपात्रता प्रकरणी 20 एप्रिलला होणार निवाडा\n१२ आमदार अपात्रता प्रकरणी आता २० एप्रिल रोजी निवाडा देण्याची वेळ सभापती राजेश...\nसर्वोच्च न्यायालय पूर floods आमदार मणिपूर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%8F%E0%A4%85%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B6%E0%A4%B2-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AA-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%9F-%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2021-04-19T09:33:32Z", "digest": "sha1:44UXLAK65BMCDSABPSNDWZDAMG6K7EZD", "length": 6902, "nlines": 117, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "एअर मार्शल प्रदीप बापट यांनी स्वीकारला भारतीय हवाई दलाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यभार | गोवा खबर", "raw_content": "\nHome देश खबर एअर मार्शल प्रदीप बापट यांनी स्वीकारला भारतीय हवाई दलाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी...\nएअर मार्शल प्रदीप बापट यांनी स्वीकारला भारतीय हवाई दलाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यभार\nगोवा खबर:एअर मार्शल प्रदीप पद्माकर बापट (विशिष्ट सेवा पदक) यांनी 1 नोव्हेंबर 2018 रोजी भारतीय हवाई दलाचे हवाई प्रमुख प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारला. एअर मार्शल प्रदीप बापट यांनी हवाई दलाच्या प्रशासकीय शाखेत 28 मे 1983 रोजी रुजू झाले.\nदक्षिण आफ्रिकेत झालेल्या ‘गोल्डन ईगल’ या संयुक्त कवायतीत सहभागी झालेल्या हवाई दल चमूचे ते सदस्य होते. उत्तम खेळाडू असणारे बापट हवाई दलाच्या सायकल पोलो संघाचे 3 वर्ष व्यवस्थापकही होते.\nहवाई दलातल्या उल्लेखनीय सेवेबद्दल त्यांना 2014 मध्ये विशिष्ट सेवा पदकाने सन्मानीत करण्यात आले.\nNext articleदिसंबर में गोवा में सेरेन्डिपिटी आर्ट्स फेस्टिवल 2018 का आयोजन\nसक्षम नेत्यांच्या कमतरतेमुळे भाजपन�� केला गोवा उध्वस्त : चोडणकर\n‘टीका उत्सव’ स्तुत्य उपक्रम..\nप्राणवायु, कोविड औषधे व लसींच्या उपलब्धतेचा अहवाल दररोज जाहिर करा व दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकला : दिगंबर कामत\nबोर्डाचे वारसा महत्व राखून ठेवून विकासाला चालना देऊ : विजय सरदेसाई\nसक्षम नेत्यांच्या कमतरतेमुळे भाजपने केला गोवा उध्वस्त : चोडणकर\n‘टीका उत्सव’ स्तुत्य उपक्रम..\nप्राणवायु, कोविड औषधे व लसींच्या उपलब्धतेचा अहवाल दररोज जाहिर करा व...\n‘विस्फी’साठी महिला लघुपटकर्मींना आवाहन\n३१ऑगस्टपासून दोन दिवस नेत्रावळी माटोळी बाजार\nसचिवालयात संविधान दिन साजरा\nभाजप सरकारच्या उदासीनतेमुळे राज्यातील जैवविविधता धोक्यात:शिवसेना\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nकेंद्रीय स्टील मंत्रालय सुरक्षा संचालनालयाची स्थापना करणार\nब्रिटनचा कोरोना संशयित गोमेकॉत दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00219.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://mahasangram.com/?author=2", "date_download": "2021-04-19T08:45:43Z", "digest": "sha1:Q43QZFJ6UC6HNDLEVGDDUVO6R57M3PWG", "length": 11787, "nlines": 125, "source_domain": "mahasangram.com", "title": "Admin Desk | महासंग्राम", "raw_content": "\nदिल्लीतील हिंसाचारावरून संसदेत रणकंदन\nचंद्रकांत पाटील म्हणजे भाजपचे ‘दादामियां’ \nराज ठाकरेंचा भाजपला फायदा होणार नाही- आठवले\nमनसे अजून बॅचलर आहे- राज ठाकरे\nघरे विकून मुंबईवरचा हक्क सोडू नका \nवेल्हा तालुक्यास राजगड नाव द्या- सुप्रीया सुळे\nभाजपला भविष्यात आंदोलनं करावी लागणार नाहीत-अजित पवार\nबाळासाहेब थोरात यांचा राणेंना टोला\nशेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर\nविधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी अजित पवार\nदिल्लीतील हिंसाचारावरून संसदेत रणकंदन\n आठवड्यात दिल्लीत उसळलेल्या जातीय दंगलीचे तीव्र पडसाद आज संसदेत उमटले. लोकसभा आणि राज्यसभेमध्ये काँग्रेससह विरोधी पक्षांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याची...\nचंद्रकांत पाटील म्हणजे भाजपचे ‘दादामियां’ \n चंद्रकांत पाटील हे भाजपचे 'दादामियां' असल्याचे नमूद करत शिवसेनेने त्यांनी संभाजीनगरावरून केलेल्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला आहे. माजी महसूलमंत्री तथा भाजपचे प्रदेशाध्यक्ष...\nराज ठाकरेंचा भाजपला फायदा होणार नाही- आठवले\n राज यांनी भाजपसोबत येण्याआधी काही मुद्दे सोडणे गरजेचे असल्याचे सांगत त्यांची सोबत घेतली तरी भाजपला फायदा होणार नसल्याचा दावा केंद्रीय राज्यमंत्री...\nमनसे अजून बॅचलर आहे- राज ठाकरे\n मनसेला अद्याप युतीचा स्पर्श झाला नसून आमचा पक्ष बॅचलर असल्याचे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले. ते ठाण्यातील प्रकट मुलाखतीत बोलत होते. ठाणे...\nघरे विकून मुंबईवरचा हक्क सोडू नका \n गिरणी कामगारांनी आपल्याला मिळालेले घर इतरांना विकू नका आणि मुंबईवरचा हक्क सोडू नका असे भावनिक आवाहन आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले....\nराज ठाकरेंचा भाजपला फायदा होणार नाही- आठवले\n राज यांनी भाजपसोबत येण्याआधी काही मुद्दे सोडणे गरजेचे असल्याचे सांगत त्यांची सोबत घेतली तरी भाजपला फायदा होणार नसल्याचा दावा केंद्रीय राज्यमंत्री...\nमनसे अजून बॅचलर आहे- राज ठाकरे\n मनसेला अद्याप युतीचा स्पर्श झाला नसून आमचा पक्ष बॅचलर असल्याचे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले. ते ठाण्यातील प्रकट मुलाखतीत बोलत होते. ठाणे...\nवाघ आहे का बेडूक : मनसेची शिवसेनेवर टीका\nमुंबई (वृत्तसंस्था) लोकसभेत सीएए, एनआरसीला पाठिंबा तर राज्यसभेत विरोध...पुन्हा मोदींना भेटल्यानंतर पाठिंबा, वाघ आहे का बेडूक अशा कडवट शब्दात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी...\nपुलवामा हल्ल्यात जायचे ते लोक गेले, नवं सरकार स्थापन झाले : राज ठाकरे\nऔरंगाबाद (वृत्तसंस्था) जे शहीद झाले त्यांचे दुर्दैव. तो हल्ला घडवून आणला आहे, अशी त्यावेळची चर्चा होती. 'मला वाटतं जे घडायचे होते, ते घडले. जायचे...\nआमचे उष्ट कोणी खाऊ नये ; ना.पाटलांची मनसेवर टीका\nजळगाव (प्रतिनिधी) हिंदुत्वाच्या मुद्यावर मनसे आता औरंगाबादचे नाव संभाजीनगर करू पाहत असले तरी हा मुद्दा बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदा मांडला होता. त्यामुळे आमचे उष्ट...\nशेतकरी कर्जमाफीची पहिली यादी जाहीर\n महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्तीच्या अंतर्गत पाहिली यादी जाहीर असून यात ६८ गावांमधील १५ हजार ३५८ लाभार्थ्यांची नावे आहेत. महात्मा ज्योतीराव...\nरेडी रेकनरचे दर कमी करण्याचे प्रयत्न : बाळासाहेब थोरात\n गत दोन वर्षांपासून स्थिर असणारे रेडी रेकनरचे दर कायम राहतील असे संकेत देतांनाच जिथे किंमती कमी झाल्यात तिथे हे दर कमी...\nराज्य सरकार शालेय विद्यार्थ्यांना मोफत चष्मे पुरविणार\n रा��्यातील सर्व शासकीय व अनुदानीत शाळांमधील ६ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांमधील दृष्टीदोष निवारण्यासाठी त्यांना मोफत चष्मे पुरविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ...\n‘एल्गार’चा तपास एसआयटीमार्फत- गृहमंत्री\nमुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक शरद पवार यांच्या उपस्थितीत आज यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पार पडली. या बैठकीत अनेक विषयावर चर्चा केल्याचे गृहमंत्री...\nराज्यात आठ हजार पोलिसांची भरती-अनिल देशमुख\nपुणे : राज्यात मागील पाच वर्षांत पोलीस भरती झालेली नाही. आगामी काही वर्षांत आठ हजार पोलीस शिपाई भरती करण्यात येणार आहे, तसेच महाराष्ट्र राज्य...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/viral/fighting-between-zebra-and-tiger-video-viral-on-social-media-mhkk-491881.html", "date_download": "2021-04-19T09:38:23Z", "digest": "sha1:FRTOI2P2WW7T4ZOGJJAC7IGYY36KOKVR", "length": 17915, "nlines": 149, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "झेब्र्याची एक फाईट अन्...वाघाच्या जबड्यातून कशी केली सुटका, पाहा VIDEO Fighting between zebra and tiger video viral on social media mhkk | Viral - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nइंजेक्शन नाही...अल्कोहोलनं होईल फायदा, महिलेचा तर्क; दिल्लीत दारुसाठी रांगा\nराज्यात लवकरच कडक लॉकडाऊन; मुख्यमंत्री घेणार निर्णय, वडेट्टीवाराचे संकेत\nराज्यातील गंभीर स्थितीनंतर अजित पवार 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये, दिले महत्त्वपूर्ण आदेश\nCheese प्रेमींचा 'किंग':आतापर्यंत खाल्लं 7,280 किलो चीज, तरीही आहेत 8 पॅक अ‍ॅब्ज\nइंजेक्शन नाही...अल्कोहोलनं होईल फायदा, महिलेचा तर्क; दिल्लीत दारुसाठी रांगा\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\n ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या कोरोनाबाधित महिलेवर बलात्काराचा प्रयत्न\nराहुल गांधींनंतर आता ममता बॅनर्जींची घोषणा, निवडणूक प्रचाराबाबत मोठा निर्णय\nप्राची देसाईवर झाली होती जबरदस्ती; सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव\n‘हे 3 उपाय करा, कोरोना आसपासही फिरकणार नाही’; इशा देओलनं केला दावा\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘देशाला कोरोनानं नाही राजकारणानं पोखरलं’; तेजस्विनी पंडितनं व्यक्त केला संताप\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nपंजाबच्या खराब कामगिरीला कॅप्टन राहुल जबाबदार 3 वर्षांची आकडेवारी आहे पुरावा\nIPL 2021: 'द पांड्या स्वॅग', हार्दिक आणि कृणालनं केला पत्नींसोबत डान्स, VIDEO\nराहुलनं पंजाबच्या पराभवाचं फोडलं अंपायरवर खापर नियमांमध्ये बदलाची केली मागणी\nGold Price Today: सोन्याच्या किमतीत वाढ तर चांदीचे दर घसरले, तपासा आजचे भाव\nपोस्ट ऑफिसच्या सेव्हिंग अकाऊंटमध्ये किमान बॅलन्सची मर्यादा किती\nमोबाईलमध्ये सेव्ह असतील 'या' गोष्टी तर खातं होऊ शकतं रिकामं, SBI नं केलं सावध\nकोरोना प्रादुर्भावामुळे शेअर बाजार कोसळणार जाणून घ्या एक्सपर्टचा अंदाज\nCheese प्रेमींचा 'किंग':आतापर्यंत खाल्लं 7,280 किलो चीज, तरीही आहेत 8 पॅक अ‍ॅब्ज\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\n ‘हे’ घरगुती उपाय ठरतील उपयुक्त\nउपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळला आहात चैत्र नवरात्रीमध्ये बनवा काहीतरी नवीन\nExplained: कोरोना रुग्णांवर कसं काम करतं व्हेंटिलेटर\nExplained: मॉडर्ना कंपनीला भारताला का द्यायची नाही आहे लस Pfizer ने ठेवली ही अट\nजाणून घ्या;रस्त्याच्या कडेला असणाऱ्या माइलस्टोनच्या वेगवेगळ्या रंगांचा अर्थ काय\nExplainer : कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला नाही तर काय होईल\nइंजेक्शन नाही...अल्कोहोलनं होईल फायदा, महिलेचा तर्क; दिल्लीत दारुसाठी रांगा\nराज्यात लवकरच कडक लॉकडाऊन; मुख्यमंत्री घेणार निर्णय, वडेट्टीवाराचे संकेत\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\nराज्यात कोरोनाचं रौद्र रुप प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला जातोय एका रुग्णाचा जीव\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘परवानगीशिवाय जान कुमारनं मला किस केलं’; निक्की तांबोळीचा धक्कादायक आरोप\n‘हॉट दिसणं केव्हा थांबवशील’; श्वेताचा Bold Look पाहून सेलिब्रिटीही झाले अवाक\nही मराठमोळी अभिनेत्री 100 रुपयांसाठी करायची पेट्रोल पंपावर काम\n विमानतळावर दिसला भला मोठा साप, प्रवाशांची उडाली घाबरगुंडी, पाहा VIDEO\nVIDEO: निवडणूकीचा प्रचार करण्यास दिला नकार; दलित युवकाला चाटायला लावली थुंकी\nमेडिकल कॉलेजमधील Dance Videoच्या वादाला विद्यार्थ्यांकडून उत्तर, बनवला नवा VIDEO\nवर्कआऊट करताना जान्हवी कपूरला आठवली 'शीला की जवानी'; VIDEO पाहून नाही आवरणार हसू\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nलहानपणी वडील ���ेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\n'या' देशात बेडकांसाठी करतात वाहतूक बंद, जाणून घ्या सविस्तर\nझेब्र्याची एक फाईट अन्...वाघाच्या जबड्यातून कशी केली सुटका, पाहा VIDEO\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, उद्धट महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nप्रेरणादायी : लहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\nआनंद महिंद्रानी पुन्हा जिंकली लोकांची मनं; रिक्षा चालविणाऱ्या माजी राष्ट्रीय बॉक्सरला दिला मदतीचा हात\nइज्रायलमध्ये जखमी सैनिकांसाठी सेक्स थेरेपी सर्विस; सरकार उचलते खर्च\nमाणुसकीची ज्योत; तामिळनाडूची ही महिला गरीबांना मोफत वाटतेय बिर्याणी\nझेब्र्याची एक फाईट अन्...वाघाच्या जबड्यातून कशी केली सुटका, पाहा VIDEO\nIFS अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.\nमुंबई, 29 ऑक्टोबर : अनेकदा शिकारीचा थरार पाहायला मिळतो. कधी गायीनं आपल्या पिल्लासाठी तर कधी पक्ष्यानं आपल्या जोडीदारासाठी जीव पणाला लावून लढतो. साप असो किंवा सिंह किंवा वाघ त्यांच्या शिकारीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात आणि अनेक युझर्स हे पाहाणं पसंत देखील करत असतात.\nया व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की वाघानं आपलं सावज हेरून झेब्र्यावर हल्ला केला. त्याची मान पकडली आणि त्याला ओढत घेऊन जात असतानाच दुसरा मोठा झेब्रा आला. त्याने वाघाला पाहिलं आणि मोठ्या धाडसानं त्याच्या जबड्यावर लाथ मारून छोट्या झेब्र्याची सुटका केली. वाघाच्या तोंडातून शिकार सुटली आणि दोन्ही झेब्रे जीव मुठीत घेऊन पळत सुटले. शिकारीचा हा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.\nहे वाचा-हत्तीच्या पिल्लानं तरुणाला का मारली लाथ\n16 हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. याशिवाय काही युझर्सनी तर झेब्रा आणि त्याचं पिल्लू असल्याचाही अंदाज लावला आहे. IFS अधिकारी सुशांत नंदा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. झेब्रा खूप धाडसी प्राणी असल्याचं मी म्हटलं होतं आणि त्याचं उदाहरण देखील पाहायला मिळालं असं सुशांत नंदा यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. आतापर्यंत या व्हिडीओला 247 लोकांनी रिट्वीट केलं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nइंजेक्शन नाही...अल्कोहोलनं होईल फायदा, महिलेचा तर्क; दिल्लीत दारुसाठी र��ंगा\nराज्यात लवकरच कडक लॉकडाऊन; मुख्यमंत्री घेणार निर्णय, वडेट्टीवाराचे संकेत\nराज्यातील गंभीर स्थितीनंतर अजित पवार 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये, दिले महत्त्वपूर्ण आदेश\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\nअवघ्या महिनाभरातच अमरावतीने कसं मिळवलं कोरोनावर नियंत्रण\nCorona: भारतानं ब्राझीललाही टाकलं मागे, देशात 12 लाखाहून अधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण\nडायबेटिज आणि बीपी पेशंटसाठी उत्तम आहे जांभूळ; होतो असा फायदा\nउसेन बोल्टचा RCB ला खास संदेश विराट, डीव्हिलिर्यसनं दिली 'ही' प्रतिक्रिया\nभज्जी-श्रीसंतपासून ते अनुष्का-गावसकरपर्यंत, IPL मधले 5 मोठे वाद\nहा पदार्थ खायचा की प्यायचा वेगाने प्रसिद्ध होतेय 'Deep-Fried Water' नावाची डिश\n‘लग्न झालेल्या पुरुषासाठी वेडं होणं काय असतं’; रेखा यांच्या उत्तरानं माजवली खळबळ\nकोरोना लस घेताना लहान मुलाप्रमाणे रडला अभिनेता Ram Kapoor,व्हायरल होतोय हा VIDEO\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00220.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://bharat4india.com/mediaitem/1974-top-news", "date_download": "2021-04-19T09:52:10Z", "digest": "sha1:HXE4UJAVPWDZFWPXDQ5OVVKM62US576F", "length": 5185, "nlines": 72, "source_domain": "bharat4india.com", "title": "कुणबी समाजाचा आवाज उठू लागला!", "raw_content": "\nकोरोनाचा भारतात पहिला बळी, देशात आत्तापर्यंत ७४ रुग्ण\nपुण्यात आणखी एक कोरोनाचा रुग्ण, राज्यात आकडा १५ वर. पिंपरी-चिंचवड मध्ये तीन जणांना लागण\nपुण्यात कोरोनाचे ९ रुग्ण, मुंबईत २ तर नागपूरमध्ये १ रुग्ण\nकोरोनामुळं कोंबड्याचा भाव उतरला.\nकोरोनामुळं मंत्र्‍यांचे विदोश दौरे रद्द\nकोरोना दिल्लीत महामारी म्हणून घोषित, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर\nजगभरातून भारतात येणाऱ्या पर्यंटकांचे व्हिसा १५ एप्रिलपर्यंत रद्द\nजगातील ११४ देशांत कोरोनाचा शिरकाव\nजगभरात कोरोनामुळं जवळपास ४ हजार नागरीकांचा मृत्यू, तर १२ लाख ६ हजार दोनशे जणांना कोरोनाची लागण\nमहत्वाच्या कामाशिवाय पुण्यात येऊ नका - जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन\nकुणबी समाजाचा आवाज उठू लागला\nआला रे आला, कुणबी समाज आला... आवाज कुणाचा कुणबी समाजाचा... कोण म्हणतो देणार नाय, घेतल्या शिवाय राहणार नाय... अशा गगनभेदी घोषणांनी कुणबी समाजानं पूर्ण आसमंत दणाणून सोडलं. कुणबी भवनासाठी जागा मिळावी आणि समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं यासाठी अन्य मागण्यांसाठी 6 हजार कुणबी बांधव तहसील कार्यालयावर धडकले. महत्त्वाचं म्हणजे, बहुसंख्येनं कुणबी असणाऱ्या केवळ कोकणापुरत्याच या मागण्या नाहीत. संपूर्ण राज्यातील कुणबी समाजाच्या अशाच स्वरूपाच्या मागण्या त्यांची सरकारी दरबारी उपेक्षा होतेय,\n(व्हिडिओ / लोकसंगीताला रिमिक्सचा साज)\n(व्हिडिओ / लोकसंगीताला रिमिक्सचा साज)\nरयतेचा 'अंडरग्राऊंड' राजा- भाग 3\n(व्हिडिओ / रयतेचा 'अंडरग्राऊंड' राजा- भाग 3 )\n'प्रभो शिवाजी राजा'- दिग्दर्शकाच्या नजरेतून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://beedreporter.com/news/3530/", "date_download": "2021-04-19T09:24:37Z", "digest": "sha1:NK2NJG4MPGKBIIR5RO4WAHDEIM5FLFSS", "length": 14339, "nlines": 171, "source_domain": "beedreporter.com", "title": "जळगाव वसतीगृहात महिलांवर अत्याचाराची कोणतीही घटना घडली नाही, गृहमंत्री अनिल देशमुख", "raw_content": "\nHome क्राईम जळगाव वसतीगृहात महिलांवर अत्याचाराची कोणतीही घटना घडली नाही, गृहमंत्री अनिल देशमुख\nजळगाव वसतीगृहात महिलांवर अत्याचाराची कोणतीही घटना घडली नाही, गृहमंत्री अनिल देशमुख\nमुंबई (रिपोर्टर):- जळगावातील महिला वसतीगृहात महिलांना कपडे काढून डान्स करायला लावल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केल्यानंतर मोठी खडाजंगी सभागृहात पाहायला मिळाली होती. त्यानंतर काल गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उच्चस्थरीय अधिकार्‍यांची समिती गठीत केल्याची माहिती दिली होती. या समितीने आपला अहवाल सादर केला असून असा कोणताही प्रकार तेथे घडला नसल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.\nजळगावमधील वसतीगृहात महिलांचे कपडे काढून त्यांना नृत्य करायला लावलं अशी काही घडली नाही अस अहवालात सिद्ध झालं आहे. वसतीगृहात सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तेथे काही महिला गरबा खेळत होत्या. जळगावमधील रत्नमाला सोनार हिने तक्रार दिली होती त्या तक्रारीमध्ये काही तथ्य नाही, असं चौकशी समितीच्या अहवालात समोर आलं आहे. रत्नामाला ही वेडसर बाई आहे आणि हे पोलिसांनी सांगितलं आहे. त्यामुळे हे चौकशीच्या अहवालात आलं आहे, अशी माहिती अनिल देशमुख यांनी दिली. वसतीगृहात एकही पोलीस अधिकारी वसतीगृहात गेल्याची रजिस्टमध्ये नोंद नाही. महिलांचा व्हिडीओ काढला गेला, अशीही कोणती माहिती अहवालात समोर आली नाही, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं.\nPrevious articleजिल्ह्यात पुन्हा कोरोनाने मृत्यूचे द���र उघडले\nNext articleराष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या प्रदेश सचिवपदी के.के. वडमारे यांची निवड\nटेम्पोची बैलगाडीला धडक बैल ठार; लोणवळा फाट्यावरील घटना\nतेलगाव (रिपोर्टर):- ऊस घेऊन जाणार्‍या बैलगाडीला टेम्पोने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक बैल जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी तेलगावपासून जवळच...\nउघड्या खदाणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष\nआणखी किती जणांचे प्राण घेणार या उघड्या खद्ाणी, दै.रिपोर्टरने उघड्या खदाणीचे प्रश्‍न उपस्थित करुन प्रशासनाला जाग आणण्याचा केला होता प्रयत्नबीड (रिपोर्टर)ः- बीड...\nमोबाईल, लॅपटॉप चोरणारा एलसीबीने केला गजाआड\nबीड (रिपोर्टर):- दिंद्रुड येथील वजन काट्यावरील दोन मोबाईल आणि एक लॅपटॉप चोरून फरार झालेल्या १९ वर्षीय आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या...\nउद्यापासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 पर्यंतच\nबीड (रिपोर्टर):- कोरोनाचा समुहसंसर्ग झपाट्याने वाढत चालल्यामुळे राज्य सरकारने गेल्या चार दिवसांपुर्वी राज्यात सशर्त लॉकडाऊन सुरू केला. परंतु बीड जिल्ह्यात या सशर्त...\nएवढे महाराष्ट्राचे सपुत असलेले वजनदार मंत्री दिल्लीत काम करत असताना महाराष्ट्राला लस कमी पडावी महाराष्ट्राला रेमडिसीवीरचे इंजेक्शन मिळू नये, बेडची कमतरता...\nजिल्हात कोरोना बाधितांचा आकडा हजारावरच बीड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण\nबीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून...\nधनुभाऊ तुम्ही खूप करता, शंभर इंजेक्शन आले, आणखीही येतील विरोधकांनो एखाद दुसरे मोफत इंजेक्शन तुम्हीही द्या\nबीड (रिपोर्टर):- कोरोनासारख्या महाभयानक संकटात केवळ प्रशासनाचाच उपयोग न करता स्वत:च्या खिशाला झळ लावत सातत्याने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री...\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १ टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र मुर्दाड आणि निसत्वाला कर्तृत्वाची फुंकार घाला\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १-गणेश सावंत९४२२७४२८१० अखंड जगाच्या पाठीवर भुगोलाबरोबर इतिहास असणारा भारत हा एकमेव देश आहे. शतकानु...\nमराठवाड्याची गादी भाजपात बंडाळीची पदवी\n-गणेश सावंत- मो. नं. ९४२२७४२८१० सत्तेचं अमरत्व आपल्याकडेच आहे या तोर्‍यात...\nरोक-ठोक- लाल किल्ले से आयी आवाज प्रजासत्ताक दिनी जे घडल की घडवल\n-गणेश सावंतमो. नं. ९४२२७४२८१०प्रजासत्ताक दिनी देशाच्या राजधानीत जे झाले ते संतापजनकच. तळपायाची आग मस्तकाला जावी अन् लाल किल्ल्यावर चढाई करणार्‍यांची ढोपरं सोलून...\nजिल्ह्यात १० दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन\nबँकांना शटर बंद करून परवानगी, ५० टक्के उपस्थितीत शासकीय कार्यालय सुरू, वाहतूक शंभर टक्के बंद, शाळा, महाविद्यालये, शिकवण्या बंद;सकाळी ७ ते १०...\nमोठी बातमी -कडक निर्बंध नव्हे हे लोकडाऊनच, जिल्हाधिकारी यांचे काय आहेत आदेश\nबीड - ऑनलाईन रिपोर्टर राज्य शासनाने लोकडाऊन बाबत आदेश काढल्या नंतर आज जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी जिल्हातील लोकडाऊन...\nदोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं\nलिव्ह-इन रिलेशनशिप अर्थातच आपसात सहमतीने लग्न न करता एकमेकांसोबत राहणे. हा ट्रेंड मेट्रो सिटीतील असला तरी त्याचं लोण हळूहळू खेड्यातही पसरत आहे....\nदैनिक बीड रिपोर्टर समूहाचे हे beedreporter.com न्यूज पोर्टल आहे. यावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे.(बीड न्याय कक्ष).\nजिल्हात कोरोना बाधितांचा आकडा हजारावरच बीड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahaupdate.in/category/breaking/", "date_download": "2021-04-19T08:54:34Z", "digest": "sha1:UXM5R6XHEQMRGJ2XSV5MLTXVXZSQ4URJ", "length": 11443, "nlines": 133, "source_domain": "mahaupdate.in", "title": "ब्रेकिंग Archives - Maha Update", "raw_content": "\nकोरोनाचा नवा प्रकार गर्भवती महिलांसाठी अतिशय घातक, गर्भधारणा टाळण्याचा ब्राझीलचा सल्ला\nदिल्ली हादरली, बाधितांचा आकडा प्रचंड वाढत असल्याने परिस्थिती अत्यंत गंभीर, बेड आणि…\nममता बॅनर्जी या नंदिग्राममध्ये भाजप उमेदवाराकडून…\nमॅकडोनाल्‍डच्या जाहीरातींसाठी ब्रॅण्‍ड ॲम्‍बेसेडर…\nआरोग्य कोरोना क्राईम क्रीडा टेक्नॉलॉजी देश नोकरी\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अर्थव्यवस्था पुन्हा धोक्यात\nमहाअपडेट टीम, 19 एप्रिल 2021:- देशभरात सर्वत्र कोरोनाची नवी लाट पसरली आहे. त्याचा परिणाम म्हणून आर्थिक अनिश्चिता वाढली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने मागील वर्षीच्या तुलनेपेक्षा यंदाची…\nकोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे आरोग्य आणीबाणी लागू करा : कपिल सिब्बल\nमहाअपडेट टीम, 19 एप्रिल 2021:- देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रकोपाच्या प���र्श्वभूमीवर काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे देशात राष्ट्रीय आरोग्य आणीबाणी…\nविद्यार्थ्यांना मोठा फटका, ‘जेईई-मेन्स’ परीक्षा कोरोनामुळे स्थगित\nमहाअपडेट टीम, 19 एप्रिल 2021:- कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने २७ ते ३० एप्रिलदरम्यान होणारी अभियांत्रिकीसाठीची प्रवेश परीक्षा जेईई-मेन्स स्थगित…\nकढीपत्त्याच्या 7 ते 8 पानांचा हा USE, केसगळती कमी होऊन टकलावर नवीन केस उगवेल \nमहाअपडेट टीम, 19 एप्रिल 2021:- आपण अन्नाची चव आणि सुगंध वाढविण्यासाठी वापरल्या जाणार्‍या औषधी वनस्पती कढीपत्ताचे नाव ऐकले असेलच. ते सहज उपलब्ध होते. त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत, उलट…\nकॉल सेंटरवर फक्त 8 हजार रुपयांची नोकरी करायचा ‘हा’ तरुण, आज बनलाय भारतातील सगळ्यात तरुण…\nमहाअपडेट टीम, 18 एप्रिल 2021:- देशातील अशा व्यक्तीची कहाणी जो आज कोट्यावधी तरुणांसाठी प्रेरणास्थान बनला आहे. भारताचा सर्वात तरुण अब्जाधीश, शून्यातून हिरो बनलेल्या निखिलची कहाणी खरोखर…\nकाळजाचा थरकाप उडवणारी घटना …आणि पत्नीसमोरच त्याने वैष्णवी आणि नंदिनीला ट्रकने चिरडले, अन्…\nमहाअपडेट टीम, 19 एप्रिल 2021 :- मुलीच्या प्रेम प्रकरणावरून संशय घेत दोन मुलींची ट्रकखाली चिरडून हत्या करत स्वत:आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना इंदोरी (ता. मावळ) येथे घडली. काल…\nराज्यात कोरोनानं केलंय अक्राळ-विक्राळ रूप धारण, गेल्या 24 तासांत विक्रमी 68 हजार 631 नवे आढळले,…\nमहाअपडेट टीम, 19 एप्रिल 2021 :- देशात कोरोनाचे संकट गंभीर होत असतानाच राज्यात आज नव्या करोना बाधित रुग्णांचा आकडा धडकी भरवणारा गेल्या 24 तासांत मृत्यू झालेल्यांची संख्याही चिंताजनक आहे.…\nCoronavirus in India live updates : कोरोना झालाय आउट ऑफ कंट्रोल, 24 तासांत 2 लाख 75 हजार नव्या…\nमहाअपडेट टीम, 19 एप्रिल 2021 :- हिंदू पौराणिक कथांमध्ये नोंदविलेल्या रक्तबीज राक्षसाची तुलना आज देशातील कोरोना व्हायरस वाढत्या भयानक रूपाशी केली जाऊ लागली आहे. देशात सलग पाचव्या दिवशी दोन…\n एकदा कोरोनाची लागण होऊन गेली असेल तरीही पुन्हा होण्याची शक्यता \nमहाअपडेट टीम, 18 एप्रिल 2021 :- कोरोना व्हायरसमधून बरे झालेले तरुण रुग्णांना पुन्हा कोरोनाची लग्न होण्याचा दावा इंटरनेशनल मेडिकल जर्नल Lancet च्या अभ्यासात आढळून आला आहे. या अभ्यासा���…\n ‘या’ कारणानं दोन्ही मुलींना रोडवर आडवं झोपवलं, स्वतः ट्रक चालवत त्यांना…\nमहाअपडेट टीम, 18 एप्रिल 2021 :- मुलीच्या प्रेम प्रकरणावरून संशय घेत दोन मुलींची ट्रकखाली चिरडून हत्या करत स्वत:आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना इंदोरी (ता. मावळ) येथे घडली आहे. काल…\nकोरोनाचा नवा प्रकार गर्भवती महिलांसाठी अतिशय घातक, गर्भधारणा टाळण्याचा ब्राझीलचा…\nदिल्ली हादरली, बाधितांचा आकडा प्रचंड वाढत असल्याने परिस्थिती अत्यंत…\nममता बॅनर्जी या नंदिग्राममध्ये भाजप उमेदवाराकडून पराभवाची धूळ चाखतील :…\nमॅकडोनाल्‍डच्या जाहीरातींसाठी ब्रॅण्‍ड ॲम्‍बेसेडर म्हणून अभिनेत्री…\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अर्थव्यवस्था पुन्हा धोक्यात\nमाजी मंत्र्याची धनंजय मुंडेंवर जहरी टीका,…\nमोठी बातमी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले कठोर आदेश, नियम…\nMaharashtra lockdown : मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा,…\nती पाच वर्षे माझ्याशी प्रेमात होती, पण ‘त्याची’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mahaparinirvana-day-6th-december-police-security-shivaji-park-dadar-381393", "date_download": "2021-04-19T09:03:30Z", "digest": "sha1:IXLADW5GKAITG3D5BTDRXPUHQNP5IJ7T", "length": 27945, "nlines": 223, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | चैत्यभूमीला पोलिसांचा पहारा, शिवाजीपार्क पहिल्यांदाच मोकळे", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nप्रिय वाचकांनो आमच्या नवीन वेबसाईटवर आपले स्वागत आहे\nचैत्यभूमी परिसरात अनुयायांनी गर्दी करू नये यासाठी पोलिसांनी शिवाजी पार्क, चैत्यभूमी परिसरात चोख बंदोबस्त ठेवला आहे.\nचैत्यभूमीला पोलिसांचा पहारा, शिवाजीपार्क पहिल्यांदाच मोकळे\nमुंबई: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनावरही यंदा कोरोनाचे सावट पहाण्यास मिळत आहे. चैत्यभूमी परिसरात अनुयायांनी गर्दी करू नये यासाठी पोलिसांनी शिवाजी पार्क, चैत्यभूमी परिसरात चोख बंदोबस्त ठेवला आहे. यामुळे यंदा डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात चैत्यभूमी परिसर अनुयायांशिवाय सुनासूना दिसत आहे.\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे काही निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र दुसरी लाट येण्याच्या शक्यतेने राज्य सरकारने अद्यापही काही निर्बंध कायम ठेवले आहेत. दरवर्षी महामानवाला अभिवादन करण्यासाठी देशभरातून अनुयायी चैत्यभूमीवर 1 डिसेंबरपासूनच दाखल होत ���सतात. मात्र यंदा कोरोनामुळे अनुयायांनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी गर्दी करू नये, असे आवाहन राज्य सरकार, महापालिका आणि आंबेडकरी संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा राज्यभरातून अनुयायी चैत्यभूमीवर दाखल झालेले नाहीत.\nअधिक वाचा- येत्या तीन महिन्यात कोविड लसीचे साठवणूक केंद्र तयार होणार\nदरवर्षी भीम अनुयायांच्या गर्दीने फुलून जाणाऱ्या रस्त्यांवर यंदा शुकशुकाट आहे. शिवाजी पार्क मैदानात महापालिकेकडून अनुयायांसाठी विविध सुविधा पुरविण्यात येतात. मात्र यंदा कोणतीही सुविधा पुरविण्यात आलेली नाही. अनुयायांअभावी यंदा शिवाजी पार्क मैदानही रिकामेच दिसत आहे. दरवर्षी पुस्तके, विविध साहित्य विक्रीसाठी येणारे विक्रेतेही यंदा आलेले नाहीत. यामुळे मैदान मोकळे असून नेहमीप्रमाणे मैदान खेळासाठी खुले असल्याने विविध खेळ सुरू आहेत. त्याचप्रमाणे व्यायाम करण्यासाठी आणि फेरफटका मारण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची मोठी वर्दळ येथे पहाण्यास मिळत आहे.\nमुंबई विभागातल्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nमैदानात कोणी राहू नये, यासाठी शिवाजी पार्कमध्ये पोलिस तैनात करण्यात आले आहेत. मोठ्या प्रमाणात पोलिस असल्याने या परिसराला पोलिस छावणीचे रूप आले आहे. तसेच दरवर्षीप्रमाणे विविध नेत्यांनी बाबासाहेबांना अभिवादन पर बॅनर या परिसरात लावले आहेत. दरवर्षी शिवाजीपार्क मैदानात येणारी लाखोंची गर्दी यंदा गायब आहे.\n नक्की 'त्यांचं' काय चुकलं वाचा...\nमुंबई : कोरोना व्हायरसचा कहर काही केल्या कमी होताना दिसत नाही आहे. मुंबई शहराला या व्हायरसचा सर्वाधिक फटका बसला आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर केला गेला. या काळात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी अहोरात्र मेहनत घेतली. पोलिस, डॉक्टर, पालिका कर्मचारी, बेस्ट कर्मचारी अशांनी जी\nयंदा ख्रिसमसची गजबज नाही पण मनातला उत्साह कायम\nमुंबईः शांतिदूत भगवान येशु ख्रिस्ताच्या जन्म सोहळयाचा उत्सव म्हणजेच 25 डिसेंबरचा नाताळ सण आल्याने चर्चमध्ये, ख्रिस्ती घरांमध्ये आणि दुकानांमध्ये उत्साहाने जोरदार तयारी सुरु आहे. अनेक चर्चमध्ये शुक्रवारी सकाळी ख्रिस्तजन्म सोहळा होईल, तर काही ठिकाणी हा सोहळा ऑनलाईन स्वरुपात भाविकांना पाहता\n मुंबईत बरे होणाऱ्यांची संख्या विक्र���ी, एका दिवसात इतके हजार गेलेत घरी\nमुंबई : कोरोनाशी यशस्वी लढा देऊन बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येने शुक्रवारी उच्चांक गाठला. एकाच दिवशी 8381 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून त्यातील सर्वाधिक 7358 रुग्ण मुंबई महापालिका क्षेत्रातील आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ आहे. आतापर्यंत राज्यभर\nआजी-नातीने केली कोरोनावर मात\nउमरगा (जि. उस्मानाबाद) : येथील कोविड रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या तालुक्यातील बेडगा येथील ज्येष्ठ महिला व तिच्या नातीला शुक्रवारी (ता. पाच) डिस्चार्ज देण्यात आला. मात्र चौदा दिवसांच्या होम क्वारंटाइनमध्ये राहण्यासाठी शहरातील स्वतःच्या घरी राहण्यासाठी समाजाच्या नकारात्मक मानसिकतेला स\nअग्रलेख : गुंतवणुकीचे कवडसे\nकोरोना विषाणूच्या थैमानामुळे विषण्णतेचे सावट दाटून आलेल्या या काळात महाराष्ट्रातील उद्योग जगताला नवी उमेद मिळण्याची चिन्हे आहेत. राज्य सरकारच्या ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ या मोहिमेच्या दुसऱ्या पर्वात सोमवारी जगभरातील बड्या उद्योगपतींशी झालेल्या ‘व्हिडिओ’ बैठकीत १६ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणु\n#Mission Begin Again: लॉकडाऊन शिथिल करतांना खबरदारी आणि जबाबदारी आवश्यक - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे\nमुंबई : पुनश्:च हरिओम करत राज्यात ३ जुनपासून \"मिशन बिगीन अगेन\"ची सुरुवात होत असून टप्प्या टप्प्याने राज्यातील निर्बंध आपण शिथील करत आहोत, एकप्रकारे राज्यातील व्यवहार सुरळित करण्याचा आपला प्रयत्न आहे. परंतू ही वाट अत्यंत निसरडी आहे. ती चालतांना आपल्या सर्वांना एकमेकांचे हात हातात\nपरिचारिकांचे हाल थांबवा; सातारा जिल्हा रुग्णालयात मनुष्यबळ वाढवा\nसातारा : कोरोनाबाधितांना बेड मिळणे दुरापास्त झालेले असताना जिल्हा रुग्णालयातील वाढत्या रुग्णसंख्येमुळे परिचारिका मेटाकुटीला आल्या आहेत. पालकमंत्री व जिल्हा प्रशासनाला अनेकदा विनंत्या करूनही जादा मनुष्यबळ मिळत नसल्याने सध्या कार्यरत परिचारिका दररोजच्या कामाच्या वाढत्या ताणामुळे अक्षरशः बेजा\nअत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना मुंबई लोकलनं 'असा' करता येणार प्रवास\nमुंबई : गेल्या अडीच महिन्यांपासून बंद असलेली मुंबईची लाईफलाईन उपनगरी रेल्वेसेवा सोमवारपासून पुन्हा रुळावर आली आहे. सोमवारी पहाटे साडे पाच वाजता चर्च���ेटहून विरारसाठी पहिली लोकल रवाना झाली. राज्य सरकारअंतर्गत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच ही लोकल सेवा सुरू झाली. पालिका, पोलिस, बेस्ट अश\nतुमच्या आमच्या EMI बद्दल सर्वात मोठी बातमी RBI देणार मोठा दिलासा\nमुंबई - कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जाहीर केला गेला. लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरु झाला आहे. पहिल्या टप्प्यापासूनच देशभरातले सर्वच आर्थिक व्यवहार ठप्प झालेत. त्यानंतर नोकरदार आणि व्यावसायिकांना आरबीआयनं मोठा दिलासा दिला. लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यातच आरबीआयनं गृह, वाहन कर्जास\nसारखा मास्क लावल्याने आपणच उत्सर्जित केलेला कार्बन डायऑक्सिइड घेतला जातो आणि होतोय हायपोक्सिया\nमुंबई- कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. याच दरम्यान कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी मास्कचा वापर करणं ही तर खूप सामान्य गोष्ट झाली आहे. मात्र बऱ्याच काळ मास्क लावून ठेवल्यानं ऑक्सिजनची कमतरता किंवा हायपोक्सिया होण्याची शक्यता आहे\nतळीरामांसाठी गुड न्यूज, आता घरबसल्या मागवा आपली आवडती दारु\nमुंबई - लॉकडाऊनमुळे राज्याची आर्थिक स्थिती बिघडली आहे. त्यामुळे सरकारनं लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात अत्यावश्यक दुकानं सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी दारुची दुकानं उघडण्यात आली. दरम्यान सोमवारी दारुची दुकानं उघडल्यानंतर सोशल डिस्टंसिंगचा चांगलाच फज्जा उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं\nसेल्फ क्वारंटाईन दरम्यान अशी झाली रणवीर सिंगची हालत की बघून हैराण व्हाल..\nमुंबई- कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात थैमान घातलं आहे..चीनमधून पसरलेला हा व्हायरस अनेक देशात जागतिक संकट निर्माण करतोय..भारतात देखील या व्हायरसने संकट निर्माण केलंय..भारतात कोरोना बाधितांची संख्या आता वाढून ३६९ एवढी झाली आहे..आणि यामुळे मृत पावलेल्यांची संख्याही वाढून ८ पर्यंत पोहोचली आह\nयंदा पावसाळ्यात मुंबईकरांना कोरोनासोबत 'या' परिस्थितीचा देखील करावा लागणार सामना\nठाणे : कोरोनासोबतच यंदा पावसाळ्यात पूरस्थितीशी लढा द्यावा लागणार आहे. यंदा पावसाळ्यात जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये तब्बल 20 दिवस समुद्राला उधाण येणार आहे, अशी माहिती पंचागकर्ते, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली आहे. महिनाभरावर येऊन ठेपलेल्या पावसात उधाणाच्या कालावधीत अतिवृष्टी झाल्या��� मुंब\nधारावीनंतरच्या 'या' सर्वात मोठ्या झोपडपट्टीत कोरोना रोखण्याचं आव्हान, पण..\nमुंबई : लॉकडाऊन, संचारबंदीचा मानखुर्दच्या शिवाजीनगर भागात लवलेशही दिसत नाही. याच भागात आता कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर होत आहे; मात्र तपासणीच होत नसल्याने रुग्ण सापडणार कसे, असा प्रश्‍न येथे उपस्थित होतो. हा विभाग अस्ताव्यस्त आणि अतिक्रमणांचा. उत्तर प्रदेश, बिहार, बंगालमधून पोट भरण्यास\n कोरोनावर आहे 'या' थेरेपीचा पर्याय\nपॅरिस : कोरोनाला रोखण्यासाठी विविध लसी, उपचार पद्धतींचा जगभर वापर होत असतानाच आणखी एका थेरेपीचा वापर उपयुक्त ठरत असल्याचे संशोधक आणि डॉक्टरांना दिसून आले आहे. श्वास लागणे हे कोरोनाचे एक लक्षण आहे. यावर स्टेम सेल (मूल पेशी) थेरेपीचा वापर केल्यास व्हेंटिलेटरवर असलेले रुग्ण बरे होण्याचे प्रमा\nWHO करणार भारतातील तब्बल १५०० कोरोनाबाधितांवर औषधांचं ट्रायल, 'ही' आहेत औषधं\nमुंबई - कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. या व्हायरसनं लाखो लोकांचा जीव घेतला आहे. मात्र अद्याप कोणत्याही देशाला कोरोनावर मात करण्यात यश आलं नाही. कोणत्याही देशानं कोरोनावर लस किंवा ठोस उपाय त्यावरील औषध शोधलं नाही आहे. या कोरोनावर मात करण्यासाठी जवळपास 100 हून अधिक देश याची लस शोधण\nलॉकडाऊनमध्ये अजित पवारांकडून मोदी सरकारला 2 वेळा पत्र, केली 'ही' मागणी\nमुंबई - सध्या देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. गेल्या दीड महिन्यापासून मोदी सरकारनं लॉकडाऊन जाहीर केला. कोरोनाच्या संकटापासून बचाव करण्यासाठी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. यामुळे अनेक व्यवहारही ठप्प झाले. तसंच राज्याची आर्थिक स्थितीही बिकट झाली. या संकटात शेतकरीही अडचणीत सापडला आहे. याच मुद्द्यां\ncoronavirus: अभिनेता संजय दत्तही एक हजार गरजु कुटूंबांना पूरवणार जेवण\nमुंबई- कोरोनामुळे तळहातावर पोट असणारे कामगार आणि गरजूंना मदत करण्यासाठी हजारो हात पुढे सरसावले आहेत. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कामगारांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. तसेच सध्या जीवनावश्यक वस्तुंसाठी त्यांना धडपड करावी लागत आहे. केंद्र तसेच राज्य सरकार गरजूंना वेळ\n कोविडच्या मृत्युदरात औरंगाबाद देशापेक्षाही आहे पुढे\nऔरंगाबाद: कोरोनाचा काळ औरंगाबादसाठी अत्यंत कठीण असून, या काळात रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. केवळ पंधरा दिवसांतच औरंगाबादेत ६४ टक्के मृत्यू झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशाचा मृत्युदर २.८६ टक्के आहे. महाराष्‍ट्राचा मृत्युदर ३.२१ टक्के आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच\nजालन्यात संशयित रुग्णाचा मृत्यू\nजालना/परतूर - मुंबईवरून परतूर तालुक्यात परतलेल्या एका कोरोना संशयित व्यक्तीचा जिल्हा सामान्य रुग्णालयात शुक्रवारी (ता. २९) रात्री मृत्यू झाला आहे. या व्यक्तीचा स्वॅब नमुन्याचा अहवाल तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर चित्र स्पष्ट होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/leopard-attack-in-mulund-nanepada-6-injured-19515", "date_download": "2021-04-19T08:19:18Z", "digest": "sha1:ILEKGGBMHXAUIJLNV2N6EEYILN4QFQVK", "length": 7966, "nlines": 129, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "हल्लेखोर बिबट्या आणि सहा तासांचा थरार | Mumbai Live", "raw_content": "\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nहल्लेखोर बिबट्या आणि सहा तासांचा थरार\nहल्लेखोर बिबट्या आणि सहा तासांचा थरार\nBy मुंबई लाइव्ह टीम सिविक\nमुंबईत असलेल्या वनपरिसरातून जंगली प्राणी मानवी वस्तीमध्ये येण्याच्या अनेक घटना आजवर समोर आल्या आहे. अशीच एक घटना शनिवारी सकाळी मुलुंडच्या नानेपाड्यात घडली. भल्या सकाळीच हा बिबट्या नानेपाड्यात दाखल झाला आणि परिसरात एकच खळबळ माजली.\nसकाळच्या थंडीत ६ वाजता मॉर्निंग वॉकला बाहेर पडलेल्या नानेपाड्यातल्या रहिवाशांना बिबट्याचं दर्शन झाल्यामुळे गोंधळ न उडता तरच नवल. तसा तो उडालाही. हा बिबट्या नानेपाड्यात आल्या आल्या एका इमारतीमध्ये शिरला. आत जाताच त्याने इमारतीच्या बेसमेंटमध्ये आसरा घेतला.\n६ जणांवर केला हल्ला\nएव्हाना इमारतीच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती. जो तो बिबट्या कुठे आहे कसा आला यावर चर्चा करत होता. यादरम्यान बिबट्याने ६ जणांवर हल्ला करून त्यांना जखमी केलं होतं. या जखमींना वीर सावरकर आणि लोकमान्य टिळक रूग्णालयात उपचारांसाठी हलवण्यात आलं.\n६ तासांचा थरार आणि बिबट्या जेरबंद\nहा थरार सुरु असताना दुसरीकडे वनविभागाचे अधिकारी, संजय गांधी उद्यानाचे अधिकारी, पोलिस यांचे बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरु होते. तब्बल सहा तासांच्या थरारानंतर या बिबट्याला डार्ट मारून बेशुद्ध करून पकडण्यात यश आलं.\nभाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी बिबट्याला पकडण्याचा व्हिडिओ त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.\n१२ तासांनंतर शेर-ए-पंजाबमध्ये घुसलेला बिबट्या जेरबंद\nनवी मुंबईकरांना दिलासा; एमजीएममध्ये २० आयसीयू बेड, १० व्हेंटिलेटर्सची सुविधा सुरू\n“राजकारण”…ही “कीड” कोविडपेक्षा भयाण, तेजस्विनीनं व्यक्त केला संताप\nदिल्लीसह ६ राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना निगेटिव्ह RT-PCR अनिवार्य\nशिर्डी संस्थान उभारणार ३ कोटीचा ऑक्सिजन प्लांट, रिलायन्स समुहाची साथ\nजेईई मेन एप्रिल सत्राची परीक्षा लांबणीवर\nकेंद्राकडून महाराष्ट्राला १५०० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा, पण सुनावले ‘हे’ बोल\nटाटा स्टीलकडून रोज २००-३०० टन ऑक्सिजन पुरवण्यास सुरुवात\nकडक निर्बंधांमुळं १० लाख रेल्वेप्रवासी घटले\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00221.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/use-rice-flour-for-silky-or-straigth-hair/", "date_download": "2021-04-19T09:12:56Z", "digest": "sha1:F3NWMX3CF5BKG4Z7LZYRNYYZQPVVFY7L", "length": 11352, "nlines": 122, "source_domain": "arogyanama.com", "title": "स्वयंपाक घरातील गोष्टींपासून तुम्ही करू शकता तुमचे केस 'स्ट्रेट' - arogyanama.com", "raw_content": "\nस्वयंपाक घरातील ‘या’ गोष्टींपासून तुम्ही करू शकता तुमचे केस ‘स्ट्रेट’, जाणून घ्या\nआरोग्यनामा ऑनलाईन – आपले केस नैसर्गिकरित्या सरळ करण्यासाठी स्वयंपाकघरात या गोष्टी वापरा..\nसरळ केस ही मुलींची पहिली पसंती आहे. सरळ केस सुंदर, लांब आणि चमकदार दिसतात. बर्‍याच मुलींनी हेअर स्ट्रेटनरचा अवलंब केला. परंतु अशा प्रकारे गरम आणि केमिकलमुळे केस खराब होण्याचा धोका आहे. परंतु, आपण घरगुती उपाय करू शकता यासाठी तांदळाचे पीठ वापरू शकता. याच्या मदतीने आपणास नैसर्गिक सरळ केसांसोबत सुंदर, दाट, लांब आणि सरळ केसही मिळतील.\n१) तांदळाचे पीठ – २ कप\n२) अंडी – १\n३) मुलतानी माती – २ कप\n४) मध- ३ चमचे\n५) गुलाबपाणी- ३ चमचे\n६) दूध- १ कप\nभारतामध्ये वाढतेय Quinoa ची मागणी जाणून घ्या त्याचे फायदे अन् नुकसान\n१) एका भांड्यात तांदळाचे पीठ, मुलतानी माती आणि दूध एकत्र करून मिश्रण बनवा.\n२) आता मिश्रणात अंड्यातील पांढरा भाग टाका.\n३) तयार मिश्रण टाळूवर लावत सर्व केसांवर लावा.\n४) केसांचा मास्क कोरडा झाल्यावर केस धुवा.\nकंडीशन बनवण्याची आणि लावण्याची पद्धत\n१) मध आणि गुलाब पाणी चांगले मिसळा आणि अर्ध्या ओल्या केसांवर लावा.\n२) ३० मिनिटांनंतर पाण्याने केस धुवा.\nआठवड्यातून एकदा याचा वापर केल्याने केसांना पोषण व सरळ होण्यास मदत होईल.\nBlood Clot : हात-पायात वेदनांसह ‘या’ 8 लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष, ब्लड क्लॉटचे आहेत संकेत\n१) केस स्वच्छ करण्यासाठी आपण तांदळाच्या पिठामध्ये मध घालून स्क्रब देखील बनवू शकता. टाळू स्वच्छ केल्याने ते डोक्यातील कोंडा, खाज सुटण्याच्या समस्येपासून आराम मिळतो.\n२) तांदळातील जीवनसत्त्वे आणि खनिजे केसांना पोषण देतात.\n३) केसांचा कोरडेपणा दूर करून जास्त काळ ओलावा टिकवून ठेवण्यास मदत होईल. केस लांब, स्वच्छ, सरळ आणि चमकदार होतील.\nटीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.\nकाही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.\nकशामुळं घशा त काहीतरी अडकल्यासारखं वाटतं जाणून घ्या त्याची कारणे अन् उपाय\nएका रात्रीतून दूर होईल अंडरआर्म्सचं काळेपणा, ‘हे’ आहेत घरगुती उपाय, जाणून घ्या\nडोळ्यांवर जमा झालेल्या कोलेस्ट्रॉलला हटविण्याचे ‘हे’ आहेत घरगुती उपाय, जाणून घ्या\nवयाच्या 30 नंतर महिलांनी ‘या’ 5 टीप्स फॉलो कराव्यात, आयुष्यभर तंदुरूस्त रहाल, जाणून घ्या\nतुमचे केस कधीही गळणार नाहीत, झोपेच्या आधी करा फक्त ‘या’ 6 गोष्टी\nBeauty Secrets : घरबसल्या न घाबरता Eyebrow ला परफेक्ट शेप, जाणून घ्या\nघरच्या घरीच ‘या’ 3 गोष्टींपासून बनवा Hand Sanitizer, नाही होणार त्वचेला एलर्जी, जाणून घ्या प्रक्रिया\nतुम्हाला देखील झोपेत झटके येतात\nरोगप्रतिकारकशक्ती ला नष्ट करतोय ‘हा’ आहार, जाणून घ्या\nचांगल्या आरोग्यासाठी गरजेच्या आहेत दाळी, ब्लडप्रेशर पासून मधुमेहापर्यंतच्या धोक्यांना करतात कमी, जाणून घ्या\nTags: केसकेस उगवण्यासाठीकेस काढण्याचे घरगुती उपायकेस गळतीवर उपायकेस दाट होण्यासाठी घरगुती उपायकेस पांढरे उपायकेस वाढवण्याचे उपायकेस वाढवाकेसांची वाढ\nकशामुळं घशा त काहीतरी अडकल्यासारखं वाटतं जाणून घ्या त्याची कारणे अन् उ��ाय\nगुडघे आणि कोपरांच्या काळेपणाची लाज वाटते का तर एकदाच करून पाहा हे घरगुती उपाय, जाणून घ्या\nगुडघे आणि कोपरांच्या काळेपणाची लाज वाटते का तर एकदाच करून पाहा हे घरगुती उपाय, जाणून घ्या\nCoronavirus Symptoms : तुम्हाला कोरोना होऊन तर गेला नाही ना ‘हे’ फक्त ‘या’ 5 लक्षणांवरून ओळखा, जाणून घ्या\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम - देशात या वर्षीही कोरोना विषाणूने हाहाकार केला आहे. तर गेल्या काही दिवसात दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या तब्बल...\nडायबिटीज पेशंटने दररोज दूधात मिसळून प्यावी ‘ही’ गोष्ट, कंट्रोलमध्ये राहील ब्लड-शुगरचं प्रमाण\nWeight Loss : वाढलेले वजन कमी करण्यासाठी खा चने, आपोआप कमी होईल शरीरातील चरबी, होतील ‘हे’ 5 फायदे\n‘या’ 5 गोष्टींचा एक तुकडा देखील आरोग्यासाठी धोकादायक, पाडू शकतं आजारी; जाणून घ्या\nउन्हाळ्यात आवश्य प्या सत्तूचे सरबत, डिहायड्रेशन कंट्रोल करण्यासह ताबडतोब बूस्ट करतो एनर्जी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/01/%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D.html", "date_download": "2021-04-19T08:54:56Z", "digest": "sha1:ALGOFRYOD6RCTWX6ZZRTICW2GYQUEIML", "length": 23286, "nlines": 245, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "दहा राज्यात पोल्ट्री उद्याेग टांगणीला; शेतकरी, व्यावसायिक हताश | Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nदहा राज्यात पोल्ट्री उद्याेग टांगणीला; शेतकरी, व्यावसायिक हताश\nby Team आम्ही कास्तकार\nin कुक्कुट पालन, कृषिपूरक, बाजारभाव, बातम्या\nरांची/पाटणा/हैदराबाद, : बर्ड फ्लूमुळे गेल्या काही दिवसात देशात हजारो पक्षी, कोंबड्या मृत्युमुखी पडत असल्याने देशभरातील कुक्कुटपालन उद्योगाला जबर नुकसान सहन करावा लागत आहे. देशात आता दहा राज्यात बर्ड फ्लू पसरल्याचे निष्पन्न झाल्याने अनेक ठिकाणी पोल्ट्री बाजार तात्पुरते बंद करण्यात आले आहेत.\nझारखंडची राजधानी रांचीत कुक्कुटपालन व्यवसाय थंड पडला आहे. पोल्ट्री व्यावसायिक सनीकुमार साहू म्हणाले की, एरव्ही आपण कमी नफ्यावर व्यवसाय कर��ो. मात्र आता स्थिती बिकट झाली आहे. खूपच कमी लोक सध्या चिकनची खरेदी करत आहेत. अन्य व्यावसायिक संजय कुमार म्हणाले, की ही परिस्थिती कधी बदलेल हे आम्ही आताच सांगू शकत नाही. लोकांचा विश्‍वास जोपर्यंत बसणार नाही, तोपर्यंत बाजार गर्दी होणार नाही. सध्या ५० टक्क्यांपर्यंत बाजार उतरला आहे. पण अजून स्थिती नियंत्रणात आहे.\nबिहारचा कुक्कुटपालन व्यवसाय देखील अडचणीत आला आहे. ग्राहकांच्या संख्येत घट झाली आहे. चिकन खरेदी करणे आणि खाणे याबाबत अजूनही ग्राहक सांशक आहेत, असे बिहारचे व्यावसायिक म्हणतात. अशीच स्थिती हैदराबादमध्ये दिसून येते. सध्याच्या काळात पोल्ट्री उत्पादने खरेदी करण्यास नागरिक फारसे उत्सुक नाहीत. तेलंगणमध्ये बर्ड फ्लूबाबत अफवा पसरल्याने ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे नामपल्ली बाजारातील पोल्ट्री चालक शाहेद खान यांनी सांगितले.\nकेंद्र आणि राज्य सरकारने पोल्ट्री व्यावसायिकांना मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले. सध्याच्या काळात दुकानाचे भाडेही देऊ शकत नसल्याचे ते सांगतात. अगोदरच लॉकडाउमुळे मोठा आर्थिक फटका सहन केलेला असताना आता बर्ड फ्लूमुळे उरल्यासुरल्या आशाही मावळत आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.\nबर्ड फ्लूचा पोल्ट्री बाजारावर विपरित परिणाम होत आहे. दोन दिवसांपासून मोहालीतील पोल्ट्रीत सध्या ४० टक्केच विक्री होत आहे. चिकन आणि अंड्याचे भाव घसरलेले असतानाही नागरिक खरेदीसाठी फारसे उत्सुक नाहीत. मोहाली जिल्ह्यात दररोज २० ते २५ हजार कोंबड्याची विक्री होते तर ८५ हजार अंड्यांची विक्री होते. अनेक ठिकाणी चिकन व्यावसायिक दहा ते तीस रुपयांपर्यंत सवलत देत आहेत. अंड्यांच्या ट्रेवर देखील सवलत देत आहेत. तरीही प्रतिसाद मिळत नाही.\nपक्ष्यांना बर्ड फ्लूची लागण होत असल्याचे वृत्त गेल्या काही दिवसांपासून पसरत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. चंडीगडच्या बाजारात खूप गर्दी होती, परंतु आता ग्राहकांची संख्या रोडावली आहे. पोल्ट्रीवरचे काम खूपच कमी झाले आहे. किंमत कमी असतानाही लोक चिकन खरेदी करताना दिसत नाहीत.\n– चंडीगड येथील चिकन विक्रेता\nनवी दिल्ली, महाराष्ट्र, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाना, गुजरात\nभारतातील कुक्कुटपालन उद्योगाचे एकूण मूल्य\n१ लाख कोटी किंवा १५.३८ अब्ज डॉलर\n२०१७ -१८ मधील उत्पादन\n७५ अब्ज…….. ४.२ दशलक्ष टन\nदहा राज्यात पोल्ट्री उद्याेग टांगणीला; शेतकरी, व्यावसायिक हताश\nरांची/पाटणा/हैदराबाद, : बर्ड फ्लूमुळे गेल्या काही दिवसात देशात हजारो पक्षी, कोंबड्या मृत्युमुखी पडत असल्याने देशभरातील कुक्कुटपालन उद्योगाला जबर नुकसान सहन करावा लागत आहे. देशात आता दहा राज्यात बर्ड फ्लू पसरल्याचे निष्पन्न झाल्याने अनेक ठिकाणी पोल्ट्री बाजार तात्पुरते बंद करण्यात आले आहेत.\nझारखंडची राजधानी रांचीत कुक्कुटपालन व्यवसाय थंड पडला आहे. पोल्ट्री व्यावसायिक सनीकुमार साहू म्हणाले की, एरव्ही आपण कमी नफ्यावर व्यवसाय करतो. मात्र आता स्थिती बिकट झाली आहे. खूपच कमी लोक सध्या चिकनची खरेदी करत आहेत. अन्य व्यावसायिक संजय कुमार म्हणाले, की ही परिस्थिती कधी बदलेल हे आम्ही आताच सांगू शकत नाही. लोकांचा विश्‍वास जोपर्यंत बसणार नाही, तोपर्यंत बाजार गर्दी होणार नाही. सध्या ५० टक्क्यांपर्यंत बाजार उतरला आहे. पण अजून स्थिती नियंत्रणात आहे.\nबिहारचा कुक्कुटपालन व्यवसाय देखील अडचणीत आला आहे. ग्राहकांच्या संख्येत घट झाली आहे. चिकन खरेदी करणे आणि खाणे याबाबत अजूनही ग्राहक सांशक आहेत, असे बिहारचे व्यावसायिक म्हणतात. अशीच स्थिती हैदराबादमध्ये दिसून येते. सध्याच्या काळात पोल्ट्री उत्पादने खरेदी करण्यास नागरिक फारसे उत्सुक नाहीत. तेलंगणमध्ये बर्ड फ्लूबाबत अफवा पसरल्याने ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे नामपल्ली बाजारातील पोल्ट्री चालक शाहेद खान यांनी सांगितले.\nकेंद्र आणि राज्य सरकारने पोल्ट्री व्यावसायिकांना मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले. सध्याच्या काळात दुकानाचे भाडेही देऊ शकत नसल्याचे ते सांगतात. अगोदरच लॉकडाउमुळे मोठा आर्थिक फटका सहन केलेला असताना आता बर्ड फ्लूमुळे उरल्यासुरल्या आशाही मावळत आहेत, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.\nबर्ड फ्लूचा पोल्ट्री बाजारावर विपरित परिणाम होत आहे. दोन दिवसांपासून मोहालीतील पोल्ट्रीत सध्या ४० टक्केच विक्री होत आहे. चिकन आणि अंड्याचे भाव घसरलेले असतानाही नागरिक खरेदीसाठी फारसे उत्सुक नाहीत. मोहाली जिल्ह्यात दररोज २० ते २५ हजार कोंबड्याची विक्री होते तर ८५ हजार अंड्यांची विक्री होते. अनेक ठिकाणी चिकन व्यावसायिक दहा ते तीस रुपयांपर्यंत सवलत देत आहेत. अंड्यांच्या ट्रेवर देखील सवलत देत आहेत. तरीही प्रतिसाद मिळत नाही.\nपक्ष्यांना बर्ड फ्लूची लागण होत असल्याचे वृत्त गेल्या काही दिवसांपासून पसरत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. चंडीगडच्या बाजारात खूप गर्दी होती, परंतु आता ग्राहकांची संख्या रोडावली आहे. पोल्ट्रीवरचे काम खूपच कमी झाले आहे. किंमत कमी असतानाही लोक चिकन खरेदी करताना दिसत नाहीत.\n– चंडीगड येथील चिकन विक्रेता\nनवी दिल्ली, महाराष्ट्र, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, हरियाना, गुजरात\nभारतातील कुक्कुटपालन उद्योगाचे एकूण मूल्य\n१ लाख कोटी किंवा १५.३८ अब्ज डॉलर\n२०१७ -१८ मधील उत्पादन\n७५ अब्ज…….. ४.२ दशलक्ष टन\nरांची हैदराबाद व्यवसाय profession चिकन चालक मोहाली महाराष्ट्र maharashtra उत्तराखंड उत्तर प्रदेश केरळ राजस्थान मध्य प्रदेश madhya pradesh हिमाचल प्रदेश गुजरात भारत\nरांची, हैदराबाद, व्यवसाय, Profession, चिकन, चालक, मोहाली, महाराष्ट्र, Maharashtra, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश, Madhya Pradesh, हिमाचल प्रदेश, गुजरात, भारत\nबर्ड फ्लूमुळे गेल्या काही दिवसात देशात हजारो पक्षी, कोंबड्या मृत्युमुखी पडत असल्याने देशभरातील कुक्कुटपालन उद्योगाला जबर नुकसान सहन करावा लागत आहे.\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nतूर बाजार भाव | आजचे तुरीचे भाव | Tur Bajar Bhav Today | सर्व बाजार समिती 18 April 2021\nआपण कोठूनही सलाखांच्या मागे जाऊ नये म्हणून या गोष्टी लक्षात ठेवा\nकोबीवर्गीय पिकांतील कीडनियंत्रणासाठी पर्यावरणपूरक पद्धत\nपुणे जिल्ह्यात ४०५ हेक्टरवर नुकसानीचा प्राथमिक अंदाज\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\n(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nनोंदणी, ई-केवायसी आणि ट्रॅक स्थिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nऑनलाईन अर्ज, नोंदणी (प्रसूत सहाय्य)\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nराज्यनिहाय डायरेक्ट लिंक्स, नवीन पंचायत मतदार याद���\nगोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे नुकसानग्रस्त भरपाईपासून वंचित\nकोट्यवधींच्या कर्जवसुलीसाठी स्थापन होणार तज्ज्ञांची समिती\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.drushtikonnews.com/2021/01/blog-post_46.html", "date_download": "2021-04-19T10:20:10Z", "digest": "sha1:KNYQVKLB6ZCYBHBLJNCBAJAJRTXSD5YP", "length": 7671, "nlines": 50, "source_domain": "www.drushtikonnews.com", "title": "मराठा आरक्षण अशोक चव्हाणांना द्यायचंच नाही, मुख्यमंत्र्यांच्या कामात चव्हाणांची आडकाठी: आ. विनायकराव मेटे यांचा आरोप - दृष्टीकोन", "raw_content": "\nHome / बीडजिल्हा / महाराष्ट्र / मराठा आरक्षण अशोक चव्हाणांना द्यायचंच नाही, मुख्यमंत्र्यांच्या कामात चव्हाणांची आडकाठी: आ. विनायकराव मेटे यांचा आरोप\nमराठा आरक्षण अशोक चव्हाणांना द्यायचंच नाही, मुख्यमंत्र्यांच्या कामात चव्हाणांची आडकाठी: आ. विनायकराव मेटे यांचा आरोप\nJanuary 10, 2021 बीडजिल्हा, महाराष्ट्र\nऔरंगाबाद मध्ये शिवसंग्रामची राज्यस्तरीय बैठक : आगामी काळातील महानगर पालिका, नगर पालिका नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका शिवसंग्राम लढविणार ; आ. मेटेंची घोषणा\nऔरंगाबाद : मराठा आरक्षण मुख्यमंत्र्यांच्या हातून होऊ द्यायचं नाही. यासाठी मुख्यमंत्र्यांच्या कामात आशोक चव्हाण आडकाठी निर्माण करत असून त्यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचंच नाही. असा आरोप आ. विनायकराव मेटे यांनी करत आगामी काळात होऊ घातलेल्या महानगर पालिका, नगर पालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका शिवसंग्राम लढविणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.\nऔरंगाबाद येथे शनिवारी (दि.10) शिवसंग्राम संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय बैठकीत ते बोलत होते. आ. मेटे म्हणाले, की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना मराठा आरक्षणाबाबत नियमित आढावा घेत असत. मात्र महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंत्रीमंडळातील त्यांचे सहकारी व्यवस्थित माहिती देत नाही. त्यामुळे मराठा आरक्षण बाबतीत अडचण निर्माण होत आहे. ते दूर करण्याचे काम आम्ही करत आहोत, असे आ. मेटे यांनी सांगत उप समतीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे मुख्यमंत्र्यांच्या कामात आडकाठी आणत असून त्यांना ��राठा समाजाला आरक्षण मिळू द्यायच नाही. असा आरोपही त्यांनी यावेळी केला.\nतसेच आगामी काळात होऊ घातलेल्या महानगर पालिका, नगर परिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका शिवसंग्राम लढविणार असल्याची घोषणा करत महाराष्ट्रभर संघटन बांधणीसाठी दौरा करण्यात येणार असून नव तरुणांवर जवाबदारी सोपण्यात येणार असल्याचे आ. मेटे म्हणाले.\nशिवसंग्राम तडजोड करणार नाही \nसामाजिक प्रश्नांसाठी भलेही नुकसान झाले तरी चालेल मात्र समाजाच्या प्रश्नांवर कायमच शिवसंग्राम आवाज उठवले. समाज हितासाठी कधीही शिवसंग्राम तोडजोड करणार नाही. असंही आ. मेटे म्हणाले.\nमराठा आरक्षण अशोक चव्हाणांना द्यायचंच नाही, मुख्यमंत्र्यांच्या कामात चव्हाणांची आडकाठी: आ. विनायकराव मेटे यांचा आरोप Reviewed by Ajay Jogdand on January 10, 2021 Rating: 5\nशिवसेना बीड जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी केज कोव्हिड सेंटरला दिली भेट\nदुचाकीचा अपघातात ऊसतोड मुकादम ठार\nयशोदिप भोजनालय तर्फे चालविण्यात येणाऱ्या शिव भोजन केंद्रा तर्फे आष्टी शहरात घरपोच ७५ थाळी मोफत वाटप\nआरोग्य कर्मचार्‍यांच्या सर्व अडचणी मी स्वतः प्राधान्याने सोडविणार : आ.बाळासाहेब आजबे\nबीडजिल्हा महाराष्ट्र क्राईम बीड जिल्हा ताज्या बातम्या Home आरोग्य-शिक्षण व्हिडीओ देश- विदेश ब्लॉग संपादकीय व्हीडीओ राजकारण मनोरंजन-खेळ Breaking बीड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE/", "date_download": "2021-04-19T08:46:34Z", "digest": "sha1:546EYBLWJHXK7FMH2ARUUAEHUA6SSTVY", "length": 9250, "nlines": 125, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "बंजी जंपिंग बनणार गोव्याची नवीन ओळख | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर बंजी जंपिंग बनणार गोव्याची नवीन ओळख\nबंजी जंपिंग बनणार गोव्याची नवीन ओळख\nगोवा खबर:रमणीय समुद्र किनारे,सुरुची बने,चर्च, मंदिरे ही आता पर्यंत गोव्याची ओळख होती.त्यासाठी देश विदेशातील लाखो पर्यटक गोव्यात येत असतात. आता उत्तर गोव्यातील मये येथे सुरु झालेल्या बंजी जंपिंगच्या थरारामुळे गोव्याला नवीन ओळख मिळणार आहे.\nया या मया या हे गाणे बरेच प्रसिद्ध आहे.गोव्यात पर्यटकांना बोलावताना या गाण्याची धुन वाजवली जाते.आता मये गावात प्रसिद्ध मये तलावाच्या काठावर सुरु झालेल्या बंजी जंपिंगचा थरार अनुभवायचा असेल तर त्याच गाण्यातील मये गावाला भेट द्यावी लागणार आहे.\nसरकारने मये तलावाचे सुशोभीकरण करताना तलावाच्या काठावर बंजी जंपिग सुरु करून पर्यटकांसाठी आणखी एक पर्याय उपलब्ध करून दिला आहे.\nपणजीपासून जवळपास 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या मये गावात हिरव्यागार डोंगरांच्या मधोमध बसलेल्या तलावाच्या काठावर हा नवीन उपक्रम मंगळवार पासून सुरु झाला आहे.मुख्यमंत्री प्रमोद सावंत,पर्यटन मंत्री बाबू आजगावकर आणि विधानसभा सभापती राजेश पाटणेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत या उपक्रमाचे उद्धाटन करण्यात आले.\nतब्बल 170 फुट ऊंचीचा प्लेटफॉर्म यासाठी उभरण्यात आला आहे.15 मजली इमारती एवढा हा प्लेटफार्म आहे. एका लिफ्ट मधून टेरेसवर जावे लागते.40 सेकंदात लिफ्ट वरती पोचते. तेथे तलावाच्या दिशेने रैंप उभरला असून सभोवती हिरवेगार डोंगर आणि खाली तलावाचे पाणी, जणू अमझोन मध्ये तर आपण नाही ना असा भास झाल्याशिवाय राहत नाही.\nनिवृत्त लष्करी अधिकाऱ्याच्या देखरेखे खाली सर्व सुरक्षा मापदंड पूर्ण केल्या नंतर तलावाच्या दिशेने झेपावत जंप मारल्या नंतर निर्माण होणारा थरार निश्चितच रोमांचित करणारा असतो.\nभारतात ऋषिकेश नंतर फक्त गोव्यातच बंजी जंपिगची सुविधा आहे.त्यामुळे बंजी जंपिंगचा थरार अनुभवायचा असेल तर खतरों के खिलाड़ी बनून पर्यटकांना गोव्यात यावे लागेल…\nPrevious articleसेरेन्डिपिटी आर्ट्स फेस्टिव्हल 2019 पुन्हा एकदा पणजी येथे\nबोर्डाचे वारसा महत्व राखून ठेवून विकासाला चालना देऊ : विजय सरदेसाई\nसक्षम नेत्यांच्या कमतरतेमुळे भाजपने केला गोवा उध्वस्त : चोडणकर\n‘टीका उत्सव’ स्तुत्य उपक्रम..\nसुमन कुराडे यांचा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते दिल्ली येथील “फ्रीडम@75” या कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी सत्कार\nभाऊसाहेबांनी बहुजनांना प्रोत्साहन दिले, भाजप सरकारने फक्त नुकसान केले : चोडणकर\nविजय सरदेसाई : सर्व विरोधक एकत्र येणार\nम्हादईप्रश्नी केंद्र सरकारकडून गोमंतकीय जनतेचा घोर अपमान :शिवसेना\nअधिक प्रभावी उपाययोजना करण्याची व्हॉट्सॲपला सूचना\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nनौदल प्रमुख ॲडमिरल सुनील लांबा आजपासून ब्रिटन भेटीवर\nखाणी सुरु करण���यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00222.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/topic/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%82-%E0%A4%B2%E0%A4%B8/", "date_download": "2021-04-19T09:15:58Z", "digest": "sha1:A7USFNJXI2HKZIPVHTIBSJ3NPJVJOIXS", "length": 31264, "nlines": 253, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "कोरोना विषाणू लस – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on कोरोना विषाणू लस | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "\nवांगणी रेल्वेस्थानकात मुलाचा जीव वाचवल्याप्रकरणी रेल्वेमॅनचे पियूष गोयल यांच्याकडून कौतुक\nसोमवार, एप्रिल 19, 2021\nCoronavirus: कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेपूर्वी राज्य सरकारकडून उपाय योजना करण्यास सुरुवात\nसुरक्षित राहण्यासाठी काय कराल\nMoto G30 स्मार्टफोन फक्त 649 रुपयांत खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या स्पेसिफिकेशन बद्दल अधिक\nBetel Leaf Benefit: अनेक गुणांनी भरपूर असते विडयाचे पान; जाणून घ्या फायदे\nGold Rate Today: सोन्याच्या दरात पुन्हा वाढ होण्यास सुरूवात; जाणून घ्या आजचे सोन्या,चांदीचे दर\nIndia Post GDS Recruitment 2021: पोस्टल विभागात 1421 ग्रामीण डाक सेवक पदांसाठी भरती; उमेदवार 21 एप्रिलपर्यंत करू शकतात अर्ज\nवांगणी रेल्वेस्थानकात मुलाचा जीव वाचवल्याप्रकरणी रेल्वेमॅनचे पियूष गोयल यांच्याकडून कौतुक\nNissan Magnite ला टक्कर देण्यासाठी सिट्रोन घेऊन येणार नवी SUV, जाणून घ्या खासियत\nVangani रेल्वे स्थानकात जीवाची बाजी लावत चिमुकल्याला रेल्वे अपघातातून वाचवणार्‍या कर्तव्यदक्ष Mayur Shelke यांच्यावर सोशल मीडीयात कौतुकाचा वर्षाव\nMaharashtra: पुणे रेल्वे स्थानकात भारतीय लष्कराच्या ब्रिगेडियरची आत्महत्या\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nMoto G30 स्मार्टफोन फक्त 649 रुपयांत खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या स्पेसिफिकेशन बद्दल अधिक\nBetel Leaf Benefit: अनेक गुणांनी भरपूर असते विडयाचे पान; जाणून घ्या फायदे\nIndia Post GDS Recruitment 2021: पोस्टल विभागात 1421 ग्रामीण डाक सेवक पदांसाठी भरती; उमेदवार 21 एप्रिलपर्यंत करू शकतात अर्ज\nवांगणी रेल्वेस्थानकात चिमुकल्याला जीवनदान देणार्‍या मयूर शेळके यांच्या साहसाला नेटकर्‍यांचा सलाम\nMaharashtra: पुणे रेल्वे स्थानकात भारतीय लष्कराच्या ब्रिगेडियरची आत्महत्या\nवांगणी रेल्वेस्थानकात मुलाचा जीव वाचवल्याप्रकरणी रेल्वेमॅनचे पियूष गोयल यांच्याकडून कौतुक\nवांगणी रेल्वेस्थानकात रेल्वे प्लॅटफॉर्म वरून तोल जाऊन ट्रकवर पडलेल्या मुलाला pointsman Mayur Shelkhe यांनी मदत करून दिले जीवनदान; पहा ही थरारक दृश्यं\nCOVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत उच्चांकी 2,73,810 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; 1,619 मृत्यू\nमहाराष्ट्र सरकारने 'या' ठिकाणांहून महाराष्ट्रात प्रवेश करणा-यांना नकारात्मक आरटी-पीसीआर चाचणी असणे केले बंधनकारक\nगरज नसलेल्या रुग्णांना ऑक्सिजन लावून त्याचा अपव्यय करू नका- पियुष गोयल\nCoronavirus: कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेपूर्वी राज्य सरकारकडून उपाय योजना करण्यास सुरुवात\nGold Rate Today: सोन्याच्या दरात पुन्हा वाढ होण्यास सुरूवात; जाणून घ्या आजचे सोन्या,चांदीचे दर\nवांगणी रेल्वेस्थानकात मुलाचा जीव वाचवल्याप्रकरणी रेल्वेमॅनचे पियूष गोयल यांच्याकडून कौतुक\nMaharashtra: पुणे रेल्वे स्थानकात भारतीय लष्कराच्या ब्रिगेडियरची आत्महत्या\nMumbai: मुंबईत कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 602 जणांच्या विरोधात एफआयआर दाखल तर 400 जणांना अटक\nIndia Post GDS Recruitment 2021: पोस्टल विभागात 1421 ग्रामीण डाक सेवक पदांसाठी भरती; उमेदवार 21 एप्रिलपर्यंत करू शकतात अर्ज\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आज साडेअकरा वाजता कोरोना संबंधित परिस्थितीसंदर्भात महत्वाच्या बैठकीचा आढावा घेणार\nनोकरी बदलली किंवा सोडल्यानंतर PF Account ट्रान्सफर न केल्यास काय होतं\nMewalal Chaudhry Dies Due to Covid-19: बिहारचे माजी शिक्षणमंत्री आणि जेडीयू नेते मेवालाल चौधरी यांचे कोरोनामुळे निधन\nमहाराष्ट्र-दिल्ली दरम्यान धावणाऱ्या 4 विमान सेवांकडून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी FIR दाखल\nCoronavirus Infection: हवेच्या माध्यमातूनही होऊ शकते कोरोना विषाणूचे संक्रमण; Lancet पत्रिकाच्या अभ्यासात खुलासा\nSputnik V COVID-19 Vaccine प्राण्यांवर देखील परिणामकारक; लस निर्मात्यांचे मत\nयुकेच्या गृहमंत्र्यांकडून नीरव मोदी याच्या प्रत्यार्पणासाठी परवानगी दिल्याची सीबीआय अधिकाऱ्यांची माहिती\n ज्यादा Paid Leave मिळवण्यासाठी लढवली शक्कल; 37 दिवसांत 4 वेळा केले लग्न व 3 वेळा घेतला घटस्फोट\nसुरक्षित राहण्यासाठी काय कराल\nMoto G30 स्मार्टफोन फक्त 649 रुपयांत खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या स्पेसिफिकेशन बद्दल अधिक\nOnline Financial Frauds Helpline Number: दिल्ली पोलिस आणि केंद्रीय गृहमंत्रलयाने ऑनलाईन आर्थिक फसवणूकीत पैसे गमावलेल्यांसाठी लॉन्च केला खास हेल्पलाईन नंबर\nboAt ने भारतात लाँच केले Xplorer स्मार्टवॉच, जाणून घ्या खास वैशिष्ट्ये\nWhatsApp मध्ये झाले 'हे' दोन मोठे बदल, अॅप अपडेट केल्यानतर फोटोसह व्हिडिओ पाठवणे होणार सोप्पे\nNissan Magnite ला टक्कर देण्यासाठी सिट्रोन घेऊन येणार नवी SUV, जाणून घ्या खासियत\nTata Tigor Electric ची नव्या रुपातील कार लवकरच होणार लॉन्च, सिंगल चार्जमध्ये धावणार 213km\nMaruti Suzuki Jimny चे 'हे' मॉडेल ठरणार अत्यंद धमाकेदार, जाणून घ्या किंमतीसह खासियत\nAudi ने लाँच केली सर्वात स्वस्त Electric Car; सिंगल चार्जमध्ये 520 किलोमीटर धावेल, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स\nनवी गाडी खरेदी करण्याचा विचार, 4 लाखांहून कमी किंमतीतील 'या' कारवर दिला जातोय 40 हजारांपर्यंत बंपर डिस्काउंट\nIPL 2021: ‘अंपायरकडे केली होती मागणी पण...’ PBKS संघाच्या पराभवानंतर KL Rahul ने केली ‘हा’ नियम बदलण्याची मागणी\nIPL 2021 Purple Cap List Updated: पर्पल कॅपवर बेंगलोरच्या Harshal Patel याची मजबूत पकड, पहा टॉप-5 गोलंदाज\nIPL 2021 Orange Cap List Updated: काही तासातच Shikhar Dhawan ने मॅक्सवेलकडून हिसकावली ऑरेंज कॅप, पहा टॉप-5 फलंदाजांची लिस्ट\nIPL 2021 Points Table Updated: दिल्लीच्या विजयाने मुंबई इंडियन्सला धक्का, DC संघाने गुणतालिकेत मोठी झेप\nDC vs PBKS IPL 2021 Match 10: पंजाब विरोधात शिखर धवनची बल्ले-बल्ले, दिल्ली कॅपिटल्स 6 विकेटने विजयी\nSumitra Bhave Passes Away: प्रसिद्ध निर्मात्या, दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे आज 78 व्या वर्षी निधन\n'कोरोनापेक्षा देशाला लागलेली घातक कीड म्हणजे 'राजकारण', अभिनेत्री तेजस्विनी पंडित ने सोशल मिडियाद्वारे व्यक्त केली चीड\n'Rahul Gandhi यांनी बंगालमधल्या प्रचारसभा रद्द करण्याचा घेतलेला निर्णय हा अत्यंत धाडसी', अशा शब्दांत 'या' मराठी दिग्दर्शकाने केले कौतुक, पाहा ट्विट\nRenuka Shahane Tests Positive For COVID-19: आशुतोष राणा नंतर रेणुका शहाणे ची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह; मुलांनाही झाला संसर्ग\nSameera Reddy Tested COVID Positive: बॉलिवूडमध्ये कोरोनाचा उद्रेक नील नितीन मुकेश नंतर अभिनेत्री समीरा रेड्डी हिची कोरोना चाचणी आली पॉझिटिव्ह\nBetel Leaf Benefit: अनेक गुणांनी भरपूर असते विडयाचे पान; जाणून घ्या फायदे\nHealth Tips: पपई खाण्याचे नुकसान ऐकून तुम्ही ही आश्चर्यचकित व्हाल , 'या' लोकांसाठी आहे घातक\nवेरा गेदरॉयट्स Google Doodle: राजकुमारी Vera Gedroits यांच्या 151 व्या जयंती निमित्त गुगलचे खास डुडल, जाणून घ्या त्यांच्याबद्दल अधिक\nराशीभविष्य 19 एप्रिल 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nCOVID-19: रक्तातील ऑक्सिजन लेव्हल कशी वाढवावी रक्तात काय असते याची भूमिका, जाणून घ्या आरोग्य तज्ञांचे मत\nVangani रेल्वे स्थानकात जीवाची बाजी लावत चिमुकल्याला रेल्व��� अपघातातून वाचवणार्‍या कर्तव्यदक्ष Mayur Shelke यांच्यावर सोशल मीडीयात कौतुकाचा वर्षाव\nवांगणी रेल्वेस्थानकात रेल्वे प्लॅटफॉर्म वरून तोल जाऊन ट्रकवर पडलेल्या मुलाला pointsman Mayur Shelkhe यांनी मदत करून दिले जीवनदान; पहा ही थरारक दृश्यं\n बिहारमधील महिलेने केला 3 सापांना जन्म दिल्याचा दावा; विषारी सापांचा करते मुलासारखा सांभाळ\nभारतात पुन्हा एकदा होणार Lockdown लोकमत ने दिलेल्या बातमीवर PIB कडून स्पष्टीकरण\n ऑनलाइन ग्रॉसरी वेबसाइट Tesco वर ग्राहकाने मागवले सफरचंद; डिलिव्हरीत आला Apple iPhone\nDirector Sumitra Bhave Passes Away: प्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन\nJyoti Kalani Former MLA Passes Away: उल्हासनगरच्या माजी आमदार ज्योती कलानी यांचे निधन\nCoronavirus Outbreak: कोविड च्या काळात 'हे' 5 पदार्थ तुमची रोग प्रतिकार शक्ति वाढवून तुम्हाला ठेवतील कोरोनाच्या संक्रमणांपासून दूर\nRama Navami 2021 Date: श्रीरामनवमी यंदा 21 एप्रिल दिवशी; जाणून घ्या रामजन्मोत्सव पूजेची वेळ, तिथी आणि महत्त्व\nAai Kuthe Kay Karte: आई कुठे काय करते मालिकेत येणार नवा ट्विस्ट; अभिषेकवर होणार जीवघेणा हल्ला\nMaharashtra Covid-19 Vaccination: महाराष्ट्रात 97 लाखांहून अधिक नागरिकांना दिली कोरोना विषाणू लस; देशात सर्वाधिक लसीकरण करून महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर\nकेंद्राचे महाराष्ट्राला बदनाम करण्याचे प्रयत्न, राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बिघडवण्याची दिल्लीतील लोकांची इच्छा- Minister Jayant Patil\nAstraZeneca ने पाठवली Serum Institute ला कायदेशीर नोटीस; Adar Poonawalla यांची भारत सरकारकडे मदतीची याचना, जाणून घ्या कारण\nCoronavirus: महाराष्ट्रात लसीचा तुटवडा नाही, आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर्सना लस देण्याची राज्याची कामगिरी खराब- Union Health Minister Dr Harsh Vardhan\nAstraZeneca ची लस दिल्यानंतर ब्रिटनमध्ये Blood Clot ची 30 प्रकरणे, 7 जणांचा मृत्य- UK Regulator\nCovovax Vaccine: सीरम इन्स्टिट्यूटची दुसरी कोरोना विषाणू लस 'कोव्होवॅक्स'ची क्लिनिकल ट्रायल सुरु; जाणून घ्या कधी येणार बाजारात\nMumbai: CoWIN App वर नोंदणी केल्यानंतर ताबडतोब नजीकच्या रुग्णालयांमध्ये थेट जाऊन कोरोनाची लस घेऊ शकता; 59 खासगी रूग्णालयांमध्ये लसीकरणाची सोय (See List)\nCoronavirus Vaccination: लसीकरण केंद्रावर नागरिकांना लस निवडण्याचा पर्याय नाही; Covishield व Covaxin या दोन्ही लशी सारख्याच परिणामकारक- BMC\nMumbai: 100 वर्षांच्या आजींनी कोरोनाची लस घेतल्यानंतर, कोविड सेंटरमध्येच साजरा केला 100 वा वाढदिवस (Watch Video)\nकोरोना विषाणू लस उत्पादक Serum Institute, Bharat Biotech ला केले चीनी हॅकर्सनी लक्ष्य- Report\nCoronavirus Vaccination: देशात 1 मार्चपासून 60 वर्षांपेक्षा जास्त आणि 45 वर्षांपेक्षा जास्त आजारी व्यक्तींना दिली जाणार कोरोना लस, सरकारी केंद्रांवर मिळणार मोफत\nMade in India कोरोना विषाणू लससाठी रांगेत आहेत 25 देश; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची माहिती\nPfizer ची कोरोना विषाणू लस ठरत आहे कुचकामी इस्त्राईल मध्ये Vaccine घेतल्यानंतर 12,000 लोकांना Coronavirus ची लागण\nSinopharm Vaccine: पाकिस्तानने दिली चीनची कोरोना विषाणू लस 'सिनोफार्म'ला मंजुरी; Most Unsafe सह 73 दुष्परिणाम दिसल्याचा केला आहे दावा\nFacial Paralysis: इस्राईलमध्ये कोरोना विषाणूची लस दिल्यांनतर 13 जणांना चेहऱ्याचा अर्धांगवायू; दुसरा डोस देण्याबाबत भीती\nCovishield सह अजून 4 कोरोना विषाणू लसींवर काम करत आहे सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया; जाणून घ्या सविस्तर\n देशात 13 जानेवारी रोजी दिला जाऊ शकतो कोरोना विषाणू लसीचा पहिला डोस; आरोग्य सचिव राजेश भूषण यांची माहिती\n Pfizer ची कोरोना विषाणू लस घेतल्यानंतर नर्सचा दोन दिवसांत 'अचानक मृत्यू'; वडिलांनी मागितले स्पष्टीकरण\nCOVID-19 Vaccination in India: पुढील आठवड्यात Oxford-AstraZeneca च्या कोरोना लसीला मिळू शकते मंजुरी, लवकरच सुरु होणार लसीकरण\nCoronavirus Vaccine: 2022 पर्यंत जगातील एक चतुर्थांश लोकसंख्येला कोरोना विषाणू लस मिळणे अवघड; रिपोर्टमधून खुलासा, जाणून घ्या कारण\nCoronavirus Vaccination: संपूर्ण देशाला दिली जाणार नाही कोरोना विषाणू लस; आरोग्य मंत्रालयाची लसीकरणाबाबत महत्वाची माहिती\nCOVID-19 Vaccine मिळताच 3 ते 4 आठवड्यांमध्ये ती जनतेपर्यंत पोहोचवू; आरोग्यमंत्र्यांचा दावा\nCoronavirus Vaccination: अमेरिकेत डिसेंबरपासून सुरु होऊ शकते कोरोना विषाणू लसीकरण\nCOVID-19 Vaccine: युएईचे पंतप्रधान Sheikh Mohammed Bin Rashid Al Maktoum यांना देण्यात आली कोरोना विषाणू लस\nMumbai: मुंबईत कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 602 जणांच्या विरोधात एफआयआर दाखल तर 400 जणांना अटक\nSumitra Bhave Passes Away: प्रसिद्ध निर्मात्या, दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे आज 78 व्या वर्षी निधन\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आज साडेअकरा वाजता कोरोना संबंधित परिस्थितीसंदर्भात महत्वाच्या बैठकीचा आढावा घेणार\nMewalal Chaudhry Dies Due to Covid-19: बिहारचे माजी शिक्षणमंत्री आणि जेडीयू नेते मेवालाल चौधरी यांचे कोरोनामुळे निधन\nCoronavirus: कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेपूर्वी राज्य सरकारकडून उपाय योजना करण्यास सुरुवात\nसुरक्षित राहण्यासाठी काय कराल\nMoto G30 स्मार्टफोन फक्त 649 रुपयांत खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या स्पेसिफिकेशन बद्दल अधिक\nBetel Leaf Benefit: अनेक गुणांनी भरपूर असते विडयाचे पान; जाणून घ्या फायदे\nवांगणी रेल्वेस्थानकात मुलाचा जीव वाचवल्याप्रकरणी रेल्वेमॅनचे पियूष गोयल यांच्याकडून कौतुक\nवांगणी रेल्वेस्थानकात रेल्वे प्लॅटफॉर्म वरून तोल जाऊन ट्रकवर पडलेल्या मुलाला pointsman Mayur Shelkhe यांनी मदत करून दिले जीवनदान; पहा ही थरारक दृश्यं\nCOVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत उच्चांकी 2,73,810 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; 1,619 मृत्यू\nमहाराष्ट्र सरकारने 'या' ठिकाणांहून महाराष्ट्रात प्रवेश करणा-यांना नकारात्मक आरटी-पीसीआर चाचणी असणे केले बंधनकारक\nParam Bir Singh ते Rashmi Shukla या 4 पोलिस अधिकार्‍यांमुळे ‘ठाकरे सरकार’ आलयं अडचणीत तर BJP पुन्हा आक्रमक\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%A1-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95/", "date_download": "2021-04-19T09:32:11Z", "digest": "sha1:YIITCEMFH3I4BLKD5UKSA43IMVORCLQL", "length": 14044, "nlines": 128, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "न्यूड पार्टीची जाहिरात करणाऱ्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर न्यूड पार्टीची जाहिरात करणाऱ्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश\nन्यूड पार्टीची जाहिरात करणाऱ्याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश\nगोवा खबर:उत्तर गोव्यात मोरजी येथे न्यूड पार्टी आयोजित करण्यात आली आहे अशी जाहिरात व्हायरल करून गोव्याची बदनामी केल्या प्रकरणीतील मुख्य संशयिताच्या मुसक्या आवळण्यात गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलासांना यश आले आहे. कातीहार- बिहारमध्ये अटक केलेल्या संशयिताला सोमवारी गोव्यात आणण्यात आले आहे. आज त्याला रिमांडसाठी न्यायालयात हजर केले जाणार आहे. संशयिताचे नाव अरमान मेहता (30) असून त्याच्या विरोधात आयटी कायदा 67 कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे.\nसंशयित मुळ बिहार येथील असून दिल्लीत येऊन तो न्यूड पार्टीसंदर्भात सोशल मिडीयावर जाहिरात करत असल्याचे उघड झाले आहे. ख���ोखरच न्यूड पार्टीचे आयोजन करण्यात येणार होते की अन्य कोणत्या कारणासाठी अशा प्रकारची संशयित जाहिरात करत होता याचा शोध पोलीस घेत आहेत.\nसोशल मीडीयावर मोरजी येथील गोवा प्रायव्हेट पार्टीसंदर्भात (न्यूड पार्टी) 22 सप्टेंबर रोजी सोशल मीडियावर जाहिरात करण्यात आली होती. पार्टीला येण्यास इच्छूक असलेल्यांना संपर्क करण्यासाठी एक मोबाईल नंबर देण्यता आला होता. ही जाहिरात वॉटस्अपवर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होताच गोव्यात खळबळ माजली होती.\nमुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी न्यूड पार्टीच्या जाहिरातीमुळे गोव्याच्या होत असलेल्या बदनामीची दखल घेऊन पोलिसांना चौकशीचे आदेश दिले होते.\nसीआयडीचे अधीक्षक पंकज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक महेश गावकर, निरीक्षक सिध्दांत शिरोडकर, राजेश कुमार, चेतन पाटील, हवालदार विजय साळगावकर, कॉन्स्टेबल विनय श्रीवास्तव, अशोक पालकर यांनी ही कारवाई केली आहे.\nपोलिसांनी मोबाइल लोकेशनवरुन संशयिताचा ठावठिकाण शोधून काढला आणि ठिकठिकणी पोलीस पथक पाठवले. संशयित दिल्ली, बिहार डेराडून पच्छिम बंगाल येथे फिरत असल्याने पोलिसांच्या हाती लागत नव्हता.\nसोशल मीडीयावर जाहिरात करण्यात आलेल्या छायाचित्रात एकमेकावर नग्नवस्थेत पहुडलेल्या विदेशी महिला दिसत आहेत, तसेच या जाहिरातीवर गोवा प्रायव्हेट पार्टीच्या शिर्षकात न्यूड पूल पार्टी असा उल्लेख करण्यात आला होता. त्यामध्ये मोरजी आश्वे रोड गावडेवाडा रोड, मोरजी गोवा असा पत्ता नमूद करण्यात आला होता.\nगोव्याची प्रतिमा बिघडवण्याचा प्रयत्न करू नका:मुख्यमंत्री\nगोव्यात न्यूड पार्टी आयोजित केली असल्याची जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल करून गोव्याची बदनामी करणाऱ्या अरमान मेहता याच्या मुसक्या आवळणाऱ्या पोलिसांचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी अभिनंदन केले आहे.त्याच बरोबर गोव्याच्या पर्यटना बद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या राजकारण्यानी जबाबदारीने बोलावे,असा सल्ला देखील मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.\nन्यूड पार्टी गोव्यात होणार आहे,अशी खोडसाळ जाहिरात देऊन गोव्याची बदनामी करणाऱ्या अरमान मेहता याला क्राइम ब्रांचने बिहार मधून अटक करून गोव्यात आणले आहे.न्यूड पार्टीची जाहिरात व्हायरल झाल्या पासून सरकारवर विरोधकांनी जोरदार टिका केली होती.त्याची दखल घेत मुख्यमंत्���्यांनी क्राइम ब्रांचतर्फे चौकशीचे आदेश दिले होते.या प्रकरणातील संशयित अरमान मेहता याला अटक केल्या नंतर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्हिडिओ मेसेज जारी करून पोलिसांचे अभिनंदन केले शिवाय गोवा हे जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असून सरकार चांगल्या पर्यटनाला नेहमीच प्रोत्साहन देत आले असल्याचे स्पष्ट केले.पर्यटनाच्या आडून सुरु असलेले गैरप्रकार खपवून घेतले जाणार नसून पर्यटकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.\nबोर्डाचे वारसा महत्व राखून ठेवून विकासाला चालना देऊ : विजय सरदेसाई\nसक्षम नेत्यांच्या कमतरतेमुळे भाजपने केला गोवा उध्वस्त : चोडणकर\n‘टीका उत्सव’ स्तुत्य उपक्रम..\nइफ्फी@50 युवा आणि बालकांना चित्रपटांची माहिती, शिक्षण देण्याबरोबरच चित्रपटांकडे आकर्षितही करेल-माहिती आणि प्रसारण सचिव अमित खरे\nमातृभाषा शिक्षणास नवीन राष्ट्रीय धोरणानुसार न्याय द्या:भाभसुमची राज्यपालांकडे मागणी\nमुख्यमंत्र्यांनी घेतली गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची बैठक\nमहर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने ‘रोगांची कारणे, उपचार आणि प्रतिबंध यांविषयी समग्र दृष्टिकोन’ या विषयावर अमेरिकतील...\nपंतप्रधानांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वाहिली आदरांजली\nदाबोळी विमानतळावर 22 लाखांच्या विदेशी चलनासह चौघांना अटक\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nश्रीपाद नाईक यांच्याकडे पर्रिकर यांचा वारसा;संरक्षण राज्यमंत्री पदाची सोपवली धुरा(पूर्ण मंत्रीमंडळाची...\nलेस्टरवरील हल्लाची न्यायालयीन चौकशी करा:शिवसेनेची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahajobs.org.in/abp-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A4%BE-%E0%A4%9F%E0%A5%89%E0%A4%AA-10-%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8-3-%E0%A4%8F%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2021-04-19T10:02:13Z", "digest": "sha1:HW54QCKWINWCNVOSBHI2O7ER7C6L6EUY", "length": 8759, "nlines": 76, "source_domain": "www.mahajobs.org.in", "title": "ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 एप्रिल 2021 | शनिवार | महा जॉब्स", "raw_content": "\nABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 3 एप्रिल 2021 | शनिवार\n

    1. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता पास करणार, शिक्षणमंत्री वर्��ा गायकवाड यांची घोषणा, 9 वी आणि 11 वीच्या परीक्षांसंबंधी निर्णय लवकरच निर्णय https://bit.ly/3rH344Y

    \n

    2. ठाण्यात मनसे पदाधिकारी जमिल शेख यांची भररस्त्यात डोक्यात गोळी झाडून हत्या, आरोपीला उत्तर प्रदेश पोलिसांकडून लखनौमध्ये अटक https://bit.ly/3cLxsqE

    \n

     
    4. ‘जितेंद्र आव्हाड यांना विस्मरणाचा रोग झालाय’, देवेंद्र फडणवीस यांची टीका, आव्हाडांकडूनही चोख प्रत्युत्तर, ट्वीटरवर जुगलबंदी https://bit.ly/3mfMtUN

    \n

    5. पंढरपूर पोटनिवडणुकीआधी भाजपला मोठा हादरा, कल्याणराव काळे पुन्हा बांधणार राष्ट्रवादीचे घड्याळ https://bit.ly/3fCKUyR

    \n

    6. ‘इको’ कारमुळे अँटिलिया स्फोटकं प्रकरण उलगडणार\n

    7. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या आवाहनाला खाजगी कंपन्यांकडून केराची टोपली, कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम न दिल्याने अजूनही लोकलला तुडूंब गर्दी https://bit.ly/3fHWzwn

    \n

    8. राज्यात लॉकडाऊनची शक्यता वाढल्याने मजुरांनी धरली गावची वाट, गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत वाढ https://bit.ly/3dvONTB

    \n

    9. कोरोनाची दुसरी लाट डोक्यावर, सर्वांसाठी लसीकरण कधी होणार इतर लसींना परवानगी कधी इतर लसींना परवानगी कधी\n

    कोरोनाच्या संकटात तमाशा कलावंतांच्या आयुष्याची झालेली परवड, ज्येष्ठ तमाशा कलावंत मंगला बनसोडे आणि रघुवीर खेडकर यांच्यासोबत गप्पा आज रात्री 9 वाजता फक्त एबीपी माझा वर

    \n

    सिंधुदुर्गातील कुणकेरी गावचा प्रसिद्ध हुडोत्सव कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी साध्या पद्धतीने साजरा https://bit.ly/31GpfOf

    \nकेंद्र सरकार विरोधात अफवा पसरवणाऱ्या नवाब मलिकांविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करा, आमदार अतुल भातखळकर यांची पोलीसात तक्रार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00223.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B5?page=5", "date_download": "2021-04-19T08:44:41Z", "digest": "sha1:YHUBRILYY2ZWF2PIBBWL5XC3DSK3PKBQ", "length": 5342, "nlines": 133, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Marathi Mumbai News: Latest News with live updates and videos, Information about Emergency Services, in English, Hindi and Marathi", "raw_content": "\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nतुंबलेल्या पाण्यातही भाजपाचं राजकारण\nमहापालिका शाळा खासगीकरणाचा प्रस्ताव तिसऱ्यांदा फेटाळला\n 2 ऑक्टोबरचा 'नो नॉन व्हेज डे' रद्द\nआता २ ऑक्टोबरला 'नो नॉन व्हेज डे'\nअनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा प्रस्ताव सुधार समितीने फेटाळला\nगिरगावमधील बदामवाडीचा पुनर्विकास आता म्हाडाच्या हाती\nकचरा खासगीकरणाचा प्रस्ताव मंजूर, भाजपाचा मात्र विरोध\n२२ नवीन काॅलेज येणार, अॅडमिशनचा तिढा सुटणार\nप्रकल्पबाधितांच्या धोरणाअभावी रखडला रस्ते रुंदीकरणाचा विकास\nमहापालिका चिटणीसांना ‘स्थायी’ने बजावली कारणे दाखवा नोटीस\nमेट्रो कारशेड आरेमध्येच, विकास आराखड्यात शिक्कामोर्तब\nक्रॉफर्ड मार्केटच्या पुनर्विकासात न्यायालयाचा अवमान\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00224.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://beedreporter.com/news/3570/", "date_download": "2021-04-19T09:20:08Z", "digest": "sha1:HHRT5GJTRXBUX7H62P6UVYFONVE275JZ", "length": 14077, "nlines": 172, "source_domain": "beedreporter.com", "title": "जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढला ९५ रुग्ण पॉझिटिव्ह", "raw_content": "\nHome बीड जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढला ९५ रुग्ण पॉझिटिव्ह\nजिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा वाढला ९५ रुग्ण पॉझिटिव्ह\nबीड (रिपोर्टर)- बीड जिल्ह्यामध्ये कोविडच्या रुग्णांची संख्या मध्यंतरी कमी झाली होती. मात्र आता पुन्हा कोविडने डोके वर काढले. काल ५७ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. आज मात्र यामध्ये मोठी वाढ झाली आहे. ८२० संशयितांचे स्वॅब तपासण्यात आले. यात ९५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. सर्वाधिक बीडमध्ये ३८ रुग्ण पॉझिटिव्ह आलेले आहेत.\nगेल्या काही दिवसांपासून राज्यभरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असल्याने सतर्कता बाळगण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. बाहेर फिरताना मास्क वापरणे सक्तीचे केले आहे. जे नागरिक मास्क वापरणार नाहीत त्यांना दंडात्मक कारवाई करण्याची सूचना पोलिस आणि नगरपालिका प्रशासनाला दिल्या आहेत. काल बीड जिल्ह्यामध्ये ५७ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. आज मात्र पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. ८२० स्वॅब तपासण्यात आले त्यात ९५ रुग्ण हे पॉझिटिव्ह आले तर ७२५ रुग्ण हे निगेटिव्ह आले आहेत. अंबाजोगाईतून ७, आष्टी ९, बीड ३८, गेवराई ९, केज १, माजलगाव ६, परळी १४, पाटोदा १, शिरूर ७ आणि वडवणीमध्ये ३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत.\nPrevious articleआ. संदीपभैय्यांचा निराधारांना आधार अध्यक्ष आपल्या दारी अभियानास सुरुवात\nNext articleआ. पवारांच्या आंदोलनाला यश, अपसेट किंमत २५ टक्क्याने कमी\nजिल्हात कोरोना बाधितांचा आकडा हजारावरच बीड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण\nबीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून...\nउद्यापासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 पर्यंतच\nबीड (रिपोर्टर):- कोरोनाचा समुहसंसर्ग झपाट्याने वाढत चालल्यामुळे राज्य सरकारने गेल्या चार दिवसांपुर्वी राज्यात सशर्त लॉकडाऊन सुरू केला. परंतु बीड जिल्ह्यात या सशर्त...\nधनुभाऊ तुम्ही खूप करता, शंभर इंजेक्शन आले, आणखीही येतील विरोधकांनो एखाद दुसरे मोफत इंजेक्शन तुम्हीही द्या\nबीड (रिपोर्टर):- कोरोनासारख्या महाभयानक संकटात केवळ प्रशासनाचाच उपयोग न करता स्वत:च्या खिशाला झळ लावत सातत्याने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री...\nउद्यापासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 पर्यंतच\nबीड (रिपोर्टर):- कोरोनाचा समुहसंसर्ग झपाट्याने वाढत चालल्यामुळे राज्य सरकारने गेल्या चार दिवसांपुर्वी राज्यात सशर्त लॉकडाऊन सुरू केला. परंतु बीड जिल्ह्यात या सशर्त...\nएवढे महाराष्ट्राचे सपुत असलेले वजनदार मंत्री दिल्लीत काम करत असताना महाराष्ट्राला लस कमी पडावी महाराष्ट्राला रेमडिसीवीरचे इंजेक्शन मिळू नये, बेडची कमतरता...\nजिल्हात कोरोना बाधितांचा आकडा हजारावरच बीड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण\nबीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून...\nधनुभाऊ तुम्ही खूप करता, शंभर इंजेक्शन आले, आणखीही येतील विरोधकांनो एखाद दुसरे मोफत इंजेक्शन तुम्हीही द्या\nबीड (रिपोर्टर):- कोरोनासारख्या महाभयानक संकटात केवळ प्रशासनाचाच उपयोग न करता स्वत:च्या खिशाला झळ लावत सातत्याने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री...\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १ टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र मुर्दाड आणि निसत्वाला कर्तृत्वाची फुंकार घाला\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १-गणेश सावंत९४२२७४२८१० अखंड जगाच्या पाठीव�� भुगोलाबरोबर इतिहास असणारा भारत हा एकमेव देश आहे. शतकानु...\nमराठवाड्याची गादी भाजपात बंडाळीची पदवी\n-गणेश सावंत- मो. नं. ९४२२७४२८१० सत्तेचं अमरत्व आपल्याकडेच आहे या तोर्‍यात...\nरोक-ठोक- लाल किल्ले से आयी आवाज प्रजासत्ताक दिनी जे घडल की घडवल\n-गणेश सावंतमो. नं. ९४२२७४२८१०प्रजासत्ताक दिनी देशाच्या राजधानीत जे झाले ते संतापजनकच. तळपायाची आग मस्तकाला जावी अन् लाल किल्ल्यावर चढाई करणार्‍यांची ढोपरं सोलून...\nजिल्ह्यात १० दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन\nबँकांना शटर बंद करून परवानगी, ५० टक्के उपस्थितीत शासकीय कार्यालय सुरू, वाहतूक शंभर टक्के बंद, शाळा, महाविद्यालये, शिकवण्या बंद;सकाळी ७ ते १०...\nमोठी बातमी -कडक निर्बंध नव्हे हे लोकडाऊनच, जिल्हाधिकारी यांचे काय आहेत आदेश\nबीड - ऑनलाईन रिपोर्टर राज्य शासनाने लोकडाऊन बाबत आदेश काढल्या नंतर आज जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी जिल्हातील लोकडाऊन...\nदोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं\nलिव्ह-इन रिलेशनशिप अर्थातच आपसात सहमतीने लग्न न करता एकमेकांसोबत राहणे. हा ट्रेंड मेट्रो सिटीतील असला तरी त्याचं लोण हळूहळू खेड्यातही पसरत आहे....\nदैनिक बीड रिपोर्टर समूहाचे हे beedreporter.com न्यूज पोर्टल आहे. यावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे.(बीड न्याय कक्ष).\nजिल्हात कोरोना बाधितांचा आकडा हजारावरच बीड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/mumbai/news/konkan-bank-submits-rs-11-lakh-for-chief-ministers-relief-fund-127188440.html", "date_download": "2021-04-19T09:57:13Z", "digest": "sha1:5XGPM6UEAXE6TZ3QUFLAWCG7P6DT4RQJ", "length": 4783, "nlines": 53, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Konkan Bank submits Rs 11 lakh for 'Chief Minister's relief Fund' | 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'साठी 'कोकण' बँकेतर्फे 11 लाखांची पे-ऑर्डर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nमदत:'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'साठी 'कोकण' बँकेतर्फे 11 लाखांची पे-ऑर्डर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द\nकोरोनाचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारसोबत अनेक स्वयंसेवी संस्था, उद्योजक, धार्मिक संस्था, वित्तीय संस्था पुढे येत आहेत\n‘कोरोना’च्या लढ्यास��ठी कोकण मर्कंटाईल को-ऑपरेशन बँकेतर्फे 11 लाख रुपयांचा निधी ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19’साठी दिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बँकेचे चेअरमन नजीब मुल्ला यांनी आज मंत्रालयात मदतीची पे-ऑर्डर सुपूर्द केली.\nसंपुर्ण जगावर आलेले कोरोना विषाणूचे संकट देशासह महाराष्ट्रावरही आले आहे. या संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. मात्र या संकटाची व्याप्ती मोठी असल्याने या संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारसोबत अनेक स्वयंसेवी संस्था, उद्योजक, धार्मिक संस्था, वित्तीय संस्था पुढे येत आहेत. याचसाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड-19’ हे स्वतंत्र बँक खाते उघडले आहे. या मदत कक्षाकडे मदतीचा ओघ सुरु आहे.\nउपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समाजातील विविध क्षेत्रातील संस्थांना आणि व्यक्तींना यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत कोकण मर्कंटाईल को-ऑपरेशन बँकेतर्फे 11 लाख रुपये 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड-19'साठी देण्यात आले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-assembly-electionslatest-news-in-divya-marathi-4761150-NOR.html", "date_download": "2021-04-19T09:05:09Z", "digest": "sha1:ZW6U22HBDPG6BOTK3KMQ62VGKIINJIPC", "length": 8652, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Assembly elections,latest news in Divya marathi | बंडखोरी टाळण्यासाठी थेट दिल्लीश्वर मैदानात, काँग्रेस बंडखोरांची यादी रात्रीपर्यंत दिल्लीत - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nबंडखोरी टाळण्यासाठी थेट दिल्लीश्वर मैदानात, काँग्रेस बंडखोरांची यादी रात्रीपर्यंत दिल्लीत\nऔरंगाबाद- युतीबरोबरच आघाडीही फिसकटली असली तरी काँग्रेसच्या पराभवाला विरोधकांपेक्षा बंडखोरच जास्त कारणीभूत ठरतील, याची जाणीव असल्याने संभाव्य बंडखोरी शमवण्यासाठी थेट काँग्रेसच्या श्रेष्ठींनी हस्तक्षेप करण्याचे ठरवले आहे. राज्यातील संभाव्य बंडखोरांची यादी, त्यांच्या मोबाइल क्रमांकासह रात्री उशिरापर्यंत दिल्लीत पोहोचती होणार आहे. त्यांच्याशी थेट दिल्लीहून बोलणी होणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.\nमंगळवार आणि बुधवारी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेतले जाऊ शकतात. त्��ामुळे रात्री दिल्लीश्वरांच्या हाती यादी पडल्यानंतर संभाव्य बंडखोरांशी बोलणी सुरू होईल. सध्या अपक्ष अर्ज भरून बंडाच्या तयारीत असलेल्या उमेदवारांना काय आश्वासन दिले जाईल, हे गुलदस्त्यात असले तरी स्वबळावर लढत असताना बंडखोरी टाळण्यात यश आले तर काँग्रेस राज्यातील मोठा पक्ष होऊ शकेल, यावर श्रेष्ठींना विश्वास असल्याचे स्थानिक सूत्रांनी म्हटले आहे. त्यामुळे संभाव्य बंडखोरांशी अर्थपूर्ण बोलणी होणार हे स्पष्ट झाले आहे.\nथेट वरून बोलणी होण्यापूर्वी स्थानिक पातळीवरील नेते त्यांच्याशी खासगीत बोलतील. या स्तरावर बंड शमत असेल तर ते शमवावे, अन्यथा दिल्लीतून मोठे नेते यात सहभागी होतील. त्यामुळे किमान 90 टक्क्यांपर्यंत बंडखोरी शमेल, असा दावा स्थानिक नेत्यांनी केला आहे. दाखल झालेल्या अर्जांत काँग्रेसचे किती जण आहेत, त्याचे कारण काय, उमेदवारी न मिळाल्याने कोणी अर्ज केला, यापूर्वी त्यांना काही आश्वासन देण्यात आले होते काय, या सर्व बाबींचा विचार करून संभाव्य बंडखोरांशी बोलणी करावी, ते स्थानिकांचे ऐकत असेल तर त्यांचे काय म्हणणे आहे, हे वरिष्ठांना लगेच कळवावे, ते ऐकणार नसतील तर मोबाइल क्रमांकासह त्यांच्या नावाची यादी प्रत्येक जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्याने दिल्लीत पोहोचती करावी, असे सांगण्यात आले आहे.\nयाबाबत बोलताना प्रदेश सरचिटणीस अरुण मुगदिया म्हणाले, निवडणुकीच्या दरम्यान ही एक प्रक्रिया आहे. काँग्रेस पक्षातर्फे संभाव्य बंडखोरांची नावे तसेच त्यांच्या मोबाइल क्रमांकासह यादी थेट दिल्लीत मागवण्यात आली आहे. त्यानुसार आम्ही ती देत आहोत. रात्री उशिरापर्यंत सर्वच संभाव्य बंडखोरांची यादी दिल्लीत पोहोचलेली असेल. ते पक्षाचे कार्यकर्ते असून त्यांना आम्ही तूर्तास बंडखोर म्हणणार नाही. एक ऑक्टोबरला दुपारी तीन वाजेपर्यंत आमच्यासाठी ते अपक्ष आहेत आणि ते माघार घेतील, असा आमचा विश्वास आहे. मोठ्या पक्षात किरकोळ वादविवाद-मतभेद असतात. त्यांचा राग कमी झाला की ते आमच्याच उमेदवाराचा प्रचार करतील, असा दावाही त्यांनी केला.\nएका विधानसभा मतदारसंघात किमान 10 हजारांवर मते घेण्याची क्षमता असलेल्यांशी गांभीर्याने बोलणी होईल, असे सूत्रांनी म्हटले आहे. त्यापेक्षा कमी मते घेणाऱ्यांशीही पक्ष बोलणी करणार असून पक्ष सत्तेत आल्यास त्यात सहभागी करून घ��ण्याचे आश्वासन दिले जाऊ शकते. मात्र, दोन हजारांपेक्षा जास्त मते घेण्याची धमक नाही, तरीही पक्षाला वेठीस धरू पाहणाऱ्यांना मात्र भाव दिला जाणार नाही, असेही सांगण्यात आले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-chackmet-company-robber-arrest-in-nashik-5363262-PHO.html", "date_download": "2021-04-19T09:56:33Z", "digest": "sha1:RGMUVFDKK2YF4J6HJB2YEOIVFHAI4T7F", "length": 8273, "nlines": 57, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Chackmet company Robber arrest in nashik | नऊ काेटींची लूट करणाऱ्या दराेडेखाेरांची टाेळी ‘चेकमेट’, सहा अाराेपी जेरबंद - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nनऊ काेटींची लूट करणाऱ्या दराेडेखाेरांची टाेळी ‘चेकमेट’, सहा अाराेपी जेरबंद\nठाण्याच्या चेकमेट कंपनीवर दराेडा टाकणाऱ्या सहा जणांच्या टाेळीला गुरुवारी पाेलिसांनी अटक केली.\nनाशिक- ठाण्यातील चेकमेट सर्व्हिस प्रा.लि. या आर्थिक व्यवहाराची देवाणघेवाण करणाऱ्या कंपनीवर दरोडा टाकून तब्बल नऊ काेटींची लूट करणाऱ्या नाशिकमधील दरोडेखोरांच्या टोळीला जेरबंद करण्यास ठाणे गुन्हे शाखेला यश आले आहे. सहा संशयितांना शहर आणि ग्रामीण भागातून गुरुवारी अटक करण्यात आली. अाराेपींकडून सुमारे कोटींची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. या दरोड्यात आणखी १२ संशयितांचा सहभाग असल्याचे पोलिसांनी सांगितले.\nवागळे इस्टेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत हरदीप बिल्डिंगमध्ये आर्थिक व्यवहाराची देवाणघेवाण करणाऱ्या चेकमेट कंपनीवर मंगळवारी सशस्त्र दरोडा टाकून कोटींची रक्कम लुटून नेली होती. या गुन्ह्याचा ठाणे गुन्हे शाखेने तपास सुरू केला होता. सहायक पोलिस आयुक्त बाजीराव भोसले यांनी संशयितांच्या चौकशीमध्ये नाशिक येथील रेकाॅर्डवरील गुन्हेगारांची माहिती मिळवली. त्याअाधारे खंडणीविरोधी पथकाने पाथर्डी फाटा, चुंचाळे, वाडीवऱ्हे, इगतपुरी आणि वाडीवऱ्हे परिसरातील वस्तीवर शोधमोहीम राबवत नितेश भगवान आव्हाड ऊर्फ गोलू, अमोल अरुण कर्ले, आकाश चंद्रकांत चव्हाण ऊर्फ चिंग्या (तिघे रा. ठाणे), उमेश सुरेश वाघ (रा. चिंचोळे अंबड लिंकरोड), हरिश्चंद्र उत्तम मते (रा. वाडीवऱ्हे) यांना अटक केली. संशयितांकडून कार, व्हॅन, दुचाकी, पिस्तूल, चॉपर अादी प्राणघातक हत्यारे जप्त करण्यात अाली. ठाणे शहर पोलिस आयुक्त परमवीरसिं��, सहायक आयुक्त आशुतोष डुंबरे, पराग मणेर, नागेश लोहार, बाजीराव भोसले, भरत शेळके, राजकुमार कोथमिरे, ए.ए. कुऱ्हाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.\nपाच काेटी रुपये गेले कुठे : कंपनीतीलसुरक्षा रक्षकांना शस्त्राचा धाक दाखवून नऊ काेटी रुपये पळविण्यात अाले हाेते. अाराेपींना जाताना सीसीटीव्हीही चाेरुन नेले हाेते. दरम्यान, यापैकी चार काेटी रुपये हस्तगत झाले असले तरी उर्वरित पाच काेटी गेले कुठे याचा शाेध अाता पाेलिस घेत अाहेत.\nकाही अाराेपी फरार असल्याचा संशय\nया दरोड्यातील संशयितांच्या सखोल चौकशीमध्ये नाशिक कनेक्शन उघड झाले. याअाधारे संशयितांची माहिती घेतली. या गुुन्ह्यात १५ ते १७ संशयित आहेत. चार वगळता इतर सर्व नाशिक शहर आणि ग्रामीण भागात राहणारे असल्याची माहिती मिळाली होती. पथकाने सापळा रचून संशयितांना अटक केली. काही फरार आहेत. लवकरच संशयित पकडले जातील. बाजीरावभोसले, सहायक पाेलिस आयुक्त, ठाणे शहर\nकंपनीच्या अाजी-माजी कर्मचाऱ्यांचाच कट\nचेकमेट कंपनीत पूर्वी काम करणारा आकाश चव्हाण याने हा दराेड्याचा कट रचला होता. सध्या कंपनीत काम करणारा अमोल कार्ले याने नाशिक येथील गुन्हेगारांशी संपर्क साधून लुटीचे नियाेजन केले. पंधरा दिवसांपासून हा कट शिजत होता. कंपनीच्या कामगाराच्या मदतीने कंपनीवर दरोडा टाकून लुटलेली रक्कम पाथर्डी फाटा येथे ठेवली होती. या गुन्ह्यातील संशयित फरार आहेत. दोन पथकांकडून शोध सुरू आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/category/pmkisan", "date_download": "2021-04-19T10:17:52Z", "digest": "sha1:A675SL6RJKHGL2THFIEQR5J2SNDD6K4F", "length": 11965, "nlines": 204, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना Archives | Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nby Team आम्ही कास्तकार\nby Team आम्ही कास्तकार\nMahavitaran Krushi Yojana 2021 : महावितरण कृषी वीज धोरण योजनेअंतर्गत थकबाकीदार शेतकरी बांधवांना वीज बिल भरण्यासाठी आकर्षक सवलत देण्यात आली...\nपीएम किसान सन्मान योजनेच्या आठव्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना एप्रिलमध्ये मिळणार\nby Team आम्ही कास्तकार\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना अर्थातच किसान या योजनेची आठवी यादी एप्रिल महिन्यामध्ये जाहीर होणार आहे तर ती यादी कशी...\nप्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत 10 टक्के रक्कम भरून शेतात बसवा कृषी सौर पंप\nby Team आम्ही कास्तकार\nKusum Solar Pump Yojana Maharashtra कृषी पंपांना सौर ऊर्जेद्धारे वीज राज्यातील शेतकऱ्यांना विश्वासार्ह, किफायतशीर आणि दिवसा निश्चित पद्धतीने वीज पुरवठा करण्यासाठी कृषी...\nसांगलीत ‘पीएम किसान’च्या अपात्र लाभार्थ्यांकडून ४ कोटी ४१ लाख रुपये वसूल\nby Team आम्ही कास्तकार\nसांगली : पंतप्रधान किसान योजनेतील जिल्ह्यातील ५ हजार १२६ प्राप्तिकर भरणाऱ्या व्यक्तीकडून ४ कोटी २३ लाख ६ हजार तर...\nपीक घेणारी कंपनी तुमची शेती नेते का : नरेंद्र मोदी\nby Team आम्ही कास्तकार\nनवी दिल्ली ः तुमच्या जमिनीत कंत्राटी शेतीचा वापर करून तुम्ही आल्याचे पीक घेता, मग ती कंपनी आल्याबरोबर जमीनही बरोबर...\nअत्यावश्‍यक सेवा वगळून होणार बंद\nby Team आम्ही कास्तकार\nनवी दिल्ली : केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात देशातील शेतकरी संघटनांनी आज (ता. ८) पुकारलेल्या बंदची जय्यत तयारी झाली आहे. विविध...\nपरभणीतील अपात्र शेतकऱ्यांकडून ‘शेतकरी सन्मान’चे २२ लाख वसूल\nby Team आम्ही कास्तकार\nपरभणी : पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम- किसान) योजनेअंतर्गत सात तालुक्यांतील २२७ अपात्र (आयकरदात्या) लाभार्थींकडून अनुदानाची २२ लाख ६...\nधुळे तालुक्यात पीएम किसानच्या अपात्र लाभार्थ्यांना नोटिसा\nby Team आम्ही कास्तकार\nदेऊर, जि. धुळे : धुळे तालुक्यात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ घेणाऱ्या ५५ हजार लाभार्थी शेतकऱ्यांपैकी धुळे तालुक्यातील तब्बल...\nवऱ्हाडात पीएम किसानचे साडे तेरा कोटी रुपये परत घेणार\nby Team आम्ही कास्तकार\nअकोला ः पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या मदतीस अपात्र असलेल्या तसेच आयकर भरणाऱ्यांकडून हा निधी परत घेण्याची प्रक्रीया राबवली जात...\n‘पीएम-किसान’योजनेत अनुदान हडपण्याचा प्रकार उघडकीस\nby Team आम्ही कास्तकार\nपुणे: पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या (पीएम-किसान) नावे केंद्राने पाठवलेले अनुदान काही राज्यांमध्ये शेतकऱ्यांना न देता हडप केले जात असल्याचे...\nनोंदणी, कोविड -१ L लॉकडाउन ई-पास, स्थिती\nकोरोना विषाणूपा���ून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\n(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nनोंदणी, ई-केवायसी आणि ट्रॅक स्थिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nऑनलाईन अर्ज, नोंदणी (प्रसूत सहाय्य)\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nराज्यनिहाय डायरेक्ट लिंक्स, नवीन पंचायत मतदार यादी\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.drushtikonnews.com/2021/03/blog-post_34.html", "date_download": "2021-04-19T08:49:11Z", "digest": "sha1:KHSVX2IRYR7RN6UCJRAKPSF4NUYBWP6W", "length": 10693, "nlines": 51, "source_domain": "www.drushtikonnews.com", "title": "राज्यातील दिव्यांग शाळेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करून दोन महिन्यांच्या आत अंमलबजावणी करणार - धनंजय मुंडे - दृष्टीकोन", "raw_content": "\nHome / बीडजिल्हा / महाराष्ट्र / राज्यातील दिव्यांग शाळेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करून दोन महिन्यांच्या आत अंमलबजावणी करणार - धनंजय मुंडे\nराज्यातील दिव्यांग शाळेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करून दोन महिन्यांच्या आत अंमलबजावणी करणार - धनंजय मुंडे\nMarch 05, 2021 बीडजिल्हा, महाराष्ट्र\nअर्थ व नियोजनसह अन्य खात्यांसोबत व्यापक बैठक घेऊन वेतन आयोग लागू करण्यातील अडसर दूर करू - ना. मुंडेंची विधानपरिषदेत माहिती\nमुंबई : राज्यातील दिव्यांग शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गास राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री ना. धनंजय मुंडे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनातून मोठी 'गुड न्युज' दिली आहे. विधानपरिषदेतील प्रश्नोत्तराच्या तासात ना. मुंडेंनी दिव्यांग शाळेतील शिक्षक-कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग लागू करण्याची अंमलबजावणी दोन महिन्यांच्या आत करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.\nशिक्षकांना देण्यात येणारे समकक्ष वाढीव अनुदान, भत्ते यांसह अन्य प्रश्नी अर्थ व नियोजन खात्याचे मंत्री मा. अजितदादा पवार यांच्यासह अन्य विभागांसमवेत व्यापक बैठका घेऊन ७ व्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासंदर्भा��ील सर्व अडसर दूर करून दोन महिन्यांच्या आत ७ वा वेतन आयोग लागू करण्यात येईल अशी माहिती ना. धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेत बोलताना दिली.\nआ. डॉ. सुधीर तांबे, आ. शरद रणपिसे, आ. भाई जगताप, आ. जयंत पाटील, आ. कपिल पाटील आ. विक्रम काळे, यांसह विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी याबाबत विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नावर अत्यंत सकारात्मक चर्चा करत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे व राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी ७ वा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भातील माहिती सभागृहाला दिली.\nकाँग्रेस नेते भाई जगताप, आ. जयंत आसगावकर यांनी ६ वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर सातव्या वेतन आयोग लागू करण्या दरम्यानच्या कालावधीत आलेल्या अडचणींच्या संदर्भात मंत्री महोदयांचे लक्ष वेधले असता, दिव्यांग शाळेतील शिक्षकांना अन्य शिक्षकांच्या तुलनेत मिळणारे शंभर रुपये वाढीव अनुदान व त्यातील समकक्ष दुवे यातील फरक स्पष्ट करत, हे अडसर दूर व्हावेत व दिव्यांग शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अन्य विभागातील कर्मचाऱ्यांप्रमाणे सातव्या वेतज आयोगाच्या शिफारशी नुसार वेतन मिळावे यासाठी अर्थ व नियोजन खात्यासह संबंधित विभागांसोबत व्यापक बैठक घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. अधिवेशनानंतर पंधरा दिवसांच्या आत संबंधित विभागांसोबत व्यापक बैठक घेऊन हे अडसर दूर करून येत्या दोन महिन्यांच्या आत सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे ना. मुंडेंनी विधानपरिषदेत घोषित केले. यावेळी प्रश्न उपस्थित केलेल्या सर्वच आमदार महोदयांनी ना. मुंडेंच्या या निर्णयाचे स्वागत केले.\nदिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष ज्युनिअर कॉलेजसाठी सरकार सकारात्मक; मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव मांडणार - ना. मुंडे\nदरम्यान दिव्यांग शाळांमधील दहावी पास झालेल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना, मुख्यतः कर्णबधिर विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी अडचणींना सामोरे जावे लागते, यावर राज्य शासन अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना विशेष ज्युनिअर कॉलेज उपलब्ध करून देणार का, हा प्रश्न उपस्थित करत आ. कपिल पाटील यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. ना. धनंजय मुंडे यांनी राज्य सरकार दिव्यांग विद्यार्थ्यांना विशेष ज्युनिअर कॉलेज उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक असून, याबाबत अर��थसंकल्पीय अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव मांडणार असल्याचे प्रतिपादन सभागृहात केले.\nराज्यातील दिव्यांग शाळेतील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करून दोन महिन्यांच्या आत अंमलबजावणी करणार - धनंजय मुंडे Reviewed by Ajay Jogdand on March 05, 2021 Rating: 5\nशिवसेना बीड जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी केज कोव्हिड सेंटरला दिली भेट\nदुचाकीचा अपघातात ऊसतोड मुकादम ठार\nयशोदिप भोजनालय तर्फे चालविण्यात येणाऱ्या शिव भोजन केंद्रा तर्फे आष्टी शहरात घरपोच ७५ थाळी मोफत वाटप\nआरोग्य कर्मचार्‍यांच्या सर्व अडचणी मी स्वतः प्राधान्याने सोडविणार : आ.बाळासाहेब आजबे\nबीडजिल्हा महाराष्ट्र क्राईम बीड जिल्हा ताज्या बातम्या Home आरोग्य-शिक्षण व्हिडीओ देश- विदेश ब्लॉग संपादकीय व्हीडीओ राजकारण मनोरंजन-खेळ Breaking बीड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/1998/01/1654/", "date_download": "2021-04-19T08:19:51Z", "digest": "sha1:AD2ANC236Z6VZLREDM6IXCC6FGQKHNAF", "length": 25016, "nlines": 57, "source_domain": "www.sudharak.in", "title": "मानवी शरीर – एक यंत्र वा त्याहून अधिक? – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – एप्रिल २०२१\nमानवी शरीर – एक यंत्र वा त्याहून अधिक\nजानेवारी, 1998इतरडॉ. र. वि. पंडित\nअलीकडे पर्यायी वैद्यकाचा अथवा पारंपारिक उपचार पद्धतींचा बराच गवगवा होऊ लागला आहे. गेल्या २०-२५ वर्षांत आधुनिक पाश्चात्त्य वैद्यकामध्ये प्रचंड प्रगती झाली आहे. मॉल्यिक्यूलर बायॉलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, बायो-इंजिनियरिंग ही विज्ञानाची नवी दालने विकसित झाल्यामुळे, लुई पास्टरचे जंतुशास्त्र आणि अलेक्झांडर फ्लेमिंगने पाया घातलेले जंतुविरोधक (antibiotics) औषधशास्त्र यापुढे आधुनिक वैद्यकाने फार मोठा पल्ला गाठला आहे. गुणसूत्रे व जीन्स, नैसर्गिक प्रतिकारसंस्था (immuno-system); रोगनिदानासाठी विविध प्रकारची साधने व पद्धती, उदाहरणार्थ क्ष-किरण, अल्ट्रासाऊंड, कॅटस्कॅन, मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग, पॉइस्ट्रान इमिशन टोमोग्राफी इत्यादी, तसेच लेसर किरणांचा वाढता वापर या सर्वांमुळे मानवी शरीराच्या रोगांची व बिघाडाची कारणे शोधणे सहजसुलभ झाले आहे. त्यामुळे आधुनिक वैद्यकपद्धतीत औषधयोजना करणे अधिक , सोपे, निश्चित व नेमके झाले आहे. परंतु त्याचबरोबर दुर्दैवाने डॉक्टरमंडळींची आपली बुद्धिमत्ता व अनुभवात्मक प्रशिक्षण ह्यांचा वापर करण्याची प्रवृत्तीही खालावत चालली आहे. मानवी ��रीर हे एक यंत्र असून त्यास रसायनशास्त्राचे व भौतिकीचे सर्व नियम लागू होतात व ज्याप्रमाणे एखाद्या वाहनाचे इंजिन चालते तसेच मानवी शरीरही काम करते हीच भावना प्रमुख पायाभूत सिद्धान्त (dogma) म्हणून रूढ होत आहे. ज्याप्रमाणे इंजिनातील इंधनवाहक नलिका अथवा नळकांडी (cylindar) स्वच्छ करावी लागतात; त्याचप्रमाणे हृदयातील रक्तवाहिन्या नळ्या घालून खरवडणे अथवा फुगे घालून मोकळ्या करणे हे सामान्य झाले आहे. एवढे करूनही या रक्तवाहिन्या मोकळ्या झाल्या नाहीत तर इंजिनातील नळ्या काढून टाकून त्याठिकाणी पर्यायी वाहिन्या बसविणे (bypass surgery) ही सुद्धा एक सामान्य उपचारपद्धती झालेली आहे ज्याप्रमाणे इंजिनातील पिस्टन, पिस्टन रिंगा, स्पार्क प्लग, झडपा (valves) बदलून नवे भाग (spare parts) बसवितात, त्याचप्रमाणे हृदय, यकृत, पांथरी (pancreas), मूत्रपिंड, अस्थिजोड, डोळ्याचे भाग, त्वचा यासारखे अवयव बदलून शरीरास पुन्हा कार्यक्षम करण्याचे तंत्र रूढ होऊ पाहत आहे.\nज्याप्रमाणे इंजिनात वापरले जाणारे इंधन अधिकाधिक कार्यक्षम करणे, वंगणाच्या वेगवेगळ्या तन्हा वापरणे, त्याचप्रमाणे मानवी शरीरक्रियांमधील बिघाड दुरुस्त करण्यासाठी calcium blockers, beta blockers सारखी हृदयरोगावरील औषधे वअधिक मूत्रनिस्सारणासाठी diuretics वापरली जातात. यामागील भूमिकाही मानवशरीरास यंत्र मानण्याचीच आहे. मानसिक रोगांसाठी विजेचे झटके (shock). देण्याची पूर्वापार पद्धत ही तर अतिशय क्रूर आहे. कपडे धुताना कपड्यातील मळ काढण्यासाठी लाकडी धोपटण्याने ठोकण्यासारखाच हा प्रकार आहे या सर्व वैद्यकीय उपचारांमध्ये, मानवी शरीर हे एक यंत्र आहे व ते सुरळीत ठेवण्यासाठी, जुन्या इंजिनांना ज्याप्रमाणे सतत देखभाल (overhauling) आणि नवे भाग बसविण्याची (change of parts) आवश्यकता असते तसेच प्रयत्न आधुनिक वैद्यकशास्त्र करीत असते. परंतु मानवी शरीर हे खरोखरच एक यंत्र आहे काय\nमानवी शरीर व त्यातील क्रिया-प्रक्रियांचा अभ्यास करणार्या इतरही अनेक वैद्यक पद्धती जगात प्रचलित आहेत, त्या म्हणजे आयुर्वेद, युनानी, तिब्बी, यिन व यांगवर आधारित चिनी उपचारपद्धती, सूचिवेघन (acupuncture), होमियोपॅथी, योगचिकित्सा इत्यादी. या सर्व वैद्यक पद्धतींना हल्ली पारंपारिक, पर्यायी अथवा स्थानिक वैद्यक पद्धती (traditional, alternate or ethnic systems of medicine) म्हणण्याचा प्रघात असून या सर्व वैद्यक पद्धतींमध्ये मानवी शरीर हे निसर्गाचे एक उ��्क्रांत लेणे मानले जाते, आणि मानवी शरीर हे केवळ यंत्रवत् काम करीत नसून त्यामध्ये निसर्गाच्या विविध मूलतत्त्वांचा . व ऊर्जेचा मोठा सहभाग असतो असे मानले जाते. शरीर हे निसर्गाशी एकरूप आहे व ज्याप्रमाणे निसर्गाचे वर्णन कठोर शिस्तीचे नसते, त्याचप्रमाणे मानवी शरीरधर्म हेसुद्धा यांत्रिक चाकोरीमध्येच घडतात असे या वैद्यकपद्धती मानत नाहीत. या सर्व पारंपारिक वैद्यक पद्धतीत रोगनिदान करताना शरीराचा तुटक असा विचार न करता, शरीर हे संपूर्ण निसर्गाचा एक घटक समजूनच अभ्यास केला जातो, आणि शरीरात होणारे बिघाड हे या शरीराचे निसर्गाशी असणारे द्वंद्व असते असे मानले जाते. म्हणून शारीरिक पीडा व रोग यासाठी नैसर्गिक पद्धतीनेच उपचार केले पालिजेत असेच सर्व पारंपारिक वैद्यकपद्धती, मानतात. निसर्गापासून मिळणाच्या वनस्पती, प्राणिज व खनिज पदार्थ यांचाच औषधे म्हणून वापर करण्यात येतो. या सर्व पद्धती हजारो वर्षे टिकून आहेत,कारण त्या उपयुक्त आहेत हे सुद्धा आता सर्वमान्य होत आहे. नैसर्गिक पदार्थांपासून वेगवेगळ्या प्रक्रिया केलेली आयुर्वेदिक, युनानी, तिब्बी आणि चिनी औषधे, तसेच अशाच पदार्थांपासून परंतु वेगळ्या तत्त्वावर आधारलेली होमियोपॅथिक औषधे, तसेच आयुर्वेदिक शल्यक्रिया, पंचकर्म अथवा चिनी सूचिवेधन या सर्वांची उत्तम गुणवत्ता आहे याबद्दल आता शंका घेतली जात नाही.\nआधुनिक पाश्चात्त्य वैद्यकाचे या पारंपारिक व पर्यायी उपचारपद्धतींकडे लक्ष आकृष्ट झालेले असून या सर्व उपचारपद्धतींचा पाश्चात्त्य देशात प्रसार होतो आहे. जगातील वेगवेगळ्या भूभागात व वातावरणात उपलब्ध असणार्याा वनस्पती, प्राणी,खनिजे व मृदाजैविके (fungi) यांचा अभ्यास होऊ लागला आहे व त्यापासून व्यापारी लाभ मिळविण्याच्या लोभापायी पेटंटविषयक वादही निर्माण होत आहेत. या सर्व पारंपारिक वैद्यक पद्धतींमध्ये व्यापारी लाभ व एकाधिकार प्राप्त करण्याची प्रवृत्ती नव्हती, व उपलब्ध ज्ञान सर्वांसाठी खुले होते; परंतु पाश्चात्त्यांच्या व्यापारी वृत्तीमुळे आता तणाव व विवाद निर्माण होऊ लागले आहेत.\nआयुर्वेदिक औषधे विविध नैसर्गिक पदार्थांवर वेगवेगळ्या प्रक्रिया करून सिद्ध केली जातात. अशा तयार औषधांचे गुणधर्मही वैद्यांना चांगले माहीत असतात. परंतु या औषधांमधील महत्त्वाचे कार्यक्षम घटक कोणते याचे रासायनिक विश्लेषण झालेले आढळत नाही. त्याचप्रमाणे अशा रासायनिक घटकांचे (molecules) शरीरावर होणारे परिणाम आधुनिक संख्याशास्त्रीय (statistical) पद्धतीने प्रयोग करून निश्चित केले जात नाहीत ही एक मोठी त्रुटी आहे. अमुक एक काढा अथवा अमुक एक चूर्ण विशिष्ट रोगावर परिणामकारक आहे असे ग्रथित असते, पण त्या काढ्यात अथवा चूर्णात परिणामकारक मॉलिक्युल्स कोणते, तसेच या परिणामकारक द्रव्याच्या उपयुक्ततेवर औषध सिद्ध करण्याच्या पद्धतीनुसार बदल होतात काय व ते कोणत्या कारणास्तव याचा सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे. असे झाले तर आयुर्वेदिक औषधे अधिक शास्त्रशुद्ध होतील. याखेरीज जुन्या नैसर्गिक पदार्थांसोबतच नवनवीन नैसर्गिक पदार्थांचा सतत अभ्यास होत राहिला पाहिजे. प्राचीन काळापासून वापरात असलेल्या वस्तूंशिवाय, निसर्गात उपलब्ध असणान्या सर्वच पदार्थाचे परीक्षण होणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ सेलेनियम, मॉलिब्डियम यांसारखी खनिजे, तसेच भारताच्या ईशान्येकडील प्रांतांत, आढळणारे अनेक अतिशय विषारी कीटक यांचा सर्वांगीण अभ्यास झाला पाहिजे.\nआयुर्वेदाप्रमाणे होमियोपॅथीची सर्वच औषधे नैसर्गिक पदार्थापासूनच तयार करण्यात येतात. परंतु या औषधांची गुणवत्ता ठरविण्याचा हल्लीचा एकमेव प्रचलित मार्ग निरोगी व्यक्तींवर अशा औषधांचा परिणाम तपासून पाहणे (proving) हाच आहे, आणि असे करताना तौलनिक निरीक्षण (with controls) केले जात नाही. ही या वैद्यकातील मोठी त्रुटी आहे. आधुनिक वैज्ञानिक रीतीने प्रायोगिक प्राणी (laboratory animals), ऊमक व पेशीसंवर्धन तंत्र (tissue and cell culture techniques) यांचा वापर केला जात नाही. त्यामुळे होमियोपॅथिक औषधांच्या बाबतीत “बाबा वाक्यं प्रमाणम्’ असाच प्रकार आहे. होमियोपॅथीतील डॉ. हानिमान यांना गवसलेले तत्त्व केवळ गौडबंगाल राहून उपयोगी नाही. त्याचे आधुनिक वैज्ञानिक पद्धतीने विश्लेषण होणे आवश्यक आहे. काही होमियोपॅथिक औषधांचा जादुच्या कांडीसारखा उपयोग होतो हे खरे आहे, परंतु जीवभरण प्रसंगी जादूच्या कांडीवर विसंबून राहणे कितपत शहाणपणाचे ठरणार होमियोपॅथीचे परिणामकारकत्व (effective principle) वैज्ञानिक रीतीने विशद झाले पाहिजे.\nहल्ली पारंपारिक व पर्यायी वैद्यकावर संयुक्त राष्ट्रसंघ (UNO), तसेच विविध विद्यापीठे आणि गैरसरकारी संघटना (NGOs) चर्चासत्रे आयोजित करतात व नियतकालिके व ग्रंथ त्यांतून या विषयाव��� विस्तृत चर्चा होऊ लागली आहे. परंतु आमच्या शासकीय व खाजगी आयुर्वेद व होमियोपॅथी महाविद्यालयांनी तसेच डाबर, बैद्यनाथ, सांडू, झंडू, विको यासारख्या श्रीमंत औषधनिर्मात्यांनी आयुर्वेद व होमियोपॅथी वैद्यकास आधुनिक औषधिशास्त्राच्या (pharmacology) वैज्ञानिक शिस्तीत बसविण्यासाठी ठोस प्रयत्न केले पाहिजेत. असे झाले तरच या परंपरागत पर्यायी उपचारपद्धती अधिक तर्कशुद्धआणि विश्वासार्ह ठरतील.\nऔषधी गुणधर्म असलेल्या नैसर्गिक पदार्थांचा, विशेषतः वनस्पतींचा, झपाट्याने व्हास होतो आहे. अनेक वनस्पती पर्यावरणदूषणामुळे नष्ट होत आहेत. अनेक औषधी वृक्षांचा इंधनासाठी वापर होत आहे. वनस्पतींची ओळख असणार्याळ व्यक्तींची संख्या कमी होत आहे व वनस्पतींची वर्णने करणारे सचित्र कोश व संग्रह (herbarium) निर्माण करण्याचे प्रयत्न होत नाहीत त्यामुळे वनस्पतींबद्दल माहिती सुलभपणे उपलब्ध होत नाही. आणि सर्वांत चिंता करण्यासारखी गोष्ट म्हणजे हल्ली उपयुक्त औषधी वनस्पती दुर्मिळ व अपुर्याा होत चालल्या आहेत. गुग्गुळासारखा उपयुक्त पदार्थ शुद्ध स्वरूपात बाजारात मिळत नाही या सर्व गोष्टी अंततः पर्यायी वैद्यक पद्धतीस घातक ठरू शकतात. यासाठी शासनाचे कृषिविभाग, भारतातील विविध हवामानांत कार्यक्षेत्र असलेली कृषिविद्यापीठे, सधन शेतकरी, आयुर्वेद-संस्था, व हौशी व्यक्तींनी सर्व ज्ञात औषधी वनस्पतींच्या विविध जाती, प्रजातींचे प्रजनन, संगोपन व मोठ्या प्रमाणावर लागवड करणे अतिशय महत्त्वाचे व निकडीचे आहे. आर्थिक लाभासाठी ऊस, चहा, सोयाबीन ही पिके घेण्यासोबतच औषधी वनस्पतींची पिके घेणेही आवश्यक आहे.\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – एप्रिल २०२१\nदेशहित की अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर हल्ला – शुभलक्ष्मी नाईक गांवकर\nकवीची कैद – राजराहुल (राहुल खंडाळे)\nकोविड-१९ अरिष्टानंतरची नवक्षितिजे – श्रीधर सुरोशे\nलोकशाही संकोचते आहे – प्रसाद माधव कुलकर्णी\nगडबड-घोटाळे (व्यंगचित्रे) – चित्रकार प्रभाकर पाचपुते\nस्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल – ज्ञानेश वाकुडकर\nकिसान विरुद्ध सरकार ते किसान अभिमुख देश – श्रीनिवास नी. माटे\nभांडवलशाही हीच एक मोठी समस्या – प्रभाकर नानावटी\nहळूच – राजराहुल (राहुल खंडाळे)\nबोधकथा – वंदना भागवत\n – चित्रकार मिलिंद क्षीरसागर\nसमता आणि स्वातंत्र्य किती खरे ���िती खोटे – प्राची माहुरकर\nआमच्या लोकशाहीचे भवितव्य – हरिहर कुंभोजकर\nभग्न (होऊ घातलेल्या) तळ्याकाठी… \nसुदृढ लोकशाही – नरेंद्र महादेव आपटे\nथांबा, पुढे गतिरोधक आहे – हेमंत दिनकर सावळे\nयार… बोल, लिही – सचिनकुमार वि.तायडे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2015/04/297/", "date_download": "2021-04-19T10:25:55Z", "digest": "sha1:W3HNIBK3YA7CHONZUNSDY4U22ZIAYL3P", "length": 21743, "nlines": 61, "source_domain": "www.sudharak.in", "title": "सुसह्य नागरीकरणासाठी हवा संतुलित विकास – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – एप्रिल २०२१\nसुसह्य नागरीकरणासाठी हवा संतुलित विकास\nएप्रिल, 2015अर्थकारण, विकास, समाजअभय टिळक\n“शहरीकरणाच्या प्रक्रियेत अग्रेसर असलेले राज्य’, असा महाराष्ट्राचा लौकिक पार त्याच्या स्थापनेपासूनचा आहे. आर्थिक विकास, औद्योगीकरण आणि शहरीकरण यांचे जैविक नाते ध्यानात घेता, या वास्तवाचा विस्मय वाटत नाही. औद्योगिकदृष्ट्या पुढारलेले राज्य, अशीच महाराष्ट्राची ओळख आहे. वस्तुनिर्माण उद्योग (मॅच्युफॅक्‍चरिंग) आणि सेवा उद्योग (सर्व्हिसेस) या दोन बिगरशेती क्षेत्रांचा राज्याच्या ठोकळ उत्पादितामधील एकत्रित वाटा आज जवळपास 89 टक्‍क्‍यांच्या घरात आहे. तर, 2011 सालच्या जनगणनेची जी प्राथमिक आकडेवारी हाती येते, तिच्यानुसार नागरीकरणाची राज्यातील सरासरी पातळी 45.23 टक्के इतकी आहे. नागरीकरणाच्या देशपातळीवरील 31 टक्‍क्‍यांच्या सरासरीपेक्षा महाराष्ट्रातील नागरीकरणाची सरासरी पातळी किती तरी अधिक आहे. सर्वसाधारण आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत बिगरशेती व्यवसाय क्षेत्रांची आगेकूच होते आणि त्यातूनच शहरांच्या वाढविस्ताराला गती येते. त्यामुळे, औद्योगिकदृष्ट्या देशभरात आघाडीवर असलेला महाराष्ट्र नागरीकरणाच्या विस्तारातही बिनीवर राहावा, हे स्वाभाविकच ठरते.\nत्यामुळे राज्यातील शहरी वाढविस्ताराचे नियोजन – व्यवस्थापन काटेकोरपणे करणे, हेच येत्या काळातील एक बिकट आव्हान ठरावे. कारण, इथून पुढच्या काळात आर्थिक विकासाचे राज्यासमोरील आव्हान दुहेरी बनणार आहे. शेतीसह एकंदरीनेच कुंठित बनलेल्या ग्रामीण अर्थकारणास एकीकडे चालना देत असतानाच, दुसरीकडे बकालपणे हातपाय पसरणाऱ्या शहरी विस्तारास शिस्त लावणे, असे हे दुहेरी आव्हान येत्या काळात सर्वांचीच कसोटी पाहणारे ठरेल. ग्रामीण विकास आणि शहरीकरण यांच्यादरम्यान जे एक नैसर्गिक, जैविक आणि परस्परपोषक नाते अपेक्षित असते, त्या नात्याची पार वासलात लागल्याचे चित्र राज्यात दिसते. परिणामी, राज्याच्या ग्रामीण भागांतून शहरांकडे स्थलांतर करणाऱ्या गोरगरिबांबरोबरच गरिबीचेही स्थलांतर राज्यात घडून येताना दिसते. शहरी दारिद्य्राचे राज्यातील प्रमाण आणि शहरोशहरी पसरणाऱ्या झोपडपट्ट्या याच वास्तवाची साक्ष देतात.\nराज्यातील नागरीकरणाच्या प्रक्रियेत गेल्या 50 वर्षांत जो असमतोल पोसला गेलेला आहे, त्या असमतोलामध्ये राज्यातील विषम आणि निकृष्ट शहरी वाढविस्ताराची बीजे रुजलेली आहेत. नागरीकरणाच्या विस्तारातील हे असंतुलन विभाग, जिल्हा आणि शहर अशा तीनही पातळ्यांवर सुखेनैव नांदत आहे. आता, यातही पुन्हा विस्मय वाटण्याजोगे काहीच नाही. नागरीकरणाचा विस्तार हे सर्वसाधारण आर्थिक विकासाच्या प्रक्रियेचे अपत्य गणले जाते. त्यामुळे “जे आडात तेच पोहोऱ्यात” या नात्याने राज्यातील आर्थिक विकासाच्या प्रक्रियेतील साऱ्या गुणदोषांचे प्रतिबिंब राज्यातील नागरीकरणाच्या वाढविकासात डोकवावे, हे ओघानेच येते. मुळात, आपल्या राज्यातील आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत प्रचंड विभागीय असमतोल आहे. हाच प्रादेशिक असमतोल शहरीकरणाच्या विस्तारातही झिरपलेला दिसतो.\nया सगळ्यातील मोठा विरोधाभास म्हणजे, विकेंद्रित औद्योगिक विकासाचे धोरण राज्यात 1970 आणि 1980 च्या दशकात राबविले जाऊनही त्याद्वारा राज्यात विकेंद्रित नागरीकरणाला चालना मिळाल्याचे दिसत नाही. राज्यातील नागरीकरणाच्या “पॅटर्न’ वर मुंबईच्या भौगोलिक स्थानांकनाचा आणि मुंबईच्या गेल्या चार शतकी भरभराटीचा प्रचंड पगडा आहे. राज्यातील सहा महसुली विभागांमध्ये कोकण विभागाची नागरीकरणाची सरासरी पातळी सर्वोच्च आणि राज्य सरासरीपेक्षा किती तरी अधिक आहे. 1961 सालच्या जनगणनेनुसार, राज्यातील नागरीकरणाची सरासरी पातळी 28 टक्‍क्‍यांच्या आसपास होती, तर त्याच आकडेवारीनुसार, कोकण विभागातील नागरीकरणाची सरासरी पातळी होती 56 टक्‍क्‍यांहून अधिक. 2011 सालच्या जनगणनेची तपशीलवार आकडेवारी अद्याप प्रकाशित झालेली नाही; परंतु, 2001 मध्येही तौलनिक चित्र असेच होते. 2001 सालच्या जनगणना आकडेवारीनुसार राज्यातील नागरीकरणाचे सरासरी प्रमाण 42 टक्‍क्‍यांवर पोचलेले होते, त्या वेळी कोकण विभा��ातील नागरीकरणाच्या सरासरी पातळीने 75 टक्‍क्‍यांचा टप्पा पार केलेला होता.\nकोकण विभागाखालोखाल या क्रमवारीत मग येतात पुणे, नागपूर आणि नाशिक महसुली विभाग. राज्यातील आर्थिक विकास मुंबई-पुणे-नाशिक या त्रिकोणातच बव्हंशी एकवटलेला असल्याने, राज्यातील शहरीकरणही याच त्रिकोणात एकवटलेले आहे. राज्यातील एकंदर शहरी लोकसंख्येपैकी 74 टक्के शहरी लोकसंख्या कोकण, पुणे आणि नाशिक या तीन महसुली विभागांत केंद्रीभूत झाल्याचे 1961 ची जनगणना सांगते. हीच टक्केवारी 75 टक्‍क्‍यांवर पोचल्याचे चित्र 2001ची आकडेवारी आपल्यासमोर मांडते.\nशहरी लोकसंख्येचे आकारमान वाढणे आणि लहान-मोठ्या आकाराच्या नागरी केंद्रांच्या संख्येमध्येही भर पडणे, या दोन्ही गोष्टी नागरीकरणाच्या वाढविस्तारादरम्यान समांतर पद्धतीने घडून येणे अपेक्षित आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत इथेही विसंवादच दिसतो. 1961 सालच्या जनगणनेनुसार, त्या वेळी 1 कोटी 12 लाखांच्या घरात असलेली महाराष्ट्राची शहरी लोकसंख्या लहानमोठ्या आकारमानाच्या एकंदर 268 नागरी केंद्रांमध्ये विभागलेली होती. आता, 2011 सालच्या प्राथमिक आकडेवारीनुसार महाराष्ट्रातील 5 कोटी 8 लाख इतकी शहरी लोकसंख्या 535 नागरी विभागांत सामावलेली आहे. म्हणजेच, 1961 आणि 2011 या पाच दशकांच्या कालावधीदरम्यान राज्यातील शहरी लोकसंख्येमध्ये साधारणपणे साडेचारपट वाढ घडून आली; परंतु नागरी केंद्रांची संख्या मात्र वाढली केवळ दुपटीनेच. त्यातही पुन्हा, नागरी केंद्रांच्या संख्येतील बहुतांश वाढ 2001 आणि 2011 या दशकभरादरम्यानच घडून आलेली दिसते. याचा मथितार्थ हाच, की महाराष्ट्रातील नागरीकरणाची आगेकूच ही पूर्वापार अस्तित्वात असलेल्या नागरी केंद्राच्या लोकसंख्येमध्ये भर पडण्यातूनच चालू आहे.\nत्यातही पुन्हा कहर म्हणजे, राज्यातील सर्व लहान-मोठी शहरे सर्वसाधारणपणे समान गतीने वाढताना दिसत नाहीत. एक लाख वा त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या शहरांमध्ये राज्यातील एकंदर शहरी लोकसंख्येपैकी 66 टक्के शहरी लोकसंख्या एकवटलेली होती, असे 1961 ची जनगणना सांख्यिकी आपल्याला सांगते. 2001 सालच्या जनगणनेनुसार, एक लाख अथवा त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असणाऱ्या शहरांमधील हे केंद्रीकरण 80 टक्‍क्‍यांपर्यंत उंचावलेले दिसते. मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरांमधील स्थानिक स्वराज्य संस्था त्या त���या शहराचे व्यवस्थापन करताना आज मेटाकुटीला आल्याचे का दिसतात, त्याचे उत्तर राज्यातील शहरांच्या अशा असमान वाढीत सापडते.\nमहाराष्ट्रातील या अशा विषम नागरीकरणाची नाळ फसलेले औद्योगिक विकेंद्रीकरण आणि खुरटलेली शेती या दुहेरी वास्तवाशी जुळलेली आहे. राज्यातील औरंगाबाद आणि अमरावती हे दोन महसूली विभाग नागरीकरणाच्या विकास विस्तारात पूर्वापारच मागे रखडलेले दिसतात. या दोन महसुली विभागांत मिळून 13 जिल्हे आहेत. हे जिल्हे बहुशः शेतीप्रधानच आहेत. शेतीसह एकंदरच प्राथमिक क्षेत्रामध्ये रोजीरोटी कमावणाऱ्या श्रमिकांचे या 13 जिल्ह्यांतील एकंदर श्रमिकांमध्ये असणारे प्रमाण आजही प्रत्येकी 70 टक्‍क्‍यांहून अधिकच आहे. या 13 जिल्ह्यांमधील शेती मुख्यतः पावसावरच विसंबलेली आहे. सगळ्यात कळीची बाब म्हणजे, या 13 जिल्ह्यांमधील अंतिम सिंचन क्षमताही 12 ते 17 टक्‍क्‍यांच्या दरम्यानच आहे. ज्या भागातील शेती मुख्यतः पावसावरच निर्भर आहे, जिथे बिगरशेती उद्योगव्यवसायांचा मर्यादित विस्तार आहे, तेथील सर्वसाधारण आर्थिक विकास कमजोर राहणारच. आर्थिक विकासच क्षीण असेल तर नागरीकरणही कुपोषितच असणार.\nराज्यातील असमान नागरी वाढविकासाचा प्रश्न हा मूलतः विषम प्रादेशिक विकासाचा प्रश्न आहे. विकेंद्रित औद्योगीकरणाद्वारा विकेंद्रित नागरीकरणास चालना मिळत नाही, हा धडा आपण शिकलेलो आहोत. शेतीची दुरवस्था असल्याने विकेंद्रित नागरीकरणाला शेती क्षेत्राकडून ऑक्‍सिजनचा पुरवठा होण्याच्या शक्‍यता मंद आहेत. राज्यातील कुंठित सिंचन क्षमतेमुळे शेतीची उत्पादकता खुरटलेली आहे. या सगळ्या समस्या परस्परांत घट्टपणे गुंफलेल्या आहेत. हा गुंता उकलायचा तर गरज आहे ती प्रगल्भ राजकीय इच्छाशक्तीची आणि बहुआयामी प्रयत्नांची. त्या प्रयत्नांना पाठबळ हवे ते एकात्मिक चिंतनाचे. आज अभाव आहे तो नेमका त्याचाच\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – एप्रिल २०२१\nदेशहित की अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर हल्ला – शुभलक्ष्मी नाईक गांवकर\nकवीची कैद – राजराहुल (राहुल खंडाळे)\nकोविड-१९ अरिष्टानंतरची नवक्षितिजे – श्रीधर सुरोशे\nलोकशाही संकोचते आहे – प्रसाद माधव कुलकर्णी\nगडबड-घोटाळे (व्यंगचित्रे) – चित्रकार प्रभाकर पाचपुते\nस्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल – ज्ञानेश वाकुडकर\nकिसान विरुद्ध सरका�� ते किसान अभिमुख देश – श्रीनिवास नी. माटे\nभांडवलशाही हीच एक मोठी समस्या – प्रभाकर नानावटी\nहळूच – राजराहुल (राहुल खंडाळे)\nबोधकथा – वंदना भागवत\n – चित्रकार मिलिंद क्षीरसागर\nसमता आणि स्वातंत्र्य किती खरे किती खोटे – प्राची माहुरकर\nआमच्या लोकशाहीचे भवितव्य – हरिहर कुंभोजकर\nभग्न (होऊ घातलेल्या) तळ्याकाठी… \nसुदृढ लोकशाही – नरेंद्र महादेव आपटे\nथांबा, पुढे गतिरोधक आहे – हेमंत दिनकर सावळे\nयार… बोल, लिही – सचिनकुमार वि.तायडे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00225.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/photogallery/lifestyle/fashion-tips-stylish-dresses-ideas-for-raksha-bandhan-2020-in-marathi/photoshow/77306111.cms", "date_download": "2021-04-19T09:59:52Z", "digest": "sha1:CR5J7RTP5A7IWCKFA7XNENLQ4DGTPNZD", "length": 7105, "nlines": 90, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nRaksha Bandhan 2020 रक्षाबंधनासाठी ट्राय करा ग्लॅमरस पारंपरिक लुक\nपारंपरिक आटफिटला द्या ग्लॅमरचा तडका\nबहीण भाऊच्या नात्याची वीण घट्ट करणारा सण म्हणजे रक्षाबंधन. या दिवशी हटके दिसण्यासाठी भाऊ बहिणी सुंदर - सुंदर पोषाख परिधान करतात. पण यंदा कोणत्या प्रकारचे आउटफिट घालायचे, याबाबत तुम्ही अजूनही गोंधळात असाल तर आम्ही तुम्हाला मद करू शकतो.\nजर तुम्हाला काही हटके तसंच स्टायलिश कपडे परिधान करण्याची इच्छा असेल तर एथनिक फ्युजन लुक ट्राय करू शकता. लेहंग्यासह कुर्ती किंवा क्रॉप टॉपसह पलाझो आणि त्यावर जॅकेट घालावे, हा देखील उत्तम पर्याय आहे.\n(रक्षाबंधनासाठी स्टायलिश ज्वेलरीची अशी करा निवड)\nकपडे खरेदी केले नसतील तर एखाद्या जुन्या अनारकली ड्रेसला कॉन्ट्रास्ट लुक तुम्ही देऊ शकता.\n(जान्हवी कपूरची साडीतील हटके स्टाइल, रक्षाबंधनासाठी तुम्हीही ट्राय करू शकता हे लुक)\nसिल्कची साडी प्रत्येक सण समारंभासाठी परफेक्ट पर्याय आहे. रक्षाबंधनाच्या दिवशी सिल्क साडी आणि स्टायलिश ब्लाउज परिधान करून स्वतःला ग्लॅमरस लुक देऊ शकता. सुंदर दागिने देखील परिधान करा.\n(बॉलिवूडमधील स्टायलिश बहीण-भाऊ, तुम्हालाही आवडेल त्यांची फॅशन)\nसण- उत्सवांसाठी चिकन पॅटर्न कुर्ता परिधान केल्यास तुम्हाला परफेक्ट लुक मिळेल. तुमच्याकडे जुना चिकन पॅटर्न कुर्ता असल्���ास त्यावर कॉन्ट्रास्ट रंगाचा ओढणी मॅच करा.\n(Raksha Bandhan 2020 घरच्या घरी, राखीची तयारी)\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nRaksha Bandhan 2020 रक्षाबंधनासाठी स्टायलिश ज्वेलरीची अशी करा निवडपुढची गॅलरी\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2000/01/2619/", "date_download": "2021-04-19T08:34:26Z", "digest": "sha1:JWPTULRV3A34I7UWB7ZZFWRRNSTF5TQQ", "length": 29775, "nlines": 60, "source_domain": "www.sudharak.in", "title": "आम्ही आणि ‘ते’! (२) – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – एप्रिल २०२१\nजानेवारी, 2000इतरदिवाकर पुरुषोत्तम मोहनी\nमागच्या अंकामध्ये समाजाची चिकित्सक वृत्ती कोणत्याही एका जातीकडून कुंठित होत नसते हे सांगण्याचा प्रयत्न मी केला. ह्या अंकात बहुजनांचे शोषण करण्याचा मक्ता फक्त ब्राह्मणांकडे नव्हता हे सांगण्याचा यत्न करणार आहे.\nअन्याय आणि शोषण ह्यांचा देशमुख त्याच वाक्यात पुढे उल्लेख करतात. त्यांच्या वाक्यातून अन्याय आणि शोषण फक्त ब्राह्मणांनीच केले असे सूचित होते. परंतु ते तसे नाही हे इतिहासाच्या कोणत्याही चिकित्सक वाचकाला समजण्यासारखे आहे. आमच्या देशात अन्याय आणि शोषण आम्ही सर्वांनीच एकमेकांचे केले. येथे म्हणजे भारतात महाराष्ट्रातल्या काही मोजक्या प्रदेशात शाहूचे मुख्यप्रधान म्हणून पेशव्यांनी राज्य केले असले तरी अन्यत्र कोठेही ब्राह्मण राज्यकर्ते नव्हते. (शिवाजी महाराजांनी वंशपरंपरा चालणारी वतने नष्ट केली आणि शाहू महाराजांनी म्हणजे त्यांच्या नातवाने ती पुन्हा सुरू केली-पंतप्रधानाचे पद वंशपरंपरेने एका कुळात चालविले ही त्यांची चूक झाली आहे. परंतु तो काळच तसा होता. घराणेशाहीचा पगडा जनमानसावर इतका की पुढे चाळीस दिवसांच्या अर्भकाला पंतप्रधानपदाची वस्त्रे\nपुण्याचे पेशवे सोडले तर बाकी सगळे ब्राह्मण राजेमहाराजे ह्यांची हांजी करणारे, त्यांच्याकडे कारकुनी करणारे, आचारी, पाणक्ये, वाढपी म्हणून नोकया करणारे असेच होते. आचारीपाणक्यांची, दरिद्री ब्राह्मणांची, याचकांची संख्या महाराष्ट्रातसुद्धा फार कमी नव्हती. ज्यांच्या घरात कोठलीही वतनवाडी नाही, जे इतरांचे आश्रित म्हणून राहत, ज्यांची मुले वार लावून, मधुकरी मागून विद्याभ्यास करीत, विद्येसाठी तीर्थक्षेत्री गेल्यावर ज्यांना अन्नसत्रात जेवावे लागे अशा ब्राह्मणांची संख्या अगदी अलीकडे–विसाव्या शतकातल्या उत्तरार्धात घटली आहे. आणि शोषणाचे म्हणाल तर सगळीच भारतीय प्रजा एकमेकांचे शोषण करीत आली आहे. शासक म्हणजे क्षत्रिय वर्णाचे म्हणवणारे लोक वैश्यांचे शोषण करीत. सावकार (वैश्य) सर्वांनाच लुबाडीत. दुकानदारांनी मालात भेसळ करावयाची, वजनात दांडी मारायची, हे ग्राहकांचे शोषणच होते. ह्यातून कोणत्याही जातीचे दुकानदार सुटले नाहीत शूद्रांनी कामचुकारपणा करावयाचा हा प्रघात होता. कोणालाच त्याबद्दल लाज किंवा संकोच वाटलेला नाही. सगळ्या बलुतेदारांना–ह्यांमध्ये जोशीसुद्धा एक होता-कुणब्याच्या म्हणजे शेतक-यांच्या खळ्यावर जाऊन धान्याची याचना करावी लागे. त्याचे मार्मिक वर्णन गावगाडा ह्या पुस्तकात केलेले आहे. अन्याय आणि शोषण करण्यात कोणत्याही जातीचा माणूस हार खाणार नाही असे आपला सामाजिक इतिहास वाचून मनात येते. ब्राह्मण इतर जातींचे शोषण करीत व त्याशिवाय त्यांचा अपमान करीत. क्षत्रिय शोषणाबरोबर त्यांच्याहून खालच्या ( शूद्रांनी कामचुकारपणा करावयाचा हा प्रघात होता. कोणालाच त्याबद्दल लाज किंवा संकोच वाटलेला नाही. सगळ्या बलुतेदारांना–ह्यांमध्ये जोशीसुद्धा एक होता-कुणब्याच्या म्हणजे शेतक-यांच्या खळ्यावर जाऊन धान्याची याचना करावी लागे. त्याचे मार्मिक वर्णन गावगाडा ह्या पुस्तकात केलेले आहे. अन्याय आणि शोषण करण्यात कोणत्याही जातीचा माणूस हार खाणार नाही असे आपला सामाजिक इतिहास वाचून मनात येते. ब्राह्मण इतर जातींचे शोषण करीत व त्याशिवाय त्यांचा अपमान करीत. क्षत्रिय शोषणाबरोबर त्यांच्याहून खालच्या () जातींचा अपमान करीत. क्षत्रिय-राज्यकर्त्यांच्या अन्यायाच्या आणि शोषणाच्या कथा तर न संपणाच्या असतील. शिवाजी महाराजांच्या गौरवाची म्हणून जी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची गोष्ट सांगण्यात येते ती तेव्हाचे राज्यकर्ते आपल्या प्रजेच्या लेकीसुनांवर कसा अन्याय करीत त्याचे एक स्पष्ट उदाहरणच आहे. कलकत्ता शहराची भरभराट झाली ती केवळ तेथला राजा (म्हणजे कुंपणी सरकार) अन्यायी आणि शोषक नव्हता म्हणून. त्याने आपल्या प्रजेला जे अभय दिले त्यामुळेच तो भारतात राज्य करू शकला ह्याकडे आम्हाला दुर्लक्ष करता येत ���ाही. केवळ आपल्या लोकांच्या मनांत ज्या समजुती घर करून बसल्या होत्या त्यांमुळे आम्ही काही लोकांना शुद्र आणि शूद्रातिशूद्र मानून चाललो आहोत. हे शुद्रत्व जन्माने येते असेही आम्ही मानतो. ह्यात केवळ ब्राह्मणांचा दोष होता किंवा आहे असे नाही. छत्रपतींच्या वंशजांमध्ये राज्यकर्तृत्व नव्हते पण ते आहेच असे आम्ही मानले. पेशव्यांच्या वंशजांमध्ये दिवाणगिरी करण्याचा गुण नव्हता तरी अवघी प्रजा त्यांना श्रेष्ठ मानत होती. आम्हा सर्वांना घराणेशाहीच कळत होती, त्यामुळेच हा अनर्थ ओढवला आहे. ब्राह्मणाचा मुलगा ब्राह्मण म्हणूनच ओळखला जातो हे का घडते) जातींचा अपमान करीत. क्षत्रिय-राज्यकर्त्यांच्या अन्यायाच्या आणि शोषणाच्या कथा तर न संपणाच्या असतील. शिवाजी महाराजांच्या गौरवाची म्हणून जी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची गोष्ट सांगण्यात येते ती तेव्हाचे राज्यकर्ते आपल्या प्रजेच्या लेकीसुनांवर कसा अन्याय करीत त्याचे एक स्पष्ट उदाहरणच आहे. कलकत्ता शहराची भरभराट झाली ती केवळ तेथला राजा (म्हणजे कुंपणी सरकार) अन्यायी आणि शोषक नव्हता म्हणून. त्याने आपल्या प्रजेला जे अभय दिले त्यामुळेच तो भारतात राज्य करू शकला ह्याकडे आम्हाला दुर्लक्ष करता येत नाही. केवळ आपल्या लोकांच्या मनांत ज्या समजुती घर करून बसल्या होत्या त्यांमुळे आम्ही काही लोकांना शुद्र आणि शूद्रातिशूद्र मानून चाललो आहोत. हे शुद्रत्व जन्माने येते असेही आम्ही मानतो. ह्यात केवळ ब्राह्मणांचा दोष होता किंवा आहे असे नाही. छत्रपतींच्या वंशजांमध्ये राज्यकर्तृत्व नव्हते पण ते आहेच असे आम्ही मानले. पेशव्यांच्या वंशजांमध्ये दिवाणगिरी करण्याचा गुण नव्हता तरी अवघी प्रजा त्यांना श्रेष्ठ मानत होती. आम्हा सर्वांना घराणेशाहीच कळत होती, त्यामुळेच हा अनर्थ ओढवला आहे. ब्राह्मणाचा मुलगा ब्राह्मण म्हणूनच ओळखला जातो हे का घडते सर्व लोकांच्या मनांत जी घराणेशाही बसते त्यामुळेच. जन्माने आलेली जात आमच्या मनांवर अधिराज्य करते. अनौरस संततीला औरसांचा दर्जा देणे आणि आमच्या मनांवर चालणारे जातींचे अधिराज्य घालविणे ह्या दोन्ही गोष्टी एकाच प्रकारच्या आहेत. आणि त्या मनातून घालवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. हा जो बदल आम्हाला आमच्या मनांत घडवून आणावयाचा आहे तो, आरक्षणाचे नियम दीर्घकाळपर्यंत लागू के��्याने, पडणार नाही. त्यासाठी आमच्या मनांवर निरनिराळ्या दिशांनी हल्ले करावे लागतील.\n“शिक्षणात आणि नोकरीमध्ये ठेवण्यात आलेल्या राखीव जागांच्या संदर्भात सामाजिक न्यायाची भूमिका आजचा सवर्ण समजून घेत नाही.” ह्याबाबत देशमुखांचे आणि आमचे एकमत आहे. परंतु जन्माने करणा-या जातींसाठी जागा राखीव ठेवल्यामुळे सामाजिक न्याय निर्माण होईल असे आम्हाला वाटत नाही. राखीव जागांमुळे जातींमधला उच्चनीचभाव नष्ट होत नाही. उलट तो वाढीस लागतो (आणि तो आपल्यासोबत आपपरभावालाही घेऊन येतो) आणि जाती एकमेकींना पाण्यात पाहतात असा आमचा अनुभव आहे. पूर्वी एस्. सी. आणि एस्. टी. ह्यांच्यांत भांडणे नव्हती, ती आज थेट तेथपर्यंत पोचली आहेत. पुष्कळ लोक आपली गणना अधिक नीच () जातीत व्हावी ह्यासाठी खटपट करीत आहेत. ही जातीजातींतील स्पर्धा फक्त ब्राह्मणब्राह्मणेतरांत नाही तर तिचे लोण सर्वच जातीजमातींपर्यंत पोचत आहे. जातीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी किती खोट्यानाट्या लटपटी केल्या जात आहेत ते तालुका कचेरीत जाऊन प्रत्यक्ष पाहावे.\nखरोखर समता आणावयाची असेल तर आम्हाला आरक्षणाच्या कुबड्या टाकून द्याव्या लागतील आणि सगळ्यांना सारखे कसे वागविले जातील ते पाहावे लागेल. आणि त्यासाठी प्रयत्न स्वतःपासून करावा लागेल. पगारांमधली तफावत आम्हाला कमी करावयाची असेल तर एका जातीला काढावयाचे आणि दुसरीला तिच्या जागी बसवावयाचे असे करून इष्ट ते साध्य होणार नाही. त्यासाठी कोणतेही समाजोपयोगी काम कमी दर्जाचे न मानता सगळ्या कामांचा दर्जा समान मानावा लागेल.\nमिलिंद देशमुख ह्यांना मला एक प्रश्न विचारवयाचा आहे. आरक्षणाची कक्षा आम्ही वाढवत नेली आणि सगळ्या सरकारी-गैरसरकारी महाविद्यालयांतल्या त्याचप्रमाणे नोक-यांमधल्या सगळ्या जागा आम्ही जन्माने दलित ठरलेल्यांसाठी राखून ठेवल्या, त्यांना कितीही कमी गुण मिळाले तरी तेथे त्यांनाच प्रवेश देण्याची व्यवस्था केली, सवर्णांच्या चवताळण्याकडे आम्ही पूर्ण दुर्लक्ष केले तर समता येणार आहे आम्हाला लायक डॉक्टर्स आणि इंजीनियर्स मिळणार आहेत आम्हाला लायक डॉक्टर्स आणि इंजीनियर्स मिळणार आहेत की त्यांच्यामध्ये गळेकापू स्पर्धा सुरू होऊन सगळ्यांचेच उत्पन्न घसरणार आहे की त्यांच्यामध्ये गळेकापू स्पर्धा सुरू होऊन सगळ्यांचेच उत्पन्न घसरणार आहे दलित���ंना कितीही कमी गुण मिळोत त्यांना प्रवेश देता येण्याइतक्या संख्येत आम्ही इंजीनियरिंग आणि मेडिकलच्या शाळा काढल्या आणि सगळी दलित मुले आम्ही तेथे शिकवली तर सर्व समाजात समता येणार आहे दलितांना कितीही कमी गुण मिळोत त्यांना प्रवेश देता येण्याइतक्या संख्येत आम्ही इंजीनियरिंग आणि मेडिकलच्या शाळा काढल्या आणि सगळी दलित मुले आम्ही तेथे शिकवली तर सर्व समाजात समता येणार आहे ह्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी स्वतःला देऊन पाहावी.\nसर्व समाजाला श्रीमंती कशाने येते ती सर्व दलितांना नोक-या दिल्याने येते काय ती सर्व दलितांना नोक-या दिल्याने येते काय की सगळ्यांनी उच्च शिक्षण घेतल्यामुळेच देश श्रीमंत होतो की सगळ्यांनी उच्च शिक्षण घेतल्यामुळेच देश श्रीमंत होतो सर्व लायक मुलांना नोक-या देण्यासाठी सरकारी खजिन्यात पैसा पाहिजे, तो कोठून येतो. इतका , सगळा पैसा सरकारने आपल्याच नोकरांच्या पगारांतून कराच्या रूपाने कापला तर नोकरांना घरी नेण्यासाठी, नवीन नोक-यांसाठी काय शिल्लक राहील सर्व लायक मुलांना नोक-या देण्यासाठी सरकारी खजिन्यात पैसा पाहिजे, तो कोठून येतो. इतका , सगळा पैसा सरकारने आपल्याच नोकरांच्या पगारांतून कराच्या रूपाने कापला तर नोकरांना घरी नेण्यासाठी, नवीन नोक-यांसाठी काय शिल्लक राहील उद्या आम्ही सर्व मुलांना इंजीनियर आणि डॉक्टर केले. त्यांच्या वाटेतले सगळे अडथळे दूर केले तर आमचा पूर्ण समाज श्रीमंत होईल उद्या आम्ही सर्व मुलांना इंजीनियर आणि डॉक्टर केले. त्यांच्या वाटेतले सगळे अडथळे दूर केले तर आमचा पूर्ण समाज श्रीमंत होईल आजच पुण्यासारख्या शहरात इंजीनियर्सची संख्या भरमसाठ वाढलेली आहे. रस्त्यावर भेटणा-या तरुण मुलांमध्ये चारपाच मुलांपैकी एक मुलगा इंजीनियरिंगची परीक्षा पास झालेला आहे आणि कोठल्यातरी लहान कारखान्यात दोन-अडीच हजारांवर नोकरी करीत आहे. त्यांची संख्या आरक्षणांच्या, साह्याने वाढवून आम्हास काय साधावयाचे आहे आजच पुण्यासारख्या शहरात इंजीनियर्सची संख्या भरमसाठ वाढलेली आहे. रस्त्यावर भेटणा-या तरुण मुलांमध्ये चारपाच मुलांपैकी एक मुलगा इंजीनियरिंगची परीक्षा पास झालेला आहे आणि कोठल्यातरी लहान कारखान्यात दोन-अडीच हजारांवर नोकरी करीत आहे. त्यांची संख्या आरक्षणांच्या, साह्याने वाढवून आम्हास काय साधावयाचे आहे माझ्या सांगण्याचा मुद्दा असा की आमची सकलांची श्रीमंती – आमची आर्थिक समता ही आरक्षण कायम ठेवून वाढणार नाही. त्याऐवजी आम्हाला उपभोग्य वस्तुंचे अधिक उत्पादन आणि त्यांचे समान वाटप कसे होईल ह्याकडे लक्ष देणे आणि त्यांच्या आड येणारे आमच्याच मनातले अडथळे दूर करणे आवश्यक आहे. आजची इंजीनियर्स आणि डॉक्टर्सची श्रीमंती आणि प्रतिष्ठा ही समाजामधल्या त्यांच्या कृत्रिम तुटवड्यावर तर अवलंबून नाही ना माझ्या सांगण्याचा मुद्दा असा की आमची सकलांची श्रीमंती – आमची आर्थिक समता ही आरक्षण कायम ठेवून वाढणार नाही. त्याऐवजी आम्हाला उपभोग्य वस्तुंचे अधिक उत्पादन आणि त्यांचे समान वाटप कसे होईल ह्याकडे लक्ष देणे आणि त्यांच्या आड येणारे आमच्याच मनातले अडथळे दूर करणे आवश्यक आहे. आजची इंजीनियर्स आणि डॉक्टर्सची श्रीमंती आणि प्रतिष्ठा ही समाजामधल्या त्यांच्या कृत्रिम तुटवड्यावर तर अवलंबून नाही ना जेथे कृत्रिम तुटवडा आहे तेथे समता असू शकत नाही.\nअभियान्त्रिकी आणि वैद्यकीय शाखांमध्ये आपल्यापेक्षा कमी गुण मिळालेल्या दलित मुलास प्रवेश मिळाल्यास सवर्ण तरुण आणि त्यांचे पालक चवताळून उठतात हे खरे आहे. परंतु त्यांनी तसे करू नये ह्यासाठी त्यांच्या आणि त्यांच्या पूर्वजांच्या पापांचा पाढा वाचण्याऐवजी आणि डॉक्टर इंजिनियरांची कृत्रिम टंचाई निर्माण करून त्यांनी आपापल्या पोळीवर तुप ओढण्याऐवजी अन्य कोणत्या मार्गाने आपणा सर्वांना श्रीमंत होता येईल ते शोधणे आणि संपत्तीचे समान वाटप ज्या कोणत्या पद्धतीने होईल त्या पद्धतीकडे लक्ष वेधणे हे काम आम्हाला करावयाचे आहे.\nसध्या जेथे विषमता नांदते अशा आपल्या समाजात समता आणणे हे एका संस्कृतीचा सगळ्यांनी त्याग करून दुसरीचा स्वीकार करण्यासारखे आहे. ही नवीन संस्कृती कशी असेल ह्याची स्वप्ने आधी काही लोकांना पाहावी लागतील इतकेच नाही तर ती साकार करण्यासाठी झटावे लागेल. परंपराप्रिय लोकांचा विरोध सहन करावा लागेल, प्रसंगी त्यांच्याशी संघर्ष करावा लागेल. आरक्षणे कायम ठेवल्याने समाजरचनेची जुनी घडी मोडणारच नाही. जुन्या संस्कृतीतून बाहेर पडण्याचे मार्ग बंद होतील आणि आम्ही त्याच चक्रात पुन्हा फिरत राहु, ह्याकडे मिलिंद देशमुख आणि त्यांचे मित्र खिलारे, नानावटी वगैरे मंडळी ह्यांचे दुर्लक्ष होत आहे असे मला वाटते.\nदेशमुखांचे पुढचे वाक्य ‘सवर्णाची आजची आर्थिक आणि सामाजिक स्थिती दलितांपेक्षा उच्च का आहे ह्याचा विचार सवर्ण करीत नाहीत’ असे आहे. माझ्या मते त्याचा विचार दोन अंगांनी करावयाला हवा. आपण असे म्हणू या की समाजातील काही लोकांची स्थिती ही इतरांपेक्षा उच्च प्रतीची आहे. ह्या लोकांचे विभाजन वर्गीकरण जन्मावर आधारलेल्या दलित आणि सवर्ण अशा वर्गात करणे बरोबर नाही आणि इष्टही नाही. आमच्या समाजाच्या अर्थकारणाची रचना ही एकमेकांना त्यांचा न्याय्य हिस्सा न देणे आणि त्यामुळे अन्यायग्रस्ताला आपला हिस्सा दुस-याकडून ओरबाडून घ्यावा लागणे ह्या संकल्पनेवर, ह्या सिद्धान्तावर अवलंबून आहे. एकमेकांचे न्याय्य हक्क देणे हे आम्हा कोणाला ठाऊकच नाही. परिणाम असा होतो की आमच्या भारतीय समाजात जे लुच्चे, लबाड, धूर्त आणि आप्पलपोटे लोक आहेत त्यांचे फावते आणि जे नाकासमोर पाहून चालणारे सज्जन आहेत त्यांचे गमावते, त्यांचे शोषण होते. आणि हे लबाड, धूर्त लोक फक्त एका ब्राह्मण जातीतच सारे भरलेले आहेत असे मुळीच नाही. ते ठायीठायी आढळतात. ह्या जगात आपला निभाव लागायचा असेल तर लबाडी कोल्याशिवाय गत्यन्तर नाही असे आज भारतीय माणूस मनोमन समजून चालला आहे. लबाडी ही आपल्या देशाची संस्कृती आहे. आपणाला ह्या लबाडीच्या संस्कृतीतून बाहेर पडण्यासाठी आरक्षणांचा काहीही लाभ नाही, उलट त्यांचा आम्हाला अडथळाच होणार आहे. ह्या जुन्या चाकोरीतून बाहेर पडण्यासाठी आम्हाला पूर्वीपासून चालत आलेले ‘आम्ही’ आणि ‘ते’ असे म्हणजे ‘आम्ही’ दलितांचे कैवारी आणि ‘ते’ दलितांचे शत्रु-दलितपीडितांचा उत्कर्ष सहन न होणारे असे आमचे वर्गीकरण करणे थांबवावे लागेल; आम्हा सर्वांना एकसमयावच्छेदेकरून समतेचा स्वीकार करावा लागेल, असे मला वाटत आहे. समता आणण्यात आम्हाला आमच्या मनावरच्या पूर्वसंस्कारांचा अडथळा होतो. आज आम्ही ज्यांत विषमता नांदते, नांदणार अशा जगाचाच विचार करू शकतो म्हणून आम्ही आरक्षणांचा आग्रह धरतो आणि त्यायोगे विषमतेला खतपाणी घालतो आणि तिला चिरंतन करतो. मनावरचे पूर्वसंस्कार पुसल्याशिवाय गत्यन्तर नाही असे आज तरी माझे मत आहे.\nआजचा सुधारकमध्ये जातिभेद आणि अस्पृश्यता ह्यांची चर्चा खरोखरच झाली नाही काय आणि ती झाली नसल्यास का त्याची कारणे आपण नंतर पाहू.\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अ���क – एप्रिल २०२१\nदेशहित की अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर हल्ला – शुभलक्ष्मी नाईक गांवकर\nकवीची कैद – राजराहुल (राहुल खंडाळे)\nकोविड-१९ अरिष्टानंतरची नवक्षितिजे – श्रीधर सुरोशे\nलोकशाही संकोचते आहे – प्रसाद माधव कुलकर्णी\nगडबड-घोटाळे (व्यंगचित्रे) – चित्रकार प्रभाकर पाचपुते\nस्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल – ज्ञानेश वाकुडकर\nकिसान विरुद्ध सरकार ते किसान अभिमुख देश – श्रीनिवास नी. माटे\nभांडवलशाही हीच एक मोठी समस्या – प्रभाकर नानावटी\nहळूच – राजराहुल (राहुल खंडाळे)\nबोधकथा – वंदना भागवत\n – चित्रकार मिलिंद क्षीरसागर\nसमता आणि स्वातंत्र्य किती खरे किती खोटे – प्राची माहुरकर\nआमच्या लोकशाहीचे भवितव्य – हरिहर कुंभोजकर\nभग्न (होऊ घातलेल्या) तळ्याकाठी… \nसुदृढ लोकशाही – नरेंद्र महादेव आपटे\nथांबा, पुढे गतिरोधक आहे – हेमंत दिनकर सावळे\nयार… बोल, लिही – सचिनकुमार वि.तायडे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00226.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/career/post-office-government-job-recruitment-2020-vacancy-for-10th-and-12th-pass-check-know-how-to-apply-eligibility-for-this-post-mhkb-490682.html", "date_download": "2021-04-19T10:17:35Z", "digest": "sha1:3YNC3I3NN6MGW2Q5MMKNATVTCBACYJZN", "length": 18780, "nlines": 150, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Government job: Post Office मध्ये नोकरीची संधी; 69 हजारपर्यंत मिळेल वेतन post office government job recruitment-2020 vacancy-for-10th-and-12th-pass-check-how-to-apply eligibility for this post mhkb | Career - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nराज्याच्या मदतीला धावले एसटी कर्मचारी, परराज्यांतून आणणार ऑक्सिजन टँकर\nमरणाने केली सुटका पण आरोग्य व्यवस्थेनं छळले होते, 2 तास मृतदेह रुग्णालयातच\nIPL 2021 : आयपीएलमधून बाहेर झालेल्या बेन स्टोक्सचा गावसकरांवर निशाणा\nपोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करुन मिळवा मोठा फायदा, 5.8 टक्के आहे व्याजदर\nLIVE : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी भारत दौरा पुढे ढकलला\nइंजेक्शन नाही...अल्कोहोलनं होईल फायदा, महिलेचा तर्क; दिल्लीत दारुसाठी रांगा\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\n ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या कोरोनाबाधित महिलेवर बलात्काराचा प्रयत्न\nपाहा शाहिद कपूरच्या चिमुकलीची फोटोग्राफी; फोटो पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क\nप्राची देसाईवर झाली होती जबरदस्ती; सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव\n‘हे 3 उपाय करा, कोरोना आसपासही फिरकणार नाही’; इशा देओलनं केला दावा\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold ���वतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\nIPL 2021 : आयपीएलमधून बाहेर झालेल्या बेन स्टोक्सचा गावसकरांवर निशाणा\nअनुभवी धोनीच्या टीमचा आज युवा सॅमसनच्या संघाची सामना, 'ही' असेल Playing11\nIPL 2021:'या' कारणामुळे डीव्हिलियर्सवर नाराज होता मॅक्सवेल, पाहा VIDEO\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nपोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करुन मिळवा मोठा फायदा, 5.8 टक्के आहे व्याजदर\nGold Price Today: सोन्याच्या किमतीत वाढ तर चांदीचे दर घसरले, तपासा आजचे भाव\nपोस्ट ऑफिसच्या सेव्हिंग अकाऊंटमध्ये किमान बॅलन्सची मर्यादा किती\nमोबाईलमध्ये सेव्ह असतील 'या' गोष्टी तर खातं होऊ शकतं रिकामं, SBI नं केलं सावध\nCheese प्रेमींचा 'किंग':आतापर्यंत खाल्लं 7,280 किलो चीज, तरीही आहेत 8 पॅक अ‍ॅब्ज\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\n ‘हे’ घरगुती उपाय ठरतील उपयुक्त\nउपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळला आहात चैत्र नवरात्रीमध्ये बनवा काहीतरी नवीन\nExplained: कोरोना रुग्णांवर कसं काम करतं व्हेंटिलेटर\nExplained: मॉडर्ना कंपनीला भारताला का द्यायची नाही आहे लस Pfizer ने ठेवली ही अट\nजाणून घ्या;रस्त्याच्या कडेला असणाऱ्या माइलस्टोनच्या वेगवेगळ्या रंगांचा अर्थ काय\nExplainer : कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला नाही तर काय होईल\nइंजेक्शन नाही...अल्कोहोलनं होईल फायदा, महिलेचा तर्क; दिल्लीत दारुसाठी रांगा\nराज्यात लवकरच कडक लॉकडाऊन; मुख्यमंत्री घेणार निर्णय, वडेट्टीवारांचे संकेत\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\nराज्यात कोरोनाचं रौद्र रुप प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला जातोय एका रुग्णाचा जीव\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘परवानगीशिवाय जान कुमारनं मला किस केलं’; निक्की तांबोळीचा धक्कादायक आरोप\n‘हॉट दिसणं केव्हा थांबवशील’; श्वेताचा Bold Look पाहून सेलिब्रिटीही झाले अवाक\nही मराठमोळी अभिनेत्री 100 रुपयांसाठी करायची पेट्रोल पंपावर काम\n विमानतळावर दिसला भला मोठा साप, प्रवाशांची उडाली घाबरगुंडी, पाहा VIDEO\nVIDEO: निवडणूकीचा प्रचार करण्यास दिला नकार; दलित युवकाला चाटायला लावली थुंकी\nमेडिकल कॉलेजमधील Dance Videoच्या वादाला विद्यार्थ्यांकडून उत्तर, बनवला नवा VIDEO\nवर्कआऊट करताना जान्हवी कपूरला आठवली 'शीला की जवानी'; VIDEO पाहून नाही आवरणार हसू\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nलहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\n'या' देशात बेडकांसाठी करतात वाहतूक बंद, जाणून घ्या सविस्तर\nGovernment job: Post Office मध्ये नोकरीची संधी; 69 हजारपर्यंत मिळेल वेतन\nप्रेरणादायी : लहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\nIIT Recruitment: IIT मध्ये विविध पदांसाठी भरती, पगार 1 लाखाहून अधिक\nMaharashtra Health Department Recruitment: आरोग्य विभागात मोठी भरती, 10 हजार 127 पदे तातडीने भरणार\nICSE Board Exams News Live Updates : ICSE बोर्डाची परीक्षाही स्थगित; जूनमध्ये होणार अंतिम निर्णय\nPune Metro Rail Recruitment: तरुणांची नोकरीची संधी, पुणे मेट्रोमध्ये विविध पदांसाठी भरती\nGovernment job: Post Office मध्ये नोकरीची संधी; 69 हजारपर्यंत मिळेल वेतन\nभारतीय डाक विभागाने महाराष्ट्र सर्कलमध्ये व्हॅकेन्सीची घोषणा केली आहे. या सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 नोव्हेंबर आहे.\nनवी दिल्ली, 25 ऑक्टोबर : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी चांगली संधी आहे. Post Office Jobs 2020 इंडिया पोस्ट (India Post) अर्थात पोस्ट ऑफिसमध्ये बंपर भरती आहे. 10वी आणि 12वी पासही उमेदवारही या नोकरीसाठी अप्लाय करू शकतात. भारतीय डाक विभागाने महाराष्ट्र सर्कलमध्ये व्हॅकेन्सीची घोषणा केली आहे. या सरकारी नोकरीसाठी पोस्टमन/मेल गार्ड आणि मल्टी टास्किंग स्टाफ या पदांसाठी रिक्त जागा आहेत. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 नोव्हेंबर आहे.\nकिती असेल मासिक पगार -\nपोस्टमन/मेल गार्डसाठी पगार 21700 ते 69100 रुपयांपर्यंत (पे लेवल 3 नुसार) असेल. तर मल्टी टास्किंग स्टाफसाठी पे-स्केल 18000 रुपये ते 56900 रुपयांदरम्यान (पे-स्केल 1 नुसार) असेल.\nअधिकृत नोटिफिकेशननुसार, पोस्टमन/मेल गार्ड पदासाठी वयोमर्यादा 18 ते 27 वर्ष आहे. तर मल्टी टास्किंग स्टाफसाठी अर्ज करणाऱ्यांचं वय 18 ते 25 असणं गरजेचं आहे.\n(वाचा - नोकरीची सुवर्णसंधी Supreme Courtमध्ये या पदांसाठी भरती; अर्ज करण्यासाठी डिटेल्स)\nपोस्टमन/मेल गार्डसाठी अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डमधून 12वी पास असणं गरजेचं आहे. महाराष्ट्रात निवडीसाठी अर्जदाराने किमान दहावीपर्यंत मराठी भाषा शिकलेली आणि उत्तीर्ण केलेली असावा. तर गोवा ��ाज्यात अर्जदार किमान 10वी पर्यंत कोंकणी किंवा मराठी भाषा शिकलेला आणि पास झालेला असावा. त्याशिवाय कंप्यूटरवरही काम येणं गरजेचं आहे. अर्जदाराची कंप्यूटरवर डेटा एंट्री स्किल टेस्ट केली जाईल.\n(वाचा - IBPS Clerk 2020: 2557 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, या बँकांमध्ये नोकरीची संधी)\nमल्टी टास्किंग स्टाफसाठी अर्ज करणारा उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त बोर्डमधून 10वी पास असणं गरजेचं आहे. महाराष्ट्रात निवडीसाठी अर्जदार किमान 10वीपर्यंत मराठी भाषा शिकलेला आणि त्यात पास झालेला असावा. तर गोव्यात निवडीसाठी अर्जदार कमीत-कमी 10 पर्यंत मराठी किंवा कोंकणी भाषा शिकलेला आणि पास झालेला असावा. मल्टी टास्किंग स्टाफसाठीही कंप्यूटरवर डेटा एंट्री स्किल टेस्ट घेण्यात येईल.\nराज्याच्या मदतीला धावले एसटी कर्मचारी, परराज्यांतून आणणार ऑक्सिजन टँकर\nमरणाने केली सुटका पण आरोग्य व्यवस्थेनं छळले होते, 2 तास मृतदेह रुग्णालयातच\nIPL 2021 : आयपीएलमधून बाहेर झालेल्या बेन स्टोक्सचा गावसकरांवर निशाणा\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\nअवघ्या महिनाभरातच अमरावतीने कसं मिळवलं कोरोनावर नियंत्रण\nCorona: भारतानं ब्राझीललाही टाकलं मागे, देशात 12 लाखाहून अधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण\nडायबेटिज आणि बीपी पेशंटसाठी उत्तम आहे जांभूळ; होतो असा फायदा\nउसेन बोल्टचा RCB ला खास संदेश विराट, डीव्हिलिर्यसनं दिली 'ही' प्रतिक्रिया\nभज्जी-श्रीसंतपासून ते अनुष्का-गावसकरपर्यंत, IPL मधले 5 मोठे वाद\nहा पदार्थ खायचा की प्यायचा वेगाने प्रसिद्ध होतेय 'Deep-Fried Water' नावाची डिश\n‘लग्न झालेल्या पुरुषासाठी वेडं होणं काय असतं’; रेखा यांच्या उत्तरानं माजवली खळबळ\nकोरोना लस घेताना लहान मुलाप्रमाणे रडला अभिनेता Ram Kapoor,व्हायरल होतोय हा VIDEO\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/exclusive-nagas-indian-constitution-thuingaleng-muivah-nscn-im", "date_download": "2021-04-19T10:21:56Z", "digest": "sha1:6ATUNXGZTDPBALK75TEGOK7G4PRTV5H4", "length": 7461, "nlines": 71, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "‘भारताची राज्यघटना व संघराज्य मान्य नाही’ - द वायर मराठी", "raw_content": "\n‘भारताची राज्यघटना व संघराज्य मान्य नाही’\nनवी दिल्लीः नागा लोक कधीही भारतीय संघराज्याचे भाग नव्हते व ते कधीही भारतीय राज्यघटना स्वीकारणार नाहीत, अशी मोदी सरकारला अडचणीत टाकणारी भूमिका नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागा��िम (इसाक मुईवा )ने घेतली आहे.\nएनएससीएन(आय-एम)चे सरचिटणीस थुईनगालेंग मुईवा (८६) यांनी ज्येष्ठ पत्रकार करण थापर यांना सुमारे ५५ मिनिटांची एक मुलाखत दिली असून या मुलाखतीत त्यांनी आपल्या स्वतंत्र नागा देशाची भूमिका स्पष्ट करत नागांचा झेंडा व नागांची राज्यघटना यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असेही ठामपणे सांगितले.\nआमच्या स्वतंत्र झेंडा व राज्यघटनेच्या भूमिकेच्या विरोधात नागालँडमधील काही राजकीय पक्ष वा सिविल सोसायटी असतील तर त्या गद्दार आहेत, असाही आरोप थुईनगालेंग मुईवा यांनी केला. मुईवा यांनी भारत व नागालँडचे राज्यपाल यांच्यातील संवादक असलेले आर. एन. रवी यांच्यावरही टीका केली. रवी यांनी एनएससीएनला धोका दिला. त्यांनी आम्हाला फेकून दिले. ते केंद्रीय गृहखात्याच्या इशार्यावर चालत होते, असा आरोप मुईवा यांनी केला. भारत सरकारने आमच्या मागण्यांवर सहमती दाखवली नाही त्यामुळे आम्हाला चर्चा सोडून द्यावी लागली असे ते म्हणाले.\nभारतासोबतच्या चर्चा फिस्कटल्या तर नागालँडमध्ये पुन्हा बंडखोर गट आपली शस्त्रे हाती घेतील का, असे विचारले असताना मुईवा यांनी या प्रश्नावर थेट उत्तर न देता हा प्रश्न सरकारला आपण विचारायला हवा, असे उत्तर दिले.\nमुईवा यांच्या एकूण मुलाखतीवरून लक्षात येते की नागांसाठी त्यांची अस्मिता व इतिहास हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असून हा प्रदेश कधीच भारताच्या अधिपात्याखाली नव्हता, असा त्यांचा स्पष्ट दृष्टिकोन आहे.\n१५ ऑक्टोबरला नागालँडमधील सर्व राजकीय गट व सिविल सोसायट्यांनी एकमताने ठराव पास करून भारत सरकारसोबत चाललेल्या चर्चेला पाठिंबा दिला. पण या ठरावात नागालँडला स्वतःचा स्वतंत्र झेंडा असावा या एनएससीएन (आय-एम) गटाच्या मागणीबाबत मौन बाळगण्यात आले आहे.\nकोरोना काळात अब्जाधिशांच्या संपत्तीत वाढ\nप्रसार भारती-पीटीआय संबंध तुटले\nसुमित्रा भावे यांचे निधन\nरेल्वेकडून ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ धावणार\nकोरोना संसर्गाचा निवडणुकांशी काय संबंध\nलसीकरण आणि लसींची आयात वाढवाः डॉ. मनमोहन सिंग\nभाजपचा यू टर्न : ‘कुंभ मेळा प्रतिकात्मक ठेवा’\n‘करोनाच्या धोका; उद्योग जगताने मदत करावी’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/crime-on-a-car-driver/", "date_download": "2021-04-19T09:29:16Z", "digest": "sha1:YTOI2LLEC6CB7QQAFWC5JY2LDDH4DBN4", "length": 3000, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Crime on a car driver Archives - MPCNEWS", "raw_content": "\nTalegaon : पाळीव श्वानाला चिरडणाऱ्या कार चालकावर गुन्हा\nएमपीसी न्यूज – कार चालकाने एका पाळीव श्वानाला कारखाली चिरडून मारले. ही घटना गुरुवारी (दि. 18) सकाळी लोढा बेलमेंडो सोसायटीच्या पार्किंगजवळ गहुंजे ( ता. मावळ) येथे घडली. या प्रकरणी कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संजय आनंद नाईक (वय…\nArticle by Devdatta Kashalikar: कोरोनाबाधितांच्या घरातील कचरा – एक गहन विषय\nPimpri News: जम्बो सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची महापालिका डॉक्टर प्राथमिक तपासणी करणार\nSix Minute Walk Test : फुफ्फुसांच्या आरोग्याविषयी जागरूकतेसाठी ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’\nPune News : जैन सोशल ग्रुप द्वारा आयोजित शिबिरात 80 युनिट रक्त संकलन\nPimpri News: महापालिका रेमडिसीवीरच्या 7 हजार 50 कुपी खरेदी करणार\n नेटफ्लिक्स, अमेझॉनच्या या लिंक चुकूनही ओपन करू नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2021-04-19T10:24:55Z", "digest": "sha1:ZW7LMBVQQDBXCV4NJI3IBV3KPY4ZDMQ4", "length": 5860, "nlines": 87, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शिरिष पारकर - विकिपीडिया", "raw_content": "\nशिरिष पारकर ( जन्म अज्ञात) हे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचे अधिकारी आहेत\nराज ठाकरे (९ मार्च, इ.स. २००६)\nमहाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना • महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना • महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना • महाराष्ट्र नवनिर्माण कामगारसेना • महाराष्ट्र नवनिर्माण रेलसेना • महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना • महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन सेना • महाराष्ट्र नवनिर्माण हवाई कर्मचारी सेना\nमहाराष्ट्र सामाजिक नवनिर्माण अकादमी • मराठी भाषा अकादमी\nशिशिर शिंदे • प्रवीण दरेकर • शिरिष पारकर • नितीन सरदेसाई • अनिल शिदोरे • राम कदम • बाळा नांदगावकर • हाजी अरफात शेख\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील राजकारणी\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १३:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.drushtikonnews.com/2020/11/blog-post_96.html", "date_download": "2021-04-19T09:16:06Z", "digest": "sha1:W4MGPCNOCW7ZREDQ7VGHZMQV2DIFPSPU", "length": 6767, "nlines": 47, "source_domain": "www.drushtikonnews.com", "title": "विद्यार्थी व युवकांनो आम्ही परिषदेला येत आहोत आपणही या\" ... - दृष्टीकोन", "raw_content": "\nHome / बीडजिल्हा / विद्यार्थी व युवकांनो आम्ही परिषदेला येत आहोत आपणही या\" ...\nविद्यार्थी व युवकांनो आम्ही परिषदेला येत आहोत आपणही या\" ...\nबिभीषण कदम, ओंकार घुमरे, ओंकार पाटील, जयसिंह काकडे, वैभव प्रभाळे यांचे आवाहन\nबीड : मराठा आरक्षण, समाजाच्या न्याय हक्काच्या मागण्यांबाबत राज्य सरकारला जाग यावी तसेच विद्यार्थी-युवकांना आरक्षण प्रक्रियेची क्लिष्ट असणारी कायदेशीर माहिती मिळावी,संभ्रम दूर व्हावेत, विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया, युवकांसाठीच्या योजना आदींबाबत योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी राज्यात पहिल्यांदाच आपल्या बीड जिल्ह्यात \"मराठा आरक्षण युवा व विद्यार्थी परिषदेचे\" आयोजन मराठा विद्यार्थी व युवकांच्या वतीने करण्यात येत आहे. याचे मुख्य मार्गदर्शक आ विनायक मेटे हे असणार आहेत. तर गायकवाड आयोगाचे माजी सदस्य श्री निमसे व सर्वोच्च न्यायालयातील वकील श्री पिंगळे, करांडे तसेच सिए बी बी जाधव, प्रभाकर कोलंगडे, सुदर्शन धांडे यांची उपस्थिती असणार आहे.\nया परिषदेसाठी सुधीर काकडे, अशोक सुखवसे, राहुल टेकाळे, मुकुंद गोरे, ऍड शशिकांत सावंत, ऍड योगेश शेळके, ऍड गणेश मस्के, ऍड योगेश टेकाडे, सोमनाथ मोटे, अजय शिंदे(वडवणी), महारुद्र जाधव हे समाजातील निमंत्रक पुढाकार घेत आहेत. 'मराठा आरक्षण विद्यार्थी व युवा परिषदेचे' आयोजन बीड शहरातील सूर्या लॉन्स येथे दि ०५ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ११ वाजता करण्यात येणार आहे. सम्पुर्ण बीड जिल्ह्यातून या परिषदेसाठी मराठा समाजातील विद्यार्थी-विद्यार्थिनी, युवक - युवती उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. या परिषदेत मराठा आरक्षण, सर्वोच्च न्यायालयातील लढा, राज्य सरकारची भूमिका आदी बाबत चर्चा व माहिती विद्���ार्थ्यांना दिली जाणार आहे. यासाठी आरक्षणातील अभ्यासक, तज्ञ, वकील व आरक्षण चळवळीतील अभ्यासकांना निमंत्रित करण्यात येणार आहे. आम्ही येत आहोत आपणही या असे आवाहन बिभीषण कदम, ओंकार घुमरे, ओंकार पाटील, जयसिंह काकडे, वैभव प्रभाळे यांनी केले आहे.\nविद्यार्थी व युवकांनो आम्ही परिषदेला येत आहोत आपणही या\" ... Reviewed by Ajay Jogdand on November 04, 2020 Rating: 5\nशिवसेना बीड जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी केज कोव्हिड सेंटरला दिली भेट\nदुचाकीचा अपघातात ऊसतोड मुकादम ठार\nयशोदिप भोजनालय तर्फे चालविण्यात येणाऱ्या शिव भोजन केंद्रा तर्फे आष्टी शहरात घरपोच ७५ थाळी मोफत वाटप\nआरोग्य कर्मचार्‍यांच्या सर्व अडचणी मी स्वतः प्राधान्याने सोडविणार : आ.बाळासाहेब आजबे\nबीडजिल्हा महाराष्ट्र क्राईम बीड जिल्हा ताज्या बातम्या Home आरोग्य-शिक्षण व्हिडीओ देश- विदेश ब्लॉग संपादकीय व्हीडीओ राजकारण मनोरंजन-खेळ Breaking बीड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.drushtikonnews.com/2021/01/blog-post_186.html", "date_download": "2021-04-19T08:51:47Z", "digest": "sha1:HVFCA6ZKENZIZFV7AZ7NZPU4XQ42TOI6", "length": 6523, "nlines": 48, "source_domain": "www.drushtikonnews.com", "title": "शहरातील ईमामपुर रोड व बार्शी नाका चौक ठिक होत नाही तो पर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहणार - जिल्हाध्यक्ष अशोक येडे - दृष्टीकोन", "raw_content": "\nHome / बीडजिल्हा / शहरातील ईमामपुर रोड व बार्शी नाका चौक ठिक होत नाही तो पर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहणार - जिल्हाध्यक्ष अशोक येडे\nशहरातील ईमामपुर रोड व बार्शी नाका चौक ठिक होत नाही तो पर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहणार - जिल्हाध्यक्ष अशोक येडे\nबीड : आम आदमि पार्टि बीडने मुख्याधिकारी यांना 4/1/2020 ला निवेदन देण्यात आले होते ईमामपुर रोडचे अर्धवट काम सोडून दिले आहे ते पुर्ण करण्यात यावे ते आघ्याप झाले नाही व तेथें घानिचे साम्राज्य पसरले आहे.\nत्यामुळे तेथील नागरीकांचे अरोग्य धोक्यात आले आहे त्यामुळे चिकन गुण्या मलेरीया यासारख्या रोगाने ग्रस्त आहेत तरी बीड नगर पालिकेच्या हलगर्जीपणा आहे तरी आता नागरिकांच्या सहन शिलते चा बांध फुटला आहे आपन आपले अश्वासन पाळले नाही येणारया 20/01/2020 ला बुधवार सकाळी 11.00 वा जो पर्यंत काम पुर्ण होनार नाही तोपर्यंत आम आदमी पार्टी व समस्त नागरीक ठिय्या मांडून बसणारं नोंद घ्यावी जर या मध्ये काही हाणी झाली आस्ता त्यांची जवाबदारीं आपल्या कार्यालयाची राहील प्रमुख मुद्दे रस्तयाचे अर्धवट काम पुर्ण करणे पाणी पुरवठा दुरूस्त करणे बार्शिनाका चौकाची दुरूस्ती व सुशोभीकरण करणे आपले हे निवेदन देण्यात आले त्यावेळी माजी सैनिक अशोक येडे जिल्हा अध्यक्ष रामधन जमाले सचिव प्रा ज्ञाणेश्वर राऊत संघटन मंत्री समद सादेक शहर प्रमुख रेखा कवडकर कमल कदम शारदाबाई रोहिटे सावित्रीबाई घाडगे कुसुम घाडगे ईत्यादि नागरीक होतें.\nआंदोलनकर्त्यांना स्थानिक बीडकरांनी दिले रात्रीचे जेवण..\nबीड शहरातील रखडलेला इमामपूर रोड तात्काळ सुरू करण्यात यावा यासाठी सायंकाळी देखील आम आदमी पक्षाकडून ठिय्या आंदोलन सुरू असून या भागातील बीडकरांनी आंदोलन कर्त्याना जेवण देखील उपलब्ध करून दिले आहे.\nशहरातील ईमामपुर रोड व बार्शी नाका चौक ठिक होत नाही तो पर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच राहणार - जिल्हाध्यक्ष अशोक येडे Reviewed by Ajay Jogdand on January 20, 2021 Rating: 5\nशिवसेना बीड जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी केज कोव्हिड सेंटरला दिली भेट\nदुचाकीचा अपघातात ऊसतोड मुकादम ठार\nयशोदिप भोजनालय तर्फे चालविण्यात येणाऱ्या शिव भोजन केंद्रा तर्फे आष्टी शहरात घरपोच ७५ थाळी मोफत वाटप\nआरोग्य कर्मचार्‍यांच्या सर्व अडचणी मी स्वतः प्राधान्याने सोडविणार : आ.बाळासाहेब आजबे\nबीडजिल्हा महाराष्ट्र क्राईम बीड जिल्हा ताज्या बातम्या Home आरोग्य-शिक्षण व्हिडीओ देश- विदेश ब्लॉग संपादकीय व्हीडीओ राजकारण मनोरंजन-खेळ Breaking बीड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.drushtikonnews.com/2021/04/blog-post_88.html", "date_download": "2021-04-19T09:18:13Z", "digest": "sha1:45YBB62PA2Y7XZTXXL3LDTZYW7LZSKIA", "length": 9073, "nlines": 51, "source_domain": "www.drushtikonnews.com", "title": "शिवसेनेच्या वाघिणीने डरकाळी फोडताच महावितरण नमले - दृष्टीकोन", "raw_content": "\nHome / बीडजिल्हा / शिवसेनेच्या वाघिणीने डरकाळी फोडताच महावितरण नमले\nशिवसेनेच्या वाघिणीने डरकाळी फोडताच महावितरण नमले\nविजबील भरण्यात ग्राहकांना काही टप्प्याची मुभा; अ‍ॅड. संगिता चव्हाण यांच्या मागणीला यश\nबीड : जिल्हा महावितरण विभागाकडून नागरिकांची विज कनेक्शन कट करून सर्रासपणे अडमुठ्या धोरणाने वसूली केली जात होती. याविरूद्ध शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अ‍ॅड. संगिता चव्हाण यांनी शिवसेनेच्या स्टाईलमध्ये आवाज आवाज उठवताच महाविरण विभागाने नमते घेत विजबील भरणा करण्यात सक्ती न करत नागरिकांना काही टप्प्याची मुभा देण्यात आ���ी आहे.\nगेल्यावर्षीचा संपूर्ण कालखंड कोरोनाच्या लॉकडाऊन काळात गेल्याने सर्वांच्या जीवनाची घडी विस्कटली गेली आहे. त्यानंतर मागील काही काळात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येचे प्रमाण कमी आल्याने सर्व नागरिक बाहेर पडत आपल्या व्यवसायत तसेच कामधंद्याला लागले होते.\nपंरतू मागील काही दिवसापासून पुन्हा एकदा कोरोना बाधित रुग्णसंख्येत झपाट्याने वाढत होत असल्याने जिल्हाधिकारी यांनी लॉकडाऊन केले. संपूर्ण काळ लॉकडाऊन असल्याने सर्वसामान्याना आपल्या उदनिर्वाह भागविणे आवघड झाले होते. यामध्ये बीड जिल्हा महावितरण विभागाच्या अधिकार्‍यांकडून विज बील भरणाची सक्ती करत नागरिकांची अडवणुक केली जात होती. यावेळी शहरातील काही नागरिकांनी शिवसेना महिला प्रमुख अ‍ॅड. संगिता चव्हाण यांची भेट घेत सर्व कैफियत त्यांच्यासमोर मांडली असता तात्काळ येथील अधीक्षक अभियंता फोन करत विज बील भरण्याची सक्ती खपवून घेतली जाणार नसल्याचे सांगितले. आणि प्रसिद्ध पत्रकातून आवाहन केले. मागील संपूर्ण वर्ष कोरोनाचा थैमान असल्याने अनेकांचे हातावर पोट असणार्‍या सर्वसामान्यांचे जगणे मुश्किल झाले होते.\nयातून कसेबसे सावरत आता कुठी थारा लागत असतांनाच पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हाधिकारी यांनी दहा दिवसाचे लॉकडाऊन जाहीर केले. यामुळे अनेकांना जगणे जिकरिचे असतांना महावितरण विभागाकडून विद्यूत कनेक्शन कट करत वसूलीचा तगादा लावण्यात येत होते. याविरुद्ध जिल्हाधिकारी यांना निवेदन देत. प्रसिद्ध पत्रकाच्या माध्यमातून महावितरण विभागाला वसूलीचा तगादा खपवून घेतला जाणार नसल्याचे आवाहन केले होते. यावेळी अधीक्षक अभियंतांनी पत्रक काढत जिल्ह्यातील नागरिकांनी दोन ते तीन टप्प्यात विज बीलाचा भरणा करावा असे आवाहन केले असून शिवसेनेच्या वाघिणीने नागरिकांच्या बाजूने आवाज उठविताच महाविरण नमले असल्याचे दिसून आले असून जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. संगिता चव्हाण यांच्या मागणीला यश आले आहे.\nग्राहकांनी थकित वीज बिले दोन ते तीन टप्प्यात भरावे -अधीक्षक अभियंता\nमहावितरण कंपनी ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडणार नाही. परंतु ग्राहकांनीही थकित वीज बिले दोन ते तीन टप्प्यात का होईना भरावीत, म्हणजे त्यांनाही त्रास होणार नाही आणि थकीत बिले वसुली चालू राहिल्याने आमच्या कंपनीवरही अतिरिक्त आर्थिक भार डणार नाही असे महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांनी सांगितले.\nशिवसेनेच्या वाघिणीने डरकाळी फोडताच महावितरण नमले Reviewed by Ajay Jogdand on April 04, 2021 Rating: 5\nशिवसेना बीड जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी केज कोव्हिड सेंटरला दिली भेट\nदुचाकीचा अपघातात ऊसतोड मुकादम ठार\nयशोदिप भोजनालय तर्फे चालविण्यात येणाऱ्या शिव भोजन केंद्रा तर्फे आष्टी शहरात घरपोच ७५ थाळी मोफत वाटप\nआरोग्य कर्मचार्‍यांच्या सर्व अडचणी मी स्वतः प्राधान्याने सोडविणार : आ.बाळासाहेब आजबे\nबीडजिल्हा महाराष्ट्र क्राईम बीड जिल्हा ताज्या बातम्या Home आरोग्य-शिक्षण व्हिडीओ देश- विदेश ब्लॉग संपादकीय व्हीडीओ राजकारण मनोरंजन-खेळ Breaking बीड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahajobs.org.in/pune-corona-update-pune-corona-update-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0/", "date_download": "2021-04-19T08:59:48Z", "digest": "sha1:IC3PQFWQWWULMFHPTZDVGLXKZJRTOTWZ", "length": 10501, "nlines": 70, "source_domain": "www.mahajobs.org.in", "title": "Pune Corona Update | Pune Corona Update : कोरोनाच्या प्रादुर्भावात बेडसाठी रुग्णांची ससेहोलपट; खाजगी रुग्णालयांच्या हेकेखोरपणापुढं प्रशासन हतबल | महा जॉब्स", "raw_content": "\nPune Corona Update | Pune Corona Update : कोरोनाच्या प्रादुर्भावात बेडसाठी रुग्णांची ससेहोलपट; खाजगी रुग्णालयांच्या हेकेखोरपणापुढं प्रशासन हतबल\nadmin March 29, 2021 Leave a Comment on Pune Corona Update | Pune Corona Update : कोरोनाच्या प्रादुर्भावात बेडसाठी रुग्णांची ससेहोलपट; खाजगी रुग्णालयांच्या हेकेखोरपणापुढं प्रशासन हतबल Posted in Corona Virus\nपुणे : राज्याच सध्या कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होताना दिसत आहे. अशातच अनेक जिल्ह्यांमध्ये अंशतः लॉकडाऊन, तर काही ठिकाणी रात्रीची संचारबंदी लागू करण्याता आली आहे. अशातच पुण्यातही कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होताना दिसत आहे. अशातच पुण्यात अपुऱ्या वैद्यकीय सुविधांचा पुन्हा एकदा नागरिकांना सामना करावा लागत आहे. पुण्यात कोरोना रुग्णांसाठी कोणी बेड देतं का बेड अशी परिस्थिती पुन्हा एकदा निर्माण झाली आहे. यापूर्वीही पुण्यात कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट पाहायला मिळाला होता. अशातच त्यावेळीही उपचारासाठी बेड मिळवताना रुग्णांची ससेहोलपट होत असल्याचं पाहायला मिळत होता. तसेच अनेक कोरोना बाधित रुग्णांना वेळेवर बेड मिळू न शकल्यानं उपचारांअभावी जीवही गमवावा लागला होता.\nपुणे शहरात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. काल (रविवारी) एकाच दिवसांत जवळपास 4 हजारांहून अधिक कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. अनेक रुग्णांना बेड मिळवण्यासाठी ससेहोलपट करावी लागत आहे. शहरातल्या प्रमुख रुग्णालयांमधील तर जवळपास सर्वच प्रकारचे बेड भरले आहेत.\nपुण्यातील रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होऊ लागल्यानंतर पुण्यातील खाजगी रुग्णालयांमधील 50 टक्के बेड प्रशासनाकडून ताब्यात घेण्यात येतील असं उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलं होतं. परंतु, त्यानंतरही खाजगी रुग्णालयांनी दाद न दिल्यानं हे बेड आरोग्य यंत्रणेच्या ताब्यात आलेले नाहीत. तर कोणत्या रुग्णालयात किती बेड उपलब्ध आहेत याची माहिती देणारा डॅशबोर्डही गेल्या कित्येक दिवसांत अपडेट करण्यात आलेला नाही. त्यामुळे रुग्णांना बेड मिळणं आणखी अवघड झालं आहे.\nपुणे जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी खाजगी आणि सरकारी हॉस्पिटल्समध्ये मिळून 13 हजार 853 बेडची सोय करण्यात आली आहे.\nत्यापैकी 3 हजार 684 बेड सध्या उपलब्ध असल्याचं डॅशबोर्डवर दाखवण्यात येत आहे.\nयातील 1 हजार 291 ऑक्सिजन बेड सध्या रुग्णांसाठी उपलब्ध आहेत.\n365 आयसीयु बेड रुग्णांसाठी उपलब्ध आहेत.\nतर 177 व्हेंटिलेटर बेड सध्या पुण्यात उपलब्ध असल्याचं हा डॅशबोर्डवर दाखवण्यात येत आहे.\nरुग्णांना बेड मिळत नसल्याचा अनुभव पुण्यातील बहुतेकांना येत आहे. पुण्यातील संतोष वट्टमवार आणि विनोद इंगोले यांना त्यांच्या नातेवाईकांसाठी बेड मिळाले खरे परंतु त्यासाठी त्यांना अनेकांचा वशिला लावावा लागला आणि त्यामध्ये उपचारांसाठी महत्वाचा ठरणारा बहुमूल्य वेळ वाया गेला.\nपुण्यात खाजगी हॉस्पिटल्समध्ये हजारोंच्या संख्येने बेड उपलब्ध असल्याचा दावा केला जात आहे. तरिही प्रत्यक्षात काय परिस्थिती आहे हे एबीपी माझाने स्वतः खाजगी रुग्णालयांमध्ये फोन करून खात्री करुन घेण्याचं ठरवलं. यावेळी काही रुग्णालयांकडून देण्यात आलेले फोन नंबर चक्क बंद लागत होते. तर काही रुग्णालयांकडून बेड उपलब्ध नाही आणि डॅशबोर्ड अपडेट करणं राहून गेलंय, अशी उत्तरं देण्यात आली .\nदरम्यान, गेल्या वर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पुण्यात कोरोना रुग्णांना बेड मिळत नसल्यानं हाहाकार उडाला होत���. अनेकांना त्यामुळे प्राणही गमवावे लागले होते. अशीच वेळ पुन्हा यायला नको असेल तर महापालिकेकडून नक्की बेड कुठे उपलब्ध आहेत याची व्यवस्थित माहिती पुणेकरांना देणं आवश्यक आहे. तसेच, दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे खाजगी रुग्णालयांचे बेड महापालिकेने स्वत:च्या ताब्यात घेऊन ते लोकांना उपलब्ध करून द्यायला हवेत.\nमहत्त्वाच्या इतर बातम्या :\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00227.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/04/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE.html", "date_download": "2021-04-19T09:37:50Z", "digest": "sha1:IG5K6UD6DD3XRUDD5UJJHGQ4GBN2WU5M", "length": 14860, "nlines": 201, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "सोन्याच्या किंमती मोठ्या प्रमाणात घसरतात, चांदीलाही त्रास होतो, त्वरित नवीन किंमत जाणून घ्या | Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nसोन्याच्या किंमती मोठ्या प्रमाणात घसरतात, चांदीलाही त्रास होतो, त्वरित नवीन किंमत जाणून घ्या\nby Team आम्ही कास्तकार\nसोन्या-चांदीची किंमत: सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या चढ-उतार कायम आहेत. कधीकधी सोने पुढे असते, तर कधी चांदी पुढे असते, परंतु या दोन धातूंच्या दरम्यानच्या या चढ-उतारांचा त्या सामान्य ग्राहकांवर कसा परिणाम होतो अर्थात हे पाहणे फारच रंजक आहे आणि आम्ही सोन्या-चांदीच्या नवीनतम किंमतीबद्दल आपल्याला जागरूक करून या विशेष अहवालाबद्दल आपली आवड कमी करू इच्छित आहोत, म्हणूनच सोन्या-चांदीच्या नवीनतम किंमतीबद्दल जाणून घेण्यासाठी आमचे खास वाचा. . अहवाल …\nत्वरित किंमत जाणून घ्या\nयेथे आम्ही आपणास सांगत होतो की कालपर्यंत, कडक उन्हामुळे ग्राहकांना कंटाळलेले सोने आजपासून खाली आले आहे. आज पुन्हा सोन्याच्या किंमती खाली आल्या आहेत. कालही अशीच परिस्थिती होती. काल सोन्याच्या किंमतीत घसरण नोंदली गेली. त्याचबरोबर सोने 153 रुपयांनी स्वस्त झाले असून ते 45,766 रुपयांवर गेले आहे. यापूर्वी सोन्याचे दर 10 ग्रॅम 45,919 रुपये इतके स्वस्त होते. बरं, आता नंतर सोनं काय आहे ही वेळ येण्याची वेळ सांगेल.\nचांदीची अवस्था अशी होती\nत्याच वेळी, जर आपण चांदीच्या पृष्ठभागाबद्दल बोललो तर त्यामध्ये एक घट नोंदविली गेली आहे. एमसीएक्सवरील चांदी 207 रुपयांनी घसरून 65,690 रुपयांवर आली. यापूर्वी चांदीचा भाव 65,897 रुपये होता. बरं, आता चांदीची किंमत काय आहे हे याक्षणी केवळ बाजाराच्या स्थितीवर अवलंबून आहे.\nजाणून घ्या, दिल्लीची परिस्थिती कशी आहे\nयात जर आपण दिल्लीच्या सराफा बाजाराच्या सूरत-ए-हॉलबद्दल बोललो तर सोन्याची किंमत 83 रुपयांवरून 45,049 वर गेली आहे. त्याच वेळी, जर तुम्ही चांदीबद्दल बोलाल तर 62 रुपये 64,650 वर पोचले आहेत. बरं, आता चांदीची किंमत आणखी वाढते किंवा मऊ होते, ती भविष्यातील गर्भाशयात दडलेली आहे.\n2020 मध्ये सोन्याची किंमत शिगेला होती\nविशेष म्हणजे, मागील वर्षात, 2020 मध्ये, साथीने उद्भवलेल्या आर्थिक आव्हानांमुळे, सोन्याची किंमत शिगेला पोहोचली होती. यामागचे एकमेव कारण असे होते की लोकांनी शेअर बाजारावरुन हल झाल्यानंतर सोन्या-चांदीमध्ये गुंतवणूक करणे योग्य मानले होते.\nलक्षात ठेवा की जेव्हा जेव्हा कोणतीही आर्थिक आव्हाने येतात तेव्हा गुंतवणूकदारांनी शेअर बाजाराकडून सोन्या-चांदीमध्ये गुंतवणूक करणे योग्य मानले आहे, कारण शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणे नेहमीच हानिकारक मानले जाते, ज्यामुळे सोन्यातील वाढीव गुंतवणूक यामुळे उद्भवेल. किंमतीत वाढ झाली होती.\nआम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\nब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nतूर बाजार भाव | आजचे तुरीचे भाव | Tur Bajar Bhav Today | सर्व बाजार समिती 18 April 2021\nपेट्रोल-डिझेलचे दर सलग आठव्या दिवशीही बदललेले नाहीत, नवीनतम दर त्वरीत जाणून घ्या\nलसी घेण्यापूर्वी हे काम करू नका, अन्यथा तुम्हाला भारी किंमत मोजावी लागेल\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\n(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nनोंदणी, ई-केवायसी आणि ट्रॅक स्थिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nऑनलाईन अर्ज, नोंदणी (प्रसूत सहाय्य)\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nराज्यनिहाय डायरेक्ट लिंक्स, नवीन पंचायत मतदार यादी\nपुणे जिल्ह्यातील धरणांत ७८ टीएमसी पाणीसाठा\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahajobs.org.in/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8/", "date_download": "2021-04-19T09:49:52Z", "digest": "sha1:YNVOJYY2SULGKZHII5CRVQUIK4PLCS4Q", "length": 6557, "nlines": 63, "source_domain": "www.mahajobs.org.in", "title": "कोरोना काळात विकासकामांना कात्री तुम्हाला भ्रष्टाचार करण्यासाठी लावली का? राजू शेट्टी यांचा सरकारला घरचा आहेर | महा जॉब्स", "raw_content": "\nकोरोना काळात विकासकामांना कात्री तुम्हाला भ्रष्टाचार करण्यासाठी लावली का राजू शेट्टी यांचा सरकारला घरचा आहेर\nadmin April 4, 2021 Leave a Comment on कोरोना काळात विकासकामांना कात्री तुम्हाला भ्रष्टाचार करण्यासाठी लावली का राजू शेट्टी यांचा सरकारला घरचा आहेर Posted in Corona Virus\n

    पंढरपूर : गेल्या वर्षी कोरोना उपाययोजनांसाठी राज्याचे संपूर्ण बजेट खर्च केले त्याचा हिशोब जनता मागत आहे.  विकासकामांना कात्री लावून केलेला हा खर्च तुमच्या भ्रष्टाचारासाठी केलेला नाही, असा घणाघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला. आज पंढरपूर तालुक्यातील रांजणी येथे स्वाभिमानीचे उमेदवार सचिन पाटील यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी आले होते. यावेळी स्वाभिमानीचे रविकांत तुपकर आणि स्वाभिमानीचे कार्यकर्ते मोठ्या संख्��ेने उपस्थित होते. 

    \n

    शेतकऱ्यांची वीज तोडणी व उसाच्या थकीत बिलाबाबत आघाडी सरकारकडून शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. राज्यातील सव्वा कोटी वीज ग्राहकांचे तीन हजार कोटींचे बिल माफ करणे शासनाला अशक्य नव्हते. मात्र शेतकऱ्यांचे पैसे बुडवणाऱ्यांच्या मागे हे सरकार उभे राहिल्याचा घणाघात शेट्टी यांनी केला. 

    \n

    शेतकऱ्यांचे लाखो रुपये थकावणाऱ्या उमेदवाराला आघाडीचा उमेदवार करताना राष्ट्रवादीने आम्हाला विचारले होते का असा सवाल करत या विरोधात आम्ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि सचिन पाटील यांना उमेदवारी दिल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले. या निवडणुकीत स्वाभिमानी मतदारसंघ वाड्यावस्त्यांपर्यंत जाऊन उमेदवाराचा प्रचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

    \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/health/relatives-will-get-information-of-the-coronavirus-patients-in-icu-50228", "date_download": "2021-04-19T08:14:19Z", "digest": "sha1:RP734VPAEEUKZP23UCKOL622GMFF32PU", "length": 9108, "nlines": 123, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "नातेवाईकांना रोज मिळणार कोरोना रुग्णांची माहिती | Mumbai Live", "raw_content": "\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nनातेवाईकांना रोज मिळणार कोरोना रुग्णांची माहिती\nनातेवाईकांना रोज मिळणार कोरोना रुग्णांची माहिती\nरुग्णालयात आयसीयूमध्ये असलेल्या रुग्णांसोबत कोणालाही राहायची परवानगी नसते. कधी कधी तर रुग्ण हॉस्पिटलमध्ये असताना त्याचे कुटुंबीय क्वारंटाईन असतात. अशावेळी आयसीयूमधील रुग्णाची माहिती त्यांच्या नातेवाईकांना मिळत नाही.\nBy मुंबई लाइव्ह टीम आरोग्य\nआयसीयूमधील कोरोना रुग्णांची माहिती नातेवाईकांना मिळत नसल्याने ही माहिती त्यांच्या नातेवाईकांना रोज दिली जावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या नगरसेविका व आरोग्य समितीच्या सदस्या डॉ. सईदा खान यांनी आरोग्य विभागाचे उपायुक्त रमेश पवार यांच्याकडे केली होती. ही मागणी पालिकेने मान्य केल्याने आयसीयूमधील रुग्णांची माहिती नातेवाईकांना मिळणार आहे.\nमुंबईत सुमारे 30 हजार 359 कोरोनाचे रुग्ण आहेत. त्यापैकी 988 रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर 8074 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत कोरोनाचा रुग्ण आढळून आल्यावर त्याला कोरोना केअर सेंटरमध्ये किंवा रुग्णालयात दाखल केले जाते. रुग्णाची परिस्थिती गंभीर असल्यास त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार केले जातात. कोरोना केअर सेंटरमधील रुग्णांकडे मोबाईल असल्याने त्यांची माहिती त्यांच्या नातेवाईकांना मिळत असते.\nरुग्णालयात आयसीयूमध्ये असलेल्या रुग्णांसोबत कोणालाही राहायची परवानगी नसते. कधी कधी तर रुग्ण हॉस्पिटलमध्ये असताना त्याचे कुटुंबीय क्वारंटाईन असतात. अशावेळी आयसीयूमधील रुग्णाची माहिती त्यांच्या नातेवाईकांना मिळत नाही. रुग्ण बरा झाला किंवा त्याचा मृत्यू झाला तरच त्याची माहिती रुग्णालयातून दिली जाते. परंतु आयसीयूमधील रुग्णांच्या प्रकृतीची माहिती रोज त्यांच्या नातेवाईकांना वॉर्डमधील मुख्य नर्सकडून दिली जावी, अशी मागणी डॉ. खान यांनी पालिकेतील आरोग्य विभागाचे उपायुक्त रमेश पवार यांच्याकडे केली होती. कोरोना रुग्णांचे अपडेट वेळोवेळी देत असतो. यापुढे आयसीयूमधील रुग्णांची माहिती संबंधित रुग्णांच्या नातेवाइकांना दिली जाईल, असे उपायुक्त रमेश पवार यांनी सांगितले.\nविमान सेवेतून 'इतक्या' प्रवाशांचं मुंबईत आगमन\nकोरोनामुळे वडाळ्यातील जीएसबी मंडळाचा यंदाचा गणेशोत्सव रद्द\n“राजकारण”…ही “कीड” कोविडपेक्षा भयाण, तेजस्विनीनं व्यक्त केला संताप\nदिल्लीसह ६ राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना निगेटिव्ह RT-PCR अनिवार्य\nशिर्डी संस्थान उभारणार ३ कोटीचा ऑक्सिजन प्लांट, रिलायन्स समुहाची साथ\nजेईई मेन एप्रिल सत्राची परीक्षा लांबणीवर\nकेंद्राकडून महाराष्ट्राला १५०० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा, पण सुनावले ‘हे’ बोल\nटाटा स्टीलकडून रोज २००-३०० टन ऑक्सिजन पुरवण्यास सुरुवात\nकडक निर्बंधांमुळं १० लाख रेल्वेप्रवासी घटले\nमहापालिकेनं ऑक्सिजनची तरतूद २३५ मेट्रिक टन इतकी वाढवली\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/raigad-news-marathi/raigad-ropeway-to-remain-closed-for-15-days-for-maintenance-and-repair-know-what-the-reason-is-nrdm-110486/", "date_download": "2021-04-19T08:17:19Z", "digest": "sha1:FI5YGRA6RRMS672KTTL6LTNKDKJJKNVB", "length": 11573, "nlines": 169, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Raigad ropeway to remain closed for 15 days for maintenance and repair; Know what the reason is nrdm | देखभाल दुरुस्तीसाठी रायगड रोपवे १५ दिवस राहणार बंद; जाणून घ्या काय आहे कारण | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, एप्रिल १९, २०���१\nBen Stokes इंग्लंडला रवाना, राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का ; नक्की काय झालं \nप्रदर्शनाच्या १ महिन्यानंतर परिणीताचा ‘सायना’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर, चित्रपटात दिसणार सायनाचा संघर्ष\nखासदार गावितांनी केली २०० बेडच्या हॉस्पिटल उभारणीची घोषणा, वसई विरार पालिका आयुक्तांनी पत्रकारांना टाळणे केले पसंत\nरत्‍नागिरीत एमआयडीसी कंपनीत भीषण स्‍फोट ; ५ जण गंभीर जखमी\nबंगालमध्ये पाचव्या टप्प्यातील आज मतदान; भाजपच्या आव्हानाने ममतांचा लागणार कस\nमहत्त्वाची बातमीदेखभाल दुरुस्तीसाठी रायगड रोपवे १५ दिवस राहणार बंद; जाणून घ्या काय आहे कारण\nनागरीकांच्या सुरक्षिततेसाठी रोपवे ची दर तीन चार महिन्याने डागडुजी व दुरुस्ती करावी लागते. एप्रिल व में महिन्यात किल्ले रायगडा वर येणार्‍या पर्यटक व शिव भक्तांची संख्या जास्त असल्याने हा सुट्टीचा मोसम येण्यापुर्वी रोपवे ची देखभाल दुरुस्ती करणे गरजेचे असल्याने दि ३ एप्रिल ते १८ एप्रिल २०२१ दरम्यान रोपवे ची सेवा बंद ठेवण्यात येणार आहे.\nमहाड : किल्ले रायगडावर जाण्यायेण्यासाठीची रोप वे सेवा ही दि ३ एप्रिल ते १८ एप्रिल दरम्यान देखभाल दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. असे रायगड रोपवे चे व्यवस्थापक राजेंद्र खातू यांनी प्रसिद्धी साठी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. किल्ले रायगड वर जाण्यासाठी रोपवे ची सुविधा उपलब्ध झाल्याने ज्येष्ठ नागरिक लहान मुले त्याच प्रमाणे शारीरीक दृष्ट्या कमजोर असणाऱ्या व्यक्तींना गडावर जाणे येणे शक्य झाले आहे.\nमात्र नागरीकांच्या सुरक्षिततेसाठी रोपवे ची दर तीन चार महिन्याने डागडुजी व दुरुस्ती करावी लागते. एप्रिल व में महिन्यात किल्ले रायगडा वर येणार्‍या पर्यटक व शिव भक्तांची संख्या जास्त असल्याने हा सुट्टीचा मोसम येण्यापुर्वी रोपवे ची देखभाल दुरुस्ती करणे गरजेचे असल्याने दि ३ एप्रिल ते १८ एप्रिल २०२१ दरम्यान रोपवे ची सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. या दरम्यान पर्यटकांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल मिलेनियम प्रॉपर्टीज प्रा लि कंपनी मार्फत दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे.\nमुंबई महापालिकेत महाविकास आघाडीची नांदी; वैधानिक समिती निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, सपाचा शिवसेनेला पाठिंबा\nक्या खुबसुरती कैसी अदाअंकिता लोखंडेंचा Traditional Look चाहत्यांना पाडतोय भूरळ, पाहा खास PHOTOS\nCorona Update'स्��ॅच्यु ऑफ लिबर्टी' देतेय मास्क लावण्याचा संदेश, तर मोनालिसा म्हणतेय संसर्ग टाळा\nVideoसावनी रविंद्र ला ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार\nमनोरंजनखिशाच्या राष्ट्रीय पुरस्काराचं यश संपूर्ण टीमचं\nआज ना छोडेंगे बस हमजोली, खेेलेंगे हम होलीHoli Special 2021 - वरुण धवनपासून नेहा कक्कडपर्यंत या कलाकारांची आहे ही लग्नानंतरची पहिली होळी ,पाहा फोटो\nसंपादकीयनागपूरसह सर्वोच्च न्यायालयाची ५ खंडपीठे असावीत\nसंपादकीयआरामदायी प्रवासाकरिता खासगी गाड्यांना प्रवाशांची पसंती\nसंपादकीयपायलटांच्या समर्थकांचे फोन टॅप केल्याची गहलोत सरकारची कबुली\nसंपादकीयतत्त्व बाजूला सारून वृद्ध श्रीधरन यांना भाजपाची उमेदवारी\nकाँग्रेसने केलाय ज्येष्ठांवर अन्यायस्टार प्रचारकांच्या यादीतून काँग्रेसने असंतुष्टांना वगळले\nसोमवार, एप्रिल १९, २०२१\nसातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00228.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.aaplimaaymarathinews.com/india-made-history-by-winning-for-the-first-time/", "date_download": "2021-04-19T09:31:21Z", "digest": "sha1:KAXC43FPKSOMUB3R44ZDZHGDWLWSHSNF", "length": 10787, "nlines": 141, "source_domain": "www.aaplimaaymarathinews.com", "title": "ऑनलाईन बुद्धीबळ ऑलम्पियाडमध्ये जिंकून भारताने रचला इतिहास | Aapli Maay Marathi News", "raw_content": "\nHome अधिक क्रीडा ऑनलाईन बुद्धीबळ ऑलम्पियाडमध्ये जिंकून भारताने रचला इतिहास\nऑनलाईन बुद्धीबळ ऑलम्पियाडमध्ये जिंकून भारताने रचला इतिहास\nनवी दिल्ली : ऑनलाईन बुद्धीबळ ऑलम्पियाडमध्ये भारताने पहिल्यांदाच जिंकून इतिहास रचला आहे. हे विजेतेपद संयुक्तपणे भारत आणि रशियाला मिळालं आहे. या स्पर्धेच्या अंतिम सामना रशियाविरुद्ध खेळला जात होता. पण इंटरनेटच्या कनेक्शनमुळे उरलेला सामना होऊ शकला नाही. यामुळे भारत आणि रशिया यांनी संयुक्तपणे विजयी घोषित करण्यात आले.\nआंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने प्रथमच ही स्पर्धा ऑनलाईन आयोजित केली होती. या स्पर्धेत भारताचे कर्णधार विदित गुजराती, पूर्व विश्वविजेते विश्वनाथन आनंद, कोनेरू हंपी, डी हरिका, आर प्राग्गनानंद, पी हरिकृष्णा, निहाल सरीन आणि दिव्या देशमुख हे अंतिम सामन्यात भारताकडून प्रतिनिधित्व करत होते.\nPrevious article…पण रोहित पवारांचा ‘या’ गोष्टीला विरोध\nNext articleसुशांतसिंग राजपूत : ड्रग्सप्रकरणात एनसीबीने मिरांडा, शौविकशी संबंधित केली एकाला अटक\nहिमा दासने आपल्या कामगिरीने देशातील मुलींसमोर एक आदर्श ठेवला\n‘मुझे वो दिन आज भी याद है जब…’ ; युसूफने शेअर केला भावूक व्हिडिओ\nसचिन तेंडुलकर यांचा अपमान महाविकास आघाडीचे नेते सहन करणार का\nखुशाल गुन्हा दाखल करा, आम्ही घाबरत नाही – चंद्रकांत पाटील\nAapli Maay Marathi News Network : मुंबई पोलिसांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करणाऱ्या ब्रुक फार्मा कंपनीच्या संचलकाला चौकशीला बोलावलं असताना विरोधी पक्षनेत्यांनी सरकारी कामात हस्तक्षेप केला. यापुढे हे असलं खपवून घेणार नाही असं...\nजेईई मेन परीक्षा लांबणीवर\nAapli Maay Marathi News Network : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्र्वभूमीवर अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी संयुक्त प्रवेश परीक्षा अर्थात यावर्षीची जेईई मेन परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिक्षण मंत्री रमेश...\nबावीस एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजन पुरवठा करण्यास मनाई\nAapli Maay Marathi News Network : केंद्र सरकारनं ऑक्सिजन उत्पादक आणि पुरवठादारांना येत्या २२ एप्रिलपासून पुढील आदेश येईपर्यंत औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजन पुरवठा करण्यास मनाई केली आहे. वैद्यकीय वापरासाठी ऑक्सिजनची वाढती मागणी पूर्ण...\nअन्यायाचा वेळीच प्रतिकार करा, शासन खंबीरपणे महिलांच्या पाठीशी ; महिला व बालविकासमंत्री\nअमरावती : महिला कर्मचाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचा छळ, अन्याय मुळीच सहन करता कामा नये. अन्यायाचा वेळीच प्रतिकार केला पाहिजे. कुठेही गैरप्रकार होत असल्यास वेळीच तक्रार द्यावी. शासन महिला-भगिनींच्या खंबीरपणे पाठीशी उभे आहे, असा...\nमहाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती व फ्रीशिपसाठी अर्ज करण्यास ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ ; विजय वडेट्टीवार\nमुंबई : कोविड – १९ च्या पार्श्वभूमी व अडचणी निर्माण होऊन विद्यार्थ्यांना महाडीबीटी प्रणालीवर अर्ज सादर करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती व फ्रिशिपच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी विजाभज,...\nभारताने जॉर्जियाला कोरोना लस उपलब्ध करून द्यावी – राजदूत अर्चिल झुलियाश्विली\nअमेरिकेचा मोठा खुलासा – नियोजित होती गलवानची चकमक, ‘हा’ होता चीनचा...\nभारतात वाढ��े अण्वस्त्रांचे मोठे साठे रिपोर्टहून खुलासा\nजुनी पेन्शन योजना सुरु करण्यासाठी २६ नोव्हेंबरला लाक्षणिक संप\nभारतबंद ला राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा जाहीर पाठिंबा\nलोकलसेवा तातडीने सुरू कराव्यात…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://hridayachebol.blogspot.com/2021/03/blog-post.html", "date_download": "2021-04-19T10:38:42Z", "digest": "sha1:BCCE6XBP4SINYZZLMTVPWNBKSHSIPCLE", "length": 20581, "nlines": 88, "source_domain": "hridayachebol.blogspot.com", "title": "मनाचा आरसा: गुरुने दिला ज्ञानरूपी वसा", "raw_content": "\nजे जे मनास भावे ते ते इथे उतरवावे ते ते इथे उतरवावे मन मोकळे करून घ्यावे मन मोकळे करून घ्यावे\nगुरुने दिला ज्ञानरूपी वसा\nसामान्य माणसाचं आयुष्यात काय ध्येय असतं शिक्षणात उत्तम प्रगती, उत्तम नोकरी, खूप नाही पण निदान उच्चमध्यमवर्गात गणना होईल इतकी तरी आर्थिक श्रीमंती, उत्तम पत्नी, उत्तम अपत्ये, त्यांचे उत्तम आरोग्य, शिक्षण, नोकरी वगैरे वगैरे. ध्येय असेल तर आयुष्याला एक दिशा मिळते, जगण्यातली उर्मी टिकून राहाते. जगण्यात एक जिवंतपणा असतो. कालांतराने आपली ध्येयं, कर्तृत्व हीच आपली ओळख बनते.... अर्थात फक्त समाजात\nसमाजात असलेली ओळख हीच आपली खरी ओळख आहे असंच आपणही समजू लागतो. आपल्यालाही ती ओळख आवडत असते. इंजिनियर, शिक्षक, डॉक्टर, गायक, नोकरदार, कामगार, स्त्री, पुरुष आणि इतर अनेक पदं..... इतकंच काय, मी रामभक्त, मी कृष्णभक्त, मी शिवभक्त, मी स्वामीभक्त, आणि कोणाचे भक्त हेही छाती फुगवून सांगतो. प्रतिष्ठा सगळ्यांना आवडते. समाजात मान मिळत असतो. अहंकार पुष्ट होत असतो. त्यामुळे सगळं आवडत असतं. समाजातलं स्थान, प्रतिष्ठा सांभाळताना, समाजाला आवडणारी आपली प्रतिमा सांभाळताना नकळत या अहंकाराचं ओझं आपण सतत वाहू लागतो. आणि या सगळ्या भानगडीत आपण नक्की कोण आहोत हेच विसरून जातो. ध्येयापर्यंत पोहोचायच्या नादात आयुष्याचा हेतूच जाणून घेत नाही अथवा विसरून जातो.\nअर्जुनाला कर्मयोग आणि भक्तियोग सांगण्यापूर्वी सांख्ययोग म्हणजे शुद्ध ज्ञानयोग सांगून कृष्णाने त्याला आरसाच दाखवला आहे. 'स्व'रुप समजल्यावर अर्जुन निर्मोही झाला. मोह, व्देष आणि मत्सर यांच्या पलीकडे जाऊन शुद्ध कर्तव्यबुद्धीने युद्ध करु शकला. सावकारीचा धंदा करताना लोकांच्या अडचणीचा गैरफायदा घेणाऱ्या तुकोबांना जेव्हा आत्मदर्शन झालं तेव्हा त्यांचं मनोगत होते;\nपावले पावले तुझे आम्हा सर्व\n���को दुजाभाव होऊ देऊ\nजेथे देखे तेथे तुझीच पाऊले\nत्रिभुवन संचले विठ्ठला गा...\n'स्व'-रुप समजलं, अव्दैत अनुभवलं, तुकोबा वृत्तीने संन्यस्त झाले.\nबरं, मी परमात्म्याचा अंश असलेला आत्मा आहे, त्यामुळे माझ्या स्वातंत्र्याला काहीही मर्यादा नाहीत, आणि माझ्यासारखेच आजुबाजुचे सगळे जीवही परमात्म्याचाच अंश आहेत. म्हणजे आपण सगळेच एकाच घराच्या निरनिराळ्या खोल्यांसारखे स्वतंत्र, पण एकत्र, एकमेकांशी जोडलेले आहोत. एका खोलीत उठलेली आनंद वा दुःखाची कंपनं सगळ्या घरात पसरतात. कारण आपण जोडलेले आहोत, आपल्यात अद्वैत आहे.. पण, अहम् बह्मास्मि हा अनुभव मी सतत कसा ध्यावा ध्यानाच्या माध्यमातून समाधीचा अनुभव. म्हणजे २४ तासातली १५-२० मिनिटं आपण ध्यान करू आणि त्यातही चित्त स्थिर होऊन समाधी लागेल २-४ क्षण तेंव्हाच. हे २-४ क्षण केव्हा येतील किंवा कधी येतील तरी का या जन्मी ही स्थिती ध्यानाच्या माध्यमातून समाधीचा अनुभव. म्हणजे २४ तासातली १५-२० मिनिटं आपण ध्यान करू आणि त्यातही चित्त स्थिर होऊन समाधी लागेल २-४ क्षण तेंव्हाच. हे २-४ क्षण केव्हा येतील किंवा कधी येतील तरी का या जन्मी ही स्थिती 'मी अबक नाही, आत्मा आहे. अबक हे तर मी ग्रहण केलेल्या देहाचं नाव आहे.' हे भान सतत कसं राखावं 'मी अबक नाही, आत्मा आहे. अबक हे तर मी ग्रहण केलेल्या देहाचं नाव आहे.' हे भान सतत कसं राखावं कारण माझा तर अगदी लीलया अपमान होतो, जीभेला खुष करणारे पदार्थ मला भरल्यापोटीही खावेसे वाटतात, आणि ते समोर आले की मी पोटापेक्षा जीभेचा विचार करून खातो. कोणाकोणाबद्दलचा राग, व्देष मी वर्षानुवर्ष उराशी बाळगतो. चित्ताच्या वृत्ती सतत उसळत असतात, क्लेश देत असतात. मी अबक नाही, आणि मी या सगळ्याच्या पल्याड अज, नित्य, शाश्वत, पुराण, अचल, अविनाशी, अविकारी आत्मा आहे, याचा मला वारंवार विसर पडतो. त्यामुळे मी सगळ्यांशी जोडलेला असूनही तसं अनुभवू शकत नाही. तेव्हा, मी सांख्ययोग कसा आचरावा, अनुभवावा\nगजानन महाराज अखंड गणी गण गणांत बोते असा जप करत असा पोथीत उल्लेख आहे. त्या जपाचा अर्थ 'सर्व जिवात्म्यांना शिवात्म्यात मोज' असा आहे हे ही पोथी वाचून समजतं. याचा सरळ अर्थ असा होतो, की गजानन महाराज जप करत नसून अखंड अहम् ब्रह्मास्मि अनुभवत होते. दैनंदिन जीवनात मन भरकटवणाऱ्या अनेक प्रसंगात भानावर राहून निःसंगपणे प्रत्येक क्षण अनुभवत होते. आणि गणी गण गणात बोते हा एक जप करत नसून स्वतःच्या आत्मरूपाची स्वतःला आठवण करून देत होते. अखंड आत्मस्वरूपाचं भान ठेवणं हेच खरं ध्यान आहे आणि त्यामुळे शमलेल्या चित्तवृत्ती हीच समाधी अवस्था आहे. महाराजांचं नामस्मरण करण्याच्या दृष्टीने गणी गण गणांत बोते या मंत्राला काही अर्थ नाही, ती एक आठवण आहे आत्मरूपाची\nकाही वर्षांपूर्वी एका व्यक्तीशी माझी ओळख झाली. ती व्यक्ती गुरुभक्त होती. मग आपल्या घरी गजानन महाराजांची होत असलेली उपासना मीही मोठ्या तोंडाने सांगितली. 'काय उपासना करतोस' या प्रश्नावर 'पोथीवाचन' याशिवाय आणि काय सांगणार' या प्रश्नावर 'पोथीवाचन' याशिवाय आणि काय सांगणार पण खरंच एवढंच पुरेसं आहे का पण खरंच एवढंच पुरेसं आहे का पोथीलेखन करून दासगणू महाराजांनी एकप्रकारे गंगातट दाखवला आहे.... 'बघा ही आहे पवित्र गंगा पोथीलेखन करून दासगणू महाराजांनी एकप्रकारे गंगातट दाखवला आहे.... 'बघा ही आहे पवित्र गंगा हीच्या काठावर नुसतं बसायचं, पाण्यात पाय सोडून बसायचं, की पाण्यात डुबकी मारायची हे ज्याचं त्याने ठरवायचं.' आपण जेव्हा स्वतःला महाराजांचे भक्त म्हणवतो तेंव्हा पोथीवाचन हे उत्तम भक्त असण्याचं प्रमाण असतं का हीच्या काठावर नुसतं बसायचं, पाण्यात पाय सोडून बसायचं, की पाण्यात डुबकी मारायची हे ज्याचं त्याने ठरवायचं.' आपण जेव्हा स्वतःला महाराजांचे भक्त म्हणवतो तेंव्हा पोथीवाचन हे उत्तम भक्त असण्याचं प्रमाण असतं का किंबहुना आपणचं आपल्या भक्तीचं प्रमाण द्यावं का किंबहुना आपणचं आपल्या भक्तीचं प्रमाण द्यावं का आणि जेव्हा आपण महाराजांना गुरूस्थानी मानतो, तेव्हा आपण भक्ताच्या भूमिकेत असावं की शिष्याच्या आणि जेव्हा आपण महाराजांना गुरूस्थानी मानतो, तेव्हा आपण भक्ताच्या भूमिकेत असावं की शिष्याच्या भक्त हा शिष्य असेलंच असं नाही, पण शिष्य हा भक्त नक्की असेल. भक्त हा अनेकदा नकळतपणे मूळ शिकवण न समजता व्यक्तिपूजेत अडकतो. महाराज वैराग्यात बुडालेले होते. पूजा झाली काय, नाही झाली काय; त्यांना सगळं सारखंच. शिवाय एक भूमिका अहंकारयुक्त आहे आणि दुसरी समर्पणाने युक्त. 'शिष्यस्तेहम् शाधि माम् तां प्रपन्नम्' असा अर्जुनाचा समर्पणभाव होता तेंव्हा कृष्णाने गीता सांगितली. आणि समर्पणाशिवाय भक्तीभाव दाटणं शक्य नाही. त्यामुळे निर्णय ज्याचा त्याने घ्यायचा आहे. वैराग्य - ही आहे महाराजांची खरी शिकवण भक्त हा शिष्य असेलंच असं नाही, पण शिष्य हा भक्त नक्की असेल. भक्त हा अनेकदा नकळतपणे मूळ शिकवण न समजता व्यक्तिपूजेत अडकतो. महाराज वैराग्यात बुडालेले होते. पूजा झाली काय, नाही झाली काय; त्यांना सगळं सारखंच. शिवाय एक भूमिका अहंकारयुक्त आहे आणि दुसरी समर्पणाने युक्त. 'शिष्यस्तेहम् शाधि माम् तां प्रपन्नम्' असा अर्जुनाचा समर्पणभाव होता तेंव्हा कृष्णाने गीता सांगितली. आणि समर्पणाशिवाय भक्तीभाव दाटणं शक्य नाही. त्यामुळे निर्णय ज्याचा त्याने घ्यायचा आहे. वैराग्य - ही आहे महाराजांची खरी शिकवण स्व-रूप ओळखून प्रारब्धात आलेले चांगले वाईट भोग निःसंगपणे भोगणे, ही आहे महाराजांची खरी शिकवण. आणि 'गणी गण गणांत बोते' हे आहे निःसंगपणे जगण्याचं सूत्र स्व-रूप ओळखून प्रारब्धात आलेले चांगले वाईट भोग निःसंगपणे भोगणे, ही आहे महाराजांची खरी शिकवण. आणि 'गणी गण गणांत बोते' हे आहे निःसंगपणे जगण्याचं सूत्र स्व-रूपाचं भान राहिल्याशिवाय वैराग्य अशक्य आहे. अबकचे प्रश्न अबकचे आहेत. अबकची सुखं अबकची आहेत. मी अबकमध्येही असलो तरी अबक ही माझी ओळख नाही. नित्यः सर्वगतः स्थाणूः अचलोयम् सनातनःI अबक यातला कोणीही नाही, ह्याचं भान राहण्यासाठी अबकला संसार सोडायला नको, की संन्यास आश्रम धारण करायला नको. 'गणी गण गणात बोते'चा अर्थ ध्यानात ठेवण्याचा प्रयत्न करत राहणं पुरेसं आहे. गणी गण गणांत बोते ही महाराजांची शिकवण आहे, नामस्मरण नाही. अवघं अध्यात्म सामावलं आहे या एका सूत्रात स्व-रूपाचं भान राहिल्याशिवाय वैराग्य अशक्य आहे. अबकचे प्रश्न अबकचे आहेत. अबकची सुखं अबकची आहेत. मी अबकमध्येही असलो तरी अबक ही माझी ओळख नाही. नित्यः सर्वगतः स्थाणूः अचलोयम् सनातनःI अबक यातला कोणीही नाही, ह्याचं भान राहण्यासाठी अबकला संसार सोडायला नको, की संन्यास आश्रम धारण करायला नको. 'गणी गण गणात बोते'चा अर्थ ध्यानात ठेवण्याचा प्रयत्न करत राहणं पुरेसं आहे. गणी गण गणांत बोते ही महाराजांची शिकवण आहे, नामस्मरण नाही. अवघं अध्यात्म सामावलं आहे या एका सूत्रात यातून येणारी अलिप्तता ही अंतिमतः वैराग्याकडे घेऊन जाणारी असेल. आणि हे वैराग्य निश्क्रियतेकडे झुकलेले न राहता कृष्णाने अर्जूनाला सांगितल्याप्रमाणे 'योगस्थः कुरु कर्माणि संगं त्यक्त्वा धनंजय, सिद्धयसिद्ध्याः समो भुत्वा समत्वं योग उच्यते' असं असेल\nस्वयंपाक करायचा आहे, करू - गणी गण गणात बोते\nलादी पुसायची आहे, पुसू - गणी गण गणात बोते\nमुलांचा अभ्यास घ्यायचा आहे, घेऊ - गणी गण गणात बोते\nमुलांशी खेळायचं आहे, खेळू - गणी गण गणात बोते\nजेवायचं आहे, जेवू - गणी गण गणात बोते\nऑफिसची मीटिंग आहे, अटेण्ड करू - गणी गण गणात बोते\nलग्नसमारंभाला मिरवायचंय, मिरवू - गणी गण गणात बोते\nबायकोशी वाद चालू आहेत - गणी गण गणात बोते\nमयतीला जायचं आहे - गणी गण गणात बोते\nकोणी टोमणा मारतंय - गणी गण गणात बोते\nकोणाला टोमणा मारायचाय - गणी गण गणात बोते\nकोणाबद्दल मनात राग बसलाय - गणी गण गणात बोते\nकोणाबद्दल द्वेष, मत्सर वाटतोय - गणी गण गणात बोतेहो\nकोणाकडे माफी मागायची हिंमत नाही - गणी गण गणात बोते\nकोणाला माफ करवत नाही - गणी गण गणात बोते\nआयुष्य संकटांनी भरलयं - गणी गण गणात बोते\n.... अतिशय कठीण आहे, पण अशक्य नक्की नाही. इथवर हात धरून आणलंय महाराजांनी, यापुढे तरी हात कसा सोडतील त्यामुळे, जेव्हा आठवण होईल तेव्हा, जिथे आठवण होईल तिथे, १५-२० मिनिटांच्या ध्यानाशिवाय गणी गण गणात बोतेचं 'ध्यान' रोज २४ तास चालू ठेवण्याचा प्रयत्न करत राहणं हीच खरी साधना आहे, आणि हीच महाराजांप्रती असलेली भक्ती आहे.\nगणी गण गणात बोते\nह्या ब्लॉगवरील सर्व प्रसंग, व्यक्तींची नावे, त्यांची व्यक्तिमत्त्वे काल्पनिक आहेत. त्याचा दैनंदिन जीवनाशी काहीही संबंध जुळून आल्यास, तो निव्वळ योगायोग समजावा. इथल्या साहित्यावर सर्व हक्क लेखकाचे आहेत. लेखकाच्या परवानगीशिवाय इथले साहित्य कुठेही वापरू नये.\nथोडसं काहीतरी, मनातलं कुठलंतरी..\nगुरुने दिला ज्ञानरूपी वसा\nनदीच मुळ आणि ऋषिचं कुळ, शोधायला जाऊ नये. माझा सल्ला ऐकुन गार झालेले लोक मी उत्तम सल्लागार आहे असं म्हणतात. I proud to be a marathi. मी स्वतःला मराठीतुनच उत्तम प्रकारे express करू शकतो. काही लोकं एका दगडात दोन पक्षी मारतात, मी दोन पक्ष्यांना एकावेळी डोळा मारतो. अजुनपर्यंत कोणी मुलगी मला हो म्हणाली नाही नी मी कोणत्या मुलीला सापडलो नसल्याने, माझ्यासकट सगळ्यांचेच दिवस मजेत चालू आहेत. माझ्या गाण्यांच्या चालीवरून मी किती चांगल्या चालीचा आहे हे लोक ओळखतात. IT मध्ये असल्यामुळे मी नेहमी ऐटीत असतो. स्वतःला शोधायचा मी खुप प्रयत्न केला, पण मी कधी कुठे, कशात हरवलोच नाही.\n३ एप्रिल.....एका अस्मितेचा अस्त.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/year-ender-poll/best-actor/best-bollywood-actor-of-the-year-2019/moviepoll/72381478.cms", "date_download": "2021-04-19T09:12:59Z", "digest": "sha1:UZZYGJBURNX7X2XGC6JMDAYEB3PUM2CJ", "length": 8015, "nlines": 154, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "२०१९ मधील मनोरंजन विश्व | Year ender poll 2019", "raw_content": "\n२०१९ मधील मनोरंजन विश्व\nसर्वोत्कृष्ट मराठी सहाय्यक अभिनेता\nसर्वोत्कृष्ट मराठी सहाय्यक अभिनेत्री\nतळीरामांना करोना लवकर होतो, त्याम..\n जीवाची पर्वा न करता..\nमॉर्निग टॉप 10 : दोन मिनिटात टॉप ..\nकरोना रुग्णांसाठी रेल्वे डब्यांचे..\n'ब्रेक द चेन'च्या काळात गरिबांना ..\nकरोना चाचणी टाळण्यासाठी प्रवाशांन..\nमॉर्निग टॉप 10 : दोन मिनिटात टॉप ..\nबूट पॉलिश करणाऱ्याने सांगितली लॉक..\n जीवाची पर्वा न करता तो धावला अन् चिमुकल्याला वाचवलं\n जीवाची पर्वा न करता तो धावला अन् चिमुकल्याला वाचवलंWATCH LIVE TV\n#२०१९ मधील मनोरंजन विश्व\n२०१९ या वर्षात सिनेसृष्टीने भरपूर मनोरंजन केलं. हे वर्ष जात असलं तरी आता तुम्हाला सर्वात जास्त काय आवडलं, कोणत्या चित्रपटाने अधिक मनोरंजन केलं ते निवडण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनने आयोजित केलेल्या या पोलमध्ये सहभाग घेऊन तुम्ही आवडता चित्रपट, अभिनेता यासह विविध गोष्टींसाठी मत नोंदवू शकता.\nनोट : १ जानेवारी २०१९ ते ३० नोव्हेंबर २०१९ या काळात रिलीज झालेल्या चित्रपटांचाच पोलमध्ये समावेश आहे.\n२०१९ मधील मनोरंजन विश्व\n२०१९ या वर्षातील सर्वोत्कृष्ट बॉलिवूड अभिनेता कोण\n1 विकी कौशल (उरीः द सर्जिकल स्ट्राईक)\n2 ऋतिक रोशन (सुपर ३०)\n3 शाहिद कपूर (कबीर सिंह)\n4 आयुष्मान खुराना (ड्रीम गर्ल)\n5 अक्षय कुमार (केसरी)\n6 रणवीर सिंह (गली बॉय)\n7 सलमान खान (भारत)\n8 सुशांत सिंह राजपूत (छिछोरे)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://shaadikerishtey.com/contents/en-us/p10_Maratha-Divorcee-Matrimony-Sites-Maratha-Divorcee-Brides-Widow-Marathi-Matrimonial-Brides-Widow-registration.html", "date_download": "2021-04-19T08:57:39Z", "digest": "sha1:7QVAY2JWP3N7R6JNIVWJGB472A6N5NEQ", "length": 1884, "nlines": 21, "source_domain": "shaadikerishtey.com", "title": "Find millions of Marathi Widow लग्नासाठी नोंदणी करा", "raw_content": "\n<< Back | Home > लग्नासाठी नोंदणी करा\nलग्नासाठी नोंदणी करा जर आपण योग्य जोडीदार शोधात असाल तर आजच आपली नाव नोदंणी करा\nआपला मराठी समाज संपूर्ण महाराष्ट्रात नोकरी व व्यवसायानिमित्त विखुरलेला आहे. त्यामुळे योग्य वधु-वर\nशोधणे अवघड झाले आहे. वधू-वर सुचक हे मराठी मनाचे शोध घेणारी महाराष्ट्रातील विश्वसनीय विवाह ��ंस्था\nआहे सभासदांच्या विश्वासास पात्र ठरण्यासाठीआम्ही नेहमीच कार्यरत आहोत.आमची वेबसाईट 2002 पासून\nअविरत सेवेत कार्यरत आहे.हो फक्त कुठलाही निर्णय घेताना स्थळाची नीट चौकशी करा. कुठल्याही प्रकारच्या\nफसवणुकीला आम्ही जबाबदार नाही...आपल्या संपूर्ण माहितीसह आपल्या वेबसाईटवर\nआपले प्रोफाईल तयार करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://thefocusindia.com/entertainment/maharashtra-lockdown-sooryavanshi-postponed-again-industry-staring-at-huge-losses-37456/", "date_download": "2021-04-19T09:27:49Z", "digest": "sha1:57MICTCY4F3FFS2N74A42GFQLIXGXK7C", "length": 13267, "nlines": 77, "source_domain": "thefocusindia.com", "title": "महाराष्ट्र लॉकडाउन : ' सूर्यवंशी 'ची प्रतिक्षा संपेचना! रिलीज डेट पुन्हा एकदा पुढे ढकलली ; सीने इंडस्ट्रीला मोठा फटका।Maharashtra Lockdown: Sooryavanshi Postponed Again, Industry Staring At Huge Losses", "raw_content": "\nHome हलकं फुलकं महाराष्ट्र लॉकडाउन : ‘ सूर्यवंशी ‘ची प्रतिक्षा संपेचना रिलीज डेट पुन्हा एकदा पुढे ढकलली ; सीने इंडस्ट्रीला मोठा फटका\nमहाराष्ट्र लॉकडाउन : ‘ सूर्यवंशी ‘ची प्रतिक्षा संपेचना रिलीज डेट पुन्हा एकदा पुढे ढकलली ; सीने इंडस्ट्रीला मोठा फटका\nअक्षय कुमारसोबतच रणवीर सिंह, अजय देवगण आणि कतरिना कैफ यांचा समावेश असणारा सूर्यवंशी. दिग्दर्शक रोहित शेट्टीनंही आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन चित्रपटाच्या रिलीज डेट विषयी अधिकृत घोषणा केली आहे.\nअमिताभ बच्चन-अभिनीत ‘चेहरे’ आणि राणी मुखर्जी-सैफ अली खान-स्टारर ‘बंटी और बबली 2’ यांचेही प्रदर्शन पुढे ढकलले.\nकदाचितसंपूर्ण भारतातील सिनेमे पुन्हा बंद होतील. मोठे नुकसान होईल. आम्ही ‘सूर्यवंशी’ च्या रिलीजची वाट पाहत होतो. आता या परिस्थितीमुळे अनेक थिएटर मालकांची स्वप्ने धुळीस मिळतील असे मत एका थिएटर मालकाने मांडले आहे. Maharashtra Lockdown: Sooryavanshi Postponed Again, Industry Staring At Huge Losses\nमुंबई: देशासह राज्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. राज्यात कोरोना बाधितांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. ज्यामुळे चित्रपटसृष्टीचंही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. अशातच कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अभिनेता अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘सूर्यवंशी’ची रिलीज डेट पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे.\nराज्य सरकारच्या नव्या नियमांमुळे बॉलिवूडला सुमारे 400 कोटींचा तोटा झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.\nफेब्रुवारीपासून थिएटर चेन देशाच्या विविध भागात पूर्ण क्षमतेने कार्य करीत असल्याने करमणूक क्षेत्र नुकतेच रूळावर यात असतांना महाराष्ट्र सरकारने लॉकडाउन लादण्याचा निर्णय घेतला याचा मोठा फटका सीने सृष्टिला बसणार असल्याचे मत या क्षेत्रातील उद्योजकांनी मांडले आहे.\n‘कभी कभी’, ‘सिलसिला’, ‘चांदनी’ चित्रपटाचे लेखक सागर सरहदी यांचे निधन\nदेशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढतच आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. अभिनेता अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाल्याने हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. कोरोनाच्या वाढत्या उद्रेकामुळे ‘सूर्यवंशी’ चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेण्यात आला.\nसूर्यवंशी ३० एप्रिल रोजी चित्रपटगृहांमध्ये चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केला जाणार होता. मात्र महाराष्ट्रात लागू लॉकडाउनचा फटका चित्रपटाच्या कमाईवर होणार असल्याने निर्मात्यांनी ‘सूर्यवंशी’ प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे.\nमुख्यमंत्र्यांकडून दिग्दर्शक रोहित शेट्टीचं कौतुक\nदरम्यान, चित्रपट ‘सूर्यवंशी’ची रिलीज डेट पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या एक बैठक पार पडली होती. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रोहित शेट्टीच्या निर्णयाचं स्वागत करत, कौतुकही केलं होतं. त्यावेळी ते म्हणाले होते की, रोहित शेट्टी यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख पुढे ढकलण्याचा साहसी आणि अत्यंत कठिण निर्णय घेतला आहे.\nPreviousWATCH | आता Whatsapp द्वारे करा गॅस बुकींग... अशी आहे पद्धत\nNextWATCH | उन्हाळ्यात करा Healthy नाश्ता, अशी घ्या काळजी\nWATCH : रुळावर पडलेल्या बाळासाठी रेल्वेमनने लावली जिवाची बाजी, रेल्वेमंत्र्यांनीही केले कौतुक, सीसीटीव्हीत कैद झाला थरारक प्रसंग\nसिनेमा कसा पाहावा हे शिकविणारी दिग्दर्शिका ज्येष्ठ चित्रपट निर्मात्या – दिग्दर्शक सुमित्रा भावे यांचे आज निधन झाले. चांगला चित्रपट कोणता, तो कसा पाहायचा हे त्यांच्याकडून शिकावे.\nडॉ. हर्षवर्धन यांचे डॉ. मनमोहन सिंगांना पत्रोत्तर; लसीकरणाच्या सूचनांचे केले स्वागत आणि काँग्रेसनेत्यांच्या दुटप्पीपणावरही ठेवले बोट\nबंदच्या भीतीने मजुरांचे पलायन, अर्थमंत्र्यांचे उद्योग जगताला आश्वासन, नाही लागणार देशव्यापी लॉकडाऊन\nWATCH : कोमट दूध सेवन करण्याचे आहेत अनेक फायदे\nWATCH : बजाजची चेतक स्कूटर बुलेटपेक्षाही महाग, पाहा किंमत\nWATCH : मधमाशी पालन ठरू शकते करिअरची उत्तम संधी\nअहमदनगर : ‘मी काय चुकीचं बोलतो आहे’ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा बाळासाहेब थोरातांना प्रश्न;थोरातांनी थेट धमकावत बाहेर हाकललं\nDelhi Lockdown : दिल्लीत आजपासून सहा दिवसांचे लॉकडाऊन, वाचा 10 ठळक मुद्दे…\nदिल्लीत केजरीवालांनी लॉकडाऊन जाहीर केले; खान मार्केटमध्ये दारू दुकानांवर गर्दी उसळली\nपुणे मार्केट यार्डातील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाचे कठोर निर्णय\nIsrael : इस्रायलने कसे जिंकले कोरोनाविरुद्धचे युद्ध देशात विनामास्क फिरू शकताहेत नागरिक\nममता बॅनर्जींचा डबल गेमपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतसभेत पंतप्रधानांवर दोष तर पत्राद्वारे मदतीची मागणी\nकोरोनाची लस घेतानाचा फोटो काढा अन् जिंका 5 हजार रुपयांचं बक्षीस\n30 एप्रिलनंतर औरंगाबादेत लस न घेता फिरणाऱ्या 45 वर्षांवरील नागरिकांवर दंडात्मक कारवाई\nWATCH : सुगंध, रंग आणि बरंच काही असा ओळखा अस्सल हापूस\nWATCH : यंदाच्या IPL मध्ये दिसतोय हा आश्चर्यकारक योगायोग\nदेशात कोरोनाची लाट नव्हे त्सुनामी : २४ तासांत २.७४ लाख रुग्ण, १६१९ मृत्यू, सक्रिय रुग्णसंख्या १९.२९ लाखांपेक्षा जास्त\n३ दिवसांत मोदी सरकारचे ६ मोठे निर्णय, रेमडेसिव्हिरची दर कपात ते ऑक्सिजन आयातीपर्यंत जाणून घ्या…\nपाच मिनिटे वाफ घ्या आणि कोरोनाला नष्ट करा, संशोधकांचा सल्ला ; फुफ्फुसाच्या आरोग्यासाठी उपयुक्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://virtuagirlfullhd.info/mr/blanche-bradburry-mantrap/", "date_download": "2021-04-19T08:15:28Z", "digest": "sha1:LBWUGTAPOLO4BL3UYLAJKRJBNT5YTFGA", "length": 3878, "nlines": 55, "source_domain": "virtuagirlfullhd.info", "title": "लिंगाधारित कामाची विभागणी आहे Bradburry / Mantrap - व्हर्चुआ गर्ल एचडी", "raw_content": "\nलिंगाधारित कामाची विभागणी आहे Bradburry / Mantrap\nलिंगाधारित कामाची विभागणी आहे Bradburry आहे 24 चेक रिपब्लीक पासुन वर्षांची मुलगी. ती राहण्याच्या तंदुरुस्त प्रेम करतो, stripping, चड्डी, लागतात, गोंदणे. She is ready to rush onto the DeskBabe scene. सध्या लिंगाधारित कामाची विभागणी आहे Virtuagirl शो मादक तिच्या पुरेसे नाही मिळू शकत की चाहते एक मोठा मोठी संख्या आहे.\nपिवळ्या रंगाची फूले येणारे रानटी फुलझाड / panty पार्टी\nLena प्रेम / फ्लॅश डान्सर\nValentina / खूप गरम करण्यासाठी हँडल\nलिंगाधारित कामाची वि��ागणी आहे Bradburry / Mantrap\nकेटी देवदूत | सर्वांत महत्त्वाचा उष्णता\nLena प्रेम / फ्लॅश डान्सर\nचेंडू जॉर्ज बेलीला रायडर / प्रौढ मध्ये लाल\nदाट तपकिरी रंगाचे केस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/03/%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%97%E0%A4%B9%E0%A5%82-%E0%A4%AE%E0%A4%B3%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%97.html", "date_download": "2021-04-19T10:30:47Z", "digest": "sha1:ZQMPUBV34SW6HFX6MBQIZY3KNMLMSTDI", "length": 17834, "nlines": 225, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "खानदेशात गहू मळणीला वेग | Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nखानदेशात गहू मळणीला वेग\nby Team आम्ही कास्तकार\nजळगाव ः खानदेशात गहू मळणीला वेग आला आहे. या महिन्यात ती सर्वत्र पूर्ण होईल. मळणीसाठी शेतकरी मोठ्या हार्वेस्टरला पसंती देत आहेत.\nहार्वेस्टरच्या उद्योगात खानदेशातील काही उद्योजकही सहभागी झाले आहेत. पंजाब, हरियाना भागातूनही हार्वेस्टरचालक खानदेशात गहू मळणीसाठी दाखल झाले आहेत. मोठ्या हार्वेस्टरमुळे गहू कापणी, गोळा करणे व नंतर लहान हार्वेस्टरचे मळणी, असा वेळ व खर्च वाचत आहे. शिवाय, पैसेही कमी लागत आहेत. एकरी १५०० ते १६०० रुपये दर हार्वेस्टरचालक गहू मळणीसाठी घेत आहेत. एका तासात तीन ते चार एकरातील गव्हाची मळणी व्यवस्थितपणे हार्वेस्टरच्या मदतीने करता येत आहे.\nसध्या मजूर उपलब्ध होत नाहीत. मजुरांकरवी गहू कापणी, गोळा करणे व नंतर मळणी यासाठी मजूरही वेळेत उपलब्ध होत नसल्याची स्थिती आहे. त्यात मोठ्या हार्वेस्टरच्या तुलनेत अधिकचा खर्चही येत आहे. एकरी अडीच हजार ते २८०० रुपये खर्च मजुरांकरवी गहू कापणी, गोळा करणे यासाठी लागत आहे. ट्रॅक्टरचलित यंत्रणेद्वारे गहू मळणीसाठी प्रतिक्विंटल २५० रुपये खर्च लागत आहे. यामुळे पंजाब, हरियाना भागातील हार्वेस्टरने गहू मळणीचे अधिक काम खानदेशात मिळत आहे.\nही मंडळी विविध भागातील अग्रभागी असलेल्या पेट्रोल पंप, ढाबे, शेतांमध्ये मुक्कामी राहत आहे. मुख्य रस्त्यानजीक त्यांचे वास्तव्य असते. शेतकऱ्यांशी सहज संपर्क व्हावा, यासाठी ही मंडळी मुख्य रस्त्यांनजीकच्या पेट्रोल पंपांसह शेतांमध्ये आपले वास्तव्य करीत आहे. यातच गेले चार दिवस खानदेशात ढगाळ वातावरण आहे.\nपेरणी सुमारे ३१ हजार हेक्टरवर\nखानदेशात गव्हाची पेरणी सुमारे ३१ हजार हेक्टरवर झाली होती. सर्वाधिक सुमारे १८ हजार हेक्टरवर पेरणी जळगाव जिल्ह्यात झाली होती. यातील ८० टक्के गव्हाची मळणी पूर्ण झाली आहे. सध्या फक्त उशिरा पेरणीच्या व देशी वाणांच्या गव्हाची मळणी पूर्ण झालेली नाही. मार्चच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत गव्हाची मळणी १०० टक्के पूर्ण होईल, असे चित्र खानदेशात सध्या आहे.\nखानदेशात गहू मळणीला वेग\nजळगाव ः खानदेशात गहू मळणीला वेग आला आहे. या महिन्यात ती सर्वत्र पूर्ण होईल. मळणीसाठी शेतकरी मोठ्या हार्वेस्टरला पसंती देत आहेत.\nहार्वेस्टरच्या उद्योगात खानदेशातील काही उद्योजकही सहभागी झाले आहेत. पंजाब, हरियाना भागातूनही हार्वेस्टरचालक खानदेशात गहू मळणीसाठी दाखल झाले आहेत. मोठ्या हार्वेस्टरमुळे गहू कापणी, गोळा करणे व नंतर लहान हार्वेस्टरचे मळणी, असा वेळ व खर्च वाचत आहे. शिवाय, पैसेही कमी लागत आहेत. एकरी १५०० ते १६०० रुपये दर हार्वेस्टरचालक गहू मळणीसाठी घेत आहेत. एका तासात तीन ते चार एकरातील गव्हाची मळणी व्यवस्थितपणे हार्वेस्टरच्या मदतीने करता येत आहे.\nसध्या मजूर उपलब्ध होत नाहीत. मजुरांकरवी गहू कापणी, गोळा करणे व नंतर मळणी यासाठी मजूरही वेळेत उपलब्ध होत नसल्याची स्थिती आहे. त्यात मोठ्या हार्वेस्टरच्या तुलनेत अधिकचा खर्चही येत आहे. एकरी अडीच हजार ते २८०० रुपये खर्च मजुरांकरवी गहू कापणी, गोळा करणे यासाठी लागत आहे. ट्रॅक्टरचलित यंत्रणेद्वारे गहू मळणीसाठी प्रतिक्विंटल २५० रुपये खर्च लागत आहे. यामुळे पंजाब, हरियाना भागातील हार्वेस्टरने गहू मळणीचे अधिक काम खानदेशात मिळत आहे.\nही मंडळी विविध भागातील अग्रभागी असलेल्या पेट्रोल पंप, ढाबे, शेतांमध्ये मुक्कामी राहत आहे. मुख्य रस्त्यानजीक त्यांचे वास्तव्य असते. शेतकऱ्यांशी सहज संपर्क व्हावा, यासाठी ही मंडळी मुख्य रस्त्यांनजीकच्या पेट्रोल पंपांसह शेतांमध्ये आपले वास्तव्य करीत आहे. यातच गेले चार दिवस खानदेशात ढगाळ वातावरण आहे.\nपेरणी सुमारे ३१ हजार हेक्टरवर\nखानदेशात गव्हाची पेरणी सुमारे ३१ हजार हेक्टरवर झाली होती. सर्वाधिक सुमारे १८ हजार हेक्टरवर पेरणी जळगाव जिल्ह्यात झाली होती. यातील ८० टक्के गव्हाची मळणी पूर्ण झाली आहे. सध्या फक्त उशिरा पेरणीच्या व देशी वाणांच्या गव्हाची मळणी पूर्ण झालेली नाही. मार्चच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत गव्हाची मळणी १०० टक्के पूर्ण होईल, असे चित्र खानदेशात सध्या आहे.\nजळगाव jangaon खानदेश गहू wheat पंजाब पेट्रोल पेट्रोल पंप\nजळगाव, Jangaon, खानदेश, गहू, wheat, पंजाब, पेट्रोल, पेट्रोल पंप\nजळगाव ः खानदेशात गहू मळणीला वेग आला आहे. या महिन्यात ती सर्वत्र पूर्ण होईल. मळणीसाठी शेतकरी मोठ्या हार्वेस्टरला पसंती देत आहेत.\nउपाशी पोटाला लॉकडाउन करता येत न्हाय…\nइंडोनेशिया, अफगाणिस्तानला ४८ टक्के साखर निर्यात\nउपाशी पोटाला लॉकडाउन करता येत न्हाय…\nइंडोनेशिया, अफगाणिस्तानला ४८ टक्के साखर निर्यात\nपुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगाम\nकांदा काढणीच्या खर्चात २५ टक्क्यांवर वाढ\nकोट्यवधींच्या कर्जवसुलीसाठी स्थापन होणार तज्ज्ञांची समिती\nगोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे नुकसानग्रस्त भरपाईपासून वंचित\nनगर जिल्ह्यात सव्वा कोटी टन उसाचे गाळप\nदरातील घसरणीमुळे हतबल शेतकऱ्यांनी कोबीत सोडली मेंढरे\nनोंदणी, कोविड -१ L लॉकडाउन ई-पास, स्थिती\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\n(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nनोंदणी, ई-केवायसी आणि ट्रॅक स्थिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nऑनलाईन अर्ज, नोंदणी (प्रसूत सहाय्य)\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nराज्यनिहाय डायरेक्ट लिंक्स, नवीन पंचायत मतदार यादी\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/ncc/", "date_download": "2021-04-19T09:34:47Z", "digest": "sha1:VC2MW3KZ4YRRZOWI4MCYXKEUHIRESGB2", "length": 3442, "nlines": 85, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ncc Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\n‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ सर्वेक्षणाला एनसीसी, एनएसएसच्या विद्यार्थ्यांची साथ\nप्रभात वृत्तसेवा 7 months ago\nदेशात 173 जिल्ह्यांमध्ये “एनसीसी’च्या विस्तार\nप्रभात वृत्तसेवा 8 months ago\nई -कॉमर्ससाठी मनुष्यबळ विकसनाची मोहीम\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nकरोना चाचणीसाठी तासन्‌ तास प्रतीक्षा; रांगेतच ‘बाधित’ होण्याची नागरिकांना भिती\nराज्य सरकारवर रामदास आठवले भडकले म्हणाले,”रेमडीसीविरचा गेमडिसीविर करू नका”\nरेमडेसिविरनंतर आता ‘टॉसिलिझूमॅब’, ‘अलझूमॅब’ इंजेक्‍शन्सही आऊट ऑफ स्टॉक\n#ResignModi : मोदी, राजीनामा द्या ट्‌वीटरवर ट्रेन्डींग\n“साडे चार कोटींचे रेमडेसीवीर खरेदी करणाऱ्या फडणवीसांची चौकशी करा”; काँग्रेसच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/rakesh-roshan/", "date_download": "2021-04-19T09:21:13Z", "digest": "sha1:KDODRGEZQS2CMED4C6ESSCLNS2YFW6XM", "length": 3052, "nlines": 81, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "rakesh roshan Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nसंजूबाबासह ‘या’ सहा बॉलिवूड सेलेब्जने केली कॅन्सरवर मात\nप्रभात वृत्तसेवा 6 months ago\nकरोना चाचणीसाठी तासन्‌ तास प्रतीक्षा; रांगेतच ‘बाधित’ होण्याची नागरिकांना भिती\nराज्य सरकारवर रामदास आठवले भडकले म्हणाले,”रेमडीसीविरचा गेमडिसीविर करू नका”\nरेमडेसिविरनंतर आता ‘टॉसिलिझूमॅब’, ‘अलझूमॅब’ इंजेक्‍शन्सही आऊट ऑफ स्टॉक\n#ResignModi : मोदी, राजीनामा द्या ट्‌वीटरवर ट्रेन्डींग\n“साडे चार कोटींचे रेमडेसीवीर खरेदी करणाऱ्या फडणवीसांची चौकशी करा”; काँग्रेसच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00229.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://www.jivheshwar.com/msamajdarshan/sali-organizations", "date_download": "2021-04-19T08:44:58Z", "digest": "sha1:KFS6J5LRPAPEF3W3GB4SKROF6ZF7NCJX", "length": 8612, "nlines": 130, "source_domain": "www.jivheshwar.com", "title": "Jivheshwar.com - संस्था / कार्यालये / मंडळ", "raw_content": "\nसंस्था / कार्यालये / मंडळ\nHomeसमाज दर्शनसंस्था / कार्यालये / मंडळ\nसंस्था / कार्यालये / मंडळ (Sali Organizations)\nश्री.साळी समाज सकलपंच समिती(रजि) इंन्दौर जि.कॉम टीम 3490\nश्री जिव्हेश्वर युवक उत्कर्ष संस्था, नाशिक जि.कॉम टीम 3530\nश्री.स्वकुळ साळी समाज पंच मंडळ, नाशिक जि.कॉम टीम 3587\nसाळी समाज विकास मंडळ, अचरपूर शहर जि.कॉम टीम 3317\nश्री.जिव्हेश्वर मंदिर संस्थान, अंजनगांव सुर्जी जि.कॉम टीम 3548\nम.प्र. राज्य साळी समाज, इन्दौर जि.कॉम टीम 3470\nश्री.गणेश मंदिर ट्रस्ट, रानवली जि.कॉम टीम 3605\nठाणे जिल्हा स्वकुळ साळी समाज जि.कॉम टीम 3650\nस्वकुळ साळी समाज सेवा मंडळ, मुलुंड मुंबई जि.कॉम टीम 3501\nअमावस्या अशुभ दिवस आहे काय\nएखादी गोष्ट आपल्याला अनुकूल असेल तर शुभ आणि प्रतिकूल... Read More...\nविवाह, मुंज, गृहप्रवेश वगैरे महत्वाचे प्रस���गी गुरु या... Read More...\nग्रहदशा, अंतर्दशा हा काय प्रकार आहे\nदशापद्धती हे फलज्योतिषातले सर्वात मोठे बनवाबनवीचे... Read More...\nग्रहांची दृष्टी म्हणजे काय व कशी असते\nग्रहांना अनेक नजरा किंवा दृष्ट्या असतात असे हे शास्त्र... Read More...\nग्रहांची शांती उपासना केल्याने फायदा होतो काय\nफायदा वा तोटा हा नंतरचा भाग. पण त्यासाठी प्रथम ग्रहांना... Read More...\nजगण्याच्या प्रवासात अनेक नवनवे नातेबंध रुजतात. विशेषत:... Read More...\nहे बघ, \"मी अगदी तुला माझी मुलगीच मानेन\"... \"जशी माझी लेक तशी... Read More...\nएखाद्या वेळी आपण अगदी बेसावध असतो आणि अचानक पहिल्या... Read More...\nजोडीदाराची निवड, हा जितका महत्त्वाचा तितकाच... Read More...\nठाणे येथील आय.पी.एच. या संस्थेतर्फे लग्न करू इच्छिणाऱ्या... Read More...\nसंस्था / कार्यालये / मंडळ\nश्री.जिव्हेश्वर स्तुती (Jivheshwar Stuti)\nसमाजाचा इतिहास (Sali History)\nज्ञातिगृहे / धर्मशाळा (Sali Hospice)\nआजपर्यंत आमच्या माहितीनुसार आपल्या समाजाची बहुमोल माहिती बर्‍याच ठिकाणी विखुरलेली आहे. तरीसुद्धा समाजातील काही मान्यवर व्यक्तींनी पुढे येऊन पुस्तकांव्दारे, मासिकं, त्रैमासिकं, समाचार पत्रके इत्यादींतून शक्य तेवढी माहिती समाज बांधवांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे.\nसदस्यांसाठी नियम व अटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/year-ender-poll/best-actress/best-bollywood-actress-of-the-year-2019/moviepoll/72381534.cms", "date_download": "2021-04-19T09:40:00Z", "digest": "sha1:TKISYUKTM54A7OLJ2U4KVWOLAT4C5ZO4", "length": 7943, "nlines": 152, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "२०१९ मधील मनोरंजन विश्व | Year ender poll 2019", "raw_content": "\n२०१९ मधील मनोरंजन विश्व\nसर्वोत्कृष्ट मराठी सहाय्यक अभिनेता\nसर्वोत्कृष्ट मराठी सहाय्यक अभिनेत्री\nतळीरामांना करोना लवकर होतो, त्याम..\n जीवाची पर्वा न करता..\nमॉर्निग टॉप 10 : दोन मिनिटात टॉप ..\nकरोना रुग्णांसाठी रेल्वे डब्यांचे..\n'ब्रेक द चेन'च्या काळात गरिबांना ..\nकरोना चाचणी टाळण्यासाठी प्रवाशांन..\nमॉर्निग टॉप 10 : दोन मिनिटात टॉप ..\nबूट पॉलिश करणाऱ्याने सांगितली लॉक..\n जीवाची पर्वा न करता तो धावला अन् चिमुकल्याला वाचवलं\n जीवाची पर्वा न करता तो धावला अन् चिमुकल्याला वाचवलंWATCH LIVE TV\n#२०१९ मधील मनोरंजन विश्व\n२०१९ या वर्षात सिनेसृष्टीने भरपूर मनोरंजन केलं. हे वर्ष जात असलं तरी आता तुम्हाला सर्वात जास्त काय आवडलं, कोणत्या चित्रपटाने अधिक मनोरंजन केलं ते निवडण्याची वेळ आली आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनने आयोजित केलेल्या या पोलमध्ये सहभाग घेऊन तुम्ही आवडता चित्रपट, अभिनेता यासह विविध गोष्टींसाठी मत नोंदवू शकता.\nनोट : १ जानेवारी २०१९ ते ३० नोव्हेंबर २०१९ या काळात रिलीज झालेल्या चित्रपटांचाच पोलमध्ये समावेश आहे.\n२०१९ मधील मनोरंजन विश्व\n२०१९ या वर्षातील सर्वोत्कृष्ट बॉलिवूड अभिनेत्री कोण\n1 तापसी पन्नू (बदला)\n2 कंगना रणोत (मणिकर्णिका)\n3 आलिया भट्ट (गली बॉय)\n4 कियारा आडवाणी (कबीर सिंह)\n5 कृती सेनन (लुका छुपी)\n6 रकुल प्रीत सिंह (दे दे प्यार दे)\n7 कतरिना कैफ (भारत)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/sonubai-yevle/", "date_download": "2021-04-19T09:11:37Z", "digest": "sha1:4FVZVP25WTMS3H4TW7HM3P7BXVAMYVDN", "length": 2933, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Sonubai Yevle Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune : सरकारी कामासाठी खेटे घालून कंटाळलेल्या महिलेचे ‘शोले’ स्टाईल आंदोलन\nएमपीसी न्यूज- 'सरकारी काम अन सहा महिने थांब' अशी म्हण प्रचलित आहे. सरकार दरबारी आपल्या कामासाठी खेटे घालून कंटाळलेल्या एका महिलेने आज पुण्यातील सेंट्रल बिल्डिंगच्या आवारातील टॉवरवर चढून आत्महत्या करण्याची धमकी दिली. अग्निशमन दलाच्या…\nSix Minute Walk Test : फुफ्फुसांच्या आरोग्याविषयी जागरूकतेसाठी ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’\nPune News : जैन सोशल ग्रुप द्वारा आयोजित शिबिरात 80 युनिट रक्त संकलन\nPimpri News: महापालिका रेमडिसीवीरच्या 7 हजार 50 कुपी खरेदी करणार\n नेटफ्लिक्स, अमेझॉनच्या या लिंक चुकूनही ओपन करू नका\nPune News : माजी आमदार मोहन जोशी यांचे भाजप नेत्यांना कळकळीचे आवाहन\nPune News : पुण्यात दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/media-42451310", "date_download": "2021-04-19T10:50:35Z", "digest": "sha1:R76KZA7YGCEGSZXH7XH7SWKJK7Y3TL7Y", "length": 5282, "nlines": 66, "source_domain": "www.bbc.com", "title": "2017 मध्ये जगभरात काय काय भारी घडलं? - BBC News मराठी", "raw_content": "BBC News, मराठीथेट मजकुरावर जा\n2017 मध्ये जगभरात काय काय भारी घडलं\nमीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे\n2017 मध्ये जगभरात काय काय भारी घडलं\n2017 मध्ये काय-काय झालं\nसौदीच्या महिलांना वाहन चालवण्याची परवानगी मिळाली; पृथ्वीएवढ्या सात नव्या ग्रहांचा शोध लागला; ऑस्ट्रेलिया आणि जर्मनीने समलैंगिक विवाहांना मान्यता दिली; आणि एका रोबोने चक्क कोलांटउडीही मारली.\n2017 मध्ये अजून काय-काय घडलं\nआणि तुमचा 2017 कसा होता\nतुम्ही हे वाचलं का\nती पहिल्यांद�� विमानात बसली पायलट म्हणूनच\n2G प्रकरणातले सर्व आरोपी निर्दोष कसे सुटले\nगूगलकडे असलेली आपली माहिती कशी डिलीट कराल\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nव्हीडिओ, कोरोना रुग्णांचा प्राणवायू ठरणारा मेडिकल ऑक्सिजन कसा बनतो\nव्हीडिओ, कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती\nव्हीडिओ, 'कोरोनाचे मृतदेह इतके आले की स्मशानभूमीची चिमणी वितळली', वेळ 1,19\nव्हीडिओ, कोरोना व्हायरसवर Remdesivir औषध रामबाण ठरेल - सोपी गोष्ट, वेळ 8,13\nव्हीडिओ, जॉन्सन अँड जॉन्सन लसीवर कोणत्या कारणांमुळे घातली बंदी\nव्हीडिओ, कोरोना लस 'अशी' बनते - पाहा व्हीडिओ, वेळ 1,16\nव्हीडिओ, कोरोना : लहान मुलांमध्ये कोरोनाची काय लक्षणं आढळतात त्यांची काळजी कशी घ्याल त्यांची काळजी कशी घ्याल सोपी गोष्ट 318, वेळ 7,27\nव्हीडिओ, कोरोनामुळे ब्राझिलमध्ये लहान मुलांच्या मृत्यूचं प्रमाण सर्वाधिक का आहे\nव्हीडिओ, कोरोना काढा: मालेगाव काढा किंवा मन्सुरा काढा काय आहे\nव्हीडिओ, कोरोनापासून वाचण्याचे ‘हे’ आहेत 9 फंडे सोपी गोष्ट 315, वेळ 7,57\nतुम्ही बीबीसीवर विश्वास ठेवू शकता कारण\n© 2021 BBC. बीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/20-percent-aid/", "date_download": "2021-04-19T09:08:31Z", "digest": "sha1:RWAKSUL6DZJVWMWU5Z62OQUEZHQ76PAS", "length": 3054, "nlines": 81, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "20 percent aid Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nविनाअनुदानित शाळा, महाविद्यालयांना 20 टक्‍के अनुदान देणार\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nकरोना चाचणीसाठी तासन्‌ तास प्रतीक्षा; रांगेतच ‘बाधित’ होण्याची नागरिकांना भिती\nराज्य सरकारवर रामदास आठवले भडकले म्हणाले,”रेमडीसीविरचा गेमडिसीविर करू नका”\nरेमडेसिविरनंतर आता ‘टॉसिलिझूमॅब’, ‘अलझूमॅब’ इंजेक्‍शन्सही आऊट ऑफ स्टॉक\n#ResignModi : मोदी, राजीनामा द्या ट्‌वीटरवर ट्रेन्डींग\n“साडे चार कोटींचे रेमडेसीवीर खरेदी करणाऱ्या फडणवीसांची चौकशी करा”; काँग्रेसच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/ncp-leader-supriya-sule/", "date_download": "2021-04-19T10:29:27Z", "digest": "sha1:6AWZP2HO245V7LZVWPEZYNB5PHAGVBH5", "length": 3835, "nlines": 88, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ncp leader supriya sule Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nहे यश म्हणजे लोकांनी महाविकास आघाडीच्या कामाला दिलेली पोचपावती-सुप्रिया सुळे\nप्रभात वृत्तसेवा 5 months ago\nअपघातांची जबाबदारी गडकरी घेणार की सुळे\nकात्रज-देहू बायपास रस्त्याचे काम रखडले\nप्रभात वृत्तसेवा 6 months ago\nसध्या लॉकडाउन उठवण्यासाठी घाई करणं हिताचं नाही- सुप्रिया सुळे\nप्रभात वृत्तसेवा 12 months ago\nदिल्लीच्या रस्त्यावर सुप्रिया सुळे यांनी केले सायकलिंग\nप्रभात वृत्तसेवा 1 year ago\nकरोना चाचणीसाठी तासन्‌ तास प्रतीक्षा; रांगेतच ‘बाधित’ होण्याची नागरिकांना भिती\nराज्य सरकारवर रामदास आठवले भडकले म्हणाले,”रेमडीसीविरचा गेमडिसीविर करू नका”\nरेमडेसिविरनंतर आता ‘टॉसिलिझूमॅब’, ‘अलझूमॅब’ इंजेक्‍शन्सही आऊट ऑफ स्टॉक\n#ResignModi : मोदी, राजीनामा द्या ट्‌वीटरवर ट्रेन्डींग\n“साडे चार कोटींचे रेमडेसीवीर खरेदी करणाऱ्या फडणवीसांची चौकशी करा”; काँग्रेसच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/till-3rd-may/", "date_download": "2021-04-19T08:59:14Z", "digest": "sha1:RXCLZEQZKXMVMCNX5SROMIF67CI5LEY7", "length": 3020, "nlines": 81, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "till 3rd may Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nराज्यात ३ मे पर्यंत मद्यविक्रीची दुकानं बंदच \nप्रभात वृत्तसेवा 12 months ago\nकरोना चाचणीसाठी तासन्‌ तास प्रतीक्षा; रांगेतच ‘बाधित’ होण्याची नागरिकांना भिती\nराज्य सरकारवर रामदास आठवले भडकले म्हणाले,”रेमडीसीविरचा गेमडिसीविर करू नका”\nरेमडेसिविरनंतर आता ‘टॉसिलिझूमॅब’, ‘अलझूमॅब’ इंजेक्‍शन्सही आऊट ऑफ स्टॉक\n#ResignModi : मोदी, राजीनामा द्या ट्‌वीटरवर ट्रेन्डींग\n“साडे चार कोटींचे रेमडेसीवीर खरेदी करणाऱ्या फडणवीसांची चौकशी करा”; काँग्रेसच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00230.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-news-about-rain-in-aurangabad-region-5366114-PHO.html", "date_download": "2021-04-19T08:48:22Z", "digest": "sha1:KEX5F5YD36K7HKDWZXG6O736HNWPZSGH", "length": 9219, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "News about Rain in Aurangabad Region | लई दिवसानं..लई नवसानं.. पाऊस आला जोरानं..! पिकांना जीवदान, धबधबा खळखळला - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nलई दिवसानं..लई नवसानं.. पाऊस आला जोरानं.. पिकांना जीवदान, धबधबा खळखळला\nवेरूळ लेणी येथील २९ क्रमांकाच्या लेणीजवळील धबधबा खळाळून वाहिला. परं��ु मंगळवारी लेणी बंद असल्याने पर्यटकांना आनंद घेता आला नाही.\nवैजापूर - दुष्काळाची तीव्र कळ सोसणाऱ्या शहर व ग्रामीण भागात सर्वदूर मंगळवारी सकाळपासून कोसळणाऱ्या सरी शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या ठरल्या. दरम्यान, दमदार पावसामुळे तालुकाभरातील शेतशिवार पाण्याने ओलेचिंब झाले.\nगेल्या तीन-चार दिवसांपासून तालुक्यात पावसाचे ढग दाटून आले होते. अधूनमधून पावसाची हलकी संततधार सुरू होती. मात्र, सर्वांना अपेक्षित दमदार पावसाच्या सरी मंगळवारी सकाळी अकरा वाजेपासून कोसळण्यास सुरुवात झाली. जवळपास तासभर कोसळलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. खोलगट भागांना पावसाच्या पाण्यामुळे तलावाचे स्वरूप आले होते.\nगेल्या जून महिन्यात १९ तारखेनंतर पावसाचा खंड पडला होता. काही भागांत तर त्या पावसाच्या सरी न कोसळल्याने पीक पेरणी रखडली होती. मंगळवारी सकाळी हजेरी लावलेल्या पावसाने सर्वदूर भागावर कृपादृष्टी दाखविल्याने खोळंबलेल्या पीक पेरणीला आता वेग येणार असल्याचे चित्र निर्माण झाले. दरम्यान, तालुक्यातील लहान- मोठे सिंचन प्रकल्पात पावसाच्या पाण्याअभावी जेमतेम पाणीसाठा आहे.\nशिऊर येथे ३५ मिमी पाऊस\nयेथे मंगळवारी सकाळी ११ वाजता दमदार पावसाला सुरुवात होऊन तब्बल दोन तास पाऊस झाला. परिसरातील पेंढेफळ, निमगाव, अलापूरवाडी, सफियाबादवाडी व कोल्ही परिसरात दमदार, तर काही ठिकाणी रिमझिम पावसाच्या सरी कोसळल्या. शिऊर येथील पर्जन्यमापक यंत्रात दुपारी एक वाजेपर्यंत ३५ मिमी पावसाची नोंद झाली असली तरी शिऊर परिसरातील रघुनाथपूरवाडी, हाजीपुरवाडी तसेच हनुमानवस्ती परिसरातील शेतकरी अजूनही जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.\nखुलताबाद : नाल्यांना पूर\nतालुक्यात मंगळवारी दुपारी साडेबारानंतर जोरदार पावसास सुरुवात झाली. दोन ते अडीच तास कधी मध्यम तर कधी मुसळधार झालेल्या पावसाने यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच नदी-नाले वाहते झाले असल्याने सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.तालुक्यातील फुलमस्ता, गिरजा नद्या वाहत्या झाल्या आहेत. तालुक्यात जलसंधारणाच्या नदीचे खोलीकरण व रुंदीकरणामुळे नदी-नाले वाहते झाले .\nगंगापूर : ३ तास मुसळधार\n शहर व तालुक्यात मंगळवारी तीन तास मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. त्यातच खोळंबलेल्या खरिपाच्या पेरणीला आत��� सुरुवात होणार आहे. कालपर्यंत तालुक्यात अवघा ३६ मि.मी. इतका कमी पाऊस झाला. शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीसाठी गर्दी केली होती.\nसिल्लोड : जोरदार पाऊस\nसतत हुलकावणी देणारा पाऊस यंदा बऱ्यापैकी साथ देत असल्याने शेतकऱ्यांमध्ये चांगल्या उत्पन्नाची आशा निर्माण झाली. १५ जूननंतर सुरू झालेल्या पावसाची आतापर्यंत सरासरी १५७ मिमी नोंद आहे. मागच्या चार वर्षांपासून अत्यल्प व अनियमित पाऊस पडत आहे. त्यामुळे शेती उत्पादनावर परिणाम झाला. यंदा चांगल्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात येत आहे, परंतु लवकर येण्याचा अंदाज असलेला पाऊस लांबल्याने चिंता निर्माण झाली होती. बऱ्याच भागात मेच्या अखेरीस धूळपेरणी करण्यात आली होती, तर ठिबकवर कापूस, मिरची लावण्यात आली. त्यातच पाऊस लांबल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. डोंगरपट्ट्यामुळे अंभई मंडळात कायम सर्वाधिक पाऊस पडतो. परंतु यंदा आतापर्यंत सर्वाधिक पाऊस सिल्लोड मंडळात २६९ मिमी झाला, तर बोरगाव बाजार मंडळात सर्वात कमी ९० मिमी पाऊस झाला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-ARO-AYU-infog-tips-for-piles-problem-5712107-PHO.html", "date_download": "2021-04-19T09:01:44Z", "digest": "sha1:ZUAMEWMF37PATJEOIOZQMC3IUAJDGZM6", "length": 5183, "nlines": 59, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Tips for Piles Problem | या 10 कारणांमुळे होऊ शकते पाइल्सची समस्या... - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nया 10 कारणांमुळे होऊ शकते पाइल्सची समस्या...\nसध्याची लाइफस्टाइल आणि वर्किंग कंडीशन्समुळे अनेक लोकांना पाइल्सची समस्या होते. आयुर्वेदिक एक्सपर्ट आणि प्रॅक्टिशनर डॉ. अबरार मुल्तानी सांगतात की, पोट खराब असणे, बध्दकोष्ठता किंवा जास्त बसून राहिल्यामुळे ही समस्या होते. याच्या चार स्टेज असतात. पहिल्या किंवा दूस-या स्टेजमध्ये हे यावर योग्य प्रकारे लक्ष दिले तर सीरियस प्रॉब्लमपासून बचाव करता येऊ शकतो.\nया आहेत पाइल्सच्या 4 स्टेज\nही सुरुवातीची स्टेज असते. यामध्ये विशेष लक्षण दिसून येत नाही. अनेक वेळा रुग्णाला माहितीही नसते की त्याला पाइल्स आहे. यामध्ये जास्त वेदना होत नाही. फक्त थोडीशी खाज येते. जोर लावल्याने अनेक वेळा थोडेसे रक्त येते. यामध्ये पाइल्स एनसच्या आतमध्ये असतो.\nदूस-या स्टेजमध्ये टॉयलेट करताना कोंब बाहेर येतात. पहिल्या स्टेजच्या तुलनेत यामध्ये जास्त वेदना होतात. जोर लावल्याने रक्त निघते.\nही स्टेज थोडी सीरियस असते. कारण यामध्ये कोंब हे एनसच्या बाहेरच्या बाजूला असतात. या स्टेजमध्ये रुग्णाला खुप जास्त वेदना होतात.\nस्टेज 3 च्या तुलनेत ही स्टेज जास्त अडव्हान्स आणि सीरियस असते. यामध्ये कोंब एनच्या बाहेरच्या बाजूला लटकतात. खुप जास्त वेदना होतात आणि रक्त निघते. इन्फेक्शन पसरण्याचे चान्स वाढतात.\nपुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या कोणत्या 10 कारणांमुळे होऊ शकते पाइल्सची समस्या...\n(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/smart-shirt-overseeing-the-respiratory-action-6020871.html", "date_download": "2021-04-19T09:12:22Z", "digest": "sha1:I6BBQ2YRWGDNGHZ2JW3NPCPVDPVJ7RLX", "length": 3837, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Smart shirt overseeing the respiratory action | श्वसन क्रियेवर लक्ष ठेवणारा स्मार्ट शर्ट, न्यूमोनिया-अस्थमासारखे आजार तत्काळ ओळखणार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nश्वसन क्रियेवर लक्ष ठेवणारा स्मार्ट शर्ट, न्यूमोनिया-अस्थमासारखे आजार तत्काळ ओळखणार\nलंडन- सॅमसंग असा स्मार्ट शर्ट घेऊन येत आहे जो, न्यूमोनिया, ब्रॉन्कायटिस आणि दमा यांसारख्या आजारांना ओळखेल. या शर्टमध्ये सेन्सर असतील जे फुप्फुसाचे रीडिंग घेतील. मुले आणि मोठ्यांसाठी स्वतंत्र शर्ट असतील. सॅमसंगने या तंत्रज्ञानाच्या पेटंटसाठी अर्ज केलेला आहे. सॅमसंगने मागील वर्षी स्मार्ट स्केटिंग सूट आणि मागील महिन्यात स्मार्ट शूजदेखील लाँच केले होते.\nक्लिन्सबोट :९९.९% जंतू नष्ट करतो\nहॉस्टन विद्यापीठाच्या एका अभ्यास अहवालानुसार हॉटेलच्या खोलीमध्ये ८१% जागेवर हानिकारक बॅक्टेरिया असतात. त्यामुळे प्रवास करणाऱ्यांसाठी क्लिन्सबोट नावाचा रोबोट कामाची वस्तू ठरू शकतो. यूव्ही लाइटमुळे ९९.९% जंतू नष्ट होतात, असा दावा करण्यात आला आहे. याचे वजन केवळ २२० ग्रॅम आहे. याला बॅगमध्ये ठेवता येते. पलंगाव्यतिरिक्त स्विच, रिमोट, मोबाइल फोन, कीबोर्डसारख्या वस्तूही हा स्वच्छ करतो.\nपुढील स्लाइडवर पाहा Photos...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/court-order/", "date_download": "2021-04-19T08:07:56Z", "digest": "sha1:RV53GFZWWFK4GFZU26WSG3FDULOD7ZAD", "length": 2867, "nlines": 81, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "Court order Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\n‘सुप्रीम’ आदेशाने परीक्षा होणारच \nप्रभात वृत्तसेवा 8 months ago\nरेमडेसिविरनंतर आता ‘टॉसिलिझूमॅब’, ‘अलझूमॅब’ इंजेक्‍शन्सही आऊट ऑफ स्टॉक\n#ResignModi : मोदी, राजीनामा द्या ट्‌वीटरवर ट्रेन्डींग\n“साडे चार कोटींचे रेमडेसीवीर खरेदी करणाऱ्या फडणवीसांची चौकशी करा”; काँग्रेसच्या…\nमहाराष्ट्रात दर तीन मिनिटांनी एक पेशंट जीव गमावतो\nसासवडमध्ये आजपासून नवीन नियमावली; जाणून घ्या… काय सुरु, काय बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/akola-khandwa-route-to-broad-gauge-of-railway-route-approval-from-central-forest-department-at-a-high-level-meeting/06181953", "date_download": "2021-04-19T09:39:13Z", "digest": "sha1:75QA6S7RKFGSZPUCPKOBVZA3EP6II5M7", "length": 11679, "nlines": 60, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "'Akola-Khandwa' route to broad gauge of railway route; Approval from Central Forest Department at a high level meeting", "raw_content": "\n‘अकोला-खंडवा’ रेल्वे मार्गाच्या ब्रॉड गेजचा मार्ग सुकर; उच्चस्तरीय बैठकीत केंद्रीय वनविभागाकडून मंजुरी\nनवी दिल्ली : दिल्लीत एका उच्चस्तरीय बैठकीत अकोला-खंडवा रेल्वे मार्गाच्या मीटर गेजवरुन ब्रॉड गेज रुपांतरास ‘वन संवर्धन कायद्याची’ परवानगी मिळाली आहे. या मार्गाच्या गेज रुपांतरामुळे नऊ राज्य जोडली जाणार आहेत.\nकेंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली आज परिवहन भवन येथे रेल्वेमंत्री पियुष गोयल, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, केंद्रीय वने व पर्यावरण विभागाचे वरिष्ठ अधिकारी व अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांच्या उपस्थितीत ‘अकोला-खंडवा’ रेल्वे मार्गाच्या गेज रुपांतरणातील अडचणी दूर करण्याबाबत बैठक झाली. या बैठकीत वन विभागाच्या हद्दीतून जाणाऱ्या ‘अकोला- खंडवा’ रेल्वे मार्गाच्या गेज रुपांतरणासाठी ‘वन सवंर्धन कायद्यानुसार’ परवानगी देण्याचा निर्णय झाला .\nअकोट ते आमला खुर्द ब्रॉडगेजचे काम लवकरच सुरु होणार – खासदार संजय धोत्रे\nवन सवंर्धन कायदा १९८० अस्तित्वात येण्यापूर्वीच ‘अकोला- खंडवा’ हा रेल्वे मार्ग अस्तित्वात आल्याने या कायद्यातून रेल्वे मार्गाला वगळण्यात आले आहे व गेज रुपांतरणास मंजुरी देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाल्याची माहिती अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांनी बैठकीनंतर दिली. आजच्या मंजुरीमुळे वन संवर्धन कायद्याअंतर्गत परवानगी न मिळाल्याने बंद पडलेल्या ‘अकोट ते आमला खुर्द’ या गेज रुपांतरणाच्या कामाला मंजुरी मिळाली असल्याचेही श्री. धोत्रे यांनी सांगितले. लवकरच या मार्गावरील गेज रुपांतरणाच्या कामास सुरुवात होणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला .\nअकोला-खंडवा रेल्वे मार्गाच्या गेज रुपांतरास सुरुवात झाली असून सध्या अकोला-अकोट मार्गाच्या गेज रुपांतरणाचे काम सुरु आहे. मात्र, पुढे अकोट ते खंडवा मार्गावरील ‘अकोट ते आमला खुर्द’ हा भाग अमरावती व अकोला जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जात असल्याने या मार्गाच्या गेज रुपांतरणासाठी केंद्रीय वने व पर्यावरण विभागाची मंजुरी आवश्यक होती. ही मंजुरी न मिळाल्याने अकोट ते आमला खुर्द हे गेज परिवर्तनाचे काम रखडले होते, असेही श्री. धोत्रे यांनी सांगितले.\nदीड ते दोन वर्षात गेज रुपांतरणाचे काम होणार पूर्ण\nअकोला ते खंडवा गेज रुपांतरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. आजच्या मंजुरीमुळे या मार्गाच्या गेज रुपांतरणाच्या कामास गती येऊन दीड ते दोन वर्षात ते पूर्ण होणार असल्याचे रेल्वे मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. वर्ष २००८ च्या रेल्वे अर्थसंकल्पात ‘अकोला- खंडवा-रतलाम’ या ४७२ कि.मी. रेल्वे मार्गाच्या मीटर गेजहून ब्रॉडगेज अशा गेज रूपांतरणास मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार रतलाम ते खंडवा रेल्वे मार्गाचे गेज परिवर्तन झाले आहे. नुकतेच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक समितीने या मार्गाच्या गेज रुपांतरणाच्या कार्यास मंजुरी दिली असून यासाठी जवळपास १४२१ कोटी रुपये खर्च येणार आहे.\nगेज रुपांतरणामुळे ९ राज्य जोडली जाणार\nअकोला–खंडवा रेल्वे मार्गाचे गेज रुपांतरण झाल्यावर हा रेल्वे मार्ग देशाच्या दक्षिण व उत्तरेतील राज्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा म्हणून कार्य करेल. या मार्गामुळे पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश , तेलंगणा, केरळ आणि कर्नाटक ही राज्य जोडली जाणार आहेत.\nसड़क दुर्घटना में मोटरसाइकिल चालक की मौत\nपिस्तौल की नोक पर युवकों से छीनी कार\nमहिला ने फांसी लगाकर की आत्महत्या\nकन्हान पोलीसांनी मोहाफुल ची दारु पकडली.\nमनपाच्या पाचपावली रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभारणार : महापौर\nकेंद्र सरकारने देवेंद्र फडणवीस आणि भाजपला रेमडेसिवीरची साठेबाजी आणि काळाबाजार करण्याची परवानगी दिली आहे का\nदेवेंद्र फडणवीसांवर कारवाई होणार; गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले संकेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00231.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://bharat4india.com/2013-01-10-06-22-09/2013-01-14-08-51-33/45", "date_download": "2021-04-19T09:09:28Z", "digest": "sha1:E3XEO6WLAICEVRVL6YBA2BJTFIAHLPEZ", "length": 36527, "nlines": 98, "source_domain": "bharat4india.com", "title": "दलितांचे बाबा | ६ डिसेंबर १२ विशेष | विशेष लेख", "raw_content": "\nकोरोनाचा भारतात पहिला बळी, देशात आत्तापर्यंत ७४ रुग्ण\nपुण्यात आणखी एक कोरोनाचा रुग्ण, राज्यात आकडा १५ वर. पिंपरी-चिंचवड मध्ये तीन जणांना लागण\nपुण्यात कोरोनाचे ९ रुग्ण, मुंबईत २ तर नागपूरमध्ये १ रुग्ण\nकोरोनामुळं कोंबड्याचा भाव उतरला.\nकोरोनामुळं मंत्र्‍यांचे विदोश दौरे रद्द\nकोरोना दिल्लीत महामारी म्हणून घोषित, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर\nजगभरातून भारतात येणाऱ्या पर्यंटकांचे व्हिसा १५ एप्रिलपर्यंत रद्द\nजगातील ११४ देशांत कोरोनाचा शिरकाव\nजगभरात कोरोनामुळं जवळपास ४ हजार नागरीकांचा मृत्यू, तर १२ लाख ६ हजार दोनशे जणांना कोरोनाची लागण\nमहत्वाच्या कामाशिवाय पुण्यात येऊ नका - जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन\n६ डिसेंबर १२ विशेष\nगुरुवार दिनांक 6 डिसेंबर 1956. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं दिल्लीत निधन झालं. सारा देश दु:खात बुडाला. मुंबईत बाबासाहेबांची प्रचंड महायात्रा निघाली. अंत्यविधीच्या वेळी श्रद्धांजलीपर भाषण फक्त एका व्यक्तीचं झालं. ते होते आचार्य अत्रे. अत्र्यांचं ते भाषण इतिहासात अजरामर झालं आहे. त्यानंतर अत्र्यांनी 'मराठा'तून सतत 12 दिवस बाबांच्या जीवनावर आणि तत्त्वज्ञानावर अग्रलेख लिहिले. त्यातील हा 7 डिसेंबरचा पहिला अग्रलेख...\nबाबा गेले. सात कोटी अस्पृश्य आज पोरके झाले. भारतातल्या अनाथांचा आणि अपंगांचा आज आधार गेला. शतकानुशतके समाजाने लाथाडलेल्या पतितांचा पालनहार गेला. दीनदुबळ्या दलितांचा कनवाळू कैवारी गेला. जुलमी आणि ढोंगी विषमेविरुद्ध जन्मभर प्राणपणाने झगडणारा झुंझार लढवय्या गेला. सामाजिक न्यायासाठी आणि माणुसकीच्या हक्कासाठी ज्यांनी जगभर आकाशपाताळ एक केले असा बहादूर बंडखोर आज आमच्यामधून निघून गेल��. पाच हजार वर्षे हिंदू समाजाने सात कोटी अस्पृश्यांचा जो अमानुष छळ केला त्याला त्या समाजाकडून मिळालेले आंबेडकर हे एक बिनतोड आणि बंडखोर उत्तर होते.\nआंबेडकर म्हणजे बंड-मूर्तिमंत बंड. त्यांच्या कणाकणांतून बंड थैमान घालत होते. आंबेडकर म्हणजे जुलुमाविरुद्ध उगारलेली वज्राची मूठ होय. आंबेडकर म्हणजे ढोंगाच्या डोक्यावर आदळण्यास सदैव सिद्ध असलेली 'भीमा'ची गदा होय. आंबे़डकर म्हणजे जातिभेदावर आणि विषमतेवर सदैव सोडलेले सुदर्शन चक्र होय. आंबेडकर म्हणजे धर्ममार्तंडांच्या वर्णवर्चस्वाचा कोथळा फोडून त्याची आतडी बाहेर काढणारी वाघनखे होय. आंबेडकर म्हणजे समाजातील वतनदार सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध सदैव पुकारलेले एक यु्द्धच होय. महात्मा फुले, कबीर आणि भगवान बुद्ध हे तीन गुरूच मुळी आंबेडकरांनी असे केले, की ज्यांनी देवाचे, धर्माचे, जातीचे आणि भेदांचे थोतांड माजविणाऱ्या समाजव्यवस्थेविरुद्ध बंड पुकारले.\nपतित स्त्रियांच्या उद्धाराचा प्रयत्न करणाऱ्या महात्मा फुल्यांवर हिंदू समाजाने मारेकरी घातले. कबिराला हातपाय बांधून पाण्यात टाकण्यात आले. ह्त्तीच्या पायी देण्यात आले आणि मग तो मेल्यानंतर हिंदू-मुसलमानांना त्याच्याबद्दल एवढे प्रेम वाटू लागले की, त्याच्या प्रेताचा ताबा घेण्यासाठी ते एकमेकांचा खून करावयास सिद्ध झाले. बुद्धधर्माचा भारतामधून उच्छेद करण्यासाठी भगवान बुद्धांच्या अनुयायांच्या कत्तली करण्यात आल्या. हालअपेष्टा आणि छळ ह्यांचे हलाहल ज्यांना हयातीत आणि मेल्यानंतरही प्राशन करावे लागले, अशा बंडखोर गुरूंचे आंबेडकर हे सच्चे चेले होते. जुलूम आणि अन्याय म्हटला की, आंबेडकरांच्या तळपायाची आग मस्तकाला जाई. धमन्याधमन्यांमधून त्यांचे रक्त उसळ्या मारू लागे. म्हणूनच लोकसभेत पंडित नेहरूंनी बोलून दाखविल्याप्रमाणे हिंदू समाजाच्या प्रत्येक जुलुमाविरुद्ध पुकारलेल्या बंडाचे ते प्रतीक बनले.\nहिंदू समाजाने आणि सत्ताधारी काँग्रेसने आंबेडकरांची जेवढी निंदा केली, जेवढा छळ केला, जेवढा अपमान केला, तेवढा कोणाचाही केला नसेल. पण त्या छळाची आणि विटंबनेची त्यांनी लवमात्र पर्वा केली नाही. धर्माच्या आणि सत्तेच्या जुलुमाला ते कधीही शरण गेले नाहीत. शरणागती हा शब्दच मुळी आंबेडकरांच्या शब्दकोशात नव्हता. मोडेन, मार खाईन, मरेन, पण वाकणार नाही, अशी त्यांची जिद्द होती, आणि त्यांनी ती शेवटपर्यंत खरी करून दाखवली. जो तुमचा धर्म मला कुत्र्यामांजरापेक्षाही हीन रीतीने वागवतो त्या धर्मात मी कधीही राहणार नाही, असे कोट्यवधी हिंदुधर्मीयांना कित्येक वर्षांपासून ते बजावत होते. माणसासारख्या माणसांना 'अस्पृश्य' मानणारी ती तुमची 'मनुस्मृती' मी जाळून टाकणार, असे त्यांनी या सनातनी हिंदूंना छातीवर हात मारून सांगितले होते. ह्यामुळे हिंदुधर्मीय लोक त्यांच्यावर फारच संतापले. त्यांना वाटले आंबेडकर हे गझनीच्या महंमदापेक्षांही हिंदुधर्माचे भयंकर दुष्मन आहेत. धर्मातराची घोषणा केल्यानंतर आंबेडकरांचा खून करण्याची योजना घेऊन एक हिंदू पुढारी डॉ. कुर्तकोटी ह्यांच्याकडे गेले होते. तेव्हा डॉ. कुर्तकोटींनी त्यांना सांगितले की, आंबेडकरांना तुम्ही मारलेत तर त्याच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामधून दहा आंबेडकर बाहेर पडतील\nआंबेडकरांची धर्मांतरांची घोषणा ही हिंदू धर्माच्या नाशाची घोषणा नव्हती. ते हिंदू धर्माच्या सुधारणेचे आव्हान होते. चातुर्वर्ण्याने हिंदू धर्माचा आणि हिंदुस्थानाचा नाश झाला आहे, असे आंबेडकरांचे मत होते. म्हणून चातुर्वर्ण्याची चौकट मोडून हिंदू समाजाची रचना समतेच्या आणि लोकशाहीच्या पायावर करा, असे टाहो फोडून ते सांगत होते. धर्मातराच्या प्रश्नावर आमच्याशी बोलताना एकदा ते म्हणाले की, 'हिंदू धर्मावर मला सूड घ्यायचा असता तर पाच वर्षाच्या आत मी ह्या देशाचे वाटोळे करून टाकले असते. पण ह्या देशाच्या इतिहासात विध्वंसक म्हणून माझे नाव नोंदले जावे अशी माझी इच्छा नाही' हिंदू धर्माप्रमाणेच महात्मा गांधी आणि काँग्रेस ह्यांच्यावर आंबेडकर हे नेहमी प्रखर टीका करीत. त्यामुळे जनाब जीनांप्रमाणेच साम्राज्यवाद्यांशी संगनमत करून हिंदी स्वातंत्र्याचा मार्ग ते रोखून धरीत आहेत, अशीच पुष्कळ राष्ट्रवादी लोकांची समजूत झाली. अस्पृश्यता निवारणाकडे बघण्याचा काँग्रेसचा दृष्टिकोन हा निव्वळ भूतद्यावादी आणि भावनाप्रधान होता. आंबेडकर त्या प्रश्नाकडे केवळ न्यायाच्या आणि हक्काच्या दृष्टीने पाहत असत. पारतंत्र्य नष्ट करण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध गांधीजींनी जसे बंड पुकारले, तसे अस्पृश्यता नेस्तनाबूत करण्यासाठी त्यांनी स्पृश्य समाजाविरुद्ध का बंड पुकारू नये, असा आंबेडकरांचा त्य��ंना सवाल होता.\nअस्पृश्यता निवारणाबाबत गांधीजी आणि आंबेडकर हयांच्यात अशा तऱ्हेने मतभेद होता. म्हणून साम्राज्यशाहीविरोधी पातळीवर काँग्रेसची आणि आंबेडकरांची एकजूट होऊ शकली नाही. तथापि, गांधीजींबद्दल मनात विरोधाची एवढी भावना असतानाही केवळ त्यांचे प्राण वाचवण्यासाठी म्हणून अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची आपली मागणी त्यांनी मागे घेतली आणि 'पुणे करारा'वर सही केली. गोडशासारख्या एका ब्राह्मणाने गांधीजींचा प्राण घ्यावा आणि आंबेडकरांसारख्या एका महाराने गांधीजींचा प्राण वाचवावा ह्याचा अर्थ हिंदू समाजाला अद्याप समजू नये याचे आम्हाला दु:ख होते. 'पुणे करारा'वर आंबेडकरांनी सही करून गांधीजींचे प्राण वाचविले, पण स्वत:चे आणि अस्पृश्य समाजाचे फार मोठे नुकसान करून घेतले. कारण ज्या उमद्या दिलाने आणि खेळाडू भावनेने आंबेडकरांनी 'पुणे करारा'वर सही केली, तो उमदेपणा आणि तो खेळाडूपणा काँग्रेसने मात्र आंबेडकरांना दाखविला नाही. आपल्याला धार्जिण्या असलेल्या महारेतर अस्पृश्यांना हाताशी धरून काँग्रेसने आंबेडकरांचा आणि त्यांच्या अनुयायांचा सार्वत्रिक निवडणुकीत पराभव केला आणि देशाच्या राजनैतिक जीवनातून त्यांना उठवून लावले. आंबेडकर त्याबद्दल नेहमी विषादाने म्हणत की, स्पृश्य हिंदूंच्या बहुमताच्या आधारावर माझे आणि माझ्या पक्षाचे राजकीय जीवन गांधीजी आणि काँग्रेस ह्यांनी ह्या देशामधून नेस्तनाबूत करून टाकले\nनऊ कोटी मुसलमानांना खूष करण्यासाठी काँग्रेसने ह्या सुवर्णभूमीचे तीन तुकडे करून टाकले. पण सहा कोटी अस्पृश्यांचे प्रेम मिळवण्यासाठी कागदी कायदे करण्यापलीकडे काँग्रेसने काहीही केले नाही. असे असता देशाला स्वातंत्र्य मिळताच घटना समितीत अखंड हिंदुस्थानची आणि जातीय ऐक्याची प्रचंड गर्जना करून आंबेडकरांनी आपल्या विरोधकांना चकित करून टाकले. आंबेडकर म्हणाले, \"जगातील कोणतीही सत्ता ह्या देशातील ऐक्याचा भंग करू शकणार नाही आणि अखंड हिंदुस्थानातच आपले कल्याण आहे, असे आज ना उद्या मुसलमानांना कळून आल्यावाचून राहणार नाही\" आंबेडकरांचे हे उदारपण हा त्यांच्या देदीप्यमान देशभक्तीचा ज्वलंत पुरावा होय. काँग्रेसशी पूर्वीचे असलेले सर्व वैर विसरून आंबेडकरांनी सहकार्यासाठी नेहरूंच्या हातात हात दिला आणि स्वतंत्र भारताची घटना त���ार करण्याची सर्व जबाबदारी त्यांनी पत्करली.\n'मनुस्मृती जाळा' म्हणून सांगणारे आंबेडकर भारतीय स्वातंत्र्याचे पहिले स्मृतिकार व्हावेत हा काय योगायोग आहे घटना मंजूर झाल्यानंतर त्यांनी 'हिंदू कोड' तयार करण्याचे महान कार्य हाती घेतले. पण काँग्रेसमधल्या सर्व प्रतिगामी आणि सनातनी शक्ती आंबेडकरांना विरोध करण्यासाठी एकदम उफाळून बाहेर आल्या. आणि त्यामुळे आपल्या जागेचा राजीनामा देऊन मंत्रिमंडळामधून बाहेर पडल्यावाचून आंबेडकरांना गत्यंतरच उरले नाही. आंबेडकरांचे 'हिंदू कोड बिल' जर मान्य झाले असते तर हिंदू समाजातील सर्व भेद, अन्याय आणि विषमता नष्ट होऊन हिंदू समाज हा अत्यंत तेजस्वी आणि बलशाली झाला असता. आणि भारताच्या पाच हजार वर्षांच्या इतिहासात जी क्रांती आजपर्यंत कोणी घडवून आणली नाही ती घडून आली असती. पण दुर्दैव भारताचे घटना मंजूर झाल्यानंतर त्यांनी 'हिंदू कोड' तयार करण्याचे महान कार्य हाती घेतले. पण काँग्रेसमधल्या सर्व प्रतिगामी आणि सनातनी शक्ती आंबेडकरांना विरोध करण्यासाठी एकदम उफाळून बाहेर आल्या. आणि त्यामुळे आपल्या जागेचा राजीनामा देऊन मंत्रिमंडळामधून बाहेर पडल्यावाचून आंबेडकरांना गत्यंतरच उरले नाही. आंबेडकरांचे 'हिंदू कोड बिल' जर मान्य झाले असते तर हिंदू समाजातील सर्व भेद, अन्याय आणि विषमता नष्ट होऊन हिंदू समाज हा अत्यंत तेजस्वी आणि बलशाली झाला असता. आणि भारताच्या पाच हजार वर्षांच्या इतिहासात जी क्रांती आजपर्यंत कोणी घडवून आणली नाही ती घडून आली असती. पण दुर्दैव भारताचे दुर्भाग्य हिंदू समाजाचे देवासारखा आंबेडकरांनी पुढे केलेला हात त्यांनी झिडकारला आणि स्वत:चा घात करून घेतला. राज्यकर्त्यांनी बहिष्कारले, हिंदू समाजाने लाथाडले, तेव्हा अखेर स्वत:चा आणि आपल्या सात कोटी असहाय नि हीन-दीन अनुयायांचा उद्धार करण्यासाठी त्यांना मानवजातीला समतेचा, दयेचा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या त्या परम कारुणिक बुद्धाला शरण जाण्यावाचून गत्यंतरच उरले नाही.\nआंबेडकरांच्या विव्दत्तेबद्दल तर त्यांच्या शत्रूला देखील कधी संशय वाटला नाही. त्यांच्याएवढा प्रचंड बुद्धीचा, विव्दत्तेचा आणि व्यासंगाचा एकही माणूस महाराष्ट्रात – नव्हे भारतात या क्षणी नव्हता. रानडे, भांडारकर, तेलंग आणि टिळक ह्यांच्या ज्ञानोपासनेची महान परंपरा पुढे चालविणारा महर्षी आज आंबेडकरांवाचून भारतात दुसरा कोण होता वाचन, चिंतन आणि लेखन ह्यावचून आंबेडकरांना दुसरे जीवनच नव्हते. महार जातीत जन्माला आलेला हा माणूस विद्येच्या आणि ज्ञानाच्या बळावर एखाद्या प्राचीन ऋषीपेक्षांही श्रेष्ठ पदाला जाऊन पोहोचला होता. धर्मशास्त्रापासून तो घटनाशास्त्रापर्यंत असा कोणताही एक कठीण विषय नव्हता, की ज्यामध्ये त्यांची बुद्धी एखाद्या गरुडासारखी वाटेल त्या उंचीपर्यंत विहार करू शकत नव्हती. तथापि, आंबेडकरांची धर्मावर आत्यंतिक निष्ठा होती ही गोष्ट फार थोड्या लोकांना माहीत होती. आंबेडकर कितीही तर्क-कर्कश आणि बुद्धिवादी असले तरी त्यांचा पिंड हा धर्मनिष्ठाचा होता. भाविक आणि श्रद्धाळू पित्याच्या पोटी त्यांचा जन्म झाला होता. शुचिर्भूत धार्मिक वातावरणात त्यांचे सारे बालपण गेले होते. सर्व धर्माचा त्यांनी तौलनिक अभ्यास केला होता. आत्म्याच्या उन्नतीसाठी धर्माची आवश्यकता आहे, असे त्यांचे ठाम मत होते. धर्मावरील त्यांच्या गाढ श्रद्धेमुळेच त्यांचे नैतिक चारित्र्य निरपवाद राहिले.\nत्यांना कोणतेही आणि कसलेही व्यसन नव्हते. त्यामुळेच त्यांच्या अंगात विलक्षण निर्भयता आणि आत्मविश्वास निर्माण झाला होता. आपण जे बोलतो किंवा लिहितो ते खोटे आहे, असे म्हणण्याची प्रत्यक्ष परमेश्र्वराची देखील प्राज्ञा नाही, असा आवेश आणि आत्मबल त्यांच्या व्यक्तिमत्त्वात सदैव संचारलेले असे. अनेक वर्षाच्या आध्यात्मिक चिंतनाने आणि परिशीलनाने शेवटी आंबेडकर भगवान बुद्धाच्या चरणापाशी येऊन पोहोचले होते. बुद्धाला शरण गेल्यावाचून केवळ अस्पृश्यांनाच नव्हे, तर साऱ्या भारताला तरणोपाय नाही, असा आंबेडकरांचा ठाम निश्चय झाला होता. म्हणूनच ता. १४ ऑक्टोबर रोजी नागपूर येथे तीन लाख अस्पृश्यांना त्यांनी बुद्ध धर्माची जेव्हा दीक्षा दिली तेव्हा 'साऱ्या भारताला मी बौद्ध करीन' अशी गगनभेदी सिंहगर्जना त्यांना केली.\nमुंबईतील दहा लाख अस्पृश्यांना थोड्याच दिवसांनी ते बुद्ध धर्माची दिक्षा देणारे होते. पण दृष्टांत काही निराळेच होते. अन्यायाशी आणि जुलुमाशी संबध जगभर झगडून झगडून त्यांचे शरीर जर्जर झाले होते, दुर्बल झाले होते. विश्रांतीसाठी त्यांच्या शरीरातील कणन् कण आसुसला होता. भगवान बुद्धाच्या करुणेचा जेव्हा त्यांना अखेर आसरा मिळाला, तेव्हा त���यांना अंत:करणात जळणारा वन्ही शीत झाला. आपल्या कोट्यवधी अनुयायांना आता आपण उद्धाराचा मार्ग दाखवून ठेवला आहे, आता आपले अवतारकार्य संपले, अशी त्यांना जाणीव झाली आणि निद्रामाऊलीच्या मांडीवर डोके ठेवून अत्यंत शांत आणि तृप्त मनाने त्यांनी आपली प्राणज्योती निर्वाणात कधी विलीन करून टाकली त्याची जगाला दुसरे दिवशी सकाळी ते जागे होईपर्यंत गंधवार्तासुद्धा लागली नाही.\n'मी हिंदू धर्मात जन्माला आलो त्याला माझा नाईलाज आहे; पण मी हिंदू धर्मात कदापि मरणार नाही' ही आंबेडकरांची घोषणा हिंदू धर्माविरुद्ध रागाची नव्हती. सुडाची नव्हती. झगडा करून असहाय झालेल्या विनम्र आणि श्रद्धाळू साधकाचे ते तळमळीचे उद्धार होते. आंबेडकरांचे चरित्र ही एका शूर आणि बंडखोर समाजसुधारकाची वीरकथा आहे. शोककथा आहे. गरिबांनी, दीनांनी आणि दलितांनी ही रोमहर्षक कथा वाचून स्फूर्ती घ्यावी. आणि आंबेडकरांचा ज्यांनी जन्मभर छळ आणि उपहास केला त्या प्रतिगामी राज्यकर्त्यांनी आणि सनातनी हिंदूंनी त्यांची ही शोककथा वाचून आता अवनतमस्तक व्हावे. आंबेडकरांच्या जीवनावर आणि कार्यावर जसजसा अधिक प्रकाश पडेल, तसतसे अलौकिकत्व प्रकट होईल. आणि आंबेडकर हे हिंदू समाजाचे शत्रू नसून उद्धारकर्तेच होते, अशी भारताची खात्री पटेल. भारतीय जीवनात जे जे म्हणून काही उज्ज्वल आणि उदात्त आहे त्यांचे आंबेडकर हे एक ज्वलंत भांडार होते. आंबेडकर हा स्वाभिमानाचा एक जळता ज्वालामुखी होता. भारताच्या ऐक्याचे आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचे ते महान प्रणेते होते.\nमहाराष्ट्र आणि मुंबई ह्यांचे नाते जे देवाने जोडले आहे ते कोणाच्या बापालाही तोडता येणार नाही, असे ते म्हणत. कोणकोणते गुण आता आठवायचे आणि त्यांच्या कोणकोणत्या उद्धारांचे स्मरण करावयाचे सात कोटी अस्पृश्यांच्या डोक्यावरचे तर आता आभाळच फाटले आहे. भगवान बुद्धांखेरीज त्यांचे समाधान कोण करू शकणार सात कोटी अस्पृश्यांच्या डोक्यावरचे तर आता आभाळच फाटले आहे. भगवान बुद्धांखेरीज त्यांचे समाधान कोण करू शकणार आणि त्यांच्या डोळ्यातंले अश्रू तरी कोण पुसणार आणि त्यांच्या डोळ्यातंले अश्रू तरी कोण पुसणार त्यांनी ध्यानात धरावे की, भारताच्या इतिहासात आंबेडकर नि त्यांचे कार्य अमर आहे.\nत्यांनी जो मार्ग आखला आणि जो प्रकाश दाखवला त्याच्याच अनुरोधाने जाऊन त्���ांच्या कोट्यवधी अनुयायांनी आपला उद्धार करून घ्यावा. आंबेडकरांच्या प्रत्येक अनुयायाचे हृदय हे त्यांचे जिवंत स्मारक आहे. म्हणून आंबेडकरांची विव्दत्ता, त्यांचा त्याग, त्यांचे चारित्र्य आणि त्यांची निर्भयता प्रत्येकाने आपल्या जीवनात निर्माण करण्याचा आटोकाट प्रयत्न केला तरच आंबेडकरांचे अपूर्ण राहिलेले कार्य पूर्ण होईल आणि साऱ्या भारताचा उद्धार होईल. तीन कोटी मराठी जनतेच्या वतीने व्याकूळ हृदयाने आणि अश्रूपूर्ण नेत्रांनी आम्ही आंबेडकरांच्या पार्थिव देहाला अखेरचे अभिवादन करतो.\nप्रेरणादायी लिखाण वाचून आनंद झाला.पुढील लेख वाचण्यासाठी उपल्बध करुन द्यावे.\nया लेखातून डॉक्टर आंबेडकरांच्या राष्ट्रनिर्मितीच्या कार्याचं मोल समजतं.\nकृपया पुढील ६ लेखही वाचनासाठी उपलब्ध करुन द्यावेत ही विनंती...\n६ डिसेंबर १२ विशेष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%9F%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%80/", "date_download": "2021-04-19T09:49:26Z", "digest": "sha1:WDL72DHITV2ORPM2UPJQKBV25SDDEPVI", "length": 8737, "nlines": 120, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "माझा बिझनेस :पणजीत टॅक्सी गो सिटीची टॅक्सी सेवा सुरु | गोवा खबर", "raw_content": "\nHome बिझनेस खबर माझा बिझनेस :पणजीत टॅक्सी गो सिटीची टॅक्सी सेवा सुरु\nमाझा बिझनेस :पणजीत टॅक्सी गो सिटीची टॅक्सी सेवा सुरु\nपणजी:खाजगी टॅक्सी चालकांकडून होत असलेली प्रवाशांची लूट रोखण्यासाठी तरुण उद्योजक रघु शेट्ये यांनी पुढाकार घेऊन चंदन ग्रुपतर्फे सुरु केलेल्या टॅक्सी गो सिटी या स्वस्तामधील टॅक्सी सेवेचे उद्धाटन आज स्वातंत्र्य सैनिक तथा रीझ क्लासिक समूहाचे अध्यक्ष रोहिदास(दादा)देसाई यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आले.यावेळी उद्योजक मांगिरिश पै रायकर,रघु शेट्ये उपस्थित होते.\nटॅक्सी गो सिटी सेवेबद्दल बोलताना शेट्ये म्हणाले,कोणाला त्रास द्यायला आम्ही ही सेवा सुरु केलेली नाही.सर्वसामान्य लोकांची होणारी लूट लक्षात घेऊन ही सेवा सुरु करण्यात आली आहे.वयोवृद्ध,महिला यांना या सेवेचा फायदा होणार आहे.आमच्या कडे सध्या 30 टॅक्सी असून पहिल्या टप्प्यात पणजी शहरात ही सेवा दिली जाणार आहे.त्याला मिळणारा प्रतिसाद बघून इतर ठिकाणी या सेवेचा विस्तार केला जाणार आहे.199 रूपयांमध्ये ग्राहकाणा 45 मिनिटे टॅक्सी मधून 10 किमी प्रवास करता येणार आहे.10 किमी नंतर 20 रुपये प्रति किमी दराने बिल आकारले जाणार आहे.सरकार,वाहतूक खाते,पोलिस आणि टॅक्सी चालकांचे सहकार्य लाभले तर ही सेवा गोव्यात लोकप्रिय होईल यात शंका नाही’\nया टॅक्सी मध्ये जीपएस आणि कॅमेरा बसवाला जाणार असून टॅक्सी गो सिटी द्वारे होणारा प्रवास सुरक्षित होईल याची खबरदारी चंदन ग्रुप घेणार असल्याचे शेट्ये यांनी स्पष्ट केले.\n*अशी मिळवा टॅक्सी गो सिटीची सेवा*\n08326711111 या नंबर वरुन कॉल करून तुम्ही टॅक्सी बोलवू शकता. सध्या फक्त पणजी मध्ये ही सेवा मर्यादित असणार आहे.\nPrevious articleकळंगुट पोलिसांकडून सेक्स रॅकेट उध्वस्त,4 दलालांना अटक\nNext articleमाझा बिझनेस:डीएनए इंटरनेटसेवेचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्धाटन\n‘टीका उत्सव’ स्तुत्य उपक्रम..\nऊर्जा वेलनेस सेंटरच्या वेलनेस डायग्नोस्टिक पॅथॉलॉजी लॅबचे मडगावात उद्धाटन\nआकाश आयएसीएसटी आता देऊ करत आहे ९० टक्के स्कॉलरशिप\nभाजपच्या काळात पणजीची दुर्दशा:यतीश नाईक यांचा आरोप\nमडगाव बाजारपेठेतील व्यापारी सावईकर यांच्या पाठीशी:आजगावकर यांचा दावा\nमुकेश कुमार गुप्ता आणि राज कुमार यांची एलआयसीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती\nभाजप सरकारने कोंकणी ज्ञान आणि किमान १५ वर्षे गोव्यातील रहिवासी, हे अनिर्वाय कलम वगळले...\nनवव्या गोवा राज्य चित्रपट महोत्सवाची घोषणा; के सेरा सेरा ठरला उद्धाटनाचा चित्रपट\nअल्पसंख्यांकांच्या वाढत्या लोकसंख्येवर आता नियंत्रण न आणल्यास देशाचे विभाजन अटळ \nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nसप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात बँका खुल्या राहणार\nमुख्यमंत्र्यांच्याहस्ते देवस्थान नियम पुस्तकाचे प्रकाशन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00232.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://bharat4india.com/top-news/2013-03-21-14-28-50/30", "date_download": "2021-04-19T10:01:35Z", "digest": "sha1:DSE5FWEATVEEOWSLY3FEVZWTFLUQLFOB", "length": 11219, "nlines": 87, "source_domain": "bharat4india.com", "title": "मी नं कुणाला सांगायचे, कविता स्फुरते कशी? | टॉप न्यूज", "raw_content": "\nकोरोनाचा भारतात पहिला बळी, देशात आत्तापर्यंत ७४ रुग्ण\nपुण्यात आणखी एक कोरोनाचा रुग्ण, राज्यात आकडा १५ वर. पिंपरी-चिंचवड मध्ये तीन जणांना लागण\nपुण्यात कोरोनाचे ९ रुग्ण, मुंबईत २ तर नागपूरमध्य��� १ रुग्ण\nकोरोनामुळं कोंबड्याचा भाव उतरला.\nकोरोनामुळं मंत्र्‍यांचे विदोश दौरे रद्द\nकोरोना दिल्लीत महामारी म्हणून घोषित, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर\nजगभरातून भारतात येणाऱ्या पर्यंटकांचे व्हिसा १५ एप्रिलपर्यंत रद्द\nजगातील ११४ देशांत कोरोनाचा शिरकाव\nजगभरात कोरोनामुळं जवळपास ४ हजार नागरीकांचा मृत्यू, तर १२ लाख ६ हजार दोनशे जणांना कोरोनाची लागण\nमहत्वाच्या कामाशिवाय पुण्यात येऊ नका - जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन\nमी नं कुणाला सांगायचे, कविता स्फुरते कशी\n मनातल्या असंख्य चांगल्या-वाईट शब्दांना लिखित स्वरूप देणं, एखाद्या आनंदाच्या, दु:खाच्या, विरहाच्या, भेटीच्या प्रसंगी कवितेतल्या ओळी गुणगुणाव्याशा वाटतात. आपल्या शाळेतल्या अनेक कविता आजही आपल्याला पाठ आहेत. अशाच काही आठवणीतल्या कवितांना उजाळा दिलाय अरुण म्हात्रे यांनी.\nसंजीवनी मराठेबाईंची कविता आहे, 'मी नं कुणाला सांगायचे कविता स्फुरते कशी'. थोडक्यात कविता कशी येते, हे सांगणं कठीण आहे. लेखक किंवा कवी जेव्हा लिहित असतो तेव्हा त्यांच्या आजूबाजूला कोणी फिरकलं तर तो अस्वस्थ होतो. त्याला आजूबाजूला कोणी नको असतं. याचं कारण तो आतला क्षण असतो. तो संपूर्ण बाहेर येईपर्यंत त्याला कोणाला दाखवावसा वाटतं नाही. कविता झाली की तो दाखवतो. मात्र येतानाचा क्षण तो जपून ठेवतो. कविता निर्मितीच्या घटना वेगवेगळ्या आहेत. आरती प्रभू, वसंत सावंत, मंगेश पाडगावकर, अरूण कोल्हटकर, अशोक नायगावकर, ना. धो. महानोर यांची आवर्जून आठवण येते. बहिणाबाई शेतात राबणाऱ्या होत्या त्यांच्या कविता शेतातल्या आहेत. ''अरे संसार संसार, जसा तवा चुल्यावर'' या कवितेतून जशी शेतातली चूल दिसते तशीच मराठमोळी गृहिणीही.\nआरती प्रभूंचं साहित्य वाचताना मी नकोसा झालेला, मी कशासाठी इथं आलो, ही वेदना त्यांच्या संपूर्ण जगण्यात जाणवते. ''अंत झाला असता जन्म एक व्याधी, वेदनांचे गाणे म्हणजे पोकळ समाधी'' यासारख्या त्यांच्या ओळी त्याचेच प्रतिक आहेत. कवितेत गहिरी प्रेमभावना असावी. कवितेतून वास्तवाची जाणीव करून देता येते. कवितेच्या निर्मितीत अनेकांचा सहभाग असतो. प्रेमाचे सुंदर वर्णन करता येतं. तरूणांच्या हृदयातील प्रेमभावना व्यक्त करण्याचं माध्यम असते कविता. कवितेतून निर्सगाचं, पावसाचं वर्णन अप्रतिम केलं गेलंय. कविता करत असताना माणसातला चित्रकार जिवंत होतो. प्रत्येक कवीच्या मनातला पाऊस वेगवेगळा असतो.\n''कवी जेव्हा बोलतो प्राणातून, तेव्हा त्याला नसतं हसायचं,\nकवी जेव्हा बोलतो, तेव्हा आपण फक्त कवितेसारखं बसायचं\nकवी खूप बोलतो, नदीच्या काळजात जसा पूर येतो\nकवी जेव्हा बोलतो, फुलांबद्दल फूल होऊन\nतेव्हा ऐकायचं असतं त्याच्या कडेवरचं मुलं होऊन''\nकवी कोणाला म्हणता येईल\nकवी कोणाला म्हणता येईल जो लिहितो तोच कवी का जो लिहितो तोच कवी का कविता सुचते पण लिहित नाही त्यालाही आपण कवी म्हणू शकतो का कविता सुचते पण लिहित नाही त्यालाही आपण कवी म्हणू शकतो का पाऊस सगळेचं बघतात पण किशोर कदम जो पाऊस बघतात तो वेगळा असतो. महानोर जो पाऊस बघतात तो वेगळा असतो. अशोक बागवेंच्या कवितेतला पाऊस वेगळा असतो. संभाजी भगत रस्त्यावर फिरत असताना रस्त्याकडेच्या झोपड्या दिसतात. वस्तीवस्तीतली घरं दिसतात. गरीब बायका दिसतात. त्यांच्या म्हाताऱ्या आया दिसतात. त्यांची विझलेली चूल दिसते. त्यांची कपाटीला गेलेली पोटं दिसतात. त्यांच्या घरात असणारा अंधार दिसतो. ती जी बाई आहे तिला जगण्यासाठी पडलेले प्रश्न चावडीला विचारावेसे वाटतात. हे नीट समजून घेतलं तर तुम्हाला कळेल भूकेची कळ माणसाला कविता लिहायला भाग पाडत असते. उत्कट प्रेम, निर्सगाचा वारा तुम्हाला कविता करण्यास भाग पाडतो. कवितेचे अर्थ अनेक असतात. जो ज्या पद्धतीनं घेईल तसा त्याला अर्थ सापडत जातो. ज्यानं त्यानं तो घ्यावा...एवढंच.\nकेशवसुतांचं मालगुंड बनलं पर्यटनस्थळ\nवेळास बनलं कासवांचं गाव\nमहाशिवरात्रीला गावच करतंय माहेरपण\nजलसाक्षर व्हा..पाणी जपा, पाणी वाचवा\nबैलगाडा शर्यत झाली सुरू\nपुणे-फुरसुंगी जातीची कांदा लागवड फायदेशीर\nउन्हाळी भाजीपाला पिकवणाऱ्यांची चांदी\nड्रॅगन फ्रूटला सरकारचं पाठबळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/ratnakar-matkari-marathi-writer-playwright-suspense-thriller-genre", "date_download": "2021-04-19T10:22:42Z", "digest": "sha1:JG63DOPMJCRF6Y6NSGIJHZPE7LG6S55V", "length": 38795, "nlines": 81, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "रत्नाकर मतकरी यांची गूढकथा - द वायर मराठी", "raw_content": "\nरत्नाकर मतकरी यांची गूढकथा\nरत्नाकर मतकरी यांनी चित्रपट, नाटक, दूरदर्शन मालिका, कथा, कादंबरी, बालसाहित्य अशा विविध प्रांतात मुशाफिरी केली. या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा उल्लेख जेव्हा-जेव्हा होतो, तेव्हा, बरेचदा, सर्वप्रथम मनामध���ये उमटणारा शब्द, ‘गूढकथा’ हा असतो.\nसुमारे पन्नास वर्षांहून अधिक काळ, सातत्यपूर्ण लेखन करत दोनशेहून अधिक गूढकथा रत्नाकर मतकरी आपल्या सिद्धहस्त लेखणीतून साकारल्या आहेत. ‘गूढकथा’ आणि ‘भयकथा’ या दोन्ही पूर्णपणे भिन्न स्वरूपाच्या कथाप्रकारांना, एकाच पारड्यात टाकलं जाण्याची चूक मराठी साहित्यात अनेकदा केली जाते, असं ‘अंतर्बाह्य’ कथासंग्रहाच्या प्रस्तावनेत रत्नाकर मतकरी सरांनी नमूद करून ठेवले आहे.\nभयकथेमध्ये भयाची निर्मिती करण्याकरता, भयोत्पादक गोष्टींचा वापर केला जातो. ‘भय’ हेच प्रमुख तत्व त्यात असते. गूढकथेचा परीघ मात्र, भयकथेच्या मानाने मोठा असतो. गूढकथेमध्ये ‘भय’ या तत्वाचा अंतर्भाव तर केला जातोच; पण या व्यतिरिक्त इतर असंख्य घटक-तत्त्वे हा प्रकार हाताळताना वापरली जातात. वरवर पाहता साध्याशाच दिसणाऱ्या काही सवयी, रोजच्याच जीवनाचा भाग असणाऱ्या काही गोष्टी, अनपेक्षितपणे घडणाऱ्या गोष्टी, संदिग्धता, अतर्क्य घटना, मानवी जाणिवेपलीकडील सूक्ष्म संवेदन, भय का वाटते, याचा शोध घेताना उमजलेली काही आश्चर्यकारक अथवा धक्कादायक सत्ये, मानवी स्वभावातले वैचित्र्य, मनोव्यापारातील काही गुंतागुंतीच्या गोष्टी इत्यादी अनेक प्रमुख तत्वांचा समावेश ‘गूढकथा’ या कथाप्रकारात केला जातो.\nगूढकथेची मांडणी तर्कसुसंगत असणे अतिशय महत्वाचे असते. भयकथेत मात्र हा नियम अनेकदा शिथील केला जातो. गूढकथेचा प्रमुख हेतू, वाचकांना केवळ धक्का देणे, फक्त घाबरवणे हा नसून, तर्कसुसंगत मांडणीद्वारा वाचकांचे बौद्धिकदृष्ट्या समाधान करायचा शक्य तितका प्रयत्न करणे, त्यांच्या जाणीव तसेच नेणीवेपर्यंत पोहोचणे, हा असतो.\n‘भय’ या घटक तत्त्वापेक्षा ‘गूढ’ तत्त्वांचा अधिक मात्रेत अंतर्भाव असणे, वरवर अगम्य भासणाऱ्या, मानवी आकलनापल्याडच्या काही संज्ञांचा माग काढणे, तो संदिग्ध मार्ग निश्चित रूप देत आखत जात असतानाच, दुसरीकडे वाचकांच्या विचारांना चालना व विवक्षित दिशा प्राप्त करून देणारा दुसरा समांतर मार्गही आखणे आणि त्या एकंदर प्रक्रियेचे स्थान, तात्विक व तार्किकदृष्ट्या फार वरच्या पातळीवरचे असणे, ही गूढकथेची वैशिष्ट्ये मानता येतील.\nभय व गूढकथांकडे मूल्यमापनदृष्ट्या फारसे गांभीर्याने कधीही पाहिले गेले नाही. रत्नाकर मतकरी यांच्या अमूल्य अशा योगदानामुळे यात बऱ्याच प्रमाणात बदल घडत गेला. मराठी साहित्यातल्या भय व गूढकथा या अधिककरून अनुवादित असतात. अशा प्रकारात मोडणाऱ्या पूर्णतः स्वतंत्र (ओरिजिनल, कशावरही न-आधारलेल्या या अर्थी) आणि दर्जेदार कथांचे प्रमाण हे अजूनही अत्यल्प आहे. हा दृष्टीकोण विचारात घेतला, तर मतकरींनी मोठ्या संख्येने निर्मिलेल्या गूढकथांची महती अधिकच स्पष्टपणे ध्यानात येईल. मतकरींच्या कथेत आशयाला कायमच महत्वाचे स्थान राहिले आहे. गूढ / भयकथेला इतर कथा प्रकारांच्या तुलनेत व एकूणच साहित्य व्यवहारात काहीसे दुय्यम स्थान दिले जात असतानाही, महत्वाचा विषय-आशय असणाऱ्या, स्वतंत्र ताकदवान व नाविन्यपूर्ण गूढ कथांचा निर्मितीयज्ञ सुरू ठेवण्याचे, अतिशय आव्हानात्मक असे कार्य मतकरींनी पन्नास वर्षांहून अधिक काळ अथकपणे केले. गूढकथेला नवी परिमाणे प्राप्त करून दिली. रचनाबंध, आशय-विषय, सामाजिक जाणीव, परिप्रेक्ष्य इत्यादी गोष्टींचा समग्र विचार करून निर्मिलेल्या त्यांच्या कथा, या रसिक वाचक व समीक्षकांकरिता कायमच औत्सुक्याचा व कौतुकाचा विषय ठरल्या.\nकमीतकमी शब्द, आकर्षक रचनाबंध व छोट्या छोट्या वाक्यांमधून कमीतकमी वेळात जबरदस्त परिणामाची निर्मिती करणे, हा त्यांच्या कथांमधे अनुभवास येणारा अत्यंत महत्त्वाचा गुण होता. त्यांच्या कथांमधे असणारी वर्णने कधीही अकारण, पसरट, अघळपघळ अथवा पाल्हाळीक वाटत नाहीत. न-दिसणाऱ्या, कधी जाणीवेला तर कधी नेणीवेला उमगणाऱ्या भीतीचे दर्शन त्यांच्या कथांमधून अनेकदा होत राहते. कथांचे वाचन करत असताना ही अदृश्य भीती आपल्या मेंदूत नेमकी कोणत्या क्षणी शिरते आणि कधी आपला ताबा घेते तेच कळेनासे होते.\nया कथा आपल्या मनात प्रदीर्घ कालावधीकरता रेंगाळतात. एकदा वाचून कथा संपली आणि काही दिवसांनी विसरली, असे मतकरींच्या कथांबाबत सहजासहजी होत नाही. वास्तव घटना, प्रसंग व आठवणींच्या सभोवती अत्यंत काळजीपूर्वकपणे गुंफलेलं कल्पित, हा या कथांचा अतिशय महत्वाचा गुणधर्म असतो. वास्तव आणि कल्पिताचा मिलाफ इतक्या बेमालूमपणे, इतका सहजी फारच क्वचित घडून येतो. ‘भय’ आणि ‘गूढ’ या संकल्पना निरनिराळ्या स्वरूपात, प्रकारात वाचकांच्या भेटीस येतात. या भावनांची गुंतागुंत, मानवी वास्तव जीवनाची या भावनांशी घातलेली सांगड, काही जागी मुद्दामहून निर्माण केलेली संभ्रमात टाक��ारी मांडणी आपल्याला थक्क करून सोडते. निरनिराळ्या पातळ्यांवर आणि निरनिराळ्या प्रतलामधून विचार करून उभा केलेला कथांमधला चकवासदृश सुदृढ रचनाबंध, वाचकाला हमखास बुचकळ्यात पाडतो.\nमतकरींची कथा कितीही वर्षे जुनी असली तरीही, आजच्या काळाशी, आजच्या घटनांशी ती मिळतीजुळती असणे, हा एक अतिशय महत्वाचा गुणविशेष आहे. ‘निर्मनुष्य’ या २००३ मध्ये लिहिलेल्या कथेतील वर्णन आपण भारतीय सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घोषित केलेल्या कर्फ्यूदरम्यान अनुभवतो आहोत. सध्याच्या दिवसांत ही कथा अक्षरश: जिवंत होऊन सामोरी येते आहे. आदिवासींच्या उठावाकडे अंगुलीनिर्देश करणारी, ‘किडे’ ही १९७८ सालची कथा आजही महत्वाची वाटते. आजच्या काळातही ही समस्या आस्तित्वात आहे. गरिबांबद्दल कणव असणाऱ्या पद्म पुरस्कार मिळालेल्या व्यक्तीच्या घरावर झोपडपट्टीतील माणसे हळूहळू कब्जा करतात, ती ‘नाइटमेअर’ नावाची गोष्ट आजही भेडसावते. केवळ वैचारिक अथवा शाब्दिक पातळीवर असणारा आदर्शवाद आणि वास्तवातला संघर्ष अतिशय बारकाईने, गांभीर्याने व तपशीलवार पद्धतीने टिपणारी, सुरवातीला साधीसरळ वाटणारी ही कथा, कधी भयकथेचे रूप घेते, तेच वाचकाला कळत नाही. अनेक कंगोरे असणारा मानवी स्वभाव, दांभिकपणा, वास्तव जगात असणाऱ्या खऱ्याखुऱ्या समस्या व केवळ वैचारिक पातळीपुरताच सीमित राहणारा आदर्शवाद, यावर ही कथा प्रखर, टोकदार भाष्य करते. अनेक सूक्ष्म प्रतिके व घटना यांच्या सहाय्याने विणलेली अप्रतिम चित्रमयता धारण करणारी ‘पान्देगा’ ही कथा देखील दीर्घकाळ स्मरणात राहणारी. या गोष्टीत मांडलेली आदिवासींची प्राचीन तत्वांवर आधारीत धारणा आणि व्यथाही अशीच खोलवर टोचणी लावणारी. महत्वाच्या सामाजिक समस्येचा वापर, भयाच्या उत्पत्तीकरता केली जाण्याची अशी उदाहरणे केवळ हाताच्या बोटांवर मोजली जाण्याइतकी किरकोळ असावीत. ‘पर्जन्य’ ही अप्रतिम कथा वाचतानाही त्यातल्या गूढतत्त्वावर कारुण्य मात करतं आणि त्यात मांडलेली व्यथा, संवेदनशील प्रकृतीच्या वाचकाला मेंदूला ‘टोक-टोक पक्षा’सारखी पोखरतच राहते.\nइतक्या विपुल प्रमाणावर भय व गूढकथांचे लेखन करूनही, त्यांच्या लेखनात तोचतोपणा जाणवत नाही. कथाबीजात पेरलेला सकस, सशक्त आशय, हे त्यांच्या कथांचे कायमच वैशिष्ट्य राहिले आहे. आशयानुरूप वेगवेगळ्या धाटणीची संरचना असणाऱ्या त्यांच्या कथा कायमच प्रवाही, रंजक व चित्ताकर्षक असतात. एकाच लेखकाने, इतक्या मुबलक प्रमाणावर केलेल्या आपल्या लेखनात इतक्या प्रचंड प्रमाणात वैविध्य व रंजकता राखणे हा विशेष गुण अतिशय दुर्मीळ स्वरूपाचा आहे. गूढकथांच्या काळ्या, निबीड अरण्यात, सरस्वतीचा वरदहस्त लाभलेले रत्नाकर मतकरी कलात्मक शक्यतांचा, या आधी हाताळल्या न-गेलेल्या बहुविध आयामांचा शोध सातत्याने व चिकाटीने घेत राहिले. लहान मुलांच्या अत्यंत नाजुक अशा भावविश्वातही गडद, विषारी, विक्षिप्त स्वरूपाच्या असंख्य अगम्य धाग्यांची गुंफण असू शकते, हे सरांच्या काही कथा वाचताना आपल्याला अगदी जवळून कळतं. ‘लपाछपी’, ‘बाळ अंधार पडला’ ‘मला विक्रम दिसतो’ यांसारख्या कथांची नुसती नावे घेतली तरी अंगावर काटा फुलतो. ‘निमाची निमा’ या कथेतही असं नाजूक पण गुंतागुंतीचं भावविश्व साकारलेलं दिसतं. चिमुकल्या भावविश्वातल्या गंभीर समस्या आणि गुंतागुंतीच्या व्यामिश्र भावनांमधून निर्माण होणारे गंड, बालवयात आढळणाऱ्या न्यूरॉसिससारख्या समस्यांवर परिणामकारकरित्या भाष्य करणारी ही कथा आहे. ‘कोळसा’ या कथेमधून चितारलेलं उपेक्षित वर्गातल्या पौगंडावस्थेतल्या मुलाचं भावविश्वदेखील मनाला चटका लावणारं. बाल-लैंगिक शोषणाच्या अतिशय भीषण समस्येवरचं हे भाष्य अंगावर सरसरून काटा आणतं.\nगूढ/भयाच्या जाणिवेबरोबरच, महत्वाच्या प्रश्नांवर भाष्य करण्याचा रत्नाकर मतकरी अनेकदा प्रयत्न करत. टेलिपथीसारख्या गूढ आणि शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध करण्यास अवघड असणाऱ्या संकल्पनेवर आधारित असणारी ‘अशब्द’ ही गोष्टही वेगळ्याच परिणामाची निर्मिती करणारी. अनामिक,अतर्क्य, अगम्य अशा भीतीला मूर्त रूप देणाऱ्या ‘तुमची गोष्ट’, ‘पोरखेळ’सारख्या कथाही सहजी विसरल्या जात नाहीत. गूढ गोष्टींचं आपल्या दैनंदीन जीवनाभोवती नकळत असणारं वलय, ‘हडळ’ आणि ‘पोरखेळ’ सारखी कथा अधोरेखित करते. या कथांच्या शेवटी, रहस्य उलगडताना बसणारा धक्का तर निव्वळ अविस्मरणीय\nगूढ, भय या संकल्पनांसह मानवी क्रौर्य व न्यायाची भावना ठसठशीतपणे दर्शवणारी ‘खेकडा’ ही गोष्टही सदाबहार आहे. काही गोष्टी या तर्कापलीकडच्या असतात. अशीच गोष्ट ‘कळकीच्या बाळा’ची. अफलातून शब्दसामर्थ्याचा पुरेपूर वापर या कथेत केलेला आढळून येतो. कथा वाचताना तो संपूर्ण प��िसर, ती पात्रे, ते प्रसंग, पूर्ण व मूर्त रूपात वाचकांच्या मनात साकार होतात. एव्हढेच नव्हे, तर ती कथा वाचताना, आपण त्या कथेचा भाग आहोत असे वाटते. ‘जेवणावळ’, ‘पान्देगा’, ‘जंगल’ या ‘मेक-बिलीव्ह लॉजिक’चा वापर मुक्तहस्ते करणाऱ्या अफलातून कथा देखील, सशक्त दृश्यात्मकतेचा रसरशीत, जिवंत अनुभव देणाऱ्या आहेत. निसर्गाचं आक्रंदन अतिशय समर्थपणे मांडणारी हॉरर फँटसीच्या वळणाने जाणारी ‘जंगल’ ही कथा वाचून अनेक वर्षे झाली तरीही स्मरणात राहते.\nपरिकथेच्या वळणाने लिहिलेल्या त्यांच्या कथा, हा प्रयोगही आवर्जून दखल घेण्याजोगा. लहान वयोगटाकरता ‘भूत’, ‘गूढ’ व ’भय’ या संकल्पनांची तोंडओळख करून देणारा त्यांचा कथासंग्रह ‘भूत-अद्भुत’ देखील वेगळा ठरतो. यातल्या छोटेखानी सहा कथा लहान मुलांना डोळ्यासमोर ठेऊन रचल्या गेल्या असल्या, तरीही त्यांची रंजकता अजिबातच कमी नाही. लहान मुलांबरोबरच मोठ्या वयाच्या व्यक्तीदेखील याच्या वाचनात रंगतात.\nमानवी मन आणि जीवनाच्या गूढतेची प्रचिती वाचकांना त्यांच्या कथांमधून कायमच येते. ‘सुचेता चक्रपाणि व तिचा कोकीळकंठ’ ही फँटसीच्या वळणाने जाणारी कथा म्हणजे एक स्तुत्य प्रयोग आहे. यशाच्या शिखरावर असणाऱ्या गायिकेला तिचा अत्यंत सुरेल असणारा कंठ सोडून जातो आणि मग काय होते, हा कथेचा अतिशय वेगळा असा विषय यातून मांडला जातो. ‘काळ्या मांजराचं स्वप्न’ ही गुंतागुंतीची कथा आजही एक मोठं कोडं वाटते. ‘रिऍलिटी-शो’ या टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय संकल्पनेवर आधारित असणारी ‘हॉन्टेड हाऊस’ ही कथा, सरांचा सातत्याने नवं काहीतरी देण्याकरता असणारा आग्रह दर्शवते. भाषाशैली व रचनेमध्ये आशय-विषयाला अनुसरून जाणीवपूर्वक बदल करण्याची मतकरी यांची खासियत आपल्याला ‘मृत्युंजयी’सारख्या कथेत प्रत्ययास येते. ‘मृत्युंजयी’ कथेतला जुना काळ त्यातल्या एरवीपेक्षा वेगळ्या घाटाच्या भाषासौंदर्यानं अधिकच खुलतो. भय अथवा गूढकथांच्या पूर्वापार प्रचलित असणाऱ्या ठराविक साच्यांचा व दंतकथांचा, ‘वारस’, ‘ऐक टोले पडताहेत’, ‘ड्रॅक्युला’ आणि ‘म्हातारीची तरुण मुलगी’ यासारख्या कथांतून केलेला वापर अत्यंत समर्पक वाटतो. ‘काळ’ आणि ‘अवकाश’ या संकल्पनांसमवेत केलेले जबरदस्त प्रयोग, आदिम भावनांची व्यामिश्रता, मानसशास्त्राधारित संरचना इत्यादी मिश्र घटकत���त्वे असणाऱ्या मतकरींच्या कथा खूपदा प्रेडिक्ट करता येत नाहीत. त्या मुळापासून धक्का देतात. अंतर्बाह्य हादरवून सोडतात. मतकरी वाचकाचा हात धरून एका गूढरम्य सफरीवर घेऊन जातात. रंजक, भीतीदायक, भेडसावणारी, दचकवणारी, तरीही हवीहवीशी वाटणारी अशी ही सफर असते.\nरत्नाकर मतकरी यांच्या कथांमधली भुते आपला मूलभूत मानवी स्वभाव पूर्णपणे विसरत नाहीत. ती भुते, त्यांचे व्यवहार आणि वास्तव सृष्टीशी आणि पारलौकिकाची जवळीक दाखवणाऱ्या त्या कथा अगदी खऱ्याखुऱ्या भासतात. आपल्या आजूबाजूच्या, आपल्या रोजच्या वावरण्यात असणाऱ्या जगातल्याच वास्तू, व्यक्ती किंवा साध्याश्याच वाटणाऱ्या घटना वेचून, कमीत कमी शब्दांत गूढ आणि भयाची निर्मिती करणं, ही रत्नाकर मतकरींची खासियत आहे. पाऊस, आकाशात दाटून आलेले काळे ढग, संध्याकाळी वातावरणात असलेली एक प्रकारची उदासी, किंचित भेडसावणारा अंधार, कडाडणाऱ्या विजा, सुप्त भयाची भावना, या सगळ्याचं एक अतूट नातं आहे. जोरदार पाऊस पडत असला, विजा कडाडत असल्या, वीज गेलेली असली, की मला ‘तारकर’ ही भयकथा हमखास आठवते. या कथेला म्हटलं, तर एक निश्चित शेवट आहे आणि म्हटलं, तर अंतच नाही. ‘फळाच्या फाकेसारखी अरुंद, काळवंडलेली जुनाट चाळ’ असं अगदी मोजक्या शब्दांत मतकरी सर या चाळीचं वर्णन उभं करतात. केवळ सहा शब्दांमधून वाचकाच्या मनात चाळीचं चित्र उभं राहतं. त्या जागेचा कोंदटपणा, जुनकटपणा आणि एकंदरीत जीर्ण पोत अगदी नेमकेपणानं ध्यानी येतो. या कथेच्या रचनेत गंमत आहे. तिचा सुरुवातीचा भाग आणि शेवटचा भाग हा जवळपास सारखा आहे. परंतु शेवटच्या वाक्यातल्या त्याच शब्दांचा अर्थ शेवटी बदलतो. एखाद्या प्रेमकथेसदृश वाटणाऱ्या ‘सेटअप’चा वापर करून , कमीतकमी शब्दांत जास्तीतजास्त वर्णन करत, फारसं काहीही भयंकर, भेडसावणारं, विकृती दर्शवणारं लिखाण न करताही, अतिशय परिणामकारक अशी वातावरणनिर्मिती व प्रभावी दृश्यात्मकतानिर्माण करत, भयकथेची निर्मिती करणं, हा त्यांनी केलेला प्रयोग वाखणण्याजोगा आहे. या कथेतलं गूढतत्त्व हळूहळू गती पकडतं, आकार धारण करत जातं आणि एका परमोच्च बिंदूला पोहोचून, वाचकाला एक जबरदस्त धक्का देतं. या ठिकाणी भयाची निर्मिती होते. वाचकाला धक्का बसतो.\nरहस्य, अंतर्ज्ञान, भीती, वैचित्र्यपूर्ण अनुभव, स्वप्नानुभव, उत्कट भावना, त्यांचं प्रकटीकरण, योगायोग, वास्तव, कल्पित, गुंतागुंतीचे मनोव्यापार, अज्ञाताचं भय इत्यादी तत्वांचं रंजक मिश्रण असणारी मतकरींची गूढकथा वाचकांना नेहमीच आगळ्यावेगळ्या स्वरूपाची अनुभूती देते. रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या साध्याश्याच घटनांचा आशयानुरूप केलेला सुयोग्य वापर, परिणामकारक वातावरणनिर्मिती, साधी-सोपी पण प्रवाही भाषा, धक्कातंत्र आणि या कथेचं आपल्या जगण्याशी जवळीक साधणं, कायम स्मरणात राहणं ही त्यांच्या कथांची प्रमुख वैशिष्ट्ये होत.वाचकांना दरवेळी नवं काहीतरी देण्याचा प्रामाणिक ध्यास उराशी बाळगून, प्रथम, द्वितीय व तृतीय पुरुषात लिहिणं, केवळ प्रांतभाषेत न लिहिता बोलीभाषा वापरणं, डायरी सारखी रचना करणं, नाटकासारखी रचना करणं, कधी संवाद पेरणं, तर कधी पात्र आणि वाचकाचा थेट संवाद सुरू असल्यासारखी रचना करणं, तर कधी विविध पात्रांच्या भूमिकेतून घटना साकारणं यासारखे असंख्य प्रयोग सर त्यांच्या कथेतून न-थकता करत राहिले.\nविविध विषयांवरील अनेक प्रकारचे कथाप्रकार, नाटक, चित्रपट, टीव्ही सिरियल्ससारख्या अनेकविध क्षेत्रात भरीव स्वरूपाचे कार्य करून देखील, माझ्या फक्त गूढकथाच लक्षात ठेवल्या गेल्या ते का अशी खंत, ‘अंतर्बाह्य’ ह्या मनोविकास प्रकाशनातर्फे प्रकाशित झालेल्या कथा संग्रहाच्या प्रस्तावनेत मतकरी यांनी लिहून ठेवलेली आढळून येते. असे असले, तरीही, ‘गूढकथा’ व ‘भयकथा’ हे प्रकार रत्नाकर मतकरी यांनी अतिशय समर्थरित्या हाताळले; असंख्य शक्यतांचा व नवनव्या तंत्रांचा विचारपूर्वक वापर करत, एकूण मराठी साहित्यात, गूढकथा व भयकथांना, झळाळणाऱ्या तेज:पुंज वलयासह मानाचं अधिष्ठान प्राप्त करून दिलं, हे कुणालाही नाकारता येणार नाही. १७ मे २०२० रोजी, रत्नाकर मतकरी, हे मराठी चित्रपट-नाट्य व साहित्यविश्वातलं बहुआयामी व्यक्तिमत्व, काळाच्या पडद्याआड निघून गेलं, या अतिशय वाईट बातमीवर अजूनही विश्वास बसायला तयार नाही. विपुल प्रमाणावर निर्मिलेल्या त्यांच्या अजरामर कलाकृतींचा आस्वाद घेताना, हजारो रसिक चाहत्यांना त्यांची उणीव कायमच भासत राहील हे मात्र नक्की.\nइरफान : माणूस आणि अभिनेता\nस्वच्छता कर्मचारी सर्वांत असुरक्षित\nसुमित्रा भावे यांचे निधन\nरेल्वेकडून ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ धावणार\nकोरोना संसर्गाचा निवडणुकांशी काय संबंध\nलसीकरण आणि लसींची आयात वाढवाः डॉ. मनमोहन सिंग\nभाजपचा यू टर्न : ‘कुंभ मेळा प्रतिकात्मक ठेवा’\n‘करोनाच्या धोका; उद्योग जगताने मदत करावी’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mahaupdate.in/category/lifestyle/", "date_download": "2021-04-19T08:55:20Z", "digest": "sha1:NJHNTU6F4IJRKY6TK5CH4QYKLUOKV2YM", "length": 11319, "nlines": 133, "source_domain": "mahaupdate.in", "title": "लाइफस्टाइल Archives - Maha Update", "raw_content": "\nकोरोनाचा नवा प्रकार गर्भवती महिलांसाठी अतिशय घातक, गर्भधारणा टाळण्याचा ब्राझीलचा सल्ला\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अर्थव्यवस्था पुन्हा धोक्यात\nकढीपत्त्याच्या 7 ते 8 पानांचा हा USE, केसगळती कमी होऊन…\nआरोग्य कोरोना क्राईम क्रीडा टेक्नॉलॉजी देश नोकरी\n एकदा कोरोनाची लागण होऊन गेली असेल तरीही पुन्हा होण्याची शक्यता \nमहाअपडेट टीम, 18 एप्रिल 2021 :- कोरोना व्हायरसमधून बरे झालेले तरुण रुग्णांना पुन्हा कोरोनाची लग्न होण्याचा दावा इंटरनेशनल मेडिकल जर्नल Lancet च्या अभ्यासात आढळून आला आहे. या अभ्यासात…\n तुमची संवेदनशील माहिती ‘लीक’ होऊ शकते, सायबर एजन्सीकडून…\nमहाअपडेट टीम, 18 एप्रिल 2021 :- देशासह जागतिक पातळीवर सर्वात लोकप्रिय असलेल्या व्हॉट्सॲपमधील काही त्रुटी देशाच्या सायबर सुरक्षा संस्थेने शोधून काढल्या आहेत. व्हॉट्सॲपमधील या कमकुवत…\nरोजच्या चहात तेजपत्ता टाकून प्या, हे 4 फायदे वाचून आश्चर्यचकित व्हाल \nमहाअपडेट टीम, 18 एप्रिल 2021:- कोणतीही मसालेदार भाजीमध्ये जर तेजपत्ता नसेल तर ती भाजी अपूर्ण राहते. तेजपत्ता याचा सुगंध आणि चव अनेकदा भाजीला चवदार बनवते. आपल्या स्वयंपाकघरातील बहुतेक मसाले…\nअहमदनगर : जनता कर्फ्यु : 7 ते 11 या वेळेत काय खुलं, काय राहणार बंद पेट्रोल-डिझेल मिळेल का \nमहाअपडेट टीम, 18 एप्रिल 2021 :- अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आला घालण्यासाठी 14 दिवसांचा जनता कर्फ्यु जाहिर केला आहे. यावेळी यावेळी ना़ प्राजक्त…\n गेल्या 24 तासात 63729 रुग्ण…\nमहाअपडेट टीम, 17 एप्रिल 2021 :- महाराष्ट्रात कोरोना संक्रमणानं सगळ्यात मोठा ऍटॅक केल्याचं विदारक चित्र सद्य परिस्थितीवरून दिसून आलं आहे. परिस्थिती खूपच गंभीर होत असून सध्या नवीन केसेस ची…\nमोदी सरकारचं LIC कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट : पगारही वाढून मिळणार, आठवड्यातून फक्त 5 दिवस काम\nमहाअपडेट टीम, 16 एप्रिल 2021:- एलआयसीने कर्मचार्‍यांना मोठे गिफ्ट दिले आहे. तुम्ही जर एलआयसी कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी हि एक चांगली बातमी आहे. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय जीवन…\nStay Home Stay Empowered : कोरोना काळात तुमचं शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी काय कराल \nमहाअपडेट टीम, 16 एप्रिल 2021 :- भारतासह संपूर्ण जगात कोरोना लसीकरण जोरात सुरू आहे आणि दुसरीकडे, कोरोनाची नवीन प्रकरणेही रोज मोठ्या संख्येने येत आहेत. म्हणजेच लसीकरण आणि साथीच्या आजारांमधील…\nStay Home Stay Empowered : कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत सूर्यही आग ओकतोय, मंग तुम्ही ‘वर्क…\nमहाअपडेट टीम, 16 एप्रिल 2021:- कोरोनाच्या दुसर्‍या लाटेसह उष्णतेनेही दार ठोठावले आहे. पुढील दोन-तीन महिन्यांत, आपल्याला वाढत्या तापमानाचा आणि आर्द्रतेचा सामना करावा लागणार आहे. तापमान 40 ते…\nStay Home Stay Empowered : कोरोनाच्या दुसर्‍या लाटेशी लढण्यासाठी ‘या’ 7 टिप्स तुम्हाला…\nमहाअपडेट टीम, 16 एप्रिल 2021 :- भारतातीमध्ये कोरोनाची दुसरी लाट अत्यंत वेगाने वाढत आहे. अशा परिस्थितीत, स्वतःचे आणि कुटुंबाचे रक्षण करणे महत्वाचे आहे. आपण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी…\nडाळिंबाच्या पानांचा हा USE, तुमच्या आरोग्यात काय-काय बदल करू शकतं \nमहाअपडेट टीम, 16 एप्रिल 2021:- डाळिंबाप्रमाणेच, त्याच्या पानांमध्येही अनेक चमत्कारीक गुणधर्म असतात. वजन कमी होण्यापासून सर्दीपर्यंतच्या समस्यांवर मात करण्यात हे खूप फायदेशीर आहे.…\nकोरोनाचा नवा प्रकार गर्भवती महिलांसाठी अतिशय घातक, गर्भधारणा टाळण्याचा ब्राझीलचा…\nदिल्ली हादरली, बाधितांचा आकडा प्रचंड वाढत असल्याने परिस्थिती अत्यंत…\nममता बॅनर्जी या नंदिग्राममध्ये भाजप उमेदवाराकडून पराभवाची धूळ चाखतील :…\nमॅकडोनाल्‍डच्या जाहीरातींसाठी ब्रॅण्‍ड ॲम्‍बेसेडर म्हणून अभिनेत्री…\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अर्थव्यवस्था पुन्हा धोक्यात\nमाजी मंत्र्याची धनंजय मुंडेंवर जहरी टीका,…\nमोठी बातमी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले कठोर आदेश, नियम…\nMaharashtra lockdown : मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा,…\nती पाच वर्षे माझ्याशी प्रेमात होती, पण ‘त्याची’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2019/07/2038/", "date_download": "2021-04-19T08:51:30Z", "digest": "sha1:6YMPCCYS225W65IZFMYXP3EYDWRUNPDI", "length": 20459, "nlines": 69, "source_domain": "www.sudharak.in", "title": "भारतातील शेतीचा तिढा व त्यावरचे उपाय – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – एप्रिल २०२१\nभारतातील शेतीचा तिढा व त्यावरचे उप��य\nजुलै, 2019कृषी-उद्योग, राजकारणअशोक गर्दे व शाशिकांत वाघ\nजेव्हा नरेन्द्र मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने काही वर्षांपूर्वी “आम्ही २०२२ पर्यंत शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट होईल अशी व्यवस्था करू” अशी घोषणा केली होती तेव्हा ती पोकळ असणार असे वाटत होते. परंतु त्यामागे एक मोठी योजना होती. “शेतकरी उत्पन्न दुप्पट” (Doubling Farmers’ Income) या नावाची एक समिती २०१६ साली बनवली गेली. ह्या समितीचा अहवाल सप्टेंबर २०१८ मध्ये प्रसिद्ध झाला. सुमारे २७० तज्ज्ञ व सहाय्यक यांनी २ वर्षे काम करून १४ खंडांत विभागलेला साधारण ३२०० पानी अहवाल बनवलेला आहे. जसे जसे खंड पूर्ण होत गेले तसे तसे ते प्रसिद्ध केले गेले होते. प्रत्येक खंडात नवी धोरणे कशी असावीत, ती कोणी म्हणजे कोणत्या मंत्रालयातील कुठल्या खात्याने बदलावीत व नंतर त्याप्रमाणे कार्यक्रम करावेत ही माहिती आहे. शेवटचा १४वा खंड ‘थोडक्यात’ पहिल्या खंडातील निष्कर्ष दाखवतो. ही ‘थोडकी’ पाने फक्त २२७ आहेत. या खंडाचा सारांश करावा म्हणून जर एखाद्याने नक्की कुठले काम करायचे आहे (action), कोणी करायचे आहे (agency), किती वेळांत करायचे आहे (period) व त्याचा खर्च किती येणार असे कोष्टक करायला घेतले तर हाती काहीच मिळत नाही सर्व ठिकाणी फक्त ‘धोरणे या दिशेने बदला’ अशा सूचना दिलेल्या आहेत. फक्त एकाच ठिकाणी हे ‘उत्पन्न दुप्पट’ करायच्या कामाला ‘शेतकर्‍यांनी करायचा खर्च किती’ व सरकारने शेतकर्‍यांसाठी करावयाच्या सोयींसाठी सरकारी खर्च किती याचा अंदाज दिला आहे. एकूण खर्चाला शेतीखालील कोरडवाहू जमीन (हेक्टर)ने भागले तर उत्तर येते दर हेक्टरसाठी केवळ रु. ८ हजार ते ९ हजार सर्व ठिकाणी फक्त ‘धोरणे या दिशेने बदला’ अशा सूचना दिलेल्या आहेत. फक्त एकाच ठिकाणी हे ‘उत्पन्न दुप्पट’ करायच्या कामाला ‘शेतकर्‍यांनी करायचा खर्च किती’ व सरकारने शेतकर्‍यांसाठी करावयाच्या सोयींसाठी सरकारी खर्च किती याचा अंदाज दिला आहे. एकूण खर्चाला शेतीखालील कोरडवाहू जमीन (हेक्टर)ने भागले तर उत्तर येते दर हेक्टरसाठी केवळ रु. ८ हजार ते ९ हजार आणि ते सुद्धा सात वर्षांत मिळून आणि ते सुद्धा सात वर्षांत मिळून कोरडवाहू, पावसावर अवलंबून असलेली शेती ही निम्म्याहून अधिक आहे. एवढ्या कमी खर्चात शेतकरी खरोखरीच चांगले बियाणे वापरून, योग्य प्रमाणात खत व कीटकनाशके वापरून, मुख्य म्हणजे पाण्याची सोय करून व जमिनीचा कस वाढवून उत्पादन दुप्पट करू शकणे अशक्य आहे.\nअश्या तर्‍हेचे निष्कर्ष निघण्याचे मुख्य कारण एकच – समितीतील सर्व ‘सरकारी’ मंडळींनी गेल्या १०-१५ वर्षांतील शेती व आनुषांगिक आकडेवारी तपासून, अगदी राज्यनिहाय तपासून, “जर या कालखंडात ३ टक्के वार्षिक दराने वाढ होत होती ती ९ टक्के करायला काय करावे लागेल” या तर्‍हेने सर्व काम केलेले आहे. शेतकरी मंडळींनी नक्की काय करावे व त्यासाठी खर्च किती येईल हा प्रश्नच त्या तज्ज्ञांना पडलेला दिसत नाही.\nआम्ही २०-२२ निवृत्त ज्येष्ठ मंडळी गप्पा मारायला कमला नेहरू पार्क, पुणे, येथे जमत असतो. गप्पांच्या ओघात शेतकरी व त्यांच्या आत्महत्या या विषयावर इतकी वेगवेगळी मते निघाली की विचारूच नका. तेव्हा ठरवले की आमच्यातील एक शेती करत आहे, त्यांना सर्व खर्चांची व उत्पन्नाची योग्य माहिती आहे ती वापरून या प्रश्नाकडे गंभीरपणे पहावे. शेती हा व्यवसाय-धंदा आहे व तो कोणतीही अनुदाने अथवा कर्जमाफी इ. उपायांशिवाय नफ्यात चालला पाहिजे. हे सर्वसंमत होते. (शेती उत्पन्न दुप्पट समितीलापण हे मान्य आहे). कुठलाही धंदा योग्य नफा मिळवून चालवण्यासाठी त्याचे एक किमान आकारमान असावे लागते. भारतातील शेतीसाठी ते किती असायला पाहिजे ते जमा-खर्चाच्या व घेतलेल्या कर्जातून मुक्त होण्यासाठी लागणारे उत्पन्न व नफा यांवरून ठरवता येते. हे ठरवण्यासाठी आम्ही मध्यम प्रतीची कोरडवाहू जमीन व धान्य ही पिके उदाहरणार्थ घेतली. लहान शेती असलेले शेतकरी ८५% आहेत व त्यांतील ७०% कोरडवाहू जमिनीवरील आहेत. म्हणजे आपण घेतलेले उदाहरण ५९.५०% शेतकर्‍यांसाठी लागू पडेल. यावर केलेल्या संशोधनाचे थोडक्यात सार खाली दिले आहे.\n७०% शेतकरी सरासरी ०.४ हेक्टर (१ एकर) जमीन असलेले व १८% सरासरी १.४ हेक्टर (३.५ एकर) जमीन असलेले आहेत. म्हणून आकडेमोड ‘दर एकरी’ अशी केली तरी ‘लहान शेतकरी’ २ एकर जमिनीवर संसार चालवतो आहे असे मानले आहे.\nवर्षाला ३ पिके : खरीप गहू, रब्बी बाजरी व उन्हाळी मका\nचांगल्या पावसाच्या वर्षांत एकरी खर्च रु.३९,७५० व उत्पन्न रु. ७१४०० म्हणजे २ एकरी शेतकर्‍याचे निव्वळ उत्पन्न दरमहा रु. ५,२७५.\n४ वर्षांत एकदा खूप कमी पाऊस व एकदा ५०% पाऊस असे असल्याने सरासरी मासिक उत्पन्न फक्त रु. २,८००. एवढ्यांत ४-५ माणसांचे कुटुंब कसेबसे जगू शकते. (शे.उ.दु. समितीच���या अहवालाप्रमाणे यांतील शेतकर्‍यांना बाहेर मजुरी करून साधारण उत्पन्नाच्या ३४-३५ टक्के कमवावे लागतात. शेतीवर भागत नाही.\nपाण्यासाठी विहीर, ठिबकसिंचनासाठी पंप व नळ्यांचे जाळे, जमिनीचा कस वाढविण्यासाठी ३ वर्षांतून एकदा सेंद्रिय खत, उत्तम बियाणे व कीटकनाशक असे सर्व उपलब्ध करण्यास खर्च रु. ८ लाख. या एका विहिरीचे पाणी ठिबकसिंचनाने २० एकर जमिनीला पुरते – उन्हाळ्यात सुद्धा).\nया खर्चाचा उपयोग करून उत्पादन २.५ ते ४.० पट वाढू शकते. पण उदाहरणात २.० पटच धरले आहे. खर्चाचे प्रमाण थोडे जास्तच धरलेले आहे.\nउत्पन्न वाढीसाठी झालेला खर्च हा कर्ज घेऊनच करायचा असतो. ते कर्ज व्याजासकट परत करण्यास ६-७ वर्षे लागली तरच व्यवसाय फायद्याचा म्हणता येतो.\nउत्पन्न तिप्पट झाले तरी २ एकरवाला शेतकरी कर्ज फेडू शकत नाही. शेतीचे आकारमान वाढत गेले की कर्जफेडीची वर्षे कमी होत जातात. जेव्हा जमीन २० एकर (८ हेक्टर) इतकी होती तेव्हा कर्जफेड आवाक्यात येते. आधी शेतकर्‍याचे उत्पन्न दुप्पट करून (रु.१०,५५०) उरलेली बचत कर्जफेडीसाठी वापरली की ७-८ वर्षांत कर्जफेड करता येते. लहान शेतकर्‍यासाठी ‘गट शेती’ (किमान २० एकरी) हा एकच पर्याय आहे.\nकर्ज फिटल्याने उत्पन्न आणखी वाढते. शिवाय दरवर्षी चांगले पीक येऊ लागल्यावर उत्पादन ३ ते ४ पट वाढू शकते असा अनुभव १०-१२ वर्षे ‘गट शेती’ करणार्‍या महाराष्ट्रातील शेतकर्‍यांना आलेला आहे.\nजसजशी गट शेती वाढेल तसतशा आत्महत्या कमी होऊ लागतील. कारण ६७% आत्महत्या या ५९.५% शेतकर्‍यांमधून होत असतात. (गेल्या २० वर्षांत सरासरी १४००० दर वर्षाला\nया ‘किमान आकारमान’ विश्लेषणाचा उपयोग करून सरकारने धोरण बदलणे आवश्यक आहे. तसेच, शेतकरी-हितासाठी काम करणार्‍या सेवाभावी संस्थांनी पण या २० एकरी गट शेतीचा प्रचार कोरडवाहू शेतकर्‍यांमध्ये करणे जरूर आहे.\n१. कोरडवाहू जमिनीवरील लहान शेतकर्‍यांनी निदान २० एकरवाली गटशेती करायचे ठरवले तर त्यांना प्रति हेक्टर रु. १ लाख असे कर्ज एकरकमी द्यावे. परतफेड ३ वर्षांनंतर सुरू करून १० वर्षांत संपवावी अशी अट घालावी. व्याजदर कमी अथवा बिजव्याजी कर्ज द्यावे पण अनुदान देऊ नये व कर्जमाफी पण करू नये.\n२. ४-५ एकर व त्यापेक्षा लहान शेते असलेल्यांत पावसावर अवलंबून शेती करणार्‍यांना कर्ज देऊ नये – गटशेतीची अट घालावी. त्यासाठी समुपदेशन व प्रोत्साहन द्यावे.\n३. दरवर्षी कमीकमी होत जाणारे शेतीचे आकारमान थांबविण्यासाठी कायदा करावा. शेतीचे आकारमान – कोरडवाहू – निदान ५ एकर (२ हेक्टर) असावे. एकमेकांना शेतजमीन विकून असे करता येईल. अगदी वडलोपार्जित जमिनीचे मुला-मुलींत वाटप करताना पण जमू शकेल. पण कायद्याची सक्ती हवी. असा फेरबदल होण्यास ६-७ वर्षे द्यावी लागतील.\n‘आजचा सुधारक’च्या ज्या वाचकांना हे शेतीचे विश्लेषण संपूर्णपणे पहायचे असेल त्यांनी ashokgarde@hotmail.com वर e-mail पाठवून मराठी/ इंग्रजी लेख अवश्य मागवून घ्यावा. हा लेख मराठीत सकाळ वृत्तपत्राच्या ‘ॲग्रोवन’ दैनिकात जुलै २०१७ मध्ये व इंग्रजीत Agriculture Today, New Delhi या मासिकात एप्रिल २०१८ मध्ये प्रसिद्ध झालेला आहे. शिवाय याच जून २०१९ मध्ये हा लेख आम्ही नवनिर्वाचित शेतकीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांना पाठविला आहे. त्याचबरोबर शे.उ.दु. समितीच्या अध्यक्षांना पण पाठविला आहे. तो पोहोचला आहे याची खात्री करून घेतलेली आहे, पण त्याचा प्रत्यक्षांत सरकारी धोरण बदलण्यास उपयोग होईल का\nशेतीचा तिढा सुटण्यासाठी सुचवलेला उपाय यथायोग्य आकडेवारीवर आधारित आहे, स्पष्ट आहे आणि त्वरित अमलात आणण्याजोगा आहे हे नक्की.\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – एप्रिल २०२१\nदेशहित की अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर हल्ला – शुभलक्ष्मी नाईक गांवकर\nकवीची कैद – राजराहुल (राहुल खंडाळे)\nकोविड-१९ अरिष्टानंतरची नवक्षितिजे – श्रीधर सुरोशे\nलोकशाही संकोचते आहे – प्रसाद माधव कुलकर्णी\nगडबड-घोटाळे (व्यंगचित्रे) – चित्रकार प्रभाकर पाचपुते\nस्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल – ज्ञानेश वाकुडकर\nकिसान विरुद्ध सरकार ते किसान अभिमुख देश – श्रीनिवास नी. माटे\nभांडवलशाही हीच एक मोठी समस्या – प्रभाकर नानावटी\nहळूच – राजराहुल (राहुल खंडाळे)\nबोधकथा – वंदना भागवत\n – चित्रकार मिलिंद क्षीरसागर\nसमता आणि स्वातंत्र्य किती खरे किती खोटे – प्राची माहुरकर\nआमच्या लोकशाहीचे भवितव्य – हरिहर कुंभोजकर\nभग्न (होऊ घातलेल्या) तळ्याकाठी… \nसुदृढ लोकशाही – नरेंद्र महादेव आपटे\nथांबा, पुढे गतिरोधक आहे – हेमंत दिनकर सावळे\nयार… बोल, लिही – सचिनकुमार वि.तायडे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00233.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mr.pntekplast.com/contact-us/", "date_download": "2021-04-19T10:19:18Z", "digest": "sha1:SHT67K2AMGHS3FCBWKWCQBSFKGCXCILJ", "length": 4615, "nlines": 143, "source_domain": "mr.pntekplast.com", "title": "आमच्याशी संपर्क साधा - निँगबो प्नटेक टेक्नॉलॉजी कं, लि.", "raw_content": "\nपीपीआर झडप आणि फिटिंग्ज\nसीपीव्हीसी वाल्व्ह आणि फिटिंग्ज\nएचडीपीई पाईप आणि फिटिंग्ज\nपीपी कॉम्प्रेशन वाल्व आणि फिटिंग्ज\nनिंगबो प्नटेक टेक्नॉलॉजी कं, लि.\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\nपत्ता: हेन्जी टाउन, हैशू जिल्हा, निंग्बो झेजियांग, चीन\nपत्ता:हेन्जी टाउन, हैशू जिल्हा, निंग्बो झेजियांग, चीन\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/remember-these-things-at-dinner-to-reduce-obesity/", "date_download": "2021-04-19T09:07:53Z", "digest": "sha1:24ZWZQ4QO4RXYROBOSS3AMWM7RD3PNFR", "length": 14985, "nlines": 95, "source_domain": "arogyanama.com", "title": "Remember these 'things' at dinner to reduce obesity|लठ्ठपणा कमी करण्यासाठी रात्रीच्या जेवणाच्या वेळी लक्षात ठेवा 'या' गोष्टी, जाणून घ्या", "raw_content": "\nलठ्ठपणा कमी करण्यासाठी रात्रीच्या जेवणाच्या वेळी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी, जाणून घ्या\nin Food, लाईफ स्टाईल\nआरोग्यनामा ऑनलाईन- सडपातळ राहण्याच्या शर्यतीत, व्यायामापासून डायटिंगपर्यंत प्रत्येक गोष्ट करण्यात कोणतीही कसर सोडत नाही. वाढत्या वजनामुळे, वेळोवेळी पोटातील चरबी कमी करणे अधिक कठीण होते. दुपारच्या जेवणापेक्षा रात्रीचे जेवण अधिक प्रभावी आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे. यामागचे कारण असे आहे की जर आपण दिवसा उच्च कॅलरी घेत असाल तर सहसा शरीर त्यातील बहुतेक सेवन करते. रात्री बरेच कॅलरीयुक्त जेवण घेत असताना ते चरबीच्या रूपात जमा होते आणि लठ्ठपणा वाढतो. ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी रात्रीचे जेवण महत्त्वाचे मानले जाऊ शकते. आज आम्ही आपल्याला लठ्ठपणा कमी करण्यासाठी, पोटातील चरबी कमी करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी रात्रीच्या जेवणात कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी हे सांगू.\nकमी खाल्ल्याने तुम्ही पातळ होणार नाही\nबर्‍याच लोकांना असे वाटते की जेवणासाठी फक्त कोशिंबीर किंवा सूप घेतल्यास त्यांचे वजन कमी होईल. पण विचार करणे योग्य नाही. वास्तविक, असे केल्याने आपले पोट योग्य प्रकारे भरणार नाही आणि आपल्याला चांगली झोप येणार नाही. या व्यतिरिक्त, जर आपल्याला नंतर जास्त भूक लागली असेल तर आपण अस्वस्थ देखील होऊ शकता. हे सर्व टाळण्यासाठी, आपले जेवण हलके असले पाहिजे, परंतु त्यामध्ये सर्व पोषक द्रव्ये असावीत. प्रथिने आणि कार्ब कमी असल्यास फायबर संतुलित राहते आणि कोशिंबीर इत्यादींचा समावेश केल्यास रात्रीचे जेवण चांगले असते हे आपले वजन नियंत्रित ठेवेल.\nजास्त प्रमाणात खाणे आपल्या आरोग्यासाठी वाईट आहे\nबरेच लोक असे आहेत जे दिवसभर उपाशी राहून रात्री जेवतात. उपासमारीच्या चक्रात अन्नाचे प्रमाण निश्चित करणे कठीण होते. म्हणून आपल्याला आवश्यक तेवढे आरामात खा. आपण आपले वजन सहजपणे कमी करण्यात सक्षम व्हाल. लक्षात ठेवा की झोपेच्या वेळेस किमान ३ तास आधी तुम्ही रात्रीचे जेवण खावे.\nआपल्या डिनरची योजना कशी करावी\nरात्रीचे जेवण असो किंवा दुपारचे जेवण असो. आपण नेहमी आहार योजनेनुसार आपला वेळ शेड्यूल केला पाहिजे, जेणेकरून अन्न सहज पचवता येईल. दुपारी १२. ३० वाजता जेवण झाल्यास संध्याकाळी सातच्या सुमारास जेवण करा. जर आपल्याला या दरम्यान भूक लागली असेल तर आपल्याकडे स्नॅक्स घेऊ शकता.\nसज्ज आणि तंदुरुस्त राहण्यासाठी, रात्रीच्या जेवणामध्ये या गोष्टी समाविष्ट करा.\nखाण्यासाठी बरेच पर्याय आहेत. परंतु जेव्हा रात्रीच्या जेवणाची वेळ येते, जे निरोगी राहून वजन कमी करण्यास मदत करते, तर आपण पोषक आहारयुक्त आहार निवडला पाहिजे. आपल्या डिनरला साध्या कोशिंबीरसह प्रारंभ करू शकता. ज्यामध्ये कॅलरी कमी असते. तसेच, भाज्यांनी भरलेल्या सलादमध्ये फायबर असते. जर तुम्ही डाइटिंग करत असाल तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकेल. फायबर आपले पोट बर्‍याच वेळेस भरलेले ठेवते आणि वजन कमी करते\nरात्रीच्या जेवणामध्ये तपकिरी तांदूळ, ज्वारीची भाकरीचा समावेश केला तर ते तुमचे वजन कमी करण्यास मदत करते आणि पोटाची चरबी देखील कमी करते. संपूर्ण धान्यांमध्ये भरपूर फायबर तसेच मॅग्नेशियम असते. जेणेकरून योग्य पचन योग्य होईल. रात्री उशिरापर्यंत आपल्याला टीव्ही पाहण्याची सवय असल्यास लवकर झोपा. आपण ही सवय त्वरित बदलली पाहिजे. कारण यामुळे मेंदूच्या पेशी कार्यरत राहतात आणि रात्रीच्या जेवणानंतरही तुम्हाला भूक लागते. तसेच आपण उशिरा झोपलात तर झोप पूर्ण होऊ शकत नाही. ज्यामुळे वजन वाढू शकते. निरोगी झोपेमुळे निरोगी मेंदूचा विकास होतो.\nझोपेच्या आधी हर्बल चहा (दुधाशिवाय)\nआपल्या ओटीपोटा��ी चरबी जाळण्यास मदत करते. आपण ग्रीन टी, कॅमोमाइल चहा, आल्याचा चहा, दालचिनी चहा इत्यादींचा समावेश करू शकता कारण त्या सर्वांमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे पाचन तंत्र निरोगी ठेवतात. ते पिण्याचा एक फायदा म्हणजे आपल्याला पुन्हा पुन्हा भूक लागत नाही.\nआपल्या डिनरमध्ये चीज समाविष्ट करा\nप्रथिने आणि फायबर समृद्ध चीज आपले वजन वेगाने कमी करते. किंवा झोपेच्या आधी चीज खा. यात केवळ पाचक-स्लोइंग केसिन प्रोटीनच नसते, परंतु झोपेमध्ये उत्तेजन देणारे अमीनो अॅसिड ट्रायटोफन देखील असते. आपण देखील आपले वजन आणि ओटीपोटात चरबी कमी करू इच्छित असाल तर आम्ही आमच्याद्वारे नमूद केलेल्या या टिप्स वापरुन पाहू शकता. जर तुम्ही तुमच्या खाण्याने तुमची जीवनशैली बदलली तर तुमचे वजन कमी होण्यापासून कोणतीही गोष्ट तुम्हाला रोखू शकत नाही.\nटीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.\nकाही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.\nTags: Calorieschamomile teacinnamon teaDinnerginger teaGreen teaobesityWeight lossआल्याचा चहाकॅमोमाइल चहाकॅलरीग्रीन टीदालचिनी चहारात्रीलठ्ठपणावजन कमी\nथंडी-तापात काळी मिरी ठरू शकते फायदेशीर, जाणून घ्या फायदे आणि सेवन करण्याची पध्दत\nगरोदर असताना स्त्रियांना ‘या’ 7 समस्या असू शकतात, जाणून घ्या एक्सपर्टकडून बचावाचे उपाय\nगरोदर असताना स्त्रियांना 'या' 7 समस्या असू शकतात, जाणून घ्या एक्सपर्टकडून बचावाचे उपाय\nCoronavirus Symptoms : तुम्हाला कोरोना होऊन तर गेला नाही ना ‘हे’ फक्त ‘या’ 5 लक्षणांवरून ओळखा, जाणून घ्या\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम - देशात या वर्षीही कोरोना विषाणूने हाहाकार केला आहे. तर गेल्या काही दिवसात दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या तब्बल...\nडायबिटीज पेशंटने दररोज दूधात मिसळून प्यावी ‘ही’ गोष्ट, कंट्रोलमध्ये राहील ब्लड-शुगरचं प्रमाण\nWeight Loss : वाढलेले वजन कमी करण्यासाठी खा चने, आपोआप कमी होईल शरीरातील चरबी, होतील ‘हे’ 5 फायदे\n‘या’ 5 गोष्टींचा एक तुकडा देखील आरोग्यासाठी धोकादायक, पाडू शकतं आजारी; जाणून घ्या\nउ��्हाळ्यात आवश्य प्या सत्तूचे सरबत, डिहायड्रेशन कंट्रोल करण्यासह ताबडतोब बूस्ट करतो एनर्जी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/troubled-by-mosquito-terror-plant-these-plants-at-home/", "date_download": "2021-04-19T08:24:06Z", "digest": "sha1:PIT2EUY3SGYVP3OHFPZVDIE42XF6QJ2W", "length": 7995, "nlines": 104, "source_domain": "arogyanama.com", "title": "mosquito | Machar Che Upay : मच्छारांच्या उपद्रवाने त्रस्त झाला आहात का? घरात", "raw_content": "\nMachar Che Upay : मच्छारांच्या उपद्रवाने त्रस्त झाला आहात का घरात लावा ‘ही’ झाडे, चुकूनही फिरकणार नाही जवळपास\nआरोग्यनामा ऑनलाईन – उन्हाळ्यात मच्छरांचा mosquito उपद्रव प्रचंड वाढतो. अनेक घरात यासाठी केमिकलची फवारणी करतात, मच्छरदाणी लावतात. परंतु तरीही सुटका होत नाही. आज आम्ही काही असे उपाय सांगणार आहोत ज्यामुळे मच्छरांच्या mosquito उपद्रवापासून तुमची सुटका होईल. आम्ही 5 अशा सुंदर झाडांबद्दल सांगणार आहोत जी घरात लावल्याने मच्छर पळतील आणि घरसुद्धा सुंदर दिसेल.\nमच्छरांपासून mosquito सुटका होण्यासाठी लव्हेंडरचे झाड लावा. याच्यामुळे घरात सुवास दरवळतो. मच्छर सुद्धा दूर पळतात.\nझेंडूच्या फुलाचे झाड बाल्कनीत लावले तर घराचे सौंदर्य वाढते, शिवाय मच्छर दूर पळतात.\n3 लसणाचे झाड –\nलसणाचे रोप कुंडीत लावले तरी मच्छर आजूबाजूला येत नाहीत. मच्छरांना त्याचा वास अजिबात आवडत नाही.\nतुळशीचे रोप लावल्याने मच्छर पळून जातात. तुळशीची पाने चहात टाकून सेवन केल्यास आरोग्य चांगले राहते.\nरोजमेरीचे रोप मच्छर पळवण्याचा चांगला उपाय मानला जातो. याची निळी फुले खुपच सुंदर दिसतात.\nचुकूनही ‘हे’ 7 पदार्थ पुन्हा गरम खाऊ नका, अनेक गंभीर आजारांना बळी पडू शकता\nलांबसडक आणि दाट केसांसाठी आठवड्यात 2 ते 3 वेळा करा या तेलाचा वापर\nउन्हाळ्यात रोज प्या एक कप वेलचीयुक्त चहा, जाणून घ्या कृती आणि याचे 4 जबरदस्त फायदे\nलिव्हरच्या प्रत्येक समस्येपासून सुटका देईल ‘हा’ घरगुती उपाय\nमहाग क्रीमने नाही तर घरातील तेलाने स्ट्रेच मार्क्स घालवा, जाणून घ्या\nमहिलांनी आहारात ‘या’ 6 गोष्टींचा समावेश करावा, राहणार सदैव ‘हेल्दी’ आणि ‘फिट’\nझटपट वजन कमी करण्यासाठी आता घ्या क्याप्सूल…\nTags: BasilChemicalGarlic treeLavendermarigoldmosquitoRosemaryकेमिकलझेंडूतुळसमच्छाररोजमेरीलव्हेंडरलसणाचे झाड\nWatermelon Peel Benefits : कलिंगड खाल्ल्यानंतर चुकूनही फेकू नका बाहेरचा भाग, दूर होऊ शकतात ‘या’ समस्या\nBest Type Of Banana For Weight Loss : लाख प्रयत्नानंतर सुद्धा लठ्ठपणा कमी होत नाही का करा ‘या’ रंगाच्या केळीचं सेवन\nBest Type Of Banana For Weight Loss : लाख प्रयत्नानंतर सुद्धा लठ्ठपणा कमी होत नाही का करा ‘या’ रंगाच्या केळीचं सेवन\nCoronavirus Symptoms : तुम्हाला कोरोना होऊन तर गेला नाही ना ‘हे’ फक्त ‘या’ 5 लक्षणांवरून ओळखा, जाणून घ्या\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम - देशात या वर्षीही कोरोना विषाणूने हाहाकार केला आहे. तर गेल्या काही दिवसात दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या तब्बल...\nडायबिटीज पेशंटने दररोज दूधात मिसळून प्यावी ‘ही’ गोष्ट, कंट्रोलमध्ये राहील ब्लड-शुगरचं प्रमाण\nWeight Loss : वाढलेले वजन कमी करण्यासाठी खा चने, आपोआप कमी होईल शरीरातील चरबी, होतील ‘हे’ 5 फायदे\n‘या’ 5 गोष्टींचा एक तुकडा देखील आरोग्यासाठी धोकादायक, पाडू शकतं आजारी; जाणून घ्या\nउन्हाळ्यात आवश्य प्या सत्तूचे सरबत, डिहायड्रेशन कंट्रोल करण्यासह ताबडतोब बूस्ट करतो एनर्जी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/selene-delgado-lopez-facebook-friend-that-you-can-not-unfriend-mhpl-477827.html", "date_download": "2021-04-19T08:39:25Z", "digest": "sha1:ZF4CJL5RTOBL3KWEI232JWK5ZOSP36IT", "length": 20332, "nlines": 149, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सावधान! तुमच्या Facebook फ्रेंड लिस्टमध्येही Selene Delgado Lopez तर नाही ना? selene delgado lopez Facebook Friend That You Can not Unfriend mhpl | Viral - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\n‘हे 3 उपाय करा, कोरोना आसपासही फिरकणार नाही’; इशा देओलनं केला दावा\n ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या कोरोनाबाधित महिलेवर बलात्काराचा प्रयत्न\nराहुल गांधींनंतर आता ममता बॅनर्जींची घोषणा, निवडणूक प्रचाराबाबत मोठा निर्णय\nलहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\nकोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष नको; ही 5 गंभीर लक्षणं दिसल्यास थेट गाठा रुग्णालय\n‘हे 3 उपाय करा, कोरोना आसपासही फिरकणार नाही’; इशा देओलनं केला दावा\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘देशाला कोरोनानं नाही राजकारणानं पोखरलं’; तेजस्विनी पंडितनं व्यक्त केला संताप\n‘परवानगीशिवाय जान कुमारनं मला किस केलं’; निक्की तांबोळीचा धक्कादायक आरोप\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्ध��\nपंजाबच्या खराब कामगिरीला कॅप्टन राहुल जबाबदार 3 वर्षांची आकडेवारी आहे पुरावा\nIPL 2021: 'द पांड्या स्वॅग', हार्दिक आणि कृणालनं केला पत्नींसोबत डान्स, VIDEO\nराहुलनं पंजाबच्या पराभवाचं फोडलं अंपायरवर खापर नियमांमध्ये बदलाची केली मागणी\nGold Price Today: सोन्याच्या किमतीत वाढ तर चांदीचे दर घसरले, तपासा आजचे भाव\nपोस्ट ऑफिसच्या सेव्हिंग अकाऊंटमध्ये किमान बॅलन्सची मर्यादा किती\nमोबाईलमध्ये सेव्ह असतील 'या' गोष्टी तर खातं होऊ शकतं रिकामं, SBI नं केलं सावध\nकोरोना प्रादुर्भावामुळे शेअर बाजार कोसळणार जाणून घ्या एक्सपर्टचा अंदाज\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\n ‘हे’ घरगुती उपाय ठरतील उपयुक्त\nउपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळला आहात चैत्र नवरात्रीमध्ये बनवा काहीतरी नवीन\nबाळाला काय, कधी आणि कसं द्यावं समजून घ्या कसा असावा बाळाचा आहार\nExplained: कोरोना रुग्णांवर कसं काम करतं व्हेंटिलेटर\nExplained: मॉडर्ना कंपनीला भारताला का द्यायची नाही आहे लस Pfizer ने ठेवली ही अट\nजाणून घ्या;रस्त्याच्या कडेला असणाऱ्या माइलस्टोनच्या वेगवेगळ्या रंगांचा अर्थ काय\nExplainer : कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला नाही तर काय होईल\nराज्यात कोरोनाचं रौद्र रुप प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला जातोय एका रुग्णाचा जीव\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nप्रभावी लसीसाठी रिसर्च, कोरोनामुक्त लोकांच्या शरीरात पुन्हा सोडणार जिवंत विषाणू\nकोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष नको; ही 5 गंभीर लक्षणं दिसल्यास थेट गाठा रुग्णालय\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘परवानगीशिवाय जान कुमारनं मला किस केलं’; निक्की तांबोळीचा धक्कादायक आरोप\n‘हॉट दिसणं केव्हा थांबवशील’; श्वेताचा Bold Look पाहून सेलिब्रिटीही झाले अवाक\nही मराठमोळी अभिनेत्री 100 रुपयांसाठी करायची पेट्रोल पंपावर काम\n विमानतळावर दिसला भला मोठा साप, प्रवाशांची उडाली घाबरगुंडी, पाहा VIDEO\nVIDEO: निवडणूकीचा प्रचार करण्यास दिला नकार; दलित युवकाला चाटायला लावली थुंकी\nमेडिकल कॉलेजमधील Dance Videoच्या वादाला विद्यार्थ्यांकडून उत्तर, बनवला नवा VIDEO\nवर्कआऊट करताना जान्हवी कपूरला आठवली 'शीला की जवानी'; VIDEO पाहून नाही आवरणार हसू\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nलहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\n'या' देशात बेडकांसाठी करतात वाहतूक बंद, जाणून घ्या सविस्तर\n तुमच्या Facebook फ्रेंड लिस्टमध्येही Selene Delgado Lopez तर नाही ना\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, उद्धट महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nप्रेरणादायी : लहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\nआनंद महिंद्रानी पुन्हा जिंकली लोकांची मनं; रिक्षा चालविणाऱ्या माजी राष्ट्रीय बॉक्सरला दिला मदतीचा हात\nइज्रायलमध्ये जखमी सैनिकांसाठी सेक्स थेरेपी सर्विस; सरकार उचलते खर्च\nमाणुसकीची ज्योत; तामिळनाडूची ही महिला गरीबांना मोफत वाटतेय बिर्याणी\n तुमच्या Facebook फ्रेंड लिस्टमध्येही Selene Delgado Lopez तर नाही ना\nबहुतेक फेसबुक य़ुझर्सची Selene Delgado Lopez ही फ्रेंड आहे. जिला अनफ्रेंडही करता येत नाही.\nमुंबई, 06 सप्टेंबर : Selene Delgado Lopez सध्या बहुतेक फेसबुक (facebook) युझर्सच्या फ्रेंड लिस्टमध्ये नाव दिसतं आहे. विशेष म्हणजे ती कोण आहे हे कुणाला माहिती नाही. ती कुणाच्या ओळखीची नाही, कुणाला भेटली नाही किंवा तिचं नावही कधी कुणी ऐकलं नाही. तिने फ्रेंड रिक्वेस्टही पाठवली नाही. तरी ती कित्येक जणांच्या facebook friend list मध्ये आहे. कदाचित ती तुमच्या किंवा तुमच्या ओळखीच्या व्यक्तीच्या फ्रेंड लिस्टमध्येही असावी.\nसेलीन डेलगाडो लोपेज ही बहुतेक फेसबुक युझर्सची फ्रेंड आहे. Selene Delgado Lopez हे रहस्यमय FB ACCOUNT. या अकाऊंटवर एका हसऱ्या महिलेचा फोटो आहे. तिचे केस शॉर्ट आहेत. तिने केशरी रंगाचा टॉप घातला आहे. तिच्या फेसबुक प्रोफाइल तुम्ही पाहिलं तर ती मेक्सिकोतील गुआनजुआटोतल्या लिओन शहरातील रहिवाशी असल्याचं दाखवतं. विशेष म्हणजे तुम्ही तिला तिला अनफ्रेंड करू शकत नाही.\nहे फेसबुक पेज नाही तर एका व्यक्तीचं अकाऊंट आहे, तरी तिच्या प्रोफाइलवर Add Friend हा पर्याय नाही. तिथं थेट \"send message हा पर्याय दिसतो. काही फेसबुक युझर्स आपल्या फ्रेंडच्या फ्रेंड्सपुरतं Add Friend पर्याय मर्यादित ठेवतात. त्यावेळी कॉमन फ्रेंड्स नसल्यास फक्त send message पर्याय दिसतो. मात्र हे अकाऊंट आपल्या फ्रेंडचं असलं तरी तिच्या अकाऊंटवर Add Friend ऐवजी send message दिसतं.\nहे वाचा - बर्फात सर्वाधिक वेळ राहण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड; फ���्त PHOTO पाहूनच अंगावर येईल काटा\nदरम्यान प्रत्येकाच्या फ्रेंड लिस्टमध्ये ती असेल असं नाही. कारण फेसबुक युझर्स लाखो आहेत आणि एका व्यक्तीला फक्त 5,000 फ्रेंड्सना स्वीकारता येतं. त्यामुळे कदाचित ती सर्वांच्या फ्रेंड लिस्टमध्ये असेल असं नाही, असं मानलं जातं आहे.\nकोण आहे सेलीन डेलगाडो लोपेज\nएका रिपोर्टनुसार, या नावाची एक महिला जवळपास 30 वर्षांपूर्वी गायब झाली. मॅशेबलच्या रिपोर्टनुसार कॅनल 5 या मेक्सिकन न्यूज चॅनेलमध्ये जाहिरातीदरम्यान तिचं नाव हरवलेल्या व्यक्तींच्या यादीत दाखवण्यात आलं होतं.\nहे वाचा - चीनी PUBG ऐवजी आता भारतीय FAU-G; खिलाडी अक्षय कुमारने केली घोषणा\nचॅनेलजच्या प्रमोशनसाठी काही कालावधीसाठी मध्यरात्री 3 वाजता सोशल मीडियावर एक छोटासा व्हिडीओ पब्लिश करण्यात आला होता. जो सोशल मीडियावर खूपच ट्रेंडमध्ये होता. त्यानंतर या फोटोसह अनेक फेक अकाऊंट बनल्याचं सांगितलं जातं.\nसध्या तरी या फेसबुक अकाऊंटपासून कोणता धोका झालेला नाही. मात्र हे अकाऊंट इतक्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामुळे अगदी कमी कालावधीत सायबर सिक्युरिटीचा धोका उद्भवू शकतो असं सांगितलं जातं. या अकाऊंटमार्फत चुकीची माहिती पसरवली जाऊ शकते किंवा काही लिंक टाकून इंटरनेट घोटाळा केला जाऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जाते आहे. त्यामुळे तुम्हीदेखील सावध राहा.\nअभी तक \u0003खेलने के लिए\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\nअवघ्या महिनाभरातच अमरावतीने कसं मिळवलं कोरोनावर नियंत्रण\nCorona: भारतानं ब्राझीललाही टाकलं मागे, देशात 12 लाखाहून अधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण\nडायबेटिज आणि बीपी पेशंटसाठी उत्तम आहे जांभूळ; होतो असा फायदा\nउसेन बोल्टचा RCB ला खास संदेश विराट, डीव्हिलिर्यसनं दिली 'ही' प्रतिक्रिया\nभज्जी-श्रीसंतपासून ते अनुष्का-गावसकरपर्यंत, IPL मधले 5 मोठे वाद\nहा पदार्थ खायचा की प्यायचा वेगाने प्रसिद्ध होतेय 'Deep-Fried Water' नावाची डिश\n‘लग्न झालेल्या पुरुषासाठी वेडं होणं काय असतं’; रेखा यांच्या उत्तरानं माजवली खळबळ\nकोरोना लस घेताना लहान मुलाप्रमाणे रडला अभिन��ता Ram Kapoor,व्हायरल होतोय हा VIDEO\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/04/%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%AA%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AB%E0%A4%B3-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%B9%E0%A5%80.html", "date_download": "2021-04-19T09:29:35Z", "digest": "sha1:VL6X6L73XLTVREIPDRVVAY6IHZSGV7IV", "length": 14150, "nlines": 203, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "कृपया फळ खाण्यापूर्वी ही बातमी वाचा | Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nकृपया फळ खाण्यापूर्वी ही बातमी वाचा\nby Team आम्ही कास्तकार\nफळांचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते, परंतु आपल्याकडे फळांविषयी योग्य माहिती नसल्यास ते देखील आपल्यासाठी हानिकारक असल्याचे सिद्ध होते. अशा परिस्थितीत जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही जास्त वाढवू शकता आणि जर तुम्हाला वाढवायचं असेल तर अजून काही होऊ शकतं.\nआम्हाला कळवा की ज्या फळांमध्ये जास्त कॅलरी आणि कर्बोदकांमधे असतात, आपण नियमितपणे ते सेवन करता, मग हे देखील महत्वाचे आहे की आपण देखील तेवढे शारीरिक कार्य केले पाहिजे. आम्हाला सांगू की कोणत्या फळांचे सेवन केल्याने वजन कमी होते आणि वाढते\nजर तुम्ही दुधासह केळी खाल्ल्यास तुमचे वजन वाढते. कृपया सांगा की दुधात साखर आणि केळीमध्ये कार्बोहायड्रेट असतात. यामुळे वजन वाढण्यास मदत होते.\nबर्‍याच लोकांना द्राक्षे खायला आवडतात. उन्हाळ्यात हे बर्‍याचदा खाल्ले जाते, कारण या हंगामात ते सहज उपलब्ध होते. परंतु आपणास माहित आहे की द्राक्षाचे सेवन केल्याने वजन वाढते, कारण त्यात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण आढळते. बर्‍याच वेळा आपल्याला माहित नसते आणि आपण बर्‍याच गोष्टींमध्ये त्याचे सेवन करत असता, तर त्याचे वजन वाढते, म्हणून जर आपल्याला वजन कमी करायचे असेल तर द्राक्षे खाऊ नका.\nज्या लोकांना वजन कमी करायचं आहे, ते अननस किंवा अननसचा रस जास्त प्रमाणात घेत नाहीत कारण त्यात जास्त कॅलरी असतात. हे आपले वजन आणखी वाढवू शकते. जर आपल्याला वजन वाढवायचा असेल तर आपण अननस किंवा त्याचा रस पिऊ शकता.\nचिकूचे सेवन आरोग्यासाठी चांग��े आहे, परंतु त्याचे सेवन हळूहळू वजन वाढवते. कदाचित आपणास हे माहित नाही की चिकूमध्ये साखर आणि कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण जास्त असते जे वजन वाढण्यास उपयुक्त ठरते.\nआपणास माहिती आहे काय की नारळाचे पाणी प्यायल्याने वजन कमी होते, परंतु कोरडे नारळ खाल्ल्याने वजन कमी होत नाही. होय, जर तुम्हाला वजन कमी करायचा असेल तर तुम्ही सकाळी नारळाचे पाणी प्यावे. जर आपण कोरडे कोपरा खाल्ले तर वजन कमी होणार नाही. कृपया सांगा की काही लोक शरीरात शीतलता राखण्यासाठी वाळलेल्या कोपर्‍याचे सेवन करतात, परंतु जेव्हा ते वजनावर परिणाम करण्यास प्रारंभ करते तेव्हा त्यांना माहित नसते.\nआम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\nब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nतूर बाजार भाव | आजचे तुरीचे भाव | Tur Bajar Bhav Today | सर्व बाजार समिती 18 April 2021\n(नोंदणी) नाबार्ड योजना 2021: डेयरी फार्मिंग योजना ऑनलाइन अनुप्रयोग\nमुलांच्या नावे ही दोन खास खाती उघडा, एटीएम कार्ड छापून येईल\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\n(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nनोंदणी, ई-केवायसी आणि ट्रॅक स्थिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nऑनलाईन अर्ज, नोंदणी (प्रसूत सहाय्य)\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nराज्यनिह��य डायरेक्ट लिंक्स, नवीन पंचायत मतदार यादी\nपुणे जिल्ह्यातील धरणांत ७८ टीएमसी पाणीसाठा\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/1995/05/1443/", "date_download": "2021-04-19T08:54:42Z", "digest": "sha1:OKVIVALYOG7U2YMCKMH6HVFJTD54VWU6", "length": 5716, "nlines": 50, "source_domain": "www.sudharak.in", "title": "तेहतीस कोटी देव आणि एक असहाय अबला – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – एप्रिल २०२१\nतेहतीस कोटी देव आणि एक असहाय अबला\nहिंदू कायदा स्त्रीला स्वतंत्र व्यक्ती धरत नाही, नवर्या.ची मालकी मानतो. इंग्रजी सरकार सामाजिक रूढीत हात घालायचा नाही म्हणून स्वस्थ बसते. ही तटस्थता जिथे लाभाचा प्रश्न येतो तेव्हा का दाखवत नाही पारंपारिक हिंदूपेक्षा हे सरकार जास्त जुलमी आहे. कारण एका बाजूला ते स्त्रीला शिक्षण व स्वातंत्र्य घ्यायला सांगते आणि रखमाबाईसारखी एखादी सुशिक्षित स्त्री नकोशा नवर्याषची गुलामगिरी नाकारू लागली तर तिला बंधनात बांधायला साधन होते. माझा हिंदू कायद्याचा अभ्यास आहे, त्यात अशा प्रकारची सरकारची कृती कुठेही बसू शकत नाही. हिंदू कायद्यानुसार नवर्यासकडे न गेल्यास तिला जातिनियमाने काही शिक्षा होऊ शकेल. पण ब्रिटिश कायद्याची शिक्षा हिंदू कायद्याच्या गुन्ह्याला कशी देता येईल पारंपारिक हिंदूपेक्षा हे सरकार जास्त जुलमी आहे. कारण एका बाजूला ते स्त्रीला शिक्षण व स्वातंत्र्य घ्यायला सांगते आणि रखमाबाईसारखी एखादी सुशिक्षित स्त्री नकोशा नवर्याषची गुलामगिरी नाकारू लागली तर तिला बंधनात बांधायला साधन होते. माझा हिंदू कायद्याचा अभ्यास आहे, त्यात अशा प्रकारची सरकारची कृती कुठेही बसू शकत नाही. हिंदू कायद्यानुसार नवर्यासकडे न गेल्यास तिला जातिनियमाने काही शिक्षा होऊ शकेल. पण ब्रिटिश कायद्याची शिक्षा हिंदू कायद्याच्या गुन्ह्याला कशी देता येईल … आपल्याला नामशेष करू पाहणार्याक ३३ कोटी हिंदू देवता, १३ कोटी पुरुष आणि बलवान सरकार ह्यांच्याविरुद्ध रखमाबाईसारखी एक असहाय अबला आवाज उठवते हीच खरी आश्चर्याची गोष्ट आहे.\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – एप्रिल २०२१\nदेशहित की अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर हल्ला – शुभलक्ष्मी नाईक गांवकर\nकवीची कैद – राजराहुल (���ाहुल खंडाळे)\nकोविड-१९ अरिष्टानंतरची नवक्षितिजे – श्रीधर सुरोशे\nलोकशाही संकोचते आहे – प्रसाद माधव कुलकर्णी\nगडबड-घोटाळे (व्यंगचित्रे) – चित्रकार प्रभाकर पाचपुते\nस्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल – ज्ञानेश वाकुडकर\nकिसान विरुद्ध सरकार ते किसान अभिमुख देश – श्रीनिवास नी. माटे\nभांडवलशाही हीच एक मोठी समस्या – प्रभाकर नानावटी\nहळूच – राजराहुल (राहुल खंडाळे)\nबोधकथा – वंदना भागवत\n – चित्रकार मिलिंद क्षीरसागर\nसमता आणि स्वातंत्र्य किती खरे किती खोटे – प्राची माहुरकर\nआमच्या लोकशाहीचे भवितव्य – हरिहर कुंभोजकर\nभग्न (होऊ घातलेल्या) तळ्याकाठी… \nसुदृढ लोकशाही – नरेंद्र महादेव आपटे\nथांबा, पुढे गतिरोधक आहे – हेमंत दिनकर सावळे\nयार… बोल, लिही – सचिनकुमार वि.तायडे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00234.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://bharat4india.com/easyblog/webcasts?switch_modes=1", "date_download": "2021-04-19T09:25:45Z", "digest": "sha1:JSP36PNTV6U6WP62IETXZLQ6CP2Z6OY5", "length": 4286, "nlines": 103, "source_domain": "bharat4india.com", "title": "वेबकास्ट", "raw_content": "\nकोरोनाचा भारतात पहिला बळी, देशात आत्तापर्यंत ७४ रुग्ण\nपुण्यात आणखी एक कोरोनाचा रुग्ण, राज्यात आकडा १५ वर. पिंपरी-चिंचवड मध्ये तीन जणांना लागण\nपुण्यात कोरोनाचे ९ रुग्ण, मुंबईत २ तर नागपूरमध्ये १ रुग्ण\nकोरोनामुळं कोंबड्याचा भाव उतरला.\nकोरोनामुळं मंत्र्‍यांचे विदोश दौरे रद्द\nकोरोना दिल्लीत महामारी म्हणून घोषित, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर\nजगभरातून भारतात येणाऱ्या पर्यंटकांचे व्हिसा १५ एप्रिलपर्यंत रद्द\nजगातील ११४ देशांत कोरोनाचा शिरकाव\nजगभरात कोरोनामुळं जवळपास ४ हजार नागरीकांचा मृत्यू, तर १२ लाख ६ हजार दोनशे जणांना कोरोनाची लागण\nमहत्वाच्या कामाशिवाय पुण्यात येऊ नका - जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन\nडॉ. ए. आर. सिरोथिया - पशुवंश शास्त्रज्ञ , भाग ३\nसुनिता त्र्यंबक कोल्हे, महिला शेतकरी\nडॉ. ए. आर. सिरोथिया - पशुवंश शास्त्रज्ञ , भाग २\nडॉ. ए. आर. सिरोथिया - पशुवंश शास्त्रज्ञ\nडॉ. ओमप्रकाश शुक्ला, भाग २\nविजय जावंधिया, भाग ४\nविजय जावंधिया, भाग ३\nज्येष्ठ गझलकार नसीम रिफअत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2020/06/%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8C%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%B8.html", "date_download": "2021-04-19T10:30:02Z", "digest": "sha1:UGMFDCCVHOGAF6OSD37KLXVVQOI3BG66", "length": 15003, "nlines": 211, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "अतिसौम्य किंवा लक्षणे नसलेल्या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींना गृह विलगीकरणाचा पर्याय | Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nअतिसौम्य किंवा लक्षणे नसलेल्या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तींना गृह विलगीकरणाचा पर्याय\nby Team आम्ही कास्तकार\nin शासन निर्णय, शेती\nकेंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कोरोनाबाधित रुग्णांना लक्षणानुसार त्रिस्तरीय उपचार पद्धतीतील रुग्णालयांमध्ये दखल केले जाते. तथापि, अति सौम्य किंवा लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांना जर त्यांच्या घरात योग्य सुविधा उपलब्ध असतील तर त्यांच्या संमतीनुसार घरी विलगीकरणाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येईल, असे या पत्रात म्हटले आहे.\nराज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपयांची मदत द्यावी यासाठी ‘प्रहार’चे आज राजभवनावर आंदोलन\nगृह विलगीकरणासाठी काय करावे लागेल..\nत्यासाठी सदर रुग्णांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्याने त्या रुग्णाला अति सौम्य किंवा लक्षणे नसल्याबद्दल वैद्यकीयदृष्ट्या प्रमाणित करणे आवश्यक आहे.\nज्या रुग्णाला घरी विलगीकरण (आयसोलेशन) करायचे आहे त्याच्यासाठी तसेच त्याच्या कुटुंबातील सदस्यांसाठी गृह अलगीकरणाची (होम क्वारंटाईन) सोय असणे आवश्यक आहे.\nया रुग्णाची घरी रात्रं-दिवस काळजी घेणारी व्यक्ती असणे आवश्यक आहे. काळजी घेणारी व्यक्ती आणि उपचार करणारे रुग्णालय यांच्यामध्ये संपर्क व्यवस्था (दूरध्वनी, मोबाईल) असावी.\nपीक कर्जाचे वाटप १९ टक्क्यावरच ; खरीप पेरणीपूर्वी पीक कर्जाचा लाभ मिळणार की नाही\nकाळजी घेणारी व्यक्ती आणि त्या कुटुंबातील सर्व निकट संपर्कातील व्यक्तींनी प्रोटोकॉलनुसास वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार हायड्रॉक्सी क्लोरोक्वीनची मात्रा घ्यावी.\nमोबाईलवर आरोग्य सेतू कार्यान्वित असणे आवश्यक आहे.\nसर्वेक्षणासाठी येणाऱ्या पथकास रुग्णाबाबत माहिती देणे अनिवार्य आहे.\nगृह विलगीकरणाविषयी प्रतिज्ञापत्र भरून दिल्य���नंतर त्या व्यक्तीस गृह विलगीकरणासाठी पात्र ठरविण्यात येईल.\nमाजी सैनिकांना पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण नोंदणीसाठी सैनिक कल्याण कार्यालयाचे आवाहन\nवैद्यकीय मदत कधी घ्यावी..\nकाळजी घेणाऱ्या व्यक्तीने रुग्णाच्या तब्येतीकडे सतत लक्ष द्यावे.\nरुग्णाला धाप लागली, श्वासोच्छावासास अडथळा निर्माण होत असेल, छातीमध्ये सतत दुखत असेल, शुद्ध हरपत असेल, ओठ, चेहरा निळसर पडला असेल असे लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी.\nपूरग्रस्त भागात आरोग्य सेवेसाठी १६२ वैद्यकीय पथके कार्यरत – एकनाथ शिंदे\nगृह विलगीकरणामध्ये असलेल्या व्यक्तीला लक्षणे सुरू झाल्यानंतर १७ दिवसानंतर किंवा रुग्णाला लक्षणे नसेल तर चाचणीसाठी नमुना ज्या दिवशी घेतला असेल तेथून १७ दिवसानंतर. मागील १० दिवसांपासून ताप येत नसेल तर त्या व्यक्तीला गृह विलगीकरणातून मुक्त करण्यात येईल. त्याचा हा गृह विलगीकरणाचा काळ संपल्यानंतर पुन्हा कोरोनाची चाचणी करण्याची आवश्यकता राहणार नाही, असे या सूचनांमध्ये नमूद करण्यात आले आहे.\nआरोग्य केंद्रांतील भरती प्रक्रियेला गती देण्याचे आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश\nकोरोना विषाणू : आजार बरे करणाऱ्या संदेशावर विश्वास ठेवू नये – राजेश टोपे\nशेतकरी हितासाठी विविध निर्णय घेणे आवश्यक – यशोमती ठाकूर\nइंडोनेशिया, अफगाणिस्तानला ४८ टक्के साखर निर्यात\nपुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगाम\nइंडोनेशिया, अफगाणिस्तानला ४८ टक्के साखर निर्यात\nपुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगाम\nकांदा काढणीच्या खर्चात २५ टक्क्यांवर वाढ\nकोट्यवधींच्या कर्जवसुलीसाठी स्थापन होणार तज्ज्ञांची समिती\nगोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे नुकसानग्रस्त भरपाईपासून वंचित\nपुणे जिल्ह्यातील धरणांत ७८ टीएमसी पाणीसाठा\nशेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये ,कृषी तज्ज्ञांचा सल्ला\nरायगड जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित कुटुंबांना मोफत केरोसीनचे होणार वाटप\nनोंदणी, कोविड -१ L लॉकडाउन ई-पास, स्थिती\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\n(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nनोंदणी, ई-केव��यसी आणि ट्रॅक स्थिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nऑनलाईन अर्ज, नोंदणी (प्रसूत सहाय्य)\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nराज्यनिहाय डायरेक्ट लिंक्स, नवीन पंचायत मतदार यादी\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00235.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-aurangabad-news-in-marathi-unseasonal-rain-divya-marathi-4548990-NOR.html", "date_download": "2021-04-19T08:17:50Z", "digest": "sha1:MXVYAQANFFQ7SU4RONHSSMYPPHH76IZ3", "length": 4015, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Aurangabad News In Marathi, Unseasonal Rain, Divya marathi | अवकाळी पावसाचा कहर सुरूच,रात्री साडेअकरापर्यंत 14 मिलिमीटर पावसाची नोंद - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nअवकाळी पावसाचा कहर सुरूच,रात्री साडेअकरापर्यंत 14 मिलिमीटर पावसाची नोंद\nऔरंगाबाद - गेल्या पंधरा दिवसांपासून अवकाळी कोसळणार्‍या पावसाचा कहर सुरूच असून बुधवारी (12 मार्च) शहर व परिसरात सायंकाळी सहा ते सात वाजेपर्यंत वादळी वारे, मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडला. रात्री साडेअकरापर्यंत 14 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सतत पाऊस पडत असल्यामुळे नुकसानीचा आकडा फुगत आहे.\nबंगालचा उपसागर, अरबी समुद्रातील पाण्याचे तापमान वाढल्याने हवामानात अनपेक्षित बदल झाले आहेत. पूर्वेकडील वारे पश्चिमेकडे आणि पश्चिमकडील वारे पूर्वेकडे सरकत नसल्याने एका ठिकाणी ढग थांबतात आणि तेथेच पाऊस पडतो, हे गेल्या पंधरवड्यापासून दररोज सुरू आहे. बळीराजा त्रस्त झाला आहे. त्याच्या डोळ्यांतून अo्रुधारा वाहत आहेत. रोगट वातावरणामुळे अनके आजार बळावले आहेत. बाजारपेठेत सुप्त मंदीला सुरुवात झाली आहे. टोमॅटो, मेथी, पालक, कोथिंबीर वगळता इतर सर्वच भाज्यांचे भाव वाढत चालले आहेत. डागी धान्यांचे भाव कोसळले असून दर्जेदार धान्याचे भाव गगनाला पोहोचले आहेत. यामुळे सर्वसामान्य ग्राहकही चिंतातुर झाल्याचे दिसून येत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/public-service-development-committee/", "date_download": "2021-04-19T10:50:02Z", "digest": "sha1:3DFFKCY3CELD5W436CU5LNSYLYDUWHFK", "length": 3290, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Public Service Development Committee Archives - MPCNEWS", "raw_content": "\nTalegaon Dabhade : शहराच्या विकासासाठी व निवडणूक टाळण्यासाठीच जनसेवा विकास समितीच्या उमेदवाराला…\nएमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे शहराच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी, शहरात खेळीमेळीचे निकोप वातावरण राहावे व निवडणूक टाळावी, या एकमेव सद्भावनेने भारतीय जनता पक्षाने जनसेवा विकास समितीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला, असे…\nChinchwad Crime News : सुशिक्षित तरुणांनी मौजमजेसाठी चोरल्या तब्बल 35 दुचाकी\nPimpri Crime News : मुलगी पळवून लावण्यास मदत केल्याच्या संशयावरून तोडफोड\nPimpri News: शहरातील ‘सीसीसी’ सेंटरवर नियंत्रणासाठी शासनाचा विशेष अधिकारी नेमावा – पृथ्वीराज साठे\nArticle by Devdatta Kashalikar: कोरोनाबाधितांच्या घरातील कचरा – एक गहन विषय\nPimpri News: जम्बो सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची महापालिका डॉक्टर प्राथमिक तपासणी करणार\nSix Minute Walk Test : फुफ्फुसांच्या आरोग्याविषयी जागरूकतेसाठी ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://newsexpressmarathi.com/tag/srinath-mitra-mandal/", "date_download": "2021-04-19T08:16:29Z", "digest": "sha1:6F4AQJUDKDZM5S6CY7TKOPKKKCQIVXXM", "length": 25051, "nlines": 270, "source_domain": "newsexpressmarathi.com", "title": "srinath mitra mandal | News Express Marathi", "raw_content": "\nघराशेजारी राहणाऱ्या तरुणाकडून विवाहितेचा विनयभंग, आरोपी अटकेत\nमहापालिका रेमडिसीवीरच्या 7 हजार 50 कुपी खरेदी करणार\n नेटफ्लिक्स, अमेझॉनच्या या लिंक चुकूनही ओपन करू नका\nबांधकामासाठी वापरली जाणारी लिफ्ट चोरीला\nदेहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत रविवारी 30 नवे रुग्ण\nऑटो क्लस्टर कोविड रुग्णालयात 50 ते 60 बेड शिल्लक, बेडची कृत्रिम टंचाई दाखवण्याचा प्रयत्न – संदीप वाघेरे\nपिंपरी चिंचवड महापालिकेचा कोविड 19 लसीकरणाचा तीन लाखांचा टप्पा पूर्ण\nप्रत्येक वेळी केंद्र भाजपाचं हित बघून अशा प्रकारचे निर्णय घेतंय- खासदार संजय राऊत\nतीन दहशतवाद्यांना कंठस्नान; ४८ तासांत १० अतिरेक्यांचा खात्मा\n देशात २४ तासांत आढळले १,५२,८७९ पॉझिटिव्ह रुग्ण\nसर्वाधिक लस पुरवठा महाराष्ट्राला – केंद्रीय आरोग्यमंत्री\n करोनाऐवजी तीन महिलांना दिली रेबीजची लस, पुढे घडलं असं…\nदेशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ\n एकाच रुग्णालयातील 37 डॉक्टरांना झाली कोरोनाची लागण\nवाढत्या कोरोनामुळे ‘या’ देशात भारतीयांना नो एंट्री\nनग्न व्हिडिओ काढणाऱ्या ‘त्या’ महिलांची देशा���ून हकालपट्टी, दुबई सरकारचा निर्णय\nपुतिन यांना २०२६ पर्यंत सत्तेवर राहण्याचा मार्ग मोकळा\nदुबईमध्ये नग्नावस्थेत उंच इमारतीच्या बाल्कनीमध्ये उभ्या असणाऱ्या महिलांवर पोलिसांची कारवाई\n‘फेसबुक’च्या ५० कोटी खातेदारांची वैयक्तिक माहिती संकेतस्थळावर\nइंडोनेशियात पूर व भूस्खलनात ४४ जणांचा मृत्यू\nअमेरिकेच्या कॅपिटॉलमध्ये लॉकडाउन जाहीर, वाहनाने दोन पोलीस अधिकाऱ्यांना चिरडलं; एकाचा मृत्यू\n“…याचंही भान केंद्राने ठेवलं पाहिजे”; संजय राऊतांनी व्यक्त केला संताप\nमहाराष्ट्रात धक्कादायक स्थिती; बेड नसल्याने रुग्णांना खूर्चीवर बसवून ऑक्सिजन देण्याची वेळ\n“महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री नाही, याची किंमत महाराष्ट्राच्या जनतेनं का मोजावी\n#Lockdown: राज्यातील दुकाने आज उघडणार\nपृथ्वीराज चव्हाणांनी खरी आकडेवारी लपवली; भाजपाकडून प्रत्युत्तर\nलोकच लॉकडाउनसाठी सरकारला हतबल करताहेत- डॉ. संजय ओक\nरेमडेसिवीरचा देशात तुटवडा अशातच भाजपा कार्यालयात मोफत वाटप; राष्ट्रवादीचा संताप\nसोन्याच्या किमतीत वाढ; जाणुन घ्या आजचा महाराष्ट्रातील सोन्याचा दर\nसरकारी बँकांना उद्योग समूहांना विकणे ही मोठी चूक होईल – रघुराम राजन\nसेंसेक्स मध्ये 294 अंकांची उसळी घेत 50,700 तर निफ्टी 15,040\nसोन्याची किंमत ४५ हजारांखाली, चांदीची किंमतही घसरली\nसोन्याच्या दरात घसरण; लग्नघरांमध्ये दागिने खरेदीची गडबड\nShare Market : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स तेजीत; निफ्टीही विक्रमी उंचीवर\nShare Market : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स तेजीत; निफ्टीही विक्रमी उंचीवर\nट्विटर हॅकिंग प्रकरणी भारताने सुरू केली चौकशी, ट्विटरला नोटीस\nबंद झालेल्या चिनी अ‍ॅप्सचे हे स्वदेशी पर्याय तुम्हाला नक्की आवडतील\nयेतोय नवीन ‘गेमिंग’ स्मार्टफोन, सर्वात जबरदस्त प्रोसेसर\nदहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार : शिक्षणमंत्री\n आता बारावीला गणित व भौतिकशास्त्र विषय न घेताही इंजिनिअर होता येणार…\nएमपीएसची परीक्षा 21 मार्चला, लोकसेवा आयोगाकडून नवं वेळापत्रक जाहीर\nआता बारावीला गणित-भौतिकशास्त्र न घेताही इंजिनिअर होता येणार\nराज्यात मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात येणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत\nराज्यात आजपासून 5 वी ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळांचे ���रवाजे उघडले\nSSC-HSC Exam : दहावी, बारावी परीक्षेची तारीख ठरली शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा\nअक्षय कुमार पाठोपाठ ‘रामसेतू’ चित्रपटातील 45 सहकलाकारांना कोरोना\nअक्षय कुमार कोरोना उपचारासाठी रुग्णालयात दाखल\nपंजाबी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध गायकाचा रस्ते अपघातात मृत्यू\nरितेश-जेनेलियाचा होळी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ\nमराठवाड्यातील संगीतक्षेत्राचा आधारवड हरपला; पं. नाथराव नेरळकर यांचे निधन\nसंजय लीला भन्साळीचा आणखी एक चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; न्यायालयानं बजावलं समन्स\nपूजा चव्हाण प्रकरणात मोठी घडामोड, न्यायालयाने दिला ‘हा’ महत्त्वाचा आदेश\nकाय आहे आरोग्यसेतू ऍप \nवक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥\nघराशेजारी राहणाऱ्या तरुणाकडून विवाहितेचा विनयभंग, आरोपी अटकेत\nमहापालिका रेमडिसीवीरच्या 7 हजार 50 कुपी खरेदी करणार\n नेटफ्लिक्स, अमेझॉनच्या या लिंक चुकूनही ओपन करू नका\nबांधकामासाठी वापरली जाणारी लिफ्ट चोरीला\nदेहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत रविवारी 30 नवे रुग्ण\nऑटो क्लस्टर कोविड रुग्णालयात 50 ते 60 बेड शिल्लक, बेडची कृत्रिम टंचाई दाखवण्याचा प्रयत्न – संदीप वाघेरे\nपिंपरी चिंचवड महापालिकेचा कोविड 19 लसीकरणाचा तीन लाखांचा टप्पा पूर्ण\nप्रत्येक वेळी केंद्र भाजपाचं हित बघून अशा प्रकारचे निर्णय घेतंय- खासदार संजय राऊत\nतीन दहशतवाद्यांना कंठस्नान; ४८ तासांत १० अतिरेक्यांचा खात्मा\n देशात २४ तासांत आढळले १,५२,८७९ पॉझिटिव्ह रुग्ण\nसर्वाधिक लस पुरवठा महाराष्ट्राला – केंद्रीय आरोग्यमंत्री\n करोनाऐवजी तीन महिलांना दिली रेबीजची लस, पुढे घडलं असं…\nदेशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ\n एकाच रुग्णालयातील 37 डॉक्टरांना झाली कोरोनाची लागण\nवाढत्या कोरोनामुळे ‘या’ देशात भारतीयांना नो एंट्री\nनग्न व्हिडिओ काढणाऱ्या ‘त्या’ महिलांची देशातून हकालपट्टी, दुबई सरकारचा निर्णय\nपुतिन यांना २०२६ पर्यंत सत्तेवर राहण्याचा मार्ग मोकळा\nदुबईमध्ये नग्नावस्थेत उंच इमारतीच्या बाल्कनीमध्ये उभ्या असणाऱ्या महिलांवर पोलिसांची कारवाई\n‘फेसबुक’च्या ५० कोटी खातेदारांची वैयक्तिक माहिती संकेतस्थळावर\nइंडोनेशियात पूर व भूस्खलनात ४४ जणांचा मृत्यू\nअमेरिकेच्या कॅपिटॉलमध्ये लॉकडाउन जाहीर, वाहनाने दोन पोलीस अधिकाऱ्यांना चिरडलं; एकाचा मृत्यू\n“…याचंही भान केंद्राने ठेवलं पाहिजे”; संजय राऊतांनी व्यक्त केला संताप\nमहाराष्ट्रात धक्कादायक स्थिती; बेड नसल्याने रुग्णांना खूर्चीवर बसवून ऑक्सिजन देण्याची वेळ\n“महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री नाही, याची किंमत महाराष्ट्राच्या जनतेनं का मोजावी\n#Lockdown: राज्यातील दुकाने आज उघडणार\nपृथ्वीराज चव्हाणांनी खरी आकडेवारी लपवली; भाजपाकडून प्रत्युत्तर\nलोकच लॉकडाउनसाठी सरकारला हतबल करताहेत- डॉ. संजय ओक\nरेमडेसिवीरचा देशात तुटवडा अशातच भाजपा कार्यालयात मोफत वाटप; राष्ट्रवादीचा संताप\nसोन्याच्या किमतीत वाढ; जाणुन घ्या आजचा महाराष्ट्रातील सोन्याचा दर\nसरकारी बँकांना उद्योग समूहांना विकणे ही मोठी चूक होईल – रघुराम राजन\nसेंसेक्स मध्ये 294 अंकांची उसळी घेत 50,700 तर निफ्टी 15,040\nसोन्याची किंमत ४५ हजारांखाली, चांदीची किंमतही घसरली\nसोन्याच्या दरात घसरण; लग्नघरांमध्ये दागिने खरेदीची गडबड\nShare Market : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स तेजीत; निफ्टीही विक्रमी उंचीवर\nShare Market : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स तेजीत; निफ्टीही विक्रमी उंचीवर\nट्विटर हॅकिंग प्रकरणी भारताने सुरू केली चौकशी, ट्विटरला नोटीस\nबंद झालेल्या चिनी अ‍ॅप्सचे हे स्वदेशी पर्याय तुम्हाला नक्की आवडतील\nयेतोय नवीन ‘गेमिंग’ स्मार्टफोन, सर्वात जबरदस्त प्रोसेसर\nदहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार : शिक्षणमंत्री\n आता बारावीला गणित व भौतिकशास्त्र विषय न घेताही इंजिनिअर होता येणार…\nएमपीएसची परीक्षा 21 मार्चला, लोकसेवा आयोगाकडून नवं वेळापत्रक जाहीर\nआता बारावीला गणित-भौतिकशास्त्र न घेताही इंजिनिअर होता येणार\nराज्यात मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात येणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत\nराज्यात आजपासून 5 वी ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळांचे दरवाजे उघडले\nSSC-HSC Exam : दहावी, बारावी परीक्षेची तारीख ठरली शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा\nअक्षय कुमार पाठोपाठ ‘रामसेतू’ चित्रपटातील 45 सहकलाकारांना कोरोना\nअक्षय कुमार कोरोना उपचारासाठी रुग्णालयात दाखल\nपंजाबी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध गायकाचा रस्ते अपघातात मृत्यू\nरितेश-जेनेलियाचा होळी खेळतानाच�� व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ\nमराठवाड्यातील संगीतक्षेत्राचा आधारवड हरपला; पं. नाथराव नेरळकर यांचे निधन\nसंजय लीला भन्साळीचा आणखी एक चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; न्यायालयानं बजावलं समन्स\nपूजा चव्हाण प्रकरणात मोठी घडामोड, न्यायालयाने दिला ‘हा’ महत्त्वाचा आदेश\nकाय आहे आरोग्यसेतू ऍप \nवक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥\nभोर तालुक्यातील कुसगाव मध्ये काँग्रेसच्या बाले किल्याला खिंडार\n४० वर्षांनी सत्तांतर; शिवसेना विजयी पुणे | प्रतिनिधी पुणे शहरा पासून अवघ्या 15 कि.मी अंतरावर असणाऱ्या भोर तालुक्यातील कुसगाव येथे ...\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल. मुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता…\nराम मंदिर भूमिपूजनाऐवजी कोरोना संकटाकडे, खचलेल्या अर्थव्यवस्थेकडे लक्ष द्यावं, असा सल्ला शरद पवारांनी भाजपाला, केंद्र सरकारला दिला आहे. त्याबद्दल काय वाटतं\nशरद पवारांचं मत योग्य आहे\nकोरोनामुळे मंदिराचं काम थांबवण्याचं कारण नाही\nपिंपरी – चिंचवड (1,413)\nघराशेजारी राहणाऱ्या तरुणाकडून विवाहितेचा विनयभंग, आरोपी अटकेत\nमहापालिका रेमडिसीवीरच्या 7 हजार 50 कुपी खरेदी करणार\n नेटफ्लिक्स, अमेझॉनच्या या लिंक चुकूनही ओपन करू नका\nबांधकामासाठी वापरली जाणारी लिफ्ट चोरीला\nदेहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत रविवारी 30 नवे रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00236.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://beedreporter.com/news/1907/", "date_download": "2021-04-19T09:45:20Z", "digest": "sha1:YIJ7EFLHPGNOBTLZKNVMJY3RBHPHXO7Z", "length": 53094, "nlines": 172, "source_domain": "beedreporter.com", "title": "दोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं! शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं", "raw_content": "\nHome क्राईम दोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं\nदोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं\nलिव्ह-इन रिलेशनशिप अर्थातच आपसात सहमतीने लग्न न करता एकमेकांसोबत राहणे. हा ट्रेंड मेट्रो सिटीतील असला तरी त्याचं लोण हळूहळू खेड्यातही पसरत आहे. खेड्यातील मुलं पुणे- मुंबईत कामासाठी अथवा शिक्षणासाठी गेली तर ती नकळत आशा मार्गाकडे जातात. या रिलेशनमध्ये पडण्यापूर्वी काही गोष्टी जाणून घेणे आवश्यक असतात मात्र नवयाने लहान आणि समज नसलेले मुले- मुली शारीरिक आकर्षण निर्माण झाले की बाकी सर्व विसरत अशा रिलेशनमध्ये जातात. अशावेळी चांगल्या लाइफस्टाइलसाठी पुरेसा पैसा असणे गरजेचे असते. शिवाय कुठल्याही परिस्थितीत मानसिक तयारी असावी लागते. अनेकदा पार्टनरच्या काही नपटणार्‍या गोष्टीकडे दुर्लक्ष देखील करावे लागते. तसेच समाजाला सामोरा जाण्याची संपूर्णपणे तयारी ठेवावीच लागते. कारण जग किती जरी आधुनिक झालं असलं तरी टोकणारे आणि अशा रिलेशनला नाकारणार्‍यांची समाजात काही कमी नाही. रिलेशनमध्ये असल्यावर पार्टनरचा कल्पना नसलेला खरा चेहरा समोर आला अन् ठराविक गोष्टी पलीकडे मुद्दे जात असल्यास किंवा विपरित परिस्थिती निर्माण होत असल्यास कुठलेल्याही वाईत मार्गाने न जाता सरळ सरळ ब्रेकअप घेणे दोघांसाठीदेखील फायद्याचे ठरते. मात्र एकमेकांच्या खर्‍या खोट्या प्रेमात बुडालेले एकमेकांना सहजासहजी सोडत नाहीत. त्यामध्ये सर्वात जास्त महिलेला ब्लॅकमेल केलं जात तर काही वेळा महिला देखील पुरुषाला ब्लॅकमेल करतात. अन् यातून अनेक वेळा नको त्या खुनासारख्या घटना घडतात. अशीच एक घटना गेल्या दीड महिन्यांपूर्वी दिपावलीच्या सणात लक्ष्मीपुजनाच्या दिवशीच नेकानूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. लिव्ह- इन रिलेशन्शिपमध्ये राहणार्‍या प्रेयसी सावित्रीचा तिच्या प्रियकराने दोन वर्ष बायको सारखी सांभाळली अन् भोगली. जेव्हा ती लग्णासाठी तगादा लावू लागली तेव्हा त्याला ती डोकेदुखी वाटू लागली अन् तिच्यातील शारीरिक आकर्षण संपते तेव्हा तो तिला दूर करण्याचा प्रयत्न करतो. तिच्या एका झलक साठी रात्रंदिवस तरसणार्‍या अविनाशला ती नकोशी वाटते. तिच्या ज्या चेहर्‍यावर तो भुलून तूच माझी दुनिया म्हणत जिच्यावर शारीरिक आकर्षणापोटी प्रेम करत होता. त्याच अविनाशनेे तिचा गळा दाबून खून करत चेहर्‍यावर ऍसिड टाकून विद्रूप करण्याची वेळ का येते दोन वर्ष रिलेशन्शिपमध्ये राहणार्‍या आणि त्यापूर्वीही तिच्यावर जीवापाड प्रेम करणार्‍या अविनाशला नेमकं हे कृत्य का कराव लागल दोन वर्ष रिलेशन्शिपमध्ये राहणार्‍या आणि त्य���पूर्वीही तिच्यावर जीवापाड प्रेम करणार्‍या अविनाशला नेमकं हे कृत्य का कराव लागल काय आहेत या मागची कारण काय आहेत या मागची कारण यासाठी हि स्टोरी आज आपल्यासमोर घेऊन येत आहे.\nज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्याच्यासाठी आई वडिलांना सोडून दोन वर्ष सावित्रा पुण्याला लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होती. सर्वकाही सुरळीत होतं मात्र तिने आपण असे किती दिवस राहायचे आता आपण लग्न करून घेऊ असे म्हणत अविनाश कडे तिने लग्नाचा तगादा लावला. मात्र अविनाश च्या मनात तिचा केवळ वापर करण्याचा हेतू असावा म्हणून तो तिला सतत टाळण्याचा प्रयत्न करायचा. तिने लग्नाचा विषय काढला की तिच्यावर राग राग करायचा ती सतत लग्नाचे टुमने माग लावत होती त्यामुळे अविनाश तिच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. तू माझ्या परस्पर परक्या पुरुषासोबत बोलतेस असे म्हणून तिला मारहाणही करू लागला. मात्र आई-वडिलांना न सांगतात परस्पर सावित्रा अविनाश सोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत असल्याने ती कोणाला काही सांगू शकत देखील नव्हती. तर दुसरीकडे ती आता अविनाशसाठी डोके दुखी झाली होती. त्यामुळे सावित्राचा काटा काढण्याचा चंग अविनाशने मनोबन बांधला अन् नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्याने १४ नोव्हेंबर २०२० रोजी पहाटे तीन च्या दरम्यान गाड झोपेत असलेल्या सावित्राचा गळा दाबून चेहरा विद्रूप करण्याच्या उद्देशाने चेहर्‍यावर ऍसिड आणि पेट्रोल टाकून जिवंत जाळली. आणि तो तेथून निघून गेला. पहाटे तीन वाजल्यापासून सावित्रा मांजरसुंबा नेकनुर रोडवरील उत्तर बाजूच्या ढाणे मंगल कार्यालया जवळी एका खदानीत मरण यातना भोगत होती. पहाटे तिच्यावर तीन वाजता हल्ला झाला होता. मात्र दुपारचे दोन वाजले तरी तिला कोणाची मदत मिळाली नव्हती. ती कशीबशी रस्त्यावर आली आणि बघ्यांची एकच गर्दी जमली त्या गर्दीतून एकाने नेकनुर पोलिसांना फोन करून माहिती दिली. की एक २२ वर्षीय तरुणी अर्धवट जळालेल्या अवस्थेत रोडच्या कडले मदतीची याचना करत आहे. याची माहिती नेकनुर पोलीस ठाण्याचे ठाणे प्रमुख लक्ष्मण केंद्रे यांना मिळतात त्यांनी आपल्या शासकीय वाहनातून घटनास्थळी धाव घेतली. यावेळी त्यांच्यासोबत ए.एस.आय. ढाकणे, पो. कॉ.तांदळे हे होते. त्याच गर्दीतील एकाने तोपर्यंत ऍम्बुलन्सला फोन केला होता. माहिती मिळाल्याच्या अवघ्या सात मिनि���ात केंद्रे घटनास्थळी दाखल झाले. ऍम्बुलन्सला येण्यासाठी वेळ असल्याने केंद्रे यांनी अधिकचा वेळ न घालवता त्या पिडीतेला तत्काळ स्वतःच्या शासकीय वाहनात टाकून बीडच्या दिशेने धाव घेतली. समोरून ऍम्बुलन्स येणार होती. त्यामुळे चालकाला कॉल करून केंद्रे यांनी आम्ही घेऊन येत असल्याचे सांगितले. त्यानंतर नेकनूर जवळ आल्यावर अँम्बुलन्स आल्याने पिडितेला तत्काळ अँम्बुलन्समध्ये टाकून केंद्रे त्यांच्या मागे जिल्हारुग्णालयात गेले. तिला तात्काळ बर्न वार्ड मध्ये दाखल करण्यात आले. आणि केंद्रे यांनी जवाब नोंदवून घेतला. त्यामध्ये सावित्रा दिगंबर अंकुलवार (व्यवसाय घरकाम रा. शेळगाव ता. देगलुर जि. नांदेड) या पिडितेने नेकनूर पोलिसांसमोर जवाब दिला की, गेल्या दोन वर्षापासून स्वतःच्या मर्जीने घरी कोणाला काही न सांगता ती पुणे येथे राहात होती. मागील एक वर्षापासून तिच्याच गावातील म्हणजे शेळगाव येथील अविनाश रामकिसन राजुरे (वय पंचवीस वर्ष) त्याच्यासोबत पुणे जवळील शिरूर येथे राहत होते. अविनाश राजुरे हा तेथीलच एका हायर कंपनी मध्ये कामाला होता. दिनांक १३ नोव्हेंबर २०२० रोजी दुपारी १२ वा. अविनाश आणि सवित्रा दोघेजण मोटरसायकलवर फिरण्यासाठी पुण्याहून निघाले होते. ते मांजरसुंभा- केज कडे जाणार्‍या रोडवर जात असतांना रात्र झाल्याने नऊ वाजता येळंबघाटच्या पुढे ढाणे मंगल कार्यालयाच्या जवळील एका खदानी मध्ये झोपले होते. १४ नोव्हेंबर २०२० रोजी पहाटे अंदाजे तीन वाजता अविनाश राजुरे याने अचानक सावित्राचा गळा दाबला आणि अंगावर- तोंडावर- छातीवर- हातावर पेट्रोल वर ऍसिड टाकून आग लावली व तिला जिवंत मारण्याचा प्रयत्न केला आणि तेथेच सोडून निघून गेला अशी आपबिती सावित्राने पोलिसांसमोर सांगितल्याने आरोपी अविनाश विरोधात नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच दिवशी संध्याकाळी केज विभागाचे डीवायएसपी भास्कर सावंत यांनी नेकनूर पोलीस ठाण्यात भेट घेऊन घटनेची माहिती घेतली. आणि यातील आरोपी अविनाशला पकडण्यासाठी पावले उचलली. अन् देगलुर पोलिसांना घटनेची माहिती दिली. कारण अविनाश आणि सावित्राचे गाव हे देगलूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत आहे. घटनेच्या दुसर्‍या दिवशी १५ नोव्हेंबर रोजी मृत्यू यातना भोगत असलेल्या सावित्रा ने जगाचा निरोप घेतला. एकीकडे दगड���च्या लक्ष्मीची पूजा होत असताना दुसरीकडे जिवंत सावित्रीला ऍसिड टाकून जाळल्याची घटना घडल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात होता. तिचा यातच दुर्दैवी अंतही झाला होता. मात्र तरीदेखील आरोपी मोकाट असल्याने त्याला अटक करण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते.\nत्यानंतर पोलिसांनी दाखल गुन्ह्यात सावित्रा मयत झाल्याने कलम वाढवून २५७ / २०२० कलम ३०२, ३०७ ,३२६ (अ), २०१, भादवी आरोपी अविनाश राजुरे विरोधात गुन्हा दाखल केला. आणि आरोपीच्या शोधासाठी भास्कर सावंत यांनी तात्काळ पावले उचलेले. अविनाश रामकिसन राजुरे (रा. शेळगाव ता. देगलुर जि.नांदेड) याला देगलूर पोलीसांनी दि. १६ नोव्हेंबर २०२० रोजी देगलूर अटक केली. याची माहिती नेकनूर पोलिसांना दिली त्यानंतर डीवायएसपी भास्कर सावंत आणि नेकानूर पोलिस ठाण्याचे ठाणे प्रमुख लक्ष्मण केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय काळे, ए. एस. आय. ढाकणे, आणि वाघमारे यांची टीम देगलूर पोलिस ठाण्यात दाखल झाली आणि आरोपीला घेऊन नेकनूरला आली. त्यानंतर आरोपी अविनाशला न्यायालयासमोर हजर केला असता त्याला १४ दिवसाची पोलीस कस्टडी म्हणजेच २९ नोव्हेंबर पर्यंत सुनावण्यात आली. आणि या घटनेचा तपास डीवायएसपी भास्कर सावंत यांनी करत घटनेची उकल केली.अविनाश रामकिसन राजुरे हा मुळचा राहणार शेळगाव तालुका देगलुर जिल्हा नांदेड चा आहे मात्र कामाच्या उद्देशाने पुणे तालुका शिरूर येथे कामासाठी गेला होता. तो हायर अप्लायसेन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (प्लॉट फेज टू रांजणगाव एमआयडीसी) येथे अभियंता म्हणून मागील दीड वर्षापासून कार्यरत होता. तो पुणे येथील गंगा फेज 01 बाबुराव नगर घोडनदी शिरूर येथे राहत होता. त्याला त्या कंपनीत २२ हजार रुपये महिना होता. अविनाश गावातील दिगंबर अंकुलवार यांची मुलगी सावित्रा दिगंबर अंकुलवार तिच्यावर गेल्या सहा वर्षापासून प्रेम करत होता. त्यांचे प्रेम शारीरिक संबंधापर्यंत गेले होते. त्यावेळेस सावित्रा ही अविनाशला म्हणायची आपण लग्न करू परंतु अविनाशच्या घरचे आई- वडील या लग्नाला तयार नव्हते. त्यांचा विरोध असल्याने आपल्याला लग्न करता येणार नाही असे त्याने सावित्रीला सांगितले होते. त्यानंतर मार्च २०१७ मध्ये सावित्राचा वडलांनी आंध्र प्रदेश येथील मलाकापूर जिल्ह्यातील एका मुलाशी विवाह लावून दिला. मात्र सावित्रा अविनाश वर जीवापाड प्रेम करत होती. तिने अविनाश जीवनसाथी मानला होता. त्यामुळे ते वडिलांनी लग्न करून दिले म्हणून केवळ एक महिना तिच्या नवर्‍यासोबत राहिली आणि नंतर गावाकडे म्हणजेच माहेरी निघून आली आणि अविनाश ला फोन करून म्हणू लागले की मला तुझ्या सोबत संसार करायचा आहे मी पुण्याला येते. मात्र त्यावेळेस अविनाश तिची समजूत काढत होता. तू तुझ्या नवर्‍याकडे नांदायला जा असा तो तिला म्हणायचा मात्र सावित्रा त्याच्या प्रेमात अखंड बुडाल्याने त्याच्यासाठी ती वेडी झाली होती. ती अविनाश ला म्हणायची तू जर मला घेऊन गेला नाहीस तर मी विषारी औषध पिऊन मरेल असे ती त्याला म्हणायची. त्यानंतर अविनाश ने तिला पुण्याला बोलावून घेतले त्याठिकाणी ते दोघे पती-पत्नी सारखे एकत्र राहत होते. त्यावेळेस अविनाश हा कंपनीत ड्युटीला जायचा आणि सावित्रा ही घर काम करायची लग्न न करता दोघेजण रिलेशनशिपमध्ये पुण्यात आनंदाने राहू लागले मात्र आपण पण न लग्न करता असे किती दिवस राहणार म्हणून गेल्या एक वर्षापासून सावित्रा अविनाशला म्हणायची आता आपण लग्न करून घेऊ या असे किती दिवस जगायचे म्हणून सावित्रा कोर्ट मॅरेज करू म्हणून अविनाशला तगादा लावायची. मात्र त्यावेळेस सावित्राकडे आधार कार्ड नाही अशी अडचण सांगून अविनाश ने तिला लग्नाला टाळले. सावित्रा अविनाश कडे राहते हे अविनाशच्या घरच्यांना माहीत नव्हते. मात्र तिच्या वडिलांना ते माहीत होते. अविनाशला कधी रात्र तर कधी दिवसा कंपनीत जावे लागायचे. अविनाशकडे गावाकडील नातेवाईक पुण्याला आले तर अविनाश त्यांना मित्राची रूम दाखवायचा. आणि त्याच रूमवर मी राहतोय म्हणून तेथे घेऊन जायचा. अविनाश तेव्हापासून कंपनीत नोकरीला लागला तेव्हापासून तो गावाकडे आई-वडिलांना पैसे पाठवायचा परंतु सावित्रा आणि ते एकत्र रहात असल्याने खर्च वाढला त्यामुळे अविनाश रात्री अथवा दिवसा ड्युटी संपल्यानंतर थोडा आराम करून नंतर खेड्या ला जाऊन पॉपकॉर्न विकायचा त्यातून त्याला पंधरा हजार रुपये महिना मिळायचा. त्यादरम्यान अविनाशने सावित्रीला मोबाईल घेऊन दिला मात्र तोच मोबाईल दोघांच्या आयुष्यात तेढ निर्माण करणारा ठरला. सावित्रा मोबाईल वरून कोणालातरी बोलते असा अविनाशला संशय आल्याने तो तिच्यावर संशय घेऊनलागला. तिच्याकडे अजून एक मोबाईल असल्याचा आरोप कराचा. एके द��वशी त्याने घरातच झोपेचे नाटक केले त्यावेळेस ती कोणालातरी फोनवर बोलत होती ती एका पुरुषालाच बोलत असल्याचा अंदाज काढतात तो सावित्राच्या जवळ गेला, मात्र त्यावेळेस सावित्रा ने आलेला फोन कट करून मोबाईल मधील नंबर डिलीट केला. त्यावेळेस अविनाश ने सावित्रा ला बेदम मारहाण केली. त्यांनतर सावित्रा त्याला म्हणाली मला आत्ताची आता बाळ पाहिजे त्यावेळेस अविनाश सावित्राला म्हणू लागला आपण माझ्या घरी सांगू त्या नंतर बघू असे म्हणायचा मात्र त्याच्या वडिलाला घरी कळले तर ते दुसर्‍या मुलीचे लग्न लावून देतील म्हणून सावित्रा अविनाश च्या घरी सांगून देत नव्हती. गेल्या दीड महिन्यापूर्वी अविनाशने ओएलएक्स वरून पुणे येथील कदम नामक व्यक्तीची बजाज कंपनीची पल्सर मोटरसायकल (क्र. एम. एच. १२-३६ ९७) ही १७ हजार रुपयाला खरेदी केली होती. दरवर्षी अविनाश हा दिवाळीला गावी जात होता. दि. १३ नोव्हेंबर २०२० रोजी कंपनीला दीपावलीच्या सुट्‌ट्या लागणार होत्या याची माहिती अविनाशला दोन दिवसांपूर्वी झाली होती. त्यामुळे अविनाश हा सावित्राला म्हटला मी दीपावलीनिमित्त गावी जाऊन येतो तू इथे थांब असे म्हणून नंतर सावित्रा म्हणाली तू सुद्धा गावी जाऊ नको म्हणून त्याला तिने विरोध केला. त्यावेळेस मित्र म्हणायचे आपण बाहेर फिरायला जाऊ अविनाश ने तिला विरोध केला आणि अविनाश म्हनाला आपल्या दोघातील संबंध मला माझ्या घरच्यांना सांगू दे. मी आई-वडिलांचे मन वळवून त्यांना आपल्या दोघांचे लग्नासाठी विनंती करतो. मात्र गावाकडे जाण्यास सावित्रीने विरोध केला आणि दोन दिवस दोघांचेही कडाक्याचे भांडण झाले दोन वर्ष दोघं आनंदाने राहत होते मात्र अविनाश ने तिला मोबाईल घेऊन दिला आणि कोणाला तरी फोनवर बोलते म्हणून अविनाश चा त्याच्यावर संशय बळावला आणि तो तिच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. त्यातच सावित्रा अविनाश ला गावाकड जाण्यापासून रोखतो होती आणि त्यांच्या दोघातील संबंध घरच्यांना सांगण्यासही विरोध करते, यामुळे अविनाशच्या मनात तिच्याविषयी तिरस्कार निर्माण झाला आणि अविनाश ने तिचा काटा काढायचा निर्णय घेतला.तिचा काटा काढल्यावरच आपण या कटकटीतून मुक्त होईल असे अविनाशला वाटू लागले.दिनांक १२ ११ २०१९ रोजी अविनाश सावित्रीला गोड बोलून आपण परळी मार्गे औंढा नागनाथ येथे फिरायला जाऊ असे सांगितले आणि र��्त्यामध्येच हीचा काटा काढण्याचा प्लॅन केला. त्यानुसार दिनांक १२ ११ 2020 रोजी रात्री ड्युटी करून दिनांक १३ ११ २०२० रोजी सकाळी अविनाश कंपनीतून घरी आला रात्री ड्युटीला जाताना तिला अविनाशने तयारी करून बॅग वगैरे भरून ठेवायला सांगितले होते. अविनाश घरी आल्यानंतर फ्रेश होऊन आंघोळ केली तिने बॅग वगैरे भरून ठेवली होती. त्यावेळेस अविनाश ने तिची नजर चुकवून घरातील काडी पेटी व घर मालकाकडून सावित्रा ने फरशी पुसण्यासाठी आणलेल्या ऍसिड ची बाटली अविनाशने त्याच्या सोबत सावित्राची नजर चुकून कपड्याच्या खाली लपवून ठेवली त्याच दिवशी दुपारी बारा वाजता ते दोघेजण त्यांच्या मोटरसायकलवरून शिरूर येथील घरून फिरायला निघाले. त्यावेळेस अविनाश कडे १ व्हील बॅग व एक शाक होती. अविनाश ने रस्त्यामध्ये सुप्या जवळ डाव्या हाताला एका पेट्रोल पंपावर गाडीमध्ये जास्तीचे पेट्रोल भरले. सुपा तोल नाका मार्गे दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अहमदनगर येथे गेले. सावित्रा म्हणाली मला साडी आणि परकर मुळे मोटारसायकलवर बसण्यास त्रास होत आहे म्हणून दोघांनी अहमदनगर येथील बाजारात एका गाड्यावर पंजाबी ड्रेस खरेदी केला. व नगर हून हे दोघे बीड कडे निघाले. साडेपाच वाजण्याच्या सुमारास बीड कडे येत असताना रस्त्यात एका ठिकाणी डोंगरामध्ये सोबत आणलेला डबा खाल्ला याठिकाणी रस्त्याच्या बाजूला जाऊन सावित्राने अंगावरील साडी आणि परकर काढून पंजाबी ड्रेस घातला त्या दोघांनी त्या ठिकाणी थोडा आराम केला आणि अमळनेर मार्गे बीडला आले.बीड वरून मांजरसुंबा मार्गे अंबाजोगाई कडे निघाले साधारणता साडेआठ वाजण्याच्या सुमारास अविनाशला वडिलांचा फोन आला आणि तो त्यांच्याशी फोनवर बोलला. रोजच्यापेक्षा आज अविनाश सावित्राला जरा जास्त प्रमाणात बोलत होता तिला त्याने नवीन ड्रेस घेतला होता तो वरून जेवढ प्रेम दाखवत होता त्याच्या कैक पटीने आत मध्ये काळ बेर शिजत होतं. तो सावित्राचा काटा काढण्यासाठी अंधार होण्याची वाट पाहत होता. अंधार पडल्याने नऊ वाजण्याच्या सुमारास नेकनूरच्या पुढे एका मंगल कार्यालयाच्या जवळ झोप येत असल्याचा बहाणा त्याने केला आणि येथेच मुक्काम करू अन सकाळी जाऊ असे म्हटल्याने सावित्रीनेही होकार दिला त्यानंतर दोघे रोडच्या कडेला उत्तर बाजूस मोटरसायकल घेऊन त्याठिकाणी झोपी गेले. ते दोघे रोडच्या कडेला झोपल्यामुळे वाहनांच्या आवाजाने त्यांना झोप येत नव्हती त्यामुळे तेथून जवळच असलेल्या खदाणी जवळ जाऊन झोपी गेले मात्र झोपताना अविनाश च्या मनात तिचा काटा आणायचा हा विचार घोंगावत होता. मात्र रात्री कंपनीमध्ये रात्रपाळीत ड्युटी करून आल्याने सावित्रा झोपण्याच्या अगोदरच अविनाश ला झोप लागली. दिनांक १४ ११ २०२० रोजी पहाटे अविनाश ला तीन वाजता जाग आली आणि सावित्रा तेव्हा गाढ झोपेत होती तेव्हा त्याने त्याच्या मोटरसायकल मधील पेट्रोल एका बिसलेरीच्या रिकाम्या बाटलीत काढून घेतले सोबत आलेली ऍसिड ची बाटली आणि काड्याची पेटी ही काढून जवळ ठेवली आणि सावित्रीचा पुर्ण ताकत लावून गळा आवळला तिने त्याला विरोध करत हात पाय हलवले मात्र काही वेळातच ती शांतपणे पडली आणि अविनाशने तिची ओळख पटू नये म्हणून त्याने तिच्या तोंडावर एडिस व पेट्रोल टाकून काडी लावून दोन्ही बॅगा घेऊन मोटरसायकलवर अंबाजोगाई कडे निघाला. त्यावेळेस आरोपी अविनाश घाबरला होता. गाडी चालवताना हात थरथर कापत होते थोडासा अंधार होता. अविनाश ने बॅगमधील तिची साडी ब्लाउज परकर रोडच्या कडेला जाळून टाकला. येथून मोटरसायकल चालू करून केज अंबाजोगाई मार्गे अहमदपूरला गेला. त्याच्या मोटारसायकल मधील पेट्रोल कमी झाल्याने अहमदपूर मध्ये पेट्रोल पंपावर पेट्रोल भरले आणि अहमदपूर च्या पुढे अंदाजे दहा किलोमीटरवर एका हॉटेलच्या समोर रोडच्या डाव्याबाजूला अंदाजे आठ वाजण्याच्या सुमारास पडीक जमिनीत सावित्राचे राहिलेले कपडे सर्व पेटवून दिले. तिच्या मोबाईल मधील सिम कार्ड जाळले. फक्त तिच्या पर्समधील मोबाईल सोबत घेऊन तो मुखेड व तिथून मधल्या मार्गे शेळगाव येथे दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास घरी पोहोचला. घरी गेल्या नंतर दोन वाजण्याच्या सुमारास टीव्हीवर बातम्या पहात असतांना सावित्रीची बातमी आली आणि ती पाहून तो पाहुण्याकडे निघून गेला. इकडे मात्र सावित्रा जळालेल्या अवस्थेत असल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती.या संपूर्ण घटनेचा तपास पोलीस अधीक्षक राजा रामास्वामी, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, यांच्या मार्गदर्शनाखाली केजचे डीवायएसपी भास्कर सावंत यांनी केला. त्यांना नेकनूर पोलीस ठाण्याचे ठाणे प्रमुख लक्ष्मण केंद्रे, पोलीस ठाण्यातील पीएसआय जाधव, काळे यांच्यासह ढाकणे, पोलीस कॉन्स्टेबल तांदळे, तर केज डिव्हिजनचे संजय राठोड, विकास चोपणे, महादेव सातपुते, नितीन चौरे, यांचे सहकार्य लाभले.\nPrevious articleसायं. दैनिक रिपोर्टरचे संपादक शेख तय्यब यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबीरात रक्तदात्यांची रिघ\nNext articleशौर्य दिनानिमित्त ना.धनंजय मुंडे विजयस्तंभासमोर नतमस्तक आर्थिक संकटातून बाहेर येवू, नव्या योजना आणु-धनंजय मुंडे\nखाकी मदतीला धावली गर्भवती महिलेस रुग्णालयात केले दाखल\nबीड (रिपोर्टर):- कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने रात्रीच्या दरम्यान रस्त्यावर वाहने दिसत नाहीत. मध्यरात्री एका महिलेस रुग्णलायात दाखल करण्याची वेळ आली. अ‍ॅम्ब्युलन्स किंवा इतर...\nजिल्हात कोरोना बाधितांचा आकडा हजारावरच बीड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण\nबीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून...\nउद्यापासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 पर्यंतच\nबीड (रिपोर्टर):- कोरोनाचा समुहसंसर्ग झपाट्याने वाढत चालल्यामुळे राज्य सरकारने गेल्या चार दिवसांपुर्वी राज्यात सशर्त लॉकडाऊन सुरू केला. परंतु बीड जिल्ह्यात या सशर्त...\nउद्यापासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 पर्यंतच\nबीड (रिपोर्टर):- कोरोनाचा समुहसंसर्ग झपाट्याने वाढत चालल्यामुळे राज्य सरकारने गेल्या चार दिवसांपुर्वी राज्यात सशर्त लॉकडाऊन सुरू केला. परंतु बीड जिल्ह्यात या सशर्त...\nएवढे महाराष्ट्राचे सपुत असलेले वजनदार मंत्री दिल्लीत काम करत असताना महाराष्ट्राला लस कमी पडावी महाराष्ट्राला रेमडिसीवीरचे इंजेक्शन मिळू नये, बेडची कमतरता...\nजिल्हात कोरोना बाधितांचा आकडा हजारावरच बीड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण\nबीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून...\nधनुभाऊ तुम्ही खूप करता, शंभर इंजेक्शन आले, आणखीही येतील विरोधकांनो एखाद दुसरे मोफत इंजेक्शन तुम्हीही द्या\nबीड (रिपोर्टर):- कोरोनासारख्या महाभयानक संकटात केवळ प्रशासनाचाच उपयोग न करता स्वत:च्या खिशाला झळ लावत सातत्याने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री...\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १ ���ेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र मुर्दाड आणि निसत्वाला कर्तृत्वाची फुंकार घाला\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १-गणेश सावंत९४२२७४२८१० अखंड जगाच्या पाठीवर भुगोलाबरोबर इतिहास असणारा भारत हा एकमेव देश आहे. शतकानु...\nमराठवाड्याची गादी भाजपात बंडाळीची पदवी\n-गणेश सावंत- मो. नं. ९४२२७४२८१० सत्तेचं अमरत्व आपल्याकडेच आहे या तोर्‍यात...\nरोक-ठोक- लाल किल्ले से आयी आवाज प्रजासत्ताक दिनी जे घडल की घडवल\n-गणेश सावंतमो. नं. ९४२२७४२८१०प्रजासत्ताक दिनी देशाच्या राजधानीत जे झाले ते संतापजनकच. तळपायाची आग मस्तकाला जावी अन् लाल किल्ल्यावर चढाई करणार्‍यांची ढोपरं सोलून...\nजिल्ह्यात १० दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन\nबँकांना शटर बंद करून परवानगी, ५० टक्के उपस्थितीत शासकीय कार्यालय सुरू, वाहतूक शंभर टक्के बंद, शाळा, महाविद्यालये, शिकवण्या बंद;सकाळी ७ ते १०...\nमोठी बातमी -कडक निर्बंध नव्हे हे लोकडाऊनच, जिल्हाधिकारी यांचे काय आहेत आदेश\nबीड - ऑनलाईन रिपोर्टर राज्य शासनाने लोकडाऊन बाबत आदेश काढल्या नंतर आज जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी जिल्हातील लोकडाऊन...\nदोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं\nलिव्ह-इन रिलेशनशिप अर्थातच आपसात सहमतीने लग्न न करता एकमेकांसोबत राहणे. हा ट्रेंड मेट्रो सिटीतील असला तरी त्याचं लोण हळूहळू खेड्यातही पसरत आहे....\nदैनिक बीड रिपोर्टर समूहाचे हे beedreporter.com न्यूज पोर्टल आहे. यावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे.(बीड न्याय कक्ष).\nखाकी मदतीला धावली गर्भवती महिलेस रुग्णालयात केले दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/aroh-welankar-and-mahesh-tilekar-dispute-on-tila-jagu-dya-song-of-amruta-fadnavis-mhaa-498637.html", "date_download": "2021-04-19T09:07:09Z", "digest": "sha1:7NHEOFZOUIUJV6GVFLI76I4MSXT52KVL", "length": 19659, "nlines": 147, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अमृता फडणवीस यांच्या गाण्यावरील टीकेवरुन महेश टिळेकर-आरोह वेलणकर यांच्यात खडाजंगी Aroh-welankar-and-mahesh-tilekar-dispute-on-tila-jagu-dya-song-of-amruta-fadnavis-mhaa | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nप्राची देसाईवर झाली होती जबरदस्ती; सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nचेहराच नाही तर मानेवराही दया ल��्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\n ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या कोरोनाबाधित महिलेवर बलात्काराचा प्रयत्न\nराहुल गांधींनंतर आता ममता बॅनर्जींची घोषणा, निवडणूक प्रचाराबाबत मोठा निर्णय\nलहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\nप्राची देसाईवर झाली होती जबरदस्ती; सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव\n‘हे 3 उपाय करा, कोरोना आसपासही फिरकणार नाही’; इशा देओलनं केला दावा\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘देशाला कोरोनानं नाही राजकारणानं पोखरलं’; तेजस्विनी पंडितनं व्यक्त केला संताप\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nपंजाबच्या खराब कामगिरीला कॅप्टन राहुल जबाबदार 3 वर्षांची आकडेवारी आहे पुरावा\nIPL 2021: 'द पांड्या स्वॅग', हार्दिक आणि कृणालनं केला पत्नींसोबत डान्स, VIDEO\nराहुलनं पंजाबच्या पराभवाचं फोडलं अंपायरवर खापर नियमांमध्ये बदलाची केली मागणी\nGold Price Today: सोन्याच्या किमतीत वाढ तर चांदीचे दर घसरले, तपासा आजचे भाव\nपोस्ट ऑफिसच्या सेव्हिंग अकाऊंटमध्ये किमान बॅलन्सची मर्यादा किती\nमोबाईलमध्ये सेव्ह असतील 'या' गोष्टी तर खातं होऊ शकतं रिकामं, SBI नं केलं सावध\nकोरोना प्रादुर्भावामुळे शेअर बाजार कोसळणार जाणून घ्या एक्सपर्टचा अंदाज\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\n ‘हे’ घरगुती उपाय ठरतील उपयुक्त\nउपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळला आहात चैत्र नवरात्रीमध्ये बनवा काहीतरी नवीन\nबाळाला काय, कधी आणि कसं द्यावं समजून घ्या कसा असावा बाळाचा आहार\nExplained: कोरोना रुग्णांवर कसं काम करतं व्हेंटिलेटर\nExplained: मॉडर्ना कंपनीला भारताला का द्यायची नाही आहे लस Pfizer ने ठेवली ही अट\nजाणून घ्या;रस्त्याच्या कडेला असणाऱ्या माइलस्टोनच्या वेगवेगळ्या रंगांचा अर्थ काय\nExplainer : कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला नाही तर काय होईल\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\nराज्यात कोरोनाचं रौद्र रुप प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला जातोय एका रुग्णाचा जीव\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nप्रभावी लसीसाठी रिसर्च, कोरोनामुक���त लोकांच्या शरीरात पुन्हा सोडणार जिवंत विषाणू\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘परवानगीशिवाय जान कुमारनं मला किस केलं’; निक्की तांबोळीचा धक्कादायक आरोप\n‘हॉट दिसणं केव्हा थांबवशील’; श्वेताचा Bold Look पाहून सेलिब्रिटीही झाले अवाक\nही मराठमोळी अभिनेत्री 100 रुपयांसाठी करायची पेट्रोल पंपावर काम\n विमानतळावर दिसला भला मोठा साप, प्रवाशांची उडाली घाबरगुंडी, पाहा VIDEO\nVIDEO: निवडणूकीचा प्रचार करण्यास दिला नकार; दलित युवकाला चाटायला लावली थुंकी\nमेडिकल कॉलेजमधील Dance Videoच्या वादाला विद्यार्थ्यांकडून उत्तर, बनवला नवा VIDEO\nवर्कआऊट करताना जान्हवी कपूरला आठवली 'शीला की जवानी'; VIDEO पाहून नाही आवरणार हसू\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nलहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\n'या' देशात बेडकांसाठी करतात वाहतूक बंद, जाणून घ्या सविस्तर\nअमृता फडणवीस यांच्या गाण्यावरील टीकेवरुन महेश टिळेकर-आरोह वेलणकर यांच्यात खडाजंगी\nकाँग्रेस नेत्यांनी आधी लसीला नावं ठेवली आणि मग स्वतःच लस घेतली, मनमोहन सिंग यांच्या पत्रावर हर्षवर्धन यांचं उत्तर\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\n‘हे 3 उपाय करा, कोरोना आसपासही फिरकणार नाही’; इशा देओलनं केला दावा\nIPL 2021: पंजाबच्या निराशाजनक कामगिरीला कॅप्टन राहुल जबाबदार 3 वर्षांची आकडेवारी आहे पुरावा\nमहाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात आजपासून दुपारी 2 पर्यंतच बँकेत सुरू राहणार व्यवहार\nअमृता फडणवीस यांच्या गाण्यावरील टीकेवरुन महेश टिळेकर-आरोह वेलणकर यांच्यात खडाजंगी\nअमृता फडणवीस (Amruta Fadnvis) यांच्या गाण्यावर दिग्दर्शक महेश टिळेकर (Mahesh Tilekar) यांनी फेसबुकवरुन टीका केली होती. त्यावरुन आता आरोह वेलणकर (Aroh Welankar) आणि टिळेकर यांच्यात चांगलाच वाद रंगला आहे.\nमुंबई, 21 नोव्हेंबर: अमृता फडणवीस (Amruta Fadnvis) यांच्या गाण्यावरुन वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असतानाच आता दुसऱ्या वादाला तोंड फुटलं आहे. अमृता फडणवीस यांच्या गाण्यावरुन दिग्दर्शक महेश टिळेकर (Mahesh Tilekar) आणि अभिनेता आरोह वेलणकर (Aroh Welankar) यांच्यात वाद रंगायला लागला आहे. अमृता फडणवीस यांच्या 'तिला जगू द्या' या गाण्यावर महेश टिळेकर यांनी फेसबुक पोस्ट करत भरभरुन टीका केली होती. आता त्यावर अभिनेता आरोह वेलणकरने उत्तर देत टिळेकरांवर टीकेची तोफ डागली आहे.\nनक्की काय घडला प्रकार\nकाही दिवसांपूर्वी अमृता फडणवीस यांचं 'तिला जगू द्या' हे गाणं प्रदर्शित झालं होतं. त्या गाण्यावरुन दिग्दर्शक महेश टिळेकर यांनी अमृता फडणवीस यांच्यावर एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून टीका केली होती. त्या टीकेला आता अभिनेता आरोह वेलणकर याने उत्तर दिलं आहे. फेसबुकवरुन या दोघांमध्ये चांगलीच झुंपली आहे.\nकाय म्हणाला आरोह वेलणकर\n“महेश टिळेकर तुमची टीका ऐकून लाज वाटली. मराठी तारका नावाचा कार्यक्रम करता, स्त्री शक्ती, सन्मानाच्या गोष्टी करता आणि ही कसली भाषा तुमची नसेल आवडत तर नका ऐकू, टीका करायची तर तमा बाळगून करा, कोण समजता तुम्ही स्वत:ला\nया आधी व्हाया व्हाया माझ्यावरही आणि इतर नटांवरही टीका केलीत. तेव्हा दुर्लक्ष केलं. तुम्ही तुमच्या पोस्ट काय विचार करुन, ओढून, पिऊन, समजून करता ते कळणं कठीण आहे. फुटेजसाठी करत असाल तर अधिकच हीन आहे तुमचं सगळं \nराहिला प्रश्न मराठी तारकांचा तर ह्या तुमच्या स्टंटमुळे कोण काम करतंय ते बघू” अशा तिखट शब्दात आरोह वेलगणकरने टिळेकरांवर टीका केली.\nमहेश टिळेकरांनी काय प्रत्युत्तर दिलं\n\"बेसूर ,गाणारी स्वयंघोषित गायिका, जिच्यावर मी पोस्ट लिहिल्यामुळे तुझा थयथयाट होऊन तू मला धमकी वजा संदेश देतोय,तुझ्या बापाची मालकी आहे की राज्य आहे इथं, कोण माझ्याकडे कार्यक्रम करणार म्हणून तू धमकी देऊन मला सांगतोय. कलाकार तुझ्या दावणीला बांधले आहेत की त्यांचं पालकत्व घेतलं आहेस म्हणून तुझ्या सांगण्यावरून कलाकार ऐकणार\" अशा आशयाची भली मोठी पोस्ट महेश टिळेकरांनी लिहीली आहे. आता पुढे हा वाद अजून रंगणार की त्याला पूर्णविराम मिळणार हे लवकरच सिद्ध होईल.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nप्राची देसाईवर झाली होती जबरदस्ती; सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\nअवघ्या महिनाभरातच अमरावतीने कसं मिळवलं कोरोनावर नियंत्रण\nCorona: भारतानं ब्राझीललाही टाकलं मागे, देशात 12 लाखाहून अधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण\nडायबेटिज आणि बीपी पेशंटसाठी उत्तम आहे जांभूळ; होतो असा फायदा\nउसेन बोल्टचा RCB ला खास संदेश विराट, डीव्हिलिर्यसनं दिली 'ही' प्रतिक्रिया\nभज्जी-श्रीसंतपासून ते अनुष्का-गावसकरपर्यंत, IPL मधले 5 मोठे वाद\nहा पदार्थ खायचा की प्यायचा वेगाने प्रसिद्ध होतेय 'Deep-Fried Water' नावाची डिश\n‘लग्न झालेल्या पुरुषासाठी वेडं होणं काय असतं’; रेखा यांच्या उत्तरानं माजवली खळबळ\nकोरोना लस घेताना लहान मुलाप्रमाणे रडला अभिनेता Ram Kapoor,व्हायरल होतोय हा VIDEO\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/india-china-clash-fresh-clash-at-pangong-lake-jheel-randeep-surjewala-ask-questions-to-modi-government/articleshow/77848097.cms", "date_download": "2021-04-19T08:41:54Z", "digest": "sha1:VHRA7AQUOSJOFKGW6AHZEFE34TOMPQFM", "length": 14142, "nlines": 107, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "India China News: जवान तर भारतमातेचे रक्षण करत आहेत, मात्र मोदी 'लाल आँख' कधी दाखवणार\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nIndia China Pangong Lake Clash: जवान तर भारतमातेचे रक्षण करत आहेत, मात्र मोदी 'लाल आँख' कधी दाखवणार\nलडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारत आणि चीन सैनिकांमध्ये पुन्हा हिंसक संघर्ष उफाळून आल्यानंतर काँग्रेसने केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान मोदी चीनला 'लाल आँख' कधी दाखवणार, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे.\nनवी दिल्ली: लडाखमधील (Ladakh) गलवान खोऱ्यातील (Galwan Valley) प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ (Actual Line Of Control) चीनी सैनिकांनी पुन्हा घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला, मात्र भारतीय सैनिकांनी हा प्रयत्न हाणून पाडला. २९-३० ऑगस्टच्या रात्री भारत आणि चीनी सैनिकांमध्ये हा संघर्ष झाला. यावरून काँग्रेस पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ता रणदीप सुरजेवाला (Randeep Surjewala) यांनी ट्विट करत सरकारला घेरले आहे.\nरणदीप सुरजेवाला (Randeep Surjewala Tweet) हे आपल्या ट्वीटमध्ये लिहितात, 'देशाची जमीन बळकावण्याचे ही नवी हिम्मत,\nरोज़ नई चीनी घुसखोरी........\nपांगोंग सो सरोवर परिसर,\nगोगरा आणि गलवान खोरे,\nडोका लॉ आणि नाकु लॉ पास.\nलष्कर तर भारतमातेच्या रक्षणासाठी निरडपणे उभे आहे,\nपण मोदीजींचे “लाल आँख” कधी दिसणार\nभारत-चीनच्या सैनिकांमध्ये झालेल्या या संघर्षाबाबत सरकारने दिलेल्या माहितीनुसार, चीनी सैनिकांनी दोन्ही देशांदरम्यानच्या बैठकांमध्ये सहमती झालेले मुद्दे बाजूला सारत पुढे सरकरण्याचा प्रयत्न केला. पँगाँग सरोवराच्या (Pangong lake clash) दक्षिणेकडील किनाऱ्यावर चीनी सैनिकांच्या (PLA Army) हालचालींचा भारतीय सैनिकांनी विरोध केला. प्रेस इन्फोर्मेशन ब्युरोने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय सैनिकांनी चीनी सैनिकांना पुढे येऊ दिले नाही. या घटनेनंतर भारताने या परिसरात सैनिकांची तैनाती वाढवली आहे. या संघर्षानंतर चुशूलमध्ये ब्रिगेड कमांडर स्तरावरील बैठक सुरू आहे. १५ जूनच्या रात्री गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक घटनेनंतर सीमेवर झालेली ही दुसरी सर्वात मोठी घटना आहे. भारताचे सर्व जवान सुरक्षित असल्याचे सांगितले जात आहे.\nक्लिक करा आणि वाचा- राहुल गांधीचा मोदी सरकारवर आतापर्यंतचा मोठा वार, म्हणाले...\nपँगाँग सरोवराच्या दक्षिणेकडील किनाऱ्याजवळ सुमारे ५०० सैनिकांनी भारताच्या सीमेवर घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळत आहे. मात्र ही घुसखोरी होत असल्याचे लक्षात येताच भारतीय सैनिकांनी चीनी सैनिकांना वेळीच रोखले आणि पळवून लावले. बैठकांमध्ये सहमती झालेली असताना देखील या घुसखोरीच्या माध्यमातून चीनी सैनिक प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील जैसे थे स्थिती बदलण्याचा प्रयत्न करत होते हे स्पष्ट झाले आहे.\nक्लिक करा आणि वाचा- अवमान प्रकरण: प्रशांत भूषण यांना सुप्रीम कोर्टाने ठोठावली 'ही' शिक्षा\nक्लिक करा आणि वाचा- मुस्लिमांवरील अन्यायाचा 'हा' एक घ्या पुरावा: असदुद्दीन ओवेसी कडाडले\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nअवमान प्रकरण: प्रशांत भूषण यांना सुप्रीम कोर्टाने ठोठावली 'ही' शिक्षा महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nदेशबिहारचे माजी शिक्षण मंत्री मेवालाल चौधरी यांचं करोनानं निधन\nगुन्हेगारीएका जेवणाच्या थाळीवर दोन थाळी मोफत मिळणार म्हणून ऑर्डर केली अन्...\nसिनेमॅजिकनिर्मिती, राष्ट्रीय पुरस्कार; सुमित्रा भावेंची गाजलेली कारकिर्द\nअर्थवृत्तब्लॅक मंडे ; शेअर बाजाराला हुडहुडी, सेन्सेक्स तब्बल १३०० अंकांनी कोसळला, तीन लाख कोटींचा फटका\nमुंबई'देशात युद्धजन्य परिस्थिती'; राऊतांनी केंद्र सरकारकडे केली 'ही' मागणी\nमुंबई'महाराष्ट्रानं अनेकांच्या पोटापाण्याची व्यवस्था केली, आज राज्य संकटात असताना...'\nदेशपुन्हा एकदा देशव्यापी लॉकडाऊन गृहमंत्री अमित शहा म्हणतात...\nक्रिकेट न्यूजIPL 2021: स्पर्धा सुरू असताना प्रशिक्षकाच्या छातीत दुखू लागले, करावी लागली अँजिओप्लास्टी\nहेल्थइम्युनिटी व लठ्ठपणावर बेस्ट आहे मलायकाचं ‘हे’ मॉर्निंग कॉकटेल काय आहेत याचे गुणधर्म\nविज्ञान-तंत्रज्ञानCovid-19 ची लस घेतानाचा फोटो पोस्ट करा अन् मिळवा ५ हजार रुपये, सरकार देत आहे बक्षीस\nमोबाइलWhatsapp आता गुलाबी रंगाचे होणार या व्हायरल मेसेजला क्लिक करू नका, अन्यथा....\nकरिअर न्यूजग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले यांच्या नावे इटलीतील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप\nकार-बाइकRenault Kiger वर एप्रिल महिन्यात मिळत आहे खास ऑफर, ५ वर्षापर्यंत मिळणार लाभ\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00237.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/ELEC-MAHE-maharashtra-election-2014-news-in-marathi-chhagan-bhujbal-target-to-cm-4751079-NOR.html", "date_download": "2021-04-19T08:19:53Z", "digest": "sha1:TXSE5DIHKKXAOYXLFJAEKNWION5MKEZ7", "length": 10155, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Maharashtra Election 2014 News in Marathi, Chhagan Bhujbal Target to Cm | माझ्यावरील आरोपांचे खंडन केले नाही, छगन भुजबळांचेही शरसंधान - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nमाझ्यावरील आरोपांचे खंडन केले नाही, छगन भुजबळांचेही शरसंधान\nमुंबई- ‘सार्वजनिक बांधकाम विभागाने टोलबाबत घेतलेले निर्णय वा दिल्लीतील नवे महाराष्ट्र सदन बांधण्यासाठी करण्यात आलेल्या सर्व प्रयत्नांची माहिती मुख्यमंत्र्यांना अनेकदा सांगितल्या होत्या. टोलबाबत निविदा काढतानाही त्यांच्याकडे योजनाही पाठवली जात असे, त्यामुळे निविदा प्रक्रिया त्यांना ठाऊकच होती. मात्र विरोधकांकडून या दोन्ही मुद्द्यांवर आरोप होत असताना मुख्यमंत्र्यांनी सरकारचा प्रमुख या नात्याने या आरोपांना उत्तर द्यायला पाहिजे होती, मात्र तसे झाले नाही,’ अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते व सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना पृथ्वीराज चव्हाणांना टार्गेट केले.\nआघाडीतील जागावाटपाबाबत होत असलेला उशीर, मुख्यमंत्रिपदाची आस, नाशिकचा विकास आणि शिवसेनेतील घडामोडी अशा विविध विषयांवर भुजबळांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या.\n‘राज्यातील टोलनाक्यांची कंत्राटे, दिल्लीतील नव्याने बांधण्यात आलेल्या महाराष्ट्र सदनप्रकरणी तुमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. अशा वेळी पक्ष तुमच्या पाठीशी होता का’ या प्रश्नावर भुजबळ म्हणाले, ‘टोलमध्ये काहीही झोल झालेला नाही आणि महाराष्ट्र सदनाच्या कामात मी एक रुपयाही खाल्लेला नाही वा एक फूट जमीनही कंत्राटदाराला दिलेली नाही. सध्या आरोप करण्याचे एक फॅड झाले. आरोप केला की बातम्या छापून येतात, न्यायालयात गेले की बातम्या छापून येतात. काही जणांचा प्रसिद्धीसाठी हा सारा खटाटोप असतो. माझ्या पक्षातील नेत्यांना ही बाब चांगलीच ठाऊक होती त्यामुळे त्यांनी माझा बचाव केला. परंतु राज्याचे प्रमुख असूनही मुख्यमंत्र्यांनी मात्र याविषयी गप्प राहायला नको होते.’\nशिवसेनाप्रमुखांनी ४० वर्षांपूर्वी मला सांगितले होते की, वर्तमानपत्रात येणाऱ्या बातम्यांवर लक्ष न देता आपले काम करीत राहा. मी आजही त्यांचा सल्ला मानत आहे.\nशिवसेना संपणार नाही, असे मी म्हणत होतोच. उद्धवे हे उत्कृष्ट पॉलिसी मेकर आहेत, त्यांनी पक्ष चांगल्या प्रकारे सांभाळला आहे. तर राज ठाकरे चांगले परफॉर्मर आहेत.\nनाशिक महापालिकेत युतीला दूर ठेवायचे होते, त्यामुळे मनसेला साथ दिली. विधानसभेत मात्र तसे होणार नाही.\nभुजबळ म्हणाले, मी राष्ट्रवादी सोडण्याचा किंवा शिवसेनेत जाण्याचा विचार केला नाही व करणारही नाही. राष्ट्रवादीत मला पूर्ण सहकार्य मिळत आहे. काही जण माझ्या समता परिषदेच्या कामाबद्दलही आरोप करीत होते. परंतु त्यांना ठाऊक नाही की माझ्या या कामाला खुद्द शरद पवारांचा पूर्ण पाठिंबा आहे. बिहारमध्ये समता परिषदेने तीन आमदारही निवडून आणलेले आहेत.\nलोकसभेच्या पराभवाबाबत भुजबळ म्हणाले की, तेव्हाचे गणितच वेगळे होते. मोदी लाटेत भलेभले वाहून गेले. परंतु लोकसभा आणि विधानसभेचे गणित वेगळे असते. नाशिकचा गेल्या पाच वर्ष��त मी जो विकास केला तो देशातील कुठल्याही शहरात झाला नसेल. मात्र आता प्रचारात विकासापेक्षा मोदी १०० दिवसात कसे अयशस्वी ठरले ते आम्ही जनतेला सांगणार आहोत.\n‘केंद्राच्या निर्यात धोरणांमुळे शेतकरी संकटात आला आहे. त्यामुळे प्रचारात आमचा भर हा ‘अँटी मोदी’च असणार आहे. ‘लव्ह जिहाद’मधून दोन धर्मात तेढ निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. राज्यात ९७ टक्के बहुजन आहेत परंतु भाजपने केंद्रात बहुजनांना स्थान दिलेले नाही. पंकजा मुंडेंनाही स्थान दिले नाही. यावरून भाजपाची नीती स्पष्ट होते,’ याकडेही भुजबळांनी लक्ष वेधले.\nभाजपात चार, चार मोदी\nमुख्यमंत्रिपदाच्या प्रश्नावर भुजबळ हसून म्हणाले, ‘सध्या जे दावेदार आहेत त्यांच्यापुढे मी खूप छोटा आहे. मला काहीही अनुभव नाही. मला बोलता येत नाही, राजकीय गणिते कळत नाहीत. भाजपमध्ये मात्र सध्या चार-चार मोदी तयार झाले आहेत. आणि शिवसेनेत तर मुख्यमंत्री म्हणून कोणाचे नाव घेता येणार नाही.’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-KON-THA-chatrapati-shivaji-maharaj-rajyabhishek-ceremony-at-rigarh-3371618.html", "date_download": "2021-04-19T10:06:04Z", "digest": "sha1:LVZHUMKLRDSCR2G4MFNOJ4JQOI4AR6BU", "length": 8023, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "chatrapati shivaji maharaj rajyabhishek ceremony at rigarh | रायगडावर आज रंगणार शिवराज्याभिषेक सोहळा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nरायगडावर आज रंगणार शिवराज्याभिषेक सोहळा\nरायगड- लहरणारे भगवे ध्वज, पावसाच्या बरसणा-या धारा आणि शिवरायांचा जयजयकार अशा जल्लोषी वातावरणामध्ये 33९ व्या सोहळ्याला मंगळवारी प्रारंभ झाला. बुधवारी सोहळ्याचा मुख्य दिवस असून सकाळी 10 वा. संभाजीराजे छत्रपती व अन्य मान्यवरांच्या हस्ते शिवपुतळ्याचे पूजन\nगेल्या काही वर्षांपासून कोल्हापूर येथून अखिल भारतीय शिवराज्याभिषेक समितीच्या वतीने ६ जून रोजी शिवराज्याभिषेक दिन सोहळा किल्ले रायगड येथे भव्य प्रमाणात साजरा करण्यात येतो. यंदाही यासाठी किल्ल्यावर जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. सोमवारी रात्री 50 पेक्षा अधिक वाहनांतून कोल्हापुरातून रवाना झालेले शिवभक्त मंगळवारी पहाटेच गडावर हजर झाले.\nदिवसभरामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, मुंबई, बेळगाव, गोवा इकडूनही अनेक शिवभक्त गडावर दाखल झाले. दिवस��र अनेकांनी किल्ल्याची सविस्तर माहिती घेत पाहणी केली. या सोहळ्यासाठी राजसदरेसमोर खास भव्य मंडप उभारण्यात आलेला आहे. सकाळी शिरकाई देवीचे पूजन करण्यात आले. संध्याकाळी पाचाडचे अनंत देशमुख यांच्या हस्ते गडपूजन करण्यात आले. या वेळी शस्त्र संग्राहक गिरीश जाधव, पुराभिलेख विभागाचे कोल्हापूर येथील अधिकारी गणेश खोडके, समितीचे अध्यक्ष इंद्र्रजित सावंत, उपाध्यक्ष संजय पवार यांच्यासह अन्य पदाधिकारी व हजारो शिवभक्त उपस्थित होते. त्यानंतर कोल्हापूरच्या युवक-युवतींनी मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके सादर करून थरार निर्माण केला. तर आझाद नायकवाडी व\nदिलीप शावंत यांच्या पोवाड्यामुळे शिवभक्तांमध्ये वीरश्री संचारली.\nबुधवारी सकाळी 10 वाजता छत्रपती संभाजीराजे व अन्य मान्यवरांच्या हस्ते शिवपुतळ्याचे पूजन करण्यात येणार असून या वेळी सुवर्ण नाण्यांचा अभिषेकही करण्यात येणार आहे. या दोन दिवशी गडावर येणा-या सर्व शिवभक्तांच्या भोजनाची सोय छत्रपती संभाजीराजे फाउंडेशनच्या वतीने चोखपणे करण्यात आली होती.\nया सोहळ्यासाठी लाखो शिवभक्त येणार असल्याने येथील स्थानिक प्रशासनाने मोठा चोख बंदोबस्त या परिसरात ठेवला आहे. तसेच पाण्याची पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सोहळ्याच्या वेळी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आल्याचे वरिष्ठ अधिका-याने सांगितले.\nछत्रपती संभाजीराजे चालत किल्ल्यावर\nया संपूर्ण सोहळ्याचे मार्गदर्शक व संयोजक छत्रपती संभाजीराजे यांनी भरपावसात किल्ल्यावर चालत जाणे पसंत केले. रोप वेची सुविधा असतानाही अवघ्या सव्वा तासामध्ये गडावर पोहोचलेल्या संभाजीराजे यांचे शिवभक्तांनी घोषणा देत स्वागत केले.\nवाघ्या कुत्र्यासाठी कडक बंदोबस्त\nछत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा ६ जूनपर्यंत न हटवल्यास तो उद्ध्वस्त करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला होता. त्यामुळे येथे मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.\nPHOTOS : बंदी झुगारून रायगडावर बसवले पंचधातूचे छत्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/kerala-caa-constitution", "date_download": "2021-04-19T09:15:17Z", "digest": "sha1:MCVJ345SFTWUET5ZMVBV3MY6AE2OL7KG", "length": 5763, "nlines": 66, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "‘केरळ विधानसभेचा नागरिकत्व कायद्या��ा विरोध घटनाबाह्य’ - द वायर मराठी", "raw_content": "\n‘केरळ विधानसभेचा नागरिकत्व कायद्याला विरोध घटनाबाह्य’\nनागरिकत्व दुरुस्ती कायदा राज्यात लागू केला जाणार असा आशयाचा केरळ विधानसभेने मंजूर केलेला ठराव घटनाबाह्य असल्याचा दावा केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी केला आहे. या ठरावाला कोणतेही घटनात्मक स्थान नाही. नागरिकत्व हा विषय केंद्रसूचीतून असल्याने विधानसभेला अशा विषयावर घटनाबाह्य अशी पावले उचलता येत नाही असे खान यांनी सांगितले.\n३१ डिसेंबर रोजी केरळ विधानसभेने नागरिकत्व दुरुस्ती कायदा राज्यात लागू करणार असा एक प्रस्ताव विधानसभेत चर्चेस ठेवला व तो भाजपचा एक आमदार वगळता संपूर्ण बहुमताने-१३८ मतांनी- संमत करण्यात आला. विशेष म्हणजे या ठरावाला सत्तारूढ एलडीएफसोबत प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसप्रणित यूडीएफ आघाडीही आल्याने हा ठराव मंजूर करण्यात कोणतीही अडचण आली. हा ठराव मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री पी. विजयन यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्यासोबत राज्यात राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनपीआर)ही घेतली जाणार नाही असे स्पष्ट केले होते. त्यावर केंद्रीय कायदामंत्री रवी शंकर प्रसाद यांनी आक्षेप घेत संसदेने मंजूर केलेला ठराव राज्यांना बंधनकारक असतो असे विधान केले होते.\nबिहारमध्ये एमआयएम व भीम आर्मीची युती\nमहाराष्ट्र व बंगालच्या चित्ररथाला परवानगी नाकारली\nसुमित्रा भावे यांचे निधन\nरेल्वेकडून ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ धावणार\nकोरोना संसर्गाचा निवडणुकांशी काय संबंध\nलसीकरण आणि लसींची आयात वाढवाः डॉ. मनमोहन सिंग\nभाजपचा यू टर्न : ‘कुंभ मेळा प्रतिकात्मक ठेवा’\n‘करोनाच्या धोका; उद्योग जगताने मदत करावी’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/goa/went-forest-hunting-he-never-came-back-8567", "date_download": "2021-04-19T09:35:27Z", "digest": "sha1:STA75XIRYAVLXXZDGGOAXTQVNEVLYUBP", "length": 14772, "nlines": 126, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "शिकार करण्यासाठी जंगलात गेलेल्याचीच झाली शिकार | Gomantak", "raw_content": "\nसोमवार, 19 एप्रिल 2021 e-paper\nशिकार करण्यासाठी जंगलात गेलेल्याचीच झाली शिकार\nशिकार करण्यासाठी जंगलात गेलेल्याचीच झाली शिकार\nशुक्रवार, 11 डिसेंबर 2020\nशिकार करण्यासाठी जंगलात गेलेल्याचीच शिकार होण्याची दुर्दैवी घटना काल रात्री रिवण ग्रामपंचायत क्षेत्रातील कोणीर येथे घडली\nकुडचडे : शिकार करण्यासाठी जंग���ात गेलेल्याचीच शिकार होण्याची दुर्दैवी घटना काल रात्री रिवण ग्रामपंचायत क्षेत्रातील कोणीर येथे घडली. घरच्या आणि गावातील लोकांनी ही घटना म्हणजे घातपात असल्याचा संशय व्यक्त करून ग्रामस्थांनी केपे पोलिस स्थानकात धडक देऊन या घटनेत सहभागी असणाऱ्यांना शोधून काढून त्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली असता आपण या घटनेची सखोल चौकशी करून ग्रामस्थांना न्याय मिळवून देणार असल्याचे केपेचे पोलिस निरीक्षक पेडणेकर यांनी स्पष्ट केले. यावेळी ग्रामस्थांसमवेत सांगेचे आमदार प्रसाद गावकर उपस्थित होते.\nप्राप्त माहितीनुसार, रिवण पंचायत क्षेत्रातील कोणीर या गावातील वासू गावकर हा आपल्याच गावातील मित्रासमवेत गावापासून जवळच असलेल्या जंगलात शिकारीसाठी गेला होता. वासू हा घरातून संध्याकाळी सहाच्या दरम्यान बाहेर पडला होता. बराच वेळ झाल्याने तो परतला नसल्याने गावातील लोक त्यांना शोधण्यासाठी जात असताना मुख्य रस्त्याच्या बाजूला मयत वासू गावकर यांचा मृतदेह आढळून आला व मोबाईलची लाईट पेटत असल्याचे ग्रामस्थांना दिसून आले. अशा स्थितीत ग्रामस्थांनी पोलिसांना बोलावून घटनेचा सखोल तपास करण्याची मागणी केली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी हॉस्पिसियो इस्पितळात पाठवून दिला.\nगोव्यात कोरोनव्हायरसचा प्रसार होण्याचे मुख्य कारण म्हणजे विवाहसोहळा -\nघरच्या लोकांनी व ग्रामस्थांनी केलेल्या आरोपानुसार शिकारीसाठी गेलेल्या सहकाऱ्यांकडून वासू गावकर यांच्या पायावर गोळी झाडली असावी किंवा जंगली जनावरांना अडकविण्यासाठी फास तयार करण्यात येतो व फासाची एक तार बंदुकीच्या चापला अडकविण्यात येते. फासात पाय पडताच बंदुकीचा चाप ओढला जाऊन मयत वासू गावकर यांच्या पायाला बंदुकीची गोळी लागली असावी. पोलिसांनी वैद्यकीय तपासणी अहवालात बंदुकीची गोळी लागल्याचे उघड झाले आहे. एक तर गोळी लागताच इतर सहकारी पळून गेले असावे आणि त्याच स्थितीत वासू गावकर घरी येण्यासाठी मोबाईल लाईट लावून येत असताना रस्त्याच्या कडेला कोसळला असावा किंवा रक्तस्राव होऊन तो जंगलात मृत्यू पावला.\nआणि सहकाऱ्यांनी त्याला उचलून रस्त्यापर्यंत आणून सोडले असावे असा संशय व्यक्त करण्यात येत असून यात दोघांपेक्षा अधिक जण असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आ���े. ग्रामस्थांनी केपे पोलिस स्थानकावर धडक देऊन कुटुंबाला न्याय देण्याची मागणी केली. या घटनेत सहभागी असणाऱ्यांना सैल सोडल्यास अश्या प्रकारच्या घटना घडण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली. यावेळी संतोष गावकर, प्रमोद गावकर व अन्य ग्रामस्थ सहभागी झाले होते. वासू गावकर यांच्या मागे पत्नी, पाच वर्षाची मुलगी व एक वर्षाच्या मुलगा असा परिवार आहे. गुरुवारी उशिरा वासू गावकर यांच्यावर गावात अंत्यसंस्कार करण्यात आलें.\nनिवडणूक आचारसंहिता लागू होताच परवानाधारक बंदुका पोलिस ताब्यात घेत असताना असले प्रकार घडतात कसे याचा शोध पोलिसांनी घेणे आवश्यक असून या प्रकरणात सखोल चौकशी करून कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता केपे पोलिसांनी या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन गुन्हेगारांना अटक करण्याची मागणी आमदार प्रसाद गावकर यांनी करून योग्य तपास न केल्यास ग्रामस्थांसमवेत जो निर्णय होईल त्यात आपण सामील होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.\nदक्षिण गोव्यात11 एप्रिलला होणार बत्ती गुल\nआगोंद: दक्षिण गोव्यातील शेल्डे येथील 220 KV उपकेंद्र, 220 KV कुंकळ्ळी उपकेंद्र...\nहोळयेच्या देवराईची खरी शान होती महाकाय वृक्ष\nया उत्सवाचा समारोप काही ठिकाणी ग्रामदैवताच्या मुख्य मंदिरासमोर तर काही ठिकाणी...\nकणकिरे सत्तरीला जोरदार वादळाचा तडाखा; नागरिकांवर कोसळलं आभाळ\nगुळेली : गुळेली ग्रामपंचायत क्षेत्रातील कणकिरे सत्तरी येथे काल दुपारी वादळाचा...\n\" गोवा नगरपालिका निवडणूकीसाठी नेत्र चिकित्सा शिबिरे स्टंट नव्हे\"\nफातोर्डा: गोव्याचे भाजप सरकार हे सर्वसामान्यांचे आहे. नागरिकांच्या हिताच्या योजना...\nगोवा सरकारची स्वयंपूर्णतेकडे वाटचाल; 31 मार्चपूर्वी शौचालये दिली जातील\nपणजी: गोव्यामध्ये ज्यांनी वैयक्तिक शौचालयांसाठी ग्रामपंचायतीकडे ठराविक रक्कम जमा...\nगोमंतकीयांच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध - मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत\nम्हापसा - गोवा राज्यात पायाभूत सुविधांचे निर्माण महत्त्वाचे आहेच; परंतु, त्याचबरोबर...\nकेंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा आज सिंधुदुर्ग दौरा\nसिंधुदुर्ग : नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये कोकणात भाजपने चांगली...\nकणकवलीतील त्या दोन गावांना लवकरच सरपंच मिळणार\nकणकवली : तालुक्‍यातील दोन ग्रामपंचायतीच्या रिक्त असलेल्या सरपंचपदाच्या निवडण��का...\n6 फेब्रुवारीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कोकण दौऱ्यावर\nओरोस : नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकांमध्ये कोकणात भाजपने चांगली...\nसमृध्द वारसा : कोदाळ येथील ‘निमगो गुणो’\nसह्याद्रीच्या डोंगररांगात वसलेल्या सत्तरी तालुक्याला समृध्द असा भूगर्भशास्त्रीय...\nग्रामपंचायत निडणूक: चक्क पत्नीनेच उचलले पतीला खांद्यावर\nपुणे: कोरोना काळात ग्रामपंचायत निवडणूका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. पण राजकीय पटलावर...\nग्रामपंचायत निवडणुकीतून 'आप'ची महाराष्ट्र्रात एन्ट्री\nराज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर होत आहे. व या निकालांमध्ये काही...\nग्रामपंचायत पोलिस आमदार मोबाईल निवडणूक बळी bali गुन्हेगार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/a-fine-of-rupees-200-for-spitting-on-the-road-high-court-has-asked-the-state-government-and-the-municipality-to-impose-a-fine-of-rs-1200-as-per-the-law-nrvb-112953/", "date_download": "2021-04-19T08:47:26Z", "digest": "sha1:NKSZOVAADCWD3I57D7CAJYTLOHFLPJ6Q", "length": 13505, "nlines": 171, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "A fine of Rupees 200 for spitting on the road High Court has asked the state government and the municipality to impose a fine of Rs 1200 as per the law nrvb | रस्त्यावर थुंकल्यावर २०० रुपये दंड आकारता ?; उच्च न्यायालयाची राज्य सरकार आणि पालिकेला विचारणा, कायद्यानुसार १२०० रुपये दंड आकारण्याची तरतूद | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, एप्रिल १९, २०२१\nBen Stokes इंग्लंडला रवाना, राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का ; नक्की काय झालं \nप्रदर्शनाच्या १ महिन्यानंतर परिणीताचा ‘सायना’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर, चित्रपटात दिसणार सायनाचा संघर्ष\nखासदार गावितांनी केली २०० बेडच्या हॉस्पिटल उभारणीची घोषणा, वसई विरार पालिका आयुक्तांनी पत्रकारांना टाळणे केले पसंत\nरत्‍नागिरीत एमआयडीसी कंपनीत भीषण स्‍फोट ; तिघांचा मृत्यू\nबंगालमध्ये पाचव्या टप्प्यातील आज मतदान; भाजपच्या आव्हानाने ममतांचा लागणार कस\nFine Issueरस्त्यावर थुंकल्यावर २०० रुपये दंड आकारता ; उच्च न्यायालयाची राज्य सरकार आणि पालिकेला विचारणा, कायद्यानुसार १२०० रुपये दंड आकारण्याची तरतूद\nएकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना सार्वजनिक ठिकाणी तसेच रस्त्यावर थुंकणाऱ्या नागरिकांमुळे कोरोनाचा अधिक वाढत आहे. या नागरिकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका अर्मिन वांद्रेवाला यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे.\nमुंबई : सर्रासपणे उघड्यावर थुंकणा���्यांकडून कायद्याने १२०० रुपये दंड आकारण्याची तरतूद असतानाही नियम मोडणाऱ्याकडून केवळ २०० रुपये दंड वसूल केला जातो. त्यावर नाराजी व्यक्त करत सध्याच्या जमान्यात २०० रुपयाला काही किंमत आहे का अशी विचारणा बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने पालिका तसेच राज्य सरकारला केली. तसेच उघड्यावर थुंकण्याबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्याचे निर्देश पालिका, पोलीस आणि राज्य सरकारला दिले.\nएकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना सार्वजनिक ठिकाणी तसेच रस्त्यावर थुंकणाऱ्या नागरिकांमुळे कोरोनाचा अधिक वाढत आहे. या नागरिकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका अर्मिन वांद्रेवाला यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेवर बुधवारी मुख्य न्या. दीपांकर दत्ता आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.\nअनेक नागरिक कसलीही तमा न बाळगता रस्त्यावर सर्रास थुंकतात. अशा नागरिकांविरोधात कठोर दंड आकारण्याची कयद्यात तरतूद असतानाही त्यांच्याकडून निव्वळ २०० रुपये दंड आकारला जातो अशी माहिती याचिकाकर्त्यांच्या वतीने खंडपीठाला देण्यात आली. त्यावर आक्षेप घेत बिट मार्शल सह, पोलिसांनाही दंड आकारण्याची ड्युटी लावण्यात आल्याची माहिती न्यायालयाला पालिकेच्यावतीने देण्यात आली.\nकायद्याने १२०० रुपये दंड आकारण्याची तरतूद असतानाही नियम मोडणाऱ्याकडून केवळ २०० रुपयेच दंड वसूल कऱण्यात येतो. सध्याच्या जमान्यात २०० रुपयाला काही किंमत आहे का अशी विचारणा न्यायालयाने पालिका तसेच राज्य सरकारला केली. तसेच रस्त्यांवर थुकण्यांबाबत पालिका, राज्य सरकार तसेच पोलिसांना सात दिवसांत सर्वसामान्य लोकांमध्ये जनजागृती करण्याचे निर्देश दिले तसेच याचिकाकर्त्यांनी सुचवलेल्या काही उपाययोजना विचारात घेण्याच्या सूचना करत प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगत सुनावणी २१ एप्रिलपर्यंत तहकूब केली.\nक्या खुबसुरती कैसी अदाअंकिता लोखंडेंचा Traditional Look चाहत्यांना पाडतोय भूरळ, पाहा खास PHOTOS\nCorona Update'स्टॅच्यु ऑफ लिबर्टी' देतेय मास्क लावण्याचा संदेश, तर मोनालिसा म्हणतेय संसर्ग टाळा\nVideoसावनी रविंद्र ला ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार\nमनोरंजनखिशाच्या राष्ट्रीय पुरस्काराचं यश संपूर्ण टीमचं\nआज ना छोडेंगे बस हमजोली, खेेलेंगे हम होलीHoli Special 2021 - वरुण धवनपासून नेहा कक्कडपर्यंत या कलाकारांची आहे ही लग्नानंतरची पहिली होळी ,पाहा फोटो\nसंपादकीयनागपूरसह सर्वोच्च न्यायालयाची ५ खंडपीठे असावीत\nसंपादकीयआरामदायी प्रवासाकरिता खासगी गाड्यांना प्रवाशांची पसंती\nसंपादकीयपायलटांच्या समर्थकांचे फोन टॅप केल्याची गहलोत सरकारची कबुली\nसंपादकीयतत्त्व बाजूला सारून वृद्ध श्रीधरन यांना भाजपाची उमेदवारी\nकाँग्रेसने केलाय ज्येष्ठांवर अन्यायस्टार प्रचारकांच्या यादीतून काँग्रेसने असंतुष्टांना वगळले\nसोमवार, एप्रिल १९, २०२१\nसातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00238.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathi-kitchen.com/tag/sweet/", "date_download": "2021-04-19T09:44:55Z", "digest": "sha1:AALSVGOMQ3ICX25WSGCDZBMVUB54E3QS", "length": 1871, "nlines": 43, "source_domain": "www.marathi-kitchen.com", "title": "sweet – Marathi Kitchen", "raw_content": "\nअळिवाचे लाडू | Aliv Ladu\nनमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचन ब्लॉग मध्ये आजची रेसिपी आहे अळीव चे लाडू. अळीव हे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सने युक्त असतात. लहान [...]\nगव्हाची खीर | Wheat Kheer\nनमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचन ब्लॉग मध्ये मराठी खाद्यसंस्कृतीत जे पारंपरिक गोडाचे पदार्थ आहे त्यांपैकी एक पदार्थ म्हणजे गव्हाची खीर. सणांमध्ये विशेषकरून [...]\nअगदी हॉटेल सारखी चमचमीत मिक्स व्हेज | Mix Veg\nपौष्टिक हिरव्या मुगाची उसळ | Green Moong Usal\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/learn-these-beauty-tips-that-will-preserve-the-beauty-of-the-eyes/", "date_download": "2021-04-19T08:35:20Z", "digest": "sha1:OUZER7J2YKLEHBXHDU3BPPWAF7N5SBD6", "length": 9412, "nlines": 96, "source_domain": "arogyanama.com", "title": "beauty डोळयांचं सौंदर्य टिकवून ठेवतील 'या' ब्युटी टीप्स, जाणून घ्या", "raw_content": "\nडोळयांचं सौंदर्य टिकवून ठेवतील ‘या’ ब्युटी टीप्स, जाणून घ्या\nआरोग्यनामा ऑनलाईन- डोळे हा शरीराचा सर्वात नाजूक भाग आहे. ते निरोगी आणि सुंदर beauty ठेवण्यासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. परंतु, आजकाल संगणकावर काम केल्यामुळे डोळ्यांमध्ये थकवा जाणवू लागला आहे. डोळ्यांभोवती गडद वर्तुळे दिसतात. सुंदर beauty डोळे देखील खराब होऊ लागले आहेत. आपण काही उपाय करून आपले डोळे निरोगी आणि सुंदर beauty ठेवू शकता.\nडोळ्यांचा थकवा दूर करण्यासाठी रोज गुलाबपाणी वापरणे देखील फायदेशीर ठ��ेल. यासाठी कापसात गुलाबाचे पाणी टाकून लावा आणि त्यापासून डोळे स्वच्छ करा. मग थोड्या काळासाठी डोळ्यांवर ते राहू द्या. आपल्याला हवे असल्यास आपण गुलाबाच्या पाण्याचे स्प्रे देखील वापरू शकता.\nव्हिटॅमिन सी समृद्ध असलेला आवळा डोळ्यांसाठी फायदेशीर आहे. दररोज १ आवळा खाल्ल्याने डोळ्यांच्या समस्या दूर होतात. आवळा काही तास किंवा रात्रभर पाण्यात भिजवा. सकाळी चाळणीने पाणी गाळून घ्या त्यांनी नंतर डोळे धुवा. आपण इच्छित असल्यास, आपण कापसात ते बुडवून देखील कापूस डोळ्यांवर ठेवू शकता.\nवापरलेली टी-बॅग फेकण्याऐवजी आपण डोळ्यांचा थकवा दूर करण्यासाठी वापरू शकता. यासाठी टी-बॅग थंड पाण्यात ५ मिनिटे ठेवा. नंतर डोळ्यांवर टी-बॅग ठेवा. हे आपल्याला थंडावा आणि एक ताजा अनुभव देईल. तसेच, डोळ्यांभोवती असलेली काळी वर्तुळे दूर करेल.\nबदाम तेलामध्ये व्हिटॅमिन ए, ई, अँटी-ऑक्सिडंट, अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. ते त्वचेच्या काळजीत वापरणे फायदेशीर ठरेल. बदामाचे तेल विशेषत: डोळ्यांभोवती असलेली गडद वर्तुळे स्वच्छ करण्यासाठी खूप प्रभावी असल्याचे सिद्ध झाले. दररोज झोपायच्या आधी या तेलाच्या काही थेंबांनी चेहऱ्यावर आणि डोळ्यांभोवती मालिश करा. नंतर दुसर्‍या दिवशी सकाळी चेहरा धुवा. यामुळे डार्क सपोर्टची समस्या दूर होईल आणि डोळ्यांना आराम मिळेल.\nटीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.\nकाही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.\nTags: Almond oilbeautyRose waterT-bagvitamin eVitamin-Cअँटी ऑक्सिडंटआवळाईगडद वर्तुळेगुलाब पाणीटी बॅगबदाम तेलव्हिटॅमिन एव्हिटॅमिन-सी\nहरभऱ्याच्या डाळीपासून बनवा मास्क, केस गळण्याची समस्या दूर होईल\n‘या’ 3 सुपरफुडच्या बियांमध्ये लपलंय सौंदर्याचं गुपित, आहारात नक्की करा समाविषट, जाणून घ्या\n'या' 3 सुपरफुडच्या बियांमध्ये लपलंय सौंदर्याचं गुपित, आहारात नक्की करा समाविषट, जाणून घ्या\nCoronavirus Symptoms : तुम्हाला कोरोना होऊन तर गेला नाही ना ‘हे’ फक्त ‘या’ 5 लक्षणांवरून ओळखा, जाणून घ्या\nआ��ोग्यनामा ऑनलाइन टीम - देशात या वर्षीही कोरोना विषाणूने हाहाकार केला आहे. तर गेल्या काही दिवसात दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या तब्बल...\nडायबिटीज पेशंटने दररोज दूधात मिसळून प्यावी ‘ही’ गोष्ट, कंट्रोलमध्ये राहील ब्लड-शुगरचं प्रमाण\nWeight Loss : वाढलेले वजन कमी करण्यासाठी खा चने, आपोआप कमी होईल शरीरातील चरबी, होतील ‘हे’ 5 फायदे\n‘या’ 5 गोष्टींचा एक तुकडा देखील आरोग्यासाठी धोकादायक, पाडू शकतं आजारी; जाणून घ्या\nउन्हाळ्यात आवश्य प्या सत्तूचे सरबत, डिहायड्रेशन कंट्रोल करण्यासह ताबडतोब बूस्ट करतो एनर्जी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/this-substance-is-very-beneficial-in-cold-weather-it-keeps-the-body-warm/", "date_download": "2021-04-19T09:14:21Z", "digest": "sha1:AIUWTUHQG2EE5NQO5MLBDFZKSGFX4MKQ", "length": 10856, "nlines": 90, "source_domain": "arogyanama.com", "title": "cold weather :थंडीत खुपच फायदेशीर ठरतो 'हा' पदार्थ, सेवन केल्यानं शरीर राहतं", "raw_content": "\nथंडीत खुपच फायदेशीर ठरतो ‘हा’ पदार्थ, सेवन केल्यानं शरीर राहतं उबदार\nआरोग्यनामा ऑनलाईन- हिवाळ्याच्या हंगामात cold weather असे अनेक प्रकारचे आजार आहेत, जे या हंगामात चालू असलेल्या थंड वाऱ्यामुळे जन्मतात. सर्दी, ताप याद्वारे ते अनेक जीवघेण्या आजारांना कारणीभूत असतात. म्हणूनच आपण बरीच औषधे घेतो किंवा बरेच घरगुती उपचार करतो, परंतु कधीकधी आम्हाला त्यांच्याकडूनही आराम मिळत नाही. अशा परिस्थितीत जर आपल्याला हिवाळ्यातील cold weather आजारांपासून दूर राहून आपल्या शरीराला उबदार ठेवण्याची इच्छा असेल तर आपण सुंठ लाडू घ्यावे. या हंगामात बरेच फायदे उपलब्ध आहेत. चला तर मग त्याचे फायदे जाणून घेऊया.\nआपली रोगप्रतिकार शक्ती मजबूत ठेवणे फार महत्त्वाचे आहे आणि या कोरोना कालावधीत असे करणे फार महत्त्वाचे झाले आहे. कारण, जर आपण स्वत: ला आणि आपल्या कुटुंबास संसर्गापासून वाचवू इच्छित असाल तर आपल्याला प्रतिकारशक्ती बळकट करण्याची आवश्यकता आहे. सुंठ लाडू खावेत. त्यांच्यात बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म आहेत जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहेत. याशिवाय ते आपल्या शरीराला उबदार ठेवण्यातही खूप मदत करतात. आपल्याला फक्त इतकेच करायचे आहे की एका काचेच्या दुधासह कोरडे सुंठ लाडू नियमितपणे खावे जेणेकरून आपल्याला सर्दी टाळता येईल. ते शरीर आणि हाडे यांना उबदारपणा प्रदान करतात. वेदनांच्या समस्येस आराम देखील देतात. याखेरीज हिवाळ्यामध्ये छातीत दुखण्याची अचानक समस्या उद्भवते. तथापि, आपल्याकडे आधीपासूनच अशी समस्या असल्यास आपण यासाठी डॉक्टरकडे जावे. परंतु, जर कधीकधी हलक्या वेदना होत असतील तर सुंठ लाडूचे सेवन यासाठी योग्य आहे.\nहिवाळ्याच्या हंगामात आपण गरम अन्न आणि बरेच तळलेले किंवा मसालेदार अन्न खातो, ज्यामुळे पचन तंत्रामध्ये अनेक समस्या उद्भवतात. अशा परिस्थितीत सुंठ लाडू खाल्ल्याने अन्नाचे पचन होण्यास बराच फायदा होतो. याशिवाय सुंठ लाडू चयापचय गती वाढविण्यात देखील मदत करते. हे सर्वज्ञात आहे की चयापचय वाढीमुळे रोग शरीरापासून दूर ठेवले जातात. तसेच, आले खाल्ल्याने शरीराची चरबी नियंत्रित होण्यास मदत होते. हिवाळ्यात वाहणारे नाक आणि सर्दी ही सामान्य बाब आहे. परंतु, कधीकधी हे इतके घडू लागते की ते आपल्याला त्रास देतात. अशा परिस्थितीत सुंठ लाडू आपल्याला खूप मदत करू शकतात, कारण त्यांच्यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. इतकेच नाही तर स्त्रिया मुलाला जन्म देतात तेव्हासुद्धा त्यांना सुंठ लाडू दिले जातात. प्रसूतीनंतर स्त्रियांना हे देण्यामागील कारण ते शरीर मजबूत करण्यासाठी तसेच स्तनात दूध बनविण्यात मदत करतात.\nटीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.\nकाही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.\nTags: coldcold weatherImmunityWinterतापथंडदुधबॅक्टेरियारोगप्रतिकार शक्तीसर्दीसुंठ लाडू\nडोळयांचं तेज वाढवण्यासाठी करा ‘या’ गोष्टींचं सेवन, इम्यूनिटी देखील होईल मजबूत\nWorld Kidney Day : ‘या’ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष, किडनी फेल होण्याचे असू शकतात संकेत, जाणून घ्या\nWorld Kidney Day : 'या' लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष, किडनी फेल होण्याचे असू शकतात संकेत, जाणून घ्या\nCoronavirus Symptoms : तुम्हाला कोरोना होऊन तर गेला नाही ना ‘हे’ फक्त ‘या’ 5 लक्षणांवरून ओळखा, जाणून घ्या\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम - देशात या वर्षीही कोरोना विषाणूने हाहाकार केला आहे. तर गेल्या काही दिवसात दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या तब्बल...\nडायबिटीज पेशंटने दररोज दूधात मिसळून प्यावी ‘ही’ गोष्ट, कंट्रोलमध्ये राहील ब्लड-शुगरचं प्रमाण\nWeight Loss : वाढलेले वजन कमी करण्यासाठी खा चने, आपोआप कमी होईल शरीरातील चरबी, होतील ‘हे’ 5 फायदे\n‘या’ 5 गोष्टींचा एक तुकडा देखील आरोग्यासाठी धोकादायक, पाडू शकतं आजारी; जाणून घ्या\nउन्हाळ्यात आवश्य प्या सत्तूचे सरबत, डिहायड्रेशन कंट्रोल करण्यासह ताबडतोब बूस्ट करतो एनर्जी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/helicopter-crash-in-los-angeles-hospital-helipad-which-carry-heart-for-heart-transplant-mhpl-495682.html", "date_download": "2021-04-19T10:14:04Z", "digest": "sha1:EZKEEJRPLDSJMDACQ2MKSP4U3TI6GEKJ", "length": 19017, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "हेलिकॉप्टर चक्काचूर झालं पण हृदयाने सोडला नाही जीव; रुग्णापर्यंत पोहोचण्यासाठी धडधडत राहिलं helicopter crash in los angeles hospital helipad which carry heaart for heart transplant mhpl | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nमरणाने केली सुटका पण आरोग्य व्यवस्थेनं छळले होते, 2 तास मृतदेह रुग्णालयातच\nIPL 2021 : आयपीएलमधून बाहेर झालेल्या बेन स्टोक्सचा गावसकरांवर निशाणा\nपोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करुन मिळवा मोठा फायदा, 5.8 टक्के आहे व्याजदर\nLIVE : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी भारत दौरा पुढे ढकलला\nLIVE : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी भारत दौरा पुढे ढकलला\nइंजेक्शन नाही...अल्कोहोलनं होईल फायदा, महिलेचा तर्क; दिल्लीत दारुसाठी रांगा\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\n ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या कोरोनाबाधित महिलेवर बलात्काराचा प्रयत्न\nपाहा शाहिद कपूरच्या चिमुकलीची फोटोग्राफी; फोटो पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क\nप्राची देसाईवर झाली होती जबरदस्ती; सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव\n‘हे 3 उपाय करा, कोरोना आसपासही फिरकणार नाही’; इशा देओलनं केला दावा\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\nIPL 2021 : आयपीएलमधून बाहेर झालेल्या बेन स्टोक्सचा गावसकरांवर निशाणा\nअनुभवी धोनीच्या टीमचा आज युवा सॅमसनच्या संघाची सामना, 'ही' असेल Playing11\nIPL 2021:'या' कारणामुळे डीव्हिलियर्सवर नाराज होता मॅक्सवेल, पाहा VIDEO\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nपोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करुन मिळवा मोठा फायदा, 5.8 टक्के आहे व्याजदर\nGold Price Today: सोन्याच्या किमतीत वाढ तर चांदीचे दर घसरले, तपासा आजचे भाव\nपोस्ट ऑफिसच्य��� सेव्हिंग अकाऊंटमध्ये किमान बॅलन्सची मर्यादा किती\nमोबाईलमध्ये सेव्ह असतील 'या' गोष्टी तर खातं होऊ शकतं रिकामं, SBI नं केलं सावध\nCheese प्रेमींचा 'किंग':आतापर्यंत खाल्लं 7,280 किलो चीज, तरीही आहेत 8 पॅक अ‍ॅब्ज\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\n ‘हे’ घरगुती उपाय ठरतील उपयुक्त\nउपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळला आहात चैत्र नवरात्रीमध्ये बनवा काहीतरी नवीन\nExplained: कोरोना रुग्णांवर कसं काम करतं व्हेंटिलेटर\nExplained: मॉडर्ना कंपनीला भारताला का द्यायची नाही आहे लस Pfizer ने ठेवली ही अट\nजाणून घ्या;रस्त्याच्या कडेला असणाऱ्या माइलस्टोनच्या वेगवेगळ्या रंगांचा अर्थ काय\nExplainer : कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला नाही तर काय होईल\nइंजेक्शन नाही...अल्कोहोलनं होईल फायदा, महिलेचा तर्क; दिल्लीत दारुसाठी रांगा\nराज्यात लवकरच कडक लॉकडाऊन; मुख्यमंत्री घेणार निर्णय, वडेट्टीवारांचे संकेत\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\nराज्यात कोरोनाचं रौद्र रुप प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला जातोय एका रुग्णाचा जीव\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘परवानगीशिवाय जान कुमारनं मला किस केलं’; निक्की तांबोळीचा धक्कादायक आरोप\n‘हॉट दिसणं केव्हा थांबवशील’; श्वेताचा Bold Look पाहून सेलिब्रिटीही झाले अवाक\nही मराठमोळी अभिनेत्री 100 रुपयांसाठी करायची पेट्रोल पंपावर काम\n विमानतळावर दिसला भला मोठा साप, प्रवाशांची उडाली घाबरगुंडी, पाहा VIDEO\nVIDEO: निवडणूकीचा प्रचार करण्यास दिला नकार; दलित युवकाला चाटायला लावली थुंकी\nमेडिकल कॉलेजमधील Dance Videoच्या वादाला विद्यार्थ्यांकडून उत्तर, बनवला नवा VIDEO\nवर्कआऊट करताना जान्हवी कपूरला आठवली 'शीला की जवानी'; VIDEO पाहून नाही आवरणार हसू\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nलहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\n'या' देशात बेडकांसाठी करतात वाहतूक बंद, जाणून घ्या सविस्तर\nहेलिकॉप्टर चक्काचूर झालं पण हृदयाने सोडला नाही जीव; रुग्णापर्यंत पोहोचण्यासाठी धडधडत राहिलं\nIPL 2021 : आयपीएलमधून बाहेर झालेल्या बेन स्टोक्सचा गावसकरांवर निशाणा\nLIVE : कोरोनाचा हाहाकार, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी भारत दौरा पुढे ढकलला\nIPL 2021, CSK vs RR : अनुभवी धोनीच्या टीमचा आज युवा सॅमसनच्या संघाशी सामना, 'ही' असेल Playing11\nपाहा शाहिद कपूरच्या चिमुकलीची फोटोग्राफी; फोटो पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क\nIPL 2021:'या' कारणामुळे डीव्हिलियर्सवर नाराज होता मॅक्सवेल, पाहा VIDEO\nहेलिकॉप्टर चक्काचूर झालं पण हृदयाने सोडला नाही जीव; रुग्णापर्यंत पोहोचण्यासाठी धडधडत राहिलं\nइतक्या मोठ्या हेलिकॉप्टर (helicopter) दुर्घटनेत नाजूक हृदयाला (heart) धक्काही लागला नाही. गरजू रुग्णापर्यंत पोहोचण्यासाठी त्याच्या शरीरात विसावण्यासाठी हृदयाची धडधड सुरूच होती.\nवॉशिंग्टन, 10 नोव्हेंबर : धडधडतं हृदय (heart) घेऊन जाणाऱ्या एखाद्या अॅम्ब्युलन्स किंवा हेलिकॉप्टलरला (helicopter) अपघात झाला. अॅम्ब्युलन्स किंवा हेलिकॉप्टरचा चक्काचूर झाला मात्र त्याच्या आता असलेलं हृदय मात्र धडधडत राहिलं. इतक्या मोठ्या दुर्घटनेत या नाजूक हृदयाला धक्काही लागला नाही. गरजू रुग्णापर्यंत पोहोचण्यासाठी त्याच्या शरीरात विसावण्यासाठी हृदयाची धडधड सुरूच होती...एखाद्या फिल्मची ही कथा वाटावी, मात्र ही रिल नाही तर रिअल लाइफमधील स्टोरी आहे.\nअमेरिकेत (america) हेलिकॉप्टर अॅम्ब्युलन्समार्फत एक हृदय प्रत्यारोपणासाठी नेलं जात होतं. मात्र ते हृदय गरजूपर्यंत पोहोचण्याआधीच हेलिकॉप्टर क्रॅश झालं. पण त्यातलं हृदय धडधडत राहिलं.\nन्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार शुक्रवारी कॅलिफोर्नियातील (California) सॅन डिएगोहून (San Diego) लॉस एंजिलसपर्यंत (los angeles) हेलिकॉप्टरनं हृदयाचा प्रवास सुरू झाला. हेलिकॉप्टर ठरलेल्या ठिकाणी पोहोचलं. USC Keck Hospital च्या टेरेसवरील हेलिपॅडवर हेलिकॉप्टर लँड होणार त्याआधीच त्यामध्ये बिघाड झाला ते अचानक गरगर फिरू लागलं आणि क्रॅश झालं. हेलिकॉप्टर हॉस्पिटलच्या टेरेसवर कोसळलं, हेलिकॉप्टरचा चक्काचूर झाला, त्याचे भाग सर्वत्र पसरले. सुदैवानं पायलटला किरकोळ दुखापत झाली आणि इतर दोन आरोग्यकर्मचाऱ्यांचा जीवही वाचला.\nहे वाचा - एक पाय नसूनही खेळतो फुटबॉल; VIDEO पाहून चिमुरड्याच्या जिद्दीला कराल सलाम\nविशेष म्हणजे मानवी शरीराबाहेर असलेलं एका बॉक्समधील हृदयानंही जीव सोडला नाही. गरजू रुग्णापर्यंत पोहोचण्यासाठी हृदयाची धडधड सुरूच होती. कसंबसं करून हे हृदय असलेला बॉक्स हेलिकॉप्टरमधून बाहेर काढला. एका आरोग्यकर्मचाऱ्याच्या हाती तो बॉक्स दिला आणि तो कर्मचारी थेट ऑपरेशन थिएटरच्या दिशनं धावत सुटला. गरजू रुग्णापर्यंत हृदय अखेर पोहोचलं. त्याच्या शरीरात या हृदयाचं प्रत्यारोपण करण्यात आलं. दुर्घटनेवेळी हृदयानं जीव सोडला नाही म्हणून आज ते या रुग्णाच्या शरीरात त्याच्या जीवासाठी धडधडत आहे.\nमरणाने केली सुटका पण आरोग्य व्यवस्थेनं छळले होते, 2 तास मृतदेह रुग्णालयातच\nIPL 2021 : आयपीएलमधून बाहेर झालेल्या बेन स्टोक्सचा गावसकरांवर निशाणा\nपोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करुन मिळवा मोठा फायदा, 5.8 टक्के आहे व्याजदर\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\nअवघ्या महिनाभरातच अमरावतीने कसं मिळवलं कोरोनावर नियंत्रण\nCorona: भारतानं ब्राझीललाही टाकलं मागे, देशात 12 लाखाहून अधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण\nडायबेटिज आणि बीपी पेशंटसाठी उत्तम आहे जांभूळ; होतो असा फायदा\nउसेन बोल्टचा RCB ला खास संदेश विराट, डीव्हिलिर्यसनं दिली 'ही' प्रतिक्रिया\nभज्जी-श्रीसंतपासून ते अनुष्का-गावसकरपर्यंत, IPL मधले 5 मोठे वाद\nहा पदार्थ खायचा की प्यायचा वेगाने प्रसिद्ध होतेय 'Deep-Fried Water' नावाची डिश\n‘लग्न झालेल्या पुरुषासाठी वेडं होणं काय असतं’; रेखा यांच्या उत्तरानं माजवली खळबळ\nकोरोना लस घेताना लहान मुलाप्रमाणे रडला अभिनेता Ram Kapoor,व्हायरल होतोय हा VIDEO\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/others/like-share-readers-own-page/testing-time/discipline/articleshow/73529035.cms", "date_download": "2021-04-19T10:22:41Z", "digest": "sha1:JJ3FWUEEQZMI7TEODOKM74CBBDIVTA67", "length": 16618, "nlines": 120, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nनसतेस घरी तू जेव्हा\nशिस्त म्हणजे एवढी की...\nहे चिनी लोक खूप मेहनती आणि वेळेचे पक्के आहेत. आमच्या घरातली आया आणि वाहनचालक यांच्या कामावर यायच्या वेळेवर आम्ही घड्याळ लावू शकतो. हे लोक सगळी कामं अगदी मन लावून करतात. कामचुकारपणा त्यांना अजिबात ठाऊक नाही.\nकाल माझ्या क्लासमधल्या एका बाईला जेव्हा मी सांगितलं की मला शांघायमध्ये दहा वर्षं झालीत, तेव्हा तीच काय मी पण चाटच पडले. एका जागेवर एवढी वर्षं राहण्याची खरं तर अजिबात सवय नव्हती आम्हाला. दर दोन-तीन वर्षांनी बिऱ्हाड खांद्यावर घेऊन पुढील मुक्कामी रवाना असंच सुरू होतं. इकडे आलो तेसुद्धा फक्त तीनच वर्षं राहायचंय म्हणून. पण बघता बघता तिनाचे दहा कधी झाले ते कळलंच नाही. दहा वर्षांपूर्वीचे ते दिवस आठवून आता हसू शकते मी, पण त्यावेळी मात्र रडकुंडीला आले होते.\nजर्मनीसारख्या सुंदर देशातून चीनमध्ये येताना फार वाईट वाटलं होतं. नवा देश, नवी भाषा; तीसुद्धा वाचता न येण्यासारखी, एकमेकांशी भांडल्यागत ओरडून बोलणारी माणसं, भयंकर दर्प येणारं त्यांचं अन्न अशा कितीतरी गोष्टींमुळे इकडून लवकरात लवकर बाहेर पडावं असं मनात फार येई. पण हळूहळू या सगळ्या गोष्टी सवयीच्या झाल्या. आम्ही चीनला शिफ्ट होतोय हे कळल्यावर शत्रूच्या देशात जाताय तेव्हा जपून राहा, असा निरोप जवळपास सगळ्यांनीच दिला. पण गंमत म्हणजे इकडच्या लोकांना या शत्रुत्वाबद्दल काहीही घेणंदेणं नाही.\nचिनी माणसं भारतीयांकडे अतिशय आदरानं पाहतात, कारण आपण बुद्धाच्या जन्मदेशातले आहोत. त्यांना आपल्या मोठ्या डोळ्यांचं, सरळ नाकाचं फारच कुतूहल असतं. आपले विविध पेहराव, आपली संस्कृती, चित्रपट या सगळ्या गोष्टींचं त्यांना भयंकर आकर्षण आहे. कित्येकदा टॅक्सीतून जाताना टॅक्सी ड्रायव्हर आपल्याला हिंदी गाणी म्हणून दाखवतात. ‘आवाला हूं...’ (आवारा) हे त्यांचं सगळ्यात आवडतं गाणं आणि आमिर खान हा सगळ्यात आवडता नायक. अलीकडेच आलेला त्याचा ‘दंगल’ हा चित्रपट चीनमध्ये रेकार्ड ब्रेक करून गेला.\nइथे आल्यावर सर्वात प्रथम जाणीव झाली, इथली भाषा शिकणं अत्यावश्यक आहे याची. आज तरी स्मार्ट फोनमुळं ट्रान्स्लेशनचं ॲप वापरता येतं. दहा वर्षांपूर्वी ही सोय नव्हती. बोललेलं कळत नाही आणि लिहिलेलं वाचता येत नाही अशी परिस्थिती. ‘काला अक्षर भैंस बराबर’ म्हणजे काय ते चांगलंच कळलं. प्रत्येक गोष्टीला त्यांच्या भाषेत काहीतरी वेगळं नाव आहे. त्यावेळी इंग्रजी बोलणारी माणसंही क्वचितच दिसायची. ते अंड्याला ‘एग’ म्हणत नाहीत, संत्र्याला ‘ऑरेंज’ म्हणत नाहीत, पाण्याला ‘वॉटर’ म्हटलं तर यांना कळत नाही यांचे आकडे वेगळे. बरं जर्मनीतसुद्धा असंच होतं. पण निदान ती लिपी वाचता तरी येत असे. यांची लिपी म्हणजे नुसत्या रांगोळ्या. काय वाचणार कप्पाळ यांचे आकडे वेगळे. बरं जर्मनीतसुद्धा असंच होतं. पण निदान ती लिपी वाचता तरी येत असे. यांची लिपी म्हणजे नुसत्या रांगोळ्या. काय वाचणार कप्पाळ त्यामुळे सगळ्यात आधी बोलीभाषा शिकून घेतली. भाषा बोलता यायला लागल्याचा खूप फायदा झाला. तीन वर्षांसाठी उगाच कशाला मेहनत म्हणून लिहायला मात्र शिकले नाही. पण आता दहा वर्षं झाल्यावर मात्र त्याचं वाईट वाटतं.\nइथले लोक फार साधे आहेत, पण चौकशा खूप करतात. याचं मूळ कारण म्हणजे त्यांना आपल्याबद्दल अनेक गोष्टी जाणून घ्यायच्या असतात. याचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे, हे चिनी लोक खूप मेहनती आणि वेळेचे पक्के आहेत. आमच्या घरातली आया आणि वाहनचालक यांच्या कामावर यायच्या वेळेवर आम्ही घड्याळ लावू शकतो. हे लोक सगळी कामं अगदी मन लावून करतात. कामचुकारपणा त्यांना अजिबात ठाऊक नाही. दिलेलं काम कुठलीही हयगय न करता व्यवस्थित पूर्ण करायचं ही गोष्ट त्यांच्या रक्तातच आहे. हे लोक सतत हसतमुख असतात. कधीही वैतागलेले, कंटाळलेले दिसत नाहीत. अतिशय शिस्तबद्ध आहेत. शिस्त म्हणजे एवढी की दुपारच्या बारा साडेबाराला त्यांच्या जेवायच्या वेळी क्वचितच टॅक्सी मिळेल.\nअसे वेगवेगळे अनुभव घेत आम्ही शांघायमध्ये रुळायला लागलो. हळूहळू या देशाबद्दलच आकर्षण आणि कुतूहल वाढत होतं. चीनलासुद्धा आपल्यासारखाच अनेक वर्षं जुना इतिहास आहे. समृद्ध संस्कृती आहे. बऱ्याच गोष्टींमध्ये त्यांच्यात आणि आपल्यात साम्य आहे. हे सगळं लक्षात आलं आणि जसं हे लक्षात येऊ लागलं, तसा या देशात येऊन राहता आल्याचा आनंद झाला. आम्ही चीनबद्दल अधिकाधिक माहिती गोळा करू लागलो...\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nएक अंधारलेला दिवस महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nआयपीएलIPL 2021 : धक्कादायक...अजिक्य रहाणेला दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने दिला डच्चू, पाहा संघात कोणाला स्थान दिले\nफ्लॅश न्यूजDC vs PBKS : दिल्ली विरुद्ध पंजाब Live स्कोअर कार्ड\nदेशकरोना संकट; महाराष्ट्रासाठी उद्यापासून धावणार 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'\nनागपूरमी कारवाईच्या इशाऱ्यांना भीक घालत नाही; फडणवीस यांचे गृहमंत्र्यांना प्रत्युत्तर\nमुंबईकरोना रुग्णांना ऑक्सिजनची गरज का भासते\nआयपीएलIPL 2021 : मुंबई इंडियन्सला दिल��ली कॅपिटल्सने दिला धक्का, गुणतालिकेत घेतली मोठी भरारी\nआयपीएलDC vs PBKS IPL 2021 Live Score Update : दिल्लीचा पंजाबवर धडाकेबाज विजय, धवनची तुफानी फलंदाजी\nमुंबईभाजप नेते रेमडेसिवीर औषध कसं खरेदी करतात, नवा कायदा आलाय का, नवा कायदा आलाय का\nमोबाइलसॅमसंगच्या या स्मार्टफोनवर मिळतोय १० हजारांचा बंपर कॅशबॅक\nविज्ञान-तंत्रज्ञानऑनलाइन फ्रॉड झाल्यास घाबरू नका, तात्काळ या नंबरवर तक्रार करा अन् पैसे परत मिळवा\nहेल्थकोरफडीच्या रसाचे सेवन आणि वर्कआउट करून या महिलेनं घटवले तब्बल १२Kg वजन\nकार-बाइक१५ दिवसांत भारतात लाँच झाल्या या ३ जबरदस्त कार, पाहा तुमच्या बजेटमध्ये कोणती कार आहे\nमोबाइलअवघ्या १ मिनिटात या स्मार्टफोनची ३० हजार युनिटची विक्री, इतकी डिमांड का आहे, जाणून घ्या\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/03/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF.html", "date_download": "2021-04-19T09:21:06Z", "digest": "sha1:TLLTKPBUICQDRCJNS3WRC36V5KI2EOOX", "length": 18822, "nlines": 233, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "काँग्रेस, राष्ट्रवादीच्या गटनेत्यांना फटका | Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या गटनेत्यांना फटका\nby Team आम्ही कास्तकार\nनागपूर : काँग्रेसचे गटनेते तसेच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मनोहर कुंभारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते शेखर कोल्हे यांना आरक्षणाचा फटका बसला असून, त्यांचे मतदारसंघ महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. त्यामुळे त्यांना चार वर्षे थांबण्याशिवाय पर्याय राहिला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरच आता त्यांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.\nपन्नास टक्क्यांपेक्षा आरक्षणाची मर्यादा अधिक झाल्याने सर्वोच्च न्यायालया���्या आदेशावरून ओबीसींसाठी राखीव असलेल्या जिल्हा परिषदेच्या १६ सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. या सर्व जागा खुल्या प्रवर्गातून भरण्यातून भरण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला असून, नव्याने निवडणूक घेण्यात येणार आहे. या करिता १६ जागांसाठी आरक्षणाची सोडत काढण्यात आली. सदस्यत्व रद्द झालेल्यांमध्ये उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, विरोधी पक्ष नेते अनिल निधान, राष्ट्रवादीचे गट नेते चंद्रशेखर कोल्हे, पूनम जाधव, अर्चना भोयर, अवंतिका लेकुरवाळे, राजेंद्र हरडे, अर्चना गिरी, सुचिता ठाकरे, कैलास राऊत, भोजराज ठवकर, योगेश देशमुख, समीर उमप, ज्योती शिरसकर, रेवती बोरके, ज्योती राऊत यांचा समावेश आहे.\nसावरगाव, पारडसिंगा, वाकोडी, केळवद, करंभाड, वडोदा, डिगडोह, इसासनी डिगडोह\nयोगेश देशमुख (अरोली) , कैलास राऊत (बोथिया पालोरा), अनिल निधान (गुमथळा), राजेंद्र हरडे (नीलडोह), भोजराज ठवकर (राजोला) समीर उमप (येनवा) हे सदस्य बचावले असून, त्यांना पुन्हा लढण्याची संधी आहे.\nज्योती शिरसकर (वाकोडी), अर्चना भोयर (करंभाड), अवंतिका लेकुरवाळे (वडोदा), देवका बोडके (सावरगाव), अर्चना गिरी (डिगडोह-इसासनी) हे मतदारसंघ महिलांसाठी राखीव असून, येथे महिलाच सदस्य आहेत. त्यामुळे यांनाही परत संधी मिळू शकते.\nज्योती राऊत (गोधनी रेल्वे), पुनम जाधव (भिष्णूर सर्कल), सुचिता ठाकरे (डिगडोह) या मतदारसंघात महिला निवडून आल्या आहेत. त्यांच्या ऐवजी आता पुरुष सदस्यांना येथून लढण्याची संधी आहे.\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या गटनेत्यांना फटका\nनागपूर : काँग्रेसचे गटनेते तसेच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मनोहर कुंभारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते शेखर कोल्हे यांना आरक्षणाचा फटका बसला असून, त्यांचे मतदारसंघ महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. त्यामुळे त्यांना चार वर्षे थांबण्याशिवाय पर्याय राहिला नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरच आता त्यांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.\nपन्नास टक्क्यांपेक्षा आरक्षणाची मर्यादा अधिक झाल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून ओबीसींसाठी राखीव असलेल्या जिल्हा परिषदेच्या १६ सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. या सर्व जागा खुल्या प्रवर्गातून भरण्यातून भरण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला असून, नव्याने निवडणूक घेण्यात येणार आहे. या करित��� १६ जागांसाठी आरक्षणाची सोडत काढण्यात आली. सदस्यत्व रद्द झालेल्यांमध्ये उपाध्यक्ष मनोहर कुंभारे, विरोधी पक्ष नेते अनिल निधान, राष्ट्रवादीचे गट नेते चंद्रशेखर कोल्हे, पूनम जाधव, अर्चना भोयर, अवंतिका लेकुरवाळे, राजेंद्र हरडे, अर्चना गिरी, सुचिता ठाकरे, कैलास राऊत, भोजराज ठवकर, योगेश देशमुख, समीर उमप, ज्योती शिरसकर, रेवती बोरके, ज्योती राऊत यांचा समावेश आहे.\nसावरगाव, पारडसिंगा, वाकोडी, केळवद, करंभाड, वडोदा, डिगडोह, इसासनी डिगडोह\nयोगेश देशमुख (अरोली) , कैलास राऊत (बोथिया पालोरा), अनिल निधान (गुमथळा), राजेंद्र हरडे (नीलडोह), भोजराज ठवकर (राजोला) समीर उमप (येनवा) हे सदस्य बचावले असून, त्यांना पुन्हा लढण्याची संधी आहे.\nज्योती शिरसकर (वाकोडी), अर्चना भोयर (करंभाड), अवंतिका लेकुरवाळे (वडोदा), देवका बोडके (सावरगाव), अर्चना गिरी (डिगडोह-इसासनी) हे मतदारसंघ महिलांसाठी राखीव असून, येथे महिलाच सदस्य आहेत. त्यामुळे यांनाही परत संधी मिळू शकते.\nज्योती राऊत (गोधनी रेल्वे), पुनम जाधव (भिष्णूर सर्कल), सुचिता ठाकरे (डिगडोह) या मतदारसंघात महिला निवडून आल्या आहेत. त्यांच्या ऐवजी आता पुरुष सदस्यांना येथून लढण्याची संधी आहे.\nआरक्षण महिला women नागपूर nagpur सर्वोच्च न्यायालय ओबीसी निवडणूक निवडणूक आयोग रेल्वे\nआरक्षण, महिला, women, नागपूर, Nagpur, सर्वोच्च न्यायालय, ओबीसी, निवडणूक, निवडणूक आयोग, रेल्वे\nकाँग्रेस, राष्ट्रवादीच्या गटनेत्यांना फटका Congress, NCP Hit the group leaders\nकाँग्रेसचे गटनेते तसेच जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मनोहर कुंभारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते शेखर कोल्हे यांना आरक्षणाचा फटका बसला असून, त्यांचे मतदारसंघ महिलांसाठी आरक्षित झाले आहेत.\nइंडोनेशिया, अफगाणिस्तानला ४८ टक्के साखर निर्यात\nपुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगाम\nइंडोनेशिया, अफगाणिस्तानला ४८ टक्के साखर निर्यात\nपुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगाम\nकांदा काढणीच्या खर्चात २५ टक्क्यांवर वाढ\nकोट्यवधींच्या कर्जवसुलीसाठी स्थापन होणार तज्ज्ञांची समिती\nगोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे नुकसानग्रस्त भरपाईपासून वंचित\nपुणे जिल्ह्यातील धरणांत ७८ टीएमसी पाणीसाठा\nदेवळा बाजार समितीत नियमावली जाहीर\nलातूर : ११ हजार ४४७ क्‍विंटल हरभऱ्याची ‘नाफेड’कडून खरेदी\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\n(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nनोंदणी, ई-केवायसी आणि ट्रॅक स्थिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nऑनलाईन अर्ज, नोंदणी (प्रसूत सहाय्य)\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nराज्यनिहाय डायरेक्ट लिंक्स, नवीन पंचायत मतदार यादी\nपुणे जिल्ह्यातील धरणांत ७८ टीएमसी पाणीसाठा\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/saptarang/vaibhav-joshi-writes-about-jogva-movie-414051", "date_download": "2021-04-19T08:14:37Z", "digest": "sha1:BWZN2I4M4HOYNYHDAO3XWT2FMAUGL7T5", "length": 34255, "nlines": 240, "source_domain": "www.esakal.com", "title": "esakal | जीव रंगला...", "raw_content": "\nअर्थसंकल्प आणि तज्ज्ञांची मते\nप्रिय वाचकांनो आमच्या नवीन वेबसाईटवर आपले स्वागत आहे\nसध्या दरवर्षी मराठी सिनेसंगीतात साधारणतः तीनशेहून अधिक गाणी येतात. त्यात सर्वांत मोठा वाटा असतो तो प्रेमगीतांचा. गेली काही वर्षं एका पुरस्कार समितीत मी परीक्षक म्हणून काम बघत असल्यानं ही सर्वच गाणी निगुतीनं ऐकली जातात.\nसध्या दरवर्षी मराठी सिनेसंगीतात साधारणतः तीनशेहून अधिक गाणी येतात. त्यात सर्वांत मोठा वाटा असतो तो प्रेमगीतांचा. गेली काही वर्षं एका पुरस्कार समितीत मी परीक्षक म्हणून काम बघत असल्यानं ही सर्वच गाणी निगुतीनं ऐकली जातात. या गाण्यांपैकी काहींच्या चाली उत्तम असतात, काहींचं ध्वनिसंयोजन, गायन, तर काहींचे शब्द. काही गाण्यांमध्ये तर एकाहून अधिक गोष्टी उत्तम उतरलेल्या असतात. साहजिकच ही गाणी आपलं लक्ष वेधून घेतात, आयुष्याच्या प्रवासात थोडं अंतर आपल्यासोबत चालतात, आपला प्रवास सुकर करतात आणि मग एके दिवशी कुठल्या तरी वळणावर अलगद हात सोडवून घेतात. मात्र, दर काही वर्षांनी एखादं गाणं असं येतं, की ज्यातली एक अन् एक गोष्ट जमून आलेली असते. असं गाणं मनाच्या आतल्या कप्प्यात कायमचं जाऊन बसतं. यानंतरचा कुठलाच प्रवास आपण अशा गाण्याशिवाय करू शकत नाही. कारण, त्या गाण्याशी आपला जीव लागलेला असतो.\nजीव रंगला दंगला गुंगला असा, पिरमाची आस त���\nजीव लागला लाभला ध्यास ह्यो तुझा, गहिवरला श्वास तू\nसिनेमातल्या प्रेमगीतांमध्ये तेच ते शब्द येणं बरेचदा अपरिहार्य असतं. अशा वेळी महत्त्वाचं ठरतं की ते उतरतायत कोणत्या लेखणीतून सगळ्यांकडे तीच सुई आणि तोच धागा असूनही कुणी फार तर रफू करू शकतो आणि कुणी लीलया कशिदा विणून जातं. पहिल्या ओळीत अक्षरांच्या वारंवारितेत आपण गुंतायला लागतो आणि क्षणार्धात आपल्याला त्या नक्षीतलं सौंदर्य जाणवायला लागतं. खरं तर प्रेमात पडल्यानंतर कुणाचा तरी ध्यास लागणं हे ओघानं येणारच; पण या गाण्यातलं प्रेम इतर प्रेमगीतांपेक्षा वेगळं आहे हे लक्षात येतं, जेव्हा ध्यास ‘लाभला’ कानावर पडतं.\nसप्तरंगमधील आणखी लेख वाचण्यासाठी क्लिक करा.\nएखाद्याचा नुसता ध्यास ‘लाभला’ म्हणून जे लोक जगण्याचा सोहळा करू शकतात, त्यांचं प्रेम किती उच्च पातळीवरचं असेल फार कमी प्रेमगीतांमध्ये भावनेचा हिंदोळा इतक्या कमी वेळात प्रेमाकडून उंच समर्पणाकडे जातो. आस, ध्यास, श्वास असे शब्द कितीतरी गाण्यांमध्ये ऐकायला-वाचायला मिळतात; पण आपल्या जिवलगाला ‘गहिवरला’ श्वास किती जण म्हणू शकतात फार कमी प्रेमगीतांमध्ये भावनेचा हिंदोळा इतक्या कमी वेळात प्रेमाकडून उंच समर्पणाकडे जातो. आस, ध्यास, श्वास असे शब्द कितीतरी गाण्यांमध्ये ऐकायला-वाचायला मिळतात; पण आपल्या जिवलगाला ‘गहिवरला’ श्वास किती जण म्हणू शकतात अशा छोट्या छोट्या गोष्टींनी ती वीण आपल्या डोळ्यांदेखत गर्भरेशमी होऊन जाते.\nपैलतीरा नेशिल, साथ मला देशिल, काळिज माझं तू\nसुख भरतीला आलं, नभ धरतीला आलं, पुनवंचा चांद तू\nआशंका आणि आश्वस्तता यांच्या हिंदोळ्यावरची दोलायमान मनःस्थिती सांगणारे शब्द फार लोभस उतरले आहेत. म्हणाल तर, त्यात खात्री आहे आणि म्हणाल तर, त्यात प्रश्नचिन्हही आहे. पैलतीरा नेशिल(ना), साथ मला देशिल(ना), साथ मला देशिल(ना), कारण शेवटी तूच माझं काळीज आहेस असा हवाला दिला/मागितला जातो. या जगात शेवटपर्यंत साथ फक्त काळीजच देतं हे त्रिकालाबाधित सत्य; पण ते ठासून न सांगता हळुवारपणे आपल्या जिवलगालाच काळीज म्हणून वचनात बांधून घेतलं जातं. ‘सुख भरतीला आलं, नभ धरतीला आलं, पुनवंचा चांद तू’ या ओळीत वरकरणी यमकांचं सौंदर्य दिसतं; पण त्याहून सुंदर त्याला एक आतला पदर आहे. भरती, नभ आणि धरती या तिपेडी धाग्यांत हलकेच चंद्राला ओवून संजयजींनी एक विलक्षण परिणाम साधला आहे. माझ्यासाठी तू पुनवंचा चांद, तुझ्या-माझ्या ओढीमुळे नभ धरतीला आलं, पर्यायाने चांद धरतीला आला, आता (सुखाला) जगावेगळी भरती आल्याशिवाय राहील काय, असा एकाच ओळीत उलट प्रवाससुद्धा मांडला जातो. ‘उत्तम विणकर तो, ज्यानं विणलेल्या नक्षीची मागची बाजू जरी पाहिली तरी गुंता न दिसता एक वेगळी नक्षी दिसते,’ असं म्हणायचं झालं तर त्याचं हे अप्रतिम उदाहरण.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nखुळं आभाळ ढगाळ, त्याला रूढींचा इटाळ,\nमाझ्या लाख सजणा ही काकणांची तोड माळ तू\nजन्मापासून ज्या मनावरचं मळभ हटलेलं नाहीये, त्या मनाला गोंजारताना माझ्या ‘लाख’ सजणा ही हाक सगळ्याच ढगाळलेल्या मनांना मुळापासून हलवून टाकते. गीतकारांना गाणं लिहिताना अनेक विशेषणं भुरळ घालत असतात. आपलं गाणं वेगळं दिसावं, उठून दिसावं म्हणून त्या क्षणी बळी पडायलाही होतं; पण त्या मोहक गुंत्यातून संजयजी अलगद आपला पाय काढून घेतात. बुद्धीपेक्षा काळजाचं म्हणणं ऐकत ‘लाख’ सजणा लिहितात.\nकाही गाणी चालींवर लिहिली जातात, काहींच्या शब्दांना चाल दिली जाते. या गाण्याची एक ओळ आधी तयार होती आणि मग चाल झाल्यावर उरलेल्या ओळी लिहिल्या गेल्या हे ऐकल्यावर विश्वास बसत नाही. कारण, या उंची कशिद्यात अवघडलेल्या हातांनी घातलेला एकही टाका नाहीये. दैवी प्रतिभेचे कलाकार एकत्र आल्यानंतर काय चमत्कार होऊ शकतो हे आपल्याला माहीत असावं म्हणून सांगतो,\nचांद सुगंधा येईल, रात उसासा देईल\nसारी धरती तुझी, रुजव्याची माती तू\nयातली पहिली ओळ आधी लिहिलेली होती, ज्यावरून अजय-अतुल यांनी एक अप्रतिम चाल तयार केली. गाण्यात मध्यात येणाऱ्या या ओळींनी अजय–अतुल यांना प्रारंभाकडे कसं नेलं असेल या कडव्यातली दुसरी ओळ तर रेकॉर्डिंग सुरू झालेलं असताना, संजयजींनी स्टुडिओत पोहोचताना, टॅक्सीत बसून फोनवर सांगितली आहे. भर गर्दीत असताना ‘रुजव्याची माती’ कसं सुचतं या कडव्यातली दुसरी ओळ तर रेकॉर्डिंग सुरू झालेलं असताना, संजयजींनी स्टुडिओत पोहोचताना, टॅक्सीत बसून फोनवर सांगितली आहे. भर गर्दीत असताना ‘रुजव्याची माती’ कसं सुचतं या प्रश्नांची उत्तर कुणाकडेच नाहीत आणि तेच बरं. कारण, हे गाणं ‘जादू’ करतं, हातचलाखी नाही.\nराष्ट्रीय पुरस्कारानं गौरवल्या गेलेल्या ‘जोगवा’ चित्रपटातलं हे सर्वांगसुंदर गाणं पडद्य���वर विणताना दिग्दर्शक राजीव पाटील आणि छायाचित्रकार संजय जाधव यांनी कळस गाठला आहे. हरिहरनजी आणि श्रेया घोषाल यांच्या मखमली आवाजातलं हे गाणं पहिल्या स्वरापासून आपल्या मनावर प्रेमाची, मायेची, वात्सल्याची ऊब पांघरतं. अशी काही गाणी ऐकताना डोळ्यांना न दिसणाऱ्या गोष्टींनाही ‘स्पर्श’ असतो ही सतत जाणवत राहतं.\nएकेक सूर, एकेक शब्द हळूहळू मनात झिरपत जातो...अगदी आतल्या कप्प्यापर्यंत. संजयजी, काय लिहिलंय, सर लहान तोंडी मोठा घास; पण शेवटी इतकंच म्हणतो,\nखुळं काळिज हे माझं, दिलं ‘शब्दांना’ आंदण\nअशा ‘शाईनं’ ‘रेखिन’ माझ्या जल्माचं गोंदण\n(सदराचे लेखक हे कवी आणि सिनेगीतकार आहेत.)\nवाचकहो, तुमचे अभिप्राय जरूर कळवा आणि सन २००० नंतरच्या अमुक एका गाण्याबद्दल लिहिलं जावं असं तुम्हाला वाटत असेल तर हक्कानं सांगा...\nराकट, रांगडे ‘सरसेनापती हंबीरराव’\nसोशल मीडियावर ‘सरसेनापती हंबीरराव’चे पहिले पोस्टर रिलीज झाले आहे, त्यावर तुमची पहिली प्रतिक्रिया - सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित झाल्यावर ते व्हायरल होणे आणि प्रेक्षकांना आवडणे, ही गोष्ट कोणत्याही सिनेमासाठी महत्त्वाची असते. रसिक प्रेक्षकांना पोस्टर किती आवडते, यावरच चित्रपटाचे यश ठरते. सिनेम\nसत्तरच्या दशकात महाविद्यालयीन तरुणांना पार्टी वगैरे करण्याचे धाडस होऊ लागले होते; पण मध्यमवर्गातील मुलांच्या पार्ट्या सोज्वळ आणि शालीन असायच्या. समोसा, सॉस, चहा असा मेनू. थोडं बजेट अधिक असेल तर शीतपेय. चेहऱ्यावर शालीनतेचा भाव घेऊन, अवघडलेपण सांभाळत मुश्‍किलीने चार-दोन मुली सामील व्हायच्या.\nआता इंग्रजी शिका घरबसल्या तेही एका क्लिकवर\nइंग्रजीची भीती अनेकांना वाटत असते. आपल्या समोर एखादी व्यक्ती अस्खलित इंग्रजीत बोलत असेल, तर आपल्यालाही त्याच्यासारखे बोलण्याची इच्छा आपोआप होते. इंग्रजी शिकविण्याचे सध्या अनेक वर्ग उपलब्ध आहेत. तसेच, काही पुस्तकेही बाजारात मिळत आहेत. पण इंग्रजी बोलण्यासाठी, समजण्यासाठी तुमच्या हातातील स्मा\nलॉकडाऊमध्ये अमिताभ यांनी शेअर केला 'हा' व्हिडिओ, हसून हसून व्हाल लोटपोट\nमुंबई- देशभरात कोरोनाचा हाहाकार माजला आहे. परिस्थिती आणखी गंभीर होऊ नये यासाठी ३१ मे पर्यंत हा लॉकडाऊन आता वाढवण्यात आला आहे.त्यामुळे देशातील जनतेमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटीपर्��ंत सगळेच घरात बसून आहेत त्यामुळे सगळ्यांच्या मनात निराशा आहे. अशांतच काही सेलिब्रिट\nमहाराष्ट्राचा इतिहास रुपेरी पडद्यावर येणं आवश्‍यक\nमुंबई : महाराष्ट्राला शूरवीरांचा मोठा इतिहास लाभला आहे. त्याच इतिहासातील सोनेरी पान म्हणजे सरदार तानाजी मालुसरे. त्यांच्याच जीवनावर आधारीत \"तान्हाजी... द अनसंग वॉरियर' या चित्रपटाने तीनशे कोटी रुपयांचा व्यवसाय केला ही नक्कीच आनंदाची बाब आहे. महाराष्ट्रातील अशा शूरवीरांचा इतिहास रुपेरी\n'थप्पड'नंतर तापसीचा थ्रिलर कॉमेडी 'लूट लपेटा'\nअलीकडच्या काळात हुशार अभिनेत्री तापसी पन्नूने चांगीलच पकड घेतली असून, चांगल्या विषयांवील चित्रपट करण्याकडे तिचा ओढा वाढला आहे. पिंक, बेबी, नाम शबाना, बदला, सांड की आँख, मुल्क अशा उत्तम कथानक असलेल्या चित्रपटांमध्ये तिने अभिनयाची झलक दाखवली आहे. इन्स्टाग्रामवरून तिने आता तिच्या आगामी चित्रप\n'तू मुलगी आहेस का'; असं विचारणाऱ्यांना इरफान खानच्या मुलाचं उत्तर\nआपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारा दिवंगत अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबिल सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. इन्स्टाग्राम अकाऊंटवर तो अनेकदा वडिलांचे जुने फोटो, व्हिडीओ पोस्ट करत असतो. बाबिलने काही दिवसांपूर्वीच स्वत:चा एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोमध्ये त्याने फेसमास्क\nमहाराष्ट्रात लॉकडाऊनचे संकेत ते अमेरिकेत पुन्हा गोळीबार; वाचा एका क्लिकवर\nजगभरात कोरोनाने थैमान घातलं असून देशातील कोरोना रुग्णांची संख्याही झपाट्यानं वाढत चालली आहे. यातही देशात सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळत असून या पार्श्वभूमीवर राज्यात पुन्हा लॉकडाउन होण्याचे संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. दरम्यान, मुंबईत गेल्या काही दिवसात ४ हजारा\n25 फूट उंचीवरच्या दोरीवरून चालत होती ती...\nअमरावती : अल्पवयीन मुलांकडून धोकादायक पद्धतीने डोंबारी खेळ दाखवून पैसे कमविणाऱ्याच्या ताब्यातून दहा वर्षांची मुलगी आणि बारा वर्षांच्या मुलाची सुखरुप सुटका केली. त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या हालचाली चाईल्ड लाइनने सुरू केल्या आहेत. येथील प्रभात सिनेमा गृहासमोरील चौकात ही कारवाई के\nनवे नाटक : इशारो इशारो में (Review)\nअबोल मनाचा बोलका आविष्कार म्हणजे ‘इशारो इशारो में’. या नाटकाचं पोस्टर पा��िल्यावर सागर कारंडे याचे छायाचित्र ठळकपणे दिसतं. त्यावरून ‘चला हवा येऊ दे’ छापाचं काहीतरी असेल, असं काहीसं वाटतं. पण नाटक प्रत्यक्षात सुरू होऊन पुढं सरकतं, त्या वेळी अबोल इशाऱ्यातून उमटणाऱ्या चैतन्याची लहर मनाचा ताबा\nट्रेंडी ‘अन्नपूर्णा’ : बहानाही ‘काफी’\nआजच्या काळात कॅफेज हा एक मोठा व्यवसाय आहे. ‘स्टारबक्स’, ‘कोस्टा कॉफी’ अशा कॅफेजनी आपलं जाळं जगभर पसरलं आहे. ‘स्टारबक्स’च्या जगभर आठ हजारपेक्षा जास्त शाखा आहेत. सन १९७१ ला सुरू झालेलं स्टारबक्स जगभरात त्यांच्या कॉफीच्या विशिष्ट चवीकरता सर्वांत जास्त प्रसिद्ध आहे.\nकरमणुकीच्या संकल्पनेपलीकडे जाऊन चित्रपटाचा आस्वाद सर्वसामान्य रसिकांना घेता यावा यासाठी राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया यांच्यातर्फे दरवर्षी चित्रपट रसास्वाद शिबिर आयोजित केले जाते. या वर्षीचे पंधरावे शिबिर 1 ते 7 नोव्हेंबर या कालावधीमध्ये ऑनलाइन घेतले ज\nVikun Taak Review : मनोरंजनासह सामाजिक विषयावर भाष्य करणारा 'विकून टाक'\nमराठी चित्रपट - विकून टाक\nबाप-लेकीचं नातं आणि इरफानच्या इंग्रजीची कॉमेडी, पाहा ‘अंग्रेजी मीडियम’चा ट्रेलर\nमुंबई : 2020 हे वर्ष प्रेक्षकांसाठी नक्कीच खूप खास आहे. या वर्षात अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज आहेत. इरफान खान गेल्या वर्षभरापासून न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर या कर्करोगाशी लढा देत आहे. त्यानंतर आता तो बॉलीवूडमध्ये पुनरागमन करणार आहे. त्याचा 'अंग्रेजी मीडियम' हा सिनेमा लवकरच\nVideo : आता 'जेम्स बाँड'ही बोलू लागला मराठी; पाहा भन्नाट ट्रेलर\nहॉलिवूड अभिनेता डॅनियल क्रेगने साकारलेलं आणि जगभर लोकप्रिय झालेलं पात्र म्हणजे जेम्स बाँड. या जेम्स बाँडने जगभरातील अनेक सिनेरसिकांचं मनोरंजन केलं आहे. या जेम्स बाँड सीरिजमधला २५ वा चित्रपट 'नो टाइम टू डाय' येत्या काही दिवसांत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.\nसचिन पिळगांवकर यांचे क्वारंटाईन वर्कआऊट...\nमुंबई: सध्या करोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता संपूर्ण देशात २१ दिवस लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. या २१ दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये कोणीही घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. या लॉकडाऊनमुळे प्रत्येक जण\n'आई कुठे काय करते' मालिकेच्या टीमने घरातूनच शूट केला सीन.. पहा व्हिडिओ\nमुंबई- कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे सध्या संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरु आहे..अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणत्याच गोष्टींना परवानगी देण्यात आलेली नाही..मनोरंजन क्षेत्रही याला अपवाद नाही..मराठी सिनेसृष्टीपासून ते पार हॉलीवूडपर्यंत सगळ्यांचेच शूटींग सध्या बंद आहे..याचकारणामुळे टीव्हीवरही सध्या\n‘गुगल’च्या मक्तेदारीला अमेरिकेत आव्हान;प्रभावाचा गैरवापर केल्याची टीका\nवॉशिंग्टन - ‘गुगल’ कंपनीने (google) त्यांच्या सर्च इंजिनद्वारे (Search engine) ऑनलाइन (online) बाजारात बेकायदा मक्तेदारी प्रस्थापित केली असून त्यामुळे ग्राहक आणि जाहीरातदारांच्या हक्कांवर गदा येत आहे, असा आरोप करत अमेरिकेतील ५० पैकी ३८ राज्यांनी फेडरल न्यायालयात अविश्‍वासदर्शक याचिका दाखल\nयुनायटेड चॅम्पस ट्रॉफी फुटबॉल शनिवारपासुन\nगडहिंग्लज : येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे युनायटेड चॅम्पस ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (ता.29) फेब्रुवारीपासून या स्पर्धेला प्रारंभ होईल. बारा वर्षाखालील वयोगटासाठी दोन दिवस होणाऱ्या या स्पर्धेत सोलापूर, मिरज, बेळगाव, कोल्हापूर, निपाणी आणि स्थानिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87/", "date_download": "2021-04-19T08:43:30Z", "digest": "sha1:N5QOP7MCYJGO4NEMGUNPGUUS2LFCULAR", "length": 8263, "nlines": 117, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "सागर डिस्कोर्स परिषदेचे आज उपराष्ट्रपतींच्या हस्ते उद्धाटन | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर सागर डिस्कोर्स परिषदेचे आज उपराष्ट्रपतींच्या हस्ते उद्धाटन\nसागर डिस्कोर्स परिषदेचे आज उपराष्ट्रपतींच्या हस्ते उद्धाटन\nगोवा खबर : उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते आज सायंकाळी पाच वाजता सागर-डिस्कोर्स परिषदेचे उद्घाटन होईल. फोरम फॉर इंटीग्रेटेड नॅशनल सेक्युरिटी तथा फिन्स संस्थेने परिषदेचे आयोजन केलेले आहे. परिषदेविषयी फिन्सचे अध्यक्ष लेफ्टनंट जनरल डॉ. डी. बी. शेकटकर व सरचिटणीस बाळ देसाई यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली. इस्त्रोचे माजी चेअरमन डॉ. किरण कुमार यांच्यासह अनेक संशोधक, विविध देशांचे राजदूत वगैरे परिषदेत सहभागी होतील.\nसागरी सुरक्षा व अ��तराळ सुरक्षा ह्या महत्त्वाच्या गोष्टी झालेल्या आहेत. गोवा तर सागरी सुरक्षेसाठी पुढील शंभर वर्षे तरी, उत्तम ठिकाण बनून राहिल. गोवा-सावंतवाडी ते रत्नागिरीपर्यंतचा पट्टा हा त्यासाठी योग्य आहे, असे शेकटकर म्हणाले. देशातील तरुण संशोधन हे कर्तृत्ववान आहेत, असे ते म्हणाले. परिषदेत अंतराळाविषयी विचारांचे आदानप्रदान होईल. गटश: चर्चा होतील. जपान, इस्रायल, रशिया, फ्रान्स, अमेरिका, जर्मनीच्या राजदुतांना परिषदेसाठी निमंत्रित करण्यात आले आहे. अंतराळ संशोधन, अंतराळ तंत्रज्ञान, अंतराळ अर्थव्यवस्था, अंतराळ-भूभाग आणि समुद्राचे एकत्रिकरण अशा विविध विषयांवर परिषदेच चर्चा होणार आहे. परिषदेत होणारे ठराव आणि शिफारशींची माहिती युनोलाही पाठविली जाणार आहे, असे देसाई यांनी सांगितले.\nईस्रोचे चेअरमन डॉ. जी. साथिश रेड्डी हे समारोप सोहळ्य़ावेळी भाषण करतील. डॉ. अनिल काकोडकर, डॉ. किरण कुमार, डॉ. के. राधाकृष्णन आदी परिषदेत भाग घेतील. 25 ऑक्टोबरपर्यंत परिषद चालणार आहे.\nPrevious articleघरच्या बागेत गांजा लागवड करण्याऱ्या युवकास अटक\nNext articleव्हीएमएसआयआयएचईतर्फे प्रतिष्ठित आचारी पुरस्कार 2018\nबोर्डाचे वारसा महत्व राखून ठेवून विकासाला चालना देऊ : विजय सरदेसाई\nसक्षम नेत्यांच्या कमतरतेमुळे भाजपने केला गोवा उध्वस्त : चोडणकर\n‘टीका उत्सव’ स्तुत्य उपक्रम..\nगोवन्स अगेन्स्ट कोरोना मोहिमेने केला गोवेकरांच्या मनाला स्पर्श:आप\nजैवविविधता संवर्धन पुरस्कारासाठी नामांकने\nगोव्यात ‘एन्.आर्.सी.’ लागू करा \nतेल गळती गोळा करण्याच्या जहाजाचा सुभारंभ\nप्राप्तिकर विभागाच्या छाप्यांमध्ये परदेशी मालमत्ता सापडली\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nदिवाळखोर भाजप सरकारचा दंडाच्या शुल्कावर तिजोरी भरण्याचा डाव, उत्सव काळात १४४...\nजिल्हा पंचायत निवडणुकीसाठी भाजपचे 18 उमेदवार जाहीर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A5%A9%E0%A5%A7%E0%A4%91%E0%A4%97%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8-%E0%A4%A8%E0%A5%87/", "date_download": "2021-04-19T10:21:46Z", "digest": "sha1:KNOLFXZVVYWPHRIBOBUYJNEXUQVTMRFX", "length": 6715, "nlines": 118, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "३१ऑगस्टपासून दोन दिवस नेत्रावळी माटो��ी बाजार | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर ३१ऑगस्टपासून दोन दिवस नेत्रावळी माटोळी बाजार\n३१ऑगस्टपासून दोन दिवस नेत्रावळी माटोळी बाजार\nगोवा खबर :अटल ग्राम विकास संस्थेने मडगांव येथील लोहिया मैदानावर ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत दोन दिवस नेत्रावळी माटोळी बाजार २०१९ चे आयोजन केले आहे.\nया बाजारात ग्रामीण महिला स्वंय मदत गट भाग घेणार आहेत. ग्रामीण महिलांमध्ये उध्य़ोजकतेची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने या बाजाराचे आयोजन केले आहे.\nउपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर हे विरोधी पक्षनेते दिगंबर व्ही कामत, लोकसभेचे खासदार फ्रांसिस सार्दीन, राज्यसभेचे खासदार विनय तेंडुलकर आणि सांगेचे आमदार प्रसाद गांवकर आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत बाजाराचे उद्घाटन करतील.\nPrevious articleपंतप्रधानांच्या हस्ते उद्या योग पुरस्कारांचे वितरण आणि 12 आयुष स्मृती टपाल तिकिटांचे अनावरण\nNext articleमुख्यमंत्र्यांच्याहस्ते देवस्थान नियम पुस्तकाचे प्रकाशन\nबोर्डाचे वारसा महत्व राखून ठेवून विकासाला चालना देऊ : विजय सरदेसाई\nसक्षम नेत्यांच्या कमतरतेमुळे भाजपने केला गोवा उध्वस्त : चोडणकर\n‘टीका उत्सव’ स्तुत्य उपक्रम..\nतीन वेळा तलाक विषयी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे पंतप्रधानांकडून स्वागत\nपेडणे शिगमोत्सवात उद्या सलाम गोवा\nजनतेच्या माथी आपल्या नाकर्तेपणाचे खापर फोडणाऱ्या मुख्यमंत्र्यानी ताबडतोब पायउतार व्हावे:काँग्रेस\nमुकेश कुमार गुप्ता आणि राज कुमार यांची एलआयसीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती\nपणजी पोटनिवडणुकीसाठी 75.25 टक्के मतदान\nडिप्लोमा नर्सिंग कार्यक्रमाची माहिती पुस्तिका उपलब्ध\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nमहर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने ‘रोगांची कारणे, उपचार आणि प्रतिबंध यांविषयी समग्र...\nउद्यापासून गोव्यात पूर्ववत सुरु होणार बीफ विक्री\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00239.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/5834", "date_download": "2021-04-19T09:03:13Z", "digest": "sha1:WVFHLGTL7WMLQAAA7CK362GV4DYG3UWQ", "length": 8627, "nlines": 143, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "A PHP Error was encountered", "raw_content": "\nक्रांतीची ज्वाला भडकली 4\n'अरे, ही तर छबी ती पुरुषाचा पोषाख घालून आली होती. प्रियकराच्या रक्षणासाठी आली होती. त्याच्यासाठी प्राणार्पण करायला आली होती. रक्तबंबाळ होऊन ती पडली होती. दिलीप तिच्याजवळ बसला.'\n'तू माझ्यासाठी गोळी घेतलीस\n'या उदरात प्रेम आहे. या गोळीच्या वेदना नाहीत. मी तर आता मरणार; परंतु एका गोष्टीची क्षमा करा.'\n'तू माझ्यासाठी प्राण दिलेस. मी काय क्षमा करू\n'तुम्ही लिलीसाठी चिठठी दिलीत, ती मी नेऊन दिली नाही. मत्सर मनात आला. क्षम्य नाही का तो एखादे वेळेसही लिलीचा मला हेवा नये का वाटू एखादे वेळेसही लिलीचा मला हेवा नये का वाटू तुमचं प्रेम तिला मिळावे व मला एक कणही नये का मिळू तुमचं प्रेम तिला मिळावे व मला एक कणही नये का मिळू परंतु ती चूक झाली. मी फसवलं तुम्हाला, ही पाहा ती चिठठी. ही घ्या. क्षमा करा. म्हणा क्षमा म्हणून. जरा माझं डोकं तुमच्या मांडीवर घ्या. एक क्षणभर.'\nत्याने तिचे डोके मांडीवर घेतले. तिने त्याचा हात हातात घेऊन प्राण सोडले. दिलीप उठला. लिलीला त्याचा शेवटचा निरोप शेवटी नाहीच मिळाला. कोण नेईल निरोप एक तरुण तयार झाला. तो म्हणाला, 'मी जातो.'\nतो तरुण कसा तरी गेला. मोठया शर्थीने लिलीच्या पत्त्यावर गेला. ती चिठ्ठी त्याच्या हातात होती. तो त्या घरात जाणार, इतक्यात वालजी तेथे भेटला.\n'ही चिठठी द्यायची आहे.' तो तरुण म्हणाला.\n'मी जातो तर. तिकडे लढाई सुरू आहे.'\nतो तरुण निघून गेला. वालजीने ती चिठ्ठी वाचली. लिलीच्या प्रियकराची शेवटची चिठठी. लिलीच्या प्रियकराचे प्राण वाचवण्यासाठी त्याला जाणे प्राप्त होते. दिलीप जर मेला तर लिलीचा आनंद नष्ट होईल. लिलीसाठी दिलीपला जगणे जरूर होते. वालजीने चिठठी तशीच स्वत:जवळ ठेवली. तो निघाला. तोही त्या क्रांतिकारकांच्या वाडयात आला. त्यांच्यात तो मिळून गेला. ती तोफ कोणाला नीट डागता येत नाही. वालजीने ती सुरू केली. क्रांतिकारकांकडचा तोफेचा गोळा धुडूम धुडूम. इतक्यात वालजीच्या दृष्टीस कोण पडले धुडूम धुडूम. इतक्यात वालजीच्या दृष्टीस कोण पडले दोघे एकमेकांकडे पाहात राहिले.\nअभगिनी व तिची लहान मुलगी 1\nअभगिनी व तिची लहान मुलगी 2\nअभगिनी व तिची लहान मुलगी 3\nअभगिनी व तिची लहान मुलगी 4\nअभगिनी व तिची लहान मुलगी 5\nअभगिनी व तिची लहान मुलगी 6\nअभगिनी व तिची लहान मुलगी 7\nअभगिनी व तिची लहान मुलगी 8\nअभगिनी व तिची लहान मुलगी 9\nअभगिनी व तिची लहान मुलगी 10\nक्रांतीची ज्वाला भडकली 1\nक्रांतीची ज्वाला भडकली 2\nक्रांतीची ज्वाला भडकली 3\nक्रांतीची ज्वाला भडकली 4\nक्रांतीची ज्वाला भडकली 5\nक्रांतीची ज्वाला भडकली 6\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/bollywood-news/marathi-movie-goshta-eka-paithanichi-teaser-released/articleshow/75678740.cms?utm_source=Whatsapp_Wap_stickyAS&utm_campaign=mtmobile&utm_medium=referral", "date_download": "2021-04-19T08:54:52Z", "digest": "sha1:BCPBPTBKXFRHUPYVJUC6FSQC6G54WTOO", "length": 11324, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n'कधी कधी आपल्याकडे खूप पैसा असावा असं वाटतं...'\nया लॉकडाउनमध्ये कोणतेही सिनेमे प्रदर्शित होत नाहीत. पण मराठी सिनेप्रेमींसाठी एक नवा कोरा सिनेमा येऊ घातला आहे. गोष्ट एका पैठणीची सिनेमाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला.\n'कधी कधी आपल्याकडे खूप पैसा असावा असं वाटतं...'\nमुंबई- प्रत्येकाच्या मनात काही स्वप्नं असतात. काही साधी सोपी, तर काही कठीण परीक्षा घेणारी. कधी ही स्वप्नं पूर्ण होतात आणि भरपूर समाधान देतात. तर कधी काही स्वप्नं अपूर्ण राहतात आणि मनाचा तळ ढवळून टाकणारी अस्वस्थता देतात. पण आशा निराशेने सजलेला हा स्वप्नांचा पाठलाग फार सुंदर असतो. एखाद्या पैठणी सारखा... रंगीत, तलम, मुलायम... नायिकेच्या मनातल्या अशाच गोजिऱ्या स्वप्नांचा प्रवास 'गोष्ट एका पैठणीची' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.. या चित्रपटाचा तरल असा टीझर नुकताच सोशल मीडियाद्वारे सादर करण्यात आला.\n'किसी को आखिरी दीदार करना हो तो आगे आ जाए'\nप्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स सोबतच लेकसाइड प्रोडक्शन पैठणीची निर्मिती करत आहेत. अक्षय विलास बर्दापूरकर, अभयानंद सिंग आणि चिंतामणी दगडे हे चित्रपटाचे निर्माते आहेत. शंतनू गणेश रोडे यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात सायली संजीव, सुव्रत जोशी, शशांक केतकर, मिलिंद गुणाजी आदी कलाकार आपल्या भेटीस येणार असून अन्य कलाकार मंडळींची नावे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.\nजितेंद्र जोशीचं पहिलं रॅप साँग ऐकलं का\nपैठणी म्हणजे प्रत्येक स्त्रीसाठी हळवा कोपरा असतो. टीझरमधून पैठणीच्या स्वप्नाची झलक दिसत असून, त्यामुळे हा टीझर समस्त महिला वर्गाच्या नक��कीच पसंतीला उतरेल यात शंका नाही. लवकरच आता हा चित्रपट आपल्या भेटीस येणार आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nअमेरिका जास्त सुरक्षित ; सनी लिओनी मुंबईतून थेट लॉस एंजिलिसमध्ये महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nविदेश वृत्तमंगळ ग्रहावर आज नासाचे हेलिकॉप्टर करणार उड्डाण; पाहा लाइव्ह\nमुंबईमहाराष्ट्राला करोनाचा विळखा; दर तीन मिनिटाला एका करोनाबाधिताचा मृत्यू\nमुंबईऑक्सिजनची मागणी कमी करा म्हणजे काय; थोरातांनी गोयलांना फटकारले\nआयपीएलIPL 2021: चेन्नईची आज राजस्थान विरुद्ध लढत, धोनी संघात हा बदल करणार का\nगप्पाटप्पास्वीटू आणि तुझ्यात काय साम्य आहे\nदेश'ऑक्सिजनच्या मागणीवर नियंत्रण ठेवा', गोयल यांच्या सल्ल्यावर विरोधकांची टीका\nगुन्हेगारीप्रेमासाठी तरूणी मुंबईहून झारखंडला गेली; सोबत लाखो रुपये, दागिने होते, तिथे घडलं भलतंच\nअमरावतीपेरणीसाठी सोयाबीन विकत घेताय; घरीच करुन पाहा 'हा' प्रयोग\nमोबाइलWhatsapp आता गुलाबी रंगाचे होणार या व्हायरल मेसेजला क्लिक करू नका, अन्यथा....\nअंक ज्योतिषसाप्ताहिक अंकभविष्य १८ ते २४ एप्रिल २०२१ : हा आठवडा तुमच्यासाठी कसा फायदेशीर आहे जाणून घ्या जन्म तारखेवरून\nफॅशनअंबानींच्या पार्टीसाठी ऐश्वर्याने परिधान केला होता ‘हा’ ग्लॅमरस ड्रेस, सर्वांची नजर तिच्यावरच खिळून होती राहिली\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगडिलिव्हरीनंतर दोन महिन्यांत तारा शर्माने 'या' पद्धतीने केलं १२ किलो वजन कमी, हे होतं रूटीन\nमोबाइल5000mAh बॅटरीसोबत Oppo A54 स्मार्टफोन भारतात लाँच, खरेदीवर १००० रुपयांची सूट\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahajobs.org.in/coronavirus-lockdown-in-aurangabad-nanded-beed-jalna-was-withdrawn-but-parbhani-hingoli-lockdown/", "date_download": "2021-04-19T09:36:42Z", "digest": "sha1:O6JBDGLQ5BNA3KQU5FPRLY6RIRBRKUPB", "length": 9517, "nlines": 64, "source_domain": "www.mahajobs.org.in", "title": "Coronavirus Lockdown in Aurangabad Nanded Beed Jalna was withdrawn but Parbhani Hingoli lockdown | महा जॉब्स", "raw_content": "\nपरभण��� : “राजा बोले अन् दल हाले” ही जुनी प्रचलीत म्हण आता बदलून “नेता बोले अन् लॉकडाऊन हाले” अशी करावी लागणार आहे. कारण ज्या जिल्ह्यांना स्थानिक नेतृत्व आणि पालकमंत्री आहेत. त्या जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन घोषित केल्यानंतरही ते मागे घेण्यात आले. मात्र मुंबईकर पालकमंत्री असलेल्या परभणी आणि हिंगोली जिल्ह्याला इतर जिल्ह्यांच्या तुलनेने रुग्ण कमी असतानाही संचारबंदीचा सामना करावा लागत आहे.\nकोरोनाची दुसरी लाट आली अन् मागच्या वर्षीपेक्षा भीषण परिस्थिती महाराष्ट्रावर ओढावली. देशात सार्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण आणि मृत्यूदर असलेले मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड आणि अहमदनगर हे 8 जिल्हे महाराष्ट्रातील आहेत. प्रतिदिन हजारोंच्या संख्येने रुग्ण वाढत आहेत. शिवाय अनेक रुग्णांना कोरोनामुळे जीवही गमवावा लागत आहे. हे थांबवण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे हे ना शासनाला कळतंय, ना जिल्हा प्रशासनाला. त्यामुळे लावा लॉकडाऊन अन् बंद पाडा शहर हे एकमेव धोरण सध्या अवलंबविलं जात आहे.\nमुंबईत दिवसागणिक 5 हजार, पुण्यात 3 हजार,नागपुरात 6 हजार, औरंगाबादेत 1500 ते 2000, नांदेड 1000 अशी धडकी भरवणारी कोरोना रुग्णांची आकडेवारी या मोठ्या महानगरांची आहे. आता यातील मुंबई, पुण्यात निर्बंध आहेत. मात्र पुर्णतः ही शहर बंद नाहीत. औरंगाबाद, नागपूर, नांदेड या शहरांत लॉकडाऊन घोषित करण्यात आले. मात्र औरंगाबादला एमआयएम खासदार इम्तीयाज जलील यांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि प्रशासनाने लॉकडाऊन मागे घेतले. नागपुरातही लॉकडाऊन मागे घेण्यात आले. तर नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनीही रुग्णवाढ होत असताना लावलेले लॉकडाऊन मागे घ्यायला लावले. बीड मध्येही नागरिकांना दिलासा देण्यात आला. महत्वाचे म्हणजे आरोग्य मंत्र्यांच्या जालना जिल्ह्यात सर्व व्यवहार सुरळीत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने लॉकडाऊन विषयीची घेतलेली भूमिका दुटप्पी आणि चुकीची असल्याचा आरोप नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केला आहे.\nपरभणी जिल्ह्यात 15 मार्च ते 31 मार्च या 16 दिवसांत 5525 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 64 जणांचा मृत्यू झाला आहे. हिंगोलीत आजपर्यंत 6567 रुग्ण आढळले आहेत. तर 90 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. या दोन्ही जिल्ह्यांची आकडेवारीही इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी आहे. त्यातच परभणीचे पालकमंत्र��� नवाब मलिक हे मुंबईकर आहेत. शिवाय हिंगोलीच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यादेखील मुंबईच्या असल्याने हे दोन्ही जिल्हे इतर जिल्ह्यांच्या तुलनेने कायम संचारबंदी अन्यथा लॉकडाऊनचा सामना करत आहेत. महत्वाचे म्हणजे, यावर एकही स्थानिक लोकप्रतिनिधी मात्र आवाज ऊठवायला तयार नाही. त्यामुळे ही दुट्टपी भुमिका अन्यायाची असून याविरोधात आम्ही तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा भाजप नेत्यांनी दिला आहे.\nपालकमंत्र्यांनी मुंबईतून निर्णय घ्यायचे अन् अधिकाऱ्यांनी एसीत बसून ते जाहीर करायचे आणि मोकळे व्हायचे हेच धोरण मागच्या वर्षभरापासून सुरु आहे. यामुळे सर्वसामान्य व्यापारी, मजूर वर्ग आता हतबल झाला आहे. अनेकांचे व्यवसाय बंद पडले, लाखो बेरोजगार झाले. आज हातावर पोट असणाऱ्यांचे मोठे हाल होत आहे. महत्वाचे म्हणजे लॉकडाऊन किंवा संचारबंदीच्या काळातच रुग्णवाढ जास्त होत असल्याचे आजपर्यंतच्या आकड्यांवरून समोर येत आहे. त्यामुळे या संचारबंदी आणि लॉकडाऊनच विचार करणं गरजेचं आहे.\nमहत्त्वाच्या इतर बातम्या :\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00240.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/its-our-responsibility-for-our-sanity-to-stay-calm-and-spread-love-irfan-pathan", "date_download": "2021-04-19T08:24:51Z", "digest": "sha1:7GSRSQFOXUPI6VNMRRX7NGSYNDKHU4Y7", "length": 19689, "nlines": 89, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "विवेक व प्रेम पसरवणं ही आपली जबाबदारी - द वायर मराठी", "raw_content": "\nविवेक व प्रेम पसरवणं ही आपली जबाबदारी\nजामियाची मुले आपली नाहीत आयआयएमची मुले आपली नाहीत आयआयएमची मुले आपली नाहीत ईशान्य भारतातील मुले आपली नाहीत ईशान्य भारतातील मुले आपली नाहीत काश्मीर-गुजरातमधील मुले आपली नाहीत काश्मीर-गुजरातमधील मुले आपली नाहीत ही मुले आपली सर्वांची आहेत.\nमाझा प्रत्यक्ष अनुभव तुम्हाला सांगतो. २००४मध्ये भारताचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला होता. हा दौरा मित्रत्वाचा होता. मी राहुल द्रवीड, एल. बालाजी व पार्थिव पटेलसोबत लाहोरमधील एका कॉलेजमध्ये गेलो होतो. तेथे आमचा कॉलेजमधील मुलांसोबत प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सुमारे १५०० हून अधिक मुले-मुली सभागृहात जमा झाले होते. कार्यक्रम सुरू झाला. काही वेळाने एक मुलगी उठली आणि तिने मला थेट प्रश्न केला. तिच्या आवाजात संताप दिसत होता. ती मला म्हणाली, तुम्ही मुसलमान असूनही भारताच्या टीमसोबत का खेळता\nमी उठलो आणि म���हणालो, ‘भारताच्या टीमसोबत खेळून मी काही त्यांच्यावर मेहरबानी करत नाही. हा देश माझा आहे. माझ्या पूर्वजांच्या अनेक पिढ्या या देशात राहिल्या आहेत. अशा देशाच्या क्रिकेट टीममध्ये मी असणे व खेळणे हा मला बहुमान वाटतो.’\nमाझे हे उत्तर ऐकून सभागृहात टाळ्यांचा कडकटात झाला.\nअसे जर मी पाकिस्तानात जाऊन, खुलेपणाने, छातीवर हात ठेवून बोलत असेन तर मला वाटत नाही की माझ्या देशात मला बोलण्यासाठी कुणाची परवानगी घ्यावी लागेल. मी माझ्या देशाचे प्रतिनिधित्व केले आहे हे काही लोकांनी समजून घ्यावं. जेव्हा मी गोलंदाजी करण्यासाठी धाव घेतो तेव्हा माझ्या मनात मी मुस्लिम आहे असा विचार नसतो. मी काहीही असण्यापेक्षा प्रथम भारतीय आहे.\nआणि मी माझ्या ट्विटमधून काय वेगळे बोललोय\n(‘राजकीय आरोप-प्रत्यारोप अविरत सुरू राहतील पण मला व माझ्या देशाला जामिया मिलियातील विद्यार्थ्यांबाबत चिंता वाटतेय.’)\nया ट्विटमध्ये काही चुकलंय यात कुणाविषयी मत्सर, विखार दिसतोय\nजेव्हा दोन परस्परविरोधी भिन्न विचार तुल्यबळ असतात तेव्हा मी ट्विट करत नाही. पण इथे मुद्दा वेगळा आहे. शांततेत निदर्शने करणे हा लोकशाहीने दिलेला मुलभूत अधिकार आहे. मी या अधिकाराकडे सर्वांचे लक्ष वेधू इच्छितो. ही मुले आपले उद्याचे भविष्य आहे.\nजामियाची मुले आपली नाहीत आयआयएमची मुले आपली नाहीत आयआयएमची मुले आपली नाहीत ईशान्य भारतातील मुले आपली नाहीत ईशान्य भारतातील मुले आपली नाहीत काश्मीर-गुजरातमधील मुले आपली नाहीत काश्मीर-गुजरातमधील मुले आपली नाहीत ही मुले आपली सर्वांची आहेत. मी सोशल मीडियात प्रसारित झालेले अनेक फोटो, व्हिडिओ पाहिले आणि मनाशी ठरवलं की आपण बोललं पाहिजे. हा प्रश्न जामियाचा असो वा आयआयएमचा वा अन्य कोणाचा ही मुले आपली भविष्य आहेत आणि त्यांच्यामुळेच हा देश भविष्यात प्रगती करणार आहे.\nहिंसेत कुणीच भाग घेऊ नये हे खरं पण आंदोलनातून पाठिंबा देणे यात काहीच गैर नाही. जर मुलं चुकीचे काही करत असतील, त्यांचा मार्ग चुकत असेल तर त्यांना योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न करावा लागेल. पण मुले शांततेने निदर्शनं, आंदोलनं करत असतील तर त्यात गैर काहीच नाही. माझे एखादे मत मी समाजापुढे मांडत असेल तर त्यात चुकीचे काय मी समाजासाठी काही केलेलं नाही का मी समाजासाठी काही केलेलं नाही का मी केलंय. मला माहितेय की, हा काळ सोशल मीडियाचा आहे आणि त्यावर वेगवेगळ्या स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असतात. मला हेही समजतं अनेक प्रतिक्रिया ‘फेक अकाउंट’मधून प्रसृत केल्या जातात.\nमी विचार केला की मला बोललं पाहिजे आणि मी बोललो. कुणीतरी बोलायची वाट पाहत बसण्यापेक्षा स्वत:च सुरवात करावी. मला नव्या चेंडूवर गोलंदाजी करायला आवडते. यातला विनोदाचा भाग सोडा पण मला वाटलं की मी बोललं पाहिजे.\n२००४मध्ये पाकिस्तानमध्ये जे काही घडलं ते मला नेमकं रात्री आठवलं आणि मी ते ट्विट केलं. मी पाकिस्तानी खेळाडूंना मैदानावर त्रिफळाचीत केलं आहे तसंच त्या देशात जाऊन तेथील लोकांनाही. असं असताना माझ्या हेतूवर माझ्या देशात का शंका घेतली जावी\nगेल्या ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी युनायटेड नेशनमधील भाषणात रक्तपात व युद्धखोरीची भाषा केली होती. त्यावेळी मी त्यांच्याविरोधात अनेक ट्विट केले होते. तेव्हा मला ‘लाडला’ असं ट्विटरवर बोललं गेलं होतं. आज मी तसा नाही का जर मी माझ्या देशातल्या मुलांच्या भविष्याबद्दल बोलत असेन तर ते मी चुकीचे बोलतोय का\nसेलेब्रिटीजनी देशातल्या मुद्द्यांवर बोललं पाहिजे असा प्रश्न मला अनेक जण विचारतात. मला असं वाटतं की हे व्यक्तिगत स्तरावर परिस्थिती पाहून ज्याचे त्याने ठरवावे.\nमला आणखी एक माझा अनुभव सांगायचा आहे. जम्मू व काश्मीरच्या क्रिकेटसंघाचा प्रशिक्षक म्हणून मी काश्मीरमध्ये होतो. तेव्हा पुलवामा हल्ला झाला होता. आपल्या लष्करावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर लगेचच आमच्या संघाला जम्मूला हलवलं. जवानांचे कुटुंबिय या हल्ल्यातून सावरले नव्हते. मी माझ्या हॉटेलच्या रुममधून रस्त्यावर पाहात होतो. काही लोकं बाइक व कारना आग लावत होते. या कार, बाईक कुणाच्या होत्या आपल्याच लोकांच्या ना आपले जवान शहीद झालेले पाहून लोकांचा अनावर झालेला संताप मला दिसत होता. त्यावेळी मी ट्विट करणं टाळलं. मी त्यावेळी हिंसा करू नका, वाहने जाळू नका अशा आशयाचे ट्विट करू शकलो असतो. पण माझा तो मूर्खपणा झाला असता. हिंसा करणे हा अधिकार नाही पण मला लोकांच्या भावना लक्षात येत होत्या.\nजर स्वत:च्या मनातल्या भावना बोलत असाल आणि त्यात दुसऱ्याविरोधात मत्सराची भावना नसेल तर समाज ते सकारात्मक पद्धतीने स्वीकारतो. माझ्या ट्विटमध्ये तुम्हाला मत्सरा��ा लवलेश सापडणार नाही. मी अगदी इम्रान खानच्या विरोधात जरी ट्विट केले असले तरी त्यात मी शांततेचा आग्रह करत आलो आहे. शांततेचे पालन करणे यालाच माझे प्राधान्य आहे.\nमला माहितेय की, आपल्याकडे समाजात हिंसा वाढावी म्हणून आभासी जगतातून एकप्रकारचा माहोल उभा केला जातो. कधीकधी मीडियातूनही तसा प्रकार होत असतो. मी अशावेळी प्रतिक्रिया देणे टाळतो.\nआपल्या सर्वांना विखाराचे, मत्सराचे वातावरण कसे तयार केले जाते हे माहितेय. सोशल मीडियात अपप्रचार करण्यासाठी कसे पैसे दिले जातात, समाजात नकारात्मक पसरवण्यासाठी कसे प्रयत्न केले जातात हे माहितेय. हा देश सुंदर आहे आणि या देशात शांतता नांदण्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध राहिले पाहिजे.\nरोटी, कपडा, मकान या आपल्या मुलभूत गरजा आहेत व नंतर विकास. मग धर्म. पण लक्षात ठेवा बहुसंख्यांकांना विकास व समृद्धी हवी आहे.\nजेव्हा काही मित्रांसोबत मी बोलत असतो तेव्हा धर्म या विषयावर आम्ही कधीच बोलत नाही. आम्ही एकमेकांच्या कामाबद्दल बोलत असतो. त्यांचं जगणं, त्याचे कुटुंब यावर बोलतो. आपण सर्वांनी पुढे जायला हवं, आपल्या कुटुंबाची काळजी घ्यायला हवी. जर आपण अधिक प्रगल्भ झालो तर देशही पुढे जाईल.\nद्वेष पसरू नका. आपणा सर्वांच्या मनात सकारात्मकता हवी. आपण फोन सुरू केला की आपल्याला द्वेषयुक्त शेकडो मेसेज दिसतात. अशावेळी आपली जबाबदारी आहे की आपण सर्वांना निरोगी जगायचे असेल तर शांत राहणे व समाजात प्रेम, सकारात्मक विचार पसरवणे गरजेचे आहे.\nमी प्रामाणिकपणे व कष्टाने पैसा कमावला आहे. सोशल मीडियात मी द्वेष पसरवणारा एखादा मेसेज केला असेल तर तो मला कुणी दाखवला तर मी सोशल मीडिया कायमचा सोडेन. माझ्या लहानपणी माझ्याकडे साधी सायकलही नव्हती. आज माझ्या देशाने, माझ्या लोकांनी मला प्रचंड प्रेम दिले आहे आणि ते कायम राहील असे आहे. मला मनापासून वाटतेय की जे काही मी ट्विट केले आहे त्यामागची माझी भावना व हेतू आपणाला लक्षात येईल.\n(२००७मध्ये भारताने जिंकलेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषक संघात इरफान खान यांनी प्रतिनिधित्व केले होते.)\nमूळ लेख इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रसिद्ध झाला होता.\nसर्व मुस्लिमांचे स्वागत करू, असे म्हणून दाखवा : अमित शाह\nसुशांत सिंह, साना गांगुली, फरहान बोलले; सौरभ, सेहवागचे मौन, मराठी चित्रपटसृष्टी थंड\nसुमित्रा भावे यांचे निधन\nर���ल्वेकडून ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ धावणार\nकोरोना संसर्गाचा निवडणुकांशी काय संबंध\nलसीकरण आणि लसींची आयात वाढवाः डॉ. मनमोहन सिंग\nभाजपचा यू टर्न : ‘कुंभ मेळा प्रतिकात्मक ठेवा’\n‘करोनाच्या धोका; उद्योग जगताने मदत करावी’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://thefocusindia.com/maharashtra/violation-of-corona-rules-in-ajit-pawars-meeting-demand-to-file-a-case-38289/", "date_download": "2021-04-19T09:43:39Z", "digest": "sha1:LQQHVXEAWUFK2PJTF2RF4CPOEV5HYS4N", "length": 12542, "nlines": 75, "source_domain": "thefocusindia.com", "title": "लोका सांगे ब्रम्हज्ञान पण....अजित पवारांच्या सभेत कोरोना नियमांचे उल्लंघन, गुन्हा दाखल करण्याची मागणी|Violation of corona rules in Ajit Pawar's meeting, demand to file a case", "raw_content": "\nHome आपला महाराष्ट्र लोका सांगे ब्रम्हज्ञान पण….अजित पवारांच्या सभेत कोरोना नियमांचे उल्लंघन, गुन्हा दाखल करण्याची मागणी\nलोका सांगे ब्रम्हज्ञान पण….अजित पवारांच्या सभेत कोरोना नियमांचे उल्लंघन, गुन्हा दाखल करण्याची मागणी\nकोरोनाच्या नियमांबाबत अजित पवार सातत्याने लोकांना सांगत असतात. अनेकदा अधिकारी-कर्मचारी आणि कार्यकर्त्यांनाही फैलावर घेतात. परंतु, पंढरपूर येथे त्यांच्याच सभेत लोकांनी गर्दी करून कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केले. त्याकडे अजित पवारांनी कानाडोळा केला असला तरी नागरिकांकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.Violation of corona rules in Ajit Pawar’s meeting, demand to file a case\nपंढरपूर : कोरोनाच्या नियमांबाबत अजित पवार सातत्याने लोकांना सांगत असतात. अनेकदा अधिकारी-कर्मचारी आणि कार्यकर्त्यांनाही फैलावर घेतात. परंतु, पंढरपूर येथे त्यांच्याच सभेत लोकांनी गर्दी करून कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केले. त्याकडे अजित पवारांनी कानाडोळा केला असला तरी नागरिकांकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.\nकॉँग्रेसचे दलित कार्ड, पदोन्नतीतील मागासवर्गीय आरक्षणावरून अजित पवारांनाच घेरण्याचा डाव\nकोरोनाला रोखण्यासाठी राज्यात कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवारांची उपस्थिती असलेल्या कार्यक्रमात करोनाच्या नियमांचं जाहीरपणे उल्लंघन करण्यात आले. पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीचे महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचाराच्या निमित्ताने अजित पवार पंढरपुरात होते.\nयावेळी भाजपा नेते कल्याणराव काळे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. अजित पवारांच्या सभेत नियमाचं पालन करण्यात ��ले नाही. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फेसबुक लाईव्ह करत राज्यातील जनतेला निर्बंध पाळत सहकार्य करण्याचं आवाहन केल्यानंतर काही वेळातच ही सभा पार पडली.\nयावर बोलताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, एका अथार्ने मोगलाई आली आहे….हम करे सो कायदा. शरद पवारांनी फेसबुकच्या माध्यमातून सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे असं आवाहन केलं. आमचा प्रचंड विरोध होता पण आम्ही सहकार्य केले.\nआता अजित पवारांवर कारवाई करण्याची हिंमत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यात आहे का भाजपाचे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले, एकीकडे शरद पवार करोनाचे नियम पाळा\nम्हणून महाराष्ट्राला आवाहन करतात,तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत पंढरपुरात नियमांची धज्जी उडवली गेली आहे, नियम काय फक्त सर्वसामान्यांना आहेत का पवार साहेब”पवार साहेब, गुन्हा दाखल करायला सांगणार\n करणार नसाल तर आजपासून महाराष्ट्रातील कुणावरही नियम मोडल्याबद्दल सरकारला गुन्हा दाखल करता येणार नाही असेही दरेकर यांनी सांगितले.\nPreviousअल कायदा आणि इसिससह ११ इस्लामी संघटनांवर श्रीलंकेत बंदी\nNextकोरोना लसीवरून आता केजरीवालही कडाडले, लस खुल्या बाजारात मिळण्याची केली मागणी\nWATCH : रुळावर पडलेल्या बाळासाठी रेल्वेमनने लावली जिवाची बाजी, रेल्वेमंत्र्यांनीही केले कौतुक, सीसीटीव्हीत कैद झाला थरारक प्रसंग\nसिनेमा कसा पाहावा हे शिकविणारी दिग्दर्शिका\nडॉ. हर्षवर्धन यांचे डॉ. मनमोहन सिंगांना पत्रोत्तर; लसीकरणाच्या सूचनांचे केले स्वागत आणि काँग्रेसनेत्यांच्या दुटप्पीपणावरही ठेवले बोट\nबंदच्या भीतीने मजुरांचे पलायन, अर्थमंत्र्यांचे उद्योग जगताला आश्वासन, नाही लागणार देशव्यापी लॉकडाऊन\nWATCH : कोमट दूध सेवन करण्याचे आहेत अनेक फायदे\nWATCH : बजाजची चेतक स्कूटर बुलेटपेक्षाही महाग, पाहा किंमत\nWATCH : मधमाशी पालन ठरू शकते करिअरची उत्तम संधी\nअहमदनगर : ‘मी काय चुकीचं बोलतो आहे’ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा बाळासाहेब थोरातांना प्रश्न;थोरातांनी थेट धमकावत बाहेर हाकललं\nDelhi Lockdown : दिल्लीत आजपासून सहा दिवसांचे लॉकडाऊन, वाचा 10 ठळक मुद्दे…\nदिल्लीत केजरीवालांनी लॉकडाऊन जाहीर केले; खान मार्केटमध्ये दारू दुकानांवर गर्दी उसळली\nपुणे मार्केट यार्डातील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाचे कठोर निर्णय\nIsrael : इस्रायलने कसे जिंकले कोरोनाविरुद्धचे युद्ध देशात विनामास्क फिरू शकताहेत नागरिक\nममता बॅनर्जींचा डबल गेमपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतसभेत पंतप्रधानांवर दोष तर पत्राद्वारे मदतीची मागणी\nकोरोनाची लस घेतानाचा फोटो काढा अन् जिंका 5 हजार रुपयांचं बक्षीस\n30 एप्रिलनंतर औरंगाबादेत लस न घेता फिरणाऱ्या 45 वर्षांवरील नागरिकांवर दंडात्मक कारवाई\nWATCH : सुगंध, रंग आणि बरंच काही असा ओळखा अस्सल हापूस\nWATCH : यंदाच्या IPL मध्ये दिसतोय हा आश्चर्यकारक योगायोग\nदेशात कोरोनाची लाट नव्हे त्सुनामी : २४ तासांत २.७४ लाख रुग्ण, १६१९ मृत्यू, सक्रिय रुग्णसंख्या १९.२९ लाखांपेक्षा जास्त\n३ दिवसांत मोदी सरकारचे ६ मोठे निर्णय, रेमडेसिव्हिरची दर कपात ते ऑक्सिजन आयातीपर्यंत जाणून घ्या…\nपाच मिनिटे वाफ घ्या आणि कोरोनाला नष्ट करा, संशोधकांचा सल्ला ; फुफ्फुसाच्या आरोग्यासाठी उपयुक्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D/", "date_download": "2021-04-19T08:22:04Z", "digest": "sha1:YS75YEX726ZQFYN5GBSIHS4KUZRXFMOS", "length": 25116, "nlines": 133, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "सेरेन्डिपिटी आर्ट्स फेस्टिव्हल 2019 पुन्हा एकदा पणजी येथे | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर सेरेन्डिपिटी आर्ट्स फेस्टिव्हल 2019 पुन्हा एकदा पणजी येथे\nसेरेन्डिपिटी आर्ट्स फेस्टिव्हल 2019 पुन्हा एकदा पणजी येथे\nगोवा खबर: सेरेन्डिपिटी आर्ट्स फेस्टिव्हल या आपल्या मुख्य कला उपक्रमासह सेरेन्डिपिटी आर्ट्स फाउंडेशन दि. 15 – 22 डिसेंबर 2019 दरम्यान पणजी, गोवा येथे परतत आहे. हा वार्षिक, विविध विभागांतील उत्सव सर्वांसाठी खुला आहे आणि यंदा 90 पेक्षा जास्त डायनॅमिक प्रोजेक्ट येथे सादर होतील, ज्यात 1200 पेक्षा जास्त कलाकारांचा सहभाग असेल व त्यातून भारताच्या संगीत, नृत्य आणि रंगभूमीच्या समृद्ध परंपरेचे दर्शन घडेल व त्याचबरोबर फोटोग्राफी, पाक कला, हस्तकला आणि दृश्य कला प्रदर्शनंदेखील असतील.\n2014 मध्ये सुनील कांत मुंजाल यांनी स्थापन केलेले सेरेन्डिपिटी आर्ट्स फाऊंडेशन ही एक ना-नफा संस्था आहे, जिचा उद्देश आहे, दक्षिण आशियात कला उत्पादनाला अधिक ऊर्जावान करणे, त्याबद्दलची जागरूकता आणि त्याचे चलन वाढवणे. या फाऊंडेशनचा सुरुवातीचा उपक्रम असलेल्या सेरेन्डिपिटी आर्ट्स फेस्टिव्हलची ही चौथी आवृत्ती आहे, ज्यात दक्षिण आशियाई क्षेत्रातील 7 शाखांमधील प्रोग्रामिंगची आकर्षक रेंज दाखवून पणजीचा कायापालट होईल.\n2019 साठीचे क्युरेटर्स आहेत: हस्तकला: प्रमोद केजी, ख्रिस्टीन माइकल | संगीत: अनीष प्रधान आणि स्नेहा खानवलकर | रंगभूमी: अतुल कुमार आणि अरुंधती नाग | नृत्य: लीला सॅमसन आणि मयुरी उपाध्याय | पाककला: राहुल अकेरकर आणि प्रल्हाद सुखटणकर | दृश्य कला: डॉ. ज्योतींद्र जैन आणि सुदर्शन शेट्टी | फोटोग्राफी: रहाब अल्लाना आणि रवी अग्रवाल.\nत्या व्यतिरिक्त अनेक विशेष प्रोजेक्ट प्रदर्शित करण्यात येतील, जे नॅन्सी आडजाणिया, अनुरूपा रॉय, एचएच आर्ट स्पेसेस, St+art इंडिया फाऊंडेशन, आराधना सेठ आणि विद्या शिवदास तसेच इतर अनेकांद्वारे क्युरेटेड आहेत.\nसेरेन्डिपिटी आर्ट्स फेस्टिव्हल हा एक सर्वसमावेशक आणि सहयोगी मंच आहे, जो कोर फेस्टिव्हल प्रोग्रामिंगचा एक भाग म्हणून भारतातील होतकरू कलात्मक समुदाय निर्माण करण्यावर व त्याचे संगोपन करण्यावर तसेच वेगवेगळ्या शाखांमध्ये कलात्मक संवाद स्थापित करण्यावर आणि सदरीकरणाच्या, दृश्य आणि पाक कलांना मंच पुरवण्यावर लक्ष केंद्रित करतो. दक्षिण आशियाई भागातील\nकलांचे प्रदर्शन करणार्‍या या उत्सवात दक्षिण आशियाई देशांतील कलाकार आणि जगभरातील परफॉर्मर्सचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असणार आहे या उत्सवाचा नीटनेटका अनुभव घेता या यासाठी लवकरच सेरेन्डिपिटी आर्ट्स फेस्टिव्हल अॅप लॉन्च करण्यात येणार आहे. या अॅपमध्ये नोंदणीविषयक सगळी माहिती, इव्हेंट कॅलेंडर, महत्त्वाचे अपडेट्स इ. असेल. जेथे शक्य असेल तेथे कागद आणि प्लॅस्टिकचा कमीत कमी उपयोग करून आणि सेवा क्षेत्रात व वर्कशॉप्सच्या बाहेर जागोजागी कचर्‍याचे डबे ठेवून तसेच कचर्‍याच्या व्यवस्थापनाचा विचार करणार्‍या कार्यशाळांमध्ये या कल्पना प्रोग्रामिंगचा एक भाग म्हणून सामील करून तसेच ईको-फ्रेंडली अन्न आणि जीवनशैलीचे पर्याय देऊन हा उत्सव जास्तत जास्त ईको-फ्रेंडली बनवण्याचा प्रयत्न आहे.\nया उत्सवात गोव्याच्या सांस्कृतिक वारशाच्या प्रचारासाठीही काही खास प्रोजेक्ट असतील अशी योजना करण्यात येत आहे. विवेक मेनेझिस, खास प्रो���ेक्टस क्युरेटर मुंडो गोवा क्युरेट करतील. हा प्रोजेक्ट गोव्याच्या भागातून गेलेल्या आंतरराष्ट्रीय कलाकारांचे एकत्र येणे साजरे करतो. कलाकार, लेखक आणि प्रज्ञावंत या अनोख्या सांस्कृतिक रूपरेषेतून अस्तित्वाचे आणि वारशाचे अनंत, विविध प्रकार अधोरेखित करून त्या ठेवीला आदरांजली वाहतील. सहभागी कलाकार आहेत- अमृता पाटील, अॅन्टोनियो डी कॉस्टा, अरुणा डीसूझा, अंजली आरोंडेकर, ब्रेंडन फर्नांडिस, सोलोमान सूझा, सरजीओ सांतीमानो आणि इव्हो डी फिगेरेडो.\nलिना व्हिंसेंट आणि अक्षय महाजन हे रहाब अलाना यांच्या सहयोगाने गोवा फॅमिलिया नामक एका भल्या मोठ्या प्रोजेक्टचे क्युरेटिंग करतील. या प्रोजेक्टचा उद्देश आहे, गोवा आणि गोवेकरांच्या सामाजिक-सांस्कृतिक पाऊलखुणांचे इतिवृत्त लिहिणे. छायाचित्रे, पोस्टकार्ड्स, वडीलोपार्जित वारसा आणि संस्मरणे यांसारखे भौतिक साहित्य आणि मौखिक व मुद्रित इतिहास शोधण्याचा प्रयत्न करणारा हा संग्रह लोकांसाठी वैयक्तिक आणि सामूहिक कथांचे योगदान देण्यासाठीचे एक सहभागी स्थान बनेल. या प्रोजेक्टचे संकलन सेरेन्डिपिटी आर्ट्स फेस्टिव्हल, डिसेंबर 2019 मध्ये प्रदर्शित केले जाईल.\nपाककला क्युरेटर प्रल्हाद सुखटणकर ‘फार्मर्स मार्केट’ चे क्युरेटिंग करत आहेत. या उपक्रमाद्वारे गोवा प्रांतातील शाश्वत पाककलेत कृषी उत्पादनांचे स्थान दर्शविले जाईल. खुल्या आवाहनावर आधारित या उपक्रमात सहभागी उत्पादने, आंबवलेले व मुरवलेले पदार्थ, कलात्मक खाद्यपदार्थ आणि पेये, स्थानिक पाककृती किंवा अशा कोणत्याही पद्धती प्रदर्शित करू शकतील, ज्या या प्रांतात टिकवून ठेवण्यासाठीची जागरूकता निर्माण करण्यात मदत करतील, असा त्यांना विश्वास वाटेल. शाश्वततेबद्दल बोलायचे तर या महोत्सवात पंजिममध्ये सेंट इनेझ क्रीकच्या आसपास स्थायिक झालेल्या स्थानिक समुदायांसाठी अनेक कार्यशाळा आयोजित करण्यात येतील व त्यांना त्यांच्या आसपासच्या पर्यावरणात हे जलस्रोत बजावत असलेल्या भूमिकांबद्दल जागरूक करण्यात येईल. शेवटी, या कार्यशाळांनंतर क्रीकजवळच्या एका कम्युनिटी थिएटरमध्ये बेबींचेम कझार किंवा बेडकांचे लग्न या प्रसिद्ध कोंकणी कवितेवर आधारित नाटक बजावण्यात येईल. या नाटकाचे दिग्दर्शन करतील सुनील शानभाग व क्युरेशन असेल अरुंधती नाग यांचे.\nकालांच्या म���ध्यमातून समुदाय-प्रेरित आणि समुदायांचे लर्निंग यास प्रोत्साहन देण्याच्या आपल्या जनादेशानुसार, हा महोत्सव सर्व वयोगटातील लोकांसाठी अनेक कार्यशाळा आयोजित करेल. न्होई, ज्याचा अर्थ कोकणी भाषेत नदी असा होतो, हा रिया डीसूझा आणि एलिझाबेथ केम्प यांनी क्युरेट केलेला प्रोजेक्ट आहे. हा मंडोवी नदी, तिच्याबद्दलच्या व तिच्या आसपासच्या समुदायांबद्दलच्या कथा, त्यांच्या उपजीविका आणि निर्वाहाविषयी असून आज ही नदी ज्या अनेक समस्यांचा सामना करते आहे त्याविषयीही आहे. केवळ लायब्ररी नेटवर्कच्या मदतीने बनेलल्या या प्रोजेक्टमध्ये गोव्यातील 13 विविध समुदाय सामील आहेत. चित्रांची मालिका आणि गोष्टी गोळा करण्यासाठी योजलेल्या कार्यशाळांमधून तो व्यक्त झाला आहे.\nया प्रसंगी सेरेन्डिपिटी आर्ट्स फाऊंडेशनचे पालक संस्थापक श्री. सुनील कांत मुंजाल म्हणाले, “आम्ही जेव्हा सेरेन्डिपिटी आर्ट्स फेस्टिव्हल सुरू केले, त्यावेळी मूलतः दक्षिण आशियाई प्रांतातील कलांमध्ये सामग्र्याने असलेला समन्वय प्रदर्शित करण्याचे आमचे व्हिजन होते. कला अधिक सुलभतेने उपलब्ध आणि समावेशक व्हाव्यात आणि अगदी अनपेक्षित ठिकाणी असलेल्या लोकांपर्यंत पोहोचाव्यात अशी आमची इच्छा होती. त्या दृष्टीने गोव्यात एक अतिरिक्त कला केंद्र उभारण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. हे असे स्थान असेल, जेथे आम्ही डिसेंबरमध्ये आठ दिवसांसाठी अनेक कला प्रेमी लोकांसाठी इन्फ्रास्ट्रक्चर तयार करू शकू.”\nचौथ्यांदा पुन्हा एकदा गोव्यात येण्याबद्दल सेरेन्डिपिटी आर्ट्स फाऊंडेशनच्या संचालिका श्रीमती स्मृती राजगढिया म्हणल्या, “या महोत्सवाच्या चौथ्या आवृत्तीत अनेक वैविध्यपूर्ण आवाज सपाटीवर येतील अशी आशा आहे. आर्काइव्हल शोज पासून ते प्रायोगिक प्रोजेक्टसपर्यन्त, कमिशण्ड वर्क पासून परफॉर्मन्स आर्टपर्यन्त सर्वच बाबतीत आम्ही सर्वांना सामावून घेणार्‍या एका मजबूत प्रोग्रामची उभारणी करण्याचा जनादेश आणखी पुढे घेऊन जात आहोत. कालांकडे लक्ष वेधण्याच्या आणि त्यांना दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याच्या व्हिजनसह आम्ही परतत आहोत. आम्ही प्रोग्रॅम्सचा असा एक समग्र संच सादर करू इच्छितो, तो तुम्हाला आकर्षित करेल, जो अनुभवात्मक असेल आणि ज्यात सृजनशीलता व नाविन्यपूर्णतेच्या माध्यमातून विचार मांडले जातील.”\nनेहमीप्रमाणे, कलात्मक गुणवत्ता आणि क्युरेशनल इन्टिग्रिटीसह समावेशक, शैक्षणिक आणि सहज उपलब्ध प्रोजेक्टस मार्फत कला क्षेत्रात नेतृत्व जोपासण्यासाठी सेरेन्डिपिटी आर्ट्स फेस्टिव्हल वचनबद्ध आहे. यातील खास प्रोजेक्ट्स प्रोग्रामिंग विशेषत्वाने विविध भौगोलिक क्षेत्रात लोक कलेला कसा प्रतिसाद देतात त्यात बदल करण्यावर लक्ष केन्द्रित करतात.\nकलात्मक बाजूबरोबरच ह्या महोत्सवात जास्तत जास्त लोकांना सामील करून घेण्याचे लक्ष्य आहे. अनेक वर्कशॉप आणि सिद्धान्त शाह यांच्या सेन्सेस 4.0 सारख्या विशेष प्रोजेक्ट्समार्फत अधिक कलात्मक समावेशकता आणि कलांची उपलब्धता प्रदान करण्याचा मानस आहे. हे वर्कशॉप म्हणजे स्पर्शसंबद्ध कला, वर्कशॉप, क्युरेटेड वॉक आणि अॅक्टीव्हिटीजचे संमिश्रण असेल, ज्यामुळे हा महोत्सव विकलांग लोकांसाठी आणि स्थानिक शाळकरी मुलांसाठी देखील जास्त सोयिस्कर असेल. यावर्षी फोकस असेल मानसिक स्वास्थ्यावर. या महोत्सवाकडे 2019 साठी अधिक मजबूत स्वैच्छिक योजना आहे व देशभरातून व विशेषतः गोव्यातून स्वयंसेवक मिळाले आहेत, ज्यांना या महोत्सवासाठी आधीच संचालनासाठी सखोल प्रशिक्षण देण्यात येईल.\n15 ते 22 डिसेंबर 2019 दरम्यान पंजिम, गोवा येथे सेरेन्डिपिटी आर्ट्स फेस्टिव्हलला जाण्यासाठी www.serendipityartsfestival.com येथे ऑनलाइन नोंदणी करा. प्रवेश निःशुल्क असून सर्वांसाठी खुला आहे.\nPrevious articleमडगावातील ऊर्जा वेलनेस सेंटरला नाभची मान्यता\nNext articleबंजी जंपिंग बनणार गोव्याची नवीन ओळख\nबोर्डाचे वारसा महत्व राखून ठेवून विकासाला चालना देऊ : विजय सरदेसाई\nसक्षम नेत्यांच्या कमतरतेमुळे भाजपने केला गोवा उध्वस्त : चोडणकर\n‘टीका उत्सव’ स्तुत्य उपक्रम..\nप्रमाणित पोल्ट्री उत्पादनांच्या प्रवेशास सरकारची परवानगी\nडॉ सुनील कुमार सिंग यांना इंडियन नॅशनल सायन्स अकादमी फेलोशिप\nवन खाते वन्य जीवनाच्या संरक्षणासाठी आणि लोकहितासाठी पूर्णपणे बांधिल:मुख्यमंत्री\n‘ट्रिपल तलाक’वर सहा महिने बंदी\nसोपटे, शिरोडकरांसह भाजपला जनताच धडा शिकवेल:काँग्रेस\nप्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेसाठी अर्ज करण्याने आवाहन\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nलोकांना रोख आर्थिक मदतीची गरज , व्हर्चुअल रॅलीनी त्यांचे समाधान होणार...\nमुख्यमंत्र्यांनी घेतली गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाची बैठक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00241.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathi-kitchen.com/344-2/", "date_download": "2021-04-19T08:56:30Z", "digest": "sha1:IYW4BIRIVDOMDKA66KQEATVEAIAVIKCL", "length": 7018, "nlines": 76, "source_domain": "www.marathi-kitchen.com", "title": "थापट वडी | Besan Vadi – Marathi Kitchen", "raw_content": "\nनमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचन ब्लॉग मध्ये\nआज मी तुमच्याबरोबर शेअर करणार थापट वडी ची रेसिपी. हि पारंपरिक वडी वेगवेगळ्या भागात वेगवेळ्या नावाने ओळखली जाते. मासवडी, पाटवडी अश्या विविध नावाने ती ओळखली जाते. हि बेसन ची वडी असून, ती हाताने थापून बनवतात त्यामुळे तिला थापट वडी म्हणतात. ह्या वड्या साईड डिश म्हणून छान लागतात, त्याचप्रमाणे जर याच्याबरोबर सार बनवले कि भाजी म्हणू देखील खाता येते.\nवडी बनवण्याची कृती :\n१. कढईत एक मोठ्ठा चमचा तेल गरम करून त्यात मोहरी-जिरे टाका.मोहरी तडतडली की हिंग आणि लसूण मिरची ची पेस्ट, शेवटी हळद टाका.\n२.आता फोडणीत (१ कप बेसनसाठी) २ कप पाणी टाका.\n३.गॅस मोठ्ठा ठेवा.पाणी उकळायला लागल्यावर त्यात बेसनपीठ टाका.बेसनपीठ एकदम न टाकता थोडे थोडे टाकायचे आहे. तसेच ते सतत हलवावे उकळत्या पाण्यात पीठ टाकल्यामुळे गुठळ्या कमी होतील.तसेच ते सतत हलवावे. बेसनपीठ पाण्यात कालवून देखील फोडणीत टाकू शकता,पण उकळत्या पाण्यात बेसन घातलेली वडी अधिक छान लागते..\n४. गॅस बारीक करा. पीठ पळीने फेटत राहा. पाणी आटल्यावर झाकण घालून पीठ ५ मिनिटे शिजू द्या. ५ मिनिटानंतर झाकण काढून पीठ पुन्हा फेटून घ्या. परत २ मिनिटे झाकण घालून शिजू द्या.\n६ अश्याप्रकारे पीठ घट्ट झाल्यावर गॅस बंद करा. पीठ थोडे थंड होऊ द्या.पीठ कोमट असताना ताटलीला तेल लावून त्यावर वड्या थापून घ्या. वड्या हाताला पाणी लावून कोमट असताना थापाव्यात.पीठ जसे जसे थंड होईल तसे ते अधिक घट्ट होऊन वड्या पडतील.त्याचप्रमाणे त्या थोड्या जाडसर असाव्यात.\n७. भाजलेली खसखस टाकून ती हाताने थोडा दाब देऊन वड्यांवर पेरा. शंकरपाळी च्या आकारात वड्या चाकूने कापा.बारीक चिरलेली कोथिंबीर आणि खोबऱ्याचा कीस टाकून वड्या सर्व्ह करा. या वड्यानुसत्या देखील छान लागतात. याबरोबर सार अथवा आमटी केली कि भाजी म्हणून देखील खाता येते.\nसार बनवण्याची कृती :\n८. वड्या केल्यानंतर कढई ला जे बेसन पीठ चि���टले असेल त्यात पाणी घालून उकळून घ्या.\n९. पातेल्यात तेल गरम करून त्यात कांदा आणि टोमॅटो परतून घ्या. यात आलं-लसूण-कोथिंबीर पेस्ट टाका.\n१०. मसाल्याला तेल सुटू लागले कि यात हळद, मीठ आणि लाल तिखट टाका. यात उकळलेले बेसनाचे पाणी टाका. लागेल तेवढे पाणी यात घाला. उकळले कि सार वड्यांसोबत सर्व्ह करा.\nसंपूर्ण कृतीचा video :\nकमी तेलात बनवलेले साबुदाणा वडे | साबुदाणा टिक्की | Sabudana Wada\nकढीपत्त्याची चटणी | Curry Leaves Chutney\nअगदी हॉटेल सारखी चमचमीत मिक्स व्हेज | Mix Veg\nपौष्टिक हिरव्या मुगाची उसळ | Green Moong Usal\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/health-for-weight-loss-add-10-things-in-smoothies/", "date_download": "2021-04-19T09:23:19Z", "digest": "sha1:UZ45A2TVKLKAAH33XJCXHBIWRQUQZWPG", "length": 8241, "nlines": 86, "source_domain": "arogyanama.com", "title": "जिममध्ये घाम गाळूनही कमी होत नाही वजन ! शेकमध्ये, मिसळा 'या' 10 गोष्टी होईल 'कमाल' - arogyanama.com", "raw_content": "\nजिममध्ये घाम गाळूनही कमी होत नाही वजन शेकमध्ये, मिसळा ‘या’ 10 गोष्टी होईल ‘कमाल’\nआरोग्यनामा ऑनलाइन – आजच्या काळात लठ्ठपणा ही एक मोठी समस्या बनली आहे. वजन कमी करण्यासाठी जिममध्ये व्यायामासाठी तासन्तास घाम घालत लोक जीवनशैलीत बरेच बदल करतात. ज्या लोकांना निरोगी अन्न खाण्याची सवय आहे ते नेहमी आपल्या बॅक अपमध्ये स्मूदीसारखा हेल्दी ऑप्शन ठेवतात. ज्यामुळे अवेळी भूक लागण्याची समस्या दूर होण्यास मदत होते. हे बनविणे खूप सोपे आहे आणि हे टेस्टमध्येही बेस्ट आहे. ताजी फळे आणि बेरीजने समृद्ध प्रथिने आणि ओट्स पावडरसह जर आपण त्यात हेल्दी नट्स आणि सीड्स टाकले तर स्मूदी आणखी चवदार होईल. आणि वजन कमी करण्यात देखील ते आपल्याला मदत करेल. बर्‍याच गोष्टी आहेत ज्या आपण स्मूदी घालून वजन कमी करू शकता.\n– पाहिल्यान्दा म्हणजे ग्रीन टी पावडर, हे आपल्या पेशींमधील चरबी काढून टाकण्यास मदत करते.\n– ब्ल्यूबेरी आणि स्ट्रॉबेरी टेस्टमध्ये सर्वोत्तम असतात आणि अँटी-ऑक्सिडंट्सने भरलेले असतात. ते आपल्या शरीरात चरबी तयार होण्यास प्रतिबंध करतात.\n– असे म्हणतात की पालक आपल्या त्वचेवर चमक आणतात. त्यात मुबलक प्रमाणात लोह आहे. जर आपण आपल्या स्मूदीमध्ये ते जोडले तर ते आपले पोट बर्‍याच काळासाठी भरलेले ठेवू शकेल.\n– तसे, फारच थोड्या लोकांना नारळाचा फ्लेवर सामाविष्ट करणे आवडते. आपण आपल्या स्मूदीमध्ये त्याला जोडल्यास ते आपल्या पोटाची चरबी कमी करण्यास मद�� करते.\n– दालचिनीमुळे वेगाने वजन कमी होते. हे आपल्या पेयला खूप चांगला स्वाद देखील देते.\n– सब्जा बीज आपल्याला अवेळी लागणारी भूक रोखण्यास कार्य करते.\n– वजन कमी करण्यासाठी फ्लॅक्सिड हा एक उत्तम पर्याय आहे. त्यामधे एक गम पदार्थ सारखा आढळतो ज्यामुळे रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.\n– बीटरूट रक्त शुद्ध करण्यास आणि शरीरात रक्त तयार करण्यात मदत करते. यात अँटी-ऑक्सिडेंट असतात जे साखर आणि कॅलरी पातळी कमी करण्यास मदत करतात.\nCoronavirus : हॉस्पिटलमधून घरी गेल्यावर अनेक आठवड्यानंतर देखील ‘फुफ्फुसं’ आणि हृदयावर ‘कोरोना’चा विपरीत परिणाम\nकानात संसर्ग होणं म्हणजे काय ‘ही’ लक्षणं, कारणं अन् उपाय ‘ही’ लक्षणं, कारणं अन् उपाय \nकानात संसर्ग होणं म्हणजे काय 'ही' लक्षणं, कारणं अन् उपाय 'ही' लक्षणं, कारणं अन् उपाय \nCoronavirus Symptoms : तुम्हाला कोरोना होऊन तर गेला नाही ना ‘हे’ फक्त ‘या’ 5 लक्षणांवरून ओळखा, जाणून घ्या\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम - देशात या वर्षीही कोरोना विषाणूने हाहाकार केला आहे. तर गेल्या काही दिवसात दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या तब्बल...\nडायबिटीज पेशंटने दररोज दूधात मिसळून प्यावी ‘ही’ गोष्ट, कंट्रोलमध्ये राहील ब्लड-शुगरचं प्रमाण\nWeight Loss : वाढलेले वजन कमी करण्यासाठी खा चने, आपोआप कमी होईल शरीरातील चरबी, होतील ‘हे’ 5 फायदे\n‘या’ 5 गोष्टींचा एक तुकडा देखील आरोग्यासाठी धोकादायक, पाडू शकतं आजारी; जाणून घ्या\nउन्हाळ्यात आवश्य प्या सत्तूचे सरबत, डिहायड्रेशन कंट्रोल करण्यासह ताबडतोब बूस्ट करतो एनर्जी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/saturday-9-february-2019-daily-horoscope-in-marathi-6020370.html", "date_download": "2021-04-19T08:28:41Z", "digest": "sha1:IQENE3JLPDCIBZ6JNEUP5UQVUBVLXLNY", "length": 2809, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Saturday 9 February 2019 Daily horoscope in Marathi | आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार\nशनिवार, 9 फेब्रुवारीला माघ मासातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी आहे. आज उत्तर भाद्रपद नक्षत्र असल्यामुळे सिद्ध नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना बिझने��, वैवाहिक आयुष्यात तसेच जमीन खरेदी विक्रीच्या व्यवहारात चांगला लाभ मिळू शकतो. प्रेमसंबंध सुधारतील. या व्यतिरिक्त इतर 4 राशीच्या लोकांसाठी शनिवार शुक्रवार संमिश्र फळ देणारा राहील.\nपुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील शनिवार...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/astro/maza-adhyatma/speaking-tree/articlelist/63621138.cms", "date_download": "2021-04-19T10:26:43Z", "digest": "sha1:ZOCCACA2TPPDKLVQS3EAPUCR4KAMHXGK", "length": 3327, "nlines": 75, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nशब्द शब्द जपून ठेव......\nदेवाचे असणे अन् नसणे...\n‘यत्न तो देव जाणावा’...\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/spotlight/gomonster/news/articlelist/70958883.cms", "date_download": "2021-04-19T08:21:03Z", "digest": "sha1:76HCW37ERCXCSZUSHC72MZ4LHPLD5XWE", "length": 4836, "nlines": 77, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nSamsung Galaxy M30s मिलेनियल्ससाठी ‘परफेक्ट’ फोन\nSamsung Galaxy M30s निवडण्याची ५ कारणं\nSamsung Galaxy M30s’ 6000mAh बॅटरी चॅलेंज आता भारताच्या टॉप गेमर्सकडे; निकालही आला\nपाहा: अर्जुन वाजपेयीचा Samsung Galaxy M30s च्या सिंगल चार्जवर ३७०० किमी प्रवास\nपाहा: वेळ, अंतरापलीकडचा... Samsung Galaxy M30s ठरला #GoMonster चॅलेंजमधील अमित साधचा विश्वासू सोबती\nअर्जुन वाजपेयीनं पुन्हा अशक्य ते शक्य केले Samsung Galaxy M30s च्या सिंगल चार्जवर केला ३७०० किमीचा पूर्व ते पश्चिम प्रवास\nगिर्यारोहक अर्जुन वाजपेयीने स्वीकारले #GoMonster वन चार्ज चॅलेंज: एकदाच बॅटरी चार्ज करून करणार दोंग व्हॅली ते कच्छपर्यंत प्रवास\nअमित साधच्या #GoMonster चॅलेंजमध्ये Samsung Galaxy M30s ठरला सर्वात विश्वासू सोबती\n1 स्वार, 1 बॅटरी चार्ज. 1 डोंगराळ प्रदेश. अभिनेता अमित साधने स्वीकारले खडतर चॅलेंज\nSamsung चे #GoMonster: M30s च्या बॅटरीची चाचणी घ्या; सेलिब्रिटींना खुले आव्हान\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://lyricstaal.com/lyrics/chandrabhagechya-tiri-marathi-song-lyrics/", "date_download": "2021-04-19T08:26:10Z", "digest": "sha1:7YHASS3X3NBXWZUBACPUTCIL6BWATKT2", "length": 11476, "nlines": 224, "source_domain": "lyricstaal.com", "title": "Chandrabhagechya Tiri Marathi Song Lyrics", "raw_content": "\nपुंडलिका वर दे हरी विठ्ठल\nश्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज कि जय\nविठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल\nविठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल\nउभा मंदिरी तो पहा विटेवरी\nविठ्ठल विठ्ठल जय हरी\nजय विठ्ठल विठ्ठल जय हरी-२\nदुमदुमली पंढरी-२ पांडुरंग हरी तो पहा विटेवरी\nविठ्ठल विठ्ठल जय हरी\nजय विठ्ठल विठ्ठल जय हरी-२\nजगी प्रगटला तो जगजेठी आला पुंडलिकाच्या भेटी\nपाहुनी सेवा खरी -२\nथांबला हरी तो पहा विटेवरी\nविठ्ठल विठ्ठल जय हरी\nजय विठ्ठल विठ्ठल जय हरी-२\nनामदेव नामात रंगला संत तुका कीर्तनी दंगला – २\nटाळ घेवूनी करी -२\nचला वारकरी तो पहा विटेवरी\nविठ्ठल विठ्ठल जय हरी\nजय विठ्ठल विठ्ठल जय हरी-२\nसंत जनाई ओवी गाई\nविठाई ग विठाई माझे पंढरीचे आई -२\nतशी सखू अन बहिणाबाई\nविठाई ग विठाई माझे पंढरीचे आई -२\nएकली परी तो पहा विटेवरी\nविठ्ठल विठ्ठल जय हरी\nजय विठ्ठल विठ्ठल जय हरी-२\nसंत जणांची गायिली गाथा विठ्ठल चरणी ठेवुनी माथा\nगुरुकृपा ती खरी दत्ताच्या वरी तो पहा विटेवरी\nविठ्ठल विठ्ठल जय हरी\nजय विठ्ठल विठ्ठल जय हरी\nचंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी\nविठ्ठल विठ्ठल जय हरी\nजय विठ्ठल विठ्ठल जय हरी-२\nपुंडलिका वर दे हरी विठ्ठल\nश्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज कि जय\nविठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल\nविठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल\nउभा मंदिरी तो पहा विटेवरी\nविठ्ठल विठ्ठल जय हरी\nजय विठ्ठल विठ्ठल जय हरी-२\nदुमदुमली पंढरी-२ पांडुरंग हरी तो पहा विटेवरी\nविठ्ठल विठ्ठल जय हरी\nजय विठ्ठल विठ्ठल जय हरी-२\nजगी प्रगटला तो जगजेठी आला पुंडलिकाच्या भेटी\nपाहुनी सेवा खरी -२\nथांबला हरी तो पहा विटेवरी\nविठ्ठल विठ्ठल जय हरी\nजय विठ्ठल विठ्ठल जय हरी-२\nनामदेव नामात रंगला संत तुका कीर्तनी दंगला - २\nटाळ घेवूनी करी -२\nचला वारकरी तो पहा विटेवरी\nविठ्ठल विठ्ठल जय हरी\nजय विठ्ठल विठ्ठल जय हरी-२\nसंत जनाई ओवी गाई\nविठाई ग विठाई माझे पंढरीचे आई -२\nतशी सखू अन बहिणाबाई\nविठाई ग विठाई माझे पंढरीचे आई -२\nएकली परी तो पहा विटेवरी\nविठ्ठल विठ्ठल जय हरी\nजय विठ्ठल विठ्ठल जय हरी-२\nसंत जणांची गायिली गाथा विठ्ठल चरणी ठेवुनी माथा\nगुरुकृपा ती खरी दत्ताच्या वरी तो पहा विटेवरी\nविठ्ठल विठ्ठल जय हरी\nजय विठ्ठल विठ्ठल जय हरी\nचंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी\nविठ्ठल विठ्ठल जय हरी\nजय विठ्ठल विठ्ठल जय हरी-२\nपुंडलिका वर दे हरी विठ्ठल\nश्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज कि जय\nविठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल\nविठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल\nउभा मंदिरी तो पहा विटेवरी\nविठ्ठल विठ्ठल जय हरी\nजय विठ्ठल विठ्ठल जय हरी-२\nदुमदुमली पंढरी-२ पांडुरंग हरी तो पहा विटेवरी\nविठ्ठल विठ्ठल जय हरी\nजय विठ्ठल विठ्ठल जय हरी-२\nजगी प्रगटला तो जगजेठी आला पुंडलिकाच्या भेटी\nपाहुनी सेवा खरी -२\nथांबला हरी तो पहा विटेवरी\nविठ्ठल विठ्ठल जय हरी\nजय विठ्ठल विठ्ठल जय हरी-२\nनामदेव नामात रंगला संत तुका कीर्तनी दंगला – २\nटाळ घेवूनी करी -२\nचला वारकरी तो पहा विटेवरी\nविठ्ठल विठ्ठल जय हरी\nजय विठ्ठल विठ्ठल जय हरी-२\nसंत जनाई ओवी गाई\nविठाई ग विठाई माझे पंढरीचे आई -२\nतशी सखू अन बहिणाबाई\nविठाई ग विठाई माझे पंढरीचे आई -२\nएकली परी तो पहा विटेवरी\nविठ्ठल विठ्ठल जय हरी\nजय विठ्ठल विठ्ठल जय हरी-२\nसंत जणांची गायिली गाथा विठ्ठल चरणी ठेवुनी माथा\nगुरुकृपा ती खरी दत्ताच्या वरी तो पहा विटेवरी\nविठ्ठल विठ्ठल जय हरी\nजय विठ्ठल विठ्ठल जय हरी\nचंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी\nविठ्ठल विठ्ठल जय हरी\nजय विठ्ठल विठ्ठल जय हरी-२\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://sajagnagrikktimes.com/cropped-screenshot_2019-03-31-23-35-51-197_com-iudesk-android-photo_-editor-1-jpg/", "date_download": "2021-04-19T09:34:05Z", "digest": "sha1:T65K2HNQUEIIBADXB2WFNKIYSDHC6YSI", "length": 4752, "nlines": 84, "source_domain": "sajagnagrikktimes.com", "title": "cropped-Screenshot_2019-03-31-23-35-51-197_com.iudesk.android.photo_.editor-1.jpg - Sajag Nagrikk Times", "raw_content": "\nउपायुक्तांचे आदेश धाब्यावर बसवत भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाकडून कामे सुरूच \nकामाची मुदत संपल्यानंतरही भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाकडून विविध विकासकामे सुरुच.\nफॅशन मार्केट के 300 लोगों को एक महीने के राशन की मदद\nफॅशन स्ट्रीट जळीतग्रस्तांना आझम कॅम्पस परिवार मदत करणार\nपुण्यात उद्यापासून (शनिवार) रात्रीची संचारबंदी;\nपी.ए.इनामदार करत आहे मूस्लिम बँकेत घोटाळे:शिकीलकर\nपुणे शहरातील बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्याचा पालिकेला पडला विसर.. वर्षभरात फक्त तीनच कारवाई.\n12 पोलिस ठाण्यांच्या आवारात आढळल्या डेंग्यूच्या अळ्या\nई पेपर : 15 एप्रिल ते 21 एप्रिल 2021\nyoutube वरील व्हिडीओ पहा\nउपायुक्तांचे आदेश धाब्यावर बसवत भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाकडून कामे सुरूच \n(Bhavani peth news 2021) आजही ठेकेदाराचे नाव गुपीत \nकामाची मुदत संपल्यानंतरही भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाकडून विविध विकासकामे सुरुच.\nताज्या घडामोडी हिन्दी न्यूज\nफॅशन मार्केट के 300 लोगों को एक महीने के राशन की मदद\nwhatsapp ग्रुप ला जॉईन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://thefocusindia.com/maharashtra/mini-lockdown-in-pune-36381/", "date_download": "2021-04-19T08:50:51Z", "digest": "sha1:RNLERZSORVVICL2QDLPSUUYVNI6ZP764", "length": 15164, "nlines": 76, "source_domain": "thefocusindia.com", "title": "अजित पवारही प्रशासनासमाेर झुकले, पुण्यात मिनी लाॅकडाऊनची घाेषणा | Mini lockdown in Pune", "raw_content": "\nHome आपला महाराष्ट्र पडद्यामागून लॉकडाऊन: अजित पवारही प्रशासनासमाेर झुकले; पुण्यात निर्बंधच निर्बंध\nपडद्यामागून लॉकडाऊन: अजित पवारही प्रशासनासमाेर झुकले; पुण्यात निर्बंधच निर्बंध\nकोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पुण्यात शनिवारपासून (दि. ३) सात दिवस कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. दिवसभर जमावबंदी लागू असणार आहे. हाॅटेल, बार, माॅल, धार्मिक स्थळे बंद राहणार आहेत. पीएमपी बससेवा बंद राहणार आहे.\nपुणे : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे पुण्यात शनिवारपासून (दि. ३) सात दिवस कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. दिवसभर जमावबंदी लागू असणार आहे. हाॅटेल, बार, माॅल, धार्मिक स्थळे बंद राहणार आहेत. पीएमपी बससेवा बंद राहणार आहे.\nपुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कोरोनाचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. या वेळी पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला.\nपुण्यात कठोर निर्बंध लागू; सायंकाळी ६.०० ते ६.०० संचारबंदी, बार, हॉटेल, रेस्टॉरंट ७ दिवस बंद; पीएमपीएल सेवा बंद; मंडई, मार्केट यार्ड सुरू; सोशल डिस्टन्सिंग आवश्यक\nअजित पवार म्हणाले, पुण्यात मागील आठवड्यापेक्षा गंभीर परिस्थिती आहे. बेडच उपलब्ध झाले नाही तर काय करायचे एखाद्या घरात कोरोना रुग्ण असेल तरी घरातील लोक गावभर फिरतात. संख्या आवाक्याबाहेर गेली तर अजित पवार यांना फोन केला तरी बेड मिळायचे नाही. काही हाॅस्पिटल पूर्णपणे काेराेनासाठी ठेवा. नाॅन कोविड हाॅस्पिटलची यादीही जाहीर करा. आरोग्य यंत्रणेवर, पोलिसांवर ताण असून प्रशासनाला नागरिकांनी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे.\nविभागीय आयुक्त सौरभ राव म्हणाले, लोकांना त्रास होऊ नये म्हणून मध्यम मार्ग स्वीकारण्याचा प्रयत्न केला आहे. मायक्रो कंटेन्मेंट झोनमध्ये नियम कडक केले जाणार आहेत. होम आयसोलेशनमधील रुग्णांच्या तपासणीवर भर देण्यात येणार आहे. त्यांची ब्लड टेस्ट करून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येईल. खासगी रुग्णालयांच्या बिलांचे ॲाडिट पुन्हा सुरू केले जाईल. पॅाझिटिव्हिटी २७% वरून ३२% वर गेला आहे. आठवड्याचा ग्रोथ रेट हाच राहिला तर दिवसाला ९ हजार रुग्ण सापडतील. हॉस्पिटल बेडसंदर्भात काल बैठक झाली. काही रुग्णालये १००% कोविड हॅास्पिटल करण्याची वेळ येऊ शकते.\nपुण्याचे सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे म्हणाले, चेक पोस्ट, पेट्रोलिंग सुरू करणार आहोत. खासगी कार्यालयांवर काही बंदी नाही. आधीप्रमाणेच सुरू राहणार असून शाळा, कॉलेज बंद राहणार आहे. पुण्यात दिवसा जमावबंदी तर रात्री संचारबंदी राहणार आहे. शहरातील हॉटेलमध्ये सायंकाळी ६ पर्यंत अन्नपदार्थ मिळतील, पण त्यानंतर अॅपद्वारे ऑर्डर स्वीकारल्या जाणार आहे.\nलसीकरणाबाबत बोलताना राव म्हणाले, पुण्यात सर्वात जास्त लसीकरण सुरू आहे. शंभर दिवसांत लसीकरण पूर्ण करण्यासाठी मिशन १०० डेज सुरू करण्यात येणार आहे. मंडई आणि मार्केट यार्ड सुरू राहणार आहे. पण ग्राहकांना सुरक्षित अंतर ठेवून खरेदी करावी लागणार आहे. गार्डन आणि जिम सकाळच्या वेळेत सुरू राहणार आहे.\nअत्यावश्यक गोष्टी सोडून सायंकाळी ६:०० ते सकाळी ६:०० सर्व गाेष्टी बंद राहणार.\nदिवसा जमावबंदी. रात्री संचारबंदी, सर्व धार्मिक स्थळे बंद, उद्याने सकाळी सुरू राहणार. लग्न, अंतिम संस्कार सोडून सर्व कार्यक्रम बंद. हॉटेल, रेस्टॉरंट, मॉल पुढील ७ दिवसांसाठी बंद, होम डिलिव्हरी मात्र सुरू राहणार. पीएमपीएमएलची बससेवा सात दिवसांसाठी बंद. लग्नसमारंभात ५० पेक्षा अधिक लोक ��ालणार नाही, अंत्यविधीसाठी २० लोकांचीच परवानगी. सार्वजनिक उद्याने, बागबगीचे फक्त सकाळीच सुरू, आठवडा बाजार सात दिवस बंद. शनिवारपासून सर्व निर्णयांची अंमलबजावणी होणार. शाळा, कॉलेज ३० एप्रिलपर्यंत सुरू राहणार. मात्र परीक्षा वेळेत होणार\n : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रात्री 8.30 वाजता जनतेला करणार संबोधित\nNextलवकरच कोरोना लसीचा तिसरा डोस, भारत बायोटेक निर्मित कोव्हॅक्सिनच्या बुस्टर डोसच्या ट्रायलला मंजुरी\nWATCH : कोमट दूध सेवन करण्याचे आहेत अनेक फायदे\nWATCH : बजाजची चेतक स्कूटर बुलेटपेक्षाही महाग, पाहा किंमत\nWATCH : मधमाशी पालन ठरू शकते करिअरची उत्तम संधी\nअहमदनगर : ‘मी काय चुकीचं बोलतो आहे’ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा बाळासाहेब थोरातांना प्रश्न;थोरातांनी थेट धमकावत बाहेर हाकललं\nDelhi Lockdown : दिल्लीत आजपासून सहा दिवसांचे लॉकडाऊन, वाचा 10 ठळक मुद्दे…\nदिल्लीत केजरीवालांनी लॉकडाऊन जाहीर केले; खान मार्केटमध्ये दारू दुकानांवर गर्दी उसळली\nपुणे मार्केट यार्डातील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाचे कठोर निर्णय\nIsrael : इस्रायलने कसे जिंकले कोरोनाविरुद्धचे युद्ध देशात विनामास्क फिरू शकताहेत नागरिक\nममता बॅनर्जींचा डबल गेमपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतसभेत पंतप्रधानांवर दोष तर पत्राद्वारे मदतीची मागणी\nकोरोनाची लस घेतानाचा फोटो काढा अन् जिंका 5 हजार रुपयांचं बक्षीस\n30 एप्रिलनंतर औरंगाबादेत लस न घेता फिरणाऱ्या 45 वर्षांवरील नागरिकांवर दंडात्मक कारवाई\nWATCH : सुगंध, रंग आणि बरंच काही असा ओळखा अस्सल हापूस\nWATCH : यंदाच्या IPL मध्ये दिसतोय हा आश्चर्यकारक योगायोग\nदेशात कोरोनाची लाट नव्हे त्सुनामी : २४ तासांत २.७४ लाख रुग्ण, १६१९ मृत्यू, सक्रिय रुग्णसंख्या १९.२९ लाखांपेक्षा जास्त\n३ दिवसांत मोदी सरकारचे ६ मोठे निर्णय, रेमडेसिव्हिरची दर कपात ते ऑक्सिजन आयातीपर्यंत जाणून घ्या…\nपाच मिनिटे वाफ घ्या आणि कोरोनाला नष्ट करा, संशोधकांचा सल्ला ; फुफ्फुसाच्या आरोग्यासाठी उपयुक्त\nटाटा सामान्य माणसाच्या मदतीला आले धावून ; रोज २००-३०० टन ऑक्सिजनचा पुरवठा ; ट्विट करुन दिली माहिती\nआमने-सामने : राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांनी पियूष गोयल यांच्याबद्दल अपशब्द काढले त्यावर ‘देवेंद्र’ चांगलेच कोपले\nर���क्षा चालवून पोट भरणाऱ्या बॉक्सरच्या मदतीसाठी आनंद महिंद्रा यांचा पुढाकार\n… कदाचित त्यांची रात्रीची उतरली नसेल फडणवीसांचे शिवसेनेचे ‘तळीराम’ आमदार गायकवाडांना सडेतोड उत्तर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://thefocusindia.com/special/sharad-pawar-is-half-lying-about-sachin-vaze-reentry-in-police-force-33184/", "date_download": "2021-04-19T10:19:55Z", "digest": "sha1:F6Q7QGI5M2CG6YULLS72OX72L6BV5LCY", "length": 14081, "nlines": 73, "source_domain": "thefocusindia.com", "title": "सचिन वाझेला पोलीस दलात परत घेण्याबाबत शरद पवार अर्धसत्य बोलत आहेत, देवेंद्र फडणवीस यांचा आरोप | Sharad Pawar is half lying about Sachin Vaze reentry in police force", "raw_content": "\nHome विशेष बदल्यांच्या रॅकेटविरोधात सुबोध जैस्वाल, रश्मी शुक्लांच्या अहवालांकडे ठाकरे – पवारांनी का केले दुर्लक्ष…; देवेंद्र फडणवीसांचा परखड सवाल\nबदल्यांच्या रॅकेटविरोधात सुबोध जैस्वाल, रश्मी शुक्लांच्या अहवालांकडे ठाकरे – पवारांनी का केले दुर्लक्ष…; देवेंद्र फडणवीसांचा परखड सवाल\nअशाप्रकारे सेवेत घेण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना कार्यकारी पद दिलं जात नाही. मुख्यमंत्री ठाकरे आणि गृहमंत्री देशमुख यांना नियम माहीत नाहीत का असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अर्धसत्य सांगत आहेत असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.Sharad Pawar is half lying about Sachin Vaze reentry in police force\nमुंबई : परमबीर सिंग यांनी वाझेंना पुन्हा पोलीस दलात रुजू करून घेतलं हे खरं आहे. पण अशा प्रकारे सेवेत घेण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना कार्यकारी पद दिलं जात नाही. मुख्यमंत्री ठाकरे आणि गृहमंत्री देशमुख यांना नियम माहीत नाहीत का असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार अर्धसत्य सांगत आहेत असा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.\nदिल्लीत आज शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन परमबीर सिंग यांनीच सचिन वाजे यांना पुन्हा पोलीस दलात घेतले असे सांगितले होते. ,यावर नागपूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस म्हणाले, परमबीर सिंग यांनी वाझेंना पुन्हा पोलीस दलात रुजू करून घेतलं हे खरं आहे. पण अशा प्रकारे सेवेत घेण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना कार्यकारी पद दिलं जात नाही. मुख्यमंत्री ठाकरे आणि गृहमंत्री देशमुख यांना नियम माहीत नाहीत का सरकारच्या आशीर्वादाशिवाय वाझेंना इतकं महत्त्वाचं पद मिळू शकत नाही. सरकारचा वरदहस्त असल्यानंच वाझेंकडे ��नेक महत्त्वाच्या प्रकरणांचा तपास सोपवला गेला.\nSachin Vaze Case : सचिन वाझेंना घेऊन NIA ने क्राइम सीन केला रिक्रिएट, पीपीई किट घालायला लावून ‘त्याच’ मार्गावर चालायला लावले\nपोलीस दलातील, गृह विभागातील गैरप्रकारांवर बोलणारे परमबीर सिंग हे काही पहिले अधिकारी नाहीत. याआधी सुबोध जैस्वाल, रश्मी शुक्ला यांनीदेखील बदल्यांच्या रॅकेटबद्दल आवाज उठवला होता. पण ठाकरे सरकारनं त्यांच्या पत्राची दखल घेतली नाही. तशी दखल घेतली असती, तर आज ही वेळ आली नसती, असे सांगून फडणवीस म्हणाले.\nशरद पवारांनी आज घेतलेली पत्रकार परिषद ऐकून मला आश्चर्य वाटले. ‘शरद पवार या सरकारचे निर्माते आहेत. त्यामुळे सरकारनं काहीही केलं तरीही त्यांना बचाव करावा लागतो. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंना परमबीर सिंग यांनी पुन्हा सेवेत घेतलं हे खरं आहे. पण हे अर्धसत्य आहे. शरद पवारांनी अर्धसत्य सांगितलं. परमबीर सिंग यांनी निर्णय घेतल्यानंतर ठाकरे सरकारनं आक्षेप का नोंदवला नाही त्यावेळी सरकार झोपलं होतं का\nगृहमंत्री अनिल देशमुख यांनी तातडीनं मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. त्यांनी पद सोडल्याशिवाय त्यांची निष्पक्षपणे चौकशी होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांचा तातडीनं राजीनामा घेतला जावा. परमबीर सिंग यांनी त्यांच्याच पत्रात उल्लेख केलेलं पोलीस अधिकाऱ्यांसोबतच संभाषण हा महत्त्वाचा पुरावा आहे. हे चॅट त्यांना पदावरून दूर करण्यापूर्वीच आहे. त्यामुळे हा पुरावा अतिशय महत्त्वाचा आहे, असा दावा फडणवीस यांनी केला आहे.\nगृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाजे यांना मुंबईतील बारकडून दरमहा 100 कोटी हप्ता वसूल करण्याचे आदेश दिले होते असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे\nPreviousफडणवीसांनी फाडला महाविकास आघाडीचा बुरखा, म्हणाले- पवारांनी सांगितले अर्धसत्य; मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांच्या आशीर्वादानेच वाझे पुन्हा नोकरीत\nNextआघाडी सरकारचा महाराष्ट्रात निव्वळ तमाशा, चंद्रकांत पाटील यांचा आरोप\nब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा रद्द, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे घेतला निर्णय\nसात सेकंद मृत्यूच्या दिशेने धावत रेल्वेच्या पॉइंटमने वाचविला चिमुकल्याचा जीव\nकेंद्र सरकार विरोधात अफवा पसरवून घबराट, नवाब मलिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, अतुल भातखळकर यांची दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार\nImportant Websites: आपल्या शहरात हॉस्पिटल बेड शोधायला अडचण येतेय मग या वेबसाइट जरूर पाहा\nWATCH : रुळावर पडलेल्या बाळासाठी रेल्वेमनने लावली जिवाची बाजी, रेल्वेमंत्र्यांनीही केले कौतुक, सीसीटीव्हीत कैद झाला थरारक प्रसंग\nसिनेमा कसा पाहावा हे शिकविणारी दिग्दर्शिका\nडॉ. हर्षवर्धन यांचे डॉ. मनमोहन सिंगांना पत्रोत्तर; लसीकरणाच्या सूचनांचे केले स्वागत आणि काँग्रेसनेत्यांच्या दुटप्पीपणावरही ठेवले बोट\nबंदच्या भीतीने मजुरांचे पलायन, अर्थमंत्र्यांचे उद्योग जगताला आश्वासन, नाही लागणार देशव्यापी लॉकडाऊन\nWATCH : कोमट दूध सेवन करण्याचे आहेत अनेक फायदे\nWATCH : बजाजची चेतक स्कूटर बुलेटपेक्षाही महाग, पाहा किंमत\nWATCH : मधमाशी पालन ठरू शकते करिअरची उत्तम संधी\nअहमदनगर : ‘मी काय चुकीचं बोलतो आहे’ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा बाळासाहेब थोरातांना प्रश्न;थोरातांनी थेट धमकावत बाहेर हाकललं\nDelhi Lockdown : दिल्लीत आजपासून सहा दिवसांचे लॉकडाऊन, वाचा 10 ठळक मुद्दे…\nदिल्लीत केजरीवालांनी लॉकडाऊन जाहीर केले; खान मार्केटमध्ये दारू दुकानांवर गर्दी उसळली\nपुणे मार्केट यार्डातील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाचे कठोर निर्णय\nIsrael : इस्रायलने कसे जिंकले कोरोनाविरुद्धचे युद्ध देशात विनामास्क फिरू शकताहेत नागरिक\nममता बॅनर्जींचा डबल गेमपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतसभेत पंतप्रधानांवर दोष तर पत्राद्वारे मदतीची मागणी\nकोरोनाची लस घेतानाचा फोटो काढा अन् जिंका 5 हजार रुपयांचं बक्षीस\n30 एप्रिलनंतर औरंगाबादेत लस न घेता फिरणाऱ्या 45 वर्षांवरील नागरिकांवर दंडात्मक कारवाई\nWATCH : सुगंध, रंग आणि बरंच काही असा ओळखा अस्सल हापूस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/health/mumbai-municipal-corporation-set-up-two-bed-icu-center-in-container-for-coronavirus-patients-51721", "date_download": "2021-04-19T09:35:22Z", "digest": "sha1:M7GDSK2UZPLVNAXHRR5DVXPG6ZHM5VZY", "length": 8864, "nlines": 123, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मुंबईत 'या' ठिकाणी कंटेनरमध्ये उभारलं आयसीयू केंद्र | Mumbai Live", "raw_content": "\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nमुंबईत 'या' ठिकाणी कंटेनरमध्ये उभारलं आयसीयू केंद्र\nमुंबईत 'या' ठिकाणी कंटेनरमध्ये उभारलं आयसीयू केंद्र\nकोरोना रुग्णांसाठी बेडची कमतरता पडू नये य��साठी पालिका प्रयत्नशील आहे. पालिकेने आता कंटेनरमध्ये दोन बेडचं आयसीयू केंद्र उभारलं आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम आरोग्य\nमुंबईत दिवसेंदिवस वाढणाऱ्या करोनाचा फैलाव रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने कंबर कसली आहे. कोरोना रुग्णांसाठी बेडची कमतरता पडू नये यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. पालिकेने आता कंटेनरमध्ये दोन बेडचं आयसीयू केंद्र उभारलं आहे. वरळी येथील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया येथे हे आयसीयू केंद्र आहे. या केंद्राचं पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण पार पडले. यावेळी मुंबईच्या महापौर श्रीमत किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत उपस्थित होते.\nमुंबई महापालिकेने प्रथमच ही अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचे वैशिष्ट्य म्हणजे, आयसीयूमधील रुग्णाला डॉक्टरांना बाहेरून रिमोट कंट्रोलद्वारे हाताळता येणार आहे. डॉक्टरांनी रुग्णाला न भेटता रुग्णांवर योग्य ते उपचार करणं शक्‍य होणार आहे. वीस बाय दहा फूट आकाराचं कंटेनरमधील हे दोन बेडचे आयसीयू युनिट आहे. यामध्ये सर्व अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध आहेत. लवकरच अन्य ठिकाणी ही सुविधा सुरू करणार असल्याचं आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितलं.\nमुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या ६७ हजार ५८६ इतकी झाली आहे. मुंबईतील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई महापालिका शर्थीचे प्रयत्न करत आहे. मुंबईत ठिकठिकाणी विलगीकरण केंद्र, पालिकेच्या रुग्णालयात कोरोना वॉर्ड, सामान्यांना मास्क, सॅनिटायझर यांसारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. धारावीतील कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यात प्रशासनाला यश आलं आहे. केंद्र सरकारनंही धारावीतील रुग्ण संख्या कमी झाल्याबद्दल आणि राज्य सरकारच्या कामाचं कौतुक केलं आहे.\nसोमवारी मुंबईत २० जणांचा मृत्यू; मृत्यूंची संख्या घटली\nदारू पिण्याच्या परवानगीसाठी ‘इतक्या’ जणांनी केले अर्ज\nनवी मुंबईकरांना दिलासा; एमजीएममध्ये २० आयसीयू बेड, १० व्हेंटिलेटर्सची सुविधा सुरू\n“राजकारण”…ही “कीड” कोविडपेक्षा भयाण, तेजस्विनीनं व्यक्त केला संताप\nदिल्लीसह ६ राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना निगेटिव्ह RT-PCR अनिवार्य\nशिर्डी संस्थान उभारणार ३ कोटीचा ऑक्सिजन प्लांट, रिलायन्स समुहाची साथ\nजेईई मेन एप्रिल सत्राची परी���्षा लांबणीवर\nकेंद्राकडून महाराष्ट्राला १५०० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा, पण सुनावले ‘हे’ बोल\nटाटा स्टीलकडून रोज २००-३०० टन ऑक्सिजन पुरवण्यास सुरुवात\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/kokan-news-marathi/the-driver-lost-control-and-crashed-into-a-deep-ravine-nrms-111064/", "date_download": "2021-04-19T08:15:28Z", "digest": "sha1:5WDTHQBE6WIOJJVMUJFDU722HGCTYAXN", "length": 12057, "nlines": 170, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "The driver lost control and crashed into a deep ravine nrms | चालकाचे नियंत्रण सुटल्याने खोल दरीत कोसळली मोटार, दाम्पत्याला मोटारीबाहेर काढण्यासाठी पोलिसांची घटनास्थळी धाव | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, एप्रिल १९, २०२१\nBen Stokes इंग्लंडला रवाना, राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का ; नक्की काय झालं \nप्रदर्शनाच्या १ महिन्यानंतर परिणीताचा ‘सायना’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर, चित्रपटात दिसणार सायनाचा संघर्ष\nखासदार गावितांनी केली २०० बेडच्या हॉस्पिटल उभारणीची घोषणा, वसई विरार पालिका आयुक्तांनी पत्रकारांना टाळणे केले पसंत\nरत्‍नागिरीत एमआयडीसी कंपनीत भीषण स्‍फोट ; ५ जण गंभीर जखमी\nबंगालमध्ये पाचव्या टप्प्यातील आज मतदान; भाजपच्या आव्हानाने ममतांचा लागणार कस\nचालकाचे नियंत्रण सुटल्याने खोल दरीत कोसळली मोटार, दाम्पत्याला मोटारीबाहेर काढण्यासाठी पोलिसांची घटनास्थळी धाव\nकोल्हापूर मंगळवारपेठ येथील प्रदीप करढोणे (६२), पत्नी स्वाती (५५) यांच्या समवेत फोंडाघाट ते कोल्हापूर, असा मोटारीने (एमएच-09- एफएस-0560) प्रवास करत होते. फोंडाघाटात भालेकर यांच्या हॉटेलपुढे सुमारे दीड किलोमीटरवरील वळणाचा अंदाज न आल्याने मोटार दरीत कोसळली. ती दहा फूट खोलीवरील झाडात अडकल्याने खोल दरीत जाण्यापासून बचावली. मोटारीचे दरवाजे लॉक झाल्याने आत दाम्पत्य अडकून पडले होते.\nकणकवली : कणकवली तालुक्यातील फोंडाघाटात काल शुक्रवारी चालकाचे नियंत्रण सुटल्याने मोटार दरीत कोसळली आहे. सुदैवाने या अपघातात कोणाचाही मृत्यू झाला नाहीये. दाम्पत्याला मोटारीबाहेर काढण्यात पोलिसांना यश आलं आहे.\nकोल्हापूर मंगळवारपेठ येथील प्रदीप करढोणे (६२), पत्नी स्वाती (५५) यांच्या समवेत फोंडाघाट ते कोल्हापूर, असा मोटारीने (एमएच-09- एफएस-0560) प्रवास करत होते. फोंडाघाटात भालेकर यांच्या हॉटेलपुढे सुमारे दीड किलोमीटरवरील वळणाचा अंदाज न आल्याने मोटार दरीत कोसळली. ती दहा फूट खोलीवरील झाडात अडकल्याने खोल दरीत जाण्यापासून बचावली. मोटारीचे दरवाजे लॉक झाल्याने आत दाम्पत्य अडकून पडले होते.\n एकीकडे कोरोनाचे संकट तर दुसरीकडे आता अज्ञात आजाराची दहशत ; ५ जणांचा घेतला जीव\nघाटमार्गातून जाणाऱ्या वाहन चालकांनी याबाबतची माहिती पोलिसांना दिली. अपघाताचे वृत्त समजल्यानंतर पोलिस नाईक योगेश राऊळ यांनी अपघातस्थळी धाव घेतली. त्यानंतर घाटमार्गावरून जाणाऱ्या दुचाकीस्वारांच्या मदतीने गाडीत अडकलेल्या दाम्पत्याला बाहेर आणले. अपघातानंतर एअरबॅग्स उघडल्या गेल्याने दाम्पत्याला फारशा दुखापती झाली नाहीत. पोलिस उपनिरीक्षक अनमोल रावराणे आणि इतर सहाय्यक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.\nक्या खुबसुरती कैसी अदाअंकिता लोखंडेंचा Traditional Look चाहत्यांना पाडतोय भूरळ, पाहा खास PHOTOS\nCorona Update'स्टॅच्यु ऑफ लिबर्टी' देतेय मास्क लावण्याचा संदेश, तर मोनालिसा म्हणतेय संसर्ग टाळा\nVideoसावनी रविंद्र ला ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार\nमनोरंजनखिशाच्या राष्ट्रीय पुरस्काराचं यश संपूर्ण टीमचं\nआज ना छोडेंगे बस हमजोली, खेेलेंगे हम होलीHoli Special 2021 - वरुण धवनपासून नेहा कक्कडपर्यंत या कलाकारांची आहे ही लग्नानंतरची पहिली होळी ,पाहा फोटो\nसंपादकीयनागपूरसह सर्वोच्च न्यायालयाची ५ खंडपीठे असावीत\nसंपादकीयआरामदायी प्रवासाकरिता खासगी गाड्यांना प्रवाशांची पसंती\nसंपादकीयपायलटांच्या समर्थकांचे फोन टॅप केल्याची गहलोत सरकारची कबुली\nसंपादकीयतत्त्व बाजूला सारून वृद्ध श्रीधरन यांना भाजपाची उमेदवारी\nकाँग्रेसने केलाय ज्येष्ठांवर अन्यायस्टार प्रचारकांच्या यादीतून काँग्रेसने असंतुष्टांना वगळले\nसोमवार, एप्रिल १९, २०२१\nसातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/latur-news-marathi/businessman-done-fraud-with-43-farmers-of-latur-complaint-registerd-in-police-station-nrsr-100778/", "date_download": "2021-04-19T09:45:09Z", "digest": "sha1:KQHROYZTJOLGEZRVTWZZ4SELYORTXFZR", "length": 12080, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "businessman done fraud with 43 farmers of latur complaint registerd in police station nrsr | एक दोन नव्हे तर तब्बल ४३ शेतकऱ्यांना व्यापाऱ्याने लावला चुना, २ कोटीपेक्षा जास्त रकमेची फसवणूक | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, एप्रिल १९, २०२१\nसंपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याबाबत अमित शाह यांची महत्त्वाची माहिती,म्हणाले…\n‘या’ महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कोरोना गाठणार उच्चांक,देशात सापडणार सर्वाधिक रुग्ण – आयआयटी कानपूरच्या अभ्यासकांचा दावा\nकोरोनावरील प्रभावी लसीसाठी धाडसी प्रयोग, कोरोनामुक्त झालेल्यांच्या शरीरात सोडणार कोरोनाचे विषाणू, होणार हे फायदे\nअरविंद केजरीवाल यांनी केली महत्त्वाची घोषणा, दिल्लीमध्ये ६ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर\nमलायकाला आवडते ‘ही’ सेक्स पोजीशन, हे ऐकताच अभिनेत्री नेहा धुपिया लागली हसायला\nबळीराजाचा विश्वासघातएक दोन नव्हे तर तब्बल ४३ शेतकऱ्यांना व्यापाऱ्याने लावला चुना, २ कोटीपेक्षा जास्त रकमेची फसवणूक\nलातूरमधील(latur businessman fraud) व्यापारी वैजनाथ लक्ष्मण डोंगरे हे डोंगरे ट्रेडिंग कंपनीच्या माध्यमातून वेगवेगळ्या शेतकऱ्यांना बाजारपेठेपेक्षा वाढीव भावाने सोयाबीन, तूर, उडीद, मूगाची थेट गावातून खरेदी करीत होता. ठरल्याप्रमाणे शेतकऱ्यांना पैसेही देत होता. मात्र त्याने तब्बल ४३ शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.\nलातूर: बाजारपेठेपेक्षा जास्त भाव देतो म्हणून येथील एका व्यापाऱ्याने ४३ शेतकऱ्यांकडून सोयाबीन खरेदी करून दोन कोटी १७ लाख ९० हजार ७५५ रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.\nलातूरमधील व्यापारी वैजनाथ लक्ष्मण डोंगरे हे डोंगरे ट्रेडिंग कंपनीच्या माध्यमातून वेगवेगळ्या शेतकऱ्यांना बाजारपेठेपेक्षा वाढीव भावाने सोयाबीन, तूर, उडीद, मूगाची थेट गावातून खरेदी करीत होता. ठरल्याप्रमाणे शेतकऱ्यांना पैसेही देत होता. यातून त्याने अनेक शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला.\nएडीआरच्या अहवालातील धक्कादायक वास्तव, तामिळनाडूतल्या ३३ टक्के आमदारांवर गुन्हे दाखल\nतानाजी देवकर यांनी २०१८-१९ मध्ये त्यांच्या शेतातील पाच लाख ४० हजार रुपयांचे १३३ क्विंटल सोयाबीन डोंगरे याला दिले. त्यावर डोंगरे याने देवकर यांना त्यांच्या व त्यांच्या मुलांच्या नावे धनादेश दिले होते. मात्र ते बँकेत वटले नाहीत. त्यानंतर देवकर यांनी डोंगरे यांच्य��कडे विकलेल्या सोयाबीनच्या पैशाची मागणी केली. मात्र त्याने काहीच प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर देवकर यांनी अधिक माहिती घेतली. त्यांच्यासारख्या ४३ शेतकऱ्यांनाही डोंगरे याने पैसे दिले नसल्याचे समोर आले.\nक्या खुबसुरती कैसी अदाअंकिता लोखंडेंचा Traditional Look चाहत्यांना पाडतोय भूरळ, पाहा खास PHOTOS\nCorona Update'स्टॅच्यु ऑफ लिबर्टी' देतेय मास्क लावण्याचा संदेश, तर मोनालिसा म्हणतेय संसर्ग टाळा\nVideoसावनी रविंद्र ला ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार\nमनोरंजनखिशाच्या राष्ट्रीय पुरस्काराचं यश संपूर्ण टीमचं\nआज ना छोडेंगे बस हमजोली, खेेलेंगे हम होलीHoli Special 2021 - वरुण धवनपासून नेहा कक्कडपर्यंत या कलाकारांची आहे ही लग्नानंतरची पहिली होळी ,पाहा फोटो\nसंपादकीयनागपूरसह सर्वोच्च न्यायालयाची ५ खंडपीठे असावीत\nसंपादकीयआरामदायी प्रवासाकरिता खासगी गाड्यांना प्रवाशांची पसंती\nसंपादकीयपायलटांच्या समर्थकांचे फोन टॅप केल्याची गहलोत सरकारची कबुली\nसंपादकीयतत्त्व बाजूला सारून वृद्ध श्रीधरन यांना भाजपाची उमेदवारी\nकाँग्रेसने केलाय ज्येष्ठांवर अन्यायस्टार प्रचारकांच्या यादीतून काँग्रेसने असंतुष्टांना वगळले\nसोमवार, एप्रिल १९, २०२१\nसातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/sangli-news-marathi/ramdas-athavale-made-this-statement-regarding-the-imposition-of-presidential-rule-in-the-state-nrpd-102307/", "date_download": "2021-04-19T10:06:01Z", "digest": "sha1:O3RV2ZRQMRMJLAUKFKRSHAT5EELHI53W", "length": 11777, "nlines": 169, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Ramdas Athavale made this statement regarding the imposition of Presidential rule in the state nrpd | राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत रामदास आठवलेंनी केले 'हे' विधान | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, एप्रिल १९, २०२१\nसंपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याबाबत अमित शाह यांची महत्त्वाची माहिती,म्हणाले…\n‘या’ महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कोरोना गाठणार उच्चांक,देशात सापडणार सर्वाधिक रुग्ण – आयआयटी कानपूरच्या अभ्यासकांचा दावा\nकोरोनावरील प्रभावी लसीसाठी धाडसी प्रयोग, कोरोनामुक्त झालेल्यांच्या शरीरात सोडणार कोरोनाचे विषाणू, होणार हे फायदे\nअरविंद केजरीवाल यांनी केली महत्त्वाची घोषणा, दिल्लीमध्ये ६ दिवसां���ा लॉकडाऊन जाहीर\nमलायकाला आवडते ‘ही’ सेक्स पोजीशन, हे ऐकताच अभिनेत्री नेहा धुपिया लागली हसायला\nसांगलीराज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत रामदास आठवलेंनी केले ‘हे’ विधान\nकोरोना बाधितांची संख्या सर्वत्र वाढत असून देशातील १० जिल्ह्यांमध्ये रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. देशातील दहा पैकी आठ जिल्हे महाराष्ट्रातील असल्यामुळे राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यसरकारने लक्ष द्यावे. लोकांनीही शासनाने सांगितलेल्या प्रत्येक नियमांचे पालन करावे, अनावश्यक गर्दी टाळावी, लग्न आणि इतर कार्यक्रम रद्द करावेत- रामदास आठवले\nसांगली: राज्यात सध्या कोरोनाची आणि कायदा-सुव्यवस्थेची स्थिती बिघडली आहे. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी का त्याबद्दल विचार करावा लागेल असेही मत रामदास आठवले व्यक्त केले आहे. सांगलीमध्ये एका कार्यक्रमानंतर झालेल्या पत्रकार परिषदेवेळी आठवले बोलत होते. कोरोना बाधितांची संख्या सर्वत्र वाढत असून देशातील १० जिल्ह्यांमध्ये रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. देशातील दहा पैकी आठ जिल्हे महाराष्ट्रातील असल्यामुळे राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यसरकारने लक्ष द्यावे. लोकांनीही शासनाने सांगितलेल्या प्रत्येक नियमांचे पालन करावे, अनावश्यक गर्दी टाळावी, लग्न आणि इतर कार्यक्रम रद्द करावेत, असे आवाहनही आठवल्यांनी त्यावेळी केले.\nनारायण राणे यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली आहे. त्याबाबत आठवले यांना विचारले असता ते म्हणाले, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ नये, अशी माझी वैयक्तिक इच्छा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चांगले काम करावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.\nक्या खुबसुरती कैसी अदाअंकिता लोखंडेंचा Traditional Look चाहत्यांना पाडतोय भूरळ, पाहा खास PHOTOS\nCorona Update'स्टॅच्यु ऑफ लिबर्टी' देतेय मास्क लावण्याचा संदेश, तर मोनालिसा म्हणतेय संसर्ग टाळा\nVideoसावनी रविंद्र ला ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार\nमनोरंजनखिशाच्या राष्ट्रीय पुरस्काराचं यश संपूर्ण टीमचं\nआज ना छोडेंगे बस हमजोली, खेेलेंगे हम होलीHoli Special 2021 - वरुण धवनपासून नेहा कक्कडपर��यंत या कलाकारांची आहे ही लग्नानंतरची पहिली होळी ,पाहा फोटो\nसंपादकीयनागपूरसह सर्वोच्च न्यायालयाची ५ खंडपीठे असावीत\nसंपादकीयआरामदायी प्रवासाकरिता खासगी गाड्यांना प्रवाशांची पसंती\nसंपादकीयपायलटांच्या समर्थकांचे फोन टॅप केल्याची गहलोत सरकारची कबुली\nसंपादकीयतत्त्व बाजूला सारून वृद्ध श्रीधरन यांना भाजपाची उमेदवारी\nकाँग्रेसने केलाय ज्येष्ठांवर अन्यायस्टार प्रचारकांच्या यादीतून काँग्रेसने असंतुष्टांना वगळले\nसोमवार, एप्रिल १९, २०२१\nसातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00242.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.misalpav.com/node/48245", "date_download": "2021-04-19T09:55:03Z", "digest": "sha1:3V3K4EBO7WDFK4D5M5DCHLDXOFIJSICU", "length": 11140, "nlines": 150, "source_domain": "www.misalpav.com", "title": "माणदेशातील शिलेदार वारुगड | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nव्लॉगर पाटील in भटकंती\nसातारा फलटण महादेव डोंगर रांगेत असलेला गिरिदुर्ग प्रकारातील, जवळपास ३००० फूट उंच असलेला किल्ला म्हणजे \"वारुगड\". विजापूरच्या वाहुतुकीवर नियंत्रणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी २ किल्ले बांधले , एक संतोषगड आणि हा वारुगड. सातारा जिल्ह्यातील फलटण आणि दहिवडी पासून जवळ असेलेला हा किल्ला.\nवारुगड गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी १० ते १५ मिनटे लागतात आणि जर जाधववाडी मार्गे आलो तर जवळपास २ तासाचा ट्रेक आहे. गडावरती जाण्यासाठी सिमेंट च्या पायरचा बांधकाम सुरु आहे. गडाच्या मुख्य दरवाजा जवळ भक्कम तटबंदी , दोन बुरुज व दरवाज्याचे अवशेष आहेत. गडावरती पोहचलं कि सदरचे अवशेष दिसतात. तसेच एक मंदिर , पाण्याचे टाके आणि स्थानिक सुरु केलेलं तटबंदीच काम असा बालेकिल्ल्याचा परिसर आहे.\nगडावरून वारुगड गाव, वारुगड माची, सीताबाईचा डोगर, शिखर शिंगणापूर आणि जर वातावरण स्वच्छ असेल तर पुरंदर वज्रगड ही दिसतात. बालेकिल्ल्यावरन खाली येताना गडाचे ३ ४ बुरुजाचे अवशेष हि दिसत��त. गडावरती एक पाण्याचे टाके , तिथे लिहलेल्या माहितीवरून समजलं कि ते पाण्याचं टाकं पांडवकालीन आहे , पांडवांनी ते एकाच रात्रीत बांधलं होत अशी आख्यायिका आहे.\nआपण जर गडावर दुसऱ्या मार्गे आलो तर आपण फलटण दरवाज्यातून आत येतो. फलटण दरवाजाला भक्कम तटबंदी आहे आणि सोबतच दरवाजाचे अवशेष हि आहेत.\nया रस्त्याने जर आलो तर आपल्याला १ ते २ तासाचा ट्रेक करावा लागतो.\nवारुगड माची - वारुगडाला असलेल्या माचीला संपूर्ण तटबंदी आजही भक्कम स्थितीत आहे, तटबंदीवर काही बुरुजाचे अवशेष हि दिसतात.\nवारुगड गावात एक भव्य भैरवनाथाचं मंदिर आहे. मंदिराच्या समोर २ ३ वीरगळी हि आहेत. तसेच दगडात कोरलेलं एक कासव पण आहे. तसेच मंदिर भव्य असल्यामुळे जर कोणी स्टे साठी जात असाल तर राहण्याची सोय पण होते. जेवण/खाण्या साठी हॉटेल नसल्यामुळे जेवण घेऊन जाणंच उत्तम.\nगडावरची पाहण्याची ठिकाणे -\n- पांडव कालीन पाण्याचे टाके\nपुणे - शिरवळ - लोणंद - फलटण - वारुगड - १३७ कि. मी.\nसातारा - कोरेगाव - पुसेगाव - निढळ - वारुगड - ६६ कि. मी.\nअधिक माहितीसाठी संपूर्ण विडिओ लिंक आणि आपणास या गडाबद्दल अजून काही माहिती असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा -\nपाटील, भारीये फॉर्म्याट तुमचा\nपाटील, भारीये फॉर्म्याट तुमचा, अजून येवुद्या व्हिड्यु असे\nधन्यवाद , नक्कीच येत राहतील असे विडिओ ..\nधन्यवाद , नक्कीच येत राहतील असे विडिओ ..\nसध्या 16 सदस्य हजर आहेत.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/asit-kumarr-modi-corona-positive-producer-of-taarak-mehta-ka-ooltah-chashmah-mhaa-498667.html", "date_download": "2021-04-19T09:41:36Z", "digest": "sha1:MFCGN7TU56PVJTKNI4DAXVQWZZNOVYIC", "length": 19332, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "तारक मेहता का उल्टा चश्माच्या घरात पोहोचला कोरोना; सेटवर चिंतेचं वातावरण Asit-kumarr-modi-corona-positive-producer-of-taarak-mehta-ka-ooltah-chashmah-mhaa | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nIPL 2021:'या' कारणामुळे डीव्हिलियर्सवर नाराज होता मॅक्सवेल, पाहा VIDEO\nइंजेक्शन नाही...अल्कोहोलनं होईल फायदा, महिलेचा तर्क; दिल्लीत दारुसाठी रांगा\nराज्यात लवकरच कडक लॉकडाऊन; मुख्यमंत्री घेणार निर्णय, वडेट्टीवाराचे संकेत\nराज्यातील गंभीर स्थितीनंतर अजित पवार 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये, दिले महत्त्वपूर्ण आदेश\nइंजेक्शन नाही...अल्कोहोलनं होईल फायदा, महिलेचा तर्क; दिल्लीत दारुसाठी रांगा\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\n ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या कोरोनाबाधित महिलेवर बलात्काराचा प्रयत्न\nराहुल गांधींनंतर आता ममता बॅनर्जींची घोषणा, निवडणूक प्रचाराबाबत मोठा निर्णय\nप्राची देसाईवर झाली होती जबरदस्ती; सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव\n‘हे 3 उपाय करा, कोरोना आसपासही फिरकणार नाही’; इशा देओलनं केला दावा\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘देशाला कोरोनानं नाही राजकारणानं पोखरलं’; तेजस्विनी पंडितनं व्यक्त केला संताप\nIPL 2021:'या' कारणामुळे डीव्हिलियर्सवर नाराज होता मॅक्सवेल, पाहा VIDEO\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nपंजाबच्या खराब कामगिरीला कॅप्टन राहुल जबाबदार 3 वर्षांची आकडेवारी आहे पुरावा\nIPL 2021: 'द पांड्या स्वॅग', हार्दिक आणि कृणालनं केला पत्नींसोबत डान्स, VIDEO\nGold Price Today: सोन्याच्या किमतीत वाढ तर चांदीचे दर घसरले, तपासा आजचे भाव\nपोस्ट ऑफिसच्या सेव्हिंग अकाऊंटमध्ये किमान बॅलन्सची मर्यादा किती\nमोबाईलमध्ये सेव्ह असतील 'या' गोष्टी तर खातं होऊ शकतं रिकामं, SBI नं केलं सावध\nकोरोना प्रादुर्भावामुळे शेअर बाजार कोसळणार जाणून घ्या एक्सपर्टचा अंदाज\nCheese प्रेमींचा 'किंग':आतापर्यंत खाल्लं 7,280 किलो चीज, तरीही आहेत 8 पॅक अ‍ॅब्ज\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\n ‘हे’ घरगुती उपाय ठरतील उपयुक्त\nउपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळला आहात चैत्र नवरात्रीमध्ये बनवा काहीतरी नवीन\nExplained: कोरोना रुग्णांवर कसं काम करतं व्हेंटिलेटर\nExplained: मॉडर्ना कंपनीला भारताला का द्यायची नाही आहे लस Pfizer ने ठेवली ही अट\nजाणून घ्या;रस्त्याच्या कडेला असणाऱ्या माइलस्टोनच्या वेगवेगळ्या रंगांचा अर्थ काय\nExplainer : कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला नाही तर काय होईल\nइंजेक्शन नाही...अल्कोहोलनं होईल फायदा, महिलेचा तर्क; दिल्लीत दारुसाठी रांगा\nराज्यात लवकरच कडक लॉकडाऊन; मुख्यमंत्री घेणार निर्णय, वडेट्टीवाराचे संकेत\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\nराज्यात कोरोनाचं रौद्र रुप प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला जातोय एका रुग्णाचा जीव\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘परवानगीशिवाय जान कुमारनं मला किस केलं’; निक्की तांबोळीचा धक्कादायक आरोप\n‘हॉट दिसणं केव्हा थांबवशील’; श्वेताचा Bold Look पाहून सेलिब्रिटीही झाले अवाक\nही मराठमोळी अभिनेत्री 100 रुपयांसाठी करायची पेट्रोल पंपावर काम\n विमानतळावर दिसला भला मोठा साप, प्रवाशांची उडाली घाबरगुंडी, पाहा VIDEO\nVIDEO: निवडणूकीचा प्रचार करण्यास दिला नकार; दलित युवकाला चाटायला लावली थुंकी\nमेडिकल कॉलेजमधील Dance Videoच्या वादाला विद्यार्थ्यांकडून उत्तर, बनवला नवा VIDEO\nवर्कआऊट करताना जान्हवी कपूरला आठवली 'शीला की जवानी'; VIDEO पाहून नाही आवरणार हसू\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nलहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\n'या' देशात बेडकांसाठी करतात वाहतूक बंद, जाणून घ्या सविस्तर\n'तारक मेहता का उल्टा चश्मा'च्या घरात पोहोचला कोरोना; सेटवर चिंतेचं वातावरण\nIPL 2021:'या' कारणामुळे डीव्हिलियर्सवर नाराज होता मॅक्सवेल, पाहा VIDEO\nइंजेक्शन नाही...अल्कोहोलनं होईल फायदा, महिलेचा अजब तर्क; दिल्लीत दारुच्या दुकानांसमोर लांबच लांब रांगा\nराज्यात लवकरच कडक लॉकडाऊन; दोन दिवसात मुख्यमंत्री घेणार निर्णय, वडेट्टीवारांनी दिले संकेत\nराज्यातील गंभीर स्थितीनंतर अजित पवार 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये, प्रशासनाला दिले महत्त्वपूर्ण आदेश\nकाँग्रेस नेत्यांनी आधी लसीला नावं ठेवली आणि मग स्वतःच लस घेतली, मनमोहन सिंग यांच्या पत्रावर हर्षवर्धन यांचं उत्तर\n'तारक मेहता का उल्टा चश्मा'च्या घरात पोहोचला कोरोना; सेटवर चिंतेचं वातावरण\nटीव्हीवरील सुप्रसिद्ध मालिका तारक मेहता का उल्टा चश्माच्या (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) कुटुंबातील एका महत्वाच्या सदस्याला कोरोनाची ला���ण झाली आहे. त्यामुळे मालिकेच्या सेटवर चिंतेचं वातावरण आहे.\nमुंबई, 21 नोव्हेंबर: संपूर्ण भारतात गेल्या अनेक वर्षांपासून आवडीने पाहिली जाणारी मालिका म्हणजे तारक मेहता का उल्टा चश्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah). या मालिकेनं गेल्या एक तपापासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. पण तारक मेहताच्या प्रेक्षकांसाठी एक दु:खद बातमी आहे. या लोकप्रिय मालिकेचे निर्माते असितकुमार मोदी (Asit kumarr Modi) यांना कोरोनाची (Corona)ची बाधा झाली आहे. खुद्द निर्मात्यांनाच कोरोनाची लागण झाल्यामुळे मालिकेच्या सेटवर गंभीर वातावरण आहे. जर त्यांच्या संपर्कात मालिकेतलेच काही लोक आले असतील तर त्यांनाही आयसोलेट करावं लागण्याची शक्यता आहे.\nअसित कुमार मोदी कोरोना पॉझिटिव्ह\nमालिकेचे निर्माते असितकुमार मोदी यांनी स्वत: ट्विटरवरुन ही माहिती दिली. त्यांनी ट्वीट केलं, ‘जेव्हा मला कोरोनाची लक्षणं जाणवू लागली तेव्हा मी टेस्ट करुन घेतली. टेस्टमध्ये मी पॉझिटिव्ह असल्याचं समजलं. मी स्वत:ला आयसोलेट केलं आहे. माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी स्वत:ला क्वारंटाइन करावं आणि सगळे प्रोटोकॉल पाळावे. माझी चिंता करू नका. तुमचं प्रेम आणि देवाचं आशीर्वाद यामुळे लवकरात लवकर बरा होईन.’\nलॉकडाऊननंतर जेव्हा ही मालिका पुन्हा सुरू झाली तेव्हापासून या मालिकेत बऱ्याच अडचणी येत आहेत. गुरूचरण आणि नेहा यांनी मालिकेला रामराम ठोकला आहे. 'तारक मेहता का उल्टा चश्मा' या मालिकेची जान असणारी अभिनेत्री दिसा वकानी म्हणजेच दयाबेन बऱ्याच काळापासून मालिकेपासून लांब आहे. मालिकेचं शूटिंग सध्या सुरू आहे पण जुन्या कलाकारांच्या जाण्यामुळे सेटवर उत्साह कमी आहे.\nदरम्यान असितकुमार मोदी यांच्या ट्वीटनंतर लोकांनी त्यांना लवकर बरे व्हा अशा आशयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. असितकुमार लवकर बरे व्हावेत यासाठी त्यांचे चाहते प्रार्थना करत आहेत.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nIPL 2021:'या' कारणामुळे डीव्हिलियर्सवर नाराज होता मॅक्सवेल, पाहा VIDEO\nइंजेक्शन नाही...अल्कोहोलनं होईल फायदा, महिलेचा तर्क; दिल्लीत दारुसाठी रांगा\nराज्यात लवकरच कडक लॉकडाऊन; मुख्यमंत्री घेणार निर्णय, वडेट्टीवाराचे संकेत\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\nअवघ्या महिनाभरातच अमरावतीने कसं मिळवलं कोरोनावर नियंत्रण\nCorona: भारतानं ब्रा���ीललाही टाकलं मागे, देशात 12 लाखाहून अधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण\nडायबेटिज आणि बीपी पेशंटसाठी उत्तम आहे जांभूळ; होतो असा फायदा\nउसेन बोल्टचा RCB ला खास संदेश विराट, डीव्हिलिर्यसनं दिली 'ही' प्रतिक्रिया\nभज्जी-श्रीसंतपासून ते अनुष्का-गावसकरपर्यंत, IPL मधले 5 मोठे वाद\nहा पदार्थ खायचा की प्यायचा वेगाने प्रसिद्ध होतेय 'Deep-Fried Water' नावाची डिश\n‘लग्न झालेल्या पुरुषासाठी वेडं होणं काय असतं’; रेखा यांच्या उत्तरानं माजवली खळबळ\nकोरोना लस घेताना लहान मुलाप्रमाणे रडला अभिनेता Ram Kapoor,व्हायरल होतोय हा VIDEO\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/shocking-video-viral/", "date_download": "2021-04-19T08:12:53Z", "digest": "sha1:3ADWC7U7UOL35XLWNQJEI562H23XXNDJ", "length": 15757, "nlines": 163, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Shocking Video Viral Details - News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\n‘हे 3 उपाय करा, कोरोना आसपासही फिरकणार नाही’; इशा देओलनं केला दावा\n ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या कोरोनाबाधित महिलेवर बलात्काराचा प्रयत्न\nराहुल गांधींनंतर आता ममता बॅनर्जींची घोषणा, निवडणूक प्रचाराबाबत मोठा निर्णय\nलहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\nकोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष नको; ही 5 गंभीर लक्षणं दिसल्यास थेट गाठा रुग्णालय\n‘हे 3 उपाय करा, कोरोना आसपासही फिरकणार नाही’; इशा देओलनं केला दावा\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘देशाला कोरोनानं नाही राजकारणानं पोखरलं’; तेजस्विनी पंडितनं व्यक्त केला संताप\n‘परवानगीशिवाय जान कुमारनं मला किस केलं’; निक्की तांबोळीचा धक्कादायक आरोप\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nपंजाबच्या खराब कामगिरीला कॅप्टन राहुल जबाबदार 3 वर्षांची आकडेवारी आहे पुरावा\nIPL 2021: 'द पांड्या स्वॅग', हार्दिक आणि कृणालनं केला पत्नींसोबत डान्स, VIDEO\nराहुलनं पंजाबच्या पराभवाचं फोडलं अंपायरवर खापर नियमांमध्ये बदलाची केली मागणी\nGold Price Today: सोन्याच्या किमतीत वाढ तर चांदीचे दर घसरले, तपासा आजचे भाव\nपोस्ट ऑफिसच्या सेव्हिंग अकाऊंटमध्ये किमान बॅलन्सची मर्यादा किती\nमोबाई��मध्ये सेव्ह असतील 'या' गोष्टी तर खातं होऊ शकतं रिकामं, SBI नं केलं सावध\nकोरोना प्रादुर्भावामुळे शेअर बाजार कोसळणार जाणून घ्या एक्सपर्टचा अंदाज\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\n ‘हे’ घरगुती उपाय ठरतील उपयुक्त\nउपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळला आहात चैत्र नवरात्रीमध्ये बनवा काहीतरी नवीन\nबाळाला काय, कधी आणि कसं द्यावं समजून घ्या कसा असावा बाळाचा आहार\nExplained: कोरोना रुग्णांवर कसं काम करतं व्हेंटिलेटर\nExplained: मॉडर्ना कंपनीला भारताला का द्यायची नाही आहे लस Pfizer ने ठेवली ही अट\nजाणून घ्या;रस्त्याच्या कडेला असणाऱ्या माइलस्टोनच्या वेगवेगळ्या रंगांचा अर्थ काय\nExplainer : कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला नाही तर काय होईल\nराज्यात कोरोनाचं रौद्र रुप प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला जातोय एका रुग्णाचा जीव\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nप्रभावी लसीसाठी रिसर्च, कोरोनामुक्त लोकांच्या शरीरात पुन्हा सोडणार जिवंत विषाणू\nकोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष नको; ही 5 गंभीर लक्षणं दिसल्यास थेट गाठा रुग्णालय\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘परवानगीशिवाय जान कुमारनं मला किस केलं’; निक्की तांबोळीचा धक्कादायक आरोप\n‘हॉट दिसणं केव्हा थांबवशील’; श्वेताचा Bold Look पाहून सेलिब्रिटीही झाले अवाक\nही मराठमोळी अभिनेत्री 100 रुपयांसाठी करायची पेट्रोल पंपावर काम\n विमानतळावर दिसला भला मोठा साप, प्रवाशांची उडाली घाबरगुंडी, पाहा VIDEO\nVIDEO: निवडणूकीचा प्रचार करण्यास दिला नकार; दलित युवकाला चाटायला लावली थुंकी\nमेडिकल कॉलेजमधील Dance Videoच्या वादाला विद्यार्थ्यांकडून उत्तर, बनवला नवा VIDEO\nवर्कआऊट करताना जान्हवी कपूरला आठवली 'शीला की जवानी'; VIDEO पाहून नाही आवरणार हसू\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nलहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\n'या' देशात बेडकांसाठी करतात वाहतूक बंद, जाणून घ्या सविस्तर\nत्या चुकीसाठी रितेश देशमुखला खाव्या लागतात चपला; व्हिडीओद्वारे सांगितली व्यथा\nया व्हिडीओमध्ये रितेशनं चाहत्यांच्या प्रश्नाचं उ��्तर दिलं आहे. हे उत्तर ऐकून तुम्ही देखील खळखळून हसाल. (funny video viral)\nसराईत गुन्हेगारानं निवृत्त पोलिसाचा अडवला रस्ता; झटापटीत गुन्हेगाराचा मृत्यू\nVIDEO: निवडणूकीचा प्रचार करण्यास दिला नकार; दलित युवकाला चाटायला लावली थुंकी\nप्रेग्नन्सीच्या आठव्या महिन्यात महिलेने केली कमाल; VIDEO पाहून तोंडात बोटं घालाल\n फ्लिप करत तरुणाने केला असा स्टंट; VIDEO पाहून तुम्हाला येईल चक्कर\n आगीत हॉस्पिटल पेटलं तरी डॉक्टर करत राहिले रुग्णाची सर्जरी; पाहा VIDEO\n दररोज 250 ग्रॅम खडे खाऊन दूर केला हा आजार\nबाइक चालवताना स्टंट करणं पडलं महाग, VIDEO व्हायरल होताच पोलिसांनी केली अटक\nVIDEO: ऑनलाईन सत्रादरम्यान सुरू राहिला वकीलाचा कॅमेरा, सॉलिसिटर जनरल म्हणाले,..\n‘हा तर वेड्यांचा बाजार...’; फेरे घेताना नाचणाऱ्या नवरीला पाहून नेटकरी संतापले\n पाण्यात तरंगता तरंगता हवेत उडू लागलं भलंमोठं जहाज\nVIDEO: ही तर आळशीपणाची हद्दच; पाळीव कुत्रा शांतपणे पाहात होता दरोडा\nVIDEO: शाहरुखच्या मुलाला क्लबमध्ये नो एण्ट्री; आर्यनला पाहताच वॉचमन भडकला अन्...\nअभी तक \u0003खेलने के लिए\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\nअवघ्या महिनाभरातच अमरावतीने कसं मिळवलं कोरोनावर नियंत्रण\nCorona: भारतानं ब्राझीललाही टाकलं मागे, देशात 12 लाखाहून अधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण\nडायबेटिज आणि बीपी पेशंटसाठी उत्तम आहे जांभूळ; होतो असा फायदा\nउसेन बोल्टचा RCB ला खास संदेश विराट, डीव्हिलिर्यसनं दिली 'ही' प्रतिक्रिया\nभज्जी-श्रीसंतपासून ते अनुष्का-गावसकरपर्यंत, IPL मधले 5 मोठे वाद\nहा पदार्थ खायचा की प्यायचा वेगाने प्रसिद्ध होतेय 'Deep-Fried Water' नावाची डिश\n‘लग्न झालेल्या पुरुषासाठी वेडं होणं काय असतं’; रेखा यांच्या उत्तरानं माजवली खळबळ\nकोरोना लस घेताना लहान मुलाप्रमाणे रडला अभिनेता Ram Kapoor,व्हायरल होतोय हा VIDEO\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahaupdate.in/2021/02/27/oxford-university-tablets-available-soon-instead-of-injections/", "date_download": "2021-04-19T08:37:12Z", "digest": "sha1:BOOHIAOUEFCIO66LLIFZHYLZAKLRY3HP", "length": 8517, "nlines": 110, "source_domain": "mahaupdate.in", "title": "COVID-19 - इंजेक्शनऐवजी लवकरच मिळू शकते टॅबलेट, ऑक्सफोर्ड विद्यापीठाचे शास्त्रज्ञ काय म्हणाले, वाचा - Maha Update", "raw_content": "\nCOVID-19 – इंजेक्शनऐवजी लवकरच मिळू शकते टॅबलेट, ऑक्सफोर्ड विद्यापीठाचे शास्त्रज्ञ काय म्हणाले, वाचा\nCOVID-19 – इंजेक्शनऐवजी लवकरच मिळू शकते टॅबलेट, ऑक्सफोर्ड विद्यापीठाचे शास्त्रज्ञ काय म्हणाले, वाचा\nमहाअपडेट टीम, 27 फेब्रुवारी 2021 :- कोरोना विषाणूच्या लसीसाठी आता लोकांना इंजेक्शनऐवजी टॅब्लेट लवकरच दिले जाऊ शकतात. ऑक्सफोर्ड विद्यापीठाचे शास्त्रज्ञ यावर काम करत आहेत. ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेका लसची मुख्य विकसक सारा गिलबर्ट म्हणाली की तिने तिच्या टीमबरोबर इंजेक्शन-फ्री लसीवर काम करण्यास सुरवात केली आहे. ब्रिटीश वृत्तपत्र डेली मेल मध्ये ही बातमी प्रसिद्ध झाली आहे.\nहाऊस ऑफ कॉमन्स सायन्स अँड टेक्नोलॉजी कमिटी या संशोधनाबद्दल सांगताना प्रोफेसर गिलबर्ट म्हणाल्या, बरीच फ्लू लस अनुनासिक स्प्रेद्वारे दिली जातात आणि आम्ही अशाच प्रकारे काम करणारी कोरोना लस तयार करण्याचे काम करत आहोत. त्यांनी सांगितले की तोंडाद्वारे लसीकरण देखील विचारात घेण्यात आले आहे आणि ज्यांना इंजेक्शनचा त्रास आहे ते टॅब्लेटद्वारे लस घेऊ शकतात.\nखरं तर, शास्त्रज्ञ कोविड -19 विरूद्ध लस शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत, जे तापात मुलांना देण्यात आलेल्या अनुनासिक फवारण्यासारखे आहे किंवा पोलिओ लसीकरणाच्या वेळी देण्यात आलेल्या टॅब्लेटसारखे आहे.\nतथापि, प्रोफेसर गिलबर्ट म्हणाल्या की कोरोना विषाणूविरूद्ध लस तयार करण्यास थोडा वेळ लागू शकेल कारण सुरक्षितता आणि प्रभावीपणाशी संबंधित चाचण्या घ्याव्या लागतील. वृत्तानुसार, यूएसमध्ये टॅब्लेटची क्लिनिकल सुरू केली गेली आहे, तर नाकाच्या स्प्रेची चाचणी यूकेमध्ये सुरू आहे.\nतणावपूर्ण परिस्थितीतही भारताला चीनची गरज पडलीये, अमेरिकेला मागे टाकत पुन्हा बनला भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार\nदूध व मधात रोज ४ ते ५ पिस्त्यांचे अनुशापोटी सेवन केल्यास शरीराला मिळतील हे १० गजब फायदे\nदिल्ली हादरली, बाधितांचा आकडा प्रचंड वाढत असल्याने परिस्थिती अत्यंत गंभीर, बेड आणि…\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अर्थव्यवस्था पुन्हा धोक्यात\nकढीपत्त्याच्या 7 ते 8 पानांचा हा USE, केसगळती कमी होऊन टकलावर नवीन केस उगवेल \nकॉल सेंटरवर फक्त 8 हजार रुपयांची नोकरी करायचा ‘हा’ तरुण, आज बनलाय…\nदिल्ली हादरली, बाधितांचा आकडा प्रचंड वाढत असल्याने परिस्थिती अत्यंत गंभीर, बेड आणि…\nममता बॅनर्जी या नंदिग्राममध्ये भाजप उमेदवाराकडून पराभवाची धूळ चाखतील :…\nमॅकडोनाल्‍डच्या जाहीरातींसाठी ब्रॅण्‍ड ॲम्‍बेसेडर म्हणून अभिनेत्री…\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अर्थव्यवस्था पुन्हा धोक्यात\nकोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे आरोग्य आणीबाणी लागू करा : कपिल सिब्बल\nमाजी मंत्र्याची धनंजय मुंडेंवर जहरी टीका,…\nमोठी बातमी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले कठोर आदेश, नियम…\nMaharashtra lockdown : मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा,…\nती पाच वर्षे माझ्याशी प्रेमात होती, पण ‘त्याची’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/04/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%A0-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AE.html", "date_download": "2021-04-19T09:11:29Z", "digest": "sha1:DYOTTRWB6Q6TUWIJYBSXRXSY7U5CR3UD", "length": 16154, "nlines": 234, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "नाशिक जिल्ह्यात आठ गोदाम बांधकामास मान्यता | Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nनाशिक जिल्ह्यात आठ गोदाम बांधकामास मान्यता\nby Team आम्ही कास्तकार\nनाशिक : नाबार्डच्या ग्रामीण पायाभूत विकासनिधी अंतर्गत जिल्ह्यातील निफाड, येवला, मालेगाव, नांदगाव व नाशिक तालुक्यांत आठ शासकीय गोदामांच्या बांधकाम अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याची अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा व पालकमंत्री मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.\nजिल्ह्यात अन्न, धान्याची अधिक साठवणूक करण्यासाठी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी यांनी आठ नवीन गोदाम बांधकामांच्या अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता देऊन निधी उपलब्ध करून देण्याबाबतच १५ डिसेंबर २०२० रोजी पत्रान्वये विनंती केली होती. त्यानुसार त्यास मान्यता दिल्याचे भुजबळ यांनी सांगितले. भुजबळ म्हणाले, जिल्ह्यामध्ये अन्न, धान्याची साठवणूक करण्यासाठी अधिक आठ गोदामे मंजूर झाल्याने अन्न, धान्य साठविण्याची क्षमता अधिक वाढणार आहे. त्यामुळे केंद्र व राज्य शासना��्वारे खरेदी केलेले अन्न धान्य साठवणूक करण्यास मोठी मदत होणार आहे. त्याचबरोबर रेशन व्यवस्थेसाठी मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात अन्न, धान्याचा साठा निर्माण होऊन अन्न, धान्याची टंचाई देखील त्यामुळे निर्माण होणार नाही.\nअशी आहे गोदामांना मान्यता\nपिंपळगाव बसवंत ता.निफाड १\nमौजे चंदनपुरी ता.मालेगाव २\nनाशिक जिल्ह्यात आठ गोदाम बांधकामास मान्यता\nनाशिक : नाबार्डच्या ग्रामीण पायाभूत विकासनिधी अंतर्गत जिल्ह्यातील निफाड, येवला, मालेगाव, नांदगाव व नाशिक तालुक्यांत आठ शासकीय गोदामांच्या बांधकाम अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता देण्यात आल्याची अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा व पालकमंत्री मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.\nजिल्ह्यात अन्न, धान्याची अधिक साठवणूक करण्यासाठी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी यांनी आठ नवीन गोदाम बांधकामांच्या अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता देऊन निधी उपलब्ध करून देण्याबाबतच १५ डिसेंबर २०२० रोजी पत्रान्वये विनंती केली होती. त्यानुसार त्यास मान्यता दिल्याचे भुजबळ यांनी सांगितले. भुजबळ म्हणाले, जिल्ह्यामध्ये अन्न, धान्याची साठवणूक करण्यासाठी अधिक आठ गोदामे मंजूर झाल्याने अन्न, धान्य साठविण्याची क्षमता अधिक वाढणार आहे. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाद्वारे खरेदी केलेले अन्न धान्य साठवणूक करण्यास मोठी मदत होणार आहे. त्याचबरोबर रेशन व्यवस्थेसाठी मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात अन्न, धान्याचा साठा निर्माण होऊन अन्न, धान्याची टंचाई देखील त्यामुळे निर्माण होणार नाही.\nअशी आहे गोदामांना मान्यता\nपिंपळगाव बसवंत ता.निफाड १\nमौजे चंदनपुरी ता.मालेगाव २\nनाबार्डच्या ग्रामीण पायाभूत विकासनिधी अंतर्गत जिल्ह्यातील निफाड, येवला, मालेगाव, नांदगाव व नाशिक तालुक्यांत आठ शासकीय गोदामांच्या बांधकाम अंदाजपत्रकांना मान्यता दिली.\nइंडोनेशिया, अफगाणिस्तानला ४८ टक्के साखर निर्यात\nपुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगाम\nआम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.\nब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.\nइंडोनेशिया, अफगाणिस्तानला ४८ टक्के साखर निर्यात\nपुणे बाजार समि���ीत गर्दीला बसणार लगाम\nकांदा काढणीच्या खर्चात २५ टक्क्यांवर वाढ\nकोट्यवधींच्या कर्जवसुलीसाठी स्थापन होणार तज्ज्ञांची समिती\nगोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे नुकसानग्रस्त भरपाईपासून वंचित\nपालखेडच्या आवर्तनाने शेतीसह पिण्याच्या पाण्याला आधार\nऔरंगाबाद जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदी नितीन पाटील\nखानदेशात ऊस गाळप पूर्ण\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\n(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nनोंदणी, ई-केवायसी आणि ट्रॅक स्थिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nऑनलाईन अर्ज, नोंदणी (प्रसूत सहाय्य)\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nराज्यनिहाय डायरेक्ट लिंक्स, नवीन पंचायत मतदार यादी\nगोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे नुकसानग्रस्त भरपाईपासून वंचित\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00243.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.akshardhara.com/en/778_padmagandha-prakashan", "date_download": "2021-04-19T08:59:18Z", "digest": "sha1:RFFKWCIFBJHYS26CX3G67HI6JMZR4JHF", "length": 47963, "nlines": 1000, "source_domain": "www.akshardhara.com", "title": "Padmagandha Prakashan - Akshardhara", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्व विकास (सेल्फ हेल्प)\nहे कार्ड वाचताना मजा वाटली आणि आनंद झाला. पत्ता नव्हता त्यामुळे उत्तर पाठवता आले नाही, पण मजा याची वाटली की, हे पत्र मिळाले तेव्हा माझे हे आत्मचरित्र छापखान्यात छापले जात होते. या योगानुयोगामध्ये मला या कर्यात देवाचा आशीर्वादच दिसला आणि त्याचा खूप आनंद झाला.\nAbhadracha Hunkar (अभद्राचा हुंकार)\nऋषींच्या अलौकिक लोककल्याणकारी कार्याचे प्रातिनिधिक दर्शन ही कादंबरी घडविते.\nतब्बल ३८ कादंबर्‍यातून पद्मगंधा प्रकाशन प्रथमच सादर करत आहे ह्या मालिकेतील दुसर्‍या दहा कादंबर्‍यांचा संच\nतब्बल ३८ कादंबर्‍यातून पद्मगंधा प्रकाशन प्रथमच सादर करत आहे ह्या मालिकेतील पाचवा सहा कादंबर्‍यांचा संच\nAkher Nyay Milala (अखेर न्याय मिळाला)\nकुटुंबीय, ऑफिसमधले सहकारी यांच्याबरोबर रोजच्या जीवनातील सुख- दु:खे अनुभवताना धर्मापुरीकरांना एखादं व्य��गचित्र आठवतं आणि परीसस्पर्श व्हावा तसं त्या अनुभवाचं रुपांतर आस्वाद अशा ललित लेखातं होतं अशा ललित लेखांचा हा संग्रह आहे.\nया पुस्तकातील लेखांतून भारतीय व परदेशी लेखकांनी काम्यूचा शोध विविधांगाने घेण्याचा प्रयत्न केला आहे. हा शोध काम्यूविषयी उत्सुकता असणार्‍या अभ्यासकांना व त्याच्या चाहत्यांना उपयुक्त ठरेल. काम्यूची वैचारिक ओढाताण कशी होत होती आणि त्याच्या सर्जनशील साहित्याला तात्कालीन प्रक्षोभाच्या आगडोंबाचे परिणाम कसे प्राप्त होते, याचा आलेखच पुस्तकाद्वारे डोळ्यांसमोर येतो....\nAnanyata Mardhekaranchi (अनन्यता मर्ढेकरांची)\nमुक्त तरीही तत्त्वगर्भ समीक्षेचे दर्शन या ग्रंथात अभ्यासकांस घडेल.\nअंतरी ताळा पडे : लेखक डॉ. अपसिंगकर यांचे गुराखी, पोलिस, प्राध्यापक असा त्यांच्या आयुष्याच्या स्थित्यंतराचा भावपूर्ण संघर्ष आपल्या अंतर्मनाच्या खिडकीतून स्वत:च्या आयुष्याकडे पाहिले आणि त्यांनी जे आपले गत आयुष्य दिसले, ते इथे त्यांनी जसेच्या तसे वाचकांच्या समोर मांडले आहे.\nमुलं, त्यांचे भावविश्व, त्यांची भावनिक बुद्धिमत्ता. सकारात्मक दृष्टीकोन, तरुणाई, अभ्यास, कुरियर, यशस्वीता या सर्व विषयांना स्पर्श करणारे प्रा. मिलिंद जोशी यांचे हे शास्त्रशुद्ध पुस्तक आहे.\nटिकेकरांचे स्मरण हे रंजन असतेच,पण अंजनही असते.\nसलग-समग्र आणि संशोधननिष्ठ मांडणी करणारा हा पहिलाच ग्रंथ आहे.\nआशा बगे यांच्या कथा रुढ, पारंपारिक पद्धतीच्या कुटुंबकथा नाहीत. त्या मानवी नात्यांच्या कथा आहेत. या कथांमधल्या पात्रांचे इतरांशी निर्माण झालेले नाते शुद्ध मानवी आणि अस्सल आहे. गाढ आणि चटका लावणारे, अनोखे आहे.\n‘एक सर्वसाधारण खेडे हेच ह्या कादंबरीचे नायकत्व स्वीकारते. त्याच्या सर्वसाधारण अस्तित्वाचा, उभारणीचा, पडझडीचा आणि उद्ध्वस्ततेचा हा इतिहास आहे.\nसमकालीन भारतीय रंगभूमीच्या जडणघडण करणारे देश्य नाट्यप्रकार आणि त्या नाट्यप्रकारांचे सांस्कृतिक मूलस्त्रोत स्पष्ट करणारा हा अभ्यासग्रंथ लोकसंस्कृती आणि अभिजन संस्कृती यांच्या परस्पर संबंधांवर नाट्याच्या अंगाने प्रकाश टाकणारा आहे.\nप्रस्तुत पुस्तकात डॉ शिरवाडकर यांनी प्राचीन भारतीय संस्कृतीच्या संकल्पनेची चर्चा करतानाच धर्मचिकित्साही केली आहे.विज्ञान आणि धर्म यांची तुलना करून त्यांचे स्वरुप स्पष्ट केले आहे.\nBhartiy Rangoli (भारतीय रांगोळी)\nहे पुस्तक वाचून झाले, या पुस्तकात अगदी चांगल्या रीतीने रांगोळी, त्यांचा आकृतिबंध आणि त्यात असलेले विज्ञान, विशेषत: गणिताच्या दृष्टिकोनातून याचा चांगल्या प्रकारे उहापोह केलेला दिसतो.\nक्रोध, कोप, शाप, उ:शाप, तपश्चर्या यांची ही कथा नाही, तर परिपूर्णतेचा ध्यास धरणार्‍या व ज्ञानशक्तीचे महत्त्व जाणणार्‍या एका तेजस्वी क्षात्रपुरुषाची ही महाकथा आहे.\nप्रतिभा रानडेंचे स्त्रियांवरील लेखन\nछंदोमीमांसा -Chandomimansa Marathi Book by Shubhangi Paturkar Padmagandha Prakashan |कवितेचा छंदांच्या अंगाने आणि छंदांचा लयीच्या अंगाने विचार करताना गवसलेली काही आकलने इथे लेखरूपात प्रकट झालेली आहेत.\nचरित्रकार गोखले यांच्या इतर क्षेत्रांतील कार्याचा योग्य विमर्श डॉं. विष्ट यांनी या पुस्तकात घेतला आहे.\nचिदाकाश मधील सॉनेट्स श्रीअरविंदांनी इ.स. १९३० ते इ.स. १९४० च्या दरम्यान लिहिलेली आहेत.\n१९६१ काही कविता, तर २००१ ते २०१० ह्या काळात विविध नियतकांलिकांतून प्रसिध्द झालेल्या कवितांचा हा संग्रह.\nया कादंबरीतील पाथरवट समाजाचे सूक्ष्म तपशिलांसह आलेले चित्रणही लक्षणीय आहे.- वसंत आबाजी डहाके\nगुलजार, जावेद अख्तर, निर्मला पुतुल, ल्हासंग सिरींग यांच्या निवडक कवितांचा मराठी अनुवाद.\nदत्तात्रेय ही भारतीय संस्कृतीच्या विकासातील एक अद्भुत निर्मिती आहे.\nसुरवातीच्या काळातील तंत्रज्ञ , कलावंत आणि गायकी याचबरोबर संग्राहक या नात्याने त्यांचे जाणलेले महत्व, विविधता आणि रंजक अनुभव वाचकांना वेगळ्या जगात घेऊन जाणारे आहेत.\nनव्या पिढीला ज्ञानभाषेच्या जवळ जाण्यासाठी कोणत्या व्यवस्थांची गरज आहे, ती स्पष्ट करणे एवढेच ह्या ग्रंथाचे स्वरुप आहे.\nदुर्गा भागवत या नावाशी मराठी वाङमयजगताचा प्रथम परिचय झाला तो मुख्यत:‘ऋतुचक्र’याच ललित गद्यामुळे.\nडॉं. मॄणालिनी कामत यांचे पुस्तक एक अलक्षित वाड्‌मयसेवक.\nElephants Can Remember (एलिफंट्स कॅन रिमेंबर)\nFloriston Bungalow (फ्लॉरिस्टन बंगला)\nमहाराष्ट्र राज्य शासन आणि महाराष्ट्र साहित्य परिषद पुणॆ ह्यांचे १९९५ वर्षातील उत्कृष्ट वाड.मयासाठीचे पुरस्कार ’गावमोहर’ला प्राप्त झाले आहेत.\nएक गेशा म्ह्णून जगणं नेमकं कसं अस्तं ते मला तुम्हांला सांगायचंय.\n१८५७ च्या विद्रोहासारख्या स्वकाळातील क्रांतिकारी घटनांचे केवळ मूकदर्शी साक्षीदारच नव्हे तर समकाल आणि परिस्थि��ी ह्यांतून उदभवलेल्या असह्य वेदनाभोगांचे प्रत्यक्ष वाटेकरी असणा-या मिर्झा गालिब ह्यांचे जीवनचरित्र एक करुणोदात्त महाकाव्यच आहे.\nमार्गारेट मिचेलच्या या अभिजात साहित्यकृतीने प्रसिद्धीनंतर जागतिक खपाचे सगळे उच्चांक मोडले.\nHalloween Party (हॅलोवीन पार्टी)\nही हॅंगमनची कथा आहे, त्याच्या आत्मक्लेषाची आणि त्याला अपेक्षित असलेल्या मुक्तीच्या शोधाची, हॅगमन ही मनोवेदनांचा प्रवास मांडणारी कादंबरी आहे.\nऔद्योगिक क्रांती आणि तिच्यामुळे निर्माण झालेले यंत्रावलंबित्व यांमुळे मोठ्या प्रमाणात माणसांचा हिंसेकडे कल वाढू लागला यंत्रावलंबी युध्दे वसाहतीकरण आणि वैश्विकरण यांमुळे हिंसा आणि लालसा यांना इतिहासात कधी नव्हे एवढा आश्रय मानवी आचार विचारात मिळाला\nमहाराष्ट्राच्या वनाच्छादित प्रदेशांमधील हिरवा संघर्ष या पुस्तकात मांडला आहे.\nHusenbhai Batadya (हुसेनभाई बाताड्या)\nआपल्या आयुष्यातील साधारण घटना श्रवणीव करणारा, निरुद्देशीय गोष्टी सांगणारा हुसेन हाच एका गोष्टीचा नव्हे तर कादंबरीचाच विषय बनून जातो. एक वेगळीच कादंबरी वाचल्याचा अनुभव आपणास नक्की येईल\nप्रस्तुत ग्रंथात इरावतीबाईंच्या कार्यकर्तुत्वाची नीटस ओळख करुन घेण्यासाठी हा ग्रंथ अभ्यासकांना उपकारक ठरेल.\nखरेदीखत हा ‘कागूद’ या लघूकादंबरीचा साधा विषय. परंतु ‘कमवा व शिका’ योजनेत पदवीपूर्व वर्गात शिक्षण घेणारा अल्पभूधारकाचा मुलगा या चक्रव्यूहात ओढला जातो.\nआजच्या दर्जेदार विनोदी कथाकारांतील सुधील सुखठणकर हे एक महत्त्वपूर्ण नाव. आजची जीवनशैली, स्त्री-पुरुषांची विचार करण्याची भिन्न-भिन्न पद्धती, चमत्कृतिपूर्ण घटना अशा विषयांभोवती ते आपल्या कथा गुंफतात.\n`कवितेचा अंत:स्वर’ मध्ये आस्वादक समीक्षेची विलोभनीय रुपे आहेत.\nKulkarnyacha Davakhana (कुलकर्ण्याचा दवाखाना)\nBuy Kulkarnyacha Davakhana by Dr Sanjay Kulkarni Padmagandha Prakashan | हे लेखन म्हणजे आरोग्य विषयीचे मार्गदर्शन नाही किस्से, गम्मत, विनोद, विसंगती, फजिती, फरपट यांपलीकडे जाऊन अतिशय सहृदयतेने, तटस्थपणे असे ललितरम्य लेखन आहे.\nलोकसंस्कृतीविषयीच्या त्यांच्या अभ्यासदृष्टीची घडण कशी झाली हे इथे ङ्गारसे स्पष्ट होत नसले तरी त्या प्रांताला उजळणार्‍या त्यांच्या मर्मदृष्टीची जाणीव या लेखनातून नक्कीच होते.\nलाटांचे मनोगत स्त्रियांच्या काव्याचा चिकित्सक अभ्यास (इ.स १९५० ते २०००)\n���ा पुस्तकात डॉ. अरूणा ढेरे यांची लोकपरंपरा आणि अभिजात परंपरा यांच्या जिव्हाळ नात्याचं हृदयंगम दर्शन घडविणारी चाळीस ललित टिपणे समाविष्ट आहेत.\nLokashikshak Gadagebaba (लोकशिक्षक गाडगेबाबा)\nलोकशिक्षकाची भूमिका घेऊन खरे लोकशिक्षण घडविणारे गाडगेमहाराज, ही केवळ एक व्यक्ती नाही, विभूती नाही, तर ते एक महान प्रबोधनकारी लोकविद्यापीठ आहे.\nलोकसाहित्याभासाच्या स्वरूपाची आणि सिध्दांताची ही परिभाषाबध्द चर्चा नव्हे तर शास्त्रीयतेची जाण सदैव जागी राखून आपल्या एकूण सांस्कृतितक परंपरेचा पट\nडॉ. रा. चिं. ढेरे यांनी संशोधनसाधनांचा प्रचंड विस्तार केला आणि त्यांतून निरनिराळ्या ज्ञानशाखांच्या विभाजनरेषा पुसून, ज्ञानाच्या अखंडपणाचा सातत्याने आणि भरीव प्रत्यय दिला.\nझपाट्याने लोप पावत चाललेल्या संस्कृतीच्या पाऊलखुणा नव्या पिढीला ज्ञात होण्यासाठी अशा संग्रहाची खूप गरज आहे\nLoksanskrutiche Upasak (लोकसंस्कृतीचे उपासक)\nलोकसंस्कृतीच्या अनेकविध उपासकांच्या उपासनापध्दती आणि त्यांचे परंपरागत मौखिक वाड:मय यांचा अभ्यास महाराष्ट्रातील दैवतविज्ञानाच्या क्षेत्राला कसे योगदान देतो याचे हे मौलिक दर्शन आहे लोकधर्म आणि लोकनाट्य यांच्या स्वरुपावर एकाचवेळी प्रकाश टाकणारा मराठीतला हा पहिलाच ग्रंथ आहे\nप्रश्‍न असा आहे की, भीष्मांसारखा विचारवंत. वयोवृद्ध श्रेष्ठ क्षत्रिय योद्धा, ज्यांनी म्हटलं होतं, “मी त्रैलोक्याचा त्याग करू शकतो, इंद्रत्वाचा त्याग करू शकतो; परंतु सत्याचा त्याग कदापिही करू शकत नाही. भलेही पृथ्वी गंधाचा त्याग करो, सूर्य प्रकाशाचा त्याग करो, पाणी मधूर रसाचा त्याग करो, ज्योती रूपाचा त्याग करो, वायू चक्राकार गती-गुणाचा त्याग करो, तरीही मी...\nमहर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या व्यापक कार्याचे विवेचन करणारे अभ्यासपूर्ण लेख या पुस्तकात आहेत.\nहेमकिरण पत्की यांचा विवेकवाद\nया कथा मध्यमवर्गीय जीवनजाणिवा रेखाटतात. त्या माणसांचे नमुने, समाजजीवनात वावरताना त्यांच्या कृती-उक्तीत पडलेले अंतर यांवर नर्मविनोदी भाष्य करतात.\nजन्मत:च कर्णबधिर असलेल्या मुलीचे जीवन बदलायला निघालेल्या आईचे आणि त्याबरोबरच तिच्या मुलीचे घडणे ह्या समांतर गोष्टींचा अनुभव एकाच वेळी वाचक घेतो.\nअरविंद हसमनीस लिखित \"मंतरलेले पाणी\" हा कवितासंग्रह आहे.\nश्री. खंडेराव कुलकर्णी यांची ‘व्याकरण म्हणजे शब्दशास्त्र’ ही भूमिका या पुस्तकात स्पष्ट झाली आहे.\nMarathi Yugulgite (मराठी युगुलगीते)\nप्रस्तुत गीत-संग्रहात कवी गंगाधर महाम्बरे यांची प्रसिध्द युगुलगीते दिली आहेत.\nगोष्टीत न मावणे अशा पद्धतीचा एक धाक ही कादंबरी प्रस्तुत करते. कादंबरीतील आशय, निवेदनशैली भूप्रदेशाच्या अंतरंगात रुजलेला सहवास, जिज्ञासा\nभारतीय एकात्मतेचे शिल्प घडविणा-या मराठी संतकवींचा हा विस्तृत साधार परिचय मराठीत केवळ अपूर्व आहे.\nना. घ. देशपांडे यांच्या कवितांची विस्तृत चिकित्सा डॉ. नाईकवाडे यांनी आस्वादकाच्या भूमिकेतून केली आहे.\nआशापूर्णादेवींनी तत्कालीन स्त्रीजीवन अतिशय उत्कटतेने व प्रतिभेने चित्रित केले आहे. नायिकेच्या माध्यमातून त्यांनी आजच्याही स्त्रियांना आत्मनिर्भर आणि स्वावलंबी होण्याची प्रतिज्ञाच दिली आहे.\nचित्रमय शैलीतून साकारलेले हे लेख आपणासही निसर्गवाचन, पक्षिनिरीक्षण कसे करावे, प्राणिमात्रांशी नाते कसे जोडावे अशा अनेक गोष्टी शिकवतो.\nहिंदुस्थानातील विशेषत: महाराष्ट्रातील शिक्षित समाज पंडितजींच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल नेहमीच आकर्षित झालेला होता, परंतु त्यांच्या काही बौध्दिक आशंका नेहमीच राहिलेल्या आहेत. या शंकांची पूर्ण मीमांसा-पूर्वपक्ष व उत्तरपक्ष दोन्ही देऊन या ग्रंथात केली आहे.\nमयुरेश कुलकर्णी लिखित \"पाउस अनावर\" हा कवितासंग्रह आहे.\nजागतिक वाङमयात ‘लघुकथा’या वाङ्मय प्रकाराला स्वतंत्र प्रतिष्ठा देण्यात प्रसिद्ध रशियन कथालेखक अंतोन चेखोव्ह यांच्या बरोबरीनं गि द मोपांसायांचाही वाटा मोठा आहे.\nPoirot Investigates (पायरो इन्व्हेस्टिगेट्स)\nत्यांनी विविध ठिकाणी लिहिलेल्या अनेक पोलिस तपासकथांपैकी काही निवडक कथा ह्या संग्रहात समाविष्ट केल्या आहेत.\nPrematun Premakade (प्रेमातून प्रेमाकडे)\nसमाजात वावरणारी, समाजाचं नेतृत्त्व करणारी, नामवंत अशी माणसं. त्यांच्या थोरवीच्या तळाशी त्यांचं माणूसपणही आहेच आणि त्या माणूसपणाच्या मुठीत मैत्री नावाचं मूल्य लिहिलेले हे ललितबंध आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.drushtikonnews.com/2020/09/blog-post_137.html", "date_download": "2021-04-19T09:55:11Z", "digest": "sha1:CV4WHJMEEXQ7OXDH2ZPFKRJI7RJAHJKB", "length": 5694, "nlines": 49, "source_domain": "www.drushtikonnews.com", "title": "शौचास गेलेल्या महिलेवर नराधमाने केला बलात्कार - दृष्टीकोन", "raw_content": "\nHome / क्राईम / बीडजिल्हा / शौचास गेलेल्या महिलेवर नराधमाने केला बलात्कार\nशौचास गेलेल्या महिलेवर नराधमाने केला बलात्कार\nSeptember 28, 2020 क्राईम, बीडजिल्हा\nकेज तालुक्यातील घटना ; नराधमाला ठोकल्या बेड्या, तीन दिवसाची मिळाली पोलीस कोठडी\nशौचास गेलेल्या ३२ वर्षीय महिलेवर नराधमाने बलात्कार केल्याची घटना केज तालुक्यात उघड झाली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी नराधमाला बेड्या ठोकल्या असून न्यायालयात त्याला हजर केले असता त्याला तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत.\nमिळालेल्या माहितीनुसार केज तालुक्यातील तुकुचीवाडी येथील ३२ वर्षीय विवाहित महिला तिच्या शेतातील बाजरीच्या पिकातदि. 20 सप्टेंबर रोजी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास शौचास गेली होती. त्यावेळी गावातील नराधम बाळकीसन चौरे तिच्या मागून शेतात गेला. त्याने पिडितेच्या हाताला धरून खाली पडले व तोंड दाबून तिच्या इच्छे विरुद्ध जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. तसेच या घटनेची कुठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.\nया अत्याचार प्रकरणी पिडीत महिलेच्या फिर्यादी वरून तो नराधम बाळकीसन शेषेराव चौरे वय ३८ वर्ष यांच्या विरुद्ध गु.र.नं ४००/३०२० भा.दं.वि. ३७६ व ५०६ नुसार केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीराम काळे यांनी नराधम आरोपीला अटक केली. आरोपीला ३० सप्टेंबर पर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.\nशिवसेना बीड जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी केज कोव्हिड सेंटरला दिली भेट\nदुचाकीचा अपघातात ऊसतोड मुकादम ठार\nयशोदिप भोजनालय तर्फे चालविण्यात येणाऱ्या शिव भोजन केंद्रा तर्फे आष्टी शहरात घरपोच ७५ थाळी मोफत वाटप\nआरोग्य कर्मचार्‍यांच्या सर्व अडचणी मी स्वतः प्राधान्याने सोडविणार : आ.बाळासाहेब आजबे\nबीडजिल्हा महाराष्ट्र क्राईम बीड जिल्हा ताज्या बातम्या Home आरोग्य-शिक्षण व्हिडीओ देश- विदेश ब्लॉग संपादकीय व्हीडीओ राजकारण मनोरंजन-खेळ Breaking बीड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00244.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mr.pntekplast.com/pp-compression-valves-and-fittings/", "date_download": "2021-04-19T09:18:49Z", "digest": "sha1:Z3AAMQUXV3HC23QBTABD63FUPQO64LQF", "length": 7645, "nlines": 168, "source_domain": "mr.pntekplast.com", "title": "पीपी कॉम्प्रेशन वाल्व आणि फिटिंग्ज उत्पादक | चीन पीपी कॉम्प्रेशन व��ल्व आणि फिटिंग्ज पुरवठा करणारे आणि फॅक्टरी", "raw_content": "\nपीपीआर झडप आणि फिटिंग्ज\nसीपीव्हीसी वाल्व्ह आणि फिटिंग्ज\nएचडीपीई पाईप आणि फिटिंग्ज\nपीपी कॉम्प्रेशन वाल्व आणि फिटिंग्ज\nपीपी कॉम्प्रेशन वाल्व आणि फिटिंग्ज\nपीपीआर झडप आणि फिटिंग्ज\nसीपीव्हीसी वाल्व्ह आणि फिटिंग्ज\nएचडीपीई पाईप आणि फिटिंग्ज\nपीपी कॉम्प्रेशन वाल्व आणि फिटिंग्ज\nपीव्हीसी कॉम्पॅक्ट बॉल वाल्व चिल्ला ...\nडिव्हाइस पॅरामीटर्स ब्रँड नाव: पीएनटीके उपयोग: कृषी सिंचन / मत्स्य पालन / स्वी ...\nपीव्हीसी बीएस थ्रेड फिटिंग्ज फीमा ...\nपाणीपुरवठा करण्यासाठी डिव्हाइस पॅरामीटर्स यू-पीव्हीसी पाईप 1. सामग्री: अनप्लास्टीक पॉली ...\nपांढरा रंग पीपीआर ब्रास घाला ...\nपीपीआर पाईप्स मेटल पाईप्सच्या तुलनेत पीपीआर पाईप्समध्ये सोपा फायदे आहेत ...\nमध्ये ब्राससह सीपीव्हीसी फिटिंग्ज ...\nउत्पादन मापदंड 1.मॅटरियल सीपीव्हीसी 2. आकार: 1/2 ″ ते 2 ″ 3. मानक: एएसटीएम ...\nएचडीपी बट फ्यूजन फिटिंग्ज ई ...\nएचडीपीई पाईप म्हणजे काय एचडीपीई पाईप, पॉलिथिलीन (पीई पाईप) स्ट्रिंगद्वारे क्रमवारी लावलेले आहेत ...\nपीपी कॉम्प्रेशन वाल्व आणि फिटिंग्ज\nपीपी कॉम्प्रेशन फिटिंग्ज ब्लॅक कलर\nपीपी कॉम्प्रेशन फिटिंग्ज ब्लॅक कलर समान टी\nपीपी कॉम्प्रेशन फिटिंग्ज ब्लॅक कलर पीपी सिंगल यू ...\nपीपी कॉम्प्रेशन फिटिंग्ज नर कोपर मादी कोपर\nपीपी कॉम्प्रेशन फिटिंग्ज पीपी सिंगल युनियन डबल ...\nपीपी कॉम्प्रेशन फिटिंग्ज टी कमी करते\nपीपी कॉम्प्रेशन फिटिंग्ज सॉकेट\nपीपी फिटिंग्ज पीपी डबल युनियन बॉल वाल्व\nपीपी कॉम्प्रेशन फिटिंग्ज कोपर\nपीपी कॉम्प्रेशन फिटिंग्ज निळा रंग\nपीपी पीई पकडीत घट्ट खोगीर\nपत्ता:हेन्जी टाउन, हैशू जिल्हा, निंग्बो झेजियांग, चीन\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/chapter/5839", "date_download": "2021-04-19T09:25:10Z", "digest": "sha1:24RKDON5LS2JFGYUKRAGV2TRQ3FVTTMU", "length": 6939, "nlines": 140, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "A PHP Error was encountered", "raw_content": "\nक्रांतीचे प्रकरण संपले. सरकारने कोणासही शिक्षा केल्या नाहीत. कारण गोळीबाराने अनेक लोक आधीच मेले होते. कामगारांना पगारवाढ मिळाली. शेतकर्‍यांवरचे सावकारी अन्याय कमी झाले. कर्जाची चौकशी करण्याचे ठरले. जे न्याय्य कर्ज ठरेल त्यातील निम्मे बाद करायचे ठरले. सावकारांनी कांगावा केला, परंतु सरकारने लक्ष दिले नाही. कामगारांच्या संघटनेस मान्यता दिली गेली. शहाणपणाने सरकारने सूडबुध्दी स्वीकारली नाही. नाही तर सारे राष्ट्र पेटले असते.\nदिलीपची जखम बरी होत आली होती. वालजी व लिली रोज जात असत. लिली दिलीपची जखम बांधी. सारे करी. तिचा हात हलका होता.\n'पोरीला सारं येतं. किती मनापासून करते' दिलीपचे आजोबा म्हणाले.\n'ती आहेच गुणी.' वालजी म्हणाला.\nलिली व दिलीप एकमेकांवर प्रेम करीत होती. कधी गाडीतून दोघे फिरायला जात. वालजीला वाटले की, यांचे लग्न होणे बरे. एके दिवशी तो दिलीपच्या आजोबांकडे गेला. दिलीप व लिली बाहेर गेली होती.\nदोघांना हसू आले. शेवटी हिय्या करून वालजीने प्रश्न काढला.\n'दिलीपचं आता लग्न केलं पाहिजे.'\n'माझ्याही मनात तेच येतं.'\n'लिलीवर त्याचं प्रेम आहे.'\nअभगिनी व तिची लहान मुलगी 1\nअभगिनी व तिची लहान मुलगी 2\nअभगिनी व तिची लहान मुलगी 3\nअभगिनी व तिची लहान मुलगी 4\nअभगिनी व तिची लहान मुलगी 5\nअभगिनी व तिची लहान मुलगी 6\nअभगिनी व तिची लहान मुलगी 7\nअभगिनी व तिची लहान मुलगी 8\nअभगिनी व तिची लहान मुलगी 9\nअभगिनी व तिची लहान मुलगी 10\nक्रांतीची ज्वाला भडकली 1\nक्रांतीची ज्वाला भडकली 2\nक्रांतीची ज्वाला भडकली 3\nक्रांतीची ज्वाला भडकली 4\nक्रांतीची ज्वाला भडकली 5\nक्रांतीची ज्वाला भडकली 6\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://thefocusindia.com/national/evm-and-vvpat-found-in-trinamool-leaders-house-election-commission-suspended-the-officer-37419/", "date_download": "2021-04-19T08:15:58Z", "digest": "sha1:K3ZYZMX5FKMMNE275BOUQDVKDWUBJFA2", "length": 15368, "nlines": 83, "source_domain": "thefocusindia.com", "title": "तृणमूल नेत्याच्या घरात सापडले EVM आणि VVPAT, निवडणूक आयोगाने अधिकाऱ्याला केले निलंबित । EVM and VVPAT found in Trinamool leader's house, Election Commission suspended the officer", "raw_content": "\nHome भारत माझा देश तृणमूल नेत्याच्या घरात सापडले EVM आणि VVPAT, निवडणूक आयोगाने अधिकाऱ्याला केले निलंबित\nतृणमूल नेत्याच्या घरात सापडले EVM आणि VVPAT, निवडणूक आयोगाने अधिकाऱ्याला केले निलंबित\nEVM and VVPAT found in Trinamool leader’s house : पश्चिम बंगालमधील तिसर्‍या टप्प्यातील मतदानादरम्यान मंगळवारी उलुबेरिया येथे टीएमसी नेत्याच्या घरातून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅट स्लिप्स जप्त करण्यात आल्या. वृत्तसंस्था एएनआयने निवडणूक आयोगाच्या हवाल्याने असे सांग��तले आहे की, क्षेत्र अधिकारी तपन सरकार यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट्स घेऊन टीएमसी नेत्याच्या घरी भेट दिली होती. EVM and VVPAT found in Trinamool leader’s house, Election Commission suspended the officer\nहावडा : पश्चिम बंगालमधील तिसर्‍या टप्प्यातील मतदानादरम्यान मंगळवारी उलुबेरिया येथे टीएमसी नेत्याच्या घरातून इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅट स्लिप्स जप्त करण्यात आल्या. वृत्तसंस्था एएनआयने निवडणूक आयोगाच्या हवाल्याने असे सांगितले आहे की, क्षेत्र अधिकारी तपन सरकार यांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट्स घेऊन टीएमसी नेत्याच्या घरी भेट दिली होती. ही बाब उघडकीस आल्यानंतर त्या अधिकाऱ्याला आयोगाने निलंबित केले असून ईव्हीएम मशीनला मतदान प्रक्रियेमधून वगळण्यात आले आहे. हावडाच्या उलुबेरिया उत्तर जागेच्या सेक्टर 17 चे अधिकारी म्हणून तैनात असलेले तपन सरकार ईव्हीएम व व्हीव्हीपॅट घेऊन तृणमूल नेत्याच्या घरी गेले होते, महत्त्वाची बाब म्हणजे हे नेते त्यांचे नातेवाईक आहेत.\nतृणमूल नेता निवडणूक अधिकाऱ्याचा नातेवाईक\nमिळालेल्या माहितीनुसार, तपन सरकार रात्री टीएमसी नेत्याच्या घरी झोपले होते. तपन सरकार यांच्या या कृत्याला आयोगाने मार्गदर्शक सूचनांचे घोर उल्लंघन मानले आहे. ही बाब उघडकीस आल्यानंतर आयोगाने तपन सरकारला तातडीने निलंबित केले असून त्यांच्यावर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.\nदरम्यान, 1 एप्रिल रोजी झालेल्या पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये दुसर्‍या टप्प्यातील मतदानापूर्वी वाद झाला होता. प्रत्यक्षात, आसाममधील करीमगंजमध्ये भाजपच्या उमेदवाराच्या कारमध्ये ईव्हीएम आढळले होते, मतदानानंतर ते स्ट्रॉंगरूममध्ये नेण्यात येत होते. त्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आयोगाने यासाठी जबाबदार असलेल्या निवडणूक प्रक्रियेशी संबंधित 4 अधिकाऱ्यांना निलंबित केले होते.\nतृणमूल नेत्याच्या घराबाहेर जमाव, पोलिसांनी परिस्थिती हाताळली\nपश्चिम बंगालमध्ये तिसर्‍या फेरीतील 31 जागांवर मतदान सुरू आहे. या जागा हावडा, हुगळी आणि दक्षिण 24 परगनातील आहेत. निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, सेक्टर अधिकारी टीएमसी नेत्याच्या घरी झोपायला गेले होते, जे त्यांचे नातेवाईक समोर आले आहे. त्यांच्यासोबत ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट होते. टीएमसी नेत्याच्या घरी ईव्हीएम मिळाल्यानंतर ग्रामस्थ घराबाहेर जमले आणि निदर्शने करण्यास सुरुवात केली. यानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी जमावाला हटवले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.\nBJP Foundation Day : अमित शाह-जेपी नड्डा यांनी कार्यकर्त्यांचे केले अभिनंदन, पंतप्रधान मोदी करणार संबोधित\nमहाविकास आघाडी सरकारमध्ये संजय राठोड अनिल देशमुख पाठोपाठ आता ‘ या ‘ मंत्र्यांची विकेट\nदेशमुखांचा राजीनामा राजकारणात शब्दयुद्ध : भाजपचा वार राष्ट्रवादीचा पलटवार ; चित्रा वाघ-रूपाली चाकणकर आमने-सामने\nपंतप्रधान नरेंद्र मोदी ८ एप्रिलला मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार\nरशियाचे अध्यक्ष पुतीन २०३६ पर्यंत राहू शकणार अध्यक्षपदी, रशियन कायद्यात केला बदल\nPreviousठाकरे सरकारचा सेफगेम : फडणवीस आणि राज ठाकरेंकडून सहकार्याच्या आश्वासनानंतरच मुख्यमंत्र्यांकडून लॉकडाऊन जाहीर ; सामान्य जनता मात्र संभ्रमात\nNextआसामात पुन्हा गोंधळ, मतदान केंद्रावर 90 मतदार, पण ईव्हीएममध्ये नोंदली 181 मते; अधिकाऱ्यासह 6 जण निलंबित\nदिल्लीत केजरीवालांनी लॉकडाऊन जाहीर केले; खान मार्केटमध्ये दारू दुकानांवर गर्दी उसळली\nपुणे मार्केट यार्डातील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाचे कठोर निर्णय\nIsrael : इस्रायलने कसे जिंकले कोरोनाविरुद्धचे युद्ध देशात विनामास्क फिरू शकताहेत नागरिक\nममता बॅनर्जींचा डबल गेमपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतसभेत पंतप्रधानांवर दोष तर पत्राद्वारे मदतीची मागणी\nकोरोनाची लस घेतानाचा फोटो काढा अन् जिंका 5 हजार रुपयांचं बक्षीस\n30 एप्रिलनंतर औरंगाबादेत लस न घेता फिरणाऱ्या 45 वर्षांवरील नागरिकांवर दंडात्मक कारवाई\nWATCH : सुगंध, रंग आणि बरंच काही असा ओळखा अस्सल हापूस\nWATCH : यंदाच्या IPL मध्ये दिसतोय हा आश्चर्यकारक योगायोग\nदेशात कोरोनाची लाट नव्हे त्सुनामी : २४ तासांत २.७४ लाख रुग्ण, १६१९ मृत्यू, सक्रिय रुग्णसंख्या १९.२९ लाखांपेक्षा जास्त\n३ दिवसांत मोदी सरकारचे ६ मोठे निर्णय, रेमडेसिव्हिरची दर कपात ते ऑक्सिजन आयातीपर्यंत जाणून घ्या…\nपाच मिनिटे वाफ घ्या आणि कोरोनाला नष्ट करा, संशोधकांचा सल्ला ; फुफ्फुसाच्या आरोग्यासाठी उपयुक्त\nटाटा सामान्य माणसाच्या मदतीला आले धावून ; रोज २००-३०० टन ऑक्सिजनचा पुरवठा ; ट्विट करुन दिली माहिती\nआमने-सामने : राष्ट्रवादीचे हसन ���ुश्रीफ यांनी पियूष गोयल यांच्याबद्दल अपशब्द काढले त्यावर ‘देवेंद्र’ चांगलेच कोपले\nरिक्षा चालवून पोट भरणाऱ्या बॉक्सरच्या मदतीसाठी आनंद महिंद्रा यांचा पुढाकार\n… कदाचित त्यांची रात्रीची उतरली नसेल फडणवीसांचे शिवसेनेचे ‘तळीराम’ आमदार गायकवाडांना सडेतोड उत्तर\nपुण्याच्या मार्केटयार्डमध्ये पासधारकांनाच प्रवेश ; किरकोळ विक्रेत्यांना बंदी, गर्दी कमी करण्यासाठी कठोर पाऊल\nहिफाजत- ए- इस्लामच्या नेत्याला बांग्ला देशात अटक, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यात केला माजवला होता हिंसाचार\nराजस्थानमध्ये खासगी लॅबमधून होणार साडेतीनशे रुपयांत कोरोना चाचणी\nअ‍ॅपलने फक्त चार्जर दिला नाही आणि झाली ८ लाख ६१ हजार टन तांबे, झिंकची बचत\nगोवा, केरळ, राजस्थान, गुजरात, दिल्ली, उत्तराखंडमधून येणाऱ्यांना द्यावा लागणार कोरोना चाचणीचा रिपोर्ट, महाराष्ट्र सरकारने केले बंधनकारक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00245.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.misalpav.com/node/35378", "date_download": "2021-04-19T08:33:00Z", "digest": "sha1:5TOX4K2ZOULZMZSRSLUGKU7FPAZPVEZ7", "length": 13596, "nlines": 235, "source_domain": "www.misalpav.com", "title": "आमचे आगोबा [मिपाक्विता] | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nटवाळ कार्टा in जे न देखे रवी...\nदोन मिंटात पाताळेश्वर गाठी\nतीन ढेंगात आम्चे आगोबा..\nसुकांताचे ताट आमरसही दाट\nन चुकता प्रत्येक कट्टा..\nतैलबुध्धी शाबूत खाणेही मजबूत\nज्ञानाचा तर नित्य धबधबा..\nलेण्यांत आसरा घ्यावासा वाटतो\nगुरजींकडे जाती घेऊन हाती\nदहा किलोचा पावभाजीसाठी डबा..\nसुकांती आहार सतत (लेणी)विहार\nनिरागसतेचा पुतळा जणू हा\nबुवांना पिडणे हाच मनसुबा ..\nvidambanअनर्थशास्त्रकधी कधी निसर्गाला सुद्धा रंग खेळण्याचा मोह आवरत नाही आणि मग सुरु होते रंगांची किमया मनाला प्रसन्न करणारीकाहीच्या काही कविताकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडटका उवाचभूछत्रीकविताविडंबनविनोदमौजमजा\n@दोन मिंटात पाताळेश्वर गाठी\n@दोन मिंटात पाताळेश्वर गाठी\nतीन ढेंगात आम्चे आगोबा.. >>\nतुमचे विडंबन बरेच बरे होते\nतुमचे विडंबन बरेच बरे होते म्हणायची वेळ आली हे वाचुन\nआमचा लाडोबा अशी कविता नाही\nआमचा लाडोबा अशी कविता नाही आली का अजून अनाहीतांकडून\nपरवानगी दिलीत तर तीही येईल (कवीता हो) दुसरं काही मनात आणू नये असं नाहीं.\nतुम्ही (कधीपासून) पर्मीशन मागायला लाग्लात =))\nब्रोब्रच आहे काकांच. लहान मुल\nब्रोब्रच आहे काकांच. लहान मुल हळवी असतात ना. उगीच रडू लागल म्हणून काकूमंडळ रागावले तर काय घ्या ;) म्हणून आपल खात्री केलेली बरी.\nमी नवीन आहे. म्हणून काही\nमी नवीन आहे. म्हणून काही प्रश्नः\nसुकांता कोण हे राहिलं का\nसुकांता कोण हे राहिलं का\nहो तेही अ‍ॅड करा. एकेकाची ओळख\nहो तेही अ‍ॅड करा. एकेकाची ओळख होइपर्यंत वेळ लागेल.\nआगोबा म्हण्जे जे आजोबा नहीत ते\nदर्पण सुदरी म्हण्जे दर्पणातच फक्त सुण्दर दिसते अशी\nगुरुजी कोण गुरुजी = श्री गुरूजी + श्रींरंग जोशी - २(श्री) - ( रंग +जोशी)\nबुवा कोण - आत ह्ये काय इचारन झालं जो बाई नाही तो किंवा अनाहितेच्या आकंठ प्रेमात पडून पान्डुब्बा सोडला तर सगळ्या मित्राना विसरणारा असा जो तो ( हा समास कोणता हे ब्याट्म्यान हे सांगतील तुम्हाला .\nउत्तर - मला पान्डुबा, स्पावडू स्पावड्या फेण्या, बन्या असे संबोधित केल्यास फाट्यावर मारण्यात येईल असे म्हणे जो तो\nओके, हळू हळू ओळख होइलच.\nओके, हळू हळू ओळख होइलच.\nकाका खरा मिपाकर अभ्यास वाढवा\nकाका खरा मिपाकर अभ्यास वाढवा म्हणून सोडून देतो, तुम्ही अगदी बैजवार सांगत बसलेत.\nकधी कधी निसर्गाला सुद्धा रंग\nकधी कधी निसर्गाला सुद्धा रंग खेळण्याचा मोह आवरत नाही आणि मग सुरु होते रंगांची किमया मनाला प्रसन्न करणारी\nहे काय आहे ते सांगा आधी..\nबाकी कविता चान चान\nकोणाचे तरी किडे =))\nकोणाचे तरी किडे =))\nसध्या 10 सदस्य हजर आहेत.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.misalpav.com/node/39536", "date_download": "2021-04-19T08:16:59Z", "digest": "sha1:JSCFFMMCBXUGEGYCSUT4OSCX3ZSGSHLK", "length": 18400, "nlines": 329, "source_domain": "www.misalpav.com", "title": "(एक ग्लास त्याचा....) | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nसतिश गावडे in जे न देखे रवी...\nएक ग्लास त्याचा, एक माझा\nम्हणूनच.. एक ग्लास त्याचा,एक माझा\nमाझा आधी संपेल, त्याचा नंतर\nचालायचंच हे असं जंतरमंतर\nत्यातूनच घडते जादू शेवटी\nएक ग्लास त्याचा, एक माझा\nएकत्र बसून थोडं वेगळेपण\nवेगळं बसूनही थोडस्सं एकत्रपण..\nत्याचं सावधपण माझं झोकांडणं\nएक ग्लास त्याचा, एक माझा\nबिलाच्या बेरजा, नशेत केलेल्या वजा-बाक्या\nकधी गुणाकार.. कधी भागाकार\nपरत त्यांच्याही बेरजा वजाबाक्या\nपण गणित तिथेच येऊन थांबतं..\ndive aagarkokanअदभूतआता मला वाटते भितीकधी कधी निसर्गाला सुद्धा रंग खेळण्याचा मोह आवरत नाही आणि मग सुरु होते रंगांची किमया मनाला प्रसन्न करणारीकॉकटेल रेसिपीकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडजिलबीटका उवाचबालसाहित्यभावकविताभूछत्रीविडंबन\nअजून दोनतीन कल्पना वाढवा.\nअजून दोनतीन कल्पना वाढवा.\nमुळ कवितेत फक्त काही शब्दांचे\nमुळ कवितेत फक्त काही शब्दांचे फेरफार केले आहेत :)\nगा वडे मास्तरांचा ग्लास\nहे एक वेरिएशन बघा :\nएक ग्लास तिचा, एक माझा \nम्हणूनच.. एक ग्लास तिचा,एक माझा\nमाझी आधी संपेल, तिची नंतर\nत्यातूनच घडते जादू शेवटी\nएक ग्लास तिचा, एक माझा\nएकत्र बसून थोडं वेडेपण\nवेगळं बसूनही झक्कास एकत्रपण..\nतिचं सावधपण, माझं उधळलेपणं\nएक ग्लास तिचा, एक माझा\nचुकीची योगासनं, नशेत केलेल्या माकड उड्या\nकधी ती माझ्यावर .. कधी मी तिच्यावर\nपरत त्यातही एकमेकांवर कुरघोड्या\nपण गणित तिथेच येऊन थांबतं..\nवो सर, हा विषय मी घेणार होतो.\nवो सर, हा विषय मी घेणार होतो....जाऊदे आता\nदोन्ही ग्लास अमितचे. ;)\nदोन्ही ग्लास अमितचे. ;)\nएक तांब्या त्याचा मी टाकणारे\nएक तांब्या त्याचा मी टाकणारे ओ सगासर. डिब्ज.\nफक्कडं जमलाय हा एकचं प्याला.\nखूप मजा आली वाचताना..\nनशा कि अजून दुसरं काही\nहे असे शब्द वाचले कि ते दिवस आठवले\nजागा मिळेल तिथे प्याले रिचवले\nलक्ष्यात त्याच्याच राहिले ज्याने बिल दिले\nआज खिसा भरलेला तरी तो वेळ मात्र नाही\nआणि असला तरी , ती मजा येत नाही\nसगाशेठ , हि कविता मी प्रिंटवली आहे , आणि हालमध्ये लावण्याच्या विचारात आहे . वाचूनच चढली राव , आता बाराची गरजच नाय उरलीय . धन्यवाद त्रिवार धन्यवाद ...\nआज खिसा भरलेला तरी तो वेळ\nआज खिसा भरलेला तरी तो वेळ मात्र नाही\nअरेरे खिल्जीभौ. असं नका करत जाऊत. वेळ काढायचा. 'मद्य हे पूर्णब्रह्म' हे जाणून असा.\nपुम्बा साहेब आजही ते दिवस\nपुम्बा साहेब आजही ते दिवस आठवतात राव ,,,, लय मज्जेदार किस्से घडून रह्यायलेत या जिंदगानीत . लिहिताना बी कससंच व्हतंय ...\n@ सगाशेटनी या प्रतिसादाची नोंद घ्यावी हि नम्र विनन्ती\nमला वाटत हि चालेल ( कल्पना )\nनुसती चालणारच नाही तर सुस्साट धावेल\nएका हातात जॅक डॅनियल नि दुसऱ्या हातात लेखणी\nलिहू कशावर तेच कळत नाही आहे\nकागदावर पडलीय शेजवान चटणी\nडोळे थोडे झालेत मंद मंद\nलॉलिपॉप चा वास दरवळतोय धुंद धुंद\nतिसऱ्या पेंगला आता कुठे सुरुवात झालीय\nबघा जरा सवंगड्यानो ,कशी रांगोळी आलीय\nबालपणीचा बार आठवून आजही गळे काढतोय\nउद्या आषाढी लागतेय, म्हणून आजच पितोय\nजोर साहेबांमधि तेव्हाही नव्हता आणि आताही नाही\nथर्र्याची चव काही औरच होती , जाता जात नाही\nनारिंगी, मोसंबी, टॅंगो पंच , त्यावर चढायचा मळीचा कळस\nसालं आता टाय लावून प्यायचं म्हंटल\nनवख्या गडयांना येतोय आपलाच किळस\nआताच्या चखण्याला ती चवच नाही\nकाय तर म्हणे , सुरमई फ्राय , कोळंबी फ्राय\nतिखटमीठ लावलेली सुकट नि कांदा\nआता कुठेच दिसत न्हाय\nआता सोडापाणी गारेगार लागतंय\nसोबतीला ऐरकण्डिशनचं वारं लागतंय\nएव्हढं करूनही चढत न्हाई राव\nत्याचंच फार वाईट वाटतंय\nशुध्धीत लिहितात ते शुद्धलेखन\nधुंदीत लिहितात ते काव्यलेखन\nमागच्या २२ तारखेला करुनि चिकन\nहाणहाणहाणून करतोय तुम्हांसी अर्पण\nसध्याचा चातुर्मासिक खिलजी उर्फ सिद्धेश्वर विलास पाटणकर\nसध्या 11 सदस्य हजर आहेत.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.misalpav.com/node/48446", "date_download": "2021-04-19T10:31:56Z", "digest": "sha1:ICSO7CRJENIFHNYSO2NI7C2O7YZIN3RX", "length": 7134, "nlines": 161, "source_domain": "www.misalpav.com", "title": "(ठिपसे) | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nखेडूत in जे न देखे रवी...\n१. ठिपसे असे एक आडनाव असते.\n२. इथे केवळ मीटरमध्ये बसवायला आणि यमक जुळवण्यासाठी घेतले आहे.\n३. त्यामुळे त्यावरून कृपया गैरसमजूत नको.\n४. मूळ कविता आवडली आहेच, त्यामुळे कवींनी माफ करावे.\nसध्या 18 सदस्य हजर आहेत.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/modi-government-would-sell-stake-in-26-psu-companies-mhak-477826.html", "date_download": "2021-04-19T08:44:07Z", "digest": "sha1:4BZ43NN6CKVUCSEBXUYDCEVN5AAZL3VM", "length": 19436, "nlines": 172, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "BIG NEWS: केंद्राच्या 26 कंपन्यांचं होणार खासगीकरण, वाचा सर्व कंपन्यांची यादी | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\n‘हे 3 उपाय करा, कोरोना आसपासही फिरकणार नाही’; इशा देओलनं केला दावा\n ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या कोरोनाबाधित महिलेवर बलात्काराचा प्रयत्न\nराहुल गांधींनंतर आता ममता बॅनर्जींची घोषणा, निवडणूक प्रचाराबाबत मोठा निर्णय\nलहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\nकोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष नको; ही 5 गंभीर लक्षणं दिसल्यास थेट गाठा रुग्णालय\n‘हे 3 उपाय करा, कोरोना आसपासही फिरकणार नाही’; इशा देओलनं केला दावा\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘देशाला कोरोनानं नाही राजकारणानं पोखरलं’; तेजस्विनी पंडितनं व्यक्त केला संताप\n‘परवानगीशिवाय जान कुमारनं मला किस केलं’; निक्की तांबोळीचा धक्कादायक आरोप\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nपंजाबच्या खराब कामगिरीला कॅप्टन राहुल जबाबदार 3 वर्षांची आकडेवारी आहे पुरावा\nIPL 2021: 'द पांड्या स्वॅग', हार्दिक आणि कृणालनं केला पत्नींसोबत डान्स, VIDEO\nराहुलनं पंजाबच्या पराभवाचं फोडलं अंपायरवर खापर नियमांमध्ये बदलाची केली मागणी\nGold Price Today: सोन्याच्या किमतीत वाढ तर चांदीचे दर घसरले, तपासा आजचे भाव\nपोस्ट ऑफिसच्या सेव्हिंग अकाऊंटमध्ये किमान बॅलन्सची मर्यादा किती\nमोबाईलमध्ये सेव्ह असतील 'या' गोष्टी तर खातं होऊ शकतं रिकामं, SBI नं केलं सावध\nकोरोना प्रादुर्भावामुळे शेअर बाजार कोसळणार जाणून घ्या एक्सपर्टचा अंदाज\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\n ‘हे’ घरगुती उपाय ठरतील उपयुक्त\nउपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळला आहात चैत्र नवरात्रीमध्ये बनवा काहीतरी नवीन\nबाळाला काय, कधी आणि कसं द्यावं समजून घ्या कसा असावा बाळाचा आहार\nExplained: कोरोना रुग्णांवर कसं काम करतं व्हेंटिलेटर\nExplained: मॉडर्ना कंपनीला भारताला का द्यायची नाही आहे लस Pfizer ने ठेवली ही अट\nजाणून घ्या;रस्त्याच्या कडेला असणाऱ्या माइलस्टोनच्या वेगवेगळ्या रंगांचा अर्थ काय\nExplainer : कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला नाही तर काय होईल\nराज्यात कोरोनाचं रौद्र रुप प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला जातोय एका रुग्णाचा जीव\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nप्रभावी लसीसाठी रिसर्च, कोरोनामुक्त लोकांच्या शरीरात पुन्हा सोडणार जिवंत विषाणू\nकोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष नको; ही 5 गं��ीर लक्षणं दिसल्यास थेट गाठा रुग्णालय\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘परवानगीशिवाय जान कुमारनं मला किस केलं’; निक्की तांबोळीचा धक्कादायक आरोप\n‘हॉट दिसणं केव्हा थांबवशील’; श्वेताचा Bold Look पाहून सेलिब्रिटीही झाले अवाक\nही मराठमोळी अभिनेत्री 100 रुपयांसाठी करायची पेट्रोल पंपावर काम\n विमानतळावर दिसला भला मोठा साप, प्रवाशांची उडाली घाबरगुंडी, पाहा VIDEO\nVIDEO: निवडणूकीचा प्रचार करण्यास दिला नकार; दलित युवकाला चाटायला लावली थुंकी\nमेडिकल कॉलेजमधील Dance Videoच्या वादाला विद्यार्थ्यांकडून उत्तर, बनवला नवा VIDEO\nवर्कआऊट करताना जान्हवी कपूरला आठवली 'शीला की जवानी'; VIDEO पाहून नाही आवरणार हसू\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nलहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\n'या' देशात बेडकांसाठी करतात वाहतूक बंद, जाणून घ्या सविस्तर\nBIG NEWS: केंद्राच्या 26 कंपन्यांचं होणार खासगीकरण, वाचा सर्व कंपन्यांची यादी\n ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या कोरोनाबाधित महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, वॉर्ड बॉयला अटक\nWest Bengal Election: राहुल गांधींनंतर आता ममता बॅनर्जींची घोषणा, निवडणूक प्रचाराबाबत मोठा निर्णय\nप्रेरणादायी : लहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\nकोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष नको; ही 5 गंभीर लक्षणं दिसल्यास थेट गाठा रुग्णालय\nमोठा दिलासा; रेल्वे चालवणार ऑक्सिजन एक्सप्रेस, Green Coridorच्या माध्यमातून होणार वाहतूक\nBIG NEWS: केंद्राच्या 26 कंपन्यांचं होणार खासगीकरण, वाचा सर्व कंपन्यांची यादी\nया कंपन्यांमुळे सरकारच्या तिजोरीवर भार पडतो. तो कमी करण्यासाठी सरकार या कंपन्यांमधला आपला हिस्सा विकणार आहे.\nनवी दिल्ली 6 सप्टेंबर: कोरोनामुळे आलेलं आर्थिक संकट (Coronavirus Crisis) आणि त्यामुळे रुळावरून घसरलेली अर्थव्यवस्था (Economic Slowdown) सावरण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकार तब्बल 26 कंपन्यांचं खासगीकरण (Privatisation) करणार आहे. RTIच्या माध्यमातून ही बाबत सष्ट झाली असून त्याची यादीही समोर आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (FM Nirmala Sitharaman) यांनी जुलै महिन्यात याबाबतची घोषण��� केली होत. मात्र त्यांनी कंपन्यांची यादी दिलेली नव्हती.\nया निर्णयाला कॅबिनेटनेही मंजुरी दिली आहे. सरकारच्या अनेक कंपन्या या तोट्यात असून त्यांना हजारो कोटींची मदत केंद्राला द्यावी लागते. त्यामुळे सरकारच्या तिजोरीवर भार पडतो. तो कमी करण्यासाठी सरकार या कंपन्यांमधला आपला हिस्सा विकणार आहे.\nबाजार भावाप्रमाणे त्याची किंमत ठेवली जाईल असं सरकारने म्हटलं आहे.\nहे वाचा - Alert या बँकेतून कोणीही करू नका ट्रान्झॅक्शन, नाहीतर होईल मोठं नुकसान\nहे वाचा - सुमद्रात तेलाच्या टँकरवर आगीचं तांडव, भारतीय नौदलाची थरारक कामगीरी, पाहा PHOTOS\nकोरोना व्हायरसशी (Coronavirus) दोन हात करणाऱ्या देशाच्या अर्थव्यवस्थेला (Indian Economy) पहिल्या तिमाहीमध्ये जोरदार झटका सहन करावा लागला आहे. एप्रिल-जून 2020 च्या पहिल्या तिमाहीमध्ये सकल राष्ट्रीय उत्पन्नात (GDP) तब्बल 24 टक्के घट पाहायला मिळत आहे. हे पाहता वित्तीय वर्ष 2020-21 दरम्यान जीडीपीमध्ये मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.\nमाजी केंद्रीय अर्थ सचिव सुभाष चंद्र गर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार जीडीपीमध्ये घट झाल्याने देश आणि विविध भागातील लोकांवर परिणाम होऊ शकतो.\nदेशाची जीडीपी चालू वित्त वर्षादरम्यान 10 ते 11 टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की देशाचा जीडीपी आणखी कमी होईल.\nअभी तक \u0003खेलने के लिए\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\nअवघ्या महिनाभरातच अमरावतीने कसं मिळवलं कोरोनावर नियंत्रण\nCorona: भारतानं ब्राझीललाही टाकलं मागे, देशात 12 लाखाहून अधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण\nडायबेटिज आणि बीपी पेशंटसाठी उत्तम आहे जांभूळ; होतो असा फायदा\nउसेन बोल्टचा RCB ला खास संदेश विराट, डीव्हिलिर्यसनं दिली 'ही' प्रतिक्रिया\nभज्जी-श्रीसंतपासून ते अनुष्का-गावसकरपर्यंत, IPL मधले 5 मोठे वाद\nहा पदार्थ खायचा की प्यायचा वेगाने प्रसिद्ध होतेय 'Deep-Fried Water' नावाची डिश\n‘लग्न झालेल्या पुरुषासाठी वेडं होणं काय असतं’; रेखा यांच्या उत्तरानं माजवली खळबळ\nकोरोना लस घेताना लहान मुलाप्रमाणे रडला अभिनेता Ram Kapoor,व्हायरल होतोय हा VIDEO\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/from-november-25-to-27/", "date_download": "2021-04-19T09:53:06Z", "digest": "sha1:2CKWDDFIYSUUR2OYJR3MJTTG6VI7HS5N", "length": 3086, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "from November 25 to 27 Archives - MPCNEWS", "raw_content": "\nDehu News : देहूतील संत तुकाराम महाराज मंदिर 25 ते 27 नोव्हेंबर दरम्यान बंद\nएमपीसी न्यूज - देहूतील संत तुकाराम महाराज मंदिर 25 ते 27 नोव्हेंबर दरम्यान भाविकांसाठी बंद राहणार आहे. श्री संत तुकारम महाराज संस्थानने याबबात प्रसिद्धीपत्रक काढून माहिती दिली आहे. शहरात वाढत असलेल्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय…\nArticle by Devdatta Kashalikar: कोरोनाबाधितांच्या घरातील कचरा – एक गहन विषय\nPimpri News: जम्बो सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची महापालिका डॉक्टर प्राथमिक तपासणी करणार\nSix Minute Walk Test : फुफ्फुसांच्या आरोग्याविषयी जागरूकतेसाठी ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’\nPune News : जैन सोशल ग्रुप द्वारा आयोजित शिबिरात 80 युनिट रक्त संकलन\nPimpri News: महापालिका रेमडिसीवीरच्या 7 हजार 50 कुपी खरेदी करणार\n नेटफ्लिक्स, अमेझॉनच्या या लिंक चुकूनही ओपन करू नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/04/%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%8A%E0%A4%B8-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%AA-%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3.html", "date_download": "2021-04-19T09:37:05Z", "digest": "sha1:7T6NOFEL4KGCSDXIGNV3GEW5IRZTY4OY", "length": 19751, "nlines": 227, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "खानदेशात ऊस गाळप पूर्ण | Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nखानदेशात ऊस गाळप पूर्ण\nby Team आम्ही कास्तकार\nजळगाव ः खानदेशात अपवाद वगळता ऊस गाळप कार्यवाही पूर्ण झाली आहे. गाळपात पुरूषोत्तमनगर (ता. शहादा) येथील सातपुडा सहकारी साखर कारखान्याने आघाडी घेतली असून, या कारखान्याने सुमारे पाच लाख टन ऊस गाळप केले आहे.\nयापाठोपाठ समशेरपूर (ता. नंदुरबार) येथील आयान शुगर या कारखान्याने उसाचे गाळप केले आहे. तर जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई (ता. मुक्ताईनगर) येथील कारखान्यानेदेखील गाळपाची कार्यवाही वेगात केली. नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक चार कारखाने सुरू ���ोते. यात आयान कारखाना उशिरा सुरू झाला. पण या कारखान्याने गाळप क्षमता वाढवून ती प्रतिदिन आठ हजार टन एवढी केली. यामुळे या कारखान्याने गाळप वेगात केले. खानदेशात सुमारे २२ लाख टन उसाचे गाळप झाले आहे.\nडोकारे (ता. नवापूर, जि. नंदुरबार) येथील आदिवासी सहकारी साखर कारखान्यानेदेखील बऱ्यापैकी गाळप केले आहे. खानदेशात यंदा फक्त दोन सहकारी साखर कारखाने सुरू होते. जळगाव जिल्ह्यातील चहार्डी (ता. चोपडा) येथील चोपडा सहकारी साखर कारखाना व न्हावी (ता. यावल) येथील मधुकर सहकारी साखर कारखाना बंद होता. चोपडा कारखाना सलग दोन वर्षे बंद राहिला. तर मधुकर कारखाना यंदाच बंद राहिला. परिणामी या भागातील किंवा या कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात नाशिक, नगर, औरंगाबाद जिल्ह्यातील कारखान्यांनी उसाची खरेदी केली. जळगाव जिल्ह्यातील सर्वच कारखाने सुरू राहीले असते तर गाळप आणखी वाढले असते, असे जाणकारांचे मत आहे.\nचोपडा तालुक्यासह चाळीसगाव तालुक्यात उसाचे क्षेत्र अधिक होते. या भागात नाशिक, औरंगाबाद व नगर जिल्ह्यातील कारखान्यांनी ऊस तोडणी केली. नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा कारखान्यान्याकडे मध्य प्रदेशातूनही उसाची आवक झाली. या कारखान्याने मध्य प्रदेशातही ऊस तोडणी वेगात केली.\nजानेवारी, फेब्रुवारीत पावसामुळे धुळ्यातील साक्री, नंदुरबारमधील तळोदा भागात ऊसतोडणी बंद करावी लागली होती. तसेच यानंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुकादेखील झाल्या. यामुळे ऊसतोडणीची कार्यवाही संथ गतीने झाली. अन्यथा तोडणी लवकर आटोपली असती, असेही सांगण्यात आले.\nखानदेशात ऊस गाळप पूर्ण\nजळगाव ः खानदेशात अपवाद वगळता ऊस गाळप कार्यवाही पूर्ण झाली आहे. गाळपात पुरूषोत्तमनगर (ता. शहादा) येथील सातपुडा सहकारी साखर कारखान्याने आघाडी घेतली असून, या कारखान्याने सुमारे पाच लाख टन ऊस गाळप केले आहे.\nयापाठोपाठ समशेरपूर (ता. नंदुरबार) येथील आयान शुगर या कारखान्याने उसाचे गाळप केले आहे. तर जळगाव जिल्ह्यातील मुक्ताई (ता. मुक्ताईनगर) येथील कारखान्यानेदेखील गाळपाची कार्यवाही वेगात केली. नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक चार कारखाने सुरू होते. यात आयान कारखाना उशिरा सुरू झाला. पण या कारखान्याने गाळप क्षमता वाढवून ती प्रतिदिन आठ हजार टन एवढी केली. यामुळे या कारखान्याने गाळप वेगात केले. खानदेशात सुमारे २२ लाख टन उसाचे गाळप झाले आहे.\nडोकारे (ता. नवापूर, जि. नंदुरबार) येथील आदिवासी सहकारी साखर कारखान्यानेदेखील बऱ्यापैकी गाळप केले आहे. खानदेशात यंदा फक्त दोन सहकारी साखर कारखाने सुरू होते. जळगाव जिल्ह्यातील चहार्डी (ता. चोपडा) येथील चोपडा सहकारी साखर कारखाना व न्हावी (ता. यावल) येथील मधुकर सहकारी साखर कारखाना बंद होता. चोपडा कारखाना सलग दोन वर्षे बंद राहिला. तर मधुकर कारखाना यंदाच बंद राहिला. परिणामी या भागातील किंवा या कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात नाशिक, नगर, औरंगाबाद जिल्ह्यातील कारखान्यांनी उसाची खरेदी केली. जळगाव जिल्ह्यातील सर्वच कारखाने सुरू राहीले असते तर गाळप आणखी वाढले असते, असे जाणकारांचे मत आहे.\nचोपडा तालुक्यासह चाळीसगाव तालुक्यात उसाचे क्षेत्र अधिक होते. या भागात नाशिक, औरंगाबाद व नगर जिल्ह्यातील कारखान्यांनी ऊस तोडणी केली. नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा कारखान्यान्याकडे मध्य प्रदेशातूनही उसाची आवक झाली. या कारखान्याने मध्य प्रदेशातही ऊस तोडणी वेगात केली.\nजानेवारी, फेब्रुवारीत पावसामुळे धुळ्यातील साक्री, नंदुरबारमधील तळोदा भागात ऊसतोडणी बंद करावी लागली होती. तसेच यानंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुकादेखील झाल्या. यामुळे ऊसतोडणीची कार्यवाही संथ गतीने झाली. अन्यथा तोडणी लवकर आटोपली असती, असेही सांगण्यात आले.\nजळगाव jangaon खानदेश floods नगर साखर नंदुरबार nandurbar मुक्ता चहा tea औरंगाबाद aurangabad चाळीसगाव मध्य प्रदेश madhya pradesh\nजळगाव, Jangaon, खानदेश, Floods, नगर, साखर, नंदुरबार, Nandurbar, मुक्ता, चहा, Tea, औरंगाबाद, Aurangabad, चाळीसगाव, मध्य प्रदेश, Madhya Pradesh\nखानदेशात अपवाद वगळता ऊस गाळप कार्यवाही पूर्ण झाली आहे. गाळपात पुरूषोत्तमनगर (ता. शहादा) येथील सातपुडा सहकारी साखर कारखान्याने आघाडी घेतली असून, या कारखान्याने सुमारे पाच लाख टन ऊस गाळप केले आहे.\nइंडोनेशिया, अफगाणिस्तानला ४८ टक्के साखर निर्यात\nपुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगाम\nआम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.\nब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.\nइंडोनेशिया, अफगाणिस्तानला ४८ टक्के साखर निर्यात\nपुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगाम\nकांदा काढणी��्या खर्चात २५ टक्क्यांवर वाढ\nकोट्यवधींच्या कर्जवसुलीसाठी स्थापन होणार तज्ज्ञांची समिती\nगोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे नुकसानग्रस्त भरपाईपासून वंचित\nपुणे जिल्ह्यातील धरणांत ७८ टीएमसी पाणीसाठा\nदिल्ली-एनसीआरसह या राज्यांचे हवामान पुन्हा बदलेल, जोरदार उन्ह आणि उष्णतेनंतर पाऊस पडण्याची शक्यता आहे.\nघरी सोने-चांदी खरेदी करण्याची किंवा लग्न करण्याची योजना आहे, म्हणून नक्की ही बातमी वाचा, कारण ..\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\n(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nनोंदणी, ई-केवायसी आणि ट्रॅक स्थिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nऑनलाईन अर्ज, नोंदणी (प्रसूत सहाय्य)\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nराज्यनिहाय डायरेक्ट लिंक्स, नवीन पंचायत मतदार यादी\nपुणे जिल्ह्यातील धरणांत ७८ टीएमसी पाणीसाठा\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahajobs.org.in/happiness-centre-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2021-04-19T09:38:13Z", "digest": "sha1:V6TOSRAZ2JQY4R7AFMGVQ6Z2JFNZBGKR", "length": 7067, "nlines": 68, "source_domain": "www.mahajobs.org.in", "title": "happiness centre: विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी जम्मूत हॅप्पीनेस सेंटर – education minister pokhriyal inaugurates happiness centre at iim jammu | महा जॉब्स", "raw_content": "\nविद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी जम्मूत हॅप्पीनेस सेंटर\nआयआयएम जम्मूचे आनंदम् सेंटर फॉर हॅप्पीनेस\nकेंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांच्या हस्ते उद्घाटन\nउच्च शिक्षणात विद्यार्थी दररोज अनेक आव्हानांचा सामना करत आहेत. विशेषत: करोनासारख्या महामारीमुळे निर्माण झालेल्या नव्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना आपल्या मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावं लागत आहे. या पार्श्वभूमीवर आयआयएम जम्मूने एका अनोख्या हॅप्पीनेस सेंटरची सुरुवात केली आहे. आयआयएम जम्मूच्या आनंदम् सेंटर फॉर हॅप्पीनेसचे उद्घा��न केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी मंगळवारी केले. त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन केले. आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनचे संस्थापक श्री श्री रविशंकर हेही यावेळी उपस्थित होते.\nया केंद्रासंदर्भात पोखरियाल म्हणाले, ‘आजच्या वेगवान जगात आपण दररोज नव्या आव्हानांचा सामना करत आहोत. विशेषत: करोना महामारी काळात अनेक नवी आव्हाने उभी ठाकली आहेत. विद्यार्थ्यांना अशा वेळी आपल्या मानसिक आरोग्यावर लक्ष द्यावे लागेल. मानसिक स्वास्थ्यासाठी लोकांना संवेदनशील बनवणे आणि त्यांना मानसिक आरोग्याला शारीरिक आरोग्याइतकंच महत्त्व देण्यासाठी प्रोत्साहित करणे, खूप महत्त्वाचे आहे. अशात आयआयएम जम्मूने आनंदावर आधारिक हे केंद्र पूर्णपणए मानसिक कल्याणासाठी समर्पित केले आहे. हे खरंच एक वेगळं, अनोखं पाऊल आहे. हे केंद्र निश्चित पद्धतीने आपल्या स्थापनेमागचं उद्दिष्ट पूर्ण करेल, असा मला विश्वास आहे.’\nजम्मू-काश्मीरच्या विकासासाठी शिक्षणाला प्राधान्य देत केंद्र सरकारने विकासाचे अनेक कामे केली आहे. आतापर्यंत सफापोरा, कठुआ आणि पूँछ मध्ये चार नवी व्यावसायिक महाविद्यालये आणि जम्मूत एक नर्सिंग कॉलेजची स्थापना करण्यात आली आहे.\nAIBE 15 Result: ऑल इंडिया बार परीक्षेचा निकाल जारी\n…तर मुलांना शाळेत पाठवण्यास ७५ टक्के पालक तयार\nमुलांची नव्हे ‘घरच्यांची’ परीक्षा; पालकांनो, या गोष्टी आवर्जून करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/health/coronavirus-outbreak-know-more-about-quarantine-and-isolation-46872", "date_download": "2021-04-19T09:23:04Z", "digest": "sha1:GAJ6DFNZQDQEFKJBQ6PA7TK47VUXFCDM", "length": 15189, "nlines": 142, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "जाणून घ्या, क्वारंटाईन- आयसोलेशन म्हणजे काय? | Mumbai Live", "raw_content": "\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nजाणून घ्या, क्वारंटाईन- आयसोलेशन म्हणजे काय\nजाणून घ्या, क्वारंटाईन- आयसोलेशन म्हणजे काय\nकोरोना झाल्याचा संशय असलेल्या रुग्णांना क्वारंटाईन करण्यास सांगितलं जातंय. तर कोरोनाग्रस्तांना आयसोलेशन मध्ये ठेवलं जातंय. पण क्वारंटाईन आणि आयसोलेशन म्हणजे काय त्यात काय करतात जाणून घ्या.\nBy मुंबई लाइव्ह टीम आरोग्य\nकाही दिवस तुमचा जगाशी संपर्क तुटला तर मित्र परिवार तर दुरची गोष्ट, तुम्ही तुमच्याच कुटुंबियांना देखील भेटू शकत नाही. एकाच बंद खोलीत तुम्हाला १४ दिवस काढावे लागले तर मित्र परिवार तर दुरची गोष्ट, तुम्ही तुमच्याच कुटुंबियांना देखील भेटू शकत नाही. एकाच बंद खोलीत तुम्हाला १४ दिवस काढावे लागले तर कठिणच आहे हे. पण कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता अनेकांनी स्वत:ला क्वारंटाईन केलं आहे.\nकोरोना व्हायरसच्या (coronavirus) पार्श्वभूमीवर जगभरात आतापर्यंत हजारो रुग्णांना क्वारंटाईन आणि आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आलं आहे. कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चाललीय. महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा ४२ वर गेला आहे. मुंबईत (Mumbai) एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर देशात कोरोनाचा हा तिसरा बळी आहे.\nखबरदारी म्हणून कोरोना व्हायरसच्या संसर्गाची लक्षणं दिसताच संबंधिताला क्वारंटाईन होण्याच्या सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत. तर काही रुग्णांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलं आहे. पण रुग्णांना आपल्यासोबत नेमकं काय केलं जाणार किंवा किती दिवस एका खोलीस ठेवलं जाणार किंवा किती दिवस एका खोलीस ठेवलं जाणार हे माहित नसल्यानं ते पळून जात असल्याच्या घटना समोर आल्या आहेत.\nक्वारंटाईन आणि आयसोलेशन या शब्दांनीच अनेकांना घाम फुटण्यास सुरुवात होते. आज आम्ही तुम्हाला क्वारंटाईन आणि आयसोलेशन याचा अर्थ सांगणार आहोत. जेणे करून गैरसमज कमी होण्यास मदत होईल.\nएखाद्या रुग्णामध्ये अमुक एका आजाराची लक्षणं सिद्ध होऊन आजार असल्याची बाब समोर येते तेव्हा त्या रुग्णाला रुग्णालयात दाखल केलं जातं. तिथं त्याला वेगळं ठेवण्यात येतं. यालाच आयसोलेशन (isolation) म्हणतात.\nक्वारंटाईन (quarantine) होणं म्हणजे इतरांपासून स्वत:ला लांब ठेवून वेगळं राहणं. संबंधित रुग्णापासून इतर कुणालाही संसर्ग होऊ नये म्हणून स्वत:ला एका खोलीत बंद करणं म्हणजेच क्वारंटाईन होणं.\nउदाहरणार्थ चीन, इटली, अमेरिका आणि कोरोनाची साथ पसरलेल्या देशातून अनेक भारतीययेत आहेत. अशा एखाद्या ठिकाणहून एखादी निरोगी व्यक्ती आली. पण, त्याच्यामध्ये आजार आहे की नाही किंवा तपासणी केली तरी सुरुवातीला नेगिटिव्ह येणं. पण हळूहळू नंतर कोरोनाची लक्षणं आढळून येणं. त्यामुळे अशा व्यक्तीला वेगळं ठेवलं जातं, त्यालाच क्वारंटाईन असं म्हणतात.\nकुठून आला हा शब्द\nक्वारंटाईन हा मूळ लॅटीन शब्द आहे. ज्याचा अर्थ चाळीस आहे. पूर्वी बाहेरच्या देशाहून आलेल्या ज��ाजांना चाळीस दिवस बंदरापासून लांब ठेवलं जात होतं. जहाजावरील सर्व कर्मचा-यांची आरोग्य तपासणी होत असे. जहाज रोगमुक्त आहे, असं जाहीर केल्यावर त्या जहाजाला बंदरावर येण्याची परवानगी दिली जात होती. पुढे प्लेग, कावीळ, ताप, त्वचेचे रोग, अशा संसर्गजन्य आजारासाठी रुग्णांना क्वारंटाईन करण्याची व्यवस्था सुरू झाली.\nकोरोना व्हायरसच्या रुग्णांपासून इतर कुणालाही त्याची लागण होऊ नये यासाठी क्वारंटाईन केलं जातं. संसर्गजन्य आजारात रुग्णाच्या सोबत राहणाऱ्या व्यक्तींना आजार होण्याची शक्यता सर्वाधिक असते. तर रुग्णाच्या संपर्कात येणाऱ्या सगळ्यांनाच कोरोना व्हायरसपासून धोका आहे. कुटुंबियांपासून सहा फूट लांब राहण आवश्यक असतं.\nक्वारंटाईन होण्यास सांगतल्यावर काय करायचं\nजर तुम्हाला ताप, खोकला,सर्दी अशी काही लक्षणं दिसून येत असतील तर सगळ्यात आधी डॉक्टरांना फोनवर संपर्क साधा.\nक्वारंटाईन राहण्यासाठी सांगितल्यावर संबंधित व्यक्तीनं हवेशीर बंद खोलीत रहावं. शक्यतो एकटं रहावं, कुटुंब सदस्य असल्यास त्यानं १ मीटरपर्यंत अंतर ठेवणं गरजेचं आहे. शक्यतो स्वतंत्र शौचालय वापरावं.\nघरात फिरण्यावर बंधनं घाला, कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमांना जाऊ नका.\nसर्जिकल मास्क वापरावं, दर ६-८ तासानं सर्जिकल मास्क बदलावं.\nमास्कचं विघटन करण्यासाठी बीच सोल्यूशन (५%) अथवा सोडियम हयपोक्लोराईट (५%) वापरून मास्क डिसइनफेक्ट करावं. नंतर ते जाळावं अथवा पुरावं, वापरलेलं मास्क हे संक्रमित असू शकतं.\nकेवळ डॉक्टरांनी परवानगी दिलेली व्यक्तीच क्वारंटाईन असलेल्या व्यक्तीशी संपर्क करू शकते.\nक्वारंटाईन व्यक्तीचे कपडे वेगळे ठेवा. त्यांची खोली, शौचालय ब्लीच सोल्यूशन अथवा फेनॅलीक सोल्यूशननं साफ करा.\nआजारी व्यक्तींचं आयसोलेशन केलं जातं. तर, क्वारंटाईन हे निरोगी व्यक्तीचं केलं जातं. संबंधित व्यक्तीला कोणत्याही प्रकारचा धोका उदभवू नये यासाठीच हे दोन्ही मार्ग अवलंबले जातात. त्यासाठी घाबरण्याचं कोणतंच कारण नाही. त्यामुळे कोरोनाग्रस्त संशयित रुग्णांनी पळून जाऊ नये किंवा कोरोनाच्या भिती घाबरू नये.\n'या' ४ हॉटेलांमध्ये कोरोना उपचाराची सुविधा\nकोरोना रुग्णांची ओळख लपवू नका, नावं जाहीर करण्याची मनसेची मागणी\nनवी मुंबईकरांना दिलासा; एमजीएममध्ये २० आयसीयू बेड, १० व्हेंटिलेटर्स���ी सुविधा सुरू\n“राजकारण”…ही “कीड” कोविडपेक्षा भयाण, तेजस्विनीनं व्यक्त केला संताप\nदिल्लीसह ६ राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना निगेटिव्ह RT-PCR अनिवार्य\nशिर्डी संस्थान उभारणार ३ कोटीचा ऑक्सिजन प्लांट, रिलायन्स समुहाची साथ\nजेईई मेन एप्रिल सत्राची परीक्षा लांबणीवर\nकेंद्राकडून महाराष्ट्राला १५०० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा, पण सुनावले ‘हे’ बोल\nटाटा स्टीलकडून रोज २००-३०० टन ऑक्सिजन पुरवण्यास सुरुवात\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/satara-news-marathi/dr-ambedkar-jayanti-should-be-done-by-following-the-rules-asp-zonal-dalal-112364/", "date_download": "2021-04-19T09:37:32Z", "digest": "sha1:OG2SJFDDQQOVURBVS5P5ZJM24VXR6WFZ", "length": 13105, "nlines": 170, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Dr. Ambedkar Jayanti should be done by following the rules: ASP Dalal | डॉ.आंबेडकर जयंती नियमांचे पालन करून केली पाहिजे : ASP अंचल दलाल | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, एप्रिल १९, २०२१\nसंपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याबाबत अमित शाह यांची महत्त्वाची माहिती,म्हणाले…\n‘या’ महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कोरोना गाठणार उच्चांक,देशात सापडणार सर्वाधिक रुग्ण – आयआयटी कानपूरच्या अभ्यासकांचा दावा\nकोरोनावरील प्रभावी लसीसाठी धाडसी प्रयोग, कोरोनामुक्त झालेल्यांच्या शरीरात सोडणार कोरोनाचे विषाणू, होणार हे फायदे\nअरविंद केजरीवाल यांनी केली महत्त्वाची घोषणा, दिल्लीमध्ये ६ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर\nमलायकाला आवडते ‘ही’ सेक्स पोजीशन, हे ऐकताच अभिनेत्री नेहा धुपिया लागली हसायला\nसाताराडॉ.आंबेडकर जयंती नियमांचे पालन करून केली पाहिजे : ASP अंचल दलाल\nASP अंचल दलाल मार्गदर्शन करताना शेजारी मान्यवर पो.नि. व इतर\nडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती याही वर्षी कोरोना'च्या पार्श्वभूमीवर येत असल्याने शासनाच्या नियमावलीने साजरी करण्याबाबतची सहविचार सभा येथील तालुका पोलीस स्टेशन'च्या शिवनेरी सभागृहात संपन्न झाली. तेव्हा विविध संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा विनिमय झाला.तेव्हा ए एस पी अंचल दलाल मार्गदर्शन करीत होत्या.\nसातारा : वाढत्या कोरोना’च्या प्रादुर्भाव लक्ष्यात घेऊन प्रशासनाचे नियमाचे पालन करून सर्वांच्या समन्वयातून केली ���ाहीजे.असे आवाहन ए.एस.पी. अंचल दलाल यांनी केले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती याही वर्षी कोरोना’च्या पार्श्वभूमीवर येत असल्याने शासनाच्या नियमावलीने साजरी करण्याबाबतची सहविचार सभा येथील तालुका पोलीस स्टेशन’च्या शिवनेरी सभागृहात संपन्न झाली. तेव्हा विविध संघटनांच्या प्रतिनिधींबरोबर चर्चा विनिमय झाला.तेव्हा ए एस पी अंचल दलाल मार्गदर्शन करीत होत्या.\nशाहूपुरी पो.नि. संजय पतंगे यांनी प्रास्ताविक केले. शहर पो. नि.अण्णासाहेब मांजरे यांनी आभार मानले.यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष ऍड.हौसेराव धुमाळ,सचिव प्रा. माणिक आढाव,कोषाध्यक्ष अनिल वीर,वंचित’चे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खंडाईत,संदीप कांबळे व गणेश भिसे, रिपाइं (आठवले गट) जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, शहराध्यक्ष मधुकर घाडगे,मातंग आघाडी’चे अध्यक्ष किशोर गालफाडे,युवकचे सचिन वायदंडे व शेखर वायदंडे, रिपाइं (आं.गट) जिल्हाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ, समता सैनिक दलाचे प्रमुख अरुण पोळ,कमांडर आकाश कांबळे,बसापा’चे शहराध्यक्ष सचिन गाडे,सिद्धार्थ सेवा संघाचे अतुल बनसोडे,रमेश धडचिरे, रोहन कांबळे, युवराज भोसले, बौद्धाचार्य यशपाल बनसोडे, रमाबाई महिला प्रतिष्ठान’च्या कविता बनसोडे, पंचशील प्रसारक मंडळाचे योगेश मस्के,रिपाइं जिल्हाउपाध्यक्ष आदित्य गायकवाड, सरचिटणीस रामराजे शिंदे,युवक जिल्हाध्यक्ष प्रतीक गायकवाड,कार्याध्यक्ष अमोल जानराव, तालुकाध्यक्ष रवींद्र बाबर,रोजगार आघाडीचे जिल्हाध्यक्ष सागर भिंगारदेवें, तालुका उपाध्यक्ष रवींद्र शेडगे, युवाध्यक्ष दीपक चव्हाण व वंचित’चे संघटक सतीश कांबळे उपस्थित होते.\nक्या खुबसुरती कैसी अदाअंकिता लोखंडेंचा Traditional Look चाहत्यांना पाडतोय भूरळ, पाहा खास PHOTOS\nCorona Update'स्टॅच्यु ऑफ लिबर्टी' देतेय मास्क लावण्याचा संदेश, तर मोनालिसा म्हणतेय संसर्ग टाळा\nVideoसावनी रविंद्र ला ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार\nमनोरंजनखिशाच्या राष्ट्रीय पुरस्काराचं यश संपूर्ण टीमचं\nआज ना छोडेंगे बस हमजोली, खेेलेंगे हम होलीHoli Special 2021 - वरुण धवनपासून नेहा कक्कडपर्यंत या कलाकारांची आहे ही लग्नानंतरची पहिली होळी ,पाहा फोटो\nसंपादकीयनागपूरसह सर्वोच्च न्यायालयाची ५ खंडपीठे असावीत\nसंपादकीयआरामदायी प्रवासाकरिता खासगी गाड्यांना प्रवाशांची पसंती\nसंपादकीयपायलटांच्या समर्थकांचे फोन टॅप केल्याची गहलोत सरकारची कबुली\nसंपादकीयतत्त्व बाजूला सारून वृद्ध श्रीधरन यांना भाजपाची उमेदवारी\nकाँग्रेसने केलाय ज्येष्ठांवर अन्यायस्टार प्रचारकांच्या यादीतून काँग्रेसने असंतुष्टांना वगळले\nसोमवार, एप्रिल १९, २०२१\nसातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.vijayprakashan.com/product-category/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A5%87/page/3/", "date_download": "2021-04-19T08:34:42Z", "digest": "sha1:3BOIM3RLK4XT4MCC2IZEAPC2W54HBTD4", "length": 26315, "nlines": 627, "source_domain": "www.vijayprakashan.com", "title": "नविन प्रकाशित पुस्तके – Page 3 – Vijay Prakashan", "raw_content": "\nAll Boooks Categories नविन प्रकाशित पुस्तके कादंबरी कथासंग्रह नाटक-एकांकिका ललित व्यक्तिचित्रे प्रवासवर्णन चरित्र-आत्मचरित्र वैचारिक माहितीपर साहित्य समीक्षा काव्यसमीक्षा संत साहित्य कवितासंग्रह संगीतशास्त्र व्यक्तिमत्व विकास आरोग्यशास्त्र चित्रपट विषयक बालकुमार वाङ्मय वितरण विविध इंग्रजी पुस्तके नाट्यसमीक्षा संशोधन\nHomeनविन प्रकाशित पुस्तकेPage 3\nनविन प्रकाशित पुस्तके, नाटक-एकांकिका\nपिकल्या पानांचा आणि इतर एकांकिका\nनविन प्रकाशित पुस्तके, नाटक-एकांकिका\nपिकल्या पानांचा आणि इतर एकांकिका\nपुस्तकाचे नांव : पिकल्या पानांचा आणि इंतर एकांकिका\nलेखकाचे नांव : पराग घोंगे\nकिंमत : 150 रु\nपृष्ठ संख्या : 101\nपहिली आवृत्ती : 6 जून 2019\nनविन प्रकाशित पुस्तके, नाटक-एकांकिका\nओली रात्र आणि इतर एकांकिका\nनविन प्रकाशित पुस्तके, नाटक-एकांकिका\nओली रात्र आणि इतर एकांकिका\nपुस्तकाचे नांव : ओली रात्र आणि इतर एकांकिका\nलेखकाचे नांव : पराग घोंगे\nकिंमत : 150 रु\nपृष्ठ संख्या : 96\nपहिली आवृत्ती : 6 जून 2019\nनविन प्रकाशित पुस्तके, नाटक-एकांकिका, नाट्यसमीक्षा\nनविन प्रकाशित पुस्तके, नाटक-एकांकिका, नाट्यसमीक्षा\nपुस्तकाचे नांव : आभाळ सावल्यांचे\nलेखकाचे नांव : पराग घोंगे\nकिंमत : 150 रु\nपृष्ठ संख्या : 76\nपहिली आवृत्ती : 6 जून 2019\nकादंबरी, नविन प्रकाशित पुस्तके\nकादंबरी, नविन प्रकाशित पुस्तके\nपुस्तकाचे नांव : नरक मसीहा\nलेखकाचे नांव : भगवानदास मोरवाल अनुवाद : चंद्रकांत भोंजाळ\nकिंमत : 395 रु\nपृष्ठ संख्या : 296\nपहिली आवृत्ती : 6 जून 2019\nनविन प्रकाशित पुस्तके, बालकुमार वाङ्मय\nपांडुरंग हरवलाय आणि इतर गोष्टी\nनविन प्रकाशित पुस्तके, बालकुमार वाङ्मय\nपांडुरंग हरवलाय आणि इतर गोष्टी\nपुस्तकाचे नांव : पांडुरंग हरवलाय आणि इतर गोष्टी\nलेखकाचे नांव : सौ. धनश्री संकेत देसाई\nकिंमत : 50 रु.\nपहिली आवृत्ती : 25 मे 2019\nप्रकाशक : ख्याती प्रकाशन\nनविन प्रकाशित पुस्तके, साहित्य समीक्षा\nमराठीतील सत्य, शिव व सौंदर्यविचार\nनविन प्रकाशित पुस्तके, साहित्य समीक्षा\nमराठीतील सत्य, शिव व सौंदर्यविचार\nपुस्तकाचे नांव : मराठीतील सत्य, शिव आणि विचारधारा\nलेखकाचे नांव : डॉ. शशिकांत लोखंडे\nप्रकार : साहित्य समीक्षा\nकिंमत : 500 रु\nपृष्ठ संख्या : 332\nपहिली आवृत्ती : 6 जून 2019\nचरित्र-आत्मचरित्र, नविन प्रकाशित पुस्तके\nचरित्र-आत्मचरित्र, नविन प्रकाशित पुस्तके\nपुस्तकाचे नांव : गुलामीची १२ वर्षे\nलेखकाचे नांव : सॉंलोमन नॉरथप अनुवाद : जयंत कुलकर्णी\nकिंमत : 250 रु\nपृष्ठ संख्या : 193\nपहिली आवृत्ती : 6 जून 2019\nकादंबरी, नविन प्रकाशित पुस्तके\nकादंबरी, नविन प्रकाशित पुस्तके\nपुस्तकाचे नांव : पायखुटी\nलेखकाचे नांव : संजीव girase\nकिंमत : 200 रु\nपृष्ठ संख्या : 156\nपहिली आवृत्ती : 24 April 2019\nकादंबरी, नविन प्रकाशित पुस्तके\nकादंबरी, नविन प्रकाशित पुस्तके\nपुस्तकाचे नांव : दामोदरच्या तीरावर\nलेखकाचे नांव : अनंत जोशी\nकिंमत : 220 रु\nपृष्ठ संख्या : 176\nपहिली आवृत्ती : 16 जुलै 2019 (गुरुपौर्णिमा)\nनविन प्रकाशित पुस्तके, संत साहित्य\nअभंगवाणी श्री तुकयाची (१०१ अभंग)\nनविन प्रकाशित पुस्तके, संत साहित्य\nअभंगवाणी श्री तुकयाची (१०१ अभंग)\nपुस्तकाचे नांव : अभंगवाणी श्री तुकयाची (संत तुकारामांचे १०१ अभंग)\nलेखकाचे नांव : प्रा. डॉ. गणेश मालधुरे\nप्रकार : संत साहित्य\nकिंमत : 150 रु\nपृष्ठ संख्या : 138\nपहिली आवृत्ती : 6 एप्रिल 2019 (गुढीपाडवा)\nनविन प्रकाशित पुस्तके, नाटक-एकांकिका\nसमग्र प्रेमानंद गज्वी : नाटक खंड १\nनविन प्रकाशित पुस्तके, नाटक-एकांकिका\nसमग्र प्रेमानंद गज्वी : नाटक खंड १\nपुस्तकाचे नांव : समग्र प्रेमानंद गज्वी : नाटक खंड १\nलेखकाचे नांव : प्रेमानंद गज्वी\nकिंमत : 700 रु\nपृष्ठ संख्या : 549\nपहिली आवृत्ती : 22 फेब्रुवारी 2019 (99वे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन)\nकथासंग्रह, नविन प्रकाशित पुस्तके\nकथासंग्रह, नविन प्रकाशित पुस्तके\nपुस्तकाचे नांव : माणसं मरायची रांग\nलेखकाचे नांव : डॉ. सुधीर देवरे\nकिंमत : 200 रु\nपृष्ठ संख्या : 128\nपहिली आवृत्ती : 1 जानेवारी 2019\nचरित्र-आत्मचरित्र, नविन प्रकाशित पुस्तके\nचरित्र-आत्मचरित्र, नविन प्रकाशित पुस्तके\nपुस्तकाचे नांव : दंभस्फोट\nलेखकाचे नांव : डॉ. ना. भा. खरे अनुवाद : डॉ. श्री. प्र. कुलकर्णी\nकिंमत : 400 रु\nपृष्ठ संख्या : 308\nदुसरी आवृत्ती : 26 फेब्रुवारी 2019\nकादंबरी, नविन प्रकाशित पुस्तके\nपोस्ट बॉक्स नं. २०३ नालासोपारा\nकादंबरी, नविन प्रकाशित पुस्तके\nपोस्ट बॉक्स नं. २०३ नालासोपारा\nपुस्तकाचे नांव : पोस्ट बॉक्स नं. २०३ नालासोपारा\nलेखकाचे नांव : चित्रा मुद्गल\nअनुवाद : डॉ. वसुधा सहस्रबुद्धे, माधवी जोग\nकिंमत : 250 रु\nपृष्ठ संख्या : 208\nपहिली आवृत्ती : 8 फेब्रुवारी 2019\nकादंबरी, नविन प्रकाशित पुस्तके\nभृगुनन्दन : भगवान परशुराम की यशोगाथा\nकादंबरी, नविन प्रकाशित पुस्तके\nभृगुनन्दन : भगवान परशुराम की यशोगाथा\nकिताब का नाम : भृगुनन्दन : भगवान परशुराम की यशोगाथा (हिन्दी)\nलेखक का नाम : डॉ. भारती सुदामे\nमूल्य : 800 रु\nपृष्ठ संख्या : 768\nप्रथम संस्करण : 15 जनवरी 2019\nकथासंग्रह, नविन प्रकाशित पुस्तके\nमंटोच्या निवडक कथा भाग२\nकथासंग्रह, नविन प्रकाशित पुस्तके\nमंटोच्या निवडक कथा भाग२\nपुस्तकाचे नांव : मंटोच्या निवडक कथा भाग२\nलेखकाचे नांव : डॉ. वसुधा सहस्रबुद्धे\nकिंमत : 499 रु\nपृष्ठ संख्या : 402\nपहिली आवृत्ती : 18 जानेवारी 2019\nइंग्रजी पुस्तके, चरित्र-आत्मचरित्र, नविन प्रकाशित पुस्तके\nइंग्रजी पुस्तके, चरित्र-आत्मचरित्र, नविन प्रकाशित पुस्तके\nपुस्तकाचे नांव : Chakravyuha\nकिंमत : 250 रु\nपृष्ठ संख्या : 175\nपहिली आवृत्ती : December 2018\nचरित्र-आत्मचरित्र, नविन प्रकाशित पुस्तके\nचक्रव्यूह : एक अविस्मरणीय अनुभूती\nचरित्र-आत्मचरित्र, नविन प्रकाशित पुस्तके\nचक्रव्यूह : एक अविस्मरणीय अनुभूती\nपुस्तकाचे नांव : चक्रव्यूह : एक अविस्मरणीय अनुभूती\nलेखकाचे नांव : अमर वझलवार व डॉ. अनिरुद्ध वझलवार\nकिंमत : 250 रु\nपृष्ठ संख्या : 158\nपहिली आवृत्ती : डिसेंबर 2018\nनविन प्रकाशित पुस्तके, नाटक-एकांकिका\nनविन प्रकाशित पुस्तके, नाटक-एकांकिका\nपुस्तकाचे नांव : छावणी\nलेखकाचे नांव : प्रेमानंद गज्वी\nकिंमत : 150 रु\nपृष्ठ संख्या : 89\nपहिली आवृत्ती : 10 ऑक्टोबर 2018 (घटस्थापना)\nनविन प्रकाशित पुस्तके, संशोधन\nद थिएटर ऑफ द अॅॅब्सर्ड\nनविन प्रकाशित पुस्तके, संशोधन\nद थिएटर ऑफ द अॅॅब्सर���ड\nपुस्तकाचे नांव : द थिएटर ऑफ द अॅॅब्सर्ड\nलेखकाचे नांव : डॉ. सतीश पावडे\nकिंमत : 300 रु\nपृष्ठ संख्या : 153\nपहिली आवृत्ती : 2 सप्टेंबर 2018 (श्रीकृष्ण जयंती)\nकवितासंग्रह, नविन प्रकाशित पुस्तके\nकवितासंग्रह, नविन प्रकाशित पुस्तके\nपुस्तकाचे नांव : शुभवर्तमान\nलेखकाचे नांव : नारायण वासुदेव गोखले\nकिंमत : 120 रु\nपृष्ठ संख्या : 60\nपहिली आवृत्ती : 2018\nकवितासंग्रह, नविन प्रकाशित पुस्तके\nकवितासंग्रह, नविन प्रकाशित पुस्तके\nपुस्तकाचे नांव : आयुष्याच्या या वळणावर\nलेखकाचे नांव : दीपमाला कुबडे\nकिंमत : 175 रु\nपृष्ठ संख्या : 110\nपहिली आवृत्ती : 27 जुलै 2018 (गुरुपौर्णिमा)\nकादंबरी, नविन प्रकाशित पुस्तके\nकादंबरी, नविन प्रकाशित पुस्तके\nपुस्तकाचे नांव : गावाच्या तावडीतून सुटका\nलेखकाचे नांव : अशोक कौतिक कोळी\nकिंमत : 250 रु\nपृष्ठ संख्या : 180\nपहिली आवृत्ती : 25 जून 2018\nनविन प्रकाशित पुस्तके, साहित्य समीक्षा\nनविन प्रकाशित पुस्तके, साहित्य समीक्षा\nपुस्तकाचे नांव : नाट्यावलोकन\nलेखकाचे नांव : प्रा. डॉ. आरती कुलकर्णी व प्रा. डॉ. रेखा जगनाळे-मोतेवार\nकिंमत : 350 रु\nपृष्ठ संख्या : 193\nपहिली आवृत्ती : 27 जुलै 2018 (गुरुपौर्णिमा)\nनविन प्रकाशित पुस्तके (75)\nदीपशिखा कालिदास 440.00 ₹ 550.00 ₹\nचाफा लावीन तिथे, लाल\nश्रीदत्तमाहात्म्य (खंड १ व २ एकत्रीत)\nभृगुनंदन : भगवान परशुरामांची यशोगाथा\nकृष्णव्दैपायन महर्षी वेदव्यास by Kishor Deshpande\nकवी अनिल यांची संपूर्ण कविता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00246.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://bharat4india.com/search?areas%5B0%5D=tortags&searchword=%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2021-04-19T08:32:08Z", "digest": "sha1:WQJ6DQ57TDMRLPXBNNDNMZZKQFP7X4VC", "length": 9399, "nlines": 80, "source_domain": "bharat4india.com", "title": "शोधा", "raw_content": "\nकोरोनाचा भारतात पहिला बळी, देशात आत्तापर्यंत ७४ रुग्ण\nपुण्यात आणखी एक कोरोनाचा रुग्ण, राज्यात आकडा १५ वर. पिंपरी-चिंचवड मध्ये तीन जणांना लागण\nपुण्यात कोरोनाचे ९ रुग्ण, मुंबईत २ तर नागपूरमध्ये १ रुग्ण\nकोरोनामुळं कोंबड्याचा भाव उतरला.\nकोरोनामुळं मंत्र्‍यांचे विदोश दौरे रद्द\nकोरोना दिल्लीत महामारी म्हणून घोषित, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर\nजगभरातून भारतात येणाऱ्या पर्यंटकांचे व्हिसा १५ एप्रिलपर्यंत रद्द\nजगातील ११४ देशांत कोरोनाचा शिरकाव\nजगभरात कोरोनामुळं जवळपास ४ हजार नागरीकांचा मृत्यू, तर १२ लाख ६ हजार दोनशे जणांना कोरोनाची लागण\nमहत्वाच्य�� कामाशिवाय पुण्यात येऊ नका - जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन\nसर्व शब्द कुठलाही शब्द जसं लिहिलंय तसं\nक्रम:\t नवीन आधी जुने आधी लोकप्रिय क्रमवारीनुसार Category | दाखवा #\t 5 10 15 20 25 30 50 100 All\nयामध्ये शोधा: टॅग\t व्हिडिओ\t Blogs\nबाळासाहेब ठाकरे यांचा आज प्रथम स्मृतीदिन. त्यांचं पार्थिव जिथं अनंतात विलीन झालं, त्या मुंबईतल्या शिवाजी पार्कवरच त्यांच्या लाखो चाहत्यांची रिघ लागलीय. देशभरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांद्वारे त्यांना ...\n2. दुष्काळातही नदी भरली, हिरवाई तरारली\nनदी म्हणजे जीवन. दुथडी भरून वाहणाऱ्या नदीकाठानं हिरवीगार शिवारं डुलतात. समृद्धी, सुख, समाधानाची टवटवी सर्वत्र दिसते. पण हीच नदी उन्हाळ्यात आटते आणि शेताशिवारांवर दिसू लागते, दुष्काळाची काळी छाया. याचं ...\n3. खिचडी काही शिजंना\n... सुरू असणारी ही योजना आता निधीअभावी अडचणीत सापडल्याचं चित्र अमरावती जिल्ह्यात पाहायला मिळतंय. केंद्र सरकारनं राज्याला पैसे दिलेत. राज्य सरकारनंही जिल्हा परिषदांना निधीचं वाटप केलंय. पण योजनेत प्रत्यक्ष ...\n4. 'महानामा'वर अमरावतीत चर्चा\nसंतांचा आपण फक्त आध्यात्मिक, धार्मिक अंगांनीच विचार करतो. मात्र, संतांनी आपल्याला सामाजिक भान दिलं. संवाद साधण्यासाठी समृद्ध भाषा दिली. या संतांमध्ये नामदेवांचं स्थान अग्रगण्य आहे. नामदेवांचा सामाजिक, ...\n5. गावकऱ्यांनी बनवलं पाण्याचं 'बजेट'\nजिल्ह्यातील वरूड आणि मोर्शी हे तालुके म्हणजे संत्र्यांचं आगार संत्रा बागांच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांनी जमिनीला इतकी भोकं पाडून ठेवली, की बेसुमार पाणीउपशामुळं हा भाग ड्रायझोन म्हणून जाहीर झाला. आता राष्ट्रीय ...\n6. गरिबांच्या घोंगड्या पांघरून प्रशासन सुस्त\nअमरावती - रमाई आवास योजनेंतर्गत अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांतील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना देण्यासाठी ब्लँकेट, चादरी आल्यात. परंतु अमरावती जिल्हा परिषदेला आठ महिने झाले तरी त्यांचं वाटप करायला वेळ ...\n7. जगभरातील 35 प्रजातींचं होतंय संगोपन\nअमरावती - वन विभागाच्या माध्यमातून वनांची काळजी घेण्यासोबतच चांगल्या प्रतीची रोपं तयार करून त्याचं रोपणही जातं. अमरावतीच्या वडाळी रोपवाटिकेतही असंच काम चालतं. इथं बांबूच्या जगभरातील सुमारे 35 प्रजातींचं ...\n8. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुलं वाऱ्यावर\nअमरावती - सरकारच्या महिला व बालविकास ���िभागाच्या बालसंगोपन योजनेमार्फत अनाथ, विभक्त पती-पत्नीच्या अपत्यांना अनुदान मिळतं. मात्र आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची लेकरं त्यापासून वंचितच आहेत. सरकारी योजनांपासून ...\n9. एलबीटीमुळं आवक मंदावली, अडत्यांचं आंदोलन\nअमरावती - विदर्भाचे एक आर्थिक केंद्र असलेला येथील सोयाबीन बाजार स्थानिक संस्था कराच्या (एल.बी.टी.) फेऱ्यात सापडलाय. महानगरपालिकेनं एलबीटीच्या अंमलबजावणीसाठी हालचाली सुरु केल्या आहेत. कृषी उत्पन्न बाजार ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://bharat4india.com/search?searchword=%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%9F", "date_download": "2021-04-19T10:18:04Z", "digest": "sha1:RBFNROE7726JSWBJVKCEGKEPKG4SYTWA", "length": 17482, "nlines": 139, "source_domain": "bharat4india.com", "title": "शोधा", "raw_content": "\nकोरोनाचा भारतात पहिला बळी, देशात आत्तापर्यंत ७४ रुग्ण\nपुण्यात आणखी एक कोरोनाचा रुग्ण, राज्यात आकडा १५ वर. पिंपरी-चिंचवड मध्ये तीन जणांना लागण\nपुण्यात कोरोनाचे ९ रुग्ण, मुंबईत २ तर नागपूरमध्ये १ रुग्ण\nकोरोनामुळं कोंबड्याचा भाव उतरला.\nकोरोनामुळं मंत्र्‍यांचे विदोश दौरे रद्द\nकोरोना दिल्लीत महामारी म्हणून घोषित, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर\nजगभरातून भारतात येणाऱ्या पर्यंटकांचे व्हिसा १५ एप्रिलपर्यंत रद्द\nजगातील ११४ देशांत कोरोनाचा शिरकाव\nजगभरात कोरोनामुळं जवळपास ४ हजार नागरीकांचा मृत्यू, तर १२ लाख ६ हजार दोनशे जणांना कोरोनाची लागण\nमहत्वाच्या कामाशिवाय पुण्यात येऊ नका - जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन\nसर्व शब्द कुठलाही शब्द जसं लिहिलंय तसं\nक्रम:\t नवीन आधी जुने आधी लोकप्रिय क्रमवारीनुसार Category Page 1 of 2\t| दाखवा #\t 5 10 15 20 25 30 50 100 All\nयामध्ये शोधा: टॅग\t व्हिडिओ\t Blogs\n1. धान्य खरेदी-विक्रीची सातारी तऱ्हा\n... पाणलोट उपक्रमाचा फायदा घेतला, तसंच पाऊस पडला असतानादेखील ज्वारी, गहू पिकं घेतली. आता ही धान्यं ग्राहकांना उपलब्ध झालीत, अशी माहिती कृषी अधीक्षक विकास पाटील यांनी दिली. लोकवन गहू आणि दुर्मिळ ...\n2. दुष्काळातही हिवरे गाव हिरवंगार\n... सरकारकडून मिळालेल्या दुष्काळ निधीचं काटेकोर आणि अचूक नियोजन केलंय. पाणलोट क्षेत्राचा विकास करण्याबरोबरच गावाचा विकास या निधीतून कसा करायचा याचंही योग्य नियोजन केलंय. यासाठी आवश्यक असलेला सहकाराचा हात इथल्या ...\n3. आवाज उठू लागला...फ्लेमिंगोंसाठी\n... आता फ्लेमिंगोशी मैत्री होत असल्याची प्रचीती इ���ल्या गर्दीवरून येते. मुंबईसह राज्यातील चिखलाची मैदानं, खारफुटी आणि खाड्या, तळी, धरणांचं पाणलोट क्षेत्र, आदी महत्त्वपूर्ण फ्लेमिंगोंच्या अधिवासाची ठिकाणं त्यांच्यासाठी ...\n4. दुष्काळातही हिरवंगार 'कडवंची'\n... कृषी विज्ञान केंद्राच्या सहकार्यानं एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम राबवला आणि गावाचा कायापालट झाला. जल, जंगल, जनावरं, जमीन आणि जन म्हणजे लोकसहभाग या सर्वांची योग्य सांगड घातल्यानंतरच खऱ्या अर्थानं पाणलोट ...\n5. शेतीविषयक संशोधन बांधापर्यंत पोहोचवा\n... आंबा उत्पादन तंत्रज्ञानाला भेट मान्यवरांनी विद्यापीठाच्या नर्सरी, फळप्रक्रिया, उच्चतंत्र शेती प्रकल्प, वाईन निर्मिती प्रकल्प, अवजारे उद्यान, ऊर्जा उद्यान, पाणलोट उद्यान, नारळ आणि काजूप्रक्रिया ...\n6. कृषीचं स्वतंत्र बजेट हवं\n... तुलनेत तब्बल 22 टक्क्यांनी वाढवून ते 27 हजार 49 कोटी एवढं करण्यात आलंय. कृषी संशोधन, कृषी विकास, अन्नसुरक्षा, कृषी कर्ज, जैवतंत्रज्ञान, पाणलोट क्षेत्र विकास यांसाठीही भरीव तरतूद करण्यात आलीय. राज्य सरकारनं ...\n7. बजेटमध्ये शेती पिकू लागली\n... आले आहेत. नावीन्यपूर्ण संशोधनाला यामुळं चालना मिळेल. पीक पध्दतीत बदल करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिलं जाईल. पाणलोट विकासासाठी भरीव तरतूद एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रमासाठी 5,387 कोटींची ...\n8. ...आणि खडकालाही फुटला पाझर\n... घेऊ शकतात. त्याचं उदाहरण घालून दिलंय, भुईंज इथल्या किसनवीर सहकारी साखर कारखान्यानं. साकारली तीन शेततळी पाणलोट कार्यक्रमासाठी सरकार पुढाकार घेतंय. सरकारच्या या कार्यक्रमानुसार त्याचा पाठपुरावा ...\n9. माळरानावरची 'वॉटर बँक'\n... सध्याच्या दुष्काळी परिस्थितीतही ही बँक पाण्यानं तुडुंब भरलेली आहे. पाणलोट क्षेत्राच्या माध्यमातून प्रत्येक थेंब जमिनीमध्ये मुरतो. त्यामुळं विहिरीच्या पाण्याची पातळी वाढते. हे वाढलेलं पाणी आणि पावसाळ्यामध्ये ...\n10. 'टीस'चं जलसाक्षरतेचं मॉडेल\n... एक मोठी सामाजिक शैक्षणिक संस्था उभारण्याचं काम हाती घेण्यात आलं. मात्र, हिंमत न हरता पाण्याचं योग्य व्यवस्थापन करत प्रा. राम राठोड यांच्यासारख्या अनेक कर्तव्यनिष्ठ शिक्षकांनी पाणलोट विकासाचं मॉडेल तिथं ...\n11. प्रा. ढोबळे सरांनी घेतला तरुणाईचा क्लास\n... गेलो, यामुळं राज्यात 66 अतिउपसा क्षेत्रं निर्माण झाली आहेत. पाणलोट क्षेत्र विकास अवेळी पडणारा पाऊस, कमी पर्जन्यमान यामुळं वॉटर टेबल खाली गेलं आहे. शासनाच्या पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमाचा लाभ सर्व ...\n12. पाण्याचा जागर होणार बांधा-बांधापर्यंत\n... येथील युवकांनी 'पाणी अडवा, पाणी जिरवा' हे अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी मदत करावी. या युवकांनी ग्रामीण भागात जाऊन पाण्याचा काटकसरीनं कसा वापर करावा, छतावरील पावसाचं पाणी साठवून ते कसं वापरात आणावं. पाणलोट ...\n13. पाण्यासाठी सतर्क राहा\n... तर पाणलोट क्षेत्राचा विकास करणं गरजेचं बनलंय. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात पडलेल्या पावसावरही सगळ्यांची तहान भागवली जाऊ शकते. पावसाच पाणी अडवलं, जिरवलं आणि मुरवून माथा ते पायथा या सिद्धांतानुसार कार्यप्रणाली ...\n14. पाणी जपून वापरा\n... ठळक मुद्दे खालीलप्रमाणं... एकात्मिक पाणलोट विकास कार्यक्रम प्रभावीपणं राबवा यंदाचा दुष्काळ हा 1972च्या दुष्काळापेक्षाही अधिक गंभीर आहे. त्यावेळी अन्नधान्याची टंचाई होती. आता अन्नधान्याचा साठा मुबलक ...\n15. 'पाणलोट विकास' गावोगावी\n... उपाय म्हणून महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग या नवीन वर्षात 'पाणलोट विकास' कार्यक्रमावर अधिक भर देणार आहे. पिक पद्धतीवर मार्गदर्शन सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी पिक पध्दतीत आवश्यक ...\n16. खेळता खेळता टाकीत भरलं जातंय पाणी\n... पण त्यांची पाळमुळं झेडपीच्या शाळेत रुजलेली, त्यामुळं शाळा घडवायची ती हीच, हाच गावकऱ्यांचाही ध्यास. मग गावात त्यांनी पाणलोट क्षेत्र विकास घडवला. आता शाळाही जलसाक्षर करू, स्वयंपूर्ण करू, असा सगळ्यांनाच विश्वास ...\n17. दुष्काळी माणमध्ये साकारतंय राज्यातील पहिलं पाणलोट मॅाडेल\n... राज्यातील पहिलं पाणलोटचं मॅाडेल माण तालुक्यातील बिदाल इथं साकारतंय.कृषी विभागांतर्गत एकात्मिक पडिक जमीन विकास योजना डिसेंबरअखेर बंद होत आहे. यापुढं 2020 सालापर्यंत वसुंधरा पाणलोट विकास कार्यक्रम आणि नरेगा ...\n18. अंबरनाथमध्ये मनसेचा मोर्चा\n... पू्र्ण न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेचे ठाणे जिल्हा संपर्कप्रमुख सुधीर जाधव यांनी दिला. मागण्या पूर्वेकडील स्मशानभूमीची जागा पालिकेच्या ताब्यात मिळावी, चिखलोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू ...\n19. दुष्काळी विहिरींना फुटले पाझर\n... बंधारा प्रकल्प' एक आदर्श मॉडेल बनू्न पुढं येतोय. सरकारचा पाणलोट विकास कार्यक्रम नेहमीप्रमाणं सुरु आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी राज्यातील 15 तालुक्यांसाठी खास 15 कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं. त्याअंतर्गत ...\n20. ज्येष्ठ जलतज्ज्ञ माधवराव चितळे यांची अपेक्षा\n... येईल, पाणी जिरवून भूजल पातळी कशी वाढवता येईल, तसंच पाणलोट क्षेत्राचा विकास कसा करता येईल, यावर इथून पुढं लक्ष केंद्रित करावं लागेलं, असंही त्यांनी सांगितलं. ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mumbaipuneonline.com/index.php/construction-articles-and-updates-of-mumbai-and-pune-/158", "date_download": "2021-04-19T09:13:47Z", "digest": "sha1:CUF4KDUC2WX7SID455F5SO6K5SW7QTGJ", "length": 9663, "nlines": 177, "source_domain": "mumbaipuneonline.com", "title": "आठवणींच्या आधी येते...खेडयामधले घर कौलारू घर कौलारू...", "raw_content": "\nब्युटी पार्लर्स, ब्रायडल मेकप\nवास्तुशास्त्र, फेंग शुई तज्ञ\nइन्वेस्टमेंट आणि इंशुरन्स कन्सलटंट\nम्युच्युअल फंड ,टॅक्स कन्सलटंट आणि सीए\nकोचिंग क्लासेस, टेस्ट सिरीस शाळा\nकोचिंग क्लासेस, टेस्ट सिरीस कॉलेज\nभाडेतत्वावर कार आणि बस\nजीम्स, हेल्थ केअर सेंटर,वेट लॉस\nब्लड बँक्स , ऑक्सिजन सर्विस,महत्वाचे नं.\nमेडीकल स्टोर्स , पॅथोलोजी लॅब्स , मेडीकल सेन्टर्स\nसिनेमा / नाटक रिव्यू\nआठवणींच्या आधी येते...खेडयामधले घर कौलारू घर कौलारू...\nबदलते घरकुल मुंबईचे .....\nघर हे दोघांचं असतं\nते दोघांनीच सावरायच असतं,\nमाणूस हा एखादया पक्षापेक्षा काही वेगळा नाही, ही पाखरं दिवसभर आकाशात उंच भरारी घेतात, यथेच्छ भिरभिरतात पण संध्याकाळ झाली की घरटयाकडे परतू लागतात.\nमाणसांचही काही वेगळ नाही, दिवसभराच्या कष्टांनंतर हा क्षीण दूर करण्यासाठी एखादया मायेच्या पदराआड जावं आणि आपल्या सगळ्या कष्टांच निवारण व्हावं अस प्रत्येकालाच वाटतं आणि पावलं आपोआपच आपल्या घराकडे वळू लागतात. आणि मग उंबरठा ओलांडला की सगळ्या चिंता, दु:ख बाहेर ठेवून एका प्रसन्न वास्तूत आपण प्रवेश करतो.\nअगदी लहान बाळ असो वा 80-90 वर्षाचे वृध्द प्रत्येकालाच आपल्या घरकुलाची ओढ मात्र कायम असते.\nआठवणींच्या आधी येते...खेडयामधले घर कौलारू घर कौलारू...\nया ओळी ऐकून कोणालाही आपल्या गावच घर आठवेल, अहो आपली आजची ही प्रगत मुंबई दिसतेय तिचा जन्मही एका चिमुरडया खेडयाप्रमाणे असणार्‍या नगरातून झाला आहे. ही मुंबई नगरी एका मोठया स्थित्यंतरातून जात आहे. कौलारू घरं, वाडया, छोटया इमारती जाऊन इथे उंच उंच मनोरे उभे रहात आहेत. अगदी मराठमोळी असणारी मुंबई इतर सर्वांना समावून इंदधनूप्रमाणे सप्तरंगी झाली आहे. याच मराठमोळ्या संस्कृतीत इतर भाषा आणि संस्कृतीनींही आपल्या छटा मिसळल्या आहेत.\nघर म्हटलं की घर-बांधणी, घर - खरेदी, घराची सजावट एवढचं नव्हे तर ज्योतिषशास्त्र, वास्तूशास्त्र दृष्टया सामानाची मांडणी हे सर्व मुद्दे डोळ्यासमोर येतात. पण कधी कधी काही माहिती अभावी प्रत्यक्षात स्वप्नातलं घर उतरवताना आपली दमछाक होते.\nम्हणूनच काही गोष्टी ज्या अशा वेळी अत्यंत उपयुक्त ठरू शकतात अशा सर्व गोष्टींची माहिती या सेक्शनमध्ये आपल्यासाठी देण्याचा प्रयत्न केला आहे.\nमहागाई कितीही वाढो मग भले \" घर पहावं बांधून\" या म्हणीप्रमाणे दमछाक का होईना, स्वप्नातल घर सत्यात उतरवायच हा मुंबईकरांचा हट्ट मात्र अबाधितचं\nम्हणूनच तर या प्रक्रियेत आमचा थोडा तरी हातभार लागावा, या इच्छेनेच या सेकशन मधून वेगवेगळ्या पैलूंवर प्रकाश पाडण्याची जबाबदारी आम्ही घेतली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/chapati-and-rice-also-reduces-weight-find-out-which-of-the-two-is-healthy/", "date_download": "2021-04-19T09:17:10Z", "digest": "sha1:YHYKQZN5WETH2QTCQFDQSZHNUUAQBTB6", "length": 14141, "nlines": 88, "source_domain": "arogyanama.com", "title": "chapati and rice also reduces weight|चपाती आणि भात खाल्ल्याने देखील कमी होते वजन", "raw_content": "\nचपाती आणि भात खाल्ल्याने देखील कमी होते वजन जाणून घ्या दोन्हींपैकी कोणतं ‘हेल्दी’\nin Food, माझं आराेग्य\nआरोग्यनामा ऑनलाईन- जेव्हा जेव्हा वजन कमी(chapati) करण्याबाबत विचार केला जातो, तेव्हा न्यूट्रिशनिस्टपासून ते डायटिशियनपर्यंत प्रत्येकजण कमी कार्बोहायड्रेट खाण्याची शिफारस करतो. असे मानले जाते की लो कार्ब खाल्ल्याने वजन कमी होते, अश्या प्रकरणात वजन कमी करण्यासाठी चपाती(chapati) आणि भात सर्वात पहिले खाणे सोडतो. परंतु बहुतेक लोक जेवताना फक्त चपाती आणि भात खातात, चपाती व भाताशिवाय जेवण अपूर्ण वाटते. अशा परिस्थितीत डायटिंग करणार्यांना चपाती आणि भात सोडणे कठीण होते. पण तुम्ही जाणून हैराण व्हाल कि, चपाती आणि भात खाल्ल्यानंतरही तुमचे वजन कमी होऊ शकते हे.\nबर्‍याच संशोधनातून समोर आले आहे कि, चपाती आणि भात वजन कमी करण्यास उपयुक्त ठरत आहे. दरम्यान, चपाती आणि भातामध्ये कार्बोहायड्रेट्स असतात जे शरीरात जातात आणि ग्लूकोजमध्ये रुपांतर करतात आणि हे ग्लुकोज आपल्याला ऊर्जा देते. म्हणूनच थोडी चपाती आणि भात खाणे महत्वाचे आहे. ���ा व्यतिरिक्त, चपाती आणि भातात प्रथिने इतर जीवनसत्त्वे, मिनरल्स असतात, जे निरोगी शरीरासाठी आवश्यक आहेत. जर चपाती आणि भात योग्य प्रमाणात खाल्ले तर वजन कमी होते.\nएका चपातीमध्ये न्यूट्रिशन :\nसामान्यत: एका चपातीत सुमारे 100 कॅलरीज असतात. हे खरे आहे की चपातीत सर्वाधिक कार्बोहायड्रेट असते. एका चपातीत 60 ते 70 टक्के कर्बोदकेच असतात परंतु कार्ब व्यतिरिक्त चपातीमध्ये प्रथिने, चरबी, जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील असतात. चपातीमध्ये सुमारे 20 ते 22 टक्के चरबी आणि 10% प्रथिने असतात. चपातीमध्ये सोडियम सारखे खनिज पदार्थही असतात. एकंदरीत, चपाती हे एक आरोग्यदायी अन्न आहे आणि हे आपल्या नित्य अन्नाचा एक भाग आहे, म्हणून योग्य प्रमाणात चपाती खाल्ल्याने वजन वाढत नाही तर घटते. आणि चांगल्या परिणामासाठी, संपूर्ण गहू, गव्हाचा कोंडा किंवा मल्टीग्रेन पिठाची चपाती खा. अशा प्रकारे, चपातीमध्ये जास्त फायबर असते जे पचन योग्य ठेवते.\nएक वाटी तांदळाची न्यूट्रिशन व्हॅल्यू\nदेशातील बर्‍याच राज्यांत भात हा अन्नाचा एक महत्त्वाचा भाग आहे, अशा परिस्थितीत डायटिंगसाठी मुख्य खाणे सोडून देणे कठीण आहे. परंतु जर योग्य प्रमाणात भात खाल्ला तर तुम्ही भात न सोडता वजन कमी करू शकता. भात निरोगी अन्नात समाविष्ट असतो आणि शरीराला ऊर्जा देण्याचे काम करतो. भात हे कर्बोदकांमधे मुख्य स्त्रोत आहे आणि एक वाटी भातात सुमारे 150 कॅलरीज असतात, त्यातील 80% कर्बोदकांमधे आणि उर्वरित चरबी आणि प्रथिने असतात. जर तुम्हाला भाताची आवड असेल आणि वजन कमी करायचं असेल तर अन्नात पांढर्‍याऐवजी ब्राऊन राईस घाला. ब्राऊन राईस आरोग्यासाठी एक चांगला पर्याय आहे. पांढऱ्या तांदळामध्ये नसलेले जीवनसत्व आणि खनिज तपकिरी तांदूळात असतात, म्हणून तपकिरी तांदूळ अधिक निरोगी मानला जातो. कर्बोदकांव्यतिरिक्त तपकिरी तांदळामध्ये मॅग्नेशियम, फॉस्फरस, मॅंगनीज आणि सेलेनियम सारख्या आवश्यक खनिज पदार्थ असतात.\nवजन कमी करण्यासाठी चपाती खावी कि भात \nभात आणि चपातीचे पौष्टिक मूल्य जवळजवळ सारखेच आहे, म्हणून आपल्या आहारात आपल्याला जे आवडेल ते जोडा. भात आणि चपाती दोन्ही कार्बोहायड्रेटने समृद्ध आहेत. परंतु चपातीपेक्षा जास्त कार्ब्स तांदळामध्ये असतात, म्हणून भात खाल्ल्याने पोट लवकर भरते. पण स्टार्चमुळे ते लवकर पचते आणि ते खाल्ल्यानंतर भूक ���ेखील पटकन लागते. दुसरीकडे चपातीमध्ये तांदळापेक्षा जास्त प्रथिने आणि फायबर असतात, ज्यामुळे पोट बर्‍याच वेळेपर्यंत भरलेले राहते. पांढ्या तांदळापेक्षा चपातीत पोटॅशियम आणि फॉस्फरस सारखे खनिज पदार्थ असतात. तांदळामध्ये कॅल्शियम आणि सोडियम नसतात, तर ते ब्रेडमध्ये अल्प प्रमाणात असते. ब्रेड आणि तांदूळात लोह जवळजवळ सारखेच असते आणि दोन्हीचा ग्लाइसिन इंडेक्स देखील समान असतो ज्यामुळे साखर आणि रक्तदाब नियमित होतो. दोहोंच्या पौष्टिक मूल्यांवर अवलंबून, थोडीशी वॅटज चपातीपेक्षा जास्त असते, म्हणून जर आपल्याला वजन कमी करण्यासाठी चपाती आणि भातामध्ये एखादा पर्याय निवडायचा असेल तर, चपाती हा एक चांगला पर्याय आहे.\nटीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.\nकाही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.\nBenefits Of Black Pepper : लठ्ठपणा कमी करण्यापासून हृदयारोगापर्यंत उपचार करते काळीमिरी\nआले खाण्याचे अनेक फायदे, मात्र बाजारात चांगलं आदरक कसं खरेदी करायचं \nआले खाण्याचे अनेक फायदे, मात्र बाजारात चांगलं आदरक कसं खरेदी करायचं \nCoronavirus Symptoms : तुम्हाला कोरोना होऊन तर गेला नाही ना ‘हे’ फक्त ‘या’ 5 लक्षणांवरून ओळखा, जाणून घ्या\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम - देशात या वर्षीही कोरोना विषाणूने हाहाकार केला आहे. तर गेल्या काही दिवसात दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या तब्बल...\nडायबिटीज पेशंटने दररोज दूधात मिसळून प्यावी ‘ही’ गोष्ट, कंट्रोलमध्ये राहील ब्लड-शुगरचं प्रमाण\nWeight Loss : वाढलेले वजन कमी करण्यासाठी खा चने, आपोआप कमी होईल शरीरातील चरबी, होतील ‘हे’ 5 फायदे\n‘या’ 5 गोष्टींचा एक तुकडा देखील आरोग्यासाठी धोकादायक, पाडू शकतं आजारी; जाणून घ्या\nउन्हाळ्यात आवश्य प्या सत्तूचे सरबत, डिहायड्रेशन कंट्रोल करण्यासह ताबडतोब बूस्ट करतो एनर्जी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/money/state-bank-of-india-to-provide-cheque-book-at-any-address-to-customers-gh-498245.html", "date_download": "2021-04-19T10:05:46Z", "digest": "sha1:FREW5YQAFZJHVZ5XGI5HH2FQRFJCNDXY", "length": 18527, "nlines": 150, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "SBI च्या ग्राहकांसाठी नवी सुविधा, चेकबुकसाठी बँक देत आहे ही खास सेवा State Bank Of India to provide Cheque book at any address to customers gh | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nIPL 2021 : आयपीएलमधून बाहेर झालेल्या बेन स्टोक्सचा गावसकरांवर निशाणा\nपोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करुन मिळवा मोठा फायदा, 5.8 टक्के आहे व्याजदर\nLIVE : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी भारत दौरा पुढे ढकलला\nअनुभवी धोनीच्या टीमचा आज युवा सॅमसनच्या संघाची सामना, 'ही' असेल Playing11\nLIVE : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी भारत दौरा पुढे ढकलला\nइंजेक्शन नाही...अल्कोहोलनं होईल फायदा, महिलेचा तर्क; दिल्लीत दारुसाठी रांगा\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\n ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या कोरोनाबाधित महिलेवर बलात्काराचा प्रयत्न\nपाहा शाहिद कपूरच्या चिमुकलीची फोटोग्राफी; फोटो पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क\nप्राची देसाईवर झाली होती जबरदस्ती; सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव\n‘हे 3 उपाय करा, कोरोना आसपासही फिरकणार नाही’; इशा देओलनं केला दावा\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\nIPL 2021 : आयपीएलमधून बाहेर झालेल्या बेन स्टोक्सचा गावसकरांवर निशाणा\nअनुभवी धोनीच्या टीमचा आज युवा सॅमसनच्या संघाची सामना, 'ही' असेल Playing11\nIPL 2021:'या' कारणामुळे डीव्हिलियर्सवर नाराज होता मॅक्सवेल, पाहा VIDEO\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nपोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करुन मिळवा मोठा फायदा, 5.8 टक्के आहे व्याजदर\nGold Price Today: सोन्याच्या किमतीत वाढ तर चांदीचे दर घसरले, तपासा आजचे भाव\nपोस्ट ऑफिसच्या सेव्हिंग अकाऊंटमध्ये किमान बॅलन्सची मर्यादा किती\nमोबाईलमध्ये सेव्ह असतील 'या' गोष्टी तर खातं होऊ शकतं रिकामं, SBI नं केलं सावध\nCheese प्रेमींचा 'किंग':आतापर्यंत खाल्लं 7,280 किलो चीज, तरीही आहेत 8 पॅक अ‍ॅब्ज\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\n ‘हे’ घरगुती उपाय ठरतील उपयुक्त\nउपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळला आहात चैत्र नवरात्रीमध्ये बनवा काहीतरी नवीन\nExplained: कोरोना रुग्णांवर कसं काम करतं व्हेंटिलेटर\nExplained: मॉडर्ना कंपनीला भारताला का द्यायची नाही आहे लस Pfizer ने ठेवली ही अट\nजाणून घ्या;रस्त्याच्या कडेला असणाऱ्या माइलस्ट��नच्या वेगवेगळ्या रंगांचा अर्थ काय\nExplainer : कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला नाही तर काय होईल\nइंजेक्शन नाही...अल्कोहोलनं होईल फायदा, महिलेचा तर्क; दिल्लीत दारुसाठी रांगा\nराज्यात लवकरच कडक लॉकडाऊन; मुख्यमंत्री घेणार निर्णय, वडेट्टीवारांचे संकेत\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\nराज्यात कोरोनाचं रौद्र रुप प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला जातोय एका रुग्णाचा जीव\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘परवानगीशिवाय जान कुमारनं मला किस केलं’; निक्की तांबोळीचा धक्कादायक आरोप\n‘हॉट दिसणं केव्हा थांबवशील’; श्वेताचा Bold Look पाहून सेलिब्रिटीही झाले अवाक\nही मराठमोळी अभिनेत्री 100 रुपयांसाठी करायची पेट्रोल पंपावर काम\n विमानतळावर दिसला भला मोठा साप, प्रवाशांची उडाली घाबरगुंडी, पाहा VIDEO\nVIDEO: निवडणूकीचा प्रचार करण्यास दिला नकार; दलित युवकाला चाटायला लावली थुंकी\nमेडिकल कॉलेजमधील Dance Videoच्या वादाला विद्यार्थ्यांकडून उत्तर, बनवला नवा VIDEO\nवर्कआऊट करताना जान्हवी कपूरला आठवली 'शीला की जवानी'; VIDEO पाहून नाही आवरणार हसू\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nलहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\n'या' देशात बेडकांसाठी करतात वाहतूक बंद, जाणून घ्या सविस्तर\nSBI च्या ग्राहकांसाठी नवी सुविधा, चेकबुकसाठी बँक देत आहे ही खास सेवा\nIPL 2021 : आयपीएलमधून बाहेर झालेल्या बेन स्टोक्सचा गावसकरांवर निशाणा\nLIVE : कोरोनाचा हाहाकार, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी भारत दौरा पुढे ढकलला\nIPL 2021, CSK vs RR : अनुभवी धोनीच्या टीमचा आज युवा सॅमसनच्या संघाशी सामना, 'ही' असेल Playing11\nपाहा शाहिद कपूरच्या चिमुकलीची फोटोग्राफी; फोटो पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क\nIPL 2021:'या' कारणामुळे डीव्हिलियर्सवर नाराज होता मॅक्सवेल, पाहा VIDEO\nSBI च्या ग्राहकांसाठी नवी सुविधा, चेकबुकसाठी बँक देत आहे ही खास सेवा\nभारतातली सगळ्यात मोठी बँक असलेल्या SBI ने ग्राहकांसाठी नवीन सुविधा सुरू केली आहे. या नवीन सुविधेअंतर्गत ग्राहक आता हव्या त्या पत्त्यावर आपले चेकबुक मागवू शकतात.\nमुंबई, 20 नोव्हेंबर : भारतातली सगळ्यात मोठी बँक असलेल्या SBI ने ग्राहकांसाठी नवीन सुविधा सुरू केली आहे. या नवीन सुविधेअंतर्गत ग्राहक आता हव्या त्या पत्त्यावर आपले चेकबुक मागवू शकतात. आतापर्यंत बँकेत रजिस्टर्ड असलेल्या पत्त्यावरच बँक चेकबुक मिळत होते. पण आता कोणत्याही पत्त्यावर चेकबुक मागविण्याची सवलत ग्राहकांना दिली असून त्यांना बँकेत जाण्याची देखील आवश्यकता नाही. तुम्ही घरी बसून हे चेकबुक मागवू शकता.\nया पद्धतीने मागवू शकता चेकबुक\n1)कोणत्याही पत्त्यावर चेकबुक मागविण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी इंटरनेट बँकिंगसाठी लॉगइन करावे लागणार आहे.\n2)इंटरनेट बँकिंगवर लॉगइन केल्यानंतर रिक्वेस्ट अँड एन्क्वायरी ऑप्शन वर क्लिक करावे लागेल.\n3) याठिकाणी तुम्हाला चेकबुकसाठी रिक्वेस्ट हा पर्याय येईल. त्यावर क्लिक करा.\n4) या ठिकाणी क्लिक केल्यानंतर एक फॉर्म उघडला जाईल. यामध्ये तुम्हाला अकाउंट नंबर आणि इतर माहिती भरायची आहे.\n5)सर्व माहिती भरल्यानंतर आणखी एक पेज ओपन होईल, या ठिकाणी तुम्हाला पत्ता आणि तुमचे नाव भरावे लागेल.\n6) ज्या ठिकाणी तुम्हाला चेकबुक मागवायचे आहे त्या ठिकाणचा पत्ता टाकायचा आहे. त्यानंतर सबमिट या पर्यायावर क्लिक करून फॉर्म सबमिट करायचा आहे.\nयाआधी कोरोनाचे संकट लक्षात घेऊन बँकेने एटीएमच्या संदर्भात देखील नवीन सुविधा उपलब्ध करून दिली होती. यामध्ये बँकेने डोअरस्टेप एटीएम सर्व्हिस उपलब्ध करून दिली होती. यामध्ये तुम्हाला पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये जाण्याची गरज भासणार नाही. एका फोन कॉलवर एटीएम तुमच्या दारात येईल. व्हाट्सअप किंवा मोबाईल कॉल करून तुम्हाला हव्या त्या ठिकाणी तुम्ही मोबाईल एटीएमला बोलवू शकता.\nयासाठी एसबीआयने दोन मोबाईल क्रमांक जारी केले आहेत. 7052911911 आणि 7760529264 या दोन क्रमांकावर तुम्ही फोन करून किंवा व्हाट्सअप करून हे एटीएम तुमच्या घरी बोलवू शकता. सध्या बँकेने ही सेवा उत्तर प्रदेशच्या लखनौमध्ये सुरु केली आहे.\nIPL 2021 : आयपीएलमधून बाहेर झालेल्या बेन स्टोक्सचा गावसकरांवर निशाणा\nपोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करुन मिळवा मोठा फायदा, 5.8 टक्के आहे व्याजदर\nLIVE : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी भारत दौरा पुढे ढकलला\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\nअवघ्या महिनाभरातच अमरावतीने कसं मिळवलं कोरोनावर निय���त्रण\nCorona: भारतानं ब्राझीललाही टाकलं मागे, देशात 12 लाखाहून अधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण\nडायबेटिज आणि बीपी पेशंटसाठी उत्तम आहे जांभूळ; होतो असा फायदा\nउसेन बोल्टचा RCB ला खास संदेश विराट, डीव्हिलिर्यसनं दिली 'ही' प्रतिक्रिया\nभज्जी-श्रीसंतपासून ते अनुष्का-गावसकरपर्यंत, IPL मधले 5 मोठे वाद\nहा पदार्थ खायचा की प्यायचा वेगाने प्रसिद्ध होतेय 'Deep-Fried Water' नावाची डिश\n‘लग्न झालेल्या पुरुषासाठी वेडं होणं काय असतं’; रेखा यांच्या उत्तरानं माजवली खळबळ\nकोरोना लस घेताना लहान मुलाप्रमाणे रडला अभिनेता Ram Kapoor,व्हायरल होतोय हा VIDEO\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00247.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://bharat4india.com/search?areas%5B0%5D=tortags&searchword=chiplun", "date_download": "2021-04-19T09:27:08Z", "digest": "sha1:D5ULUCHJAZO4NMLJYCZW2WZ4MWAUMV6S", "length": 7221, "nlines": 71, "source_domain": "bharat4india.com", "title": "शोधा", "raw_content": "\nकोरोनाचा भारतात पहिला बळी, देशात आत्तापर्यंत ७४ रुग्ण\nपुण्यात आणखी एक कोरोनाचा रुग्ण, राज्यात आकडा १५ वर. पिंपरी-चिंचवड मध्ये तीन जणांना लागण\nपुण्यात कोरोनाचे ९ रुग्ण, मुंबईत २ तर नागपूरमध्ये १ रुग्ण\nकोरोनामुळं कोंबड्याचा भाव उतरला.\nकोरोनामुळं मंत्र्‍यांचे विदोश दौरे रद्द\nकोरोना दिल्लीत महामारी म्हणून घोषित, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर\nजगभरातून भारतात येणाऱ्या पर्यंटकांचे व्हिसा १५ एप्रिलपर्यंत रद्द\nजगातील ११४ देशांत कोरोनाचा शिरकाव\nजगभरात कोरोनामुळं जवळपास ४ हजार नागरीकांचा मृत्यू, तर १२ लाख ६ हजार दोनशे जणांना कोरोनाची लागण\nमहत्वाच्या कामाशिवाय पुण्यात येऊ नका - जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन\nसर्व शब्द कुठलाही शब्द जसं लिहिलंय तसं\nक्रम:\t नवीन आधी जुने आधी लोकप्रिय क्रमवारीनुसार Category | दाखवा #\t 5 10 15 20 25 30 50 100 All\nयामध्ये शोधा: टॅग\t व्हिडिओ\t Blogs\n86 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात मेरी माता स्कूलच्या विद्या्र्थ्यांनी सादर केलेल्या संचलनाचा व्हिडिओ पाठवलाय संदेश राऊत यांनी.\n2. अणू उर्जा प्रकल्पाला विरोध\nचिपळूण - विकासाला आमचा विरोध नाही पण आम्हा सर्वसामान्य माणसांना स्वच्छ श्वास घेवू द्या, अशी आर्जव करत ८६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोतापल्ले यांनी अणू उर्जा प्रकल्पाला ...\n3. डॉ. नागनाथ कोतापल्ले यांचं आवाहन\nचिपळूण - पाणी प्रत्येकाच्या जीवनाशी संबंधित असल्यामुळं केवळ साहित्यिकांनी नाही तर एकूणचं समा��ानं पाण्याबद्दल जागरुक रहावं, असं आवाहन ८६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोतापल्ले ...\n4. संत नामदेवांच्या कर्तृत्वाकडे महाराष्ट्राचं दुर्लक्षच - डॉ कोतापल्ले\nआजी माजी संमेलनाध्यक्षांच्या हस्ते ‘महानामा’चं प्रकाशन चिपळूण – महाराष्ट्रातील प्रबोधनाची सुरुवात करून संत नामदेवांनी तर समतेची पताका देशभर नेली. पण दुर्दैवानं नामदेवांकडं महाराष्ट्राचं दुर्लक्ष ...\n5. मराठवाड्याला पाणी द्या - संमेलनाध्यक्षांची मागणी\nचिपळूण – 86 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातही पाण्याचा जागर झाला. संमेलनाध्यक्ष डॉ. नागनाथ कोतापल्ले यांनी अध्यक्षीय भाषणाच्या सुरुवातीलाच मराठवाड्याला पिण्यासाठी पाणी द्या, अशी मागणी केली. यावेळच्या ...\n6. हमीदभाईंच्या चाहत्यांची ग्रंथदिंडी\nचिपळूण – अध्यक्षीय निवडणुकीपासून वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला आज सकाळी इथं ग्रंथदिंड्यांनी सुरुवात झाली. आयोजकांनी मोठ्या दिमाखात एक ग्रंथदिंडी काढली. तर दुसरीकडं 'इंधन'कार ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.aaplimaaymarathinews.com/chhagan-bhujbal-felicitates-dattu-bhokanal-recipient-of-arjuna-award/", "date_download": "2021-04-19T09:17:09Z", "digest": "sha1:OX2FVG6FTEYZEO2CNPDO2RYAAEGGWWLY", "length": 12200, "nlines": 139, "source_domain": "www.aaplimaaymarathinews.com", "title": "छगन भुजबळांनी केला अर्जुन पुरस्कार प्राप्त दत्तू भोकनळ यांचा सत्कार | Aapli Maay Marathi News", "raw_content": "\nHome अधिक क्रीडा छगन भुजबळांनी केला अर्जुन पुरस्कार प्राप्त दत्तू भोकनळ यांचा सत्कार\nछगन भुजबळांनी केला अर्जुन पुरस्कार प्राप्त दत्तू भोकनळ यांचा सत्कार\nअतिशय गरीब कुटुंबातून सैन्यदलात दाखल होऊन ऑलिम्पिक, आशियाई स्पर्धा गाजवणाऱ्या दत्तू भोकनळ यांनी अशीच प्रगती करत क्रीडा क्षेत्रात उत्तुंग भरारी घ्यावी, संपूर्ण राज्याचे आशीर्वाद तुमच्या सोबत आहे, अशा शब्दात अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी अर्जुन पुरस्कार प्राप्त दत्तू भोकनळ यांचा सत्कार केला. मंत्रालय येथे झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात मंत्री भुजबळ बोलत होते. भुजबळ म्हणाले, नाशिकच्या चांदवड तालुक्यात दत्तू भोकनळ यांनी अत्यंत गरिबीत शिक्षण घेतले. वडिलांच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घेत असताना सैन्यदलात दाखल झाले आणि तिथे नौकानयनचे धडे गिरवून ���वघ्या ३ ते ४ वर्षात ऑलिम्पिकमध्ये धडक मारली. त्यानंतर आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक आणि आता केंद्र शासनाचा मानाचा असा अर्जुन पुरस्कार मिळविला. दत्तू भोकनळ यांचा हा प्रवास थक्क करणारा आहे. पुढील वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत देशाला तुम्ही सुवर्णपदक मिळवून द्याल त्यासाठी संपूर्ण राज्याचे आशीर्वाद तुमच्यासोबत असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.\nअर्जुन पुरस्कारप्राप्त दत्तू भोकनळ यांनी सत्काराला उत्तर देताना, आई, वडील आणि आपणा सर्वांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत. त्यामुळे मला नेहमीच प्रेरणा मिळत असते. पुढील वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळविण्याचा प्रयत्न करेन.\nPrevious articleशिक्षण केवळ रोजगाराभिमुख न राहता ते चारित्र्य संपन्न विद्यार्थी घडविणारे असावे – राज्यपाल\nNext articleमालाड – मालवणी व गोरेगाव भागातील रस्त्यांची कामे तातडीने सुरू करा\nजेईई मेन परीक्षा लांबणीवर\nबावीस एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजन पुरवठा करण्यास मनाई\nअन्यायाचा वेळीच प्रतिकार करा, शासन खंबीरपणे महिलांच्या पाठीशी ; महिला व बालविकासमंत्री\nखुशाल गुन्हा दाखल करा, आम्ही घाबरत नाही – चंद्रकांत पाटील\nAapli Maay Marathi News Network : मुंबई पोलिसांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करणाऱ्या ब्रुक फार्मा कंपनीच्या संचलकाला चौकशीला बोलावलं असताना विरोधी पक्षनेत्यांनी सरकारी कामात हस्तक्षेप केला. यापुढे हे असलं खपवून घेणार नाही असं...\nजेईई मेन परीक्षा लांबणीवर\nAapli Maay Marathi News Network : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्र्वभूमीवर अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी संयुक्त प्रवेश परीक्षा अर्थात यावर्षीची जेईई मेन परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिक्षण मंत्री रमेश...\nबावीस एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजन पुरवठा करण्यास मनाई\nAapli Maay Marathi News Network : केंद्र सरकारनं ऑक्सिजन उत्पादक आणि पुरवठादारांना येत्या २२ एप्रिलपासून पुढील आदेश येईपर्यंत औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजन पुरवठा करण्यास मनाई केली आहे. वैद्यकीय वापरासाठी ऑक्सिजनची वाढती मागणी पूर्ण...\nअन्यायाचा वेळीच प्रतिकार करा, शासन खंबीरपणे महिलांच्या पाठीशी ; महिला व बालविकासमंत्री\nअमरावती : महिला कर्मचाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचा छळ, अन्याय मुळीच सहन करता कामा नये. अन्यायाचा वेळीच प्रतिकार केला पाहिजे. कुठेही गैरप्रकार होत असल्यास वेळीच तक्रार द्यावी. शासन महिला-भगिनींच्या खंबीरपणे पाठीशी उभे आहे, असा...\nमहाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती व फ्रीशिपसाठी अर्ज करण्यास ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ ; विजय वडेट्टीवार\nमुंबई : कोविड – १९ च्या पार्श्वभूमी व अडचणी निर्माण होऊन विद्यार्थ्यांना महाडीबीटी प्रणालीवर अर्ज सादर करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती व फ्रिशिपच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी विजाभज,...\nभारताने जॉर्जियाला कोरोना लस उपलब्ध करून द्यावी – राजदूत अर्चिल झुलियाश्विली\nअमेरिकेचा मोठा खुलासा – नियोजित होती गलवानची चकमक, ‘हा’ होता चीनचा...\nभारतात वाढले अण्वस्त्रांचे मोठे साठे रिपोर्टहून खुलासा\nजुनी पेन्शन योजना सुरु करण्यासाठी २६ नोव्हेंबरला लाक्षणिक संप\nभारतबंद ला राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा जाहीर पाठिंबा\nलोकलसेवा तातडीने सुरू कराव्यात…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.misalpav.com/node/48448", "date_download": "2021-04-19T09:24:57Z", "digest": "sha1:ZW4JWQAGA2JVJ2Y6Z336BQJNTQTLKHNT", "length": 21098, "nlines": 189, "source_domain": "www.misalpav.com", "title": "गोलकीपर (बालकथा - मोठा गट ) | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nगोलकीपर (बालकथा - मोठा गट )\nबिपीन सुरेश सांगळे in जनातलं, मनातलं\n“ यश , तुझ्या सरांचा फोन आहे,” बाबा म्हणाले.\nआणि यश दचकलाच. हो ना. सरांचा फोन म्हणजे आश्चर्य, भीति, गंमत सारंच. तेही रात्रीच्या वेळी .\nपाय चोळत यश बेडवर बसला होता . टीव्हीवर फुटबॉलची एक मॅच पहात. तो उठून बाबांकडे गेला.\n“ अहो सर - पण सर, “ बाबा व्याकुळतेने बोलत होते. यशला काही कळत नव्हतं.\n“ एक मिनीट, “ बाबा सरांना म्हणाले आणि त्यांनी यशला विचारलं, “ सर विचारताहेत, फायनल खेळू शकशील का \nदुसऱ्या सेकंदाला यश ‘ हो ‘ म्हणाला.\nकिडकिडीत यश त्यांच्या शाळेच्या फूटबॉल टीमचा गोलकीपर होता. एकदम भारी. तो असला की पोरं निर्धास्त.\nअ���् - आंतरशालेय स्पर्धा चालू होत्या. पण सेमी फायनलच्या आधीच, यश प्रॅक्टिस करताना पडला होता. त्याचा पाय दुखावला होता. डॉक्टरांनी आठवडाभर खेळायची मनाई केली होती.\nयशच्या ऐवजी आर्यन गोलकीपर झाला होता. खरंतर आर्यन फॉरवर्ड होता. प्रतिस्पर्ध्याच्या गोलपोस्टजवळ खेळणारा खेळाडू . पण काय करणार तरी यशची शाळा सेमी फायनल जिंकली. फायनल दोन दिवसांनी होती .... आणि - आर्यनला डेंग्यू झाला.\nआता यशच्या शाळेकडे चांगला गोलकीपरच नव्हता. कोणालातरी असंच उभं करावं लागणार होतं. म्हणून यशच्या सरांनी नाईलाजाने बाबांना फोन केला होता.\nसर म्हणाले, “ तोच आमचा खरा गोलकीपर आहे. त्याचा पाय तर आता बरा आहे ना.”\nबाबा किचनकडे पळाले. आईचा सल्ला घ्यायला. आईला यशची स्थिती माहिती होती. तो खेळू शकला असता. त्यामुळे आईने ‘ हो ‘ म्हणल्यावर बाबांना गप्प बसावंच लागलं होतं. फूटबॉलमध्ये ‘ रेड कार्ड ‘ मिळून शिक्षा झालेल्या खेळाडूसारखं.\nआता प्रश्न एकच होता .... पूर्ण आठवडा यश मैदानावर गेला नव्हता. खेळला नव्हता. प्रॅक्टिस शून्य .... पूर्ण आठवडा यश मैदानावर गेला नव्हता. खेळला नव्हता. प्रॅक्टिस शून्य अशा वेळी - तो फायनलला कसा उतरू शकणार होता \nदुसऱ्या दिवशी सकाळी यश फूटबॉलच्या मैदानावर पोचला. थंडीचे असले तरी प्रसन्न दिवस होते. मैदानावर वारं होतं. त्यामुळे जास्त गार वाटत होतं . गवताचा वास येत होता. तो वास यशला आवडायचा. तो वास आल्यावर त्याच्या अंगात खेळण्याची पुरी सुरसुरी यायची.\nयशच्या अंगातली जर्सी गडद निळ्या रंगाची होती. त्याला खूप आवडायचा तो रंग. समोर पोपटी जर्सीतला चैतन्य उभा होता. तो विवेकानंद शाळेचा ‘फॉरवर्ड ‘ होता. स्ट्राईक करणारा खेळाडू. चैतन्य जणू हुकमाचा एक्का होता. तो जणू चैतन्याने सळसळत होता. तो त्याच्या मोठ्या मोठ्या डोळ्यांनी यशकडे बघत होता.त्याची नजर कायम रोखल्यासारखी वाटे - भेदक \nआताही तो असाच बघत होता - कधी एकदा तुला चकवतो आणि गोल करतो, असं. अन् - त्याला कळलं होतं की .... यश फिट नाहीये.\nयशचं टिळक हायस्कूल आणि विवेकानंद शाळा यांची नेहमीच ‘ टफ फाईट ‘ असायची. यशची पाठ पाटील सरांनी थोपटली. त्यांच्या डोळ्यात काळजी होती आणि विश्वासही.\nमैदान मुलांनी नुसतं फुलून गेलं होतं . रंगीबेरंगी कपड्यांची जत्राच जणू. आरडाओरडा ,शिट्ट्या अन आरोळ्या \nखेळाला सुरवात झाली. थोडासा पाय दुखतोय, हेसुद्धा यश विसरून गेला. मुलांचा एकच गलका चालला होता. प्रत्येकजण आपापल्या शाळेला चिअरअप् करत होता. चैतन्य संधीची वाटच पहात होता. आणि त्याला ती मिळाली - पेनल्टी किक्. त्याने गोल करण्यासाठी सुरेख किक मारली ; पण हाय तो बॉल यशच्या हातात होता. नो गोल \nफर्स्ट हाफ झाला. पंचेचाळीस मिनीटं. पण - एकही गोल झालेला नव्हता. भोपळा फुटत नव्हता. कारण - दोन्ही गोलकीपर. दुसरं काय \nब्रेक संपला. अटीतटीची चुरस सुरु झाली. पुढची पंचेचाळीस मिनीटं आणि गोल - शून्य मुलंच नुसती गोल - गोल पळत होती. आर्यन तर खेळायला नव्हताच. पण सिद्धांत आणि हर्षवर्धनचा स्ट्राईक कमी पडत होता. तिकडे विवेकानंद शाळेच्या चैतन्य आणि बिलालचंही तेच.\nसमोरच्या टीमचा फॉर्म चांगला होता. पण यश सगळे गोल अडवत होता .- आश्चर्यकारकरित्या . मॅच बरोबरीत सुटली होती.\nमग जास्तीचा वेळ देण्यात आला. सिद्धांत आता खूप टेन्शनमध्ये खेळत होता. त्याने बिलालला ढकललं. रेफरींनी सिद्धांतला यलो कार्ड दाखवलं. अख्खं टिळक हायस्कूल टेन्शनमध्ये. जास्तीच्या वेळात फक्त एवढंच घडलं होतं - आता \nपेनल्टी शूट - आऊट \nप्रत्येक टीमला पाच पेनल्टी किक मारण्याची संधी. दोन्ही टीमला आलटून पालटून. पण थेट संधी. आता खेळ फक्त नेटमध्ये येणारा बॉल आणि गोलकीपर यांचाच. चुरस फक्त त्यांचीच \nविवेकानंदचा गोलकीपर तनिष पण तोडीस तोड होता. पहिली संधी टिळक हायस्कूलची होती. दोन्ही टीमच्या पहिल्या तीनही पेनल्टी वाया गेल्या. मात्र चौथ्या पेनल्टीला सिद्धांतने गोल केला. पहिला गोल टिळक हायस्कूलच्या पोरांनी एकाच गलका केला .\nमग आला बिलाल. त्याने जोरदार , सरळ बॉल मारला. खूप वेगाने. तो बॉल यशने अडवला- पण नेमका दुखऱ्या पायाने. गोल वाचला पण पाय दुखावला .\nटिळक हायस्कूलच्या हर्षवर्धनची पाचवी किक वाया गेली .\nआता विवेकानंद शाळेची पाळी होती. पूर्ण भिस्त यशवरच होती. - आणि त्याचा पाय - आणि त्याची प्रॅक्टिस - आणि त्याची प्रॅक्टिस इतका वेळचा त्याचा आत्मविश्वास, त्याचा खेळ जणू गायब झाला. पण क्षणभरच. मग तो सावरला. तो काहीतरी आठवत होता. - काय असावं ते इतका वेळचा त्याचा आत्मविश्वास, त्याचा खेळ जणू गायब झाला. पण क्षणभरच. मग तो सावरला. तो काहीतरी आठवत होता. - काय असावं ते \n... आणि त्याचा गोल झाला तर बरोबरी आणि नाही झाला तर \nचैतन्य हुशार खेळाडू होता. त्याने टिपलं होतं, यशचा पाय दुखावलाय. त्याने बॉल हवेत उ��च उडून जाळ्यात पडेल अशी किक मारली. यशला तशी उडी मारून गोल अडवणं अवघड जाईलशी \nसगळ्यांचे श्वास रोखले गेले. झालं- संपलं सारं पण - पण यशने तो अवघड गोल वाचवला. त्याच्या दुखऱ्या पायांनी ‘ लय मोठी ‘ उडी मारली होती. हवेतच बॉल हातात धरून तो जमिनीवर पडला. लोळता झाला.\nयशच्या सगळ्या मित्रांनी एकाच जल्लोष केला. मैदान दणाणून टाकलं . सरांच्या डोळ्यांत तर पाणीच आलं. ते पाठ थोपटायचीही विसरले. पण ते काम त्याच वेळी सुटलेल्या वाऱ्याने केलं . त्या वाऱ्याने मैदानावरची अशोकाची झाड सळसळली. जणू तीही टाळ्या वाजवत होती.\nयश तर हिरोच झाला होता . मुलांनी त्याला उचललं .\nरात्री - आजी यशच्या पायाला तेल चोळून देत होती. त्यावेळी बाबांनी विचारलं - “ अरे राजा ,तू हे जमवलंस कसं आठवडाभर प्रॅक्टिस न करता आठवडाभर प्रॅक्टिस न करता \nमग यश बोलता झाला - “ मला प्रॅक्टिस नव्हती. म्हणून टेन्शन आलं होतं . मग मी काल लवकर झोपलो. आठवतंय डोक्यावर पांघरूण घेतलं. त्या ब्लँकेटच्या आत जणू माझं फुटबॉलचं मैदान होतं . मग मी मनाने हजार वेळा- हो हजार वेळा, बॉल अडवायचा सराव केला. एकही गोल माझ्या नजरेतून, पकडीतून सुटत नव्हता. डावा-उजवा, आडवा- तिडवा, वरून- खालून. तीच माझी प्रॅक्टिस होती. माझ्या डोळ्यांसमोर मी स्वतःच खेळत होतो. माझ्या मनातच जणू फायनल सुरु होती...”\n“ पण बाबा रे, परीक्षेची प्रॅक्टिस अशी ब्लँकेटच्या आत करू नकोस हं “ यशची मोठी बहीण शर्वरी गंमतीने म्हणाली. त्यावर सगळे खो-खो हसले.\nत्यावर यश फुरंगटून , डोक्यावर ब्लॅंकेट घेऊन , झोपण्याचं नाटक करत पडून राहिला .\nसांगळे साहेब गोष्ट आवडली.\nसांगळे साहेब गोष्ट आवडली. लिहिते राहा.\nछान लेखन . +१\nछान लेखन . +१\nयोगेश सिरुसेरी खूप आभार\nकृपया साहेब वगैरे म्हणू नका .\nसध्या 17 सदस्य हजर आहेत.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहि��ी येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/two-twins-die-due-to-childbirth-by-contract-hostess-125865416.html", "date_download": "2021-04-19T09:44:54Z", "digest": "sha1:W6AQKH6EKYO636JEX6O22RF3QA4F7A7U", "length": 6790, "nlines": 64, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Two twins die due to childbirth by contract hostess | कंत्राटी परिचारिकेने बाळंतपण केल्यामुळे दोन जुळ्यांचा मृत्यू, गडचिरोली जिल्ह्यातील नवेगाव आरोग्य उपकेंद्रातील घटना - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nकंत्राटी परिचारिकेने बाळंतपण केल्यामुळे दोन जुळ्यांचा मृत्यू, गडचिरोली जिल्ह्यातील नवेगाव आरोग्य उपकेंद्रातील घटना\nनागपूर- नियमित परिचारिका कुटुंब नियोजन शिबिरात असल्यामुळे कंत्राटी परिचारिकेने केलेल्या बाळंतपणात द्विबीज जुळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी नवेगाव आरोग्य उपकेंद्रात घडली. या घटनेमुळे गावात संतप्त वातावरण झाले होते. नवेगाव आरोग्य उपकेंद्र गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात अहेरीपासून 40 किमीवर आहे. सुमन गणेश सोनुले असे या मातेचे नाव असून तिचे हे दुसरे बाळंतपण होते, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किरण वानखेडे यांनी दिली.\n28 सप्टेंबरला सोनोग्राफी केली असता 17 डिसेंबर ही प्रसूतीची तारीख आली. दरम्यान, 7 ऑक्टोबरला सुमन गणेश सोनुले यांना अहेरी उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. 8 ऑक्टोबरला त्यांच्या सासू लिलाबाई डॉक्टरांचे न ऐकता त्यांना घरी घेऊन जायला लागल्या. त्यावेळी त्यांच्याकडून संमतीपत्र लिहून घेण्यात आल्याचे डॉ. किरण वानखेडे यांनी सांगितले. 11 ऑक्टोबरला सकाळी 6 वाजता कळा सुरू झाल्याने त्यांना नवेगाव आरोग्य उपकेंद्रात आणण्यात आले. तेथे कंत्राटी परिचारिका वैशाली कोहळे यांनी प्रसूती केली. त्यात द्विबीज जुळे मरण पावले. नियमित परिचारिका तोरे यांची अहेरी येथील कुटुंब कल्याण शिबिरात ड्यूटी असल्याने त्या तिथे नव्हत्या.\nसाधारणत: पहिल्या प्रसुतीत बारा तास तर दुसऱ्या प्रसुतीत सहा तासांचा लेबर पेन होतो. पण, या प्रकरणात सुमन गणेश सोनुले यांना रात्रीच कळा सुरू झाल्या असाव्या. परंतु नातेवाईकांनी सकाळपर्यंत वाट पाहून भरती केले असावे. या विलंबामुळे जुळ्यांचा गर्भातच मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज डॉ. किरण वानखेड�� यांनी व्यक्त केला.\nज्यांच्या हातून अमिताभ यांना इजा झाली त्या पुनीत इस्सरने सांगितली आपबिती, घटनेनंतर येत होते धमकीचे पत्र\nवडिलांचा बालेकिल्ला राखण्याच्या प्रयत्नात काँग्रेसचे विश्वजित कदम\nवयाच्या ७० व्या वर्षी ११ हजार फूट उंचीवर सायकल स्पर्धेत सहभाग; मुलाच्या मृत्यूच्या वेदनेतून बाहेर पडण्यासाठी स्पर्धेचा घेतला आधार\nदबावाखाली येऊन न्यायाधीशांना द्यावा लागला मनाविरुद्ध निर्णय, कोर्टरुममध्येच स्वतःवर झाडली गोळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/maharashtra/nitin-gadkari-decided-to-leave-his-official-vehicle-and-started-using-electric-car-in-nagpur-221436.html", "date_download": "2021-04-19T08:34:47Z", "digest": "sha1:REDQXRPFSC43MFLJB2KCWNTRKHYS4H3E", "length": 31378, "nlines": 225, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा बुलेट प्रूफला रामराम; नागपुरात आता इलेक्ट्रिक कार वापरायला सुरूवात | 📰 LatestLY मराठी", "raw_content": "\nवांगणी रेल्वेस्थानकात मुलाचा जीव वाचवल्याप्रकरणी रेल्वेमॅनचे पियूष गोयल यांच्याकडून कौतुक\nसोमवार, एप्रिल 19, 2021\nMoto G30 स्मार्टफोन फक्त 649 रुपयांत खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या स्पेसिफिकेशन बद्दल अधिक\nBetel Leaf Benefit: अनेक गुणांनी भरपूर असते विडयाचे पान; जाणून घ्या फायदे\nGold Rate Today: सोन्याच्या दरात पुन्हा वाढ होण्यास सुरूवात; जाणून घ्या आजचे सोन्या,चांदीचे दर\nIndia Post GDS Recruitment 2021: पोस्टल विभागात 1421 ग्रामीण डाक सेवक पदांसाठी भरती; उमेदवार 21 एप्रिलपर्यंत करू शकतात अर्ज\nवांगणी रेल्वेस्थानकात मुलाचा जीव वाचवल्याप्रकरणी रेल्वेमॅनचे पियूष गोयल यांच्याकडून कौतुक\nNissan Magnite ला टक्कर देण्यासाठी सिट्रोन घेऊन येणार नवी SUV, जाणून घ्या खासियत\nVangani रेल्वे स्थानकात जीवाची बाजी लावत चिमुकल्याला रेल्वे अपघातातून वाचवणार्‍या कर्तव्यदक्ष Mayur Shelke यांच्यावर सोशल मीडीयात कौतुकाचा वर्षाव\nMaharashtra: पुणे रेल्वे स्थानकात भारतीय लष्कराच्या ब्रिगेडियरची आत्महत्या\nHealth Tips: पपई खाण्याचे नुकसान ऐकून तुम्ही ही आश्चर्यचकित व्हाल , 'या' लोकांसाठी आहे घातक\nवांगणी रेल्वेस्थानकात रेल्वे प्लॅटफॉर्म वरून तोल जाऊन ट्रकवर पडलेल्या मुलाला pointsman Mayur Shelkhe यांनी मदत करून दिले जीवनदान; पहा ही थरारक दृश्यं\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nMoto G30 स्मार्टफोन फक्त 649 रुपयांत खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या स्पेसिफिकेशन बद्दल अधिक\nBetel Leaf Benefit: अनेक गुणांनी भरप���र असते विडयाचे पान; जाणून घ्या फायदे\nIndia Post GDS Recruitment 2021: पोस्टल विभागात 1421 ग्रामीण डाक सेवक पदांसाठी भरती; उमेदवार 21 एप्रिलपर्यंत करू शकतात अर्ज\nवांगणी रेल्वेस्थानकात चिमुकल्याला जीवनदान देणार्‍या मयूर शेळके यांच्या साहसाला नेटकर्‍यांचा सलाम\nMaharashtra: पुणे रेल्वे स्थानकात भारतीय लष्कराच्या ब्रिगेडियरची आत्महत्या\nवांगणी रेल्वेस्थानकात मुलाचा जीव वाचवल्याप्रकरणी रेल्वेमॅनचे पियूष गोयल यांच्याकडून कौतुक\nवांगणी रेल्वेस्थानकात रेल्वे प्लॅटफॉर्म वरून तोल जाऊन ट्रकवर पडलेल्या मुलाला pointsman Mayur Shelkhe यांनी मदत करून दिले जीवनदान; पहा ही थरारक दृश्यं\nCOVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत उच्चांकी 2,73,810 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; 1,619 मृत्यू\nमहाराष्ट्र सरकारने 'या' ठिकाणांहून महाराष्ट्रात प्रवेश करणा-यांना नकारात्मक आरटी-पीसीआर चाचणी असणे केले बंधनकारक\nगरज नसलेल्या रुग्णांना ऑक्सिजन लावून त्याचा अपव्यय करू नका- पियुष गोयल\nGold Rate Today: सोन्याच्या दरात पुन्हा वाढ होण्यास सुरूवात; जाणून घ्या आजचे सोन्या,चांदीचे दर\nवांगणी रेल्वेस्थानकात मुलाचा जीव वाचवल्याप्रकरणी रेल्वेमॅनचे पियूष गोयल यांच्याकडून कौतुक\nMaharashtra: पुणे रेल्वे स्थानकात भारतीय लष्कराच्या ब्रिगेडियरची आत्महत्या\nMumbai: मुंबईत कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 602 जणांच्या विरोधात एफआयआर दाखल तर 400 जणांना अटक\nमहाराष्ट्र सरकारने 'या' ठिकाणांहून महाराष्ट्रात प्रवेश करणा-यांना नकारात्मक आरटी-पीसीआर चाचणी असणे केले बंधनकारक\nIndia Post GDS Recruitment 2021: पोस्टल विभागात 1421 ग्रामीण डाक सेवक पदांसाठी भरती; उमेदवार 21 एप्रिलपर्यंत करू शकतात अर्ज\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आज साडेअकरा वाजता कोरोना संबंधित परिस्थितीसंदर्भात महत्वाच्या बैठकीचा आढावा घेणार\nनोकरी बदलली किंवा सोडल्यानंतर PF Account ट्रान्सफर न केल्यास काय होतं\nMewalal Chaudhry Dies Due to Covid-19: बिहारचे माजी शिक्षणमंत्री आणि जेडीयू नेते मेवालाल चौधरी यांचे कोरोनामुळे निधन\nमहाराष्ट्र-दिल्ली दरम्यान धावणाऱ्या 4 विमान सेवांकडून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी FIR दाखल\nCoronavirus Infection: हवेच्या माध्यमातूनही होऊ शकते कोरोना विषाणूचे संक्रमण; Lancet पत्रिकाच्या अभ्यासात खुलासा\nSputnik V COVID-19 Vaccine प्राण्यांवर देखील परिणामकारक; लस निर्मात्यांचे मत\nयुकेच्या गृहमंत्र्यांकडून नीरव मोदी याच्या प्रत्यार्पणासाठी परवानगी दिल्याची सीबीआय अधिकाऱ्यांची माहिती\n ज्यादा Paid Leave मिळवण्यासाठी लढवली शक्कल; 37 दिवसांत 4 वेळा केले लग्न व 3 वेळा घेतला घटस्फोट\nMoto G30 स्मार्टफोन फक्त 649 रुपयांत खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या स्पेसिफिकेशन बद्दल अधिक\nOnline Financial Frauds Helpline Number: दिल्ली पोलिस आणि केंद्रीय गृहमंत्रलयाने ऑनलाईन आर्थिक फसवणूकीत पैसे गमावलेल्यांसाठी लॉन्च केला खास हेल्पलाईन नंबर\nboAt ने भारतात लाँच केले Xplorer स्मार्टवॉच, जाणून घ्या खास वैशिष्ट्ये\nWhatsApp मध्ये झाले 'हे' दोन मोठे बदल, अॅप अपडेट केल्यानतर फोटोसह व्हिडिओ पाठवणे होणार सोप्पे\nPOCO M2 चा नवीन व्हेरिएंट 21 एप्रिलला होणार लाँच; किंमत 10,000 रुपयांपेक्षा असेल कमी; जाणून घ्या संभाव्य स्पेसिफिकेशन्स\nNissan Magnite ला टक्कर देण्यासाठी सिट्रोन घेऊन येणार नवी SUV, जाणून घ्या खासियत\nTata Tigor Electric ची नव्या रुपातील कार लवकरच होणार लॉन्च, सिंगल चार्जमध्ये धावणार 213km\nMaruti Suzuki Jimny चे 'हे' मॉडेल ठरणार अत्यंद धमाकेदार, जाणून घ्या किंमतीसह खासियत\nAudi ने लाँच केली सर्वात स्वस्त Electric Car; सिंगल चार्जमध्ये 520 किलोमीटर धावेल, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स\nनवी गाडी खरेदी करण्याचा विचार, 4 लाखांहून कमी किंमतीतील 'या' कारवर दिला जातोय 40 हजारांपर्यंत बंपर डिस्काउंट\nIPL 2021: ‘अंपायरकडे केली होती मागणी पण...’ PBKS संघाच्या पराभवानंतर KL Rahul ने केली ‘हा’ नियम बदलण्याची मागणी\nIPL 2021 Purple Cap List Updated: पर्पल कॅपवर बेंगलोरच्या Harshal Patel याची मजबूत पकड, पहा टॉप-5 गोलंदाज\nIPL 2021 Orange Cap List Updated: काही तासातच Shikhar Dhawan ने मॅक्सवेलकडून हिसकावली ऑरेंज कॅप, पहा टॉप-5 फलंदाजांची लिस्ट\nIPL 2021 Points Table Updated: दिल्लीच्या विजयाने मुंबई इंडियन्सला धक्का, DC संघाने गुणतालिकेत मोठी झेप\nDC vs PBKS IPL 2021 Match 10: पंजाब विरोधात शिखर धवनची बल्ले-बल्ले, दिल्ली कॅपिटल्स 6 विकेटने विजयी\nSumitra Bhave Passes Away: प्रसिद्ध निर्मात्या, दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे आज 78 व्या वर्षी निधन\n'कोरोनापेक्षा देशाला लागलेली घातक कीड म्हणजे 'राजकारण', अभिनेत्री तेजस्विनी पंडित ने सोशल मिडियाद्वारे व्यक्त केली चीड\n'Rahul Gandhi यांनी बंगालमधल्या प्रचारसभा रद्द करण्याचा घेतलेला निर्णय हा अत्यंत धाडसी', अशा शब्दांत 'या' मराठी दिग्दर्शकाने केले कौतुक, पाहा ट्विट\nRenuka Shahane Tests Positive For COVID-19: आशुतोष राणा नंतर रेणुका शहाणे ची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह; मुलांनाही झाला संसर्ग\nSameera Reddy Tested COVID Positive: बॉलिवूडमध्ये कोरोनाचा उद्रेक नील नितीन मुकेश नंतर अभिनेत्री समीरा रेड्डी हिची कोरोना चाचणी आली पॉझिटिव्ह\nBetel Leaf Benefit: अनेक गुणांनी भरपूर असते विडयाचे पान; जाणून घ्या फायदे\nHealth Tips: पपई खाण्याचे नुकसान ऐकून तुम्ही ही आश्चर्यचकित व्हाल , 'या' लोकांसाठी आहे घातक\nवेरा गेदरॉयट्स Google Doodle: राजकुमारी Vera Gedroits यांच्या 151 व्या जयंती निमित्त गुगलचे खास डुडल, जाणून घ्या त्यांच्याबद्दल अधिक\nराशीभविष्य 19 एप्रिल 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nCOVID-19: रक्तातील ऑक्सिजन लेव्हल कशी वाढवावी रक्तात काय असते याची भूमिका, जाणून घ्या आरोग्य तज्ञांचे मत\nVangani रेल्वे स्थानकात जीवाची बाजी लावत चिमुकल्याला रेल्वे अपघातातून वाचवणार्‍या कर्तव्यदक्ष Mayur Shelke यांच्यावर सोशल मीडीयात कौतुकाचा वर्षाव\nवांगणी रेल्वेस्थानकात रेल्वे प्लॅटफॉर्म वरून तोल जाऊन ट्रकवर पडलेल्या मुलाला pointsman Mayur Shelkhe यांनी मदत करून दिले जीवनदान; पहा ही थरारक दृश्यं\n बिहारमधील महिलेने केला 3 सापांना जन्म दिल्याचा दावा; विषारी सापांचा करते मुलासारखा सांभाळ\nभारतात पुन्हा एकदा होणार Lockdown लोकमत ने दिलेल्या बातमीवर PIB कडून स्पष्टीकरण\n ऑनलाइन ग्रॉसरी वेबसाइट Tesco वर ग्राहकाने मागवले सफरचंद; डिलिव्हरीत आला Apple iPhone\nDirector Sumitra Bhave Passes Away: प्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन\nJyoti Kalani Former MLA Passes Away: उल्हासनगरच्या माजी आमदार ज्योती कलानी यांचे निधन\nCoronavirus Outbreak: कोविड च्या काळात 'हे' 5 पदार्थ तुमची रोग प्रतिकार शक्ति वाढवून तुम्हाला ठेवतील कोरोनाच्या संक्रमणांपासून दूर\nRama Navami 2021 Date: श्रीरामनवमी यंदा 21 एप्रिल दिवशी; जाणून घ्या रामजन्मोत्सव पूजेची वेळ, तिथी आणि महत्त्व\nAai Kuthe Kay Karte: आई कुठे काय करते मालिकेत येणार नवा ट्विस्ट; अभिषेकवर होणार जीवघेणा हल्ला\nकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा बुलेट प्रूफला रामराम; नागपुरात आता इलेक्ट्रिक कार वापरायला सुरूवात\nभविष्यात इथेनॉल, बायोडिझेल, इलेक्ट्रिक, बायोफ्यूएल, हायड्रोफ्युएल हे या देशाचे इंधन व्हावे, अशी आशा केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी बोलून दाखवली आहे.\nभारतामध्ये वाढते इंधनाचे दर हा चिंतेचा विषय असताना प्रदुषण कमी करण्यासाठी पर्यावरण पूरक विकासासाठी रेटा वाढत आहे. यामध्ये आता केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी नागपुरात (Nagpur) फिरताना सरकारने दिलेल्या बुलेटप्रुफ गाडीला रामराम ठोकला आहे. आता नितीन गडकरी यांनी कालपासून इलेक्ट्रिक कार (Electric Car) वापरण्यास सुरूवात केली आहे तसेच लोकांनाही हळूहळू इलेक्ट्रिक कार वापरण्याचं आवाहन केले आहे. यावेळेस त्यांनी भविष्यात इथेनॉल, बायोडिझेल, इलेक्ट्रिक, बायोफ्यूएल, हायड्रोफ्युएल हे या देशाचे इंधन व्हावे, अशी आशा देखील बोलून दाखवली आहे. नक्की वाचा: Mahindra ते Tata कंपनीच्या स्वस्त इलेक्ट्रिक कार लवकरत होणार लॉन्च, फुल चार्जिंग मध्ये देणार जबरदस्त रेंज.\nलिथियम आयर्न बॅटरी असलेली इलेक्ट्रिक कार महागडी आहे. त्यामुळे त्याला पर्याय म्हणून अॅल्यूमिनियम किंवा स्टिल आयर्न वापरता येईल का याविषयी विचार सुरू असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली आहे. लवकरच ते याविषयी तज्ञांसोबत वोलून आढावा घेणार आहेत. देशात इलेक्ट्रिक कारचा वापर वाढला की इंधनामुळे 8 लाख कोटींची आयात संपेल आणि आपण हळूहळू प्रदुषण मुक्त शहरांकडे प्रवास करू शकू असे देखील ते म्हणाले आहेत.\nनागपूर शहराला स्वच्छ, सुंदर आणि हरित ठेवण्याच्या अनुषंगाने नितीन गडकरी यांनी हे पाऊल उचललं असल्याची माहिती दिली आहे. Budget 2021: वाहनांच्या Scrap Policy बद्दल अर्थसंकल्पात घोषणा, 20 वर्ष जुन्या खासगी गाड्या हटवल्या जाणार.\nभारतामध्ये अनेक मेट्रो सिटीजमध्ये सध्या पेट्रोल-डीझेलचे दर हे प्रतिलीटर 100 रूपयांच्या जवळ पोहचले आहेत. त्यामुळे जनतेमध्ये रोष आहे. याचा परिणाम म्हणून महागाई वाढू शकते असा काहींचा अंदाज आहे. महाराष्ट्रात इंधनाचे दर कमी करण्यासाठी राज्यव्यापी आंदोलनं सुरु आहेत.\nCoronavirus: मुंबई, पुणे नव्हे महाराष्ट्रात 'या' शहरात आहे COVID 19 चा प्रादुर्भाव\nAudi ने लाँच केली सर्वात स्वस्त Electric Car; सिंगल चार्जमध्ये 520 किलोमीटर धावेल, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स\nनागपूर: कोरोनाबाधित पत्नीच्या मृत्यूनंतर संतप्त पतीकडून रुग्णालयाबाहेर तोडफोड\nMaharashtra Weather Forecast: आज मराठवाडा, कोकण परिसरात पावसाची तर विदर्भात गारपीटीची शक्यता; IMD चा अंदाज\nMumbai: मुंबईत कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 602 जणांच्या विरोधात एफआयआर दाखल तर 400 जणांना अटक\nSumitra Bhave Passes Away: प्रसिद्ध निर्मात्या, दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे आज 78 व्या वर्षी निधन\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आज साडेअकरा वाजता कोरोना संबंधित परिस्थितीसंदर्भात महत्वाच्या बैठकीचा आढावा घेणार\nMewalal Chaudhry Dies Due to Covid-19: बिहारचे माजी शिक्षणमंत्री आणि जेडीयू नेते मेवालाल चौधरी यांचे कोरोनामुळे निधन\nMoto G30 स्मार्टफोन फक्त 649 रुपयांत खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या स्पेसिफिकेशन बद्दल अधिक\nBetel Leaf Benefit: अनेक गुणांनी भरपूर असते विडयाचे पान; जाणून घ्या फायदे\nGold Rate Today: सोन्याच्या दरात पुन्हा वाढ होण्यास सुरूवात; जाणून घ्या आजचे सोन्या,चांदीचे दर\nIndia Post GDS Recruitment 2021: पोस्टल विभागात 1421 ग्रामीण डाक सेवक पदांसाठी भरती; उमेदवार 21 एप्रिलपर्यंत करू शकतात अर्ज\nवांगणी रेल्वेस्थानकात मुलाचा जीव वाचवल्याप्रकरणी रेल्वेमॅनचे पियूष गोयल यांच्याकडून कौतुक\nवांगणी रेल्वेस्थानकात रेल्वे प्लॅटफॉर्म वरून तोल जाऊन ट्रकवर पडलेल्या मुलाला pointsman Mayur Shelkhe यांनी मदत करून दिले जीवनदान; पहा ही थरारक दृश्यं\nCOVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत उच्चांकी 2,73,810 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; 1,619 मृत्यू\nमहाराष्ट्र सरकारने 'या' ठिकाणांहून महाराष्ट्रात प्रवेश करणा-यांना नकारात्मक आरटी-पीसीआर चाचणी असणे केले बंधनकारक\nParam Bir Singh ते Rashmi Shukla या 4 पोलिस अधिकार्‍यांमुळे ‘ठाकरे सरकार’ आलयं अडचणीत तर BJP पुन्हा आक्रमक\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\nGold Rate Today: सोन्याच्या दरात पुन्हा वाढ होण्यास सुरूवात; जाणून घ्या आजचे सोन्या,चांदीचे दर\nVangani रेल्वे स्थानकात जीवाची बाजी लावत चिमुकल्याला रेल्वे अपघातातून वाचवणार्‍या कर्तव्यदक्ष Mayur Shelke यांच्यावर सोशल मीडीयात कौतुकाचा वर्षाव\nMaharashtra: पुणे रेल्वे स्थानकात भारतीय लष्कराच्या ब्रिगेडियरची आत्महत्या\nMumbai: मुंबईत कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 602 जणांच्या विरोधात एफआयआर दाखल तर 400 जणांना अटक", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/527066", "date_download": "2021-04-19T08:19:08Z", "digest": "sha1:O5OYVQ7VL44VJ24D34YOTHHNU6RSMSVO", "length": 2359, "nlines": 43, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"नीलम संजीव रेड्डी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"नीलम संजीव रेड्डी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nनीलम संज���व रेड्डी (संपादन)\n०७:२०, ३० एप्रिल २०१० ची आवृत्ती\n२८ बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने वाढविले: yo:Neelam Sanjiva Reddy\n१९:००, १० फेब्रुवारी २०१० ची आवृत्ती (संपादन)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: dv:ނީލަމް ސަންޖީވަ ރެއްޑީ)\n०७:२०, ३० एप्रिल २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nAlexbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: yo:Neelam Sanjiva Reddy)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2020/12/%E0%A4%9C%E0%A4%B3%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%A8.html", "date_download": "2021-04-19T10:09:05Z", "digest": "sha1:UDHOHMXFKYK4KRHZSLCNNIGVBG47U2UR", "length": 17078, "nlines": 221, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "जळगावात कांदा बीजोत्पादन क्षेत्रात दुप्पट वाढ | Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nजळगावात कांदा बीजोत्पादन क्षेत्रात दुप्पट वाढ\nby Team आम्ही कास्तकार\nजळगाव ः जिल्ह्यात कांदा बीजोत्पादनासंबंधीची कांदा बल्बची लागवड सुमारे तीन हजार हेक्टरवर झाली आहे. अनेक खरेदीदार कंपन्यांनी दरांची हमी दिली आहे. शिवाय बियाण्यासाठी कांदा किंवा कांदा बल्बचा पुरवठा केला आहे. यामुळे क्षेत्र तब्बल दुप्पट वाढले आहे.\nकांदा लागवडीऐवजी अनेक शेतकरी कांदा बीजोत्पादनाकडे वळले आहेत. कांदा बीजोत्पादनासाठी काही कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे. करार करून घेतले आहेत. त्यात २० रुपये प्रतिकिलो दरात कांद्याचा पुरवठा लागवडीसाठी शेतकऱ्यांना कंपन्यांनी केला. तसेच खरेदीची हमी दिली आहे. दरही लागवडीपूर्वी ठरवून घेतले आहेत. यामुळे कांदा बीजोत्पादनासंबंधीचे क्षेत्र वाढले आहे. यंदा लागवड सुमारे १५०० हेक्टरने वाढली आहे. कांदा बीजोत्पादनासंबंधी यावल, जळगाव, चोपडा, पाचोरा, जामनेर आदी भागात चांगला प्रतिसाद मिळाला आहे.\nकांदा बीजोत्पादनासंबंधी प्रतिकिलो ३८० ते ४०० रुपये दर खरेदीदारांनी ठरविले आहेत. बीजोत्पादनात काढणीसाठी यंत्रणा, मजूर उपलब्ध करून देण्याची हमीदेखील दिली आहे. तसेच खरेदी थेट जागेवर करण्याचे आश्‍वासन दिले आहे. यामुळे कांदा बीजोत्पादनाला शेतकऱ्यांनी यंदा जिल्ह्यात पसंती दिली आहे. तसेच काही खरेदीदारांनी खते, फवारणीसाठीची कीडनाशकेदेखील पुरविण्याची तयारी दाखविली. हा खर्च सुरुवातीला कंपन्या करतील. नंतर हा खर्च कपात केला जाईल.\nसद्यःस्थितीत कांदा बिजोत्पादनासंबंधीची लागवड आटोपली आहे. गेल्या आठवड्यातही काही शेतकऱ्यांनी लागवड केली. लागवडीसाठी लाल कांद्याचा सर्वाधिक उपयोग झाला आहे.\nजळगावात कांदा बीजोत्पादन क्षेत्रात दुप्पट वाढ\nजळगाव ः जिल्ह्यात कांदा बीजोत्पादनासंबंधीची कांदा बल्बची लागवड सुमारे तीन हजार हेक्टरवर झाली आहे. अनेक खरेदीदार कंपन्यांनी दरांची हमी दिली आहे. शिवाय बियाण्यासाठी कांदा किंवा कांदा बल्बचा पुरवठा केला आहे. यामुळे क्षेत्र तब्बल दुप्पट वाढले आहे.\nकांदा लागवडीऐवजी अनेक शेतकरी कांदा बीजोत्पादनाकडे वळले आहेत. कांदा बीजोत्पादनासाठी काही कंपन्यांनी पुढाकार घेतला आहे. करार करून घेतले आहेत. त्यात २० रुपये प्रतिकिलो दरात कांद्याचा पुरवठा लागवडीसाठी शेतकऱ्यांना कंपन्यांनी केला. तसेच खरेदीची हमी दिली आहे. दरही लागवडीपूर्वी ठरवून घेतले आहेत. यामुळे कांदा बीजोत्पादनासंबंधीचे क्षेत्र वाढले आहे. यंदा लागवड सुमारे १५०० हेक्टरने वाढली आहे. कांदा बीजोत्पादनासंबंधी यावल, जळगाव, चोपडा, पाचोरा, जामनेर आदी भागात चांगला प्रतिसाद मिळाला आहे.\nकांदा बीजोत्पादनासंबंधी प्रतिकिलो ३८० ते ४०० रुपये दर खरेदीदारांनी ठरविले आहेत. बीजोत्पादनात काढणीसाठी यंत्रणा, मजूर उपलब्ध करून देण्याची हमीदेखील दिली आहे. तसेच खरेदी थेट जागेवर करण्याचे आश्‍वासन दिले आहे. यामुळे कांदा बीजोत्पादनाला शेतकऱ्यांनी यंदा जिल्ह्यात पसंती दिली आहे. तसेच काही खरेदीदारांनी खते, फवारणीसाठीची कीडनाशकेदेखील पुरविण्याची तयारी दाखविली. हा खर्च सुरुवातीला कंपन्या करतील. नंतर हा खर्च कपात केला जाईल.\nसद्यःस्थितीत कांदा बिजोत्पादनासंबंधीची लागवड आटोपली आहे. गेल्या आठवड्यातही काही शेतकऱ्यांनी लागवड केली. लागवडीसाठी लाल कांद्याचा सर्वाधिक उपयोग झाला आहे.\nजिल्ह्यात कांदा बीजोत्पादनासंबंधीची कांदा बल्बची लागवड सुमारे तीन हजार हेक्टरवर झाली आहे. अनेक खरेदीदार कंपन्यांनी दरांच�� हमी दिली आहे. शिवाय बियाण्यासाठी कांदा किंवा कांदा बल्बचा पुरवठा केला आहे. यामुळे क्षेत्र तब्बल दुप्पट वाढले आहे.\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nतूर बाजार भाव | आजचे तुरीचे भाव | Tur Bajar Bhav Today | सर्व बाजार समिती 18 April 2021\nकाजू, आंब्यासाठी स्वतंत्र कीड-रोग सर्वेक्षक\nकवठेमहांकाळमधील शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत\nनोंदणी, कोविड -१ L लॉकडाउन ई-पास, स्थिती\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\n(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nनोंदणी, ई-केवायसी आणि ट्रॅक स्थिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nऑनलाईन अर्ज, नोंदणी (प्रसूत सहाय्य)\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nराज्यनिहाय डायरेक्ट लिंक्स, नवीन पंचायत मतदार यादी\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahajobs.org.in/cet-exams-2021-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-cet-%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2021-04-19T09:57:41Z", "digest": "sha1:RRP3AQCDAONEPVCOQT4IZYQEC6NJFJLD", "length": 8278, "nlines": 71, "source_domain": "www.mahajobs.org.in", "title": "cet exams 2021: राज्यातील CET चे वेळापत्रक कोलमडणार – cet exams are likely to delay this year due to corona and delayed board exams 2021 | महा जॉब्स", "raw_content": "\nकरोनामुळे रखडलेल्या शैक्षणिक वर्षाचा परिणाम विविध अभ्यासक्रमांच्या वेळापत्रकावर\nमे महिन्यात बारावी आणि पदवीच्या परीक्षा\nत्यामुळे प्रवेश परीक्षा जूनमध्येच होण्याची शक्यत��\nम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई\nकरोनामुळे रखडलेल्या शैक्षणिक वर्षाचा परिणाम विविध अभ्यासक्रमांच्या वेळापत्रकावर (CET 2021) होणार आहे. यंदा हे वेळापत्रक कोलमडणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. येत्या मे महिन्यात बारावी आणि पदवीच्या परीक्षा असल्याने या सर्व प्रवेश परीक्षा जूनमध्येच होतील, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.\nराज्य प्रवेश परीक्षा कक्षामार्फत १५पेक्षा अधिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षांचे आयोजन केले जाते. या परीक्षांची सुरुवात दर वर्षी फेब्रुवारीत एमबीए प्रवेश परीक्षेने होते. मात्र, यंदा ही परीक्षा अद्याप आयोजित करण्यात आलेली नाही. याचबरोबर सर्वाधिक विद्यार्थी संख्या असणारी राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी घेण्यात येते. या परीक्षेसाठी सुमारे चार लाख विद्यार्थी नोंदणी करतात. या परीक्षेसाठी देशभरातील सर्व परीक्षा आणि विद्यापीठ परीक्षांचे नियोजन पाहून या नऊ दिवसांचे नियोजन सीईटी सेलला करावे लागते. सर्व यंत्रणांशी समन्वय साधून याचे नियोजन केले जाते. मात्र यंदा राज्य शिक्षण मंडळ, केंद्रीय शिक्षण मंडळ, त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या परीक्षांचे आयोजन मे महिन्यात होत आहे. यामुळे यंदा ही परीक्षा जून किंवा जुलैमध्ये होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. गेल्या वर्षी करोनामुळे ही परीक्षा ऑक्टोबरमध्ये घेण्यात आली होती. या परीक्षेला तीन लाख ८६ हजार विद्यार्थी बसले होते. परीक्षेला उशीर झाल्यामुळे शैक्षणिक वर्षही उशिरा सुरू झाले होते. यंदाही परीक्षेला उशीर झाल्यास शैक्षणिक वर्ष उशिरा सुरू होण्याची भीती व्यक्त होत आहे.\nसद्यस्थितीत परीक्षांचे नियोजन अवघड\nराज्यात सध्या करोनाची दुसरी लाट सुरू झाली असून, प्रशासनाकडून नवे निर्बंध जाहीर करण्यात येत आहेत. अशा स्थितीत वेगवेगळ्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षांचे नियोजन करणे कक्षालाही अवघड जाणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. त्यातच करोनारुग्णांची संख्या वाढत गेली, तर आणखी अडचणी येतील, असेही अधिकारी सांगतात.\nऑनलाइन शिक्षणाला ४० टक्के क्रेडिट; UGC चा निर्णय\nबारावी परीक्षांचे हॉलतिकीट ३ एप्रिलपासून कॉलेजांना ऑनलाइन उपलब्ध\nमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या PG अंतिम वर्ष परीक्षा पुन्हा लांबणीवर\nकेंद्र सरकार विरोधात अफवा पसरवणाऱ्या नवाब मलिकांविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करा, आमदार अतुल भातखळकर यांची पोलीसात तक्रार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00248.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/things-your-lips-tells-you-about-your-health/", "date_download": "2021-04-19T08:30:48Z", "digest": "sha1:2WBF6YR3UDH4HVUCVHWTAIZ5YW2AVFGQ", "length": 6626, "nlines": 87, "source_domain": "arogyanama.com", "title": "ओठांवर आजाराचे 'हे' ६ संकेत दिसल्यास जा डॉक्टरांकडे ! - arogyanama.com", "raw_content": "\nओठांवर आजाराचे ‘हे’ ६ संकेत दिसल्यास जा डॉक्टरांकडे \nआरोग्यनामा ऑनलाईन टीम – शरीराची विविध अंगे आपणास आजारांचा संकेत देत असतात. याप्रमाणे ओठही आपल्याला काही आजारांचे संकेत देत असतात. या संकेतांवरुन आपणास वेळीच सावध होता येते. फाटलेले ओठ हे डायबिटीजचे लक्षण असू शकते. शरीरात व्हिटॅमिन सी, नुट्रीएंट्सची कमतरता आणि इम्यून सिस्टम कमजोर झाल्यास ही समस्या होऊ शकते.\nओठांना सूज आल्यास हा अ‍ॅलर्जीचा संकेत आहे. कधी-कधी खाण्याची रिअ‍ॅक्शन आणि इन्फेक्शनमुळे ओठांवर सूज येते. ओठांवर किंवा ओठांच्या काठाचे साल निघणे हे इनडायजेशन, व्हिटॅमिन सी आणि बी-१२ च्या कमतरतेचा संकेत असू शकतो. डस्ट इन्फेक्शन आणि औषधांच्या साइडइफेक्ट्मुळेही साल निघतात. यामुळे असे संकत दिसून आल्यास डॉक्टरांकडे जावे.\nव्हायरल इन्फेक्शन, डस्ट आणि इम्यून सिस्टम खराब झाल्यामुळे ओठांवर पुरळ उठण्याची समस्या होऊ शकते. तसेच ओठांचे काठ फाटणे हा व्हिटॅमिन बी-१२ ची कमतरता अथवा फंगल इन्फेक्शनचा संकेत असू शकतो. ओठ पिवळे पडणे हा अॅनीमिया म्हणजेच शरीरात रक्ताच्या कमतरतेचा संकेत असतो. असा संकेत दिसून आल्यास थकवा आणि कमजोरीची समस्याही जाणवते.\nTags: arogyanamaBodydiseasehealthlipsproblemsswallowSymptomsyellowishआजारांचाआरोग्यनामाओठऔषधपिवळे पडणेपुरळफाटलेशरीरसंकेतसमस्यासाल निघणेसूज आली\nकॅल्सिफिकेशन आजाराची ‘ही’ आहेत लक्षणे आणि त्यावरील उपाय\n आयुर्वेदात सांगितलेल्या गोष्टी जाणून घ्या\n आयुर्वेदात सांगितलेल्या गोष्टी जाणून घ्या\nCoronavirus Symptoms : तुम्हाला कोरोना होऊन तर गेला नाही ना ‘हे’ फक्त ‘या’ 5 लक्षणांवरून ओळखा, जाणून घ्या\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम - देशात या वर्षीही कोरोना विषाणूने हाहाकार केला आहे. तर गेल्या काही दिवसात दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या तब्बल...\nडायबिटीज पेशंटने दररोज दूधात मिसळून प्यावी ‘ही’ गोष्ट, कंट्रोलमध्ये राहील ब्ल���-शुगरचं प्रमाण\nWeight Loss : वाढलेले वजन कमी करण्यासाठी खा चने, आपोआप कमी होईल शरीरातील चरबी, होतील ‘हे’ 5 फायदे\n‘या’ 5 गोष्टींचा एक तुकडा देखील आरोग्यासाठी धोकादायक, पाडू शकतं आजारी; जाणून घ्या\nउन्हाळ्यात आवश्य प्या सत्तूचे सरबत, डिहायड्रेशन कंट्रोल करण्यासह ताबडतोब बूस्ट करतो एनर्जी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/dinesh-vijan-statement-on-sushant-singh-rajput-payment-of-17-crore-about-maddock-films-mhaa-498687.html", "date_download": "2021-04-19T09:21:28Z", "digest": "sha1:PWEU4F5WZJD4WUCDBYB6SUISNTTOGI2D", "length": 18683, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सुशांतला हंगेरीत 17 कोटींचं पेमेंट केलंच नाही; 'राबता' च्या दिग्दर्शकाच्या गौप्यस्फोटाने गूढ वाढलं Dinesh-vijan-statement-on-sushant-singh-rajput-payment-of-17-crore-about-Maddock-Films-mhaa | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nप्राची देसाईवर झाली होती जबरदस्ती; सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\n ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या कोरोनाबाधित महिलेवर बलात्काराचा प्रयत्न\nराहुल गांधींनंतर आता ममता बॅनर्जींची घोषणा, निवडणूक प्रचाराबाबत मोठा निर्णय\nलहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\nप्राची देसाईवर झाली होती जबरदस्ती; सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव\n‘हे 3 उपाय करा, कोरोना आसपासही फिरकणार नाही’; इशा देओलनं केला दावा\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘देशाला कोरोनानं नाही राजकारणानं पोखरलं’; तेजस्विनी पंडितनं व्यक्त केला संताप\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nपंजाबच्या खराब कामगिरीला कॅप्टन राहुल जबाबदार 3 वर्षांची आकडेवारी आहे पुरावा\nIPL 2021: 'द पांड्या स्वॅग', हार्दिक आणि कृणालनं केला पत्नींसोबत डान्स, VIDEO\nराहुलनं पंजाबच्या पराभवाचं फोडलं अंपायरवर खापर नियमांमध्ये बदलाची केली मागणी\nGold Price Today: सोन्याच्या किमतीत वाढ तर चांदीचे दर घसरले, तपासा आजचे भाव\nपोस्ट ऑफिसच्या सेव्हिंग अकाऊंटमध्ये किमान बॅलन्सची मर्यादा किती\nमोबाईलमध्ये सेव्ह असतील 'या' गोष्टी तर ���ातं होऊ शकतं रिकामं, SBI नं केलं सावध\nकोरोना प्रादुर्भावामुळे शेअर बाजार कोसळणार जाणून घ्या एक्सपर्टचा अंदाज\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\n ‘हे’ घरगुती उपाय ठरतील उपयुक्त\nउपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळला आहात चैत्र नवरात्रीमध्ये बनवा काहीतरी नवीन\nबाळाला काय, कधी आणि कसं द्यावं समजून घ्या कसा असावा बाळाचा आहार\nExplained: कोरोना रुग्णांवर कसं काम करतं व्हेंटिलेटर\nExplained: मॉडर्ना कंपनीला भारताला का द्यायची नाही आहे लस Pfizer ने ठेवली ही अट\nजाणून घ्या;रस्त्याच्या कडेला असणाऱ्या माइलस्टोनच्या वेगवेगळ्या रंगांचा अर्थ काय\nExplainer : कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला नाही तर काय होईल\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\nराज्यात कोरोनाचं रौद्र रुप प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला जातोय एका रुग्णाचा जीव\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nप्रभावी लसीसाठी रिसर्च, कोरोनामुक्त लोकांच्या शरीरात पुन्हा सोडणार जिवंत विषाणू\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘परवानगीशिवाय जान कुमारनं मला किस केलं’; निक्की तांबोळीचा धक्कादायक आरोप\n‘हॉट दिसणं केव्हा थांबवशील’; श्वेताचा Bold Look पाहून सेलिब्रिटीही झाले अवाक\nही मराठमोळी अभिनेत्री 100 रुपयांसाठी करायची पेट्रोल पंपावर काम\n विमानतळावर दिसला भला मोठा साप, प्रवाशांची उडाली घाबरगुंडी, पाहा VIDEO\nVIDEO: निवडणूकीचा प्रचार करण्यास दिला नकार; दलित युवकाला चाटायला लावली थुंकी\nमेडिकल कॉलेजमधील Dance Videoच्या वादाला विद्यार्थ्यांकडून उत्तर, बनवला नवा VIDEO\nवर्कआऊट करताना जान्हवी कपूरला आठवली 'शीला की जवानी'; VIDEO पाहून नाही आवरणार हसू\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nलहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\n'या' देशात बेडकांसाठी करतात वाहतूक बंद, जाणून घ्या सविस्तर\nसुशांतला हंगेरीत 17 कोटींचं पेमेंट केलंच नाही; 'राबता'च्या दिग्दर्शकाच्या गौप्यस्फोटाने गूढ वाढलं\nकाँग्रेस नेत्यांनी आधी लसीला नावं ठेवली आणि मग स्वतःच लस घेतली, म��मोहन सिंग यांच्या पत्रावर हर्षवर्धन यांचं उत्तर\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\n‘हे 3 उपाय करा, कोरोना आसपासही फिरकणार नाही’; इशा देओलनं केला दावा\nIPL 2021: पंजाबच्या निराशाजनक कामगिरीला कॅप्टन राहुल जबाबदार 3 वर्षांची आकडेवारी आहे पुरावा\nमहाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात आजपासून दुपारी 2 पर्यंतच बँकेत सुरू राहणार व्यवहार\nसुशांतला हंगेरीत 17 कोटींचं पेमेंट केलंच नाही; 'राबता'च्या दिग्दर्शकाच्या गौप्यस्फोटाने गूढ वाढलं\nसुशांत सिंह राजपूतला (Sushant Singh Rajput) देण्यात आलेल्या 17 कोटींच्या मानधनाबाबत दिग्दर्शक दिनेश विजानने सादर केलेल्या जबाबामुळे खळबळ माजली आहे.\nमुंबई, 21 नोव्हेंबर: सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput)च्या मृत्यू प्रकरणात ईडीच्या हाती महत्वाचा पुरावा लागला आहे. या पुराव्याचं कनेक्शन थेट प्रोड्युसर दिनेश विजान (Dinesh Vijan) आणि त्याच्या प्रोडक्शन हाऊसशी जोडण्यात येत आहे. अशी माहिती मिळाली आहे की, सुशांतला राबता या सिनेमासाठी 17 कोटींची रक्कम देण्यात आली होती. स्वत: विजानने यासंदर्भात स्टेटमेंट दिलं आहे.\nदिनेश विजानच्या प्रोडक्शन हाऊसने मांडली भूमिका\nदिनेश विजानने आपल्या प्रोडक्शन हाऊसतर्फे अर्थात (Maddock Films) आपली भूमिका मांली आहे. तो म्हणाला, \"मी सुशांत पैसे दिले नव्हते. या स्टेटमेंटमध्ये लिहीलं आहे, ‘Maddock Films तर्फे सुशांत सिंह राजपूतला पैसे देण्यात आले नव्हते. आणि लेखामध्ये छापून आल्याप्रमाणे सुशांतने ते 17 कोटी रुपयांचं मानधन हंगरीमध्ये घेतलं नव्हतं’\nपुढे असं लिहीलं आहे की, ‘आम्ही सुशांतच्या 'राबता' सिनेमाचं पूर्ण मानधन दिलं होतं. सुशांतला भारतामध्ये मानधन देण्यात आलं होतं. आम्ही ईडीकडे याचे सगळे पुरावे सादर केले आहेत. हंगरीमध्ये होणारं शूटिंग आणि त्याचं मानधान याबाबत सगळे व्यवहार टी सीरिज (T-Series) तर्फे करण्यात आले होते. टी सीरिजच्या लोकांकडून तुम्ही याची खात्री करुन घेऊ शकता.’\n‘Maddock Films एक जबाबदार संस्था आहे आणि सर्व नियमांचं पालन करुनच आम्ही काम करतो. इंडिया टूडे नेहमीच सत्य घटना जगासमोर आणतं. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की, ते लवकरच खऱ्या घटनांची माहिती देतील. सुशांत सिंह राजपूतच्या प्रकरणात आम्ही आमच्याकडे असलेली सर्व माहिती दिली आहे. कृपया आमच्या संस्थेबद्दल अफवा पसरवू नयेत.’\nदिनेश विजान काही दिवसांपूर्वीच भारतात येणार होता. पण त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यामुळे तो सध्या तिथेच राहिला आहे.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nप्राची देसाईवर झाली होती जबरदस्ती; सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\nअवघ्या महिनाभरातच अमरावतीने कसं मिळवलं कोरोनावर नियंत्रण\nCorona: भारतानं ब्राझीललाही टाकलं मागे, देशात 12 लाखाहून अधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण\nडायबेटिज आणि बीपी पेशंटसाठी उत्तम आहे जांभूळ; होतो असा फायदा\nउसेन बोल्टचा RCB ला खास संदेश विराट, डीव्हिलिर्यसनं दिली 'ही' प्रतिक्रिया\nभज्जी-श्रीसंतपासून ते अनुष्का-गावसकरपर्यंत, IPL मधले 5 मोठे वाद\nहा पदार्थ खायचा की प्यायचा वेगाने प्रसिद्ध होतेय 'Deep-Fried Water' नावाची डिश\n‘लग्न झालेल्या पुरुषासाठी वेडं होणं काय असतं’; रेखा यांच्या उत्तरानं माजवली खळबळ\nकोरोना लस घेताना लहान मुलाप्रमाणे रडला अभिनेता Ram Kapoor,व्हायरल होतोय हा VIDEO\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/dr-shreeram-lagu-social-worker-thinker", "date_download": "2021-04-19T08:52:48Z", "digest": "sha1:2WC7OJPC5TJDJVC6JGKWFEKRU4JXO2X6", "length": 21184, "nlines": 77, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "साधेपणासह जगलेला उत्तुंग विचारवड - द वायर मराठी", "raw_content": "\nसाधेपणासह जगलेला उत्तुंग विचारवड\n“एखादी व्यक्ती नेहमीसाठी गुन्हेगार राहणे ही समाजासाठी लाजिरवाणी गोष्ट असली पाहिजे. सगळ्यांना सुधारण्याची संधी देणारा समाज संवादातून तयार होऊ शकतो”, असे डॉ. श्रीराम लागूंचे विचार क्रिमिनॉलॉजी करेक्शनल मेथड माहिती असलेल्या अभ्यासकाचे आधुनिक विचार आहेत.\nदेवाचे अत्यंत तटस्थ परीक्षण करून देवालाच माणूस करणारे श्रीराम लागू यांचे ‘देवाला रिटायर्ड करा’ हे विचारवाक्य माझ्यासह अनेकांना भावले. मनाचा ठाव घेणारी अनेक वाक्ये असू शकतात पण मनाचा व डोक्याचा एकाच वेळी ताबा घेऊन सद्सद्वविवेकाला जागे करणारे वाक्य मला डॉ. श्रीराम लागू यांच्या प्रेमात पाडणारे ठरले.\nकाल्पनिक श्रीराम आवळत जगणाऱ्यांना झिणझिण्या आणणारे हे वाक्य त्यांच्या जीवनाचा सूत्रविचार ठरला. श्रद्धा जोपासण्याचा स्वातंत्र्याचा अर्थ कोणत्याच श्रद्धा न जोपासता जगण्याचा हक्�� असा सुद्धा आहे हे ठसविण्यासाठी त्यांचे जीवनच त्यांनी उदाहरण म्हणून प्रस्थापित केले. धर्म न मानणाऱ्यांच्या जगातील हा बादशाह माणूस सगळ्या सामाजिक परिवर्तनाच्या कामांशी नाळ जोडून उभा असतांना आपण बघितला.\nमला त्यांनी नेहमी खूप सहकार्य केले. कारागृहात गरीब व गरजू कैद्यांसाठी काम करतांना मला मार्गदर्शन करणारे विजय तेंडुलकर, श्रीराम लागू व निळू फुले यांच्या सोबत झालेले संवाद मला तर्कसंगत करण्यासाठी कारणीभूत ठरले. विजय तेंडुलकरांना मी कारागृहातील कार्यक्रमांसाठी नेण्यात अपयशी ठरलो पण डॉ. श्रीराम लागू आवर्जून आले त्यानंतर एकदा निळू फुलेंना व सदाशिव अमरापूरकर यांना सुद्धा घेऊन गेलो होतो.\nपुण्याच्या येरवडा जेलमध्ये भारतात सर्वप्रथम कैद्यांसाठी गांधी विचार परीक्षा सुरू केली. कैद्यांच्या मानसिक पुनर्वसनाचा प्रयोग म्हणून ही परीक्षा महत्त्वाचा मापदंड ठरली आहे. प्रसिद्ध व्यक्तींनी कारागृहात यावे, ज्यांच्या चेहऱ्यांना महत्त्व व ओळख आहे अशा लोकांनी कैद्यांशी संवाद साधतांना त्यांना माणूस भेटावा आणि चांगल्या वागणुकीची प्रेरणा मिळावी असा उद्देश होता. डॉ लागू आले, कैद्यांशी मनसोक्त संवाद साधला.\n“तसे पाहिले तर आपण सगळेच कशाचे ना कशाचे गुन्हेगार आहोत. जे पकडले जात नाहीत त्यांना आपण गुन्हेगार म्हणत नाही. एखादी वाईट कृती जर गुन्हा असेल तर त्याची जाणीव होताच ती वागणुकीतून काढून टाकता येते. एखादा गुन्हा घडल्यावर जाणीव झाली तर मनापासून त्याचे वाईट वाटणे ही पहिली पायरी चढावी लागते. स्वतःशी तडजोड केली नाही तर स्वतःमध्ये सुधारणा घडवून आणता येते. अनेकदा माणसांना त्यांना अपेक्षित असलेले जीवन सुद्धा नीट जगता येत नाही तेव्हा ते बेकायदा तसे जीवन मिळविण्याचा प्रयत्न करतात. गरिबी जर गुन्हेगारीची जननी असेल तर क्रांतीला जन्म देणारी सुद्धा गरिबीच आहे हे विसरू नका. स्वतःतील गुन्हेगारीचे समर्थन करणे आपल्याला थांबविता आले तर खरा समाज निर्माण होईल. बेकायदेशीरपणा वेगाने वाढतो, नेहमीसाठी कुणीतरी गुन्हेगार राहणे हा त्या व्यक्तिवरील कलंक आहेच पण एखादी व्यक्ती नेहमीसाठी गुन्हेगार राहणे ही समाजासाठी लाजिरवाणी गोष्ट असली पाहिजे. सगळ्यांना सुधारण्याची संधी देणारा समाज संवादातून तयार होऊ शकतो,’’ असे खूप छान प्रवाही विचार डॉ. लागूंनी कारागृहातील कार्यक्रमात मांडले होते.\nमहात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी, माझे वडील बाळासाहेब सरोदे या वेळी उपस्थित होते. डॉ श्रीराम लागू यांनी त्यावेळी कैद्यांसमोर मांडलेले विचार म्हणजे क्रिमिनॉलॉजी करेक्शनल मेथड माहिती असलेल्या अभ्यासकाचे आधुनिक विचार मला वाटले.\n२००७ मध्ये जेव्हा पुण्यात सुरेश कलमाडी खूप सक्रिय आणि ताकदवान होते व ते पिंपरी-चिंचवड मधील राजकारण सुद्धा हाताळत होते. तेव्हाच्या काळात सिनेसृष्टीतील अनेकांना निवडणूक प्रचारात आणण्याचा पायंडा त्यांनी पाडला. पिंपरी येथून एक तृतीयपंथी सुनील उर्फ दलजीत हा/ही महापालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यावर त्यांनी मला आग्रह केला की आपला प्रचार जोरात झाला पाहिजे असे काहीतरी करा. मी तेव्हा एचआयव्ही आणि कायदा तसेच तृतीयपंथीयांच्या हक्कांसाठी सुद्धा काम करीत होतो. मी डॉ. श्रीराम लागू यांना विनंती केली की तुम्ही या व्यक्तीच्या प्रचाराला यावे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, मी कोणत्याच पक्षाची बाजू घेत नाही पण समाजातील वंचित आणि बहिष्कृत समजण्यात आलेल्या तृतीयपंथीयाने समाजाचे प्रतिनिधित्व करण्याचा प्रयत्न करणे ही सामाजिक अभिसरणाची सुरुवात आहे त्यामुळे मी प्रचारासाठी येईन असे ते म्हणाले. आम्ही एका खुल्या जीपमध्ये त्या उमेदवारासोबत पिंपरी चिंचवड भागात डॉ. लागूंना उभे करू रॅली काढली होती. तो उमेदवार निवडून येणार नाही हे माहिती असूनही प्रत्येकाला निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे आणि कुणाच्या लैगिकतेच्या व्यक्तिगत निर्णय स्वातंत्र्याचा आपण इतर सगळ्यांनी आदर करावा हे ठासून सांगण्यासाठी डॉ. लागू स्वतः उघड्या जीप वर उभे राहून फिरले. समाज परिवर्तन छोट्या छोट्या अनेक गोष्टींमधून होईल याचा प्रचंड विश्वास त्यांना होता.\nएकदा अमेरिकेतील महाराष्ट्र फौंडेशनचे सुनील देशमुख यांनी विविध क्षेत्रातल्या पुण्यातील काही युवकांना पॅनकार्ड क्लब येथे एका पार्टीसाठी बोलाविले होते. त्यावेळी डॉ. श्रीराम लागू, डॉ. नरेंद्र दाभोलकर सुद्धा होते. माझ्यासह सिनेक्षेत्रातील किरण यज्ञोपवित, अभिनेता संदेश कुलकर्णी, भक्तीप्रसाद देशमाने, मनीषा सबनीस, माझा भाऊ अमित सरोदे असे अनेकजण होते. पार्टी सुरू झाली, सगळेजण एकमेकांशी बोलत होते. तेव्हढ्यात तेथे दोन साधू व काहीजण अचानक आले. त्���ांनी खूप मोठ्या आवाजात आरडाओरडा करीत विचारणे सुरू केले ‘कुठे आहेत डॉ. लागू ते इथे आले आहेत असे आम्हाला कळले.’ आज त्यांच्याशी बोलायचेच आहे आम्हाला, देवाच्या विरोधात आहेत ना ते, देवाला रिटायर्ड करा म्हणून देवाचा व धर्माचा अपमान करतात कुठे आहेत ते ते इथे आले आहेत असे आम्हाला कळले.’ आज त्यांच्याशी बोलायचेच आहे आम्हाला, देवाच्या विरोधात आहेत ना ते, देवाला रिटायर्ड करा म्हणून देवाचा व धर्माचा अपमान करतात कुठे आहेत ते चमत्काराचा विरोध करतात, आम्ही चमत्कार करून दाखवितो त्यांना. त्यावर डॉ. दाभोलकर, मी व इतर काही मध्ये पडलो आणि त्यांना समजावले की असा आरडाओरडा करू नका, नंतर बोलू इत्यादी.\nपण डॉ. लागू स्वतः पुढे आले ते म्हणाले मी आहे डॉ. श्रीराम लागू, माझ्याशी बोला. ते उद्धट सारखे प्रश्न विचारणे आणि त्यांच्या अंगावर गेल्यासारखे त्या साधू लोकांचे तेथे येणे डॉ. लागूंना आवडले नव्हतेच. डॉ. लागू त्यांना म्हणाले की मी देव चमत्कार इत्यादी मानायचा की नाही हा माझा प्रश्न आहे. तुमचे काय ते तुम्ही ठरवा पण एक सांगा तुम्हाला इथे येण्याची परवानगी कुणी दिली ही खाजगी पार्टी आहे आणि केवळ निमंत्रितांसाठी आहे आधी तुम्ही इथून बाहेर निघा…असे म्हणतांना त्यांचा संपूर्ण चेहरा लाल होऊन हलत होता, त्यांची मान डुगडुगत होती. सुनील देशमुख आणि इतर सगळे निमंत्रित यांचा तेथे घोळका झाला. प्रकरण हाताबाहेर जातेय हे लक्षात येताच डॉ. दाभोलकरांनी सांगितले की ही आपलीच माणसे आहेत, त्याचवेळी साधूंनी त्यांच्या नकली दाढ्या काढल्या. हा बनाव किंवा गमतीसाठी केलेलं नाटक डॉ. लागू यांच्या लक्षात आले नव्हते. आपली भूमिका एखाद्या अहमिकेच्या प्रसंगी सुद्धा नीडरपणाने मांडायची हे डॉ. लागू यांच्याकडून जरूर शिकावे असे त्यावेळी आणि नंतर सतत वाटले.\nअभिनेते नंदू माधव यांनी महाराष्ट्रात ‘सांगड’ नावाचा एक प्रयोग केला. सगळ्या पुरोगामी, वैचारिक लोकांना एकत्र आणण्याच्या ‘सांगड’च्या कार्यक्रमाला डॉ. श्रीराम लागू प्रकृती बरी नसतांनाही आले आणि त्यांच्यासोबत दीपा लागू सुद्धा होत्या.\nडॉ. श्रीराम लागू यांचा भारदस्त आवाज, संवाद फेकीचे कौशल्य, ताकदवान अभिनय अशा अनेक गोष्टींबाबत कदाचित खूप चर्चा होतील पण त्यांनी अनेक मूलभूत सामाजिक कामांना जो वैचारिक आधार दिला, स्वतःचा चेहरा अशा अनेक रचनात्मक कामांसाठी अत्यंत नम्रपणे उपलब्ध करून दिला. अनेकदा त्यांच्याशी त्यांच्या घरी चर्चा झाली की ते स्वतः लिफ्टपर्यंत सोडायला यायचे. ‘डाऊन टू अर्थ’ म्हणजे काय असते त्याचा अर्थ समजलेला माणूस व त्यांच्या वागणुकीतून आपल्याला त्या शब्दाचा अर्थ समजेल अशा साधेपणासह जगलेला डॉ. श्रीराम लागू नावाचा एक उत्तुंग विचारवड आता आपल्यात नाही पण त्यांनी अनेकांना मुळं देऊन उभे केले आहे.\nअॅड असीम सरोदे, मानवीहक्क वकील आणि संविधानतज्ज्ञ आहेत.\nसुशांत सिंह, साना गांगुली, फरहान बोलले; सौरभ, सेहवागचे मौन, मराठी चित्रपटसृष्टी थंड\nजहाल विद्यार्थी आंदोलनांनीच मोदी यांच्या कारकीर्दीची सुरुवात\nसुमित्रा भावे यांचे निधन\nरेल्वेकडून ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ धावणार\nकोरोना संसर्गाचा निवडणुकांशी काय संबंध\nलसीकरण आणि लसींची आयात वाढवाः डॉ. मनमोहन सिंग\nभाजपचा यू टर्न : ‘कुंभ मेळा प्रतिकात्मक ठेवा’\n‘करोनाच्या धोका; उद्योग जगताने मदत करावी’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/maharashtra-news/28000-new-corona-patients-maharashtra-last-24-hour-11669", "date_download": "2021-04-19T08:52:40Z", "digest": "sha1:MJPY5XBL2AACLWNS3NMHJX2TMXH57RAN", "length": 11818, "nlines": 129, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "महाराष्ट्रात दिवसभरात 28 हजार नवे कोरोनारुग्ण | Gomantak", "raw_content": "\nसोमवार, 19 एप्रिल 2021 e-paper\nमहाराष्ट्रात दिवसभरात 28 हजार नवे कोरोनारुग्ण\nमहाराष्ट्रात दिवसभरात 28 हजार नवे कोरोनारुग्ण\nमंगळवार, 23 मार्च 2021\nराज्यात आज 28 हजार नवे कोरोना रुग्ण आढळून आले आणि दुर्दैवाने 132 लोकांचा मृत्यू झाला आहे.\nदिवसेंदिवस महाराष्ट्रातील (Maharashtra) कोरोना रुग्णांची संख्या वाढत जात असल्याने परिस्थिती पुन्हा चिंताजनक होताना दिसते आहे. राज्यात आज पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या आकड्याने उच्चांक गाठल्याचे दिसून आले. राज्यात आज 28 हजार नवे कोरोना रुग्ण आढळून आले आणि दुर्दैवाने 132 लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी कालच पत्रकार परिषद घेऊन लोकांना सुरक्षिततेच्या उपायांचे पालन करण्याचे आवाहन केले होते.(28000 new corona patients in Maharashtra in last 24 hour)\nकोरोना विषाणूचे संक्रमण (Corona virus) आटोक्यात आणण्यासाठी मागच्या वर्षभरात राज्यातील आरोग्य व्यवस्था, पोलीस यंत्रणा, स्वच्छता कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्या सर्वच यंत्रणांनी तारेवरची कसरत केली. परिणामी कोरोनामुळे ���िर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात सुद्धा आली होती. मात्र आता कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याचे दिसून येते आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकड्यांनुसार मागच्या 24 तासात राज्यात 28,699 रुग्ण समोर आले आहेत. राज्याच्या कोरोना रुग्णांची संख्या 25,33,026 वर जाऊन पोहोचली आहे. यातील 22,47,495 पेक्षा जास्त लोक उपचार घेऊन बरे झाले आहेत. दुर्दैवाने महाराष्ट्रात आज पर्यंत 53,589 लोकांचा आजपर्यंत मृत्यू झाला आहे. तर सध्या कोविड सेंटर आणि हॉस्पिटलमध्ये 2,30,641 लोक उपचार घेत आहेत.\nदरम्यान, राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर या शहरातील कोरोना रुग्णांची संख्या चिंताजनक असून इतर शहरांत देखील रुग्ण वाढत जाताना दिसत आहे. राज्यातील अनेक प्रमुख शहरांत अंशतः लॉकडाऊन लागू करण्यात आला असून परभणी(Parbhani) शहरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे.\nआता अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी करावे लागणार 'या' नियमांचे पालन\nसुनील अरोरा होणार गोव्याचे नवे राज्यपाल\nगोवा : राज्याच्या राज्यपाल पदावर देशाचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा...\nविमान कंपन्यांना हालगर्जीपणा भोवला; केजरीवाल सरकारची तडक कारवाई\nनवी दिल्ली: देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे. दिल्लीमध्ये कोरोनानं...\nरेमेडीसीवीर औषध पुरवठ्यावरुन महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले; वाचा, सविस्तर\nकोरोना विषाणूवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रेमेडीसीवीर औषधांवरून...\nरिलायन्स नंतर टाटा स्टील सुध्दा सरकारच्या मदतीला धावले\nदेशात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. अनेक ठिकाणी आरोग्य सुविधांची...\nही' चुक देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला कारणीभूत; डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले कारण\nनवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाने चिंताजनक परिस्थिती...\nकेंद्र सरकारचा मोठा निर्णय: रेमडेसीव्हिर इंजेक्शनच्या किंमतीत घट\nकोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, ठाणे,...\nउध्दव ठाकरेंनी रोजचा निर्लज्ज राजकारणाचा डोस थांबवावा - पियुष गोयल\nदेशभरात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागल्यामुळे कोरोनाचे रुग्ण आणि कोरोनामुळे होणारे...\n\"अन्यथा मागील वर्षासारखा कडक ​लॉकडाऊन लावावा लागेल\"\nमुंबई: कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रातील परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक...\nगोव्याची अवस्था महाराष्ट्र आणि दिल्ली सारखी करायची का \nफोंडा: दिल्ली आणि महाराष्ट्रासारखी स्थिती करायची आहे काय, योग्य निर्णय त्वरित...\nकेंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना कोरोनाची लागण\nदेशभरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढू लागला आहे. सर्वसामान्यांपासून ते अगदी...\n'येत्या तीन- चार दिवसांमध्ये रेमडीसीविर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होईल'\nमुंबई : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. दुसरीकडे...\nकेंद्र सरकारकडून हाफकिन इनस्टिट्यूटला कोरोना लस उत्पादनाची परवानगी; मुख्यमंत्र्यांनी मानले आभार\nमुंबई : राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे राज्य सरकारच्या...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/topic/nashikroad", "date_download": "2021-04-19T10:12:53Z", "digest": "sha1:ZNGXYRO4FK3EF654ZFS5RZ3M4LCUXFXH", "length": 2704, "nlines": 95, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Nashikroad", "raw_content": "\nनाशिकरोड परिसरात जमावामुळे तणाव; पोलिस बंदोबस्तानंतर परिस्थिती नियंत्रणात\nनाशिकरोड परिसरात विवाहितेवर दिराकडून अत्याचार\nआयुक्तांकडून प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी\nखेळता खेळता पडल्याने दीड वर्षीय चिमुकलीचा मृत्यू\nदारणा नदीला प्रदुषणाचा विळखा\nसामनगाव शिवारात बिबट्या जेरबंद\nकारागृहातून 'भाई'ची सुटका; मिरवणूक, फटाक्यांची आतषबाजी करणे भोवले\nघरोघरी गॅस सिलेंडर वाटप करून मुलीला केले 'सीए'\nमध्यरेल्वेद्वारे विक्रमी वाहन वाहतूक\nमुक्तिधाममधील भक्त निवासाची पाहणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00249.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/goa/search-operation-goa-602-passengers-britain-9028", "date_download": "2021-04-19T09:46:07Z", "digest": "sha1:GOWWAXHJTVOPQEXWOIK4FRNLU24HD7SA", "length": 11304, "nlines": 123, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "ब्रिटनमधून आलेल्या 602 प्रवाशांची गोव्यात शोधमोहिम | Gomantak", "raw_content": "\nसोमवार, 19 एप्रिल 2021 e-paper\nब्रिटनमधून आलेल्या 602 प्रवाशांची गोव्यात शोधमोहिम\nब्रिटनमधून आलेल्या 602 प्रवाशांची गोव्यात शोधमोहिम\nगुरुवार, 24 डिसेंबर 2020\nब्रिटनमध्ये कोरोनाच्या नवीन स्ट्रेनमुळे खळबळ उडाली आहे. त्यातच आता महाराष्ट्रातील नागपूर नव्या स्ट्रेनचा रुग्ण सापडल्याचं म्हटलं जातंय. या पार्श्वभूमीवर गोव्यात 9 डिसेंबरपासून ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांची शोधमोहिम सुरु आहे.\nपणजी: ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नवीन स्ट्रेनमुळे खळबळ उ��ाली आहे. त्यातच आता महाराष्ट्रातील नागपूर नव्या स्ट्रेनचा रुग्ण सापडल्याचं म्हटलं जातंय. या पार्श्वभूमीवर गोव्यात 9 डिसेंबरपासून ब्रिटनमधून आलेल्या प्रवाशांची शोधमोहिम सुरु आहे. जवळपास 602 प्रवासी गेल्या दोन आठवड्यामध्ये आले असून आरोग्य अधिकारी त्यांचा शोध घेत असल्याचं एका अधिकाऱ्याने सांगितलं. ब्रिटन आणि दुबई या ठिकाणांहून सर्वाधिक लोकं दक्षिण गोव्यात असण्याची शक्यता आहे.\nडिसेंबर महिन्यात युके आणि युएईमधून 602 जणांची यादी तयार केली असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. यामध्ये यात कॅनसौलीममधील 91 जण, दक्षिण गोवा क्षेत्रातील 57 जण, उत्तर गोवा भागात 48, चिमबेलमधील 47 आणि उत्तर गोवा जिल्ह्यातील पणजीमधील काही जणांचा समावेश असल्याचं सांगण्यात आलं.\nयाशिवाय कॅंडोलिम भागात 41 जणांचा शोध घेतला जात आहे. यात कळंगुट, बागा आणि इतर पर्यटन स्थळांवरही बाहेरून आलेल्या नागरिकांचा शोध सुरू आहे. तसंच राजधानी पणजी व आसपासच्या भागातील 28 जणांचाही यात समावेश आहे. ब्रिटन आणि युएईतून आलेल्यांचा उत्तर गोवा आणि दक्षिण गोव्यातील नावेली, आणि म्हापसा येथे या यंत्रणेकडून शोध घेण्यास सांगितले गेले आहे अशी माहिती अधिकाऱ्याने दिली.\nगोव्यात बुधवारी कोरोना व्हायरसच्या 125 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 50, 364 इतकी झाली आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत राज्यात 727 जणांचा मृत्यू झाला आहे.\nमहाराष्ट्रात प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला एका रुग्णाचा मृत्यू\nकोरोना संक्रमणाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत जाताना...\nलसींअभावी राजधानीत लसीकरण केंद्रे बंद; नागरिक आल्या पावली परतले\nमहाराष्ट्र : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने...\nगोवा: परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करणाऱ्या विध्यार्थांना घेतले ताब्यात\nपणजी: दहावी बारावीची परीक्षा पुढे ढकलावी या मागणीसाठी आज विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्री...\nगोव्यात मोरजीच्या मिरचीला सोन्याचा भाव; किंमत ऐकुन व्हाल थक्क ...\nमोरजी: गावठी मिरच्यांनी जनतेच्या डोळ्यात पाणी आणले आहे. 900 ते 1000 रुपये किलो...\nगोवा: कोरोना रुग्णसंख्येने गाठला उच्चांक; परिस्थिती हाताळण्यासाठी यंत्रणा सज्ज\nपणजी: देशभरात निर्माण झालेल्या संक्रमणाच्या दुसऱ्या ल���टेत रुग्णसंख्या वाढत...\nगोव्यात कोरोनाचा कहर: सरकारकडून कडक निर्बंध लागू करण्याची शक्यता\nदेशभरात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून...\nरामायणातील सीता सरकारवर नाराज; घरातच साजरा करावा लागला वाढदिवस\nछोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री देबिना बॅनर्जी (Debina Bonnerjee) रामायण...\nविमान कंपन्यांना हालगर्जीपणा भोवला; केजरीवाल सरकारची तडक कारवाई\nनवी दिल्ली: देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे. दिल्लीमध्ये कोरोनानं...\nमनमोहन सिंग यांचे नरेंद्र मोदींना पत्र; लसीबाबत दिल्या महत्त्वाच्या सूचना\nकोरोनाची दुसरी लाट देशात थैमान घालत आहे. देशातील आरोग्य यंत्रणेवरचा ताण प्रचंड वाढला...\nक्रीडामंत्री किरेन रिजिजू कोरोना पॉझिटिव्ह\nदेशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे. यातच केंद्रीय क्रीडामंत्री किरेन...\nअरविंद केजरीवाल यांच पंतप्रधान मोदींना पत्र\nदिल्लीत कोरोनामुळे दिवसेंदिवस परिथिती वाईट होत चालली आहे. मुख्यमंत्री अरविंद...\nरिलायन्स नंतर टाटा स्टील सुध्दा सरकारच्या मदतीला धावले\nदेशात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. अनेक ठिकाणी आरोग्य सुविधांची...\nकोरोना corona महाराष्ट्र maharashtra नागपूर nagpur आरोग्य health ब्रिटन विभाग sections पर्यटन tourism\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.nagpurtoday.in/74-citizens-were-fined-and-given-masks-by-manpa/03182103", "date_download": "2021-04-19T08:24:18Z", "digest": "sha1:YVDWLSCI6ZVC5DZCZ4FXCJX47SDY5G2I", "length": 9027, "nlines": 56, "source_domain": "www.nagpurtoday.in", "title": "७४ नागरिकांना दंड करुन मनपाने दिले मास्क Nagpur Today : Nagpur News", "raw_content": "\n७४ नागरिकांना दंड करुन मनपाने दिले मास्क\nआतापर्यंत ३६१६१ व्यक्तिं विरुध्द कारवाई\nनागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाचे जवानांनी गुरुवारी (१८ मार्च) ला मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार ७४ नागरिकांविरुध्द कारवाई केली असून त्यांच्याकडून प्रत्येकी रुपये ५०० प्रमाणे ३७ हजार रुपयांचा दंड वसूल केला. या सर्व नागरिकांना मास्क सुध्दा देण्यात आले. मागील काही महिन्यात शोध पथकांनी ३६१६१ नागरिकांविरुध्द कारवाई करुन आतापर्यंत रु. १,६४,३९,५००/- चा दंड वसूल केला आहे.\nकोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत चालली असून कोरोना विषाणूचा संसर्गाचा अदयापही धोका टळला नाही. आताही अनेक ठिकाणी सुरक्षित अंतर प��ळत नसल्याचे दिसून येते. नागरी भागात तर ‍विनामास्क नागरिक फिरतांना दिसतात ही बाब घातक आहे. त्यामुळे उपद्रव शोध पथकाव्दारे अशाप्रकारे बेजबाबदारीने स्वत:चे आरोग्य, कुटुंबाचे आरोग्य व समाजाचे आरोग्य धोक्यात घालणा-या नागरिकांवर कडक कारवाई करीत आहे तसेच त्यांना मास्क देण्यात येत आहे.\nगुरुवारी मनपा उपद्रव शोध पथकाव्दारे लक्ष्मीनगर झोन अंतर्गत २५, धरमपेठ झोन अंतर्गत ३, हनुमाननगर झोन अंतर्गत ४, धंतोली झोन अंतर्गत ९, नेहरुनगर झोन अंतर्गत १०, गांधीबाग झोन अंतर्गत ४, सतरंजीपूरा झोन अंतर्गत ३, लकडगंज झोन अंतर्गत ५, आशीनगर झोन अंतर्गत ६, मंगळवारी झोन अंतर्गत ५ आणि मनपा मुख्यालयातील ० जणांविरुध्द ही कारवाई शोध पथकाचे प्रमुख विरसेन तांबे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. ५०० रुपये प्रमाणे आतापर्यंत ३०६९१ बेजबाबदार नागरिकांकडून रु १ कोटी ५३ लक्ष ४५ हजार ५०० वसूल करण्यात आले आहे.\nनागपूरात रुग्णांची संख्यावर नियंत्रण करण्यासाठी महानगरपालिकेचे उपद्रव शोध पथक दररोज दहा ही झोनमधील मास्क शिवाय फिरणा-या बेजबाबदार नागरिकांविरुध्द कारवाई करीत आहे. नागरिकांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क लावणे, सामाजिक अंतराचे पालन करणे, हात स्वच्छ धुणे इ. ची सूचना नागपूर मनपा व्दारे वारंवार केली जात आहे. सुजाण व जबाबदार नागरिकांनी आता मास्क लावून आपली व आपल्या परिवाराची सुरक्षा करावी, असेही आवाहन म.न.पा.तर्फे करण्यात आले आहे.\nसड़क दुर्घटना में मोटरसाइकिल चालक की मौत\nपिस्तौल की नोक पर युवकों से छीनी कार\nमहिला ने फांसी लगाकर की आत्महत्या\nकन्हान पोलीसांनी मोहाफुल ची दारु पकडली.\nआदी हॉटेल में 65 बेड कोविड केयर सेंटर शुरू\nमां-बाप के डांटने पर लड़के ने छोड़ा घर, तलाश जारी\nकन्हान पोलीसांनी मोहाफुल ची दारु पकडली.\nमनपाच्या पाचपावली रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभारणार : महापौर\nकेंद्र सरकारने देवेंद्र फडणवीस आणि भाजपला रेमडेसिवीरची साठेबाजी आणि काळाबाजार करण्याची परवानगी दिली आहे का\nदेवेंद्र फडणवीसांवर कारवाई होणार; गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले संकेत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/aurangabad-news-marathi/lockdown-finally-declared-in-aurangabad-the-sale-of-milk-and-vegetables-will-also-continue-till-12-noon-nrat-108692/", "date_download": "2021-04-19T08:32:14Z", "digest": "sha1:B5KLEHQZOVJZG72FFP5FLMWK7IMXFGAJ", "length": 12736, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Lockdown finally declared in Aurangabad The sale of milk and vegetables will also continue till 12 noon nrat | अखेर औरंगाबादमध्ये लॉकडाउन घोषित; दूध-भाजी विक्री देखील दुपारी १२ पर्यंतच सुरू राहणार | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, एप्रिल १९, २०२१\nBen Stokes इंग्लंडला रवाना, राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का ; नक्की काय झालं \nप्रदर्शनाच्या १ महिन्यानंतर परिणीताचा ‘सायना’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर, चित्रपटात दिसणार सायनाचा संघर्ष\nखासदार गावितांनी केली २०० बेडच्या हॉस्पिटल उभारणीची घोषणा, वसई विरार पालिका आयुक्तांनी पत्रकारांना टाळणे केले पसंत\nरत्‍नागिरीत एमआयडीसी कंपनीत भीषण स्‍फोट ; ५ जण गंभीर जखमी\nबंगालमध्ये पाचव्या टप्प्यातील आज मतदान; भाजपच्या आव्हानाने ममतांचा लागणार कस\nCorona virus effectअखेर औरंगाबादमध्ये लॉकडाउन घोषित; दूध-भाजी विक्री देखील दुपारी १२ पर्यंतच सुरू राहणार\nऔरंगाबाद जिल्हा स्थानिक प्रशासनाला असलेल्या अधिकारांचा वापर करून निर्बंध अधिक कडक केले जात आहेत. दरम्यान, आज (शनिवार) औरंगाबाद जिल्ह्यात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे.\nऔरंगाबाद (Aurangabad). जिल्हा स्थानिक प्रशासनाला असलेल्या अधिकारांचा वापर करून निर्बंध अधिक कडक केले जात आहेत. दरम्यान, आज (शनिवार) औरंगाबाद जिल्ह्यात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. ३० मार्चच्या मध्यरात्रीपासून ते ८ एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत. लॉकडआउन काळात किराणा दुकान, दूध-भाजी विक्री देखील दुपारी १२ पर्यंतच सुरू राहणार. त्यानंतर हे सर्व बंद राहणार आहे.\nभंडारा/ रानडुकरांकडून पिकांचे नुकसान; वनविभागाने उपाययोजना करण्याची मागणी\nलॉकडाउन काळात पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास प्रतिबंध असणार आहे. याचबरोबर खासगी, सरकारी, सर्व वाहनांना बंदी असणार आहे. जलतरण तलाव, जिम, हॉटेल्स, मंगल कार्यालय, सामाजिक, राजकीय, धार्मिक आदी कार्यक्रमांवर पूर्णपणे बंदी असणार आहे. शाळा, महाविद्यालयं, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था सर्व प्रकारचे शिकवणी वर्ग संपूर्णत: बंद राहणार आहेत. तर, ऑनलाइन वर्ग सुरू राहणार आहेत. याशिवाय, हॉटेलमधील आसनव्यवस्थेसह जेवणाची सूविधा (डायनिंग) बंद राहील मात्र निवासी असलेल्या यात्रेकरूना त्यांच्या खोलीमध्ये भोजनव्यवस्थेस परवानगी राहणार आहे.\nदरम्यान, येत्या रविवापासून राज्यात रात्रीची जमा��बंदी घोषित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा मोठा निर्णय काल घेतला आहे. राज्यात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी काही कडक उपाययोजना लागू करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे नाईलाजाने गरजेचे ठरत आहे.\nसंपूर्ण राज्यात रविवारी (२८ मार्च ) रात्रीपासून जमावबंदी लावण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. यासंबंधीचे स्वतंत्र आदेश मदत व पुनर्वसन विभागाकडून निर्गमित व्हावेत असेही मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले आहेत.\nक्या खुबसुरती कैसी अदाअंकिता लोखंडेंचा Traditional Look चाहत्यांना पाडतोय भूरळ, पाहा खास PHOTOS\nCorona Update'स्टॅच्यु ऑफ लिबर्टी' देतेय मास्क लावण्याचा संदेश, तर मोनालिसा म्हणतेय संसर्ग टाळा\nVideoसावनी रविंद्र ला ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार\nमनोरंजनखिशाच्या राष्ट्रीय पुरस्काराचं यश संपूर्ण टीमचं\nआज ना छोडेंगे बस हमजोली, खेेलेंगे हम होलीHoli Special 2021 - वरुण धवनपासून नेहा कक्कडपर्यंत या कलाकारांची आहे ही लग्नानंतरची पहिली होळी ,पाहा फोटो\nसंपादकीयनागपूरसह सर्वोच्च न्यायालयाची ५ खंडपीठे असावीत\nसंपादकीयआरामदायी प्रवासाकरिता खासगी गाड्यांना प्रवाशांची पसंती\nसंपादकीयपायलटांच्या समर्थकांचे फोन टॅप केल्याची गहलोत सरकारची कबुली\nसंपादकीयतत्त्व बाजूला सारून वृद्ध श्रीधरन यांना भाजपाची उमेदवारी\nकाँग्रेसने केलाय ज्येष्ठांवर अन्यायस्टार प्रचारकांच्या यादीतून काँग्रेसने असंतुष्टांना वगळले\nसोमवार, एप्रिल १९, २०२१\nसातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00250.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.misalpav.com/node/43996", "date_download": "2021-04-19T09:56:32Z", "digest": "sha1:ABY4AQ45ZRA4ZLRAG34QOJ7GNUT6NOMA", "length": 40333, "nlines": 252, "source_domain": "www.misalpav.com", "title": "अर्थक्षेत्र : टेक्निकल अॅनालीसीस : भाग २ | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश ले��माला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nअर्थक्षेत्र : टेक्निकल अॅनालीसीस : भाग २\nअर्थक्षेत्र : टेक्निकल अनालिसिस : भाग - ०, भाग - १. आणि माझे सर्व लेखन\nमागच्या भागात आपण सेल्फ अॅनालीसीसची तोंड ओळख करून घेतली. तोंडओळख अशासाठी जसजसे आपण पुढे सरकू, तसतसे चालू विषयाच्या अनुषंगाने आपण सेल्फ अॅनालीसीस का आणि कसा आवश्यक आहे ते पण पाहू. त्याच सेल्फ अॅनालीसीसचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे पेशन्स तो आपल्यात असलाच पाहिजे हा ही मार्केटचा नियमच आहे.\nजर आपण एखादे दुकान काढले आणि आपल्या आजूबाजूलाच आपले स्पर्धक असतील तर काय होईल तुमच्या दुकानावरून एखादा माणूस बाजूच्या दुकानात जाताना दिसला किंवा नुसताच तुमच्या दुकानाकडे बघत बघत गेला तर त्याचा कान धरून तुम्ही दुकानात आणू शकता का तुमच्या दुकानावरून एखादा माणूस बाजूच्या दुकानात जाताना दिसला किंवा नुसताच तुमच्या दुकानाकडे बघत बघत गेला तर त्याचा कान धरून तुम्ही दुकानात आणू शकता का नाही. मग तो दुकानात यावा म्हणून प्रयत्न करणे, त्यानंतर तो येईपर्यत वाट पाहणे हेच आपल्या हातात रहाते. हे अगदी प्राथमिक झाले. मार्केटिंग कोळून प्यायलेले इथे १०० उपाय सुचवतील तरीही त्या उपायाचे परिणाम पाहण्यासाठी वाट पाहणे अपरिहार्यच आहे. तर, जसे गिऱ्हाईक येण्याची वाट पाहणे हि सक्ती आहे तसेच आपल्याला हव्या त्या भावालाच आपल्या दुकानातील वस्तू विकणे हि व्यवसायाची शिस्त आहे आणि दोन्ही ठिकाणी वाट पहाणे किंवा पेशन्स हे अपरिहार्य आहेत. (किंवा जर बँकेत आपण एफ.डी केली तर बँक आपल्या खात्यावर त्याचे जे काही व्याज आहे ते एका विशिष्ठ तारखेला जोपर्यंत जमा करत नाही तो पर्यंत आपण काही करू शकतो का नाही. मग तो दुकानात यावा म्हणून प्रयत्न करणे, त्यानंतर तो येईपर्यत वाट पाहणे हेच आपल्या हातात रहाते. हे अगदी प्राथमिक झाले. मार्केटिंग कोळून प्यायलेले इथे १०० उपाय सुचवतील तरीही त्या उपायाचे परिणाम पाहण्यासाठी वाट पाहणे अपरिहार्यच आहे. तर, जसे गिऱ्हाईक येण्याची वाट पाहणे हि सक्ती आहे तसेच आपल्याला हव्या त्या भावालाच आपल्या दुकानातील वस्तू विकणे हि व्यवसायाची शिस्त आहे आणि दोन्ही ठिकाणी वाट पहाणे किंवा पेशन्स हे अपरिहार्य आहेत. (किंवा जर बँकेत आपण एफ.डी केली तर बँक आपल्या खात्यावर त्याचे जे काही व्याज आहे त��� एका विशिष्ठ तारखेला जोपर्यंत जमा करत नाही तो पर्यंत आपण काही करू शकतो का नाही. तिथे ही वाट पहाणे आलेच. ) ह्या उलट जेव्हा आपण आपल्या ट्रेडिंग टर्मिनल वर बसून ट्रेड करतो, तेव्हा आपल्या हातात आपल्या मनाला येईल तसे खरेदी आणि विक्री करणे असल्याने आपण पेशन्सच्या ऐवजी टेम्पटेशन्सचे बळी ठरतो. मला वाटते इतक्या उदाहरणावरून पेशन्सचे महत्त्व लक्षात यावे. स्वतंत्र आणि स्वैर ह्यातला फरक व्यवसायाला सुरुवात करण्या आधीच स्पष्ट होणे गरजेचे आहे.\nतसेच शेअर्स ट्रेडिंगच्या यशस्वी प्रवासात लागणारी दोन स्थानके म्हणजे खरेदी आणि विक्री ह्या दोन्हीसाठी पेशन्स लागतो. खरेदी काळजीपूर्वक करावी लागते. त्यासाठी स्थिर मनाने बरीच कामे करावी लागतात, अभ्यास करावा लागतो, तर्क लढवावे लागतात आणि वाऱ्याच्या वेगाने येणाऱ्या माहितीतून ओला कचरा (बातम्या) - सुका कचरा (अफवा) वेगळा काढावा लागतो. तेव्हा खरेदीचा काळ, भाव समजतो. बरे, नुसता तो समजून चालत नाही तर एकूण भांडवलाच्या किती % रक्कम गुंतवणूक म्हणून वापरावी आणि किती % रक्कम ट्रेडिंगसाठी वापरावी ह्याचे वैयक्तिक गणित, तर्कशुद्ध पद्धतीने, आधी कागदावर मांडावे लागते. सेल्फ अॅनालीसीसमध्ये पेशन्स ही प्रचंड मोठी स्ट्रेंग्थ ठरू शकते.\nशेअर मार्केट म्हणजे झटपट पैसा हा प्रचंड मोठा गैरसमज दूर करून आणि शेअर मार्केट म्हणजे आपली नोकरी किंवा आपल्या दुसऱ्याच कुठल्यातरी मूळ व्यवसायाच्या बरोबरीने करायचा जोड - धंदा म्हणून ह्या धंद्यात उतरणे ही आत्महत्या आहे. इथे मी शेअर मार्केट हा एक धंदा आहे असे म्हणतो आहे कारण ज्यांना ट्रेडिंगमध्ये स्वारस्य आहे त्यांनी त्याचा १००% विचार करावा. उभे राहून बुडलेले आणि उभे होण्याआधीच बुडलेले असंख्य इतर धंदे आणि शेअर ट्रेडिंगचा धंदा ह्यात मुलभूतरित्या काहीच फरक नाही. पण शेअर ट्रेडिंगमध्ये बुडालेला माणूस आजूबाजूच्या लोकांच्या नजरेत चटकन येतो. इतर धंद्यातले अयशस्वी झालेले लोक ठळकपणे लोकांच्या लक्षात येत नाहीत म्हणून इतर धंद्यात कुणी बुडतच नाही असे अजिबातच नाही. दोन्ही धंद्यात बुडालेले हे धंद्याचे नसलेले ज्ञान किंवा अनेक वर्ष करून देखील धंद्याचे न उमगलेले गाणित ह्या कारणानेच बुडतात. (व्यवसायातला कमालीचा यशस्वी माणूस रम, रमा, रमीच्या नादाने रसातळाला गेलेला पाहिला आहे.)\nगुंतवणूक हा सर���वस्वी वेगळा विषय आहे. त्याची गणिते, त्यासाठी लागणारे भांडवल, आवश्यक वेळ आणि वेळोवेळी आपल्या गुंतवणुकीची करावी लागणारी मशागत हे समजूनच ती करता येते.\nपण ज्या अर्थी तुम्ही टेक्निकल अॅनालीसीसचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करता आहात त्याअर्थी तुम्हाला ट्रेडिंगमध्ये स्वारस्य आहे असे मी गृहीत धरतो.\nटेक्निकल अॅनालीसीस ह्या विषयाच्या गाभ्याकडे येण्याआधी “अॅनालीसीस” ह्या संज्ञेबद्दल जमेल तेव्हढे विस्ताराने लिहण्यामागचे कारण इतकेच कि फक्त “अॅनालीसीस” हा विषयच इतका अथांग आहे तर त्यानुषांगाने येणारे टेक्निकल किंवा फंडामेंटल किंवा इतर अनेक अॅनालीसीस आपण किती गांभीर्याने आणि सखोल अभ्यासाने आत्मसात करण्याची गरज आहे त्याची झलक वाचणाऱ्याला यावी.\nमागील भागातील गृहपाठ हा अत्यंत महत्त्वाचा वाटावा म्हणून त्याधीचे लेखन त्रोटक ठेवण्याचा प्रयत्न केला होता. प्रत्येकाच्या प्रतिसादातील विविधता लक्षात घेता त्यातून त्यांच्या विचारसरणीचा बोध होतो. (इथे कुणी चूक किंवा बरोबर हा प्रश्नच नाही. त्यामुळे त्यावर (काठ्याकुट...) काथ्याकूट अपेक्षितच नाही.) प्रत्येकाच्या प्रतिसादातील नैसर्गिकता लक्षात घेणे गरजेचे आहे. ह्या उदाहरणात सगळ्यांनी स्त्रीवर आणि तिच्या गोऱ्या देहावर फार नैसार्गिकरित्या फोकस केले. जेव्हा शेअर्सच्या टिप्स येतात तेव्हा कुणा दुसऱ्याने केलेला अॅनालीसीस कशावर फोकस्ड असेल ते आपणास कळणे केवळ अशक्य असते हे लक्षात यावे म्हणून दिलेला तो गृहपाठ होता. जेव्हा दुसऱ्याच्या अॅनालीसीस वर आपण अवलंबून असतो तेव्हा एक लक्षात घ्यावे कि तो एका उन्मादात (म्हणजे बघा मी किती उत्तमरितीने अॅनालीसीस केला आहे. किंवा मला तो किती परफेक्ट रितीने उस्फुर्तपणे सुचलेला आहे वगैरे )असतो. जोपर्यत त्या अॅनालीसीसच्या विपरीत परिणाम त्याला दिसत नाहीत तो पर्यंत तो उन्माद टिकतो. पण त्याचे परिणाम कसे होतात तेही आपण पुढे जाऊन पाहणार आहोतच.\nतर, विश्लेषणासाठी जॉनचे वर्णन आणि मॅटील्डाचे वर्णन जर वाचले तर एक क्लू मिळू शकतो. (श्री. श्याम भागवत ह्यांनी हा क्ल्यू दिला होता.)\nदिसायला किंचित उग्र, राकट हातांचा, उंच पुरा जॉन हा मजूर होता. मजुराचे हात आणि नाजूक सुंदर, गोऱ्या देहाच्या मॅटील्डाचे हात ह्यात विक्रीचे गमक दडलेले होते. बाजारातल्या इतर विक्रेत्यांचे आणि जॉनचे हात आणि त्या समोर मॅटील्डाचे हात ह्याची तुलना केली तर ह्याचे उत्तर कदाचित मिळाले असते. इथे विक्रीसाठी असलेल्या प्रोडक्टकडे दुर्लक्ष करून नाही चालणार. पूर्वीची जॉनची मॅनेजमेंट फेल गेल्याने आलेली मॅटील्डाची नवी मॅनेजमेंट केवळ स्त्री आहे म्हणून प्रोडक्ट विकण्यात यशस्वी होईल हा तर्क कितपत योग्य आहे. हे झाले विक्रेत्याच्या बाजूने केलेले विश्लेषण पण खरेदीदाराचीही काही बाजू असेलच. तो काही मॅटील्डाचे सौंदर्य पाह्यला बाजारात येत असतील का . (ठरलेल्या कोळणीकडे मासे घेणारे काय विचार करून बाजार विकत घेतात त्याबद्दल त्यांनी त्यांचे अनुभव प्रतिसादात द्यावेत.) नक्कीच येत असतील ती शक्यता नाकारता येतच नाही. पण मुरलेला पट्टीचा खरेदीदार हा प्रोडक्टची क्वालिटी बघून येणार. ह्या दोन्ही म्हणजे नवख्या अशा (जो मॅटील्डाचे सौदर्य पहायला येतो आहे. ) आणि मुरलेल्या खरेदीदाराचा फोकस कशावर आहे त्यावर सगळे अवलंबून आहे. जितके प्रतिसाद आले त्यात अंड्याच्या क्वालिटी काय असू शकते . (ठरलेल्या कोळणीकडे मासे घेणारे काय विचार करून बाजार विकत घेतात त्याबद्दल त्यांनी त्यांचे अनुभव प्रतिसादात द्यावेत.) नक्कीच येत असतील ती शक्यता नाकारता येतच नाही. पण मुरलेला पट्टीचा खरेदीदार हा प्रोडक्टची क्वालिटी बघून येणार. ह्या दोन्ही म्हणजे नवख्या अशा (जो मॅटील्डाचे सौदर्य पहायला येतो आहे. ) आणि मुरलेल्या खरेदीदाराचा फोकस कशावर आहे त्यावर सगळे अवलंबून आहे. जितके प्रतिसाद आले त्यात अंड्याच्या क्वालिटी काय असू शकते ह्याकडे कुणाचेच लक्ष नव्हते. विक्री वाढण्यास केवळ त्या प्रोडक्टचे प्रेझेन्टेशनच महत्त्वाचे होते असे माझे विश्लेषण मला सांगते. पुन्हा सांगतो इथे कोण चूक किंवा बरोबर ह्यावर फोकस नसून विश्लेषणात कोणते मुद्दे लक्षात घ्यायला हवेत त्यावर फोकस आहे.\nमजूर असलेल्या जॉनच्या हातात अंड्याचा आकार अत्यंत लहान दिसत असल्याने खरेदीदारास तो लहान अंडी आपल्या गळ्यात मारतो आहे असे वाटून आणि तीच अंडी मॅटील्डाच्या हातात आकारमानाने मोठी दिसत असल्याने गिऱ्हाईक त्या अंड्यांच्या आकारमानाला भुलतील ह्या गृहितकावर आधारित सल्ला कुणीतरी जॉनला दिला आणि तो क्लिक झाला इतकेच.\nत्यामुळे सल्ला देणारा किती तार्किकतेने देतो आहे त्यावर अनेक गोष्टी, निर्णय अवलंबून असतात. ��ो चूक कि बरोबर हे कालांतराने कळते पण तोपर्यंत आपल्याला पैसे मिळालेले तरी असतात किंवा गेलेले तरी असतात. केव्हाही काहीही होऊ शकते. जसे मार्केटमध्ये येण्याचे आमंत्रण देणारे माझ्यासाखे आणि मार्केट म्हणजे जुगार, प्रलोभने दाखवणारे आणि दिशाभूल करणारे ह्यांनी भरलेले आहे असे सांगणारे ह्या दोघांचे हि ऐकून, त्याचे योग्य विश्लेषण करून फक्त स्वतःच्या अभ्यासाने आणि निर्णयाने पुढील वाटचाल करावी. ती कशी करावी ह्याची सुरुवात आपण पुढील लेखापासून करूच.\nपुढचा भाग : कल (Trend )\nवाचतोय. छान समजावून सांगताय.\nवाचतोय. छान समजावून सांगताय.\nतेव्हा आपल्या हातात आपल्या मनाला येईल तसे खरेदी आणि विक्री करणे असल्याने आपण पेशन्सच्या ऐवजी टेम्पटेशन्सचे बळी ठरतो.\nहे वाक्य ज्याला निट समजेल, उमजेल व पचवेल तो शेअरबाजारात नेहमी पैसे मिळवत राहील. कारण नुकसानीचे व्यवहार त्याचे कमी असतील.\nयाची किंमत मला दहा वर्षांपूर्वी कळली आहे.\nतेव्ह ट्रेडिंग करताना बरोबरचा मित्र राहुल द्रविडसारखा होता. खेळपट्टीवर उभं राहायचं. आउट नाही व्हायचं. रन्स आपोआप बनतात.\nमी पहिल्या बॉल पासून दांडपट्टा सुरू. बहुतेक वेळा स्वस्तात आउट. महिन्यातून एखादा (योगायोगाने बसलेला) फटका. सहा महिन्यात करियरचं पॅकअप.\nतो अजून विक्रमी खेळी करतोय. आणि अजूनही द्रविडसारखाच खेळतोय. प्रत्येक ट्रेड केलाच पाहिजे असं काही नाही. १-५-१०-२०-५० सोडून द्यायचे. खात्री वाटली तरच ट्रेड करायचा. बहुतेक दिवशी मोठ्या खेळी करतो. मोठ्या खेळींसाठी फक्त चौकार षटकार लागतात असं थोडंच आहे सिंगल्स-डबल्सने सुद्धा शतकं-द्विशतक होतातच की. फक्त... संयम हवा\nसगळीकडेच आवश्यक आहे. जमिनीखालून कोंब फुटून वर यायला पण चार दिवस लागतात. पण जिथे आपल्या हातात थांबंयाखेरीज काही नसते तिथे आपण थांबतोच....नव्हे थांबवलेच जाते आपल्याला .....पण खरी परीक्षा योग्य तिथे थांबून वाट पाहण्यात आहे.\nतुमच्या या मालिकेत तुम्हाला\nतुमच्या या मालिकेत तुम्हाला योग्य वाटेल तेव्हा एका प्रश्नाचा विचार जरूर करावा -why fundamentally good companies/stocks do not necessarily perform well in stock market. म्हणजे मला असे म्हणायचे आहे की कंपनी फायदयात आहे. कर्ज पण नाही तरीही शेअरच्या किंमतीत फार हालचाल होत नाही.\nकंपनीचा नफा किंवा विक्री वाढत\nकंपनीचा नफा किंवा विक्री वाढत नसेल तर किंमत कशी वाढेल\nअसे शेअर्स लाभांशासाठी कदाचीत चांगले असू शकतील.\nलाभांश साठी शेर घेत नाहीत\nलाभांश हा फेस वेल्यू वर देतात,\nमार्केट रेट ने शेअर घेऊन त्याचा लाभांश परतावा अगदी निगलीजीबल असतो\nअस खात्रीशीर म्हणता येईल अस\nअस खात्रीशीर म्हणता येईल अस वाटत नाही.\nविशेष करून ज्या शेअरच्या किमती स्थीर असतात. कंपनी नफ्यात असते. लाभांश वाटपही करत असते. कंपनीवर कर्जही नसते.\n(या चार मुद्यांवर युयुत्सु यांचा भर आहे.) बीएसई वर लाभांश वाटपाप्रमाणे यादी पहा. कित्येक कंपन्यांचा लाभांश बॅंक ठेवींपेक्षा जास्त असल्याचे आठळून येईल.\nमार्केट रेट ने शेअर घेऊन\nमार्केट रेट ने शेअर घेऊन त्याचा लाभांश परतावा अगदी निगलीजीबल असतो >> या वाक्यावर खुलासा केला आहे.\nशेअरच्या दर्शनी किमतीवर लाभांश मिळतो हे मान्य. :)\nभरघोस लाभांश कसा मिळू शकतो हे जाणण्यासाठी कृपया ही लिस्ट पहा\nशिवाय लाभांश काही मर्यादेपर्यंत करमुक्त असतो.\nऑपरेटर ड्रिव्हन, सेन्सेक्स पार्टीसिपंट्स, निगलेक्टेड स्क्रिप्स ह्या पैकी तिसर्या कॅटेगरीत येणार्या कंपन्या बरेचदा चांगल्या असू शकतात असे पूर्वी दलाल स्ट्रिटवर वावर असताना ऐकले आहे. पण ऑनलाईन झाल्यावर माझा स्ट्रिटशी संबंध राहिला नाही त्यामुळे खात्रीशीर ऊत्तर देणे अशक्य आहे.\nयात business model महत्वाचे आहे,\n१.काही कंपन्या नफा बक्कळ कमवतात (म्हणजे PE आकर्षक असते) पण पण त्या कोणत्यातरी एकाच कंपनीला माल सप्लाय करत असतात, मग त्या कंपनीने नको म्हटले तर बोंबल सगळं, उदाहरणार्थ काही गोळ्या बनविणा-या कंपन्या ह्या फक्त सरकारी ठेक्यावर चालतात किंवा WHO च्या सप्लायर असतात. हे business model long term investment साठी चांगलं नसतं\n२. Cyclic Business यात metal, mining इत्यादि उद्योग येतो, ४-५ वर्षात मंदी मग चांदी असच चालु असतं उदाहरणार्थ tata Steel etc\nऑ मग रिलायंस ही मल्टि tasking\nऑ मग रिलायंस ही मल्टि tasking कंपनी असून सुध्दा त्यांच्या काही उप कंपनी का बंद पडल्या \nशिवाय कितीही अनालिसिस केला तरी मार्केट मधील काही खरं नसते ते कशानेही तुटते. संसदेवर हल्ला असो किंवा फुल्लन देवीला मारलं असो तरीही ते पडतं .\nदुसरी एक विनंती एकदा तुम्ही ट्रेडिंग केलंत की मागे सेटलमेंट सायकल पण असते त्या बद्दल खूप कमी लोकांना महिती असते तर त्या बद्दलही लिहा.\nजसे demat अकाउंट ओपन , ऑक्शन , पे-इन , पे -ऑउट , स्टॉक सेटलमेंट , डीमटेरियलायझेशन , इत्यादी इत्यादी.\nReliance सारख्या कंपनीचे analysis करण्यात वेळ घ���लवु नये असे वाटते. नेमकं profit शेकडो सबसायडरी पैकी कुठुन येतं हे शेवट पर्यंत समजत नाही\nReliance सारख्या कंपनीचे analysis करण्यात वेळ घालवु नये असे वाटते. नेमकं profit शेकडो सबसायडरी पैकी कुठुन येतं हे शेवट पर्यंत समजत नाही\nतुमच्या सूचनांचा जरूर विचार करीन आणि योग्य वेळी त्याबद्दल देखील माहिती देण्याचा प्रयत्न करेन.\n.....अंडी मॅटील्डाच्या हातात मोठी दिसत असल्याने............\nगिऱ्हाईकाचे पर्सेप्शन हा मुद्दा होता तर \nमालिका आवडते आहे, सर्व भाग पूर्ण वाचणार.\nअंडी लहान मोठी असतात \nमाफ करा, मी अंडी खात नाही आणि विकतही घेत नाही पण साधारण ऐकीव माहिती आणि दुकानात नजरेस पडणारी अंडी यावरुन निदान एका प्रकारची सर्व अंडी (जसे गावरान वगैरे) साधारणतः एकाच अकाराची असावीत असाच माझा अंदाज आहे. किंवा फरक असला तरी तो अगदी किंचित असावा.\nझालंच तर गिर्‍हाईक आधी रचून\nझालंच तर गिर्‍हाईक आधी रचून ठेवलेल्या अंड्यांकडे बघून मत बनवेल (जरी अंडी लहान मोठी असतीलच तरी) गिर्‍हाईकाला देताना ती जेव्हा जॉन हातात घेईल तेव्हा त्याचं मत बदलेलं असं फारसं वाटत नाही. शिवाय नंतर घरी जावून गिर्‍हाईक अंडी बघणारच आहे, ती शिजवणार, खाणार ई तेव्हाही त्याला अंड्याचा नेमका आकार कळेल. असे असताना जॉनच्या हाताचा आकार विरुद्ध माटिल्डाच्या हाताचा आकार हा मुद्दा एकूण विक्रीवर काही परिणाम करेल असे वाटत नाही.\nहा आता अंडी देताना माटील्डाच्या नाजूक हाताचा स्पर्श होणार असेल तर मात्र शाकाहारी पुरषही रोज अंडी घ्यायला नक्कीच येतील :)\nवैयक्तिक अॅॅनालिसिस झाला. जो योग्य किंवा अयोग्य असू शकतो. मार्केटमध्ये तुमच्यासारखे आणि माझ्यासारखे असंख्य विश्लेषक आपली मते मांडत असतात. ते सगळे बरोबरच असतात पण त्यांच्या स्वतःपुरते हाच मुद्दा आहे. अंडी, जॉन, माटील्डाच्या प्रतीकात्मक उदाहरणातून तो समजावण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही तुमचे विश्लेषण, मत मांडलेत त्याबद्दल धन्यवाद.\nबरोबर आहे.. एक शक्यता म्हणून\nबरोबर आहे.. एक शक्यता म्हणून अनेक पर्याय विचारात घेता येवू शकतात हा तुमचा मुद्दा पटला.\nअवांतर : माटिल्डा हे स्त्रीचे नाव असते हे माहीत नव्हतं.. आता माटील्डा फोर्ट नामक माझ्या आवडत्या मल्टीव्हिटॅमिनकडून मला थोडे जास्तच विटॅमिन्स मिळतील :)\nसध्या 14 सदस्य हजर आहेत.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://beedreporter.com/news/4115/", "date_download": "2021-04-19T09:46:00Z", "digest": "sha1:PNRP5WIGZXKNPKMQFJ5HELBC2WPEDEAH", "length": 13826, "nlines": 171, "source_domain": "beedreporter.com", "title": "मुंबईतील भांडुप आग प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल", "raw_content": "\nHome क्राईम मुंबईतील भांडुप आग प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल\nमुंबईतील भांडुप आग प्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल\nमुंबई (रिपोर्टर):- भांडुप येथील ड्रीम्स मॉलमध्ये आग लागून रुग्णालयातील ११ जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी भांडुप पोलिसांनी मॉल आणि रुग्णालय व्यवस्थापनाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा हा गुन्हा दाखल करण्यात आला.\nगुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये मॉलचे संचालक राकेशकुमार कुलदीपसिंग वाधवान, निकिता अमितसिंग त्रेहान, सारंग राकेश वाधवान आणि दीपक शिर्के यांच्यासह व्यवस्थापनातील इतर व्यक्ती, तसेच प्रिव्हिलेज हेल्थ केअर सर्व्हिसेस आणि सनराईज हॉस्पिटलचे संचालक अमितसिंग त्रेहान, स्विटी जैन आणि व्यवस्थापनातील इतर व्यक्तींचा समावेश आहे. भांडुप येथील ड्रीम्स मॉलमध्ये गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास आग लागली. या आगीत सनराइज रुग्णालयातील ११ जणांचा मृत्यू झाला. ही आग तब्बल २० तासांनी विझविण्यात यश आले. आगीच्या घटनेनंतर मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. निष्काळजीपणातून ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यावेळी रुग्णालय प्रशासन आणि जबाबदार असलेल्या व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे,\nPrevious articleसचिन तेंडुलकर करोना पॉझिटिव्ह सचिननेच यासंदर्भातील माहिती ट्विटरवरुन दिली\nNext articleनगरपंचायतच्या कर्मचार्‍यांकडून शहराची पाहणी\nटेम्पोची बैलगाडीला धडक बैल ठार; ल��णवळा फाट्यावरील घटना\nतेलगाव (रिपोर्टर):- ऊस घेऊन जाणार्‍या बैलगाडीला टेम्पोने जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक बैल जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी तेलगावपासून जवळच...\nउघड्या खदाणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष\nआणखी किती जणांचे प्राण घेणार या उघड्या खद्ाणी, दै.रिपोर्टरने उघड्या खदाणीचे प्रश्‍न उपस्थित करुन प्रशासनाला जाग आणण्याचा केला होता प्रयत्नबीड (रिपोर्टर)ः- बीड...\nमोबाईल, लॅपटॉप चोरणारा एलसीबीने केला गजाआड\nबीड (रिपोर्टर):- दिंद्रुड येथील वजन काट्यावरील दोन मोबाईल आणि एक लॅपटॉप चोरून फरार झालेल्या १९ वर्षीय आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या...\nउद्यापासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 पर्यंतच\nबीड (रिपोर्टर):- कोरोनाचा समुहसंसर्ग झपाट्याने वाढत चालल्यामुळे राज्य सरकारने गेल्या चार दिवसांपुर्वी राज्यात सशर्त लॉकडाऊन सुरू केला. परंतु बीड जिल्ह्यात या सशर्त...\nएवढे महाराष्ट्राचे सपुत असलेले वजनदार मंत्री दिल्लीत काम करत असताना महाराष्ट्राला लस कमी पडावी महाराष्ट्राला रेमडिसीवीरचे इंजेक्शन मिळू नये, बेडची कमतरता...\nजिल्हात कोरोना बाधितांचा आकडा हजारावरच बीड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण\nबीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून...\nधनुभाऊ तुम्ही खूप करता, शंभर इंजेक्शन आले, आणखीही येतील विरोधकांनो एखाद दुसरे मोफत इंजेक्शन तुम्हीही द्या\nबीड (रिपोर्टर):- कोरोनासारख्या महाभयानक संकटात केवळ प्रशासनाचाच उपयोग न करता स्वत:च्या खिशाला झळ लावत सातत्याने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री...\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १ टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र मुर्दाड आणि निसत्वाला कर्तृत्वाची फुंकार घाला\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १-गणेश सावंत९४२२७४२८१० अखंड जगाच्या पाठीवर भुगोलाबरोबर इतिहास असणारा भारत हा एकमेव देश आहे. शतकानु...\nमराठवाड्याची गादी भाजपात बंडाळीची पदवी\n-गणेश सावंत- मो. नं. ९४२२७४२८१० सत्तेचं अमरत्व आपल्याकडेच आहे या तोर्‍यात...\nरोक-ठोक- लाल किल्ले से आयी आवाज प्रजासत्ताक दिनी जे घडल की घडवल\n-गणेश सावंतमो. नं. ९४२२७४२८१०प्रजासत्ताक दिनी देशाच्या राजधान��त जे झाले ते संतापजनकच. तळपायाची आग मस्तकाला जावी अन् लाल किल्ल्यावर चढाई करणार्‍यांची ढोपरं सोलून...\nजिल्ह्यात १० दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन\nबँकांना शटर बंद करून परवानगी, ५० टक्के उपस्थितीत शासकीय कार्यालय सुरू, वाहतूक शंभर टक्के बंद, शाळा, महाविद्यालये, शिकवण्या बंद;सकाळी ७ ते १०...\nमोठी बातमी -कडक निर्बंध नव्हे हे लोकडाऊनच, जिल्हाधिकारी यांचे काय आहेत आदेश\nबीड - ऑनलाईन रिपोर्टर राज्य शासनाने लोकडाऊन बाबत आदेश काढल्या नंतर आज जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी जिल्हातील लोकडाऊन...\nदोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं\nलिव्ह-इन रिलेशनशिप अर्थातच आपसात सहमतीने लग्न न करता एकमेकांसोबत राहणे. हा ट्रेंड मेट्रो सिटीतील असला तरी त्याचं लोण हळूहळू खेड्यातही पसरत आहे....\nदैनिक बीड रिपोर्टर समूहाचे हे beedreporter.com न्यूज पोर्टल आहे. यावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे.(बीड न्याय कक्ष).\nखाकी मदतीला धावली गर्भवती महिलेस रुग्णालयात केले दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/2020/04/know-your-unsuccess-cause-of-bad-habit-according-to-zodiac-in-marathi/", "date_download": "2021-04-19T08:09:18Z", "digest": "sha1:6I7AAUOAQIRNYHAX4M7LYPXJKCWIKNVS", "length": 16803, "nlines": 75, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "तुमच्या वाईट सवयीमुळे मिळतं अपयश, काय सांगते तुमची रास जाणून घ्या", "raw_content": "\nAll फॅशनलेटेस्ट ट्रेंड्स : वेस्टर्नलेटेस्ट ट्रेंड्स : भारतीयसेलिब्रिटी स्टाईलDIY फॅशन अॅक्सेसरीज\nAll सौंदर्यDIY सौंदर्यत्वचेची काळजी नखंमेकअपहेयरसौंदर्य उत्पादनबाथ अॅंड बॉडीहेयर उत्पादन\nAll जीवनशैलीअॅस्ट्रो वर्ल्डभ्रमंतीशॉपिंगनातीगोतीपालकत्वहास्यघर आणि बगीचाखाणंपिण आणि नाइटलाईफवित्तकल्पितशिक्षणDIY लाईफ हॅक्सआपलं जगसेक्स\nAll लग्नसराईयोजनाडेकोर आयडियाहेअर आणि मेकअपआयुष्यलग्न फॅशन सेलिब्रिटी लग्न\nAll निरोगी जीवनआरोग्यस्वतःची मदत\nAll मनोरंजनसेलिब्रिटी लाईफबॉलीवूड पुस्तकंसंगीतवेबसीरीज - अनमॅरीडसेलिब्रिटी गॉसीपसोहळेबिग बॉस\nकितीही प्रयत्न करून तुम्ही नक्की का मागे राहता, काय सांगते तुमची रास\nआपल्या प्रत्येकाकडे काही ना काहीतरी खास गुण असतात अथवा दोषही असतात जे आपल्याला एकमेकांपासून वेगळं ठरवतात. तसंच हेच गुण अथवा दोष आपल्याला जीवनामध्ये यश अथवा अपयश येण्यास कारणीभूत ठरत असतात. आपल्याकडे जशा चांगल्या गोष्टी असतात तशाच काही वाईट सवयीदेखील असतात हे प्रत्येकालाच माहीत आहे. काही जण त्या स्वीकारतात तर काही जण त्या स्वीकारत नाहीत. पण तरीही अशा सवयी आपल्या आयुष्यात कितीही प्रयत्न करून सुटत नाहीत आणि मग कामातही कितीही प्रयत्न केले तरीही आपण या सवयींमुळे मागे राहतो. या सवयी वेळीच आपण सुधारल्या नाहीत तर आपल्याला भविष्यात त्रास होऊ शकतो.\nराशीनुसार जाणून घ्या आपल्या वाईट सवयी आणि स्वभावाबद्दल - Know your Bad Habits According to Your Zodiac in Marathi\nज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीची रास असतेच आणि प्रत्येक राशीचा स्वतःचा स्वभाव असतो. त्याचप्रमाणे प्रत्येक राशीची काही कारणे असतात ज्यामुळे त्यांना यश मिळवण्यात बाधा येते. आपण आपल्याकडून कितीही प्रयत्न केला तरीही आपल्याला एखाद्या कामात यश मिळतच नाही. पण आपल्या सवयी आणि स्वभाव हा आपल्या प्रयत्नांवर बऱ्याचदा मात करतो. त्यामुळे आपण इतरांपेक्षा मागे राहातो आणि आपल्या हातून बऱ्याचशा संधी निघून जातात. जाणून घेऊया राशीनुसार अशी कोणती कारणे आहेत जी आपल्या यशामध्ये अडचण आणत आहेत.\nमेष (21 मार्च - 19 एप्रिल)\nया राशीच्या व्यक्ती अतिशय एनर्जेटिक आणि उत्साही असतात. यांची ऊर्जाच यांची ताकद आहे. तर दुसऱ्या बाजूला या व्यक्ती रागीट आणि दुसऱ्यांना जाऊन भिडणारे अशा स्वभावाचे असतात. त्यामुळे नेहमी दुसऱ्यांबरोबर या व्यक्तींची भांडणं होतात आणि त्याचवेळी या संधीचा फायदा घेऊन दुसऱ्या व्यक्तींना यश मिळतं आणि तुम्ही मागे राहता.\nवृषभ (20 एप्रिल - 20 मे)\nया व्यक्ती विचार न करताच कोणत्याही कामात स्वतःला झोकून देतात. तर दुसऱ्या बाजूला या व्यक्तींचा स्वभाव मनमानी असल्यामुळे त्यांना स्वतःलाच त्रास होतो. या व्यक्ती लगेच नाराज होतात आणि यामुळेच त्यांना त्यांच्या कामात यश मिळणं कठीण होतं. कोणत्याही गोष्टीचा विचार न करता या व्यक्ती मनमानी करत जगत असतात. त्याचाच परिणाम त्यांच्या कामावरही होतो.\nमिथुन (21 मे- 21 जून)\nतसं तर या राशीच्या व्यक्ती कोणतीही समस्या पटकन एका चुटकीसरशी सोडवण्याची हिंमत ठेवतात. पण या व्यक्ती बोलण्यात जितक्या तरबेज असतात. तितकाच वेळ त्यांना काम समजून घेण्यात आणि ते करण्यात लागतो. जी त्यांच्या स्वभावातील कमतरता आहे. यांचा प्रत्येक कामातील उतावीळपणा यांना यशापासून दूर घेऊन जात���.\nराशीनुसार जाणून घ्या, कशी मिळेल मनाला शांती\nकर्क (22 जून - 22 जुलै)\nकर्क राशीच्या व्यक्तींची ताकद त्यांचे प्रेम आणि दुसऱ्यांबद्दल वाटणारी सहानुभूती आहे. यामुळे या व्यक्ती नेहमीच स्वतःचा वेगळेपणा दाखवतात. पण यांची नकारात्मक विचारसरणी यांचे काम बिघडवण्यास कारणीभूत ठरते. या व्यक्ती आपल्या डोक्याने कमी आणि मनाने जास्त विचार करतात आणि भावनिक गुंतवणुकीमुळे या प्रत्येकवेळी मागे राहतात.\nसिंह (23 जुलै - 22 ऑगस्ट)\nया राशीच्या व्यक्तींकडे कमालीची लीडरशीप क्वालिटी आहे. यांच्याकडे आत्मविश्वासाची अजिबातच कमतरता नाही. त्यामुळे खासगी आयुष्य असो वा व्यावसायिक असो या व्यक्ती सगळीकडेच स्टार असतात. पण पैसा आणि अहंकार या दोन्ही गोष्टी या व्यक्तींसाठी घातक ठरतात. विशेषतः पैसा. पैशाचा मोह यांना बऱ्याचदा अपयशाकडे खेचून जाण्यास भाग पाडतो.\nकन्या (23 ऑगस्ट - 22 सप्टेंबर)\nकन्या राशीच्या व्यक्तींचे निरीक्षण हे अफलातून असते. पण स्वतःबद्दल कोणतीची चुकीची गोष्ट या व्यक्ती खपवून घेऊ शकत नाहीत. असं झाल्यास या व्यक्ती स्वतःवरील नियंत्रणदेखील घालवून बसतात. या व्यक्तींचा हाच आवेश त्यांना यशापासून दूर करू शकतो.\nआपल्या राशीनुसार करून पाहा या सेक्स पोझिशन (Sex Position)\nतूळ (23 सप्टेंबर - 22 ऑक्टोबर)\nया राशीच्या व्यक्तींचा स्वभाव हा अतिशय तोलूनमापून असा असतो. प्रत्येक गोष्ट या व्यक्तींना अतिशय बॅलेन्स्ड लागते. कोणत्याही पक्षाची बाजू न घेणाऱ्या व्यक्ती आळशीपणामुळे मात्र मात खातात. यांचा आळशीपणाच यांच्या हातात आलेल्या संधी गमावण्यास कारणीभूत ठरतात.\nवृश्चिक (23 ऑक्टोबर - 21 नोव्हेंबर)\nया राशीच्या व्यक्ती अतिशय सिक्रेटिव्ह असतात. सतत नगारे वाजवून काम करण्याची या व्यक्तींची पद्धत नाही. पण या व्यक्तींचा रागावर अजिबातच ताबा नाही. तसंच त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे बऱ्याचदा कामं बिघडतात. या व्यक्ती कोणत्याही चुकीच्या गोष्टी खपवून घेऊ शकत नाहीत. तसंच समोर कोण आहे याचा विचार न करता या व्यक्ती स्पष्टपणे बाजू मांडतात आणि हेच यांच्यासाठी नेहमी घातक ठरते. त्यामुळे मिळणारं यशही त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे बऱ्याचदा निसटून जातं.\nराशीनुसार जाणून घ्या कोणता नंबर आहे तुमच्यासाठी भाग्यशाली\nधनु (22 नोव्हेंबर - 21 डिसेंबर)\nया राशीच्या व्यक्ती आपल्या क्रिएटिव्हिटीने कोणतेही कं��ाळवाणे काम अतिशय मजेशीर बनवू शकतात. पण प्रत्येक गोष्टीवर डाव खेळायची आणि पैज लावयाची या लोकांना वाईट सवय असते. ज्यामुळे या व्यक्ती पैशाच्या दृष्टीने लवकरच कफ्फलक होतात आणि त्यामुळेच यशही त्यांच्यापासून दूर राहाते.\nमकर (22 डिसेंबर - 19 जानेवारी)\nतसं तर या राशीच्या व्यक्तींची विचारसरणी ही खूपच सकारात्मक असते. पण यांच्या मनात सतत ईर्षा असल्याने लोकांबद्दल या व्यक्ती बऱ्याचदा चुकीचा विचार करतात. दुसऱ्यांच्या आनंदात या व्यक्ती कधीही आनंदी होत नाहीत. समोर तसं दाखवलं तरीही मनातून मात्र या व्यक्ती अतिशय दुःखी असतात. त्याचाच त्यांना तोटा होतो.\nराशीनुसार जाणून घ्या तुमच्या जोडीदाराचा स्वभाव\nकुंभ (20 जानेवारी - 18 फेब्रुवारी)\nया राशीच्या व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत स्वतःला व्यवस्थित जमवून घेतात. कोणताही बदल या व्यक्तींना बेचैन करत नाही. पण कोणतीही गोष्ट वाढवून आणि चढवून सांगणाऱ्या यांच्या सवयीमुळे बऱ्याचदा यांना दुसऱ्यांच्या नजरेत कमी लेखण्यास पात्र ठरते. तसंच यांच्या प्रगतीमध्ये बाधा आणते.\nमीन (19 फेब्रुवारी - 20 मार्च)\nमीन राशीच्या व्यक्तींना त्यांच्या आदर्शवादी विचारांमुळे खूपच मानले जाते. व्यक्तिगत आयुष्यापासून ते व्यावसायिक आयुष्यांपर्यंत या व्यक्ती आपल्या विचारांमुळेच प्रगती करतात. पण या व्यक्तींकडे आत्मविश्वास फारच कमी असतो. कोणत्याही गोष्टीची सुरूवात करायला घाबरत असल्यामुळे कधी कधी यश यांच्यापासून दूर राहाते.\nघराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.\nआमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%8B", "date_download": "2021-04-19T09:31:57Z", "digest": "sha1:ESK5NM67KKPZ75RAE4444TSIS2XRT6BM", "length": 8533, "nlines": 316, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nr2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: pa:ਆਇਡਾਹੋ\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: new:आइदाहो\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: co:Idaho\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ay:Idaho suyu\nr2.7.2+) (सांगकाम्याने बदलले: zh-yue:愛達荷州\nसांगकाम्याने वाढविले: sco:Idaho, zh-yue:埃打豪省\nr2.7.3) (सांगकाम्याने बदलले: lez:Айдагьо\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: se:Idaho\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: bar:Idaho\nr2.6.4) (सांगकाम्याने बदलले: iu:ᐄᑖᓲ\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: mhr:Айдахо\nr2.7.2+) (सांगकाम्याने बदलले: el:Αϊντάχο\nr2.6.4) (सांगकाम्याने बदलले: ckb:ئەیداھۆ\nr2.5.4) (सांगकाम्याने वाढविले: ilo:Idaho\nr2.5.1) (सांगकाम्याने वाढविले: kk:Айдахо काढले: ks:ऐडहो\nr2.7.1) (सांगकाम्याने बदलले: el:Αΐνταχο\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: be-x-old:Айдага\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: mrj:Айдахо\nr2.6.5) (सांगकाम्याने वाढविले: kn:ಐಡಹೋ\nr2.6.4) (सांगकाम्याने बदलले: ro:Idaho\nr2.5.1) (सांगकाम्याने वाढविले: krc:Айдахо\nसांगकाम्याने बदलले: tt:Айдахо (штат)\nसांगकाम्याने वाढविले: nv:Áadihoo Hahoodzo\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/bhandara-district-general-hospital/", "date_download": "2021-04-19T08:19:19Z", "digest": "sha1:SVMH7KGNQXUE3R2SXOE5LB5KXKKNZ3CX", "length": 3366, "nlines": 84, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "Bhandara District General Hospital Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nभंडारा अग्नितांडव : ‘त्यांच्या चौकशांना कोणीही भिक घालत नाही’\nनिलेश राणेंचे राज्य सरकारवर टीकास्त्र\nप्रभात वृत्तसेवा 3 months ago\nनवजात बाळांच्या मृत्यूने राहुल गांधी हळहळले; मुख्यमंत्र्यांकडे केली ‘ही’ मागणी\nप्रभात वृत्तसेवा 3 months ago\nरेमडेसिविरनंतर आता ‘टॉसिलिझूमॅब’, ‘अलझूमॅब’ इंजेक्‍शन्सही आऊट ऑफ स्टॉक\n#ResignModi : मोदी, राजीनामा द्या ट्‌वीटरवर ट्रेन्डींग\n“साडे चार कोटींचे रेमडेसीवीर खरेदी करणाऱ्या फडणवीसांची चौकशी करा”; काँग्रेसच्या…\nमहाराष्ट्रात दर तीन मिनिटांनी एक पेशंट जीव गमावतो\nसासवडमध्ये आजपासून नवीन नियमावली; जाणून घ्या… काय सुरु, काय बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://www.drushtikonnews.com/2021/03/blog-post_379.html", "date_download": "2021-04-19T08:38:36Z", "digest": "sha1:TQTL4WIFAME6MTFYYDKNSJGQHGO6V7C4", "length": 6033, "nlines": 48, "source_domain": "www.drushtikonnews.com", "title": "कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माजलगाव तालुक्यातील सर्व शिवालय बंद - दृष्टीकोन", "raw_content": "\nHome / बीडजिल्हा / कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माजलगाव तालुक्यातील सर्व शिवालय बंद\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर माजलगाव तालुक्यातील सर्व शिवालय बंद\nशिवालय मंदिर परिसरात शुकशुकाट\nमाजलगाव : यावर्षी पुन्हा कोरोनाचा वाढता प्रारदृर्भाव पाहता शासनाने सुरक्षितेच्या दृष्टीने महाशिवरात्री निमित्ताने जिल्ह्यातील सर्व शिवालय बंद ठ��वण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला असल्याने माजलगाव शहरासह तालुक्यातील सर्व शिवालय बंद ठेवल्याने शिवालय मंदिर परिसरात शुकशुकाट पाहायला मिळत आहे.\nमागच्या एक महिन्यापासून दुसऱ्या टप्प्यातील कोविड १९ या महामारीने आपला फास आवळण्यास सुरू केल्याने संसर्ग रुग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आठवडी बाजार ,मोर्च, आंदोलन,सभा,धार्मिक स्थळे आदी ठिकाणी होणाऱ्या गर्दची ठिकाणे पुढील काही दिवसां साठी बंद ठेवली आहेत.\nत्यामुळे भारतात मोठ्या प्रमाणात साजरी होणारी महाशिवत्रीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन व तालुका प्रशासनाने माजलगाव शहरासह तालुक्यातील शिवमंदिरे भावीकांना दर्शनासाठी बंद ठेवणाचा निर्णय घेतला, त्या आनुषंगाने सर्व शिवालय मंदीराच्या पुजारी व विश्वस्तांना तालुका प्रशासनाने शिव मंदीरे बंद ठेवण्याच्या सुचना दिल्यामुळे माजलगाव शहरातील व तालुक्यातील शिव मंदीरात शुकशुकाट दिसून येत आहे तालुक्यातील केदारेश्वर,मंगलनाथ ,शिदेश्वरव शुक्लतीर्थ लिंमगाव येथील शिवमंदिरे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवली आली होती त्या मुळे शिवभक्तांत उदासीनता दिसून आली तर तालुक्यातील शिवमंदिरात शुकशुकाट पहावयास मिळाला आहे.\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर माजलगाव तालुक्यातील सर्व शिवालय बंद Reviewed by Ajay Jogdand on March 11, 2021 Rating: 5\nशिवसेना बीड जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी केज कोव्हिड सेंटरला दिली भेट\nदुचाकीचा अपघातात ऊसतोड मुकादम ठार\nयशोदिप भोजनालय तर्फे चालविण्यात येणाऱ्या शिव भोजन केंद्रा तर्फे आष्टी शहरात घरपोच ७५ थाळी मोफत वाटप\nआरोग्य कर्मचार्‍यांच्या सर्व अडचणी मी स्वतः प्राधान्याने सोडविणार : आ.बाळासाहेब आजबे\nबीडजिल्हा महाराष्ट्र क्राईम बीड जिल्हा ताज्या बातम्या Home आरोग्य-शिक्षण व्हिडीओ देश- विदेश ब्लॉग संपादकीय व्हीडीओ राजकारण मनोरंजन-खेळ Breaking बीड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00251.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://shaadikerishtey.com/contents/en-us/p136_widower-marriage-widower-second-marriage.html", "date_download": "2021-04-19T08:40:05Z", "digest": "sha1:JVISIJJBDZKPEI3VTXDETP5MQ4OOMVZ4", "length": 1918, "nlines": 26, "source_domain": "shaadikerishtey.com", "title": "jeevansathi Register Free widower marriage", "raw_content": "\n<< Back | Home > लग्नासाठी नोंदणी करा\nलग्नासाठी नोंदणी करा जर आपण योग्य जोडीदार शोधात असाल तर आजच आपली नाव नोदंणी करा\nआपला मराठी समाज संपूर्ण महाराष्ट्रा�� नोकरी व व्यवसायानिमित्त विखुरलेला आहे. त्यामुळे योग्य वधु-वर\nशोधणे अवघड झाले आहे. वधू-वर सुचक हे मराठी मनाचे शोध घेणारी महाराष्ट्रातील विश्वसनीय विवाह संस्था\nआहे सभासदांच्या विश्वासास पात्र ठरण्यासाठीआम्ही नेहमीच कार्यरत आहोत.आमची वेबसाईट 2002 पासून\nअविरत सेवेत कार्यरत आहे.हो फक्त कुठलाही निर्णय घेताना स्थळाची नीट चौकशी करा. कुठल्याही प्रकारच्या\nफसवणुकीला आम्ही जबाबदार नाही...आपल्या संपूर्ण माहितीसह आपल्या वेबसाईटवर\nआपले प्रोफाईल तयार करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/03/%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%B8%E0%A4%BE.html", "date_download": "2021-04-19T10:27:53Z", "digest": "sha1:B2NGH4YSMU7L6WPDSEOYGGIY2RWXZ6Q3", "length": 16862, "nlines": 228, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "लातूरला सोयाबीनचा भाव साडे पाच हजारावर | Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nलातूरला सोयाबीनचा भाव साडे पाच हजारावर\nby Team आम्ही कास्तकार\nलातूर ः लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडत बाजारात गेल्या काही दिवसापासून सोयाबीनच्या भाव वाढू लागले आहेत. सरासरी साडे पाच हजार रुपये भाव प्रति क्विंटलला मिळत आहे. पण मंगळवारी (ता. २३) मात्र कमाल पाच हजार आठसे, किमान पाच हजार पाचसे तर सर्वसाधारण पाच हजार सातशे भाव राहिला. या हंगामातील आतापर्यंतचा हा सर्वाधिक भाव होता.\nलातूर येथील आडत बाजार हा मराठवाड्यातील सर्वात महत्वाचा आहे. येथे मोठ्य़ा प्रमाणात सोयाबीनची आवक असते. गेल्या दोन तीन महिन्यापासून साडे चार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलला भाव राहिला. पण गेल्या काही दिवसापासून दररोज सोयाबीनच्या भावात वाढ होताना दिसत आहे. सरासरी तर साडे पाच हजार रुपये भाव मिळतच आहे. पण मंगळवार मात्र सोयाबीनला अधिक भाव देवून गेला.\nबाजार समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या सौद्यात सोयाबीनला प्रति क्विंटलला पाच हजार ८०५ कमाल भाव राहिला. किमान भाव पाच हजार ५६५ होता. तर सर्वसाधारण भाव पाच हजार ७०० र��पये राहिला. सध्या दररोज वीस ते पंचेवीस हजार क्विंटल सोयाबीनची आवक आहे. सोयाबीनला भाव चांगला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱयात समाधान व्यक्त केले जात आहे.या हंगामातील हा सर्वाधिक भाव आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱयांच्या खिशात यातून पैसा येत आहे.\nसध्या बाजारात सोयाबीनची वीस ते पंचेवीस हजार क्विंटल आवक आहे. मंगळवारी सौद्यात सोयाबीनला चांगला भाव मिळाला आहे. पण गेल्या काही दिवसापासून सरासरी साडे पाच हजार रुपये प्रति क्विंटलला भाव मिळत आहे. शेतकरय़ांच्या दृष्टीने ही चांगली बाब आहे.\n– ललितभाई शहा, सभापती,\nलातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समिती, लातूर\nलातूरला सोयाबीनचा भाव साडे पाच हजारावर\nलातूर ः लातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडत बाजारात गेल्या काही दिवसापासून सोयाबीनच्या भाव वाढू लागले आहेत. सरासरी साडे पाच हजार रुपये भाव प्रति क्विंटलला मिळत आहे. पण मंगळवारी (ता. २३) मात्र कमाल पाच हजार आठसे, किमान पाच हजार पाचसे तर सर्वसाधारण पाच हजार सातशे भाव राहिला. या हंगामातील आतापर्यंतचा हा सर्वाधिक भाव होता.\nलातूर येथील आडत बाजार हा मराठवाड्यातील सर्वात महत्वाचा आहे. येथे मोठ्य़ा प्रमाणात सोयाबीनची आवक असते. गेल्या दोन तीन महिन्यापासून साडे चार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलला भाव राहिला. पण गेल्या काही दिवसापासून दररोज सोयाबीनच्या भावात वाढ होताना दिसत आहे. सरासरी तर साडे पाच हजार रुपये भाव मिळतच आहे. पण मंगळवार मात्र सोयाबीनला अधिक भाव देवून गेला.\nबाजार समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या सौद्यात सोयाबीनला प्रति क्विंटलला पाच हजार ८०५ कमाल भाव राहिला. किमान भाव पाच हजार ५६५ होता. तर सर्वसाधारण भाव पाच हजार ७०० रुपये राहिला. सध्या दररोज वीस ते पंचेवीस हजार क्विंटल सोयाबीनची आवक आहे. सोयाबीनला भाव चांगला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱयात समाधान व्यक्त केले जात आहे.या हंगामातील हा सर्वाधिक भाव आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱयांच्या खिशात यातून पैसा येत आहे.\nसध्या बाजारात सोयाबीनची वीस ते पंचेवीस हजार क्विंटल आवक आहे. मंगळवारी सौद्यात सोयाबीनला चांगला भाव मिळाला आहे. पण गेल्या काही दिवसापासून सरासरी साडे पाच हजार रुपये प्रति क्विंटलला भाव मिळत आहे. शेतकरय़ांच्या दृष्टीने ही चांगली बाब आहे.\n– ललितभाई शहा, सभापती,\nलातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समिती, लातूर\nलातूरला सोयाबीनचा भाव साडे पाच हजारावर\nलातूर उच्चत्तम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडत बाजारात गेल्या काही दिवसापासून सोयाबीनच्या भाव वाढू लागले आहेत. सरासरी साडे पाच हजार रुपये भाव प्रति क्विंटलला मिळत आहे.\nउपाशी पोटाला लॉकडाउन करता येत न्हाय…\nइंडोनेशिया, अफगाणिस्तानला ४८ टक्के साखर निर्यात\nउपाशी पोटाला लॉकडाउन करता येत न्हाय…\nइंडोनेशिया, अफगाणिस्तानला ४८ टक्के साखर निर्यात\nपुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगाम\nकांदा काढणीच्या खर्चात २५ टक्क्यांवर वाढ\nकोट्यवधींच्या कर्जवसुलीसाठी स्थापन होणार तज्ज्ञांची समिती\nगोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे नुकसानग्रस्त भरपाईपासून वंचित\nमेघगर्जनेसह अवकाळीचा पुन्हा कहर\nरत्नागिरीत पंधरा केंद्रांवर सतरा हजार क्विंटल भात खरेदी\nनोंदणी, कोविड -१ L लॉकडाउन ई-पास, स्थिती\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\n(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nनोंदणी, ई-केवायसी आणि ट्रॅक स्थिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nऑनलाईन अर्ज, नोंदणी (प्रसूत सहाय्य)\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nराज्यनिहाय डायरेक्ट लिंक्स, नवीन पंचायत मतदार यादी\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahajobs.org.in/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%B0/", "date_download": "2021-04-19T09:07:26Z", "digest": "sha1:GMTA4CTN4YYLGDO3M4PGAORJMYZSOCRL", "length": 8727, "nlines": 63, "source_domain": "www.mahajobs.org.in", "title": "ब्राझीलमध्ये कोरोनाची परिस्थिती भयावह, या महिन्यात 1 लाख नागरिकांचा मृत्यू होण्याची भीती | महा जॉब्स", "raw_content": "\nब्राझीलमध्ये कोरोनाची परिस्थिती भयावह, या महिन्यात 1 लाख नागरिकांचा मृत्यू होण्याची भीती\nadmin April 7, 2021 Leave a Comment on ब्राझीलमध्ये कोरोनाची परिस्थिती भयावह, या महिन्यात 1 लाख नागरिकांचा मृत्यू होण्याची भीती Posted in Corona Virus\ns=corona\">कोरोना महामारीचा उद्रेक पहायला मिळत आहे. ब्राझीलमध्ये एका दिवसात 4 हजार 195 जणांचे मृत्यू झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा सर्वाधिक असल्याचं सांगितलं जात आहे. ब्राझीलमध्ये कोरोनाची परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेली असून आरोग्य व्यवस्थेची भयावह स्थिती निर्माण झाली आहे. अमेरिकेनंतर कोरोनामुळे सर्वाधिक बाधित देशांमध्ये ब्राझीलचा समावेश झाला आहे.

    \n

    ब्राझीलमध्ये मंगळवारी कोरोनाचे 86 हजार 979 नवीन रुग्ण समोर आले आहेत. वेळीच यावर उपाययोजना केली नाही तर या महिन्यात 1 लाख ब्राझील नागरिकांचा मृत्यू होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. रुग्णालयांमध्ये गर्दी वाढली असून काही शहरांमध्ये रुग्ण उपचारांच्या प्रतीक्षेत जीव सोडत आहेत. आरोग्य यंत्रणा बर्‍याच भागात कोसळण्याच्या मार्गावर आहे. देशातील एकूण मृत्यूची संख्या आता जवळजवळ 337,000 झाली आहे, जी अमेरिकेनंतर दुसर्‍या क्रमांकावर आहे. 

    \n

    .. ब्राझीलच्या अध्यक्षांचा लॉकडाऊन विरोध
    इतकी भयानक परिस्थिती असताना अध्यक्ष जैयर बोल्सनारो यांनी हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणत्याही लॉकडाऊन उपायांना विरोध केला आहे. त्यांचा असा तर्क आहे की अर्थव्यवस्थेचे नुकसान हे विषाणूच्या परिणामापेक्षाही वाईट असेल. स्थानिक अधिकाऱ्यांनी न्यायालयांमध्ये घालून दिलेले काही निर्बंध देखील मागे घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार आजपर्यंत ब्राझीलमध्ये कोरोनाव्हायरसची 13 दशलक्षाहूनही जास्त रुग्णांची नोंद झाली आहे. तर मार्चमध्ये 66,570 लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. ही संख्या मागील महिन्यात झालेल्या मृत्यूंच्या डबल आहे.

    \n

    ब्राझील हा साथीचा रोग नियंत्रित करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मात्र, जर ही महामारी नियंत्रणाखाली आली नाही तर जगही सुरक्षित होणार नाही. कारण, इथं प्रत्येक आठवड्याला नवीन स्ट्रेन तयार होत असून हे व्हेरियंट जगभरात पसरतील. परिणामी ब्राझीलमध्ये संसर्ग थांबवणे ही संपूर्ण जगाचीच गरज बनली आहे.

    \n

    प्राण्यांमधूनच कोरोनाचा फैलाव झाल्याचा WHO चा अहवाल
    कोरोना व्हायरसच्या जाळ्यात अवघं जग अडकलं आहे. भारतात कोरोनाचा धोका पुन्हा वाढला आहे. चीनच्या वुहान प्रांतातून कोरोना व्हायरसचा फैलावा सुरु झाला. क��रोना व्हायरसची सुरुवात वुहान येथील प्रयोगशाळेतून झाली असं बोललं जात होतं. मात्र WHO ने स्वत: हे आरोप फेटाळले आहेत. वुहानच्या लॅबमधून नव्हे, तर प्राण्यांपासूनच मानवाला कोरोनाची लागण झाल्याचा अंदाज डब्लूएचओने आपल्या अहवालात नमूद केला आहे. एपी या वृत्तसंस्थेच्या हाती लागलेल्या अहवालात या बाबी उघड झाल्या आहेत. 

    \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahajobs.org.in/mumbai-police-blockaded-many-roads-at-night-and-took-action-against-people-who-break-rules-night-curfew/", "date_download": "2021-04-19T09:17:17Z", "digest": "sha1:JZIE6ERP76RX2RAX3UBGJIDRUBFNIQ2Q", "length": 7396, "nlines": 70, "source_domain": "www.mahajobs.org.in", "title": "Mumbai police blockaded many roads at night and took action against people who break rules | Night Curfew | महा जॉब्स", "raw_content": "\nमुंबई : राज्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. पाचहून अधिक लोकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत ही जमावबंदी लागू आहे. 27 मार्चच्या मध्यरात्रीपासून लागू होणारे हे निर्बंध 15 एप्रिलपर्यंत लागू असणार आहेत. मुंबईत जमावबंदीचे पालन काटेकोरपण केलं जात आहे. रात्री मुबंईत ठिकठिकाणी पोलीस तैनात होते.\nराज्यात जमावबंदी लागू झाल्यानंतर ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. मुंबईत देखील नाईट कर्फ्यू लागू झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून अनेक ठिकाणी रात्री नाकाबंदी करण्यात आली आहे. रात्री विनाकारण फिरणाऱ्यांवर तसेच रॅश ड्राईव्हिंग करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत होती. तसेच विनाकारण बाहेर फिरणाऱ्या लोकांना घरी परतण्याचं आवाहन केलं जात होते.\nराज्य सरकारचं Mission Begin Again; रात्री 8 वाजल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत जमावबंदी\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कोणते निर्बंध लागू आहेत\n27 मार्च 2021च्या मध्यरात्रीपासून हे नियम लागू असतील. ज्याअंतर्गत रात्रीच्या जमावबंदीमुळं रात्री 8 वाजल्यापासून सकाळी 7 वाजेपर्यंत पाचहून अधिकजणांना एकाच ठिकाणी जमण्यास बंदी असेल. नियमांचं उल्लंघन झाल्यास प्रत्येक व्यक्तीकडून 1000 रुपयांचा दंड आकारण्यात येईल.\nउद्यानं, समुद्रकिनाऱ्यांसह सर्व सार्वजनिक ठिकाणं रात्रीच्या जमावबंदीमुळं रात्री 8 ते सकाळी 7 या वेळेत बंद असतील किंवा या ठिकाणांवर प्रवेश निषिद्ध असेल.\nमास्क न वापरणाऱ्या व्यक्तीकडून 500 रुपये आणि रस्त्यात थुंकणाऱ्या व्यक्तीकडून 1000 रुपयांचा दं��� आकारला जाईल.\nसर्व मॉल्स, सिनेमागृह, सभागृह, कार्यक्रम स्थळं, रेस्तराँ रात्री 8 ते सकाळी 7 या वेळेत बंद असतील. होम डिलीव्हरीसाठी मात्र निर्बंध नाही.\nकोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येऊ नये. कोणत्याही कार्यक्रमस्थळी असं आयोजन केल्याचं आढळून आल्यास सदर ठिकाणाला प्रदीर्घ काळासाठी टाळे ठोकण्यात येईल.\nलग्नसोहळ्यासाठी 50हून अधिक पाहुण्यांची उपस्थिती कायदेशीर कारवाईस पात्र असेल. याशिवाय विवाहस्थळही पुढील आदेशांपर्यंत बंद करण्यात येईल.\nअंत्यविधींसाठी 20 लोकांचची उपस्थिती असणं अपेक्षित. स्थानिक यंत्रणांची याबाबतची काळजी घ्यावी.\nMaharashtra Coronavirus: राज्यात कोरोनाचा उद्रेक आज तब्बल 40 हजार 414 कोरोना बाधित रुग्णांची नोंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00252.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://beedreporter.com/news/3442/", "date_download": "2021-04-19T08:15:07Z", "digest": "sha1:FS7L4JTTWRWR54DCBJFZ2V3FGLFWMW3R", "length": 15937, "nlines": 175, "source_domain": "beedreporter.com", "title": "बिबट्यानंतर आता आष्टी तालुक्यात गव्याची दहशत", "raw_content": "\nHome बीड आष्टी बिबट्यानंतर आता आष्टी तालुक्यात गव्याची दहशत\nबिबट्यानंतर आता आष्टी तालुक्यात गव्याची दहशत\nकर्‍हेवाडी शिवारात वनविभाग दाखल, पावलाच्या ठशांवरून गवा असल्याचे निष्पन्न; रात्री काही शेतकर्‍यांना दिसला गवा\nआष्टी (रिपोर्टर):- आष्टी तालुक्यामध्ये मध्यंतरी बिबट्याने धुमाकूळ घातला होता. नरभक्षक बिबट्याने तिघा जणांचा बळी घेता होता. यामुळे अवघ्या आष्टी मतदारसंघात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बिबट्यानंतर आता गव्याची भीती निर्माण झाली आहे. कर्‍हेवाडी शिवारात रात्री साडेअकरा वाजता काही शेतकर्‍यांना गवा दिसून आला. याची माहिती वनविभागाला दिल्यानंतर वन विभागाने आज सकाळी कर्‍हेवाडी शिवारात येऊन ठशांची पाहणी केली. या ठशांवरून गवाच असल्याचे निष्पन्न झाले. या गव्याच्या भीतीपोटी परिसरातील शेतकरी शेतात जाण्यास घाबरू लागले. वनविभाग घटनास्थळी तळ ठोकून आहेत.\nया भागात विषेश लक्ष ठेवून आहे.गव्याच्या पाऊलखुणांची चाचपणी केली असून गवा असल्याचे निष्पन्न झाले आहे.गव्याचा शोध घेण्याचे वनविभागाचे काम सुरू आहे.या परिसरात प्रथमच गव्याचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.घटनास्थळी वनरक्षक मातावळी एन.के.काकडे,वनरक्षक आष्टी ड���.जे.चव्हाण,चालक बी.डी.टाफरे दाखल झाले असून गव्याला ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी शेजारील तालुका असलेल्या जामखेड येथील वंजारवाडीचे शेतकरी संतोष दराडे यांना गव्याने हल्ल्यात जखमी केले आहे.वनविभागाने तात्काळ बंदोबस्त करून या ठिकाणी रात्रीचा गस्त वाढवण्यात यावा, अशी माहिती राम नागरगोजे यांनी दिली.\nराहण्याचे आवाहन – शाम सिरसाठ\nपोटासाठी अन्न शोधत असलेला गवा आता मानव वस्तीमध्ये शिरला असून गव्याचे दर्शन झाल्यानंतर नागरिकांनी एकत्र जमून मागे न लागता गोगांटा टाळावा गव्याचे दर्शन झाल्यास तात्काळ वनविभागाला कळवावे वनविभागाची गाडी पेट्रोलिंग करेल अधिकारी घटनास्थळी लक्ष ठेवून आहेत.पाळीव प्राण्यांसह नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन वन परिक्षेत्र अधिकारी शाम सिरसाठ यांनी केले.\nPrevious articleवीज कंपनीचा आता जि.प., न.प., ग्रा.पं.ला शॉक बसणार थकित बील न भरल्यास विजेचे कनेक्शन होणार कट\nNext articleशरद पवारांनी घेतली कोरोना लस, आता ३० मिनटं निरीक्षणाखाली\nजिल्हात कोरोना बाधितांचा आकडा हजारावरच बीड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण\nबीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून...\nउद्यापासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 पर्यंतच\nबीड (रिपोर्टर):- कोरोनाचा समुहसंसर्ग झपाट्याने वाढत चालल्यामुळे राज्य सरकारने गेल्या चार दिवसांपुर्वी राज्यात सशर्त लॉकडाऊन सुरू केला. परंतु बीड जिल्ह्यात या सशर्त...\nधनुभाऊ तुम्ही खूप करता, शंभर इंजेक्शन आले, आणखीही येतील विरोधकांनो एखाद दुसरे मोफत इंजेक्शन तुम्हीही द्या\nबीड (रिपोर्टर):- कोरोनासारख्या महाभयानक संकटात केवळ प्रशासनाचाच उपयोग न करता स्वत:च्या खिशाला झळ लावत सातत्याने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री...\nउद्यापासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 पर्यंतच\nबीड (रिपोर्टर):- कोरोनाचा समुहसंसर्ग झपाट्याने वाढत चालल्यामुळे राज्य सरकारने गेल्या चार दिवसांपुर्वी राज्यात सशर्त लॉकडाऊन सुरू केला. परंतु बीड जिल्ह्यात या सशर्त...\nएवढे महाराष्ट्राचे सपुत असलेले वजनदार मंत्री दिल्लीत काम करत असताना महाराष्ट्राला लस कमी पडावी महाराष्ट्राला रेमडिसीवीरचे इंजेक्शन मिळू नये, बेडची कमतरता...\nजिल्हात कोरोना बाधितांचा आकडा हजारावरच बीड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण\nबीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून...\nधनुभाऊ तुम्ही खूप करता, शंभर इंजेक्शन आले, आणखीही येतील विरोधकांनो एखाद दुसरे मोफत इंजेक्शन तुम्हीही द्या\nबीड (रिपोर्टर):- कोरोनासारख्या महाभयानक संकटात केवळ प्रशासनाचाच उपयोग न करता स्वत:च्या खिशाला झळ लावत सातत्याने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री...\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १ टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र मुर्दाड आणि निसत्वाला कर्तृत्वाची फुंकार घाला\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १-गणेश सावंत९४२२७४२८१० अखंड जगाच्या पाठीवर भुगोलाबरोबर इतिहास असणारा भारत हा एकमेव देश आहे. शतकानु...\nमराठवाड्याची गादी भाजपात बंडाळीची पदवी\n-गणेश सावंत- मो. नं. ९४२२७४२८१० सत्तेचं अमरत्व आपल्याकडेच आहे या तोर्‍यात...\nरोक-ठोक- लाल किल्ले से आयी आवाज प्रजासत्ताक दिनी जे घडल की घडवल\n-गणेश सावंतमो. नं. ९४२२७४२८१०प्रजासत्ताक दिनी देशाच्या राजधानीत जे झाले ते संतापजनकच. तळपायाची आग मस्तकाला जावी अन् लाल किल्ल्यावर चढाई करणार्‍यांची ढोपरं सोलून...\nजिल्ह्यात १० दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन\nबँकांना शटर बंद करून परवानगी, ५० टक्के उपस्थितीत शासकीय कार्यालय सुरू, वाहतूक शंभर टक्के बंद, शाळा, महाविद्यालये, शिकवण्या बंद;सकाळी ७ ते १०...\nमोठी बातमी -कडक निर्बंध नव्हे हे लोकडाऊनच, जिल्हाधिकारी यांचे काय आहेत आदेश\nबीड - ऑनलाईन रिपोर्टर राज्य शासनाने लोकडाऊन बाबत आदेश काढल्या नंतर आज जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी जिल्हातील लोकडाऊन...\nदोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं\nलिव्ह-इन रिलेशनशिप अर्थातच आपसात सहमतीने लग्न न करता एकमेकांसोबत राहणे. हा ट्रेंड मेट्रो सिटीतील असला तरी त्याचं लोण हळूहळू खेड्यातही पसरत आहे....\nदैनिक बीड रिपोर्टर समूहाचे हे beedreporter.com न्यूज पोर्टल आहे. यावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे.(बीड न्याय कक्ष).\nजिल्हात कोरोना बाधितांचा आकडा हजारावरच बीड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/pablo-escobar-horoscope-2018.asp", "date_download": "2021-04-19T09:11:10Z", "digest": "sha1:B46YIXYEKOVJ47XPNPD3BJUSVLW2Y6XR", "length": 20559, "nlines": 317, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "पाब्लो एस्कोबार 2021 जन्मपत्रिका | पाब्लो एस्कोबार 2021 जन्मपत्रिका Pablo Escobar, Drug Lord", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » पाब्लो एस्कोबार जन्मपत्रिका\nपाब्लो एस्कोबार 2021 जन्मपत्रिका\nरेखांश: 75 W 37\nज्योतिष अक्षांश: 6 N 14\nमाहिती स्रोत: Dirty Data\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nपाब्लो एस्कोबार प्रेम जन्मपत्रिका\nपाब्लो एस्कोबार व्यवसाय जन्मपत्रिका\nपाब्लो एस्कोबार जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nपाब्लो एस्कोबार 2021 जन्मपत्रिका\nपाब्लो एस्कोबार ज्योतिष अहवाल\nपाब्लो एस्कोबार फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nवर्ष 2021 कुंडलीचा सारांश\nजवळच्या नातेवाईकाच्या किंवा कुटंबातील सदस्याच्या मृत्युची बातमी समजेल. एखादा विकार होण्याची शक्यता असल्यामुळे आरोग्याची नीट काळजी घ्या. संपत्तीचे नुकसान, आत्मविश्वासात कमतरता, व्यर्थ आणि मानसिक चिंता संभवतात. लोकांना तुमच्या प्रति असलेल्या आसूयेमुळे समस्या उद्भवू शकतात. चोरीमुळे आर्थिक नुकसान होऊ शकते. कुसंगत आणि वाईट सवयी लागण्याची शक्यता आहे.\nउत्पन्न आणि बँक बॅलेन्समध्ये वाढ होईल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा चांगला काळ आहे. या परिवर्तनाच्या काळात नवीन मित्र आणि नाती जोडली जातील आणि त्यांच्यापासून तुम्हाला लाभ होईल. पूर्वीच सुरू केलेले काम आणि नव्याने सुरू केलेल काम याचा तुम्हाला हवा तसा निकाल मिळेल. तुमच्या इच्छापूर्तीचा हा काळ आहे. तुम्ही नवीन व्यवसाय सुरू कराल किंवा नवीन करार होतील. वरिष्ठ पदावरील आणि प्रभावशाली व्यक्तींकडून सहकार्य मिळण्याची अपेक्षा आहे. सर्वांगीण समृद्धी या काळात लाभेल. तुमच्या जोडीदाराशी असलेल्या नात्याची अधिक काळजी घ्यावी लागेल.\nवरिष्ठ आणि प्रभावशाली व्यक्तींकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल. व्यावसायिक पातळीवर तुम्ही प्रगती कराल. कुटुंबियांकडून सहकार्य मिळेल. तुमच्यापासून दूर असणाऱ्या किंवा परदेशात असणाऱ्या व्यक्तींकडून सहकार्य मिळेल. तुमची कष्ट करण्याची तयारी असेल तर त्या कष्टाचे चीज होण्यासाठी हा अत्यंत अनुकूल काळ आहे. तुम्ही फार प्रयत्न न करताही तुम्हाला अनेक संधी मिळतील. सामाजिक वर्तुळात तुम्हाला आदर आणि सन्मान मिळेल. तुम्ही नवीन घराचे बांधकाम कराल आणि सगळ्या प्रकारचा आनंद लुटाल.\nया काळात तुम्ही चैनीच्या वस्तु आणि ऐषआरामात दिवस घालवाल, पण ते व्यवस्थित आहे अथवा नाही यांची काळजी घ्या. तुम्हाला प्रेमप्रकरणात अपेक्षाभंग आणि कौटुंबिक आय़ुष्यात अडथळ्यांना सामोरे जावे लागेल. तुमचे विरोधक तुम्हाला या ना त्या प्रकारे नामोहरम करण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे खासगी व्यावसायिक पातळीवर कोणाशीही व्यवहार करताना जपून वागा. कुटुंबातील सदस्याच्या आजारपणामुळे तुम्ही चिंताग्रस्त व्हाल. आर्थिक दृष्ट्या हा वाईट काळ नसला तरी खर्चावर नियंत्रण ठेवा. तुमच्या स्वत:च्या प्रकृतीला जपा.\nतुमच्या रोमँटिक आय़ुष्यात थोडी रंगत आणण्याचा हा काळ आहे. तुम्ही मिळवेली कंत्राटे आणि करार यातून फायदा मिळविण्यासाठी हा कालावधी अनुकूल आहे. या कालावधीत तुम्ही नवीन व्यवहार करू शकता. हे व्यवहार तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरतील. उद्योगातून आणि इतर धंद्यांमधून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ होईल आणि तुमची पत व स्थान यातही वृद्धी होईल. तुमच्या खासगी आयुष्यात सौख्य आणण्यासाठीच्या सर्व आवश्यकता पूर्ण झालेल्या असतील. तुम्ही वाहन किंवा इतर आरामदायी वस्तुंची खरेदी कराल. तुमचे आणि कुटुंबाचे सामाजिक स्थान उंचावण्यासाठी हा योग्य कालावधी आहे. तुमच्या उत्पन्नात भरघोस वाढ होणे आहे.\nयशाचा आणि समृद्धीचा काळ तुमची वाट पाहत आहे. कल्पक दृष्टिकोन आणि संधी यामुळे तुम्हाला थोडे अधिक उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या वरिष्ठांशी आणि अधिकाऱ्यांशी तुमचा सुसंवाद राहील. तुमच्या उत्पन्नात घसघशीत वाढ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात वाढ होईल आणि तुमची प्रतिमा उंचावेल. एकुणातच हा काळ तुमच्यासाठी सर्वांगीण यशाचा असेल.\nपरीक्षेत यश, बढती, कामाच्या ठिकाणी प्रतिष्ठा उंचावणे या काळात घडेल. कुटुंबाकडून मिळणाऱ्या सहकार्य़ात वाढ होईल. तुमच्यापासून लांब राहणाऱ्या आणि परदेशी सहकाऱ्यांकडून मदत मिळेल. तुम्हाला नवीन काम मिळेल आणि ते अत्यंत फायदेशीर असेल. कोणतीही विपरीत परिस्थिती उद्भवली तरी त्याला तुम्ही आत्मविश्वासाने सामोरे जाल.\nहा तुमच्यासाठी फार अनुकूल कालावधी नाही. तुमचे शत्रू तुमची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करतील. फायदा मिळवून न देणारे काम ��रावे लागेल. अचानक नुकसान संभवते. तुमची काळजी घ्या आणि अन्नातून होणाऱ्या विषबाधेमुळे पोटाचे विकार संभवतात. हा अनुकूल काळ नसल्यामुळे कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू नका. मित्र आणि नातेवाईकांशी लहान-सहान मुद्यांवरून वाद होतील. मोठ् निर्णय घेऊ नका. तुम्हाला एखाद्या अशा कामात गुंतावे लागेल, ज्याचा तुम्हाला काहीच फायदा होणार नाही.\nतुम्ही तुमच्यात असलेल्या संगीताच्या गुणांचा आनंद घेऊ शकाल. त्याचप्रमाणे एखादी नवी सांगीतिक रचना सुचण्याचीही शक्यता आहे. कामाशी आणि समाजाशी संबंधित तुमची तत्वे व्यक्त करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. तुमच्या कल्पना प्रत्यक्षात उतरवाल तेव्हा त्यातून आर्थिक लाभ होईल. तुमच्याकडे आर्थिक आवक निश्चितच वाढेल आणि त्यामुळे व्यक्तिगत विश्वास, स्वप्न आणि तत्वे यावर निश्चितच प्रभाव पडेल. तुमचे शत्रू तुमच्या वरचढ होऊ शकणार नाहीत. एकूणातच वातावरण आनंदी राहील. तुमच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये वाढ होईल.\nनवीन नाते/मैत्री सुरू करण्यासाठी हा चांगला कालावधी नाही. तुमच्या व्यावसायिक किंवा खासगी आयुष्यात काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित होतील, ज्यामुळे तुम्ही चिंताग्रस्त व्हाल. नकारात्मक राहण्यापेक्षा सकारात्मक राहणे कधीही चांगले. प्रेमप्रकरणात काहीशी उदासीनता निर्माण होईल. घरी अपत्याच्या आगमनाची शक्यता असल्यामुळे आनंदी वातावरण राहील. नवीन नातेसंबंध फारसे वृद्धिंगत होणार नाहीत, उलट त्यामुळे काही वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. वारा आणि थंडीशी संबंधित आजार होतील. या काळाच्या शेवटी मानसिक स्थैर्य लाभेल.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2020/10/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%80.html", "date_download": "2021-04-19T09:43:58Z", "digest": "sha1:XBAJRO7ZX2ARRSC3EOMP4LXGBYLETWKQ", "length": 20928, "nlines": 223, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "पुणे विभागात रब्बी पेरणीला सुरुवात | Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपुणे विभागात रब्बी पेरणीला सुरुवात\nby Team आम्ही कास्तकार\nin नगदी पिके, बातम्या\nपुणे ः पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी रब्बीच्या पेरण्यांना सुरुवात केली आहे. पुणे विभागात आत्तापर्यंत सरासरीच्या १४ लाख ४९ हजार ७ हेक्टरपैकी ४९ हजार ३०५ हेक्टर म्हणजेच सरासरी ३ टक्के पेरण्या झाल्या आहेत. गेल्या आठवड्यापासून पावसाने उघडीप दिल्याने पेरणीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.\nयंदा वेळेवर दाखल झालेल्या पावसाने खरिपाच्या पेरण्याही वेळेवर सुरू झाल्या होत्या. त्यातच ऑक्टोबर महिन्यात पावसाचा जोर ओसरल्याने रब्बी हंगामातील पेरण्यांची सुरुवात झाली आहे. विभागातील नगर, पुणे, सोलापूर जिल्ह्यात ज्वारी, तीळ, जवस या पिकांच्या पेरण्या काही प्रमाणात झाल्या असल्या तरी त्याचे प्रमाण कमी आहे. आता पावसानेही काही प्रमाणात उघडीप दिल्याने रब्बी पेरण्यांना वेग येण्याची शक्यता आहे. गहू, हरभरा या पेरण्यांना वेगाने सुरुवात होण्याची शक्यता आहे.\nनगर जिल्ह्यात खरीप हंगामातील भात पिके फुटवे ते निसवण्याच्या अवस्थेत आहे. बाजरी पिकांची काढणी वेगाने सुरू आहे. मूग व उडीद पिकांची काढणी पूर्ण झाली आहे. तूर पीक शेंगा लागण्यास सुरुवात झाली आहे. सोयाबीन पिकांची काढणी अंतिम टप्यात आली आहे. भुईमूग पीक शेंगा पक्वतेच्या अवस्थेत आहेत. कापूस पीक फुले ते बोंड लागण्याच्या अवस्थेत आहेत. रब्बी हंगामातील ज्वारी पिकाच्या पेरणीस सुरुवात झाली असून रब्बी ज्वारीची २६ हजार ९४५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. इतर पिकांच्या पेरणीस काही तालुक्यामध्ये सुरुवात झाली आहे.\nपुणे जिल्ह्यामध्ये खरीप हंगामातील भात पीक पक्वतेच्या अवस्थेत आहे. बाजरी पिकांची काढणी अंतिम टप्यात आहे. भुईमूग पीक शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. सोयाबीन पिकांची काढणी पूर्ण झाली आहे. मका पीक काढणीच्या व कांदा पीक वाढीच्या अवस्थेत आहे. सोलापूरमध्ये तूर पीक फुलोऱ्यांत आहे. सोयाबीन पीक पक्वतेच्या अवस्थेत असून काढणी सुरू झाली आहे.\nबाजरी पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असून पिकांची वाढ चांगली आहे. काही ठिकाणी बाजरीची काढणी सुरू आहे. सूर्यफूल पीक दाणे भरण्य���च्या अवस्थेत असून पिकांची काढणी सुरू आहे. रब्बी हंगामातील ज्वारी पिकांच्या पेरणीस सुरुवात केली आहे. तर हरभरा, करडई, सूर्यफूल व मका पिकांच्या पेरणीसाठी पूर्वमशागतीची कामे सुरू आहेत.\nपुणे विभागात रब्बी पेरणीला सुरुवात\nपुणे ः पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी रब्बीच्या पेरण्यांना सुरुवात केली आहे. पुणे विभागात आत्तापर्यंत सरासरीच्या १४ लाख ४९ हजार ७ हेक्टरपैकी ४९ हजार ३०५ हेक्टर म्हणजेच सरासरी ३ टक्के पेरण्या झाल्या आहेत. गेल्या आठवड्यापासून पावसाने उघडीप दिल्याने पेरणीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.\nयंदा वेळेवर दाखल झालेल्या पावसाने खरिपाच्या पेरण्याही वेळेवर सुरू झाल्या होत्या. त्यातच ऑक्टोबर महिन्यात पावसाचा जोर ओसरल्याने रब्बी हंगामातील पेरण्यांची सुरुवात झाली आहे. विभागातील नगर, पुणे, सोलापूर जिल्ह्यात ज्वारी, तीळ, जवस या पिकांच्या पेरण्या काही प्रमाणात झाल्या असल्या तरी त्याचे प्रमाण कमी आहे. आता पावसानेही काही प्रमाणात उघडीप दिल्याने रब्बी पेरण्यांना वेग येण्याची शक्यता आहे. गहू, हरभरा या पेरण्यांना वेगाने सुरुवात होण्याची शक्यता आहे.\nनगर जिल्ह्यात खरीप हंगामातील भात पिके फुटवे ते निसवण्याच्या अवस्थेत आहे. बाजरी पिकांची काढणी वेगाने सुरू आहे. मूग व उडीद पिकांची काढणी पूर्ण झाली आहे. तूर पीक शेंगा लागण्यास सुरुवात झाली आहे. सोयाबीन पिकांची काढणी अंतिम टप्यात आली आहे. भुईमूग पीक शेंगा पक्वतेच्या अवस्थेत आहेत. कापूस पीक फुले ते बोंड लागण्याच्या अवस्थेत आहेत. रब्बी हंगामातील ज्वारी पिकाच्या पेरणीस सुरुवात झाली असून रब्बी ज्वारीची २६ हजार ९४५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. इतर पिकांच्या पेरणीस काही तालुक्यामध्ये सुरुवात झाली आहे.\nपुणे जिल्ह्यामध्ये खरीप हंगामातील भात पीक पक्वतेच्या अवस्थेत आहे. बाजरी पिकांची काढणी अंतिम टप्यात आहे. भुईमूग पीक शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. सोयाबीन पिकांची काढणी पूर्ण झाली आहे. मका पीक काढणीच्या व कांदा पीक वाढीच्या अवस्थेत आहे. सोलापूरमध्ये तूर पीक फुलोऱ्यांत आहे. सोयाबीन पीक पक्वतेच्या अवस्थेत असून काढणी सुरू झाली आहे.\nबाजरी पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असून पिकांची वाढ चांगली आहे. काही ठिकाणी बाजरीची काढणी सुरू आहे. ���ूर्यफूल पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असून पिकांची काढणी सुरू आहे. रब्बी हंगामातील ज्वारी पिकांच्या पेरणीस सुरुवात केली आहे. तर हरभरा, करडई, सूर्यफूल व मका पिकांच्या पेरणीसाठी पूर्वमशागतीची कामे सुरू आहेत.\nपुणे कृषी विभाग agriculture department रब्बी हंगाम नगर सोलापूर ज्वारी jowar गहू wheat खरीप मूग उडीद तूर सोयाबीन भुईमूग groundnut कापूस भात पीक\nपुणे, कृषी विभाग, Agriculture Department, रब्बी हंगाम, नगर, सोलापूर, ज्वारी, Jowar, गहू, wheat, खरीप, मूग, उडीद, तूर, सोयाबीन, भुईमूग, Groundnut, कापूस, भात पीक\nपावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी रब्बीच्या पेरण्यांना सुरुवात केली आहे. पुणे विभागात आत्तापर्यंत सरासरीच्या १४ लाख ४९ हजार ७ हेक्टरपैकी ४९ हजार ३०५ हेक्टर म्हणजेच सरासरी ३ टक्के पेरण्या झाल्या आहेत. गेल्या आठवड्यापासून पावसाने उघडीप दिल्याने पेरणीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nतूर बाजार भाव | आजचे तुरीचे भाव | Tur Bajar Bhav Today | सर्व बाजार समिती 18 April 2021\nकंपन्यांनी लॉबिंग करुन मालाचे भाव पाडल्यास काय करायचे ः रविकांत तुपकर\nविदर्भाला ६१ कोटी ३२ लाखांचा कोविड निधी मंजूर ः विजय वड्डेटीवार\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\n(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nनोंदणी, ई-केवायसी आणि ट्रॅक स्थिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nऑनलाईन अर्ज, नोंदणी (प्रसूत सहाय्य)\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nराज्यनिहाय डायरेक्ट ल���ंक्स, नवीन पंचायत मतदार यादी\nपुणे जिल्ह्यातील धरणांत ७८ टीएमसी पाणीसाठा\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/kahi-sukhad/checkout-interesting-facts-clove-men-11288", "date_download": "2021-04-19T09:41:10Z", "digest": "sha1:SN73O5Y77WED7RCHQ3D6PI4GBR3WDN2G", "length": 11649, "nlines": 128, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "छोटीशी लवंग पुरुषांसाठी या प्रकारे ठरू शकते फायदेशीर | Gomantak", "raw_content": "\nसोमवार, 19 एप्रिल 2021 e-paper\nछोटीशी लवंग पुरुषांसाठी या प्रकारे ठरू शकते फायदेशीर\nछोटीशी लवंग पुरुषांसाठी या प्रकारे ठरू शकते फायदेशीर\nबुधवार, 10 मार्च 2021\nअनेक देशी औषधांमध्ये आणि डिशेसचा स्वाद वाढविण्यासाठी लवंगाचा वापर केला जातो. विशेषज्ञ या छोट्या लवंगीचे शेकडो फायदे सांगतात. विशेषत: पुरुषांसाठी लवंग खूप फायदेशीर असल्याचे म्हटले जाते.\nअनेक देशी औषधांमध्ये आणि डिशेसचा स्वाद वाढविण्यासाठी लवंगाचा वापर केला जातो. विशेषज्ञ या छोट्या लवंगीचे शेकडो फायदे सांगतात. असे म्हणतात की, लवंगमध्ये अँटिऑक्सिडेंट्स भरपूर प्रमाणात असते. म्हणून हे एका रोगांवर नाही तर अनेक रोगांवर प्रभावी आहे. विशेषत: पुरुषांसाठी लवंग खूप फायदेशीर असल्याचे म्हटले जाते.\nलवंगमध्ये अँटीऑक्सिडंट्स व्यतिरिक्त व्हिटॅमिन के, झिंक, तांबे, मॅंगॅनियम देखील आढळतात. शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी लवंग खूप प्रभावी असल्याचे सिद्ध होते. लवंगामध्ये असणारे अँटीऑक्सिडेंट्स शरीराच्या पांढर्‍या रक्त पेशी वाढविण्यासाठी उपयोगाचे असते. जे बर्‍याच रोगांशी लढण्यासाठी उपयुक्त ठरतात.\nमुरूम कमी करण्यास मदत\nलवंगमध्ये शरीर साफ करण्याचे तत्व असते. त्याच बरोबर शरीरातील रक्त साफ करणारे घटकही लवंगमध्ये आढळतात. याशिवाय लवंग तेलामध्ये अँटी-मॅक्रोबियल गुणधर्मसुध्दा आहेत. जे चेहऱ्यावरील मुरूम कमी करण्यास मदत करते. म्हणून लवंग भरपूर प्रमाणात प्रभावी ठरते.\nलवंग दातचं दुखण कमी करण्यासाठी सर्वात प्रभावी मानली जाते. बहुतेक टूथपेस्टमध्ये लवंग हा एक महत्वाचा घटक असतो. म्हणून असे म्हणतात की जर तुम्हाला दात दुखत असेल तर लवंग तेलामध्ये कॉटन फॉईल भिजवून दातखाली दाबून ठेवल्यास दुखणं कमी होते. याचा आपल्याला फायदा होईल, कारण लवंगामध्ये असलेल्या संवेदी गुणधर्म काही काळ अस्वस्थता रोखून ठेवते.\nरिकाम्या पोटी लवंग खाल्यास\nपुरुषांबद्दल असे म्हणतात की जर पुरुषांनी सकाळी उठून रिकाम्या पोटी दोन लवंग खाली तर ते पुरुषांसाठी खूप फायदेशीर असते. सकाळी रीकाम्या पोटी लवंग खाल्ल्याने पुरुषांचे लैंगिक जीवन सुधारते. पुरुषांची शक्ती वाढविण्यासाठी इतरही अनेक प्रकारे लवंगाचा वापर केला जातो.\nIPL 2021 DC vs RR : 16 कोटीच्या खेळाडूने राखली इज्जत\nदिल्लीविरुद्धच्या रोमांचक सामन्यात राजस्थान रॉयल्सने 3 गडी राखून विजय मिळविला. या...\nझेल घेताना पाकिस्तानी खेळाडूने काय केले ;पहा video\nपाकिस्तानविरुद्धच्या दुसर्‍या टी -20 सामान्यमध्ये दक्षिण आफ्रिकेचा विजय झाला....\nIPL 2021: खेळाडूंचे नाव घेत शाहरुखने केले KKRचे अभिनंदन, मात्र मॉर्गनचा उल्लेख नाही...\nइंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) इतिहासात असे अनेक संघ आहेत ज्यांनी 100 किंवा अधिक...\nIPL2021 DCvsCSK : ''आजचा सामना 'गुरु विरुध्द शिष्य' असा रंगणार''\nइंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) स्पर्धेचा यंदाचा हंगाम काल पासून सुरु झाला. आयपीएल...\nIPL 2021: कर्णधार विराट कोहलीच्या 'एका चुकीमुळे' सामन्याचा निकाल बदलू शकला असता\nटी-ट्वेन्टी क्रिकेटमध्ये प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक धाव खूप महत्वाची असते कारण...\nIPL 2021 MIvsRCB : नेहमीप्रमाणे मुंबईची लोकल पहिल्या सामन्यात घसरली; बेंगलोरचा विजय\nबहुचर्चित इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेचा चौदावा हंगाम आजपासून सुरू झाला....\nपश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक : चौथ्या टप्प्यातील 22 टक्के उमेदवारांवर फौजदारी गुन्हे दाखल\nपश्चिम बंगाल : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत येत्या १० एप्रिल रोजी चौथ्या...\n10 years of 2011 world Cup: सेहवागने ट्विट केला आयुष्याचा 'तो' एक क्षण\n2011 वर्ल्डकप जिंकून भारतीय क्रिकेट संघाने दहा वर्षे पूर्ण केली असतील, पण दरवर्षी 2...\nINDvsENG: सॅमनं यापूर्वी दिलं होत टीम इंडियाला टेन्शन\nINDvsENG: टीम इंडिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील अखेरच्या निर्णायक सामन्यात सॅम...\n''होळी दारात नाही पेटवायची, तर मग काय घरात पेटवायची का\nमुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या वाढत्या...\nINDvsENG: धावांचा डोंगर उभारूनही भारताचा बेरंग; इंग्लंडने उधळले विजयी रंग\nपुणे: तिनशेच्या पलिकडे मजल मारून होळी अगोदरच विजयाचे रंग उधळण्याची तयारी कर��ाऱ्या...\n''आपल्याला बळीचा बकरा बनवण्यात आले''\nमुबई: उद्योगपती मुकेश अंबानी(Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर स्फोटके भरलेली कार आणि...\nखून सकाळ वन forest\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahajobs.org.in/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A3-%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2021-04-19T10:08:29Z", "digest": "sha1:2TGAHCKNEB74ANHQSNDRV4B7NES4YBOQ", "length": 8509, "nlines": 62, "source_domain": "www.mahajobs.org.in", "title": "कल्याण डोंबिवलीत महिनाभरात 14 हजार कोरोना रुग्णांची भर; नागरिकांचा बेजबाबदारपणा कायम | महा जॉब्स", "raw_content": "\nकल्याण डोंबिवलीत महिनाभरात 14 हजार कोरोना रुग्णांची भर; नागरिकांचा बेजबाबदारपणा कायम\nadmin April 5, 2021 Leave a Comment on कल्याण डोंबिवलीत महिनाभरात 14 हजार कोरोना रुग्णांची भर; नागरिकांचा बेजबाबदारपणा कायम Posted in Corona Virus\n

    कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात गेल्या महिनाभरात तब्बल 14 हजार रुग्णांची भर पडली आहे. गेल्या आठवडाभरात दर दिवसाला रुग्ण संख्येचा उच्चांक गाठला जात असून काल एका दिवसात तब्बल 1244 रुग्ण कल्याण-डोंबिवली शहरात आढळून आले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने शहरात दुकानदार फेरीवाल्यांवर निर्बंध लागू केले आहेत. दुकानदारांसाठी सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सक्त सूचना देण्यात आल्यात. तर शनिवार-रविवार फेरीवाल्यांना स्टेशन परिसरात बंदी करण्यात आली आहे. त्याचबरोबर नागरिकांना देखील कोरोनाच्या त्रिसूत्रीचं पालन करण्याचं आवाहन केलं जातंय.

    \n

    मात्र काल (रविवारी) स्टेशन परिसरात व्यापाऱ्यांसह नागरिकांचा बेजबाबदारपण समोर आला नागरिकांनी खेरेदीसाठी एकच गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. फेरीवाल्यांवर बंदी असताना देखील फेरीवाले बिनदिक्कत व्यवसाय करताना दिसत होते. तर दुकानामध्ये देखील गर्दी दिसून आली. महापालिकेच्या पथकाची पाठ फिरताच पुन्हा हे फेरीवाले रस्त्यावर दिसून येत होते. केडीएमसीकडून सातत्याने नागरिकांना कोरोनाच्या त्रिसूत्रीच पालन करण्याचे आवाहन केल जातंय. महापालिकेचं आरोग्य विभाग कोरोनाला आळा घालण्यासाठी दिवसरात्र प्रयत्न करत आहे. मात्र व्यापाऱ्यांनी, नागरिकांनी देखील आपली जबाबदारी ओळखली पाहिजे, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाण्यास वेळ लागणार नाही.

    \n

    राज्यात काल दिलसभरात विक्रमी रुग्णसंख्येची नोंद

    \n

    राज्यातील कोरोना परिस्थितीमुळं कठोर निर्बंध नव्यानं लागू करण्याची घोषणा करण्यात आली आहे. अशातच राज्यात काल दिवसभरात तब्बल 57,074 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. नव्यानं कोरोनाचा संसर्ग होणाऱ्यांची ही संख्या इतक्या झपाट्यानं वाढलेली असतानाच आता कोरोना अधिकच गंभीर वळणावर आला असून, परिस्थिती आणखी भयावह होण्याचीही चिन्हं आहेत. राज्यात मागील 24 तासांत कोरोनामुळं 222 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 27508 रुग्णांनी कोरोनावर मातही केली आहे. राज्यात सध्याच्या घडीला गृह लिवगीकरणात आणि संस्थात्मक विलगीकरणात असणाऱ्यांचा आकडाही मोठा आहे. त्यामुळं आता आरोग्य सुविधा पुरवण्यावर रुग्णांना पूर्ण आणि योग्य उपचार देण्यावरच प्रशासनाचा भर असणार आहे.

    \nCorona | विकेंडला ठाणे मार्केट फुल्ल, पोलीस आणि पालिका प्रशासनाकडून कोणतीही कारवाई नाही →\nकेंद्र सरकार विरोधात अफवा पसरवणाऱ्या नवाब मलिकांविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करा, आमदार अतुल भातखळकर यांची पोलीसात तक्रार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.vijayprakashan.com/product/%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B2-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A4%B5/comment-page-1/", "date_download": "2021-04-19T10:07:33Z", "digest": "sha1:TXFRJ5U6OI32SN7KJ7ZVGBRRCNSNQCER", "length": 14242, "nlines": 357, "source_domain": "www.vijayprakashan.com", "title": "कवी अनिल यांची संपूर्ण कविता – Vijay Prakashan", "raw_content": "\nAll Boooks Categories नविन प्रकाशित पुस्तके कादंबरी कथासंग्रह नाटक-एकांकिका ललित व्यक्तिचित्रे प्रवासवर्णन चरित्र-आत्मचरित्र वैचारिक माहितीपर साहित्य समीक्षा काव्यसमीक्षा संत साहित्य कवितासंग्रह संगीतशास्त्र व्यक्तिमत्व विकास आरोग्यशास्त्र चित्रपट विषयक बालकुमार वाङ्मय वितरण विविध इंग्रजी पुस्तके नाट्यसमीक्षा संशोधन\nHomeनविन प्रकाशित पुस्तकेकवी अनिल यांची संपूर्ण कविता\nकवितासंग्रह, नविन प्रकाशित पुस्तके\nकवी अनिल यांची संपूर्ण कविता\nपुस्तकाचे नांव : कवी अनिल यांची संपूर्ण कविता\nसंपादक : श्याम माधव धोंड\nकिंमत : 1500 रु\nपहिली आवृत्ती : ऑगस्ट 2019\nपुस्तकाचे नांव : कवी अनिल यांची संपूर्ण कविता Kavi Anil Yanchi Sampurna Kavita\nसंपादक : श्याम माधव धोंड Shyam Madhav Dhond\nकिंमत : 1500 रु\nपहिली आवृत्ती : ऑगस्ट 2019\nफुलवात ते दशपदी : सर्व प्रकाशित व अप्रकाशित कविता आणि भावगीते.\nसर्व संग्रहाच्या प्रस्तावना, परिशिष्टे आणि काव्यविषयक लेख.\nकुसुमावती देशपांडे यांनी केलेला ‘निर्वासित चिनी मुलास’चा इंग्रजी अनुवाद.\nविस्तृत संदर्भसूची तसेच अनिलांचा जीवनपट.\n…आणि डॉ. द. भि. कुळकर्णी यांची अखेरची अविस्मरणीय मुलाखत.\nCategories: कवितासंग्रह, नविन प्रकाशित पुस्तके\nकादंबरी, नविन प्रकाशित पुस्तके\nकादंबरी, नविन प्रकाशित पुस्तके\nपुस्तकाचे नांव : दीपशिखा कालिदास Dipshikha Kalidas\nलेखकाचे नांव : शुभांगी भडभडे Shubhangi Bhadbhade\nपृष्ठ संख्या : 416\nपहिली आवृत्ती : 26 जानेवारी 2021\nनविन प्रकाशित पुस्तके, संत साहित्य\nअभंगवाणी श्री तुकयाची (१०१ अभंग)\nनविन प्रकाशित पुस्तके, संत साहित्य\nअभंगवाणी श्री तुकयाची (१०१ अभंग)\nपुस्तकाचे नांव : अभंगवाणी श्री तुकयाची (संत तुकारामांचे १०१ अभंग)\nलेखकाचे नांव : प्रा. डॉ. गणेश मालधुरे\nप्रकार : संत साहित्य\nकिंमत : 150 रु\nपृष्ठ संख्या : 138\nपहिली आवृत्ती : 6 एप्रिल 2019 (गुढीपाडवा)\nनविन प्रकाशित पुस्तके, विविध\n२०१ म्हणी-वाक्प्रचार संदर्भ व इतिहास\nनविन प्रकाशित पुस्तके, विविध\n२०१ म्हणी-वाक्प्रचार संदर्भ व इतिहास\nपुस्तकाचे नांव : २०१ म्हणी-वाक्प्रचार : संदर्भ व इतिहास\nलेखकाचे नांव : डॉ. मनोहर रोकडे\nकिंमत : 100 रु\nपहिली आवृत्ती : 3 जानेवारी 2009\nप्रकाशक : ख्याती प्रकाशन\nनविन प्रकाशित पुस्तके, नाटक-एकांकिका\nनविन प्रकाशित पुस्तके, नाटक-एकांकिका\nपुस्तकाचे नांव : छावणी\nलेखकाचे नांव : प्रेमानंद गज्वी\nकिंमत : 150 रु\nपृष्ठ संख्या : 89\nपहिली आवृत्ती : 10 ऑक्टोबर 2018 (घटस्थापना)\nनविन प्रकाशित पुस्तके (75)\nनविन प्रकाशित पुस्तके, बालकुमार वाङ्मय\nनविन प्रकाशित पुस्तके, बालकुमार वाङ्मय\nलेखकाचे नांव : रागिणी पुंडलिक\nकिंमत : 150 रु\nपहिली आवृत्ती : 1 जानेवारी 2021\nपुस्तकाचे नांव : ‘चंदनवाडी’च्या निमित्ताने…\nसंपादक : डॉ. राजेंद्र वाटाणे\nप्रकार : साहित्य समीक्षा\nकिंमत : 200 रु\nपृष्ठ संख्या : 196\nपहिली आवृत्ती : 29 जून 2006\nपुस्तकाचे नांव : ‘कविता-रती’ची वाङ्मयीन कामगिरी\nलेखकाचे नांव : आशुतोष पाटील\nकिंमत : 400 रु\nआवृत्ती : पहिली आवृत्ती\nकवी अनिल यांची संपूर्ण कविता\nश्रीदत्तमाहात्म्य (खंड १ व २ एकत्रीत)\nश्रीदत्तमाहात्म्य (खंड १ व २ एकत्रीत)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00253.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://beedreporter.com/news/3551/", "date_download": "2021-04-19T09:53:52Z", "digest": "sha1:FSONUFKOGRL6TMDNCXQLAMWI375L77AW", "length": 18022, "nlines": 172, "source_domain": "beedreporter.com", "title": "मुख्यमंत्री जनतेच्या मनातील बोलले!!", "raw_content": "\nHome राजकारण मुख्यमंत्री जनतेच्या मनातील बोलले\nमुख्यमंत्री जनतेच्या मनातील बोलले\nबीड- उठसुठ भाजपवाले कोणाला ही देशद्रोही ठरवून मोकळे होतात. विकासाचा पत्ता नाही पण देशभक्तीचे नाटक मात्र जोरदार केले जाते. विरोधी मत व्यक्त करणारांना भाजपावाले टार्गेट करत आले आहेत. काल राज्यपालांच्या अभिभाषणाला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी उत्तर दिले. ठाकरे यांनी दणदणीत उत्तर दिले. जे जनतेच्या मनात आहे तेच ठाकरे बोलले. भाजपावाले ज्या प्रमाणे नाटकं करत आहेत. त्यांच्या नाटकाचा पर्दा फाडण्याचं काम मुख्यमंत्र्यांनी केलं. केंद्राच्या धोरणाबाबत राज्याचे भाजपावाले काही बोलत नाही. भाजपाच्या नौटंकीला मुख्यमंत्र्यांनी धारेवर धरलं. उध्दव ठाकरे यांच्या भाषणामुळे ते खरे शिवसेनेचे वाघ दिसून येत होते.\nकोवीडचा संसर्ग अजुन थांबलेला नाही. अशा अवस्थेत राज्याचं विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात काल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भाषण केलं. त्याचं भाषण चांगलंच गाजलं. राज्यात आणि केंद्रात भाजपा कशा पध्दतीने काम करत आहे हे सगळ्यांनाच माहित आहे. जे भाजपाच्या बाजुने असतील, त्यांच्या बाजुने बोलतील ते देशभक्त, जे विरोधात बोलेल त्यांना देशद्रोही ठरवण्याचा पयंडाच भाजपाने पाडला. केंद्राने कृषीचे तीन विधेयक आणले त्याच्या विरोधात गेल्या तीन महिन्यापासून दिल्लीच्या सिमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलना बाबत भाजपावाले कुठलीही ठोस भुमिका घेत नाही. उलट आंदोलन करणारांना देशद्रोही ठरवून भाजपावाले मोकळे झाले. जे भाजपावाले शेतकर्‍यांना देशद्रोही ठरवतात त्या भाजपावाल्यांना राज्यातील शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाबाबत बोलण्याचा काय अधिकार आहे भाजपाने दिल्लीत शेतकर्‍यांचे पाणी, विज बंद केले. रस्त्यावर खिळे ठोकले हेच का भाजपाचं शेतकरी प्रेम असं ठाकरे यांनी भाजपाला बजावले. देशद्रोही बाबत ठाकरे यांनी आपल्या शैलीत भाजपाला फैलावर घेतले. भाजपाची मातृसंस्था स्वातंत्र्य संग्रामात नव्हती. भारत माता की जय बोललं की देशप्रेम सिध्द होत नाही, असं म्हणुन ठाकरेंनी भाजपाची ��ान उघडणी केली. राजकारणात कशा घुरघोडी केल्या जातात. जम्मु काश्मिर व बिहारमध्ये सत्तेसाठी कशा पध्दतीची युती भाजपाने केली, याचा आरशा दाखवण्याचं काम ठाकरे यांनी केले. महागाई गगनाला भिडली असून इंधन, गॅसचे भाव रोज वाढत आहेत. या भाववाढीबाबत भाजपाचे लोक कुठलाही ब्र शब्द काढत नाही. लोकांची दिशाभूल करणारी वक्तव्य करत असतात, असं म्हणुन ठाकरे यांनी भाजपाचा चांगलाच समाचार घेतला. मुख्यमंत्री ठाकरे हे काल लोकांच्या मनातील बोलले. जे लोकांना अपेक्षीत आहे तेच ठाकरे बोलले आहे. भाजपाच्या विखारी राजकारणावर कुणीतरी बोललं पाहिजे, अशीच अपेक्षा व्यक्त केली जात आहे. भाजपाच्या विरोधात बोलण्यास सहसा कुणी पुढे येत नाही. शिवसेना नेहमीच खर्‍या शब्दाला जागत आली. शिवसेनेची भुमिका ही प्रखर राहिलेली आहे. कालचं ठाकरे यांचं भाषण लाईक करणारचं होतं. भले ही भाजपाला चांगल्याच मिरच्या झोंबल्या असतील पण ठाकरे खरं तेच बोलले.\nPrevious articleपरमिट एकाचे, माल दुसर्‍याकडे बोरफडीच्या ग्रामस्थांनी अडवला टेम्पो\nNext articleकेंद्राने लागू केलेले कृषी कायदे रद्द करा, वंचित आक्रमक\n‘हे पवार साहेबांचे सरकार हाय, तुमच्या बापाच्यानंही पडणार नाय’, आनंद शिंदेंचा देवेंद्र फडणवीसांना गाण्याच्या माध्यमातून टोला\nऑनलाईन रिपोर्टर-पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रकार करण्यासाठी विविध पध्दतींचा वापर केला जात...\n भाजपा उमेदवाराच्या गाडीत सापडले ईव्हीएम; चार अधिकारी निलंबित\nऑनलाईन रिपोर्टरपाच राज्यांसह आसाममध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. गुरुवारी विधानसभेच्या ३९ जागांसाठी (१ एप्रिल) दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं. दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर...\nमासिक सभा न घेतल्यामुळे सिरसमार्गचा सरपंच अपात्र\nबीड (रिपोर्टर):- मौजे सिरसमार्ग ता.गेवराई जि.बीड येथील ग्रामपंचायतमध्ये सरपंच म्हणुन अनिता महारूद्र वखरे या दि.२६.११.२०१६ पासून कार्यरत होत्या. या काळात दि.९.१२. २०१७...\nउद्यापासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 पर्यंतच\nबीड (रिपोर्टर):- कोरोनाचा समुहसंसर्ग झपाट्याने वाढत चालल्यामुळे राज्य सरकारने गेल्या चार दिवसांपुर्वी राज्यात सशर्त लॉकडाऊन सुरू केला. परंतु बीड जिल्ह्यात या सशर्त...\nएवढे महाराष्���्राचे सपुत असलेले वजनदार मंत्री दिल्लीत काम करत असताना महाराष्ट्राला लस कमी पडावी महाराष्ट्राला रेमडिसीवीरचे इंजेक्शन मिळू नये, बेडची कमतरता...\nजिल्हात कोरोना बाधितांचा आकडा हजारावरच बीड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण\nबीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून...\nधनुभाऊ तुम्ही खूप करता, शंभर इंजेक्शन आले, आणखीही येतील विरोधकांनो एखाद दुसरे मोफत इंजेक्शन तुम्हीही द्या\nबीड (रिपोर्टर):- कोरोनासारख्या महाभयानक संकटात केवळ प्रशासनाचाच उपयोग न करता स्वत:च्या खिशाला झळ लावत सातत्याने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री...\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १ टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र मुर्दाड आणि निसत्वाला कर्तृत्वाची फुंकार घाला\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १-गणेश सावंत९४२२७४२८१० अखंड जगाच्या पाठीवर भुगोलाबरोबर इतिहास असणारा भारत हा एकमेव देश आहे. शतकानु...\nमराठवाड्याची गादी भाजपात बंडाळीची पदवी\n-गणेश सावंत- मो. नं. ९४२२७४२८१० सत्तेचं अमरत्व आपल्याकडेच आहे या तोर्‍यात...\nरोक-ठोक- लाल किल्ले से आयी आवाज प्रजासत्ताक दिनी जे घडल की घडवल\n-गणेश सावंतमो. नं. ९४२२७४२८१०प्रजासत्ताक दिनी देशाच्या राजधानीत जे झाले ते संतापजनकच. तळपायाची आग मस्तकाला जावी अन् लाल किल्ल्यावर चढाई करणार्‍यांची ढोपरं सोलून...\nजिल्ह्यात १० दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन\nबँकांना शटर बंद करून परवानगी, ५० टक्के उपस्थितीत शासकीय कार्यालय सुरू, वाहतूक शंभर टक्के बंद, शाळा, महाविद्यालये, शिकवण्या बंद;सकाळी ७ ते १०...\nमोठी बातमी -कडक निर्बंध नव्हे हे लोकडाऊनच, जिल्हाधिकारी यांचे काय आहेत आदेश\nबीड - ऑनलाईन रिपोर्टर राज्य शासनाने लोकडाऊन बाबत आदेश काढल्या नंतर आज जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी जिल्हातील लोकडाऊन...\nदोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं\nलिव्ह-इन रिलेशनशिप अर्थातच आपसात सहमतीने लग्न न करता एकमेकांसोबत राहणे. हा ट्रेंड मेट्रो सिटीतील असला तरी त्याचं लोण हळूहळू खेड्यातही पसरत आहे....\nदैनिक बीड रिपोर्टर समूहाचे हे beedreporter.com न्यूज पोर्टल आहे. यावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे.(बीड न्याय कक्ष).\nझुंजार नेताचे निवासी संपादक श्रीपती माने यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-BSP-sugar-production-decreases-40-percent-5432355-NOR.html", "date_download": "2021-04-19T08:29:35Z", "digest": "sha1:RO6E5DFNWKSBH4OYBDKB7L2XRXXRCST3", "length": 4612, "nlines": 50, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "sugar production decreases 40 percent | साखरेचे उत्पादन ४० टक्क्यांनी घटणार, किमती मात्र स्थिर - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nसाखरेचे उत्पादन ४० टक्क्यांनी घटणार, किमती मात्र स्थिर\nमुंबई - राज्यात एक डिसेंबरपासून गाळप हंगाम सुरू होणार असून या वर्षी साखर उत्पादनात तब्बल ४० टक्के घट होणार आहे. मात्र, साखरेचे उत्पादन घटणार असले तरी किमती मात्र स्थिर राहणार आहेत. राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष शिवाजीराव नागवडे यांनी ही माहिती दिली. साखर संघात मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नव्या हंगामात ४८५ लाख मॅट्रिक टन उसाचे उत्पादन होईल. त्यातून ५० लाख टन साखरेची निर्मिती अपेक्षित असून गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण ४० टक्क्यांनी कमी आहे. असे असले तरी साखरेच्या किमतीवर काही एक परिणाम होणार नसल्याचा दावा नागवडे यांनी केला आहे.\nसध्या ३३ लाख मॅट्रिक टन साखर अतिरिक्त शिल्लक आहे. त्यामुळेच साखरेचे उत्पादन जरी घटले तरी किमती स्थिर राहणार आहेत. नव्या हंगामात जवळपास १५० कारखाने गाळप करणार आहेत. मात्र, नवा हंगाम सुरू होताना राज्य सरकारने कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा करावी. महाराष्ट्राआधी कर्नाटकने गाळप हंगाम सुरू केला तर त्याचा फटका महाराष्ट्राला बसू शकतो, असेही नागवडे यांनी स्पष्ट केले.\nकर्नाटक सरकारने गाळप हंगाम आधीच सुरू केला, तर सीमा भागातील कारखान्यांना त्याच कालावधीत गाळप करण्यास परवानगी द्यावी. दरम्यान, खरेदी कर माफ करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे साखर संघाने स्वागत केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://thefocusindia.com/artical/people-pay-for-netflix-amazon-prime-so-why-not-for-journalism-32731/", "date_download": "2021-04-19T10:05:20Z", "digest": "sha1:52V2HICVNXAGWVT2JO7GJF22EH2IPWZI", "length": 16707, "nlines": 84, "source_domain": "thefocusindia.com", "title": "लोक नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईमसाठी पैसे देतात मग पत्रकारितेसाठी का नाही? | People pay for Netflix, Amazon Prime, so why not for journalism?", "raw_content": "\nHome विश्लेषण लोक नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईमसाठी पैसे देतात मग पत्रकारितेसाठी का नाही\nलोक नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईमसाठी पैसे देतात मग पत्रकारितेसाठी का नाही\nमाध्यमातील कंपन्यांकडे पैसे नाहीत, असे अजिबात नाही. पण तो पैसा आला कुठून, हे अनेकवेळा स्पष्ट होत नाही. त्यामध्ये पारदर्शकतेचा अभाव असतो. जो पैसा येतो तो ब ऱ्याच वेळा मालक किंवा वरिष्ठच लाटतात. कंपनीतील शेवटपर्यंत त्याचा फायदा पोहोचतच नाही. असे सगळ होत असताना आपण सब्सक्रिप्शनरुपी पैसा दिला तर त्याचाही मूठभर लोकच फायदा करून घेणार नाही, याची खात्री कोण देणार, असे सामान्यांना वाटत असावे, म्हणूनच ते ओटीटीसाठी पैसे द्यायला तयार होतात पण माध्यमांसाठी नाही, असेही लेखकाने म्हटले आहे. People pay for Netflix, Amazon Prime, so why not for journalism\nहा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. माझ्यासह अनेकजण गेल्या काही वर्षांपासून याचे उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थात हा विषय वाटतो तितका सरळ नाही आणि त्याचे उत्तर सहजासहजी मिळणेही शक्य नाही. पण म्हणून प्रश्नाचं महत्त्व कमी होत नाही. माझ्यासह अनेक जण नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मच्या सब्सक्रिप्शनसाठी महिन्याला हजारो रुपये खर्च करतात. पण डिजिटल स्वरुपातील किंवा व्हिडिओ स्वरुपातील पत्रकारितेच्या प्रोजेक्टसाठी सब्सक्रिप्शनकडे वळायला अनेक लोक तयार होत नाही. वृत्तपत्रांसाठीही जास्त पैसे द्यायला तयार होत नाही. सगळ्यांना सगळं फुकटच हवं असतं.\nविविध माध्यमातील पत्रकारितेसाठी पैसे द्यायला लोकांनी तयार व्हायला पाहिजे, पण प्रत्यक्षात तस घडत नाही. आजच एक ब्लॉग वाचण्यात आला. त्यामध्येही हा प्रश्न विचारण्यात आला आहे. त्याचबरोबर काही प्रश्नरुपी उत्तरे देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हिथर ब्रायंट यांनी या विषयावर लिहिलंय. ते तुमच्यापर्यंतही पोहोचलं पाहिजे, म्हणून त्यातील काही प्रश्न इथे देतोय.\nहिथरने म्हंटलंय की, पुढील काही प्रश्नांची उत्तरे मला माध्यम संस्थांनी किंवा कंपन्यांनी दिली पाहिजेत. कोणताही वाचक वेबसाईटवर किंवा व्हिडिओ चॅनेलवर आल्यावर त्याला आधी या प्रश्नांची उत्तरे मिळाली पाहिजेत.\nमाध्यम संस्थेने गेल्या काही वर्षांत कोणत्या महत्त्वाच्या विषयांचे वार्तांकन केले\nसध्या सुरू असलेल्या कोणत्या विषयांचे वार्तांकन माध्य�� संस्था करणार आहे\nवृत्तसंस्थेचा आशय या माध्यम संस्था वापरतात का त्याचे एकूण आशयामध्ये प्रमाण किती\nवार्तांकनाच्या कोणत्या प्रोजेक्टसाठी त्यांनी कोणत्या कंपनीकडून किंवा संस्थेकडून निधी घेतला आहे का\nमाध्यम संस्थेतील वरिष्ठ पातळीवरील वार्ताहर कोणत्या विषयाचे वार्तांकन करतात त्यांचा त्या विषयातील अनुभव किती\nसंपादकांचे आणि मालकांचे आशयाची निर्मिती आणि सादरीकरण या संदर्भात प्राधान्यक्रम काय आहेत\nसंपादक आणि मालकांचे लोकशाही व्यवस्थेबद्दलचे मत काय आहे तटस्थता म्हणजे नेमके काय, याबद्दल त्यांचे काय मत आहे\nमाध्यम संस्थेमध्ये सध्या किती कर्मचारी काम करतात\nमाध्यम संस्थेतून कोणी सोडून जात असेल तर त्याला जाऊ दिले जाते का त्याला थांबविण्यासाठी काही प्रयत्न केले जातात का\nमाध्यम संस्था नक्की कोणाच्या मालकीची आहे त्यासाठी लागणारे पैसे नक्की कुठून येतात\nइतर माध्यम संस्थांशी स्पर्धेचा विचार करता तुमच्याकडे काय वेगळे आहे\nतुमच्या न्यूजरूममध्ये काम करणारे कर्मचारी किती जुने आहेत\nअजून एक उदाहरण हिथरने दिलंय. त्या म्हणतात. स्मृतिभ्रंशाचा त्रास असलेले माझे एक वयस्कर नातेवाईक नेटफ्लिक्स वापरू शकतात. पण त्यांना न्यूज वेबसाईट किंवा न्यूज ॲप कसे बघायचे हे समजता समजत नाही. इतकी त्याची रचना अवघड करून ठेवलेली असते.\nजोपर्यंत आपण लोकांकडून किंवा वाचकांकडून पैसे घेत नाही, तोपर्यंत आपण गुणवत्तापूर्ण, मूल्याधारित आशय निर्माणच करू शकत नाही. फुकट म्हटल्यावर कोणीच कोणाला बांधील नसते, असेही त्यांनी म्हंटलंय.\nशेवटी एक महत्त्वाचे निरीक्षण त्यांनी नोंदवलंय. माध्यमातील कंपन्यांकडे पैसे नाहीत, असे अजिबात नाही. पण तो पैसा आला कुठून, हे अनेकवेळा स्पष्ट होत नाही. त्यामध्ये पारदर्शकतेचा अभाव असतो. जो पैसा येतो तो बऱ्याच वेळा मालक किंवा वरिष्ठच लाटतात. कंपनीतील शेवटपर्यंत त्याचा फायदा पोहोचतच नाही. असे सगळ होत असताना आपण सब्सक्रिप्शनरुपी पैसा दिला तर त्याचाही मूठभर लोकच फायदा करून घेणार नाही, याची खात्री कोण देणार, असे सामान्यांना वाटत असावे, म्हणूनच ते ओटीटीसाठी पैसे द्यायला तयार होतात पण माध्यमांसाठी नाही, असेही लेखकाने म्हटले आहे. खरंतर या लेखातील बरेच संदर्भ हे अमेरिकेतील आहेत. पण तो वाचताना माझ्या डोळ्यासमोरून अनेक अनुभव, आठवणी, घडामोडी जाऊ लागल्या… बाकी सूज्ञास जास्त सांगण्याची गरज नाही…\nPreviousहापूस आंबा उत्पादकांची कृषी उत्पन्न बाजार समितीकडे पाठ; ग्राहकांना थेट विक्री करण्यावर अधिक भर\nNextSSC HSC Exam 2021 Maharashtra : दहावी-बारावी परीक्षा ऑफलाईनच ; परीक्षेच्या वेळेतही महत्वाचे बदल;वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा\nकेंद्र सरकार विरोधात अफवा पसरवून घबराट, नवाब मलिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, अतुल भातखळकर यांची दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार\nImportant Websites: आपल्या शहरात हॉस्पिटल बेड शोधायला अडचण येतेय मग या वेबसाइट जरूर पाहा\nWATCH : रुळावर पडलेल्या बाळासाठी रेल्वेमनने लावली जिवाची बाजी, रेल्वेमंत्र्यांनीही केले कौतुक, सीसीटीव्हीत कैद झाला थरारक प्रसंग\nसिनेमा कसा पाहावा हे शिकविणारी दिग्दर्शिका\nडॉ. हर्षवर्धन यांचे डॉ. मनमोहन सिंगांना पत्रोत्तर; लसीकरणाच्या सूचनांचे केले स्वागत आणि काँग्रेसनेत्यांच्या दुटप्पीपणावरही ठेवले बोट\nबंदच्या भीतीने मजुरांचे पलायन, अर्थमंत्र्यांचे उद्योग जगताला आश्वासन, नाही लागणार देशव्यापी लॉकडाऊन\nWATCH : कोमट दूध सेवन करण्याचे आहेत अनेक फायदे\nWATCH : बजाजची चेतक स्कूटर बुलेटपेक्षाही महाग, पाहा किंमत\nWATCH : मधमाशी पालन ठरू शकते करिअरची उत्तम संधी\nअहमदनगर : ‘मी काय चुकीचं बोलतो आहे’ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा बाळासाहेब थोरातांना प्रश्न;थोरातांनी थेट धमकावत बाहेर हाकललं\nDelhi Lockdown : दिल्लीत आजपासून सहा दिवसांचे लॉकडाऊन, वाचा 10 ठळक मुद्दे…\nदिल्लीत केजरीवालांनी लॉकडाऊन जाहीर केले; खान मार्केटमध्ये दारू दुकानांवर गर्दी उसळली\nपुणे मार्केट यार्डातील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाचे कठोर निर्णय\nIsrael : इस्रायलने कसे जिंकले कोरोनाविरुद्धचे युद्ध देशात विनामास्क फिरू शकताहेत नागरिक\nममता बॅनर्जींचा डबल गेमपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतसभेत पंतप्रधानांवर दोष तर पत्राद्वारे मदतीची मागणी\nकोरोनाची लस घेतानाचा फोटो काढा अन् जिंका 5 हजार रुपयांचं बक्षीस\n30 एप्रिलनंतर औरंगाबादेत लस न घेता फिरणाऱ्या 45 वर्षांवरील नागरिकांवर दंडात्मक कारवाई\nWATCH : सुगंध, रंग आणि बरंच काही असा ओळखा अस्सल हापूस\nWATCH : यंदाच्या IPL मध्ये दिसतोय हा आश्चर्यकारक योगायोग\nदेशात कोरोनाची लाट नव्हे त्सु���ामी : २४ तासांत २.७४ लाख रुग्ण, १६१९ मृत्यू, सक्रिय रुग्णसंख्या १९.२९ लाखांपेक्षा जास्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://thefocusindia.com/special/indian-military-stand-fourth-position-in-world-33363/", "date_download": "2021-04-19T10:13:53Z", "digest": "sha1:HOCFBUAXPFUU4VGLW2U62HHKXRXUXTLY", "length": 10315, "nlines": 72, "source_domain": "thefocusindia.com", "title": "हवाईयुद्धात अमेरिका तर सागरी युद्धात चीन ठरेल सरस, भारताच्या लष्कराची चौथ्या स्थानी झेप ।Indian military stand fourth position in world", "raw_content": "\nHome विशेष हवाईयुद्धात अमेरिका तर सागरी युद्धात चीन ठरेल सरस, भारताच्या लष्कराची चौथ्या स्थानी झेप\nहवाईयुद्धात अमेरिका तर सागरी युद्धात चीन ठरेल सरस, भारताच्या लष्कराची चौथ्या स्थानी झेप\nनवी दिल्ली : जगात सागरी युद्धात चीन सरस ठरेल, तर हवाईयुद्धात अमेरिका आणि जमिनीवरील युद्धात रशिया बाजी मारेल असे ‘मिलिटरी डायरेक्ट’ने म्हटले आहे.\nलष्करासाठी खूप मोठा खर्च अमेरिका दर वर्षी करते. असे असूनही लष्करी ताकदीच्या बाबतीत ते ७४ गणांसह चीनच्या खाली दुसऱ्या क्रमांकावर आहेत. रशियाचा ६९ गुणांसह तिसरा क्रमांक लागतो, तर भारत ६१ गुणांसह चौथ्या क्रमांकर आहे. पाचवा क्रमांक फ्रान्सचा आहे. त्यांना ५८ गुण आहेत, अशी माहिती मिलिटरी डायरेक्ट या वेबसाइटने जाहीर केलेल्या अभ्यासात हे निरीक्षण मांडण्यात आले आहे. Indian military stand fourth position in world\nएकेकाळी जगावर राज्य करणाऱ्या ब्रिटनने पहिल्या दहा देशांमध्ये कसाबसा क्रमांक मिळविला आहे. ते नवव्या क्रमांकावर आहेत. चीनला १०० पैकी ८२ गुण देण्यात आले आहेत. ‘अल्टिमेट मिलिटरी स्ट्रेंथ इंडेक्स’ या नावाने विविध घटकांच्या आधारे ‘मिलिटरी डायरेक्ट’ने जगभरातील लष्करांचा आढावा घेतला आहे.\nचीनकडून पहिल्यांदाच जाहीर कबुली, गलवान खोऱ्यात मारले गेले चिनी सैनिक, नावेही दिली\nप्रत्येक देशातील लष्कराच्या क्षमतांचा विचार प्रामुख्याने करण्यात आला. अमेरिका आपल्या लष्करावर दरवर्षी सर्वाधिक म्हणजे ७३२ अब्ज डॉलर खर्च करते. त्याखालोखाल चीन २६१ अब्ज डॉलर खर्च करते, तर भारत ७१ अब्ज डॉलर आपल्या लष्करावर खर्च करतो.\nकाल्पनिक युद्धाचाही विचार ही क्रमवारी ठरविताना केला आहे. अमेरिकेकडे १४१४१ विमान आहेत, त्या तुलनेत रशियाकडे ४६८२ आणि चीनकडे ३५८७ विमाने आहेत. जमिनीवरील युद्धात बाजी मारू शकणाऱ्या रशियाकडे ५४८६६ लष्करी वाहने आहेत. सागरी क्षमतेचा विचार करता चीन��डे ४०६ लष्करी जहाजे आहेत\nNextआसामातील भाजपचे ‘चाणक्य’ हिमांता बिस्वा शर्मा होणार का मुख्यमंत्री\nब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा रद्द, कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे घेतला निर्णय\nसात सेकंद मृत्यूच्या दिशेने धावत रेल्वेच्या पॉइंटमने वाचविला चिमुकल्याचा जीव\nकेंद्र सरकार विरोधात अफवा पसरवून घबराट, नवाब मलिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, अतुल भातखळकर यांची दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार\nImportant Websites: आपल्या शहरात हॉस्पिटल बेड शोधायला अडचण येतेय मग या वेबसाइट जरूर पाहा\nWATCH : रुळावर पडलेल्या बाळासाठी रेल्वेमनने लावली जिवाची बाजी, रेल्वेमंत्र्यांनीही केले कौतुक, सीसीटीव्हीत कैद झाला थरारक प्रसंग\nसिनेमा कसा पाहावा हे शिकविणारी दिग्दर्शिका\nडॉ. हर्षवर्धन यांचे डॉ. मनमोहन सिंगांना पत्रोत्तर; लसीकरणाच्या सूचनांचे केले स्वागत आणि काँग्रेसनेत्यांच्या दुटप्पीपणावरही ठेवले बोट\nबंदच्या भीतीने मजुरांचे पलायन, अर्थमंत्र्यांचे उद्योग जगताला आश्वासन, नाही लागणार देशव्यापी लॉकडाऊन\nWATCH : कोमट दूध सेवन करण्याचे आहेत अनेक फायदे\nWATCH : बजाजची चेतक स्कूटर बुलेटपेक्षाही महाग, पाहा किंमत\nWATCH : मधमाशी पालन ठरू शकते करिअरची उत्तम संधी\nअहमदनगर : ‘मी काय चुकीचं बोलतो आहे’ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा बाळासाहेब थोरातांना प्रश्न;थोरातांनी थेट धमकावत बाहेर हाकललं\nDelhi Lockdown : दिल्लीत आजपासून सहा दिवसांचे लॉकडाऊन, वाचा 10 ठळक मुद्दे…\nदिल्लीत केजरीवालांनी लॉकडाऊन जाहीर केले; खान मार्केटमध्ये दारू दुकानांवर गर्दी उसळली\nपुणे मार्केट यार्डातील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाचे कठोर निर्णय\nIsrael : इस्रायलने कसे जिंकले कोरोनाविरुद्धचे युद्ध देशात विनामास्क फिरू शकताहेत नागरिक\nममता बॅनर्जींचा डबल गेमपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतसभेत पंतप्रधानांवर दोष तर पत्राद्वारे मदतीची मागणी\nकोरोनाची लस घेतानाचा फोटो काढा अन् जिंका 5 हजार रुपयांचं बक्षीस\n30 एप्रिलनंतर औरंगाबादेत लस न घेता फिरणाऱ्या 45 वर्षांवरील नागरिकांवर दंडात्मक कारवाई\nWATCH : सुगंध, रंग आणि बरंच काही असा ओळखा अस्सल हापूस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://thefocusindia.com/special/ldf-releases-poll-manifesto-in-kerala-election-32530/", "date_download": "2021-04-19T08:10:10Z", "digest": "sha1:BNE5B4QKRH6K4GXD52WYDIHPF2FISATI", "length": 10050, "nlines": 71, "source_domain": "thefocusindia.com", "title": "केरळमध्ये ४० लाख नवे रोजगार, गृहिणींना पेन्शन, डाव्या आघाडीच्या जाहीरनाम्यात वारेमाप आश्वासने | LDF releases poll manifesto in kerala election", "raw_content": "\nHome विशेष केरळमध्ये ४० लाख नवे रोजगार, गृहिणींना पेन्शन, डाव्या आघाडीच्या जाहीरनाम्यात वारेमाप आश्वासने\nकेरळमध्ये ४० लाख नवे रोजगार, गृहिणींना पेन्शन, डाव्या आघाडीच्या जाहीरनाम्यात वारेमाप आश्वासने\nतिरूअनंतपुरम – केरळमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील डाव्या लोकशाही आघाडीने (एलडीएफ) आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला. राज्यामध्ये ४० लाख नवे रोजगार निर्माण करण्याबरोबरच सर्व गृहिणींना निवृत्तिवेतन देण्याची घोषणा करण्यात आली आहे. LDF releases poll manifesto in kerala election\nआज माकपचे राज्य प्रभारी ए. विजयराघवन यांच्या हस्ते हा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. लाइफ मिशन अंतर्गत राज्यामध्ये आदिवासी आणि अनुसूचित जातींसाठी घरे उभारली जाणार असून भ्रष्टाचारमुक्त प्रशासन हे पी. विजयन यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे आतापर्यंतचे सर्वांत मोठे यश असल्याचेही या जाहीरनाम्यामध्ये नमूद करण्यात आले आहे.\nकेरळ मध्ये बलात्कार पिडीत मृत मुलींना न्याय देण्यासाठी आई थेट निवडणूक रिंगणात : मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या विरुद्ध अपक्ष उमेदवारी\nसर्व गृहिणींना निवृत्तिवेतन देण्याची घोषणा या जाहीरनाम्यात करण्यात आली आहे, ती नेमकी कशी असेल याबाबत विजयराघवन यांनी स्पष्टपणे बोलणे टाळले. सामाजिक सुरक्षा निवृत्तिवेतनामध्ये विविध टप्प्यांत अडीच हजार रुपयांची वाढ करण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले.’\nPreviousयोगी सरकार करणार लखनऊमधील प्राचीन मंदिरांचा जिर्णोध्दार\nNextपत्रिकेतील ‘मंगळ’ दूर करण्यासाठी शिक्षिकेने केले १३ वर्षाच्या विद्यार्थ्याशी जबरदस्तीने लग्न ; हळदी-मेहंदी-सुहागरात आणि शेवटी केला 'विधवा विधी'\nदिल्लीत केजरीवालांनी लॉकडाऊन जाहीर केले; खान मार्केटमध्ये दारू दुकानांवर गर्दी उसळली\nपुणे मार्केट यार्डातील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाचे कठोर निर्णय\nIsrael : इस्रायलने कसे जिंकले कोरोनाविरुद्धचे युद्ध देशात विनामास्क फिरू शकताहेत नागरिक\nममता बॅनर्जींचा डबल गेमपंतप्रधानांचा राजीनामा ��वायं की पंतप्रधानांची मदतपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतसभेत पंतप्रधानांवर दोष तर पत्राद्वारे मदतीची मागणी\nकोरोनाची लस घेतानाचा फोटो काढा अन् जिंका 5 हजार रुपयांचं बक्षीस\n30 एप्रिलनंतर औरंगाबादेत लस न घेता फिरणाऱ्या 45 वर्षांवरील नागरिकांवर दंडात्मक कारवाई\nWATCH : सुगंध, रंग आणि बरंच काही असा ओळखा अस्सल हापूस\nWATCH : यंदाच्या IPL मध्ये दिसतोय हा आश्चर्यकारक योगायोग\nदेशात कोरोनाची लाट नव्हे त्सुनामी : २४ तासांत २.७४ लाख रुग्ण, १६१९ मृत्यू, सक्रिय रुग्णसंख्या १९.२९ लाखांपेक्षा जास्त\n३ दिवसांत मोदी सरकारचे ६ मोठे निर्णय, रेमडेसिव्हिरची दर कपात ते ऑक्सिजन आयातीपर्यंत जाणून घ्या…\nपाच मिनिटे वाफ घ्या आणि कोरोनाला नष्ट करा, संशोधकांचा सल्ला ; फुफ्फुसाच्या आरोग्यासाठी उपयुक्त\nटाटा सामान्य माणसाच्या मदतीला आले धावून ; रोज २००-३०० टन ऑक्सिजनचा पुरवठा ; ट्विट करुन दिली माहिती\nआमने-सामने : राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांनी पियूष गोयल यांच्याबद्दल अपशब्द काढले त्यावर ‘देवेंद्र’ चांगलेच कोपले\nरिक्षा चालवून पोट भरणाऱ्या बॉक्सरच्या मदतीसाठी आनंद महिंद्रा यांचा पुढाकार\n… कदाचित त्यांची रात्रीची उतरली नसेल फडणवीसांचे शिवसेनेचे ‘तळीराम’ आमदार गायकवाडांना सडेतोड उत्तर\nपुण्याच्या मार्केटयार्डमध्ये पासधारकांनाच प्रवेश ; किरकोळ विक्रेत्यांना बंदी, गर्दी कमी करण्यासाठी कठोर पाऊल\nहिफाजत- ए- इस्लामच्या नेत्याला बांग्ला देशात अटक, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यात केला माजवला होता हिंसाचार\nराजस्थानमध्ये खासगी लॅबमधून होणार साडेतीनशे रुपयांत कोरोना चाचणी\nअ‍ॅपलने फक्त चार्जर दिला नाही आणि झाली ८ लाख ६१ हजार टन तांबे, झिंकची बचत\nगोवा, केरळ, राजस्थान, गुजरात, दिल्ली, उत्तराखंडमधून येणाऱ्यांना द्यावा लागणार कोरोना चाचणीचा रिपोर्ट, महाराष्ट्र सरकारने केले बंधनकारक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/corona-who/", "date_download": "2021-04-19T09:40:03Z", "digest": "sha1:B3OJK2UMBFLKEPM55UAK7QIBKZJSF56O", "length": 3136, "nlines": 82, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "corona who Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nचीनच्या दबावाचा जागतिक आरोग्य संघटनेने केला इन्कार\nकोणतीही माहिती हेतुपुरस्सर दडवली नाही\nप्रभात वृत्तसेवा 11 months ago\nकरोना चाचणीसाठी तासन्‌ तास प्रतीक्षा; रांगेतच ‘ब��धित’ होण्याची नागरिकांना भिती\nराज्य सरकारवर रामदास आठवले भडकले म्हणाले,”रेमडीसीविरचा गेमडिसीविर करू नका”\nरेमडेसिविरनंतर आता ‘टॉसिलिझूमॅब’, ‘अलझूमॅब’ इंजेक्‍शन्सही आऊट ऑफ स्टॉक\n#ResignModi : मोदी, राजीनामा द्या ट्‌वीटरवर ट्रेन्डींग\n“साडे चार कोटींचे रेमडेसीवीर खरेदी करणाऱ्या फडणवीसांची चौकशी करा”; काँग्रेसच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/counseling/", "date_download": "2021-04-19T08:29:50Z", "digest": "sha1:H6RE4EWUYZ556FQPCKVHLWZCT4MF7V3Q", "length": 4307, "nlines": 93, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "Counseling Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nCancer | कर्करोगमुक्‍त लहानग्यांचे समुपदेशन तुलनेने कमीच\nकर्करोगतज्ज्ञ डॉ. रानडे यांची खंत\nप्रभात वृत्तसेवा 2 months ago\nवाढते रस्ते अपघात; समुपदेशन, शिक्षण, सक्षमता आवश्‍यक\nअपघातांसंदर्भात मानवी वर्तनाचा देखील विचार आवश्‍यक : वाहतूक अभ्यासक, समुपदेशकांचे मत\nप्रभात वृत्तसेवा 3 months ago\nलॉकडाऊनच्या काळात हेल्पलाईनद्वारे तब्बल २५ हजार व्यक्तींचे समुपदेशन\nप्रभात वृत्तसेवा 10 months ago\nबारामतीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समुपदेशन आणि मानसिक आरोग्य सेवा सुरू\nप्रभात वृत्तसेवा 1 year ago\nदाम्पत्यास विवस्त्र करुन मारहाणीचे प्रकरण बनावट\nप्रभात वृत्तसेवा 1 year ago\nरोड सेफ्टीबाबत विद्यार्थ्यांचे समुपदेशन करा\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nरेमडेसिविरनंतर आता ‘टॉसिलिझूमॅब’, ‘अलझूमॅब’ इंजेक्‍शन्सही आऊट ऑफ स्टॉक\n#ResignModi : मोदी, राजीनामा द्या ट्‌वीटरवर ट्रेन्डींग\n“साडे चार कोटींचे रेमडेसीवीर खरेदी करणाऱ्या फडणवीसांची चौकशी करा”; काँग्रेसच्या…\nमहाराष्ट्रात दर तीन मिनिटांनी एक पेशंट जीव गमावतो\nसासवडमध्ये आजपासून नवीन नियमावली; जाणून घ्या… काय सुरु, काय बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00254.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/mp-govt-crisis-jyotiraditya-scindia-may-join-bjp-12-march-mhsp-440708.html", "date_download": "2021-04-19T09:01:16Z", "digest": "sha1:5S3Q4BYAJ4SBJHKXQOOFKWY2YY52KX2Y", "length": 19643, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "ज्योतिरादित्य शिंदे यांनी प्लॅन बदलला, आज भाजपमध्ये नाही होणार सामील | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या ��ेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\n ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या कोरोनाबाधित महिलेवर बलात्काराचा प्रयत्न\nराहुल गांधींनंतर आता ममता बॅनर्जींची घोषणा, निवडणूक प्रचाराबाबत मोठा निर्णय\nलहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\n‘हे 3 उपाय करा, कोरोना आसपासही फिरकणार नाही’; इशा देओलनं केला दावा\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘देशाला कोरोनानं नाही राजकारणानं पोखरलं’; तेजस्विनी पंडितनं व्यक्त केला संताप\n‘परवानगीशिवाय जान कुमारनं मला किस केलं’; निक्की तांबोळीचा धक्कादायक आरोप\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nपंजाबच्या खराब कामगिरीला कॅप्टन राहुल जबाबदार 3 वर्षांची आकडेवारी आहे पुरावा\nIPL 2021: 'द पांड्या स्वॅग', हार्दिक आणि कृणालनं केला पत्नींसोबत डान्स, VIDEO\nराहुलनं पंजाबच्या पराभवाचं फोडलं अंपायरवर खापर नियमांमध्ये बदलाची केली मागणी\nGold Price Today: सोन्याच्या किमतीत वाढ तर चांदीचे दर घसरले, तपासा आजचे भाव\nपोस्ट ऑफिसच्या सेव्हिंग अकाऊंटमध्ये किमान बॅलन्सची मर्यादा किती\nमोबाईलमध्ये सेव्ह असतील 'या' गोष्टी तर खातं होऊ शकतं रिकामं, SBI नं केलं सावध\nकोरोना प्रादुर्भावामुळे शेअर बाजार कोसळणार जाणून घ्या एक्सपर्टचा अंदाज\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\n ‘हे’ घरगुती उपाय ठरतील उपयुक्त\nउपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळला आहात चैत्र नवरात्रीमध्ये बनवा काहीतरी नवीन\nबाळाला काय, कधी आणि कसं द्यावं समजून घ्या कसा असावा बाळाचा आहार\nExplained: कोरोना रुग्णांवर कसं काम करतं व्हेंटिलेटर\nExplained: मॉडर्ना कंपनीला भारताला का द्यायची नाही आहे लस Pfizer ने ठेवली ही अट\nजाणून घ्या;रस्त्याच्या कडेला असणाऱ्या माइलस्टोनच्या वेगवेगळ्या रंगांचा अर्थ काय\nExplainer : कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला नाही तर काय होईल\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\nराज्यात कोरोनाचं रौद्र रुप प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला जातोय एका रुग्णाचा जीव\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nप्रभावी लसीसाठी रिसर्च, कोरोनामुक्त लोकांच्या शरीरात पुन्हा सोडणार जिवंत विषाणू\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘परवानगीशिवाय जान कुमारनं मला किस केलं’; निक्की तांबोळीचा धक्कादायक आरोप\n‘हॉट दिसणं केव्हा थांबवशील’; श्वेताचा Bold Look पाहून सेलिब्रिटीही झाले अवाक\nही मराठमोळी अभिनेत्री 100 रुपयांसाठी करायची पेट्रोल पंपावर काम\n विमानतळावर दिसला भला मोठा साप, प्रवाशांची उडाली घाबरगुंडी, पाहा VIDEO\nVIDEO: निवडणूकीचा प्रचार करण्यास दिला नकार; दलित युवकाला चाटायला लावली थुंकी\nमेडिकल कॉलेजमधील Dance Videoच्या वादाला विद्यार्थ्यांकडून उत्तर, बनवला नवा VIDEO\nवर्कआऊट करताना जान्हवी कपूरला आठवली 'शीला की जवानी'; VIDEO पाहून नाही आवरणार हसू\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nलहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\n'या' देशात बेडकांसाठी करतात वाहतूक बंद, जाणून घ्या सविस्तर\nज्योतिरादित्य शिंदे यांनी प्लॅन बदलला, आज भाजपमध्ये नाही होणार सामील\nकाँग्रेस नेत्यांनी आधी लसीला नावं ठेवली आणि मग स्वतःच लस घेतली, मनमोहन सिंग यांच्या पत्रावर हर्षवर्धन यांचं उत्तर\n ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या कोरोनाबाधित महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, वॉर्ड बॉयला अटक\nWest Bengal Election: राहुल गांधींनंतर आता ममता बॅनर्जींची घोषणा, निवडणूक प्रचाराबाबत मोठा निर्णय\nप्रेरणादायी : लहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\nकोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष नको; ही 5 गंभीर लक्षणं दिसल्यास थेट गाठा रुग्णालय\nज्योतिरादित्य शिंदे यांनी प्लॅन बदलला, आज भाजपमध्ये नाही होणार सामील\nकाँग्रेसला (Congress) सोडचिठ्ठी दिल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांनी आपला प्लॅन बदलला आहे.\nभोपाळ,10 मार्च: काँग्रेसला (Congress) सोडचिठ्ठी दिल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे (Jyotiraditya Scindia) यांनी आपला प्लॅन बदलला आहे. ज्योतिरादित्य आज (मंगळवार) सायंकाळी भाजपमध्ये (BJP)अधिकृत प्रवेश करणार होते. परंतु ज्योतिरादित्य येत्या 12 मार्चला भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. ज्योतिरादित्य 12 मार्च रोजी सकाळी 9 वाजता भाजपच्या गोटात सामील होणार आहे. या वेळी मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान उपस्थीत राहाणार आहेत. शिवराज सिंह सध्या भोपाळमध्ये आहेत. सूत्रांनुसार शिवराज सिंह आज रात्री दिल्लीत पोहोचू शकतात.\nदरम्यान, ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या समर्थक 22 आमदारांनी राज्यपालांकडे राजीनामा दिला आहे. भाजप नेते गोपाल भार्गव, नरोत्तम मिश्रा यांच्यासह पक्षाच्या अनेक नेत्यांनी विधानसभा अध्यक्ष एनपी प्रजापती यांची भेट घेतली. काँग्रेसच्या 19 काँग्रेस आमदारांचे राजीनामे त्यांच्याकडे सुपूर्द केले.\nविशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर ज्योतिरादित्य शिंदे यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे देशभरात रंगोत्सवाची धूम असताना दिल्लीसह मध्य प्रदेशात राजकीय वातावरण तापलं आहे.\nहेही वाचा..ज्योतिरादित्य शिंदेंना कुटुंबियांची साथ; मुलगा म्हणाला, वडिलांच्या निर्णयाचा अभिमान\nदुसरीकडे, मध्य प्रदेशातील काँग्रेसचं सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी खटपट सुरु केली आहे. मध्य प्रदेशात बंडखोरी करणारे 6 मंत्री हटवण्याबाबत मुख्यमंत्री कमलनाथ यांनी राज्यपालांना पत्र पाठवले आहे. इमरती देवी, तुलसी सिलावट, गोविंद सिंह राजपूत, महेंद्र सिंह सिसोदिया, प्रद्युमन सिंह तोमर आणि डॉ. प्रभुराम चौधरी या मंत्र्यांचा या पत्रात उल्लेख आहे.\nदुसरीकडे, समाजवादी आणि बहुजन समाज पक्षाच्या एक-एक आमदाराने शिवराज सिंह चौहान यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. दोन्ही आमदार भाजममध्ये प्रवेश करणार आहेत. मध्य प्रदेशातल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा हादरा बसण्याची शक्यता आहे.\nहेही वाचा..मध्य प्रदेशात भाजपचं सरकार नाही येणार; कमलनाथ खेळणार हा मास्टरस्ट्रोक\nअभी तक \u0003खेलने के लिए\nअभी तक \u0003खेलने के लिए\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\nअवघ्या महिनाभरातच अमरावतीने कसं मिळवलं कोरोनावर नियंत्रण\nCorona: भारतानं ब्राझीललाही टाकलं मागे, देशा�� 12 लाखाहून अधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण\nडायबेटिज आणि बीपी पेशंटसाठी उत्तम आहे जांभूळ; होतो असा फायदा\nउसेन बोल्टचा RCB ला खास संदेश विराट, डीव्हिलिर्यसनं दिली 'ही' प्रतिक्रिया\nभज्जी-श्रीसंतपासून ते अनुष्का-गावसकरपर्यंत, IPL मधले 5 मोठे वाद\nहा पदार्थ खायचा की प्यायचा वेगाने प्रसिद्ध होतेय 'Deep-Fried Water' नावाची डिश\n‘लग्न झालेल्या पुरुषासाठी वेडं होणं काय असतं’; रेखा यांच्या उत्तरानं माजवली खळबळ\nकोरोना लस घेताना लहान मुलाप्रमाणे रडला अभिनेता Ram Kapoor,व्हायरल होतोय हा VIDEO\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/desh/amit-shah-promises-take-action-case-christian-nuns-derailed-uttar-pradesh-11695", "date_download": "2021-04-19T09:39:47Z", "digest": "sha1:6HGWO4EUHYL7OA3YMS3SAFNTL2VAYTDT", "length": 13053, "nlines": 125, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "चालत्या रेल्वेतून ननला उतरवल्या प्रकरणी अमित शहांकडून गंभीर दखल; जाणून घ्या काय आहे प्रकरण | Gomantak", "raw_content": "\nसोमवार, 19 एप्रिल 2021 e-paper\nचालत्या रेल्वेतून ननला उतरवल्या प्रकरणी अमित शहांकडून गंभीर दखल; जाणून घ्या काय आहे प्रकरण\nचालत्या रेल्वेतून ननला उतरवल्या प्रकरणी अमित शहांकडून गंभीर दखल; जाणून घ्या काय आहे प्रकरण\nबुधवार, 24 मार्च 2021\nकेरळच्या रहिवासी असलेल्या इसाई धर्माच्या चार ननला उत्तरप्रदेशमध्ये धर्मपरिवर्तनासाठी काम करत असल्याचा आरोप करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी झासी रेल्वे स्थानकावर रेल्वेतून खाली उतरवले होते.\nहरिद्वारहुन पुरी कडे जाणाऱ्या उत्कल एक्सप्रेसमध्ये घडलेल्या एका घटनेने केरळमध्ये(Kerala) गंभीर पडसाद उमटत असल्याचे दिसून येते आहे. केरळच्या रहिवासी असलेल्या इसाई धर्माच्या चार ननला उत्तरप्रदेशमध्ये धर्मपरिवर्तनासाठी काम करत, असल्याचा आरोप करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी झासी रेल्वे स्थानकावर रेल्वेतून खाली उतरवले होते. त्यानंतर पोलिसांनी त्या चारही ननची चौकशी करून त्या निर्दोष असल्याचे घोषित केले, तेव्हाच त्यांना पुन्हा रेल्वेत बसता आले होते. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी या प्रकरणाचा निषेध करत, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे या प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. (Amit Shah promises to take action in case of Christian nuns derailed in Uttar Pradesh)\nकेरळच्या इसाई धर्माच्या ननवर जबरदस्ती धर्मपरिवर्तन करण्यासाठी काम करत असल्या���ा आरोप करत, त्यांचा अवमान केल्यामुळे या प्रकरणाचे केरळमध्ये तीव्र पडसाद उमटले आहेत. या प्रकरणावर केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन(Pinarayi Viajayan) यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहिले होते. मुख्यमंत्री विजयन यांनी लिहिलेल्या पत्रात,\"अश्या घटना देशाला आणि देशाला आणि देशाच्या धार्मिक सहिष्णुतेला मलीन करण्याचे काम करत असल्याने केंद्र सरकारने अश्या घटनांचा तीव्र निषेध केला पाहिजे. केंद्र सरकार्ला आम्ही विनंती करतो की, या प्रकरणाची दखल घेऊन या घटनेत सहभागी असणाऱ्या प्रत्येकावर कारवाई करावी.\" असे म्हटले आहे.\n19 मार्च रोजी हरिद्वारहुन पुरी कडे जाणाऱ्या उत्कल एक्सप्रेस मध्ये ही घटना घडली होती. या संबंधितचा एक व्हडिओ सुद्धा समाज माध्यमांवर पसरला होता, ज्या व्हिडीओमध्ये लोकांनी ननला घेरून घेतल्याचे दिसून येते. दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह(Amit Shah) यांनी या प्रकरणाची दाखल घेत, या घटनेतील दोषींवर कडक काऐवजी केली जाईल असे आश्वासन दिले आहे.\n''नरेंद्र मोदी यांच्यासारखा खोटारडा पंतप्रधान यापूर्वी कधीही पहिला...\nकेरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांना कोरोना विषाणूची लागण\nदेशात कोरोनाचा संसर्ग खूप वेगाने पसरत आहे. त्यातच आता केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन...\nचार राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशात आज मतदानाला सुरुवात\nपश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुदुचेरी येथे आज सकाळी सात वाजता मतदानाला...\nAssembly Election 2021: पंतप्रधान मोदींनी या चार भाषांमध्ये केलं मतदारांना आवाहन\nनवी दिल्ली: देशातील पाच निवडणूक राज्यांमध्ये (Assembly Election 2021) आज मतदान...\nईस्टर संडे निमित्त राहुल गांधींचे अनाथ मुलांसोबत जेवण; व्हिडीओ होतोय व्हायरल\nगेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी हे आपल्या वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत असल्याचे...\nराहुल गांधी हे राजकीय पर्यटक; अमित शहा यांची बोचरी टीका\nदेशातील पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसाम आणि पॉंडिचेरी या राज्यांमध्ये...\nट्विट मधल्या एका चुकीमुळे प्रियांका गांधी होत आहेत ट्रोल\nकेरळमधील निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी...\n''लव्ह जिहाद: आयएसआयएस हिंदू आणि ख्रिश्चन समाजातील मुलींना जास्त लक्ष्य करतात''\nकेरळ : देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून ...\n\"देवभूमीतले भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि घराणेशाहीमुळे त्रस्त\"\nविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते केरळमध्ये...\nGoa Professional League: गोकुळम केरळा आय-लीग विजेता\nपणजी : गोकुळम केरळा संघाने एका गोलच्या पिछाडीनंतर जोरदार मुसंडी मारत विजयासह प्रथमच...\nआय-लीग विजेतेपदासाठी तिरंगी चुरस; गोकुळम केरळा, ट्राऊ, चर्चिल ब्रदर्स संघ शर्यतीत\nपणजी: आय-लीग फुटबॉल विजेतेपदासाठी तिरंगी चुरस असून यंदाचा विजेता शनिवारी शेवटच्या...\nAssam Election : ''आगामी पाच वर्षात आसामला घुसखोरीपासून मुक्त करू''\nकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवसांच्या आसामच्या निवडणूक दौर्‍यावर आहेत. अमित शहा...\nराहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यामुळे कॉंग्रेस बॅकफूटवर\nकाँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केरळच्या दौऱ्यावर असताना उत्तर...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/television/bollywood-and-tv-actor-anupam-shyam-in-icu-family-seeks-financial-help-53462", "date_download": "2021-04-19T10:00:56Z", "digest": "sha1:GGYZ6ZAULPGMANNKF5N3ONWSKKPGGARR", "length": 10100, "nlines": 131, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "ज्येष्ठ अभिनेते अनुपम श्याम आयसीयूत, कुटुंबियांकडून मदतीचं आवाहन", "raw_content": "\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nज्येष्ठ अभिनेते अनुपम श्याम आयसीयूत, कुटुंबियांकडून मदतीचं आवाहन\nज्येष्ठ अभिनेते अनुपम श्याम आयसीयूत, कुटुंबियांकडून मदतीचं आवाहन\nत्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यांवर सध्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.\nBy मुंबई लाइव्ह टीम टेलिव्हिजन\nज्येष्ठ अभिनेते अनुपम श्याम यांना मुंबईतील गोरेगाव इथल्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यांवर सध्या आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. याबाबतची माहिती पत्रकार आणि चित्रपट निर्माते एस. रामचंद्रन यांनी ट्विटरवरुन दिली आहे.\nरामचंद्रन यांनी अनुपम यांच्या उपचारांसाठी आमिर खान आणि सोनू सूदकडे मदत मागितली आहे. सोमवारी रात्री अनुपम घरात पडल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांना किडनीचा आजार देखील आहे. 'बँडिट क्वीन' (1994)), 'लज्जा' (2001), 'नायक' (2001) आणि 'शक्ती: द पॉवर' (2002) यासारख्या चित्रपटांमध्ये झळकले आहेत.\nरामचंद्रन यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे, \"अभिनेते अनुपम श्याम आयसीयूमध्ये दाखल आहेत. मी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये मदत माग���तली आहे.\" आमिर खान आणि सोनू सूद यांना पुढे टॅग केलं आहे. अनुपम यांच्यावर गोरेगाव इथल्या लाइफलाईन रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.\nअभिनेता मनोज बाजपेयी अनुपम श्याम यांच्या मदतीसाठी पुढे आला आहे. ज्येष्ठ अभिनेते आजारी असून त्यांना मदतीची आवश्यकता असल्याचं समजताच मनोजनं ट्विट केलं की, \"कृपया मला कॉल करा.\" अनुपम आणि मनोज यांनी 'बँडिट क्वीन', दस्तक 'आणि' संसोधन 'या चित्रपटात एकत्र काम केलं आहे.\n'मन की आवाज प्रतिज्ञा' या टीव्ही मालिकेत अनुपम यांनी साकारलेले ठाकूर सज्जन सिंह हे पात्र खूप लोकप्रिय झाले होते. मुळचे उत्तर प्रदेशातील प्रतापगड इथले अनुपम लखनौच्या भारतेंदु अकादमीच्या नाट्य कला अकादमीचे माजी विद्यार्थी आहेत. १९८३-१९८५ दरम्यान त्यांनी अभिनयाचे धडे गिरवले होते.\nअनुपम यांनी 'सरदारी बेगम' (१९९६), 'दुश्मन' (१९९८), 'कच्चे धागे' (१९९९), 'परजानियां' (२००५), 'गोलमाल' (२००६), 'स्लमडॉग मिलेनिअर' (२००८) आणि 'मुन्ना माइकल' (२०१७) या चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. टीव्हीवर ते अखेरचे 'कृष्णा चली लंडन' (२०१८-२०१९) मध्ये दिसले होते.\n'त्या' आजीबाईंच्या मदतीला धावला सोनू सूद\nअभिनेता वृषभ शहाची उल्लेखनीय कामगिरी\nजाॅगिंग ट्रॅक, जीम खुली करण्याचा आग्रह\nनवी मुंबईकरांना दिलासा; एमजीएममध्ये २० आयसीयू बेड, १० व्हेंटिलेटर्सची सुविधा सुरू\n“राजकारण”…ही “कीड” कोविडपेक्षा भयाण, तेजस्विनीनं व्यक्त केला संताप\nदिल्लीसह ६ राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना निगेटिव्ह RT-PCR अनिवार्य\nशिर्डी संस्थान उभारणार ३ कोटीचा ऑक्सिजन प्लांट, रिलायन्स समुहाची साथ\nजेईई मेन एप्रिल सत्राची परीक्षा लांबणीवर\nकरण जोहरनं 'दोस्ताना २'मधून कार्तिक आर्यनला बाहेरचा रस्ता का दाखवला\nतारक मेहताच्या सेटवर कोरोनाचा उद्रेक, आणखी ४ कलाकार पॉझिटिव्ह\n‘गाव आलं गोत्यात १५ लाख खात्यात’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला\nगुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ‘टकाटक 2’च्या शूटिंगला सुरुवात\n'संगीत मानापमान' हे अजरामर नाटक रुपेरी पडद्यावर, सुबोध भावेंचं दिग्दर्शन\nमॉस्को इंटरनॅशनल फिल्म 2021चा बेस्ट फॉरेन फीचर अवॉर्ड ‘या’ चित्रपटाच्या नावे\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/1995/10/1734/", "date_download": "2021-04-19T09:37:10Z", "digest": "sha1:GMQMNBPCLL5DRNKHPZOVWMNDGNWUSUKU", "length": 25433, "nlines": 63, "source_domain": "www.sudharak.in", "title": "कारणाची संकल्पना आणि परमात्म्याचे अस्तित्व – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – एप्रिल २०२१\nकारणाची संकल्पना आणि परमात्म्याचे अस्तित्व\nऑक्टोबर , 1995इतरदि. य. देशपांडे\nयाच अंकात अन्यत्र डॉ. के. रा. जोशी यांचा ‘विवेकवाद्यांचे ईश्वरविषयक आक्षेप हा लेख प्रसिद्ध झाला आहे. काही महिन्यांपूर्वी आजचा सुधारक मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘मी आस्तिक का आहे ह्या प्रा. मे. पुं. रेगे यांच्या आणि मी आस्तिक का नाही’ या माझ्या लेखांतील युक्तिवादांना ‘पाश्चात्त्य असे नाव देऊन त्याबद्दल ते पटणारे नाहीत’ असे मत त्यांनी दिले आहे. पाश्चात्त्यांच्या ईश्वरकारणतावादात त्याची मांडणी बरोबर असल्याचे जाणवत नाही आणि त्याचे खंडनही न पटणारे आहे असे ते म्हणतात. ‘वस्तुतः ईश्वरविरोधी अर्वाचीन विवेकवाद्यांच्या प्रस्तुत आक्षेपापेक्षाही अत्यंत तर्ककठोर आणि शास्त्रीय आक्षेप चार्वाक, बौद्ध, जैन, सांख्य, मीमांसक यांनी प्राचीन काळी उपस्थित केले होते. त्या सर्वांचे तर्काश्रित खंडन इ. स. च्या दहाव्या शतकात उदयनाचार्यांनी आपल्या न्यायकुसुमाञ्जलि या अपूर्व ग्रंथातून केले आहे आणि ईश्वरवाद्यांची बाजू युक्तियुक्त मांडून दाखविली आहे असे म्हणून त्यांनी ‘पण जिज्ञासूंना त्यासाठी उदयनाचार्य समजावा लागेल असा इशारा दिला आहे. या लेखात डॉ. के. रा. जोशी यांनी दिलेले युक्तिवाद उदयनाचार्याचे आहेत की नाही हे कळले नाही. पण त्यांना उत्तरे देण्याचा येथे प्रयत्न केला आहे.\nतत्पूर्वी ‘कारण या संकल्पनेचा थोडा इतिहास उपयुक्त ठरेल असे वाटते.\nकारण ही संकल्पना भारतीय तसेच पाश्चात्य तत्त्वज्ञानांमध्ये प्राचीन काळापासून वापरली गेली असून तिची काहीशी वेगवेगळी विवेचने दिली गेली आहेत. पश्चिमेत अरिस्टॉटलने दिलेली चुतर्विध कारणांची उपपत्ती प्रसिद्ध आहे. भारतात दोन किंवा तीन प्रकारची कारणे भिन्न भिन्न दर्शनांत थोड्याफार फरकाने मानली आहेत. अर्वाचीन (modern) काळात ‘कारण’ या शब्दाला काहीसा वेगळा पण निश्चित अर्थ प्राप्त झाला\nएखादी वस्तू निर्माण होण्याकरिता चार प्रकारच्या अटी (कारणे) अवश्य आणि पर्याप्त असतात असे ��रिस्टॉटलचे मत होते. ‘अवश्य’ अट म्हणजे जी पुरी झाल्याशिवायएखादी विशिष्ट वस्तू निर्माण होत नाही, आणि पर्याप्त (म्हणजे पुरेशी) अट म्हणजे जी घडल्यानंतर ती वस्तू निर्माण झाल्यावाचून राहत नाही. त्या चार अटीः (१) ज्या द्रव्याची (substance) एखादी वस्तू बनते ते द्रव्य तिचे material cause. भारतीय परिभाषेत त्याला ‘उपादान कारण म्हणतात. (२) Formal cause किंवा त्या वस्तूचे स्वरूप सांगणारे कारण. याला आपण ‘आकारिक कारण असे नाव देऊ. ‘Material cause’ आणि ‘formal cause’ ही नावे वस्तूंच्या matter आणि form या अरिस्टॉटलच्या उपपत्तींशी निगडित आहेत. Matter म्हणजे ज्या द्रव्याची एखादी वस्तू बनलेली असते ते द्रव्य. उदा. घर विटा आणि चुना यांचे बांधतात, म्हणून विटा आणि चुना हे घराची matter; आणि form म्हणजे ती वस्तू ज्या प्रकारची असेल, किंवा तिची रचना ज्या प्रकारची असेल ते. ‘आकार’ या शब्दाच्या सामान्य अर्थी एकाच आकाराची अनेक द्रव्ये आणि एकाच द्रव्याचे अनेक आकार असू शकतात, हे प्रसिद्ध आहे. परंतु अॅरिस्टॉटलने ‘आकार’ हा शब्द त्याच्या सामान्य अर्थाहून व्यापक अर्थाने वापरला आहे. सामान्य अर्थी आकार फक्त भौतिक वस्तुंना असु शकतो, पण अॅरिस्टॉटलच्या अर्थाने अभौतिक वस्तूंनाही आकार असू शकेल. उदा. दोन अनुमाने भिन्न विषयांविषयी असूनही त्यांचा आकार एकच असू शकेल, किंवा दोन कविता एकाच वृत्तात(आकारात) असू शकतील. (३) Efficient cause किंवा ज्याला आपण ‘शक्त कारण असे नाव देऊ शकतो. हे कारण म्हणजे द्रव्याला एक रूप सोडून दुसरे धारण करण्याची चालना देणारे. उदा. विटा आणि चुना रचून घर बांधणारा गवंडी. (४) शेवटी ती वस्तू ज्या प्रयोजनासाठी निर्माण झाली असेल किंवा केली गेली असेल ते प्रयोजन. त्याला अॅरिस्टॉटल ‘final cause’ असे नांव देतो. आपण त्याला ‘प्रयोजन कारण हे नाव देऊ. अॅरिस्टॉट्लने ही उपपत्ती घरासारख्या मुद्दाम हेतुपुरःसर बनविल्या जाणार्या‘ वस्तूंबद्दल मर्यादित न ठेवता सर्व वस्तूंसाठी वापरली आहे. मात्र त्याची उत्तम उदाहरणे आपण ज्या वस्तू मुद्दाम कोणत्या तरी प्रयोजनास्तव तयार करतो त्यांतच सापडतात. अॅरिस्टॉट्लने शक्त कारणामध्ये जसा सुबुद्ध मानव प्राण्याचा अंतर्भाव केला तसाच सृष्टीतील अमानवी शक्तींचाही केला. उदा. पेरलेले बी उगवते, आणि ज्या ओढीने ते एका विशिष्ट झाडाचे रूप प्राप्त करते त्या ओढीचा किंवा आकर्षणाचाही अंतर्भाव तो शक्त कारणात करतो.\nयाउ���ट भारतीय तत्त्वज्ञांची गोष्ट आहे. त्यांनी कारणांमध्ये कर्त्यांचा प्रामुख्याने अंतर्भाव केला आहे, आणि जिथे एखाद्या वस्तूचा कर्ता दिसत नाही (उदा. बीचे झाड होणे) तिथे परमेश्वराची योजना भारतीय तत्त्वज्ञ करतात. उदा. बीचे झाड होते यांत ते ईश्वराचे कर्तृत्व मानतात. त्यांनी कारण मुख्यतः द्विविध मानले आहेः (१) उपादन कारण आणि (२) निमित्त कारण. उपादान कारण म्हणजे ज्या द्रव्याची एखादी वस्तू बनली असेल ते द्रव्य, आणि निमित्त कारण म्हणजे चालना देणारे तत्त्व. नैयायिकांनी कारणाचे तीन प्रकार मानले आहेत – समवायि कारण, असमवायि कारण, आणि निमित्त कारण. समवायि कारणम्हणजे ज्याला अन्य दर्शनांत उपादान कारण म्हणतात ते. असमवायि कारण म्हणज जे कार्याशी समवाय संबंधाने जोडलेले नसते ते. उदा. तंतू हे पटाचे (कापडाचे) समवायिकारण, पण तंतुरूप हे पटरूपाचे असमवायिकारण. कारण तंतू आणि पट यांच समवायसंबंध आहे, पण तंतुरूप आणि पटरूप यांत नाही.\nअर्वाचीन काळात विज्ञानात कारणाचे स्वरूप अॅरिस्टॉलच्या परिभाषेत मांडण्याचा प्रघात नाही. ते वेगळ्या स्वरूपात मांडले जाते. त्यात मुख्य भेद आहे तो हा की अर्वाचीन काळात कार्य ही एक घटना असते, वस्तू नसते, आणि कारणही घटनाच असते. घटना आणि वस्तू यांतील भेद असा सांगता येईल. घटना ही कोणत्यातरी क्षणी घडते, परंतु वस्तू सान्त (अल्प किंवा दीर्घ) कालावधीत टिकते. वस्तूच्या टिकण्याच्या काळात अनेक घटना घडतात. पहिली घटना म्हणजे ती निर्माण होण्याची. नंतर ती सान्त कालवधीपर्यंत टिकते. या कालावधीत घटनांची एक मालिका क्रमशः घडत जाते. शेवटी ती वस्तू नाश पावते. तीही एक घटनाच असते. कारणाचा नियम ‘प्रत्येक घटनेला कारण असते असा अलीकडे सांगितला जातो, ‘प्रत्येक वस्तूला कारण असते असा नाही. या दृष्टीने अलीकडील तत्त्वज्ञ/वैज्ञानिक घट या वस्तूच्या कारणाचा शोध घेत नाहीत. घटोत्पत्ती या घटनेचे कारण असते. घटनाश हीही एक घटनाच आहे. तिचेही कारण तिच्या पूर्वीच्या घटनांत असते. या अर्थी कर्ता किंवा निर्माता याला कारण म्हणत नाहीत. कर्ता ही एक वस्तू असणार, म्हणजे त्याचे अस्तित्वही एक घटनामालिका असणार. त्यांपैकी एखादी घटना अन्य घटनेचे कारण असेल.\nया नवीन अर्थी कर्ता हे कारण नव्हे, त्याची क्रिया कारण असेल. पण प्रत्येक गोष्टीला कर्ता असेल असे नव्हे. हेतुपुरःसर केलेल्या कृत���रिम वस्तूंना कर्ता असतो, पण पर्वत, नदी इत्यादि पदार्थाचा कर्ता कोण या प्रश्नाला काय उत्तर देणार\nएवढ्या प्रस्तावनेनंतर आपण आता डॉ. के. रा. जोशी यांच्या युक्तिवादांकडे वळू शकतो. त्यांनी ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करणारा म्हणून पुढील युक्तिवाद दिला आहे आणि त्याला आधार उदयनाचार्यांचा दिला आहे. तो युक्तिवाद असा : ‘जे जे कार्य असते त्याला कर्ता असतो. उदा. घट, पट, इत्यादि. ही भूमी, हे पर्वत, ह्या नद्या, रानावनांत उगवणारे नवांकुर हीही कार्येच होत. तेव्हा त्यांचाही कर्ता असला पाहिजे. पण आपल्यासारखे जीवात्मे या बाबतीत कर्ते म्हणून संभवू शकत नाहीत. यास्तव या ठिकाणी कतृत्व ज्याचे तो परमात्मा ईश्वर होय.\nया युक्तिवादाला नास्तिकाचे काय उत्तर आहे\nप्रथम, ही भूमी, हे पर्वत, नद्या, नवांकुर ही कार्ये होत असे मानायचे कारण काय त्याला प्रा. जोश्यांचे उत्तर आहे – नैयायिकांची व्याख्या. ती अशी आहे. कार्यं प्रागभावप्रतियोगि’, म्हणजे जे आधी नसते आणि नंतर उत्पन्न होते ते कार्य. ज्याचा प्रागभाव (प्राक = आधी + अभाव) असतो ते कार्य. या व्याख्येनुसार पर्वत, नद्या, नवांकुर ही सर्व कार्येहोत. अंकुर तर काल नव्हते आणि आज फुटले आहेत असे आढळतेच. पण नद्यांनाही आरंभ असतो असे म्हणता येते. पृथ्वीच्या पोटात आणि तिच्या पृष्ठभागावर अनेक स्थित्यंतरे होत असतात, आणि त्यांपैकी पर्वतांची उत्पत्ती हे एक आहे. तेव्हा नैयायिकांच्या व्याख्येनुसार ही सर्व कार्ये होत हे मान्य करावे लागेल.\nदुसरे, कार्य म्हटले की कर्ता आलाच. कार्य म्हणजे जे करावयाचे किंवा केले जाते ते. एखादी गोष्ट करावयाची असेल तर ती करणारा असावाच लागेल. पण ही कार्य शब्दाची व्याख्या नैयायिकांच्या कार्याच्या व्याख्येहून वेगळी झाली. ज्याचा प्रागभाव असतो ते कार्य या व्याखेत जे करावयाचे आहे किंवा जे केले जाते ते कार्य असा उल्लेख नाही. त्यात फक्त जे नव्हते आणि उत्पन्न होते ते कार्य एवढेच म्हटले आहे. तेव्हा वरील अनुमानात ज्याचा ज्याचा प्रागभाव असतो ते ते कोणी तरी कर्ता उत्पन्न करतो असे गृहीत धरले आहे. आणि ते सिद्ध केले गेले नाही. पर्वत, नद्या, नवांकुर इत्यादि गोष्टींचा प्रागभाव असतो हे मान्य करूनही त्या करावयाच्या गोष्टी आहेत या अर्थाने त्या ‘कार्य आहेत हे दाखवायचे राहून गेले आहे. आणि ते दाखविल्याशिवाय या अनुमानाने परमात्म्याचे अस्तित्व सिद्ध होणारे नाही हे स्पष्ट आहे. ते दाखविणारा युक्तिवाद काय आहे\nप्रा. जोशांनी दिलेला एक युक्तिवाद असा आहे. ‘स्थित्यकुरादि कर्तृजन्यं, कार्यत्वात् घटवत्’,म्हणजे क्षिति, अंकुर इत्यादि कर्याद्वारा उत्पन्न होणार्या गोष्टी आहेत, कारण ती घटाप्रमाणे कार्ये आहेत. पण हे अनुमान बरोबर नाही. कारण घट हो प्रागभावप्रतियोगी या अर्थाने जसा कार्य आहे तसाच कर्याद्वारा केला जाणारा या अर्थानेही कार्य आहे. पण एवढ्याने ज्याला ज्याला प्रागभाव असतो ते ते कर्तृत्वजन्य असते हे सिद्ध होत नाही. ते गृहीतच धरले जाते.\nयाप्रमाणे प्रा. जोशांनी दिलेली अनुमाने अनिर्णायक मानावी लागतील. जग हे स्वयंभू असू शकत नाही असा दावा प्रा. जोशी करतात. पण वैशेषिकांचे आकाश हे नित्य आहे हे मत ते मान्य करतात. पण आकाश नित्य आहे याचा अर्थ ते अनादि आणि अनंत आहे. आणि जर आकाश अनादि असू शकते तर संबंध जगच अनादि का असू शकत नाही हा प्रश्न उद्भवतो. या अर्थाने जग स्वयंभू आहे असे म्हणता येईल.\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – एप्रिल २०२१\nदेशहित की अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर हल्ला – शुभलक्ष्मी नाईक गांवकर\nकवीची कैद – राजराहुल (राहुल खंडाळे)\nकोविड-१९ अरिष्टानंतरची नवक्षितिजे – श्रीधर सुरोशे\nलोकशाही संकोचते आहे – प्रसाद माधव कुलकर्णी\nगडबड-घोटाळे (व्यंगचित्रे) – चित्रकार प्रभाकर पाचपुते\nस्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल – ज्ञानेश वाकुडकर\nकिसान विरुद्ध सरकार ते किसान अभिमुख देश – श्रीनिवास नी. माटे\nभांडवलशाही हीच एक मोठी समस्या – प्रभाकर नानावटी\nहळूच – राजराहुल (राहुल खंडाळे)\nबोधकथा – वंदना भागवत\n – चित्रकार मिलिंद क्षीरसागर\nसमता आणि स्वातंत्र्य किती खरे किती खोटे – प्राची माहुरकर\nआमच्या लोकशाहीचे भवितव्य – हरिहर कुंभोजकर\nभग्न (होऊ घातलेल्या) तळ्याकाठी… \nसुदृढ लोकशाही – नरेंद्र महादेव आपटे\nथांबा, पुढे गतिरोधक आहे – हेमंत दिनकर सावळे\nयार… बोल, लिही – सचिनकुमार वि.तायडे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00255.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.jivheshwar.com/sali-matrimony/reshimgathi/%E0%A4%A4%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80", "date_download": "2021-04-19T08:32:22Z", "digest": "sha1:57PZ2V3DTTWBHTJANWW4VLBVUU2OBN2R", "length": 20311, "nlines": 121, "source_domain": "www.jivheshwar.com", "title": "Jivheshwar.com - तयारी पहिल्य���वहिल्या भेटीची!", "raw_content": "\nसंस्था / कार्यालये / मंडळ\nHomeउपवधू-वर कोशरेशीमगाठीतयारी पहिल्यावहिल्या भेटीची\nएखाद्या वेळी आपण अगदी बेसावध असतो आणि अचानक पहिल्या भेटीचा प्रस्ताव पुढ्यात येऊन पडतो. अशा वेळी प्रस्ताव ठेवणाऱ्या व्यक्तीला \"हो' म्हणावं की \"नाही', याचा लागलीच निर्णय घेता येत नाही. कारण तो व्यक्ती पुरता अनोळखी नसला तरी त्यावर किती विश्‍वास ठेवावा..., असं भेटणं किती प्रस्तुत असेल..., शिष्टाचाराला अनुसरून असेल का..., भेटीचे प्रयोजन काय..., संबंधांमध्ये अजून परिपक्वता आली नसल्यानं पहिली भेट पुढे ढकलावी का.... आदी बाबींचा विचार केल्याविना निर्णय घेणं म्हणजे पोहता येत नसतानाही तलावात उडी मारण्यासारखं आहे. तेव्हा सावध पवित्रा घेऊन मागितलेल्या माफक वेळेत मनातील घालमेल शमविण्यासाठी त्याच्या किंवा तिच्या प्रस्तावावर प्रामाणिक विचार करण्याची नितांत गरज असते. तसं आपण कसोशीनं करतोही. शेवटी निर्णय नकारात्मक असेल, तर काही पत्थे पाळायची गरज नाही. कारण भेटीचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. पण भेटण्याचा निर्णय घेतला असल्यास काही बाबी निश्‍चित पाळायला हव्यात. अर्थात पहिल्या भेटीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आणि लहान-सहान चुका टाळण्यासाठी. हो ना...\n1) पहिल्यावहिल्या भेटीचं स्थळ निश्‍चित करताना शहरातील \"रेस्ट्रो'ला प्राधान्यक्रम देणे आवश्‍यक आहे. एखाद्या बागेत किंवा शहराबाहेर पहिली भेट कधीही ठरवू नये. कारण अजूनही तुम्ही समोरच्या व्यक्तीला पूर्णपणे ओळखत नसता, तेव्हा अशी रिक्‍स न घेतलेलीच बरी. तसंही जर तुम्ही गार्डनमध्ये भेटायचा निर्णय घेतला आणि तेथे एखादा ओळखीचा व्यक्ती भेटला, तर त्याला तुम्ही काय उत्तर देणार. कशात काही नसतानाही तुमच्याविषयी खडेफोड करायला कुणाला आयता चान्स देऊ नका. तसंच शहराबाहेर भेटून पहिल्याच भेटीत नको ते प्रसंग ओढवून घेऊ नका.\n2) \"फस्ट इंप्रेशन इज लास्ट इंप्रेशन,' असं म्हटलं जातं ते शंभर टक्के खरं आहे. पहिल्या भेटीत समोरच्या व्यक्तीवर तुमचा प्रभाव पडायला हवा. त्यासाठी मनातील भीतीवर, गोंधळावर नियंत्रण मिळवा. तुम्ही कंफर्टेबल असल्याचं चेहऱ्यावर झळकू द्या. तुम्ही पूर्णपणे कंफर्टेबल राहिलात, तर त्याचं प्रतिबिंब तुमच्या वागण्या, बोलण्यात सहज दिसून येतं. तुमचा आत्मविश्‍वास दुणावतो.\n3) भेटायला जाताना कोणता आऊटफीट तुम्हाला सूट होईल, याचा विचार करा किंवा ज्याला तुम्ही भेटायला जाणार आहात, त्याच्या आवडी-निवडीला प्राधान्यक्रम देऊन बघा. तुम्ही निवडलेला ड्रेस कंफर्टेबल असावा. अन्यथा पहिल्या भेटीत तुमचं लक्ष्य केवळ ड्रेसवर खिळलेलं असेल आणि जे बोलायचे आहे, जे समजायचे आहे, त्याकडे सोईस्कर दुर्लक्ष होईल.\n4) भेटवस्तू स्वीकारण्याची जोखीम पत्करू नका. बुके किंवा एखादं फूल घ्यायला हरकत नाही. पहिल्याच भेटीत भेटवस्तू स्वीकारल्यावर आपल्या मनात त्या व्यक्तीविषयी चटकन सॉफ्ट कॉर्नर तयार होतो. पहिल्याच भेटीत गोड गैरसमज करून आपलीच फसवणूक करून घेऊ नका.\n5) त्या व्यक्तीसोबत जेवण घेऊ नका. एखादा लाइट ब्रेकफास्ट उदा. सॅन्डविच, पिझ्झा, बर्गर किंवा कॉफी घ्यायला काही हरकत नाही. जेवण करताना आपली सजगता कमी होते. नकळत समोरचा व्यक्ती आपल्या मनात घर करतो. अगदी चांगल्या अर्थानं.\n6) पहिल्याच भेटीत त्याच्या बाईकवर किंवा कारमध्ये बसू नका. एकदा तुम्ही कंफर्टेबल फिल करायला लागलात की असा निर्णय घेता येईल. तुम्ही समोरच्या व्यक्तीवर थोडा फार विश्‍वास करू शकता, अशी मनानं दाद दिल्यावर असा निर्णय घेणे क्रमप्राप्त आहे.\n7) बोलताना त्याच्या व्यक्तिमत्त्वाची, सवयींची चाचपणी करा. या आधी ऑनलाइन किंवा केवळ मोबाईलवर संवाद झाला असेल, तर ऑनलाइन व्यक्तिमत्त्व आणि प्रत्यक्षात भेटलेल्या व्यक्तीतील साम्य किंवा विरोधाभास लक्ष्यात घ्या. तो मनाच्या कोपऱ्यात नोंदवून ठेवा. भेट संपल्यावर किंवा घरी गेल्यावर या बाबींवर प्रकर्षानं विचार करा.\n8) कायम सजगपणामुळे तुमच्या नात्यात दुरावा येणार नाही, याची काळजी घ्या. तुमचा मोजकेपणा पुढच्या व्यक्तीच्या लक्ष्यात येणार नाही, असं तुमचं आचरण ठेवा. म्हणजे साप भी मरजाये और लाठी भी ना तुटे.\n9) वेब डेव्हलपर्सच्या भाषेत बोलायचं झाल्यास पहिली भेट दुसऱ्या भेटीची हायपर लिंक असते. तेव्हा पहिल्या भेटीत दुसऱ्या भेटीची तयारी करा किंवा दुसरी भेट ठरवायची की नाही याबाबत तुमचा तुम्ही निर्णय घ्या.\n10) तुम्ही भेटलेल्या व्यक्तीच्या मनात दुसऱ्या भेटीची उत्सुकता जागृत ठेवा. अन्यथा, तुम्ही दाखविलेली अनाठायी सजगता तुमच्या नात्याला किंवा दुसऱ्या भेटीला मारक ठरू शकते. तेव्हा मोजकेपणासोबत एन्जॉयमेंटची, प्रसन्नतेची सोनेरी किनार असणे गरजेचे आहे.\n1) आऊटफीट ठरविताना तुम्हाला काय कुल दिसेल किंवा भेटायला येणाऱ्या व्यक्तीची चॉईस लक्ष्यात घेऊन सिलेक्‍शन करा. तुमच्या कपड्यांवरून तुमचा स्वभाव, व्यक्तिमत्त्व झळकत असतं. तेव्हा कपड्यांकडे जरूर लक्ष द्या.\n2) बोलताना तुमची मतं समोरच्या व्यक्तीवर लादू नका. एखाद्या विषयावर चर्चा करताना पुढच्या व्यक्तीला बोलायची पुरेपूर संधी द्या, तो काय बोलतोय याकडे लक्ष्य द्या. म्हणजेच तुम्ही उत्कृष्ट वक्ता असाल, तर उत्कृष्ट श्रोताही होऊन बघा. त्याशिवाय तुमच्यातील वक्‍त्याला पूर्णत्व प्राप्त होणार नाही.\n3) समोरच्या व्यक्तीचं तुमच्याशी असलेलं ऑनलाइन नातं आणि भेटल्यावर जाणवणारा भेद, लक्ष्यात घ्या. ऑनलाइन वागताना, बोलताना कधी कधी खरं व्यक्तिमत्त्व किंवा स्वभाव पुढे येत नाही. मात्र, प्रत्यक्षात भेटल्यावर त्या व्यक्तीचा खरा स्वभाव तुम्ही जाणून घेऊ शकता.\n4) एखाद्या गोष्टीसाठी फार आग्रह धरू नका. म्हणजे तिनं तुमच्या बाईकवर बसावं, असं तुम्हाला लाख वाटत असलं तरी तिच्या इच्छा नसल्यास उगाच आपलं घोडं पुढे दामटू नका.\n5) पहिल्या भेटीचा खर्च तुमच्या खिशातून होणार असल्यानं त्याची आधीच तयारी ठेवा. शक्‍यतोवर भेटी आधी एटीएममधून अतिरिक्त पैसे काढून ठेवा किंवा आकस्मिक आर्थिक संकट पुढे येऊन ठेपलं, तर त्यावर मात करण्यासाठी क्रेडिट कार्ड किंवा एटीएम खिशात ठेवा. पहिल्या भेटीचं रेस्टो तुमच्या ऐपतीप्रमाणे निश्‍चित करा. जेणेकरून तुमच्या खिशाला जास्त ताण पडणार नाही.\n6) वागताना, बोलताना अगदी मनमोकळे रहा. प्रसन्न चित्तानं गप्पा मारा, चर्चेला वळण द्या. तुम्हा हव्या असलेल्या विषयांवर चर्चा घडवून आणा. पहिली भेट कधीही कंटाळवाणी किंवा बोर व्हायला नको. अन्यथा, दुसऱ्या भेटीची उत्सुकता राहत नाही.\nमुळ लेखन - विजय लाड (सकाळ मधून साभार)\nश्री जिव्हेश्वर साळी माहात्म्य पुराण\n\"श्री जिव्हेश्वर साळी माहात्म्य पुराण\" या ग्रंथाची... Read More...\nपैठण येथील श्री हनुमान मंदिर, भ. जिव्हेश्वर मंदिर, श्रीकृष्ण मठ\nसाळी समाजाचे आद्यपीठ पैठण हे आपण प्रस्तुत ग्रंथाच्या... Read More...\nमहापरिषदा / अधिवेशने (Sali Conferences)\nअखिल भारतीय स्वकुळ साळी समाज्याच्या महापरिषदा फारच... Read More...\nघरगुती गणपती बसविण्याचा थोडक्यात विधी (फक्त ३० मिनिटात)\nसाहित्य- (१) हळद, कुंकू, गुलाल अष्टगंध, बुक्का सेंदूर... Read More...\nसंस्था / कार्यालये / मंडळ (Sali Organizations)\nस्वातंत्र्यसैनिक / क्���ांतिकारी (Sali Freedom Fighters)\nस्वा. सै. कै. गंगाराम भानुदास चोटमल\nस्वा. सै. कै. गंगाराम भानुदास चोटमल हे पैठण तालुक्यातील... Read More...\nश्री.जिव्हेश्वर स्तुती (Jivheshwar Stuti)\nसमाजाचा इतिहास (Sali History)\nज्ञातिगृहे / धर्मशाळा (Sali Hospice)\nआजपर्यंत आमच्या माहितीनुसार आपल्या समाजाची बहुमोल माहिती बर्‍याच ठिकाणी विखुरलेली आहे. तरीसुद्धा समाजातील काही मान्यवर व्यक्तींनी पुढे येऊन पुस्तकांव्दारे, मासिकं, त्रैमासिकं, समाचार पत्रके इत्यादींतून शक्य तेवढी माहिती समाज बांधवांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे.\nसदस्यांसाठी नियम व अटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathi-kitchen.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%9C/", "date_download": "2021-04-19T09:07:10Z", "digest": "sha1:U526KJBLDHBXZACKLEGROHD36QACCZNR", "length": 1441, "nlines": 40, "source_domain": "www.marathi-kitchen.com", "title": "मिक्स व्हेज – Marathi Kitchen", "raw_content": "\nअगदी हॉटेल सारखी चमचमीत मिक्स व्हेज | Mix Veg\nघरात पार्टी असेल किंवा पाहुणे येणार असतील तर मिक्स व्हेज भाजी बनवणे हा सगळ्यात उत्तम पर्याय आहे कारण कुणाच्या आवडी निवडीचा प्रश्न येत [...]\nअगदी हॉटेल सारखी चमचमीत मिक्स व्हेज | Mix Veg\nपौष्टिक हिरव्या मुगाची उसळ | Green Moong Usal\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/product/ganna-ki-suraksha-and-beej-upchar-ke-liye-kit/AGS-KIT-611?language=mr", "date_download": "2021-04-19T08:51:20Z", "digest": "sha1:HFPZ6A374KF4ONOYKTG7BWVMQVT53ELX", "length": 3167, "nlines": 57, "source_domain": "agrostar.in", "title": "अॅग्रोस्टार Ganna ki Suraksha and Beej upchar ke liye kit - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही\nआपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.\nआपली रिक्वेस्ट यशस्वीरीत्या पाठविण्यात आली आहे.\nअ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद\nकृपया आपला नंबर द्या. आमचे प्रतिनिधी आपल्याला कॉल करून आपली ऑर्डर निश्चित करतील.\nआपली रिक्वेस्ट यशस्वीरीत्या पाठविण्यात आली आहे.\nअ‍ॅग्री शॉपवर परत जा\n‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम\nअ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत\nआमचे अ‍ॅप डाउनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.drushtikonnews.com/2021/03/blog-post_35.html", "date_download": "2021-04-19T09:26:01Z", "digest": "sha1:JH6B7NTZPFWKZJJGMNHCZNDQPDJ7BQME", "length": 8984, "nlines": 48, "source_domain": "www.drushtikonnews.com", "title": "छत्रपती ���ंभाजीराजे यांचे दिल्लीवर भगवा फडकविण्याचे स्वप्न होते - ज्ञानदेव काशीद - दृष्टीकोन", "raw_content": "\nHome / बीडजिल्हा / छत्रपती संभाजीराजे यांचे दिल्लीवर भगवा फडकविण्याचे स्वप्न होते - ज्ञानदेव काशीद\nछत्रपती संभाजीराजे यांचे दिल्लीवर भगवा फडकविण्याचे स्वप्न होते - ज्ञानदेव काशीद\nछत्रपतींचे विचार आत्मसात करा-रमेश पोकळे\nबीड : छत्रपती संभाजी महाराज शूरवीर होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा देशातील विविध राज्यात फडकविण्यात त्यांचे भरीव योगदान होते. एवढेच नव्हे तर दिल्लीवर भगवा फडकविण्याचे स्वप्न त्यांनी पाहिले होते. संभाजीराजांवर द्वेष करणाऱ्या इतिहासकारांनी चुकीचा इतिहास लिहिला. यामुळे संभाजीराजे यांचे कर्तृत्व प्रकाश झोतात येऊ शकले नाही असे मत प्रसिद्ध व्याख्याते ज्ञानदेव काशीद यांनी व्यक्त केले. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष रमेशभाऊ पोकळे यांनी छत्रपतींचे विचार आत्मसात करावे असे आवाहन केले.\nबीड येथील संभाजी राजे ग्रंथालय व व्यवस्थापन शास्त्र महाविद्यालयात छत्रपती संभाजी राजे महाराज यांच्या स्वाभिमानी बलिदान दिनानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानात ज्ञानदेव काशीद हे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष रमेशभाऊ पोकळे होते तर व्यासपीठावर संस्था सचिव प्रा.गणेश पोकळे.प्रा.डॉ.राजेश भुसारी, वाघेरकर सर , शिवक्रांती संघटना संस्थापक अध्यक्ष गणेशजी बजगुडे, अशोकदादा रसाळ, प्रशासकीय अधिकारी संतोष सावंत,प्राचार्य डॉ.नामदेव सानप उपस्थित होते. पुढे बोलताना ज्ञानदेव काशीद म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांची जशी जडण-घडण राजमाता जिजाऊंनी केली तशीच छत्रपती संभाजी राजे यांची केली. छत्रपती संभाजीराजे यांचे व्यक्तिमत्व स्वाभिमानी होते. शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यात त्यांनी मोठे योगदान दिले. शूरवीर असणाऱ्या संभाजीराजेंनी दिल्लीवर भगवा फडकविण्याचे स्वप्न पाहिले होते, परंतु फितूरांनी त्यांचा घात केला. पूर्व दूषित इतिहासकाराने संभाजी राजांचा इतिहास चुकीचा लिहिला. त्यांचे कर्तुत्व प्रकाश झोतात येऊ दिले नाही.संभाजीराजे यांचे विचार प्रेरणा आणि प्रोत्साहन देणारे आहेत असेही ते म्हटले.\nकार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना रमेशभाऊ पोकळे म्हणाले की, छत्रपतींचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे. छत्रपतींना त्रास देणाऱ्या औरंगजेबाचे नाव आजही महाराष्ट्र राज्यात घेतले जाते हे दुर्दैवी आहे. संभाजीराजे शूरवीर होते कर्तबगार होते असेही रमेशभाऊ यांनी म्हटले. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, छत्रपती संभाजीराजे आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.बप्पासाहेब हावळे यांनी केले तर प्रास्ताविक प्रा.गणेश पोकळे यांनी केले. शेवटी प्रा.विजय दहिवाळ यांनी आभार मानले. यावेळी महाविद्यालयातील कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित असून ऑनलाइन च्या माध्यमातून बहुसंख्य धर्मवीर संभाजी राजे प्रेमी यांनी आपली उपस्थिती दर्शवली.\nछत्रपती संभाजीराजे यांचे दिल्लीवर भगवा फडकविण्याचे स्वप्न होते - ज्ञानदेव काशीद Reviewed by Ajay Jogdand on March 13, 2021 Rating: 5\nशिवसेना बीड जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी केज कोव्हिड सेंटरला दिली भेट\nदुचाकीचा अपघातात ऊसतोड मुकादम ठार\nयशोदिप भोजनालय तर्फे चालविण्यात येणाऱ्या शिव भोजन केंद्रा तर्फे आष्टी शहरात घरपोच ७५ थाळी मोफत वाटप\nआरोग्य कर्मचार्‍यांच्या सर्व अडचणी मी स्वतः प्राधान्याने सोडविणार : आ.बाळासाहेब आजबे\nबीडजिल्हा महाराष्ट्र क्राईम बीड जिल्हा ताज्या बातम्या Home आरोग्य-शिक्षण व्हिडीओ देश- विदेश ब्लॉग संपादकीय व्हीडीओ राजकारण मनोरंजन-खेळ Breaking बीड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/local-news/jalgaon-updates", "date_download": "2021-04-19T10:10:17Z", "digest": "sha1:6SZOQTLFKQEKUPMWMTVA7AFTAFZ7TTN2", "length": 9844, "nlines": 219, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "जळगाव", "raw_content": "\nगोळीबारप्रकरणी सारवान गटातील दोघांना अटक\nआव्हाणे येथे ग्रामपंचायतीच्या बोरींगची केबल लंपास\nपाळधीजवळ रेल्वेसमोर झोकून देत वृध्देची आत्महत्या\nचाळीसगाव : मेहुणबारे परिसरात करोडो रुपयांची वाळू चोरी\n६५ वर्षाच्या आजीबाई बेडवरून झाल्या गायब ; आरोग्य प्रशासन हादरले\nबेडशीटमध्ये मृतदेह देणार्‍या साधना हॉस्पिटलला नोेटीस\nगंभीर परिस्थितीतून मार्ग काढू, कोरोना विरोधात लढू-आ.मंगेश चव्हाण\nअधिकार्‍यांसह १५० पोलीस कर्मचार्‍यांचा फौजफाटा रस्त्यावर\nरस्त्यावरील ॲन्टीजन टेस्टमध्ये आढळले १३३ कोरोनाबाधित\nजिल्हयात तीन दिवसात विनाकारण फिरणार्‍या २६९७ जणांची तपासणी\nमेहरुण स्मशानभूमीत लोकसहभागातून ओटे\nसंतापजनक : बेडशीटमध्ये गुंडाळून दिला करोना बाधिताचा मृतदेह\nअवाजवी बील आकारणी करणारे कोविड हॉस्पिटल्स रडारवर\nजिल्ह्यात 1 हजार 33 नवे बाधित रुग्ण\nकरोनाने पाच दिवसाच्या नवजात बालकालाही हिरावले\nअतिक्रमण कारवाईसाठी सहा अधिकार्‍यांची नियुक्ती\nएसटी वर्कशॉपजवळील तीन दुकाने सील\nमुंबईच्या धर्तीवर मनपाने रेमडेसिवरचा साठा उपलब्ध करावा\nपोलीस अधीक्षकांकडून कर्मचार्‍यांना सुखद धक्का \nजामनेरच्या ‘त्या’ संकुलप्रकरणी दुसर्‍या दिवशीही चौकशी\nमनपाने ऑक्सिजन बेडयुक्त स्वतंत्र कोविड सेंटर सुरु करावे\nशिक्षक आता शिकवतील घरुनच अभ्यासक्रम\nकन्नड घाटात ट्रक कोसळून चालकांचा मृत्यू\nम्हैस शेतात घुसल्यामुळे एकास जबर मारहाण\nजळगाव दूरदर्शन केंद्रातील विनय देवासे यांचे कोरोनामुळे निधन\nपहिल्यांदाच एकाचवेळी ३१६ पोलीस कर्मचार्‍यांना पदोन्नती\nजामनेरच्या ‘त्या’ संकुलप्रकरणी दुसर्‍या दिवशीही चौकशी\nमुंबईच्या धर्तीवर मनपाने रेमडेसिवीरचा साठा उपलब्ध करुन द्यावा\nपोलिसांची संकाळी कारवाईसाठी धामधुम, दुपारी सामसुम\nकोरोनाने रोज १०-१२ मृत्यू : अमळनेरात एकाच स्माशनभूमीच्या वापरामुळे मृतदेहांची विटंबना\nघरफोडी करणार्‍या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक\nजिल्ह्यात सलग दुसर्‍या दिवशी २० जणांचा मृत्यू\nचौगुले प्लॉट गोळीबार प्रकरण : गुन्ह्यातील दोन पिस्तूल पोलिसांकडून जप्त\nतर कशी तुटणार करोनाची चेन\nदुचाकी रॅली काढणार्‍या आठ जणांवर गुन्हा दाखल\nचाळीसगाव : रस्त्यावर फिरणार्‍यांची जागेवरच कोविडची चाचणी\nसंचारबंदीमध्ये बँकेतून पैसे काढण्याची डाक विभागाची सुविधा\nचाळीसगावात संचारबंदी धाब्यावर; लोक रस्त्यावर\nजामनेरच्या त्या व्यापारी संकुलाच्या चौकशीसाठी समिती जळगावात दाखल\nरोझलॅन्ड स्कूलला आंबेडकर जयंतीचा विसर\n‘ब्रेक द चेन’ अतंर्गत निर्बंध लागू : जिल्ह्यात काय राहणार सुरु, काय बंद...\nयावल वन्यजीव अभयारण्य ३० एप्रिल पर्यंत बंद\nबीएचआर पतसंस्था घोटाळा : संशयित सूरज झंवरला सुप्रीम कोर्टाचाही दणका\nजिल्ह्यात आतापर्यंत २१ बाधितांच्या मृत्यूचा उच्चांक\nपोलीस अधीक्षकांमुळे तब्बल ११ वर्षानंतर आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया\nनवीपेठेतील कॅनरा बँकेच्या एटीएममध्ये आग\nचाळीसगाव : संचारबंदीसाठी पोलीस रस्त्यावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahajobs.org.in/nda-na-final-marks-upsc-nda-na-exam-2020-%E0%A4%89%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AE-%E0%A4%97/", "date_download": "2021-04-19T10:00:39Z", "digest": "sha1:H35QUMUAVUHFJME5TC63KUJ4IA6WDQ2N", "length": 5347, "nlines": 70, "source_domain": "www.mahajobs.org.in", "title": "nda na final marks: Upsc Nda Na Exam 2020: उमेदवारांचे अंतिम गुण जाहीर – upsc nda na exam 2020 final marks released at upsc gov in | महा जॉब्स", "raw_content": "\nUpsc Nda Na Naval Academy marks: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) आणि नेव्हल अकॅडमी परीक्षा (NA) २०२० उत्तीर्ण झालेल्या सर्व उमेदवारांचे गुण अधिकृत वेबसाइटवर जाहीर केले आहेत. ही परीक्षा ६ सप्टेंबर २०२० रोजी झाली होती. ६ मार्च २०२१ रोजी निकाल जाहीर झाला होता.\nयूपीएससी एनडीए आणि नेवल अकादमीचे अंतिम गुण 2020: कसे पाहाल\n१) प्रथम अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जा.\n३) गुण पीडीएफ स्वरूपात दिसू लागतील.\n४) आपले गुण पाहा आणि डाऊनलोड करून भविष्यातील संदर्भासाठी प्रिंटआउट घेऊन ठेवा.\nया परीक्षेद्वारे भारतीय सैन्यदल (Indian Army), वायूदल (Air Force) आणि नौदलात (Indian Navy) भरती केली जाते. दलात दाखल होण्यापूर्वी इंडियन मिलिट्री अकॅडमी (IMA) आणि इंडियन नेवल अकॅडमी (INA) मध्ये प्रशिक्षण दिले जाते.\nUPSC NDA NA 2020 परीक्षेचा निकाल जाहीर\nलेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे गुण एकत्रित करून एकूण ५३३ उमेदवारांची अंतिम यादी यूपीएससीने जाहीर केली होती. ५३३ उमेदवार यशस्वी झाले. यशस्वी उमेदवारांची निवड आवश्यक कागदपत्रांच्या सत्यपडताळणीनंतर अंतिम समजली जाईल.\nUPSC NDA NA result 2020 पाहण्यासाठी येथे क्लिक करा…\nहेही वाचा: UPSC 2021: विविध पदांवर भरती; आजच करा अर्ज\nकेंद्र सरकार विरोधात अफवा पसरवणाऱ्या नवाब मलिकांविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करा, आमदार अतुल भातखळकर यांची पोलीसात तक्रार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/sambhaji-brigade-takes-plunge-in-politics-4208", "date_download": "2021-04-19T09:39:45Z", "digest": "sha1:DLYQBGKCY6BKU6P7EJQCPCBFHW6EXMPE", "length": 6751, "nlines": 122, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "'संभाजी ब्रिगेड' राजकीय आखाड्यात | Mumbai Live", "raw_content": "\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\n'संभाजी ब्रिगेड' राजकीय आखाड्यात\n'संभाजी ब्रिगेड' राजकीय आखाड्यात\nBy अकबर खान | मुंबई लाइव्ह टीम सत्ताकारण\nवांद्रे - पालिका निवडणुका जवळ आल्यात त्यामुळे सर्व राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीलाही लागलेत. त्यातच संभाजी ब्रिगेडनंही आता राजकीय आखाड्यात उतरण���याचा निर्धार केलाय. तशी अधिकृत घोषणाच त्यांनी केलीय. आधीच मराठा मूक क्रांती मोर्चांनी महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालंय. त्यातच संभाजी ब्रिगेडच्या या राजकीय एन्ट्रीनं राजकीय पक्षांच्या पोटात गोळा येणार हे मात्र नक्की.\nनवी मुंबईकरांना दिलासा; एमजीएममध्ये २० आयसीयू बेड, १० व्हेंटिलेटर्सची सुविधा सुरू\n“राजकारण”…ही “कीड” कोविडपेक्षा भयाण, तेजस्विनीनं व्यक्त केला संताप\nदिल्लीसह ६ राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना निगेटिव्ह RT-PCR अनिवार्य\nशिर्डी संस्थान उभारणार ३ कोटीचा ऑक्सिजन प्लांट, रिलायन्स समुहाची साथ\nजेईई मेन एप्रिल सत्राची परीक्षा लांबणीवर\nकेंद्राकडून महाराष्ट्राला १५०० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा, पण सुनावले ‘हे’ बोल\nआरोप सिद्ध करा, नाहीतर माफी मागा; भाजपचं नवाब मलिकांना खुलं आव्हान\nमहाराष्ट्राला रेमडेसिवीर न दिल्यास औषध साठा जप्त करू, नवाब मलिकांचा कंपन्यांना इशारा\n‘ही’ मुख्यमंत्र्यांनी केलेली दिशाभूल की त्यांचीच दिशाभूल, नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यावरून भाजपचा टोला\nराज्यातील गोरगरीब, मजुरांना शिवभोजन थाळीचा मोठा आधार, छगन भुजबळ यांचं टीकाकारांना उत्तर\nजितेंद्र आव्हाड म्हणतात... “खरंच हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे”\nबाळासाहेबांनी पेटवलेली हिंदुत्वाची मशाल विझली, प्रविण दरेकरांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00256.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/corona-vaccine-advance-booking-done-by-india-stands-third-number-in-world-with-one-and-half-billion-shots-of-covid-vaccine-gh-498486.html", "date_download": "2021-04-19T08:19:39Z", "digest": "sha1:BMBAXQB5VCX7SPWP2QSAFDSGF52OTPMM", "length": 22390, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भारताने ऑर्डर केले कोरोना लशीचे 150 कोटी डोस; अमेरिकेनंतर सर्वाधिक डोस आपल्या देशाला corona-vaccine-advance-booking-done-by-india-stands-third-number-in-world-with-one-and-half-billion-shots-of-covid-vaccine-gh | Coronavirus-latest-news - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\n‘हे 3 उपाय करा, कोरोना आसपासही फिरकणार नाही’; इशा देओलनं केला दावा\n ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या कोरोनाबाधित महिलेवर बलात्काराचा प्रयत्न\nराहुल गांधींनंतर आता ममता बॅनर्जींची घोषणा, निवडणूक प्रचाराबाबत मोठा निर्णय\nलहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\nकोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष नको; ही 5 गंभीर लक्षणं दिसल्यास थेट गाठा रुग्णालय\n‘हे 3 उपाय करा, कोरोना आसपासही फिरकणार नाही’; इशा देओलनं केला दावा\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘देशाला कोरोनानं नाही राजकारणानं पोखरलं’; तेजस्विनी पंडितनं व्यक्त केला संताप\n‘परवानगीशिवाय जान कुमारनं मला किस केलं’; निक्की तांबोळीचा धक्कादायक आरोप\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nपंजाबच्या खराब कामगिरीला कॅप्टन राहुल जबाबदार 3 वर्षांची आकडेवारी आहे पुरावा\nIPL 2021: 'द पांड्या स्वॅग', हार्दिक आणि कृणालनं केला पत्नींसोबत डान्स, VIDEO\nराहुलनं पंजाबच्या पराभवाचं फोडलं अंपायरवर खापर नियमांमध्ये बदलाची केली मागणी\nGold Price Today: सोन्याच्या किमतीत वाढ तर चांदीचे दर घसरले, तपासा आजचे भाव\nपोस्ट ऑफिसच्या सेव्हिंग अकाऊंटमध्ये किमान बॅलन्सची मर्यादा किती\nमोबाईलमध्ये सेव्ह असतील 'या' गोष्टी तर खातं होऊ शकतं रिकामं, SBI नं केलं सावध\nकोरोना प्रादुर्भावामुळे शेअर बाजार कोसळणार जाणून घ्या एक्सपर्टचा अंदाज\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\n ‘हे’ घरगुती उपाय ठरतील उपयुक्त\nउपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळला आहात चैत्र नवरात्रीमध्ये बनवा काहीतरी नवीन\nबाळाला काय, कधी आणि कसं द्यावं समजून घ्या कसा असावा बाळाचा आहार\nExplained: कोरोना रुग्णांवर कसं काम करतं व्हेंटिलेटर\nExplained: मॉडर्ना कंपनीला भारताला का द्यायची नाही आहे लस Pfizer ने ठेवली ही अट\nजाणून घ्या;रस्त्याच्या कडेला असणाऱ्या माइलस्टोनच्या वेगवेगळ्या रंगांचा अर्थ काय\nExplainer : कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला नाही तर काय होईल\nराज्यात कोरोनाचं रौद्र रुप प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला जातोय एका रुग्णाचा जीव\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nप्रभावी लसीसाठी रिसर्च, कोरोनामुक्त लोकांच्या शरीरात पुन्हा सोडणार जिवंत विषाणू\nकोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष नको; ही 5 गंभीर लक्षणं दिसल्यास थे��� गाठा रुग्णालय\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘परवानगीशिवाय जान कुमारनं मला किस केलं’; निक्की तांबोळीचा धक्कादायक आरोप\n‘हॉट दिसणं केव्हा थांबवशील’; श्वेताचा Bold Look पाहून सेलिब्रिटीही झाले अवाक\nही मराठमोळी अभिनेत्री 100 रुपयांसाठी करायची पेट्रोल पंपावर काम\n विमानतळावर दिसला भला मोठा साप, प्रवाशांची उडाली घाबरगुंडी, पाहा VIDEO\nVIDEO: निवडणूकीचा प्रचार करण्यास दिला नकार; दलित युवकाला चाटायला लावली थुंकी\nमेडिकल कॉलेजमधील Dance Videoच्या वादाला विद्यार्थ्यांकडून उत्तर, बनवला नवा VIDEO\nवर्कआऊट करताना जान्हवी कपूरला आठवली 'शीला की जवानी'; VIDEO पाहून नाही आवरणार हसू\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nलहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\n'या' देशात बेडकांसाठी करतात वाहतूक बंद, जाणून घ्या सविस्तर\nभारताने ऑर्डर केले कोरोना लशीचे 150 कोटी डोस; अमेरिकेनंतर सर्वाधिक डोस मिळणार आपल्या देशाला\nCorona in Maharashtra: राज्यातील परिस्थिती गंभीर; प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला जातोय एका रुग्णाचा जीव\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, उद्धट महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nCOVID-19: कोरोनामुक्त झालेल्यांच्या शरीरात पुन्हा सोडणार जिवंत विषाणू, अधिक प्रभावी लसीसाठी Oxford चा रिसर्च\nकोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष नको; ही 5 गंभीर लक्षणं दिसल्यास थेट गाठा रुग्णालय\nमोठा दिलासा; रेल्वे चालवणार ऑक्सिजन एक्सप्रेस, Green Coridorच्या माध्यमातून होणार वाहतूक\nभारताने ऑर्डर केले कोरोना लशीचे 150 कोटी डोस; अमेरिकेनंतर सर्वाधिक डोस मिळणार आपल्या देशाला\nCorona Vaccine ची मोठ्या प्रमाणावर खरेदी अमेरिकाच करणार असल्याच्या बातम्या आल्यानंतर उर्वरित जगाला काय राहणार अशी शंका व्यक्त केली जात होती. पण भारताने कोरोना लशीसंदर्भात एक चांगली बातमी दिली आहे.\nनवी दिल्ली, 20 नोव्हेंबर : भारतासह जगभरात कोरोना लशीच्या (Corona Vaccine) चाचण्या सुरू आहेत. अनेक देशांमध्ये कोरोना लस निर्मितीच्या शेवटच्या टप्प्यात आहे. मॉडर्ना (Moderna) आणि फायझर (Pfizer Vaccine) कंपन्यांनी आपल्या लशीच्या चाचण्या (Clinical human trials) पूर्ण झाल्याचा दावादेखील केला आहे. आता Covid Vaccine च्या खरेदीसाठी देशा-देशांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. भारतात यापैकी किती लशी पोहोचणार आणि कधी हा खरा प्रश्न आहे. लशीसंदर्भात चांगली बातमी अशी की भारताने अगोदरच 150 कोटींहून अधिक लशींचे डोस मिळावेत म्हणून अॅडव्हान्स बुकिंग करत नंबर लावलेला आहे.\nएवढ्या मोठ्या प्रमाणावर लशींची ऑर्डर करणारा भारत हा दुसरा मोठा देश आहे. वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टनुसार, कोरोनाच्या या लशींचे डोस खरेदी करण्यामध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताआधी अमेरिका आणि युरोपियन युनियनचा क्रमांक आहे. ड्यूक विद्यापीठाच्या लॉन्च आणि स्केल स्पीडोमीटर इनिशिएटिववर आधारित हा रिपोर्ट आहे. कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये आरोग्य व्यवस्थेत अडथळा आणणार्‍या कारणांचा अभ्यास ही संस्था करते. लॉन्च आणि स्केल स्पीडोमीटर इनिशिटिववर आधारित असलेल्या रिपोर्टनुसार, कोविड 19 वॅक्सीन अडव्हान्स मार्केट कमिटमेंट्सनुसार भारत तिसऱ्या क्रमांकावर आणि अमेरिका आणि युरोपिअन युनियन अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे.\nकोरोना लशीसाठी अनेक कंपन्यांनी चाचण्यांनतर त्यांची लस किती प्रभावी ठरली त्याची आकडेवारी जाहीर केली आहे. Pfizer ने आपली लस 95 टक्के प्रभावी असल्याचं म्हटलं आहे. मॉडर्नाचा रिझल्टसुद्धा 90 टक्क्यांवर आहे. अनेक कंपन्यांनी चाचण्या सकारात्मक आल्याने लस उत्पादन देखील सुरू केलं आहे.\nभारताने 150 कोटी डोस खरेदी करण्याला पुष्टी दिली आहे. तर युरोपियन युनियनने 120 कोटी डोस तर अमेरिकेने 100 कोटी शॉट्सची ऑर्डर दिली आहे. अमेरिकेने 100 कोटी डोस खरेदी करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. पण युरोपीय युनियन आणि अमेरिका संभाव्य डोस खरेदी अधिक प्रमाणात करणार असल्याने ते अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानावर आहेत. तर युरोपीय युनियनने 76 कोटीहून अधिक डोस खरेदी करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली आहे. अमेरिकेने 150 कोटी संभावित डोस आणि 100 कोटी डोसची ऑर्डर दिली आहे. त्यामुळे अमेरिकेने जवळपास 250 कोटी डोस खरेदी करण्याची तयारी केली आहे. त्यामुळे जागतिक महासत्ता असलेला देश एकाचवेळी सर्व नागरिकांना लसीकरण करू शकतो.\nभारत तयार करत आहे यादी\nभारत प्राथमिक लसीकरणाची तयारी करत आहे. ज्या नागरिकांना पहिल्यांदा लशीची गरज लागणार आहे त्यांची यादी तयार करण्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर ��ोठ्या प्रमाणात लस मिळाल्यानंतर सर्व नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी राष्ट्रीय विशेषतज्ज्ञांचा समूह काम करत आहे. अमेरिकन औषध उत्पादन कंपन्या फायझर आणि त्यांची जर्मन पार्टनर बायोएनटेक एसई या कंपन्यांनी आपल्या या लशी 95 टक्के प्रभावी असल्याचं म्हटले आहे. ड्यूक विद्यापीठाच्या माहितीनुसर जगभरात आतापर्यंत 800 कोटी डोस ऑर्डर करण्यात आले आहेत. परंतु या लसींचा प्रभाव अजूनही समोर आलेले नसून श्रीमंत आणि मध्यमवर्गीय देशांनी मोठ्या प्रमाणात ऑर्डर केलेल्या लसींमुळे जाणकारांनी चिंता व्यक्त केली आहे. यामुळे गरीब देशांना लवकर लस उपलब्ध होणार नसल्याची भीती देखील त्यांनी व्यक्त केली आहे.\nPublished by: अरुंधती रानडे जोशी\nअभी तक \u0003खेलने के लिए\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\nअवघ्या महिनाभरातच अमरावतीने कसं मिळवलं कोरोनावर नियंत्रण\nCorona: भारतानं ब्राझीललाही टाकलं मागे, देशात 12 लाखाहून अधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण\nडायबेटिज आणि बीपी पेशंटसाठी उत्तम आहे जांभूळ; होतो असा फायदा\nउसेन बोल्टचा RCB ला खास संदेश विराट, डीव्हिलिर्यसनं दिली 'ही' प्रतिक्रिया\nभज्जी-श्रीसंतपासून ते अनुष्का-गावसकरपर्यंत, IPL मधले 5 मोठे वाद\nहा पदार्थ खायचा की प्यायचा वेगाने प्रसिद्ध होतेय 'Deep-Fried Water' नावाची डिश\n‘लग्न झालेल्या पुरुषासाठी वेडं होणं काय असतं’; रेखा यांच्या उत्तरानं माजवली खळबळ\nकोरोना लस घेताना लहान मुलाप्रमाणे रडला अभिनेता Ram Kapoor,व्हायरल होतोय हा VIDEO\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://newsexpressmarathi.com/tag/shocking-chimukali-who-was-bitten-by-a-snake-died-due-to-lack-of-treatment/", "date_download": "2021-04-19T08:19:32Z", "digest": "sha1:MMC5TWKSDDVFYPFNKSE3CQJXBEECP4ZR", "length": 24815, "nlines": 270, "source_domain": "newsexpressmarathi.com", "title": "shocking! chimukali who was bitten by a snake died due to lack of treatment | News Express Marathi", "raw_content": "\nमाजी आमदार मोहन जोशी यांचे भाजप नेत्यांना कळकळीचे आवाहन\nपुण्यात दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार\nघराशेजारी राहणाऱ्या तरुणाकडून विवाहितेचा विनयभंग, आरोपी अटकेत\nमहापालिका रेमडिसीवीरच्या 7 हजार 50 कुपी खरेदी करणार\n नेटफ्लिक्स, अमेझॉनच्या या लिंक चुकूनही ओपन करू नका\nबां���कामासाठी वापरली जाणारी लिफ्ट चोरीला\nदेहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत रविवारी 30 नवे रुग्ण\nप्रत्येक वेळी केंद्र भाजपाचं हित बघून अशा प्रकारचे निर्णय घेतंय- खासदार संजय राऊत\nतीन दहशतवाद्यांना कंठस्नान; ४८ तासांत १० अतिरेक्यांचा खात्मा\n देशात २४ तासांत आढळले १,५२,८७९ पॉझिटिव्ह रुग्ण\nसर्वाधिक लस पुरवठा महाराष्ट्राला – केंद्रीय आरोग्यमंत्री\n करोनाऐवजी तीन महिलांना दिली रेबीजची लस, पुढे घडलं असं…\nदेशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ\n एकाच रुग्णालयातील 37 डॉक्टरांना झाली कोरोनाची लागण\nवाढत्या कोरोनामुळे ‘या’ देशात भारतीयांना नो एंट्री\nनग्न व्हिडिओ काढणाऱ्या ‘त्या’ महिलांची देशातून हकालपट्टी, दुबई सरकारचा निर्णय\nपुतिन यांना २०२६ पर्यंत सत्तेवर राहण्याचा मार्ग मोकळा\nदुबईमध्ये नग्नावस्थेत उंच इमारतीच्या बाल्कनीमध्ये उभ्या असणाऱ्या महिलांवर पोलिसांची कारवाई\n‘फेसबुक’च्या ५० कोटी खातेदारांची वैयक्तिक माहिती संकेतस्थळावर\nइंडोनेशियात पूर व भूस्खलनात ४४ जणांचा मृत्यू\nअमेरिकेच्या कॅपिटॉलमध्ये लॉकडाउन जाहीर, वाहनाने दोन पोलीस अधिकाऱ्यांना चिरडलं; एकाचा मृत्यू\n“…याचंही भान केंद्राने ठेवलं पाहिजे”; संजय राऊतांनी व्यक्त केला संताप\nमहाराष्ट्रात धक्कादायक स्थिती; बेड नसल्याने रुग्णांना खूर्चीवर बसवून ऑक्सिजन देण्याची वेळ\n“महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री नाही, याची किंमत महाराष्ट्राच्या जनतेनं का मोजावी\n#Lockdown: राज्यातील दुकाने आज उघडणार\nपृथ्वीराज चव्हाणांनी खरी आकडेवारी लपवली; भाजपाकडून प्रत्युत्तर\nलोकच लॉकडाउनसाठी सरकारला हतबल करताहेत- डॉ. संजय ओक\nरेमडेसिवीरचा देशात तुटवडा अशातच भाजपा कार्यालयात मोफत वाटप; राष्ट्रवादीचा संताप\nसोन्याच्या किमतीत वाढ; जाणुन घ्या आजचा महाराष्ट्रातील सोन्याचा दर\nसरकारी बँकांना उद्योग समूहांना विकणे ही मोठी चूक होईल – रघुराम राजन\nसेंसेक्स मध्ये 294 अंकांची उसळी घेत 50,700 तर निफ्टी 15,040\nसोन्याची किंमत ४५ हजारांखाली, चांदीची किंमतही घसरली\nसोन्याच्या दरात घसरण; लग्नघरांमध्ये दागिने खरेदीची गडबड\nShare Market : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स तेजीत; निफ्टीही विक्रमी उंचीवर\nShare Market : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स तेजीत; निफ्टीही विक्र���ी उंचीवर\nट्विटर हॅकिंग प्रकरणी भारताने सुरू केली चौकशी, ट्विटरला नोटीस\nबंद झालेल्या चिनी अ‍ॅप्सचे हे स्वदेशी पर्याय तुम्हाला नक्की आवडतील\nयेतोय नवीन ‘गेमिंग’ स्मार्टफोन, सर्वात जबरदस्त प्रोसेसर\nदहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार : शिक्षणमंत्री\n आता बारावीला गणित व भौतिकशास्त्र विषय न घेताही इंजिनिअर होता येणार…\nएमपीएसची परीक्षा 21 मार्चला, लोकसेवा आयोगाकडून नवं वेळापत्रक जाहीर\nआता बारावीला गणित-भौतिकशास्त्र न घेताही इंजिनिअर होता येणार\nराज्यात मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात येणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत\nराज्यात आजपासून 5 वी ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळांचे दरवाजे उघडले\nSSC-HSC Exam : दहावी, बारावी परीक्षेची तारीख ठरली शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा\nअक्षय कुमार पाठोपाठ ‘रामसेतू’ चित्रपटातील 45 सहकलाकारांना कोरोना\nअक्षय कुमार कोरोना उपचारासाठी रुग्णालयात दाखल\nपंजाबी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध गायकाचा रस्ते अपघातात मृत्यू\nरितेश-जेनेलियाचा होळी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ\nमराठवाड्यातील संगीतक्षेत्राचा आधारवड हरपला; पं. नाथराव नेरळकर यांचे निधन\nसंजय लीला भन्साळीचा आणखी एक चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; न्यायालयानं बजावलं समन्स\nपूजा चव्हाण प्रकरणात मोठी घडामोड, न्यायालयाने दिला ‘हा’ महत्त्वाचा आदेश\nकाय आहे आरोग्यसेतू ऍप \nवक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥\nमाजी आमदार मोहन जोशी यांचे भाजप नेत्यांना कळकळीचे आवाहन\nपुण्यात दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार\nघराशेजारी राहणाऱ्या तरुणाकडून विवाहितेचा विनयभंग, आरोपी अटकेत\nमहापालिका रेमडिसीवीरच्या 7 हजार 50 कुपी खरेदी करणार\n नेटफ्लिक्स, अमेझॉनच्या या लिंक चुकूनही ओपन करू नका\nबांधकामासाठी वापरली जाणारी लिफ्ट चोरीला\nदेहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत रविवारी 30 नवे रुग्ण\nप्रत्येक वेळी केंद्र भाजपाचं हित बघून अशा प्रकारचे निर्णय घेतंय- खासदार संजय राऊत\nतीन दहशतवाद्यांना कंठस्नान; ४८ तासांत १० अतिरेक्यांचा खात्मा\n देशात २४ तासांत आढळले १,५२,८७९ पॉझिटिव्ह रुग्ण\nसर्वाधिक लस पुरवठा महाराष्ट्राला – केंद्रीय आरोग्यमंत्री\n करोनाऐवजी तीन महिलांना दिली रेबीजची लस, पुढे घडलं असं…\nदेशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ\n एकाच रुग्णालयातील 37 डॉक्टरांना झाली कोरोनाची लागण\nवाढत्या कोरोनामुळे ‘या’ देशात भारतीयांना नो एंट्री\nनग्न व्हिडिओ काढणाऱ्या ‘त्या’ महिलांची देशातून हकालपट्टी, दुबई सरकारचा निर्णय\nपुतिन यांना २०२६ पर्यंत सत्तेवर राहण्याचा मार्ग मोकळा\nदुबईमध्ये नग्नावस्थेत उंच इमारतीच्या बाल्कनीमध्ये उभ्या असणाऱ्या महिलांवर पोलिसांची कारवाई\n‘फेसबुक’च्या ५० कोटी खातेदारांची वैयक्तिक माहिती संकेतस्थळावर\nइंडोनेशियात पूर व भूस्खलनात ४४ जणांचा मृत्यू\nअमेरिकेच्या कॅपिटॉलमध्ये लॉकडाउन जाहीर, वाहनाने दोन पोलीस अधिकाऱ्यांना चिरडलं; एकाचा मृत्यू\n“…याचंही भान केंद्राने ठेवलं पाहिजे”; संजय राऊतांनी व्यक्त केला संताप\nमहाराष्ट्रात धक्कादायक स्थिती; बेड नसल्याने रुग्णांना खूर्चीवर बसवून ऑक्सिजन देण्याची वेळ\n“महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री नाही, याची किंमत महाराष्ट्राच्या जनतेनं का मोजावी\n#Lockdown: राज्यातील दुकाने आज उघडणार\nपृथ्वीराज चव्हाणांनी खरी आकडेवारी लपवली; भाजपाकडून प्रत्युत्तर\nलोकच लॉकडाउनसाठी सरकारला हतबल करताहेत- डॉ. संजय ओक\nरेमडेसिवीरचा देशात तुटवडा अशातच भाजपा कार्यालयात मोफत वाटप; राष्ट्रवादीचा संताप\nसोन्याच्या किमतीत वाढ; जाणुन घ्या आजचा महाराष्ट्रातील सोन्याचा दर\nसरकारी बँकांना उद्योग समूहांना विकणे ही मोठी चूक होईल – रघुराम राजन\nसेंसेक्स मध्ये 294 अंकांची उसळी घेत 50,700 तर निफ्टी 15,040\nसोन्याची किंमत ४५ हजारांखाली, चांदीची किंमतही घसरली\nसोन्याच्या दरात घसरण; लग्नघरांमध्ये दागिने खरेदीची गडबड\nShare Market : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स तेजीत; निफ्टीही विक्रमी उंचीवर\nShare Market : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स तेजीत; निफ्टीही विक्रमी उंचीवर\nट्विटर हॅकिंग प्रकरणी भारताने सुरू केली चौकशी, ट्विटरला नोटीस\nबंद झालेल्या चिनी अ‍ॅप्सचे हे स्वदेशी पर्याय तुम्हाला नक्की आवडतील\nयेतोय नवीन ‘गेमिंग’ स्मार्टफोन, सर्वात जबरदस्त प्रोसेसर\nदहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार : शिक्षणमंत्री\n आता बारावीला गणित व भौतिकशास्त्र विषय न घेताही इंजिनिअर होता येणार…\nएमपीएसची परीक्षा 21 मार्चला, लोकसेवा आयोगाकडून नवं वेळापत्रक जाहीर\nआता बारावीला गणित-भौतिकशास्त्र न घेताही इंजिनिअर होता येणार\nराज्यात मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात येणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत\nराज्यात आजपासून 5 वी ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळांचे दरवाजे उघडले\nSSC-HSC Exam : दहावी, बारावी परीक्षेची तारीख ठरली शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा\nअक्षय कुमार पाठोपाठ ‘रामसेतू’ चित्रपटातील 45 सहकलाकारांना कोरोना\nअक्षय कुमार कोरोना उपचारासाठी रुग्णालयात दाखल\nपंजाबी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध गायकाचा रस्ते अपघातात मृत्यू\nरितेश-जेनेलियाचा होळी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ\nमराठवाड्यातील संगीतक्षेत्राचा आधारवड हरपला; पं. नाथराव नेरळकर यांचे निधन\nसंजय लीला भन्साळीचा आणखी एक चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; न्यायालयानं बजावलं समन्स\nपूजा चव्हाण प्रकरणात मोठी घडामोड, न्यायालयाने दिला ‘हा’ महत्त्वाचा आदेश\nकाय आहे आरोग्यसेतू ऍप \nवक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥\n सर्पदंश झालेल्या चिमुकलीचा उपचाराअभावी मृत्यू\nViews: 12 पालघर | पालघर तालुक्यातील मनोर परिसरातील वरई गावातील उमतोल पाड्यातील उर्मिला उमतोल या पाच वर्षांच्या मुलीचा शनिवारी सर्पदंशावर ...\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल. मुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता…\nराम मंदिर भूमिपूजनाऐवजी कोरोना संकटाकडे, खचलेल्या अर्थव्यवस्थेकडे लक्ष द्यावं, असा सल्ला शरद पवारांनी भाजपाला, केंद्र सरकारला दिला आहे. त्याबद्दल काय वाटतं\nशरद पवारांचं मत योग्य आहे\nकोरोनामुळे मंदिराचं काम थांबवण्याचं कारण नाही\nपिंपरी – चिंचवड (1,413)\nमाजी आमदार मोहन जोशी यांचे भाजप नेत्यांना कळकळीचे आवाहन\nपुण्यात दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार\nघराशेजारी राहणाऱ्या तरुणाकडून विवाहितेचा विनयभंग, आरोपी अटकेत\nमहापालिका रेमडिसीवीरच्या 7 हजार 50 कुपी खरेदी करणार\n नेटफ्लिक्स, अमेझॉनच्या या लिंक चुकूनही ओपन करू नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/purandar-awaits-for-superstar-rajanikant/", "date_download": "2021-04-19T08:38:01Z", "digest": "sha1:V6V5B44RB5FETV2I6QYQB6RXXA4LNHQ2", "length": 10945, "nlines": 102, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "पुरंदरवासियांना प्रतिक्षा सुपरस्टार रजनीकांतची", "raw_content": "\nपुरंदरवासियांना प्रतिक्षा सुपरस्टार रजनीकांतची\nविख्यात अभिनेत्याचे मूळ गाव आहे मावडी कडेपठार\nदाक्षिणात्य आणि हिंदी सिनेमातील सुपरस्टार रजनीकांत यांना नुकताच सर्वोच्च असा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. रजनीकांत हे सुपरस्टार असले तरी त्यांनी सर्वाधिक चित्रपट दक्षिण भारतामध्येच केलेले आहेत. रजनीकांत यांचे चाहते संपूर्ण देशात तसेच विदेशात देखील आहेत. रजनीकांत यांचा जन्म 12 डिसेंबर 1950 रोजी बेंगलोर येथे झाला होता.\nमात्र आपल्याला ऐकून आश्‍चर्य वाटेल; मात्र, ही गोष्ट खरी आहे की रजनीकांत हे पुणे जिल्ह्यातील रहिवासी आहेत. रजनीकांत यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड असे आहे. रजनीकांत यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्‍यातील मावडी कडेपठार हे आहे. त्यांचे हे गाव जेजुरी पासून अतिशय जवळच आहे. 2400 लोक या गावांमध्ये राहतात. या गावांमध्ये गायकवाड नावाची 30 कुटुंबे आहेत. रजनीकांत यांच्या आजोबांचे देखील या गावामध्ये घर होते. मात्र, काही वर्षांपूर्वी रजनीकांत यांचे आजोबा कर्नाटकामध्ये गेले होते. कर्नाटकातील बसवणा या गावात ते रोजगार शोधण्यासाठी गेले होते. मात्र, त्यांना तिथे काही काम न मिळाल्याने त्यांनी थेट बेंगलोर गाठले. त्यानंतर ते बेंगलोरला स्थायिक झाले.\nरजनीकांत यांच्या मूळ गावचे लोक आजही रजनीकांत यांच्या आजोबांची आठवण सांगत असतात. रजनीकांत यांची मावडी कडेपठार येथे काही एकर जमीन देखील असल्याचे सांगण्यात येते. तसेच त्यांचे घर देखील येथे आहे. आता मावडी कडेपठारच्या ग्रामस्थांना रजनीकांतच्या पदस्पर्शाची प्रतिक्षा आहे.\nमाजी सरपंच वैशाली खोमणे यांनी देखील सांगितले की, रजनीकांत यांनी आमच्या गावाला एकदा भेट द्यावी. मात्र, रजनीकांत यांनी अजूनही या गावाला कधीही भेट दिलेली नाही. वर्ष 2017 मध्ये रजनीकांत हे राजकारणात प्रवेश करणार होते. त्यावेळी गावच्या लोकांनी यशवंतराय मंदिरामध्ये पूजाअर्चा देखील केली होती.\nवर्ष 2010 मध्ये रजनीकांत यांनी बाळासाहेब ठाकरे यांची देखील भेट घेतली होती. त्यावेळी रजनीकांत म्हणाले होते की, मी एक मराठी माणूस आहे. त्यासोबत तमिळ आणि कर्नाटकचा देखील आहे. त्याहीपेक्षा म्हणजे मी एक भारतीय आहे, असे ते म्हणाले होते. त्यावेळी त्यांचे म्हणणे सर्वांनाच भावले होते.\nकाही वर्षांपूर्वी त्यांच्या भावकितील लोकांनी रजनीकांत यांच्या आजोबाची बेंगलोर येथे जाऊन भेट घेतली होती, असे जुने लोक सांगतात. लोणावळा येथे काही वर्षापूर्वी रजनीकांत यांच्या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते. त्यावेळेस गावच्या श्रीरंग गायकवाड यांनी रजनीकांत यांची भेट घेतली होती. तसेच त्यांना गावांमध्ये येण्याचे आमंत्रण दिले होते.\nमात्र, कामाच्या व्यस्ततेमुळे रजनीकांत यांना या गावाला अजूनही भेट दिली नाही. मात्र, रजनीकांत यांनी आपल्या गावात एकदा भेट घेऊन गावाची पाहणी करावी, असे अनेकांना वाटते. रजनीकांत यांचे गावामध्ये घर देखील आहे. मात्र, ते एकदाही इथे आले नाहीत. तसेच त्यांचे हे घर आता पडलेले आहे, असे देखील अनेक जण सांगत असतात. आता फाळके पुरस्कार मिळाल्यानंतर तरी हा सुपरस्टार आपल्या मूळ गावी येतो की नाही, ते पहायचे.\nडिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा\nराज्य सरकारवर रामदास आठवले भडकले म्हणाले,”रेमडीसीविरचा गेमडिसीविर करू नका”\nरेमडेसिविरनंतर आता ‘टॉसिलिझूमॅब’, ‘अलझूमॅब’ इंजेक्‍शन्सही आऊट ऑफ स्टॉक\n#ResignModi : मोदी, राजीनामा द्या ट्‌वीटरवर ट्रेन्डींग\n“साडे चार कोटींचे रेमडेसीवीर खरेदी करणाऱ्या फडणवीसांची चौकशी करा”; काँग्रेसच्या…\nमहाराष्ट्रात दर तीन मिनिटांनी एक पेशंट जीव गमावतो\nफिरकीपटू मुथय्या मुरलीधरनची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल\nरेमडेसिविरच्या किमती कमी केल्याने दिलासा; वाचा नवीन किमती\nPune Coronavirus | पुण्यात करोना मृतांचा उच्चांक; नवे बाधित 6 हजारांवर, 5609 करोनामुक्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/tiktok-company/", "date_download": "2021-04-19T10:15:40Z", "digest": "sha1:NTK5C4PKWY2EKVCYSS2WM4MG63A6ODJW", "length": 3043, "nlines": 81, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "Tiktok Company Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nमुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी टिकटॉक कंपनीकडून मदत\nप्रभात वृत्तसेवा 12 months ago\nकरोना चाचणीसाठी तासन्‌ तास प्रतीक्षा; रांगेतच ‘बाधित’ होण्याची नागरिकांना भिती\nराज्य सरकारवर रामदास आठवले भडकले म्हणाले,”रेमडीसीविरचा गेमडिसीविर करू नका”\nरेमडेसिविरनंतर आता ‘टॉसिलिझूमॅब’, ‘अलझूमॅब’ इंजेक्‍शन्सही आऊट ऑफ स्टॉक\n#ResignModi : मोदी, राजीनामा द्या ट्‌वीटरवर ट्रेन्डींग\n“साडे चार कोटींचे रेमडेसीवीर खरेदी करणाऱ्या फडणवीसांची चौकशी करा”; काँग्रेसच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/times-of-crisis/", "date_download": "2021-04-19T08:38:56Z", "digest": "sha1:SXCSHRECJFYONATGZTFQVKJULWV2EHAJ", "length": 3556, "nlines": 86, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "times of crisis' Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nसंकट काळात नागरिकांनी सेवाभावाने समाजसेवा करण्याची गरज – राज्यपाल कोश्यारी\nकोरोना योद्ध्यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार\nप्रभात वृत्तसेवा 3 months ago\nसंकटाच्या काळात लोकसेवेला महत्त्व : आ. रोहित पवार\nप्रभात वृत्तसेवा 9 months ago\n‘संकटाच्या काळात तरी तुमचे राजकारण होम क्वारंटाईन करा’\nप्रभात वृत्तसेवा 1 year ago\nराज्य सरकारवर रामदास आठवले भडकले म्हणाले,”रेमडीसीविरचा गेमडिसीविर करू नका”\nरेमडेसिविरनंतर आता ‘टॉसिलिझूमॅब’, ‘अलझूमॅब’ इंजेक्‍शन्सही आऊट ऑफ स्टॉक\n#ResignModi : मोदी, राजीनामा द्या ट्‌वीटरवर ट्रेन्डींग\n“साडे चार कोटींचे रेमडेसीवीर खरेदी करणाऱ्या फडणवीसांची चौकशी करा”; काँग्रेसच्या…\nमहाराष्ट्रात दर तीन मिनिटांनी एक पेशंट जीव गमावतो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%B7%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%A0-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95/", "date_download": "2021-04-19T10:07:57Z", "digest": "sha1:I3F4MIMD34KR4AZZ5HEUVXOYN43DZHIV", "length": 7967, "nlines": 115, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "ज्येष्‍ठ साहिति्यक पत्रकार अरुण साधू यांचे निधन | गोवा खबर", "raw_content": "\nHome देश खबर ज्येष्‍ठ साहिति्यक पत्रकार अरुण साधू यांचे निधन\nज्येष्‍ठ साहिति्यक पत्रकार अरुण साधू यांचे निधन\nज्येष्ठ पत्रकार आणि लेखक अरुण साधू यांचे आज पहाटे मुंबईत निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते. मुंबईतील सायन रुग्‍णालयात त्यांनी पहाटे साडेचारच्या सुमारास अखेरचा श्‍वास घेतला. साधू यांना प्रकृती अस्‍वास्‍थ्यामुळे रविवारी सकाळी त्यांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. साधू यांची यापूर्वी अँजिओप्लास्टी झाली असून, त्यांच्यावर हृदयविकारासंदर्भात उपचारही सुरू होते. ज्यावेळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा त्यांची हृदयक्रिया बाधित झाली होती. त्यामुळे त्यांना ता��डतोब व्हेंटिलेटरचा आधार द्यावा लागला, अशी माहिती सायन रुग्णालयाच्या अधिष्ठात्या जयश्री मोंडकर यांनी दिली. अरुण साधू हे सहा वर्षे पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे प्रमुख होते. त्यांनी केसरी, माणूस, इंडियन एक्स्प्रेस अशी विविध वृत्तपत्रे व साप्ताहिकांतून पत्रकारिता केली होती. ८० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान व अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशनच्या जीवनगौरव पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते.\nPrevious articleगांजा बाळगल्या प्रकरणी पं. बंगालच्या पर्यटकास अटक\nNext articleमॉस्को येथीलओटीडीवायकेएच लीझरमध्ये गोवा टुरिझमने बजावली चांगली कामगिरी\nसक्षम नेत्यांच्या कमतरतेमुळे भाजपने केला गोवा उध्वस्त : चोडणकर\n‘टीका उत्सव’ स्तुत्य उपक्रम..\nप्राणवायु, कोविड औषधे व लसींच्या उपलब्धतेचा अहवाल दररोज जाहिर करा व दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकला : दिगंबर कामत\nबोर्डाचे वारसा महत्व राखून ठेवून विकासाला चालना देऊ : विजय सरदेसाई\nसक्षम नेत्यांच्या कमतरतेमुळे भाजपने केला गोवा उध्वस्त : चोडणकर\n‘टीका उत्सव’ स्तुत्य उपक्रम..\nप्राणवायु, कोविड औषधे व लसींच्या उपलब्धतेचा अहवाल दररोज जाहिर करा व...\nएफसी गोवाने ऑफलाइन टिकीट विक्रीची केली घोषणा\nआयकर खात्याकडून मिरामार समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम\nकाश्मीरनंतर जम्मू मुसलमानबहुल करण्याचे षड्यंत्र \n३१ऑगस्टपासून दोन दिवस नेत्रावळी माटोळी बाजार\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nमहिलांवरील अत्याचारांबद्दल मुख्यमंत्री गप्प का\nरिलायन्स रिटेलच्या “व्होकल फॉर लोकल” मिशन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00257.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://web.bookstruck.in/book/show?id=2181", "date_download": "2021-04-19T10:19:33Z", "digest": "sha1:BIC7XK5SS3KCBT5TLGQMJOQ2H45BSFFU", "length": 5293, "nlines": 87, "source_domain": "web.bookstruck.in", "title": "A PHP Error was encountered", "raw_content": "\nज्ञानदेवांच्या समाधीचे अभंग 2 (Marathi)\nश्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी जीवंत समाधी घेतली, त्याने प्रभावित होऊन नामदेव महाराजांनी अभंग लिहीले. READ ON NEW WEBSITE\nअभंग ३४ - नानागंधेतुळसीमाळा ॥ वैष्...\nअभंग ३५ - सर्वतीर्थेमिळालीअनंते ॥ ...\nअभंग ३६ - ऐसेपांडुरंगबोलिले ॥ मगसक...\nअभंग ३७ - मगअष्टदिशाव्यापुनी ॥ तीर...\nअभंग ३८ - मगव्यासपूजासारिली ॥ तैसी...\nअभंग ३९ - ऐसेस्वर्गवासीअमर ॥ तेआपा...\nअभंग ४० - गगनपंथेशुभ्रविमाने ॥ देव...\nअभंग ४१ - ऐसेसंतोषलेदेव ॥ प्रसन्नर...\nअभंग ४२ - चतुर्भुजश्याममूर्ती ॥ शं...\nअभंग ४३ - ऐसेअळंकापुरीचे ॥ भक्तनां...\nअभंग ४४ - नमनस्तोत्रप्रारंभः ॥ नमो...\nअभंग ४५ - ज्ञानदेवासीउद्धव ॥ बोले ...\nअभंग ४६ - बैसोनीअंतरिक्षविमानी ॥ स...\nअभंग ४७ - ऐसेबोलोनिपांडुरंगा ॥ आणि...\nअभंग ४८ - नित्य अनुष्ठानयातीर्थी ॥...\nअभंग ४९ - ऐसेतीर्थसर्वोत्तम ॥ सांग...\nअभंग ५० - परब्रह्मपरमूर्ती ॥ परंधा...\nअभंग ५१ - म्हणेविठोजीशंकराचा ॥ प्र...\nअभंग ५२ - ऐकोनिनिवृत्तिस्थिरावला ॥...\nअभंग ५३ - सत्यसत्यजनार्दन ॥ सत्यसत...\nअभंग ५४ - भक्तपुंडरीकपुढारला ॥ करज...\nअभंग ५५ - मगसारूनसंध्यास्नान ॥ देव...\nअभंग ५६ - मगविनवीज्ञानदेव ॥ सकळांच...\nअभंग ५७ - उगवलादिनप्रभात ॥ स्नानसं...\nअभंग ५८ - मग उड्डाणसाधिलेगरुडे ॥ ग...\nअभंग ५९ - भक्तासमागमेहरी ॥ सत्वराआल...\nअभंग ६० - ऐसासोपानसंबोखिला ॥ महोत्...\nअभंग ६१ - सोपानम्हणेदेवोत्तमा ॥ पू...\nअभंग ६२ - पूर्वकथासंवत्सरनगरी ॥ सा...\nअभंग ६३ - सोपानसमाधीबैसला ॥ सकळीपु...\nअभंग ६४ - नामयाचाधरूनिहात ॥ क्षणाक...\nअभंग ६५ - भगवंतम्हणेनामयासी ॥ तूयथ...\nअभंग ज्ञानेश्वरी - अध्याय ६ वा\nअभंग ज्ञानेश्वरी - अध्याय १० वा\nअभंग ज्ञानेश्वरी - अध्याय २ रा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "http://www.aaplimaaymarathinews.com/new-guidelines-issued-by-the-central-government-regarding-the-use-of-ott-social-media/", "date_download": "2021-04-19T08:08:40Z", "digest": "sha1:UO3OTYJAKKMYON2DLRNDFA7XLGETHZZE", "length": 11504, "nlines": 140, "source_domain": "www.aaplimaaymarathinews.com", "title": "ओटीटी-समाजमाध्यमांच्या वापरासंदर्भात केंद्रसरकारची नवी मार्गदर्शक तत्व जारी | Aapli Maay Marathi News", "raw_content": "\nHome अधिक ओटीटी-समाजमाध्यमांच्या वापरासंदर्भात केंद्रसरकारची नवी मार्गदर्शक तत्व जारी\nओटीटी-समाजमाध्यमांच्या वापरासंदर्भात केंद्रसरकारची नवी मार्गदर्शक तत्व जारी\nAapli Maay Marathi News Network : सामाजिक माध्यम – सोशल मिडिया आणि ओव्हर द टॉप – ओटीटी वर टाकण्यात येणाऱ्या मजकुराबाबत नवीन मार्गदर्शक सूचना केंद्र सरकारने काल जारी केल्या. यात फेसबूक, ट्विटर आदी सोशल मिडिया कंपन्या आणि नेटफ्लिक्स, ॲमेझॉन प्राईम, हॉटस्टार आणि ओटीटी कंपन्यांना नवे नियम पाळणे बंधनकार�� असल्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सांगितले.\nतक्रारींचे निवारण करण्यासाठी सोशल मिडियाला वेगळी प्रणाली बंधनाकरक, नियमानुसार २४ तासात तक्रार नोंदवणे आणि १५ दिवसात तिचे निराकरण करणे, तक्रार निवारणाची जबाबदारी असलेल्या अधिकाराचे नाव जाहीर करणे बंधनकारक, अश्लिलतेबाबतचा विशेषत: महिलांबाबतचा मजकूर, चित्रे, व्हिडिओ आदी सामग्री २४ तासात हटवणे, कोणतीही अफवा, चुकीचा मजकूर संबंधित सोशल मिडियावर पहिल्यांदा कोणी टाकला याची माहिती सरकारला देणे बंधनकारक, सर्व प्लॅटफॉर्मवर पॅरेंटल लॉकची सुविधा असणे बंधनकारक करण्यात आले आहे.\nओटीटी आणि डिजिटल माध्यमांचे नियमन माहिती प्रसारण खात्याकडे, तर मध्यस्थ माध्यमांचे संचालन माहिती तंत्रज्ञान खात्याकडे राहील, असे सरकारने सांगितले आहे\nPrevious articleनवे माहिती तंत्रज्ञान धोरण अधिक गतिशील असेल – उद्योगमंत्री\nNext articleवडेट्टीवार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा\n‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याचं हृदय विकाराच्या झटक्यानं निधन\nसाधूंची हत्या आणि स्त्रीचा अपमान करेल त्याचा पराभव निश्चित आहे\n‘जिंदगी, जान उसके बाद काम’ – मुख्यमंत्री\nखुशाल गुन्हा दाखल करा, आम्ही घाबरत नाही – चंद्रकांत पाटील\nAapli Maay Marathi News Network : मुंबई पोलिसांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करणाऱ्या ब्रुक फार्मा कंपनीच्या संचलकाला चौकशीला बोलावलं असताना विरोधी पक्षनेत्यांनी सरकारी कामात हस्तक्षेप केला. यापुढे हे असलं खपवून घेणार नाही असं...\nजेईई मेन परीक्षा लांबणीवर\nAapli Maay Marathi News Network : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्र्वभूमीवर अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी संयुक्त प्रवेश परीक्षा अर्थात यावर्षीची जेईई मेन परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिक्षण मंत्री रमेश...\nबावीस एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजन पुरवठा करण्यास मनाई\nAapli Maay Marathi News Network : केंद्र सरकारनं ऑक्सिजन उत्पादक आणि पुरवठादारांना येत्या २२ एप्रिलपासून पुढील आदेश येईपर्यंत औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजन पुरवठा करण्यास मनाई केली आहे. वैद्यकीय वापरासाठी ऑक्सिजनची वाढती मागणी पूर्ण...\nअन्यायाचा वेळीच प्रतिकार करा, शासन खंबीरपणे महिलांच्या पाठीशी ; महिला व बालविकासमंत्री\nअमरावती : महिला कर्मचाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचा छळ, अन्याय मुळीच सहन करता कामा नये. अन्यायाचा वेळीच प्रतिकार केला पाहिजे. कुठेही गैरप्रकार होत असल्यास वेळीच तक्रार द्यावी. शासन महिला-भगिनींच्या खंबीरपणे पाठीशी उभे आहे, असा...\nमहाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती व फ्रीशिपसाठी अर्ज करण्यास ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ ; विजय वडेट्टीवार\nमुंबई : कोविड – १९ च्या पार्श्वभूमी व अडचणी निर्माण होऊन विद्यार्थ्यांना महाडीबीटी प्रणालीवर अर्ज सादर करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती व फ्रिशिपच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी विजाभज,...\nभारताने जॉर्जियाला कोरोना लस उपलब्ध करून द्यावी – राजदूत अर्चिल झुलियाश्विली\nअमेरिकेचा मोठा खुलासा – नियोजित होती गलवानची चकमक, ‘हा’ होता चीनचा...\nभारतात वाढले अण्वस्त्रांचे मोठे साठे रिपोर्टहून खुलासा\nजुनी पेन्शन योजना सुरु करण्यासाठी २६ नोव्हेंबरला लाक्षणिक संप\nभारतबंद ला राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा जाहीर पाठिंबा\nलोकलसेवा तातडीने सुरू कराव्यात…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/swollen-uvula-cause-and-treatment/", "date_download": "2021-04-19T08:57:24Z", "digest": "sha1:O63EDMAAGPUKJGHJP45X4UWBX5P3CE37", "length": 15138, "nlines": 128, "source_domain": "arogyanama.com", "title": "कशामुळं घशा त काहीतरी अडकल्यासारखं वाटतं? जाणून घ्या - arogyanama.com", "raw_content": "\nकशामुळं घशा त काहीतरी अडकल्यासारखं वाटतं जाणून घ्या त्याची कारणे अन् उपाय\nआरोग्यनामा ऑनलाईन – बदलत्या हवामानामुळे घसा, खोकला आणि सर्दी येणे सामान्य आहे. थंडीचा त्रास होतो. परंतु, बर्‍याच वेळा लोकांना त्यांच्या घशा त काहीतरी विचित्र वाटते. जणू काही त्यांच्या घशात अडकले आहे. यामुळे त्यांना खाण्यापिण्यात अडचण येते आणि या गोष्टीमुळे त्रास देखील होतो. यामुळे बर्‍याच वेळा घसा खवखवतो. आपणासही असे काहीतरी वाटत असल्यास, नंतर त्याचे कारण आणि उपचार माहीत हवेतच\nभारतामध्ये वाढतेय Quinoa ची मागणी जाणून घ्या त्याचे फायदे अन् नुकसान\nलक्षणांकडे दुर्लक्ष करू नका\n– घशात अडकल्यासारखे वाटणे\n– अन्न, पिण्यास त्रास होत आहे\n– गिळताना त्रास होत आहे\n– गळा दाबल्याची भावना\nतुम्हाला ही समस्या का वाटते\nघशात अडचण जाणवण्याचे कारण असे आहे की तोंडाच्या मागच्या भाग सुजणे सुरू होते. वास्तविक, युव्हुला हा मांसाचा एक छोटा तुकडा आ��े आणि जेव्हा गर्भाशयाला सूज येऊ लागते तेव्हा असे वाटते की घश्यात काहीतरी अडकले आहे ज्यामुळे खाण्यापिण्यात अडचण येते. बर्‍याच वेळा यामुळे खूप वेदना होतात. म्हणूनच आपण वेळेवर उपचार करणे महत्त्वाचे आहे. जर आपण या समस्येपासून मुक्त होण्यासाठी घरगुती उपचारांचा अवलंब केला तर लगेच आराम मिळेल.\nप्रथम ही समस्या कशामुळे उद्भवली आहे. अनेकदा घशातही संसर्ग होतो. या व्यतिरिक्त आपण जर अल्कोहोल, धूम्रपान किंवा प्रदूषणाने भरलेल्या वातावरणामध्ये राहात असाल तर आलर्जीची समस्या आहे. वेळेवर उपचार करणे महत्वाचे आहे.\nयासाठी काही घरगुती उपचार जाणून घ्या.\nकमजोर इम्यूनिटी असणार्‍यांना होऊ शकतो TB चा आजार, पीडित व्यक्तींनी घ्यावी ‘ही’ काळजी\n– हे काम बर्फाने करा\nजर आपल्याला सतत ही समस्या येत असेल तर आपल्याकडे बर्फ आहे. हे शोषून घेतल्याने तुमची वेदना कमी होईल आणि तुम्हाला खूप विश्रांती मिळेल. बर्फ चोखण्यामुळे जळजळ होण्याची समस्या देखील कमी होते, ज्यामुळे हळूहळू वेदना कमी होते.\nथंड हवामान असो किंवा उन्हाळा, परंतु हिवाळ्यातील थंडीत प्रत्येक वेळी तुळस वापरली जाते. चहा पिणे आणि त्याचे पाणी पिल्याने घसा खोकला, थंडीचा त्रास कमी होतो. जर घशात काहीतरी अडकलेले वाटत असेल तर तुळशीचे पाणी खूप फायदेशीर ठरेल. काही तुळशीची पाने घेणे आणि त्यात पाणी घालून उकळणे आहे. आता थोडावेळ थंड होऊ द्या आणि ते थंड झाल्यावर आपण ते सेवन केले पाहिजे.\nचहा प्या – अधिक खास बनवण्यासाठी, त्यात मध घाला. मग त्याचे सेवन करा. सर्दीमध्ये मध खूप प्रभावी आहे. यामुळे घसा खवखवणे आणि सूज येणे या समस्येपासून बराच आराम मिळेल.\nसर्वात उत्तम आणि स्वस्त उपचार म्हणजे गुळण्या – होय, पाणी गरम करा, आता त्यात मीठ घाला आणि त्याद्वारे गुळण्या करा. दिवसातून २ वेळा हे करा. तुम्हाला खूप आराम मिळेल.\nचिंचेच्या पाण्याने स्वच्छ धुवा – चिंचेमध्ये व्हिटॅमिन सी देखील समृद्ध असते.\nBlood Clot : हात-पायात वेदनांसह ‘या’ 8 लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष, ब्लड क्लॉटचे आहेत संकेत\nरात्री झोपायच्या आधी एक ग्लास कोमट दूध चमचा हळद आणि एक चिमूटभर मिरपूड घाला. यामुळे घश्यातील सूज दूर होईल.\nएक लसूण चोखा. याच्या रसातून घशात जाऊन आराम मिळेल.\nजर घशात जळजळ किंवा वेदना जाणवत असेल तर लगेच भांड्यात पाणी गरम करुन टॉवेल्सने झाकून वाफ काढा. असे केल्याने घश्याच्या दुखण्यापासून आराम मिळेल.\nटीप– जर आपणास अधिक समस्या येत असतील तर ताबडतोब डॉक्टरांकडे जा आणि त्यांच्याकडून औषधे घ्या कारण जास्त काळ लक्षणे दुर्लक्ष करणे तुमच्यावर खूपच भारी असू शकते.\nटीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.\nकाही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.\nएका रात्रीतून दूर होईल अंडरआर्म्सचं काळेपणा, ‘हे’ आहेत घरगुती उपाय, जाणून घ्या\nडोळ्यांवर जमा झालेल्या कोलेस्ट्रॉलला हटविण्याचे ‘हे’ आहेत घरगुती उपाय, जाणून घ्या\nवयाच्या 30 नंतर महिलांनी ‘या’ 5 टीप्स फॉलो कराव्यात, आयुष्यभर तंदुरूस्त रहाल, जाणून घ्या\nतुमचे केस कधीही गळणार नाहीत, झोपेच्या आधी करा फक्त ‘या’ 6 गोष्टी\nBeauty Secrets : घरबसल्या न घाबरता Eyebrow ला परफेक्ट शेप, जाणून घ्या\nघरच्या घरीच ‘या’ 3 गोष्टींपासून बनवा Hand Sanitizer, नाही होणार त्वचेला एलर्जी, जाणून घ्या प्रक्रिया\nतुम्हाला देखील झोपेत झटके येतात\nडायटिंग केल्यामुळं हाडे कमकुवत होण्यासह होतात ‘हे’ 6 दुष्परिणाम, जाणून घ्या\nरोगप्रतिकारकशक्ती ला नष्ट करतोय ‘हा’ आहार, जाणून घ्या\nचांगल्या आरोग्यासाठी गरजेच्या आहेत दाळी, ब्लडप्रेशर पासून मधुमेहापर्यंतच्या धोक्यांना करतात कमी, जाणून घ्या\nभारतामध्ये वाढतेय Quinoa ची मागणी जाणून घ्या त्याचे फायदे अन् नुकसान\nस्वयंपाक घरातील ‘या’ गोष्टींपासून तुम्ही करू शकता तुमचे केस ‘स्ट्रेट’, जाणून घ्या\nस्वयंपाक घरातील 'या' गोष्टींपासून तुम्ही करू शकता तुमचे केस 'स्ट्रेट', जाणून घ्या\nCoronavirus Symptoms : तुम्हाला कोरोना होऊन तर गेला नाही ना ‘हे’ फक्त ‘या’ 5 लक्षणांवरून ओळखा, जाणून घ्या\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम - देशात या वर्षीही कोरोना विषाणूने हाहाकार केला आहे. तर गेल्या काही दिवसात दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या तब्बल...\nडायबिटीज पेशंटने दररोज दूधात मिसळून प्यावी ‘ही’ गोष्ट, कंट्रोलमध्ये राहील ब्लड-शुगरचं प्रमाण\nWeight Loss : वाढलेले वजन कमी करण्यासाठी खा चने, आपोआप कमी होईल शरीरातील चरबी, ���ोतील ‘हे’ 5 फायदे\n‘या’ 5 गोष्टींचा एक तुकडा देखील आरोग्यासाठी धोकादायक, पाडू शकतं आजारी; जाणून घ्या\nउन्हाळ्यात आवश्य प्या सत्तूचे सरबत, डिहायड्रेशन कंट्रोल करण्यासह ताबडतोब बूस्ट करतो एनर्जी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://beedreporter.com/news/3591/", "date_download": "2021-04-19T09:49:19Z", "digest": "sha1:YBC673BGHNB2PKJWV6SP47LT43CI3XQ4", "length": 16053, "nlines": 171, "source_domain": "beedreporter.com", "title": "पुजा चव्हाणच्या बहिणीचा मोबाइल पळविला परळी शहरात घडली घटना", "raw_content": "\nHome Uncategorized पुजा चव्हाणच्या बहिणीचा मोबाइल पळविला परळी शहरात घडली घटना\nपुजा चव्हाणच्या बहिणीचा मोबाइल पळविला परळी शहरात घडली घटना\nपरळी (रिपोर्टर)- तुझ्या बहिणीबद्दल बोलायचे आहे, असे सांगून पुजा चव्हाणच्या बहिणला बोलावून घेत तोंडाला स्कार्फ बांधलेल्या एका तरुणीने मोबाईल हिसकावून घेत पळ काढला. ही घटना गुरुवारी सायंकाळच्या सुमारास परळ येथील फाऊंडेशन शाळेजवळ घडली. या प्रकरणी परळी शहर पोलिस ठाण्यात अनोळखी युवती विरुद्ध तक्रार करण्यात आली. दरम्यान ही युवती कोण तिने पुजाचा मोबाईल का पळविला तिने पुजाचा मोबाईल का पळविला याबाबत चर्चा होत आहे.\nपुजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला. अद्याप पुजाच्या मृत्यू मागचे गुळ उकललेले नाही. त्यातच गुरुवारी पुजाची बहिणी दिव्यांगी लहू चव्हाण हिचा मोबाईल चोरण्यात आला. दिव्यांगी सध्या दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. तिने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ती आणि तिचा मित्र सौरभव कराड हे दोघे वॉकिंगसाठी परळी येथील हनुमान गड परिसरात गेले होते. सायंकाळी साडेसात वाजता परत येत असताना दिव्यांगीच्या मोबाईलवर अनोळखी क्रमांकावरून एक कॉल आला, ‘मला तुझी बहिण पुजा बद्दल बोलायचे आहे’, असे समोरून अनोळखी युवतीने तिला सांगितले. थोड्या वेळाने फाऊंडेशन शाळेजवळ भेटण्याचे त्यांचे ठरले. दिव्यांगी व सौरभ हे रात्री आठ वाजता शाळेजवळ आले, त्यानंतर त्या अनोळखी युवतीने त्यांना कॉल करून शाळेच्या दुसर्‍या गेटजवळ आले, तेथे तोंडाला स्कार्फ बांधलेली व काळ्या रंगाची जेरकिंग घालून एक मुलगी उभी होती. तिच्याशी बोलताना दिव्यांगीच्या मोबाईलवर तिचा भाऊ संग्राम याचा फोन आला. तो कॉल घेत असताना त्या अनोळखी युवतीने दिव्यांगीच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला व दुसर्‍या गेटच्या दिशेने पळ काढला. या वेळी दिव्यांगी आणि सौरभने तिचा पाठलाग केला मात्र काही अंतरावर असलेल्या एका दुचाकी स्वाराच्या पाठीमागे बसून ती पळून गेली. पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील अनेक प्रश्‍नांची अद्याप उकल झालेली नसताना अचानक दिव्यांगीचे मोबाईल चोरी झाल्याने अनेक प्रश्‍न उपस्थित होत आहेत. चोरी करणारी युवती कोण तिला काय हवे होते तिला काय हवे होते यासह अनेक प्रश्‍न उपस्थित होत आहे.\nPrevious articleमजुराची इमानदारी सापडलेले पाकिट दिले पोलिसाकडे\nNext articleकॅनॉलमध्ये पडलेल्या मुलाचा मृतदेह सापडला\nBreaking News : १०वी आणि १२वीच्या परीक्षा पुढे ढकलल्या\nऑनलाईन रिपोर्टर-गेल्या महिन्याभरात राज्यातल्या करोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यासोबतच मृतांचा आकडा देखील राज्यात वाढू लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यात...\nकडब्याच्या चालत्या ट्रॅक्टरला आग; सहाशे कडबा जळून खाक\nविजेच्या तारेमुळे लागली आगबीड (रिपोर्टर):- कडबा घेऊन चाललेल्या चालत्या ट्रॅक्टरला विजेच्या तारेचा स्पर्श झाल्याने आग लागली. आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र...\nबुधवारी चार बाधितांचा मृत्यू\nबीड (रिपोर्टर):- कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना मृत्यूंचे प्रमाणही वाढत आहे. काल एकाच दिवशी दहा जणांचा मृत्यू झाला होता. आज दुपारपर्यंत पुन्हा...\nउद्यापासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 पर्यंतच\nबीड (रिपोर्टर):- कोरोनाचा समुहसंसर्ग झपाट्याने वाढत चालल्यामुळे राज्य सरकारने गेल्या चार दिवसांपुर्वी राज्यात सशर्त लॉकडाऊन सुरू केला. परंतु बीड जिल्ह्यात या सशर्त...\nएवढे महाराष्ट्राचे सपुत असलेले वजनदार मंत्री दिल्लीत काम करत असताना महाराष्ट्राला लस कमी पडावी महाराष्ट्राला रेमडिसीवीरचे इंजेक्शन मिळू नये, बेडची कमतरता...\nजिल्हात कोरोना बाधितांचा आकडा हजारावरच बीड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण\nबीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून...\nधनुभाऊ तुम्ही खूप करता, शंभर इंजेक्शन आले, आणखीही येतील विरोधकांनो एखाद दुसरे मोफत इंजेक्शन तुम्हीही द्या\nबीड (रिपोर्टर):- को���ोनासारख्या महाभयानक संकटात केवळ प्रशासनाचाच उपयोग न करता स्वत:च्या खिशाला झळ लावत सातत्याने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री...\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १ टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र मुर्दाड आणि निसत्वाला कर्तृत्वाची फुंकार घाला\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १-गणेश सावंत९४२२७४२८१० अखंड जगाच्या पाठीवर भुगोलाबरोबर इतिहास असणारा भारत हा एकमेव देश आहे. शतकानु...\nमराठवाड्याची गादी भाजपात बंडाळीची पदवी\n-गणेश सावंत- मो. नं. ९४२२७४२८१० सत्तेचं अमरत्व आपल्याकडेच आहे या तोर्‍यात...\nरोक-ठोक- लाल किल्ले से आयी आवाज प्रजासत्ताक दिनी जे घडल की घडवल\n-गणेश सावंतमो. नं. ९४२२७४२८१०प्रजासत्ताक दिनी देशाच्या राजधानीत जे झाले ते संतापजनकच. तळपायाची आग मस्तकाला जावी अन् लाल किल्ल्यावर चढाई करणार्‍यांची ढोपरं सोलून...\nजिल्ह्यात १० दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन\nबँकांना शटर बंद करून परवानगी, ५० टक्के उपस्थितीत शासकीय कार्यालय सुरू, वाहतूक शंभर टक्के बंद, शाळा, महाविद्यालये, शिकवण्या बंद;सकाळी ७ ते १०...\nमोठी बातमी -कडक निर्बंध नव्हे हे लोकडाऊनच, जिल्हाधिकारी यांचे काय आहेत आदेश\nबीड - ऑनलाईन रिपोर्टर राज्य शासनाने लोकडाऊन बाबत आदेश काढल्या नंतर आज जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी जिल्हातील लोकडाऊन...\nदोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं\nलिव्ह-इन रिलेशनशिप अर्थातच आपसात सहमतीने लग्न न करता एकमेकांसोबत राहणे. हा ट्रेंड मेट्रो सिटीतील असला तरी त्याचं लोण हळूहळू खेड्यातही पसरत आहे....\nदैनिक बीड रिपोर्टर समूहाचे हे beedreporter.com न्यूज पोर्टल आहे. यावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे.(बीड न्याय कक्ष).\nझुंजार नेताचे निवासी संपादक श्रीपती माने यांचे निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.drushtikonnews.com/2021/04/blog-post_89.html", "date_download": "2021-04-19T09:42:27Z", "digest": "sha1:HFHZ4BH6GA5QYH5CT7EEUP4PFO7WLVAI", "length": 6613, "nlines": 48, "source_domain": "www.drushtikonnews.com", "title": "संदीप जाधव व कुटुंबीयांची खुनाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता - दृष्टीकोन", "raw_content": "\nHome / क्राईम / बीडजिल्हा / संदीप जाधव व कुटुंबीयांची खुनाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता\nसंदीप जाधव व कुटुंबीयांची खुनाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता\nApril 03, 2021 क्रा���म, बीडजिल्हा\nॲड. सुविध कुलकर्णी व संदीप मयुरे यांचा उत्कृष्ट युक्तिवाद\nजालना : जिल्हा व सत्र न्यायालय जालना यांनी सय्यद शफिक यांच्या खुनातील मुख्य आरोपी संदीप जाधव सह आरोपी बबन काळे व श्रवण काळे यांची आज खुनाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली असून सर्व साक्षीदारांनी आरोपींच्या विरोधामध्ये साक्ष दिलेली असताना कायद्याच्या कसोटीवर हा खटला टिकला नाही, म्हणून सर्व आरोपींची या प्रकरणातून न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.\nसविस्तर वृत्त असे की 16 जून 2019 च्या मध्यरात्री दीड वाजता आरोपी संदीप जाधव व इतरांनी आरोपी संदीप जाधव यांच्या आईला छेडछाड करून शिवीगाळ का केली याचा जाब विचारण्यासाठी मयत सय्यद शफिक यांच्या घरात घुसून लोखंडी रॉडने व लाकडी दांड्याने जबर मारहाण केली. या मारहाणीत मृत सय्यद शफीक यांच्या आई यांना देखील जबर मारहाण करण्यात आली होती. उपचारादरम्यान सय्यद शफिक यांचा मृत्यू 18 जून रोजी झाला.\nभा.द.वि. 302, 143, 148, 149 प्रमाणे सदर बाजार पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक व्ही.आर. जाधव यांनी उत्कृष्टपणे केला होता. सदरील प्रकरणांमध्ये मयताची आई, मयताचा भाऊ फिर्यादी यांच्यासह वडील व शेजारी हे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते. न्यायालयामध्ये सर्व प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी आरोपीच्या विरुद्ध स्पष्टपणे साक्ष दिलेली होती. असे असताना देखील कायद्याच्या कसोटीवर शवविच्छेदन करणारे डॉक्टर व मयतावर उपचार करणारे डॉक्टर यांच्या उलटतपासणी मध्ये सदरील प्रकरण कायद्याच्या कसोटीवर टिकले नाही. सदरील प्रकरणांमध्ये आरोपींच्या वतीने ॲड सुविध कुलकर्णी, ॲड संदीप मयुरे यांनी काम पाहिले तर त्यांना ॲड. विशाल कदम यांनी सहाय्य केले.\nसंदीप जाधव व कुटुंबीयांची खुनाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता Reviewed by Ajay Jogdand on April 03, 2021 Rating: 5\nशिवसेना बीड जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी केज कोव्हिड सेंटरला दिली भेट\nदुचाकीचा अपघातात ऊसतोड मुकादम ठार\nयशोदिप भोजनालय तर्फे चालविण्यात येणाऱ्या शिव भोजन केंद्रा तर्फे आष्टी शहरात घरपोच ७५ थाळी मोफत वाटप\nआरोग्य कर्मचार्‍यांच्या सर्व अडचणी मी स्वतः प्राधान्याने सोडविणार : आ.बाळासाहेब आजबे\nबीडजिल्हा महाराष्ट्र क्राईम बीड जिल्हा ताज्या बातम्या Home आरोग्य-शिक्षण व्हिडीओ देश- विदेश ब्लॉग संपादकीय व्हीडीओ राजकारण मनोरंजन-खेळ Breaking बीड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00258.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/money/state-bank-of-india-said-do-not-use-any-brand-name-or-logo-without-permission-this-is-punishable-offense-know-the-details-mhjb-498265.html", "date_download": "2021-04-19T09:59:10Z", "digest": "sha1:RTC423E4DDG6F3M22D2NNLT7ISIVWUDR", "length": 20128, "nlines": 148, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कोट्यवधी ग्राहकांना SBI ने केलं सावधान! परवानगीशिवाय हे काम केल्यास केली जाईल कठोर कारवाई state bank of india said do not use any brand name or logo without permission this is punishable offense know the details mhjb | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nLIVE : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी भारत दौरा पुढे ढकलला\nअनुभवी धोनीच्या टीमचा आज युवा सॅमसनच्या संघाची सामना, 'ही' असेल Playing11\nपाहा शाहिद कपूरच्या चिमुकलीची फोटोग्राफी; फोटो पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क\nIPL 2021:'या' कारणामुळे डीव्हिलियर्सवर नाराज होता मॅक्सवेल, पाहा VIDEO\nLIVE : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी भारत दौरा पुढे ढकलला\nइंजेक्शन नाही...अल्कोहोलनं होईल फायदा, महिलेचा तर्क; दिल्लीत दारुसाठी रांगा\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\n ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या कोरोनाबाधित महिलेवर बलात्काराचा प्रयत्न\nपाहा शाहिद कपूरच्या चिमुकलीची फोटोग्राफी; फोटो पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क\nप्राची देसाईवर झाली होती जबरदस्ती; सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव\n‘हे 3 उपाय करा, कोरोना आसपासही फिरकणार नाही’; इशा देओलनं केला दावा\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\nअनुभवी धोनीच्या टीमचा आज युवा सॅमसनच्या संघाची सामना, 'ही' असेल Playing11\nIPL 2021:'या' कारणामुळे डीव्हिलियर्सवर नाराज होता मॅक्सवेल, पाहा VIDEO\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nपंजाबच्या खराब कामगिरीला कॅप्टन राहुल जबाबदार 3 वर्षांची आकडेवारी आहे पुरावा\nGold Price Today: सोन्याच्या किमतीत वाढ तर चांदीचे दर घसरले, तपासा आजचे भाव\nपोस्ट ऑफिसच्या सेव्हिंग अकाऊंटमध्ये किमान बॅलन्सची मर्यादा किती\nमोबाईलमध्ये सेव्ह असतील 'या' गोष्टी तर खातं होऊ शकतं रिकामं, SBI नं केलं सावध\nकोरोना प्रादुर्भावामुळे शेअर बाजार कोसळणार जाणून घ्या एक्सपर्टचा अंदाज\nCheese प्रेमींचा 'किंग':आतापर्यंत खाल्लं 7,280 किलो चीज, तरीही आहेत 8 पॅक अ‍ॅब्ज\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्या���े सोपे उपाय\n ‘हे’ घरगुती उपाय ठरतील उपयुक्त\nउपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळला आहात चैत्र नवरात्रीमध्ये बनवा काहीतरी नवीन\nExplained: कोरोना रुग्णांवर कसं काम करतं व्हेंटिलेटर\nExplained: मॉडर्ना कंपनीला भारताला का द्यायची नाही आहे लस Pfizer ने ठेवली ही अट\nजाणून घ्या;रस्त्याच्या कडेला असणाऱ्या माइलस्टोनच्या वेगवेगळ्या रंगांचा अर्थ काय\nExplainer : कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला नाही तर काय होईल\nइंजेक्शन नाही...अल्कोहोलनं होईल फायदा, महिलेचा तर्क; दिल्लीत दारुसाठी रांगा\nराज्यात लवकरच कडक लॉकडाऊन; मुख्यमंत्री घेणार निर्णय, वडेट्टीवारांचे संकेत\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\nराज्यात कोरोनाचं रौद्र रुप प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला जातोय एका रुग्णाचा जीव\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘परवानगीशिवाय जान कुमारनं मला किस केलं’; निक्की तांबोळीचा धक्कादायक आरोप\n‘हॉट दिसणं केव्हा थांबवशील’; श्वेताचा Bold Look पाहून सेलिब्रिटीही झाले अवाक\nही मराठमोळी अभिनेत्री 100 रुपयांसाठी करायची पेट्रोल पंपावर काम\n विमानतळावर दिसला भला मोठा साप, प्रवाशांची उडाली घाबरगुंडी, पाहा VIDEO\nVIDEO: निवडणूकीचा प्रचार करण्यास दिला नकार; दलित युवकाला चाटायला लावली थुंकी\nमेडिकल कॉलेजमधील Dance Videoच्या वादाला विद्यार्थ्यांकडून उत्तर, बनवला नवा VIDEO\nवर्कआऊट करताना जान्हवी कपूरला आठवली 'शीला की जवानी'; VIDEO पाहून नाही आवरणार हसू\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nलहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\n'या' देशात बेडकांसाठी करतात वाहतूक बंद, जाणून घ्या सविस्तर\nकोट्यवधी ग्राहकांना SBI ने केलं सावधान परवानगीशिवाय हे काम केल्यास केली जाईल कठोर कारवाई\nLIVE : कोरोनाचा हाहाकार, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी भारत दौरा पुढे ढकलला\nIPL 2021, CSK vs RR : अनुभवी धोनीच्या टीमचा आज युवा सॅमसनच्या संघाशी सामना, 'ही' असेल Playing11\nपाहा शाहिद कपूरच्या चिमुकलीची फोटोग्राफी; फोटो पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क\nIPL 2021:'या' कारणामुळे डीव्हिलियर्सवर नाराज होता मॅक्सवेल, पाहा VIDEO\nइंजेक्��न नाही...अल्कोहोलनं होईल फायदा, महिलेचा अजब तर्क; दिल्लीत दारुच्या दुकानांसमोर लांबच लांब रांगा\nकोट्यवधी ग्राहकांना SBI ने केलं सावधान परवानगीशिवाय हे काम केल्यास केली जाईल कठोर कारवाई\nजर तुम्ही परवानगीशिवाय एखाद्या रजिस्टर्ड ब्रँडचे नाव किंवा LOGO वापरत असाल तर हा दंडनीय अपराध आहे. असे काम केल्यास कठोर कारवाई केली जाईल.\nनवी दिल्ली, 20 सप्टेंबर: देशातील सर्वात मोठी सरकारी बँक एसबीआय (State Bank of India) ने ग्राहकांना अलर्ट पाठवला आहे. ज्यामध्ये एसबीआयने असे म्हटले आहे की, जर तुम्ही परवानगीशिवाय एखाद्या रजिस्टर्ड ब्रँडचे नाव किंवा LOGO वापरत असाल तर हा दंडनीय अपराध आहे. असे काम केल्यास कठोर कारवाई केली जाईल. स्टेट बँक ऑफ इंडियाने ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे. जर तुम्ही एखादा छोटा व्यवसाय किंवा कोणतेही काम सुरू करणार असाल आणि अशावेळी एखाद्या प्रसिद्ध ब्रँडचा किंवा त्यांच्या लोगोचा वापर परवानगीशिवाय केला तर तो दंडनीय अपराध आहे. असे वागणाऱ्याविरोधात कठोर कारवाई केली जाऊ शकते.\nस्टेट बँक ऑफ इंडियाने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून याबाबत ट्वीट करून माहिती दिली आहे. एसबीआयच्या अधिकाऱ्यांच्या नावाचा आणि ब्रँड हँडलचा वापर केला जात असल्याचे या ट्वीट मध्ये म्हटले आहे. हा दंडनीय अपराध असून त्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असे यामध्ये म्हटले आहे.\nएसबीआयने वेळोवेळी त्यांच्या ग्राहकांना अलर्ट पाठवले आहेत. विविध बँकिंग फ्रॉडबाबत अलर्ट केले आहे. कोरोना काळात (Coronavirus) बँकिंग फ्रॉडची प्रकरणं मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेक भामट्यांनी बँक ग्राहकांची फसवणूक केली आहे.\n(हे वाचा-आयकर विभागाने 40 लाख करदात्यांच्या खात्यामध्ये पाठवले 1.36 लाख कोटी,वाचा सविस्तर)\nकाही दिवसांपूर्वी देखील एसबीआयने एक ट्वीट शेअर करत त्यांच्या ग्राहकांना अलर्ट पाठवला आहे. एसबीआयने त्यांच्या कोट्यवधी ग्राहकांना वेळोवेळी असे अलर्ट पाठवले आहेत की, बँकेकडून कोणतेही मेसेज त्यांची वैयक्तिक किंवा बँकिंग डिटेल्स विचारण्यासाठी पाठवले जात नाहीत. त्याचप्रमाणे बनावट मेल न उघडण्याचा सल्ला देखील बँकेने दिला आहे. दरम्यान एसबीआयने या ट्वीटमध्ये असे म्हटले होते की, 'बँक ग्राहकांना अशी विनंती आहे की, सोशल मीडियावर त्यांनी सतर्क राहावे आणि कोणत्याही भ्रामक किंवा बनावट मेसेज��ा बळी पडू नये.'\nबँकिंग सेवांसाठी अधिकृत पोर्टलचा वापर करा\nएसबीआयने त्यांच्या ग्राहकांना अशी माहिती दिली आहे की, घरबसल्या विविध बँकिंग सेवा मिळवण्यासाठी बँकेच्या अधिकृत पोर्टलचाच वापर करा. याशिवाय YONO अॅप वापरून देखील तुम्ही विविध सेवा मिळवू शकता. SBI वेबसाइट किंवा योनो व्यतिरिक्त तुम्ही इतर कोणत्या पोर्टलचा वापर केल्यास तुम्ही फसवणुकीची शिकार होण्याची शक्यता अधिक आहे.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nLIVE : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी भारत दौरा पुढे ढकलला\nअनुभवी धोनीच्या टीमचा आज युवा सॅमसनच्या संघाची सामना, 'ही' असेल Playing11\nपाहा शाहिद कपूरच्या चिमुकलीची फोटोग्राफी; फोटो पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\nअवघ्या महिनाभरातच अमरावतीने कसं मिळवलं कोरोनावर नियंत्रण\nCorona: भारतानं ब्राझीललाही टाकलं मागे, देशात 12 लाखाहून अधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण\nडायबेटिज आणि बीपी पेशंटसाठी उत्तम आहे जांभूळ; होतो असा फायदा\nउसेन बोल्टचा RCB ला खास संदेश विराट, डीव्हिलिर्यसनं दिली 'ही' प्रतिक्रिया\nभज्जी-श्रीसंतपासून ते अनुष्का-गावसकरपर्यंत, IPL मधले 5 मोठे वाद\nहा पदार्थ खायचा की प्यायचा वेगाने प्रसिद्ध होतेय 'Deep-Fried Water' नावाची डिश\n‘लग्न झालेल्या पुरुषासाठी वेडं होणं काय असतं’; रेखा यांच्या उत्तरानं माजवली खळबळ\nकोरोना लस घेताना लहान मुलाप्रमाणे रडला अभिनेता Ram Kapoor,व्हायरल होतोय हा VIDEO\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/%E0%A4%AB%E0%A4%B3%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%95/", "date_download": "2021-04-19T10:50:42Z", "digest": "sha1:VADIOMITPRKURCIEFHB627VQL6X5OCYR", "length": 3288, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "फळभाज्या आकर्षक Archives - MPCNEWS", "raw_content": "\nVadgaon Maval : मावळ तालुका शेतकरी आठवडे बाजारतर्फे नवनिर्वाचित आमदार सुनील शेळके यांचा सत्कार\nएमपीसी न्यूज- नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांचा नगरसेवक किशोर भेगडे यांच्या संकल्पनेतून चालू झालेल्या शेतकरी आठवडे बाजारच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी त्यांना…\nChinchwad Crime News : सुशिक्षित तरुणांनी मौजमजेसाठी चोरल्या तब्बल 35 दुचाकी\nPimpri Crime News : मुलगी पळवून लावण्यास मदत केल्याच्या संशयावरून तोडफोड\nPimpri News: शहरातील ‘सीसीसी’ सेंटरवर नियंत���रणासाठी शासनाचा विशेष अधिकारी नेमावा – पृथ्वीराज साठे\nArticle by Devdatta Kashalikar: कोरोनाबाधितांच्या घरातील कचरा – एक गहन विषय\nPimpri News: जम्बो सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची महापालिका डॉक्टर प्राथमिक तपासणी करणार\nSix Minute Walk Test : फुफ्फुसांच्या आरोग्याविषयी जागरूकतेसाठी ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/mumbai-new/", "date_download": "2021-04-19T11:00:29Z", "digest": "sha1:VN4ZQYMGSRAD36ERB6A4ALJR6G7EF7QC", "length": 3184, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Mumbai new Archives - MPCNEWS", "raw_content": "\nMumbai : उद्धव ठाकरे होणार राज्याचे मुख्यमंत्री, महाविकासआघाडीच्या बैठकीत घोषणा\nएमपीसी न्यूज - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या बैठकीत आज (मंगळवारी) याबाबतची घोषणा करण्यात आली. याबाबतच्या ठरावाला एकमताने मंजुरी…\nHinjawadi Crime News : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार करीत 11 लाखांची फसवणूक\nChinchwad Crime News : सुशिक्षित तरुणांनी मौजमजेसाठी चोरल्या तब्बल 35 दुचाकी\nPimpri Crime News : मुलगी पळवून लावण्यास मदत केल्याच्या संशयावरून तोडफोड\nPimpri News: शहरातील ‘सीसीसी’ सेंटरवर नियंत्रणासाठी शासनाचा विशेष अधिकारी नेमावा – पृथ्वीराज साठे\nArticle by Devdatta Kashalikar: कोरोनाबाधितांच्या घरातील कचरा – एक गहन विषय\nPimpri News: जम्बो सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची महापालिका डॉक्टर प्राथमिक तपासणी करणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/mumbai-pune-route/", "date_download": "2021-04-19T10:47:26Z", "digest": "sha1:2VFCMNGKTUN43PGRMKVD6SLC4B636KLJ", "length": 4037, "nlines": 74, "source_domain": "mpcnews.in", "title": "Mumbai-Pune route Archives - MPCNEWS", "raw_content": "\nHinjawadi : मुंबई-पुणे मार्गावरून ‘शिवनेरी बस’ प्रवासादरम्यान अज्ञात चोरट्याने प्रवाशाचा…\nएमपीसी न्यूज - मुंबई-पुणे या मार्गावर शिवनेरी बसमधून प्रवास करत असताना एका प्रवाशाचा लॅपटॉप अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. 20) सायंकाळी साडेपाच ते नऊ या कालावधीत घडली.अमित अरुण दामले (वय 41, मेंटल हस्पिटल रोड,…\nPune : मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या ‘शिवनेरी’, ‘अश्वमेध’ च्या तिकीट दारात…\nएमपीसी न्यूज - मुंबई -पुणे मार्गावर धावणारी, एसटीची प्रतिष्ठीत सेवा म्हणून नावल्लौकीक असलेल्या 'शिवनेरी' व 'अश्वमेध' या बसेसच्या तिकीट दरात 80 ते 120 रुपयापर्यंत भरघोस ���पात करण्यात आल्याची घोषणा परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष…\nChinchwad Crime News : सुशिक्षित तरुणांनी मौजमजेसाठी चोरल्या तब्बल 35 दुचाकी\nPimpri Crime News : मुलगी पळवून लावण्यास मदत केल्याच्या संशयावरून तोडफोड\nPimpri News: शहरातील ‘सीसीसी’ सेंटरवर नियंत्रणासाठी शासनाचा विशेष अधिकारी नेमावा – पृथ्वीराज साठे\nArticle by Devdatta Kashalikar: कोरोनाबाधितांच्या घरातील कचरा – एक गहन विषय\nPimpri News: जम्बो सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची महापालिका डॉक्टर प्राथमिक तपासणी करणार\nSix Minute Walk Test : फुफ्फुसांच्या आरोग्याविषयी जागरूकतेसाठी ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.drushtikonnews.com/2020/12/blog-post_31.html", "date_download": "2021-04-19T09:54:29Z", "digest": "sha1:JFI45PDGXCGS6M2YPFSYBQV4MOA7BLR3", "length": 3346, "nlines": 46, "source_domain": "www.drushtikonnews.com", "title": "मित्र परिवाराकडून पत्रकार देवेंद्रसिंग ढाका यांचा सत्कार - दृष्टीकोन", "raw_content": "\nHome / बीडजिल्हा / मित्र परिवाराकडून पत्रकार देवेंद्रसिंग ढाका यांचा सत्कार\nमित्र परिवाराकडून पत्रकार देवेंद्रसिंग ढाका यांचा सत्कार\nबीड : महाराष्ट्र निर्भिड पत्रकार संघाच्या बीड जिल्हा अध्यक्षपदी देवेंद्रसिंग ढाका यांची निवड झाल्याने त्यांचा मित्र परिवाराकडून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.\nयावेळी सुरेश पिव्हाळ, नागेश वीर, मनान पठाण, तोफिक मोमीन आदींची उपस्थिती होती.\nमित्र परिवाराकडून पत्रकार देवेंद्रसिंग ढाका यांचा सत्कार Reviewed by Ajay Jogdand on December 04, 2020 Rating: 5\nशिवसेना बीड जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी केज कोव्हिड सेंटरला दिली भेट\nदुचाकीचा अपघातात ऊसतोड मुकादम ठार\nयशोदिप भोजनालय तर्फे चालविण्यात येणाऱ्या शिव भोजन केंद्रा तर्फे आष्टी शहरात घरपोच ७५ थाळी मोफत वाटप\nआरोग्य कर्मचार्‍यांच्या सर्व अडचणी मी स्वतः प्राधान्याने सोडविणार : आ.बाळासाहेब आजबे\nबीडजिल्हा महाराष्ट्र क्राईम बीड जिल्हा ताज्या बातम्या Home आरोग्य-शिक्षण व्हिडीओ देश- विदेश ब्लॉग संपादकीय व्हीडीओ राजकारण मनोरंजन-खेळ Breaking बीड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/solapur-news-marathi/even-if-a-crime-is-registered-the-shops-will-remain-open-the-administration-struggles-against-the-merchants-today-nrab-112445/", "date_download": "2021-04-19T08:48:08Z", "digest": "sha1:DU7GFWIWSQQ3WZTKF57QF2G53OCSRY6U", "length": 13837, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Even if a crime is registered, the shops will remain open The administration struggles against the merchants today Nrab | गुन्हे दाखल झाले तरी दुकान�� उघडणारच ; पंढरीत आज व्यापारी विरुद्ध प्रशासन संघर्ष | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, एप्रिल १९, २०२१\nसंपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याबाबत अमित शाह यांची महत्त्वाची माहिती,म्हणाले…\n‘या’ महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कोरोना गाठणार उच्चांक,देशात सापडणार सर्वाधिक रुग्ण – आयआयटी कानपूरच्या अभ्यासकांचा दावा\nकोरोनावरील प्रभावी लसीसाठी धाडसी प्रयोग, कोरोनामुक्त झालेल्यांच्या शरीरात सोडणार कोरोनाचे विषाणू, होणार हे फायदे\nअरविंद केजरीवाल यांनी केली महत्त्वाची घोषणा, दिल्लीमध्ये ६ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर\nमलायकाला आवडते ‘ही’ सेक्स पोजीशन, हे ऐकताच अभिनेत्री नेहा धुपिया लागली हसायला\nसोलापूरगुन्हे दाखल झाले तरी दुकाने उघडणारच ; पंढरीत आज व्यापारी विरुद्ध प्रशासन संघर्ष\nव्यापारी व त्यांच्या कर्मचार्‍यांनी कोरोना विषयक तपासणी करून घेणे बंधनकारक केल्यामुळे सर्व व्यापारी व कर्मचाऱ्यांनी या नियमाची पूर्तता केली आहे. मात्र अचानक आदेश काढून सर्व व्यापार व्यवस्था ठप्प करण्याचे धोरण शासनाने जाहीर केल्याने व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड संतोष पसरला आहे.\nपंढरपूर : शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक अंमलबजावणी केल्यानंतर, आता गुन्हे दाखल झाले तरी हरकत नाही, पण उद्या आपण दुकाने उघडणारच, असा आक्रमक पवित्रा पंढरीतील व्यापारी महासंघाने घेतला आहे. यामुळे पंढरपुरात आज दि.७ रोजी प्रशासन विरूध्द व्यापारी असा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.\nकोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे रुग्णांची संख्या वाढत असल्याचे पाहून राज्य शासनाने अचानकपणे कोणतीही पूर्वसूचना न देता लॉक डाऊन सदृश्य परिस्थिती जाहीर करून व्यापारी दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे पंढरपुरातील व्यापारी वर्ग संतप्त झाला आहे. या निर्णयावर नाराजी करत व्यापारी महासंघाने महासंघाचे अध्यक्ष भट्टड यांच्या निवासस्थानी घेतलेल्या बैठकीत या निर्णयाला विरोध करण्याचे धोरण ठरवण्यात आले. व्यापारी महासंघाची बैठक सुरू असतानाच आपली प्रचारसभा सोडून आ.परिचारक व इतर भाजपाची मंडळी बैठकी पोहोचली. त्यांनी व्यापाऱ्यांच्या भावना राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या कनावर घातल्या. यावेळी फडणवीस यांनी व्यापाऱ्यांच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत प���होचवू, असे आश्वासन दिले.\nमात्र व्यापाऱ्यांनी यानंतर देखील उद्या दिनांक ७ रोजी आपली दुकाने उघडण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाचा आदेश झुगारून कोणतेही गुन्हे दाखल झाले तरी हरकत नाही, परंतु आपण आपली दुकाने उघडणार यावर व्यापारी ठाम आहेत.\nपंढरपूर शहराची अर्थव्यवस्था ही वर्षातून चार वेळा भरणाऱ्या चार प्रमुख यात्रांवर आहे. मात्र गेल्या वर्षभरात कोणतीही यात्रा न भरल्याने व्यापारी प्रासादिक उत्पादक यांची आर्थिक कोंडी झालेली आहे. यामुळे व्यापारी वर्गात प्रचंड नाराजी निर्माण झालेली आहे.\nव्यापारी व त्यांच्या कर्मचार्‍यांनी कोरोना विषयक तपासणी करून घेणे बंधनकारक केल्यामुळे सर्व व्यापारी व कर्मचाऱ्यांनी या नियमाची पूर्तता केली आहे. मात्र अचानक आदेश काढून सर्व व्यापार व्यवस्था ठप्प करण्याचे धोरण शासनाने जाहीर केल्याने व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड संतोष पसरला आहे. व्यापारी व प्रशासनातील या संघर्षाला नेमके काय वळण लागते, हे आज स्पष्ट होईल.\nक्या खुबसुरती कैसी अदाअंकिता लोखंडेंचा Traditional Look चाहत्यांना पाडतोय भूरळ, पाहा खास PHOTOS\nCorona Update'स्टॅच्यु ऑफ लिबर्टी' देतेय मास्क लावण्याचा संदेश, तर मोनालिसा म्हणतेय संसर्ग टाळा\nVideoसावनी रविंद्र ला ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार\nमनोरंजनखिशाच्या राष्ट्रीय पुरस्काराचं यश संपूर्ण टीमचं\nआज ना छोडेंगे बस हमजोली, खेेलेंगे हम होलीHoli Special 2021 - वरुण धवनपासून नेहा कक्कडपर्यंत या कलाकारांची आहे ही लग्नानंतरची पहिली होळी ,पाहा फोटो\nसंपादकीयनागपूरसह सर्वोच्च न्यायालयाची ५ खंडपीठे असावीत\nसंपादकीयआरामदायी प्रवासाकरिता खासगी गाड्यांना प्रवाशांची पसंती\nसंपादकीयपायलटांच्या समर्थकांचे फोन टॅप केल्याची गहलोत सरकारची कबुली\nसंपादकीयतत्त्व बाजूला सारून वृद्ध श्रीधरन यांना भाजपाची उमेदवारी\nकाँग्रेसने केलाय ज्येष्ठांवर अन्यायस्टार प्रचारकांच्या यादीतून काँग्रेसने असंतुष्टांना वगळले\nसोमवार, एप्रिल १९, २०२१\nसातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00259.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-KZHK-IFTM-scientists-baffled-to-see-the-mysterious-creature-washed-off-liverpool-coast-5861847-PHO.html", "date_download": "2021-04-19T09:32:18Z", "digest": "sha1:HZNWAOHHUHSHCXJXDC7WM22ORL2LALWD", "length": 4494, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Scientists Baffled To See The Mysterious Creature Washed Off Liverpool Coast | नदीकाठी वाहून आला रहस्यमय जीव, वैज्ञानिक करत आहेत तपास - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nनदीकाठी वाहून आला रहस्यमय जीव, वैज्ञानिक करत आहेत तपास\nलिवरपूलच्या मर्सी नदीच्या काठी एक रहस्यमय जीव आढळला. हा जीव सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. हा जीव पाहण्यासाठी वैज्ञानिक पोहोचले तेव्हा त्यांनाही हे काय आहे ते समजले नाही. वैज्ञानिकांनी सांगितले की, हा जीव ब-याच काळापासून मेला आहे आणि वाईट प्रकारे डीकंपोज झाला आहे. परंतू हा जीव कोणता आहे हे सांगू शकणे अवघड आहे.\n- वैज्ञानिकांनी सांगितले की, हा मोठा मासा किंवा डॉल्फिन असू शकतो. काही एक्स्पर्ट्सने सांगितले की, याच्या शरीरावरुन सी-मॉन्सटरप्रमाणे टोकदार फिन्सही निघाले आहेत.\n- अजून एका एक्स्पर्ट्ने सांगितले की, आम्ही हा जीव पाहिला तेव्हा याला डोळे नव्हते. हा जीव नेमका कोणता आहे हे आम्हाला समजू शकले नाही.\nमग घेतली लोकांची मदत\n- यानंतर एक्सपर्ट्स टीनमध्ये पाण्यातील प्राण्यांच्या तज्ञांना बोलावले. त्यांनाही हा जीव कोणता आहे हे समजून शकले नाही. वैज्ञानिक यावर आता संशोधन करत आहेत.\nपुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा या जीवाचे फोटोज...\n(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-hen-have-giving-300-eggs-in-one-year-news-in-marathi-divyamarathi-4520155-PHO.html", "date_download": "2021-04-19T09:55:52Z", "digest": "sha1:LGNCOPYV3UN6C43AXQUOAVJNYHW3RUGN", "length": 3601, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Hen have giving 300 eggs in one year, news in Marathi, divyamarathi | ‘कोंबडी आधी की अंडं’: ही कोंबडी देते वर्षाला 300 अंडी! - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\n‘कोंबडी आधी की अंडं’: ही कोंबडी देते वर्षाला 300 अंडी\nनागपूर- ‘कोंबडी आधी की अंडं’ हा न सुटणारा प्रश्न. त्याचे उत्तर शोधण्याच्या भानगडीत न प��ता आपण अंडी खावी हेच बरे. ‘संडे हो या मंडे, रोज खाओ अंडे’, असे आता म्हणता येईल. कारण वर्षाला 300 अंडी देणारी पुण्याची कोंबडी आली आहे. व्यंकटेश हॅचरीजने आणलेल्या या कोंबड्यांपासून मिळणारे उत्पन्न पाहिले की, कोंबडी सोन्याची नाही तरी सोन्यासारखी अंडी देते याची खात्री पटते. ‘लेयर बीव्ही-300’ या जातीची ही कोंबडी आकर्षणाचे केंद्र आहे. गावरान कोंबडी वर्षाला 70 ते 80 अंडी देते. पण, आमची कोंबडी वर्षाला 300 ते 315 अंडी देते, अशी माहिती डॉ. अमित येसकल व डॉ. दीपक कोळी यांनी दिली. 19 ते 72 आठवडे या कालावधीत कोंबडी अंडी देण्यास सुरुवात करते. अंडी देणे बंद केल्यावर कोंबडी 60 रुपयांना विकली जाते. कोंबडीला एका दिवशी 110 ग्रॅम खाद्य लागते. कोंबडीचे वजन 1100 ग्रॅम असल्याने मांसही चांगले मिळते.\nपुढील स्लाइड्‍सवर वाचा, 'खाकी केम्बेल बदक'\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-NAS-cultural-hall-for-press-workers-4750879-NOR.html", "date_download": "2021-04-19T10:19:00Z", "digest": "sha1:46OWVDHWT7WJPG3NIXWGGBWZ6KXOTX52", "length": 6045, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "cultural hall for press workers | प्रेस कामगारांसाठी सुसज्ज सांस्कृतिक हॉल - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nप्रेस कामगारांसाठी सुसज्ज सांस्कृतिक हॉल\nनाशिकरोड - इंडियासिक्युरिटी करन्सी नोट प्रेस कामगारांसाठी अत्याधुनिक सांस्कृतिक हॉल उभारण्याचा निर्णय इंडिया सिक्युरिटी प्रेस मजदूर संघाने घेतला आहे. नाशिकरोड पोलिस ठाण्यालगत प्रेसच्या स्वमालकीच्या एक एकरात हॉलची उभारणी होणार असून, त्यासाठी अंदाजे ७० लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याची माहिती संघाचे कार्याध्यक्ष जगदीश गोडसे यांनी दिली.\nदोन्ही प्रेसमधील कामगारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा हॉल उभारला जाणार आहे. हॉलचा उपयाेग कामगारांना सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्याबरोबरच विविध स्पर्धा घेण्यासाठी होईल. सर्व सुविधायुक्त असा हा हॉल असणार आहे. त्यामुळे व्यावसायिक सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी भाडेतत्त्वावर देणेही शक्य होणार आहे. प्रेसच्या अनेक कामगारांनी राज्यस्तरावर कलेद्वारे आपली ओळख निर्माण केली आहे. मात्र, सराव सादरीकरणासाठी शहर परिसरात हॉल उपलब्ध नसल्याने त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होत. हॉलच्या उभारणीमुळे ती दूर होणार आहे. प्रेसचे महामंडळात रूपांतर होण्यापूर्वी नेहरूनगर गोरेवाडीच्या प्रेसच्या हॉलचा वापर होत होता. गणेशाेत्सवात प्रेसच्या वेल्फेअर कमिटीच्या वतीने सलग दहा दविस विविध व्यावसायिक सांस्कृतिक कार्यक्रम दोन्ही ठिकाणी होतात. नवीन हॉलमुळे एकाच ठिकाणी दोन्ही प्रेसच्या कामगारांना कार्यक्रम बघण्याचा आनंद लुटता येणार आहे. नाशिकमधील कालिदास कलामंदिराच्या धर्तीवर हॉलची उभारणी केली जाणार असल्याचे गोडसे यांनी सांगितले.\nइंडियासिक्युरिटी प्रेस मजदूर संघाची सत्ता कामगार पॅनलने नऊ वर्षानंतर आपला पॅनलकडून घेतली तेव्हा संघाची बँकेत अवघी साडेतीन लाखांची मुदतठेव शिल्लक होती. कामगार पॅनलने अडीच वर्षात सर्व प्रकारच्या खर्चात बचत करून मुदतठेवीत वाढ करत ४५ लाख रुपयांची शिल्लक ठेवली आहे. मजदूर संघाच्या श्रमिक हॉलची दुरवस्था झाली असल्याने दुरुस्तीचा प्रस्ताव संघाच्या विचाराधीन आहे. या हॉलचा विविध कार्यक्रमांसाठी वापर होऊ शकताे. जगदीशगोडसे, कायार्ध्यक्ष,आयएसपी मजदूर संघ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://shaadikerishtey.com/contents/en-us/p9_marathi-buddhist-divorced-bride-divorced-marathi-brides-divorced-marathi-brahmin-bride.html", "date_download": "2021-04-19T10:00:31Z", "digest": "sha1:445ILMAN4LASRGLDJHJQXENGOK72YLBR", "length": 1945, "nlines": 22, "source_domain": "shaadikerishtey.com", "title": "विधवा / विधुर / घटस्फोटित लग्नासाठी नोंदणी करा", "raw_content": "\n<< Back | Home > लग्नासाठी नोंदणी करा\nलग्नासाठी नोंदणी करा जर आपण योग्य जोडीदार शोधात असाल तर आजच आपली नाव नोदंणी करा\nआपला मराठी समाज संपूर्ण महाराष्ट्रात नोकरी व व्यवसायानिमित्त विखुरलेला आहे. त्यामुळे योग्य वधु-वर\nशोधणे अवघड झाले आहे. वधू-वर सुचक हे मराठी मनाचे शोध घेणारी महाराष्ट्रातील विश्वसनीय विवाह संस्था\nआहे सभासदांच्या विश्वासास पात्र ठरण्यासाठीआम्ही नेहमीच कार्यरत आहोत.आमची वेबसाईट 2002 पासून\nअविरत सेवेत कार्यरत आहे.हो फक्त कुठलाही निर्णय घेताना स्थळाची नीट चौकशी करा. कुठल्याही प्रकारच्या\nफसवणुकीला आम्ही जबाबदार नाही...आपल्या संपूर्ण माहितीसह आपल्या वेबसाईटवर\nआपले प्रोफाईल तयार करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2020/09/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82.html", "date_download": "2021-04-19T10:05:03Z", "digest": "sha1:XU3VG4OK2PTQGPOJRH4WNG4RV6TTQZHM", "length": 19716, "nlines": 221, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "मोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर घाव : राहुल गांधी | Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nमोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर घाव : राहुल गांधी\nby Team आम्ही कास्तकार\nin कृषी सल्ला, बातम्या\nनवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात विरोधी पक्षांचे देशभरात आंदोलन सुरू असताना काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी मंगळवारी (ता.२९) शेतकऱ्यांशी ऑनलाइन संवाद साधताना मोदी सरकारच्या कृषी कायद्यांची तुलना इंग्रजांच्या कायद्यांशी केली. तसेच सरकारने आधी शेतकऱ्यांच्या पायावर आणि आता त्यांच्या हृदयावर कुऱ्हाडीचे घाव घातले असल्याचा हल्ला चढविला.\nसंसदेत गदारोळात मंजूर झालेल्या कृषी सुधारणा कायद्यांविरुद्ध विरोधकांनी विशेषतः काँग्रेसने रान उठविले असून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी स्वपक्षांची सरकारे असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी हे कायदे लागू न करण्याचा आदेशवजा सल्लाही दिला आहे. या कायद्यांच्या निमित्ताने पंजाबमध्ये वातावरण पेटले असताना मोदी सरकारच्या कोंडीसाठी राहुल गांधी आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता आहे. पंजाबमध्ये राहुल गांधींची सभा घेण्याची चाचपणीही काँग्रेसने चालविल्याचे कळते. राहुल गांधींनी आज शेतकऱ्यांशी संवाद साधून या कायद्यांच्या निमित्ताने मोदी सरकारवर जोरदार टीका केली. आज महात्मा गांधी जिवंत असते तर त्यांनी या कायद्यांचा ठामपणे विरोध केला असता, अशी टिप्पणी राहुल गांधींनी केली. मोदी सरकारला ही गोष्ट कळणार नाही कारण हे लोक इंग्रजांसोबत उभे होते, अशा शब्दांत राहुल गांधींनी चिमटा काढला. हे कायदे नोटाबंदी, जीएसटीनंतरचा आणखी एक वार असल्याचा टोला लगावताना राहुल म्हणाले, की नोटबंदी, जीएसटीमध्ये आणि या नव्या कायद्यांमध्ये काहीही फरक नाही. सरकारने आधी पायावर कुऱ्हाड मारली होती. आता थेट हृदयावर घाव घातला आहे.\nगांधी जयंतीच्या दिवशी आंदोलन\nपंजाबमध्ये कृषी कायद्यांविरोधातील ��ंदोलन आणखी तीव्र झाले आहे. किसान मजदूर संघर्ष समितीतर्फे रेल रोको आंदोलन सुरू झाले असून काँग्रेसतर्फे महात्मा गांधी जयंतीनिमित्त (२ ऑक्टोबर) देशव्यापी निदर्शनांद्वारे केंद्र सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. दुसरीकडे, या कायद्यांना काँग्रेसशासित राज्ये न्यायालयात आव्हान देण्याच्या तयारीत आहेत.\nमोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर घाव : राहुल गांधी\nनवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात विरोधी पक्षांचे देशभरात आंदोलन सुरू असताना काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी मंगळवारी (ता.२९) शेतकऱ्यांशी ऑनलाइन संवाद साधताना मोदी सरकारच्या कृषी कायद्यांची तुलना इंग्रजांच्या कायद्यांशी केली. तसेच सरकारने आधी शेतकऱ्यांच्या पायावर आणि आता त्यांच्या हृदयावर कुऱ्हाडीचे घाव घातले असल्याचा हल्ला चढविला.\nसंसदेत गदारोळात मंजूर झालेल्या कृषी सुधारणा कायद्यांविरुद्ध विरोधकांनी विशेषतः काँग्रेसने रान उठविले असून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी स्वपक्षांची सरकारे असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी हे कायदे लागू न करण्याचा आदेशवजा सल्लाही दिला आहे. या कायद्यांच्या निमित्ताने पंजाबमध्ये वातावरण पेटले असताना मोदी सरकारच्या कोंडीसाठी राहुल गांधी आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता आहे. पंजाबमध्ये राहुल गांधींची सभा घेण्याची चाचपणीही काँग्रेसने चालविल्याचे कळते. राहुल गांधींनी आज शेतकऱ्यांशी संवाद साधून या कायद्यांच्या निमित्ताने मोदी सरकारवर जोरदार टीका केली. आज महात्मा गांधी जिवंत असते तर त्यांनी या कायद्यांचा ठामपणे विरोध केला असता, अशी टिप्पणी राहुल गांधींनी केली. मोदी सरकारला ही गोष्ट कळणार नाही कारण हे लोक इंग्रजांसोबत उभे होते, अशा शब्दांत राहुल गांधींनी चिमटा काढला. हे कायदे नोटाबंदी, जीएसटीनंतरचा आणखी एक वार असल्याचा टोला लगावताना राहुल म्हणाले, की नोटबंदी, जीएसटीमध्ये आणि या नव्या कायद्यांमध्ये काहीही फरक नाही. सरकारने आधी पायावर कुऱ्हाड मारली होती. आता थेट हृदयावर घाव घातला आहे.\nगांधी जयंतीच्या दिवशी आंदोलन\nपंजाबमध्ये कृषी कायद्यांविरोधातील आंदोलन आणखी तीव्र झाले आहे. किसान मजदूर संघर्ष समितीतर्फे रेल रोको आंदोलन सुरू झाले असून काँग्रेसतर्फे महात्मा गांधी जयंतीनिमित्त (२ ऑक्टोबर) देशव्��ापी निदर्शनांद्वारे केंद्र सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. दुसरीकडे, या कायद्यांना काँग्रेसशासित राज्ये न्यायालयात आव्हान देण्याच्या तयारीत आहेत.\nआंदोलन agitation काँग्रेस indian national congress राहुल गांधी rahul gandhi हृदय सोनिया गांधी जीएसटी एसटी st टोल\nआंदोलन, agitation, काँग्रेस, Indian National Congress, राहुल गांधी, Rahul Gandhi, हृदय, सोनिया गांधी, जीएसटी, एसटी, ST, टोल\nकृषी सुधारणा कायद्यांविरोधात विरोधी पक्षांचे देशभरात आंदोलन सुरू असताना काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी मंगळवारी (ता.२९) शेतकऱ्यांशी ऑनलाइन संवाद साधताना मोदी सरकारच्या कृषी कायद्यांची तुलना इंग्रजांच्या कायद्यांशी केली.\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nतूर बाजार भाव | आजचे तुरीचे भाव | Tur Bajar Bhav Today | सर्व बाजार समिती 18 April 2021\nकृषी, पणन कायद्यांच्या अंमलबजावणीबाबत राज्यात संभ्रम; आज मंत्रिमंडळात चर्चा\nकृषी कायद्यांविरोधात सर्व आघाड्यांवर लढू : मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग\nनोंदणी, कोविड -१ L लॉकडाउन ई-पास, स्थिती\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\n(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nनोंदणी, ई-केवायसी आणि ट्रॅक स्थिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nऑनलाईन अर्ज, नोंदणी (प्रसूत सहाय्य)\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nराज्यनिहाय डायरेक्ट लिंक्स, नवीन पंचायत मतदार यादी\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.drushtikonnews.com/2020/11/blog-post_73.html", "date_download": "2021-04-19T09:43:09Z", "digest": "sha1:FLTOCO25S5SOWWKY4ZJBYOE2L7DMQKI2", "length": 6208, "nlines": 47, "source_domain": "www.drushtikonnews.com", "title": "दीपावली सणाची बाजारात खरेदी करताना खबरदारी घ्यावी- सपोनि नितिन मिरकर यांचे आवाहन - दृष्टीकोन", "raw_content": "\nHome / बीडजिल्हा / दीपावली सणाची बाजारात खरेदी करताना खबरदारी घ्यावी- सपोनि नितिन मिरकर यांचे आवाहन\nदीपावली सणाची बाजारात खरेदी करताना खबरदारी घ्यावी- सपोनि नितिन मिरकर यांचे आवाहन\nसध्या दीपावलीचा सण सुरू होत आहे त्यानिमित्ताने बाजारात खरेदीसाठी किंवा बाहेरगावी जाताना घरात पैसे, दागिने ठेऊन जाऊ नये तसेच दिपावळी किंवा लग्न समारंभ करिता बाहेरगावी जातांना मौल्यवान वस्तु, पैसे बँकेत किंवा सोबत घेऊन जावे. व आपण बाहेरगावी जाणार असल्यास आपल्या शेजाऱ्यांना तसेच पोलीसांना आपण बाहेरगावी जात असल्याची माहिती द्यावी तसेच बाहेरगावी जातांना महिलांनी प्रवासात दागिने घालून जावू नये व गर्दीच्या ठिकाणी व बसमध्ये चढताना, उतरताना आपले पॉकेट, पर्स, बॅगकडे लक्ष ठेवुन आपली खबरदारी घ्यावी असे आवाहन वडवणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मिरकर यांनी केले आहे.\nदीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारात गर्दी होणार असून त्यामुळे नागरिकांनी सावधानतेने खरेदी करावी व्यापारी, दुकानदार, सराफा यांनीही याकाळात मोठया प्रमाणात माल खरेदी केलेला असतो त्यामुळे रात्रीचे वेळी सुरक्षा ठेवावी, CCTV कॅमेरे लावावेत व बाजारामध्ये खरेदी करताना मोबाईल किंवा पैसे वरच्या खिशात ठेऊ नये तसेच आपली गाडी व्यवस्थीत ठिकाणी पार्क करून हँडल लॉक करून ठेवावी तसेच परिसरामध्ये किंवा आपल्या कॉलनी मध्ये काही संशयीत हालचाली, संशयीत इसम किंवा काही अनुचित प्रकार आढळल्यास किंवा दिसल्यास पोलीस स्टेशन वडवणी 02443257533 या क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा असे आवाहन वडवणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मिरकर यांनी केले आहे.\nदीपावली सणाची बाजारात खरेदी करताना खबरदारी घ्यावी- सपोनि नितिन मिरकर यांचे आवाहन Reviewed by Ajay Jogdand on November 09, 2020 Rating: 5\nशिवसेना बीड जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी केज कोव्हिड सेंटरला दिली भेट\nदुचाकीचा अपघातात ऊसतोड मुकादम ठार\nयशोदिप भोजनालय तर्फे चालविण्यात येणाऱ्या शिव भोजन केंद्रा तर्��े आष्टी शहरात घरपोच ७५ थाळी मोफत वाटप\nआरोग्य कर्मचार्‍यांच्या सर्व अडचणी मी स्वतः प्राधान्याने सोडविणार : आ.बाळासाहेब आजबे\nबीडजिल्हा महाराष्ट्र क्राईम बीड जिल्हा ताज्या बातम्या Home आरोग्य-शिक्षण व्हिडीओ देश- विदेश ब्लॉग संपादकीय व्हीडीओ राजकारण मनोरंजन-खेळ Breaking बीड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.drushtikonnews.com/2021/04/blog-post_65.html", "date_download": "2021-04-19T09:51:41Z", "digest": "sha1:QHMJVPZ6F234LKCYWWT6VFG7L53MX6DY", "length": 5703, "nlines": 48, "source_domain": "www.drushtikonnews.com", "title": "केज पोलिसांची अवैध चोरट्या दारू विक्री विरुद्ध कार्यवाही - दृष्टीकोन", "raw_content": "\nHome / क्राईम / बीडजिल्हा / केज पोलिसांची अवैध चोरट्या दारू विक्री विरुद्ध कार्यवाही\nकेज पोलिसांची अवैध चोरट्या दारू विक्री विरुद्ध कार्यवाही\nApril 04, 2021 क्राईम, बीडजिल्हा\nकेज पोलिसांनी अवैद्यरित्या चोरट्या मार्गाने दारू विक्री करीत असलेल्या एका इसमास ताब्यात घेत त्याच्या कडून देशी दारू जप्त केली.\nया बाबतची माहिती अशी की, दि. ३ एप्रिल शनिवार रोजी पोलीस पथक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैद्य धंदयावर कार्यवाही करणे कामी पेट्रोलिंग करत आसतांना त्यांना गुप्त बातमीदार मार्फत अशी माहिती मिळाली की, पिसेगाव फाटया जवळ लक्ष्मण विलास काळे रा.पिसेगाव फाटा ता. केज हा विनापरवाना बेकायदेशिररित्या देशी दारुची चोरटी विक्री करत आहे. अशी खात्रीलायक बातमी मिळाल्या वरून पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, सहाय्यक फौजदार महादेव गुजर, धनपाल लोखंडे, गुन्हे शाखेचे बाळासाहेब अहंकारे आणि दिलीप गित्ते यांनी दोन पंचा समक्ष सकाळी ११:०० वा अचानक छापा मारला असता लक्ष्मण विलास काळे वय, २२ वर्ष हा अवैद्य रित्या दारू विक्री करीत असताना आढळून आला.\nसदर ठिकाणी पंचासमक्ष झडती घेतली असता त्याच्या जवळ टॅगो पंच नावाच्या १५० बॉटल ज्याची एकूण किंमत ३ हजार ९०० रु. असलेला माल जप्त केला. या प्रकरणी गुन्हे शाखेचे दिलीप गित्ते यांच्या फिर्यादी वरून लक्ष्मण विलास काळे याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ ( ई ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nकेज पोलिसांची अवैध चोरट्या दारू विक्री विरुद्ध कार्यवाही Reviewed by Ajay Jogdand on April 04, 2021 Rating: 5\nशिवसेना बीड जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी केज कोव्हिड सेंटरला दिली भेट\nदुचाकीचा अपघातात ऊसतोड मुकादम ठार\nयशोदिप भोजनालय तर्फे चालविण्यात येणाऱ्या शिव भोजन केंद्रा तर्फे आष्टी शहरात घरपोच ७५ थाळी मोफत वाटप\nआरोग्य कर्मचार्‍यांच्या सर्व अडचणी मी स्वतः प्राधान्याने सोडविणार : आ.बाळासाहेब आजबे\nबीडजिल्हा महाराष्ट्र क्राईम बीड जिल्हा ताज्या बातम्या Home आरोग्य-शिक्षण व्हिडीओ देश- विदेश ब्लॉग संपादकीय व्हीडीओ राजकारण मनोरंजन-खेळ Breaking बीड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00260.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.aaplimaaymarathinews.com/2020/10/", "date_download": "2021-04-19T09:02:11Z", "digest": "sha1:JCPRYIQ3M5S7DTWTO4ZL6JZG7WCAEITH", "length": 9386, "nlines": 140, "source_domain": "www.aaplimaaymarathinews.com", "title": "October | 2020 | Aapli Maay Marathi News", "raw_content": "\nपुलवामा प्रकरणी केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांची काँग्रेसवर टीका\n२०१९ ला हे महाराष्ट्राने बघितलंय आणि आता अमेरिकेतही हाच अंदाज ;...\n‘या’ लोकांचा खरा चेहरा देशासमोर आला – पंतप्रधान\nअशोक चव्हाण यांनी रस्त्यावरील खड्यांवरून चंद्रकांत पाटील यांना लगावला टोला\nलोकलसंदर्भात रेल्वेने सहकार्य करावे – अनिल देशमुख\nविविध घरकुल योजनांची माहिती देणाऱ्या ‘महाआवास’ त्रैमासिकाचे प्रकाशन\nउर्मिला मातोंडकर यांच्या उमेदवारीवरुन शिवसेनेला निलेश राणेंचा टोला\nदिवाळीनंतर शाळा, कॉलेज टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचा विचार- वर्षा गायकवाड\n मराठा आरक्षणाची लढाई सर्व सामर्थ्यानिशी सर्वोच्च न्यायालयात लढणार –...\nकांदा लिलाव सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन\nखुशाल गुन्हा दाखल करा, आम्ही घाबरत नाही – चंद्रकांत पाटील\nAapli Maay Marathi News Network : मुंबई पोलिसांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करणाऱ्या ब्रुक फार्मा कंपनीच्या संचलकाला चौकशीला बोलावलं असताना विरोधी पक्षनेत्यांनी सरकारी कामात हस्तक्षेप केला. यापुढे हे असलं खपवून घेणार नाही असं...\nजेईई मेन परीक्षा लांबणीवर\nAapli Maay Marathi News Network : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्र्वभूमीवर अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी संयुक्त प्रवेश परीक्षा अर्थात यावर्षीची जेईई मेन परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिक्षण मंत्री रमेश...\nबावीस एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजन पुरवठा करण्यास मनाई\nAapli Maay Marathi News Network : केंद्र सरकारनं ऑक्सिजन उत्पादक आणि पुरवठादारांना येत्या २२ एप्रिलप��सून पुढील आदेश येईपर्यंत औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजन पुरवठा करण्यास मनाई केली आहे. वैद्यकीय वापरासाठी ऑक्सिजनची वाढती मागणी पूर्ण...\nअन्यायाचा वेळीच प्रतिकार करा, शासन खंबीरपणे महिलांच्या पाठीशी ; महिला व बालविकासमंत्री\nअमरावती : महिला कर्मचाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचा छळ, अन्याय मुळीच सहन करता कामा नये. अन्यायाचा वेळीच प्रतिकार केला पाहिजे. कुठेही गैरप्रकार होत असल्यास वेळीच तक्रार द्यावी. शासन महिला-भगिनींच्या खंबीरपणे पाठीशी उभे आहे, असा...\nमहाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती व फ्रीशिपसाठी अर्ज करण्यास ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ ; विजय वडेट्टीवार\nमुंबई : कोविड – १९ च्या पार्श्वभूमी व अडचणी निर्माण होऊन विद्यार्थ्यांना महाडीबीटी प्रणालीवर अर्ज सादर करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती व फ्रिशिपच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी विजाभज,...\nभारताने जॉर्जियाला कोरोना लस उपलब्ध करून द्यावी – राजदूत अर्चिल झुलियाश्विली\nअमेरिकेचा मोठा खुलासा – नियोजित होती गलवानची चकमक, ‘हा’ होता चीनचा...\nभारतात वाढले अण्वस्त्रांचे मोठे साठे रिपोर्टहून खुलासा\nजुनी पेन्शन योजना सुरु करण्यासाठी २६ नोव्हेंबरला लाक्षणिक संप\nभारतबंद ला राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा जाहीर पाठिंबा\nलोकलसेवा तातडीने सुरू कराव्यात…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mahaupdate.in/2020/12/11/eat-only-1-teaspoon-of-chyavanprash-daily-in-winter/", "date_download": "2021-04-19T09:38:49Z", "digest": "sha1:7ZTQG65AXJK3HWRQXHD242DHABGNYPZU", "length": 11890, "nlines": 135, "source_domain": "mahaupdate.in", "title": "हिवाळ्यात दररोज फक्त 1 चमचा च्यवनप्राश खाल्याने काय होईल ? - Maha Update", "raw_content": "\nहिवाळ्यात दररोज फक्त 1 चमचा च्यवनप्राश खाल्याने काय होईल \nहिवाळ्यात दररोज फक्त 1 चमचा च्यवनप्राश खाल्याने काय होईल \nमहाअपडेट टीम, 11 डिसेंबर 2020 :- तुम्हाला जर तुमची प्रतिकारशक्ती बळकट करायची असेल आणि दीर्घकाळ स्वत: ला निरोगी आणि तरूण ठेवण्याची इच्छा असेल तर दररोज 1 चमचा च्यवनप्राश घ्या. च्यवनप्राश हा दीर्घकालीन हर्बल फॉर्म्युला आहे आणि आपल्यातील बहुतेक लोक लहानपणापासूनच ते जादुई रोग प्रतिकारशक्ती बूस्टर म्हणून घेत आहेत.\nहा आयुर्वेदिक च्यवनप्राशचे कोणत्याही वयातील व्यक्ती याचे सेवन करू शकते. तरुण किंवा वृद्ध, हा आयुर्वेदिक च्यवनप्राश प्रत्येकासाठी फायदेशीर ठरत आहे.\nच्यवनप्राशात तपकिरी-काळा रंग आणि ठप्प सारखी सुसंगतता यात एक वेगळी गोड आणि आंबट चव आहे. त्यात एक नसून 12 महत्वाचे घटक आहेत. या 12 गोष्टींमध्ये अमलाकी, कडुनिंब, पिप्पळी, अश्वगंधा, पांढरा चंदन, तुळशी, वेलची, अर्जुन, ब्राह्मी, केशर, घृत आणि मध यांचा समावेश आहे.\nच्यवनप्राश शक्तिशाली औषधी वनस्पती, मसाले, खनिजांसह बनलेले आहे. आणि व्हिटॅमिन सीने सुद्धा समृद्ध आहे, हे आयुर्वेदिक परिशिष्ट त्याच्या इम्युनोमोडायलेटरी आणि कार्यकल्पिक गुणधर्मांद्वारे विविध प्रकारचे आरोग्यविषयक समस्या टाळण्यास मदत करते.\nच्यवनप्राश हे दाहक-विरोधी मानले जाते. हे दाह ( इं फलमेटरी) कमी करण्यात मदत करते. तसेच च्यवनप्राशमध्ये उपस्थित फ्लेव्होनॉइड्समध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. त्याशिवाय अश्वागंधा, केशर आणि आवळा यासारख्या च्यवनप्राशमध्ये असलेल्या पदार्थांमध्ये दाहक-विरोधी दाहक गुणधर्म देखील\nरोग प्रतिकारशक्ती वाढते :-\nनिरोगी शरीरासाठी रोगप्रतिकार शक्ती मजबूत करणे खूप महत्वाचे आहे. मजबूत प्रतिकारशक्ती आपल्याला लवकर आजारी पडण्यापासून प्रतिबंधित करते आणि संसर्ग आणि बॅक्टेरियांशी लढण्यास मदत करते. प्राचीन काळापासून, लोक रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी घरगुती उपाय म्हणून च्यवनप्राश वापरत आहेत.\nच्यवनप्राश खाल्ल्याने रक्त स्वच्छ होण्यासही मदत होते. च्यवनप्राशमध्ये उपस्थित तुळस आणि हळद रक्तातील शुद्धिकरण म्हणून काम करते.\nहाडे मजबूत होते :-\nच्यवनप्राश तुम्हाला हाडे मजबूत करण्यास मदत करते. दररोज 1 चमचे च्यवनप्राश खाल्ल्याने कॅल्शियम आणि प्रोटीनचे संश्लेषण चांगले होते, ज्यामुळे हाडे आणि दात मजबूत होतात.\nपोटदुखी, जळजळ आणि बद्धकोष्ठता यासारख्या पोटात संबंधित समस्येमुळे आपण त्रस्त असल्यास नियमित च्यवनप्राश घ्या. ते खाल्ल्याने अन्नाचे पचन व्यवस्थित होते आणि आतड्यांमधील हालचाल देखील चांगल्या पद्धतीने होते. च्यवनप्राशमध्ये उपस्थित केशर, अर्जुन, ब्राह्मी इत्यादी औषधी पचन आणि चयापचय सुधारतात.\nहृदय मजबूत होईल :-\nच्यवनप्राश हे हृदयाचे टॉनिक मानले जाते. होय च्यवनप्राश हृदय मजबूत ठेवण्यासाठी कार्य करते. तसेच, स्नायूंच्या रक्त प्रवाहास मदत करुन हृदयाचे ठोके देखील राखू शकतात. च्यवनप्राशमध्ये उपस्थित आमला, अश्वगंधा यासारख्या गोष्टी ह��दयाला निरोगी ठेवण्यास आणि चांगल्या मार्गाने कार्य करण्यास मदत करतात.\nहिवाळ्यात छातीत कोल्ड कफ जमा झालाय का हे साधे -सोपे ५ उपाय करून पहा\nजेवणानंतर गुळाचा एक छोटासा तुकडा खा, हे ७ फायदे वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल\nकोरोनाचा नवा प्रकार गर्भवती महिलांसाठी अतिशय घातक, गर्भधारणा टाळण्याचा ब्राझीलचा…\nदिल्ली हादरली, बाधितांचा आकडा प्रचंड वाढत असल्याने परिस्थिती अत्यंत गंभीर, बेड आणि…\nममता बॅनर्जी या नंदिग्राममध्ये भाजप उमेदवाराकडून पराभवाची धूळ चाखतील : अमित शाह\nमॅकडोनाल्‍डच्या जाहीरातींसाठी ब्रॅण्‍ड ॲम्‍बेसेडर म्हणून अभिनेत्री रश्मिकाची निवड\nकोरोनाचा नवा प्रकार गर्भवती महिलांसाठी अतिशय घातक, गर्भधारणा टाळण्याचा ब्राझीलचा…\nदिल्ली हादरली, बाधितांचा आकडा प्रचंड वाढत असल्याने परिस्थिती अत्यंत…\nममता बॅनर्जी या नंदिग्राममध्ये भाजप उमेदवाराकडून पराभवाची धूळ चाखतील :…\nमॅकडोनाल्‍डच्या जाहीरातींसाठी ब्रॅण्‍ड ॲम्‍बेसेडर म्हणून अभिनेत्री…\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अर्थव्यवस्था पुन्हा धोक्यात\nमाजी मंत्र्याची धनंजय मुंडेंवर जहरी टीका,…\nमोठी बातमी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले कठोर आदेश, नियम…\nMaharashtra lockdown : मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा,…\nती पाच वर्षे माझ्याशी प्रेमात होती, पण ‘त्याची’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/former-chief-minister-devendra-fadanvis/", "date_download": "2021-04-19T11:02:34Z", "digest": "sha1:EFVOZPWIKPZJ2ORJC6SQM2XO4RID67XZ", "length": 3240, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "former chief Minister Devendra Fadanvis Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri news: … तर मराठा आरक्षणातील भाजपचे पितळ उघडे पडले असते- संजोग वाघेरे\nएमपीसी न्यूज - महाराष्ट्रात भाजपची सत्ता असताना लाखो मराठी बांधवांनी मराठा आरक्षणासाठी मूक मोर्चे काढले. आरक्षणासाठी अनेक आमच्या बांधवांचे प्राणही गेले. त्यांच्या आहूतीमुळे मराठा समाजाला आरक्षण मिळाले. याचा तात्कालीन फडणवीस सरकारने फेटे,…\nHinjawadi Crime News : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार करीत 11 लाखांची फसवणूक\nChinchwad Crime News : सुशिक्षित तरुणांनी मौजमजेसाठी चोरल्या तब्बल 35 दुचाकी\nPimpri Crime News : मुलगी पळवून लावण्यास मदत केल्याच्या संशयावरून तोडफोड\nPimpri News: शहरातील ‘सीसीसी’ सेंटरवर नियंत्रणासाठी शासनाचा विशेष अधिकारी नेमावा – पृथ्वीराज साठे\nArticle by Devdatta Kashalikar: कोरोनाबाधि���ांच्या घरातील कचरा – एक गहन विषय\nPimpri News: जम्बो सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची महापालिका डॉक्टर प्राथमिक तपासणी करणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.cos.youth4work.com/mr/Typing-Typing-Work/popularity", "date_download": "2021-04-19T08:43:57Z", "digest": "sha1:MF4GSRYLSNDSTTCURH6DQXOUCMAUHRLC", "length": 4817, "nlines": 141, "source_domain": "www.cos.youth4work.com", "title": "Typing Typing Work ची लोकप्रियता", "raw_content": "\nपोस्ट नोकरी - मोफत\nपोस्ट नोकरी - मोफत\nTyping Typing Work चे व्यावसायिक प्रोफाईल आणि ब्लॉग 1 स्थानांवरील जगभरातील भेट दिलेले आहेत. अलीकडे Mountain View\nकंपन्या, रिक्रुटर्स, युवक किंवा शिक्षकांची संपूर्ण माहिती\nज्यांनी Typing चे व्यक्तिचित्र पाहिले आणि जगात कोठेही पाहिले आपले प्रोफाइल दुवा तयार करा\nyTests - कौशल्य कसोटी\nपोस्ट नोकरी - मोफत\nyAssess - सानुकूल मूल्यांकन\nआमच्या अनुप्रयोग डाउनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahajobs.org.in/credit-limit-for-online-courses-%E0%A4%91%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%A8-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A5%AA%E0%A5%A6-%E0%A4%9F/", "date_download": "2021-04-19T10:10:35Z", "digest": "sha1:H5NSY5GDUJYWD7TB4GCYBZH4B65EQLPH", "length": 8484, "nlines": 71, "source_domain": "www.mahajobs.org.in", "title": "credit limit for online courses: ऑनलाइन शिक्षणाला ४० टक्के क्रेडिट; UGC चा निर्णय – ugc doubles credit limit for online courses from 20 percent to 40 percent | महा जॉब्स", "raw_content": "\n‘ऑनलाइन’ शिक्षणाचे क्रेडिट दुप्पट करण्याचा यूजीसीचा निर्णय\n‘ऑनलाइन’ला ४० टक्के क्रेडिट\nविद्यार्थ्यांवरील ताण कमी होणार\nम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई\nवर्षभर करोनाच्या सावटाखाली जगत असताना ऑनलाइन शिक्षणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यातूनच ऑनलाइन व ऑफलाइन याचा मेळ असलेल्या संकरित शिक्षण पद्धतीचा उगम होऊ पाहत आहे. याच दृष्टीने एक पाऊल म्हणजे विद्यापीठ अनुदान आयोगाने आता ४० टक्के क्रेडिट हे ऑनलाइन शिक्षणाला देण्याचा निर्णय घेतला आहे. याबबातचे राजपत्र नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले आहे.\nउच्च शिक्षणात आतापर्यंत वीस टक्के क्रेडिट हे ऑनलाइन शिक्षणाला देण्यात येत होते. मात्र, आता ते ४० टक्के इतके करण्यात येणार आहे. याबाबत मागील वर्षापासून चर्चा सुरू होती. यानंतर अखेर याबाबतचे राजपत्र नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. हा अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना ‘स्वयम’ या ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून पूर्ण करता येणार आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने यासाठी ‘तरुणांसाठी सक्रिय वेबआधारित ऑनलाइन अभ्यासक्रम श्रेयांक मार्गदर्शक अधिनियम २०२१’ प्रसिद्ध केला आहे. या ऑनलाइन क्रेडिटचे अभ्यासक्रमही नियमित शैक्षणिक वर्षातील सत्र समाप्तीच्या जानेवारी आणि जुलै या दोन महिन्यातच समाप्त होणार आहेत.\nयाचबरोबर ‘स्वयम’ पोर्टलवर अभ्यासक्रम उपलब्ध करणाऱ्या संस्थांकडून या विद्यार्थ्यांचे मूल्यमापनही केले जाणार असून त्यांना श्रेणी देण्यात येणार आहेत. विद्यापीठांना एका विद्यार्थ्याला एका सत्राला ४० टक्के क्रेडिट घेण्याचीच परवानगी देता येणार असल्याचेही यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. या श्रेयांकाच्या हस्तांतरणाच्या प्रक्रिया विद्यापीठांच्या विद्वत परिषदांनी निश्चित कराव्यात, अशी सूचनाही यात करण्यात आली आहे.\nहेही वाचा: राज्यातील पहिली ते आठवीचे विद्यार्थी विनापरीक्षा पास; शिक्षणमंत्र्यांची घोषणा\nमुंबई विद्यापीठ पीजी परीक्षांसाठी पहिल्यांदाच देणार क्वेश्चन बँक\nविद्यार्थ्यांवरील ताण कमी होणार\nविद्यार्थ्यांनी यामध्ये कोणते अभ्यासक्रम शिकावेत याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक कॉलेजने प्राध्यापकांची नियुक्ती करावी, अशी सूचनाही यामध्ये करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांवरील ताण कमी होणार असून, त्यांना अधिक चांगले आणि चाकोरीबाहेरचे शिक्षण घेता येणे शक्य होईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.\nCBSE बोर्डाचा नववी ते बारावीचा नवा अभ्यासक्रम जाहीर\nकल्याण डोंबिवलीत महिनाभरात 14 हजार कोरोना रुग्णांची भर; नागरिकांचा बेजबाबदारपणा कायम →\n← Corona update | देशात कोरोनाच्या रुग्णसंख्येचा विक्रम, एकाच दिवसात एक लाखाहून अधिक नव्या रुग्णांची भर\nकेंद्र सरकार विरोधात अफवा पसरवणाऱ्या नवाब मलिकांविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करा, आमदार अतुल भातखळकर यांची पोलीसात तक्रार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/pune-news-marathi/opposition-to-lockdown-pimpri-chinchwad-bjp-supports-traders-agitation-nrab-112798/", "date_download": "2021-04-19T09:35:31Z", "digest": "sha1:KTR6KB3D6SS2QNVSKMPGNI4QG7VGKJLZ", "length": 12258, "nlines": 171, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Opposition to lockdown: Pimpri-Chinchwad BJP supports traders' agitation nrab | लॉकडाऊनला विरोध : व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला पिंपरी-चिंचवड भाजपाचा पाठिंबा | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, एप्रिल १९, २०२१\nसंपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याबाबत अमित शाह यांची महत्त्वाची माहिती,म्हणाले…\n‘या’ महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कोरोना गाठणार उच्चांक,देशात सापडणार सर्वाधिक रुग्ण – आयआयटी कानपूरच्या अभ्यासकांचा दावा\nकोरोनावरील प्रभावी लसीसाठी धाडसी प्रयोग, कोरोनामुक्त झालेल्यांच्या शरीरात सोडणार कोरोनाचे विषाणू, होणार हे फायदे\nअरविंद केजरीवाल यांनी केली महत्त्वाची घोषणा, दिल्लीमध्ये ६ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर\nमलायकाला आवडते ‘ही’ सेक्स पोजीशन, हे ऐकताच अभिनेत्री नेहा धुपिया लागली हसायला\nपुणेलॉकडाऊनला विरोध : व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला पिंपरी-चिंचवड भाजपाचा पाठिंबा\nपिंपरी मर्चंट फेडरेशनचे कॅम्प बाजारपेठ येथे आंदोलन ; फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवानी यांची माहिती\nपिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाची परिस्थिती प्रशासनच्या नियंत्रणाबाहेर होत आहे. त्यामुळे प्रशासनाने शहरातील सर्व बाजारपेठा जीवनावश्यक गरजांची दुकाने वगळता बंद केली आहेत. परिणामी, अन्य व्यवसायिकांनी लॉकडाऊन विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.\nपिंपरी-चिंचवडमधील व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी पाठिंबा दर्शवला आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांनी बुधवार दि. ७ एप्रिल ते ३० एप्रिल पर्यंत लॉकडाउन घोषित केला आहे. याला पिंपरी चिंचवड शहरातील व्यापाऱ्यांचा तीव्र विरोध आहे. या लॉकडाऊन विरोधात आज बुधवारी दुपारी १.०० वाजता पिंपरी कॅम्प मेन बाजार येथे सर्व व्यापारी पिंपरी मर्चंट फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवानी यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करून आंदोलन करण्यात आले. पिंपरी चिंचवड शहरातील विविध १७ व्यापारी संघटनाचे फेडरेशन करण्यात आले आहे.\nव्यापाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भाजपाचे प्रतिनिधी म्हणून माजी महापौर नितीन काळजे, राहुल जाधव, स्थायी समिती सभापती नितीन लांडगे, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस राजू दुर्गे, प्रसिद्धीप्रमुख संजय पटनी आदी उपस्थित होते.\nआमदार महेश लांडगे म्हणाले की, लॉकडाऊन-१ मध्ये व्यापारी, दुकानदार, स्टॉलधारक आणि छोटे व्यावसायिक यांची विस्कटलेली घडी आता कुठे सुरळीत बसताना दिसत आहे. त्यात पुन्हा लॉकडाऊन- २ मुळे व्यवसायिकांचे अर्थचक्र कोलमडणार आहे. प्रशासन आणि सरकारने व्यवसायिक आणि त्यावर अवलंबून असलेल्या घटकांचाही विचार केला पाहिजे. कोरोना रोखण्यासाठी नियमावली कडक करणे अपेक्षी��� आहे. केवळ लॉकडाऊन हा उपाय ठरणार नाही.\nक्या खुबसुरती कैसी अदाअंकिता लोखंडेंचा Traditional Look चाहत्यांना पाडतोय भूरळ, पाहा खास PHOTOS\nCorona Update'स्टॅच्यु ऑफ लिबर्टी' देतेय मास्क लावण्याचा संदेश, तर मोनालिसा म्हणतेय संसर्ग टाळा\nVideoसावनी रविंद्र ला ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार\nमनोरंजनखिशाच्या राष्ट्रीय पुरस्काराचं यश संपूर्ण टीमचं\nआज ना छोडेंगे बस हमजोली, खेेलेंगे हम होलीHoli Special 2021 - वरुण धवनपासून नेहा कक्कडपर्यंत या कलाकारांची आहे ही लग्नानंतरची पहिली होळी ,पाहा फोटो\nसंपादकीयनागपूरसह सर्वोच्च न्यायालयाची ५ खंडपीठे असावीत\nसंपादकीयआरामदायी प्रवासाकरिता खासगी गाड्यांना प्रवाशांची पसंती\nसंपादकीयपायलटांच्या समर्थकांचे फोन टॅप केल्याची गहलोत सरकारची कबुली\nसंपादकीयतत्त्व बाजूला सारून वृद्ध श्रीधरन यांना भाजपाची उमेदवारी\nकाँग्रेसने केलाय ज्येष्ठांवर अन्यायस्टार प्रचारकांच्या यादीतून काँग्रेसने असंतुष्टांना वगळले\nसोमवार, एप्रिल १९, २०२१\nसातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00261.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/dont-ignore-leg-pain-a-sign-of-a-major-illness/", "date_download": "2021-04-19T09:23:57Z", "digest": "sha1:3TYJHGZFJWKDKAUBSXCLY5PMYKEUEK2Z", "length": 12850, "nlines": 104, "source_domain": "arogyanama.com", "title": "पायांचे दुखणे दुलर्क्ष करू नका, मोठया आजाराचे संकेत - arogyanama.com", "raw_content": "\nपायांचे दुखणे दुलर्क्ष करू नका, मोठया आजाराचे संकेत, जाणून घ्या\nआरोग्यनामा ऑनलाईन – पायांचे दुखणे या समस्येने अनेकजण त्रस्त आहेत. बहुतेकदा, वयोवृद्ध लोकांच्या पायात पेटके येतात आणि सौम्य जळजळ जाणवते. तथापि, हा अनुभव कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला येतो. जेव्हा आपल्या बाबतीत हे घडते, तेव्हा आम्ही समजतो, की आम्ही अधिक काम केले आहे किंवा अशक्तपणामुळे ते घडत आहे. लोक याला ‘ऑस्टिओपोरोसिस’ मानतात आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कॅल्शियमचे सेवन करतात. तरीही ते वेदना कमी होत नाहीत कारण हा एक न्यूरोलॉजिकल आजार आहे. जर शरीरात लोह आणि व्हिटॅमिन बी -१२ ची कमतरता असेल तर ही समस्या सुरू होते. जर उपचार योग्य वेळी केले गेले नाहीत तर हा आजार ‘पार्किन्सन’मध्ये जाऊ शकतो, म्हणून लक्षणे ओळखणे आणि योग्य वेळी त्यांच्यावर उपचार करणे खूप महत्त्वाचे आहे.\nजाणून घ्या ‘चम्पी’ करण्याची पध्दत, केस होतील ‘लांब’ अन् ‘दाट’, जाणून घ्या\nसहसा पाय आणि सांध्याच्या स्नायूंना मेंदूमधून काम करण्यासाठी सूचना मिळतात. याव्यतिरिक्त, मधुमेह आणि मूत्रपिंडाच्या रुग्णांनाही ही समस्या असू शकते. काही स्त्रियांना गर्भधारणेदरम्यान अशा समस्या उद्भवतात. प्रसूतीनंतर निघून जातात. शरीरात हार्मोनल असंतुलनामुळे त्यांना अशी समस्या उद्भवते. उच्च रक्तदाब रुग्णांमध्ये अशी लक्षणे बर्‍याचदा येतात. कधीकधी अनुवंशिक कारणे देखील या समस्येस जबाबदार असतात. लोह आणि व्हिटॅमिन बी -१२ ची कमतरता देखील मुख्य कारण आहे.\n1) जरी ही समस्या कोणालाही होऊ शकते. परंतु, ४० व्या वर्षांनंतरही त्याची लक्षणे दिसू लागतात. आर्थरायटिसप्रमाणेच पायात वेदना देखील होते. परंतु, अस्वस्थ पायाच्या वेदना, थरथरणे आणि अस्वस्थता येते. त्यामुळे झोपेची भीती वाढते. त्या व्यक्तीला असे वाटते की काहीतरी त्याच्या पायात अडकते आहे आणि हलवल्याने त्याला थोडा आराम मिळतो. आहारात हिरव्या पालेभाज्या, अंडी, कोंबडी आणि दुधाचे पदार्थ समाविष्ट करा.\nव्यायामाच्या वेळी मास्क परिधान केल्यानं कमी होतो ‘कोरोना’च्या संसर्गाचा धोका, नव्या अभ्यासातील दावा\n२) अल्कोहोल आणि सिगारेटपासून दूर राहा कारण जास्त प्रमाणात सेवन केल्याने डोपामाइनची कमतरता उद्भवते, ज्यामुळे लेग सिंड्रोम अस्वस्थ होऊ शकते. पायदुखीपासून मुक्त होण्यासाठी पायाची मालिश देखील प्रभावी असल्याचे सिद्ध होते परंतु हे बर्‍याच काळासाठी प्रभावी ठरू शकत नाही.\nअशा वेळी, डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्याच्या सर्व सूचनांचे अनुसरण करा.\nटीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.\nकाही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.\nएका रात्रीतून दूर होईल अंडरआर्म्सचं काळेपणा, ‘हे’ आहेत घरगुती उपाय, जाणून घ्या\nडोळ्यांवर जमा झालेल्या कोलेस्ट्रॉलला हटविण्याचे ‘हे’ आहेत घरगुत�� उपाय, जाणून घ्या\nवयाच्या 30 नंतर महिलांनी ‘या’ 5 टीप्स फॉलो कराव्यात, आयुष्यभर तंदुरूस्त रहाल, जाणून घ्या\nतुमचे केस कधीही गळणार नाहीत, झोपेच्या आधी करा फक्त ‘या’ 6 गोष्टी\nBeauty Secrets : घरबसल्या न घाबरता Eyebrow ला परफेक्ट शेप, जाणून घ्या\nघरच्या घरीच ‘या’ 3 गोष्टींपासून बनवा Hand Sanitizer, नाही होणार त्वचेला एलर्जी, जाणून घ्या प्रक्रिया\nआपल्याला अचानकपणे उचकी का लागते आईच्या पोटात असताना पासुनच होते सुरूवात, जाणून घ्या उपाय\nडायटिंग केल्यामुळं हाडे कमकुवत होण्यासह होतात ‘हे’ 6 दुष्परिणाम, जाणून घ्या\n‘या’ 6 चुकांमुळे गुडघे खराब होऊ शकतात, जाणून घ्या\nचांगल्या आरोग्यासाठी गरजेच्या आहेत दाळी, ब्लडप्रेशर पासून मधुमेहापर्यंतच्या धोक्यांना करतात कमी, जाणून घ्या\nTags: Body painleg pain tipsleg pain treatmentअंग दुखणे उपायडावा हात दुखणे उपायतळपाय दुखणेपायाचे तळवे दुखणे उपायपायाच्या पोटऱ्या दुखण्यावर उपायपायाच्या पोटऱ्या दुखतात घरगुती उपायपोटऱ्या दुखणेमांडी दुखणे उपाय\nजाणून घ्या ‘चम्पी’ करण्याची पध्दत, केस होतील ‘लांब’ अन् ‘दाट’, जाणून घ्या\nरोगप्रतिकारकशक्ती ला नष्ट करतोय ‘हा’ आहार, जाणून घ्या\nरोगप्रतिकारकशक्ती ला नष्ट करतोय 'हा' आहार, जाणून घ्या\nCoronavirus Symptoms : तुम्हाला कोरोना होऊन तर गेला नाही ना ‘हे’ फक्त ‘या’ 5 लक्षणांवरून ओळखा, जाणून घ्या\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम - देशात या वर्षीही कोरोना विषाणूने हाहाकार केला आहे. तर गेल्या काही दिवसात दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या तब्बल...\nडायबिटीज पेशंटने दररोज दूधात मिसळून प्यावी ‘ही’ गोष्ट, कंट्रोलमध्ये राहील ब्लड-शुगरचं प्रमाण\nWeight Loss : वाढलेले वजन कमी करण्यासाठी खा चने, आपोआप कमी होईल शरीरातील चरबी, होतील ‘हे’ 5 फायदे\n‘या’ 5 गोष्टींचा एक तुकडा देखील आरोग्यासाठी धोकादायक, पाडू शकतं आजारी; जाणून घ्या\nउन्हाळ्यात आवश्य प्या सत्तूचे सरबत, डिहायड्रेशन कंट्रोल करण्यासह ताबडतोब बूस्ट करतो एनर्जी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/news/corona-virus-outbreak-in-maharashtra-death-toll-latest-news-and-updates-127169041.html", "date_download": "2021-04-19T08:32:27Z", "digest": "sha1:IUMXMVPAVD7ZROZ66RC6BCKQ2TGV6BKD", "length": 16043, "nlines": 70, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Corona Virus Outbreak in Maharashtra, death toll latest news and updates | राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 हजार 801 वर; आज सापडले 117 नवीन रुग्ण, पुण्यात मागील चोवीस तासात 5 जणांचा मृत्यू - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nमहाराष्ट्र कोरोना:राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 हजार 801 वर; आज सापडले 117 नवीन रुग्ण, पुण्यात मागील चोवीस तासात 5 जणांचा मृत्यू\nमुंबईच्या बर्‍याच भागात रॅपिड स्क्रीनिंग सुरू आहे.\nजितेंद्र आव्हाड यांच्याशी संबंधित 16 लोकांना कोरोनाची बाधा, स्वतःला क्वारेंटाइन केले\nबुधवारी महाराष्ट्रात ११७ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यासोबतच राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा २,८०१ वर गेला आहे. यातच आता आज पुण्यात कोरोनामुळे आणखी तिघांचा मृत्यू झाला आहे. यात ७३ आणि ३४ वर्षीय पुरुषाचा आणि आणखी दोघांचा आहे. मागील चोवीस तासात पुण्यात ५ जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच पुण्यातील आत्तापर्यंत मृत संख्या ४२ झाली आहे.\nयातच आता चांगली बातमी आली आहे. औरंगाबादमधली दुसरी महिला ठरली कोरेना मुक्त सोशल झाली आहे. औरंगाबाद शहरातील एन-४ परिसरातील एक महिला आता कोरोनामुक्त झाली आहे. तिचा कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने तिला बुधवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. शहरात कोरोनामुक्त झालेली ही दुसरी महिला ठरली आहे. रुग्णालयातून सुटताना या महिलेने डॉक्टरांचे आभार मानले. तसेच नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळावा असे आवाहन केले आहे. तर दुसरीकडे, औरंगाबाद महानगर पालिकेने शहरात १३ विशेष अशा फीव्हर क्लिनिकची स्थापना केली आहे. शहरातील संशयित कोविड-१९ रुग्णांमधून कोरोनाचे रुग्ण शोधण्यासाठी यामुळे मदत होणार आहे.\nहिंगोली जिल्ह्यातही एकमेव कोरोना बाधीत रुग्णाचा आयसोलेशनचा चौदा दिवसांचा कालावधी संपल्यानंतर पाठविलेला पहिला स्वॅब नमुना निगेटीव्ह आला आहे. याबाबतचा अहवाल बुधवारी सायंकाळी जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाल्यानंतर यंत्रणांनी सुटकेच निःश्‍वास सोडला आहे. आता सध्याच्या स्थितीत हिंगोली जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे.\nमंगळवारी १८ रुग्णांचा मृत्यू झाला. यात मुंबईत ११, पुण्यात ४ व नगर, औरंगाबादच्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. राज्यातील कोरोना बळींचा आकडा १८०वर गेला आहे. राज्यात ४६,५८८ चाचण्यांपैकी ४२,८०८ जणांचे अहवाल कोरोना निगेटिव्ह आले आहेत.\nअकोल्यात कोरोनाचा पहिला बळी\nअकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मध���मेह,उच्च रक्तदाब, खोकला या आजाराने ग्रस्त ४५ वर्षे वयाचा रुग्ण सोमवार दि.१३ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दाखल झाला होता. खबरदारी म्हणून त्या रुग्णाचे घशातील स्त्रावाचे नमुने कोरोना तपासणी साठी घेण्यात आले होते. त्याचदिवशी रात्री साडेआठ वाजता उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला. दरम्यान आज दि.१५ रोजी सकाळी प्राप्त झालेल्या तपासणी अहवालात त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या व्यक्तीच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी करून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.\n२५९ जण बरे होऊन घरी\nराज्यात आतापर्यंत २५९ कोरोनाग्रस्त बरे होऊन घरी परतले आहेत. सध्या ६७,७०१ लोक होम क्वाॅरंटाइन, तर ५,६४७ लोक संस्थात्मक क्वाॅरंटाइनमध्ये. एकूण ५०५९ सर्वेक्षण पथकांनी काम केले. त्यांनी १८.३७ लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे. मरकजमध्ये सहभागी राज्यातील ५० भाविक कोरोनाबाधित आढळले.\nमुंबई मनपा १७५६, ठाणे १०, ठाणे मनपा ९६, नवी मुंबई ६३, कल्याण डोंबिवली ५०, उल्हासनगर १, भिवंडी निजामपूर १, मीरा भाईंदर ४९, पालघर ५,वसई विरार २९, रायगड ५, पनवेल १०, नाशिक मंडळ ७७, पुणे मंडळ ३५८, कोल्हापूर मंडळ ३९, औरंगाबाद मंडळ २५, लातूर मंडळ १३, अकोला मंडळ ४१, नागपूर ४५, इतर राज्ये ११.\nमंगळवारी काेराेनामुळे पुण्यातील मद्यपी २७ वर्षीय तरुणासह ४ जणांचा मृत्यू झाला. मृतांत ३ महिलांसह एका पुरुषाचा समावेश अाहे. पुण्यातील बळींचा आकडा ३८ झाला आहे.\nऔरंगाबादमध्ये कोरोनामुळे एका 68 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाला घाटीत भरती करण्यात आले होते. भरती केल्यापासून रुग्ण व्हेंटिलेटरवर होता. मंगळवारी दुपारी दीड वाजता त्याचा मृत्यू झाल्याची माहिती अधिष्ठाता कानन येळीकर यांनी दिली आहे. यासोबतच एका 17 वर्षीय तरुणालाही कोरोनाची लागण झाल्याचे समार आले आहे. हा रुग्ण नव्या भागातला असल्यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. त्यामुळे औरंगाबादची कोरोणाग्रस्तांची संख्या 25 झाली आहे. तिकडे अहमदनगरमध्येही एका कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू झाला आहे.\nबुलडाण्यातही आधीच्या कोरोना बाधित रुग्णांच्या निकट संपर्कातील चार व्यक्तींचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. यात तीन मलकापूरचे तर एक बुलडाण्याचा आहे. जिल्ह्यात आता कोरोना बाधित रुग्णांची संख्या 21 झाली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी दिली आहे.\nसोमवारी राज्यात एका दिवसांत सर्वाधिक 352 नवीन पॉझिटिव्ह रुग्ण मिळाले. यातील 70% (242) रुग्ण फक्त एकट्या मुंबईत आहेत. मुंबई एकूण 1540 पॉझिटिव्ह केस समोर आल्या आहेत. याआधी गुरुवारी सर्वाधिक 229 रुग्ण आढळले होते. राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 2463 वर पोहोचली आहे. धारावीत मंगळवारी सकाळी दोन कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला तर पाच नवीन रुग्ण समोर आले आहेत. यासोबत धारावीतील एकूण कोरोनाग्रस्त संख्या 59 झाली आहे. तर, राज्यातील मृतांचा आकडा 162 वर पोहचला आहे.\nमुंबईतील सर्वाधिक प्रभावित वरळी कोळीवाड भागाला बीएमसीने 'कंटेनमेंट झोन' घोषित केले आहे. यानंतर येथील लोकांना घराबाहेर पडण्यावर बंदी घालण्यात आली आहे. शासनाने राज्यातील लॉकडाऊन 30 एप्रिलपर्यंत वाढविण्याची अधिसूचना महसूल व आपत्ती व्यवस्थापन विभागाद्वारे जारी केली आहे.\nरत्नागिरी साखरतर येथील 6 महिन्याच्या बाळाला कोरोना\nरत्नागिरीतील साखरतर येथील एका 6 महिन्याच्या मुलाला कोरोनाची लागण झाली आहे. यासोबत जिल्ह्यातील संक्रमितांची संख्या 6 वर पोहोचली आहे. मुलाच्या आईलाही कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी करण्यात आली आहे. दुसरीकडे नाशिकमध्ये पहिला कोरोनाग्रस्त आज पूर्णपणे बरा होऊन घरी जात आहे. बीडमध्ये मागील 12 तासांत दोन कोरोना संशयितांचा मृत्यू झाला आहे. आज त्यांचा अहवाल येणार आहे.\nमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी संबंधित 16 लोकांना कोरोनाची लागण\nगृहराज्यमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याशी संबंधित 16 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आव्हाड यांनी स्वतःला होम क्वारंटाइन केले. सोमवारी संध्याकाळी या लोकांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. कोरोना व्हायरसची पुष्टी झालेल्या लोकांमध्ये 5 पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ठाणे महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्यानुसार, इतर लोकांमध्ये आव्हाड यांच्या बंगल्यावर कार्यरत स्वयंपाकी, सफाई कामगार, बंगल्यावर कार्यरत स्टाफ आणि इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%80/", "date_download": "2021-04-19T08:36:58Z", "digest": "sha1:K2KNTMGR2H735VKKN5FSQFCMRRGMZVZK", "length": 12441, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सांगली Details - News18 Lokmat Official Website", "raw_content": "\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nचेहराच नाही तर मानेवराही द��ा लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\n‘हे 3 उपाय करा, कोरोना आसपासही फिरकणार नाही’; इशा देओलनं केला दावा\n ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या कोरोनाबाधित महिलेवर बलात्काराचा प्रयत्न\nराहुल गांधींनंतर आता ममता बॅनर्जींची घोषणा, निवडणूक प्रचाराबाबत मोठा निर्णय\nलहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\nकोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष नको; ही 5 गंभीर लक्षणं दिसल्यास थेट गाठा रुग्णालय\n‘हे 3 उपाय करा, कोरोना आसपासही फिरकणार नाही’; इशा देओलनं केला दावा\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘देशाला कोरोनानं नाही राजकारणानं पोखरलं’; तेजस्विनी पंडितनं व्यक्त केला संताप\n‘परवानगीशिवाय जान कुमारनं मला किस केलं’; निक्की तांबोळीचा धक्कादायक आरोप\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nपंजाबच्या खराब कामगिरीला कॅप्टन राहुल जबाबदार 3 वर्षांची आकडेवारी आहे पुरावा\nIPL 2021: 'द पांड्या स्वॅग', हार्दिक आणि कृणालनं केला पत्नींसोबत डान्स, VIDEO\nराहुलनं पंजाबच्या पराभवाचं फोडलं अंपायरवर खापर नियमांमध्ये बदलाची केली मागणी\nGold Price Today: सोन्याच्या किमतीत वाढ तर चांदीचे दर घसरले, तपासा आजचे भाव\nपोस्ट ऑफिसच्या सेव्हिंग अकाऊंटमध्ये किमान बॅलन्सची मर्यादा किती\nमोबाईलमध्ये सेव्ह असतील 'या' गोष्टी तर खातं होऊ शकतं रिकामं, SBI नं केलं सावध\nकोरोना प्रादुर्भावामुळे शेअर बाजार कोसळणार जाणून घ्या एक्सपर्टचा अंदाज\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\n ‘हे’ घरगुती उपाय ठरतील उपयुक्त\nउपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळला आहात चैत्र नवरात्रीमध्ये बनवा काहीतरी नवीन\nबाळाला काय, कधी आणि कसं द्यावं समजून घ्या कसा असावा बाळाचा आहार\nExplained: कोरोना रुग्णांवर कसं काम करतं व्हेंटिलेटर\nExplained: मॉडर्ना कंपनीला भारताला का द्यायची नाही आहे लस Pfizer ने ठेवली ही अट\nजाणून घ्या;रस्त्याच्या कडेला असणाऱ्या माइलस्टोनच्या वेगवेगळ्या रंगांचा अर्थ काय\nExplainer : कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला नाही तर काय होईल\nराज्यात कोरोनाचं रौद्र रुप प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला जातोय एका रुग्णाचा जीव\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांन��� अडवलं, महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nप्रभावी लसीसाठी रिसर्च, कोरोनामुक्त लोकांच्या शरीरात पुन्हा सोडणार जिवंत विषाणू\nकोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष नको; ही 5 गंभीर लक्षणं दिसल्यास थेट गाठा रुग्णालय\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘परवानगीशिवाय जान कुमारनं मला किस केलं’; निक्की तांबोळीचा धक्कादायक आरोप\n‘हॉट दिसणं केव्हा थांबवशील’; श्वेताचा Bold Look पाहून सेलिब्रिटीही झाले अवाक\nही मराठमोळी अभिनेत्री 100 रुपयांसाठी करायची पेट्रोल पंपावर काम\n विमानतळावर दिसला भला मोठा साप, प्रवाशांची उडाली घाबरगुंडी, पाहा VIDEO\nVIDEO: निवडणूकीचा प्रचार करण्यास दिला नकार; दलित युवकाला चाटायला लावली थुंकी\nमेडिकल कॉलेजमधील Dance Videoच्या वादाला विद्यार्थ्यांकडून उत्तर, बनवला नवा VIDEO\nवर्कआऊट करताना जान्हवी कपूरला आठवली 'शीला की जवानी'; VIDEO पाहून नाही आवरणार हसू\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nलहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\n'या' देशात बेडकांसाठी करतात वाहतूक बंद, जाणून घ्या सविस्तर\nअभी तक \u0003खेलने के लिए\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\nअवघ्या महिनाभरातच अमरावतीने कसं मिळवलं कोरोनावर नियंत्रण\nCorona: भारतानं ब्राझीललाही टाकलं मागे, देशात 12 लाखाहून अधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण\nडायबेटिज आणि बीपी पेशंटसाठी उत्तम आहे जांभूळ; होतो असा फायदा\nउसेन बोल्टचा RCB ला खास संदेश विराट, डीव्हिलिर्यसनं दिली 'ही' प्रतिक्रिया\nभज्जी-श्रीसंतपासून ते अनुष्का-गावसकरपर्यंत, IPL मधले 5 मोठे वाद\nहा पदार्थ खायचा की प्यायचा वेगाने प्रसिद्ध होतेय 'Deep-Fried Water' नावाची डिश\n‘लग्न झालेल्या पुरुषासाठी वेडं होणं काय असतं’; रेखा यांच्या उत्तरानं माजवली खळबळ\nकोरोना लस घेताना लहान मुलाप्रमाणे रडला अभिनेता Ram Kapoor,व्हायरल होतोय हा VIDEO\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/railway-withdraw-curtains-blankets-from-ac-coaches-amid-coronavirus", "date_download": "2021-04-19T09:01:05Z", "digest": "sha1:OUUD6PVNLRAXMXSVBGZJ4WRKMIBOCPXR", "length": 9190, "nlines": 75, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "कोरोनो : रेल्वेत ब्लँकेट मिळणार नाहीत, पडदेही हटवले - द वायर मराठी", "raw_content": "\nकोरोनो : रेल्वेत ब्लँकेट मिळणार नाहीत, पडदेही हटवले\nनवी दिल्ली : कोरोना विषाणूची साथ पसरत असल्याचा धोका पाहता खबरदारी म्हणून भारतीय रेल्वेने सर्व विभागात धावणाऱ्या आपल्या रेल्वेच्या एसी डब्यातील ब्लँकेट व पडदे हटवण्याचे आदेश दिले आहेत. हे ब्लँकेट महिन्यातून दोनदा व पडदे दर १५ दिवसांनंतर धुतले जातात. ते रोज धुतले जात नाहीत पण उशांचे अभ्रे, चादरी व टॉवेलसारख्या वस्तू रोज धुण्यास नेल्या जातात असे रेल्वेचे म्हणणे आहे. रेल्वे प्रशासनाने एसी डब्यांमधील तापमान २४-२५ अंश सेल्सियस पर्यंत ठेवण्यास सांगितले आहे.\nहे सर्व उपाय कोरोना विषाणूची साथ पसरू नये यासाठी असून प्रवाशांनी आपल्यासोबत स्वत:चे ब्लँकेट आणावे असेही आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहेत. रेल्वे प्रशासन आपल्या एसी डब्यातील प्रवाशांना साबण, नॅपकीन रोल व जंतुनाशक रसायन देणार आहे.\nसध्या वापरात असलेले सर्व ब्लँकेट, पडदे यांना रेल्वेच्या धुलाई गृहात नेण्यात यावेत व नंतर ते वाळवून एका सीलबंद पॅकेटमध्ये ठेवण्यात यावेत असेही या आदेशात नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी हँडल, विंडो ग्रिल, बाटल्यांची झाकणे, चार्जिंग पॉइंट अशा सर्व जागांची योग्य रितीने साफसफाई करावी असेही आदेश दिले आहेत.\nमुंबईत लोकल ट्रेनची साफसफाई\nकोरोना विषाणूची साथ पाहता मुंबईत धावणाऱ्या सर्व उपनगरी ट्रेन व मुंबईबाहेर जाणाऱ्या व मुंबईत प्रवेश करणाऱ्या सर्व ट्रेनची साफसफाई सुरू केली आहे. उपनगरी ट्रेनच्या आतील हँडल, दरवाजे, दरवाज्यांच्या कड्या, प्रवेश दार, खिडक्या, स्वीच, पंखे अशा सर्व वस्तूंची साफसफाई रेल्वे कर्मचाऱ्यांकडून सुरू झाली आहे.\nत्याचबरोबर रेल्वे स्थानकांवरील सर्व प्रसाधनेही स्वच्छ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.\nकोरोना विषाणू संक्रमणाची शक्यता पाहता मुंबई पोलिसांनी देशी-विदेशी पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या सर्व टूर ऑपरेटर्सना आपल्या सहली बंद करण्यास सांगितले आहे. पोलिसांनी समूह सहली रोखण्यासाठी १४४ कलमही पुकारले आहे. जो कोणी टूर ऑपरेटर कायद्याचा भंग करेल त्याच्यावर भारतीय दंडसंहिता कलम १८८ अन्वये कारवाई केली जाईल, पण ज्यांना सहली न्यायच्या असतील त्यांनी पोलिसांची परवानगी घेणे बंधनकारक आहे, असे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.\nभारत-बांगलादेश रेल्वे सेवा स्थगित\nकोरोना विषाणूची साथ पाहता कोलकाता ते ढाका व खुलनादरम्यान धावणारी मैत्री व बंधन एक्स्प्रेस रेल्वे सेवा रविवारी स्थगित करण्यात आली आहे. ही स्थगिती १५ एप्रिलपर्यंत असेल असे रेल्वेच्या पूर्व विभागाने स्पष्ट केले आहे. या काळात या मार्गावरील सर्व स्थानकांची स्वच्छता करण्यात येणार आहे, तसेच रेल्वेची रुग्णालये, कारखाने व अन्य कार्यालयांची साफसफाई करण्यात येणार आहे.\nकमलनाथ सरकारचे भवितव्य २६ मार्चला\nगौतम नवलखा व तेलतुंबडे यांचे जामीन अर्ज फेटाळले\nसुमित्रा भावे यांचे निधन\nरेल्वेकडून ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ धावणार\nकोरोना संसर्गाचा निवडणुकांशी काय संबंध\nलसीकरण आणि लसींची आयात वाढवाः डॉ. मनमोहन सिंग\nभाजपचा यू टर्न : ‘कुंभ मेळा प्रतिकात्मक ठेवा’\n‘करोनाच्या धोका; उद्योग जगताने मदत करावी’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%AE_%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2021-04-19T10:34:03Z", "digest": "sha1:55TCDQZA7ADC6GZAQHVQ7YS2273F4C2Y", "length": 4960, "nlines": 101, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पश्चिम सियांग जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nपश्चिम सियांग हा भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे.\nयाचे प्रशासकीय केंद्र अलॉंग येथे आहे. २०११च्या जनगणनेनुसार या जिल्ह्याची लोकसंख्या १,१२,२७२ होती.[१]\nचांगलांग - दिबांग व्हॅली - पूर्व कामेंग - पूर्व सियांग - लोअर सुबांसिरी\nलोहित - पापुम पारे - तवांग - तिरप - अपर सुबांसिरी - लोंगडिंग\nअपर सियांग - पश्चिम कामेंग - पश्चिम सियांग\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १६:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नों���णीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://thefocusindia.com/national/bjp-candidate-khushboo-charged-with-campaigning-in-front-of-a-mosque-36765/", "date_download": "2021-04-19T09:27:09Z", "digest": "sha1:OWHMHYW3L5S2NOFAD7OIA6BWDKLN56JP", "length": 12186, "nlines": 78, "source_domain": "thefocusindia.com", "title": "मशीदीसमोर प्रचार केल्याच्या आरोपावरून भाजप उमेदवार खुशबू यांच्यावर गुन्हा | BJP candidate Khushboo charged with campaigning in front of a mosque", "raw_content": "\nHome भारत माझा देश मशीदीसमोर प्रचार केल्याच्या आरोपावरून भाजप उमेदवार खुशबू यांच्यावर गुन्हा\nमशीदीसमोर प्रचार केल्याच्या आरोपावरून भाजप उमेदवार खुशबू यांच्यावर गुन्हा\nमशीदीसमोर प्रचार केल्याच्या आरोपावरून भाजपाच्या तमीळनाडूतील थाउजंट लाईटस मतदारसंघातील उमेदवार अभिनेत्री खुशबू यांच्याविरोधात पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याची तक्रार भरारी पथकातील अधिकाऱ्याने दिल्याने हा गुन्हा दाखल झाला आहे. BJP candidate Khushboo charged with campaigning in front of a mosque\nचेन्नई : मशीदीसमोर प्रचार केल्याच्या आरोपावरून भाजपाच्या तमीळनाडूतील थाउजंट लाईटस मतदारसंघातील उमेदवार अभिनेत्री खुशबू यांच्याविरोधात पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन केल्याची तक्रार भरारी पथकातील अधिकाऱ्याने दिल्याने हा गुन्हा दाखल झाला आहे.\nफियार्दीत म्हटले आहे की खुशबू आणि त्यांचे समर्थक एका मशिदीसमोर उभे राहून आवश्यक परवानगी न घेता पत्रके वाटताना दिसले. त्यांच्या कृत्यामुळे आचारसंहितेचे उल्लंघन होत आहे. तक्रार मिळताच कोडमबक्कम पोलिसांनी खुशबू यांच्यावर गुन्हा दाखल केला.\nकाँग्रेसला सोडचिठ्ठी देत अभिनेत्री खुशबू भाजपात\nप्रसिध्द अभिनेत्री खुशबू यांनी द्रवीड मुनेत्र कळघमच्या (द्रुमुक) प्रवक्त्या होत्या. २०१४ मध्ये त्यांनी कॉँग्रेमध्ये प्रचार केला होता. नुकताच त्यांनी कॉँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. मध्य चेन्नई लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या थाऊजंट लाईटस या मतदारसंघातून त्यांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. त्यांनी प्रचारात अनेक अभिनव तंत्रे वापरली आहेत. चेन्नईतील एका रस्त्यावर त्यांनी डोसे बनवून मतदारांना खाऊ घातले होते. त्याची चांगलीच चर्चा झाली होती.\nभारत, चीन सोबत नासाने शेअर केला मंगळ मोहिमेचा डेटा, अंतराळातील संभाव्य अपघात टळणार\nएप्रिलच्या मध्यात महाराष्ट्रात होणारा कोरोनाचा विस्फोट, संशोधकांचे भाकीत, मेच्या अखेरपासून बाधितांचे प्रमाण घटणार\nकाँग्रेसमुक्त भारत हवाय मग माकपमुक्त भारत का नको राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींना सवाल\nधर्मनिरपेक्ष केरळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघासमोर झुकणार नाही, मुख्यमंत्री पी. विजयन यांचा घणाघात\nCorona In Maharashtra : महाराष्ट्राने गाठला कोरोना रुग्णांचा उच्चांक, एकाच दिवसात तब्बल ४९,४४७ नवीन रुग्णांची नोंद\nमालीत शस्त्रसज्ज जिहादींनी केलेल्या हल्ल्यात चार शांतीदूतांचा करूण मृत्यू\nPreviousबेस्टच्या कर्मचाऱ्यांना पगाराचे झाले ओझे, सुट्या नाण्यांच्या स्वरुपात दिला जातोय पगार\nNextऑक्सीजन वाहून नेणाऱ्या वाहनांना परमीटची गरज नाही, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांचा निर्णय\nWATCH : रुळावर पडलेल्या बाळासाठी रेल्वेमनने लावली जिवाची बाजी, रेल्वेमंत्र्यांनीही केले कौतुक, सीसीटीव्हीत कैद झाला थरारक प्रसंग\nसिनेमा कसा पाहावा हे शिकविणारी दिग्दर्शिका ज्येष्ठ चित्रपट निर्मात्या – दिग्दर्शक सुमित्रा भावे यांचे आज निधन झाले. चांगला चित्रपट कोणता, तो कसा पाहायचा हे त्यांच्याकडून शिकावे.\nडॉ. हर्षवर्धन यांचे डॉ. मनमोहन सिंगांना पत्रोत्तर; लसीकरणाच्या सूचनांचे केले स्वागत आणि काँग्रेसनेत्यांच्या दुटप्पीपणावरही ठेवले बोट\nबंदच्या भीतीने मजुरांचे पलायन, अर्थमंत्र्यांचे उद्योग जगताला आश्वासन, नाही लागणार देशव्यापी लॉकडाऊन\nWATCH : कोमट दूध सेवन करण्याचे आहेत अनेक फायदे\nWATCH : बजाजची चेतक स्कूटर बुलेटपेक्षाही महाग, पाहा किंमत\nWATCH : मधमाशी पालन ठरू शकते करिअरची उत्तम संधी\nअहमदनगर : ‘मी काय चुकीचं बोलतो आहे’ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा बाळासाहेब थोरातांना प्रश्न;थोरातांनी थेट धमकावत बाहेर हाकललं\nDelhi Lockdown : दिल्लीत आजपासून सहा दिवसांचे लॉकडाऊन, वाचा 10 ठळक मुद्दे…\nदिल्लीत केजरीवालांनी लॉकडाऊन जाहीर केले; खान मार्केटमध्ये दारू दुकानांवर गर्दी उसळली\nपुणे मार्केट यार्डातील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाचे कठोर निर्णय\nIsrael : इस्रायलने कसे जिंकले कोरोनाविरुद्धचे युद्ध देशात विनामास्क फिरू शकताहेत नागरिक\nममता बॅनर्जींचा डबल गेमपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतसभेत पंतप्रधानांवर दोष तर पत्राद्वारे मदतीची मागणी\nकोरोनाची लस घेतानाचा फोटो काढा अन् जिंका 5 हजार रुपयांचं बक्षीस\n30 एप्रिलनंतर औरंगाबादेत लस न घेता फिरणाऱ्या 45 वर्षांवरील नागरिकांवर दंडात्मक कारवाई\nWATCH : सुगंध, रंग आणि बरंच काही असा ओळखा अस्सल हापूस\nWATCH : यंदाच्या IPL मध्ये दिसतोय हा आश्चर्यकारक योगायोग\nदेशात कोरोनाची लाट नव्हे त्सुनामी : २४ तासांत २.७४ लाख रुग्ण, १६१९ मृत्यू, सक्रिय रुग्णसंख्या १९.२९ लाखांपेक्षा जास्त\n३ दिवसांत मोदी सरकारचे ६ मोठे निर्णय, रेमडेसिव्हिरची दर कपात ते ऑक्सिजन आयातीपर्यंत जाणून घ्या…\nपाच मिनिटे वाफ घ्या आणि कोरोनाला नष्ट करा, संशोधकांचा सल्ला ; फुफ्फुसाच्या आरोग्यासाठी उपयुक्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://thefocusindia.com/national/mahavasuli-aghadi-looting-is-the-only-program-in-the-state-prakash-javadekars-criticism-of-the-state-government-has-tarnished-the-image-of-maharashtra-38205/", "date_download": "2021-04-19T09:01:46Z", "digest": "sha1:QAHYP5LVFW2TBVCZMQZRU37F7S3VKIKI", "length": 14095, "nlines": 78, "source_domain": "thefocusindia.com", "title": "राज्यात महावसुली आघाडी , लुटालूट हाच एकमेव कार्यक्रम ; प्रकाश जावडेकर यांचे राज्य सरकारवर टीकास्त्र , वाझे पत्रामुळे महाराष्ट्राच्या अब्रूची लक्तरं |Mahavasuli Aghadi, Looting is the only program in the state; Prakash Javadekar's criticism of the state government has tarnished the image of Maharashtra", "raw_content": "\nHome भारत माझा देश राज्यात महावसुली आघाडी , लुटालूट हाच एकमेव कार्यक्रम ; प्रकाश जावडेकर यांचे राज्य सरकारवर टीकास्त्र , वाझे पत्रामुळे महाराष्ट्राच्या अब्रूची लक्तरं\nराज्यात महावसुली आघाडी , लुटालूट हाच एकमेव कार्यक्रम ; प्रकाश जावडेकर यांचे राज्य सरकारवर टीकास्त्र , वाझे पत्रामुळे महाराष्ट्राच्या अब्रूची लक्तरं\nनवी दिल्ली : महाराष्ट्रात महाविकास आघाडी नसून महावसुली आघाडी असल्याची टीका केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली.निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्या पत्रावरून राज्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत.Mahavasuli Aghadi, Looting is the only program in the state; Prakash Javadekar’s criticism of the state government has tarnished the image of Maharashtra\nत्यात प्रकाश जावडेकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. “गेल्या ३० दिवसांमध्ये राज्यात उलथापालथी होत आहेत. रोज नवे खुलासे होत आहेत की त्यांचा ट्रॅक ठेवणं कठीण जात आहे. एक तर स्पष्ट झालं की ही महाविकास आघाडी नसून महावसूली आघाडी आहे.\nमहाराष्ट्रात कोरोना लशीचे तब्बल ५६ टक्के डोस वापराविना पडून, प्रकाश जावडेकर यांची राज्य सरकारवर टीका\nयांचा किमान समान कार्यक्रम म्हणजे पोलिसांकरवी पैसा गोळा करा, लुटालूट हाच एकमेव कार्यक्रम सुरू आहे. महाराष्ट्राच्या अब्रूची लक्तरं निघाली आहेत”, अशा शब्दांत जावडेकर यांनी राज्य सरकारवर परखड शब्दांमध्ये टीका केली आहे.\n“दोन वर्षांपूर्वी वाझेला सेवेत घेतलं. फडणवीस म्हणाले ठाकरेंचा आग्रह होता म्हणून परमबीर सिंग यांनी त्यांना पुन्हा सेवेत घेतलं. जगात सगळं पाहिलं असेल, पण पोलिसच बॉम्ब ठेवतात हे कुणी पाहिलं नसेल. हेही मुंबईने पाहिलं.\nपोलिसच ज्याची गाडी चोरी झाली ती घेऊन जातात आणि त्यातच बॉम्ब ठेवतात. त्यानंतर ज्याची गाडी असते त्याची हत्या होते. हत्या कोणत्या हेतूने झाली हे तर आता समोर येईलच. नंतर मध्येच परमबीर सिंग यांचं पत्र येतं. एका न्यायाधीशांची समिती स्थापन होते.\nरश्मी शुक्लांचा अहवाल येतो. मग सीबीआयची चौकशी सुरू होते. अनिल देशमुखांचा राजीनामा येतो. एनआयएचा तपास सुरूच आहे. वाझेच्या गाड्या आणि पराक्रमातून रोज नवनवे खुलासे होतात. आणि आता वाझेचं पत्र आलंय”, असं प्रकाश जावडेकर म्हणाले.\n“वाझेचं पत्र येताच उद्धव ठाकरे शांत झाले…”\nसचिन वाझे यांच्या प्रकरणावरून प्रकाश जावडेकरांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. “राज्याचे मुख्यमंत्री ११ मार्चला सांगतात की सचिन वाझे ओसामा बिन लादेन नाहीत. त्याला प्रमाणपत्र देतात. वाझेला अटक झाल्यानंतर १४ मार्चला संजय राऊत म्हणतात एका सक्षम तपास अधिकाऱ्याला त्रास दिला जातोय. शेवटपर्यंत सचिन वाझेचं समर्थन करत होते.\nसचिन वाझे सत्य बोलेल की काय, यासाठी त्याचं समर्थन सुरू होतं. आता सचिन वाझेचं पत्र आलंय. पत्रात तर गंभीर आरोप केले आहेत. गृहमंत्र्यांनी वाझेंना पैसे वसूल करायला सांगितलं, पुन्हा सेवेत आल्यानंतर वाझेंना काढलं जाऊ नये यासाठी २ कोटी मागितले.\nअनिल परब यांनी देखील भेडी बाजार पुनर्वसन योजनेतून ५० कोटींच्या वसुली करण्याची मागणी केली. पालिकेच्या कंत्राटदारांकडून देखील २ कोटींच मागणी केली. ही संपूर्ण लूट सुरू होती. पण जसे अनिल परब यांच्यावर आरोप झाले,\nतशी संजय राऊत यांची प्रतिक्रिया बदलली, उद्धव ठाकरे शांत झाले. आता वाझे सत्य बोलू लागल्यानंतर त्याच्याविरोधात बोललं जात आहे”, असा आरोप प्रकाश जावडेकर यांनी केला आहे.\nPreviousअनिल देशमुखांवर आरोप कोणा शत्रूने नव्हे, तर त्यांचाच उजवा हात मानल्या गेलेल्या व्यक्तीने लावलेत; न्यायमूर्ती कौल यांचे कठोर निरीक्षण\nNext ‘मेहनत की कमाई’ : कार्तिक आर्यनने केला Lamborghini ला चरणस्पर्श \nबंदच्या भीतीने मजुरांचे पलायन, अर्थमंत्र्यांचे उद्योग जगताला आश्वासन, नाही लागणार देशव्यापी लॉकडाऊन\nWATCH : कोमट दूध सेवन करण्याचे आहेत अनेक फायदे\nWATCH : बजाजची चेतक स्कूटर बुलेटपेक्षाही महाग, पाहा किंमत\nWATCH : मधमाशी पालन ठरू शकते करिअरची उत्तम संधी\nअहमदनगर : ‘मी काय चुकीचं बोलतो आहे’ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा बाळासाहेब थोरातांना प्रश्न;थोरातांनी थेट धमकावत बाहेर हाकललं\nDelhi Lockdown : दिल्लीत आजपासून सहा दिवसांचे लॉकडाऊन, वाचा 10 ठळक मुद्दे…\nदिल्लीत केजरीवालांनी लॉकडाऊन जाहीर केले; खान मार्केटमध्ये दारू दुकानांवर गर्दी उसळली\nपुणे मार्केट यार्डातील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाचे कठोर निर्णय\nIsrael : इस्रायलने कसे जिंकले कोरोनाविरुद्धचे युद्ध देशात विनामास्क फिरू शकताहेत नागरिक\nममता बॅनर्जींचा डबल गेमपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतसभेत पंतप्रधानांवर दोष तर पत्राद्वारे मदतीची मागणी\nकोरोनाची लस घेतानाचा फोटो काढा अन् जिंका 5 हजार रुपयांचं बक्षीस\n30 एप्रिलनंतर औरंगाबादेत लस न घेता फिरणाऱ्या 45 वर्षांवरील नागरिकांवर दंडात्मक कारवाई\nWATCH : सुगंध, रंग आणि बरंच काही असा ओळखा अस्सल हापूस\nWATCH : यंदाच्या IPL मध्ये दिसतोय हा आश्चर्यकारक योगायोग\nदेशात कोरोनाची लाट नव्हे त्सुनामी : २४ तासांत २.७४ लाख रुग्ण, १६१९ मृत्यू, सक्रिय रुग्णसंख्या १९.२९ लाखांपेक्षा जास्त\n३ दिवसांत मोदी सरकारचे ६ मोठे निर्णय, रेमडेसिव्हिरची दर कपात ते ऑक्सिजन आयातीपर्यंत जाणून घ्या…\nपाच मिनिटे वाफ घ्या आणि कोरोनाला नष्ट करा, संशोधकांचा सल्ला ; फुफ्फुसाच्या आरोग्यासाठी उपयुक्त\nटाटा सामान्य माणसाच्या मदतीला आले धावून ; रोज २००-३०० टन ऑक्सिजनचा पुरवठा ; ट्विट करुन दिली माहिती\nआमने-सामने : राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांनी पियूष गोयल यांच्याबद्दल अपशब्द काढले त्यावर ‘देवेंद्र’ चांगलेच कोपले\nरिक्षा चालवून पोट भरणाऱ्या बॉक्सरच्या मदतीसाठी आनंद महिंद्रा यांचा पुढाकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00262.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/about-bob-berdella-who-is-bob-berdella.asp", "date_download": "2021-04-19T08:41:42Z", "digest": "sha1:5LYU7TB7JFTS5ZGTITDPVG7VPSR352IO", "length": 16195, "nlines": 316, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "बॉब बर्डेला जन्मतारीख | बॉब बर्डेला कोण आहे बॉब बर्डेला जीवनचरित्र", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » Bob Berdella बद्दल\nरेखांश: 81 W 22\nज्योतिष अक्षांश: 40 N 47\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: संदर्भ (आर)\nबॉब बर्डेला प्रेम जन्मपत्रिका\nबॉब बर्डेला व्यवसाय जन्मपत्रिका\nबॉब बर्डेला जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nबॉब बर्डेला ज्योतिष अहवाल\nबॉब बर्डेला फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nकोणत्या वर्षी Bob Berdellaचा जन्म झाला\nBob Berdellaची जन्म तारीख काय आहे\nBob Berdellaचा जन्म कुठे झाला\nBob Berdellaचे वय किती आहे\nBob Berdella चा जन्म कधी झाला\nBob Berdella चे राष्ट्रीयत्व काय आहे\nही माहिती उपलब्ध नाही.\nBob Berdellaच्या चारित्र्याची कुंडली\nतुमच्या व्यक्तिमत्व सहानुभूती आणि आदरातिथ्य यांनी भरलेले आहे. तुम्हाला भेटणारी व्यक्ती तुम्हाला भेटून आनंदी होईल, यासाठी तुम्ही प्रयत्नशील असता. यापेक्षा दुसरा कोणताही गुण असूच शकत नाही, किंबहुना हाच गुण वाढवत नेला जाऊ शकतो. तुम्ही इतरांसाठी खूप वेळ आणि पैसा खर्च करता.तुम्हाला आवडीनिवडी सुसंस्कृत आहेत आणि उत्तम दर्जाचे साहित्य व कला तुम्हाला मनापासून आवडते. पण काही वेळा व्यवहाराकडे लक्ष द्यावे लागत असल्यामुळे, आणि ते तुम्ही देता, कदाचित या आवडीनिवडी काहीशा मागे राहतात.पैशाबद्दल तुमचा निश्चित असा दृष्टिकोन आहे. काही वेळा तुम्ही हात आखडता घेता आणि काही वेळा तुम्ही उधळपट्टी करता. एखाद्याने सामाजिक कार्यासाठी मदत मागितली असता तुम्ही सकारात्मक प्रतिसाद देता. तुम्हाला एखादी वस्तू हवी असते. पण तुम्हाला केवळ थोडीशी बचत करायची असते, म्हणून तुम्ही कदाचित अडचणीत सापडता.तुमच्यावर एखाद्याचा पटकन प्रभाव पडतो, हा तुमचा कच्चा दुवा आहे. किंबहुना तुम्ही जे ऐकता त्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवता. विवेकशून्य व्यक्तींना तुमच्या स्वभावातील हा धागा चटकन समजतो आणि याचा फायदा उचलण्याचा ते प्रयत्न करतात. त्यामुळे नेहमी सतर्क राहा आणि मित्र होऊन तुमच्याशी कोणी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्या फोलपणाला बळी पडू नका.\nBob Berdellaची आनंदित आणि पूर्तता कुंडली\nतुम्ही स्वाभाविक रूपात बरेच समजूतदार आहेत आणि याचा फायदा तुम्हाला तुमच्य��� जीवनात विभिन्न परिस्थिती मिळेल. तुम्हाला शिक्षणाच्या क्षेत्रात काही आव्हाने आणि अवरोधाचा सामना करावा लागू शकतो, आणि शक्य आहे की काही वेळेपर्यंत तुमच्या शिक्षणात काही व्यत्यय येऊ शकतात. परंतु तुम्ही या सर्वांपासून घाबरणारे नाहीत तर ज्ञानाला प्राप्त करण्याची तुमची तीव्र इच्छा तुम्हाला सफलतेच्या शिडीपर्यंत पोहचवले. सुरवाती जीवनात काही समस्या नक्की होऊ शकतात परंतु Bob Berdella ल्या एकाग्रतेच्या बळावर तुम्ही शिक्षणाच्या क्षेत्रात भाग्यशाली सिद्ध व्हाल आणि जर तुम्ही तुमच्या मनाला भटकण्यापासून रोकु शकले तर उच्च शिक्षेच्या क्षेत्रात चांगली सफलता प्राप्त कराल. कधी-कधी तुम्हाला वाटेल की काही गोष्टी तुम्हाला लक्षात राहत नाही, परंतु थोडा जोर टाकल्याने तुम्हाला सर्व काही स्पष्ट होईल आणि तुमची ही सुंदरता तुम्हाला शिक्षणाच्या क्षेत्रात चांगले काम देईल.तुम्ही कल्पनेच्या जगात जगता. तुम्ही अतिसंवेदनशील आहात. तुमच्यापैकी अनेकांना न्यूनगंड असतो. अत्यंत छोट्याशा बाबीमुळेही तुम्हाला तुमचा घोर अपमान झाल्यासारखे वाटते. अंमली पदार्थ किंवा मद्यपानापासून दूर राहिलेलेच बरे कारण त्यामुळे तुमच्या अस्पष्टतेत भरच पडते. तुम्ही स्वत:शी आणि दुसऱ्यांशीही प्रामाणिक राहा आणि शक्य तेवढे वस्तुस्थितीचे भान ठेवा कारण तुमची वृत्ती पलायनवादी आहे. संगीत, रंग आणि निसर्ग या तीन घटकांमुळे तुमच्या अतिसंवेदनशीलतेवर नियंत्रण मिळवता येऊ शकते.\nBob Berdellaची जीवनशैलिक कुंडली\nबहुतेकांपेक्षा तुम्ही अंतर्मुख असता. तुम्हाला एका मोठ्या समूहाशी संवाद साधायचा असेल तर तुम्हाला व्यासपीठावर जायची भीती वाटते. तुम्ही एकटे असता आणि तुमच्या वेगाने काम करता येत असेल तेव्हा तुम्ही अत्यंत प्रोत्साहित झालेले असता.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-shiv-sena-and-bjp-leaders-news-in-marathi-4756792-PHO.html", "date_download": "2021-04-19T08:15:38Z", "digest": "sha1:UTF6P2PNB5BGUVANNH5GTSNZQ3FDASNE", "length": 2750, "nlines": 47, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Shiv Sena and BJP leaders news in Marathi | दोस्ती तुटली, पण कधी काळी असे एकत्र होते भाजप-सेनेचे नेते - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर ���िळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nदोस्ती तुटली, पण कधी काळी असे एकत्र होते भाजप-सेनेचे नेते\nभाजप आणि सेनेचे गेल्या 25 वर्षांपासून असलेली युती अखेर तुटली. दोन्ही पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी युतीची मुहूर्तमेढ केली होती. त्यानंतर ही केवळ युती न राहता एक भावनीक मुद्दा झाला होता. दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये अगदी घरगुती संबंध जुळले होते. दोन्ही बाजूंनी संयुक्त पत्रकार परिषदा, प्रचार रॅली काढण्यात येत होत्या. दोन्ही पक्षांचा राजकीय प्रवास आम्ही दुर्मिळ छायाचित्रांच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केला आहे.\nपुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा ही छायाचित्रे...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/mahesh-ramdasi-writes-about-maharashtra-politics-125883371.html", "date_download": "2021-04-19T09:20:45Z", "digest": "sha1:FSHZQCVLCJVEXX67SCS2AQ5K7HH5CUBM", "length": 19437, "nlines": 58, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Mahesh Ramdasi writes about maharashtra politics | महाराष्ट्राला हवंय...‘ती’चं सरकार ! - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nप्रतिभाताई पाटील यांच्या रूपाने देशाला पहिली महिला राष्ट्रपती देण्याचा मान ‘महा’राष्ट्राला मिळाला, हे सांगताना तमाम मराठी माणसांचा ऊर भरून येताे. मात्र, राज्याच्या स्थापनेला ६० वर्षे हाेत आली तरी याच महाराष्ट्राच्या सत्तासिंहासनावर अद्याप एकही महिला मुख्यमंत्री विराजमान हाेऊ शकली नाही, याची जेव्हा जाणीव हाेते, तेव्हा मात्र मान शरमेने खाली जाते.\nआमच्या घरात आमच्या ‘सरकार’चाच शब्द अंतिम असताे. काही नवीन वस्तू खरेदी करायची असाे की एखादा बेत आखायचा असाे. आपण फक्त प्रस्ताव ठेवायचे. मुला- मुलींनीही फक्त मतं व्यक्त करायची.अंतिम निर्णय मात्र आमच्या सरकारांचाच...’ किंचितही कमीपणा न बाळगता, उलट अभिमानानेच संपतराव आपल्या मित्रमंडळींना सांगत हाेते.\nसंपतरावांप्रमाणे आज अनेक कुटुंबांतील महत्त्वाचे निर्णय ‘गृहमंत्री’च घेतात. संसाराचे आर्थिक व्यवस्थापनही त्या तेवढ्याच खंबीरपणे सांभाळतात. कधीकाळी ‘चूल आणि मूल’ पुरतंच महिलांना मर्यादित ठेवणाऱ्या महाराष्ट्राची ‘प्रतिगामी’ आेळख केव्हाच पुसली गेली आहे. राष्ट्रमाता जिजाऊ, अहिल्यादेवी हाेळकर, सावित्रीबाई फुले यांचा वारसा ��ांगणाऱ्या पुराेगामी महाराष्ट्रातील महिला आजघडीला सर्वच क्षेत्रांत आघाडीवर आहेत, नव्हे पुरुषांपेक्षाही काकणभर सरसच आहेत म्हटल्यास वावगे ठरणार नाही.\nप्रतिभाताई पाटील यांच्या रूपाने देशाला पहिली महिला राष्ट्रपती देण्याचा मानही याच ‘महा’राष्ट्राला मिळाला, हे सांगताना तमाम मराठी माणसांचा ऊर भरून येताे. मात्र, त्याउलट राज्याच्या स्थापनेला ६० वर्षे हाेत आली तरी याच महाराष्ट्राच्या सत्तासिंहासनावर अद्याप एकही महिला मुख्यमंत्री विराजमान हाेऊ शकली नाही, याची जेव्हा जाणीव हाेते, तेव्हा मात्र मान शरमेने खाली जाते.\nयाची पुन्हा एकदा सखेद जाणीव हाेण्याचे कारण म्हणजे, सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. शेकडाे पुरुषांच्या तुलनेत काही माेजक्याच, हाताच्या बाेटावर माेजता येतील इतक्याच संख्येने महिला उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महाराष्ट्रातील एकूण मतदारसंख्या ८ काेटी ९८ लाख आहे. त्यातील महिलांचे प्रतिनिधित्व जवळपास ५० टक्क्यांपर्यंत, म्हणजेच तब्बल सव्वाचार काेटींपर्यंत आहे. खरे तर ज्या प्रमाणात महिला मतदारांची संख्या आहे त्या प्रमाणात राज्याचे कायदे बनवणाऱ्या विधिमंडळात प्रतिनिधित्व मिळणे हा त्यांचा हक्कच आहे. म्हणजे २८८ पैकी किमान शंभर-सव्वाशे मतदारसंघांत तरी महिला आमदार निवडून नारीशक्तीलाही समान न्याय आपण द्यायला हवा. मात्र दुर्दैव म्हणा की महिलांना कमी लेखण्याचा पुरुषी मानसिकतेचा पगडा म्हणा, आजवरच्या १३ विधानसभा निवडणुकांत महिला आमदारांची कमाल संख्याच २० च्याही पुढे सरकू शकलेली नाही. संसद आणि विधिमंडळात ज्या ३३ टक्के महिला आरक्षणाची चर्चा केली जाते, (त्यासाठी आपण आग्रही असल्याची नाटकं सर्वपक्षीय पुुरुष नेतेमंडळी करतात) त्या प्रस्तावित महिला आरक्षणानुसार आजघडीला महाराष्ट्राच्या विधानसभेत ९५ महिला आमदारांचे प्रतिनिधित्व असणे गरजेचे आहे. मात्र गेल्या सहा दशकांत व १३ विधानसभेत महिला आमदारांचे प्रतिनिधित्व अजून सात टक्क्यांच्याच पुढे सरकू शकलेले नाही, हे दुर्दैवच विशेष म्हणजे १९८० च्या निवडणुकीत अवघ्या ४७ महिला उमेदवार मैदानात उतरल्या हाेत्या, त्यापैकी १९ महिला आमदार म्हणून निवडून आल्या. म्हणजे एकूण महिला उमेदवारांपैकी ४० टक्के महिलांना विधानसभेत जाण्याची संध�� तत्कालीन मतदारांनी दिली हाेती. त्यानंतरच्या ३४ वर्षांत महिला सबलीकरणाचे अनेक प्रयाेग झाले. वेगवेगळ्या क्षेत्रांत महिलांनी सन्मानजनक कामगिरी करून महाराष्ट्राची मान केवळ भारतातच नव्हे तर जगभरात उंचावली. मात्र याच ३४ वर्षात महाराष्ट्रातील महिला आमदारांची संख्या अवघी एकने वाढली, २०१४ मध्ये ती २० वर गेली. लाेकसभेतही महाराष्ट्रातील एकूण ४८ खासदारांच्या तुलनेत महिला खासदारांची संख्या अजूनही ८ च्या पुढे जाऊ शकलेली नाही. ही बाब पुराेगामी म्हणून पाठ थाेपटून घेणाऱ्या आपल्या राज्यासाठी निश्चितच अभिमानाची नाही. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांचे आरक्षण ३३ टक्क्यांवरून ५० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा क्रांतिकारक निर्णय २०११ मध्ये घेतला. त्यामुळे नगर परिषद असाे की जिल्हा परिषद, ग्रामपंचायत असाे की पंचायत समिती अशा ग्रामीण व शहरी भागाचा कारभार हाकणाऱ्या संस्थांमध्ये पुरुषांच्या बराेबरीने महिलांनाही मानाचे स्थान मिळू शकले. मात्र खरंच या निर्णयांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांतील निर्णय प्रक्रियेत महिलांचे अधिकार वाढले का, असा प्रश्न कुणी विचारला तर त्याचे उत्तर नकारार्थीच द्यावे लागेल. केवळ महिला आरक्षणाच्या जागेवर ‘मंडळीं’ना निवडून आणायचे आणि त्यांचा कारभार पुन्हा आपणच ताब्यात घेऊन हाकायचा. पदाधिकारी बनलेल्या महिलांनीही फक्त पुरुषांनी घेतलेल्या निर्णयावर मान डाेलवायची, सांगेल तिथे सह्या करायच्या, अशी लाेकशाहीची क्रूर थट‌्टा सरंजामीवृत्तीने वागणाऱ्या पुुरुषी संस्कृतीने करून ठेवली आहे. मात्र २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आणलेल्या काही महिला आमदारांनी व खासदारांनी ही पुरुषी मक्तेदारी माेडून काढत स्वत:च्या कारभाराचा ठसा उमटवला. सुप्रिया सुळे, डाॅ. हिना गावित या महिला खासदारांनी पुरुषांनाही लाजवेल अशी कामगिरी करून ‘संसद रत्न’चा बहुमान मिळवला. राज्यातही पंकजा मुंडे, प्रणिती शिंदे, वर्षा गायकवाड, डॉ. भारती लव्हेकर, नीलम गोऱ्हे, मंदा म्हात्रे, मेधा कुलकर्णी, देवयानी फरांदे, सीमा हिरे, यशोमती ठाकूर यासारख्या महिला आमदारांनी गेल्या पाच वर्षांत विधिमंडळाच्या कामकाजात आपली स्वतंत्र आेळख निर्माण करून दाखवली. ‘आता आम्ही पुरुषांच्या हातचे खेळणे राहिलेला�� नाही,’ असे या महिला लाेकप्रतिनिधी आपल्या कामातून ठासून सांगत आहेत. यापैकी काही महिला राजकीय घराण्यातून जरुर आल्या असतील, मात्र जनतेच्या दरबारात जाणून त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध करुन दाखवले आहे. मंदा म्हात्रे, विद्या ठाकूर, पंकजा मुंडे, नवनीत राणा यासारख्या महिलांनी तर दिग्गज पुरुषी राजकारण्यांना चितपट करुन आपल्या राजकीय मुत्सद्देगिरीचीही तमाम महाराष्ट्राला चुणूक दाखवून दिली आहे. पुरुषी सरंजामशाहीचे जाेखड धुडकावून लावत, पुरुषी राजकारण्यांच्या इशाऱ्यावर न नाचता केवळ आपल्या सद‌्सद‌्विवेकबुद्धीला पटेल तसेच व राज्य व देशहिताचे ध्येय ठेवून कारभार करणाऱ्या अशा महिला लाेकप्रतिनिधींच्या कर्तृत्वाचे आपण स्वागतच करायला हवे. किंबहुना भविष्यात तरी अशा कर्तृत्ववान महिलांच्या हाती राज्याच्या सत्तेची दाेरी देऊन महाराष्ट्राने खऱ्या अर्थाने आपले पुराेगामीत्व सिद्ध करायला हवे.\nलेखकाचा संपर्क : ९८५०९६३९२२\nराजकीय वारसा नसलेल्या महिला मुख्यमंत्री\nदेशाचा विचार करता अगदी माेजक्याच महिलांना मुख्यमंत्रिपदाची संधी मिळाली. १९६३ मध्ये देशातील पहिल्या मुख्यमंत्रिपदाचा मान उत्तर प्रदेशमध्ये सुचेता कृपलानी यांना मिळाला. त्यानंतर १९७२ मध्ये अाेडिशात नंदिनी सत्पथी यांना मुख्यमंत्रिपदाचा मान मिळाला. त्यानंतर मायावती (उत्तर प्रदेश), उमा भारती (मध्य प्रदेश), सुषमा स्वराज (दिल्ली) आणि ममता बॅनर्जी (पश्चिम बंगाल) आनंदीबेन पटेल (गुजरात) मेहबुबा मुफ्ती (जम्मु काश्मीर) या महिला काेणताही राजकीय वारसा नसताना, स्वत:च्या कर्तबगारीवर अापापल्या राज्यात जनतेचा काैल मिळवून मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्या. महाराष्ट्रातही अशाच कर्तृत्ववान महिलेला मुख्यमंत्रिपदाची संधी मिळायला हवी, ही केवळ सव्वाचार काेटी महिला मतदारांचीच नव्हे तर १२ काेटी जनतेची इच्छा असावी...\nजयललिता, शीला दीक्षित यांचे विक्रम\nतामिळनाडूच्या तब्बल पाच वेळा मुख्यमंत्री हाेण्याचा विक्रम जयललितांच्या नावे अाहे. त्यापाठाेपाठ दिल्लीत १५ वर्षे मुख्यमंत्रिपद भूषवण्याचा विक्रम काँग्रेसच्या शीला दीक्षित यांच्या नावे अाहे. मायावती (चार वेळा), राबडीदेवी (तीन वेळा), वसुंधराराजे (दाेनदा) यांनीही कारकीर्द गाजवली. सध्या ममता बॅनर्जी या एकमेव महिला मुख्यमंत्री अाहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://newsexpressmarathi.com/tag/%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6/", "date_download": "2021-04-19T09:05:50Z", "digest": "sha1:EAZOL6WNTGKVHGTHTPNN3SALCU6LASJA", "length": 26210, "nlines": 285, "source_domain": "newsexpressmarathi.com", "title": "अहमदाबाद | News Express Marathi", "raw_content": "\nसुप्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन\nमंगळवार पेठेत सराईताकडून पोलीस उपनिरीक्षकावर कोयत्याने वार\nकोंढव्यात ओळख न दिल्याच्या कारणावरून तरुणाला टोळक्याकडून बेदम मारहाण\nबँकेतून बोलत असल्याचे सांगून 1 लाख 86 हजारांची फसवणूक\nजैन सोशल ग्रुप द्वारा आयोजित शिबिरात 80 युनिट रक्त संकलन\nमाजी आमदार मोहन जोशी यांचे भाजप नेत्यांना कळकळीचे आवाहन\nपुण्यात दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार\nप्रत्येक वेळी केंद्र भाजपाचं हित बघून अशा प्रकारचे निर्णय घेतंय- खासदार संजय राऊत\nतीन दहशतवाद्यांना कंठस्नान; ४८ तासांत १० अतिरेक्यांचा खात्मा\n देशात २४ तासांत आढळले १,५२,८७९ पॉझिटिव्ह रुग्ण\nसर्वाधिक लस पुरवठा महाराष्ट्राला – केंद्रीय आरोग्यमंत्री\n करोनाऐवजी तीन महिलांना दिली रेबीजची लस, पुढे घडलं असं…\nदेशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ\n एकाच रुग्णालयातील 37 डॉक्टरांना झाली कोरोनाची लागण\nवाढत्या कोरोनामुळे ‘या’ देशात भारतीयांना नो एंट्री\nनग्न व्हिडिओ काढणाऱ्या ‘त्या’ महिलांची देशातून हकालपट्टी, दुबई सरकारचा निर्णय\nपुतिन यांना २०२६ पर्यंत सत्तेवर राहण्याचा मार्ग मोकळा\nदुबईमध्ये नग्नावस्थेत उंच इमारतीच्या बाल्कनीमध्ये उभ्या असणाऱ्या महिलांवर पोलिसांची कारवाई\n‘फेसबुक’च्या ५० कोटी खातेदारांची वैयक्तिक माहिती संकेतस्थळावर\nइंडोनेशियात पूर व भूस्खलनात ४४ जणांचा मृत्यू\nअमेरिकेच्या कॅपिटॉलमध्ये लॉकडाउन जाहीर, वाहनाने दोन पोलीस अधिकाऱ्यांना चिरडलं; एकाचा मृत्यू\n“…याचंही भान केंद्राने ठेवलं पाहिजे”; संजय राऊतांनी व्यक्त केला संताप\nमहाराष्ट्रात धक्कादायक स्थिती; बेड नसल्याने रुग्णांना खूर्चीवर बसवून ऑक्सिजन देण्याची वेळ\n“महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री नाही, याची किंमत महाराष्ट्राच्या जनतेनं का मोजावी\n#Lockdown: राज्यातील दुकाने आज उघडणार\nपृथ्वीराज चव्हाणांनी खरी आकडेवारी लपवली; भाजपाकडून प्रत्युत्तर\nलोकच लॉकडाउनसाठी सरकारला हतबल करताहेत- डॉ. संजय ओक\nरेमडेसिवीरचा देशात तुटवडा अशातच भाजपा कार्यालयात मोफत वाटप; राष्ट्रवादीचा संताप\nसोन्याच्या किमतीत वाढ; जाणुन घ्या आजचा महाराष्ट्रातील सोन्याचा दर\nसरकारी बँकांना उद्योग समूहांना विकणे ही मोठी चूक होईल – रघुराम राजन\nसेंसेक्स मध्ये 294 अंकांची उसळी घेत 50,700 तर निफ्टी 15,040\nसोन्याची किंमत ४५ हजारांखाली, चांदीची किंमतही घसरली\nसोन्याच्या दरात घसरण; लग्नघरांमध्ये दागिने खरेदीची गडबड\nShare Market : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स तेजीत; निफ्टीही विक्रमी उंचीवर\nShare Market : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स तेजीत; निफ्टीही विक्रमी उंचीवर\nट्विटर हॅकिंग प्रकरणी भारताने सुरू केली चौकशी, ट्विटरला नोटीस\nबंद झालेल्या चिनी अ‍ॅप्सचे हे स्वदेशी पर्याय तुम्हाला नक्की आवडतील\nयेतोय नवीन ‘गेमिंग’ स्मार्टफोन, सर्वात जबरदस्त प्रोसेसर\nदहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार : शिक्षणमंत्री\n आता बारावीला गणित व भौतिकशास्त्र विषय न घेताही इंजिनिअर होता येणार…\nएमपीएसची परीक्षा 21 मार्चला, लोकसेवा आयोगाकडून नवं वेळापत्रक जाहीर\nआता बारावीला गणित-भौतिकशास्त्र न घेताही इंजिनिअर होता येणार\nराज्यात मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात येणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत\nराज्यात आजपासून 5 वी ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळांचे दरवाजे उघडले\nSSC-HSC Exam : दहावी, बारावी परीक्षेची तारीख ठरली शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा\nअक्षय कुमार पाठोपाठ ‘रामसेतू’ चित्रपटातील 45 सहकलाकारांना कोरोना\nअक्षय कुमार कोरोना उपचारासाठी रुग्णालयात दाखल\nपंजाबी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध गायकाचा रस्ते अपघातात मृत्यू\nरितेश-जेनेलियाचा होळी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ\nमराठवाड्यातील संगीतक्षेत्राचा आधारवड हरपला; पं. नाथराव नेरळकर यांचे निधन\nसंजय लीला भन्साळीचा आणखी एक चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; न्यायालयानं बजावलं समन्स\nपूजा चव्हाण प्रकरणात मोठी घडामोड, न्यायालयाने दिला ‘हा’ महत्त्वाचा आदेश\nकाय आहे आरोग्यसेतू ऍप \nवक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥\nसुप्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन\nमंगळवार पेठेत सराईताकडून पोलीस उपनिरीक्षकावर कोयत्याने वार\nकोंढव्यात ओळख न दिल्याच्या कारण��वरून तरुणाला टोळक्याकडून बेदम मारहाण\nबँकेतून बोलत असल्याचे सांगून 1 लाख 86 हजारांची फसवणूक\nजैन सोशल ग्रुप द्वारा आयोजित शिबिरात 80 युनिट रक्त संकलन\nमाजी आमदार मोहन जोशी यांचे भाजप नेत्यांना कळकळीचे आवाहन\nपुण्यात दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार\nप्रत्येक वेळी केंद्र भाजपाचं हित बघून अशा प्रकारचे निर्णय घेतंय- खासदार संजय राऊत\nतीन दहशतवाद्यांना कंठस्नान; ४८ तासांत १० अतिरेक्यांचा खात्मा\n देशात २४ तासांत आढळले १,५२,८७९ पॉझिटिव्ह रुग्ण\nसर्वाधिक लस पुरवठा महाराष्ट्राला – केंद्रीय आरोग्यमंत्री\n करोनाऐवजी तीन महिलांना दिली रेबीजची लस, पुढे घडलं असं…\nदेशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ\n एकाच रुग्णालयातील 37 डॉक्टरांना झाली कोरोनाची लागण\nवाढत्या कोरोनामुळे ‘या’ देशात भारतीयांना नो एंट्री\nनग्न व्हिडिओ काढणाऱ्या ‘त्या’ महिलांची देशातून हकालपट्टी, दुबई सरकारचा निर्णय\nपुतिन यांना २०२६ पर्यंत सत्तेवर राहण्याचा मार्ग मोकळा\nदुबईमध्ये नग्नावस्थेत उंच इमारतीच्या बाल्कनीमध्ये उभ्या असणाऱ्या महिलांवर पोलिसांची कारवाई\n‘फेसबुक’च्या ५० कोटी खातेदारांची वैयक्तिक माहिती संकेतस्थळावर\nइंडोनेशियात पूर व भूस्खलनात ४४ जणांचा मृत्यू\nअमेरिकेच्या कॅपिटॉलमध्ये लॉकडाउन जाहीर, वाहनाने दोन पोलीस अधिकाऱ्यांना चिरडलं; एकाचा मृत्यू\n“…याचंही भान केंद्राने ठेवलं पाहिजे”; संजय राऊतांनी व्यक्त केला संताप\nमहाराष्ट्रात धक्कादायक स्थिती; बेड नसल्याने रुग्णांना खूर्चीवर बसवून ऑक्सिजन देण्याची वेळ\n“महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री नाही, याची किंमत महाराष्ट्राच्या जनतेनं का मोजावी\n#Lockdown: राज्यातील दुकाने आज उघडणार\nपृथ्वीराज चव्हाणांनी खरी आकडेवारी लपवली; भाजपाकडून प्रत्युत्तर\nलोकच लॉकडाउनसाठी सरकारला हतबल करताहेत- डॉ. संजय ओक\nरेमडेसिवीरचा देशात तुटवडा अशातच भाजपा कार्यालयात मोफत वाटप; राष्ट्रवादीचा संताप\nसोन्याच्या किमतीत वाढ; जाणुन घ्या आजचा महाराष्ट्रातील सोन्याचा दर\nसरकारी बँकांना उद्योग समूहांना विकणे ही मोठी चूक होईल – रघुराम राजन\nसेंसेक्स मध्ये 294 अंकांची उसळी घेत 50,700 तर निफ्टी 15,040\nसोन्याची किंमत ४५ हजारांखाली, चांदीची किंमतही घसरली\nसोन्याच्या दरात घसरण; लग्नघरांमध्ये दागिने खरेदीची गडबड\nShare Market : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स तेजीत; निफ्टीही विक्रमी उंचीवर\nShare Market : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स तेजीत; निफ्टीही विक्रमी उंचीवर\nट्विटर हॅकिंग प्रकरणी भारताने सुरू केली चौकशी, ट्विटरला नोटीस\nबंद झालेल्या चिनी अ‍ॅप्सचे हे स्वदेशी पर्याय तुम्हाला नक्की आवडतील\nयेतोय नवीन ‘गेमिंग’ स्मार्टफोन, सर्वात जबरदस्त प्रोसेसर\nदहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार : शिक्षणमंत्री\n आता बारावीला गणित व भौतिकशास्त्र विषय न घेताही इंजिनिअर होता येणार…\nएमपीएसची परीक्षा 21 मार्चला, लोकसेवा आयोगाकडून नवं वेळापत्रक जाहीर\nआता बारावीला गणित-भौतिकशास्त्र न घेताही इंजिनिअर होता येणार\nराज्यात मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात येणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत\nराज्यात आजपासून 5 वी ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळांचे दरवाजे उघडले\nSSC-HSC Exam : दहावी, बारावी परीक्षेची तारीख ठरली शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा\nअक्षय कुमार पाठोपाठ ‘रामसेतू’ चित्रपटातील 45 सहकलाकारांना कोरोना\nअक्षय कुमार कोरोना उपचारासाठी रुग्णालयात दाखल\nपंजाबी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध गायकाचा रस्ते अपघातात मृत्यू\nरितेश-जेनेलियाचा होळी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ\nमराठवाड्यातील संगीतक्षेत्राचा आधारवड हरपला; पं. नाथराव नेरळकर यांचे निधन\nसंजय लीला भन्साळीचा आणखी एक चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; न्यायालयानं बजावलं समन्स\nपूजा चव्हाण प्रकरणात मोठी घडामोड, न्यायालयाने दिला ‘हा’ महत्त्वाचा आदेश\nकाय आहे आरोग्यसेतू ऍप \nवक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥\n#INDvsENG पुढील तिन्ही टी-२० सामने प्रेक्षकांविना होणार\nViews: 3 अहमदाबाद – देशातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येचा फटका भारत आणि इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या टी-२० मालिकेला बसला आहे. गुजरातच्या नरेंद्र ...\nआयपीएलमध्ये 10 संघ खेळणार, BCCI च्या एजीएम बैठकीत निर्णय\nब्रिटनहून आलेले २० प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह\nनवी दिल्ली – ब्रिटनमध्ये आढळून आलेला नवा कोरोना विषाणू हा आधीच्या कोरोनापेक्षा झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा कडक ...\nअहमदाबाद येथे तीन केमिकल कंपन्यांमध्ये भीषण आग\nअहमदाबाद – गुजर��तमधील अहमदाबादमधील वटवा येथे केमिकल फॅक्टरीत आज मंगळवारी मोठी आग लागली. ही आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न ...\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल. मुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता…\nराम मंदिर भूमिपूजनाऐवजी कोरोना संकटाकडे, खचलेल्या अर्थव्यवस्थेकडे लक्ष द्यावं, असा सल्ला शरद पवारांनी भाजपाला, केंद्र सरकारला दिला आहे. त्याबद्दल काय वाटतं\nशरद पवारांचं मत योग्य आहे\nकोरोनामुळे मंदिराचं काम थांबवण्याचं कारण नाही\nपिंपरी – चिंचवड (1,413)\nसुप्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन\nमंगळवार पेठेत सराईताकडून पोलीस उपनिरीक्षकावर कोयत्याने वार\nकोंढव्यात ओळख न दिल्याच्या कारणावरून तरुणाला टोळक्याकडून बेदम मारहाण\nबँकेतून बोलत असल्याचे सांगून 1 लाख 86 हजारांची फसवणूक\nजैन सोशल ग्रुप द्वारा आयोजित शिबिरात 80 युनिट रक्त संकलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.drushtikonnews.com/2021/03/blog-post_83.html", "date_download": "2021-04-19T09:49:34Z", "digest": "sha1:HID4B6BOXNPRCM4EK4BK5D7YEOIKOEJW", "length": 6410, "nlines": 48, "source_domain": "www.drushtikonnews.com", "title": "जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश धुडकावणाऱ्या टपऱ्या व हॉटेल चालकांवर गुन्हे दाखल - दृष्टीकोन", "raw_content": "\nHome / बीडजिल्हा / जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश धुडकावणाऱ्या टपऱ्या व हॉटेल चालकांवर गुन्हे दाखल\nजिल्हाधिकाऱ्यांचा आदेश धुडकावणाऱ्या टपऱ्या व हॉटेल चालकांवर गुन्हे दाखल\nजिल्ह्यातील हॉटेल्स व टपऱ्या बंद ठेवण्याचा जिल्हाधिकारी साहेबांचा आदेश धुडकावून केज शहरातील टपऱ्या व हॉटेल उघडे ठेवून गर्दी जमविल्या प्रकरणी केज पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.\nया बाबतची माहिती अशी की, जिल्हाधिकारी बीड यांनी दि. १३ मार्च रोजी जिल्ह्यातील वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी साथरोग प्रतिबंधक कायदा आदेश काढला आहे. त्या नुसार दि. १५ मार्च पासून जिल्ह्यातील सर्व पान टपऱ्या व हॉटेल्स बंद करण्याचा आदेश असताना केज शहारातील सात टपऱ्या व एक हॉटेल उघडे ठेवून गर्दी जमविली असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त होताच; पोलीस निरी��्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या आदेशा नुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक काळे, पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब काळे व अशोक नामदास, गुन्हे तपास शाखेचे दिलीप गित्ते यांना दि. १५ मार्च रोजी केज शहरातील सहा पानटपऱ्या व एक हॉटेल हे बंदी आदेश डावलून उघडे असल्याचे पोलीस पथकाला आढळून आले.\nत्या नुसार सरकार तर्फे पोलीस नाईक अशोक नामदास यांच्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात श्रीकांत नंदकिशोर सोनवणे, सचिन आनंदराव सत्वधर, शेख सलीम सत्तार, आसेफ इसाक तांबोळी, अलताफ मोहम्मद हुसेन, महादेव उत्तरेश्वर देशमाने या सहा टपऱ्या चालक आणि सय्यद मोहसीन शाकेर या हॉटेल चालकाला विरुध्द गु. र. नं. १२१/२०२१ भा. द. वि. १८८ आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ (ब) साथरोग प्रतिबंधक कायदा अधिनियम कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास महिला पोलीस रुक्मिणी पाचपिंडे या करीत आहेत.\nजिल्हाधिकाऱ्यांचा आदेश धुडकावणाऱ्या टपऱ्या व हॉटेल चालकांवर गुन्हे दाखल Reviewed by Ajay Jogdand on March 15, 2021 Rating: 5\nशिवसेना बीड जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी केज कोव्हिड सेंटरला दिली भेट\nदुचाकीचा अपघातात ऊसतोड मुकादम ठार\nयशोदिप भोजनालय तर्फे चालविण्यात येणाऱ्या शिव भोजन केंद्रा तर्फे आष्टी शहरात घरपोच ७५ थाळी मोफत वाटप\nआरोग्य कर्मचार्‍यांच्या सर्व अडचणी मी स्वतः प्राधान्याने सोडविणार : आ.बाळासाहेब आजबे\nबीडजिल्हा महाराष्ट्र क्राईम बीड जिल्हा ताज्या बातम्या Home आरोग्य-शिक्षण व्हिडीओ देश- विदेश ब्लॉग संपादकीय व्हीडीओ राजकारण मनोरंजन-खेळ Breaking बीड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/raigad-news-marathi/naam-support-for-water-conservation-work-of-raigad-authority-nana-patekar-says-to-complete-work-in-two-villages-in-next-two-and-a-half-months-nrvb-110874/", "date_download": "2021-04-19T10:16:25Z", "digest": "sha1:JVSC4UDUYLNOCIHYWIA7SQSC23NIKORJ", "length": 18376, "nlines": 178, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Naam support for water conservation work of Raigad Authority Nana Patekar says to complete work in two villages in next two and a half months nrvb | रायगड प्राधिकरणाच्या जल संवर्धन कामात मिळणार नामची मदत; येत्या अडीच महिन्यांत दोन गावांतील कामे करणार पूर्ण : नाना पाटेकर | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, एप्रिल १९, २०२१\nसंपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याबाबत अमित शाह यांची महत्त्वाची माहिती,म्हणाले…\n‘या’ महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कोरोना गाठणार उच्चांक,देशात सापडणार सर्वाधिक रुग्ण – आयआयटी कानपूरच्या अभ्यासकांचा दावा\nकोरोनावरील प्रभावी लसीसाठी धाडसी प्रयोग, कोरोनामुक्त झालेल्यांच्या शरीरात सोडणार कोरोनाचे विषाणू, होणार हे फायदे\nअरविंद केजरीवाल यांनी केली महत्त्वाची घोषणा, दिल्लीमध्ये ६ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर\nमलायकाला आवडते ‘ही’ सेक्स पोजीशन, हे ऐकताच अभिनेत्री नेहा धुपिया लागली हसायला\nNaamरायगड प्राधिकरणाच्या जल संवर्धन कामात मिळणार नामची मदत; येत्या अडीच महिन्यांत दोन गावांतील कामे करणार पूर्ण : नाना पाटेकर\nरायगड येथे स्वराज्याची राजधानी उभारताना, छत्रपती शिवाजी महाराजांनी ही गावे वसविली आहेत. त्यावेळेस येथे पाण्याचे स्त्रोत होते, म्हणूनच ही गावे वसली आहेत. आपल्याला ते स्त्रोत शोधून हे जलसंवर्धन करायचे असल्याचे ते म्हणाले.\nअडीच वर्षात प्रधिकरणातील सर्व गावे होणार टंचाईमुक्त\nमहाड : रायगड विकास प्रधिकरणाला जलसंवर्धन कामासाठी नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांच्या नाम फाऊंडेशनचे सहकार्य लाभले आहे. प्राधिकरणातील २१ गावांतील जलसंवर्धनाची जबाबदारी नाम ने घेतल्याची घोषणा आज नाना पाटेकर यांनी पाचाड येथे केली. रायगड विकास प्रधिकरणाचे अध्यक्ष संभाजीराजे यांनी रायगड प्रधिकरणातील जलसंवर्धन या विषयावर आज पाचाड येथे एका विशेष बैठकीचे आयोजन केले होते.\nत्यांच्याच अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला नामचे संस्थापक नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे, रायगडच्या पालकमंत्री अदिती तटकरे, रायगडचे खासदार सुनील तटकरे, अनिकेत तटकरे, भरत गोगावले, माजी आमदार माणिक जगताप, जिल्हा परिषद सदस्य संजय कचरे, महाडच्या सभापती सपना मालुसरे, रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्यासह २१ गावांतील लोकप्रितनिधी आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते.\nयावेळेस बोलताना नाना पाटेकर यांनी, रायगड येथे स्वराज्याची राजधानी उभारताना, छत्रपती शिवाजी महाराजांनी ही गावे वसविली आहेत. त्यावेळेस येथे पाण्याचे स्त्रोत होते, म्हणूनच ही गावे वसली आहेत. आपल्याला ते स्त्रोत शोधून हे जलसंवर्धन करायचे असल्याचे ते म्हणाले. पावसाळा सुरु होण्यासाठी केवळ दोन अडीच महिन्यांचा कालावधी आहे. या कालावधीत सर्व गावांतील कामे पूर्ण करता येणे शक्य नाही. मात्र, प्रधिकरण ज्या दोन गावांची नावे सुचवेल त्या दोन गावात कामाला प्रारंभ करुन, अडीच महिन्��ांमध्ये ती पूर्ण करण्यात येतील. पावसाळ्यानंतर इतर सर्व गावांमध्ये कामांना प्रारंभ करुन दोन अडीच वर्षात ती पूर्ण करण्यात येतील, असे ते म्हणाले.\nमकरंद अनासपुरे यांनी, आपल्या मनोगतात, शिवकाळातील पाण्याचे स्त्रोत कसे शोधायचे याचा मार्ग आमचे तज्ज्ञ शोधतील असे सांगत, या भागात केवळ जलसंवर्धनाचेच नव्हे तर वृक्ष लागवडीचेही काम करण्याची गरज त्यांनी प्रतिपादित केली. प्रधिकरणातील एकवीस गावांमध्ये कशापध्दतीने काम करायचं याचा आराखडा लवकरच तयार करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.\nSamsung Galaxy F12 भारतात 5 एप्रिलला अवतरणार; जाणून घ्या दमदार फीचर्स\nखासदर सुनील तटकरे यांनी आपल्या भाषणात, काळ कुंभे जलविद्युत प्रकल्प पाच वर्षात पूर्ण करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. आमदार भरत गोगावले यांनी, या परिसरातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी नामचे मिळत असलेले सहकार्य अत्यंत मोलाचे असून, या कामात सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.\nमाजी आमदार माणिक जगताप यांनी, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे रायगड संवर्धनाचे काम मार्गी लागत असल्याचा उल्लेख आवर्जून केला. काळ जलविद्युत प्रकल्पाचे काम ९७ टक्के पूर्ण झाले आहे. गेल्या दहा बारा वर्षात उर्वरित तीन टक्के काम पूर्ण होवू शकलेले नाही, ते त्वरीत पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.\nखासदर संभाजीराजे यांनीही आपल्या मनोगतामध्ये, काळ जलविद्युत प्रकल्पाचे काम तातडीने मार्गी लावण्यात यावे अशी भूमिका मांडली. रायगड प्रधिकरणाच्या माध्यमातून या एकवीस गावांचा हेरिटेज व्हिलेज म्हणून विकास करण्यात येणार असल्याचे सांगत, महाड – रायगड या प्रस्तावित महामार्गाचाही हेरिटेज मार्गाप्रमाणे विकास व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रधिकरणाच्या माध्यमातून सुरु असलेल्या अन्य कामांचीही त्यांनी यावेळेस माहिती दिली.\nराज्यातील सर्व पत्रकारांना मिळणार टोलमाफी; हे वृत्त खोटे; नितीन गडकरी यांच्या कार्यालयाने दिली माहिती\nपालकमंत्री अदिती तटकरे यांनी, प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्यात येणाऱ्या कामांमध्ये समन्वय रहावा यासाठी एक को- ऑर्डिनेशन समिती स्थापन करण्यात येईल, असे सांगितले. या परिसरात हेलीपॅड, रस्ते, एमटीडीसी निवास व्यवस्था या सुविधा प्रधान्याने उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे सांगितले. रायगडला अधिकाधिक वैभव प्रप्त करुन देण्यासाठी नियोजनबध्द पध्दतीने काम करण्याची गरजही त्यांनी यावेळस प्रतिपादित केली. जलसंवर्धनाच्या कामात नामचे मिळणारे सहकार्य मोलाचे असल्याचेही त्या म्हणाल्या. कोरोना नियमांचे काटेकोर पालन करत, पाचाड धर्मशाळेच्या आवारात ही बैठक घेण्यात आली.\nक्या खुबसुरती कैसी अदाअंकिता लोखंडेंचा Traditional Look चाहत्यांना पाडतोय भूरळ, पाहा खास PHOTOS\nCorona Update'स्टॅच्यु ऑफ लिबर्टी' देतेय मास्क लावण्याचा संदेश, तर मोनालिसा म्हणतेय संसर्ग टाळा\nVideoसावनी रविंद्र ला ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार\nमनोरंजनखिशाच्या राष्ट्रीय पुरस्काराचं यश संपूर्ण टीमचं\nआज ना छोडेंगे बस हमजोली, खेेलेंगे हम होलीHoli Special 2021 - वरुण धवनपासून नेहा कक्कडपर्यंत या कलाकारांची आहे ही लग्नानंतरची पहिली होळी ,पाहा फोटो\nसंपादकीयनागपूरसह सर्वोच्च न्यायालयाची ५ खंडपीठे असावीत\nसंपादकीयआरामदायी प्रवासाकरिता खासगी गाड्यांना प्रवाशांची पसंती\nसंपादकीयपायलटांच्या समर्थकांचे फोन टॅप केल्याची गहलोत सरकारची कबुली\nसंपादकीयतत्त्व बाजूला सारून वृद्ध श्रीधरन यांना भाजपाची उमेदवारी\nकाँग्रेसने केलाय ज्येष्ठांवर अन्यायस्टार प्रचारकांच्या यादीतून काँग्रेसने असंतुष्टांना वगळले\nसोमवार, एप्रिल १९, २०२१\nसातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/1996/07/1524/", "date_download": "2021-04-19T08:53:07Z", "digest": "sha1:43I7UC2TSKUDHNCP4RAJRNVCA25HNHXX", "length": 38556, "nlines": 71, "source_domain": "www.sudharak.in", "title": "हिंदुत्व आणि सर्वोच्च न्यायालय – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – एप्रिल २०२१\nहिंदुत्व आणि सर्वोच्च न्यायालय\nजुलै, 1996इतरवि. म. तारकुंडे\n११ डिसेंबर १९९५ रोजी सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेल्या एका त्रिसदस्यीय खंडपीठाने काही खटल्यांमध्ये मुंबईच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या अपीलांवर निर्णय जाहीर केले. ही अपीले काही शिवसेना व भा.ज.पा.च्या उमेदवारांच्या निवडणुकांच्या वैधतेविषयीच्या निर्णयाबद्दल होती. मुंबईच्या उच्च न्यायालयाने या उमेदवारांच्या निवडी रद्द केलेल्य�� होत्या. त्या रद्द करण्याचे कारण असे की १९५१ सालच्या रेप्रिझेंटेशन ऑफ द पीपल्स अॅक्टच्या सेक्शन १२३ (३) मध्ये व्याख्या केलेल्या भ्रष्ट मार्गाचा या उमेदवारांनी वापर केलेला होता. सेक्शन १२३ (३) मध्ये निर्दिष्ट केलेला भ्रष्ट मार्ग म्हणजे उमेदवाराने किंवा त्याच्या प्रतिनिधीने उमेदवाराच्या सम्मतीने धर्माच्या भावनेने मत देण्याविषयी किंवा न देण्याविषयी आवाहन करणे. या निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने या रेप्रिझेंटेशन ऑफ द पीपल्स अॅक्टच्या तरतुदींचा कडकपणा जो काही होता तो बर्याोच अंशाने सौम्य केला. विशेषतः जे उमेदवार हिंदुत्वाच्या भूमिकेवर उभे होते किंवा जे हिंदु-राज्याच्या निर्मितीसाठी आवाहन करीत होते त्यांच्या विरुद्ध असलेला कायद्याचा कठोरपणा या निर्णयामुळे गळून पडला. पूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या अधिक विशाल खंडपीठांनी असे ठरविले होते की इहवादी लोकशाही हा भारतीय राज्यघटनेचा एक मूलभूत घटक आहे. तसेच सेक्शन १२३ (३) अन्वये इहवादी लोकशाहीचे तत्त्व उचलून धरण्याचाच हेतू आहे. अशा तरतुदींचा कडकपणा आणि अर्थ पातळ करून सध्याच्या त्रिसदस्यीय खंडपीठाने इहवादी लोकशाहीच्या तत्त्वाला एक जोरदार धक्का दिलेला आहे.\nहे नुकसान घडविण्याचे कार्य तीन निकालांनी केलेले आहे. : डॉ. रमेश यशवंत प्रभू विरुद्ध श्री प्रभाकर काशिनाथ कुंटे व इतर, मनोहर जोशी विरुद्ध नितीन भाऊराव पटेल\nआणि इतर आणि प्रा. रामचंद्र जी. कापसे विरुद्ध हरिवंश रामकवल सिंग.\nडॉ. रमेश यशवंत प्रभू यांच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक प्रचारात वापरला असताना हिंदुत्व या शब्दाचा अर्थ काय होतो याचा विचार केला. न्यायालयाने असा निर्णय दिला की हिंदुत्व म्हणजे हिंदू धार्मिक आचारपद्धती असा संकुचित अर्थ आपोआप समजता उपयोगी नाही. भारतातील लोकांची जीवनपद्धती व संस्कृति यांच्याशी या हिंदुत्व शब्दाचा अर्थ निगडितअसतो हे लक्षात घेतले पाहिजे. भाषणाचा संदर्भ जर विरोधी अर्थ किंवा वापर दर्शवीत नसेल तर हे शब्द बहुधा भारतातील जीवनपद्धतीचा निर्देश करणारे असतात आणि त्यांचा अर्थ हिंदू धर्म हा श्रद्धेने आचरण करणार्यात लोकांपुरता मर्यादित नसतो. याचा स्पष्ट अर्थ असा होतो की हिंदुत्व हे भारतीय लोकांच्या संस्कृतीचे वाचक असते. मग लोक हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, ज्यू व���ैरे का असेनात. सर्वोच्च न्यायालयाने पुढे असे म्हटले आहे की हिंदुत्व हा शब्द भाषणात वापरला गेला एवढ्यावरून त्या ठिकाणी सेक्शन १२३ (३) किंवा (३ अ) यांचा नकार लागू होत नाही. असेही असेल की या शब्दाचा भाषणात वापर इहवादाचा पुरस्कार करण्यासाठी केलेला असेल आणि यातून भारतीय लोकांच्या जीवनपद्धतीवर भर द्यावयाचा असेल, किंवा भारतीय संस्कृती किंवा वातावरण यांवर भर द्यावयाचा असेल, किंवा एखाद्या पक्षाच्या असहिष्णु किंवा भेदभाव करणाच्या धोरणावर टीका करावयाची असेल.\nहिंदुत्वाचा निर्देश असलेले भाषण सेक्शन १२३ (३) किंवा (३ अ) यांमध्ये येणार्या नकाराखाली येईल की नाही हा प्रत्येक प्रकरणातल्या वस्तुस्थितीचा प्रश्न आहे.\nसर्वोच्च न्यायालयाचे हे निर्णय असे स्पष्ट दाखवतात की एखाद्या उमेदवाराने जर असे जाहीर केले असेल की त्याचा हिंदुत्वावर विश्वास आहे आणि म्हणून मतदारांनी आपली मते त्याला द्यावीत आणि अधिक काही म्हटले नसेल तर त्या उमेदवाराने कायद्याच्या सेक्शन १२३ (३) खाली व्याख्या केलेले भ्रष्ट आचरण केले असे म्हणता येत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या मते तो एकंदर भारतीय लोकांच्या (मुस्लिम, ख्रिश्चन वगैरे बिगरहिंदूंसह) संस्कृतीचा निर्देश करीत असावा. हा निर्णय बरोबर म्हणून स्वीकारता येऊ शकेल\nपहिली गोष्ट ही की एखाद्या श्रोतृसमूहासमोर केलेल्या विधानाचा अर्थ लावताना त्या, श्रोतृसमूहातल्या लोकांकडून काय समजण्याची अपेक्षा असते हे लक्षात घेणे आवश्यक असते. निवडणूक प्रचारमोहीम असताना प्रत्येक सभेचा उद्देश मतदारसंघाची मते मागणार्या् आवाहनाचा असतो. सर्वसाधारण भारतीय मतदारसंघ असे समजेल काय की हिंदुत्व म्हणजे बिगरहिंदूंच्या धर्मांचा समावेश असलेल्या भारतातील लोकांची संस्कृति असा अर्थ होतो उघडपणाने असे म्हणता येईल की बहुसंख्य मतदार असेच समजतील की हिंदुत्व म्हणजे हिंदू धर्म मानणाच्या हिंदूंची संस्कृती- बिगरहिंदूंच्या धर्मासह असलेली त्याची संस्कृती नव्हे.\nसर्वसाधारण भारतीय मतदारांपेक्षा अधिक शिकलेला श्रोतृसमूह देखील हिंदुत्व म्हणजे धर्मासह असलेली हिंदू संस्कृति असेच समजेल-बिगरहिंदूंची संस्कृति नव्हे. विशेषतः त्यांना हिंदुत्वामध्ये ज्यांचे धर्म भारताबाहेर निर्माण झाले अशा मुस्लिम, ख्रिश्चन आणि ज्यूंचा समावेशअसलेली संस्कृति येते हे समजणार नाही.\nमानववंशशास्त्रामध्ये हे आता उत्तम तर्हे-ने समजले जाते की लोकांच्या संस्कृतीमध्ये त्यांचे धर्म, भाषा, त्यांच्या कला व कलाकुसरी, जीवन जगण्याच्या व अर्थार्जन करण्याच्या पद्धती आणि इतरांबरोबर वागणूक या सर्व गोष्टींचा समावेश असतो. याचा अर्थ असा होतो की संस्कृतीमध्ये धर्माचाही समावेश असतो आणि हिंदुत्वाच्या आधारावर केलेल्या मतदानाच्या\nआवाहानात हिंदू धर्मासाठी मतदान करण्याच्या आवाहनाचाही समावेश असतो. असे हिंदुत्वासाठी मतांचे आवाहन हे हिंदू धर्मासाठी मतदान करण्याच्या आवाहनाचा समावेश करणारे असल्यामुळे रेप्रिझेंटेशन ऑफ द पीपल्स अॅक्ट, १९५१ च्या सेक्शन १२३ (३) खाली मोडणारा तो एक भ्रष्ट आचार ठरतो.\nहिंदुत्व म्हणजे भारतातील सर्व लोकांची संस्कृति (आणि केवळ हिंदूंची नव्हे) हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिसदस्य खंडपीठाने दिला तो त्यांनी ज्या पूर्वीच्या (पाच सदस्यीय पीठांच्या) दोन निर्णयांवरून काढला आहे ते म्हणजे शास्त्री यज्ञपुरुषजी आणि इतर विरुद्ध मूलदास भुदरदास वैश्य आणि दुसरा १९६६ (३) SCR २४२ आणि कमिशनर ऑफ वेल्थ टॅक्स, मद्रास आणि इतर विरुद्ध के. आर. श्रीधरन्, byLFS, १९७६ (Supp.) SCR४७८. या दोन निर्णयांपैकी एकाचाही आधार सर्वोच्च न्यायालयाच्या हिंदुत्व म्हणजे सर्व भारताची संस्कृती या निर्णयाला लाभत नाही.\nशास्त्री यज्ञपुरुपजींच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने असे ठरविले की स्वामीनारायण पंथ हा हिंदु-धर्माचाच भाग आहे. या प्रकरणी झालेल्या निर्णयात असे म्हटले आहे की मुळात हिंदु हा शब्द सिंधू नदीवरून आला आणि त्या नदीजवळच्या रहिवाशांना हिंदू म्हणत असते. या म्हणण्याचा आज हिंदुत्वाचा जो अर्थ होतो त्या अर्थाशी काहीही संबंध नाही. तसेच त्या प्रकरणी जो निर्णय झाला त्यात अनेक आधारांचा उल्लेख असून त्यावरून असा निष्कर्ष काढण्यात आला की हिंदू धर्म कोणा प्रेषिताला किंवा द्रष्ट्याला मानत नाही, कोणाही एका देवतेची पूजा करत नाही, कोणा एका धर्ममताला मानत नाही, कोणा एका तात्त्विक विचारावर विश्वास ठेवीत नाही, एखाद्या पारंपरिक धर्माशी किंवा पंथाशी अथवा त्यांच्या परंपरागत स्वरूपाशी जुळत नाही, आणि एकूण “स्थूलपणे या धर्माचे वर्णन एक जीवनाचा मार्ग असेच फार तर करता येईल–अन्य काही नाही. सध्याच्या त्रिसदस��यीय खंडपीठाने या निर्णयातील वर उधृत केलेल्या व इतर निष्कर्षांवर विश्वसून असा निर्णय दिला की हिंदुत्व हा सर्व भारतीयांचा जीवनमार्ग आहे.\nया निष्कर्षाप्रत येत असताना सध्याच्या त्रिसदस्य न्यायपीठाने एका गोष्टीकडे दुर्लक्ष केले आहे. ती गोष्ट अशी की त्याच आधारावर निकालामध्ये हिंदू धर्माची महत्त्वाची वैशिष्ट्ये कायआहेत याचेही वर्णन आहे. ते निकालपत्र म्हणते-“वैविध्यपूर्ण तत्त्वज्ञानविषयक विचारांच्या संकल्पनांच्या व कल्पनांच्या तळाशी ज्यांना मूलभूत म्हणता येईल अशा काही स्थूल संकल्पना ज्यांनी वेगवेगळ्या तत्त्वज्ञानाच्या शाखा निर्माण केल्या अशा हिंदू तत्त्वज्ञांच्या विचारांच्या कक्षा लक्षात घेऊनही दृष्टीला पडतात.” ते निकालपत्र पुढे म्हणते की अशा मूलभूत संकल्पनांमध्ये धार्मिक व तत्त्वज्ञानविषयक गोष्टींमध्ये सर्वोच्च अधिकार म्हणून वेदांचा स्वीकार करणे व पुनर्जन्म व पूर्वजन्म यांच्यावर विश्वास असणे यांचा समावेश होतो (पृष्ठ २६३). त्याच निकालपत्रात असाही उल्लेख आहे की हिंदू धर्मानुसार मानवसमूहाचे अखेरचे उद्दिष्ट म्हणजे “जन्म व पुनर्जन्म यांच्या न संपणाच्या चक्रामधून मुक्तता व स्वातंत्र्य प्राप्त करून घेणे, कारण मोक्ष किंवा निर्वाण हे हिंदू धर्म व तत्त्वज्ञानाचे सर्वोच्च ध्येय आहे.’ (पृष्ठ २६५). पुढे निकालपत्र म्हणते की हिंदू धर्माचे निर्विवादपणे असे वर्णन करता येईल की तो एक जीवनमार्ग असून तो जीवनमार्ग काही मूलभूत संकल्पनांवर (यापूर्वीच निर्देश केलेल्या) आधारलेला आहे.” (पृष्ठ २६५). या विधानाचा उघड अर्थ हाच होतो की हिंदुधर्मात जरी अनेकविध धर्ममते असली तरी त्याच्या काही मूलभूत संकल्पना आहेत आणि त्या सर्व हिंदूंना लागू होणार्याध आहेत आणि त्यांतून त्यांच्या जीवनमार्गाला मार्गदर्शन होते. अर्थात या संकल्पना मुस्लिमांच्या, खिश्चनांच्या किंवा इतर धर्माच्या समाजांच्या ज्या काही संकल्पना आहेत त्याहून वेगळ्या आहेत. म्हणूनच या निकालपत्रातून हिंदुत्व म्हणजे आजच्या वेगवेगळ्या धर्माच्या भारतीय नागरिकांचा जीवनमार्गअसा अर्थ काढणे बरोबर नाही. दुसरे जे कमिशनर ऑफ वेल्थ टॅक्स आणि इतर यांचे प्रकरण आहे त्यातूनही तसा निष्कर्ष काढता येत नाही. त्या प्रकरणामध्ये एक बाप व त्याचा ख्रिश्चन बायकोपासून झालेला मुलग�� यांचे वेल्थ टॅक्ससाठी एकत्र हिंदू कुटुंब धरण्यात आलेले होते. या प्रकरणात उद्धृत केलेले अधिकृत उतारे देखील हेच दर्शवितात की हिंदुत्व ही हिंदूची संस्कृती असून तीत त्यांचा धर्म व इतर सांस्कृतिक स्वभाववैशिष्ट्ये यांचा समावेश होतो. तसेच या प्रकरणी तसेच अगोदरच्या प्रकरणी (शास्त्री यज्ञपुरुषजी) बाळ गंगाधर टिळकांनी गीतारहस्यात दिलेली हिंदुधर्माची व्याख्या योग्य म्हणून उद्धृत केलेली आहे. ती व्याख्या अशी\n“वेदांचा आदरपूर्वक स्वीकार करणे, मुक्तीचे अनेक वेगवेगळे मार्ग असतात हे ओळखणे आणि पूजा करण्याच्या देवतांची संख्या मोठी असते या सत्याची जाणीव असणे हेच खरोखरी हिंदू धर्माचे व्यवच्छेदक लक्षण आहे.”\nहे स्पष्ट आहे की हे प्रकरणदेखील त्रिसदस्यन्यायपीठाच्या हिंदुत्व म्हणजे केवळ हिंदूची\nनव्हे तर एकूण सगळ्या भारतीय लोकांची संस्कृति या निर्णयाला पाठिंबा देत नाही.\nतेव्हा सध्याच्या त्रिसदस्य न्यायपीठाने जे ठरविले की हिंदुत्वाच्या आधारे मते देण्याचे आवाहन हे भ्रष्ट आचरण म्हणून रेप्रिझेंटेशन ऑफ द पीपल्स अॅक्ट, १९५१ च्या सेक्शन १२३ (३) अनुसार ठरत नाही ते चुकीचे होते.\nमनोहर जोशींच्या प्रकरणातील त्रिसदस्यीय न्यायपीठाच्या निर्णयाकडे नजर टाकल्यास असे दिसते की मनोहर जोशींची निवड उच्च न्यायालयाने रद्द केल्यावर सर्वोच्च न्यायालयाने ती पुन्हा वैध ठरवली असली तरी ही गोष्ट सर्वमान्य आहे की मनोहर जोशींनी कबूल केलेले आहे की त्यांनी एका निवडणूक-भाषणात असे म्हटले होते की “पहिले हिंदू राज्य महाराष्ट्रात स्थापन होईल.’ याचा स्पष्ट अर्थ हाच होतो की जर मतदारसंघाने मनोहर जोशी आणि शिवसेना-भाजप युतीचे इतर उमेदवार यांच्या बाजूने मते दिली तर ते महाराष्ट्रात हिंदू राज्य स्थापन करतील आणि ते भारताच्या कोणत्याही भागातले पहिले हिंदू राज्य महाराष्ट्रात होईल. ज्या मतदारांना हिंदू राज्य हवे असेल त्यांनी मनोहर जोशी आणि शिवसेना-भाजप युतीला मते द्यावीत. पण सर्वोच्च न्यायालयाने असे ठरविले की हे काही धर्माच्या आधारे मतदारांना केलेले आवाहन नव्हे. न्यायालय म्हणते: “आमच्या मते पहिले हिंदू राज्य महाराष्ट्रात स्थापन होईल हे केवळ विधान म्हणजे काही धर्माच्या आधारे मत देण्याचे आवाहन नव्हे. फार तर ती एक तसे व्हावे अशी सदिच्छा व्यक्त करणे होय.” वास्तवि��� मतदार महाराष्ट्रात हिंदू राज्य निर्माण करण्यात यशस्वी होतील अशी आशा व्यक्त करणे हे असे राज्य निर्माण करण्यासाठी मतांचे आवाहन आहे असे सर्वोच्च न्यायालयाने न ठरविणे हे खरोखरी अत्यंत चमत्कारिक आहे. या निर्णयाला पाठिंबा देणे शक्य नाही. सर्वोच्च न्यायालयानेच इतर प्रकरणांत स्पष्ट केल्याप्रमाणे इहवाद म्हणजे लोकांना धर्म पाळण्याचा व त्याचा प्रसार करण्याचा हक्क असला तरी सरकारला स्वतःचा धर्म असणार नाही. हिंदू राज्य निर्माण करण्याचे आवाहन हे इहवादी लोकशाहीच्या तत्त्वाच्या उघडपणे विरोधी असूनकायद्याच्या सेक्शन १२३ (३) अन्वये तो एक भ्रष्ट आचार ठरतो.\nप्रा.रामचंद्र कापसे यांच्या प्रकरणी निर्णयासाठी आलेला एक प्रश्न असा होता की उमेदवाराची निवडणूक त्याच्या पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यात जे काही म्हटलेले असेल त्या आधारावर रद्द होऊ शकेल काय प्रा. कापसे हे भा.ज.प. चे उमेदवार होते आणि भाजपच्या निवडणूक जाहिरनाम्यात रामजन्मभूमी-बाबरी मशिदीच्या प्रश्नाचा संदर्भ देऊन मतांसाठीआवाहन केलेले होते. त्रिसदस्य न्यायपीठाने सुरुवात तर अशी केली की जाहीरनाम्यात धर्माधारे मतदान करण्याचे आवाहन होते. परंतु न्यायपीठाने प्रा. कापसे यांनी त्यांच्या पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यामुळे भ्रष्टाचार केलेला नाही असे ठरविण्यासाठी दोन कारणे दिली : एक म्हणजे न्यायपीठाने असा दृष्टिकोन घेतला की भाजप १९५१ च्यारेप्रिझेंटेशन ऑफ द पीपल्स अॅक्टनुसारपंजीकृत झालेला पक्ष असून त्या कायद्याच्या सेक्शन २९ए खाली निवडणूक-आयोगाने हे पंजीकरण केलेले आहे. असे होताना राजकीय पक्षाला त्यासाठी अर्ज करताना जाणीवपूर्वक आपल्या पक्षाच्या घटनेत समाजवाद, इहवाद व लोकशाही इत्यादी तत्त्वांना मान्यता द्यावी लागते. दुसरे असे की अत्युच्च न्यायपीठाने असाही दृष्टिकोन ठेवला की निवडणूक जाहीरनाम्याचा कोणताही भाग किंवा त्यात व्यक्त झालेली विशिष्ट मते ही प्रा. कापसे यांची आहेत असे मानता येत नाही. आता सेक्शन २९ए अनुसार निवडणूक आयोगाला पक्ष हे त्यांच्या घटनेतल्या तत्त्वांनुसार वागतात काय (उदाहरणार्थ इहवाद व लोकशाही) याची चौकशी करता येत नाही. डॉ. कापसे यांनी मते मिळवण्यासाठी धर्माचा वापर केला की नाही हे ठरवताना त्यांनी जाहीरनामा लिहिण्यात भाग घेतला नव्हता या गोष्टीला किं���ा निवडणुकीत जाहीरनामा वापरला नव्हता या गोष्टीला निर्णायक महत्त्व नाही. जेव्हा उमेदवार एखाद्या पक्षाचे तिकीट स्वीकारतो तेव्हा तो अर्थातच त्या पक्षाचा निवडणूक जाहीरनामाही स्वीकारतो. निवडणूक जाहीरनामा हा मतदारांमध्ये प्रसृत केला जातो. असा जाहीरनाम्याचा प्रसार हा या परिस्थितीत उमेदवाराच्या संमतीनेच होतो असे मानले पाहिजे. जो उमेदवार पक्षाचे तिकीट स्वीकारतो तो निवडणूक जाहीरनाम्यात जे काही पक्षाचे विचार मांडलेले असतात त्यांचा पुरस्कार करतो असे मानले पाहिजे. तो जाहीरनामा म्हणजे मतांसाठी आवाहन असते आणि हे उघड आहे की पक्षाच्या निवडणूक जाहीरनाम्यात असलेले मतांसाठीचे आवाहन हे जो उमेदवार पक्षाचे तिकीट स्वीकारतो त्याच्या अनुमतीनेच केलेले असते. सर्वोच्च न्यायालयाचे या बाबतीतले विचार स्वीकारल्यास असे होईल की ज्या जाहीरनाम्यात धर्माच्या नावाने मतांसाठी आवाहन केलेले असेल अशा जाहीरनाम्याच्या मदतीने उमेदवार यशस्वी होईल आणि तरीही त्याची निवड मात्र वैध ठरेल.\nसर्वोच्च न्यायालयाचे हे निर्णय अशा रीतीने इहवादी लोकशाहीच्या तत्त्वांना फारच कमीपणा आणणारे आहेत. तसेच ते १९५१ च्यारेप्रिझेंटेशन ऑफ द पीपल्स अॅक्टच्या सेक्शन १२३ (३) च्या अर्थाला सोडून आहेत. अशी आशा आहे की सर्वोच्च न्यायालयाचे एखादे अधिक सदस्य असलेले खंडपीठ पुढे कधी तरी यांचा फेरविचार करील आणि त्यांनी केलेले मोठे नुकसान दूर करील.\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – एप्रिल २०२१\nदेशहित की अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर हल्ला – शुभलक्ष्मी नाईक गांवकर\nकवीची कैद – राजराहुल (राहुल खंडाळे)\nकोविड-१९ अरिष्टानंतरची नवक्षितिजे – श्रीधर सुरोशे\nलोकशाही संकोचते आहे – प्रसाद माधव कुलकर्णी\nगडबड-घोटाळे (व्यंगचित्रे) – चित्रकार प्रभाकर पाचपुते\nस्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल – ज्ञानेश वाकुडकर\nकिसान विरुद्ध सरकार ते किसान अभिमुख देश – श्रीनिवास नी. माटे\nभांडवलशाही हीच एक मोठी समस्या – प्रभाकर नानावटी\nहळूच – राजराहुल (राहुल खंडाळे)\nबोधकथा – वंदना भागवत\n – चित्रकार मिलिंद क्षीरसागर\nसमता आणि स्वातंत्र्य किती खरे किती खोटे – प्राची माहुरकर\nआमच्या लोकशाहीचे भवितव्य – हरिहर कुंभोजकर\nभग्न (होऊ घातलेल्या) तळ्याकाठी… \nसुदृढ लोकशाही – नरेंद्र महादेव आपटे\nथांबा, पुढे गतिरोधक आहे – हेमंत दिनकर सावळे\nयार… बोल, लिही – सचिनकुमार वि.तायडे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00263.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/01/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%89%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A5%AB%E0%A5%AB-%E0%A4%9F.html", "date_download": "2021-04-19T10:02:09Z", "digest": "sha1:KETJOMNTJPPSXLWL53UWULVECIGBAWID", "length": 16910, "nlines": 226, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "पुणे विभागात उसाच्या ५५ टक्के लागवडी | Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपुणे विभागात उसाच्या ५५ टक्के लागवडी\nby Team आम्ही कास्तकार\nपुणे ः यंदा पावसाळ्यात झालेल्या दमदार पावसामुळे ऊस लागवडी वेळेवर सुरू झाल्या आहेत. अनेक ठिकाणी उसाच्या लवकर आणि वेळेत लागवडी सुरू केल्या आहेत. पुणे विभागात आडसाली, पूर्वहंगामी आणि सुरू व खोडवा उसाच्या १३ जानेवारीपर्यंत एकूण दोन लाख तीन हजार ५४२ हेक्टर म्हणजेच ५५ टक्के क्षेत्रावर लागवडी झाल्या असल्याचे समोर आले आहे.\nगेल्या वर्षी उशिराने पाऊस झाल्याने लागवडीही उशिराने सुरू झाल्या होत्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लागवडी झाल्या नसल्याची स्थिती होती. गेल्या वर्षी याच काळात १० जानेवारी पर्यंत एकूण ८० हजार ९९५ हेक्टर म्हणजेच २० टक्के ऊस लागवडी झाल्या होत्या. यंदा वेळेवर पाऊस झाल्याने लागवडीच्या क्षेत्रात आणखी वाढ झाल्याने पुढील वर्षी गळीत हंगामात मोठ्या प्रमाणात ऊस उपलब्ध होणार आहे.\nचांगल्या पावसामुळे पुणे विभागातील मुळा, भंडारदरा, कुकडी, उजनी, जायकवाडी, खडकवासला, पानशेत अशी जवळपास सर्वच धरणे भरली आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी ऊस पिकांकडे वळू लागले आहेत. इतर पिकांच्या तुलनेत ऊस पीक हे शाश्‍वत उत्पन्न म्हणून शेतकरी ऊस पिकांकडे पाहतात. त्यामुळे बहुतांशी शेतकरी दरवर्षी आडसाली उसाच्या लागवडी करतात. त्यातच कोरोनामुळे भाजीपाला व इतर पिकांचे दर घसरून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्याने शेतकरी उसाकडे वळल्याचे दिसून येते. जून, जुलै महिन्यांत पावसाचा थोडाफार खंड पडला असला तरी अनेक ठिकाणी कमी अधिक पाऊस पडला. परतीच्या पावसामुळे शेतकरी ऊस पीक लागवडीकडे वळाला आहे.\nजिल्हानिहाय आडसाली ऊस लागवड (क्षेत्र, हेक्टरमध्ये)\nजिल्हा सरासरी क्षेत्र लागवड टक्के\nनगर १,०२,६१३ ५७,६२५ ५६\nपुणे १,३०,६३१ ५७,४२४ ४४\nसोलापूर १,३७,५३६ ८८,४९३ ६४\nएकूण ३,७०,७८१ २,०३,५४२ ५५\nपुणे विभागात उसाच्या ५५ टक्के लागवडी\nपुणे ः यंदा पावसाळ्यात झालेल्या दमदार पावसामुळे ऊस लागवडी वेळेवर सुरू झाल्या आहेत. अनेक ठिकाणी उसाच्या लवकर आणि वेळेत लागवडी सुरू केल्या आहेत. पुणे विभागात आडसाली, पूर्वहंगामी आणि सुरू व खोडवा उसाच्या १३ जानेवारीपर्यंत एकूण दोन लाख तीन हजार ५४२ हेक्टर म्हणजेच ५५ टक्के क्षेत्रावर लागवडी झाल्या असल्याचे समोर आले आहे.\nगेल्या वर्षी उशिराने पाऊस झाल्याने लागवडीही उशिराने सुरू झाल्या होत्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लागवडी झाल्या नसल्याची स्थिती होती. गेल्या वर्षी याच काळात १० जानेवारी पर्यंत एकूण ८० हजार ९९५ हेक्टर म्हणजेच २० टक्के ऊस लागवडी झाल्या होत्या. यंदा वेळेवर पाऊस झाल्याने लागवडीच्या क्षेत्रात आणखी वाढ झाल्याने पुढील वर्षी गळीत हंगामात मोठ्या प्रमाणात ऊस उपलब्ध होणार आहे.\nचांगल्या पावसामुळे पुणे विभागातील मुळा, भंडारदरा, कुकडी, उजनी, जायकवाडी, खडकवासला, पानशेत अशी जवळपास सर्वच धरणे भरली आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी ऊस पिकांकडे वळू लागले आहेत. इतर पिकांच्या तुलनेत ऊस पीक हे शाश्‍वत उत्पन्न म्हणून शेतकरी ऊस पिकांकडे पाहतात. त्यामुळे बहुतांशी शेतकरी दरवर्षी आडसाली उसाच्या लागवडी करतात. त्यातच कोरोनामुळे भाजीपाला व इतर पिकांचे दर घसरून शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाल्याने शेतकरी उसाकडे वळल्याचे दिसून येते. जून, जुलै महिन्यांत पावसाचा थोडाफार खंड पडला असला तरी अनेक ठिकाणी कमी अधिक पाऊस पडला. परतीच्या पावसामुळे शेतकरी ऊस पीक लागवडीकडे वळाला आहे.\nजिल्हानिहाय आडसाली ऊस लागवड (क्षेत्र, हेक्टरमध्ये)\nजिल्हा सरासरी क्षेत्र लागवड टक्के\nनगर १,०२,६१३ ५७,६२५ ५६\nपुणे १,३०,६३१ ५७,४२४ ४४\nसोलापूर १,३७,५३६ ८८,४९३ ६४\nएकूण ३,७०,७८१ २,०३,५४२ ५५\nपुणे ऊस विभाग sections पाऊस मात mate उत्पन्न कोरोना corona\nपुणे, ऊस, विभाग, Sections, पाऊस, मात, mate, उत्पन्न, कोरोना, Corona\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nके��रीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nतूर बाजार भाव | आजचे तुरीचे भाव | Tur Bajar Bhav Today | सर्व बाजार समिती 18 April 2021\nदेवना साठवण तलावाचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी\nअतिवृष्टीचा मदत आठवड्यात मिळणार\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\n(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nनोंदणी, ई-केवायसी आणि ट्रॅक स्थिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nऑनलाईन अर्ज, नोंदणी (प्रसूत सहाय्य)\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nराज्यनिहाय डायरेक्ट लिंक्स, नवीन पंचायत मतदार यादी\nपुणे जिल्ह्यातील धरणांत ७८ टीएमसी पाणीसाठा\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/crisis/", "date_download": "2021-04-19T10:19:33Z", "digest": "sha1:7PJPINRL37JM5FB4UGWPX67RWOFY74BL", "length": 7238, "nlines": 123, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "crisis Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nसंकटातही उत्सव साजरा करण्याचा भाजपला रोग; नाना पटोलेंची टीका\nप्रभात वृत्तसेवा 1 week ago\nकरोनाच्या धोक्‍याने ऑलिम्पिक पुन्हा संकटात\nप्रभात वृत्तसेवा 3 weeks ago\n“पुद्दुचेरी झाले, आता महाराष्ट्र’ असे स्वप्न आता काही जणांना पडत असेल तर…”\nपद्दुचेरीच्या प्रकरणावरून शिवसेनेचा भाजपला इशारा\nप्रभात वृत्तसेवा 2 months ago\n ;पुद्दुचेरीच्या नायब राज्यपाल पदावरुन किरण बेदींची उचलबांगडी\nप्रभात वृत्तसेवा 2 months ago\nटोकियो ऑलिम्पिक पुन्हा संकटात\nप्रभात वृत्तसेवा 3 months ago\nमोदींच्या ढिसाळ कारभारामुळेच देशापुढे आर्थिक पेच\nशिवसेनेचा केंद्र सरकारवर आरोप\nप्रभात वृत्तसेवा 7 months ago\nदखल : संकटात कर्ज कोण घेईल\nप्रभात वृत्तसेवा 7 months ago\nदखल : कॉंग्रेससमोरील संकटाची नांदी\nप्रभात वृत्तसेवा 8 months ago\nकरोना संकट हा निवडणुका पुढे ढकलण्यासाठीचा आधार नव्हे-सर्वोच्च न्यायालय\nबिहार रणधुमाळीचा मार्ग होणार मोकळा\nप्रभात वृत्तसेवा 8 months ago\nकोरोना संकटकाळात ३९ हजार २८७ बेरोजगारांना रोजगार\nप्रभात वृत्तसेवा 8 months ago\nकोरोनाकडे संकट म्हणून नव्हे व्यावसायिक विकासाची संधी म्हणून बघा\nप्रभात वृत्तसेवा 8 months ago\nन्यूझीलंड ‘अ’ संघाचा भारत दौरा संकटात\nप्रभात वृत्तसेवा 9 months ago\nजागतिक बॅडमिंटन स्पर्धा संकटात\nप्रभात वृत्तसेवा 9 months ago\n‘करोना’मुळे शिक्षणसंस्थांची आर्थिक कोंडी\nप्रभात वृत्तसेवा 10 months ago\n‘करोना’चं संकट दूर करण्यासाठी रमजानची प्रार्थना\nप्रभात वृत्तसेवा 11 months ago\nप्रभात वृत्तसेवा 11 months ago\nकोरोना संकटातील मदतीचे संगमनेर मॉडेल दिशादर्शक – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात\nप्रभात वृत्तसेवा 11 months ago\n…म्हणून किम जोंग उन यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्षांना पाठवले पत्र\nप्रभात वृत्तसेवा 12 months ago\nजागतिक आरोग्य संघटनेच्या वार्षिक सभेत भारताची महत्त्वपूर्ण भूमिका\nप्रभात वृत्तसेवा 12 months ago\nशेतकऱ्यांच्या समस्या वेगाने सोडवल्या पाहिजेत – सोनिया गांधी\nप्रभात वृत्तसेवा 12 months ago\nकरोना चाचणीसाठी तासन्‌ तास प्रतीक्षा; रांगेतच ‘बाधित’ होण्याची नागरिकांना भिती\nराज्य सरकारवर रामदास आठवले भडकले म्हणाले,”रेमडीसीविरचा गेमडिसीविर करू नका”\nरेमडेसिविरनंतर आता ‘टॉसिलिझूमॅब’, ‘अलझूमॅब’ इंजेक्‍शन्सही आऊट ऑफ स्टॉक\n#ResignModi : मोदी, राजीनामा द्या ट्‌वीटरवर ट्रेन्डींग\n“साडे चार कोटींचे रेमडेसीवीर खरेदी करणाऱ्या फडणवीसांची चौकशी करा”; काँग्रेसच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/ramdas-athwale/", "date_download": "2021-04-19T09:46:39Z", "digest": "sha1:KCOKVIKM3QZESXDMFBRWG2KNJENTT22B", "length": 4091, "nlines": 91, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ramdas athwale Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nकाँग्रेस, भाजपसह सर्वांनाच आठवले गटाचा दे धक्का ‘या’ गावात दणदणीत विजय\nप्रभात वृत्तसेवा 3 months ago\nकंगना रणौतला आरपीआय संरक्षण देईल-रामदास आठवले\nप्रभात वृत्तसेवा 8 months ago\nकरोनाग्रस्तांसाठी आठवलेंकडून १ कोटी आणि २ महिन्यांचे वेतन\nप्रभात वृत्तसेवा 1 year ago\nशिवसेना-भाजप युती कोणत्याही क्षणी सत्तेत येऊ शकते; आठवलेंचे भाकित\nप्रभात वृत्तसेवा 1 year ago\nछगन भुजबळांनी रिपाइंत यावे : रामदास आठवले\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nपुढील पाच काय तर अनेक वर्ष आमचंच सरकार – रामदास आठवले\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nकरोना चाचणीसाठी तासन्‌ तास प्रतीक्षा; रांगेतच ‘बाधित’ होण्याची नागरिकांना भिती\nराज्य सरकारवर रामदास आठवले भडकले म्हणाले,”रेमडीसीविरचा गेमडिसीविर करू नका”\nरेमडेसिविरनंतर आता ‘टॉसिलिझूमॅब’, ‘अलझूमॅब’ इंजेक्‍शन्सही आऊट ऑफ स्टॉक\n#ResignModi : मोदी, राजीनामा द्या ट्‌वीटरवर ट्रेन्डींग\n“साडे चार कोटींचे रेमडेसीवीर खरेदी करणाऱ्या फडणवीसांची चौकशी करा”; काँग्रेसच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/topic/corona-updates", "date_download": "2021-04-19T08:53:33Z", "digest": "sha1:L54JVWAJ7ACBOTDOAT3JUM75MI6C46QY", "length": 2965, "nlines": 95, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Corona Updates", "raw_content": "\nनाशिक जिल्ह्यात करोना रुग्णसंख्येत वाढ; आज ४० बळी\nजिल्ह्यातील ग्रामीण भागात करोना रुग्णसंख्येत वाढ ; आज ३८ बळी\nजिल्ह्यात करोनाचा उद्रेक; आज ४१ बळी\nजिल्ह्यात करोनाचा उद्रेक; आज ३५ बळी\nजिल्ह्यात आज करोना रुग्णसंख्येत विक्रमी वाढ\nजिल्ह्यातील ग्रामीण भागात करोनाचा उद्रेक वाढला; आज ३१ बळी\nजिल्ह्यात करोनाचा कहर सुरूच; आज ३१ बळी\nजिल्ह्यातील ग्रामीण भागात करोनाचा उद्रेक; आज ३१ बळी\nजिल्ह्यातील ग्रामीण भागात करोनाचा उद्रेक वाढला; आज ३३ बळी\nत्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात कोविड लस संपली \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AE-%E0%A4%B2%E0%A4%98%E0%A5%82-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE-%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D/", "date_download": "2021-04-19T09:16:03Z", "digest": "sha1:72WYGD7PITAHHNPKA2COHAPLG727H4FE", "length": 7077, "nlines": 118, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग निर्यातदारांसाठी डिजिटल मंचाचे सुरेश प्रभू यांच्याकडून अनावरण | गोवा खबर", "raw_content": "\nHome बिझनेस खबर सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग निर्यातदारांसाठी डिजिटल मंचाचे सुरेश प्रभू यांच्याकडून अनावरण\nसूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग निर्यातदारांसाठी डिजिटल मंचाचे सुरेश प्रभू यांच्याकडून अनावरण\nगोवाखबर:सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग निर्यातदारांना आपला व्यवसाय डिजिटाईज करता यावा आणि जागतिक समुदायाबरोबर ते जोडले जावेत यासाठीच्या FIEO GlobalLinker या डिजिटल मंचाचे अनावरण आज केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांन�� नवी दिल्ली येथे केले.\nया संकल्पनेसाठी प्रभू यांनी भारतीय निर्यातदार संस्था महासंघाचे (FIEO) अभिनंदन केले. या उपक्रमामुळे निर्यातीला चालना मिळेल तसेच कला आणि कारागीर बाजाराशी जोडले जातील, असे प्रभू यांनी सांगितले.\nलवकरच किमान 300 भौगोलिक संकेतांकांची नोंदणी केली जाणार असून यामुळे निर्यातीला चालना मिळेल, असे प्रभू यांनी सांगितले.\nPrevious articleगोव्याला कृषी हब बनवण्याकामी सर्वतोपरी मदतीची केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाची तयारी\nNext articleदेशात पुरेशा प्रमाणात चलनसाठा कार्यरत नसलेली एटीएम लवकरच सुरळीत करणार\n‘टीका उत्सव’ स्तुत्य उपक्रम..\nऊर्जा वेलनेस सेंटरच्या वेलनेस डायग्नोस्टिक पॅथॉलॉजी लॅबचे मडगावात उद्धाटन\nआकाश आयएसीएसटी आता देऊ करत आहे ९० टक्के स्कॉलरशिप\nइफ्फी 2019: आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे 50वे ऐतिहासिक वर्ष\nशेतकर्‍याच्या उत्पादनाला मार्केट मिळेल याची खात्री करा :एस ई सी\nमांडवी पुलाला जॅक सिक्वेरा यांचे नाव द्या\nरामायण या गाजलेल्या मालिकेचे दूरदर्शन नॅशनल वर पुन्हा प्रसारण\nबाळासाहेबांवरील ठाकरे सिनेमातील भूमिका खूपच टफ:सिद्दीकी\nआजगांवकर यांच्याहस्ते पेडणे येथे विकास कामांचा शुभारंभ\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nमार्च महिन्यात ८ नवीन सहकार संस्थांची नोंदणी\nजीटीटीपीएलने स्वयंप्रेरणेने हाती घेतले जैवविविधता परिमाण मूल्यमापन; २०१९ मध्‍ये तयार केला...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00264.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-REV-movie-review-of-marathi-film-baware-man-he-4758524-NOR.html", "date_download": "2021-04-19T09:52:26Z", "digest": "sha1:MS2SLMDIQNW53UVI7VZLYNU53C4QJVUH", "length": 7124, "nlines": 56, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Movie Review of Marathi film Baware Man He | Movie Review : बावरे प्रेम हे - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nMovie Review : बावरे प्रेम हे\nदिग्दर्शक अजय नाईक यांनी प्रेम आणि भावनिक गुंतागुंत हे दोन्ही पैलू चांगल्या पद्धतीने उलगडले आहेत. ऊर्मिला कानेटकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या अभिनयाने कथानक पुढे सरकते. निर्मात्यांना आव्हान देणाऱ्या प्रेमाभोवती गुंफणारा हा विषय नाईक यांनी न���वडला. पटकथा अतिशय अचूकपणे लिहिल्याने प्रेक्षक प्रत्येक सेकंदाला चित्रपटाशी बांधलेला राहतो. सलील सहस्रबुद्धे यांनी वापरलेले कॅमेऱ्याचे कौशल्य दाद देण्याजोगे आहे. सहजसुंदर संवादातून आपणही कहाणीचा भाग असल्याचा भास होत असला, तरीही अस्सल शुद्ध मराठी संवाद गोव्याच्या पार्श्वभूमीवर विसंगत वाटतात.\nनील राजाध्यक्ष (सिद्धार्थ) हा पुण्यातील मुलगा गोव्यात मित्रांसोबत सुटी घालवण्यासाठी येतो. या सुटीवर अनन्या (ऊर्मिला) त्याला भेटते. अनन्याला रिसर्चसाठी ग्रेबी गोन्साल्विस मार्गदर्शन करत असतो. सुटी संपवून सर्व मित्र पुण्यात परततात, मात्र नीलला अस्वस्थ करतात, त्या गोव्यातील आठवणी आणि तो पुन्हा गोव्याला जातो. तिथे अनन्याच्या घरी पेइंग गेस्ट म्हणून राहतो. अनन्याचा मित्र रोहित कायम तिच्यासोबत असतो. नील तिच्यावर जिवापाड प्रेम करू लागतो. तिच्यावर एक कविता लिहितो. तेव्हा अनन्या त्याला मनापासून लिहिण्यासाठी प्रेरणा देते. तो लिहायला लागतो, इतके उत्तम लिहू लागतो की सर्वाधिक खपाच्या पुस्तकांचा लेखक होतो. त्याच्या एका पुस्तकाचे प्रकाशन गोव्यात करण्याचे ठरवतो. अनन्याच्या हस्ते पुस्तक प्रकाशन करायचे असते. मात्र, ती येत नाही. का येत नाही अनन्या, याचे उत्तर चित्रपटातून पाहणे सुखद ठरेल.\nऊर्मिला प्रत्येक प्रसंगातील अभिनयात उत्तम दिसली. हळव्या मनाचा प्रियकर रंगवताना कल्पनांचा आवेग असून वास्तवाचे भान ठेवणारा नील सिद्धार्थने उत्तम वठवला. चित्रपटातील सर्व सहकलावंतांचा अभिनय भूमिकांना न्याय देणारा होता.\nअजय नाईक यांनी चित्रपटाला दिलेले संगीत उत्तम जमले आहे.\nचिन्मय केळकर यांनी चित्रपटाचे संवाद अतिशय हलके-फुलके लिहिले आहेत. प्रत्येक जण चालता-बोलता जसे संवाद उच्चारतो, तसे संवाद यामध्ये आहेत. चित्रपटाची अभिनेत्री गोवन आहे, त्यामुळे कोकणी टोन मराठी पात्रांच्या तोंडी अपेक्षित होता. शुद्ध मराठीतील संवाद चित्रपट पाहताना खटकतात.\nप्रेमाला हात घालणारा उत्तम विषय, अचूक पटकथा असलेला हा चित्रपट आहे. गोव्यातील निसर्गरम्य वातावरणात फुलणारी प्रेमकथा, उत्तम कलावंत यांची चित्रपटातील निवड प्रेक्षकांना चांगली कलाकृती देणारी आहे. सुंदर प्रेमकहाणी गुंफण्यासोबतच प्रेक्षकांना हळहळ व्यक्त करायला लावण्यात दिग्दर्शकाला यश आले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/docket/", "date_download": "2021-04-19T09:43:42Z", "digest": "sha1:FSW5EAPFQ5BSGUIXZUC2ZMROYRWXLVCZ", "length": 3008, "nlines": 81, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "Docket Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nस्थायीच्या सभेत अध्यक्ष, सदस्यांमध्ये खडाजंगी\nप्रभात वृत्तसेवा 1 year ago\nकरोना चाचणीसाठी तासन्‌ तास प्रतीक्षा; रांगेतच ‘बाधित’ होण्याची नागरिकांना भिती\nराज्य सरकारवर रामदास आठवले भडकले म्हणाले,”रेमडीसीविरचा गेमडिसीविर करू नका”\nरेमडेसिविरनंतर आता ‘टॉसिलिझूमॅब’, ‘अलझूमॅब’ इंजेक्‍शन्सही आऊट ऑफ स्टॉक\n#ResignModi : मोदी, राजीनामा द्या ट्‌वीटरवर ट्रेन्डींग\n“साडे चार कोटींचे रेमडेसीवीर खरेदी करणाऱ्या फडणवीसांची चौकशी करा”; काँग्रेसच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2007/08/3756/", "date_download": "2021-04-19T08:57:51Z", "digest": "sha1:2ZWIYUMJYF4Q4RF6TU5TYZLJ6AZIGSWM", "length": 16375, "nlines": 63, "source_domain": "www.sudharak.in", "title": "संपादकीय प्र.ब.कुळकर्णी – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – एप्रिल २०२१\nऑगस्ट, 2007संपादकीयप्र. ब. कुळकर्णी\nह्या अंकात अव्वल इंग्रजीतील समाजसुधारक आणि प्रबोधनकार भाऊ महाजन यांचा त्रोटक परिचय दिला आहे. तसेच त्यांच्या ‘धूमकेतु’ या साप्ताहिकातील ‘गुजराथ्यांचे महाराज’ हा लघुलेखही पुनर्मुद्रित केला आहे. नुकतीच गुरुपौर्णिमा झाली. तिच्या अनुषंगाने आपल्या संस्कृतीतील गुरु ह्या संस्थेबद्दल काही विचार मनात येतात. सर्वप्रथम जाणवते ते हे की आपल्या संस्कृतीत गुरुमाहात्म्य म्हणा किंवा गुरुमहिमा म्हणा ह्याचे अतोनात स्तोम आहे. सगळे लहान-मोठे गुरु, महाराज, संत-महंत, आपल्या शिष्यमंडळींना स्वतःच्या गुरुची महानता वर्णन करण्याची एकही संधी दवडत नाहीत. जेणकरून श्रोत्यांच्या किंवा शिष्यांच्या गुरुचे माहात्म्य म्हणजे स्वतःचे माहात्म्य आपोआपच वाढते. आपल्या देशात वेदकाळापासून इंग्रजी आमदानीपर्यंत छापील पुस्तके नव्हती. आमची सर्व विद्या, सर्व शास्त्रे हस्तलिखित ग्रंथात सामावलेली होती. छपाईचे यंत्र आणि छपाईचा कागद सहजपणे उपलब्ध झाल्यावर ग्रंथनिर्मितीत क्रांती झाली. परंतु तोवर भूर्जपत्र किंवा अशाच देशी कागदावर ग्रंथ सुरक्षित राखले जात. ह्यासंबंधी एक मजेदार संस्कृत सुभाषित प्रसिद्ध आहे. ग्रंथ वाचकाला म्हणतो, “मला तेलापासून वाचवा, जलापासून वाचवा, शिथिल बंधनापासून वाचवा आणि मूर्खाच्या ��ाती जाऊ देऊ नका.” ह्यावरून पांडित्याचे महत्त्व आपल्या समाजात किती होते हे दिसून येते. पुस्तक वाचू शकणारा वाचक तर ते शिकवू शकणारा पाठक असतो. विद्या ही मोठ्या कष्टाने मिळवावी लागे. त्यामुळे ग्रंथ मुळातच कमीत-कमी विस्तार असलेले, आणि अवाक्षरही पाल्हाळ नसलेले असत. सांगायचे ते विचारधन त्यांच्यात इतके ठासून भरलेले असे की त्याचा अर्थ म्हणजे व्याख्या आणि विस्तार म्हणजे भाष्य करणे म्हणजे मोठ्या योग्यतेचे काम असे. सहसा ग्रंथ मुखोद्गत करण्याची चाल असे. ज्याने दहा ग्रंथ पठण केले आहे, त्याला दशग्रंथी विद्वान म्हणत. अशा सांस्कृतिक वातावरणात गुरुमुखातून ज्ञान ग्रहण करणे याला अतोनात महत्त्व आले. त्यामधून गुरुमाहात्म्य वाढले.\nसाधकाचे ज्ञानयोगी, कर्मयोगी, भक्तियोगी असे प्रकार करतात. योगमार्ग हा पुन्हा एक स्वतंत्र प्रकार आहे. हे सर्व आत्मोन्नतीचे किंवा आत्मप्राप्तीचे मार्ग आहेत. तुम्ही कोणत्याही मार्गाने जा, तुम्हाला गुरुवाचून ज्ञान नाही. किंवा सद्गती नाही, असा सिद्धान्त. कबिराचा एक दोहा याबाबतीत प्रसिद्ध आहे. गुरु आणि गोविंद दोन्हीही समोर उभे ठाकले असता मी कोणाच्या आधी पाया पडावे असा प्रश्न पडला तर कबीर म्हणतात आधी गुरुलाच वंदन करा कारण त्याच्यामुळेच तुम्हाला गोविंद दिसला. एकूण काय तर ऐहिक म्हणा की पारलौकिक म्हणा हितबोधासाठी गुरुवाचून गत्यंतर नाही. ह्यातून गुरुमाहात्म्य इतके वाढले की, गुरु ब्रह्मा आहे, गुरु विष्णू आहे, गुरु शिव आहे, एवढेच नाही तर गुरु साक्षात परब्रह्म आहे, हे वचन आमचा रोजचा पाठ होऊन बसले. गुरूला सर्वदा सद्गुरु असे व्यवच्छेदक विशेषण जोडावे लागते. याचे कारण समाजात अनेक भोंदू साधू असतात. साध्या, भोळ्या, अज्ञ जनतेला नाना प्रकारची सोंगे-ढोंगे करून नादी लावतात. ते कसे याचे उदाहरण भाऊ महाजन यांनी वर्णन केलेल्या १८५४ च्या मुंबईतच तेवढे दिसते असे नसून २००७ साली महाराष्ट्रात कोणत्याही लहान-मोठ्या शहरी दिसू शकते. भारतात सध्या मध्यमवर्ग फोफावला आहे. त्यांची संख्या ६० कोटींची झाली आहे. जगात कोणत्याही देशात एवढा मोठा सर्वभक्षक उपभोक्तावर्ग नाही. या मध्यमवर्गाला जे आर्थिक स्वास्थ्य आणि त्यातील काहींना जी भौतिक सुबत्ता लाभलेली असते ती टिकवण्याची आणि भल्या-बुऱ्या मार्गांनी आलेली संपन्नता पचवण्याची उत्कंठा असते. त्या��ुळे घरोघरी बाबा, बुवांचे आणि गुरु, स्वामींचे प्रस्थ वाढले आहे. त्या गुरुभक्तांना आपण मोठे धर्माचरण करतो असे वाटत असते. मात्र त्यांचा गुरुभक्तीचा धर्म आणि खरा धर्म म्हणजे नीती यांच्यात काडीचाही संबंध नाही. आम्ही समाजाला आणि सरकारला फसवून भल्या बुऱ्या, वाममार्गांनी जी संपत्ती मिळविली तिचे रक्षण ह्या बाबा, बुवा, स्वामी, महाराज यांच्या कृपेने होईल, असा या गुरुभक्तांना विश्वास असतो. हे तथाकथित धर्माचरण केल्यामुळे एखादा मनुष्य सदाचारी झाला आहे, त्याच्याठिकाणी समभाव उत्पन्न झाला आहे, त्याचा अहंकार गळाला आहे, त्याची न्यायबुद्धी जागृत झाली आहे, अशी उदाहरणे शोधूनही सापडायची नाहीत. १७ व्या शतकात होऊन गेलेल्या एका तुकया नावाच्या फटकळ फकिराने असे म्हणून ठेवले आहे की,\nदेवाची ते खुण आला ज्याच्या घरा त्याचा गेला चिरा संसारासी \nस्वतः तुकाराम महाराज या कोटीला पोहोचलेले संत असावेत, नाहीतर\n‘तुका झाला सांडा, विटंबिती पोरे रांडा’ असे ते कशाला म्हणते\nबुडणाऱ्या जनांना सावध करण्याकरिता या तुक्याने कळकळीने सांगितले आहे\nडोई वाढवूनिया केस भुते आणिती अंगास मेळवूनिया नरनारी, शकुन सांगती नानापरी \nतरी ते नव्हती संतजन तेथे नाही आत्मखुण तुका म्हणे मैंद, नाही त्यापासी गोविंद \nआमचे दुर्दैव की, जेथे आत्मखुण नाही, तेथे गोविंद नाही हे आम्हाला समजत नाही. ज्याचा अहंकार निमाला, आपपरभाव गेला, तो आत्मज्ञानी झाला ही आत्मखुण आहे. १३व्या शतकात होऊन गेलेल्या ज्ञानदेवांना मराठीजन गुरुमाउली म्हणतात. त्यांच्या शब्दांत ही आत्मखुण सांगायची तर ती मी आहे ऐसी आठवण \nआणि ही जवळजवळ ब्राह्मी स्थिती आहे. आणि ती अंगी बाणलेले गुरु कोठे आढळतात का\nएवढी योग्यता संपादन करणे कोणीकडे आणि गुजराथ्यांचे महाराज जगतात ती दिनचर्या आणि भोगतात ती रात्रचर्या कुणीकडे प्रत्यक्षात दिसते काय की, बहुतेक बाबा-बुवा दांभिकतेचा आश्रय घेतात. शिष्यांच्या भोळेपणाचा, श्रद्धेचा आणि अज्ञानाचा फायदा घेऊन होईल तेवढे गुरुमाहात्म्य अर्थात् स्वतःचे माहात्म्य वाढवून आणि जमेल तसे भासवून होईल तेवढा लाभ उपटत असतात. पण लक्षात कोण घेतो प्रत्यक्षात दिसते काय की, बहुतेक बाबा-बुवा दांभिकतेचा आश्रय घेतात. शिष्यांच्या भोळेपणाचा, श्रद्धेचा आणि अज्ञानाचा फायदा घेऊन होईल तेवढे गुरुमाहात्म्य अर्थात् स्��तःचे माहात्म्य वाढवून आणि जमेल तसे भासवून होईल तेवढा लाभ उपटत असतात. पण लक्षात कोण घेतो\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – एप्रिल २०२१\nदेशहित की अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर हल्ला – शुभलक्ष्मी नाईक गांवकर\nकवीची कैद – राजराहुल (राहुल खंडाळे)\nकोविड-१९ अरिष्टानंतरची नवक्षितिजे – श्रीधर सुरोशे\nलोकशाही संकोचते आहे – प्रसाद माधव कुलकर्णी\nगडबड-घोटाळे (व्यंगचित्रे) – चित्रकार प्रभाकर पाचपुते\nस्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल – ज्ञानेश वाकुडकर\nकिसान विरुद्ध सरकार ते किसान अभिमुख देश – श्रीनिवास नी. माटे\nभांडवलशाही हीच एक मोठी समस्या – प्रभाकर नानावटी\nहळूच – राजराहुल (राहुल खंडाळे)\nबोधकथा – वंदना भागवत\n – चित्रकार मिलिंद क्षीरसागर\nसमता आणि स्वातंत्र्य किती खरे किती खोटे – प्राची माहुरकर\nआमच्या लोकशाहीचे भवितव्य – हरिहर कुंभोजकर\nभग्न (होऊ घातलेल्या) तळ्याकाठी… \nसुदृढ लोकशाही – नरेंद्र महादेव आपटे\nथांबा, पुढे गतिरोधक आहे – हेमंत दिनकर सावळे\nयार… बोल, लिही – सचिनकुमार वि.तायडे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00265.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/topic/%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%9C%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A3/", "date_download": "2021-04-19T10:18:39Z", "digest": "sha1:OVGSEE3266IYBHZOFW5Z4XJSK2ZFTPQX", "length": 30805, "nlines": 253, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "पूजा चव्हाण – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on पूजा चव्हाण | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "\nवांगणी रेल्वेस्थानकात मुलाचा जीव वाचवल्याप्रकरणी रेल्वेमॅनचे पियूष गोयल यांच्याकडून कौतुक\nसोमवार, एप्रिल 19, 2021\nCOVID-19 second wave: कोविडच्या काळात आपली रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी फाॅलो करा 'या' महत्वाच्या टिप्स\nMt.Annapurna1 सर करणारी पहिला भारतीय महिला ठरली सातार्‍याची Priyanka Mohite; पहा फोटोज\nRakhi Sawant ची आई Jaya Bheda यांच्या कॅन्सर ट्रिटमेंटसाठी देवासारखा धावून आला Salam Khan, अभिनेत्रीने Video शेअर करत मानले आभार\nWoman Buys Liquor in Delhi: 'हमारे को दवाओं से नहीं, पेग से असर होगा'; दिल्लीत दारू खरेदीसाठी आलेल्या महिलेचा अजब दावा, Watch Video\nCoronavirus: कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेपूर्वी राज्य सरकारकडून उपाय योजना करण्यास सुरुवात\nसुरक्षित राहण्यासाठी काय कराल\nMoto G30 स्मार्टफोन फक्त 649 रुपयांत खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या स्पेसिफिकेशन बद्दल अधिक\nBetel Leaf Benefit: अनेक गुणांनी भरपूर असते विडयाचे पान; जाणून घ्या फायदे\nGold Rate Today: सोन्याच्या दरात पुन्हा वाढ होण्यास सुरूवात; जाणून घ्या आजचे सोन्या,चांदीचे दर\nIndia Post GDS Recruitment 2021: पोस्टल विभागात 1421 ग्रामीण डाक सेवक पदांसाठी भरती; उमेदवार 21 एप्रिलपर्यंत करू शकतात अर्ज\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nCOVID-19 second wave: कोविडच्या काळात प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी फाॅलो करा 'या' महत्वाच्या टिप्स\nRakhi Sawant ची आई Jaya Bheda यांच्या कॅन्सर ट्रिटमेंटसाठी देवासारखा धावून आला Salam Khan, अभिनेत्रीने Video शेअर करत मानले आभार\nWoman Buys Liquor in Delhi: 'हमारे को दवाओं से नहीं, पेग से असर होगा'; दिल्लीत दारू खरेदीसाठी आलेल्या महिलेचा अजब दावा, Watch Video\nMoto G30 स्मार्टफोन फक्त 649 रुपयांत खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या स्पेसिफिकेशन बद्दल अधिक\nBetel Leaf Benefit: अनेक गुणांनी भरपूर असते विडयाचे पान; जाणून घ्या फायदे\nMt.Annapurna1 सर करणारी पहिला भारतीय महिला ठरली सातार्‍याची Priyanka Mohite; पहा फोटोज\nवांगणी रेल्वेस्थानकात मुलाचा जीव वाचवल्याप्रकरणी रेल्वेमॅनचे पियूष गोयल यांच्याकडून कौतुक\nवांगणी रेल्वेस्थानकात रेल्वे प्लॅटफॉर्म वरून तोल जाऊन ट्रकवर पडलेल्या मुलाला pointsman Mayur Shelkhe यांनी मदत करून दिले जीवनदान; पहा ही थरारक दृश्यं\nCOVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत उच्चांकी 2,73,810 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; 1,619 मृत्यू\nमहाराष्ट्र सरकारने 'या' ठिकाणांहून महाराष्ट्रात प्रवेश करणा-यांना नकारात्मक आरटी-पीसीआर चाचणी असणे केले बंधनकारक\nCoronavirus: कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेपूर्वी राज्य सरकारकडून उपाय योजना करण्यास सुरुवात\nGold Rate Today: सोन्याच्या दरात पुन्हा वाढ होण्यास सुरूवात; जाणून घ्या आजचे सोन्या,चांदीचे दर\nवांगणी रेल्वेस्थानकात मुलाचा जीव वाचवल्याप्रकरणी रेल्वेमॅनचे पियूष गोयल यांच्याकडून कौतुक\nMaharashtra: पुणे रेल्वे स्थानकात भारतीय लष्कराच्या ब्रिगेडियरची आत्महत्या\nMumbai: मुंबईत कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 602 जणांच्या विरोधात एफआयआर दाखल तर 400 जणांना अटक\nMt.Annapurna1 सर करणारी पहिला भारतीय महिला ठरली सातार्‍याची Priyanka Mohite; पहा फोटोज\nWoman Buys Liquor in Delhi: 'हमारे को दवाओं से नहीं, पेग से असर होगा'; दिल्लीत दारू खरेदीसाठी आलेल्या महिलेचा अजब दावा, Watch Video\nIndia Post GDS Recruitment 2021: पोस्टल विभागात 1421 ग्रामीण डाक सेवक पदांसाठी भरती; उमेदवार 21 एप्रिलपर्यंत करू शकतात अर्ज\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आज साडेअकरा वाजता कोरोना संबंधित परिस्थितीसंदर्भात महत्वाच्या बैठकीचा आढावा घेणार\nनोकरी बदलली किंवा सोडल्यानंतर PF Account ट्रान्सफर न केल्यास काय होतं\nCoronavirus Infection: हवेच्या माध्यमातूनही होऊ शकते कोरोना विषाणूचे संक्रमण; Lancet पत्रिकाच्या अभ्यासात खुलासा\nSputnik V COVID-19 Vaccine प्राण्यांवर देखील परिणामकारक; लस निर्मात्यांचे मत\nयुकेच्या गृहमंत्र्यांकडून नीरव मोदी याच्या प्रत्यार्पणासाठी परवानगी दिल्याची सीबीआय अधिकाऱ्यांची माहिती\n ज्यादा Paid Leave मिळवण्यासाठी लढवली शक्कल; 37 दिवसांत 4 वेळा केले लग्न व 3 वेळा घेतला घटस्फोट\nसुरक्षित राहण्यासाठी काय कराल\nMoto G30 स्मार्टफोन फक्त 649 रुपयांत खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या स्पेसिफिकेशन बद्दल अधिक\nOnline Financial Frauds Helpline Number: दिल्ली पोलिस आणि केंद्रीय गृहमंत्रलयाने ऑनलाईन आर्थिक फसवणूकीत पैसे गमावलेल्यांसाठी लॉन्च केला खास हेल्पलाईन नंबर\nboAt ने भारतात लाँच केले Xplorer स्मार्टवॉच, जाणून घ्या खास वैशिष्ट्ये\nWhatsApp मध्ये झाले 'हे' दोन मोठे बदल, अॅप अपडेट केल्यानतर फोटोसह व्हिडिओ पाठवणे होणार सोप्पे\nNissan Magnite ला टक्कर देण्यासाठी सिट्रोन घेऊन येणार नवी SUV, जाणून घ्या खासियत\nTata Tigor Electric ची नव्या रुपातील कार लवकरच होणार लॉन्च, सिंगल चार्जमध्ये धावणार 213km\nMaruti Suzuki Jimny चे 'हे' मॉडेल ठरणार अत्यंद धमाकेदार, जाणून घ्या किंमतीसह खासियत\nAudi ने लाँच केली सर्वात स्वस्त Electric Car; सिंगल चार्जमध्ये 520 किलोमीटर धावेल, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स\nनवी गाडी खरेदी करण्याचा विचार, 4 लाखांहून कमी किंमतीतील 'या' कारवर दिला जातोय 40 हजारांपर्यंत बंपर डिस्काउंट\nIPL 2021: ‘अंपायरकडे केली होती मागणी पण...’ PBKS संघाच्या पराभवानंतर KL Rahul ने केली ‘हा’ नियम बदलण्याची मागणी\nIPL 2021 Purple Cap List Updated: पर्पल कॅपवर बेंगलोरच्या Harshal Patel याची मजबूत पकड, पहा टॉप-5 गोलंदाज\nIPL 2021 Orange Cap List Updated: काही तासातच Shikhar Dhawan ने मॅक्सवेलकडून हिसकावली ऑरेंज कॅप, पहा टॉप-5 फलंदाजांची लिस्ट\nIPL 2021 Points Table Updated: दिल्लीच्या विजयाने मुंबई इंडियन्सला धक्का, DC संघाने गुणतालिकेत मोठी झेप\nDC vs PBKS IPL 2021 Match 10: पंजाब विरोधात शिखर धवनची बल्ले-बल्ले, दिल्ली कॅपिटल्स 6 विकेटने विजयी\nRakhi Sawant ची आई Jaya Bheda यांच्या कॅन्सर ट्रिटमेंटसाठी देवासारखा धावून आला Salam Khan, अभिनेत्रीने Video शेअर करत मानले आभार\nSumitra Bhave Passes Away: प्रसिद्ध निर्मात्या, दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे आज 78 व्या वर्षी निधन\n'कोरोनापेक्षा द��शाला लागलेली घातक कीड म्हणजे 'राजकारण', अभिनेत्री तेजस्विनी पंडित ने सोशल मिडियाद्वारे व्यक्त केली चीड\n'Rahul Gandhi यांनी बंगालमधल्या प्रचारसभा रद्द करण्याचा घेतलेला निर्णय हा अत्यंत धाडसी', अशा शब्दांत 'या' मराठी दिग्दर्शकाने केले कौतुक, पाहा ट्विट\nRenuka Shahane Tests Positive For COVID-19: आशुतोष राणा नंतर रेणुका शहाणे ची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह; मुलांनाही झाला संसर्ग\nCOVID-19 second wave: कोविडच्या काळात आपली रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी फाॅलो करा 'या' महत्वाच्या टिप्स\nBetel Leaf Benefit: अनेक गुणांनी भरपूर असते विडयाचे पान; जाणून घ्या फायदे\nHealth Tips: पपई खाण्याचे नुकसान ऐकून तुम्ही ही आश्चर्यचकित व्हाल , 'या' लोकांसाठी आहे घातक\nवेरा गेदरॉयट्स Google Doodle: राजकुमारी Vera Gedroits यांच्या 151 व्या जयंती निमित्त गुगलचे खास डुडल, जाणून घ्या त्यांच्याबद्दल अधिक\nराशीभविष्य 19 एप्रिल 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nVangani रेल्वे स्थानकात जीवाची बाजी लावत चिमुकल्याला रेल्वे अपघातातून वाचवणार्‍या कर्तव्यदक्ष Mayur Shelke यांच्यावर सोशल मीडीयात कौतुकाचा वर्षाव\nवांगणी रेल्वेस्थानकात रेल्वे प्लॅटफॉर्म वरून तोल जाऊन ट्रकवर पडलेल्या मुलाला pointsman Mayur Shelkhe यांनी मदत करून दिले जीवनदान; पहा ही थरारक दृश्यं\n बिहारमधील महिलेने केला 3 सापांना जन्म दिल्याचा दावा; विषारी सापांचा करते मुलासारखा सांभाळ\nभारतात पुन्हा एकदा होणार Lockdown लोकमत ने दिलेल्या बातमीवर PIB कडून स्पष्टीकरण\n ऑनलाइन ग्रॉसरी वेबसाइट Tesco वर ग्राहकाने मागवले सफरचंद; डिलिव्हरीत आला Apple iPhone\nBruck Pharma Remdesivir Injection: रेमडेसिवीर इंजेक्शनवरून ड्रामा; मध्यरात्री Devendra Fadnavis आणि BJP नेते कंपनीच्या मालकासाठी पोलीस ठाण्यात\nDirector Sumitra Bhave Passes Away: प्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन\nJyoti Kalani Former MLA Passes Away: उल्हासनगरच्या माजी आमदार ज्योती कलानी यांचे निधन\nCoronavirus Outbreak: कोविड च्या काळात 'हे' 5 पदार्थ तुमची रोग प्रतिकार शक्ति वाढवून तुम्हाला ठेवतील कोरोनाच्या संक्रमणांपासून दूर\nRama Navami 2021 Date: श्रीरामनवमी यंदा 21 एप्रिल दिवशी; जाणून घ्या रामजन्मोत्सव पूजेची वेळ, तिथी आणि महत्त्व\nPooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाण हिच्या कुटुंबातील वाद उफाळला; वडिलांची चुलत आजीविरोधात पोलिसांत तक्रार\nPooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाणचा पोस्टमॉर्टेम रिपोर्ट पुणे पोलिसांकडे सुपुर्त; 'या' कारणामुळे झाला मृत्यू\nPooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर दिली 'ही' प्रतिक्रिया\nPooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी कोडींत सापडलेल्या वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा\nPooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी पुणे लष्कर कोर्टात पहिला खटला दाखल; 5 मार्चला होणार सुनावणी\nPooja Chavan Suicide Case: संजय राठोड अधिवेशनात मंत्रीच असणार की विकेट पडणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेकडे लक्ष\nPooja Chavan Suicide Case: संजय राठोड यांना चपलेने झोडले पाहिजे; भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा घणाघात\nSanjay Rathore: चौकशीतून सर्व समोर येईल, आज मला काहीही बोलायचं नाही- संजय राठोड\nPooja Chavan Suicide Case: वनमंत्री संजय राठोड यांच्या स्वागताला तोबा गर्दी; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अवाहनाचा पोहरादेवी येथे फज्जा\nPooja Chavan Suicide Case: नॉट रिचेबल वनमंत्री संजय राठोड आज पोहरादेवी मंदिरात प्रकटण्याची शक्यता, जाणून घ्या कार्यक्रम\nवनमंत्री संजय राठोड येत्या 23 फेब्रुवारीला पोहरादेवीत येणार, येत्या मंगळवारी पत्रकार परिषद घेण्याची शक्यता\nPooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी अरुण राठोड पोलिसांच्या ताब्यात\nPooja Chavan Suicide Case: संजय राठोड गुरुवारी बोलणार असल्याची माहिती- अजित पवार\nPooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी वानवडी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं; चौकशी सुरू\nPooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन नारायण राणे यांचे महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप\nPooja Chavan Suicide Case: वनमंत्री संजय राठोड यांची भूमिका योग्य- संजय राऊत\nShiv Sena Meeting: शिवसेना आमदार, खासदार बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आदेश\nPooja Chavan Suicide Case: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलावली बैठक; शिवसेना आमदार, खासदार उपसथित, वनमंत्री संजय राठोड मात्र गैरहजर\nPooja Chavan Suicide Case: वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिल्याचे प्रसारमाध्यमांतून वृत्त, शिवसेना खासदार राऊत म्हणाले 'मला कल्पना नाही'\nPooja Chavan Suicide Case: आमची बदनामी त्वरित थांबवा, नाहीतर मी आत्महत्या करेन, पूजाच्या वडिलांनी मिडियासमोर दिली प्रतिक्रिया\nPooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात रोखठोक भुमिका मांडणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांना धमकीचा फोन\nपूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात कोणालाही वाचवण्याचा प्रयत्न होणार नाही : नीलम गोऱ्हे\nपूजा चव्हाण प्रकरण���वर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माध्यमांना दिली प्रतिक्रिया, पाहा काय म्हणाले\nEknath Shine: 1500 स्क्वेअर फुटापर्यंत घर बांधण्यासाठी महापालिकेच्या परवानगीची गरज नाही- एकनाथ शिंदे\nMumbai: मुंबईत कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 602 जणांच्या विरोधात एफआयआर दाखल तर 400 जणांना अटक\nSumitra Bhave Passes Away: प्रसिद्ध निर्मात्या, दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे आज 78 व्या वर्षी निधन\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आज साडेअकरा वाजता कोरोना संबंधित परिस्थितीसंदर्भात महत्वाच्या बैठकीचा आढावा घेणार\nMewalal Chaudhry Dies Due to Covid-19: बिहारचे माजी शिक्षणमंत्री आणि जेडीयू नेते मेवालाल चौधरी यांचे कोरोनामुळे निधन\nCOVID-19 second wave: कोविडच्या काळात आपली रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी फाॅलो करा 'या' महत्वाच्या टिप्स\nMt.Annapurna1 सर करणारी पहिला भारतीय महिला ठरली सातार्‍याची Priyanka Mohite; पहा फोटोज\nRakhi Sawant ची आई Jaya Bheda यांच्या कॅन्सर ट्रिटमेंटसाठी देवासारखा धावून आला Salam Khan, अभिनेत्रीने Video शेअर करत मानले आभार\nWoman Buys Liquor in Delhi: 'हमारे को दवाओं से नहीं, पेग से असर होगा'; दिल्लीत दारू खरेदीसाठी आलेल्या महिलेचा अजब दावा, Watch Video\nMt.Annapurna1 सर करणारी पहिला भारतीय महिला ठरली सातार्‍याची Priyanka Mohite; पहा फोटोज\nवांगणी रेल्वेस्थानकात मुलाचा जीव वाचवल्याप्रकरणी रेल्वेमॅनचे पियूष गोयल यांच्याकडून कौतुक\nवांगणी रेल्वेस्थानकात रेल्वे प्लॅटफॉर्म वरून तोल जाऊन ट्रकवर पडलेल्या मुलाला pointsman Mayur Shelkhe यांनी मदत करून दिले जीवनदान; पहा ही थरारक दृश्यं\nCOVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत उच्चांकी 2,73,810 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; 1,619 मृत्यू\nParam Bir Singh ते Rashmi Shukla या 4 पोलिस अधिकार्‍यांमुळे ‘ठाकरे सरकार’ आलयं अडचणीत तर BJP पुन्हा आक्रमक\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.meetion.net/mr/tags-6011", "date_download": "2021-04-19T10:04:33Z", "digest": "sha1:P2RBGSFYWC3FQ3EMMPCLBATNTFJ627RO", "length": 10257, "nlines": 52, "source_domain": "www.meetion.net", "title": "यूएसबी वायर्ड कीबोर्ड आणि माउस कॉम्बो - MEETION", "raw_content": "मीशन | सर्वोत्कृष्ट गेमिंग पेरिफेरल्स ब्रांड आणि कंपनी\nयूएसबी वायर्ड कीबोर्ड आ��ि माउस कॉम्बो\nआपण यासाठी योग्य ठिकाणी आहात यूएसबी वायर्ड कीबोर्ड आणि माउस कॉम्बो.आत्ताच आपल्याला हे माहित आहे की आपण जे काही शोधत आहात ते आपल्याला नक्कीच सापडेल MEETION.आम्ही हमी देतो की ते येथे आहे MEETION.\nउच्च-गुणवत्तेच्या इन्सुलेशन सामग्रीसह बनविलेले, शेनझेन मीशन टेक कंपनी लिमिटेड इन-हाऊस आर एंड डी टीमद्वारे इलेक्ट्रिक गळतीपासून संरक्षण संरक्षित थर सह विकसित केले आहे..\nआम्ही उच्च गुणवत्ता प्रदान करण्याचे आमचे ध्येय आहे यूएसबी वायर्ड कीबोर्ड आणि माउस कॉम्बो.आमच्या दीर्घकालीन ग्राहकांसाठी आणि आम्ही प्रभावी उपाय आणि खर्च लाभ देण्यासाठी आमच्या ग्राहकांना सक्रियपणे सहकार्य करू.\nमीशन आर 577 वायरलेस ऑफिस माउस\nमाइक एचपी 020 सह मीशन बॅकलिट गेमिंग हेडसेट\nआयटम क्रमांक: एमटी-एचपी 020ब्रँड: MEETIONरंग: काळाउपलब्धता: स्टॉक मध्येEAN: 6970344731202वर्णन: लेदर हेडबँड गेमिंग हेडसेट\nमीटिंग प्रोफेशनल गेमिंग माऊस G3325 आहे\nआयटम क्रमांक: एमटी-जी 3325ब्रँड: MEETIONरंग: काळाउपलब्धता: स्टॉक मध्येEAN: 6970344731721वर्णन: प्रोफेशनल गेमिंग माउस पीएमडब्ल्यू 3325\nमाइक एचपी010 स्केलेबल नॉइस-कॅन्सिलिंग स्टीरिओ लेदरसह मीशन वायर्ड गेमिंग हेडसेट\nआयटम क्रमांक: MT-HP010ब्रँड: MEETIONरंग: काळाउपलब्धता: स्टॉक मध्येEAN: 6970344731363वर्णन: गेमिंग हेडसेट 3.5 मिमी ऑडिओ पिन * 2\n2019 हाँगकाँग इलेक्ट्रॉनिक्स फेअरमध्ये मीशन ब्रँड\nहाँगकाँग इलेक्ट्रॉनिक्स फेअरमध्ये यशस्वी कामगिरीसह मीटीयन हार्दिक सेलिब्रेशन करा\nमीशन क्रोमॅटिक गेमिंग माउस जीएम 20\nआयटम क्रमांक: एमटी-जीएम20ब्रँड: MEETIONरंग: काळाउपलब्धता: स्टॉक मध्येEAN: 6970344731530वर्णनः एर्गोनोमिक 4800DPI गेमिंग माउस\nमीशन प्रोफेशनल वायर्ड मेकेनिकल गेमिंग माउस एम 9. ०\n◆ अ‍ॅल्युमिनियम धातूंचा आधार, प्रगत ऑप्टिक्स स्थानिकरण नमुना. कोणत्याही पृष्ठभागावर मुक्तपणे हलवा (काचेच्या व्यतिरिक्त).Resolution उच्च रिझोल्यूशन, गेमिंग संवेदनशील प्रतिसाद.मायक्रोसविचचे mic 5 दशलक्ष पट सेवा.Poly उच्च पॉलिमर पोशाख-प्रतिरोधक फूट पॅड, सामान्यपेक्षा 10 पट मजबूत.P नैसर्गिक तळवे आकाराने डिझाइन केलेले आहेत.◆ हाय / फुल स्पीड यूएसबी इंटरफेस, प्रत्येक सेकंदासाठी ट्रान्समिशन रेटचा 480 एमबीपीएस.◆ गेम, मल्टीमीडिया कंट्रोल मोड स्विच.◆ चार डीपीआय प्रसारण.\nमीशन आरजीबी लाइट गेमिंग माउस जीएम 19\nआयटम क्रमांकः एमटी-जीएम १.ब्रँड: MEETIONरंग: काळाउ��लब्धता: स्टॉक मध्येEAN: 6970344731707वर्णन: 6 डी सॉफ्ट टच गेमिंग माउस\nमीशन गेमिंग माऊस बंजी स्टँड वायर कॉर्ड केबल धारक U001\nमाउस बंजी स्टँड वायर कॉर्ड केबल धारक U001. 4 पूर्णतः चालित पोर्ट+ डिव्हाइस + केबल व्यवस्थापनासाठीEro शून्य-ड्रॅग माउस बंजीPort थेट पोर्ट प्रवेशUre सुरक्षित + स्थिर स्थितीMe मीटिओनसह - लोगो निळा चमकशेन्झेन मीशन टेक कंपनी लिमिटेड बेस्ट माउस बंजी स्टँड वायर कॉर्ड केबल होल्डर यू00१ सप्लायर\nमीशन मेटलिक प्रोग्रामेबल गेमिंग माउस एम 985\n◆ अ‍ॅल्युमिनियम धातूंचा आधार, प्रगत ऑप्टिक्स लोकलायझेशन नमुना मुक्तपणे कोणत्याही पृष्ठभागावर (काचे सोडून) हलवू शकतो.Resolution उच्च रिझोल्यूशन, गेमिंग संवेदनशील प्रतिसाद.मायक्रोसविचचे of 5 दशलक्ष वेळा सेवा जीवन.Poly उच्च पॉलिमर पोशाख-प्रतिरोधक फूट पॅड, सामान्यपेक्षा 10 पट मजबूत.P नैसर्गिक तळवे आकाराने डिझाइन केलेले आहेत.◆ हाय / फुल-स्पीड यूएसबी इंटरफेस each प्रत्येक सेकंदासाठी ट्रान्समिशन रेटचा 480 एमबीपीएस.◆ गेम, मल्टीमीडिया कंट्रोल मोड स्विच.◆ चार डीपीआय ट्रान्समिशन\nभेट देऊन स्पर्श करा\nफक्त संपर्क फॉर्ममध्ये आपला ईमेल किंवा फोन नंबर सोडा म्हणजे आम्ही आमच्या पीसी संगणक गेमिंग उपकरणे उत्पादनांच्या विस्तृत श्रेणीसाठी आपल्याला विनामूल्य कोट पाठवू.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/1990/12/2456/", "date_download": "2021-04-19T09:28:43Z", "digest": "sha1:AM2HY56MX2I5SSV445IIEM5ZJYAAMA7U", "length": 10534, "nlines": 62, "source_domain": "www.sudharak.in", "title": "पत्रव्यवहार – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – एप्रिल २०२१\nनवा सुधारकच्या नोव्हे. ९० अंकातील साथी पन्नालाल सुराणा यांचे पत्र वाचले. त्यांचा आक्षेप मुख्यतः माझ्या लेखातील (नवा सुधारक, ऑक्टो. ९०) प्र.१८ वरील दुसर्‍या परिच्छेदाच्या संदर्भात आहे. त्यातील मांडणी जास्त काटेकोरपणे व संयमाने होणे गरजेचे होते. सर्वश्री ना.ग. गोरे, मधु लिमये व मृणाल गोरे यांच्याबद्दल माझ्या मनात आदर आहे. तत्त्वासाठी त्यांनी किंमत दिलेली मला माहीत आहे. या लिखाणाबद्दल श्री सुराणा यांना वाईट वाटले याबद्दल मी दिलगीर आहे.\nश्री सुराणा लिहितात तशी मी मुद्दयांची गल्लत केलेली नाही. आपल्या राज्यघटनेने शैक्षणिक आणि समाजिक दृष्ट्या मागास असणार्‍या गटांना समान संधी मिळाली पाहिजे असे जे सांगितलेले आहे त्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे. माझा याबाबतचा मुद्दा असा की याबाबतचे निर्णय जातीच्या राजकारणाचा भाग न बनवता व्यापक सहमती निर्माण करून घ्यावे हा होता. त्या कामात श्री लिमये व श्री गोरे यांनी ती भूमिका बजावली नाही असे माझे मत होते.\nमंडल आयोगाच्या शिफारसी मान्य करीत असताना त्याच्या परिणामांची योग्य ती दखल न घेतल्यामुळे आत्मदहनाचे प्रकार मोठ्या प्रमाणात झाले. सामाजिक परिवर्तन आपणास हवेच आहे; पण ते हिंसेच्या मार्गाने होऊ नये, त्यात अकारण निष्पाप लोकांचा बळी जाऊ नये. परिस्थिती जर जास्त गंभीर बनत असेल तर आपली मूळ भूमिका न सोडताही लवचीक धोरण स्वीकारावे. ज्या मुलांचे त्याबाबत गैरसमज झालेले आहेत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करावा. यावेळी आमच्या समाजवादी नेत्यांनी ही भूमिका घेतली नाही.\nश्री सुराणा यांना माहीत आहेच की १९६६ साली ज्यावेळी पुरीच्या शंकराचार्यांनी गोवधबंदीसाठी उपोषण केले त्यावेळी शेवटी डॉ. लोहिया यांनी हस्तक्षेप करून ते मिटवले. परवाच्या आंदोलनात सर्वश्री गोरे व लिमये ही भूमिका बजावतील असे मला वाटले होते. कारण इतर मागासवर्गीयांच्या चळवळी समाजवाद्यांनी सुरू केल्या. त्याबाबत लोकांना समजावून सांगून त्यांना सवलती मिळवून देण्याचे काम समाजवाद्यांचेच आहे. हा प्रश्न ‘नामांतरा’सारखा बनू नये याची काळजी घेतली पाहिजे.\nआत्मदहनाचे काही प्रकार संशयास्पद होते, चळवळीत समाजकंटक, काँग्रेस व भाजपचे कार्यकर्ते शिरले, चळवळ नेतृत्वहीन होती, हे श्री सुराणा यांचे म्हणणे खरे आहे. पण त्याचबरोबर आत्मदहनाचे काही प्रकार संशयातीत होते व जवळ जवळ महिनाभर या चळवळीकडे सरकारने दुर्लक्ष केले ही गोष्टही खरी आहे. सुरुवातीच्या काळात सरकारने विद्याथ्र्यांशी चर्चा केली असती तर प्रश्न सुटण्याची शक्यता होती. शेवटी सरकारने जरी निर्णय स्थगित ठेवला नाही तरी न्यायालयाने तो स्थगित ठेवलाच. शेवटी प्रश्न वाटाघाटीनेच सोडवावे लागतात. त्याबाबतचा पुढाकार श्री गोरे व श्री लिमये यांनी घेतला नाही.\nसामाजिक परिवर्तन हिंसेच्या आणि जोर-जबरदस्तीच्या मार्गाने करावे असे सांगणाच्या राजसत्ता आज कोलमडून पडत आहेत. उलट ‘मानवी चेहर्‍या’चा समाजवाद आणण्यावर सर्वांचा भर आहे. या काळात भारतात मात्र जुन्याच विचारांचा प्रभाव कायम आहे. आमचे ज्येष्ठ समाजवादी नेते त्यात पुढाकार घेत नाहीत याचे मला वैषम्य वाटले.\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – एप्रिल २०२१\nदेशहित की अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर हल्ला – शुभलक्ष्मी नाईक गांवकर\nकवीची कैद – राजराहुल (राहुल खंडाळे)\nकोविड-१९ अरिष्टानंतरची नवक्षितिजे – श्रीधर सुरोशे\nलोकशाही संकोचते आहे – प्रसाद माधव कुलकर्णी\nगडबड-घोटाळे (व्यंगचित्रे) – चित्रकार प्रभाकर पाचपुते\nस्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल – ज्ञानेश वाकुडकर\nकिसान विरुद्ध सरकार ते किसान अभिमुख देश – श्रीनिवास नी. माटे\nभांडवलशाही हीच एक मोठी समस्या – प्रभाकर नानावटी\nहळूच – राजराहुल (राहुल खंडाळे)\nबोधकथा – वंदना भागवत\n – चित्रकार मिलिंद क्षीरसागर\nसमता आणि स्वातंत्र्य किती खरे किती खोटे – प्राची माहुरकर\nआमच्या लोकशाहीचे भवितव्य – हरिहर कुंभोजकर\nभग्न (होऊ घातलेल्या) तळ्याकाठी… \nसुदृढ लोकशाही – नरेंद्र महादेव आपटे\nथांबा, पुढे गतिरोधक आहे – हेमंत दिनकर सावळे\nयार… बोल, लिही – सचिनकुमार वि.तायडे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00266.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://bharat4india.com/search?areas%5B0%5D=tortags&searchword=%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0", "date_download": "2021-04-19T09:31:13Z", "digest": "sha1:EUVHJVEKMCKY3DLF4AFXCLDHI62FBT25", "length": 3808, "nlines": 56, "source_domain": "bharat4india.com", "title": "शोधा", "raw_content": "\nकोरोनाचा भारतात पहिला बळी, देशात आत्तापर्यंत ७४ रुग्ण\nपुण्यात आणखी एक कोरोनाचा रुग्ण, राज्यात आकडा १५ वर. पिंपरी-चिंचवड मध्ये तीन जणांना लागण\nपुण्यात कोरोनाचे ९ रुग्ण, मुंबईत २ तर नागपूरमध्ये १ रुग्ण\nकोरोनामुळं कोंबड्याचा भाव उतरला.\nकोरोनामुळं मंत्र्‍यांचे विदोश दौरे रद्द\nकोरोना दिल्लीत महामारी म्हणून घोषित, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर\nजगभरातून भारतात येणाऱ्या पर्यंटकांचे व्हिसा १५ एप्रिलपर्यंत रद्द\nजगातील ११४ देशांत कोरोनाचा शिरकाव\nजगभरात कोरोनामुळं जवळपास ४ हजार नागरीकांचा मृत्यू, तर १२ लाख ६ हजार दोनशे जणांना कोरोनाची लागण\nमहत्वाच्या कामाशिवाय पुण्यात येऊ नका - जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन\nएकूण: 1 सापडला .\nसर्व शब्द कुठलाही शब्द जसं लिहिलंय तसं\nक्रम:\t नवीन आधी जुने आधी लोकप्रिय क्रमवारीनुसार Category | दाखवा #\t 5 10 15 20 25 30 50 100 All\nयामध्ये शोधा: टॅग\t व्हिडिओ\t Blogs\n1. अंध मुलांच्या 'प्रगती'साठी...\n... अंध बांधव खचून गेलेले असतात. मग या अंध बांधवांचा खचलेला आत्मविश्वास वाढवण्याचं काम ताई निस्वार्थ वृत्तीनं करत आहेत. अशी घडवली ताईंनी 'प्रगती'ची शाळा बदलापूरमध्ये गेली सत्तेचाळीस वर्षं ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://infosecawareness.in/concept/system-admin?lang=mr", "date_download": "2021-04-19T09:09:45Z", "digest": "sha1:ZAGLN4DHL2ERNOANUDPL2OHVM6S7MY3N", "length": 10356, "nlines": 110, "source_domain": "infosecawareness.in", "title": "General - सिस्टिम ॲडमिनसाठी - ISEA", "raw_content": "\nमाहितीची संसाधने आणि इंटरनेट अधिक मोठे आणि गुंतागुंतीचे होत चालले आहे. अशा वेळी सर्व यंत्रणा – सुरक्षितपणे – सतत चालू ठेवणे महत्त्वाचे बनले आहे. हल्ली काही वर्षांत सिस्टिम ऍडमिनिस्ट्रेटरचे काम जरा हलके झाले असले तरीही ते व्यवस्था पाहात असलेल्या सिस्टिम्स आणि नेटवर्कची सुरक्षित ठेवणे अवघड होत आहे. हल्ली सर्वच यंत्रणा इंटरनेटशी निगडित असल्यामुळे त्या हल्लेखोरांपासून दूर तरीही व्यवस्थित सुरू ठेवण्याचे सिस्टिम तसेच नेटवर्क ऍडमिनिस्ट्रेशनसमोरील आव्हान वाढले आहे.\nसिस्टिम ऍडमिनिस्ट्रेटरचे मुख्य काम आहे कोणत्याही संस्थेतील कॉँप्यूटर, सिस्टिम, नेटवर्क साधने ह्या बाबी सुरक्षितपणे आणि विनाअडथळा चालू ठेवणे. ह्याखेरीज अंतिम वापरकर्त्यांच्या व्यावसायिक गरजांनुसार कॉँप्यूटर आणि नेटवर्क सतत चालू ठेवण्याची जबाबादारीही त्यांच्यावर असते. संस्थेतील सिस्टिम्स तसेच नेटवर्क साधने सुरक्षित ठेवण्याबरोबरच माहितीही सुरक्षित ठेवणे सिस्टिम ऍडमिनिस्ट्रेटरच्या दृष्टीने महत्त्वाचे असते.\nआपल्या प्रशासकीय कामकाजादरम्यानच, काही साध्या गोष्टी पाळून, सिस्टिम ऍडमिनिस्ट्रेटरना माहिती तंत्रज्ञानाची साधने सुरक्षित ठेवणे शक्य आहे. सुरक्षित कार्यपद्धतींमुळे सुरक्षिततेशी संबंधित समस्या उद्भवल्यास त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई वेळेवरच करणे शक्य होऊन त्यामुळे संबंधित व्यवसाय सुरक्षित राहतो. ह्यासंबंधीच्या जागृतीचा एक भाग म्हणून ISEA ने दुसर्‍या टप्प्यात सिस्टिम आणि नेटवर्क साधनांबाबतच्या सर्वोत्तम कार्यपद्धती आणि मार्गदर्शन सादर केले आहे.\nसिस्टिम ऍडमिनिस्ट्रेटरने अधिक सावधगिरी बाळगली आणि दैनंदिन प्रशासकीय कामांतही सर्वोत्तम कार्यपद्धतींचा वापर केला तर संस्थेतील आयटी सिस्टिम्स आणि नेटवर्क्स सुरक्षितपणे चालवणे अधिक सोपे जाईल. ह्यासाठी सिस्टिम ऍडमिनिस्ट्रेटरचे स्वतःचे धोरण संस्थेच्या धोरणाशी सुसंगत असले पाहिजे ज्यायोगे:\nसंस्थेच्या ��ोरणांनुसार सिस्टिम सुरक्षितरीत्या चालवणे शक्य होईल\nअंतिम वापरकर्त्यांना विनाअडथळा पाठिंबा मिळेल\nसंस्थेचे स्वतःचे सकल दिशादर्शक धोरण असल्यास त्यामधील सुरक्षितताविषयक उद्दिष्ट तसेच भूमिका व जबाबदार्‍या स्पष्ट होतील.\nप्रत्येक सिस्टिम, नेटवर्क आणि ऍप्लिकेशनला लागू असणारे सुरक्षाविषयक विशिष्ट नीतिनियम राबवणे शक्य होईल.\nही धोरणे कंपनीच्या इंटरनेट साइटवर तसेच कर्मचार्‍यांच्या हस्तपुस्तिकेत समाविष्ट करता येतील.\nसिस्टिम्स आणि नेटवर्क साधने नव्याने बसवण्यापूर्वी किंवा असलेल्या नेटवर्कमध्ये सामील करण्यापूर्वी खालील सर्वोत्तम कार्यपद्धतींचा अवलंब करणे अतिशय महत्त्वाचे आहे\nऑपरेटिंग सिस्टिम नेटवर्कमध्ये बसवण्यापूर्वी ती सुरक्षित (हार्डन) करा\nइंटिग्रेटेड ओएस आणि तिची इन्स्टॉल्ड ऍप्लिकेशन हार्डन करा\nनेटवर्कच्या सर्व संरचना (आर्किटेक्चर) एकाच ठिकाणी ठेवा\nकोणत्याही खुल्या पोर्टसाठी तसेच संवेदनशील ऍपसाठी संवेदनशीलता मूल्यमापन प्रक्रिया वापरून नेटवर्क हार्डन करा\nकमीतकमी सर्व्हिसेस् चालवून सर्व्हर्स हार्डन करा. हे करणे गरजेचे आहे\nसिस्टिम्स आणि नेटवर्क्समधील सुरक्षाविषयक संवेदनशीलतेची माहिती करून घ्या\nनेटवर्कला जोडलेल्या इंटरनेटवर्किंग साधनाच्या प्रत्यक्ष सुरक्षिततेकडे सतत लक्ष ठेवा\nसिस्टिम्स आणि नेटवर्क्सची रचना (कॉन्फिगरेशन) लिहून ठेवा आणि त्यांच्यात केलेले बदलही नोंदवा\nसिस्टिम्स आणि नेटवर्क्सचे लॉग (नोंदी) डाउनलोड करून सिस्टिम्सवर वेळोवेळी लक्ष ठेवा\nमूलभूत सुरक्षितता आणि पाळण्याच्या कार्यपद्धती ह्यांबद्दल सिस्टिम्स आणि नेटवर्क्स ऍडमिनिस्ट्रेटरने वापरकर्त्यांचे आणि सहाय्यकांचे (हेल्प डेस्क पर्सोनेल) वेळोवेळी प्रशिक्षण करणे गरजेचे आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/elections/assembly-elections/delhi-election/news/delhi-election-result-2020-cm-arvind-kejriwal-hattrick/articleshow/74083351.cms", "date_download": "2021-04-19T08:50:39Z", "digest": "sha1:4OYBVGXGIHUCH7P53RH3FL3P7QTERC4J", "length": 17090, "nlines": 110, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nदिल्लीत पुन्हा आपचा 'झाडू'; भाजपचा सुपडा साफ, काँग्रे�� शून्यावर बाद\nदिल्ली विधानसभेचे निकाल आता जवळपास स्पष्ट झालेत. एकूण ७० मतदारसंघांपैंकी आम आदमी पक्षानं ६३ जागांवर आघाडी मिळवत राजधानीतलं आपलं वर्चस्व सिद्ध केलंय. तर भाजपनं गेल्या वेळेपेक्षा आपली कामगिरी सुधारत ७ जागांवर आघाडी मिळवलीय. २०१५ सालच्या निवडणुकीत 'आप'ला ६७ जागांवर यश मिळालं होतं तर भाजपला अवघ्या ३ जागांवर समाधान मानावं लागलं होतं. दुसरीकडे, २०१५ सालाप्रमाणेच यंदाही काँग्रेसनं आपला भोपळ्याचा विक्रम कायम राखलाय. इतर पक्षांनाही जनतेनं कोणतीही संधी दिलेली नाही.\nदिल्ली निवडणूकः काँग्रेसने स्वीकारला पराभव\nनवी दिल्ली: दिल्ली विधानसभेचे निकाल आता जवळपास स्पष्ट झालेत. एकूण ७० मतदारसंघांपैंकी आम आदमी पक्षानं ६३ जागांवर आघाडी मिळवत राजधानीतलं आपलं वर्चस्व सिद्ध केलंय. तर भाजपनं गेल्या वेळेपेक्षा आपली कामगिरी सुधारत ७ जागांवर आघाडी मिळवलीय. २०१५ सालच्या निवडणुकीत 'आप'ला ६७ जागांवर यश मिळालं होतं तर भाजपला अवघ्या ३ जागांवर समाधान मानावं लागलं होतं. दुसरीकडे, २०१५ सालाप्रमाणेच यंदाही काँग्रेसनं आपला भोपळ्याचा विक्रम कायम राखलाय. इतर पक्षांनाही जनतेनं कोणतीही संधी दिलेली नाही.\nआपचे नवी दिल्ली मतदारसंघाचे उमेदवार अरविंद केजरीवाल, मालवीय नगरचे उमेदवार सोमनाथ भारती, कालकाजी मतदार संघातून अतिषी, ओखलामधून अमनातुल्लाह खान यांचा विजय निश्चित झालाय तर आपचे पटपडगंज मतदारसंघाचे उमेदवार आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या हातीही निसटता विजय लागलाय. भाजपचे उमेदवार रविंदर सिंह नेगी यांनी सिसोदिया यांना जोरदार टक्कर दिली. परंतु, अखेरच्या टप्प्यात ३००० मतांच्या फरकानं ते मागे पडले.\nअरविंद केजरीवाल यांना तिसऱ्यांदा संधी\nअरविंद केजरीवाल यांनी भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेसवर असा काही झाडू चालवलाय की त्यांना सत्तेची आशाच सोडून द्यावी लागलीय. आत्तापर्यंत दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या हाती आलेल्या कलांनुसार एकूण ७० जागांपैंकी ५६ जागांवर आपला आघाडी मिळालीय. झालेल्या मतदानात ५० टक्क्यांहून अधिक मतं मिळवून आपचे अरविंद केजरीवाल तिसऱ्यांदा दिल्लीचा ताज डोक्यावर चढवण्यासाठी सज्ज झालेत.\nनिकाल स्पष्ट झाल्यानंतर आप कार्यकर्त्यांचा उत्साह पाहण्यासारखा होता. विजयानंतर मनीष सिसोदिया यांनीही विजयी रॅली काढली. आपच्या मुख्यालयात अरविंद केजरीवाल यांनी आपल्या कार्यकर्त्यांचे आभार मानत त्यांच्यासोबत 'वंदे मातरम'चे नारेही दिले. यावेळी अरविंद केजरीवाल आपल्या कुटुंबासोबत दाखल झाले होते.\nस्थानिक मुद्यांना जनतेनं दिलं महत्त्व\nदिल्लीच्या या निकालामुळे अनेक निष्कर्ष काढता येतील. त्यापैंकी एक महत्त्वाचा निष्कर्ष म्हणजे, जनतेनं इतर मुद्द्यांपेक्षा स्थानिक मुद्यांना अधिक महत्त्व दिलंय. उल्लेखनीय म्हणजे राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब या राज्यांतही हाच पॅटर्न दिसून आला होता. आता दिल्लीच्या निकालांनी स्थानिक मुद्यांवर आणि विकास कामांवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलंय. २०१५ सालीही आपनं ७० पैंकी तब्बल ६७ जागांवर विजय मिळवला होता. यंदाच्या प्रचारात भाजपवर टीका करण्यापेक्षा केवळ सरकारी शाळा, मोहल्ला क्लिनिक, मोफत पाणी आणि वीज या मुद्यांवर 'आप'चा भर राहिला.\nकेजरीवाल यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव\nनिकाल स्पष्ट होताच विजयाचे हिरो अरविंद केजरीवाल यांच्यावर देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला. आपचा विजय निश्चित होता, मला या निकालाचं अजिबात आश्चर्य वाटलं नाही, असं म्हणतानाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अरविंद केजरीवाल यांचं कौतुक केलं. तर 'देश जन की बात से चलेगा, मन की बात से नाही हे देशानं दाखवून दिलं. भाजपनं केजरीवाल यांना दहशतवादी म्हटलं परंतु, त्यांना पराभूत करू शकली नाही' असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अरविंद केजरीवाल यांना शुभेच्छा दिल्या.\nदुसरीकडे, भाजपनंही आपली जागा मजबूत केल्याचं चित्रं दिसतंय. दिल्लीच्या रणांगणात भाजपनं शाहीनबागचा मुद्दा लोकांच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न केला. त्याला फारसं यश मिळालं नसलं तरी गेल्या निवडणुकीपेक्षा यंदा भाजपच्या जागा वाढलेल्या दिसत आहेत. २०१५ साली भाजपला दिल्लीत केवळ ३ जागांवर यश मिळालं होतं.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nदिल्ली विधानसभा निवडणूक २०२० निकाल Live - अरविंद केजरीवाल यांचा दणदणीत विजय महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nदिल्ली विधानसभा निवडणूक २०२० दिल्ली विधानसभा निकाल आप अरविंद केजरीवाल delhi vidhan sabha 2020 result delhi election 2020 Arvind Kejriwal AAP\nपुणेसुप्रसिद्ध निर्मात्या, दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचं निधन\nविदेश वृत्तकरोनाचे थैमान: भारतासोबतची हवाई वाहतूक स्थगित; हाँगकाँगचा निर्णय\nदेश२४ तासांत पावणे तीन लाख करोनाबाधित, १६०० हून अधिक मृत्यू\nसिनेमॅजिकनिर्मिती, राष्ट्रीय पुरस्कार; सुमित्रा भावेंची गाजलेली कारकिर्द\nक्रिकेट न्यूजIPL 2021: स्पर्धा सुरू असताना प्रशिक्षकाच्या छातीत दुखू लागले, करावी लागली अँजिओप्लास्टी\n 'सेक्स टेप लीक झाली आणि..', पॅरिस हिल्टनने सांगितला अनुभव\nमुंबई'महाराष्ट्रानं अनेकांच्या पोटापाण्याची व्यवस्था केली, आज राज्य संकटात असताना...'\nअर्थवृत्तलॉकडाउनचे संकट ; जाणून घ्या आजचा पेट्रोल आणि डिझेलचा भाव\nविज्ञान-तंत्रज्ञानCovid-19 ची लस घेतानाचा फोटो पोस्ट करा अन् मिळवा ५ हजार रुपये, सरकार देत आहे बक्षीस\nमोबाइलWhatsapp आता गुलाबी रंगाचे होणार या व्हायरल मेसेजला क्लिक करू नका, अन्यथा....\nप्रेग्नंसी/पेरेंटिंग'या' टिप्स फॉलो करून व्हा जबाबदार व आदर्श पालक\nफॅशनआलियाच्या बॅकलेस ब्लाउज व लाल रंगाच्या साडीतील लुकने वाढवली लाखो हृदयांची धडधड, पाहा हे ५ फोटो\nविज्ञान-तंत्रज्ञानरशियातील पहिली महिला सर्जन यांच्या जयंतीदिनी गुगलने बनवले खास डुडल\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/for-state-employees-salaries/", "date_download": "2021-04-19T09:48:56Z", "digest": "sha1:LJK47QFJYGY76R6REWMI3EAMEDPZHTNE", "length": 3099, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "for state employees' salaries Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune: कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी कर्ज काढावे लागण्याची शक्यता- विजय वडेट्टीवार\nएमपीसी न्यूज- कोरोनाच्या संकटामुळे राज्यातील महसुलात घट झाली आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार करणेही कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत कर्ज काढावे लागणार असल्याची भीती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली. पुण्यात…\nArticle by Devdatta Kashalikar: कोरोनाबाधितांच्या घरातील कचरा – एक गहन विषय\nPimpri News: जम्बो सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची महापालिका डॉक्टर प्राथमिक तपासणी करणार\nSix Minute Walk Test : फुफ्फुसांच्या आरोग्याविषयी जागरूकतेसाठी ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’\nPune News : जैन सोशल ग्रुप द्वारा आयोजित शिबिरात 80 युनिट रक्त संकलन\nPimpri News: महापालिका रेमडिसीवीरच्या 7 हजार 50 कुपी खरेदी करणार\n नेटफ्लिक्स, अमेझॉनच्या या लिंक चुकूनही ओपन करू नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://thefocusindia.com/maharashtra/yes-bank-scam-sebi-order-to-seize-yes-bank-ceo-rana-kapoors-bank-accounts-shares-mutual-funds-34148/", "date_download": "2021-04-19T09:00:04Z", "digest": "sha1:DSG3ATQGTJJLRH23SCQOT53YPJQ4SBIE", "length": 13311, "nlines": 77, "source_domain": "thefocusindia.com", "title": "Yes Bank Scam : येस बँकेचे माजी सीईओ राणा कपूर यांना सेबीचा दणका; बँक खाती, शेअर्स, म्युच्युअल फंड जप्त करण्याचा आदेश । Yes Bank Scam SEBI Order to seize Yes Bank CEO Rana Kapoors bank accounts, shares, mutual funds", "raw_content": "\nHome आपला महाराष्ट्र Yes Bank Scam : येस बँकेचे माजी सीईओ राणा कपूर यांना सेबीचा दणका; बँक खाती, शेअर्स, फंड जप्तीचा आदेश\nYes Bank Scam : येस बँकेचे माजी सीईओ राणा कपूर यांना सेबीचा दणका; बँक खाती, शेअर्स, फंड जप्तीचा आदेश\nYes Bank Scam : येस बँकेचे माजी एमडी आणि सीईओ राणा कपूर यांना मोठा धक्का बसला आहे. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (SEBI) राणा कपूरकडून 1 कोटी रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यासाठी त्यांची सर्व बँक खाती, समभाग, म्युच्युअल फंड आणि लॉकर जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. कपूर यांना नियामकांनी दंड ठोठावला होता, परंतु ते परतफेड करण्यात अयशस्वी ठरले. सेबीने सप्टेंबर 2020 मध्ये राणा कपूरवर 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. Yes Bank Scam SEBI Order to seize Yes Bank CEO Rana Kapoors bank accounts, shares, mutual funds\nमुंबई : येस बँकेचे माजी एमडी आणि सीईओ राणा कपूर यांना मोठा धक्का बसला आहे. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (SEBI) राणा कपूरकडून 1 कोटी रुपयांहून अधिक दंड वसूल करण्यासाठी त्यांची सर्व बँक खाती, समभाग, म्युच्युअल फंड आणि लॉकर जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. कपूर यांना नियामकांनी दंड ठोठावला होता, परंतु ते परतफेड करण्यात अयशस्वी ठरले. सेबीने सप्टेंबर 2020 मध्ये राणा कपूरवर 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता.\nसेबीने म्हटले की, हे मानण्यासाठी पुरेसे कारण आहे की, डिफॉल्टर (कपूर) आपल्या बँकेत असलेल्या खात्यांतील रक्कम / उत्पन्नाचा निपटारा करू शकतो आणि प्रमाणपत्रांतर्गत रकमेच्या वसुली प्रक्रियेत उशीर होईल किंवा अडथळा होऊ शकतो. सेबीने एका रिकव्हरी कार्यवाहीच्या आदेशात म्हटल��� की, 25 सप्टेंबर 2020 रोजी ठोठावलेला दंड भरण्यास कपूर अपयशी ठरल्यानंतर ही जप्तीची कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सेबीने कपूर यांच्यावर मॉर्गन क्रेडिटच्या व्यवहाराबाबत कोणताही खुलासा न केल्याने एक कोटीचा दंड ठोठावला होता. ही येस बँकेची गैर-प्रवर्तक संस्था होती.\nयेस बँकेची गैर-प्रवर्तक संस्था असलेल्या मॉर्गन क्रेडिटचा व्यवहार उघड न केल्याबद्दल नियामकांनी कपूरवर एक कोटी रुपयांचा दंड ठोठावला. सेबीने म्हटले की, येस बँकेच्या बोर्डाला या व्यवहाराची माहिती देऊन ते आणि भागधारक यांच्यात एक अपारदर्शकता होती. सेबीच्या मते, हे लिस्टिंगच्या नियमांचे उल्लंघन आहे. सेबीने आपल्या रिकव्हरी ऑर्डरमध्ये बँक, डिपॉझिटरीज आणि म्युच्युअल फंडांना कपूरच्या खात्यातून कोणतेही डेबिट येऊ देऊ नये, असे सांगितले आहे. तथापि, क्रेडिटला परवानगी देण्यात आली आहे. नियामकांनी बँका, ठेवी आणि म्युच्युअल फंडमधील कपूरच्या सर्व खात्यांचा तपशील देण्यास सांगितले आहे, यात मागील एका वर्षाच्या खात्याच्या स्टेटमेंटची प्रतही सामील आहे.\nCorona Crisis In Maharashtra : एका दिवसात 32 हजार रुग्ण, बीड-परभणी-नांदेडमध्ये कडक लॉकडाऊन\n लसीकरणात भारताचे Nation First धोरण, देशाची गरज भागल्यावरच निर्यातीचा विचार\nधक्कादायक : औरंगाबादेत इन्शुरन्ससाठी नागरिक कोरोनाग्रस्त होत असल्याचा पालिका आयुक्तांचा खळबळजनक दावा\nअनिल परब यांच्याकडून पदाचा गैरवापर, गृह विभागाच्या कारभारात ढवळाढवळ, मनसेची राज्यपालांकडे तक्रार\nNext‘पक्ष’पातापलीकडे : जेव्हा मोदी राजकारणातील पन्नासी साजरे करणारे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापसिंह राणे यांचे भरभरून कौतुक करतात...\nबंदच्या भीतीने मजुरांचे पलायन, अर्थमंत्र्यांचे उद्योग जगताला आश्वासन, नाही लागणार देशव्यापी लॉकडाऊन\nWATCH : कोमट दूध सेवन करण्याचे आहेत अनेक फायदे\nWATCH : बजाजची चेतक स्कूटर बुलेटपेक्षाही महाग, पाहा किंमत\nWATCH : मधमाशी पालन ठरू शकते करिअरची उत्तम संधी\nअहमदनगर : ‘मी काय चुकीचं बोलतो आहे’ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा बाळासाहेब थोरातांना प्रश्न;थोरातांनी थेट धमकावत बाहेर हाकललं\nDelhi Lockdown : दिल्लीत आजपासून सहा दिवसांचे लॉकडाऊन, वाचा 10 ठळक मुद्दे…\nदिल्लीत केजरीवालांनी लॉकडाऊन जाहीर केले; खान मार्केटमध्ये दारू दुकानांवर गर्दी उसळली\nपुणे मार्केट यार्��ातील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाचे कठोर निर्णय\nIsrael : इस्रायलने कसे जिंकले कोरोनाविरुद्धचे युद्ध देशात विनामास्क फिरू शकताहेत नागरिक\nममता बॅनर्जींचा डबल गेमपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतसभेत पंतप्रधानांवर दोष तर पत्राद्वारे मदतीची मागणी\nकोरोनाची लस घेतानाचा फोटो काढा अन् जिंका 5 हजार रुपयांचं बक्षीस\n30 एप्रिलनंतर औरंगाबादेत लस न घेता फिरणाऱ्या 45 वर्षांवरील नागरिकांवर दंडात्मक कारवाई\nWATCH : सुगंध, रंग आणि बरंच काही असा ओळखा अस्सल हापूस\nWATCH : यंदाच्या IPL मध्ये दिसतोय हा आश्चर्यकारक योगायोग\nदेशात कोरोनाची लाट नव्हे त्सुनामी : २४ तासांत २.७४ लाख रुग्ण, १६१९ मृत्यू, सक्रिय रुग्णसंख्या १९.२९ लाखांपेक्षा जास्त\n३ दिवसांत मोदी सरकारचे ६ मोठे निर्णय, रेमडेसिव्हिरची दर कपात ते ऑक्सिजन आयातीपर्यंत जाणून घ्या…\nपाच मिनिटे वाफ घ्या आणि कोरोनाला नष्ट करा, संशोधकांचा सल्ला ; फुफ्फुसाच्या आरोग्यासाठी उपयुक्त\nटाटा सामान्य माणसाच्या मदतीला आले धावून ; रोज २००-३०० टन ऑक्सिजनचा पुरवठा ; ट्विट करुन दिली माहिती\nआमने-सामने : राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांनी पियूष गोयल यांच्याबद्दल अपशब्द काढले त्यावर ‘देवेंद्र’ चांगलेच कोपले\nरिक्षा चालवून पोट भरणाऱ्या बॉक्सरच्या मदतीसाठी आनंद महिंद्रा यांचा पुढाकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://thefocusindia.com/special/parambir-singh-letter-provides-ransom-and-currption-agenda-of-home-minister-anil-deshmukh-read-chat-details-given-by-parambir-singh-32873/", "date_download": "2021-04-19T09:21:39Z", "digest": "sha1:F3N7H53LFSNT3BI35SMG6B25MDHQTPYH", "length": 15767, "nlines": 91, "source_domain": "thefocusindia.com", "title": "Parambir Singh letter | गृहमंत्र्यांच्या अनिल देशमुखांच्या हप्ते वसुली आदेशाचा 'हा' आहे पुरावा, वाचा परमबीर सिंहांनी दिले चॅटिंगचे डिटेल्स । Parambir Singh letter provides ransom and currption agenda of Home Minister Anil Deshmukh, read chat details given by Parambir Singh", "raw_content": "\nHome विशेष Parambir Singh letter : गृहमंत्र्यांच्या अनिल देशमुखांच्या हप्ते वसुली आदेशाचा ‘हा’ आहे पुरावा, वाचा परमबीर सिंहांनी दिले चॅटिंगचे डिटेल्स\nParambir Singh letter : गृहमंत्र्यांच्या अनिल देशमुखांच्या हप्ते वसुली आदेशाचा ‘हा’ आहे पुरावा, वाचा परमबीर सिंहांनी दिले चॅटिंगचे डिटेल्स\nसचिन वाझे प्रकरणामुळे मुंबई पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी गृह���ंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. गृहमंत्र्यांनी दर महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझेला दिल्याचा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्र लिहिलं आहे. हे पत्र येताच संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.\nमुंबई : सचिन वाझे प्रकरणामुळे मुंबई पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आलेले पोलीस अधिकारी परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. गृहमंत्र्यांनी दर महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचं टार्गेट सचिन वाझेला दिल्याचा खळबळजनक आरोप परमबीर सिंग यांनी केला आहे. परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना याबाबत पत्र लिहिलं आहे. हे पत्र येताच संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.\nआपल्या पत्रात परमबीर सिंग यांनी एसीपी पाटील या पोलीस अधिकाऱ्यासोबत झालेल्या चॅटिंगची डिटेल्स आपल्या पत्रात समाविष्ट केली आहे. परमबीर सिंग यांनी तारीख आणि वेळेसहित ही चॅटिंग दिल्याने गृहमंत्र्यांविरुद्ध भ्रष्टाचाराचा हा मोठा पुरावा असल्याचे सिद्ध होते.\nपरमबीर सिंगांची एसीपी पाटील यांच्याशी झालेली चॅटिंग जशीच्या तशी येथे देत आहोत…\nमी (परमबीर सिंग) : पाटील, गृहमंत्री व पलांडेंनी किती बार व रेस्तराँचे व किती रुपयांचे टार्गेट दिल्याचे सांगितले\nमी : अर्जंट प्लीज\nACP पाटील : एकूण 1750 बार व रेस्तराँ. प्रत्येकी 3 लाख रुपये. एकूण कलेक्शन अंदाजे 50 कोटी रुपये. पलांडेनी माझ्यासोबत भुजबळ होते तेव्हा ही अपेक्षा व्यक्त केली.\nमी : तुम्ही पलांडेंना कधी भेटलात\nACP पाटील : आम्ही 4 मार्चला भेटलो.\nमी : तुम्ही गृहमंत्र्यांना कधी भेटलात\nACP पाटील : पलांडेंना भेटलो त्याच्या 4 दिवस आधी. हुक्का पार्लरसंबंधी बैठक झाली.\nमी : वाझे व गृहमंत्र्यांची भेट कधी झाली\nACP पाटील : वाझे-गृहमंत्र्यांच्या भेट कधी झाली ते आता आठवत नाही.\nमी : तुम्ही म्हणाला होता की, काही दिवसांपूर्वीच भेट झाली होती.\nACP पाटील : हो सर. बहुधा फेब्रुवारीच्या अखेरीस.\nमी : पाटील मला आणखी काही माहिती हवीय. गृहमंत्र्यांना भेटून आल्यानंतर वाझे तुम्हाला भेटला होता का\nACP पाटील : हो सर. वाझे मला भेटला होता.\nमी : गृहमंत्र्यांनी काय सांगितले आहे ते वाझेंनी तुम��हाला सांगितले का\nACP पाटील : गृहमंत्र्यांनी 1750 बार-रेस्तराँकडून प्रत्येकी 3 लाख रुपये असे एकूण 40 ते 50 कोटींच्या वसुलीचे टारगेट दिलेय, असे वाझेने सांगितले.\nमी : अच्छा.. म्हणजे वाझेने मला सांगितले तेच तुम्हालाही सांगितलेय.\nACP पाटील : 4 मार्चला पलांडे यांनी मलासुद्धा वाझेला हेच टार्गेट दिलेय ते सांगितले.\nBig Breaking News; परमबीर सिंगांचा मुख्यमंत्र्यांकडे लेटर बाँम्ब, अनिल देशमुखांनी १०० कोटी गोळा करण्याचे टार्गेट सचिन वाझेला दिले; देशमुखांच्या कृष्णकृत्यांचा वाचलाय पाढा; शरद पवार, अजित पवारांना घेरले\nParambir singh letter Bomb : मोहन डेलकर प्रकरणातही गृहमंत्र्यांचा हस्तक्षेप, कायद्याच्या दृष्टीने योग्य नसतानाही मुंबईत दाखल करायचा होता गुन्हा\nParambir singh Letter : राज ठाकरे कडाडले, महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा, अनिल देशमुखांची ताबडतोब उच्चस्तरीय चौकशी करा\nमुंबईतल्या १७५० बार, हुक्का पार्लर्समधून ४० – ५० कोटी रूपये, अन्य सोर्समधून उर्वरित रक्कम गोळा करण्याचे अनिल देशमुखांचे टार्गेट; सचिन वाझे – एसीपी संजय पाटील डीसीपी भुजबळ, गृहमंत्र्यांची सचिव पलांडे यांची नावे\nPreviousअनिल देशमुखांचे १०० कोटी गोळा करण्याचे टार्गेट होते... पण ते टार्गेट त्यांना कोणी दिले होते... देशमुखांच्या कृष्णकृत्यांचा पाढा ठाकरे – पवारांपुढे वाचूनही त्यांनी काय केले\nNextparambir singh letter : ‘बादशाह को बचाने के लिए कितनों की जान जाएगी’परमबीर यांच्या लेटरबॉम्बनंतर अमृता फडणवीस यांची ट्विटरवरून टीका\nWATCH : रुळावर पडलेल्या बाळासाठी रेल्वेमनने लावली जिवाची बाजी, रेल्वेमंत्र्यांनीही केले कौतुक, सीसीटीव्हीत कैद झाला थरारक प्रसंग\nसिनेमा कसा पाहावा हे शिकविणारी दिग्दर्शिका ज्येष्ठ चित्रपट निर्मात्या – दिग्दर्शक सुमित्रा भावे यांचे आज निधन झाले. चांगला चित्रपट कोणता, तो कसा पाहायचा हे त्यांच्याकडून शिकावे.\nडॉ. हर्षवर्धन यांचे डॉ. मनमोहन सिंगांना पत्रोत्तर; लसीकरणाच्या सूचनांचे केले स्वागत आणि काँग्रेसनेत्यांच्या दुटप्पीपणावरही ठेवले बोट\nबंदच्या भीतीने मजुरांचे पलायन, अर्थमंत्र्यांचे उद्योग जगताला आश्वासन, नाही लागणार देशव्यापी लॉकडाऊन\nWATCH : कोमट दूध सेवन करण्याचे आहेत अनेक फायदे\nWATCH : बजाजची चेतक स्कूटर बुलेटपेक्षाही महाग, पाहा किंमत\nWATCH : मधमाशी पालन ठरू शकते करिअरची उत्तम संधी\nअहमदनगर : ‘म�� काय चुकीचं बोलतो आहे’ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा बाळासाहेब थोरातांना प्रश्न;थोरातांनी थेट धमकावत बाहेर हाकललं\nDelhi Lockdown : दिल्लीत आजपासून सहा दिवसांचे लॉकडाऊन, वाचा 10 ठळक मुद्दे…\nदिल्लीत केजरीवालांनी लॉकडाऊन जाहीर केले; खान मार्केटमध्ये दारू दुकानांवर गर्दी उसळली\nपुणे मार्केट यार्डातील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाचे कठोर निर्णय\nIsrael : इस्रायलने कसे जिंकले कोरोनाविरुद्धचे युद्ध देशात विनामास्क फिरू शकताहेत नागरिक\nममता बॅनर्जींचा डबल गेमपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतसभेत पंतप्रधानांवर दोष तर पत्राद्वारे मदतीची मागणी\nकोरोनाची लस घेतानाचा फोटो काढा अन् जिंका 5 हजार रुपयांचं बक्षीस\n30 एप्रिलनंतर औरंगाबादेत लस न घेता फिरणाऱ्या 45 वर्षांवरील नागरिकांवर दंडात्मक कारवाई\nWATCH : सुगंध, रंग आणि बरंच काही असा ओळखा अस्सल हापूस\nWATCH : यंदाच्या IPL मध्ये दिसतोय हा आश्चर्यकारक योगायोग\nदेशात कोरोनाची लाट नव्हे त्सुनामी : २४ तासांत २.७४ लाख रुग्ण, १६१९ मृत्यू, सक्रिय रुग्णसंख्या १९.२९ लाखांपेक्षा जास्त\n३ दिवसांत मोदी सरकारचे ६ मोठे निर्णय, रेमडेसिव्हिरची दर कपात ते ऑक्सिजन आयातीपर्यंत जाणून घ्या…\nपाच मिनिटे वाफ घ्या आणि कोरोनाला नष्ट करा, संशोधकांचा सल्ला ; फुफ्फुसाच्या आरोग्यासाठी उपयुक्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahajobs.org.in/ssc-hsc-question-bank-2021-%E0%A4%A6%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0/", "date_download": "2021-04-19T08:21:31Z", "digest": "sha1:OQXQRTS7WAR7SBCO55AYY6GYB6VG5MLV", "length": 7475, "nlines": 67, "source_domain": "www.mahajobs.org.in", "title": "ssc hsc question bank 2021: दहावी, बारावीच्या प्रश्नसंचात चुका; विद्यार्थी, पालकांमध्ये नाराजी – ssc hsc exam question bank 2021 out of syllabys questions in question bank | महा जॉब्स", "raw_content": "\nम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई\nइयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बालभारतीने प्रश्नसंच उपलब्ध करून दिलेत. मात्र यामध्ये काही प्रश्न एकापेक्षा जास्त वेळा प्रसिद्ध करण्यात आले आहेत, तर वगळलेल्या अभ्यासक्रमाबाबतही प्रश्न देण्यात आले आहेत. यावरून पालक आणि विद्यार्थी नाराज असून सोशल मीडियावरून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.\nराज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षेच्या सरावासाठी ऑनलाइन प्रश्नसंच उपलब्ध केले आहेत. पहिल्या टप्प्यात बारावीच्या सात आणि दहावीच्या सहा विषयांचे प्रश्नसंच उपलब्ध केले आहेत. येत्या काही दिवसांत सर्व विषयांचे प्रश्नसंच मिळणार आहेत. लॉकडाउनमुळे शाळा अजूनही बंद असल्याने विद्यार्थ्यांचा लिखाणाचा सराव पुरेसा झालेला नाही. यातच परीक्षाही ऑनलाइन घ्याव्या की ऑफलाइन घ्याव्यात, याबाबत चर्चा सुरू आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर पालक, शिक्षक यांच्या मागणीनुसार, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रश्नसंच उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले होते. यानुसार हे संच उपलब्ध करून देण्यात आले आहेत.\nमात्र, सध्या उपलब्ध करून देण्यात आलेल्या संचांमध्ये काही चुका असल्याचे पालक आणि विद्यार्थ्यांनी निदर्शनास आणून दिले आहे. यामुळे पुढे येणारे प्रश्नसंच योग्य पद्धतीने तपासून अपलोड करावेत, अशी मागणी विद्यार्थी व पालक करत आहेत. यंदा दहावी व बारावीचा २५ टक्के अभ्यासक्रम वगळण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाबाबतचे प्रश्नही यामध्ये देण्यात आले आहे. यामुळे हे प्रश्नसंच अभ्यासपूर्णरित्या तयार झाले नसल्याची टीकाही होत आहे.\nबोर्ड परीक्षांची तयारी कशी कराल हे ७ मंत्र ध्यानात ठेवा…\nतज्ज्ञांना सहभागी करून घेतले नाही\nप्रश्नसंच तयार करताना विषयाच्या अभ्यास मंडळातील सदस्यांना सहभागी करून घेतले नाही. याचबरोबर यासाठी आवश्यक ती छाननी प्रक्रियाही राबिवली नाही, अशी टीका अभ्यास मंडळाच्या माजी सदस्यांनी केली आहे.\nदहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी विषयनिहाय तासिका\nदहावी बारावी परीक्षांच्या अंतिम वेळापत्रकाची थेट लिंक एका क्लिकवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/nandurbar-news-marathi/complete-curfew-in-nandurbar-district-from-april-1-nrms-108355/", "date_download": "2021-04-19T08:40:55Z", "digest": "sha1:XKSDOP4AQ3JYYDNSFUDAYMEOWNU7XNHH", "length": 14137, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Complete curfew in Nandurbar district from April 1 nrms | नंदुरबार जिल्ह्यात १ एप्रिलपासून पुर्णत: संचारबंदी, कोरोनाचा धोका वाढला | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, एप्रिल १९, २०२१\nBen Stokes इंग्लंडला रवाना, राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का ; नक्की काय झालं \nप्रदर्शनाच्या १ महिन्यानंतर परिणीताचा ‘सायना’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर, चित्रपटात दिसणार सायनाचा संघर्ष\nखासदार गावित���ंनी केली २०० बेडच्या हॉस्पिटल उभारणीची घोषणा, वसई विरार पालिका आयुक्तांनी पत्रकारांना टाळणे केले पसंत\nरत्‍नागिरीत एमआयडीसी कंपनीत भीषण स्‍फोट ; ५ जण गंभीर जखमी\nबंगालमध्ये पाचव्या टप्प्यातील आज मतदान; भाजपच्या आव्हानाने ममतांचा लागणार कस\nकोरोनाची दुसरी लाट...नंदुरबार जिल्ह्यात १ एप्रिलपासून पुर्णत: संचारबंदी, कोरोनाचा धोका वाढला\nकोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यात ३१ मार्च रोजी मध्यरात्रीपासून ते १५ एप्रिल २०२१ रोजी मध्यरात्रीपर्यंत पुर्णत: संचारबंदी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थारपन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत. नागरिकांकडे पुढील पाच दिवस अत्यावश्यक कामे करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे.\nनंदुरबार : राज्यात कोरोनाचा धोका वाढतच चालला आहे. एकीकडे राज्यात उद्या मध्यरात्रीपासून रात्रीच्या वेळी जमावबंदीचे आदेश देण्यात आलेले असताना नंदुरबार जिल्ह्यात १ एप्रिलपासून पुर्णत: संचारबंदी लागू करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे हे आदेश जारी केले आहेत.\nकोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यात ३१ मार्च रोजी मध्यरात्रीपासून ते १५ एप्रिल २०२१ रोजी मध्यरात्रीपर्यंत पुर्णत: संचारबंदी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थारपन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र भारुड यांनी दिले आहेत. नागरिकांकडे पुढील पाच दिवस अत्यावश्यक कामे करण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. यामुळे नागरिकांनी गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सोलापूरमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व दुकाने आज व उद्या बंद राहणार असून वाढत्या कोरोनामुळे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.\nसर्व बाजारपेठा, आठवडी बाजार, इतर अत्यावश्यक नसलेली सर्व दुकाने, शॉपींग मॉल, मार्केट कॉम्प्लेक्स, बार्बर शॉप, स्पा, सलून, ब्युटी पार्लर बंद राहतील. करमणुक उद्याने, सिनेमागृहे, नाट्यगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, प्रेक्षकगृहे, क्रिडा संकुले, मंगल कार्यालये, खुले लॉन्स, सभागृह, असेंम्ब्ली हॉल बंद राहतील. सर्व हॉटेल/रेस्टॉरंट, लॉजिंग, परमिट रूम बियरबार व इतर सर्व प्रकारच्या आस्थापना बंद राहतील.\nसामाजिक, राजकीय, धार्मिक, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रदर्शने व इतर सर्व गर्दी होणारे कार्यक्रम बंद राहतील. धार्मिक व प्रार्थनास्थळे सर्व सामान्यांसाठी बंद राहतील, तथापि धर्मगुरु, पुजारी यांना नित्य नियमाचे धार्मिक कार्यक्रम करता येतील.\nइजिप्तमध्ये दोन ट्रेनची जोरदार धडक ; ३२ जणांचा मृत्यू तर ६६ जण जखमी\nशासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करून औषधाची दुकाने, रुग्णालये पुर्णवेळ सुरू राहतील. भाजीमंडई सकाळी ६ ते ११ या वेळेत सुरू राहील, मात्र एका आड एक ओटे राहतील. भाजीपाला आणि किराणा वस्तूंच्या घरपोच सेवेला प्राधान्य देण्यात यावे. दुध वितरकांना सकाळी ७ ते ९ आणि संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत दूध वितरणास परवानगी असेल. दुध वितरकांनी संबंधित तहसिलदार यांचेकडून ओळखपत्र घेणे आवश्यक आहे.\nक्या खुबसुरती कैसी अदाअंकिता लोखंडेंचा Traditional Look चाहत्यांना पाडतोय भूरळ, पाहा खास PHOTOS\nCorona Update'स्टॅच्यु ऑफ लिबर्टी' देतेय मास्क लावण्याचा संदेश, तर मोनालिसा म्हणतेय संसर्ग टाळा\nVideoसावनी रविंद्र ला ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार\nमनोरंजनखिशाच्या राष्ट्रीय पुरस्काराचं यश संपूर्ण टीमचं\nआज ना छोडेंगे बस हमजोली, खेेलेंगे हम होलीHoli Special 2021 - वरुण धवनपासून नेहा कक्कडपर्यंत या कलाकारांची आहे ही लग्नानंतरची पहिली होळी ,पाहा फोटो\nसंपादकीयनागपूरसह सर्वोच्च न्यायालयाची ५ खंडपीठे असावीत\nसंपादकीयआरामदायी प्रवासाकरिता खासगी गाड्यांना प्रवाशांची पसंती\nसंपादकीयपायलटांच्या समर्थकांचे फोन टॅप केल्याची गहलोत सरकारची कबुली\nसंपादकीयतत्त्व बाजूला सारून वृद्ध श्रीधरन यांना भाजपाची उमेदवारी\nकाँग्रेसने केलाय ज्येष्ठांवर अन्यायस्टार प्रचारकांच्या यादीतून काँग्रेसने असंतुष्टांना वगळले\nसोमवार, एप्रिल १९, २०२१\nसातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2001/01/3049/", "date_download": "2021-04-19T09:07:48Z", "digest": "sha1:E5RPJIUAL5F3UWXHQUAOIF3ALZ2JHICM", "length": 23591, "nlines": 67, "source_domain": "www.sudharak.in", "title": "संप, सत्य आणि इतिहास – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – एप्रिल २०२१\nसंप, सत्य आणि इतिहास\nमराठीतील बहुतेक न���यतकालिकांपेक्षा बऱ्याच जास्त प्रमाणात आजचा सुधारक आपल्या वाचकांच्या लेखनावर चालतो, पत्रांमधून आणि लेखांमधून, आणि असे वाचक जगभर पसरले आहेत, त्यामुळे लेख प्रकाशित झाल्यानंतर त्यावर प्रतिसाद येण्याला मध्ये एखादा अंक जावा लागतो. नुकतेच हे एक-सोडून-एक चक्र अडखळण्याचा अनुभव आला—-पण तो मात्र लागोपाठ दोनदा नव्हेंबरचा (११.८) हा अंक ऐन दिवाळीत छापखान्यात पोचला. मोठ्या सुट्ट्यांनंतर वेळेवर परत कामावर रुजू होण्याची वृत्ती भारतात कमी आहे. आगेमागे एखादा आठवडा उशीरा येणे फारसे गैर मानले जात नाही. पण अनेकांच्या सहभागातून घडणाऱ्या क्रियांना हे फार मारक ठरते. एखादाही काम करणारा हजर नसेल तर साराच ‘ताल’ बिघडतो. छापखाना आणि आ.सु.चे कार्यालय या दोन्ही जागी ही ‘बेताल-बेसूर’ परिस्थिती उपजली. ‘पुन्हा असे व्हायला नको नव्हेंबरचा (११.८) हा अंक ऐन दिवाळीत छापखान्यात पोचला. मोठ्या सुट्ट्यांनंतर वेळेवर परत कामावर रुजू होण्याची वृत्ती भारतात कमी आहे. आगेमागे एखादा आठवडा उशीरा येणे फारसे गैर मानले जात नाही. पण अनेकांच्या सहभागातून घडणाऱ्या क्रियांना हे फार मारक ठरते. एखादाही काम करणारा हजर नसेल तर साराच ‘ताल’ बिघडतो. छापखाना आणि आ.सु.चे कार्यालय या दोन्ही जागी ही ‘बेताल-बेसूर’ परिस्थिती उपजली. ‘पुन्हा असे व्हायला नको’, असे एकमेकांना बजावत आम्ही डिसेंबरचा अंक (११.९) अगदी वेळेवर छापखान्याबाहेर काढला—-तो टपाल कर्मचाऱ्यांच्या संपाचा पहिला दिवस होता’, असे एकमेकांना बजावत आम्ही डिसेंबरचा अंक (११.९) अगदी वेळेवर छापखान्याबाहेर काढला—-तो टपाल कर्मचाऱ्यांच्या संपाचा पहिला दिवस होता संपांचे अभ्यास दाखवतात, की संघटित क्षेत्रातच कामगार संपावर जाऊ शकतात. ही क्षेत्रे एकूण रोजगारापैकी तीसेक टक्केच व्यापतात, पण सोईसवलती, पगार आणि संपांमुळे होणारी इतरांची गैरसोय, ह्या सर्व बाबतीत ही क्षेत्र प्रमाणाबाहेर ‘जीवन’ व्यापतात. योग्य वेळ साधली तर संपांच्या नुसत्या धमकीनेही संपकरी आपल्या मागण्या ‘कमावू शकतात. ह्यात असंघटित क्षेत्रांच्या मागण्या, गरजा वगैरेंबाबत मात्र ‘अडजीभ खाद्य आणि पडजीभ बोंबलत राह्य’, असा प्रकार घडतो. पण माध्यमेच संघटित असल्याने हा ओरडा एकूण समाजाच्या कानावर पडणेही दुरापास्त होते. सध्याच्या आर्थिक मंदीने तर असंघटित क्षेत्राला फारच दु���्बल आणि हळवे कस्न सोडले आहे. असो.\nएकूण आ.सु.वरचा परिणाम असा की अंक २१ डिसेंबरला पोस्टात पडला. आता हा पोचणार केव्हा, त्यावर प्रतिक्रिया येणार केव्हा आणि चर्चा पुढे सरकणार केव्हा\nमागच्या अंकात भ. पां. पाटणकरांचे एक महत्त्वाचे पत्र आहे. त्यात पाच ठोस मुद्दे होते, ज्यांची चर्चा व्हायला हवी आहे.\n१. हिंदू धर्मात पुनर्जन्म आणि कर्मविपाक ह्या दोन मूलभूत कल्पना आहेत. त्या बुद्धिगम्य नाहीत आणि म्हणून हिंदूधर्मही बुद्धिगम्य नाही.\n२. तत्त्वज्ञानाने चिंतन करून ब्रह्म, पुरुष-प्रकृती, the word of God, अशी अंतिम सत्ये घडवली. ह्या अर्थाने शास्त्रे (‘विज्ञान’ हा जास्त नेमका शब्द) अंतिम सत्याचा शोध घेत नसतात.\n३. धर्म बुद्धिगम्य नाही, आणि विज्ञान अंतिम सत्यांपर्यंत पोचत नाही. पण मनुष्यस्वभावाला अंतिम सत्ये हवीच असतात.\n४. बुद्धीने घडवलेले, सुखाच्या कल्पनेवर बेतलेले नीतिनियम ‘कोरडे’ असतात. त्याऐवजी सौंदर्यावर आधारित मिथके घडवून, जुन्या मिथकांचे नवीनीकरण करावे.\n५. अवैज्ञानिक मिथकांपेक्षा इतिहासाचा विपर्यास करणाऱ्या मिथकांवर टीकेचा रोख वळवावा. आता हे मुद्दे तपासायचा प्रयत्न करतो —-\nकाही कल्पना तरी बुद्धीने, विज्ञानाने कमावलेल्या ज्ञानाच्या थेट विरोधात असतात. पुनर्जन्म आणि कयामत का दिन (Day of Judgement) या अशा प्रकारच्या कल्पना आहेत. एखादी सजीव रचना कशी जन्माला येते, जगते आणि मरते, याचा जीवशास्त्रात खूप बारकाईने तपास झाला आहे. आणि या तपासात दिसणाऱ्या कोणत्याच क्रियेत किंवा क्रियेच्या टप्प्यात आज जगत असलेली व्यक्ती पूर्वी कधीतरी ‘जगून गेलेली’ आहे, असे दिसत नाही. आज मरणारी व्यक्ती पुढच्या एखाद्या तारखेपर्यंत कोणत्या तरी रूपात टिकून राहिली आहे, असेही दिसत नाही. बरे हा तपास एकूण जगण्याच्या क्रियेची जी काही माहिती देतो, तिच्यापासून व्यवहारात खूप उपयोगी पडणारी तंत्रे घडवता आली आहेत. म्हणजे ही माहिती परिपूर्ण नसली तरी भरवशाची आहे. अशा वेळी आपण पाटणकरांची भाषा वापस्न पुनर्जन्म आणि कयामतसारख्या कल्पनांना मिथके मानायला हवे.\nअशी मिथके माणसांना का आवश्यक वाटतात एक उत्तर सुचते —- पहा पटते का, ते एक उत्तर सुचते —- पहा पटते का, ते जीवशास्त्र सांगते की प्रत्येक जीव स्वतःचे सातत्य टिकवायला धडपडतच असतो. प्रजोत्पादनाची आसही शेवटी स्वतःचा अंश तरी टिकावा, याचीच आस असते. हा गुण सजीवांच्या व्यवहारात केंद्रस्थानी असतो. मृत्यू म्हणजे सातत्यात खंड पडणे, आणि तोही स्वल्पविराम–अर्धविराम नव्हे, तर पूर्णविराम जीवशास्त्र सांगते की प्रत्येक जीव स्वतःचे सातत्य टिकवायला धडपडतच असतो. प्रजोत्पादनाची आसही शेवटी स्वतःचा अंश तरी टिकावा, याचीच आस असते. हा गुण सजीवांच्या व्यवहारात केंद्रस्थानी असतो. मृत्यू म्हणजे सातत्यात खंड पडणे, आणि तोही स्वल्पविराम–अर्धविराम नव्हे, तर पूर्णविराम मी संपणार — पण इतर विश्व ‘सुख्च’ राहणार, हे माणसांना दुःखद वाटते, कुरूप वाटते, अनाकर्षक आणि अन्याय्य वाटते. मग ह्या कष्टप्रद प्रकाराभोवती मृत्यूनंतरच्या अस्तित्वाचे (संक्रांतीच्या हलव्यातल्या साखरेसारखे मी संपणार — पण इतर विश्व ‘सुख्च’ राहणार, हे माणसांना दुःखद वाटते, कुरूप वाटते, अनाकर्षक आणि अन्याय्य वाटते. मग ह्या कष्टप्रद प्रकाराभोवती मृत्यूनंतरच्या अस्तित्वाचे (संक्रांतीच्या हलव्यातल्या साखरेसारखे) कवच लागते (पुनर्जन्म, कयामत) —- एवढेच. पण म्हणून काही त्या ‘खऱ्या’ ठरत नाहीत. उलट खऱ्या ठरलेल्या सर्व विज्ञानाला त्या काट मारतात. पण त्यांच्यावरचा विश्वास जिणे सुकर करतो, हा योगायोग नव्हे. उत्क्रांतीच्या तत्त्वातून असे सुचवता येईल, की ही मिथके (ही आत्मवंचना) कवच लागते (पुनर्जन्म, कयामत) —- एवढेच. पण म्हणून काही त्या ‘खऱ्या’ ठरत नाहीत. उलट खऱ्या ठरलेल्या सर्व विज्ञानाला त्या काट मारतात. पण त्यांच्यावरचा विश्वास जिणे सुकर करतो, हा योगायोग नव्हे. उत्क्रांतीच्या तत्त्वातून असे सुचवता येईल, की ही मिथके (ही आत्मवंचना) काही लोकांना आवश्यक वाटतात —- भलेही ती पूर्णपणे अविवेकी असोत–कारण ती फार आत्मपरीक्षण करणे टाळतात.\nपण धर्म ही ‘सुंदर’ मिथके घडवून थांबत नाही, तर त्यामध्ये नीतीचा विचारही घुसडतो. कर्मविपाक आणि ‘डे ऑफ जजमेंट’च्या दिवशी पापपुण्याचा होणारा हिशोब, ही मिथकांना धर्माने बहाल केलेली नीतीची ‘फोडणी’ आहे. विवेकाने पाहता वैज्ञानिक ज्ञानाला निरर्थक ठरवणारी मिथके नीतीशी जोडली जाण्याचे कोणतेही कारण दिसत नाही. मिथकांचे नवीनीकरण व्हायला पाहिजे, हे पाटणकर नोंदतात. मी ह्या ‘रीनोव्हेशन’चा पहिला टप्पा म्हणून मिथके मोडीत काढण्याच्या पक्षाचा आहे. जीवशास्त्राच्या कक्षेत येणाऱ्या भौतिक व्यवहारातील गोष्टींची नीतीशी गल्ल�� करणारी पुनर्जन्म-कर्मविपाक मिथके मला घातक वाटतात. जातीजातींच्या उच्चनीच भावाला आधार पुरवणे, प्रयत्नवादाबद्दल मनात संभ्रम उत्पन्न करणे, अशी काही ‘दुष्कृत्ये’ ह्या मिथकांच्या खात्यावर जमा आहेत. आता त्यांना बाद करणेच बरे.\nतत्त्वज्ञानाने अंतिम सत्ये चिंतनातून घडवली, हे म्हणताना तत्त्वज्ञानाची अध्यात्माशी गल्लत तर होत नाही बरे, ब्रह्मासारख्या कल्पना ‘सत्य’ आहेत, हे तरी कशाच्या आधारावर म्हणायचे बरे, ब्रह्मासारख्या कल्पना ‘सत्य’ आहेत, हे तरी कशाच्या आधारावर म्हणायचे ती कधी तपासली गेलेली नाहीत. त्यांचा वापर करून माणसांना प्र न सोडवता आलेले नाहीत. ती ‘अंतिम’ आहेत, असेही दाखवता येत नाही. ती फक्त ‘व्यापक’ असण्याचा आभास उत्पन्न करणारी पुनर्जन्म, कयामतपेक्षा वेगळ्या पातळीची, असे का म्हणू नये\nअंतिम सत्य असणे-नसणे हा विषय अवघड आहे. पण त्या कल्पनेचे आकर्षण आणि तसे ‘सत्य’ नाही असे मानण्यातला ‘कोरडेपणा’ मात्र पाटणकर मानतात तितका सार्वत्रिक नाही, असे मला नोंदवावेसे वाटते. ते म्हणतात, ‘(अंतिम सत्याची कल्पना नाकारणे) मनुष्यस्वभावात बसत नाही’. हे व्यापक सामान्यीकरण मला पटत नाही. एखादेवेळी विज्ञानातल्या कल्पनांचे सौंदर्य, त्या ज्ञानाच्या क्षेत्रातील लोकांची संस्कृती, ह्याची ओळख असणाऱ्या कोणालाच हे सामान्यीकरण पटणार नाही. मला कल्पना आहे, की पंधरा (तरी) विचारवंत इथे आईन्स्टाईनची (चुकीची) साक्ष काढतील. पण आईन्स्टाईनचा Unified Field Theory चा पाठलाग हे त्याच्या आयुष्यातले सर्वांत भाकड, अ-सर्जनशील प्रकरण होते, असे बोर वगैरे अनेक ‘तुल्यबल’ वैज्ञानिकांचे मत होते. फाईनमन, कार्ल सेगन, स्टीफन जे गूल्ड, जेम्स वॉटसन, अशा अनेकानेक शास्त्रज्ञांच्या वैज्ञानिक लिखाणातून दिसणारे सौंदर्यभान आणि सुसंस्कृतपणा, यांची चव घेतल्यावर विवेकवादी विचार आणि असुंदर कोरडेपणा यांचे समीकरण मांडता येत नाही. सुखाच्या कल्पनेत सौंदर्यानुभवही येतो, हे मानायला कोणती अडचण आहे) विचारवंत इथे आईन्स्टाईनची (चुकीची) साक्ष काढतील. पण आईन्स्टाईनचा Unified Field Theory चा पाठलाग हे त्याच्या आयुष्यातले सर्वांत भाकड, अ-सर्जनशील प्रकरण होते, असे बोर वगैरे अनेक ‘तुल्यबल’ वैज्ञानिकांचे मत होते. फाईनमन, कार्ल सेगन, स्टीफन जे गूल्ड, जेम्स वॉटसन, अशा अनेकानेक शास्त्रज्ञांच्या वैज्ञानिक लिखाणातून दिसणारे सौंदर्यभान आणि सुसंस्कृतपणा, यांची चव घेतल्यावर विवेकवादी विचार आणि असुंदर कोरडेपणा यांचे समीकरण मांडता येत नाही. सुखाच्या कल्पनेत सौंदर्यानुभवही येतो, हे मानायला कोणती अडचण आहे १० डिसेंबर २००० रोजी आ.सु.च्या लोकांबरोबर प्रा. मे. पुं. रेगे यांची चर्चा झाली. तिचा ‘गाभा’ म्हणजे खालील ‘जुगलबंदी’ प्रा. रेगे : तुमची सुखाची व्याख्या फार रुंद (व्यापक) आहे.\nदियदे : तुमची सुखाची व्याख्या फार अरंद (कोती) आहे.\nह्यावर टिप्पणी करणेही धाष्ट्र्व्याचे आहे पण सौंदर्य, ज्ञानप्राप्ती, ‘त्यागी’ वर्तन, यांच्यामुळे सुख मिळते, हे नाकारणे मला जमलेले नाही. उलट्या दिशेने सुखी असण्यात सौंदर्यही आहे, असेही नाकारता येत नाही. इथे “काका पण सौंदर्य, ज्ञानप्राप्ती, ‘त्यागी’ वर्तन, यांच्यामुळे सुख मिळते, हे नाकारणे मला जमलेले नाही. उलट्या दिशेने सुखी असण्यात सौंदर्यही आहे, असेही नाकारता येत नाही. इथे “काका मला वाचवा”, म्हणून गप्प बसावे, हेच बरे\nअशास्त्रीय ठरलेल्या पुनर्जन्म–कर्मविपाकाच्या मिथकांनीच तर भारताला जातिभेदाच्या ‘नॅरो डोमेस्टिक वॉल्स’नी विभागले ना मग त्या मिथकांविरुद्ध ऐतिहासिक मिथकांइतक्याच जोराने ओरडायला हवे. इतिहासाचा विपर्यास करणारी मिथके घातक तर आहेतच. त्यांची चर्चा करणारे लेखही आ.सु.त येत असतात. मागे मुखपृष्ठावर १८५७ च्या सुमाराला गोडसे भटजींना रामजन्मस्थान कसे दिसले होते, हे नोंदले होते. त्यांना तेथे मशीद किंवा तत्सम ‘रचना’ दिसलीच नव्हती. ब्राह्मणांचे मांसभक्षण वगैरे विषयांवरही ‘ऐतिहासिक’ सत्य काय, यावर चर्चा झाल्या आहेत.\n(गोडसे भटजींना चूक ठरवणारे काही पुरावे मात्र कोणी पुरवलेले नाहीत\nपण आम्हाला तसल्या मिथकांविरुद्ध लिखाण मिळत नाही, म्हणून आम्ही जातिभेदाचे मूळ असलेल्या मिथकाकडे दुर्लक्ष करावे, असे नव्हे. पाटणकर व त्यांच्या संपर्कातील ऐतिहासिक सत्याचा अपलाप दाखवून देणारे कोणी लेखक असतील, तर त्यांचे स्वागतच आहे. पाटणकरांनी अग्रक्रमाबद्दल मांडलेले मुद्दे आम्हाला पूर्णपणे मान्य आहेत. पण आमचे अग्रक्रम, आमच्या वाचक-हितचिंतकांचे अग्रक्रम, आम्हाला उपलब्ध होणारे साहित्य, ह्या साऱ्यांचा परिणाम कोणालाच पूर्ण समाधान देत नाही, याला नाईलाज आहे\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – एप्रिल २०२१\nदेशहित की अभिव्यक्त���स्वातंत्र्यावर हल्ला – शुभलक्ष्मी नाईक गांवकर\nकवीची कैद – राजराहुल (राहुल खंडाळे)\nकोविड-१९ अरिष्टानंतरची नवक्षितिजे – श्रीधर सुरोशे\nलोकशाही संकोचते आहे – प्रसाद माधव कुलकर्णी\nगडबड-घोटाळे (व्यंगचित्रे) – चित्रकार प्रभाकर पाचपुते\nस्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल – ज्ञानेश वाकुडकर\nकिसान विरुद्ध सरकार ते किसान अभिमुख देश – श्रीनिवास नी. माटे\nभांडवलशाही हीच एक मोठी समस्या – प्रभाकर नानावटी\nहळूच – राजराहुल (राहुल खंडाळे)\nबोधकथा – वंदना भागवत\n – चित्रकार मिलिंद क्षीरसागर\nसमता आणि स्वातंत्र्य किती खरे किती खोटे – प्राची माहुरकर\nआमच्या लोकशाहीचे भवितव्य – हरिहर कुंभोजकर\nभग्न (होऊ घातलेल्या) तळ्याकाठी… \nसुदृढ लोकशाही – नरेंद्र महादेव आपटे\nथांबा, पुढे गतिरोधक आहे – हेमंत दिनकर सावळे\nयार… बोल, लिही – सचिनकुमार वि.तायडे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00267.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/author/prashant-joshi/page/243/", "date_download": "2021-04-19T09:32:21Z", "digest": "sha1:X3KTPD73BO3ZSJSMBNXMFTTTJQFEU4E4", "length": 35138, "nlines": 268, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Posts by Prashant Joshi in मराठी | लेटेस्टली - Page 243", "raw_content": "\nवांगणी रेल्वेस्थानकात मुलाचा जीव वाचवल्याप्रकरणी रेल्वेमॅनचे पियूष गोयल यांच्याकडून कौतुक\nसोमवार, एप्रिल 19, 2021\nRakhi Sawant ची आई Jaya Bheda यांच्या कॅन्सर ट्रिटमेंटसाठी देवासारखा धावून आला Salam Khan, अभिनेत्रीने Video शेअर करत मानले आभार\nWoman Buys Liquor in Delhi: 'हमारे को दवाओं से नहीं, पेग से असर होगा'; दिल्लीत दारू खरेदीसाठी आलेल्या महिलेचा अजब दावा, Watch Video\nCoronavirus: कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेपूर्वी राज्य सरकारकडून उपाय योजना करण्यास सुरुवात\nसुरक्षित राहण्यासाठी काय कराल\nMoto G30 स्मार्टफोन फक्त 649 रुपयांत खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या स्पेसिफिकेशन बद्दल अधिक\nBetel Leaf Benefit: अनेक गुणांनी भरपूर असते विडयाचे पान; जाणून घ्या फायदे\nGold Rate Today: सोन्याच्या दरात पुन्हा वाढ होण्यास सुरूवात; जाणून घ्या आजचे सोन्या,चांदीचे दर\nIndia Post GDS Recruitment 2021: पोस्टल विभागात 1421 ग्रामीण डाक सेवक पदांसाठी भरती; उमेदवार 21 एप्रिलपर्यंत करू शकतात अर्ज\nवांगणी रेल्वेस्थानकात मुलाचा जीव वाचवल्याप्रकरणी रेल्वेमॅनचे पियूष गोयल यांच्याकडून कौतुक\nNissan Magnite ला टक्कर देण्यासाठी सिट्रोन घेऊन येणार नवी SUV, जाणून घ्या खासियत\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nRakhi Sawant च��� आई Jaya Bheda यांच्या कॅन्सर ट्रिटमेंटसाठी देवासारखा धावून आला Salam Khan, अभिनेत्रीने Video शेअर करत मानले आभार\nWoman Buys Liquor in Delhi: 'हमारे को दवाओं से नहीं, पेग से असर होगा'; दिल्लीत दारू खरेदीसाठी आलेल्या महिलेचा अजब दावा, Watch Video\nMoto G30 स्मार्टफोन फक्त 649 रुपयांत खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या स्पेसिफिकेशन बद्दल अधिक\nBetel Leaf Benefit: अनेक गुणांनी भरपूर असते विडयाचे पान; जाणून घ्या फायदे\nIndia Post GDS Recruitment 2021: पोस्टल विभागात 1421 ग्रामीण डाक सेवक पदांसाठी भरती; उमेदवार 21 एप्रिलपर्यंत करू शकतात अर्ज\nवांगणी रेल्वेस्थानकात मुलाचा जीव वाचवल्याप्रकरणी रेल्वेमॅनचे पियूष गोयल यांच्याकडून कौतुक\nवांगणी रेल्वेस्थानकात रेल्वे प्लॅटफॉर्म वरून तोल जाऊन ट्रकवर पडलेल्या मुलाला pointsman Mayur Shelkhe यांनी मदत करून दिले जीवनदान; पहा ही थरारक दृश्यं\nCOVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत उच्चांकी 2,73,810 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; 1,619 मृत्यू\nमहाराष्ट्र सरकारने 'या' ठिकाणांहून महाराष्ट्रात प्रवेश करणा-यांना नकारात्मक आरटी-पीसीआर चाचणी असणे केले बंधनकारक\nगरज नसलेल्या रुग्णांना ऑक्सिजन लावून त्याचा अपव्यय करू नका- पियुष गोयल\nCoronavirus: कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेपूर्वी राज्य सरकारकडून उपाय योजना करण्यास सुरुवात\nGold Rate Today: सोन्याच्या दरात पुन्हा वाढ होण्यास सुरूवात; जाणून घ्या आजचे सोन्या,चांदीचे दर\nवांगणी रेल्वेस्थानकात मुलाचा जीव वाचवल्याप्रकरणी रेल्वेमॅनचे पियूष गोयल यांच्याकडून कौतुक\nMaharashtra: पुणे रेल्वे स्थानकात भारतीय लष्कराच्या ब्रिगेडियरची आत्महत्या\nMumbai: मुंबईत कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 602 जणांच्या विरोधात एफआयआर दाखल तर 400 जणांना अटक\nWoman Buys Liquor in Delhi: 'हमारे को दवाओं से नहीं, पेग से असर होगा'; दिल्लीत दारू खरेदीसाठी आलेल्या महिलेचा अजब दावा, Watch Video\nIndia Post GDS Recruitment 2021: पोस्टल विभागात 1421 ग्रामीण डाक सेवक पदांसाठी भरती; उमेदवार 21 एप्रिलपर्यंत करू शकतात अर्ज\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आज साडेअकरा वाजता कोरोना संबंधित परिस्थितीसंदर्भात महत्वाच्या बैठकीचा आढावा घेणार\nनोकरी बदलली किंवा सोडल्यानंतर PF Account ट्रान्सफर न केल्यास काय होतं\nMewalal Chaudhry Dies Due to Covid-19: बिहारचे माजी शिक्षणमंत्री आणि जेडीयू नेते मेवालाल चौधरी यांचे कोरोनामुळे निधन\nCoronavirus Infection: हवेच्या माध्यमातूनही होऊ शकते कोरोना विषाणूचे संक्रमण; Lancet पत्रिकाच्या अभ्यासात खुलासा\nSputnik V COVID-19 Vaccine प्राण्यांवर देखील परिणामकारक; लस निर्मात्यांचे मत\nयुकेच्या गृहमंत्र्यांकडून नीरव मोदी याच्या प्रत्यार्पणासाठी परवानगी दिल्याची सीबीआय अधिकाऱ्यांची माहिती\n ज्यादा Paid Leave मिळवण्यासाठी लढवली शक्कल; 37 दिवसांत 4 वेळा केले लग्न व 3 वेळा घेतला घटस्फोट\nसुरक्षित राहण्यासाठी काय कराल\nMoto G30 स्मार्टफोन फक्त 649 रुपयांत खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या स्पेसिफिकेशन बद्दल अधिक\nOnline Financial Frauds Helpline Number: दिल्ली पोलिस आणि केंद्रीय गृहमंत्रलयाने ऑनलाईन आर्थिक फसवणूकीत पैसे गमावलेल्यांसाठी लॉन्च केला खास हेल्पलाईन नंबर\nboAt ने भारतात लाँच केले Xplorer स्मार्टवॉच, जाणून घ्या खास वैशिष्ट्ये\nWhatsApp मध्ये झाले 'हे' दोन मोठे बदल, अॅप अपडेट केल्यानतर फोटोसह व्हिडिओ पाठवणे होणार सोप्पे\nNissan Magnite ला टक्कर देण्यासाठी सिट्रोन घेऊन येणार नवी SUV, जाणून घ्या खासियत\nTata Tigor Electric ची नव्या रुपातील कार लवकरच होणार लॉन्च, सिंगल चार्जमध्ये धावणार 213km\nMaruti Suzuki Jimny चे 'हे' मॉडेल ठरणार अत्यंद धमाकेदार, जाणून घ्या किंमतीसह खासियत\nAudi ने लाँच केली सर्वात स्वस्त Electric Car; सिंगल चार्जमध्ये 520 किलोमीटर धावेल, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स\nनवी गाडी खरेदी करण्याचा विचार, 4 लाखांहून कमी किंमतीतील 'या' कारवर दिला जातोय 40 हजारांपर्यंत बंपर डिस्काउंट\nIPL 2021: ‘अंपायरकडे केली होती मागणी पण...’ PBKS संघाच्या पराभवानंतर KL Rahul ने केली ‘हा’ नियम बदलण्याची मागणी\nIPL 2021 Purple Cap List Updated: पर्पल कॅपवर बेंगलोरच्या Harshal Patel याची मजबूत पकड, पहा टॉप-5 गोलंदाज\nIPL 2021 Orange Cap List Updated: काही तासातच Shikhar Dhawan ने मॅक्सवेलकडून हिसकावली ऑरेंज कॅप, पहा टॉप-5 फलंदाजांची लिस्ट\nIPL 2021 Points Table Updated: दिल्लीच्या विजयाने मुंबई इंडियन्सला धक्का, DC संघाने गुणतालिकेत मोठी झेप\nDC vs PBKS IPL 2021 Match 10: पंजाब विरोधात शिखर धवनची बल्ले-बल्ले, दिल्ली कॅपिटल्स 6 विकेटने विजयी\nRakhi Sawant ची आई Jaya Bheda यांच्या कॅन्सर ट्रिटमेंटसाठी देवासारखा धावून आला Salam Khan, अभिनेत्रीने Video शेअर करत मानले आभार\nSumitra Bhave Passes Away: प्रसिद्ध निर्मात्या, दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे आज 78 व्या वर्षी निधन\n'कोरोनापेक्षा देशाला लागलेली घातक कीड म्हणजे 'राजकारण', अभिनेत्री तेजस्विनी पंडित ने सोशल मिडियाद्वारे व्यक्त केली चीड\n'Rahul Gandhi यांनी बंगालमधल्या प्रचारसभा रद्द करण्याचा घेतलेला निर्णय हा अत्यंत धाडसी', अशा श���्दांत 'या' मराठी दिग्दर्शकाने केले कौतुक, पाहा ट्विट\nRenuka Shahane Tests Positive For COVID-19: आशुतोष राणा नंतर रेणुका शहाणे ची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह; मुलांनाही झाला संसर्ग\nBetel Leaf Benefit: अनेक गुणांनी भरपूर असते विडयाचे पान; जाणून घ्या फायदे\nHealth Tips: पपई खाण्याचे नुकसान ऐकून तुम्ही ही आश्चर्यचकित व्हाल , 'या' लोकांसाठी आहे घातक\nवेरा गेदरॉयट्स Google Doodle: राजकुमारी Vera Gedroits यांच्या 151 व्या जयंती निमित्त गुगलचे खास डुडल, जाणून घ्या त्यांच्याबद्दल अधिक\nराशीभविष्य 19 एप्रिल 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nCOVID-19: रक्तातील ऑक्सिजन लेव्हल कशी वाढवावी रक्तात काय असते याची भूमिका, जाणून घ्या आरोग्य तज्ञांचे मत\nVangani रेल्वे स्थानकात जीवाची बाजी लावत चिमुकल्याला रेल्वे अपघातातून वाचवणार्‍या कर्तव्यदक्ष Mayur Shelke यांच्यावर सोशल मीडीयात कौतुकाचा वर्षाव\nवांगणी रेल्वेस्थानकात रेल्वे प्लॅटफॉर्म वरून तोल जाऊन ट्रकवर पडलेल्या मुलाला pointsman Mayur Shelkhe यांनी मदत करून दिले जीवनदान; पहा ही थरारक दृश्यं\n बिहारमधील महिलेने केला 3 सापांना जन्म दिल्याचा दावा; विषारी सापांचा करते मुलासारखा सांभाळ\nभारतात पुन्हा एकदा होणार Lockdown लोकमत ने दिलेल्या बातमीवर PIB कडून स्पष्टीकरण\n ऑनलाइन ग्रॉसरी वेबसाइट Tesco वर ग्राहकाने मागवले सफरचंद; डिलिव्हरीत आला Apple iPhone\nDirector Sumitra Bhave Passes Away: प्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन\nJyoti Kalani Former MLA Passes Away: उल्हासनगरच्या माजी आमदार ज्योती कलानी यांचे निधन\nCoronavirus Outbreak: कोविड च्या काळात 'हे' 5 पदार्थ तुमची रोग प्रतिकार शक्ति वाढवून तुम्हाला ठेवतील कोरोनाच्या संक्रमणांपासून दूर\nRama Navami 2021 Date: श्रीरामनवमी यंदा 21 एप्रिल दिवशी; जाणून घ्या रामजन्मोत्सव पूजेची वेळ, तिथी आणि महत्त्व\nAai Kuthe Kay Karte: आई कुठे काय करते मालिकेत येणार नवा ट्विस्ट; अभिषेकवर होणार जीवघेणा हल्ला\nआता 'संजय दत्त'ची मराठीमध्ये एन्ट्री; चित्रपटाचे शुटींग सुरु, नावाचा शोध अजून चालू\nसंजय दत्तही आपल्या निर्मिती संस्थेद्वारे मराठी चित्रपटांमध्ये उतरत आहे. स्वत: संजय दत्तने ट्विट करून ही माहिती दिली आहे\nराष्ट्रीय Oct 30, 2018\nकेंद्र सरकारने तयार केले पर्यावरणपूरक फटाके; पारंपरिक फटाक्यांपेक्षा स्वस्त, प्रदूषणाला बसेल आळा\nकेंद्र सरकारच्या संस्थेने कमी प्रदुषण करणाऱ्या फटाक्यांची निर्मिती केली आहे. हे फटके फक्त प��्यावरणपूरकच नाहीत, तर इतर फटाक्यांच्या तुलनेत अतिशय स्वस्तदेखील आहेत\nKedarnath teaser : अंगावर शहारे आणणाऱ्या सारा खानच्या 'केदारनाथ'चा टीजर प्रदर्शित\nअभिषेक कपूर दिग्दर्शित या चित्रपटामध्ये सैफ अली खान कन्या सारा खान बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे\nभारताने तब्बल 224 धावांनी वेस्टइंडीजचा केला पराभव; मालिकेत 2-1ने घेतली आघाडी\nभारताने सोमवारी ब्रेबॉर्न स्टेडीयमवर पार पडलेल्या चौथ्या वनडे सामन्यात वेस्टइंडीजला तब्बल 224 धावांनी हरवले आहे\nराष्ट्रीय Oct 29, 2018\nभारताने पाकिस्तानला चारली धूळ; उध्वस्त केले पाकिस्तान आर्मीचे मुख्यालय (व्हिडीओ)\nभारतीय लष्कराने पूंछजवळील लाईन ऑफ कंट्रोल (एलओसी) जवळच्या पाकिस्तान लष्कराच्या प्रशासनिक मुख्यालयावर हल्ला केला आहे\nआंतरराष्ट्रीय Oct 29, 2018\nगोळीबार प्रकरणी श्रीलंकेचे पेट्रोलियम मंत्री अर्जुन रणतुंगा यांना अटक\nसुरक्षा रक्षकाने केलेल्या गोळीबार प्रकरणी माजी पेट्रोलियम मंत्री अर्जुन रणतुंगा यांना अटक करण्यात आली असून याप्रकरणी त्यांना कोर्टात हजर केले जाणार आहे\nराष्ट्रीय Oct 29, 2018\nमहिलाच नाही तर आता जनावरेही असुरक्षित; बकरीशी केले विकृत चाळे\nएका मनुष्याने आपली हवस पूर्ण करण्यासाठी चक्क एका बकरीलाच आपली शिकार बनवली आहे\nलाइफस्टाइल Oct 29, 2018\nदिवाळीसाठी घर सजवताना वापरू शकता या काही हटके 5 आयडीया\nघर सजवताना नेहमीच आपण काही टिपिकल गोष्टींचा वापर करतो, मात्र यावेळी दिवाळीसाठी घर सजवताना काही हटके कल्पना नक्कीच तुमच्या घराचा लूक बदलून टाकतील\nआंतरराष्ट्रीय Oct 29, 2018\nसॅमसंगने आपल्याच ब्रँड अॅम्बॅसिडरला ठोठावला 12 कोटींचा दंड; जाणून घ्या काय आहे कारण\nझीनिया ही एक अभिनेत्री असून राजकारणीदेखील आहे. रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्याविरोधात अध्यक्षपदासाठी निवडणूक लढणारी ती सर्वात तरुण उमेदवार होती.\nZee marathi awards 2018 : पहा झी मराठीकडून गौरविण्यात आलेल्या कलाकारांची संपूर्ण यादी\nतमाम मराठी प्रेक्षकांच्या जीवनाचा अविभाज्य घटक असलेली झी मराठी वाहिनी, दर्जेदार मालीकांसह विविधांगी कार्यक्रमांद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करीत असते\nराष्ट्रीय Oct 29, 2018\nआजपासून धावणार भारतातील पहिली इंजिन नसणारी ट्रेन; जाणून घ्या या ट्रेनबद्दलच्या खास गोष्टी\nसेल्फ प्रपल्शन मॉड्यूलवर चलनी हे ट्रेन, 160 किमी प्रती किमी वेगाने धावू शकेल\nBig boss 12 : घरातून बाहेर पडलेल्या अनुप जलोटा यांचा खळबळजनक खुलासा; जसलीन माझी कधीच गर्लफ्रेंड नव्हती\nअनेक वादविवादांनंतर अनुप जलोटा बिग बॉसच्या घरातून बाहेर पडले. घरातून बाहेर पडताच त्यांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे.\nराष्ट्रीय Oct 29, 2018\nतब्बल 17 सुवर्ण पदकं जिकून, अर्जुन पुरस्कार मिळवणाऱ्या खेळाडूवर आली रस्त्यावर कुल्फी विकण्याची वेळ\nदिनेशने आपल्या बॉक्सिंग कारकिर्दीत तब्बल 17 सुवर्ण पदकं, एक रजत पदक आणि पाच कांस्य पदके अशी 23 पदकांची कमाई केली आहे\nमहाराष्ट्र Oct 29, 2018\nतब्बल अठरा वर्षांनी मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी महिला लेखिकेची निवड\nरविवारी महामंडळाच्या यवतमाळ येथे पार पडलेल्या बैठकीत अरुणा ढेरे यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले.\nराष्ट्रीय Oct 25, 2018\nभारतात पहिल्यांदाच धावणार इंजिन नसलेली ट्रेन; शताब्दी एक्स्प्रेस होणार बंद\nभारतातील पहिलीच इंजिन नसलेली ट्रेन 29 ऑक्टोबरला रुळावर परिक्षणासाठी येणार आहे\nराष्ट्रीय Oct 25, 2018\nकेंद्र सरकारचा मोठा निर्णय : पॉर्नसाईट्सवर तातडीने बंदी घालण्याचे आदेश\nभारत सरकारने इंटरनेटसेवा पुरवणाऱ्या कंपन्यांना तातडीने 827 पॉर्नसाईट्स बंद करण्याचे आदेश दिले आहेत\nAnniversary special : गौरीसाठी तब्बल 5 वर्षे शाहरुख बनला होता हिंदू, शेवटी असे झाले दोघांचे लग्न\nआज शाहरुखच्या यशामागे गौरीचा हात आहे असेच म्हणावे लागेल. आज ही जोडी त्यांच्या लग्नाचा 27वा वाढदिवस साजरा करत आहे\nआंतरराष्ट्रीय Oct 25, 2018\nधक्कादायक : तयार पुलाव पाकिटात आढळला मेलेला उंदीर; ग्राहकाने उपस्थित केले हे प्रश्न\nचक्क एका पुलाव (तांदूळ) पॅकेटमध्ये मेलेला उंदीर आढळला आहे\nराष्ट्रीय Oct 25, 2018\n दिवाळी बोनस म्हणून गाड्या, एफडी, दागिने आणि घरांची खैरात\nगुजरातच्या सुरत येथील व्यापाऱ्यानेआपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस म्हणून चक्क कार आणि एफडी गिफ्ट दिल्या आहेत\nवेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू 'ड्वेन ब्राव्हो'ची तडकाफडकी क्रिकेटमधून निवृती\nभारत आणि वेस्‍ट इंडीजमध्ये चाललेल्या सामन्यांच्या सिरीजमध्ये ब्राव्होला स्थान देण्यात आले नव्हते म्हणूनही त्याने हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.\nMumbai: मुंबईत कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 602 जणांच्या विरोधात एफआयआर दाखल तर 400 जणांना अटक\nSumitra Bhave Passes Away: प्रसिद्ध निर्मात्या, दिग्दर्शिका सुमित्रा भ���वे यांचे आज 78 व्या वर्षी निधन\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आज साडेअकरा वाजता कोरोना संबंधित परिस्थितीसंदर्भात महत्वाच्या बैठकीचा आढावा घेणार\nMewalal Chaudhry Dies Due to Covid-19: बिहारचे माजी शिक्षणमंत्री आणि जेडीयू नेते मेवालाल चौधरी यांचे कोरोनामुळे निधन\nRakhi Sawant ची आई Jaya Bheda यांच्या कॅन्सर ट्रिटमेंटसाठी देवासारखा धावून आला Salam Khan, अभिनेत्रीने Video शेअर करत मानले आभार\nWoman Buys Liquor in Delhi: 'हमारे को दवाओं से नहीं, पेग से असर होगा'; दिल्लीत दारू खरेदीसाठी आलेल्या महिलेचा अजब दावा, Watch Video\nCoronavirus: कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेपूर्वी राज्य सरकारकडून उपाय योजना करण्यास सुरुवात\nसुरक्षित राहण्यासाठी काय कराल\nवांगणी रेल्वेस्थानकात मुलाचा जीव वाचवल्याप्रकरणी रेल्वेमॅनचे पियूष गोयल यांच्याकडून कौतुक\nवांगणी रेल्वेस्थानकात रेल्वे प्लॅटफॉर्म वरून तोल जाऊन ट्रकवर पडलेल्या मुलाला pointsman Mayur Shelkhe यांनी मदत करून दिले जीवनदान; पहा ही थरारक दृश्यं\nCOVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत उच्चांकी 2,73,810 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; 1,619 मृत्यू\nमहाराष्ट्र सरकारने 'या' ठिकाणांहून महाराष्ट्रात प्रवेश करणा-यांना नकारात्मक आरटी-पीसीआर चाचणी असणे केले बंधनकारक\nParam Bir Singh ते Rashmi Shukla या 4 पोलिस अधिकार्‍यांमुळे ‘ठाकरे सरकार’ आलयं अडचणीत तर BJP पुन्हा आक्रमक\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00268.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.misalpav.com/node/48052", "date_download": "2021-04-19T09:13:42Z", "digest": "sha1:25XZOSY6VRHKI6DF3IB6YN5KC6QH5RP2", "length": 10807, "nlines": 175, "source_domain": "www.misalpav.com", "title": "फिश टिक्का मसाला (व्हिडिओ सोबत) | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nफिश टिक्का मसाला (व्हिडिओ सोबत)\nफिश मॅरीनेट आणि फ्राय करण्यासाठी:\nफिश फिलेट ५०० ग्रॅम\nलाल तिखट २ टिस्पून\n��रम मसाला १ टिस्पून\nआले लसूण पेस्ट २ टिस्पून\nलिंबाचा रस १ टेबलस्पून\nमोहरी तेल २ टेबलस्पून\nकांदा १ मोठा किंवा २ लहान\nकाजू १० ते १२ नग\nदालचिनी २ लहान तुकडे\nआले लसूण पेस्ट १ टिस्पून\nकाश्मिरी लाल तिखट १ टेबलस्पून\nगरम मसाला १ टिस्पून\nकसुरी मेथी १ टिस्पून\nमासा स्वच्छ धुवून त्याची स्किन काढून त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करून त्याला वरील प्रमाणे साहित्य छान चोळून घ्यावे.\nसाधारण १५ ते २० मिनिट हे तुकडे मॅरीनेट होऊ द्या.\nकांदा आणि टोमॅटोच्या उभ्या फोडी करून घ्याव्यात. एका भांड्यात तेल तापवून त्यावर धणे आणि जिरे परतावेत. त्यावर चिरलेला कांदा घालावा तो थोडा गोल्डन ब्राउन झाल्यावर काजू आणि टोमॅटो परतून घ्यावेत.\nहे मिश्रण थंड झाल्यावर मिक्सर मध्ये वाटून घ्यावे.\nत्यानंतर एखादे ग्रील पॅन अथवा कोणत्याही पसरट भांड्यात मोहरीचे तेल घ्यावे. हे तेल मात्र जरा जास्त गरम म्हणजेच चांगला धूर येई पर्यंत गरम करून मग गॅस मंद करून त्यात माश्याचे तुकडे घालावेत पण त्यानंतर मध्यम मोठ्या आचेवर ते परतून घ्यावेत.\nएका पॅनमध्ये फोडणीसाठी तेल आणि बटर घेऊन त्यात तमालपत्र, दालचिनी आणि लवंग घालावेत. त्यानंतर काश्मिरी लाल मिरची पावडर घालावी आणि लगेचच वाटलेले मिश्रण घालून घ्यावे. १० ते १५ मिनिट हे मिश्रण चांगले परतून घ्यावे\nत्यात चवीपुरते मीठ आणि गरम मसाला घालून हे मिश्रण पुन्हा ५ ते १० मिनिटांसाठी मंद आचेवर झाकून ठेवावे.\nत्यात भाजलेले माश्याचे तुकडे आणि कसूर मेथी टाकून एक ५ मिनिटं वाफ येऊ द्यावी.\nवरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरमागरम फुलके, चपाती किंवा वाफाळत्या भातासोबत सर्व्ह करावी.\nआम्ही इथे स्नेकहेड फिश घेतला आहे. त्याऐवजी इतर माश्याचे फिलेट देखील वापरू शकतो. याआधी आम्ही सुरमई आणि सॅल्मन वापरूनही हि पाकृ केलीय.\nछान रेसिपी. पण अश्या सफाईदार\nछान रेसिपी. पण अश्या सफाईदार पद्धतीने मासे कापून भेटत नाहीत शक्यतो.\nमिपाच्या पाककृती खजिन्यात अजून एक भर पडली\nसध्या 19 सदस्य हजर आहेत.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थे�� सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/entertainment/tv/news/doordarshan-getting-highest-viewership-because-of-re-telecasting-old-shows-like-ramayana-and-mahabharat-127162844.html", "date_download": "2021-04-19T09:39:58Z", "digest": "sha1:AAFJUR6JS4ARHDUDRUDYXQHDOJNJTM6E", "length": 11895, "nlines": 77, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Doordarshan Getting Highest Viewership Because Of Re Telecasting Old Shows Like Ramayana And Mahabharat | दूरदर्शनचे अच्छे दिन परतले, 'रामायण', 'महाभारत'मुळे ठरले नंबर 1 चॅनल, खेड्यांपेक्षा शहरांमधून मिळाले अधिक प्रेक्षक - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nलॉकडाऊन रेकॉर्ड:दूरदर्शनचे अच्छे दिन परतले, 'रामायण', 'महाभारत'मुळे ठरले नंबर 1 चॅनल, खेड्यांपेक्षा शहरांमधून मिळाले अधिक प्रेक्षक\nबीएआरसीच्या 13 व्या आठवड्याच्या अहवालात दूरदर्शन 15,96,923 इम्प्रेशन्ससह पहिल्या क्रमांकावर आहे.\nमुंबई लॉकडाऊनच्या काळात 'रामायण' आणि 'महाभारत' यासारख्या जुन्या मालिकांच्या पुनर्प्रक्षेपणामुळे दूरदर्शनच्या व्युअरशिपमध्ये मोठी वाढ झाली आहे. ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च काउन्सिलच्या (बीएआरसी) अहवालानुसार दूरदर्शन सर्व एंटरटेन्मेंट वाहिन्यांना पछाडत पहिल्या स्थानावर गेले आहे. यावर्षी बीएआरसीच्या 13 व्या आठवड्याच्या अहवालात दूरदर्शन 15,96,923 इम्प्रेशन्ससह पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर, हिंदी जनरल एंटरटेन्मेंट वाहिन्यांच्या यादीमध्येही 15,64,867 सह प्रथम क्रमांकावर आहे.\nसर्व जॉनर्समध्ये दूरदर्शनला जवळजवळ 16 लाख इम्प्रेेशन्स मिळाले आहेत.\nहिंदी जनरल एंटरटेन्मेंट कॅटेगरीत दूरदर्शन 15.6 लाख इम्प्रेशन्ससह टॉपवर आहे.\nआणि हा आहे प्रसार भारतीचा दावा\nप्रसार भारतीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून असा दावा केला आहे की, दूरदर्शनचे व्युअरशिप एका आठवड्यातच 650 टक्क्यांनी वाढली आहे. 12 व्या आठवड्यात चॅनेलची प्रेक्षक संख्या 267 मिलियनहून अधिक होती, परंतु 13 व्या आठवड्यात ती 2109 मिलियनहून अधिक झाली आहे.\nग्रामीणपेक्षा शहरी भागात अधिक व्युअरशिप\nखास गोष्ट म्हणजे दूरदर्शनची व्युअरशिप ग्रामीण भागापेक्षा शहरी भागांमध्ये अधिक राहिली आहे. शहरी भागात 9,10,973 च्या इम्प्रेशन्ससह प्रथम क्रमांकावर आहे तर ग्रामीण भागात 6,53.894 इम्प्रेशन्स मिळाले आहेत. येथे ते दुसर्‍या क्रमांकावर आहे. पहिल्या स्थानावर दंगल चॅनेल असून त्याला 8,82,111 इम्प्रेशन्स मिळाले आहेत.\nदंगल 8.8 लाख इम्प्रेशन्सह ग्रामीण भागात टॉपवर आहे, तर दूरदर्शन 6.5 लाख इम्प्रेशन्ससह दुसर्‍या क्रमांकावर आहे.\nग्रामीण भागांपेक्षा दूरदर्शन शहरी भागात अधिक बघण्यात आले. येथे त्याला 9.1 लाख इम्प्रेशन्स मिळाले असून ते या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.\n40 हजार टक्क्यांनी वाढली व्युअरशिप\nबीएआरसी इंडियाच्या अहवालानुसार, लॉकडाऊनमध्ये जुने कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्याचा निर्णय दूरदर्शनसाठी फायदेशीर ठरल्याचे सिद्ध झाले. यामुळे, सकाळ आणि संध्याकाळच्या बँडमध्ये व्युअरशिप 40 हजार टक्क्यांनी वाढली आहे. फक्त 'रामायण' आणि 'महाभारत' नव्हे तर दूरदर्शनने 80 आणि 90 च्या दशकातील अनेक मालिका त्यांच्या दोन वाहिन्यांवर (डीडी नॅशनल आणि डीडी भारती) पुन्हा प्रसारित केल्या आहेत. यात 'चाणक्य', 'बुनियाद', 'उपनिषद गंगा', 'अलीफ लैला' आणि 'शक्तीमान' सारख्या लोकप्रिय कार्यक्रमांचा समावेश आहे.\nदूरदर्शनने त्याच्या दोन वाहिन्यांवरील अनेक जुन्या कार्यक्रमांचे पुन्हा प्रसारण सुरू केले आहे.\n'रामायण' 5 वर्षात सर्वाधिक पाहिला गेलेला शो\nरामानंद सागर यांचा 'रामायण' हा कार्यक्रम 1987 मध्ये पहिल्यांदा प्रसारित झाला होता. त्यावेळी त्याची लोकप्रियता एवढी होती की रस्ते निर्जन असायचे आणि तासन्तास रेल्वे गाड्या थांबविण्यात यायच्या. आणि आजही जेव्हा ही मालिका पुन्हा प्रसारित केली गेली तेव्हा त्याची लोकप्रियता स्पष्टपणे दिसत आहे. हेच कारण आहे की ही पौराणिक मालिका गेल्या 5 वर्षात सर्वाधिक पाहिलेला कार्यक्रम बनली आहे. 13 व्या आठवड्यात त्याची व्युअरशिप 556 मिलियन इतकी होती, जी मागील पाच वर्षातील कोणत्याही शोसाठी सर्वाधिक आहे. 'महाभारत'ची व्युअरशिप 150 मिलियन आहे.\nब्योमकेश बक्षी 0.8 मिलियन\nदेख भाई देख 0.24 मिलियन\nखासगी वाहिन्यांनाही याचा फायदा\nदूरदर्शनप्रमाणेच बर्‍याच खासगी वाहिन्यांनी जुन्या कार्यक्रमांचे पुन्हा प्रसारण करण्याचा निर्णय घेतला असून त्याचा फायदा त्यांना होत आहे. उदाहरणार्थ, स्टार प्लसने 'महाभारत' पुन्हा सुरू केले आहे आणि बीएआरसी���्या 13 व्या आठवड्याच्या अहवालानुसार, त्यास 1.4 मिलियन व्यूअरशिप मिळत आहे. कलर्सने 'राम सिया के लव कुश' आणि अँड टीव्हीवरील 'रामायण' या मालिकांचे पुनर्प्रक्षेपण सुरु केले असून त्याला अनुक्रमे 2.1 मिलियन आणि 0.25 मिलियन व्युअरशिप मिळाली आहे.\nजुन्या कार्यक्रमांचे पुन्हा प्रसारणामुळे दक्षिण भारतीय वाहिनी असलेले सन टीव्ही दूरदर्शननंतर सर्वात जास्त बघितली गेलेली वाहिनी ठरली आहे. हे 13,06,360 इम्प्रेशन्स मिळाले आहेत. तिस-या क्रमांकावर दंगल असून त्याला 11,51,414 इम्प्रेशन्स मिळाले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/topic/makar-sankranti-2021/", "date_download": "2021-04-19T10:13:56Z", "digest": "sha1:K6FEYJ3HFPMSU3SMZPAKTWHTVW2CPLT6", "length": 30919, "nlines": 253, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Makar Sankranti 2021 – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on Makar Sankranti 2021 | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "\nवांगणी रेल्वेस्थानकात मुलाचा जीव वाचवल्याप्रकरणी रेल्वेमॅनचे पियूष गोयल यांच्याकडून कौतुक\nसोमवार, एप्रिल 19, 2021\nCOVID-19 second wave: कोविडच्या काळात आपली रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी फाॅलो करा 'या' महत्वाच्या टिप्स\nMt.Annapurna1 सर करणारी पहिला भारतीय महिला ठरली सातार्‍याची Priyanka Mohite; पहा फोटोज\nRakhi Sawant ची आई Jaya Bheda यांच्या कॅन्सर ट्रिटमेंटसाठी देवासारखा धावून आला Salam Khan, अभिनेत्रीने Video शेअर करत मानले आभार\nWoman Buys Liquor in Delhi: 'हमारे को दवाओं से नहीं, पेग से असर होगा'; दिल्लीत दारू खरेदीसाठी आलेल्या महिलेचा अजब दावा, Watch Video\nCoronavirus: कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेपूर्वी राज्य सरकारकडून उपाय योजना करण्यास सुरुवात\nसुरक्षित राहण्यासाठी काय कराल\nMoto G30 स्मार्टफोन फक्त 649 रुपयांत खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या स्पेसिफिकेशन बद्दल अधिक\nBetel Leaf Benefit: अनेक गुणांनी भरपूर असते विडयाचे पान; जाणून घ्या फायदे\nGold Rate Today: सोन्याच्या दरात पुन्हा वाढ होण्यास सुरूवात; जाणून घ्या आजचे सोन्या,चांदीचे दर\nIndia Post GDS Recruitment 2021: पोस्टल विभागात 1421 ग्रामीण डाक सेवक पदांसाठी भरती; उमेदवार 21 एप्रिलपर्यंत करू शकतात अर्ज\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nCOVID-19 second wave: कोविडच्या काळात प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी फाॅलो करा 'या' महत्वाच्या टिप्स\nRakhi Sawant ची आई Jaya Bheda यांच्या कॅन्सर ट्रिटमेंटसाठी देवासारखा धावून आला Salam Khan, अभिनेत्रीने Video शेअर करत मानले आभार\nWoman Buys Liquor in Delhi: 'हमारे को दवाओं से नहीं, पेग से असर होगा'; दिल्लीत दारू खरेदीसाठी आलेल्या महिलेचा अजब दावा, Watch Video\nMoto G30 स्मार्टफोन फक्त 649 रुपयांत खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या स्पेसिफिकेशन बद्दल अधिक\nBetel Leaf Benefit: अनेक गुणांनी भरपूर असते विडयाचे पान; जाणून घ्या फायदे\nMt.Annapurna1 सर करणारी पहिला भारतीय महिला ठरली सातार्‍याची Priyanka Mohite; पहा फोटोज\nवांगणी रेल्वेस्थानकात मुलाचा जीव वाचवल्याप्रकरणी रेल्वेमॅनचे पियूष गोयल यांच्याकडून कौतुक\nवांगणी रेल्वेस्थानकात रेल्वे प्लॅटफॉर्म वरून तोल जाऊन ट्रकवर पडलेल्या मुलाला pointsman Mayur Shelkhe यांनी मदत करून दिले जीवनदान; पहा ही थरारक दृश्यं\nCOVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत उच्चांकी 2,73,810 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; 1,619 मृत्यू\nमहाराष्ट्र सरकारने 'या' ठिकाणांहून महाराष्ट्रात प्रवेश करणा-यांना नकारात्मक आरटी-पीसीआर चाचणी असणे केले बंधनकारक\nCoronavirus: कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेपूर्वी राज्य सरकारकडून उपाय योजना करण्यास सुरुवात\nGold Rate Today: सोन्याच्या दरात पुन्हा वाढ होण्यास सुरूवात; जाणून घ्या आजचे सोन्या,चांदीचे दर\nवांगणी रेल्वेस्थानकात मुलाचा जीव वाचवल्याप्रकरणी रेल्वेमॅनचे पियूष गोयल यांच्याकडून कौतुक\nMaharashtra: पुणे रेल्वे स्थानकात भारतीय लष्कराच्या ब्रिगेडियरची आत्महत्या\nMumbai: मुंबईत कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 602 जणांच्या विरोधात एफआयआर दाखल तर 400 जणांना अटक\nMt.Annapurna1 सर करणारी पहिला भारतीय महिला ठरली सातार्‍याची Priyanka Mohite; पहा फोटोज\nWoman Buys Liquor in Delhi: 'हमारे को दवाओं से नहीं, पेग से असर होगा'; दिल्लीत दारू खरेदीसाठी आलेल्या महिलेचा अजब दावा, Watch Video\nIndia Post GDS Recruitment 2021: पोस्टल विभागात 1421 ग्रामीण डाक सेवक पदांसाठी भरती; उमेदवार 21 एप्रिलपर्यंत करू शकतात अर्ज\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आज साडेअकरा वाजता कोरोना संबंधित परिस्थितीसंदर्भात महत्वाच्या बैठकीचा आढावा घेणार\nनोकरी बदलली किंवा सोडल्यानंतर PF Account ट्रान्सफर न केल्यास काय होतं\nCoronavirus Infection: हवेच्या माध्यमातूनही होऊ शकते कोरोना विषाणूचे संक्रमण; Lancet पत्रिकाच्या अभ्यासात खुलासा\nSputnik V COVID-19 Vaccine प्राण्यांवर देखील परिणामकारक; लस निर्मात्यांचे मत\nयुकेच्या गृहमंत्र्यांकडून नीरव मोदी याच्या प्रत्यार्पणासाठी परवानगी दिल्याची सीबीआय अधिकाऱ्यांची माहिती\n ज्यादा Paid Leave मिळवण्यासाठी लढवली शक्कल; 37 दिवसांत 4 वेळा केले लग्न व 3 वेळा घेतला घटस्फो��\nसुरक्षित राहण्यासाठी काय कराल\nMoto G30 स्मार्टफोन फक्त 649 रुपयांत खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या स्पेसिफिकेशन बद्दल अधिक\nOnline Financial Frauds Helpline Number: दिल्ली पोलिस आणि केंद्रीय गृहमंत्रलयाने ऑनलाईन आर्थिक फसवणूकीत पैसे गमावलेल्यांसाठी लॉन्च केला खास हेल्पलाईन नंबर\nboAt ने भारतात लाँच केले Xplorer स्मार्टवॉच, जाणून घ्या खास वैशिष्ट्ये\nWhatsApp मध्ये झाले 'हे' दोन मोठे बदल, अॅप अपडेट केल्यानतर फोटोसह व्हिडिओ पाठवणे होणार सोप्पे\nNissan Magnite ला टक्कर देण्यासाठी सिट्रोन घेऊन येणार नवी SUV, जाणून घ्या खासियत\nTata Tigor Electric ची नव्या रुपातील कार लवकरच होणार लॉन्च, सिंगल चार्जमध्ये धावणार 213km\nMaruti Suzuki Jimny चे 'हे' मॉडेल ठरणार अत्यंद धमाकेदार, जाणून घ्या किंमतीसह खासियत\nAudi ने लाँच केली सर्वात स्वस्त Electric Car; सिंगल चार्जमध्ये 520 किलोमीटर धावेल, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स\nनवी गाडी खरेदी करण्याचा विचार, 4 लाखांहून कमी किंमतीतील 'या' कारवर दिला जातोय 40 हजारांपर्यंत बंपर डिस्काउंट\nIPL 2021: ‘अंपायरकडे केली होती मागणी पण...’ PBKS संघाच्या पराभवानंतर KL Rahul ने केली ‘हा’ नियम बदलण्याची मागणी\nIPL 2021 Purple Cap List Updated: पर्पल कॅपवर बेंगलोरच्या Harshal Patel याची मजबूत पकड, पहा टॉप-5 गोलंदाज\nIPL 2021 Orange Cap List Updated: काही तासातच Shikhar Dhawan ने मॅक्सवेलकडून हिसकावली ऑरेंज कॅप, पहा टॉप-5 फलंदाजांची लिस्ट\nIPL 2021 Points Table Updated: दिल्लीच्या विजयाने मुंबई इंडियन्सला धक्का, DC संघाने गुणतालिकेत मोठी झेप\nDC vs PBKS IPL 2021 Match 10: पंजाब विरोधात शिखर धवनची बल्ले-बल्ले, दिल्ली कॅपिटल्स 6 विकेटने विजयी\nRakhi Sawant ची आई Jaya Bheda यांच्या कॅन्सर ट्रिटमेंटसाठी देवासारखा धावून आला Salam Khan, अभिनेत्रीने Video शेअर करत मानले आभार\nSumitra Bhave Passes Away: प्रसिद्ध निर्मात्या, दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे आज 78 व्या वर्षी निधन\n'कोरोनापेक्षा देशाला लागलेली घातक कीड म्हणजे 'राजकारण', अभिनेत्री तेजस्विनी पंडित ने सोशल मिडियाद्वारे व्यक्त केली चीड\n'Rahul Gandhi यांनी बंगालमधल्या प्रचारसभा रद्द करण्याचा घेतलेला निर्णय हा अत्यंत धाडसी', अशा शब्दांत 'या' मराठी दिग्दर्शकाने केले कौतुक, पाहा ट्विट\nRenuka Shahane Tests Positive For COVID-19: आशुतोष राणा नंतर रेणुका शहाणे ची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह; मुलांनाही झाला संसर्ग\nCOVID-19 second wave: कोविडच्या काळात आपली रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी फाॅलो करा 'या' महत्वाच्या टिप्स\nBetel Leaf Benefit: अनेक गुणांनी भरपूर असते विडयाचे पान; जाणून घ्या फायदे\nHealth Tips: पपई खाण्याचे नुकसान ऐकून तुम्ही ही आश्चर्यचकित व्हाल , 'या' लोकांसाठी आहे घातक\nवेरा गेदरॉयट्स Google Doodle: राजकुमारी Vera Gedroits यांच्या 151 व्या जयंती निमित्त गुगलचे खास डुडल, जाणून घ्या त्यांच्याबद्दल अधिक\nराशीभविष्य 19 एप्रिल 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nVangani रेल्वे स्थानकात जीवाची बाजी लावत चिमुकल्याला रेल्वे अपघातातून वाचवणार्‍या कर्तव्यदक्ष Mayur Shelke यांच्यावर सोशल मीडीयात कौतुकाचा वर्षाव\nवांगणी रेल्वेस्थानकात रेल्वे प्लॅटफॉर्म वरून तोल जाऊन ट्रकवर पडलेल्या मुलाला pointsman Mayur Shelkhe यांनी मदत करून दिले जीवनदान; पहा ही थरारक दृश्यं\n बिहारमधील महिलेने केला 3 सापांना जन्म दिल्याचा दावा; विषारी सापांचा करते मुलासारखा सांभाळ\nभारतात पुन्हा एकदा होणार Lockdown लोकमत ने दिलेल्या बातमीवर PIB कडून स्पष्टीकरण\n ऑनलाइन ग्रॉसरी वेबसाइट Tesco वर ग्राहकाने मागवले सफरचंद; डिलिव्हरीत आला Apple iPhone\nDirector Sumitra Bhave Passes Away: प्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन\nJyoti Kalani Former MLA Passes Away: उल्हासनगरच्या माजी आमदार ज्योती कलानी यांचे निधन\nCoronavirus Outbreak: कोविड च्या काळात 'हे' 5 पदार्थ तुमची रोग प्रतिकार शक्ति वाढवून तुम्हाला ठेवतील कोरोनाच्या संक्रमणांपासून दूर\nRama Navami 2021 Date: श्रीरामनवमी यंदा 21 एप्रिल दिवशी; जाणून घ्या रामजन्मोत्सव पूजेची वेळ, तिथी आणि महत्त्व\nAai Kuthe Kay Karte: आई कुठे काय करते मालिकेत येणार नवा ट्विस्ट; अभिषेकवर होणार जीवघेणा हल्ला\nAnkita Lokhande हिला मकर संक्रांतीच्या निमित्ताने Sushant Singh Rajput च्या 'या' लोकप्रिय गाण्याची झाली आठवण, Watch Video\nAbhindya Bhave आपल्या पती मेहुल पै सह मकर संक्रांती निमित्त काळ्या वेशात समुद्र किना-यावर केले खास फोटोशूट, See Pics\nHaldi Kunku 2021 Gift Ideas: हळदी कुंकू साठी वाण म्हणून सवाष्णींना द्या घरगुती गोष्टींसह 'या' आरोग्याशी संबंधित उपयोगी वस्तू\nMakar Sankranti 2021: शिल्पा शेट्टी आणि बहिण शमिताने खास मराठमोळ्या अंदाजात दिल्या चाहत्यांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा, Watch Video\nMakar Sankranti 2021: Urmila Matondkar च्या पैठणीतील मराठमोळ्या अंदाजात संक्रांतीच्या शुभेच्छा, म्हणाली तिळगुळ घ्या, गोडगोड बोला \nMakar Sankranti 2021 निमित्त अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी यांसह 'या' मराठमोठ्या अभिनेत्रींनी शेअर केले ब्लॅक साडी लूक\nMakar Sankranti 2021: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 'या' राजकीय नेत्यांनी दिल्या मकर संक्रांती च्या शुभेच्छा\nHaldi Kunku 2021 Special Ukhane: मकर संक्रांती निमित्त सुवासिनींनी 'हे' सुंदर मराठी उखाणे घेऊन हळदी कुंकू कार्यक्रमाची वाढवा रंगत\nMakar Sankranti 2021 Images: मकर संक्रातीनिमित्त मराठमोळी HD Greetings, Wallpapers, Wishes शेअर करुन आपले मित्र आणि नातेवाईकांना द्या गोड शुभेच्छा\nMakar Sankranti 2021 Wishes in Marathi: मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मराठी SMS, Quotes, WhatsApp Stickers द्वारा शेअर करून द्विगुणित करा आनंद\nMakar Sankranti 2021 Mehndi Designs: मकर संक्रांतीला हातावर काढा या सोप्या आणि आकर्षक मेहंदी डिझाईन्स\nHaldi Kunku 2021 Ukhane in Marathi: हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये घ्या 'हे' हटके मराठी उखाणे\nनायलॉन मांजाच्या विक्रीवर राज्य सरकारची बंदी; नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांना होणार तुरुंगवास\nMakar Sankranti 2020 Sugad Puja Vidhi: मकर संक्रांती दिवशी सवाष्ण स्त्रिया का पूजतात सुगड जाणून घ्या पूजा विधी आणि त्यासाठी लागणारे साहित्य\nHappy Bhogi 2021 Wishes: संक्रातीच्या आदल्या दिवशी खास मराठी HD Images, Greetings, Wallpapers च्या माध्यमातून द्या भोगी सणाच्या शुभेच्छा\nMakar Sankranti 2021 Messages: मकर संक्राती निमित्त मराठी Wallpapers, Wishes, WhatsApp Status, HD Images शेअर करून मित्र-मैत्रिणींना आणि नातेवाईकांना द्या खास शुभेच्छा\nMakar Sankranti Rangoli Design: मकर संक्रांतीला दारापुढे काढा 'या' सुंदर सोप्या आणि आकर्षक रांगोळी डिझाइन\nBlack Saree, Dress Ideas For Makar Sankranti 2021: मकर संक्रांती ला पारंपारिक अंदाजात नटण्यासाठी काळ्या रंगातील साड्या, ड्रेससाठी खण, इरकल ते पैठणी पर्याय\nMakar Sankranti 2021 Bornhan: मकर संक्रांत निमित्त लहान मुलांना बोरन्हाण का घातले जाते कशी कराल तयारी\nBhogi 2021: सुगड पूजन ते भोगीचा बेत मकर संक्रांतीच्या सणाच्या पहिल्या दिवशी काय काय करतात\nMakar Sankranti 2021: मकर संक्रांतीच्या दिवशी 'या' गोष्टी दान केल्यास होईल देवाची कृपा; वाचा सविस्तर\nMakar Sankranti 2021 Special Recipes: यंदा मकर संक्रांतीला घरी बनवा तिळाच्या लाडूसह तिळपापडी, तिळवडी सारख्या झटपट रेसिपीज, Watch Videos\nMakar Sankranti 2021 Tilgul Recipe: यंदा मकर संक्रांतीला घरीच बनवा तिळगुळ, जाणून घ्या कसे बनवतात रंगेबीरंगी हलवा\nMakar Sankranti 2021: यंदा मकर संक्रांत कोणत्या दिवशी जाणून घ्या तारीख आणि पुजेची शुभ वेळ\nMumbai: मुंबईत कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 602 जणांच्या विरोधात एफआयआर दाखल तर 400 जणांना अटक\nSumitra Bhave Passes Away: प्रसिद्ध निर्मात्या, दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे आज 78 व्या वर्षी निधन\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आज साडेअकरा वाजता कोरोना संबंधित परिस्थितीसं���र्भात महत्वाच्या बैठकीचा आढावा घेणार\nMewalal Chaudhry Dies Due to Covid-19: बिहारचे माजी शिक्षणमंत्री आणि जेडीयू नेते मेवालाल चौधरी यांचे कोरोनामुळे निधन\nCOVID-19 second wave: कोविडच्या काळात आपली रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी फाॅलो करा 'या' महत्वाच्या टिप्स\nMt.Annapurna1 सर करणारी पहिला भारतीय महिला ठरली सातार्‍याची Priyanka Mohite; पहा फोटोज\nRakhi Sawant ची आई Jaya Bheda यांच्या कॅन्सर ट्रिटमेंटसाठी देवासारखा धावून आला Salam Khan, अभिनेत्रीने Video शेअर करत मानले आभार\nWoman Buys Liquor in Delhi: 'हमारे को दवाओं से नहीं, पेग से असर होगा'; दिल्लीत दारू खरेदीसाठी आलेल्या महिलेचा अजब दावा, Watch Video\nMt.Annapurna1 सर करणारी पहिला भारतीय महिला ठरली सातार्‍याची Priyanka Mohite; पहा फोटोज\nवांगणी रेल्वेस्थानकात मुलाचा जीव वाचवल्याप्रकरणी रेल्वेमॅनचे पियूष गोयल यांच्याकडून कौतुक\nवांगणी रेल्वेस्थानकात रेल्वे प्लॅटफॉर्म वरून तोल जाऊन ट्रकवर पडलेल्या मुलाला pointsman Mayur Shelkhe यांनी मदत करून दिले जीवनदान; पहा ही थरारक दृश्यं\nCOVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत उच्चांकी 2,73,810 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; 1,619 मृत्यू\nParam Bir Singh ते Rashmi Shukla या 4 पोलिस अधिकार्‍यांमुळे ‘ठाकरे सरकार’ आलयं अडचणीत तर BJP पुन्हा आक्रमक\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/topic/breaking-nes-latest-news", "date_download": "2021-04-19T09:09:20Z", "digest": "sha1:Q3EGCIWBVZX2QXRH7XJKSUF6ZRZYVVTI", "length": 3258, "nlines": 95, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "breaking nes latest news", "raw_content": "\nनिर्यातबंदी उठविल्यानंतरही कांदा तेजीत; किरकोळ दर किलोला ४० ते ५० रुपये\nनाशिकमध्ये साडेतीन वाजेपर्यंत ६९ टक्के मतदान\nनाशिकमध्ये उद्यापासून लसीकरण; पहिल्या दिवशी तेराशे आरोग्य सेवकांना लस\n‘नाएसाे’ च्या अध्यक्षपदी प्रा. रहाळकर; कार्यवाहपदी प्रा. निकम बिनविराेध\nझाडावर खिळे ठोकून जाहिरात लावणे अंगाशी; गुन्हे दाखल\nनाशिक विभागातील जिल्ह्यांना अशा मिळतील करोना लसी; पाहा एक्सक्लुसिव्ह व्हिडीओ\nउपमहापौरासह मानाचे पद देऊनही पक्ष सोडणे खेदजनक\nमानीव अभिहस्तांतरणाची विशेष मोहिम उद्यापासून\nग्रामपंचायत रणधुमाळी : निवडणूक अर्ज द���खल करण्याचा आज शेवटचा दिवस\nप्राधान्यक्रम यादी तयार; पहिल्या टप्प्यात मिळणार २४ हजार कर्मचाऱ्यांना करोनाची लस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahajobs.org.in/thane-corona-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A1-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0/", "date_download": "2021-04-19T09:02:32Z", "digest": "sha1:24H45YJY3CLET4T7M6KDKKK4YK672ZTH", "length": 9308, "nlines": 69, "source_domain": "www.mahajobs.org.in", "title": "Thane Corona : ठाण्यात कोविड चाचणीसाठी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या रांगा | महा जॉब्स", "raw_content": "\nThane Corona : ठाण्यात कोविड चाचणीसाठी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या रांगा\nadmin April 9, 2021 Leave a Comment on Thane Corona : ठाण्यात कोविड चाचणीसाठी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्या रांगा Posted in Corona Virus\n

    ठाणे : मागील संपूर्ण आठवडा रुग्णाची संख्या ही मनात धडकी भरविणारी ठरत आहे. रुग्णसंख्येच्या वाढीसोबतच रुग्णांच्या मृत्यूचा आकडाही वाढला आहे. ठाण्यात रुग्णांना बेड अपुरे पडत आहेत. यासर्व गोष्टींमुळे आणि पालिकेने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कोरोना चाचणी सक्तीची केल्याने आपण कोरोनाचे शिकार झाले आहोत काय याची चाचपणी करण्यासाठी विविध चाचणी केंद्रावर पालिका आस्थापना आणि अत्यावश्यक सेवेचे कर्मचारी यांनी आज गर्दी केलेली बघायला मिळाली. ठाणे महापालिका हद्दीत कोरोना चाचणीचे 12 केंद्र आहेत. यातील मानपाडा, टेम्भी नाका, कळवा, वागळे इस्टेट, सावरकर नगर, लोकमान्य नगर अशा विविध केंद्रावर आरटीपीसीआर आणि अँटीजेन अशा चाचण्या करण्यासाठी गर्दी झालेली होती. 

    \n

    ठाणे पालिकेच्या विविध प्रभाग समितीत कोरोनाच्या चाचण्या सुरुच होत्या. मात्र ठाणेकर चाचणीकडे दुर्लक्ष करीत होते. कोरोना चाचणी केंद्रावर शुकशुकाट होता. मात्र दुसऱ्या कोरोनाच्या लाटेची तीव्रता वाढल्यानंतर 500 च्या घरात असलेली रुग्णसंख्या आता दीड ते 2 हजारांवर आल्याने सर्वजण धास्तावले आहेत. दुसरीकडे पालिका आस्थापनाने चाचण्या सक्तीच्या केल्याने आणि चाचणी निगेटिव्ह असेल तरच काम मिळेल असे फर्मान काढल्याने चाचणी केंद्रावर गर्दी वाढलेली आहे. येत्या 10 एप्रिलपर्यंत चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या आदेशाचे पडसाद म्हणून गुरुवारी ठाण्यातील विविध कोरोना चाचण्या केंद्रावर मोठी गर्दी झाल्याचे चित्र दिसले. चाचणी सक्तीची केल्याने या रांगेत ���त्यावश्यक सेवेतील अस्थापना कर्मचारी यांच्यासह डिलिव्हरी बॉय, प्लांबर, एसी सारख्या गोष्टी रिपेरिंग करणारे, घर काम करणारे, किराणा मालाच्या दुकानात काम करणारे यांचा समावेश असल्याचे आढळले. यात रिक्षा आणि टॅक्सी चालक तसेच परराज्यात जाणारे काही नागरिक देखील होते. 

    \n

    महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत हजाराने वाढ होत असल्याचं चित्र आहे. राज्यात काल (गुरुवारी) दिवसभरात 56 हजार 286 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर मागील 24 तासात 376 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आज 36 हजार 130 जण कोरोनातून मुक्त होऊन घरी परतले आहेत. तर मुंबईतही कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताच आहे. शहरात आज 8 हजार 938 रुग्ण आढळले आहेत. 

    \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/will-we-have-to-wait-for-the-court-order-for-anil-parbas-resignation-question-by-chandrakant-patil-nrdm-112956/", "date_download": "2021-04-19T09:55:42Z", "digest": "sha1:2RP4MBROV7BWNDLBXWWLWKDS5AR5D37A", "length": 12179, "nlines": 170, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Will we have to wait for the court order for Anil Parba's resignation ?; Question by Chandrakant Patil nrdm | अनिल परबांच्या राजीनाम्यासाठी देखील आता न्यायालयाचे आदेश येण्याची वाट बघावी लागेल का?; चंद्रकांत पाटलांचा सवाल | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, एप्रिल १९, २०२१\nसंपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याबाबत अमित शाह यांची महत्त्वाची माहिती,म्हणाले…\n‘या’ महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कोरोना गाठणार उच्चांक,देशात सापडणार सर्वाधिक रुग्ण – आयआयटी कानपूरच्या अभ्यासकांचा दावा\nकोरोनावरील प्रभावी लसीसाठी धाडसी प्रयोग, कोरोनामुक्त झालेल्यांच्या शरीरात सोडणार कोरोनाचे विषाणू, होणार हे फायदे\nअरविंद केजरीवाल यांनी केली महत्त्वाची घोषणा, दिल्लीमध्ये ६ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर\nमलायकाला आवडते ‘ही’ सेक्स पोजीशन, हे ऐकताच अभिनेत्री नेहा धुपिया लागली हसायला\nमुंबईअनिल परबांच्या राजीनाम्यासाठी देखील आता न्यायालयाचे आदेश येण्याची वाट बघावी लागेल का; चंद्रकांत पाटलांचा सवाल\nमुंबई : अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं ठेवल्याप्रकरणी सचिन वाझे राष्ट्रीय यंत्रणेच्या ताब्यात असून, त्यांनी आज अनिल देशमुखांसह परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावरही गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोप होत आहे. याचं पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची परब यांच्यावर निशाणा साधला आहे.\nसचिन वाझे यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेला एक पत्र लिहून अनिल देशमुख यांनी कामावर रूजू होण्यासाठी 2 कोटी रुपये खंडणी मागितली होती, तसेच परिवहन मंत्री अनिल परब यांनी महापालिका कंत्राटदाराकडुन प्रत्येकी 2 कोटी वसुल करण्यास सांगितल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. या सर्व प्रकरणामुळे आता अनिल देशमुख यांच्यासहपरिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत मोठी वाढ होणार असल्याचं पाहायला मिळत आहे. या सर्व प्रकरणात भाजपचे प्रदेशाध्याक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना एक प्रश्न विचारला आहे.\nअनिल परबांच्या राजीनाम्यासाठी देखील आता न्यायालयाचे आदेश येण्याची वाट बघावी लागेल का \nअनिल परब यांचं स्पष्टीकरण\nसचिन वाझे याने अनिल परब यांचं नाव घेतल्यानंतर स्वतः परिवहन मंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन या आरोपांचं खंडन केलं आहे. या पत्रकार परिषदेत अनिल परब यांनी म्हटलं आहे की, ‘मी माझ्या दोन मुलींची शपथ घेतो, बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेऊन सांगतो की माझ्यावरील सर्व आरोप खोटे असून मला बदनाम करण्याचा हा कट आहे.’ मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या माणसाला बदनाम करण्याची भाजपची ही रणनीती असल्याचं आणि सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचं मत परिवहन मंत्री अनिल परब यांनी यावेळी व्यक्त केलं.\nक्या खुबसुरती कैसी अदाअंकिता लोखंडेंचा Traditional Look चाहत्यांना पाडतोय भूरळ, पाहा खास PHOTOS\nCorona Update'स्टॅच्यु ऑफ लिबर्टी' देतेय मास्क लावण्याचा संदेश, तर मोनालिसा म्हणतेय संसर्ग टाळा\nVideoसावनी रविंद्र ला ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार\nमनोरंजनखिशाच्या राष्ट्रीय पुरस्काराचं यश संपूर्ण टीमचं\nआज ना छोडेंगे बस हमजोली, खेेलेंगे हम होलीHoli Special 2021 - वरुण धवनपासून नेहा कक्कडपर्यंत या कलाकारांची आहे ही लग्नानंतरची पहिली होळी ,पाहा फोटो\nसंपादकीयनागपूरसह सर्वोच्च न्यायालयाची ५ खंडपीठे असावीत\nसंपादकीयआरामदायी प्रवासाकरिता खासगी गाड्यांना प्रवाशांची पसंती\nसंपादकीयपायलटांच्या समर्थकांचे फोन टॅप केल्याची गहलोत सरकारची कबुली\nसंपादकीयतत्त्व बाजूला सारून वृद्ध श्रीधरन यांना भाजपाची उमेदवारी\nकाँग्रेसने केलाय ज्येष्ठांवर अन्यायस्टार प्रचारकांच्या यादीतून काँग्रेसने असंतुष्टांना वगळले\nसोमवार, एप्रिल १९, २०२१\nसातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00269.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/special-coverage/maharashtra-bmc-election-2017/nagpur/articlelist/56750511.cms", "date_download": "2021-04-19T10:15:14Z", "digest": "sha1:Z5HMCTO6SNGIDTUZAEVAJRIXFEZCH67L", "length": 3947, "nlines": 80, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nआम्ही पारदर्शक, लोकायुक्त नको\nशहरात होतील १३ मिनी महापौर\nभाजपचा विजय ईव्हीएम घोळानेच\nस्नेहा निकोसे महापौरपदाचे, नितीश ग्वालबंशी उपमहापौरपदाचे उमेदवार\n​ नंदा जिचकार होणार महापौर\nतरीही बरिएमंची भाजपसोबत नोंदणी\n​ ईव्हीएम हटाव, लोकशाही बचाव\nपराभूत लावणार ‘निकाल’; भाजपविरोधात एकत्र\nकाँग्रेसच्या वादात प्रदेशाध्यक्ष टार्गेट\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/suffering-because-of-what-is-not-there-but-happiness-because-of-what-you-have/", "date_download": "2021-04-19T08:09:19Z", "digest": "sha1:FFUNSPD5SKLEYU466PVLTNCNUVFW5JVU", "length": 15199, "nlines": 98, "source_domain": "arogyanama.com", "title": "समाधान - 'जे नाही त्याच्यामुळं दुःख पण आपल्याकडे असलेल्या... - arogyanama.com", "raw_content": "\n‘जे नाही त्याच्यामुळं दुःख पण आपल्याकडे असलेल्यामुळं आनंद कुठे’, समाधान मानणे मानसिक आरोग्यासाठी ‘उत्तम’; जाणून घ्या तज्ज्ञांचे मत\nआरोग्यनामा ऑनलाईन- जे आहे त्यात समाधान मानणे मानसिक आरोग्यासाठी उत्तम\nआपण कधीही अनुभवले आहे का, की जन्माला आल्यापासून आपल्यासोबत बर्‍याच गोष्टी घडतात ज्याचे आपल्याला काही मूल्य नसते, आम्ही त्याबद्दल आभारी नसतो. परंतु आपल्याकडे नसलेल्या गोष्टींसाठी खेद वाटतो. पण जे आहे त्यात समाधान मानता, जेव्हा आपण कृतज्ञता बाळगू लागता तेव्ह आपण आयुष्यातील प्रत्येक गोष्ट सुधारू, बदलू शकता.\nकॅलिफोर्निया, डेव्हिस येथे मानसशास्त्रचे प्राध्यापक आणि पॉझिटिव्ह सायकोलॉजी या जर्नलचे मुख्य संपादक ��ॉबर्ट इमन्स मानतात की कृतज्ञता ही चांगुलपणाची भेट आहे. जगात चांगली माणसे, वस्तू आणि फायदे प्राप्त झाले आहेत याबाबत आपण समाधानी आहात का हा खरा प्रश्न आहे.\nअखेरच्या अभ्यासानुसार, इमन्स आणि त्याचे सहकारी संशोधक मायकेल मॅकलफ यांनी काही लोकांना तीन गटात विभागले.\nप्रथम गटातील सहभागींनी त्यांच्या शेवटच्या आठवड्याचा विचार करावा आणि ज्या गोष्टींसाठी कृतज्ञता वाटते त्या पाच गोष्टी लिहाव्यात. दुसर्‍या गटामधील सहभागींना पाच त्रासदायक गोष्टी किंवा अनुभव लिहायला सांगितले. तिसर्‍या गटाच्या सहभागींना, सकारात्मक, नकारात्मक किंवा तटस्थ असो की, गेल्या आठवड्यात त्यांच्यावर परिणाम झालेल्या पाच घटनांविषयी विचार करण्यास व लिहायला सांगितले.\n१० आठवड्यांनंतर काढलेल्या निकालांमध्ये असे आढळले की पहिल्या गटातील सहभागींनी कृतज्ञता व्यक्त केली. त्यांना आयुष्याबद्दल चांगले वाटले. ते त्यांच्या पुढील आठवड्याबद्दल अधिक उत्सुक झाले आणि शारीरिक आजाराची काही कमी लक्षणे अनुभवली. या निष्कर्षानंतर, कृतज्ञता भाव या व्यक्तींना असल्याचे दिसून आले. उदासीनता कमी करण्यासाठी, सहानुभूती वाढविण्यासाठी, आत्मविश्वास वाढविण्यासाठी आणि मानसिक लवचिकता वाढविण्यासाठी हे आवश्यक आहे. आभारी असणे म्हणजे कृतज्ञता बाळगणे आणि आपल्याकडे असलेल्या गोष्टीबद्दल मनापासून क्रुतज्ञ भावना असणे. कृतज्ञता हा एक जादूचा शब्द आहे, आपल्या जीवनात तो जादूसारखे कार्य करतो आणि बर्‍याच लोकांनी त्यांचे आयुष्य समृद्ध, आनंदी आणि अनुकरणीय बनविण्यासाठी वापरले आहे. बहुतेक लोक त्यांच्या उणिवांबद्दल, दु: खाविषयी बोलतात, अपयशाबद्दल बोलतात, ज्यामुळे ते वेदनेने वेढलेले असतात. कारण हा सार्वत्रिक नियम आहे की आपण काय बोलतो, आपण कशाबद्दल बोलतो आणि काय अनुभवतो, ते होईल, ते वाढेल. म्हणजेच, आपण ज्या गोष्टी बोलतो आणि जे वाटते त्या आपल्या बाबतीत घडतात.\nआम्ही विसरतो की आपल्याबरोबर काहीतरी चांगले घडते, अगदी अपयशाच्या आणि कमतरतेच्या वातावरणामध्येही, दु: खाच्या वेळी, एखाद्या गोष्टीबद्दल आपण आभारी आहोत आणि त्याबद्दल कृतज्ञ आहोत ते आठवा. परंतु, आम्ही असे करत नाही, कारण आपल्याजवळ जे आहे ते देखील आपल्यापासून दूर आहे. येशू ख्रिस्त प्रत्येक कृती करण्यापूर्वी धन्यवाद म्हणायचा. हे कार्य करण्यासाठी ��ेवाने त्यांना प्रेरणा व शक्ती दिली याबद्दल त्याने देवाचे आभार मानले.\nआपल्याकडे जे काही आहे त्याबद्दल आभार मानल्यामुळे, आपल्यासाठी आणि आपल्याकडे नसलेल्या बर्‍याच गोष्टींसाठी मार्ग खुला होतो.\nकृतज्ञतेची भावना विकसित करणे हे एक कौशल्य आहे. ती आपल्या जीवनातील प्रत्येक पैलू खरोखर सुधारू शकते. आपल्याला चांगल्या गोष्टी घडण्याची प्रतीक्षा करण्याची गरज नाही, जर आपण सर्वात वाईट आयुष्य जगत नसलात तर आपण ज्या गोष्टीबद्दल कृतज्ञ आहात त्या गोष्टी शोधणे सोपे आहे. आपल्या बाबतीत घडलेल्या सर्व वाईट गोष्टींबद्दल विचार करून किंवा सामान्य गोष्टींचे सौंदर्य ओळखून आपण काही नसले तरी आपण आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणाला आनंद अनुभवू शकता.\nआपल्याकडे जे काही आहे त्यासाठी देव, कुटुंब आणि मित्रांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे एक सकारात्मक सामाजिक क्रिया आहे. या काळात, मेंदू आणि शरीरात न्यूरो-केमिकल बदल होतात. ऑक्सिटोसिन आणि सेरोटोनिन सारख्या हार्मोन्सचे स्राव मेंदूत वाढते, ज्यामुळे आपण अधिक चांगले, समाधानी आणि आनंदी होऊ शकता. परिणामी, आपली साखर आणि बीपी संतुलित होतो. तणाव निर्माण करणारा रासायनिक स्राव कमी होतो. यामुळे आपले आयुष्य दिवसेंदिवस चांगले होते. झोप चांगली असते आणि आपले वय वाढते.\n-डॉ. अजय निहलानी, मानसोपचारतज्ज्ञ\nटीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.\nकाही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.\nTags: illegal gratification meaning in marathimeaning of my pleasure in marathipleasure is all mine meaning in marathipleasure meaning in marathi with exampleमानसिक रोग कितने प्रकार के होते हैंमानसिक रोग की आयुर्वेदिक दवामानसिक रोग की दवा Homeopathicमानसिक रोग के टोटकेमानसिक रोग के लिए योगमानसिक रोग विशेषज्ञमानसिक रोग विशेषज्ञ in Englishमानसिक स्वास्थ्य परिभाषा\n‘अस्थमा’च्या रूग्णांनी त्यांच्या आहारात समाविष्ट कराव्यात ‘या’ 5 गोष्टी, होईल लाभ, जाणून घ्या\nदीर्घ श्वास घेतल्यामुळे अनेक समस्या सुटतील, जाणून घ्या\nदीर्घ श्वास घेतल्यामुळे अनेक समस्या स��टतील, जाणून घ्या\nCoronavirus Symptoms : तुम्हाला कोरोना होऊन तर गेला नाही ना ‘हे’ फक्त ‘या’ 5 लक्षणांवरून ओळखा, जाणून घ्या\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम - देशात या वर्षीही कोरोना विषाणूने हाहाकार केला आहे. तर गेल्या काही दिवसात दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या तब्बल...\nडायबिटीज पेशंटने दररोज दूधात मिसळून प्यावी ‘ही’ गोष्ट, कंट्रोलमध्ये राहील ब्लड-शुगरचं प्रमाण\nWeight Loss : वाढलेले वजन कमी करण्यासाठी खा चने, आपोआप कमी होईल शरीरातील चरबी, होतील ‘हे’ 5 फायदे\n‘या’ 5 गोष्टींचा एक तुकडा देखील आरोग्यासाठी धोकादायक, पाडू शकतं आजारी; जाणून घ्या\nउन्हाळ्यात आवश्य प्या सत्तूचे सरबत, डिहायड्रेशन कंट्रोल करण्यासह ताबडतोब बूस्ट करतो एनर्जी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/pune/first-time-in-india-signs-of-coronavirus-herd-immunity-seen-in-pune-said-reports-mhpg-498302.html", "date_download": "2021-04-19T10:01:53Z", "digest": "sha1:ARH5XTGUUVD6QYNB2PUNLAXBLVOKQT2H", "length": 19628, "nlines": 147, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पुणेकरांनी कोरोनाला हरवलं? पुण्यातील 85% लोकांमध्ये सापडल्या अँटीबॉडिज, देशातील पहिलाच प्रकार first time in india signs of coronavirus herd immunity seen in pune said reports mhpg | Coronavirus-latest-news - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nपोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करुन मिळवा मोठा फायदा, 5.8 टक्के आहे व्याजदर\nLIVE : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी भारत दौरा पुढे ढकलला\nअनुभवी धोनीच्या टीमचा आज युवा सॅमसनच्या संघाची सामना, 'ही' असेल Playing11\nपाहा शाहिद कपूरच्या चिमुकलीची फोटोग्राफी; फोटो पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क\nLIVE : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी भारत दौरा पुढे ढकलला\nइंजेक्शन नाही...अल्कोहोलनं होईल फायदा, महिलेचा तर्क; दिल्लीत दारुसाठी रांगा\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\n ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या कोरोनाबाधित महिलेवर बलात्काराचा प्रयत्न\nपाहा शाहिद कपूरच्या चिमुकलीची फोटोग्राफी; फोटो पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क\nप्राची देसाईवर झाली होती जबरदस्ती; सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव\n‘हे 3 उपाय करा, कोरोना आसपासही फिरकणार नाही’; इशा देओलनं केला दावा\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\nअनुभवी धोनीच्या टीमचा आज युवा सॅमसनच्या संघाची सामना, 'ही' असेल Playing11\nIPL 2021:'या' कारणामुळे डीव्हिलियर्सवर नाराज होता मॅक्सव��ल, पाहा VIDEO\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nपंजाबच्या खराब कामगिरीला कॅप्टन राहुल जबाबदार 3 वर्षांची आकडेवारी आहे पुरावा\nपोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करुन मिळवा मोठा फायदा, 5.8 टक्के आहे व्याजदर\nGold Price Today: सोन्याच्या किमतीत वाढ तर चांदीचे दर घसरले, तपासा आजचे भाव\nपोस्ट ऑफिसच्या सेव्हिंग अकाऊंटमध्ये किमान बॅलन्सची मर्यादा किती\nमोबाईलमध्ये सेव्ह असतील 'या' गोष्टी तर खातं होऊ शकतं रिकामं, SBI नं केलं सावध\nCheese प्रेमींचा 'किंग':आतापर्यंत खाल्लं 7,280 किलो चीज, तरीही आहेत 8 पॅक अ‍ॅब्ज\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\n ‘हे’ घरगुती उपाय ठरतील उपयुक्त\nउपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळला आहात चैत्र नवरात्रीमध्ये बनवा काहीतरी नवीन\nExplained: कोरोना रुग्णांवर कसं काम करतं व्हेंटिलेटर\nExplained: मॉडर्ना कंपनीला भारताला का द्यायची नाही आहे लस Pfizer ने ठेवली ही अट\nजाणून घ्या;रस्त्याच्या कडेला असणाऱ्या माइलस्टोनच्या वेगवेगळ्या रंगांचा अर्थ काय\nExplainer : कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला नाही तर काय होईल\nइंजेक्शन नाही...अल्कोहोलनं होईल फायदा, महिलेचा तर्क; दिल्लीत दारुसाठी रांगा\nराज्यात लवकरच कडक लॉकडाऊन; मुख्यमंत्री घेणार निर्णय, वडेट्टीवारांचे संकेत\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\nराज्यात कोरोनाचं रौद्र रुप प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला जातोय एका रुग्णाचा जीव\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘परवानगीशिवाय जान कुमारनं मला किस केलं’; निक्की तांबोळीचा धक्कादायक आरोप\n‘हॉट दिसणं केव्हा थांबवशील’; श्वेताचा Bold Look पाहून सेलिब्रिटीही झाले अवाक\nही मराठमोळी अभिनेत्री 100 रुपयांसाठी करायची पेट्रोल पंपावर काम\n विमानतळावर दिसला भला मोठा साप, प्रवाशांची उडाली घाबरगुंडी, पाहा VIDEO\nVIDEO: निवडणूकीचा प्रचार करण्यास दिला नकार; दलित युवकाला चाटायला लावली थुंकी\nमेडिकल कॉलेजमधील Dance Videoच्या वादाला विद्यार्थ्यांकडून उत्तर, बनवला नवा VIDEO\nवर्कआऊट करताना जान्हवी कपूरला आठवली 'शीला की जवानी'; VIDEO पाहून नाही आवरणार हसू\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, महिला थेट '���िस'वरच आली, पाहा VIDEO\nलहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\n'या' देशात बेडकांसाठी करतात वाहतूक बंद, जाणून घ्या सविस्तर\n पुण्यातील 85% लोकांमध्ये सापडल्या अँटीबॉडिज, देशातील पहिलाच प्रकार\nइंजेक्शन नाही...अल्कोहोलनं होईल फायदा, महिलेचा अजब तर्क; दिल्लीत दारुच्या दुकानांसमोर लांबच लांब रांगा\nराज्यात लवकरच कडक लॉकडाऊन; दोन दिवसात मुख्यमंत्री घेणार निर्णय, वडेट्टीवारांनी दिले संकेत\nकाँग्रेस नेत्यांनी आधी लसीला नावं ठेवली आणि मग स्वतःच लस घेतली, मनमोहन सिंग यांच्या पत्रावर हर्षवर्धन यांचं उत्तर\nCorona in Maharashtra: राज्यातील परिस्थिती गंभीर; प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला जातोय एका रुग्णाचा जीव\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, उद्धट महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\n पुण्यातील 85% लोकांमध्ये सापडल्या अँटीबॉडिज, देशातील पहिलाच प्रकार\nरुग्णांची संख्या वाढूनही 'या' प्रभागात विकसित झाली कोरोनावर मात करणारी प्रतिकारशक्ती.\nपुणे, 20 नोव्हेंबर : राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना पुण्यात मात्र पुन्हा संक्रमित रुग्णांची संख्या वाढली आहे. एकीकडे पुण्यात दुसरी लाट येण्याचे संकेत असताना काही प्रभागात हर्ड इम्युनिटीची (herd immunity) विकसित झाल्याचे संकेत मिळाले आहे. याबाबत ठोस माहिती नसली तरी, तज्ज्ञांनी पुण्यातील काही प्रभागांमध्ये हर्ड इम्युनिटी विकसित होत असल्याची शक्यता वर्तवली आहे.\nहर्ड इम्युनिटी लोकसंख्येच्या अशा लोकांमध्ये अप्रत्यक्ष प्रतिकारशक्ती विकसित करते ज्यांना कधीच संसर्ग झाला नाही. दरम्यान, देशात पहिल्यांदाच एखाद्या शहरात हर्ड इम्युनिटीची लक्षणं आढळून आल्यानं एक दिलासादायक बाब समोर आली आहे.\nपुण्यातील कोरोनाची लागण झालेल्या 85 टक्के लोकांमध्ये अँटीबॉडिज सापडल्याचा भारतातील पहिलाच प्रकार आहे. हे संशोधन पुण्यातील चार विभागात (ज्यात मनपाचे तीन ते चार प्रभाग आहेत) केले गेले, जुलै आणि ऑगस्टमध्ये झालेल्या सर्वेक्षणात 51 टक्के लोकसंख्येमध्ये संसर्ग आढळला. यापैकी लोहिया नगर या प्रभागात आता हर्ड इम्युनिटीची लक्षणे आढळून आली आहेत.\n 22 दिवसांत असं बदललं चित्र, महापौरांनी केलं आवाहन\nलोकसंख्येच्या संसर्गाचा प्रसार सीरो सर्व्हेद्वारे केला जातो. हे सर्वेक्षण भारतातील अनेक शहरांमध���ये केले गेले आहे. हे पहिले सर्वेक्षण आहे ज्यामध्ये संक्रमित लोकांमध्ये व्हायरसशी लढा देणारी अँटीबॉडिज सापडल्या आहेत. हर्ड इम्यूनिटी लोकांमध्ये प्रतिकारशक्ती विकसित करण्याचे काम करते.\nवाचा-तुमच्यापर्यंत कधी पोहोचणार Corona Vaccine लशीचा गुण कितपत\nकोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ\nएकीकडे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असताना दुसरीकडे पुण्यानं मात्र चिंता वाढवली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पुण्यातील कोरोनाबाधितांच्या संख्या वाढत आहे. 19 नोव्हेंबर रोजी पुण्यात 411 नवीन रुग्ण सापडले. तर, 7 जणांचा मृत्यू झाला. 385 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे तर, 250 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. गेल्या आठवड्यात कमी झालेली रुग्णांची संख्या आता पुन्हा वाढली आहे. त्यामुळे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी लोकांना काळजी घेण्याचे आव्हान केले आहे.\nपोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करुन मिळवा मोठा फायदा, 5.8 टक्के आहे व्याजदर\nLIVE : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी भारत दौरा पुढे ढकलला\nअनुभवी धोनीच्या टीमचा आज युवा सॅमसनच्या संघाची सामना, 'ही' असेल Playing11\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\nअवघ्या महिनाभरातच अमरावतीने कसं मिळवलं कोरोनावर नियंत्रण\nCorona: भारतानं ब्राझीललाही टाकलं मागे, देशात 12 लाखाहून अधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण\nडायबेटिज आणि बीपी पेशंटसाठी उत्तम आहे जांभूळ; होतो असा फायदा\nउसेन बोल्टचा RCB ला खास संदेश विराट, डीव्हिलिर्यसनं दिली 'ही' प्रतिक्रिया\nभज्जी-श्रीसंतपासून ते अनुष्का-गावसकरपर्यंत, IPL मधले 5 मोठे वाद\nहा पदार्थ खायचा की प्यायचा वेगाने प्रसिद्ध होतेय 'Deep-Fried Water' नावाची डिश\n‘लग्न झालेल्या पुरुषासाठी वेडं होणं काय असतं’; रेखा यांच्या उत्तरानं माजवली खळबळ\nकोरोना लस घेताना लहान मुलाप्रमाणे रडला अभिनेता Ram Kapoor,व्हायरल होतोय हा VIDEO\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/technology/worst-passwords-of-2020-123456-password-and-iloveyou-are-the-usual-suspects-check-the-list-do-not-use-this-passwords-nordpass-report-reveals-mhkb-498307.html", "date_download": "2021-04-19T09:00:20Z", "digest": "sha1:A4FROKWCS45EP33IMPII4CGC2OQSQMT5", "length": 19522, "nlines": 167, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "तुम्हीही हा पासवर्ड ठेवलाय का? अकाउंट हॅक होण्याची शक्यता; पाहा या वर्षातील सर्वात कमकुवत 20 पासवर्ड worst-passwords-of-2020-123456-password-and-iloveyou-are-the-usual-suspects-check-the-list do not use this password nordpass-report-reveals mhkb | Technology - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\n ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या कोरोनाबाधित महिलेवर बलात्काराचा प्रयत्न\nराहुल गांधींनंतर आता ममता बॅनर्जींची घोषणा, निवडणूक प्रचाराबाबत मोठा निर्णय\nलहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\n‘हे 3 उपाय करा, कोरोना आसपासही फिरकणार नाही’; इशा देओलनं केला दावा\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘देशाला कोरोनानं नाही राजकारणानं पोखरलं’; तेजस्विनी पंडितनं व्यक्त केला संताप\n‘परवानगीशिवाय जान कुमारनं मला किस केलं’; निक्की तांबोळीचा धक्कादायक आरोप\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nपंजाबच्या खराब कामगिरीला कॅप्टन राहुल जबाबदार 3 वर्षांची आकडेवारी आहे पुरावा\nIPL 2021: 'द पांड्या स्वॅग', हार्दिक आणि कृणालनं केला पत्नींसोबत डान्स, VIDEO\nराहुलनं पंजाबच्या पराभवाचं फोडलं अंपायरवर खापर नियमांमध्ये बदलाची केली मागणी\nGold Price Today: सोन्याच्या किमतीत वाढ तर चांदीचे दर घसरले, तपासा आजचे भाव\nपोस्ट ऑफिसच्या सेव्हिंग अकाऊंटमध्ये किमान बॅलन्सची मर्यादा किती\nमोबाईलमध्ये सेव्ह असतील 'या' गोष्टी तर खातं होऊ शकतं रिकामं, SBI नं केलं सावध\nकोरोना प्रादुर्भावामुळे शेअर बाजार कोसळणार जाणून घ्या एक्सपर्टचा अंदाज\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\n ‘हे’ घरगुती उपाय ठरतील उपयुक्त\nउपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळला आहात चैत्र नवरात्रीमध्ये बनवा काहीतरी नवीन\nबाळाला काय, कधी आणि कसं द्यावं समजून घ्या कसा असावा बाळाचा आहार\nExplained: कोरोना रुग्णांवर कसं काम करतं व्हेंटिलेटर\nExplained: मॉडर्ना कंपनीला भारताला का द्यायची नाही आहे लस Pfizer ने ठेवली ही अट\nजाणून घ्या;रस्त्याच्या कडेला असणाऱ्या माइलस्टोनच्या वेगवेगळ्या रंगांचा अर्थ काय\nExplainer : कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला नाही तर ��ाय होईल\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\nराज्यात कोरोनाचं रौद्र रुप प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला जातोय एका रुग्णाचा जीव\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nप्रभावी लसीसाठी रिसर्च, कोरोनामुक्त लोकांच्या शरीरात पुन्हा सोडणार जिवंत विषाणू\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘परवानगीशिवाय जान कुमारनं मला किस केलं’; निक्की तांबोळीचा धक्कादायक आरोप\n‘हॉट दिसणं केव्हा थांबवशील’; श्वेताचा Bold Look पाहून सेलिब्रिटीही झाले अवाक\nही मराठमोळी अभिनेत्री 100 रुपयांसाठी करायची पेट्रोल पंपावर काम\n विमानतळावर दिसला भला मोठा साप, प्रवाशांची उडाली घाबरगुंडी, पाहा VIDEO\nVIDEO: निवडणूकीचा प्रचार करण्यास दिला नकार; दलित युवकाला चाटायला लावली थुंकी\nमेडिकल कॉलेजमधील Dance Videoच्या वादाला विद्यार्थ्यांकडून उत्तर, बनवला नवा VIDEO\nवर्कआऊट करताना जान्हवी कपूरला आठवली 'शीला की जवानी'; VIDEO पाहून नाही आवरणार हसू\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nलहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\n'या' देशात बेडकांसाठी करतात वाहतूक बंद, जाणून घ्या सविस्तर\nतुम्हीही हा पासवर्ड ठेवलाय का अकाउंट हॅक होण्याची शक्यता; पाहा या वर्षातील सर्वात बिनकामाचे 20 पासवर्ड\n'हा' दमदार Smartphone मिळतोय 5000 रुपयांपेक्षाही कमी किमतीत\n MBA असणाऱ्या सरपंचाने केला गावाचा कायापालट, PM मोदीही झाले फॅन\nGoogle Photos चं नवं फीचर, पॉवरफुल व्हिडीओ एडिटिंग टूलचा असा करता येणार वापर\nIIT खडकपूरच्या विद्यार्थ्याने अवघ्या 15 महिन्यात कमवले 5000 कोटी; असा केला कारनामा\nBYD E6: एकदाच चार्ज करा आणि 522 किलोमीटर फिरा, पाहा कशी आहे ही MPV\nतुम्हीही हा पासवर्ड ठेवलाय का अकाउंट हॅक होण्याची शक्यता; पाहा या वर्षातील सर्वात बिनकामाचे 20 पासवर्ड\nNordPass ने 2020 मधील 200 अशा पासवर्डची लिस्ट जारी केली आहे, जे पासवर्ड सर्वात कॉमन आहेत. यात 20 क्रमांकापर्यंतचे पासवर्ड अतिशय सोपे, अतिशय कमकुवत असल्याचं सांगण्यात आलं आहे. सर्वसाधारण हॅकरही काही सेकंदातच हे पासवर्ड क्रॅक करतात.\nनवी दिल्ली, 20 नोव���हेंबर : पासवर्ड मॅनेजर सोल्यूशन देणारी फर्म NordPass ने 2020 च्या सर्वाधिक खराब पासवर्डची लिस्ट जारी केली आहे. यात एक पासवर्ड किती वेळा लीक झाला आहे आणि तो किती वेळा वापरण्यात आला आहे, याबाबतही माहिती देण्यात आली आहे. या रिपोर्टनुसार, अधिकतर लोक पासवर्ड लक्षात राहण्यासाठी अतिशय सोप्या पासवर्डचा वापर करतात, पण लक्षात राहण्यासाठी अतिशय सोपा ठेवलेला पासवर्ड सहजपणे क्रॅकही केला जातो. त्यामुळे तुमचं अकाउंट हॅक होण्याची भीती असते.\nसर्वाधिक वापरले जाणारे पासवर्ड -\nयावर्षीच्या सर्वाधिक पॉप्युलर लिस्टमध्ये 123456 आणि 123456789 हे दोन पासवर्ड आहेत. या लिस्टमध्ये देण्यात आलेले पासवर्ड एका सेकंदाहूनही कमी वेळेत क्रॅक केले जातात. 123456 शिवाय या लिस्टमध्ये picture1, password आणि 12345678 असे अतिशय सोपे पासवर्डही आहेत. picture1 या पासवर्डचा सर्वाधिक लोकांनी वापर केला आहे.\n रस्त्यावर पसरल्या 2000 आणि 500 च्या नोटा; पैसे लूटण्यासाठी तुफान गर्दी)\nNordPass ने 2020 मधील 200 अशा पासवर्डची लिस्ट जारी केली आहे, जे पासवर्ड सर्वात कॉमन आहेत. यात 20 क्रमांकापर्यंतचे पासवर्ड अतिशय सोपे, अतिशय कमकुवत असल्याचं सांगण्यात आलं आहे. सर्वसाधारण हॅकरही काही सेकंदातच हे पासवर्ड क्रॅक करतात.\n(वाचा - स्पा सेंटरमध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; 25 तरुणींना ताब्यात घेतलं)\nत्याशिवाय 123, omgpop, 123321, 654321 आणि qwertyuiop हे पासवर्डही सर्वाधिक कॉमन आहेत. पासवर्ड मॅनेजर सोल्यूशन देणारी फर्म NordPass ने याबाबत इशारा दिला आहे. जर तुम्हीही यापैकी कोणता पासवर्ड ठेवला असेल, तर तो त्वरित बदलण्याचं NordPass ने सांगितलं आहे. अशा कमकुवत, सोप्या पासवर्डमुळे कोणताही युजर सहजपणे हॅकिंगचा बळी ठरू शकतो.\nअशाप्रकारच्या पासवर्डचा वापर करा -\nपासवर्ड ठेवताना मिक्स्ड कॅरेक्टरचा वापर करा. अपरकेस, लोअरकेस, स्पेशल कॅरेक्टर मिळून एक रँडम पासवर्ड तयार करा. स्ट्राँग पासवर्डसाठी पासवर्ड जेनेरेटर टूलचाही वापर करू शकता, असं सांगण्यात आलं आहे.\nअभी तक \u0003खेलने के लिए\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\nअवघ्या महिनाभरातच अमरावतीने कसं मिळवलं कोरो��ावर नियंत्रण\nCorona: भारतानं ब्राझीललाही टाकलं मागे, देशात 12 लाखाहून अधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण\nडायबेटिज आणि बीपी पेशंटसाठी उत्तम आहे जांभूळ; होतो असा फायदा\nउसेन बोल्टचा RCB ला खास संदेश विराट, डीव्हिलिर्यसनं दिली 'ही' प्रतिक्रिया\nभज्जी-श्रीसंतपासून ते अनुष्का-गावसकरपर्यंत, IPL मधले 5 मोठे वाद\nहा पदार्थ खायचा की प्यायचा वेगाने प्रसिद्ध होतेय 'Deep-Fried Water' नावाची डिश\n‘लग्न झालेल्या पुरुषासाठी वेडं होणं काय असतं’; रेखा यांच्या उत्तरानं माजवली खळबळ\nकोरोना लस घेताना लहान मुलाप्रमाणे रडला अभिनेता Ram Kapoor,व्हायरल होतोय हा VIDEO\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/2020/11/how-to-reduce-oil-from-skin-in-marathi/", "date_download": "2021-04-19T09:31:20Z", "digest": "sha1:BKUYLVH3LN6R6DNEU4LUK32HWG6JNPE2", "length": 8986, "nlines": 56, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "त्वचा तेलकट वाटत असेल तर नक्की ट्राय करा या सोप्या पद्धती", "raw_content": "\nAll फॅशनलेटेस्ट ट्रेंड्स : वेस्टर्नलेटेस्ट ट्रेंड्स : भारतीयसेलिब्रिटी स्टाईलDIY फॅशन अॅक्सेसरीज\nAll सौंदर्यDIY सौंदर्यत्वचेची काळजी नखंमेकअपहेयरसौंदर्य उत्पादनबाथ अॅंड बॉडीहेयर उत्पादन\nAll जीवनशैलीअॅस्ट्रो वर्ल्डभ्रमंतीशॉपिंगनातीगोतीपालकत्वहास्यघर आणि बगीचाखाणंपिण आणि नाइटलाईफवित्तकल्पितशिक्षणDIY लाईफ हॅक्सआपलं जगसेक्स\nAll लग्नसराईयोजनाडेकोर आयडियाहेअर आणि मेकअपआयुष्यलग्न फॅशन सेलिब्रिटी लग्न\nAll निरोगी जीवनआरोग्यस्वतःची मदत\nAll मनोरंजनसेलिब्रिटी लाईफबॉलीवूड पुस्तकंसंगीतवेबसीरीज - अनमॅरीडसेलिब्रिटी गॉसीपसोहळेबिग बॉस\nत्वचेवरील तेलकटपणा कमी करण्याच्या सोप्या पद्धती\nकाहीही केलं तरी तुमच्या त्वचेचा तेलकटपणा कमी होत नाही जरा घराबाहेर पडले किंवा मेकअप केला तरी चेहरा तेलकट होत असेल तर तुम्ही तेलकट त्वचेच्या समस्येने त्रस्त आहात. हे तर तुम्हाला नक्कीच कळले असेल. त्वचेचा प्रकार हा काही केल्या बदलता येत नाही. पण काही काळजी घेतली तर मात्र तुमच्या त्वचेवरील तेलकटपणा थोडासा नक्कीच कमी करता येऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला काही सोप्या ट्रिक्स सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या त्वचेचा तेलकटपणा कमी करण्यास तुम्हाला अगदी हमखास मदत होईल. चला करुया सुरुवात\nतुमचे फाऊंडेशन तेलकट आहे का, जाणून घ्या असे\nकोमट पाण्याने धुवा चेहरा\nजर तुमचा चेहरा खूपच तेलकट असेल तर तुमच्यासाठी सोपी आणि महत्वाची अ���ी पद्धत म्हणजे कोमट पाण्याने चेहरा धुणे. कोमट पाण्याचा उपयोग करुन जर तुम्ही चेहरा धुतला तर तुम्हाला त्याचा हमखास फायदा होतो. कोमट पाणी चेहऱ्यावरील पोअर्सच्या आत जाऊन तेलग्रंथीतून तेल बाहेर काढणाऱ्या घटकांना कमी करण्याचे काम करतात. ज्यांची त्वचा कोरडी असेल त्यांनी जर कोमट पाण्याचा प्रयोग केला तर त्यांची त्वचा ही अधिक कोरडी दिसते. पण तेलकट त्वचा असणाऱ्यांसाठी ही ट्रिक एक वरदान आहे.\nटिप: मेकअप काढल्यानंतर तुम्ही फेसवॉश करताना कोमट पाण्याचा वापर करुन चेहरा धुवा. या शिवाय सकाळी उठल्यानंतरही तुम्ही तुमचा चेहरा कोमट पाण्याने धुवा. तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल.\nत्वचेसाठी टोनर हे फार महत्वाचे असते. जर तुम्ही टोनरचा प्रयोग करत असाल पण तरीही तुमच्या चेहऱ्यावर फरक पडत नसेल तर तुम्ही चेहऱ्यावर अल्कोहल असलेले टोनरचा वापर करा . त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील तेलकटपणा कमी होण्यात. मदत मिळते. टोनर हे त्वचेच्या पोअर्समध्ये जाऊन तेलग्रंथीना नियंत्रणात ठेवण्याचे काम करते. त्यामुळे तुमच्या त्वचेचा तजेला कायम राहतो आणि केसाचा अनावश्यक तेलकटपणा कमी होतो.\nऑईल कंट्रोल पाईमरचा उपयोग\nमेकअप करण्यापूर्वी चेहरा प्रेप करणे फार गरजेचे असते. चेहरा प्रेप करताना आपण चेहरा स्वच्छ करुन प्राईमर लावतो. जर तुम्ही प्राईमर वापरत असाल तर तुमचे प्राईमर हे ऑईल कंट्रोल प्राईमर आहे का ते बघा. तुमचे प्राईमर जर ऑईल कंट्रोल असेल तर मेकअप केल्यानंतर जसा चेहरा तेलकट होतो तसा तो मुळीच होत नाही. तुमची त्वचा अधिक चांगली दिसते. त्यामुळे कधीही आणि कोणताही मेकअप करताना तुम्ही ऑईल क्ंट्रोल प्राईमरचा उपयोग कराच.\nतेलकट त्वचा असेल तर टाळावेत हे प्रोडक्टमधील हे घटक\nटोनर ज्या प्रकारे तुमचे पोअर्स टाईट करण्याचे काम करते अगदी त्याच पद्धतीने अॅस्ट्रिंंजट तुमच्या त्वचेवर काम करते. अॅस्ट्रिंजटमध्ये असलेले अल्कोहल घटक त्वचेवरील तेलकटपणा कमी करतात. पण याचा अतिवापरही त्वचेसाठी फारच हानिकारक ठरतो. तुम्ही दिवसातून केवळ दोनच वेळा याचा उपयोग करु शकता. त्यापेक्षा जास्त वापर हा हानिकारक ठरु शकतो.\nआता तुमची त्वचा तेलकट असेल तर तुम्ही अशा सोप्या पद्धतीने त्वचेवरील तेलकटपणा कमी करु शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/big-movement/", "date_download": "2021-04-19T10:39:52Z", "digest": "sha1:AKOGC2EQGBJXOPW6NJZMPAXNYXOZQXOP", "length": 3065, "nlines": 81, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "big movement Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\n‘ईव्हीएम’ विरोधात राज्यभरात मोठी चळवळ उभारणार : बाळा नांदगावकर\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nकरोना चाचणीसाठी तासन्‌ तास प्रतीक्षा; रांगेतच ‘बाधित’ होण्याची नागरिकांना भिती\nराज्य सरकारवर रामदास आठवले भडकले म्हणाले,”रेमडीसीविरचा गेमडिसीविर करू नका”\nरेमडेसिविरनंतर आता ‘टॉसिलिझूमॅब’, ‘अलझूमॅब’ इंजेक्‍शन्सही आऊट ऑफ स्टॉक\n#ResignModi : मोदी, राजीनामा द्या ट्‌वीटरवर ट्रेन्डींग\n“साडे चार कोटींचे रेमडेसीवीर खरेदी करणाऱ्या फडणवीसांची चौकशी करा”; काँग्रेसच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/ram-madhav/", "date_download": "2021-04-19T10:09:30Z", "digest": "sha1:FKUXB6AYXHGUECE2IFLFDO6L3HINMPKX", "length": 3812, "nlines": 89, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ram madhav Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nसोशल मिडीयावर निर्बंध आणण्यासाठी नव्या कायद्यांचा विचार – भाजप नेते राम माधव\nप्रभात वृत्तसेवा 2 months ago\nबारी कुटुंबियांच्या घरी राम माधव यांची भेट\nप्रभात वृत्तसेवा 9 months ago\nनजरकैदेत असणाऱ्या नेत्यांचे पंचतारांकित हॉटेलमध्ये वास्तव्य\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nकलम 370 चा निर्णय आम्ही 48 तासात घेतला -राम माधव\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nकलम 370 बाबत भाजपची मवाळ भूमिका\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nकरोना चाचणीसाठी तासन्‌ तास प्रतीक्षा; रांगेतच ‘बाधित’ होण्याची नागरिकांना भिती\nराज्य सरकारवर रामदास आठवले भडकले म्हणाले,”रेमडीसीविरचा गेमडिसीविर करू नका”\nरेमडेसिविरनंतर आता ‘टॉसिलिझूमॅब’, ‘अलझूमॅब’ इंजेक्‍शन्सही आऊट ऑफ स्टॉक\n#ResignModi : मोदी, राजीनामा द्या ट्‌वीटरवर ट्रेन्डींग\n“साडे चार कोटींचे रेमडेसीवीर खरेदी करणाऱ्या फडणवीसांची चौकशी करा”; काँग्रेसच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/our-talks/deshdoot-our-talks-with-tukaram-borade-with-agro-tourism", "date_download": "2021-04-19T08:59:49Z", "digest": "sha1:QIFQAONILIQQAJXMZPS4IHCUKFPHARTE", "length": 5026, "nlines": 53, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "deshdoot our talks with tukaram borade with agro tourism", "raw_content": "\nदेशदूत ‘आमच्या गप्पा’ : कमी खर्चात कृषी पर्यटन केंद्र उभारणी शक्य - बोराडे\nविषय : कृषी पर्यटन - शेतीपूरक नवा व्यवसाय (Agro Tourism)\nसहभाग : ‘कृषिभूषण’ तुकाराम बोराडे (Tukaram Borade)\nमुलाखत संचलन : एन. व्ही. निकाळे\nकृषी पर्यटन केंद्रासाठी ‘ऋण काढून सण’ करण्याची गरज नाही. फारसा खर्च न कर���ाही शेतीवर उपलब्ध साधनसामुग्रीतून कृषी पर्यटन केंद्र सुरू करता येते. खर्च नियंत्रणात ठेऊन शेतीत अधिक उत्पादन मिळवण्याचा प्रयत्न शेतकरी करतात.\nकृषी पर्यटन केंद्रालाही हाच नियम लागू होतो. या व्यवसायात येऊ इच्छिणार्‍यांनी हा दृष्टिकोन जरूर विचारात घ्यावा, असा आपुलकीचा सल्ला ‘कृषिभूषण’ पुरस्कार विजेते प्रयोगशील शेतकरी आणि कृषी पर्यटन केंद्रसंचालक तुकाराम बोराडे यांनी दिला.\nदैनिक ‘देशदूत’च्या ‘आमच्या गप्पा’ कार्यक्रमात ‘कृषी पर्यटन : शेतीपूरक उद्योग-व्यवसाय’ या विषयावर बोराडे यांनी मनमोकळ्या गप्पा केल्या. महाराष्ट्रात आजमितीला 500 हून जास्त कृषी पर्यटन केंद्रे कार्यरत आहेत. deshdoot our talks\nकोकण भागात त्याचे प्रमाण मोठे आहे. नाशिक जिल्ह्यात आठ-दहा केंद्रे सुरू आहेत. शेतीपूरक व्यवसाय म्हणून कृषी पर्यटन केंद्र चालवणे किफायतशीर आहे. मात्र त्यासाठी जास्त आर्थिक गुंतवणूक करणे टाळणे चांगले.\nएखादे कृषी पर्यटन केंद्र सुरू झाल्यावर परिसरातील शेतकर्‍यांच्या शेतमालाची विक्री आणि स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीही होते. येणार्‍या पाहुण्यांबाबत आपुलकी आणि बोलण्यात गोडवा व्यवसायात सर्वात महत्त्वाचा आहे. सध्याचा संकटकाळ निवळल्यानंतर नव्या उत्साहाने कृषी पर्यटन सेवा सुरू करण्यास आम्ही उत्सूक आहोत, असेही बोराडे यांनी सांगितले.\n(तुकाराम बोराडे यांची सविस्तर मुलाखत ऐकण्यासाठी सोबतच्या लिंकवर क्लिक करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/amravati-news-marathi/the-addition-of-various-facilities-to-the-sciencecore-grounds-information-of-guardian-minister-yashomati-thakur-nrat-111584/", "date_download": "2021-04-19T10:04:05Z", "digest": "sha1:AMVLXZ6P6R7DAB25GONFI7EAFYMT3T6N", "length": 13567, "nlines": 174, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "the addition of various facilities to the Sciencecore grounds Information of Guardian Minister Yashomati Thakur nrat | सायन्सकोर मैदानात विविध सुविधांची भर; पालकमंत्री यशोमती ठाकूर यांची माहिती | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, एप्रिल १९, २०२१\nसंपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याबाबत अमित शाह यांची महत्त्वाची माहिती,म्हणाले…\n‘या’ महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कोरोना गाठणार उच्चांक,देशात सापडणार सर्वाधिक रुग्ण – आयआयटी कानपूरच्या अभ्यासकांचा दावा\nकोरोनावरील प्रभावी लसीसाठी धाडसी प्रयोग, कोरोनामुक्त झालेल्यांच्या शरीरात सोडणार कोरोनाचे विषाणू, होणार हे फायदे\nअरविंद केजरीवाल यांनी ��ेली महत्त्वाची घोषणा, दिल्लीमध्ये ६ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर\nमलायकाला आवडते ‘ही’ सेक्स पोजीशन, हे ऐकताच अभिनेत्री नेहा धुपिया लागली हसायला\nअमरावतीसायन्सकोर मैदानात विविध सुविधांची भर; पालकमंत्री यशोमती ठाकूर यांची माहिती\nअमरावती जिल्ह्यात पर्यटन विकासाच्या मोठ्या शक्यता असून, कौंडण्यपूर, चिखलदरा, लासूरसारख्या प्राचीन, पौराणिक स्थळांबरोबरच ऐतिहासिक स्थळांचेही जतन, संवर्धनाचे काम शासनाने हाती घेतले आहे.\nअमरावती (Amravati). जिल्ह्यात पर्यटन विकासाच्या मोठ्या शक्यता असून, कौंडण्यपूर, चिखलदरा, लासूरसारख्या प्राचीन, पौराणिक स्थळांबरोबरच ऐतिहासिक स्थळांचेही जतन, संवर्धनाचे काम शासनाने हाती घेतले आहे. अमरावती शहरातील सायन्सकोर मैदानाच्या सौंदर्यीकरणाचे कामही लवकरच पूर्णत्वास जाईल. असी माहीती पालकमंत्री Adv. यशोमती ठाकूर यांनी दिली.\nनागपूर/ प्रेयसीला ‘त्याने’ का बरं वीट मारून फेकली जाणून तुम्हालाही बसेल धक्का\nजिल्ह्यात विविध पौराणिक, ऐतिहासिक व निसर्गसुंदर स्थळांत विविध सुविधांची भर घालून त्यांचे जतन व संवर्धनासाठी शासनाकडून, तसेच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून अनेकविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. जिल्ह्यातील प्राचीन, ऐतिहासिक बाबींची माहिती देणारे प्रदर्शन व संग्रहालय, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, जिल्ह्यातील संत व महापुरुषांचे कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यायासाठी जेजे स्कूल ऑफ आर्टस् या संस्थेकडून विशेष प्रकल्प, चिखलदरा येथे अनेकविध कलाकृतींतून सौंदर्यीकरण अशी कितीतरी कामे आकारास येत आहेत.\nत्याच अंतर्गत ऐतिहासिक सायन्सकोर मैदानाचे जतन व सौंदर्यीकरणाचे कामही होत आहे. अमरावती ही संत, महापुरुषांची भूमी आहे. हा ऐतिहासिक ठेवा जपला जावा, शहराच्या, जिल्ह्यातील सुविधांमध्ये, सौंदर्यात भर पडावी यासाठी अनेक कामे होत आहेत. त्यासाठी निधीची उणीव भासू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री Adv. ठाकूर यांनी दिली.\nसायन्सकोर मैदानासाठी १ कोटी २० लाख रुपयांचा निधी\nसुमारे १ कोटी २० लक्ष रुपये निधीतून सायन्सकोर मैदानावर विविध सुविधांची निर्मिती होत आहे. मैदानाला कुंपण भिंत व मुख्य प्रवेशद्वाराच्या कामाने वेग घेतला आहे. मैदानाचे समतलीकरण करण्यात आले असून, वाकिंग ट्रॅकचेही काम लवकरच पूर्णत्वास जाणार असल्याची अश��� माहिती उपअभियंता विशाल मुंडाणे यांनी दिली. सायन्सकोर मैदान हे मोठे क्षेत्रफळ असलेले विशाल व शहरातील मध्यवर्ती मैदान आहे. विविध सुविधांच्या उभारणीमुळे सौंदर्यात भर तर पडेलच, शिवाय ट्रॅक उभारल्यामुळे नागरिकांना सुविधा मिळेल. त्याचप्रमाणे, कुंपण भिंतीमुळे सुरक्षितता जपली जाणार आहे.\nक्या खुबसुरती कैसी अदाअंकिता लोखंडेंचा Traditional Look चाहत्यांना पाडतोय भूरळ, पाहा खास PHOTOS\nCorona Update'स्टॅच्यु ऑफ लिबर्टी' देतेय मास्क लावण्याचा संदेश, तर मोनालिसा म्हणतेय संसर्ग टाळा\nVideoसावनी रविंद्र ला ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार\nमनोरंजनखिशाच्या राष्ट्रीय पुरस्काराचं यश संपूर्ण टीमचं\nआज ना छोडेंगे बस हमजोली, खेेलेंगे हम होलीHoli Special 2021 - वरुण धवनपासून नेहा कक्कडपर्यंत या कलाकारांची आहे ही लग्नानंतरची पहिली होळी ,पाहा फोटो\nसंपादकीयनागपूरसह सर्वोच्च न्यायालयाची ५ खंडपीठे असावीत\nसंपादकीयआरामदायी प्रवासाकरिता खासगी गाड्यांना प्रवाशांची पसंती\nसंपादकीयपायलटांच्या समर्थकांचे फोन टॅप केल्याची गहलोत सरकारची कबुली\nसंपादकीयतत्त्व बाजूला सारून वृद्ध श्रीधरन यांना भाजपाची उमेदवारी\nकाँग्रेसने केलाय ज्येष्ठांवर अन्यायस्टार प्रचारकांच्या यादीतून काँग्रेसने असंतुष्टांना वगळले\nसोमवार, एप्रिल १९, २०२१\nसातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/nandurbar-news-marathi/11-members-of-zilla-parishad-and-14-members-of-panchayat-samiti-canceled-nrab-99490/", "date_download": "2021-04-19T09:31:31Z", "digest": "sha1:CMX7A2UQYE6MDXPMZMGORRA3RYFSWDMF", "length": 12727, "nlines": 170, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "11 members of Zilla Parishad and 14 members of Panchayat Samiti canceled nrab | जिल्हा परिषदेच्या ११ आणि पंचायत समितीच्या १४ सदस्यांचे सदस्यत्व रद्द | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, एप्रिल १९, २०२१\nसंपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याबाबत अमित शाह यांची महत्त्वाची माहिती,म्हणाले…\n‘या’ महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कोरोना गाठणार उच्चांक,देशात सापडणार सर्वाधिक रुग्ण – आयआयटी कानपूरच्या अभ्यासकांचा दावा\nकोरोनावरील प्रभावी लसीसाठी धाडसी प्रयोग, कोरोनामुक्त झालेल्यांच्या शरीरात सोडणार कोरोनाचे विषाणू, होणार हे फायदे\nअर���िंद केजरीवाल यांनी केली महत्त्वाची घोषणा, दिल्लीमध्ये ६ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर\nमलायकाला आवडते ‘ही’ सेक्स पोजीशन, हे ऐकताच अभिनेत्री नेहा धुपिया लागली हसायला\nनंदूरबारजिल्हा परिषदेच्या ११ आणि पंचायत समितीच्या १४ सदस्यांचे सदस्यत्व रद्द\nसर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे आणि राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मागासवर्ग प्रवर्गामधून निवडून आलेल्या ११ जिल्हा परिषद सदस्यांचे आणि १४ पंचायत समिती सदस्यांचे सदस्यत्व तसेच सदस्यत्व या नात्याने धारण करीत असलेले जिल्हा परिषद, पंचायत समिती व त्याअनुषंगाने इतर प्राधिकरणावरील सदस्यत्व जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी ४ मार्च २०२१ पासून पूर्वलक्षी प्रभावाने रद्द केले आहे.\nनंदुरबार : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे आणि राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मागासवर्ग प्रवर्गामधून निवडून आलेल्या ११ जिल्हा परिषद सदस्यांचे आणि १४ पंचायत समिती सदस्यांचे सदस्यत्व तसेच सदस्यत्व या नात्याने धारण करीत असलेले जिल्हा परिषद, पंचायत समिती व त्याअनुषंगाने इतर प्राधिकरणावरील सदस्यत्व जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी ४ मार्च २०२१ पासून पूर्वलक्षी प्रभावाने रद्द केले आहे.\nजिल्हा परिषदेमधुन निवडून आलेले सदस्य कामे भूषण रमेश (८-खापर), चौधरी कपिलदेव भरत (९-अक्कलकुवा), पाटील अभिजीत मोतीलाल (२४-म्हसावद ), पाटील जयश्री दिपक (२९-लोणखेडा), पाटील धनराज काशिनाथ (३१-पाडळदे बु), सनेर शालिनीबाई भटू (३५-कहाटुळ), भारती योगिनी अमोल (३८-कोळदे), पाटील शोभा शांताराम (३९-खोंडामळी), ॲड. राम चंद्रकांत रघुवंशी (४०-कोपर्ली), शिंत्रे शकुंतला सुरेश (४१-रनाळा), पाटील रुचिका प्रविण (४२-मांडळ ).\nपंचायत समितीमधुन निवडून आलेले सदस्य बोरसे विजयता दिलीप (१६- कोराई ), पाटील वैशाली किशोर (४९-सुलतानपूर ), चौधरी विद्या विजय (५१-खेडदिगर), साळुंखे सुषमा शरद (५३-मंदाणे), याईस श्रीराम धनराज (५८-डोंगरगाव), पाटील कल्पना श्रीराम (५९-मोहिदे तह), पाटील रविद्र रमाकांत (६१-जावदे तबो ), पाटील योगेश मोहन (६२-पाडळदे ब्रु), पाटील शिवाजी मोतीराम (६६-शेल्टी), परदेशी धमेंद्रसिंग देविसिंग (७३-गुजरभवाली), पाटील लताबेन केशव (७४-पातोंडा), मराठे दिपक भागवत (७६-होळ तर्फे हवेली), राठोड अनिता अशोक (८५-नांदर्खे ), माळी सीमा युवराज (८७-गुजरजांभ���ली) असे आहेत.\nक्या खुबसुरती कैसी अदाअंकिता लोखंडेंचा Traditional Look चाहत्यांना पाडतोय भूरळ, पाहा खास PHOTOS\nCorona Update'स्टॅच्यु ऑफ लिबर्टी' देतेय मास्क लावण्याचा संदेश, तर मोनालिसा म्हणतेय संसर्ग टाळा\nVideoसावनी रविंद्र ला ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार\nमनोरंजनखिशाच्या राष्ट्रीय पुरस्काराचं यश संपूर्ण टीमचं\nआज ना छोडेंगे बस हमजोली, खेेलेंगे हम होलीHoli Special 2021 - वरुण धवनपासून नेहा कक्कडपर्यंत या कलाकारांची आहे ही लग्नानंतरची पहिली होळी ,पाहा फोटो\nसंपादकीयनागपूरसह सर्वोच्च न्यायालयाची ५ खंडपीठे असावीत\nसंपादकीयआरामदायी प्रवासाकरिता खासगी गाड्यांना प्रवाशांची पसंती\nसंपादकीयपायलटांच्या समर्थकांचे फोन टॅप केल्याची गहलोत सरकारची कबुली\nसंपादकीयतत्त्व बाजूला सारून वृद्ध श्रीधरन यांना भाजपाची उमेदवारी\nकाँग्रेसने केलाय ज्येष्ठांवर अन्यायस्टार प्रचारकांच्या यादीतून काँग्रेसने असंतुष्टांना वगळले\nसोमवार, एप्रिल १९, २०२१\nसातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://mr.pntekplast.com/products/", "date_download": "2021-04-19T09:31:07Z", "digest": "sha1:5QKNG4XJJBPE2PSEYZKUIT4KS2ATZ46K", "length": 8014, "nlines": 169, "source_domain": "mr.pntekplast.com", "title": "उत्पादने उत्पादक | चीन उत्पादने पुरवठा करणारे आणि कारखाना", "raw_content": "\nपीपीआर झडप आणि फिटिंग्ज\nसीपीव्हीसी वाल्व्ह आणि फिटिंग्ज\nएचडीपीई पाईप आणि फिटिंग्ज\nपीपी कॉम्प्रेशन वाल्व आणि फिटिंग्ज\nपीपीआर झडप आणि फिटिंग्ज\nसीपीव्हीसी वाल्व्ह आणि फिटिंग्ज\nएचडीपीई पाईप आणि फिटिंग्ज\nपीपी कॉम्प्रेशन वाल्व आणि फिटिंग्ज\nपीव्हीसी कॉम्पॅक्ट बॉल वाल्व चिल्ला ...\nडिव्हाइस पॅरामीटर्स ब्रँड नाव: पीएनटीके उपयोग: कृषी सिंचन / मत्स्य पालन / स्वी ...\nपीव्हीसी बीएस थ्रेड फिटिंग्ज फीमा ...\nपाणीपुरवठा करण्यासाठी डिव्हाइस पॅरामीटर्स यू-पीव्हीसी पाईप 1. सामग्री: अनप्लास्टीक पॉली ...\nपांढरा रंग पीपीआर ब्रास घाला ...\nपीपीआर पाईप्स मेटल पाईप्सच्या तुलनेत पीपीआर पाईप्समध्ये सोपा फायदे आहेत ...\nमध्ये ब्राससह सीपीव्हीसी फिटिंग्ज ...\nउत्पादन मापदंड 1.मॅटरियल सीपीव्हीसी 2. आकार: 1/2 ″ ते 2 ″ 3. मानक: एएसटीएम ...\nएचडीपी बट फ्यूजन फिटि���ग्ज ई ...\nएचडीपीई पाईप म्हणजे काय एचडीपीई पाईप, पॉलिथिलीन (पीई पाईप) स्ट्रिंगद्वारे क्रमवारी लावलेले आहेत ...\nटी साठी नवीन प्रकार पीव्हीसी कॉम्पॅक्ट बॉल वाल्व्ह निळा शरीर ...\nथायलंड मीटरसाठी पीव्हीसी कॉम्पॅक्ट बॉल वाल्व्ह ब्लू बॉडी ...\nपीव्हीसी कॉम्पॅक्ट बॉल वाल्व व्हाइट बॉडी ब्लू हँडल\nभारत आणि पाकिस्तानसाठी पीव्हीसी कॉम्पॅक्ट बॉल वाल्व मीटर ...\nपीव्हीसी बॉल वाल्व पांढरा शरीर लाल लांब हँडल\nपीव्हीसी कॉम्पॅक्ट बॉल वाल्व यलो बॉडी ब्लू हँडल\nपीव्हीसी कॉम्पॅक्ट बॉल वाल्व्ह गडद राखाडी शरीर लाल नवीन ह ...\nपीव्हीसी अष्टकोनी बॉल वाल्व ब्लॅक बॉडी मध्य पूर्व\nबांग्लादेसाठी पीव्हीसी अष्टकोनी बॉल वाल्व निळा शरीर ...\nपीव्हीसी अष्टकोनी बॉल वाल्व पांढरा शरीर निळा लांब एच ...\nव्हिएतनामसाठी पीव्हीसी अष्टकोनी बॉल वाल्व यलो हँडल ...\nनिळ्या प्लास्टिकच्या हँडलसह पीव्हीसी दोन तुकडे बॉल वाल्व\nपत्ता:हेन्जी टाउन, हैशू जिल्हा, निंग्बो झेजियांग, चीन\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%87%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AB%E0%A5%AA%E0%A5%A8", "date_download": "2021-04-19T09:56:42Z", "digest": "sha1:2NOJ6RBPXDRCNDCM2GXD62N7N26BHLXL", "length": 7035, "nlines": 259, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "पृष्ठाचा इतिहास - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n→‎समाप्ती: आंतरविकी दुवे काढले, विकिडेटावरून थेट दुवे असतील\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: ga:542, rue:542\nवर्गीकरणाची साफसफाई व व्यवस्थापन. using AWB\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: kk:542 жыл\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: et:542\nr2.7.1) (सांगकाम्याने बदलले: tt:542 ел\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: sh:542\nr2.5.5) (सांगकाम्याने काढले: ksh:Joohr 542\nr2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: yo:542\nसांगकाम्याने वाढविले: vi:542; cosmetic changes\nसांगकाम्याने वाढविले: os:542-æм аз\nसांगकाम्याने बदलले: new:सन् ५४२\nसांगकाम्याने वाढविले: fa:۵۴۲ (میلادی), vo:542\nसांगकाम्याने वाढविले: lt:542 m.\nसांगकाम्या वाढविले: gd:542, mk:542\nई.स. ५४२ वरील दुवे\nनवीन लेख; वर्षपेटी, वर्ग व इंग्रजी दुवा\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://newsexpressmarathi.com/tag/viral/", "date_download": "2021-04-19T10:10:46Z", "digest": "sha1:7BFTRATEDNNAYCAQNKB7Y43VQKM4BSYO", "length": 27265, "nlines": 290, "source_domain": "newsexpressmarathi.com", "title": "viral | News Express Marathi", "raw_content": "\nसुप्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन\nमंगळवार पेठेत सराईताकडून पोलीस उपनिरीक्षकावर कोयत्याने वार\nकोंढव्यात ओळख न दिल्याच्या कारणावरून तरुणाला टोळक्याकडून बेदम मारहाण\nबँकेतून बोलत असल्याचे सांगून 1 लाख 86 हजारांची फसवणूक\nजैन सोशल ग्रुप द्वारा आयोजित शिबिरात 80 युनिट रक्त संकलन\nमाजी आमदार मोहन जोशी यांचे भाजप नेत्यांना कळकळीचे आवाहन\nपुण्यात दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार\nप्रत्येक वेळी केंद्र भाजपाचं हित बघून अशा प्रकारचे निर्णय घेतंय- खासदार संजय राऊत\nतीन दहशतवाद्यांना कंठस्नान; ४८ तासांत १० अतिरेक्यांचा खात्मा\n देशात २४ तासांत आढळले १,५२,८७९ पॉझिटिव्ह रुग्ण\nसर्वाधिक लस पुरवठा महाराष्ट्राला – केंद्रीय आरोग्यमंत्री\n करोनाऐवजी तीन महिलांना दिली रेबीजची लस, पुढे घडलं असं…\nदेशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ\n एकाच रुग्णालयातील 37 डॉक्टरांना झाली कोरोनाची लागण\nवाढत्या कोरोनामुळे ‘या’ देशात भारतीयांना नो एंट्री\nनग्न व्हिडिओ काढणाऱ्या ‘त्या’ महिलांची देशातून हकालपट्टी, दुबई सरकारचा निर्णय\nपुतिन यांना २०२६ पर्यंत सत्तेवर राहण्याचा मार्ग मोकळा\nदुबईमध्ये नग्नावस्थेत उंच इमारतीच्या बाल्कनीमध्ये उभ्या असणाऱ्या महिलांवर पोलिसांची कारवाई\n‘फेसबुक’च्या ५० कोटी खातेदारांची वैयक्तिक माहिती संकेतस्थळावर\nइंडोनेशियात पूर व भूस्खलनात ४४ जणांचा मृत्यू\nअमेरिकेच्या कॅपिटॉलमध्ये लॉकडाउन जाहीर, वाहनाने दोन पोलीस अधिकाऱ्यांना चिरडलं; एकाचा मृत्यू\n“…याचंही भान केंद्राने ठेवलं पाहिजे”; संजय राऊतांनी व्यक्त केला संताप\nमहाराष्ट्रात धक्कादायक स्थिती; बेड नसल्याने रुग्णांना खूर्चीवर बसवून ऑक्सिजन देण्याची वेळ\n“महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री नाही, याची किंमत महाराष्ट्राच्या जनतेनं का मोजावी\n#Lockdown: राज्यातील दुकाने आज उघडणार\nपृथ्वीराज चव्हाणांनी खरी आकडेवारी लपवली; भाजपाकडून प्रत्युत्तर\nलोकच लॉकडाउनसाठी सरकारला हतबल करताहेत- डॉ. संजय ओक\nरेमडेसिवीरचा देशात तुटवडा अशातच भाजपा कार्यालयात मोफत वाटप; राष्ट्रवादीचा संताप\nसोन्याच्या किमतीत ���ाढ; जाणुन घ्या आजचा महाराष्ट्रातील सोन्याचा दर\nसरकारी बँकांना उद्योग समूहांना विकणे ही मोठी चूक होईल – रघुराम राजन\nसेंसेक्स मध्ये 294 अंकांची उसळी घेत 50,700 तर निफ्टी 15,040\nसोन्याची किंमत ४५ हजारांखाली, चांदीची किंमतही घसरली\nसोन्याच्या दरात घसरण; लग्नघरांमध्ये दागिने खरेदीची गडबड\nShare Market : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स तेजीत; निफ्टीही विक्रमी उंचीवर\nShare Market : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स तेजीत; निफ्टीही विक्रमी उंचीवर\nट्विटर हॅकिंग प्रकरणी भारताने सुरू केली चौकशी, ट्विटरला नोटीस\nबंद झालेल्या चिनी अ‍ॅप्सचे हे स्वदेशी पर्याय तुम्हाला नक्की आवडतील\nयेतोय नवीन ‘गेमिंग’ स्मार्टफोन, सर्वात जबरदस्त प्रोसेसर\nदहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार : शिक्षणमंत्री\n आता बारावीला गणित व भौतिकशास्त्र विषय न घेताही इंजिनिअर होता येणार…\nएमपीएसची परीक्षा 21 मार्चला, लोकसेवा आयोगाकडून नवं वेळापत्रक जाहीर\nआता बारावीला गणित-भौतिकशास्त्र न घेताही इंजिनिअर होता येणार\nराज्यात मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात येणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत\nराज्यात आजपासून 5 वी ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळांचे दरवाजे उघडले\nSSC-HSC Exam : दहावी, बारावी परीक्षेची तारीख ठरली शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा\nअक्षय कुमार पाठोपाठ ‘रामसेतू’ चित्रपटातील 45 सहकलाकारांना कोरोना\nअक्षय कुमार कोरोना उपचारासाठी रुग्णालयात दाखल\nपंजाबी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध गायकाचा रस्ते अपघातात मृत्यू\nरितेश-जेनेलियाचा होळी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ\nमराठवाड्यातील संगीतक्षेत्राचा आधारवड हरपला; पं. नाथराव नेरळकर यांचे निधन\nसंजय लीला भन्साळीचा आणखी एक चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; न्यायालयानं बजावलं समन्स\nपूजा चव्हाण प्रकरणात मोठी घडामोड, न्यायालयाने दिला ‘हा’ महत्त्वाचा आदेश\nकाय आहे आरोग्यसेतू ऍप \nवक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥\nसुप्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन\nमंगळवार पेठेत सराईताकडून पोलीस उपनिरीक्षकावर कोयत्याने वार\nकोंढव्यात ओळख न दिल्याच्या कारणावरून तरुणाला टोळक्याकडून बेदम मारहाण\nबँकेतून बोलत असल्याचे सांगून 1 लाख 86 हजारा��ची फसवणूक\nजैन सोशल ग्रुप द्वारा आयोजित शिबिरात 80 युनिट रक्त संकलन\nमाजी आमदार मोहन जोशी यांचे भाजप नेत्यांना कळकळीचे आवाहन\nपुण्यात दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार\nप्रत्येक वेळी केंद्र भाजपाचं हित बघून अशा प्रकारचे निर्णय घेतंय- खासदार संजय राऊत\nतीन दहशतवाद्यांना कंठस्नान; ४८ तासांत १० अतिरेक्यांचा खात्मा\n देशात २४ तासांत आढळले १,५२,८७९ पॉझिटिव्ह रुग्ण\nसर्वाधिक लस पुरवठा महाराष्ट्राला – केंद्रीय आरोग्यमंत्री\n करोनाऐवजी तीन महिलांना दिली रेबीजची लस, पुढे घडलं असं…\nदेशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ\n एकाच रुग्णालयातील 37 डॉक्टरांना झाली कोरोनाची लागण\nवाढत्या कोरोनामुळे ‘या’ देशात भारतीयांना नो एंट्री\nनग्न व्हिडिओ काढणाऱ्या ‘त्या’ महिलांची देशातून हकालपट्टी, दुबई सरकारचा निर्णय\nपुतिन यांना २०२६ पर्यंत सत्तेवर राहण्याचा मार्ग मोकळा\nदुबईमध्ये नग्नावस्थेत उंच इमारतीच्या बाल्कनीमध्ये उभ्या असणाऱ्या महिलांवर पोलिसांची कारवाई\n‘फेसबुक’च्या ५० कोटी खातेदारांची वैयक्तिक माहिती संकेतस्थळावर\nइंडोनेशियात पूर व भूस्खलनात ४४ जणांचा मृत्यू\nअमेरिकेच्या कॅपिटॉलमध्ये लॉकडाउन जाहीर, वाहनाने दोन पोलीस अधिकाऱ्यांना चिरडलं; एकाचा मृत्यू\n“…याचंही भान केंद्राने ठेवलं पाहिजे”; संजय राऊतांनी व्यक्त केला संताप\nमहाराष्ट्रात धक्कादायक स्थिती; बेड नसल्याने रुग्णांना खूर्चीवर बसवून ऑक्सिजन देण्याची वेळ\n“महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री नाही, याची किंमत महाराष्ट्राच्या जनतेनं का मोजावी\n#Lockdown: राज्यातील दुकाने आज उघडणार\nपृथ्वीराज चव्हाणांनी खरी आकडेवारी लपवली; भाजपाकडून प्रत्युत्तर\nलोकच लॉकडाउनसाठी सरकारला हतबल करताहेत- डॉ. संजय ओक\nरेमडेसिवीरचा देशात तुटवडा अशातच भाजपा कार्यालयात मोफत वाटप; राष्ट्रवादीचा संताप\nसोन्याच्या किमतीत वाढ; जाणुन घ्या आजचा महाराष्ट्रातील सोन्याचा दर\nसरकारी बँकांना उद्योग समूहांना विकणे ही मोठी चूक होईल – रघुराम राजन\nसेंसेक्स मध्ये 294 अंकांची उसळी घेत 50,700 तर निफ्टी 15,040\nसोन्याची किंमत ४५ हजारांखाली, चांदीची किंमतही घसरली\nसोन्याच्या दरात घसरण; लग्नघरांमध्ये दागिने खरेदीची गडबड\nShare Market : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स तेजीत; निफ्टीही विक्रमी उंच��वर\nShare Market : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स तेजीत; निफ्टीही विक्रमी उंचीवर\nट्विटर हॅकिंग प्रकरणी भारताने सुरू केली चौकशी, ट्विटरला नोटीस\nबंद झालेल्या चिनी अ‍ॅप्सचे हे स्वदेशी पर्याय तुम्हाला नक्की आवडतील\nयेतोय नवीन ‘गेमिंग’ स्मार्टफोन, सर्वात जबरदस्त प्रोसेसर\nदहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार : शिक्षणमंत्री\n आता बारावीला गणित व भौतिकशास्त्र विषय न घेताही इंजिनिअर होता येणार…\nएमपीएसची परीक्षा 21 मार्चला, लोकसेवा आयोगाकडून नवं वेळापत्रक जाहीर\nआता बारावीला गणित-भौतिकशास्त्र न घेताही इंजिनिअर होता येणार\nराज्यात मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात येणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत\nराज्यात आजपासून 5 वी ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळांचे दरवाजे उघडले\nSSC-HSC Exam : दहावी, बारावी परीक्षेची तारीख ठरली शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा\nअक्षय कुमार पाठोपाठ ‘रामसेतू’ चित्रपटातील 45 सहकलाकारांना कोरोना\nअक्षय कुमार कोरोना उपचारासाठी रुग्णालयात दाखल\nपंजाबी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध गायकाचा रस्ते अपघातात मृत्यू\nरितेश-जेनेलियाचा होळी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ\nमराठवाड्यातील संगीतक्षेत्राचा आधारवड हरपला; पं. नाथराव नेरळकर यांचे निधन\nसंजय लीला भन्साळीचा आणखी एक चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; न्यायालयानं बजावलं समन्स\nपूजा चव्हाण प्रकरणात मोठी घडामोड, न्यायालयाने दिला ‘हा’ महत्त्वाचा आदेश\nकाय आहे आरोग्यसेतू ऍप \nवक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥\n#Farmer Protest – शेतकरी आंदोलन डावे, माओवाद्यांच्या हातात; पीयुष गोयल यांचे गंभीर आरोप\nकेंद्र सरकारच्या कृषी विधेयकाविरोधात गेल्या अडीच महिन्यांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर मोदी सरकारचे बडे मंत्री पीयुष गोयल यांनी गंभीर आरोप केले आहेत. शेतकरी आंदोलन हे आता ...\n सरकारी कर्मचाऱ्यांना आता ‘No’ जीन्स टी-शर्ट; ड्रेस कोडबाबत निर्देश जाहीर\nहोय. सरकारी कर्मचाऱ्यांनाही आता ड्रेस कोड असणार आहे. सरकारी कार्यालयात कोणते आणि कसे कपडे घालावेत याबाबतचे निर्देश राज्य सरकारने जाहीर ...\n३१ डिसेंबरपर्यंत तो फलक हटवला नाहीतर…; तृप्ती देसाईंचा इशारा\n३१ डिसेंबरपर्यंत फलक हटवला नाहीतर, आम्ही ���ुन्हा शिर्डीत येऊन आंदोलन करू, असा तीव्र इशारा भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी शिर्डी ...\n#VIRALVIDEO: जिंदगी ना मिलेगी दुबारा; वयस्कर आजीआजोबांचा डान्स व्हिडिओ व्हायरल\nएका सोहळ्यातील वयस्कर आजीआजोबांचा डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. बॉलीवूड गाण्यांवर नृत्य करतानाचा हा व्हिडिओ ट्विटरवर ...\n भीक मागणारा निघाला IIT पासआऊट; समोर आले वास्तव\nहोय, मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये एक ९० वर्षी वृद्धाच्याबाबतीत ही माहिती समोर आली आहे. त्यांचे नाव सुरेंद्र वशिष्ठ आहे आणि त्यांचे ...\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल. मुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता…\nराम मंदिर भूमिपूजनाऐवजी कोरोना संकटाकडे, खचलेल्या अर्थव्यवस्थेकडे लक्ष द्यावं, असा सल्ला शरद पवारांनी भाजपाला, केंद्र सरकारला दिला आहे. त्याबद्दल काय वाटतं\nशरद पवारांचं मत योग्य आहे\nकोरोनामुळे मंदिराचं काम थांबवण्याचं कारण नाही\nपिंपरी – चिंचवड (1,413)\nसुप्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन\nमंगळवार पेठेत सराईताकडून पोलीस उपनिरीक्षकावर कोयत्याने वार\nकोंढव्यात ओळख न दिल्याच्या कारणावरून तरुणाला टोळक्याकडून बेदम मारहाण\nबँकेतून बोलत असल्याचे सांगून 1 लाख 86 हजारांची फसवणूक\nजैन सोशल ग्रुप द्वारा आयोजित शिबिरात 80 युनिट रक्त संकलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://thefocusindia.com/national/supreme-court-adjourns-probe-into-cm-yeddyurappa-corruption-case-37252/", "date_download": "2021-04-19T09:52:38Z", "digest": "sha1:6DJT5B6Q3IHQ4M2EALZ5QWQYTLWMT2SL", "length": 12353, "nlines": 75, "source_domain": "thefocusindia.com", "title": "कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, सीएम येदियुरप्पांच्या भ्रष्टाचार प्रकरणाच्या चौकशीला स्थगिती । Supreme Court adjourns probe into CM Yeddyurappa corruption case", "raw_content": "\nHome भारत माझा देश कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, सीएम येदियुरप्पांच्या भ्रष्टाचार प्रकरणाच्या चौकशीला स्थगिती\nकर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, सीएम येदियुरप्पांच्या भ्रष्टाचार प्रकरणाच्या चौकशीला स्थगिती\nCM Yeddyurappa : कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. 24 एकर सरकारी जागेचा समावेश असलेल्या कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणातील चौकशीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. बीएस येडियुरप्पा यांच्याविरुद्ध दहा वर्षे जुन्या अवैध जमीन घोटाळ्याची सुनावणी घेण्यास विशेष कोर्टाने नकार दिला होता. मात्र, कर्नाटक हायकोर्टाने हा निर्णय उलटवला होता. आता सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा या खटल्याच्या चौकशीला स्थगिती दिली आहे. Supreme Court adjourns probe into CM Yeddyurappa’s corruption case\nनवी दिल्ली : कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांना सुप्रीम कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. 24 एकर सरकारी जागेचा समावेश असलेल्या कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणातील चौकशीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. बीएस येडियुरप्पा यांच्याविरुद्ध दहा वर्षे जुन्या अवैध जमीन घोटाळ्याची सुनावणी घेण्यास विशेष कोर्टाने नकार दिला होता. मात्र, कर्नाटक हायकोर्टाने हा निर्णय उलटवला होता. आता सुप्रीम कोर्टाने पुन्हा एकदा या खटल्याच्या चौकशीला स्थगिती दिली आहे.\n21 मार्च रोजी येडियुरप्पा यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला. येडियुरप्पा यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपाची दखल घ्यावी आणि 2012 मध्ये लोकायुक्त पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्राच्या आधारे कारवाई करावी, असे कर्नाटक उच्च न्यायालयाने विशेष कोर्टाला निर्देश दिले होते.\nकर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यावर 24 एकर सरकारी जागेच्या बेकायदेशीर वाटपात सामील असल्याचा आरोप आहे, परंतु आता सर्वोच्च न्यायालयाने प्रकरणाची चौकशी थांबवून त्यांना दिलासा दिला आहे.\nमोठी बातमी : गृहमंत्री अनिल देशमुख यांचा अखेर राजीनामा, 100 कोटींच्या खंडणीखोरी प्रकरणाची होणार CBI चौकशी\nमी एका पायावर बंगाल जिंकेन, दोन्ही पायांवर दिल्ली जिंकेन; ममता बॅनर्जींचा हुगळीच्या सभेत दावा\nनक्षलवाद्यांनी चार ट्रॅक्टर ट्रॉली भरून मृतदेह आणि जखमी नक्षलवाद्यांना जंगलात नेलेय; नक्षलवाद्यांविरोधातील लढाई तीव्र करणार; अमित शहांची ग्वाही\nराफेल सौद्यातील ‘तो’ दलाल कोण फ्रेंच मीडियाचा दावा – क्लायंट गिफ्टच्या नावावर झाला कोट्यवधींचा भ्रष्टाचार\n‘…आतातरी गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा’, हायकोर्टाच्या निर्णयाचं फडणवीसांनी केलं स्वागत\nPreviousमोठी बातमी : गृहमंत्री अनिल देशमुख यांचा अखेर राजीनामा, 100 कोटींच्या खंडणीखोरी प्रकरणाची होणार CBI चौकशी\nNextBreaking News :महाविकास आघाडीत दुसरी विकेट ;वनमंत्रीसंजय राठोड पाठोपाठ गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा\nImportant Websites: आपल्या शहरात हॉस्पिटल बेड शोधायला अडचण येतेय मग या वेबसाइट जरूर पाहा\nWATCH : रुळावर पडलेल्या बाळासाठी रेल्वेमनने लावली जिवाची बाजी, रेल्वेमंत्र्यांनीही केले कौतुक, सीसीटीव्हीत कैद झाला थरारक प्रसंग\nसिनेमा कसा पाहावा हे शिकविणारी दिग्दर्शिका\nडॉ. हर्षवर्धन यांचे डॉ. मनमोहन सिंगांना पत्रोत्तर; लसीकरणाच्या सूचनांचे केले स्वागत आणि काँग्रेसनेत्यांच्या दुटप्पीपणावरही ठेवले बोट\nबंदच्या भीतीने मजुरांचे पलायन, अर्थमंत्र्यांचे उद्योग जगताला आश्वासन, नाही लागणार देशव्यापी लॉकडाऊन\nWATCH : कोमट दूध सेवन करण्याचे आहेत अनेक फायदे\nWATCH : बजाजची चेतक स्कूटर बुलेटपेक्षाही महाग, पाहा किंमत\nWATCH : मधमाशी पालन ठरू शकते करिअरची उत्तम संधी\nअहमदनगर : ‘मी काय चुकीचं बोलतो आहे’ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा बाळासाहेब थोरातांना प्रश्न;थोरातांनी थेट धमकावत बाहेर हाकललं\nDelhi Lockdown : दिल्लीत आजपासून सहा दिवसांचे लॉकडाऊन, वाचा 10 ठळक मुद्दे…\nदिल्लीत केजरीवालांनी लॉकडाऊन जाहीर केले; खान मार्केटमध्ये दारू दुकानांवर गर्दी उसळली\nपुणे मार्केट यार्डातील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाचे कठोर निर्णय\nIsrael : इस्रायलने कसे जिंकले कोरोनाविरुद्धचे युद्ध देशात विनामास्क फिरू शकताहेत नागरिक\nममता बॅनर्जींचा डबल गेमपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतसभेत पंतप्रधानांवर दोष तर पत्राद्वारे मदतीची मागणी\nकोरोनाची लस घेतानाचा फोटो काढा अन् जिंका 5 हजार रुपयांचं बक्षीस\n30 एप्रिलनंतर औरंगाबादेत लस न घेता फिरणाऱ्या 45 वर्षांवरील नागरिकांवर दंडात्मक कारवाई\nWATCH : सुगंध, रंग आणि बरंच काही असा ओळखा अस्सल हापूस\nWATCH : यंदाच्या IPL मध्ये दिसतोय हा आश्चर्यकारक योगायोग\nदेशात कोरोनाची लाट नव्हे त्सुनामी : २४ तासांत २.७४ लाख रुग्ण, १६१९ मृत्यू, सक्रिय रुग्णसंख्या १९.२९ लाखांपेक्षा जास्त\n३ दिवसांत मोदी सरकारचे ६ मोठे निर्णय, रेमडेसिव्ह��रची दर कपात ते ऑक्सिजन आयातीपर्यंत जाणून घ्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://thefocusindia.com/special/the-only-way-by-which-shrad-pawar-credibility-can-be-restored-is-resignation-of-anil-deshmukh-union-minister-ravi-shankar-prasad-cautioned-33767/", "date_download": "2021-04-19T10:01:19Z", "digest": "sha1:TFFK5SCCDQQHBSCWHYKJWHXMJ6PEA6QG", "length": 15289, "nlines": 76, "source_domain": "thefocusindia.com", "title": "महाराष्ट्रात विकास नसून वसूली, देशमुखांचा राजीनामा घेतला तरच शरद पवारांची विश्वासार्हता प्रस्थापित होऊ शकेल, रविशंकर प्रसाद यांचा हल्लाबोल The only way by which Shrad Pawar credibility can be restored is resignation of Anil Deshmukh, Union minister Ravi shankar Prasad cautioned", "raw_content": "\nHome विशेष महाराष्ट्रात विकास नसून वसूली, देशमुखांचा राजीनामा घेतला तरच शरद पवारांची विश्वासार्हता प्रस्थापित होऊ शकेल, रविशंकर प्रसाद यांचा हल्लाबोल\nमहाराष्ट्रात विकास नसून वसूली, देशमुखांचा राजीनामा घेतला तरच शरद पवारांची विश्वासार्हता प्रस्थापित होऊ शकेल, रविशंकर प्रसाद यांचा हल्लाबोल\nमहाराष्ट्रात सध्या जे सुरू आहे, तो विकास नसून ती वसूली आहे. अनिल देशमुखांचा राजीनामा घेतला, तरच शरद पवारांची विश्वासार्हता पुन्हा प्रस्थापित होऊ शकेल, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी हल्लाबोल केला आहे. The only way by which Shrad Pawar credibility can be restored is resignation of Anil Deshmukh, Union minister Ravi shankar Prasad cautioned\nनवी दिल्ली : महाराष्ट्रात सध्या जे सुरू आहे, तो विकास नसून ती वसूली आहे. अनिल देशमुखांचा राजीनामा घेतला, तरच शरद पवारांची विश्वासार्हता पुन्हा प्रस्थापित होऊ शकेल, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी हल्लाबोल केला आहे.\nकेंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना शरद पवार नेमक्या कोणत्या कारणामुळे अनिल देशमुख यांना पाठिशी घालत आहेत असा सवाल रवीशंकर प्रसाद यांनी केला आहे.\nरवीशंकर प्रसाद म्हणाले, हा महाराष्ट्र शो नेमकं कोण चालवत आहे हे महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात कन्फ्युज सरकार आहे का हे महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात कन्फ्युज सरकार आहे का या वसूलीत आघाडीची राजकीय दिशा काय आहे या वसूलीत आघाडीची राजकीय दिशा काय आहे शरद पवार अनिल देशमुखांना पाठिशी का घालत आहेत शरद पवार अनिल देशमुखांना पाठिशी का घालत आहेत अनिल देशमुखांचा राजीनामा घेतला, तरच शरद पवारांची विश्वासार्हता पुन्हा प्रस्थापित होऊ शकेल्.\nमुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबी��� सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रामध्ये अनिल देशमुखांवर कोट्यवधी रुपयांच्या वसुलीसाठी पोलीस अधिकाऱ्यांना निर्देश दिल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यावरून अनिल देशमुखांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी केली आहे. शरद पवारांनी मात्र दोन वेळा पत्रकार परिषद घेऊन अनिल देशमुख यांची पाठराखण केली आहे. त्यावरून आता विरोधकांच्या टीकेचा रोख अनिल देशमुखांसोबतच शरद पवारांच्या दिशेने देखील वळू लागला आहे.\nभाजपाचे नेते सुनिल देवधर यांनीही ट्विट करत शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. त म्हणाले की, शरद पवार यांचे राजकारण खोटारडेपणाच्या पायावर उभे आहे, अनिल देशमुख प्रकरणात हे पुन्हा एकदा समोर आले. महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुराव्यानिशी त्यांना उघडे पाडले. उतार वयात इतकी बेइज्जती होऊ नये कुणाची, असं म्हणत करावे तसे भरावे.\nपरमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे नेते कमलनाथ यांच्यासह पक्षातील नेत्यांशी चर्चा केल्यानंतर शरद पवारांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अभय देण्याचा निर्णय घेतला. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, परमबीर सिंग यांनी फेब्रुवारीच्या मध्यात देशमुखांकडून वसुलीच्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले; परंतु माझ्याकडे जी कागदपत्रे उपलब्ध आहेत त्यानुसार ५ ते १५ फेब्रुवारी या कालावधीत देशमुख हे नागपूरमधील रुग्णालयात उपचार घेत होते. त्या रुग्णालयाने प्रमाणपत्र दिले आहे.\nशरद पवार यांच्या या दाव्यानंतर काल पवारांना योग्य ब्रिफिंग देण्यात आले नाही. पवारांसारख्या राष्ट्रीय नेत्याच्या तोंडून चुकीची माहिती दिली गेली आणि देशमुखांना प्रोटेक्ट केले गेले, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच यामुळे ते एक्सपोझ झाले आहेत. मला वाटते, की देशमूख हे १५ ते २७ फेब्रुवारीदरम्यान आयसोलेट नव्हते. या काळात ते अनेक लोकांना आणि अधिकाऱ्यांना भेटले, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. फडणवीस यांच्या या दाव्यानंतर आता भाजपाचे नेते सुनिल देवधर यांनी देखील शरद पवार यांच्यावर निशाणा साधला आहे.\nPreviousगप्प बसणार नाही, प्रसंगी न्यायालयात जाऊ; दिल्लीत केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचे विधान\nNextरश्मी शुक्लांच्��ा अहवालात नेमकी कोणाची नावे... अर्धा डझन एजंट, ४० हून अधिकारी – राजकारणी... अर्धा डझन एजंट, ४० हून अधिकारी – राजकारणी त्यांच्यावर आता तरी कारवाई होणार...\nकेंद्र सरकार विरोधात अफवा पसरवून घबराट, नवाब मलिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, अतुल भातखळकर यांची दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार\nImportant Websites: आपल्या शहरात हॉस्पिटल बेड शोधायला अडचण येतेय मग या वेबसाइट जरूर पाहा\nWATCH : रुळावर पडलेल्या बाळासाठी रेल्वेमनने लावली जिवाची बाजी, रेल्वेमंत्र्यांनीही केले कौतुक, सीसीटीव्हीत कैद झाला थरारक प्रसंग\nसिनेमा कसा पाहावा हे शिकविणारी दिग्दर्शिका\nडॉ. हर्षवर्धन यांचे डॉ. मनमोहन सिंगांना पत्रोत्तर; लसीकरणाच्या सूचनांचे केले स्वागत आणि काँग्रेसनेत्यांच्या दुटप्पीपणावरही ठेवले बोट\nबंदच्या भीतीने मजुरांचे पलायन, अर्थमंत्र्यांचे उद्योग जगताला आश्वासन, नाही लागणार देशव्यापी लॉकडाऊन\nWATCH : कोमट दूध सेवन करण्याचे आहेत अनेक फायदे\nWATCH : बजाजची चेतक स्कूटर बुलेटपेक्षाही महाग, पाहा किंमत\nWATCH : मधमाशी पालन ठरू शकते करिअरची उत्तम संधी\nअहमदनगर : ‘मी काय चुकीचं बोलतो आहे’ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा बाळासाहेब थोरातांना प्रश्न;थोरातांनी थेट धमकावत बाहेर हाकललं\nDelhi Lockdown : दिल्लीत आजपासून सहा दिवसांचे लॉकडाऊन, वाचा 10 ठळक मुद्दे…\nदिल्लीत केजरीवालांनी लॉकडाऊन जाहीर केले; खान मार्केटमध्ये दारू दुकानांवर गर्दी उसळली\nपुणे मार्केट यार्डातील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाचे कठोर निर्णय\nIsrael : इस्रायलने कसे जिंकले कोरोनाविरुद्धचे युद्ध देशात विनामास्क फिरू शकताहेत नागरिक\nममता बॅनर्जींचा डबल गेमपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतसभेत पंतप्रधानांवर दोष तर पत्राद्वारे मदतीची मागणी\nकोरोनाची लस घेतानाचा फोटो काढा अन् जिंका 5 हजार रुपयांचं बक्षीस\n30 एप्रिलनंतर औरंगाबादेत लस न घेता फिरणाऱ्या 45 वर्षांवरील नागरिकांवर दंडात्मक कारवाई\nWATCH : सुगंध, रंग आणि बरंच काही असा ओळखा अस्सल हापूस\nWATCH : यंदाच्या IPL मध्ये दिसतोय हा आश्चर्यकारक योगायोग\nदेशात कोरोनाची लाट नव्हे त्सुनामी : २४ तासांत २.७४ लाख रुग्ण, १६१९ मृत्यू, सक्रिय रुग्णसंख्या १९.२९ लाखांपेक्षा जास्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/videsh/armenian-villagers-set-fire-their-homes-in-nagorno-karabakh-azarjbaijan-know-reason-mhkb-496999.html", "date_download": "2021-04-19T09:48:17Z", "digest": "sha1:BCCLPYQKWVBEH3JEV3ZGSHCOQX2NZ4UH", "length": 18557, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बाप रे! या देशात चक्क लोकच आपल्या घराला लावतात आग, काय आहे नेमका प्रकार वाचा armenian-villagers-set-fire-their-homes-in-nagorno-karabakh-azarjbaijan mhkb | Videsh - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nअनुभवी धोनीच्या टीमचा आज युवा सॅमसनच्या संघाची सामना, 'ही' असेल Playing11\nपाहा शाहिद कपूरच्या चिमुकलीची फोटोग्राफी; फोटो पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क\nIPL 2021:'या' कारणामुळे डीव्हिलियर्सवर नाराज होता मॅक्सवेल, पाहा VIDEO\nइंजेक्शन नाही...अल्कोहोलनं होईल फायदा, महिलेचा तर्क; दिल्लीत दारुसाठी रांगा\nइंजेक्शन नाही...अल्कोहोलनं होईल फायदा, महिलेचा तर्क; दिल्लीत दारुसाठी रांगा\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\n ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या कोरोनाबाधित महिलेवर बलात्काराचा प्रयत्न\nराहुल गांधींनंतर आता ममता बॅनर्जींची घोषणा, निवडणूक प्रचाराबाबत मोठा निर्णय\nपाहा शाहिद कपूरच्या चिमुकलीची फोटोग्राफी; फोटो पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क\nप्राची देसाईवर झाली होती जबरदस्ती; सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव\n‘हे 3 उपाय करा, कोरोना आसपासही फिरकणार नाही’; इशा देओलनं केला दावा\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\nअनुभवी धोनीच्या टीमचा आज युवा सॅमसनच्या संघाची सामना, 'ही' असेल Playing11\nIPL 2021:'या' कारणामुळे डीव्हिलियर्सवर नाराज होता मॅक्सवेल, पाहा VIDEO\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nपंजाबच्या खराब कामगिरीला कॅप्टन राहुल जबाबदार 3 वर्षांची आकडेवारी आहे पुरावा\nGold Price Today: सोन्याच्या किमतीत वाढ तर चांदीचे दर घसरले, तपासा आजचे भाव\nपोस्ट ऑफिसच्या सेव्हिंग अकाऊंटमध्ये किमान बॅलन्सची मर्यादा किती\nमोबाईलमध्ये सेव्ह असतील 'या' गोष्टी तर खातं होऊ शकतं रिकामं, SBI नं केलं सावध\nकोरोना प्रादुर्भावामुळे शेअर बाजार कोसळणार जाणून घ्या एक्सपर्टचा अंदाज\nCheese प्रेमींचा 'किंग':आतापर्यंत खाल्लं 7,280 किलो चीज, तरीही आहेत 8 पॅक अ‍ॅब्ज\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\n ‘हे’ घरगुती उपाय ठरतील उपयुक्त\nउपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळला आहात चैत्र नवरात्रीमध्ये बनवा काहीतर�� नवीन\nExplained: कोरोना रुग्णांवर कसं काम करतं व्हेंटिलेटर\nExplained: मॉडर्ना कंपनीला भारताला का द्यायची नाही आहे लस Pfizer ने ठेवली ही अट\nजाणून घ्या;रस्त्याच्या कडेला असणाऱ्या माइलस्टोनच्या वेगवेगळ्या रंगांचा अर्थ काय\nExplainer : कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला नाही तर काय होईल\nइंजेक्शन नाही...अल्कोहोलनं होईल फायदा, महिलेचा तर्क; दिल्लीत दारुसाठी रांगा\nराज्यात लवकरच कडक लॉकडाऊन; मुख्यमंत्री घेणार निर्णय, वडेट्टीवारांचे संकेत\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\nराज्यात कोरोनाचं रौद्र रुप प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला जातोय एका रुग्णाचा जीव\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘परवानगीशिवाय जान कुमारनं मला किस केलं’; निक्की तांबोळीचा धक्कादायक आरोप\n‘हॉट दिसणं केव्हा थांबवशील’; श्वेताचा Bold Look पाहून सेलिब्रिटीही झाले अवाक\nही मराठमोळी अभिनेत्री 100 रुपयांसाठी करायची पेट्रोल पंपावर काम\n विमानतळावर दिसला भला मोठा साप, प्रवाशांची उडाली घाबरगुंडी, पाहा VIDEO\nVIDEO: निवडणूकीचा प्रचार करण्यास दिला नकार; दलित युवकाला चाटायला लावली थुंकी\nमेडिकल कॉलेजमधील Dance Videoच्या वादाला विद्यार्थ्यांकडून उत्तर, बनवला नवा VIDEO\nवर्कआऊट करताना जान्हवी कपूरला आठवली 'शीला की जवानी'; VIDEO पाहून नाही आवरणार हसू\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nलहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\n'या' देशात बेडकांसाठी करतात वाहतूक बंद, जाणून घ्या सविस्तर\n या देशात चक्क लोकच आपल्या घराला लावतात आग, काय आहे नेमका प्रकार वाचा\n'या' देशानं महिलांना दिला गर्भवती न होण्याचा सल्ला, समोर आलं धक्कादायक कारण\n'तुमच्याकडे केवळ 50 दिवस शिल्लक' म्हणत कमला हॅरिस यांना जीवे मारण्याची धमकी\nइज्रायलमध्ये जखमी सैनिकांसाठी सेक्स थेरेपी सर्विस; सरकार उचलते खर्च\nVIDEO: जोरजोरात ओरडत महिलेनं रस्त्यावरच काढले सगळे कपडे; प्रिन्स फिलीप यांच्या शोकसभेत गोंधळ\n199 वेळा दंड न भरल्याने पोलिसांनी Lamborghini केली जप्त इन्स्टाग्राम स्टारला भोवला बेजबाबदारपणा\n या देशात चक्क लोकच आपल्या घराला लावतात आग, काय आहे नेमका प्रकार वाचा\nयुद्धामुळे हजारो लोकांना आपल्या घरातून पलायन करावं लागलं. मात्र घरातून निघण्यापूर्वी लोकांनी घरांना आगी लावल्याचं पाहायला मिळालं.\nनवी दिल्ली, 15 नोव्हेंबर : संपूर्ण जगाला कोरोनाचा (Coronavirus) विळखा असताना अजरबैजान (Azarbaijan) आणि आर्मेनियादरम्यान (Armenia) झालेल्या युद्धाने सर्व जगच हैराण आहे. आता समजूतीने आर्मेनियाने आपल्या विवादित क्षेत्र नागोर्नो-कराबाखला अजरबैजानला सोपवण्यास सहमती दर्शवली आहे. यापूर्वी शनिवारी नागोर्नो-कराबाखलामध्ये राहणाऱ्या लोकांनी आपली घरं खाली करण्यापूर्वी, घरांना आग लावली आहे.\nआर्मेनियाई अलगाववादियोंद्वारा दशकांपासून नियंत्रित केल्या जाणाऱ्या अजरबैजानमध्ये लोकांनी मोठ्या प्रमाणात पलायन केलं आहे. दोन देशांमध्ये झालेल्या संघर्षात 2317 हून अधिक मारले गेले. या आठवड्यात रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी युद्धात मरणाऱ्यांची संख्या 4000 हून अधिक असल्याचं सांगितलं. युद्धामुळे हजारो लोकांना आपल्या घरातून पलायन करावं लागलं. मात्र घरातून निघण्यापूर्वी लोकांनी घरांना आगी लावल्याचं पाहायला मिळालं. आपली घरं त्यांना मिळू नये यासाठी त्यांनी घरांना आग लावल्याची माहिती आहे.\nदरम्यान, अर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यात 27 सप्टेंबरला युद्धाला सुरुवात झाली होती. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये भयंकर युद्ध झाले होतं. अर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यात तब्बल 29 दिवस सुरू असलेलं युद्ध अखेर संपलं आहे. दोन्ही देशांनी 26 ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून युद्धबंदीची अंमलबजावणी करण्यास सहमती दर्शविली. अमेरिकेच्या पुढाकाराने आर्मेनिया आणि अझरबैजान दरम्यान युद्ध संपलं. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ यांनी याची घोषणा केली. दुसरीकडे रशियादेखील आपल्या भागात युद्ध नको म्हणून प्रयत्न करत होता. या युद्धात रशियन मध्यस्थीच्या माध्यमातून दोन युद्धविरामांचे प्रयत्न झाले, परंतु दोन्ही युद्धबंदी टिकली नाही आणि पुन्हा हा संघर्ष सुरू झाला होता.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nअनुभवी धोनीच्या टीमचा आज युवा सॅमसनच्या संघाची सामना, 'ही' असेल Playing11\nपाहा शाहिद कपूरच्या चिमुकलीची फोटोग्राफी; फोटो पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क\nIPL 2021:'या' कारणामुळे डीव्हिलियर्सवर नाराज होता मॅक्सवेल, पाह�� VIDEO\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\nअवघ्या महिनाभरातच अमरावतीने कसं मिळवलं कोरोनावर नियंत्रण\nCorona: भारतानं ब्राझीललाही टाकलं मागे, देशात 12 लाखाहून अधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण\nडायबेटिज आणि बीपी पेशंटसाठी उत्तम आहे जांभूळ; होतो असा फायदा\nउसेन बोल्टचा RCB ला खास संदेश विराट, डीव्हिलिर्यसनं दिली 'ही' प्रतिक्रिया\nभज्जी-श्रीसंतपासून ते अनुष्का-गावसकरपर्यंत, IPL मधले 5 मोठे वाद\nहा पदार्थ खायचा की प्यायचा वेगाने प्रसिद्ध होतेय 'Deep-Fried Water' नावाची डिश\n‘लग्न झालेल्या पुरुषासाठी वेडं होणं काय असतं’; रेखा यांच्या उत्तरानं माजवली खळबळ\nकोरोना लस घेताना लहान मुलाप्रमाणे रडला अभिनेता Ram Kapoor,व्हायरल होतोय हा VIDEO\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://thefocusindia.com/national/pm-modi-takes-review-of-covid-situation-37089/", "date_download": "2021-04-19T10:07:56Z", "digest": "sha1:IEEJWASWAZJWEHKG5SNMJM77BIFEHZBX", "length": 9807, "nlines": 71, "source_domain": "thefocusindia.com", "title": "महाराष्ट्र, पंजाबमधील कोरोना रोखण्यासाठी मोदींनी दिला कानमंत्र, पंचसूत्रीचा वापर करण्याचे आदेश ।PM Modi takes review of covid situation", "raw_content": "\nHome भारत माझा देश महाराष्ट्र, पंजाबमधील कोरोना रोखण्यासाठी मोदींनी दिला कानमंत्र, पंचसूत्रीचा वापर करण्याचे आदेश\nमहाराष्ट्र, पंजाबमधील कोरोना रोखण्यासाठी मोदींनी दिला कानमंत्र, पंचसूत्रीचा वापर करण्याचे आदेश\nनवी दिल्ली : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जनतेचा सहभाग महत्त्वाचे असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना रोखण्यास जनआंदोलन आणि लोकसहभाग सुरू ठेवण्याची गरज व्यक्त केली. तसेच संसर्ग रोखण्यासाठी ‘पंचसूत्री’चा वापर करण्यास त्यांनी सांगितले. PM Modi takes review of covid situation\nकोविड चाचणी, रुग्णांचा शोध, उपचार, कोविड प्रतिबंधासाठी योग्य वर्तन आणि लसीकरण या पंचसूत्रीचा वापर केला, तर कोरोनाचा कोप प्रभावीपणे रोखता येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त‌ केला.\nनंदीग्राममधून निवडणूक लढविणे ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका\n‘कोरोनाच्या रुग्णांचा शोध आणि प्रतिबंधित क्षेत्राच्या व्यवस्थापनासाठी सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवक यांची मदत घेऊन, ज्या ठिकाणी रुग्णाची अधिक संख्या आहे, तिथे कडक उपाययोजना करा.\nमहाराष्ट्र, पंजाब आणि छत्तीसगड या राज्यांतील स्थिती चिंताजनक आहे. तिथ��� तज्ज्ञांची पथके पाठवा. रग्णसंख्या वाढण्याचे प्रमुख कारण हे मास्कचा वापर, सामाजिक अंतराचा नियम आणि कोविड प्रोटोकॉलचे उल्लंघन हेच आहे. कोविडसंबंधी नियमांचे पालन हाच प्रसार रोखण्याचा उपाय आहे,’ असेही ते म्हणाले. या बैठकीत देशातील लसीकरण, त्याचे उत्पादन याचाही आढावा घेण्यात आला.\nPreviousमुंबईच्या विमानतळावर आता अवघ्या ६०० रुपयांत आरटीपीसीआर चाचणी, प्रवाशांच्या खर्चात होणार बचत\nNextकॉंग्रेसचे नेते सुधाकर यांच्या खात्यातून त्या युवतीला पैसे, जारकीहोळी प्रकरणाला गंभीर राजकीय वळण\nकेंद्र सरकार विरोधात अफवा पसरवून घबराट, नवाब मलिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, अतुल भातखळकर यांची दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार\nImportant Websites: आपल्या शहरात हॉस्पिटल बेड शोधायला अडचण येतेय मग या वेबसाइट जरूर पाहा\nWATCH : रुळावर पडलेल्या बाळासाठी रेल्वेमनने लावली जिवाची बाजी, रेल्वेमंत्र्यांनीही केले कौतुक, सीसीटीव्हीत कैद झाला थरारक प्रसंग\nसिनेमा कसा पाहावा हे शिकविणारी दिग्दर्शिका\nडॉ. हर्षवर्धन यांचे डॉ. मनमोहन सिंगांना पत्रोत्तर; लसीकरणाच्या सूचनांचे केले स्वागत आणि काँग्रेसनेत्यांच्या दुटप्पीपणावरही ठेवले बोट\nबंदच्या भीतीने मजुरांचे पलायन, अर्थमंत्र्यांचे उद्योग जगताला आश्वासन, नाही लागणार देशव्यापी लॉकडाऊन\nWATCH : कोमट दूध सेवन करण्याचे आहेत अनेक फायदे\nWATCH : बजाजची चेतक स्कूटर बुलेटपेक्षाही महाग, पाहा किंमत\nWATCH : मधमाशी पालन ठरू शकते करिअरची उत्तम संधी\nअहमदनगर : ‘मी काय चुकीचं बोलतो आहे’ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा बाळासाहेब थोरातांना प्रश्न;थोरातांनी थेट धमकावत बाहेर हाकललं\nDelhi Lockdown : दिल्लीत आजपासून सहा दिवसांचे लॉकडाऊन, वाचा 10 ठळक मुद्दे…\nदिल्लीत केजरीवालांनी लॉकडाऊन जाहीर केले; खान मार्केटमध्ये दारू दुकानांवर गर्दी उसळली\nपुणे मार्केट यार्डातील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाचे कठोर निर्णय\nIsrael : इस्रायलने कसे जिंकले कोरोनाविरुद्धचे युद्ध देशात विनामास्क फिरू शकताहेत नागरिक\nममता बॅनर्जींचा डबल गेमपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतसभेत पंतप्रधानांवर दोष तर पत्राद्वारे मदतीची मागणी\nकोरोनाची लस घेतानाचा फोटो काढा अन् जिंका 5 हजार रुपयांचं बक्षीस\n30 एप्रिलनंतर ���रंगाबादेत लस न घेता फिरणाऱ्या 45 वर्षांवरील नागरिकांवर दंडात्मक कारवाई\nWATCH : सुगंध, रंग आणि बरंच काही असा ओळखा अस्सल हापूस\nWATCH : यंदाच्या IPL मध्ये दिसतोय हा आश्चर्यकारक योगायोग\nदेशात कोरोनाची लाट नव्हे त्सुनामी : २४ तासांत २.७४ लाख रुग्ण, १६१९ मृत्यू, सक्रिय रुग्णसंख्या १९.२९ लाखांपेक्षा जास्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/01/%E0%A4%8A%E0%A4%B8%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A5%8D%E2%80%8D%E0%A4%A8-%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%B0.html", "date_download": "2021-04-19T09:47:44Z", "digest": "sha1:7EVSS6OXXNS62L5BOCK2I66GKEI6XXFB", "length": 20546, "nlines": 239, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "ऊसतोडणीचा प्रश्‍न गंभीर | Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nby Team आम्ही कास्तकार\nin नगदी पिके, फळे, बातम्या\nनाशिक : गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील निफाड, रानवड व नाशिक सहकारी सहकारी साखर कारखाने बंद असल्याने ऊस उत्पादकांची कोंडी वाढत गेली. या अडचणीवर मात करीत चारा, रसवंतीसाठी उसाचा पुरवठा व्हायचा. मात्र कोरोनामुळे ही पुरवठा साखळी अडचणीत सापडल्याने आता शेजारच्या जिल्ह्यातील साखर कारखान्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. हे कारखाने काही प्रमाणात ऊस नेत असले, तरी अद्याप तोडणीअभावी ६० टक्के क्षेत्र पडून आहे. त्यामुळे ऊसतोडणीचा प्रश्‍न गंभीर झाला आहे.\nनिफाड व नाशिक तालुक्यांतील तीन कारखाने बंद पडूनही लागवडीखालील क्षेत्र कमी न होता वाढतच राहिले. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार निफाड तालुक्यात ४७३६ हेक्टरवर आडसाली व खोडवा ऊस लागवडीच्या नोंदी आहेत. मात्र प्रत्यक्षात पूर्वहंगामी, सुरू, आडसाली व खोडवा असे उसाचे क्षेत्र ६ ते ७ हजार हेक्टर दरम्यान आहे. त्यापैकी ४० टक्के तोड पूर्ण झाली असली तरी ६० टक्के अद्याप बाकी आहे. उसामध्ये ८६०३२ व ४१९ असा लवकर पक्व होणारा आणि जादा साखर उताऱ्याच्या उसाला कारखान्यांनी पसंती दिली. मात्र २६५ वाणाचा ऊस मोठ्या प्रमाणावर शिल्लक असल्याचे बोलले जात आहे.\nतोडणीसाठी पैसे अन् ओल्या पार्ट्यांची मागणी\nकोरोनाच���या पार्श्‍वभूमीवर ऊसतोडणी कामगार मर्यादित आहेत. जे शेतकरी पैसे व ओल्या पार्ट्या देतील. त्यांच्या उसाची प्राधान्याने तोड होते आहे. ऊसतोड कामगार सुरुवातीला एकरी ५ हजार रुपये घ्यायचे, मात्र आता थेट तिप्पट १५ हजारांपर्यंत बोली वाढली आहे. तर काही जण ओल्या पार्ट्यांनंतर तोडणीला प्राधान्य देत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.\nअधिक कालावधीचा ऊस झाल्याने तुरे निघून वजनात घट\nकमी वजनामुळे साखर उताऱ्यावर परिणाम\nसिंचन सुविधा उपलब्ध असून, शेत खाली नसल्याने पिके घेण्यात अडचणी\nस्थानिक सहकारी साखर कारखाने सुरू असते, तर आज ही वेळ आली नसती. त्यातच द्राक्ष पीक पावसाने हातातून गेल्याने उत्पन्नाची भिस्त उसावर आहे. त्यामुळे बंद कारखाने तातडीने सुरू करावेत.\n-व्ही. पी. शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष, शेतकरी संघर्ष संघटना\nकोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रसवंतीसाठी जाणारा ऊस गेला नाही. त्यामुळे उपलब्ध ऊसक्षेत्र तोडणीविना शिल्लक राहिले आहे. अतिवृष्टी व अधिक कालावधीचा ऊस झाल्याने तुरे आले आहेत. आजपर्यंत एवढी अडचण नव्हती.\n– रामदास शिंदे, ऊस उत्पादक, शिंगवे, ता. निफाड\nनाशिक : गेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील निफाड, रानवड व नाशिक सहकारी सहकारी साखर कारखाने बंद असल्याने ऊस उत्पादकांची कोंडी वाढत गेली. या अडचणीवर मात करीत चारा, रसवंतीसाठी उसाचा पुरवठा व्हायचा. मात्र कोरोनामुळे ही पुरवठा साखळी अडचणीत सापडल्याने आता शेजारच्या जिल्ह्यातील साखर कारखान्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. हे कारखाने काही प्रमाणात ऊस नेत असले, तरी अद्याप तोडणीअभावी ६० टक्के क्षेत्र पडून आहे. त्यामुळे ऊसतोडणीचा प्रश्‍न गंभीर झाला आहे.\nनिफाड व नाशिक तालुक्यांतील तीन कारखाने बंद पडूनही लागवडीखालील क्षेत्र कमी न होता वाढतच राहिले. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार निफाड तालुक्यात ४७३६ हेक्टरवर आडसाली व खोडवा ऊस लागवडीच्या नोंदी आहेत. मात्र प्रत्यक्षात पूर्वहंगामी, सुरू, आडसाली व खोडवा असे उसाचे क्षेत्र ६ ते ७ हजार हेक्टर दरम्यान आहे. त्यापैकी ४० टक्के तोड पूर्ण झाली असली तरी ६० टक्के अद्याप बाकी आहे. उसामध्ये ८६०३२ व ४१९ असा लवकर पक्व होणारा आणि जादा साखर उताऱ्याच्या उसाला कारखान्यांनी पसंती दिली. मात्र २६५ वाणाचा ऊस मोठ्या प्रमाणावर शिल्लक असल्याचे बोलले जात आहे.\nतोडणीसाठी पैसे अन् ओल्या पार्ट्यांची मागणी\nकोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ऊसतोडणी कामगार मर्यादित आहेत. जे शेतकरी पैसे व ओल्या पार्ट्या देतील. त्यांच्या उसाची प्राधान्याने तोड होते आहे. ऊसतोड कामगार सुरुवातीला एकरी ५ हजार रुपये घ्यायचे, मात्र आता थेट तिप्पट १५ हजारांपर्यंत बोली वाढली आहे. तर काही जण ओल्या पार्ट्यांनंतर तोडणीला प्राधान्य देत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.\nअधिक कालावधीचा ऊस झाल्याने तुरे निघून वजनात घट\nकमी वजनामुळे साखर उताऱ्यावर परिणाम\nसिंचन सुविधा उपलब्ध असून, शेत खाली नसल्याने पिके घेण्यात अडचणी\nस्थानिक सहकारी साखर कारखाने सुरू असते, तर आज ही वेळ आली नसती. त्यातच द्राक्ष पीक पावसाने हातातून गेल्याने उत्पन्नाची भिस्त उसावर आहे. त्यामुळे बंद कारखाने तातडीने सुरू करावेत.\n-व्ही. पी. शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष, शेतकरी संघर्ष संघटना\nकोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर रसवंतीसाठी जाणारा ऊस गेला नाही. त्यामुळे उपलब्ध ऊसक्षेत्र तोडणीविना शिल्लक राहिले आहे. अतिवृष्टी व अधिक कालावधीचा ऊस झाल्याने तुरे आले आहेत. आजपर्यंत एवढी अडचण नव्हती.\n– रामदास शिंदे, ऊस उत्पादक, शिंगवे, ता. निफाड\nनाशिक nashik वर्षा varsha निफाड niphad साखर ऊस मात mate कोरोना corona कृषी विभाग agriculture department विभाग sections सिंचन द्राक्ष\nगेल्या काही वर्षांपासून जिल्ह्यातील निफाड, रानवड व नाशिक सहकारी सहकारी साखर कारखाने बंद असल्याने ऊस उत्पादकांची कोंडी वाढत गेली.\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nतूर बाजार भाव | आजचे तुरीचे भाव | Tur Bajar Bhav Today | सर्व बाजार समिती 18 April 2021\nतीळ पिकातील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन\nऔरंगाबादेत सर्वच पक्षांकडून गुलालाची उधळण\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्���ाने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\n(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nनोंदणी, ई-केवायसी आणि ट्रॅक स्थिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nऑनलाईन अर्ज, नोंदणी (प्रसूत सहाय्य)\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nराज्यनिहाय डायरेक्ट लिंक्स, नवीन पंचायत मतदार यादी\nपुणे जिल्ह्यातील धरणांत ७८ टीएमसी पाणीसाठा\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.shaalaa.com/textbook-solutions/c/balbharati-solutions-science-and-tech-1-10th-standard-ssc-maharashtra-state-board-chapter-1-gaurutvaakrsn_3903", "date_download": "2021-04-19T08:33:32Z", "digest": "sha1:RVXFFO5QJY6XK6Y7CN5T3MV7GQZXAKWT", "length": 15045, "nlines": 195, "source_domain": "www.shaalaa.com", "title": "Balbharati solutions for विज्ञान आणि तंत्रज्ञान १ इयत्ता १० वी Science and Technology 1 10th Standard SSC | Maharashtra State Board | Marathi Medium chapter 1 - गुरुत्वाकर्षण [Latest edition] | Shaalaa.com", "raw_content": "\n1 - गुरुत्वाकर्षण2 - मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण3 - रासायनिक अभिक्रिया व समीकरणे4 - विद्युतधारेचे परिणाम5 - उष्णता6 - प्रकाशाचे अपवर्तन7 - भिंगे व त्यांचे उपयोग8 - धातुविज्ञान9 - कार्बनी संयुगे10 - अवकाश मोहीमा\nChapter 2: मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण\nChapter 3: रासायनिक अभिक्रिया व समीकरणे\nChapter 4: विद्युतधारेचे परिणाम\nChapter 6: प्रकाशाचे अपवर्तन\nChapter 7: भिंगे व त्यांचे उपयोग\nChapter 9: कार्बनी संयुगे\nChapter 10: अवकाश मोहीमा\nखालील तक्त्यातील तीनही स्तंभातील नोंदी मधील संबंध लक्षात घेऊन त्याप्रमाणे तक्ता परत लिहा.\nवस्तुमान m/s2 केंद्राजवळ शून्य\nवजन kg जडत्वाचे माप\nगुरुत्व त्वरण Nm2/kg2 संपूर्ण विश्वात सारखे\nगुरुत्व स्थिरांक N उंचीवर अवलंबून आहे.\nखालील प्रश्नांची उत्तरे लिहा.\nवजन व वस्तुमान यातील फरक काय आहे\nएखाद्या वस्तूचे पृथ्वीवरील वस्तुमान व वजन मंगळावरही तेवढेच असतील का\nमुक्त पतन, गुरुत्व त्वरण, मुक्ति वेग व अभिकेंद्री बल म्हणजे काय\nकेप्लरचे तीन नियम लिहा. त्यामुळे न्यूटनला आपला गुरुत्व सिद्धांत मांडण्यात कशी मदत झाली\nएक दगड u वेगाने वर फेकल्यावर h उंची पर्यंत पोचतो व नंतर खाली येतो. सिद्ध करा की त्याला वर जाण्यास जितका वेळ लागतो तितकाच वेळ खाली येण्या��� लागतो.\nसमजा की g चे मूल्य अचानक दुप्पट झाले तर, एका जड वस्तूला जमिनीवरून ओढून नेणे दुपटीने अधिक कठीण होईल का\nपृथ्वीच्या केंद्रावर ‘g’ चे मूल्य शून्य असते याविषयी स्पष्टीकरण लिहा.\nसिद्ध करा की, एका ताऱ्यापासून R अ‍ंतरावर असलेल्या ग्रहाचा परिभ्रमणकाल T आहे. जर तोच ग्रह 2R अंतरावर असल्यास त्याचा परिभ्रमणकाल `sqrt(8)\"T\"` असेल.\nजर एका ग्रहावर एक वस्तू 5 m वरून खाली येण्यास 5 सेकंद घेत असेल तर त्या ग्रहावरील गुरुत्व त्वरण किती\nग्रह ‘क’ ची त्रिज्या ‘ख’ ग्रहाच्या त्रिज्येच्या अर्धी आहे. ‘क’ चे वस्तुमान MA आहे. जर ‘ख’ ग्रहावरील g चे मूल्य ‘क’ ग्रहावरील मूल्याच्या अर्धे असेल तर ‘ख’ ग्रहाचे वस्तुमान किती असेल\nएका वस्तूचे वस्तुमान व पृथ्वीवरील वजन अनुक्रमे 5 kg व 49 N आहेत. जर चंद्रावर g चे मूल्य पृथ्वीच्या एक षष्ठांश असेल तर त्या वस्तूचे वस्तुमान व वजन चंद्रावर किती असेल\nएक वर फेकलेली वस्तू 500 मी उंचीपर्यंत जाते. तिचा आरंभीचा वेग किती असेल त्या वस्तूस वर जाऊन परत खाली येण्यास किती वेळ लागेल त्या वस्तूस वर जाऊन परत खाली येण्यास किती वेळ लागेल\nएक चेंडू टेबलावरून खाली पडतो व 1 सेकंदात जमिनीवर पोचतो. g = 10 m/s2 असेल तर टेबलाची उंची व चेंडूचा जमिनीवर पोहोचतानाचा वेग किती असेल\nपृथ्वी व चंद्र यांची वस्तुमाने अनुक्रमे 6 x 1024 kg व 7.4 x 1022 kg आहेत व त्या दोन्हीमधील अंतर 3.84 x 105 km आहे. त्या दोन्हीमधील गुरुत्व बल किती असेल\nपृथ्वीचे वजन 6 x 1024 kg आहे व तिचे सूर्यापासूनचे अंतर 1.5 x 1011 m आहे. जर त्या दोन्हीमधील गुरुत्व बल 3.5 x 1022 N असेल तर सूर्याचे वस्तुमान किती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00274.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/along-with-obesity-and-diabetes-the-intake-of-sweet-items-can-spoil-your-immune-system-as-well/", "date_download": "2021-04-19T08:34:26Z", "digest": "sha1:DIERWU4DGXUPU7VPFWIYQQM36QMXUWTT", "length": 7411, "nlines": 89, "source_domain": "arogyanama.com", "title": "Sweets | ओबेसिटी आणि डायबिटीजसह गोड पदार्थांचे सेवन खराब करू", "raw_content": "\nओबेसिटी आणि डायबिटीजसह गोड पदार्थांचे सेवन खराब करू शकते तुमची ‘इम्यून सिस्टम’ सुद्धा\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम – कोविड-19 ची प्रकरणे वाढत असल्याने लोक पुन्हा एकदा फिट राहणे आणि इम्यूनिटी वाढवण्यावर जोर देत आहेत. आतापर्यंत असे मानले जात होते की, गोड पदार्थ खाण्याने केवळ ओबेसिटी आणि डायबिटीजची समस्या होते, परंतु अलिकडेच झालेल्या संशोधनानुसार हे इम्युनिटीसाठी सुद्धा तेवढेच नुकसानकारक आहे.\nलंडन येथील युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टल आणि फ्रान्सिस क्रिक इन्स्टीट्यूटच्या संशोधकांनी लावलेला शोध नेचर कम्युनिकेशन नावाच्या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे. सामान्यपणे गोड पेय पदार्थ, मिठाई आणि प्रोसेस्ड फूडमध्ये फ्रक्टोज आढळतात. जर शरीरात याची लेव्हल वाढली तर यामुळे इम्यून-सिस्टमशी संबंधी अवयवय जसे की थायरॉईड ग्लँड आणि लिंफनोड्स इत्यादीमध्ये सूज येते आणि याच्यामुळे जास्त मात्रेत रिअ‍ॅक्टिव्ह मॉलीक्यूल निर्माण होतात. सूजमुळे सेल्स आणि टिश्यूजसह अनेक महत्वाच्या अवयवांची कार्यक्षमता सुद्धा कमी होऊ लागते. यासाठी जर तुम्हाला नेहमी सक्रिय आणि निरोगी रहायचे असेल तर गोड पदार्थांपासून दूर राहा.\nहे संशोधन काही मर्यादेपर्यंत खरे आहे. जास्त गोड पदार्थ खाणार्‍यांची रोगप्रतिकारशक्ती कमजोर होऊ शकते. याचा कारणामुळे चांगल्या आरोग्यासाठी लोकांना गोड पदार्थांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो.\nTags: Communicationcovid-19diabetesdoctorImmune systemLymph nodesobesitysweetsThyroid glandइम्यून सिस्टमओबेसिटीकम्युनिकेशनकोविड 19गोड पदार्थडायबिटीजडॉक्टरथायरॉईड ग्लँडलिंफनोड्स\nCoconut Oil Skin Benefits : उन्हाळ्यात त्वचेला मॉयश्चराईज करतो खोबरेल तेलाचा मास्क, जाणून घ्या बनवण्याची कृती\nलिंबाची सालही तितकीच फायदेशीर; जाणून घेतल्यास नाही फेकून देणार तुम्ही\nलिंबाची सालही तितकीच फायदेशीर; जाणून घेतल्यास नाही फेकून देणार तुम्ही\nCoronavirus Symptoms : तुम्हाला कोरोना होऊन तर गेला नाही ना ‘हे’ फक्त ‘या’ 5 लक्षणांवरून ओळखा, जाणून घ्या\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम - देशात या वर्षीही कोरोना विषाणूने हाहाकार केला आहे. तर गेल्या काही दिवसात दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या तब्बल...\nडायबिटीज पेशंटने दररोज दूधात मिसळून प्यावी ‘ही’ गोष्ट, कंट्रोलमध्ये राहील ब्लड-शुगरचं प्रमाण\nWeight Loss : वाढलेले वजन कमी करण्यासाठी खा चने, आपोआप कमी होईल शरीरातील चरबी, होतील ‘हे’ 5 फायदे\n‘या’ 5 गोष्टींचा एक तुकडा देखील आरोग्यासाठी धोकादायक, पाडू शकतं आजारी; जाणून घ्या\nउन्हाळ्यात आवश्य प्या सत्तूचे सरबत, डिहायड्रेशन कंट्रोल करण्यासह ताबडतोब बूस्ट करतो एनर्जी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/elections/assembly-elections/delhi-election/news/delhi-election-aap-chief-arvind-kejriwal-at-the-party-office-says-dilli-walon-ghazab-kar-diya-aap-logon-ne-i-love-you/articleshow/74083352.cms", "date_download": "2021-04-19T08:40:07Z", "digest": "sha1:C4VLHAZXLHQ5SYEYRLALEO2LAFERP5WW", "length": 13171, "nlines": 105, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nविजयावर केजरीवाल बोलले, 'हनुमानजीकी कृपा हुई, दिल्लीवालो आय लव्ह यू'\nदिल्ली विधानसभा निवडणुकीत 'आप'च्या दणदणीत विजयानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. केजरीवाल यांनी येताच भारत माता की जय, इन्कलाब जिंदाबाद आणि वंदे मातरमचे नारे दिले. यावेळी केजवरीला म्हणाले, 'दिल्लीवालो, गजब कर दिया... आय लव्ह यू'.\nया सुपुत्राला पुन्हा विजयी केले, दिल्लीच्या जनतेचे आभारः अरविंद केजरीवाल\nनवी दिल्लीः दिल्ली विधानसभा निवडणुकीत 'आप'च्या दणदणीत विजयानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं. केजरीवाल यांनी येताच भारत माता की जय, इन्कलाब जिंदाबाद आणि वंदे मातरमचे नारे दिले. यावेळी केजवरीला म्हणाले, 'दिल्लीवालो, गजब कर दिया... आय लव्ह यू'. दिल्लीतील प्रत्येक नागरिकाचा आणि विकासाचा हा विजय आहे. आज मंगळवार हनुमानजीचा दिवस आहे. त्यांची दिल्लीवर कृपा झाली, असंही केजरीवाल म्हणाले.\nदिल्लीकरांचे मनापासून आभार. तिसऱ्यांना तुम्ही आपल्या मुलावर विश्वास दाखवला. हा माझा विजय नाही हा सर्व दिल्लीकरांचा विजय आहे. दिल्लीत प्रत्येक कुटुंबाचा हा विजय आहे ज्यांनी आपला मुलगा समजून मला दणदणीत मतांनी विजयी केलं. मोफत वीज, उत्तम शिक्षण आणि चांगल्या आरोग्य सुविधा मिळणाऱ्या दिल्लीकरांचा हा विजय आहे, असं केजरीवाल म्हणाले.\nएका नव्या स्वरुपातील राजकारणाला सुरुवात झालीय, असं दिल्ली विधानसभा निवडणुकीत सलग दुसऱ्यांदा एकतर्फी विजय मिळवल्यानंतर केजरीवाल म्हणाले. जो स्वस्त वीज आणि प्रत्येक घराला पाणी देईल आणि गल्ल्यांतील रस्ते बनवेल त्यालाच मत मिळेल, नागरिकांनी दाखवून दिलंय. ही नव्या राजकारणाची मुहूर्तमेढ आहे. हा नवा संकेत आहे. हा फक्त दिल्लीचा विजय नाही तर भारत मातेचा विजय आहे, संपूर्ण देशाचा विजय आहे, असं केजरीवाल म्हणाले.\nदिल्लीत पुन्हा 'आप'; भाजपचा सुपडा साफ\nअखेर उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांचा विजय\n'आज मंगळवार आहे. हनुमानजीचा वार. हनुमानजींनी आज दिल्ली कृपा केलीय. त्यांचे खू��� खूप धन्यवाद. गेल्या ५ वर्षांत दिल्लीची जशी सेवा केली तशीच सेवा पुढेही सुरू ठेवण्यासाठी देवा आम्हाला शक्ती दे, अशी प्रार्थना करूया. पुढच्या ५ वर्षांत आपण दिल्लीला आणखी सुंदर बनवू', असं आवाहन केजरीवाल यांनी केलं. संयोगाने आज केजरीवाल यांच्या पत्नीचा वाढदिवस आहे. कुटुंबाने घेतलेल्या मेहनतीबद्दल केजरीवाल यांनी सलाम केला. तर 'आप'च्या सर्व कार्यकर्त्यांचे त्यांनी आभार मानले.\n'भाजप हरणारच होता, मला आश्चर्य वाटलं नाही'\n'तीनपेक्षा जास्त जागा येणे हा भाजपचा विजयच'\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nदिल्लीत पुन्हा आपचा 'झाडू'; भाजपचा सुपडा साफ, काँग्रेस शून्यावर बाद महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nसोलापूरपंढरपुरात प्रचाराचा फड गाजवणारे आमदार अमोल मिटकरी यांना करोना\nसिनेरिव्ह्यूअजीब दास्‍तान्‍स: गोष्टी छोट्या डोंगराएवढ्या...\nन्यूजतळीरामांना करोना लवकर होतो, त्यामुळे संजय गायकवाडांनी काळजी घ्यावी - फडणवीस\nगप्पाटप्पास्वीटू आणि तुझ्यात काय साम्य आहे\nसिनेमॅजिकदिग्दर्शकानं मला तडजोड करण्यास सांगितलं होतं- प्राची देसाई\nदेश'ऑक्सिजनच्या मागणीवर नियंत्रण ठेवा', गोयल यांच्या सल्ल्यावर विरोधकांची टीका\nमुंबईबाळासाहेब थोरात यांचे पियूष गोयल यांना प्रत्युत्तर; म्हणाले...\nविदेश वृत्तमंगळ ग्रहावर आज नासाचे हेलिकॉप्टर करणार उड्डाण; पाहा लाइव्ह\nमोबाइलWhatsapp आता गुलाबी रंगाचे होणार या व्हायरल मेसेजला क्लिक करू नका, अन्यथा....\nमोबाइल5000mAh बॅटरीसोबत Oppo A54 स्मार्टफोन भारतात लाँच, खरेदीवर १००० रुपयांची सूट\nफॅशनअंबानींच्या पार्टीसाठी ऐश्वर्याने परिधान केला होता ‘हा’ ग्लॅमरस ड्रेस, सर्वांची नजर तिच्यावरच खिळून होती राहिली\nअंक ज्योतिषसाप्ताहिक अंकभविष्य १८ ते २४ एप्रिल २०२१ : हा आठवडा तुमच्यासाठी कसा फायदेशीर आहे जाणून घ्या जन्म तारखेवरून\nकार-बाइकMaruti Nexa च्या ५ जबरदस्त कारवर एप्रिल मध्ये ६२ हजारांची बंपर बचत, पाहा ऑफर\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/covaxin", "date_download": "2021-04-19T09:04:08Z", "digest": "sha1:OMES66JO4DBIL6AP326EFDYJZ4FZ3MJ3", "length": 5576, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\ncovaxin vaccine : करोनावरील कोवॅक्सिन लसीचे उत्पादन दुप्पट होणार, केंद्राची माहिती\n व्यक्तीला लसीचा पहिला डोस 'कोव्हॅक्सिन'चा आणि दुसरा 'कोव्हिशिल्ड'चा\ncoronavirus vaccine : सरकारी हॉस्पिटलच्या लसीकरण केंद्रातून ३२० डोस गायब, एफआयआर दाखल\nHaffkine Covaxin Update: महाराष्ट्रासाठी मोठी बातमी; हाफकिनमध्ये कोवॅक्सीन लसनिर्मितीस केंद्राची मान्यता\nमुंबईत 'या' प्रसिद्ध संस्थेत होणार करोना लसीची निर्मिती\n व्यक्तीला लसीचा पहिला डोस 'कोव्हॅक्सिन'चा आणि दुसरा 'कोव्हिशिल्ड'चा\ncoronavirus vaccine : सरकारी हॉस्पिटलच्या लसीकरण केंद्रातून ३२० डोस गायब, एफआयआर दाखल\nCovid Vaccination Live Updates: पुण्याला मिळाले लशीचे दीड लाख डोस\nपंतप्रधान मोदींना लस देणाऱ्या परिचारिकांनी सांगितला अनुभव\nbharat biotech covaxin : करोनावर स्वदेशी कोवॅक्सिन लस ८१ टक्के प्रभावी, भारत बायोटेकेचा दावा\nCovaxin Updates: मुंबईत होणार कोविड लस निर्मिती; अमित देशमुख यांनी दिली महत्त्वाची माहिती\nbharat biotech covaxin : करोनावर कोवॅक्सिन लस ८१ टक्के प्रभावी, भारत बायोटेकेचा दावा\nकोव्हॅक्सिन घेईना, कोव्हिशील्ड मिळेना\nEXPLAINED : 'कोव्हिशिल्ड' की 'कोव्हॅक्सिन', लस निवडण्याचा पर्याय मिळणार\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/for-terrorizing-and-attacking/", "date_download": "2021-04-19T10:30:34Z", "digest": "sha1:QQ4BFCKWFCEVNQJYFNQND2CKXK5S6PHE", "length": 3201, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "for terrorizing and attacking Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune Crime : धारदार शस्त्राने दहशत माजवणाऱ्या आणि तरुणावर वार करणा-या सात जणांना अटक\nएमपीसी न्यूज - हातात तलवार, कु-हाडी घेऊन दहशत माजवणा-या टोळक्याने आपल्याला पाहून पळाला का नाही म्हणून एका तरुणावर पाठलाग करून ��ार केले. खडकी बाजार परिसरात सोमवारी हि घटना घडली.याप्रकरणी सात जणांना ताब्यात घेतले आहे. शुभम आगलावे (वय 19),…\nPimpri Crime News : मुलगी पळवून लावण्यास मदत केल्याच्या संशयावरून तोडफोड\nPimpri News: शहरातील ‘सीसीसी’ सेंटरवर नियंत्रणासाठी शासनाचा विशेष अधिकारी नेमावा – पृथ्वीराज साठे\nArticle by Devdatta Kashalikar: कोरोनाबाधितांच्या घरातील कचरा – एक गहन विषय\nPimpri News: जम्बो सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची महापालिका डॉक्टर प्राथमिक तपासणी करणार\nSix Minute Walk Test : फुफ्फुसांच्या आरोग्याविषयी जागरूकतेसाठी ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’\nPune News : जैन सोशल ग्रुप द्वारा आयोजित शिबिरात 80 युनिट रक्त संकलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/municipal-council-leader-ganesh-beedkar/", "date_download": "2021-04-19T10:31:12Z", "digest": "sha1:2RUBOJN7D7NCHNX2ODLJEU4G3AEQHWX4", "length": 3268, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Municipal Council Leader Ganesh Beedkar Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune News : महाराष्ट्रातील ज्यू अल्पसंख्य समुदाय प्रमुखांचा पुण्यात भाजप प्रवेश\nएमपीसी न्यूज - ज्यू अल्पसंख्य समुदायाचे राज्यातील प्रमुख डॉ. डॅनियल पेणकर आणि पदाधिकाऱ्यांनी शनिवारी सायंकाळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप पुणे शहर अल्पसंख्य आघाडीचे अध्यक्ष…\nPimpri Crime News : मुलगी पळवून लावण्यास मदत केल्याच्या संशयावरून तोडफोड\nPimpri News: शहरातील ‘सीसीसी’ सेंटरवर नियंत्रणासाठी शासनाचा विशेष अधिकारी नेमावा – पृथ्वीराज साठे\nArticle by Devdatta Kashalikar: कोरोनाबाधितांच्या घरातील कचरा – एक गहन विषय\nPimpri News: जम्बो सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची महापालिका डॉक्टर प्राथमिक तपासणी करणार\nSix Minute Walk Test : फुफ्फुसांच्या आरोग्याविषयी जागरूकतेसाठी ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’\nPune News : जैन सोशल ग्रुप द्वारा आयोजित शिबिरात 80 युनिट रक्त संकलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=1623208", "date_download": "2021-04-19T09:00:28Z", "digest": "sha1:N5CSS4LF267OIAQSJ6SIWXVG2I33C3UB", "length": 27517, "nlines": 68, "source_domain": "pib.gov.in", "title": "पंतप्रधान कार्यालय", "raw_content": "पंतप्रधानांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांशी साधला संवाद\n20 मार्च 2020 पासून मुख्यमंत्र्यांसमवेत अशा प्रकारची 5 वी बैठक\nग्रामीण भागांमध्ये कोविड -19 चा प्रसार रोखण्यासाठी आता प्रयत्न करायला हवेत : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nकोविड नंतरच्या काळात उद्‌भवणाऱ्या संधींचा भारताने लाभ उठवावा : पंतप्रधान\nआपण सर्वांनी जगाच्या नवीन वास्तवाचे नियोजन केले पाहिजे: पंतप्रधान\nनवी दिल्ली, 11 मे 2020\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून कोविड -19 च्या विरोधात भारताच्या लढ्याची पुढील दिशा ठरवण्यासाठी चर्चा केली.\nआपल्या प्रारंभिक संबोधनात पंतप्रधान म्हणाले की, भारतात सर्वात जास्त बाधित क्षेत्रांसह कोणकोणत्या भौगोलिक भागात महामारी पसरली आहे याचे स्पष्ट संकेत आता आपल्याकडे आहेत. तसेच गेल्या काही आठवड्यात अशा प्रकारची परिस्थिती , अगदी जिल्हा पातळीपर्यंत कशी हाताळायची याबाबतच्या परिचालन प्रक्रिया अधिकाऱ्यांनी व्यवस्थित समजून घेतल्या आहेत. \"\nपंतप्रधान म्हणाले की कोविड-19 च्या प्रसाराबाबत ही माहिती देशाला याविरोधात अधिक लक्षपूर्वक लढा देण्यात उपयुक्त ठरेल.\nते म्हणाले,“म्हणूनच आता आपण कोरोना विषाणूविरोधातील या लढाईत वर्तमान आवश्यकतेनुसार आपल्या रणनीतिवर लक्ष केंद्रित करू शकतो, आपल्यासमोर दुहेरी आव्हान आहेत - जसे की रोग फैलावण्याचा दर कमी करणे आणि सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करत सार्वजनिक घडामोडी हळूहळू वाढवणे आणि ही दोन्ही उद्दिष्ट्ये साध्य करण्याच्या दिशेने आपल्याला काम करावे लागेल.”\nपंतप्रधान पुढे म्हणाले की आता ग्रामीण भागांमध्ये कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.\nअर्थव्यवस्थेबाबत रूपरेषा तयार करण्यासाठी राज्यांनी केलेल्या सूचना विचारात घेण्यात आल्या आहेत असे पंतप्रधान म्हणाले.\nकोविड-19 विरोधात देशाच्या लढाईत पंतप्रधानांच्या नेतृत्वाची मुख्यमंत्र्यांनी प्रशंसा केली आणि देशात वैद्यकीय आणि आरोग्यविषयक पायाभूत सुविधा मजबूत करण्याची गरज अधोरेखित केली. अनेक स्थलांतरित मजूर परत येत असल्यामुळे विशेषतः ग्रामीण भागात नव्या संसर्गाच्या माध्यमातून महामारीच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी सामाजिक अंतराचे निकष, मास्कचा वापर आणि स्वच्छतेची कठोर अंमलबजावणी करण्याकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याकडे अनेक मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.\nपरदेशात अडकलेले भारतीय मायदेशी परत आल्यावर त्यांचे अनिवार्य विलगीकरण आवश्यक असल्याचा मुद्दा या���ेळी उपस्थित करण्यात आला. अर्थव्यवस्थेबाबत आपल्या सूचनांमध्ये मुख्यमंत्र्यांनी एमएसएमई आणि वीज यांसारख्या पायाभूत प्रकल्पांना सहाय्य , कर्जावरील व्याजदर कमी करणे आणि शेतमालाला बाजारात सुलभ प्रवेश सुनिश्चित करण्यावर भर दिला.\nकोविड -19 च्या विरोधात देशाच्या लढाईत सक्रिय भूमिकेबद्दल आणि तळागाळातील अनुभवातून केलेल्या बहुमूल्य सूचनांसाठी पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.\nपंतप्रधान म्हणाले की कोविड -19 नंतरच्या काळात जग मूलभूतपणे बदलले आहे हे आपण समजून घेतले पाहिजे. आता जागतिक महायुद्धाप्रमाणे कोरोना पूर्व आणि कोरोना नंतरचे असे जग असणार आहे. आणि यामुळे आपल्या कामकाजात महत्त्वपूर्ण बदल घडून येतील.\nते म्हणाले की, नवीन जीवनशैली ही एक व्यक्ती ते संपूर्ण मानवता “जन से लेकर जग तक” या तत्त्वावर आधारित असेल.\nते म्हणाले की आपण सर्वांनी नवीन वास्तवाचे नियोजन केले पाहिजे.\n“लॉकडाऊन हळूहळू मागे घेण्याबाबत आपण विचार करत असताना आपण सतत लक्षात ठेवले पाहिजे की जोपर्यंत आपल्याला लस किंवा उपाय सापडत नाही तोपर्यंत विषाणूशी लढा देण्याचे सर्वात मोठे शस्त्र म्हणजे सामाजिक अंतर हे आहे” असे ही पंतप्रधानांनी सांगितले.\nपंतप्रधानांनी 'दो गज की दूरीचे' महत्त्व पटवून देण्यास सांगितले.तसेच अनेक मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केलेल्या रात्रीच्या संचारबंदीच्या सूचनेमुळे लोकांमधील सावधगिरीची भावना अधिक बळकट होईल असे ते म्हणाले.\nत्यांनी सर्व मुख्यमंत्र्यांना लॉकडाऊनबाबत विशिष्ट अभिप्राय कळवण्याची विनंती केली.\nते म्हणाले, “मी आपणा सर्वांना विनंती करतो की, तुमच्यातील प्रत्येकाने तुमच्या विशिष्ट राज्यातील लॉकडाऊन राजवटीला कसे सामोरे जावे असे तुम्हाला वाटते हे मला 15 मे पर्यंत कळवावे . राज्यांनी लॉकडाऊन हळू हळू मागे घेताना आणि त्यानंतरच्या काळात विविध बारकावे कसे हाताळावेत यावर ब्लू प्रिंट बनवावी अशी माझी इच्छा आहे.”असे ते म्हणाले.\nपंतप्रधान म्हणाले, आपल्यासमोर येणाऱ्या विविध आव्हानांना तोंड देण्यासाठी आपल्याला सर्वसमावेशक दृष्टिकोन आवश्यक आहे. मान्सूनच्या प्रारंभासह, अनेक बिगर-कोविड आजारांचा प्रसार होईल, ज्यासाठी आपण आपली वैद्यकीय आणि आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवली पाहिजे आणि अधिक बळकट केली पाहिजे.\nशिक्षण क्षेत्रात अध्या���न आणि शिकण्याबाबत नवीन मॉडेल्स कसे समाविष्ट करता येतील याकडे धोरणकर्त्यानी लक्ष द्यावे अशी सूचनाही त्यांनी केली.\nपर्यटनासंदर्भात बोलताना पंतप्रधान म्हणाले की त्यांना देशांतर्गत पर्यटनात अनेक संधी आढळल्या आहेत परंतु त्याच्या रुपरेखेबाबत आपण विचार केला पाहिजे.\nते म्हणाले, \"माझे ठाम मत आहे की लॉकडाउनच्या पहिल्या टप्प्यात आवश्यक असलेले उपाय दुसऱ्या टप्प्यात आवश्यक नव्हते आणि त्याचप्रमाणे चौथ्या टप्प्यात तिसऱ्या टप्प्यातल्या उपायांची गरज नाही.\"\nरेल्वे सेवा पुन्हा सुरू केल्याचा उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले, आर्थिक घडामोडींना गती देण्यासाठी हे आवश्यक होते. मात्र सर्व मार्गांवर रेल्वे सेवा सुरु केल्या जाणार नाहीत, मर्यादित संख्येने गाड्या चालतील असे पंतप्रधान म्हणाले.\nपंतप्रधान म्हणाले की मी अजूनही आशावादी आहे, एकाही राज्याने निराशा असल्याचे दाखवले नाही आणि हा सामूहिक दृढनिश्चय कोविड-19 विरुद्धच्या लढाईत भारताला विजय मिळवून देईल.\nपंतप्रधान म्हणाले की, कोविडनंतरचे युग देखील भारताला संधी उपलब्ध करून देईल , त्याचा भारताने लाभ उठवावा.\nपंतप्रधानांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांशी साधला संवाद\n20 मार्च 2020 पासून मुख्यमंत्र्यांसमवेत अशा प्रकारची 5 वी बैठक\nग्रामीण भागांमध्ये कोविड -19 चा प्रसार रोखण्यासाठी आता प्रयत्न करायला हवेत : पंतप्रधान नरेंद्र मोदी\nकोविड नंतरच्या काळात उद्‌भवणाऱ्या संधींचा भारताने लाभ उठवावा : पंतप्रधान\nआपण सर्वांनी जगाच्या नवीन वास्तवाचे नियोजन केले पाहिजे: पंतप्रधान\nनवी दिल्ली, 11 मे 2020\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून कोविड -19 च्या विरोधात भारताच्या लढ्याची पुढील दिशा ठरवण्यासाठी चर्चा केली.\nआपल्या प्रारंभिक संबोधनात पंतप्रधान म्हणाले की, भारतात सर्वात जास्त बाधित क्षेत्रांसह कोणकोणत्या भौगोलिक भागात महामारी पसरली आहे याचे स्पष्ट संकेत आता आपल्याकडे आहेत. तसेच गेल्या काही आठवड्यात अशा प्रकारची परिस्थिती , अगदी जिल्हा पातळीपर्यंत कशी हाताळायची याबाबतच्या परिचालन प्रक्रिया अधिकाऱ्यांनी व्यवस्थित समजून घेतल्या आहेत. \"\nपंतप्रधान म्हणाले की कोविड-19 च्या प्रसाराबाबत ���ी माहिती देशाला याविरोधात अधिक लक्षपूर्वक लढा देण्यात उपयुक्त ठरेल.\nते म्हणाले,“म्हणूनच आता आपण कोरोना विषाणूविरोधातील या लढाईत वर्तमान आवश्यकतेनुसार आपल्या रणनीतिवर लक्ष केंद्रित करू शकतो, आपल्यासमोर दुहेरी आव्हान आहेत - जसे की रोग फैलावण्याचा दर कमी करणे आणि सर्व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करत सार्वजनिक घडामोडी हळूहळू वाढवणे आणि ही दोन्ही उद्दिष्ट्ये साध्य करण्याच्या दिशेने आपल्याला काम करावे लागेल.”\nपंतप्रधान पुढे म्हणाले की आता ग्रामीण भागांमध्ये कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.\nअर्थव्यवस्थेबाबत रूपरेषा तयार करण्यासाठी राज्यांनी केलेल्या सूचना विचारात घेण्यात आल्या आहेत असे पंतप्रधान म्हणाले.\nकोविड-19 विरोधात देशाच्या लढाईत पंतप्रधानांच्या नेतृत्वाची मुख्यमंत्र्यांनी प्रशंसा केली आणि देशात वैद्यकीय आणि आरोग्यविषयक पायाभूत सुविधा मजबूत करण्याची गरज अधोरेखित केली. अनेक स्थलांतरित मजूर परत येत असल्यामुळे विशेषतः ग्रामीण भागात नव्या संसर्गाच्या माध्यमातून महामारीच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी सामाजिक अंतराचे निकष, मास्कचा वापर आणि स्वच्छतेची कठोर अंमलबजावणी करण्याकडे लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याकडे अनेक मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.\nपरदेशात अडकलेले भारतीय मायदेशी परत आल्यावर त्यांचे अनिवार्य विलगीकरण आवश्यक असल्याचा मुद्दा यावेळी उपस्थित करण्यात आला. अर्थव्यवस्थेबाबत आपल्या सूचनांमध्ये मुख्यमंत्र्यांनी एमएसएमई आणि वीज यांसारख्या पायाभूत प्रकल्पांना सहाय्य , कर्जावरील व्याजदर कमी करणे आणि शेतमालाला बाजारात सुलभ प्रवेश सुनिश्चित करण्यावर भर दिला.\nकोविड -19 च्या विरोधात देशाच्या लढाईत सक्रिय भूमिकेबद्दल आणि तळागाळातील अनुभवातून केलेल्या बहुमूल्य सूचनांसाठी पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.\nपंतप्रधान म्हणाले की कोविड -19 नंतरच्या काळात जग मूलभूतपणे बदलले आहे हे आपण समजून घेतले पाहिजे. आता जागतिक महायुद्धाप्रमाणे कोरोना पूर्व आणि कोरोना नंतरचे असे जग असणार आहे. आणि यामुळे आपल्या कामकाजात महत्त्वपूर्ण बदल घडून येतील.\nते म्हणाले की, नवीन जीवनशैली ही एक व्यक्ती ते संपूर्ण मानवता “जन से लेकर जग तक” या तत्त्वावर आधारित असेल.\nते म्हणाले ��ी आपण सर्वांनी नवीन वास्तवाचे नियोजन केले पाहिजे.\n“लॉकडाऊन हळूहळू मागे घेण्याबाबत आपण विचार करत असताना आपण सतत लक्षात ठेवले पाहिजे की जोपर्यंत आपल्याला लस किंवा उपाय सापडत नाही तोपर्यंत विषाणूशी लढा देण्याचे सर्वात मोठे शस्त्र म्हणजे सामाजिक अंतर हे आहे” असे ही पंतप्रधानांनी सांगितले.\nपंतप्रधानांनी 'दो गज की दूरीचे' महत्त्व पटवून देण्यास सांगितले.तसेच अनेक मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केलेल्या रात्रीच्या संचारबंदीच्या सूचनेमुळे लोकांमधील सावधगिरीची भावना अधिक बळकट होईल असे ते म्हणाले.\nत्यांनी सर्व मुख्यमंत्र्यांना लॉकडाऊनबाबत विशिष्ट अभिप्राय कळवण्याची विनंती केली.\nते म्हणाले, “मी आपणा सर्वांना विनंती करतो की, तुमच्यातील प्रत्येकाने तुमच्या विशिष्ट राज्यातील लॉकडाऊन राजवटीला कसे सामोरे जावे असे तुम्हाला वाटते हे मला 15 मे पर्यंत कळवावे . राज्यांनी लॉकडाऊन हळू हळू मागे घेताना आणि त्यानंतरच्या काळात विविध बारकावे कसे हाताळावेत यावर ब्लू प्रिंट बनवावी अशी माझी इच्छा आहे.”असे ते म्हणाले.\nपंतप्रधान म्हणाले, आपल्यासमोर येणाऱ्या विविध आव्हानांना तोंड देण्यासाठी आपल्याला सर्वसमावेशक दृष्टिकोन आवश्यक आहे. मान्सूनच्या प्रारंभासह, अनेक बिगर-कोविड आजारांचा प्रसार होईल, ज्यासाठी आपण आपली वैद्यकीय आणि आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवली पाहिजे आणि अधिक बळकट केली पाहिजे.\nशिक्षण क्षेत्रात अध्यापन आणि शिकण्याबाबत नवीन मॉडेल्स कसे समाविष्ट करता येतील याकडे धोरणकर्त्यानी लक्ष द्यावे अशी सूचनाही त्यांनी केली.\nपर्यटनासंदर्भात बोलताना पंतप्रधान म्हणाले की त्यांना देशांतर्गत पर्यटनात अनेक संधी आढळल्या आहेत परंतु त्याच्या रुपरेखेबाबत आपण विचार केला पाहिजे.\nते म्हणाले, \"माझे ठाम मत आहे की लॉकडाउनच्या पहिल्या टप्प्यात आवश्यक असलेले उपाय दुसऱ्या टप्प्यात आवश्यक नव्हते आणि त्याचप्रमाणे चौथ्या टप्प्यात तिसऱ्या टप्प्यातल्या उपायांची गरज नाही.\"\nरेल्वे सेवा पुन्हा सुरू केल्याचा उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले, आर्थिक घडामोडींना गती देण्यासाठी हे आवश्यक होते. मात्र सर्व मार्गांवर रेल्वे सेवा सुरु केल्या जाणार नाहीत, मर्यादित संख्येने गाड्या चालतील असे पंतप्रधान म्हणाले.\nपंतप्रधान म्हणाले की मी अजूनही आशावादी आहे, ए��ाही राज्याने निराशा असल्याचे दाखवले नाही आणि हा सामूहिक दृढनिश्चय कोविड-19 विरुद्धच्या लढाईत भारताला विजय मिळवून देईल.\nपंतप्रधान म्हणाले की, कोविडनंतरचे युग देखील भारताला संधी उपलब्ध करून देईल , त्याचा भारताने लाभ उठवावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/03/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8.html", "date_download": "2021-04-19T10:17:09Z", "digest": "sha1:KU5TA6R43366KXYZLFL23FDDUVB67W3A", "length": 43853, "nlines": 287, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "संधारण, सिंचनासाठी त्रिसूत्रीचा व्हावा वापर | Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nसंधारण, सिंचनासाठी त्रिसूत्रीचा व्हावा वापर\nby Team आम्ही कास्तकार\nराज्यामध्ये बऱ्याचदा पाऊस सरासरीसुद्धा गाठत नाही. धरणे, तलाव पूर्ण क्षमतेने न भरल्यास सिंचनाच्या नव्हे, तर पिण्याच्या पाण्याचेही संकट उभे राहते. सुमारे ७० टक्के कोरडवाहू असलेल्या शेतीमध्ये उत्पादकतेची समस्या भेडसावते. अशा वेळी शेतामध्येच पावसाचे अधिकाधिक पाणी साठवणे (मूलस्थानी जलसंधारण), उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन आणि सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर या त्रिसूत्रीचा वापर करावा लागणार आहे.\nराज्यातील विविध भागात पडणारे एकूण पर्जन्यमान, एकूण पावसाचे दिवस यामध्ये विषमता आहे. कोकणात सरासरी पावसाचे दिवस ८४, विदर्भात ४५ तर मध्य महाराष्ट्रात ४० आणि मराठवाड्यात ३७ दिवस असतात. एकूण पर्जन्यवृष्टीपैकी निम्मी पर्जन्यवृष्टी कोकणात ४० तासात, विदर्भात १८ तासात, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात १६ तासात होते. म्हणजेच पिकांच्या वाढीच्या काळात राज्यात पावसामध्ये प्रदीर्घ खंड पडून दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होते. याचा विपरीत परिणाम कृषी उत्पादनावर दिसून येतो.\nसध्या राज्यातील सिंचनाचे प्रमाण १८ टक्क्यांच्या आसपास आहे. संपूर्ण क्षमतेने सिंचन व्यवस्था कार्यान्वित झाली तरी कमाल ३० टक्क्यापर्यंत सिंचन सुविधा देणे शक्य आहे. उर्वरित ७० टक्के पावसावर अवलंब��न क्षेत्राच्या समस्या कायम राहणार आहेत. यामुळेच सर्व शेतकऱ्यांनी आपल्या गाव परिसरामध्ये माथा ते पायथा जलसंधारणाच्या कामासोबतच स्वतःच्या शेतामध्ये मूलस्थानी मृद व जल संधारणाचे उपाय केल्यास ही समस्या सुटण्यास नक्कीच मदत होईल.\nपडणाऱ्या पावसाची तीव्रता जमिनीत पाणी मुरण्याचा वेगापेक्षा जास्त असली किंवा, जमिनीची पाणी साठवण्याची क्षमता संपली की पावसाचे पाणी जमिनीवरून वाहू लागते. त्यालाच अपधाव असे म्हणतात.\nहे पाणी वाहतेवेळी आपल्यासोबत जमिनीचा वरील सुपीक थर घेऊन जाते, त्याला जमिनीची धूप म्हणतात. हे वाहून जाणारे पाणी आपल्या सोबत हेक्टरी ८ ते १० टन (म्हणजे जवळपास १ ट्रक) सुपीक माती, शेणखत, रासायनिक खते व मूलद्रव्ये वाहून नेते. परिणामी जमिनीची सुपीकता व जलधारण क्षमता कमी होऊन जमिनी नापिक होतात.\nजमिनीच्या अति धुपेमुळे जलसिंचन प्रकल्प, साठवण बंधारे यांची साठवण क्षमता कमी होत जाते.\nपडणारे पावसाचे पाणी जमिनीवरून वाहून जाऊ न देता ते त्याच क्षेत्रामध्ये अडवून जमिनीमध्ये जिरवण्याच्या प्रक्रियेला मूलस्थानी जलसंधारण म्हणतात. यापेक्षा अतिरिक्त वाहणाऱ्या पाण्याचा साठा शेततळे, साठवण बंधारे इ. यामध्ये करावा. पुढे संरक्षित पाण्यासाठी त्याचा पुनर्वापर होऊ शकतो.\nपाणलोट क्षेत्रामध्ये जमिनीचा उतार, जमिनीचा प्रकार, जमिनीचा वापर व पाणी साठ्याची भूगर्भातील क्षमता इ. बाबींचा विचार करून जमिनीच्या उपयोगितेनुसार ”माथा ते पायथा” या तत्त्वावर मृद व जल संधारणाचे पुढीलपैकी योग्य ते उपाय राबवले पाहिजेत.\nढाळीची बांधबंदिस्ती, कंपार्टमेंट बंडिंग (शेत बांधबंदिस्ती), मजगी (भात खाचरे बांधबंदिस्ती),\nजुन्या भात खाचरांची बांध दुरुस्ती, सलग समपातळी चर (CCT), खोल सलग समपातळी चर (Deep CCT), डोंगर उतारावर समपातळीत दगडी बांध घालणे, अनघड दगडाचे बांध, गॅबियन स्ट्रक्चर (जाळीचा बंधारा), माती नाला बांध, सिमेंट नाला बांध, वळण बंधारा, सिमेंट नाला बांधातील गाळ काढून त्याची साठवण क्षमता अबाधित ठेवणे, जुन्या बोडीचे नूतनीकरण, दुरुस्ती, शेतातील अतिरिक्त वाहून जाणारे पाणी शेततळ्यात साठवणे. शेततळ्यासाठी प्रोत्साहनपर विविध योजना राबवल्या जात आहेत.\nमूलस्थानी जलसंधारण पद्धतीमुळे जमिनीत ओलावा दीर्घकाळ टिकून राहतो. पिकाच्या संवेदनशील अवस्थेत हा ओलावा वापरला जाऊन उत्पादना��� २० ते २५ टक्के वाढ मिळू शकते. कोरडवाहू शेती ही नेहमी एकूण पडणाऱ्या पावसापेक्षाही त्यातील जमिनीत मुरणाऱ्या पाण्यावर अवलंबून असते. अनियमित व अनिश्चित पाऊस, पाण्याची मर्यादित उपलब्धता आणि शेतीसाठी पाण्याची वाढती गरज यांचा विचार करता प्रत्येक शेतकऱ्याने स्वतःच्या मालकीचे पाणीसाठे निर्माण करण्याची व सिंचन क्षमता वाढवली पाहिजे.\nजल संधारण व व्यवस्थापनाच्या कोणत्याही उपाययोजना या केवळ पावसाने ओढ दिली, दुष्काळ सदृश परिस्थितीत करून उपयोग नाही. या कायमस्वरूपी करत राहिल्या पाहिजेत.\nसाधे तत्त्व लक्षात ठेवा. जमिनीवरून पळणाऱ्या पाण्याला चालायला लावावे, चालणाऱ्या पाण्याला थांबवावे आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीत जिरविण्याचे नियोजन करावे. यात भूगर्भात जलाचे पुनर्भरण होणे शक्य आहे.\nशेतातील पाणी जिरविण्याचे सोपे तंत्र\nशेतास एका दिशेने उतार असल्यास उतरला आडवी मशागत, पेरणी व कोळपणी करावी.\nशेतास एकापेक्षा जास्त दिशेने उतार असल्यास समतल रेषेला समांतर मशागत, पेरणी व आंतरमशागत करावी.\nसमतल रेषेवर खस गवत, सुबाभूळ, घायपात, स्थानिक गवताचे जैविक बांध तयार करावेत.\nशेतातील ओघळीवर, नाल्यात दगडी बांध, माती बांध, ब्रशवुड बांध, जाळीचा बांध घालावेत.\nनादुरुस्त, फुटलेले बांध पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करावेत.\nअस्तित्वात असलेल्या नालाबंधातील गाळ काढून त्यांची साठवण क्षमता अबाधित राखणे.\nशेततळे, विहीर आणि कूपनलिका पुनर्भरण.\nपावसाचा खंड पडल्यावर कोळपणी करून जमीन भुसभुशीत ठेवावी.\nजमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी पेरणीनंतर २ ते ३ आठवड्यांनी सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन करावे.\nआंतरपीक पद्धती ः कमी पाण्यात जास्त उत्पादन व उत्पन्न देणारी पिकांची निवड करावी.\nशेततळ्यातील पाण्याचा वापर करताना आधुनिक सिंचन पद्धतींचा (तुषार, ठिबक इ. ) वापर करावा.\nउभ्या पिकात ठराविक ओळीनंतर सरी काढणे.\nमृत सरी काढणे (डेड फरो/ जल संधारण सरी)\nपिकाच्या वाढीच्या संवेदनशील अवस्थेच्या वेळी संरक्षित पाण्याची सोय करणे.\nज्या भागात खरीप हंगामात पीक न घेता शेत रिकामे ठेवून रब्बी हंगामात पीक घेतात, अशा ठिकाणी खरीप हंगामात रिकाम्या ठेवलेल्या शेतात मूलस्थानी जलसंधारण करावे. त्यासाठी उताराला आडवे बंदिस्त वाफे किंवा सरी वरंबे करावेत. यामुळे खरीप हंगामात पडलेला पाऊस जमिनीत स���ठवला जाईल. त्याचा फायदा रब्बी हंगामातील पिकांना होईल. बंदीस्त वाफे तयार करण्यासाठी ट्रॅक्टरचलित फुले बेसिन लिस्टर आणि बंड फॉर्मर अतिशय उपयुक्त आहे.\nट्रॅक्टरचलित रुंद वरंबा सरी टोकण यंत्राचा वापर केल्यास एकाच वेळी बियाणे पेरणी, खत पेरणी, रासणी करता येते. पेरणी रुंद वरंब्यावर (गादीवाफा) होते. बाजूला सरी पडत असल्यामुळे मूलस्थानी जलसंधारणाचे काम होते. अतिरिक्त पाणी सरीद्वारे बाहेर काढता येते. यासाठी ट्रॅक्टरचलित फुले सरी वरंबा टोकणयंत्राचा वापर करता येईल.\nस्वतःचे शेत हेच सूक्ष्म पाणलोट समजून मृद व जल संधारणाचे उपाय राबवावेत. शेतातील पाणी शेतातच आणि शिवारातील पाणी शिवारातच राहील.\nगावाचा, स्वतःचाही पाण्याचा ताळेबंद जरूर मांडावा. पडणारा पाऊस, बाष्पीभवन, पिकाची पाण्याची गरज, अपधाव इत्यादी बाबींचा जमाखर्च करून गावपातळीवर नियोजन करणे ही आजची गरज आहे. त्यासाठी गावात पर्जन्यमापक, बाष्पीभवन पात्र, तापमापक, शक्य असल्यास हवामान केंद्र उभारावे. या उपकरणांच्या वापराबाबत शेतकऱ्यांमध्ये जागरूकता, कौशल्य निर्माण करावे.\nसुधारित तंत्रज्ञानाचा उदा. सुदूर संवेदन (रिमोट सेन्सिंग), भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस), निरनिराळे संगणक प्रणाली ( स्वॅट, हेक एचएमएस इ. सारखे सॉफ्टवेअर) वापर केल्यास हवामान, पीक पद्धती, मृद व जल संधारणाचे उपचार यामुळे होणारा परिणाम प्रत्यक्ष बदल करण्यापूर्वी अंदाज मिळवता येतो.\n– डॉ. सुहास उपाध्ये, ९८५०६०१८९०\n(सहाय्यक प्राध्यापक , मृद व जल संधारण अभियांत्रिकी, विभागीय कृषी संशोधन केंद्र, सोलापूर.)\nसंधारण, सिंचनासाठी त्रिसूत्रीचा व्हावा वापर\nराज्यामध्ये बऱ्याचदा पाऊस सरासरीसुद्धा गाठत नाही. धरणे, तलाव पूर्ण क्षमतेने न भरल्यास सिंचनाच्या नव्हे, तर पिण्याच्या पाण्याचेही संकट उभे राहते. सुमारे ७० टक्के कोरडवाहू असलेल्या शेतीमध्ये उत्पादकतेची समस्या भेडसावते. अशा वेळी शेतामध्येच पावसाचे अधिकाधिक पाणी साठवणे (मूलस्थानी जलसंधारण), उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन आणि सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर या त्रिसूत्रीचा वापर करावा लागणार आहे.\nराज्यातील विविध भागात पडणारे एकूण पर्जन्यमान, एकूण पावसाचे दिवस यामध्ये विषमता आहे. कोकणात सरासरी पावसाचे दिवस ८४, विदर्भात ४५ तर मध्य महाराष्ट्रात ४० आणि मराठवाड्यात ३७ दिवस अस��ात. एकूण पर्जन्यवृष्टीपैकी निम्मी पर्जन्यवृष्टी कोकणात ४० तासात, विदर्भात १८ तासात, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात १६ तासात होते. म्हणजेच पिकांच्या वाढीच्या काळात राज्यात पावसामध्ये प्रदीर्घ खंड पडून दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होते. याचा विपरीत परिणाम कृषी उत्पादनावर दिसून येतो.\nसध्या राज्यातील सिंचनाचे प्रमाण १८ टक्क्यांच्या आसपास आहे. संपूर्ण क्षमतेने सिंचन व्यवस्था कार्यान्वित झाली तरी कमाल ३० टक्क्यापर्यंत सिंचन सुविधा देणे शक्य आहे. उर्वरित ७० टक्के पावसावर अवलंबून क्षेत्राच्या समस्या कायम राहणार आहेत. यामुळेच सर्व शेतकऱ्यांनी आपल्या गाव परिसरामध्ये माथा ते पायथा जलसंधारणाच्या कामासोबतच स्वतःच्या शेतामध्ये मूलस्थानी मृद व जल संधारणाचे उपाय केल्यास ही समस्या सुटण्यास नक्कीच मदत होईल.\nपडणाऱ्या पावसाची तीव्रता जमिनीत पाणी मुरण्याचा वेगापेक्षा जास्त असली किंवा, जमिनीची पाणी साठवण्याची क्षमता संपली की पावसाचे पाणी जमिनीवरून वाहू लागते. त्यालाच अपधाव असे म्हणतात.\nहे पाणी वाहतेवेळी आपल्यासोबत जमिनीचा वरील सुपीक थर घेऊन जाते, त्याला जमिनीची धूप म्हणतात. हे वाहून जाणारे पाणी आपल्या सोबत हेक्टरी ८ ते १० टन (म्हणजे जवळपास १ ट्रक) सुपीक माती, शेणखत, रासायनिक खते व मूलद्रव्ये वाहून नेते. परिणामी जमिनीची सुपीकता व जलधारण क्षमता कमी होऊन जमिनी नापिक होतात.\nजमिनीच्या अति धुपेमुळे जलसिंचन प्रकल्प, साठवण बंधारे यांची साठवण क्षमता कमी होत जाते.\nपडणारे पावसाचे पाणी जमिनीवरून वाहून जाऊ न देता ते त्याच क्षेत्रामध्ये अडवून जमिनीमध्ये जिरवण्याच्या प्रक्रियेला मूलस्थानी जलसंधारण म्हणतात. यापेक्षा अतिरिक्त वाहणाऱ्या पाण्याचा साठा शेततळे, साठवण बंधारे इ. यामध्ये करावा. पुढे संरक्षित पाण्यासाठी त्याचा पुनर्वापर होऊ शकतो.\nपाणलोट क्षेत्रामध्ये जमिनीचा उतार, जमिनीचा प्रकार, जमिनीचा वापर व पाणी साठ्याची भूगर्भातील क्षमता इ. बाबींचा विचार करून जमिनीच्या उपयोगितेनुसार ”माथा ते पायथा” या तत्त्वावर मृद व जल संधारणाचे पुढीलपैकी योग्य ते उपाय राबवले पाहिजेत.\nढाळीची बांधबंदिस्ती, कंपार्टमेंट बंडिंग (शेत बांधबंदिस्ती), मजगी (भात खाचरे बांधबंदिस्ती),\nजुन्या भात खाचरांची बांध दुरुस्ती, सलग समपातळी चर (CCT), खोल सलग स��पातळी चर (Deep CCT), डोंगर उतारावर समपातळीत दगडी बांध घालणे, अनघड दगडाचे बांध, गॅबियन स्ट्रक्चर (जाळीचा बंधारा), माती नाला बांध, सिमेंट नाला बांध, वळण बंधारा, सिमेंट नाला बांधातील गाळ काढून त्याची साठवण क्षमता अबाधित ठेवणे, जुन्या बोडीचे नूतनीकरण, दुरुस्ती, शेतातील अतिरिक्त वाहून जाणारे पाणी शेततळ्यात साठवणे. शेततळ्यासाठी प्रोत्साहनपर विविध योजना राबवल्या जात आहेत.\nमूलस्थानी जलसंधारण पद्धतीमुळे जमिनीत ओलावा दीर्घकाळ टिकून राहतो. पिकाच्या संवेदनशील अवस्थेत हा ओलावा वापरला जाऊन उत्पादनात २० ते २५ टक्के वाढ मिळू शकते. कोरडवाहू शेती ही नेहमी एकूण पडणाऱ्या पावसापेक्षाही त्यातील जमिनीत मुरणाऱ्या पाण्यावर अवलंबून असते. अनियमित व अनिश्चित पाऊस, पाण्याची मर्यादित उपलब्धता आणि शेतीसाठी पाण्याची वाढती गरज यांचा विचार करता प्रत्येक शेतकऱ्याने स्वतःच्या मालकीचे पाणीसाठे निर्माण करण्याची व सिंचन क्षमता वाढवली पाहिजे.\nजल संधारण व व्यवस्थापनाच्या कोणत्याही उपाययोजना या केवळ पावसाने ओढ दिली, दुष्काळ सदृश परिस्थितीत करून उपयोग नाही. या कायमस्वरूपी करत राहिल्या पाहिजेत.\nसाधे तत्त्व लक्षात ठेवा. जमिनीवरून पळणाऱ्या पाण्याला चालायला लावावे, चालणाऱ्या पाण्याला थांबवावे आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीत जिरविण्याचे नियोजन करावे. यात भूगर्भात जलाचे पुनर्भरण होणे शक्य आहे.\nशेतातील पाणी जिरविण्याचे सोपे तंत्र\nशेतास एका दिशेने उतार असल्यास उतरला आडवी मशागत, पेरणी व कोळपणी करावी.\nशेतास एकापेक्षा जास्त दिशेने उतार असल्यास समतल रेषेला समांतर मशागत, पेरणी व आंतरमशागत करावी.\nसमतल रेषेवर खस गवत, सुबाभूळ, घायपात, स्थानिक गवताचे जैविक बांध तयार करावेत.\nशेतातील ओघळीवर, नाल्यात दगडी बांध, माती बांध, ब्रशवुड बांध, जाळीचा बांध घालावेत.\nनादुरुस्त, फुटलेले बांध पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करावेत.\nअस्तित्वात असलेल्या नालाबंधातील गाळ काढून त्यांची साठवण क्षमता अबाधित राखणे.\nशेततळे, विहीर आणि कूपनलिका पुनर्भरण.\nपावसाचा खंड पडल्यावर कोळपणी करून जमीन भुसभुशीत ठेवावी.\nजमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी पेरणीनंतर २ ते ३ आठवड्यांनी सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन करावे.\nआंतरपीक पद्धती ः कमी पाण्यात जास्त उत्पादन व उत्पन्न देणारी पिकांची निवड करावी.\n���ेततळ्यातील पाण्याचा वापर करताना आधुनिक सिंचन पद्धतींचा (तुषार, ठिबक इ. ) वापर करावा.\nउभ्या पिकात ठराविक ओळीनंतर सरी काढणे.\nमृत सरी काढणे (डेड फरो/ जल संधारण सरी)\nपिकाच्या वाढीच्या संवेदनशील अवस्थेच्या वेळी संरक्षित पाण्याची सोय करणे.\nज्या भागात खरीप हंगामात पीक न घेता शेत रिकामे ठेवून रब्बी हंगामात पीक घेतात, अशा ठिकाणी खरीप हंगामात रिकाम्या ठेवलेल्या शेतात मूलस्थानी जलसंधारण करावे. त्यासाठी उताराला आडवे बंदिस्त वाफे किंवा सरी वरंबे करावेत. यामुळे खरीप हंगामात पडलेला पाऊस जमिनीत साठवला जाईल. त्याचा फायदा रब्बी हंगामातील पिकांना होईल. बंदीस्त वाफे तयार करण्यासाठी ट्रॅक्टरचलित फुले बेसिन लिस्टर आणि बंड फॉर्मर अतिशय उपयुक्त आहे.\nट्रॅक्टरचलित रुंद वरंबा सरी टोकण यंत्राचा वापर केल्यास एकाच वेळी बियाणे पेरणी, खत पेरणी, रासणी करता येते. पेरणी रुंद वरंब्यावर (गादीवाफा) होते. बाजूला सरी पडत असल्यामुळे मूलस्थानी जलसंधारणाचे काम होते. अतिरिक्त पाणी सरीद्वारे बाहेर काढता येते. यासाठी ट्रॅक्टरचलित फुले सरी वरंबा टोकणयंत्राचा वापर करता येईल.\nस्वतःचे शेत हेच सूक्ष्म पाणलोट समजून मृद व जल संधारणाचे उपाय राबवावेत. शेतातील पाणी शेतातच आणि शिवारातील पाणी शिवारातच राहील.\nगावाचा, स्वतःचाही पाण्याचा ताळेबंद जरूर मांडावा. पडणारा पाऊस, बाष्पीभवन, पिकाची पाण्याची गरज, अपधाव इत्यादी बाबींचा जमाखर्च करून गावपातळीवर नियोजन करणे ही आजची गरज आहे. त्यासाठी गावात पर्जन्यमापक, बाष्पीभवन पात्र, तापमापक, शक्य असल्यास हवामान केंद्र उभारावे. या उपकरणांच्या वापराबाबत शेतकऱ्यांमध्ये जागरूकता, कौशल्य निर्माण करावे.\nसुधारित तंत्रज्ञानाचा उदा. सुदूर संवेदन (रिमोट सेन्सिंग), भौगोलिक माहिती प्रणाली (जीआयएस), निरनिराळे संगणक प्रणाली ( स्वॅट, हेक एचएमएस इ. सारखे सॉफ्टवेअर) वापर केल्यास हवामान, पीक पद्धती, मृद व जल संधारणाचे उपचार यामुळे होणारा परिणाम प्रत्यक्ष बदल करण्यापूर्वी अंदाज मिळवता येतो.\n– डॉ. सुहास उपाध्ये, ९८५०६०१८९०\n(सहाय्यक प्राध्यापक , मृद व जल संधारण अभियांत्रिकी, विभागीय कृषी संशोधन केंद्र, सोलापूर.)\nडॉ. सुहास उपाध्ये, डॉ. विजय अमृतसागर\nपूर floods सिंचन कोरडवाहू शेती farming पाणी water जलसंधारण ऊस पाऊस कोकण konkan विदर्भ vidarbha महाराष्ट्र maharashtra खत fertiliser शेततळे farm pond ओला दुष्काळ उत्पन्न यंत्र machine खरीप मात mate रब्बी हंगाम हवामान संगणक विभाग sections सोलापूर\nपूर, Floods, सिंचन, कोरडवाहू, शेती, farming, पाणी, Water, जलसंधारण, ऊस, पाऊस, कोकण, Konkan, विदर्भ, Vidarbha, महाराष्ट्र, Maharashtra, खत, Fertiliser, शेततळे, Farm Pond, ओला, दुष्काळ, उत्पन्न, यंत्र, Machine, खरीप, मात, mate, रब्बी हंगाम, हवामान, संगणक, विभाग, Sections, सोलापूर\nराज्यामध्ये बऱ्याचदा पाऊस सरासरीसुद्धा गाठत नाही. धरणे, तलाव पूर्ण क्षमतेने न भरल्यास सिंचनाच्या नव्हे, तर पिण्याच्या पाण्याचेही संकट उभे राहते. सुमारे ७० टक्के कोरडवाहू असलेल्या शेतीमध्ये उत्पादकतेची समस्या भेडसावते. अशा वेळी शेतामध्येच पावसाचे अधिकाधिक पाणी साठवणे (मूलस्थानी जलसंधारण), उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन आणि सूक्ष्म सिंचन पद्धतीचा वापर या त्रिसूत्रीचा वापर करावा लागणार आहे.\nइंडोनेशिया, अफगाणिस्तानला ४८ टक्के साखर निर्यात\nपुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगाम\nइंडोनेशिया, अफगाणिस्तानला ४८ टक्के साखर निर्यात\nपुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगाम\nकांदा काढणीच्या खर्चात २५ टक्क्यांवर वाढ\nकोट्यवधींच्या कर्जवसुलीसाठी स्थापन होणार तज्ज्ञांची समिती\nगोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे नुकसानग्रस्त भरपाईपासून वंचित\nपुणे जिल्ह्यातील धरणांत ७८ टीएमसी पाणीसाठा\nपुणे, नाशिकमध्ये पावसाची दाणादाण\nशेतकरी नियोजन पीक ः कलिंगड\nनोंदणी, कोविड -१ L लॉकडाउन ई-पास, स्थिती\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\n(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nनोंदणी, ई-केवायसी आणि ट्रॅक स्थिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nऑनलाईन अर्ज, नोंदणी (प्रसूत सहाय्य)\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nराज्यनिहाय डायरेक्ट लिंक्स, नवीन पंचायत मतदार यादी\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/cricket/iplt20/news/watch-video-after-ruling-out-of-ipl-2020-dwayne-bravo-emotional-message/articleshow/78809434.cms", "date_download": "2021-04-19T09:51:28Z", "digest": "sha1:Y5QFIPJSM654HS44ZO2OIAUEEGT3L3S6", "length": 13410, "nlines": 115, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nप्लेयर ऑफ द डे\nVideo: ब्राव्होचा भावनिक मेसेज; CSK बद्दल म्हणाला...\nIPL 2020 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाची कामगिरी अपेक्षेनुसार झाली नाही. आयपीएलच्या इतिहासात कदाचित CSK प्रथमच प्ले ऑफमध्ये न खेळण्याची शक्यता आहे. अशातच संघातील महत्त्वाचा खेळाडू जखमी झाल्याने आयपीएलच्या बाहेर पडलाय.\nनवी दिल्ली: IPL 2020आयपीएल २०२० मध्ये सर्वात खराब कामगिरी करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) संघाला मोठा धक्क बसला आहे. संघाली अष्ठपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो (dwayne Bravo )आयपीएलमधून बाहेर पडला आहे. चेन्नईला स्पर्धा सुरू झाल्यापासून अडचणींना सामोरे जावे लागले होते. आता चेन्नई प्रथमच प्लेऑफ मध्ये न पोहोचता स्पर्धेबाहेर पडण्याची शक्यता असताना ब्राव्हो जखमी झाल्याने संघाबाहेर गेलाय.\nवाचा- Video धोनीचा कॉपी प्रयत्न फसला, पंतने करून घेतले हसं; पाहा शिखर धवनचा राग\nचेन्नईने १० पैकी फक्त ३ सामन्यात विजय मिळवला आहे. आता शिल्लक चार सामन्यात विजय मिळून देखील त्यांना अन्य संघांच्या कामगिरीवर प्लेऑफमध्ये जागा मिळणार की नाही हे निश्चित होणार आहे. अशात ब्राव्हो दुखापतीमुळे बाहेर गेला. तो खेळणार नसला तरी चाहत्यांना संघाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे.\nवाचा- आधी फलंदाजाच्या बुटाची लेस बांधून दिली, मग बोल्ड घेतली\nचेन्नई सुपर किंग्जच्या ट्विटरवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात ब्राव्हो म्हणतो, ही एक वाईट बातमी आहे. माझा संघ चेन्नई सुपर किंग्ज सोडून जात आहे. मला खुप वाईट वाटत आहे. मी चेन्नईच्या सर्व चाहत्यांना इतक सांगू इच्छितो की संघाला आत्मविश्वास वाढवत रहा, त्यांना सपोर्ट करत रहा.\nवाचा- सामना सुरू असताना गावस्कर भडकले; म्हणाले, या खेळाडूची मानसिकता बिघडली\nहा हंगाम चाहत्यांना जसा हवा होता तसा नाही. आम्ही बेस्ट दिले. पण अनेक वेळा सर्वोत्तम दिल्यानंतर देखील असे निकाल लागतात. आम्हाला पाठिंबा देत रहा. मी विश्वास देतो की आम्ही एक मजबूत आणि चॅम्पियन्ससारखे कमबॅक करू. आम्ही सर्वात यशस्वी संघ आहोत. मला वाटते की चेन्नई सुपर क��ंग्जचा सदस्य आणि फॅन असल्याबद्दल गर्व वाटला पाहिजे.\nवाचा- चेन्नई एक्स्प्रेस नव्हे ही तर मालगाडी; भारतीय क्रिकेटपटूची टीका\nवाचा- निराश होऊ नका चैन्नई अजूनही जाऊ शकते प्लेऑफमध्ये, पाहा कसे\nब्राव्होने या हंगामात ६ सामने खेळत आहे. त्याने ८.५७च्या सरासरीने ६ विकेट घेतल्या आहेत. त्याला फक्त दोन वेळा फलंदाजी करण्याची संधी मिळाली. त्यात तो फक्त ७ धावा करू शकला. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध झालेल्या अखेरच्या लढतीत जखमी झाल्यामुळे अखेरची ओव्हर तो टाकू शकला नाही. दिल्लीला विजयासाठी १७ धावांची गरज होती. अक्षर पटेलने रविंद्र जडेजाला ३ षटकार मारत दिल्लीला विजय मिळवून दिला.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nRR vs SRH: राजस्थान विरुद्ध हैदराबाद- पराभव होणार संघ IPL 2020 बाहेर महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nदेशकरोना लसीकरणात केंद्र सरकारकडून घोडचूक, अशोक गहलोत\nमुंबईकरोनाचा कहर सुरूच; आज राज्यात ६८,६३१ नवे रुग्ण, ५०३ मृत्यू\nमुंबईपरराज्यातून ट्रेनने येणाऱ्यांसाठी RT-PCR निगेटिव्ह चाचणी अनिवार्य; नवी नियमावली जाहीर\nआयपीएलIPL 2021 : मुंबई इंडियन्सला दिल्ली कॅपिटल्सने दिला धक्का, गुणतालिकेत घेतली मोठी भरारी\nमुंबईआतापर्यंत ५० वर्षांपुढील दहा हजार रुग्णांचा करोनामुळं मृत्यू\nमुंबईदेवेंद्र फडणवीसांवर कारवाई होणार; गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले संकेत\nमुंबईकरोना रुग्णांना ऑक्सिजनची गरज का भासते\nअर्थवृत्तब्लॅक मंडे ; शेअर बाजाराला हुडहुडी, सेन्सेक्स तब्बल १३०० अंकांनी कोसळला, तीन लाख कोटींचा फटका\nमोबाइलसॅमसंगच्या या स्मार्टफोनवर मिळतोय १० हजारांचा बंपर कॅशबॅक\nप्रेग्नंसी/पेरेंटिंग'या' टिप्स फॉलो करून व्हा जबाबदार व आदर्श पालक\nब्युटीकाही मिनिटांत दूर होईल ब्लॅकहेड्स व व्हाइटहेड्सची समस्या, करून पाहा हे घरगुती आयुर्वेदिक उपाय\nआजचं भविष्यराशीभविष्य १९ एप्रिल २०२१ सोमवार:मेष व कर्क राशीसाठी सुखद दिवस,तुमचं भविष्य काय सांगते जाणून घ्या\nविज्ञान-तंत्रज्ञानऑनलाइन फ्रॉड झाल्यास घाबरू नका, तात्काळ या नंबरवर तक्रार करा अन् पैसे परत मिळवा\nनियमित महत्त्वाच्या बातम्य��� हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/reliance-jio-internet/", "date_download": "2021-04-19T09:55:23Z", "digest": "sha1:FINBOEEHMSFTP42EU7AKNMRMAEHPNCUP", "length": 15846, "nlines": 162, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Reliance Jio Internet Details - News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nLIVE : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी भारत दौरा पुढे ढकलला\nअनुभवी धोनीच्या टीमचा आज युवा सॅमसनच्या संघाची सामना, 'ही' असेल Playing11\nपाहा शाहिद कपूरच्या चिमुकलीची फोटोग्राफी; फोटो पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क\nIPL 2021:'या' कारणामुळे डीव्हिलियर्सवर नाराज होता मॅक्सवेल, पाहा VIDEO\nLIVE : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी भारत दौरा पुढे ढकलला\nइंजेक्शन नाही...अल्कोहोलनं होईल फायदा, महिलेचा तर्क; दिल्लीत दारुसाठी रांगा\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\n ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या कोरोनाबाधित महिलेवर बलात्काराचा प्रयत्न\nपाहा शाहिद कपूरच्या चिमुकलीची फोटोग्राफी; फोटो पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क\nप्राची देसाईवर झाली होती जबरदस्ती; सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव\n‘हे 3 उपाय करा, कोरोना आसपासही फिरकणार नाही’; इशा देओलनं केला दावा\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\nअनुभवी धोनीच्या टीमचा आज युवा सॅमसनच्या संघाची सामना, 'ही' असेल Playing11\nIPL 2021:'या' कारणामुळे डीव्हिलियर्सवर नाराज होता मॅक्सवेल, पाहा VIDEO\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nपंजाबच्या खराब कामगिरीला कॅप्टन राहुल जबाबदार 3 वर्षांची आकडेवारी आहे पुरावा\nGold Price Today: सोन्याच्या किमतीत वाढ तर चांदीचे दर घसरले, तपासा आजचे भाव\nपोस्ट ऑफिसच्या सेव्हिंग अकाऊंटमध्ये किमान बॅलन्सची मर्यादा किती\nमोबाईलमध्ये सेव्ह असतील 'या' गोष्टी तर खातं होऊ शकतं रिकामं, SBI नं केलं सावध\nकोरोना प्रादुर्भावामुळे शेअर बाजार कोसळणार जाणून घ्या एक्सपर्टचा अंदाज\nCheese प्रेमींचा 'किंग':आतापर्यंत खाल्लं 7,280 किलो चीज, तरीही आहेत 8 पॅक अ‍ॅब्ज\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\n ‘हे’ घरगुती उपाय ठरतील उपयु��्त\nउपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळला आहात चैत्र नवरात्रीमध्ये बनवा काहीतरी नवीन\nExplained: कोरोना रुग्णांवर कसं काम करतं व्हेंटिलेटर\nExplained: मॉडर्ना कंपनीला भारताला का द्यायची नाही आहे लस Pfizer ने ठेवली ही अट\nजाणून घ्या;रस्त्याच्या कडेला असणाऱ्या माइलस्टोनच्या वेगवेगळ्या रंगांचा अर्थ काय\nExplainer : कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला नाही तर काय होईल\nइंजेक्शन नाही...अल्कोहोलनं होईल फायदा, महिलेचा तर्क; दिल्लीत दारुसाठी रांगा\nराज्यात लवकरच कडक लॉकडाऊन; मुख्यमंत्री घेणार निर्णय, वडेट्टीवारांचे संकेत\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\nराज्यात कोरोनाचं रौद्र रुप प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला जातोय एका रुग्णाचा जीव\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘परवानगीशिवाय जान कुमारनं मला किस केलं’; निक्की तांबोळीचा धक्कादायक आरोप\n‘हॉट दिसणं केव्हा थांबवशील’; श्वेताचा Bold Look पाहून सेलिब्रिटीही झाले अवाक\nही मराठमोळी अभिनेत्री 100 रुपयांसाठी करायची पेट्रोल पंपावर काम\n विमानतळावर दिसला भला मोठा साप, प्रवाशांची उडाली घाबरगुंडी, पाहा VIDEO\nVIDEO: निवडणूकीचा प्रचार करण्यास दिला नकार; दलित युवकाला चाटायला लावली थुंकी\nमेडिकल कॉलेजमधील Dance Videoच्या वादाला विद्यार्थ्यांकडून उत्तर, बनवला नवा VIDEO\nवर्कआऊट करताना जान्हवी कपूरला आठवली 'शीला की जवानी'; VIDEO पाहून नाही आवरणार हसू\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nलहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\n'या' देशात बेडकांसाठी करतात वाहतूक बंद, जाणून घ्या सविस्तर\nतुम्ही Jio युजर्स आहात का मग जाणून घ्या जिओच्या मिस्ड कॉल अलर्ट सर्विसचे फायदे\nफोन स्विच ऑफ झाल्यानंतर आणि फोन नेटवर्कपासून दूर असल्यास फोन आल्याची माहिती मिळत नाही. परंतु जिओ मिस्ड कॉल अलर्ट सर्विसद्वारे युजरच्या नंबरवर येऊन गेलेल्या कॉलची माहिती SMS द्वारे मिळेल.\nटेक्नोलाॅजी Mar 26, 2021\n Jio कडून 40 कोटी ग्राहकांना सतर्क राहण्याचा मेसेज, अन्यथा बसेल मोठा फटका\nटेक्नोलाॅजी Mar 22, 2021\nJioचा जबरदस्त प्लॅन; वर्षभर अनलिमिटेड फ्री कॉलिंग,हायस्पीड इंटरन��ट आणि बरंच काही\nटेक्नोलाॅजी Mar 21, 2021\nJio चा सर्वात स्वस्त प्लॅन; केवळ 3.5 रुपयांत 1 GB डेटा आणि बरंच काही...\nटेक्नोलाॅजी Mar 12, 2021\nभारतातील सर्वांत वेगवान ब्रॉडबँड नेटवर्क 'जिओ'चं;डेटा स्पीडमध्ये या कंपनीची बाजी\nJio ची धमाकेदार ऑफर, एकदाच रिचार्ज करा आणि वर्षभर मिळवा अनलिमिटेड सुविधा\nटेक्नोलाॅजी Feb 27, 2021\nJio चा जबरदस्त धमाका; 1999 रुपयांत जिओफोन आणि 2 वर्षांपर्यंत सर्वकाही मोफत\nNEW YEAR : Jio धारकांसाठी मोठी बातमी 1 जानेवारीपासून सर्व कॉल मोफत\nAirtel टक्कर देण्यासाठी Jio चे 4 धमाकेदार प्लॅन, 740 GB डेटासह भन्नाट ऑफर्स\nJio Recharge Plan: केवळ 1 रुपया अधिक देऊन मिळवा 28 दिवसांची एक्स्ट्रा व्हॅलिडिटी\nटेक्नोलाॅजी Oct 26, 2020\nJio युजरसाठी मोठी बातमी, 150 रुपयांपेक्षा कमी रिचार्जमध्ये मिळवा 24GB डेटा फ्री\nटेक्नोलाॅजी Oct 25, 2020\nJio कडून या प्लानच्या किमतीत वाढ; अधिक पैसे खर्च करावे लागणार\nटेक्नोलाॅजी Oct 19, 2020\nJIO च्या सब्सक्राइबर्समध्ये मोठी वाढ; एयरटेल, वोडाफोन-आयडियाला मोठं नुकसान\nअभी तक \u0003खेलने के लिए\nLIVE : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी भारत दौरा पुढे ढकलला\nअनुभवी धोनीच्या टीमचा आज युवा सॅमसनच्या संघाची सामना, 'ही' असेल Playing11\nपाहा शाहिद कपूरच्या चिमुकलीची फोटोग्राफी; फोटो पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\nअवघ्या महिनाभरातच अमरावतीने कसं मिळवलं कोरोनावर नियंत्रण\nCorona: भारतानं ब्राझीललाही टाकलं मागे, देशात 12 लाखाहून अधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण\nडायबेटिज आणि बीपी पेशंटसाठी उत्तम आहे जांभूळ; होतो असा फायदा\nउसेन बोल्टचा RCB ला खास संदेश विराट, डीव्हिलिर्यसनं दिली 'ही' प्रतिक्रिया\nभज्जी-श्रीसंतपासून ते अनुष्का-गावसकरपर्यंत, IPL मधले 5 मोठे वाद\nहा पदार्थ खायचा की प्यायचा वेगाने प्रसिद्ध होतेय 'Deep-Fried Water' नावाची डिश\n‘लग्न झालेल्या पुरुषासाठी वेडं होणं काय असतं’; रेखा यांच्या उत्तरानं माजवली खळबळ\nकोरोना लस घेताना लहान मुलाप्रमाणे रडला अभिनेता Ram Kapoor,व्हायरल होतोय हा VIDEO\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80_%E0%A4%9C%E0%A5%88%E0%A4%A8_%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0", "date_download": "2021-04-19T10:30:30Z", "digest": "sha1:QIUNDIVHSBKZLOYHICDYZFL6N7Q2YNES", "length": 3182, "nlines": 52, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विल्होळी जैन मंदिरला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nविल्होळी जैन मंदिरला जोडलेली पाने\n← विल्होळी जैन मंदिर\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख विल्होळी जैन मंदिर या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nनाशिक ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/bilkis-dadi/", "date_download": "2021-04-19T08:55:10Z", "digest": "sha1:F42MO6MCGJU27MENNGDBVZ5EHZOCANKC", "length": 3050, "nlines": 81, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "bilkis dadi Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nशाहीनबागचा ‘चेहरा’ बिल्कीस दादींची धाव शेतकरी आंदोलनाकडे\nप्रभात वृत्तसेवा 5 months ago\nकरोना चाचणीसाठी तासन्‌ तास प्रतीक्षा; रांगेतच ‘बाधित’ होण्याची नागरिकांना भिती\nराज्य सरकारवर रामदास आठवले भडकले म्हणाले,”रेमडीसीविरचा गेमडिसीविर करू नका”\nरेमडेसिविरनंतर आता ‘टॉसिलिझूमॅब’, ‘अलझूमॅब’ इंजेक्‍शन्सही आऊट ऑफ स्टॉक\n#ResignModi : मोदी, राजीनामा द्या ट्‌वीटरवर ट्रेन्डींग\n“साडे चार कोटींचे रेमडेसीवीर खरेदी करणाऱ्या फडणवीसांची चौकशी करा”; काँग्रेसच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/dogs/", "date_download": "2021-04-19T09:41:31Z", "digest": "sha1:H75TLRKEIRFUIIY23JHFKFOJ4TR7CGEG", "length": 4867, "nlines": 99, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "dogs Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\n पुरलेले मृतदेह उकरून मोकाट कुत्र्यांनी तोडले लचके; बुलडाणा जिल्ह्यातील घटना\nप्रभात वृत्तसेवा 7 days ago\n‘या’ देशात आता पोलिस दलातील ‘श्‍वान’ आणि ‘घोड्यांना’ही मिळणार…\nप्रभात वृत्तसेवा 3 weeks ago\nश्‍वानांनी पाहिला माणसांचा अमानुष चेहरा\nतीन दिवसांत 20 कुत्र्यांचा मृत्यू : विषबाधा झाल्याचे निष्पन्न\nप्रभात वृत्तसेवा 3 months ago\nद्रुतगती महामार्गावर म्हशी अन् नियमांची ऐशीतैशी\n‘पंक्चर' ओलांडून स्थानिक नागरिक, प्राणी थेट रस्त्य���वर\nप्रभात वृत्तसेवा 4 months ago\nरानकुत्र्यांच्या संवर्धनात राज्याची कामगिरी\nप्रभात वृत्तसेवा 9 months ago\nअन्न-पाण्यासाठी तडफडणाऱ्या दोन श्‍वानांची सुटका\nप्रभात वृत्तसेवा 1 year ago\n‘राधा’ गायीचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा\nप्रभात वृत्तसेवा 1 year ago\nपेठ परिसरात मोकाट कुत्र्यांचा उपद्रव\nप्रभात वृत्तसेवा 1 year ago\nडुक्‍कर, कुत्र्यांचाच बाजारात वावर\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nकरोना चाचणीसाठी तासन्‌ तास प्रतीक्षा; रांगेतच ‘बाधित’ होण्याची नागरिकांना भिती\nराज्य सरकारवर रामदास आठवले भडकले म्हणाले,”रेमडीसीविरचा गेमडिसीविर करू नका”\nरेमडेसिविरनंतर आता ‘टॉसिलिझूमॅब’, ‘अलझूमॅब’ इंजेक्‍शन्सही आऊट ऑफ स्टॉक\n#ResignModi : मोदी, राजीनामा द्या ट्‌वीटरवर ट्रेन्डींग\n“साडे चार कोटींचे रेमडेसीवीर खरेदी करणाऱ्या फडणवीसांची चौकशी करा”; काँग्रेसच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/national-highway-48/", "date_download": "2021-04-19T09:15:11Z", "digest": "sha1:VTQG7XTSJ56GW5VSLHSRCFOESVAAJJMB", "length": 3240, "nlines": 82, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "national highway 48 Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nबॅंकेने कॉन्ट्रॅक्‍टरला रक्कम न दिल्याने पुणे-सातारा महामार्गाचे काम अपूर्ण\nभूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा दावा\nप्रभात वृत्तसेवा 2 months ago\nकरोना चाचणीसाठी तासन्‌ तास प्रतीक्षा; रांगेतच ‘बाधित’ होण्याची नागरिकांना भिती\nराज्य सरकारवर रामदास आठवले भडकले म्हणाले,”रेमडीसीविरचा गेमडिसीविर करू नका”\nरेमडेसिविरनंतर आता ‘टॉसिलिझूमॅब’, ‘अलझूमॅब’ इंजेक्‍शन्सही आऊट ऑफ स्टॉक\n#ResignModi : मोदी, राजीनामा द्या ट्‌वीटरवर ट्रेन्डींग\n“साडे चार कोटींचे रेमडेसीवीर खरेदी करणाऱ्या फडणवीसांची चौकशी करा”; काँग्रेसच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://bharat4india.com/events-list/2012/", "date_download": "2021-04-19T09:15:12Z", "digest": "sha1:ILBJFYO24OAZF2N2UAEZWCMRETK7NE4I", "length": 5478, "nlines": 66, "source_domain": "bharat4india.com", "title": "किसान प्रदर्शन- 2012 | उपक्रम", "raw_content": "\nकोरोनाचा भारतात पहिला बळी, देशात आत्तापर्यंत ७४ रुग्ण\nपुण्यात आणखी एक कोरोनाचा रुग्ण, राज्यात आकडा १५ वर. पिंपरी-चिंचवड मध्ये तीन जणांना लागण\nपुण्यात कोरोनाचे ९ रुग्ण, मुंबईत २ तर नागपूरमध्ये १ रुग्ण\nकोरोनामुळं कोंबड्याचा भाव उतरला.\nकोरोनामुळं मंत्र्‍यांचे विदोश दौरे रद्द\nकोरोना दिल्लीत महामारी म्हणून घोषित, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर\nजगभरातून भारतात येणाऱ्या पर्यंटकांचे व्हिसा १५ एप्रिलपर्यंत रद्द\nजगातील ११४ देशांत कोरोनाचा शिरकाव\nजगभरात कोरोनामुळं जवळपास ४ हजार नागरीकांचा मृत्यू, तर १२ लाख ६ हजार दोनशे जणांना कोरोनाची लागण\nमहत्वाच्या कामाशिवाय पुण्यात येऊ नका - जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन\nविद्यार्थी रमले कृषी प्रदर्शनात\nपुणे- किसान कृषी प्रदर्शनाला देशभरातून आलेल्या शेतकऱ्यांसोबतच शालेय विद्यार्थ्यांनीही आवर्जून भेट दिली.\nसरकारी योजनांची माहिती - 'किसान'मध्ये पहिलंच दालन आहे, महाराष्ट्र राज्य कृषी आणि पणन विभागाचं. या दालनात सरकार शेतकऱ्यांसाठी कोणकोणत्या योजना राबवतं, याची माहिती देण्यात येते. पीक उत्पादन, मार्केटिंग आणि निर्यातीबाबत अधिकारी मार्गदर्शन करतात.\nपुणे - भारतातील शेतकरी आणि इंडियातील नागरिक यांना जोडणारं नव्या युगाचं, नव्या दमाचं माध्यम, अशी ओळख बनलेल्या 'भारत4इंडिया.कॉम'चा स्टॉल प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांच्या औत्सुक्याचा विषय झालाय. पहिल्याच दिवशी स्टॉलभोवती शेतकऱ्यांची झुंबड उडाली होती. माध्यमांकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्याचं त्यांच्या प्रतिक्रियांमधून दिसतं.\nटॉप ब्रीड - देवळी\nटॉप ब्री़ड - घोटी\nनाशिक वाईन फेस्टिव्हल - 2013\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://bharat4india.com/special-reports/2014-lok-sabha-election-who-will-win", "date_download": "2021-04-19T09:03:35Z", "digest": "sha1:P3QDOBLX5G2RWO2BBJ4B4VA4IK3DFICH", "length": 24764, "nlines": 92, "source_domain": "bharat4india.com", "title": "कोणाची एन्ट्री - कोणाची एक्झिट | स्पेशल रिपोर्ट", "raw_content": "\nकोरोनाचा भारतात पहिला बळी, देशात आत्तापर्यंत ७४ रुग्ण\nपुण्यात आणखी एक कोरोनाचा रुग्ण, राज्यात आकडा १५ वर. पिंपरी-चिंचवड मध्ये तीन जणांना लागण\nपुण्यात कोरोनाचे ९ रुग्ण, मुंबईत २ तर नागपूरमध्ये १ रुग्ण\nकोरोनामुळं कोंबड्याचा भाव उतरला.\nकोरोनामुळं मंत्र्‍यांचे विदोश दौरे रद्द\nकोरोना दिल्लीत महामारी म्हणून घोषित, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर\nजगभरातून भारतात येणाऱ्या पर्यंटकांचे व्हिसा १५ एप्रिलपर्यंत रद्द\nजगातील ११४ देशांत कोरोनाचा शिरकाव\nजगभरात कोरोनामुळं जवळपास ४ हजार नागरीकांचा मृत्यू, तर १२ लाख ६ हजार दोनशे जणांना कोरोनाची लागण\nमहत्वाच्या कामाशिवाय पुण्यात येऊ नका - जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन\nकोणाची एन्ट्री - कोणाची एक���झिट\nमतदान संपलं आणि सर्व माध्यमांनी त्यांचे निवडणुकांबद्दलचे अंदाज, म्हणजेच एक्झिट पोल मांडले. त्यात एकगठ्ठा सर्वांनीच एनडीएला जनतेचा कौल असल्याचं दाखवलंय. एनडीएला स्पष्टबहुमत मिळेण्याची शक्यता या एक्झिट पोलनं व्यक्त केलीये. आणि काही एक्झिट पोलच्या मते तर युपीए धुळीला मिळण्याची शक्यता आहे. दिल्लीत कॉग्रेसचा एकही उमेदवार निवडुन येणार नाही असं बहुतेक एक्झिट पोलचं म्हणणं आहे.\nदेशात तिसरी आघाडी निवडणुकीपुर्वी होऊ शकली नाही, जनता दल संयुक्तचे सर्वेसर्वा नितिश कुमार यांची राजनिती फसली की काय असंच या एक्झिट पोलवरुन दिसतंय. त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद यादव यांची त्यांनी केलेली कुचंबना सुद्धा त्यांना भोवली असंच म्हणावं लागेल. लालु प्रसाद पुन्हा एकदा कॉग्रेससोबत सक्रीय झाल्यानं बिहारचं राजकारण ढवळुन निघण्याची चिन्ह आहेत. पश्चिम बंगाल असो की केरळ डावे विचार आणि पक्ष यांची पिछेहाट होताना दिसतेय.\nकेंद्रतील सत्तेत महाराष्ट्राचा वाटा हा 48 खासदारांचा असणार आहे. त्यात महाराष्ट्राच्या जनतेनं कोणाला कौल दिलाय ते उद्याच समजेल. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राच्या राजकारणात महायुती, कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस यांच्यात प्रमुख लढती आहेत. गेले 15 वर्ष राज्यात कॉग्रेस – राष्ट्रवादीची सत्ता आहे. पण महाराष्ट्राची जनता मात्र यात समाधानी नाही. शेतकऱ्यांच्या वाढणाऱ्या आत्महत्या थांबण्यासाठी सरकारनं पैशांच्या पॅकेजशिवाय काहीही उपाययोजना केल्या नाही. आणि दिलेलं पॅकेज त्या शेतकऱ्यांपर्यंत किती पोहोचलं हा संशोधनाचा विषय आहे. कर्जमाफीची योजना आणली, त्या योजनेचा फायदा किती शेतकऱ्यांना झाला त्यासाठीची कागदपत्र बँकेत सादर करता करताच त्यांचं कंबरडं मोडलं. त्यामुळं आता पुन्हा कॉग्रेसला निवडुन देण्यात शेतकऱ्यांना रस वाटत नाहीये. शेतकरी जो शेतीमाल पिकवतो, तो त्याला कवडीमोल भावानं विकावा लागतो, आणि तोच शेतमाल शहरात मात्र चढ्या किमतींना लोकांना विकत घ्यावा लागतो त्यामुळंही शेतकरी वर्ग आणि शहरातील नागरीक दोघंही सरकारवर नाराज आहेत. या सगळ्यांच्या नाराजीचा फायदा महायुतीनं पुरेपुर करुन घेतला. त्यांच्या प्रचाराच्या पद्धतींवरुन ते स्पष्टच होतंय.\nगेल्या पाच वर्षात सिंचन घोटाळा, गारपीट, दुष्काळ अशा अनेक मुद्द्यांवरुन सत्ताधाऱ्यांना जाब विचारणाऱ्या युतीनं या निवडणुकीत आरपीआय, स्वाभीमानी शेतकरी संघटना आणि राष्ट्रीय समाज पक्ष यांना सोबत घेऊन महायुती केली आणि सत्ताधाऱ्यांसमेर समोर तगडं आव्हान उभं केलं. महाराष्ट्रात मोदी लाट होती की नाही हे उद्याच समजेल पण सत्ताधारी कामगिरी निराशादायक होती आणि त्यामुळं नागरीकही घुश्यात होते, त्यातच उद्धव, मुंडे यांनी राजकीय शक्ती आणि युक्ती पणाला लावली. कॉग्रेसला चितपट करण्यासाठी ही महायुती एकदिलानं लढली. पश्चिम महाराष्ट्रात राजु शेट्टी नावाचं वादळ राष्ट्रवादीसमोर उभं ठाकलं. शेतकऱ्यांचे प्रश्न तळमळीनं सरकारपुढं मांडणारा आणि प्रसंगी त्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करणारा नेता म्हणुन राजु शेट्टी शेतकऱ्यांच्या परिचयाचे आहेत. हीच गोष्ट महायुतीसाठी पोषक ठरणार असंही दिसतंय.\nदेशात जी परिस्थिती कॉग्रेसची आहे तीच परिस्थिती महाराष्ट्रात राष्ट्रवादीची असल्याचं सगळेच एक्झीट पोल सांगतायेत. महाराष्ट्रातील दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर उजणीच्या पाण्याबाबत अजित पवार यांनी केलेलं अश्लिल वक्तव्य त्यांनी केल्या आत्मक्लेश आंदोलनानंही नागरीकांच्या मनात जाणार नाही. त्याचा फटका त्यांना या निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये प्रस्थापित असलेली भुजबळांची सत्ता यावेळी मात्र धोक्यात आहे. शिवसेनेच्या हेमंत गोडसेंनी त्यांना मजबुत टक्कर दिलीये. मनसे या निवडणुकीत काही करामत करेल असं दिसत नाहीये. नाशिक महानगरपालिकेत मनसेला एकहाती सत्ता देऊनही त्याचा नाशिकच्या विकासाला काहीही हातभार लागलेला नाही. त्यामुळं मनसेचा बालेकिल्ला समजला जाणारा नाशिकचा गडही मनसेला राखता येतो की नाही ही शंकाच आहे. मनसेची महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यु प्रिंट अजुनही गुलदस्त्यातच आहे. ती निदान येणाऱ्या विधानसभा निवडणुतीपर्यंत तरी बाहेर येईल अशी नागरीकांची अपेक्षा आहे.\n‘आप’नं दिल्ली जिंकल्यानंतर लोकांना त्यांच्याकडुन खुप अपेक्षा होत्या. परंतु आपण लोकांच्या अपेक्षा पुर्ण करु शकत नाही हे त्यांनी लवकरच सिद्ध केलं त्यामुळं आता लोकसभा निवडणुकीत जनता त्यांना संधी देते का नाही हे उद्याच कळेल.\nएकुणंच काय तर युपीए2 चं अपयश हे कॉग्रेसच्या नेतृत्वाचं म्णजे गांधी घराण्याचं अपयश आहे का या प्रश्नाचं उत्तर कॉग्रेस न��त्यांना द्यावंच लागेल.\nमतदान संपलं आणि सर्व माध्यमांनी त्यांचे निवडणुकांबद्दलचे अंदाज, म्हणजेच एक्झिट पोल मांडले. त्यात एकगठ्ठा सर्वांनीच एनडीएला जनतेचा कौल असल्याचं दाखवलंय. एनडीएला स्पष्टबहुमत मिळेण्याची शक्यता या एक्झिट पोलनं व्यक्त केलीये. आणि काही एक्झिट पोलच्या मते तर युपीए धुळीला मिळण्याची शक्यता आहे. दिल्लीत कॉग्रेसचा एकही उमेदवार निवडुन येणार नाही असं बहुतेक एक्झिट पोलचं म्हणणं आहे.\nदेशात तिसरी आघाडी निवडणुकीपुर्वी होऊ शकली नाही, जनता दल संयुक्तचे सर्वेसर्वा नितिश कुमार यांची राजनिती फसली की काय असंच या एक्झिट पोलवरुन दिसतंय. त्यांच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद यादव यांची त्यांनी केलेली कुचंबना सुद्धा त्यांना भोवली असंच म्हणावं लागेल. लालु प्रसाद पुन्हा एकदा कॉग्रेससोबत सक्रीय झाल्यानं बिहारचं राजकारण ढवळुन निघण्याची चिन्ह आहेत. पश्चिम बंगाल असो की केरळ डावे विचार आणि पक्ष यांची पिछेहाट होताना दिसतेय.\nकेंद्रतील सत्तेत महाराष्ट्राचा वाटा हा 48 खासदारांचा असणार आहे. त्यात महाराष्ट्राच्या जनतेनं कोणाला कौल दिलाय ते उद्याच समजेल. महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्राच्या राजकारणात महायुती, कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस यांच्यात प्रमुख लढती आहेत. गेले 15 वर्ष राज्यात कॉग्रेस – राष्ट्रवादीची सत्ता आहे. पण महाराष्ट्राची जनता मात्र यात समाधानी नाही. शेतकऱ्यांच्या वाढणाऱ्या आत्महत्या थांबण्यासाठी सरकारनं पैशांच्या पॅकेजशिवाय काहीही उपाययोजना केल्या नाही. आणि दिलेलं पॅकेज त्या शेतकऱ्यांपर्यंत किती पोहोचलं हा संशोधनाचा विषय आहे. कर्जमाफीची योजना आणली, त्या योजनेचा फायदा किती शेतकऱ्यांना झाला त्यासाठीची कागदपत्र बँकेत सादर करता करताच त्यांचं कंबरडं मोडलं. त्यामुळं आता पुन्हा कॉग्रेसला निवडुन देण्यात शेतकऱ्यांना रस वाटत नाहीये. शेतकरी जो शेतीमाल पिकवतो, तो त्याला कवडीमोल भावानं विकावा लागतो, आणि तोच शेतमाल शहरात मात्र चढ्या किमतींना लोकांना विकत घ्यावा लागतो त्यामुळंही शेतकरी वर्ग आणि शहरातील नागरीक दोघंही सरकारवर नाराज आहेत. या सगळ्यांच्या नाराजीचा फायदा महायुतीनं पुरेपुर करुन घेतला. त्यांच्या प्रचाराच्या पद्धतींवरुन ते स्पष्टच होतंय.\nगेल्या पाच वर्षात सिंचन घोटाळा, गारपीट, दुष्���ाळ अशा अनेक मुद्द्यांवरुन सत्ताधाऱ्यांना जाब विचारणाऱ्या युतीनं या निवडणुकीत आरपीआय, स्वाभीमानी शेतकरी संघटना आणि राष्ट्रीय समाज पक्ष यांना सोबत घेऊन महायुती केली आणि सत्ताधाऱ्यांसमेर समोर तगडं आव्हान उभं केलं. महाराष्ट्रात मोदी लाट होती की नाही हे उद्याच समजेल पण सत्ताधारी कामगिरी निराशादायक होती आणि त्यामुळं नागरीकही घुश्यात होते, त्यातच उद्धव, मुंडे यांनी राजकीय शक्ती आणि युक्ती पणाला लावली. कॉग्रेसला चितपट करण्यासाठी ही महायुती एकदिलानं लढली. पश्चिम महाराष्ट्रात राजु शेट्टी नावाचं वादळ राष्ट्रवादीसमोर उभं ठाकलं. शेतकऱ्यांचे प्रश्न तळमळीनं सरकारपुढं मांडणारा आणि प्रसंगी त्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करणारा नेता म्हणुन राजु शेट्टी शेतकऱ्यांच्या परिचयाचे आहेत. हीच गोष्ट महायुतीसाठी पोषक ठरणार असंही दिसतंय.\nदेशात जी परिस्थिती कॉग्रेसची आहे तीच परिस्थिती महाराष्ट्रात राष्ट्रवादीची असल्याचं सगळेच एक्झीट पोल सांगतायेत. महाराष्ट्रातील दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर उजणीच्या पाण्याबाबत अजित पवार यांनी केलेलं अश्लिल वक्तव्य त्यांनी केल्या आत्मक्लेश आंदोलनानंही नागरीकांच्या मनात जाणार नाही. त्याचा फटका त्यांना या निवडणुकीत बसण्याची शक्यता आहे. नाशिकमध्ये प्रस्थापित असलेली भुजबळांची सत्ता यावेळी मात्र धोक्यात आहे. शिवसेनेच्या हेमंत गोडसेंनी त्यांना मजबुत टक्कर दिलीये. मनसे या निवडणुकीत काही करामत करेल असं दिसत नाहीये. नाशिक महानगरपालिकेत मनसेला एकहाती सत्ता देऊनही त्याचा नाशिकच्या विकासाला काहीही हातभार लागलेला नाही. त्यामुळं मनसेचा बालेकिल्ला समजला जाणारा नाशिकचा गडही मनसेला राखता येतो की नाही ही शंकाच आहे. मनसेची महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यु प्रिंट अजुनही गुलदस्त्यातच आहे. ती निदान येणाऱ्या विधानसभा निवडणुतीपर्यंत तरी बाहेर येईल अशी नागरीकांची अपेक्षा आहे.\n‘आप’नं दिल्ली जिंकल्यानंतर लोकांना त्यांच्याकडुन खुप अपेक्षा होत्या. परंतु आपण लोकांच्या अपेक्षा पुर्ण करु शकत नाही हे त्यांनी लवकरच सिद्ध केलं त्यामुळं आता लोकसभा निवडणुकीत जनता त्यांना संधी देते का नाही हे उद्याच कळेल.\nएकुणंच काय तर युपीए2 चं अपयश हे कॉग्रेसच्या नेतृत्वाचं म्णजे गांधी घराण्याचं अपयश आहे का या प्रश्नाचं उत्तर कॉग्रेस नेत्यांना द्यावंच लागेल.\nलेक असावी तर अश्शी\nपोपटी पार्ट्या रंगू लागल्या...\nपाटोद्यात पडली अन् भाग्यवान झाली\nगुंठ्यात पिकली एक टन मिरची\n१८ लाखांचा फायदा केवळ सहा महिन्यांत\nगुंठ्यात पिकली एक टन मिरची\nकमी खर्चात भरघोस नफा देणारं डाळिंब\nमुसळीनं दिला धनाचा घडा\nथेंब, थेंब पाणी वाचवा हो...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://beedreporter.com/news/1899/", "date_download": "2021-04-19T08:24:46Z", "digest": "sha1:NTSILHJL4OGURZAFUKODJOC3V3UFXRAP", "length": 14618, "nlines": 170, "source_domain": "beedreporter.com", "title": "बीडच्या शेतकर्‍यांनी औरंगाबादमध्ये सहसंचालक कार्यालयासमोर बोंबा ठोकल्या", "raw_content": "\nHome महाराष्ट्र मराठवाडा बीडच्या शेतकर्‍यांनी औरंगाबादमध्ये सहसंचालक कार्यालयासमोर बोंबा ठोकल्या\nबीडच्या शेतकर्‍यांनी औरंगाबादमध्ये सहसंचालक कार्यालयासमोर बोंबा ठोकल्या\nऔरंगाबाद (रिपोर्टर); बीड जिल्ह्यातील बहुतांश कारखाने इतर जिल्ह्यातील ऊस गाळप करीत असून गेटकेन पद्धतीचा ऊस आणणे बंद करण्यात यावे, मराठवाड्यातील ऊसाला पश्‍चिम महाराष्ट्राच्या धरतीवर भाव देण्यात यावा यासह इतर मागण्यासाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने औरंगाबादच्या प्रादेशिक सहाय्यक संचालक कार्यालयाच्या समोर बोंब मारो आंदोलन करण्यात आले. शेतकरी कार्यालयाला कुलूप ठोकण्यास गेले होते मात्र पोलीसांनी त्यांना रोखले. हे आंदोलन गंगाभिषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली झाले. माजलगाव तालुक्यातील कारखानदार इतर जिल्ह्यातून ऊस आणून गाळप करत असल्याने स्थानिक ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे नुकसान होवू लागले आहे. बाहेरचा ऊस आणणे बंद करावा, 265 ऊसाची नोंदणी करण्यात यावी, ऊसाला पश्‍चिम महाराष्ट्राच्या धरतीवर भाव देण्यात यावा यासह इतर मागण्यासाठी प्रादेशिक सहायक संचालक (साखर कार्यालयाच्या समोर) शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने बोंबा मारो आंदोलन केले. शेतकर्‍यांनी कुलूप ठोकण्याचा इशारा दिला होता मात्र पोलीसांनी शेतकर्‍यांना मोठ्या प्रमाणात गराडा घालून त्यांना रोखण्यात आले. हे आंदोलन भाई गंगाभिषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. या आंदोलनात बीडचे बहुतांश शेतकरी सहभागी झाले होते.\nPrevious articleहायवे पोलिसांच्या सतर्कतेमुळे जखमीचे प्राण वाचले\nNext articleसायं. दैनिक रिपोर्टरचे संपादक शेख तय्यब यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव वाढद��वसानिमित्त आयोजित रक्तदान शिबीरात रक्तदात्यांची रिघ\n म्हणत ना.मुंडेंनी हा मुलगा ऑलंम्पिकमध्ये नाव काढणार अविनाश साबळेंबद्दल केले आश्‍वासक ट्विट\nबीड (रिपोर्टर):-पटीयाला फेडरेशन चषक राष्ट्रीय अ‍ॅथलेन्टीक्स स्पर्धेत बीडच्या अविनाश साबळेने 3 हजार मिटर स्टिपल चेस शर्यतीत नवा राष्ट्रीय विक्रम नोंदवल्यानंतर राज्याचे सामाजिक...\nकुक्कडगावच्या तरूणीला औरंगाबादमध्ये जीवे मारण्याची धमकी\nजवाहरनगर पोलीस ठाण्यात केली तक्रार दाखलबीड (रिपोर्टर):- औरंगाबाद येथे शिक्षण घेणार्‍या एका ३० वर्षीय तरूणीला एका महिलेने जीवे मारण्याची धमकी दिली....\nबीड, नगर पाठोपाठ धनंजय मुंडे यांचे औरंगाबादमध्येही जंगी स्वागत\nऔरंगाबाद -ऑनलाईन रिपोर्टर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे बीड, अहमदनगर पाठोपाठ...\nउद्यापासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 पर्यंतच\nबीड (रिपोर्टर):- कोरोनाचा समुहसंसर्ग झपाट्याने वाढत चालल्यामुळे राज्य सरकारने गेल्या चार दिवसांपुर्वी राज्यात सशर्त लॉकडाऊन सुरू केला. परंतु बीड जिल्ह्यात या सशर्त...\nएवढे महाराष्ट्राचे सपुत असलेले वजनदार मंत्री दिल्लीत काम करत असताना महाराष्ट्राला लस कमी पडावी महाराष्ट्राला रेमडिसीवीरचे इंजेक्शन मिळू नये, बेडची कमतरता...\nजिल्हात कोरोना बाधितांचा आकडा हजारावरच बीड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण\nबीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून...\nधनुभाऊ तुम्ही खूप करता, शंभर इंजेक्शन आले, आणखीही येतील विरोधकांनो एखाद दुसरे मोफत इंजेक्शन तुम्हीही द्या\nबीड (रिपोर्टर):- कोरोनासारख्या महाभयानक संकटात केवळ प्रशासनाचाच उपयोग न करता स्वत:च्या खिशाला झळ लावत सातत्याने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री...\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १ टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र मुर्दाड आणि निसत्वाला कर्तृत्वाची फुंकार घाला\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १-गणेश सावंत९४२२७४२८१० अखंड जगाच्या पाठीवर भुगोलाबरोबर इतिहास असणारा भारत हा एकमेव देश आहे. शतकानु...\nमराठवाड्याची गादी भाजपात बंडाळीची पदवी\n-गणेश सावंत- मो. नं. ९४२२७४२८१० सत्तेचं अमरत्व आपल्याकडेच आहे या तोर्‍यात...\nरोक-ठोक- लाल किल्ले से आयी आवाज प्रजासत्ताक दिनी जे घडल की घडवल\n-गणेश सावंतमो. नं. ९४२२७४२८१०प्रजासत्ताक दिनी देशाच्या राजधानीत जे झाले ते संतापजनकच. तळपायाची आग मस्तकाला जावी अन् लाल किल्ल्यावर चढाई करणार्‍यांची ढोपरं सोलून...\nजिल्ह्यात १० दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन\nबँकांना शटर बंद करून परवानगी, ५० टक्के उपस्थितीत शासकीय कार्यालय सुरू, वाहतूक शंभर टक्के बंद, शाळा, महाविद्यालये, शिकवण्या बंद;सकाळी ७ ते १०...\nमोठी बातमी -कडक निर्बंध नव्हे हे लोकडाऊनच, जिल्हाधिकारी यांचे काय आहेत आदेश\nबीड - ऑनलाईन रिपोर्टर राज्य शासनाने लोकडाऊन बाबत आदेश काढल्या नंतर आज जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी जिल्हातील लोकडाऊन...\nदोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं\nलिव्ह-इन रिलेशनशिप अर्थातच आपसात सहमतीने लग्न न करता एकमेकांसोबत राहणे. हा ट्रेंड मेट्रो सिटीतील असला तरी त्याचं लोण हळूहळू खेड्यातही पसरत आहे....\nदैनिक बीड रिपोर्टर समूहाचे हे beedreporter.com न्यूज पोर्टल आहे. यावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे.(बीड न्याय कक्ष).\nजिल्हात कोरोना बाधितांचा आकडा हजारावरच बीड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-OCU-norways-prime-minister-caught-playing-pokemon-go-in-parliament-5433997-NOR.html", "date_download": "2021-04-19T08:56:37Z", "digest": "sha1:7GIZX4MEDHV6P7IJVPH5N3VQCMN4LP6H", "length": 2843, "nlines": 48, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Norway's prime minister caught playing Pokemon Go in parliament | संसदेत पोकेमॉन खेळताना दिसल्या नॉर्वेच्या पंतप्रधान, फोटो व्हायरल - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nसंसदेत पोकेमॉन खेळताना दिसल्या नॉर्वेच्या पंतप्रधान, फोटो व्हायरल\nओस्लो - हे छायाचित्र आहे नॉर्वेच्या पंतप्रधान इर्ना सोलबर्ग यांचे. त्या मोबाइलवर संसदेत पोकेमॉन हा गेम खेळत होत्या. त्यांचे हे छायाचित्र काही क्षणांतच व्हायरल झाले. एका वृत्तपत्राने संसदेतील चर्चेदरम्यान आपल्या फोनमध्ये गेमचा मॅप तपासताना त्यांचे हे छायाचित्र प्रकाशित केले. गेम्सची खूप आवड असल्याचे इर्ना यांनी या अाधीही सांगितले आहे. स्लोव्हाकियाच्या दौऱ्याच्या वेळी किमान १० अंडे हॅच करण्याची इच्छा होती, अ���े त्यांनी म्हटले होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.drushtikonnews.com/2020/12/blog-post_628.html", "date_download": "2021-04-19T10:01:33Z", "digest": "sha1:JQKUG6RTE7G2BXA7ABZODYYOGBLVZ3I2", "length": 6209, "nlines": 47, "source_domain": "www.drushtikonnews.com", "title": "माजलगावात कडकडीत बंद; ग्रामीण भागातही प्रचंड प्रतिसाद - दृष्टीकोन", "raw_content": "\nHome / बीडजिल्हा / माजलगावात कडकडीत बंद; ग्रामीण भागातही प्रचंड प्रतिसाद\nमाजलगावात कडकडीत बंद; ग्रामीण भागातही प्रचंड प्रतिसाद\nदिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भारत बंदची हाक डाव्या विचारांच्या पक्ष संघटनांनी व पुरोगामी पक्ष संघटनांनी दिलेली असून या भारत बंदच्या आव्हानाला माजलगाव तालुक्यातील शेतकरी कामगार पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, वंचित बहुजन आघाडी, संभाजी ब्रिगेड, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मानवी हक्क अभियान, मौलाना अब्दुल कलाम आझाद संघटना, शेतमजूर संघर्ष समिती आदी संघटनांनी सहभाग नोंदवला.\nदिल्ली आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ दिवसांपूर्वीच अनेक विविध पक्ष संघटनांची शेतकरी बचाव कृती समिती स्थापन केलेली असुन समितीचे अध्यक्ष बाबा सर यांच्या नेतृत्वाखाली सकाळी नऊ वाजल्यापासून माजलगाव शहरात रॅली निघाली व व्यापारी बांधवांना बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले,माजलगाव शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी शेतकरी बचाव कृती समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला माजलगाव शहर अतिरिक्त ग्रामीण भागातही प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून या आंदोलनात शेतकरी बचाव कृती समितीचे उपाध्यक्ष तथा शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई अॅड.नारायण गोलेपाटील माकपाचे कॉम्रेड बाबासर, अडवोकेट सय्यद याकुब, मानवी हक्क अभियान चे राजेश घोडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अमित नाटकर, काँग्रेसचे नारायण होके पाटील, हरिभाऊ सोळंके, शेख अहेमद, शेख रशीद, शेख जानू शाह, बसपाचे अमोल डोंगरे, मौलाना अब्दुल कलाम आझाद चे नुमान चाऊस, संभाजी ब्रिगेडचे विजय दराडे, वंचित चे धम्मानंद साळवे, अंकुश राव जाधव सहभागी झाले होते.\nमाजलगावात कडकडीत बंद; ग्रामीण भागातही प्रचंड प्रतिसाद Reviewed by Ajay Jogdand on December 08, 2020 Rating: 5\nशिवसेना बीड जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी केज कोव्हिड सेंटरला दिली भेट\nदुचाकीचा अपघातात ऊसतोड मुकादम ठार\nयशोदिप भोजनालय तर्फे चालविण्यात येणाऱ्या शिव भोजन केंद्रा तर्फे आष्टी शहरात घरपोच ७५ थाळी मोफत वाटप\nआरोग्य कर्मचार्‍यांच्या सर्व अडचणी मी स्वतः प्राधान्याने सोडविणार : आ.बाळासाहेब आजबे\nबीडजिल्हा महाराष्ट्र क्राईम बीड जिल्हा ताज्या बातम्या Home आरोग्य-शिक्षण व्हिडीओ देश- विदेश ब्लॉग संपादकीय व्हीडीओ राजकारण मनोरंजन-खेळ Breaking बीड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.drushtikonnews.com/2020/12/blog-post_705.html", "date_download": "2021-04-19T09:46:41Z", "digest": "sha1:B2RAFLZWFVF7E4ERZDGEYQYNZPCV5UPF", "length": 4036, "nlines": 45, "source_domain": "www.drushtikonnews.com", "title": "थेरगाव अत्याचार प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा द्या ; सावता परिषदेचे पैठण तहसिल कार्यालयावर निदर्शने - दृष्टीकोन", "raw_content": "\nHome / बीडजिल्हा / थेरगाव अत्याचार प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा द्या ; सावता परिषदेचे पैठण तहसिल कार्यालयावर निदर्शने\nथेरगाव अत्याचार प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा द्या ; सावता परिषदेचे पैठण तहसिल कार्यालयावर निदर्शने\nपैठण : थेरगाव येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा व्हावी या मागणीसाठी सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांच्या नेतृत्वाखाली पैठण तहसीलवर निदर्शने आंदोलन छेडण्यात आले. यावेळी सावता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह विविध पक्ष व संघटनेचे मंडळी तसेच समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.\nथेरगाव अत्याचार प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा द्या ; सावता परिषदेचे पैठण तहसिल कार्यालयावर निदर्शने Reviewed by Ajay Jogdand on December 11, 2020 Rating: 5\nशिवसेना बीड जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी केज कोव्हिड सेंटरला दिली भेट\nदुचाकीचा अपघातात ऊसतोड मुकादम ठार\nयशोदिप भोजनालय तर्फे चालविण्यात येणाऱ्या शिव भोजन केंद्रा तर्फे आष्टी शहरात घरपोच ७५ थाळी मोफत वाटप\nआरोग्य कर्मचार्‍यांच्या सर्व अडचणी मी स्वतः प्राधान्याने सोडविणार : आ.बाळासाहेब आजबे\nबीडजिल्हा महाराष्ट्र क्राईम बीड जिल्हा ताज्या बातम्या Home आरोग्य-शिक्षण व्हिडीओ देश- विदेश ब्लॉग संपादकीय व्हीडीओ राजकारण मनोरंजन-खेळ Breaking बीड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.vijayprakashan.com/product-category/%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A5%87/page/4/", "date_download": "2021-04-19T10:10:56Z", "digest": "sha1:FECARIK3P6NQ2B25BQHOPKKVWDTN3CQO", "length": 9482, "nlines": 269, "source_domain": "www.vijayprakashan.com", "title": "नविन प्रकाशित पुस्तके – Page 4 – Vijay Prakashan", "raw_content": "\nAll Boooks Categories नविन प्रकाशित पुस्तके कादंबरी कथासंग्रह नाटक-एकांकिका ललित व्यक्तिचित्रे प्रवासवर्णन चरित्र-आत्मचरित्र वैचारिक माहितीपर साहित्य समीक्षा काव्यसमीक्षा संत साहित्य कवितासंग्रह संगीतशास्त्र व्यक्तिमत्व विकास आरोग्यशास्त्र चित्रपट विषयक बालकुमार वाङ्मय वितरण विविध इंग्रजी पुस्तके नाट्यसमीक्षा संशोधन\nHomeनविन प्रकाशित पुस्तकेPage 4\nकाव्यसमीक्षा, नविन प्रकाशित पुस्तके\nकाव्यसमीक्षा, नविन प्रकाशित पुस्तके\nपुस्तकाचे नांव : कवितानिरूपणे\nलेखकाचे नांव : सुधीर रसाळ\nकिंमत : 350 रु\nपृष्ठ संख्या : 201\nपहिली आवृत्ती : 25 जून 2018\nकादंबरी, नविन प्रकाशित पुस्तके\nकादंबरी, नविन प्रकाशित पुस्तके\nपुस्तकाचे नांव : टुमाॅरो शॅल कम\nलेखकाचे नांव : गजानन पांडे\nकिंमत : 250 रु\nपृष्ठ संख्या : 184\nपहिली आवृत्ती : 27 जुलै 2018 (गुरुपौर्णिमा)\nकथासंग्रह, नविन प्रकाशित पुस्तके\nकथासंग्रह, नविन प्रकाशित पुस्तके\nपुस्तकाचे नांव : मंटोच्या निवडक कथा\nलेखकाचे नांव : अनु. डाॅ. वसुधा सहस्रबुद्धे\nपृष्ठ संख्या : 452\nकिंमत : 600 रु.\nदुसरी आवृत्ती : 13 सप्टेंबर 2018\nनविन प्रकाशित पुस्तके (75)\nदीपशिखा कालिदास 440.00 ₹ 550.00 ₹\nचाफा लावीन तिथे, लाल\nश्रीदत्तमाहात्म्य (खंड १ व २ एकत्रीत)\nभृगुनंदन : भगवान परशुरामांची यशोगाथा\nकृष्णव्दैपायन महर्षी वेदव्यास by Kishor Deshpande\nकवी अनिल यांची संपूर्ण कविता\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://1xbet-de.icu/mr/1xbet-deutsch-1xbet-sports-erfahrung-erfahrung-2/", "date_download": "2021-04-19T10:40:47Z", "digest": "sha1:L7DKDPVQYNGNNB6CE5C7QKKPWDKU7XH3", "length": 12486, "nlines": 50, "source_domain": "1xbet-de.icu", "title": "1xbet जर्मन - Wetten || 1XBET स्पोर्ट्स अनुभव || WETTERPROGRAMME | 1xBet", "raw_content": "\n1xbet क्रीडा जर्मनी मध्ये जुगार\n1xbet जर्मन – 1XBET स्पोर्ट्स अनुभव\n1xBet बेट केले आहे 2007 बाजारात, पण आमच्या रुंदी ते फक्त या वर्षी पासून म्हणून प्रसिद्ध आहेत. Www.1xbet.com रशिया मध्ये स्थापना केली आणि आता तो एक नियंत्रण केंद्र आहे जेथे जिब्राल्टर, सट्टा परवाना होते. प्रथम, Bookmakers रशिया आले, जेथे तो लांब एक नेता आणि जास्त काळ होते 1.000 कॅफे जुगार होते.\nआमच्या 1xBet बेटिंग चाचणी मध्ये आम्ही काळजीपूर्वक बेट देखणे आणि कोणत्याही नोंदणी परीक्षण, ठेवी आणि पैसे काढण्याची आणि बेटिंग- आणि समर्थन कार्यक्रम. शेवटी, आम्ही काही 1xBer अनुभव निष्कर्ष देणे.\nआम्ही एक 1xBet-चाचणी वाहून, आम्ही तुलना करू शकता जेणेकरून क्र��डा अस्वशर्यतील जुगाराचे तुलनेत इतर Bookmakers कंपनी जुगार. रेटिंग प्रदाता सर्व प्रमुख भागात कव्हर. कोटा आणि ग्राहक सेवा करण्यासाठी विविध खेळांविषयी वेब साइट, आम्ही सर्व काही चाचणी. पहिल्या दृष्टीक्षेपात, विक्रेता एक चांगला आकृती नाही.\nहे नाही फक्त आहे स्वागत बोनस कारण 130 युरो. नाही 1xBet wagering नियंत्रण आहे. जर्मन ग्राहकांना कर-मुक्त बेटिंग पूर्ण करू शकता. जुगार कर भरणा न. याव्यतिरिक्त 1xBet ठेवी आणि पैसे काढणे शुल्क आणि अशा विकिपीडिया अनेक नाविन्यपूर्ण देयक पद्धती मोफत देऊ जाईल, Litecoin किंवा Skrill उपलब्ध. क्रीडा सट्टा क्षेत्र अतिशय चांगला आहे.\nपेक्षा अधिक 50 क्रीडा उपलब्ध. त्यापैकी अनेक शिस्त आहेत, जे क्वचितच इतर Bookmakers किंवा उपलब्ध नाहीत.\nनोंदणी & नोंदणी 1XBET\nआपण 1xBet खाते नोंदणी करू इच्छित असल्यास, आपण बटण मध्यभागी घरी गरज “नोंदणी” क्लिक करा. मग आपण चार नोंदणी पर्याय निवडू शकता: एक-क्लिक पद्धत, आपण फक्त देश आणि चलन निर्दिष्ट करणे आवश्यक आहे जेथे, ई-मेल द्वारे खाते, फोन नंबर उघडा किंवा सामाजिक मीडिया प्रोफाइल.\n1xBet येथे जोरदार एक नवीन मार्ग फेटाळले, ज्यात ई-मेल द्वारे जिच्यामध्ये variant सर्वात स्पष्टपणे दिसून येत आहे. हे मनोरंजक आहे, आपण फक्त साइन अप करू शकता की, आपल्या स्वत: च्या Facebook वर क्लिक करून, Google+ किंवा ट्विटर खाते दुवा. याव्यतिरिक्त, रूपे आहेत, एक मोबाइल फोन नंबर प्रविष्ट करून, खाते उघडण्यासाठी. आपण नंतर समर्थन संपर्क साधला जाईल, आपला डेटा तपासणी. एका क्लिक वर नोंदणी करताना आपण आपोआप वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड प्राप्त होईल.\nनोंदणी किंवा 1xBet नोंदणी अनेक नाविन्यपूर्ण घटक आहे, पण पहिल्या दृष्टीक्षेपात तो गंभीर असल्याचे दिसत नाही.\n1xBet-बेटिंग कार्यक्रम पहिल्या दृष्टीक्षेपात अतिशय विस्तृत दिसते. बेटिंग अशा फुटबॉल म्हणून पारंपारिक क्रीडा नाही फक्त अवलंबून, टेनिस किंवा हॉकी, पण मुख्य प्रवाहात बाहेर संधी प्रदान.\nBookmakers आता त्यांचे कार्यक्रम ई-क्रीडा सट्टा घेत आहेत आणि म्हणून ट्रेंड लक्ष केंद्रित, भविष्यात वास्तविक आहेत. 1xBet येथे बेटिंग क्षेत्रातील अधिक आकर्षक ऑफर: बुद्धिबळ, वर्म्स, ई-फुटबॉल आणि फुटसॉल.\nफुटबॉल मध्ये बेटिंग Bookmakers विदेशी संघाची अवलंबून, विशिष्ट रशिया मध्ये, अगदी ज्युनियर चॅम्पियनशिप स्थापित केले जाऊ शकते जेथे. विशेष अतिरिक्त 1xBet देखील काही क्रीडा स्पर्धा��चे थेट प्रवाह देते म्हणून – या नंतर टेलिव्हिजन मॉनिटर प्रस्तुत केले जाते.\n1xBet पैसे पक्ष केले करणे आवश्यक आहे, ठेव देऊ. साधारणपणे आपल्या बॅंक खात्यामध्ये किंवा समान नाही शुल्क आणि पैसे काही क्षण पडणे.\nतथापि, काही देयक पर्याय प्रक्रिया वेळ अनेक दिवस होऊ शकते. आमच्या 1xBet चाचणी मध्ये सर्व गोष्टी सुरळीत गेला आणि सर्वोच्च सुरक्षा मानके लागू. रशियन बेट अदा रोख अतिशय गंभीर आणि सुरक्षित असतात.\nबचत आणि बोनस 1xBet\nनोंदणी केल्यानंतर, प्रारंभिक ठेव सहसा केले आहे. आपण विहंगावलोकनावर एक खाते उघडल्यानंतर लगेच अग्रेषित केले जाईल. 1xBet पण अनेक मार्ग देते, आपल्या स्वत: च्या खात्यात पैसे हस्तांतरित करण्याची.\nखालील अशा व्हिसा म्हणून सर्वात सामान्य पद्धती आहेत, Skrill, Neteller किंवा प्रति शेअर बदल्या आणि देयक पद्धती सूचीबद्ध, तसेच रशिया मध्ये ज्ञात नाहीत आणि कल वापरले जाऊ.\nअनेक शहरात एक देखील शक्यता 1xBet उपलब्ध म्हणून, विकिपीडिया सह ठेव. एकूणच, जिब्राल्टर आधारित अस्वशर्यतील जुगाराचे आमच्या चाचणी आहे 91 (). देयक पर्याय विविध अशा प्रकारे निवड ग्राहकाच्या देणे, उपलब्ध आहेत.\nकिमान- आणि जास्तीत जास्त प्रमाणात विक्रेत्यास विक्रेता बदलत असतात. तथापि, कमी मर्यादा कमाल आहे 1 €. याव्यतिरिक्त, सहसा नाही शुल्क आहेत, आणि काही 91 भरणा सेवा प्रदाते ठेव टक्केवारी ठेवा.\nप्रथम ठेव नंतर सर्व ग्राहकांना एक 1xBet बोनस उपलब्ध आहे. आहेत 100% एक कमाल मूल्य पर्यंत 130 €.\n1xBet अर्थातच इतर Bookmakers तुलनेत, आपण मोबाइल बेटिंग एक प्रणेता स्वत: चा संदर्भ घेऊ शकता. रशियन Bookmakers iOS आणि Android मोबाइल साइट आणि सानुकूल अनुप्रयोग याशिवाय देतात, आणि मोबाइल क्षेत्रात अग्रगण्य प्रदाते म्हणून एक. काही स्पर्धक वापरकर्त्यांसाठी अशा संधी देतात, जाता जाता पण करू इच्छित.\nएक अधिक बिंदू आहे, तो व्हिडिओ आणि प्रवाह अनुप्रयोग मध्ये देखील उपलब्ध आहेत आणि बेटिंग कार्यक्रमात कोणतीही तडजोड आहे. केवळ लांब लोड वेळा, आमच्या 1xBet थोडे कमी खळबळ आणले.\n1xBet संपर्क, अनेक मार्ग आहेत. उदाहरणार्थ, आपण समर्थन ई-मेल लिहा किंवा कॉलबॅक विनंती करू शकता – त्या साठी आपण एक काम वेबकॅम आवश्यकता. तो सर्वात सोपा आहे, आपण गप्पा जगणे मार्गे समर्थन लिहा आणि ते आपल्या विनंती शेअर केले, तर. आपण गप्पा थेट पोहोचू शकता, निळा बटणावर उजवीकडे क्लिक करून.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/elaichi-wali-chai-peene-ke-fayde-in-hindi-drink-cardamom-tea-to-get-these-health-benefits-know-right-way-of-making-tea/", "date_download": "2021-04-19T09:15:46Z", "digest": "sha1:D47STIY2AFTWMGVTEOTPLONGQYWQFBY5", "length": 10100, "nlines": 116, "source_domain": "arogyanama.com", "title": "उन्हाळ्यात रोज प्या एक कप वेलचीयुक्त चहा, कृती आणि फायदे - arogyanama.com", "raw_content": "\nउन्हाळ्यात रोज प्या एक कप वेलचीयुक्त चहा, जाणून घ्या कृती आणि याचे 4 जबरदस्त फायदे\nआरोग्यनामा ऑनलाईन – उन्हाळ्यात आल्याच्या चहा ऐवजी वेलचीयुक्त चहा चे सेवन केला पाहिजे. हा चहा बनवताना प्रथम मध्यम आचेवर एका पॅनमध्ये पाणी उकळवा. उकळत्या पाण्यात थोडे आले आणि वेलची टाका. गडद रंग येताच दूध टाकून जास्त आचेवर उकळवा. एक उकळी आल्यानंतर बाकीची वेलची टाकून आच कमी करा. 2-3 मिनिटे शिजवल्यानंतर गॅस बंद करून चहा गाळून घ्या. चहामध्ये वेलची टाकल्याने कोणते फायदे होतात ते आपण जाणून घेवूयात.\nभारतामध्ये वाढतेय Quinoa ची मागणी जाणून घ्या त्याचे फायदे अन् नुकसान\n1. फॅट कमी होते\nहिरवी वेलची फॅट वाढू देत नाही. हृदयासंबंधी आजार दूर राहतात. वजन कमी होते.\n2. शरीरातून विषारी घटक बाहेर पडतात\nआयुर्वेदानुसार, हिरवी वेलची शरीरातील विषारी तत्व बाहेर काढते.\n3. पोट फुगत नाही\nहिरवी वेलची अपचन दूर करते. पोट फुगण्याची समस्या दूर होते. पचन चांगले झाल्याने वजन कमी होते.\nBlood Clot : हात-पायात वेदनांसह ‘या’ 8 लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष, ब्लड क्लॉटचे आहेत संकेत\n4. खराब कोलेस्ट्रॉल घटवते\nफॅट कमी करण्याच्या गुणांमुळे वेलची शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करते. ती एलडीएल कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसरायड्स सुद्धा कमी करते.\n(वेलचीयुक्त चहा)(वेलचीयुक्त चहा)(वेलचीयुक्त चहा)\nवरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे.\nयातून आम्ही कोणताही दावा करत नाही.\nत्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.\nप्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.\nकाही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत.\nतसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते.\nत्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.\nकशामुळं घशा त काहीतरी अडकल्यासारखं वाटतं जाणून घ्या त्याची कारणे अन् उपाय\nएका रात्रीतून दूर होईल अंडरआर्म्सचं काळेपणा, ‘हे’ आहेत घरगुती उपाय, जाणून घ्या\nडोळ्यांवर जमा झालेल्या कोलेस्ट्रॉलला हटविण्याचे ‘हे’ आहेत घरगुती उपाय, जाणून घ्या\nवयाच्या 30 नंतर महिलांनी ‘या’ 5 टीप्स फॉलो कराव्यात, आयुष्यभर तंदुरूस्त रहाल, जाणून घ्या\nतुमचे केस कधीही गळणार नाहीत, झोपेच्या आधी करा फक्त ‘या’ 6 गोष्टी\nBeauty Secrets : घरबसल्या न घाबरता Eyebrow ला परफेक्ट शेप, जाणून घ्या\nघरच्या घरीच ‘या’ 3 गोष्टींपासून बनवा Hand Sanitizer, नाही होणार त्वचेला एलर्जी, जाणून घ्या प्रक्रिया\nतुम्हाला देखील झोपेत झटके येतात\nरोगप्रतिकारकशक्ती ला नष्ट करतोय ‘हा’ आहार, जाणून घ्या\nचांगल्या आरोग्यासाठी गरजेच्या आहेत दाळी, ब्लडप्रेशर पासून मधुमेहापर्यंतच्या धोक्यांना करतात कमी, जाणून घ्या\nगुडघे आणि कोपरांच्या काळेपणाची लाज वाटते का तर एकदाच करून पाहा हे घरगुती उपाय, जाणून घ्या\nचुकूनही ‘हे’ 7 पदार्थ पुन्हा गरम खाऊ नका, अनेक गंभीर आजारांना बळी पडू शकता\nचुकूनही 'हे' 7 पदार्थ पुन्हा गरम खाऊ नका, अनेक गंभीर आजारांना बळी पडू शकता\nCoronavirus Symptoms : तुम्हाला कोरोना होऊन तर गेला नाही ना ‘हे’ फक्त ‘या’ 5 लक्षणांवरून ओळखा, जाणून घ्या\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम - देशात या वर्षीही कोरोना विषाणूने हाहाकार केला आहे. तर गेल्या काही दिवसात दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या तब्बल...\nडायबिटीज पेशंटने दररोज दूधात मिसळून प्यावी ‘ही’ गोष्ट, कंट्रोलमध्ये राहील ब्लड-शुगरचं प्रमाण\nWeight Loss : वाढलेले वजन कमी करण्यासाठी खा चने, आपोआप कमी होईल शरीरातील चरबी, होतील ‘हे’ 5 फायदे\n‘या’ 5 गोष्टींचा एक तुकडा देखील आरोग्यासाठी धोकादायक, पाडू शकतं आजारी; जाणून घ्या\nउन्हाळ्यात आवश्य प्या सत्तूचे सरबत, डिहायड्रेशन कंट्रोल करण्यासह ताबडतोब बूस्ट करतो एनर्जी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%B5-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B5/", "date_download": "2021-04-19T10:54:35Z", "digest": "sha1:3GM3LKJQBS7V55EM3T3GV4LPHSKQ7SJ7", "length": 3610, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "देशी रिव्हॉल्वर व दोन जिवंत काडतूस जवळ बाळगल्याप्रकरणी एकास अटक Archives - MPCNEWS", "raw_content": "\nदेशी रिव्हॉल्वर व दोन जिवंत काडतूस जवळ बाळगल्याप्रकरणी एकास अटक\nदेशी रिव्हॉल्वर व दोन जिवंत काडतूस जवळ बाळगल्याप्रकरणी एकास अटक\nNigdi Crime News : देशी रिव्हॉल्वर व दोन जिवंत काडतूस जवळ बाळगल्याप्रकरणी एकास अटक\nएमपीसी न्यूज : देशी बनावटीचे एक रिव्हॉल्वर व दोन जिवंत काडतूस जवळ बाळगल्याप्रकरणी ए���ास अटक करण्यात आली आहे. गुरूवारी (दि.21) ओटास्किम, निगडी याठिकाणी खंडणी विरोधी पथकाने हि कारवाई केली. जेसन जॉन डिकोना (वय 24, रा. ओटास्किम, निगडी ) असे…\nHinjawadi Crime News : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार करीत 11 लाखांची फसवणूक\nChinchwad Crime News : सुशिक्षित तरुणांनी मौजमजेसाठी चोरल्या तब्बल 35 दुचाकी\nPimpri Crime News : मुलगी पळवून लावण्यास मदत केल्याच्या संशयावरून तोडफोड\nPimpri News: शहरातील ‘सीसीसी’ सेंटरवर नियंत्रणासाठी शासनाचा विशेष अधिकारी नेमावा – पृथ्वीराज साठे\nArticle by Devdatta Kashalikar: कोरोनाबाधितांच्या घरातील कचरा – एक गहन विषय\nPimpri News: जम्बो सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची महापालिका डॉक्टर प्राथमिक तपासणी करणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A5%80_%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2021-04-19T10:21:28Z", "digest": "sha1:MKSQWBJ2CC4XYIHX6KVRNWF3FGIOQMN3", "length": 6405, "nlines": 70, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रोजगार हमी योजना - विकिपीडिया", "raw_content": "\nविकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे.\nउपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा.\nलेख शीर्षकात वर्णनात्मकता टाळा, लेखन दोन परिच्छेदांपेक्षा कमी असेल तर दुसऱ्या आधीपासूनच्या लेखात विलीन करणे शक्य आहे का तपासा.\nलेखन ससंदर्भ; तटस्थ, वस्तुनिष्ठ, अधिकतम नि:संदिग्ध, तर्कसुसंगत, समतोल, साक्षेपी- समिक्षीत ससंदर्भ टिकेसह, अद्ययावत ठेवा.\nप्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.\nलेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा\nरोजगार नसलेल्यांसाठी वर्षातले किमान ठरावीक दिवस रोजगाराची हमी देणारी ही योजना रोजगार हमी योजना म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या आणि प्रभावीपणे चालविलेल्या योजनांपैकी ही एक योजना आहे. या योजनेसाठी नोंदणी केलेल्यांना वर्षात एक ठरावीक दिवस रोजगारासाठी कामे दिली जातात. त्याबदल्यात रोख रक्कम आणि अन्नधान्य अशा स्वरूपात रोजगार दिला जातो.\nअलिकडेच, याच धर्तीवर भारताच्या केंद्रसरकारने सर्व देशासाठी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (एनआरईजीए) करून तो पूर्ण देशासाठी तो लागू केला.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ नोव्हेंबर २०१८ रोजी ११:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/goa/churchill-alemao-said-health-center-will-be-set-banawali-12161", "date_download": "2021-04-19T09:53:16Z", "digest": "sha1:CFFDEOY65HPLCA2PZCFTCZXOY7GXAABY", "length": 10840, "nlines": 123, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "बाणावलीत आरोग्य केंद्र उभारणार - चर्चिल आलेमाव | Gomantak", "raw_content": "\nसोमवार, 19 एप्रिल 2021 e-paper\nबाणावलीत आरोग्य केंद्र उभारणार - चर्चिल आलेमाव\nबाणावलीत आरोग्य केंद्र उभारणार - चर्चिल आलेमाव\nमंगळवार, 6 एप्रिल 2021\nबाणावली मतदारसंघातील जनतेसाठी लवकरच आरोग्य केंद्र उभारण्यात येणार आहे, असे माजी मुख्यमंत्री व राष्ट्रवादी काॅंग्रेसचे बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी जाहीर केले आहे.\nमडगाव ः बाणावली मतदारसंघातील जनतेसाठी लवकरच आरोग्य केंद्र उभारण्यात येणार आहे, असे माजी मुख्यमंत्री व राष्ट्रवादी काॅंग्रेसचे बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव यांनी जाहीर केले आहे. बाणावली येथे दांडो मैदानाजवळ रस्त्याच्या हाॅटमिक्स डांबरीकरणाच्या कामाचे उद्घाटन केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बाणावलीच्या सरपंच वेन्सिला फर्नांडिस, मिनीन फर्नांडिस व बाणावलीचे ग्रामस्थ उपस्थित होते. (Churchill Alemao said that a health center will be set up in Banawali)\nबाणावली मतदारसंघातील बाणावली, सुरावली व कोलवाच्या नागरिकांना कासावली आरोग्य केंद्रात, तर वार्का, ओरली, केळशी - करमणे गावातील नागरिकांना चिंचिणी आरोग्य केंद्रात जावे लागते. ही आरोग्य केंद्रे दूर असल्याने बाणावली मतदारसंघातील नागरिकांना त्रास होतो. हा त्रास दूर करण्यासाठी बाणावली येथे आरोग्य केंद्र उभारण्यात येणार आहे. या आरोग्य केंद्रात डायलिसीसची सुविधा असेल, असे आलेमाव यांनी सांगितले.\nमुरगाव: लोहखनिज भरताना मुरगाव बंदराव�� बार्ज बुडाली\nबाणावलीतील (Banavali goa) अंतर्गात रस्त्यांचे 6 कोटी रुपये खर्चून हाॅटमिक्स डांबरीकरण करण्यात येणार आहे. आज दांडो (Dando) मैदानाजवळचे काम हाती घेण्यात आले असून येत्या काही दिवसंता इतर अंतर्गात रस्त्यांच्या हाॅटमिक्स डांबरीकरणाचे काम सुरु करण्यात येईल, असे आलेमाव यांनी सांगितले. (Goa)\nलसींअभावी राजधानीत लसीकरण केंद्रे बंद; नागरिक आल्या पावली परतले\nमहाराष्ट्र : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने...\nकोरफडचा रस पिण्याचे फायदे; केस गळती, लठ्ठपणा आणि बरच काही\nकोरफड ही एक अशी वनस्पती आहे जी आरोग्य आणि सौंदर्य दोन्हीसाठी फायदेशीर मानली जाते. जर...\nगोव्यातील करदात्यांना दिलासा: पाच वर्षे कर शुल्कात कोणतीही वाढ नाही\nमडगाव: कर आणि शुल्कामध्ये अन्यायकारक वाढ करण्याच्या विरोधात शॅडो कौन्सिल फॉर मडगाव...\nगोमंतकीयांसाठी आनंदाची बातमी; केंद्र सरकारकडून मोठं गिफ्ट\nपणजी: कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे निर्माण झालेली गंभीर परिस्थिती नियंत्रणात...\nगोव्यात कोरोनाचा कहर: सरकारकडून कडक निर्बंध लागू करण्याची शक्यता\nदेशभरात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून...\nविमान कंपन्यांना हालगर्जीपणा भोवला; केजरीवाल सरकारची तडक कारवाई\nनवी दिल्ली: देशात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे. दिल्लीमध्ये कोरोनानं...\nमनमोहन सिंग यांचे नरेंद्र मोदींना पत्र; लसीबाबत दिल्या महत्त्वाच्या सूचना\nकोरोनाची दुसरी लाट देशात थैमान घालत आहे. देशातील आरोग्य यंत्रणेवरचा ताण प्रचंड वाढला...\nरिलायन्स नंतर टाटा स्टील सुध्दा सरकारच्या मदतीला धावले\nदेशात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. अनेक ठिकाणी आरोग्य सुविधांची...\nकोरोना हवेतूनही पसरतो 'या' संस्थेने केला दावा\nलॅन्सेट या वैद्यकीय जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या नवीन अभ्यासानुसार कोरोना पसरविणारा...\nही' चुक देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला कारणीभूत; डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले कारण\nनवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाने चिंताजनक परिस्थिती...\nगोवा : सांगे पालिकेसाठी ४३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात\nसांगे: सांगे नागरपालिकेच्या दहा प्रभागांची निवडणूक येत्या तेवीस तारखेला होत...\nगोवा: सर��ारला सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याचे सोयरसुतक नाही : डॉ. केतन भाटीकर\nफोंडा: \"आधीच उल्हास त्यात फाल्गून मास'' असा प्रकार सध्या सरकारच्याबाबतीत झाला...\nआरोग्य health मुख्यमंत्री आमदार सरपंच health goa\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/maharashtra-news/maharashtra-board-exam-date-2021-ssc-and-hsc-board-exam-time-table-announced-10962", "date_download": "2021-04-19T10:16:53Z", "digest": "sha1:6Q4PBFYZ7W3KB565V35PR25BF4BOZSUT", "length": 14240, "nlines": 128, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "Maharashtra Board Exam Date 2021: 20 एप्रिल ते 20 मेच्या दरम्यान होणार बोर्डाच्या परीक्षा | Gomantak", "raw_content": "\nसोमवार, 19 एप्रिल 2021 e-paper\nMaharashtra Board Exam Date 2021: 20 एप्रिल ते 20 मेच्या दरम्यान होणार बोर्डाच्या परीक्षा\nMaharashtra Board Exam Date 2021: 20 एप्रिल ते 20 मेच्या दरम्यान होणार बोर्डाच्या परीक्षा\nशनिवार, 27 फेब्रुवारी 2021\n10 वी आणि 12वीच्या परीक्षांच वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे. 22 मार्चपर्यंत लेखी स्वरूपात सूचना आधीच्या संभाव्य वेळापत्रकाबाबत मागविण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या सूचनांनुसार हे नवे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.\nमुंबईः गेल्या काही दिवसांपासून राज्यावर कोरोनाच वोढते रूग्ण बघायला मिळत आहे. कोरोनाचं संकट वाढतच आहे. या वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक शाळा आणि कॉलेजही काही प्रमाणात बंद आहेत. अशातच काल 10 वी आणि 12वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. 22 मार्चपर्यंत लेखी स्वरूपात सूचना आधीच्या संभाव्य वेळापत्रकाबाबत मागविण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या सूचनांनुसार हे नवे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.\n20 एप्रिल ते 20 मेच्या दरम्यान होणार 10वीची परीक्षा\nजाहीर झालेल्या नव्या वेळापत्रकानुसार 10 बोर्डाची वीची लेखी परीक्षा 29 एप्रिल ते 20 मेच्या दरम्यान होणार आहे, तर 12 बोर्डाची वीची लेखी परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे दरम्यान होणार असल्याचे राज्याच्या शिक्षण बोर्डाने सांगितले आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ शैक्षणिक विभागीय मंडळांमार्फत इयत्ता10 वी आणि इयत्ता 12 वीच्या परीक्षा घेण्यात येणार आहे.\nआरोग्य विभागाकडून कोविड नियमांचे पालन करण्याच्या सुचना\nकोविड 19 च्या संदर्भात केंद्र आणि र��ज्य शासन तसेच आरोग्य विभागाने वेळोवेळी नियमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अधीन राहून 10वी आणि 12वीच्या परीक्षा आयोजित करण्यास मान्यता देण्यात येत असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.\nव्हायरल वेळापत्रकावर विश्वास ठेवू नका\nबोर्डाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेले वेळापत्रक हे विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालये यांच्याकडून छापील स्वरुपात येणारे वेळापत्रक अंतिम असणार आहे. विद्यार्थ्यांनी छापील पत्रकावरून परीक्षांच्या तारखांची खात्री करून घ्यावी. त्याचप्रमाणे अन्य संकेतस्थळावर किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले त्याचबरोबर व्हॉट्सअप किंवा अन्य सोशल मिडिया माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये असे आवाहन राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.\nशाळेत विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ\nराज्यात दिवसेंदिवस शाळेतील 9 वी 12 वीच्या वर्गाच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढत आहे. 18 जानेवारी 2021 पासून 21 लाख 66 हजार 56 विद्यार्थी शाळांमध्ये येत आहेत आणि त्याचबरोबर 21 हजार 287 शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. शाळेत एका दिवशी फक्त 50 टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थिती ठेवून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. सध्या 76.8% विद्यार्थी शाळांमध्ये येत आहेत, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली होती\nरेमेडीसीवीर औषध पुरवठ्यावरुन महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले; वाचा, सविस्तर\nकोरोना विषाणूवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रेमेडीसीवीर औषधांवरून...\nक्रिकेट चाहत्यांसाठी आजचा दिवस पैसा वसूल; चार संघ आमने-सामने\nIPL 2021: क्रीडा प्रेमींसाठी असे क्वचितच घडते जेव्हा दिवसभर खेळाचा थरार सुरू...\nIPL 2021: रोहित शर्माने रचला विक्रम ; धोनीलाही टाकले मागे\nइंडियन प्रीमियर लीग 2021 (आयपीएल) च्या 9 व्या सामन्यात शनिवारी मुंबई इंडियन्स आणि...\nटी-ट्वेन्टी वर्ल्डकपसाठी पाकिस्तान संघ भारतात येणार\nभारतात होणाऱ्या टी-ट्वेन्टी क्रिकेट वर्ल्डकपसाठी पाकिस्तानच्या खेळाडूंना...\nकेंद्र सरकारचा मोठा निर्णय: रेमडेसीव्हिर इंजेक्शनच्या किंमतीत घट\nकोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. महाराष्ट्रात मुंबई, पुणे, ठाणे,...\n\"अन्यथा मागील वर्षास���रखा कडक ​लॉकडाऊन लावावा लागेल\"\nमुंबई: कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रातील परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक...\nसाखळी: गोवा खंडपीठाच्या निर्णयामुळे सरकारच्या सर्व प्रयत्नांवर अखेर पाणी\nपणजी: साखळी नगराध्यक्ष यशवंत माडकर यांच्याविरुद्धच्या अविश्‍वास ठरावावरील...\n'येत्या तीन- चार दिवसांमध्ये रेमडीसीविर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होईल'\nमुंबई : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. दुसरीकडे...\nकेंद्र सरकारकडून हाफकिन इनस्टिट्यूटला कोरोना लस उत्पादनाची परवानगी; मुख्यमंत्र्यांनी मानले आभार\nमुंबई : राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे राज्य सरकारच्या...\nIPL 2021 PBKS vs CSK: आज चेन्नई विरुद्ध पंजाब सामना; काय असेल प्लेयिंग-11\nआज सायंकाळी सात वाजता मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मुंबई येथे पंजाब किंग्ज आणि चेन्नई...\nगोवा: मंत्र्यासमोरील सुनावणीला खंडपीठाची स्थगिती\nपणजी: साखळी पालिकेचे नगरसेवक राजेश सावळ यांच्याविरुद्धच्या अपात्रता अर्जावरील...\nShare Market Update : सत्र व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी वधारला\nदेशातील भांडवली बाजाराने आज आठवड्याच्या चौथ्या आणि सलग दुसऱ्या सत्र व्यवहारात तेजी...\nमुंबई mumbai कोरोना corona शाळा शिक्षक शिक्षण education पुणे नागपूर nagpur पूर floods औरंगाबाद aurangabad कोल्हापूर लातूर latur तूर कोकण konkan विभाग sections आरोग्य health\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/aurangabad-news-marathi/partial-change-in-curfew-order-under-section-144-in-aurangabad-district-lockdown-from-march-31-to-april-9-nrvb-109331/", "date_download": "2021-04-19T09:52:32Z", "digest": "sha1:DZPY5VVAEFNE33GA3QEXPZGW4AL4FSFS", "length": 12677, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Partial change in curfew order under section 144 in Aurangabad district; Lockdown from March 31 to April 9 nrvb | हे तुमच्याच कर्माचे भोग आहेत : औरंगाबाद जिल्ह्यात कलम १४४ नुसार संचारबंदीच्या आदेशात अंशत: बदल; ३१ मार्च ते ९ एप्रिल पर्यंत लॉकडाऊन | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, एप्रिल १९, २०२१\nसंपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याबाबत अमित शाह यांची महत्त्वाची माहिती,म्हणाले…\n‘या’ महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कोरोना गाठणार उच्चांक,देशात सापडणार सर्वाधिक रुग्ण – आयआयटी कानपूरच्या अभ्यासकांचा दावा\nकोरोनावरील प्रभावी लसीसाठी धाडसी प्रयोग, कोरोनामुक्त झालेल्यांच्या शरीरात सोडणार कोरोनाचे विषाणू, होणार हे फायदे\nअरविंद केजरीवाल यांनी केली महत्त्व��ची घोषणा, दिल्लीमध्ये ६ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर\nमलायकाला आवडते ‘ही’ सेक्स पोजीशन, हे ऐकताच अभिनेत्री नेहा धुपिया लागली हसायला\nमहत्त्वाची बातमीहे तुमच्याच कर्माचे भोग आहेत : औरंगाबाद जिल्ह्यात कलम १४४ नुसार संचारबंदीच्या आदेशात अंशत: बदल; ३१ मार्च ते ९ एप्रिल पर्यंत लॉकडाऊन\nऔरंगाबाद जिल्ह्याच्या हद्दीपावेतो बुधवार दि. ३१ मार्च रोजी ००.०१ वाजेपासून ते शुक्रवार दि. ९ एप्रिल २०२१ च्या २४.०० वाजेपर्यंत संचारबंदी आदेश निर्गमीत करण्यात येत आहेत. मंगळवार दि. ३० मार्च रोजी सर्व आस्थापना/कार्यालये सायंकाळी ८ वाजेपर्यंत पूर्ववत चालू राहतील.\nऔरंगाबाद : जिल्ह्यात कलम १४४ नुसार लावण्यात आलेल्या संचारबंदीच्या आदेशात सार्वजनिक हिताच्या दृष्टीने अंशत: बदल जिल्हा प्रशासनाने केले आहेत. मूळ आदेशातील इतर सर्व बाबी कायम राहणार असल्याचेही जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे. बदलांमध्ये खालील बाबींचा समावेश आहे.\nऔरंगाबाद जिल्ह्याच्या हद्दीपावेतो बुधवार दि. ३१ मार्च रोजी ००.०१ वाजेपासून ते शुक्रवार दि. ९ एप्रिल २०२१ च्या २४.०० वाजेपर्यंत संचारबंदी आदेश निर्गमीत करण्यात येत आहेत. मंगळवार दि. ३० मार्च रोजी सर्व आस्थापना/कार्यालये सायंकाळी ८ वाजेपर्यंत पूर्ववत चालू राहतील.\nराष्ट्रीय/राज्य / विद्यापीठ/शासन/शिक्षणमंडळ (Education Board) /( Pre-Board school ezam)/ बँक इ. स्तरावरील पूर्वनियोजित परीक्षांसाठी परीक्षांर्थींना आवागमनासाठी सूट देण्यात येत आहे. परीक्षार्थींनी संबंधित परीक्षेचे प्रवेशपत्र्‍ (Hall Ticket) सोबत बाळगणे अनिवार्य राहिल.\nपेट्रोलपंप सर्व नागरिकांसाठी सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत खुले राहतील. नागरिकांनी अत्यावश्यक बाब असेल तरच पेट्रोल पंपावर जावे व गर्दी टाळावी अशी प्रशासनाची अपेक्षा आहे. दुपारी १२ वाजेनंतर पेट्रोलपंप धारक यांनी फक्त अत्यावश्यक सेवेमधील व ज्यांना संचारबंदीतून सुट दिलेली आहे त्यांना इंधन पुरवठा करतील.\nऔरंगाबाद जिल्ह्यातील होम आयसोलेशन मधील कोविड-१९ रुग्णांची संख्यालक्षात घेऊन हॉटेल्सना होम डिलीव्हरी साठी रात्री ८ वाजेपर्यंत अनुमती राहिल असेही जिल्हा प्रशासनाने आदेशाव्दारे कळविले आहे.\nक्या खुबसुरती कैसी अदाअंकिता लोखंडेंचा Traditional Look चाहत्यांना पाडतोय भूरळ, पाहा खास PHOTOS\nCorona Update'स्टॅच्यु ऑफ लिबर्टी' देतेय मास्क लावण्याचा संदेश, तर मोनालिसा म्हणतेय संसर्ग टाळा\nVideoसावनी रविंद्र ला ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार\nमनोरंजनखिशाच्या राष्ट्रीय पुरस्काराचं यश संपूर्ण टीमचं\nआज ना छोडेंगे बस हमजोली, खेेलेंगे हम होलीHoli Special 2021 - वरुण धवनपासून नेहा कक्कडपर्यंत या कलाकारांची आहे ही लग्नानंतरची पहिली होळी ,पाहा फोटो\nसंपादकीयनागपूरसह सर्वोच्च न्यायालयाची ५ खंडपीठे असावीत\nसंपादकीयआरामदायी प्रवासाकरिता खासगी गाड्यांना प्रवाशांची पसंती\nसंपादकीयपायलटांच्या समर्थकांचे फोन टॅप केल्याची गहलोत सरकारची कबुली\nसंपादकीयतत्त्व बाजूला सारून वृद्ध श्रीधरन यांना भाजपाची उमेदवारी\nकाँग्रेसने केलाय ज्येष्ठांवर अन्यायस्टार प्रचारकांच्या यादीतून काँग्रेसने असंतुष्टांना वगळले\nसोमवार, एप्रिल १९, २०२१\nसातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/bhandara-news-marathi/faulty-electric-pump-at-indorekha-water-supply-scheme-closed-nrat-111153/", "date_download": "2021-04-19T09:51:15Z", "digest": "sha1:TYV2OFHB5KYLQCHQ4ACPVV5PEIGPRVUL", "length": 12090, "nlines": 172, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Faulty electric pump at Indorekha Water supply scheme closed nrat | इंदूरखा येथील विद्युत पंप नादुरुस्त; पाणीपुरवठा योजना बंद | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, एप्रिल १९, २०२१\nसंपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याबाबत अमित शाह यांची महत्त्वाची माहिती,म्हणाले…\n‘या’ महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कोरोना गाठणार उच्चांक,देशात सापडणार सर्वाधिक रुग्ण – आयआयटी कानपूरच्या अभ्यासकांचा दावा\nकोरोनावरील प्रभावी लसीसाठी धाडसी प्रयोग, कोरोनामुक्त झालेल्यांच्या शरीरात सोडणार कोरोनाचे विषाणू, होणार हे फायदे\nअरविंद केजरीवाल यांनी केली महत्त्वाची घोषणा, दिल्लीमध्ये ६ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर\nमलायकाला आवडते ‘ही’ सेक्स पोजीशन, हे ऐकताच अभिनेत्री नेहा धुपिया लागली हसायला\nमोहाडीइंदूरखा येथील विद्युत पंप नादुरुस्त; पाणीपुरवठा योजना बंद\nमोहाडी तालुक्याच्या सिमेलगत असलेल्या इंदूरखा येथील पाणी पुरवठा योजनेच्या विद्युत पंपामध्ये बिघाड आल्याने व पंप दुरुस्त करण्यास ग्रामपंचायत टाळाटाळ करीत असल्याने पाणीपुरवठा योजना बंद आहे. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.\nमोहाडी (Mohadi). तालुक्याच्या सिमेलगत असलेल्या इंदूरखा येथील पाणी पुरवठा योजनेच्या विद्युत पंपामध्ये बिघाड आल्याने व पंप दुरुस्त करण्यास ग्रामपंचायत टाळाटाळ करीत असल्याने पाणीपुरवठा योजना बंद आहे. त्यामुळे महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.\nभंडारा/ गॅस दरवाढीने सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी; पुन्हा सरपणासाठी लाकडे गोळा करण्याचे काम सुरू\nसध्या उन्हाळा तापत आहे. ग्रामीण भागात पाळीव प्राण्यांसोबत जनावरांची संख्या तसेच नागरिकांची संख्या अधिक आहे. त्यामुळे घराघरात भरपूर पाण्याची गरज असते. अशातच गेली 7 दिवस लोटून गेली मात्र पाण्याच्या विहीरीवर लावलेली विद्युत मोटर पंप दुरुस्त झालेली नाही. त्यामुळे घरगुती नळाने गावातील पाणी पुरवठा पूर्णत: बंद झालेला आहे. विद्युत पंप तात्काळ दुरुस्त करून गावातील नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात यावा. तसेच संबंधित पाणी पुरवठा विभाग व ग्रामपंचायतनी तात्काळ लक्ष देण्याची गरज आहे. प्रत्येक घरातील कुटुंबांना व जनावारांसाठी पाण्याची नितांत गरज आहे.\nइंदुरखा गावातील जनता सध्या सात दिवसांपासून पाण्यासाठी त्रस्त झालेली आहे. घरघुती पाणी वापरासाठी व जनावरांना पाणी पिण्यासाठी मोठी तारांबळ उडाली आहे. या समस्याकडे ग्रामपंचायतने दुर्लक्ष न करता तात्काळ विद्युत पंप दुरुस्त करून घरघुती पाणी पुरवठा सुरू करण्यात यावा, अशी मागणी गावातील नागरिकांनी केलेली आहे. यासाठी गावकरी नागरिक सहकार्य करण्यास तयार आहेत.\nक्या खुबसुरती कैसी अदाअंकिता लोखंडेंचा Traditional Look चाहत्यांना पाडतोय भूरळ, पाहा खास PHOTOS\nCorona Update'स्टॅच्यु ऑफ लिबर्टी' देतेय मास्क लावण्याचा संदेश, तर मोनालिसा म्हणतेय संसर्ग टाळा\nVideoसावनी रविंद्र ला ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार\nमनोरंजनखिशाच्या राष्ट्रीय पुरस्काराचं यश संपूर्ण टीमचं\nआज ना छोडेंगे बस हमजोली, खेेलेंगे हम होलीHoli Special 2021 - वरुण धवनपासून नेहा कक्कडपर्यंत या कलाकारांची आहे ही लग्नानंतरची पहिली होळी ,पाहा फोटो\nसंपादकीयनागपूरसह सर्वोच्च न्यायालयाची ५ खंडपीठे असावीत\nसंपादकीयआरामदायी प्रवासाकरिता खासगी गाड्यांना प्रवाशांची पसंती\nसंपादकीयपायलटांच्या समर्थकांचे फोन टॅप केल्याची गहलोत सरकारची कबुली\nसंपादकीयतत्त्व बाजूला सारून वृद्ध श्रीधरन यांना भाजपाची उमेदवारी\nकाँग्रेसने केलाय ज्येष्ठांवर अन्यायस्टार प्रचारकांच्या यादीतून काँग्रेसने असंतुष्टांना वगळले\nसोमवार, एप्रिल १९, २०२१\nसातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.flashingnews.xyz/category/marathi/", "date_download": "2021-04-19T09:47:57Z", "digest": "sha1:5XBFJIWTRFAGXYPT4CCRBRSAYM7HNAYP", "length": 9542, "nlines": 160, "source_domain": "www.flashingnews.xyz", "title": "Marathi – FLASHINGNEWS.XYZ", "raw_content": "\nगझल सम्राट पंकज उधास यांचे अपेक्षा म्युझिक साठी पहिलेवहिले पाऊसगाणे वर्षा ऋतूला सुरुवात झाली आणि हा पावसाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी ‘अपेक्षा म्युझिक’ तर्फे सुद्धा नवीन पाऊसगाणेआले आहे. गझल सम्राट पंकज उधास आणि मधुर आवाजाची गायिका कविता पौडवाल या दोघांच्या स्वरात ‘रंगधनूचा झूला’ हे पाऊसगाणे वर्षाऋतुतील प्रेम अधिक गहिरे करणार आहे . हा पाऊस खास आहे कारण जेव्हा पावसाची रिमझिम बरसात होते ,तेव्हा ऊर्जादायक इंद्रधनुष्य तुमच्याशी संवाद साधतेआणि प्रेमाच्या लहरी पसरवते. पावसामध्ये सर्वात चांगली गोष्ट कोणती तर चांगले संगीत ऐकणे . पावसाच्या गीतांमध्ये नेहमीच प्रेमगीतांना महत्वाचे स्थान असते. ‘रंगधनूचा झूला’ हे पावसातील प्रेमगीत नक्कीच प्रेमाचासंदेश देणारे ठरेल. या संदर्भात ‘अपेक्षा फिल्म्स अँड म्युझिक’ चे अजय जसवाल म्हणतात, “संगीताशिवाय वर्षाऋतू अपूर्ण आहे. वर्षाऋतूच्यानिमित्ताने ‘रंगधनूचा झूला’ हे महत्वाचे गीत प्रदर्शित करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. माझे आवडते गायक गझलउस्ताद पंकज उधास यांनी मराठी भाषेत गायलेले हे पहिले पाऊसगाणे आहे. कविता पौडवाल यांच्या मधुर स्वरांनी सुद्धा यायुगुलगीताला साज चढवला आहे. म्हणूनच पावसाच्या गाण्यांच्या यादीत हे सुंदर गीत असलेच पाहिजे.” गझल सम्राट पद्मश्री पंकज उधास त्यांच्या मराठी भाषेतील या पहिल्या गीताबद्दल म्हणतात, “मराठी भाषेत गाणे गाण्याचेमाझे स्वप्न होते आणि या गाण्याच्या निमित्ताने हे पूर्ण झाले. हे गीत मराठीतील दिग्गज संगीतकार अशोक पत्की यांनीसंगीतबद्ध केले असून सुप्रसिद्ध गीतकार मंदार चोळकर यांच्या लेखणीतून हे गीत साकारले आहे. हे गीत उत्कृष्ट प्र���मगीतअसून कविता पौडवाल यांच्याबरोबर मी ते गायलं आहे. संगीत प्रेमींना हे गीत कायम लक्षात राहिल. मराठी गीत गाण्याचेमाझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी ‘अपेक्षा म्युझिक’ यांना धन्यवाद देतो.” गायिका कविता पौडवाल त्यांचा आनंद व्यक्त करताना म्हणाल्या, “मी माझ्या ‘रंगधनूचा झूला’ या गाण्याबद्दल बरीचउत्सुक आहे. हे मराठी युगुलगीत मी गझल उस्ताद पंकज उधास यांच्याबरोबर गायले आहे. मला पूर्ण खात्री आहे की हे गीतभाषेचे सर्व अडथळे दूर करेल आणि जगभरातील संगीतप्रेमी लोकांच्या हृदयाला स्पर्शून जाईल. पंकजजी यांचे हे पहिले मराठीगीत असल्याने या गीताला एक वेगळे महत्व आहे आणि त्यांच्या चाहत्यांपर्यंत ही गोष्ट नक्कीच योग्य प्रकारे पोहचेल. ‘अपेक्षा म्युझिक’ या निर्मिती संस्थेचा कायमच दर्जेदार गोष्टींवर विश्वास आहे आणि त्यामुळे असे उत्तम गाणे चाहत्यांपर्यंतपोहचवण्यात ‘अपेक्षा म्युझिक’ हा उत्तम पर्याय आहे.” ‘रंगधनूचा झूला’ याला संगीत ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी दिले आहे आणि गीतकार मंदार चोळकर यांनी हे गीतलिहिले आहे. या गाण्याचा व्हिडीओ प्रशांत श्याम सुर्वे यांनी दिग्दर्शित केला आहे. पावसाचा आनंद द्विगुणित करण्यासाठीआणि हे गाणे ऐकताना गझल सम्राट पंकज उधास आणि कविता पौडवाल यांच्या स्वरात चिंब भिजण्यासाठी …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/tag/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%97/", "date_download": "2021-04-19T08:26:59Z", "digest": "sha1:HQZX6ADZSUXEUKVT4HH3BXIYBWHQANGJ", "length": 5221, "nlines": 81, "source_domain": "arogyanama.com", "title": "काळे डाग Archives - arogyanama.com", "raw_content": "\nचश्मा वापरल्याने नाकावर पडतात काळे डाग, करा ‘हे’ घरगुती उपाय\nआरोग्यनामा ऑनलाईन- आजच्या काळात लोकांचा बहुतेक वेळ संगणकावर काम करण्यात किंवा सेलफोन पाहण्यात जातो. ज्याचा सर्वात जास्त प्रभाव आपल्या डोळ्यांवर ...\nफक्त अर्धवट झोपच नव्हे तर ‘ही’ आहेत डोळ्याखाली काळे डाग येण्याची कारणे \nआरोग्यनामा टीम - नितळ, सुंदर आणि डागविरहित असलेल्या चेहऱ्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो. सुंदर डोळे देखील आपले सौंदर्य खुलवतात. मात्र आजकालच्या ...\n‘मुळव्याधी’पासून इन्फेक्शनसारख्या विविध समस्या दूर करण्यास सक्षम आहे ‘गुलाब’\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम : गुलाबाचे फुल हे अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी आणि सुंदरता वाढवण्यासाठी उपयोगी आहे. प्राची��� काळापासून गुलाबाचा वापर ...\nचेहऱ्यावर काळे डाग आहेत का हे घरगुती रामबाण उपाय करा\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम - चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे डाग आल्यास महिलांना खूपच टेन्शन येते. महिला सुंदर दिसण्यासाठी नेहमी ब्यूटी ट्रीटमेंट घेत ...\nCoronavirus Symptoms : तुम्हाला कोरोना होऊन तर गेला नाही ना ‘हे’ फक्त ‘या’ 5 लक्षणांवरून ओळखा, जाणून घ्या\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम - देशात या वर्षीही कोरोना विषाणूने हाहाकार केला आहे. तर गेल्या काही दिवसात दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या तब्बल...\nडायबिटीज पेशंटने दररोज दूधात मिसळून प्यावी ‘ही’ गोष्ट, कंट्रोलमध्ये राहील ब्लड-शुगरचं प्रमाण\nWeight Loss : वाढलेले वजन कमी करण्यासाठी खा चने, आपोआप कमी होईल शरीरातील चरबी, होतील ‘हे’ 5 फायदे\n‘या’ 5 गोष्टींचा एक तुकडा देखील आरोग्यासाठी धोकादायक, पाडू शकतं आजारी; जाणून घ्या\nउन्हाळ्यात आवश्य प्या सत्तूचे सरबत, डिहायड्रेशन कंट्रोल करण्यासह ताबडतोब बूस्ट करतो एनर्जी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/editorial/column/poem/articlelist/56395819.cms", "date_download": "2021-04-19T09:57:03Z", "digest": "sha1:B4QVY5G45LBNACUY2675JYM6HWL6ZRGT", "length": 3752, "nlines": 82, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nऌायक, संगीतकार आणि विद्वान साहित्यप्रेमी\nदिवा लागू दे रे देवा\nकविता : श्रमाची आणि प्रेमाचीही\nएक मैफल - विंदांच्या कवितेची\nआज सरे मम एकाकीपण\nतुझ्या काळजात एक आर्त छळणारी हाक\nसंधिप्रकाशात अजून जो सोने...\n‘दूर कुठेतरी पहाटतो सूर्य’...\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/goa/date-5-municipal-elections-goa-announced-election-commission-11896", "date_download": "2021-04-19T09:04:55Z", "digest": "sha1:C3MXQ2DBYMY2SG6KY4SW7Y4Z6UCBFWAG", "length": 10631, "nlines": 124, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "गोव्यातील 5 महापालिका निवडणुकांची तारीख जाहीर | Gomantak", "raw_content": "\nसोमवार, 19 एप्रिल 2021 e-paper\nगोव्यातील 5 महापालिका निवडणुकांची तारीख जाहीर\nगोव्यातील 5 महापालिका निवडणुकांची तारीख जाहीर\nमंगळवार, 30 मार्च 2021\nराजधानी पणजी मधील 5 महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा आज निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. सांगे, केपे, मडगाव, मुरगाव आणि म्हापसा या पालिकांच्या निवडणूक होणार आहेत.\nपणजी: गोव्यातील 5 महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा आज निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. या निवडणूक 23 एप्रिल रोजी होणार असल्याची माहिती आज निवडणूक आयुक्त डब्ल्यू. व्ही. रमण यांनी निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली आहे.दरम्यान या निवडणुकांचा निकाल 26 एप्रिल रोजी लागणार असल्याचे समजते. (Date of 5 municipal elections in Goa announced by election commission.)\nनुकत्याच गोव्यात महानगर पालिका निवडणूक पार पडल्या आहेत. या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने आघाडी मिळवली आहे. त्यातच आता सांगे, केपे, मडगाव, मुरगाव आणि म्हापसा या पालिकांच्या निवडणूक होणार आहेत. 23 एप्रिल रोजी या सर्व निवडणूका पार पडणार असून, 26 एप्रिल रोजी मतमोजणी पार पडणार असल्याची माहिती आज डब्ल्यू. व्ही.रमण यांनी दिली.\nगोवा विधानसभा: कोळसा खाणीच्या संदर्भात विधानसभेत चर्चा झालीच पाहिजे -\nमागील महिन्यात 20 मार्च रोजीच या निवडणुका पार पडणार होत्या मात्र प्रभाग रचनेत बदल झाल्यानंतर उडालेल्या गोंधळामुळे हे प्रकरण आधी उच्च न्यायालय (High court) गेले होते, त्यानंतर हे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत सुद्धा पोहोचले होते. दरम्यान 30 एप्रिल रोजी या निवडणूक घेण्यात याव्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आले होते.\nगोवा विधानसभा: कोळसा खाण आणि म्हादई नदी प्रश्नावरून विरोधी नेते आक्रमक\nसुनील अरोरा होणार गोव्याचे नवे राज्यपाल\nगोवा : राज्याच्या राज्यपाल पदावर देशाचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा...\nकोरोना पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांचा मोठा निर्णय\nदेशात सध्या कोरोनच्या दुसऱ्या लाटेमुळे परिस्थिती गंभीर होत जाताना दिसते आहे. देशातील...\nगोवा : सांगे पालिकेसाठी ४३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात\nसांगे: सांगे नागरपालिकेच्या दहा प्रभागांची निवडणूक येत्या तेवीस तारखेला होत...\nसाखळी: नगराध्यक्षांनी ऑफिसला ठोकलं टाळं; नगरपालिकेत हाय होल्टेज ड्रामा\nपणजी: साखळीचे नगराध्यक्ष यशवंत माडकर यांनी अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर ...\nसाखळी महापालिकेवरील भाजपची सत्ता संपुष्ठात; काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष\nसाखळी: साखळीसह सं��ूर्ण गोमंतकीयांचे लक्ष लागून असलेल्या साखळी पालिकेचे नगराध्यक्ष...\nकोरोनामुळे सीबीआयचे माजी संचालक रणजीत सिन्हा यांचे निधन\nदेशात कोरोनाचा उद्रेक पुन्हा एकदा वाढू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर सीबीआयचे माजी...\n'देशात एक पर्यटक नेता आहे' म्हणत अमित शहांचा राहुल गांधींवर निशाणा\nकोरोना महामारीच्या या गंभीर परिस्थितीमध्ये देखील पश्चिम बंगालमध्ये विधानसभा...\n\"तुघलकी लॉकडाऊन लावा, घंट्या वाजवा\" हीच सरकारची कोरोनाविरुद्धची रणनीती\nकोरोना विषाणूच्या संक्रमणाला पुन्हा वेगाने सुरुवात झालेली पाहायला मिळते आहे. देशात...\nWest Bengal Elections 2021: भाजपमुळेच वाढतेय कोरोना रुग्णांची संख्या\nकोलकाता: राज्यात विधानसभा निवडणुकांचे चार टप्पे पार पडले असून मतदानाचे चार...\nरेतीसाठी सीआरझेड आराखड्यात दुरुस्‍ती\nपणजी: राज्यातील नद्यांत रेती काढण्यासाठी राज्य सरकार 2019 च्या सीआरझेड अधिसूचनेनुसार...\nगोमंतकीयांसाठी आनंदाची बातमी; केंद्र सरकारकडून विकासकामांना निधी\nपणजी: केंद्रिय महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी राज्यातील 128 कोटी 66 लाख...\nगोवा: 'टीका उत्सवावरून' निवडणूक आयोगाचा राज्य सरकारला इशारा\nपणजी: राज्यात सध्या सुरू असलेल्या ‘टिका उत्सव’चा राजकीय पक्षानी मतदारांना आकर्षित...\nनिवडणूक निवडणूक आयोग election goa election commission नगर भारत कोळसा खाण उच्च न्यायालय high court high court court सर्वोच्च न्यायालय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahajobs.org.in/career-in-packaging-%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE/", "date_download": "2021-04-19T09:33:17Z", "digest": "sha1:ICMMMLJZXTVFSWOOFXUUKRM55WSJZLSL", "length": 10882, "nlines": 77, "source_domain": "www.mahajobs.org.in", "title": "career in packaging: पॅकेजिंगचं तंत्र शिकायचंय? – career opportunities in packaging industry | महा जॉब्स", "raw_content": "\ncareer in packaging: पॅकेजिंगचं तंत्र शिकायचंय\nआनंद मापुस्कर, करिअर मार्गदर्शक\nआजच्या बाजार व्यवस्थेत पॅकेजिंग हा एक स्वतंत्र व्यवसाय, अभ्यासविषय बनला आहे. माणसांपासून ते वस्तूंपर्यंत प्रत्येक बाबतीत बाह्य सादरीकरण महत्त्वाचं ठरत आहे. वस्तूचा दर्जा कसा आहे याच्या बरोबरीनेच त्याचं बाह्य आवरण कसं आहे हा प्रश्नही महत्त्वाचा बनला आहे.\nवस्तूच्या बरोबरीनेच धान्यं, फळं, फुलं, भाजीपाला, तयार अन्नपदार्थ, कृषी उत्पादन अशा सगळ्याच उत्पादनांना चांगल्या आकर्षक पॅकेजिंगची आवश्यकता भासत आहे. पॅकेजिंगसाठी नवनवीन डिझाइन्स करणं, आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य उपयोग करणं अशा स्वरूपाचं काम या व्यावसायिकांना करावं लागतं. पॅकेजिंगमध्ये विज्ञान, अभियांत्रिकी विषयाबरोबरीने छपाई, मार्केटिंग, ग्राफिक डिझायनिंग यांचाही समावेश होतो. योग्य मटेरियल निवडण्यापासून ते टिकाऊ होईल या दृष्टीने विविध गोष्टी यात कराव्या लागतात.\nपॅकेजिंगकरिता विविध वस्तूंचा वापर केला जातो. लाकूड, पेपर, टिन, प्लेट, काच आदींपासून विविध प्रकारचे बोर्ड्स, प्लास्टिक, फ्लेक्झिबल पॅकेजिंग, थर्माकोल, बायोडिग्रेडेबल मटेरियल, लॅमिनेट व पॉलिव्हिनाइल क्लोराइड या गोष्टींचा वापर पॅकेजिंग मटेरियल म्हणून केला जातो. पॅकेजिंग क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे हा व्यवसाय स्वतंत्र मोठा उद्योगच बनला आहे. पॅकेजिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तूनुसार त्या उद्योगाचं वर्गीकरण केलं जातं.\nभौतिकशास्त्र वा रसायनशास्त्रातील पदवीधर या क्षेत्रासाठी उपयुक्त ठरतात. चिकित्सक वृत्ती, नवनवे आकार वा डिझाइन निर्माण करण्याच्या क्षमता असणाऱ्यांना या क्षेत्रात संधी आहेत. पॅकेजिंग मटेरियल तयार करणाऱ्या वा कोणत्याही कंपनीच्या पॅकेजिंग विभागात पॅकेजिंग टेक्नॉलॉजिस्ट उत्पादन, मार्केटिंग, संशोधन या विभागात काम करू शकता.\nअभ्यासाला सुरुवात करा जोमाने\nपॅकेजिंगचं प्रशिक्षण देणाऱ्या संस्था कमी आहेत. पॅकेजिंगमधील भारतातील अग्रगण्य संस्था इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजिंग, मुंबई ही आहे. भारत सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या या स्वायत्त संस्थेचं मुख्यालय मुंबई येथे असून चेन्नई, दिल्ली, कोलकाता, हैद्राबाद येथे शाखा आहेत. या संस्थेत पुढील अभ्यासक्रम चालतात…\n० पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन पॅकेजिंग\nहा दोन वर्षांचा पूर्णवेळ पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे. यासाठी भौतिकशास्त्र, गणित, रसायनशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, कृषी, फूड सायन्स, इंजिनीअरिंग, टेक्नॉलॉजी या विषयांतील मान्यताप्राप्त विद्यापीठातून किमान द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झालेले पदवीधर पात्र असतात. अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अखिल भारतीय पातळीवर प्रवेश परीक्षा घेतली जाते. गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व इंजिनीअरिंग या विषयांवर परीक्षा घेतली जाते. लेखी परीक्षा व मुलाखत असे त्याचे ��ोन टप्पे असतात. परीक्षा मुंबई, कोलकाता, चेन्नई, दिल्ली आणि हैद्राबाद येथे घेतली जाते. मुंबई बाहेरील विद्यार्थ्यांना वसतिगृहाची सोय उपलब्ध आहे. गुणवत्ताधारक व गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपदेखील मिळते.\nएमबीबीबीएस अभ्यासक्रमात आता महामारी व्यवस्थापन\n० सर्टिफिकेट अभ्यासक्रम (तीन महिने कालावधी)\nया अभ्यासक्रमासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर वा पदविकाधारक उमेदवार पात्र असतात. पॅकेजिंगमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी हा उपयुक्त अभ्यासक्रम आहे. साधारणत: स्वत:चा उद्योग असणाऱ्या कुटुंबातील पदवीधर आणि परदेशातील पदवीधर यांचा या अभ्यासक्रमाकडे ओढा दिसतो.\n० ग्रॅज्युएट डिप्लोमा इन पॅकेजिंग\nहा १८ महिन्यांचा दूरशिक्षण अभ्यासक्रम असून याला एशियन पॅकेजिंग फेडेरेशनद्वारा प्रामाणित केलं गेलं आहे. तसंच आंतरराष्ट्रीय पातळीवरही हा अभ्यासक्रम मान्यताप्राप्त आहे.\nइंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ पॅकेजिंग, अंधेरी (पूर्व), मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/swargate-complex/", "date_download": "2021-04-19T10:21:16Z", "digest": "sha1:5DKG7JGDPVP2ZEHO23P4QILJEYVD7LGK", "length": 3170, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Swargate Complex Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune News : बाणेर रस्त्यावर मेट्रोचे खोदकाम सुरू असताना हॅन्ड ग्रेनेड सापडल्याने खळबळ\nएमपीसी न्यूज - मेट्रोचे खोदकाम सुरू असताना बाणेर रस्त्यावर हॅण्डग्रेनेड सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. आज सकाळच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला आहे.याची माहिती मिळाल्यानंतर चतुःशृंगी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या हॅन्ड ग्रेनेडची पाहणी…\nPimpri News: शहरातील ‘सीसीसी’ सेंटरवर नियंत्रणासाठी शासनाचा विशेष अधिकारी नेमावा – पृथ्वीराज साठे\nArticle by Devdatta Kashalikar: कोरोनाबाधितांच्या घरातील कचरा – एक गहन विषय\nPimpri News: जम्बो सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची महापालिका डॉक्टर प्राथमिक तपासणी करणार\nSix Minute Walk Test : फुफ्फुसांच्या आरोग्याविषयी जागरूकतेसाठी ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’\nPune News : जैन सोशल ग्रुप द्वारा आयोजित शिबिरात 80 युनिट रक्त संकलन\nPimpri News: महापालिका रेमडिसीवीरच्या 7 हजार 50 कुपी खरेदी करणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://thefocusindia.com/national/bjp-complaints-against-mamta-banerjee-over-revenge-speech-35863/", "date_download": "2021-04-19T09:33:16Z", "digest": "sha1:ECURZOKDPIC5QAM3HMZXSFZSYC3SUBMO", "length": 9896, "nlines": 71, "source_domain": "thefocusindia.com", "title": "केंद्र��य दले परत जातील; पण मी बंगालमध्येच राहीन. मग विरोधकांना कोण वाचवेल? ममतांची गर्भित धमकी; भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार|BJP complaints against Mamta Banerjee over revenge speech", "raw_content": "\nHome भारत माझा देश केंद्रीय दले परत जातील; पण मी बंगालमध्येच राहीन. मग विरोधकांना कोण वाचवेल ममतांची गर्भित धमकी; भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार\nकेंद्रीय दले परत जातील; पण मी बंगालमध्येच राहीन. मग विरोधकांना कोण वाचवेल ममतांची गर्भित धमकी; भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार\nकोलकता : तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्याविरुद्ध भाजपने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. भाजप समर्थकांना ममता प्रचारसभेत धमकावत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.BJP complaints against Mamta Banerjee over revenge speech\nभाजप नेते शिशीर बजोरिया, अर्जुन सिंह आणि प्रताप बॅनर्जी यांनी आयोगाने पत्र पाठविले आहे. त्यात एका व्हायरल व्हिडिओचा उल्लेख करण्यात आला आहे. केंद्राची निमलष्करी दले एके दिवसी परत जातील, पण मी बंगालमध्येच राहीन.\nबंगालच्या मातेस न्याय मिळवून देण्यासाठी भाजप महिला मोर्चाचे राज्यपालांना निवेदन ; कठोर शिक्षेची मागणी\nमग माझ्या विरोधकांना कोण वाचवणार, असे नंदीग्राम येथे २९ मार्च रोजी झालेल्या सभेत ममता यांनी म्हटल्याचा दावा भाजपने केला आहे.तृणमूलच्या राजकारण करण्याच्या पद्धतीमुळे गैरप्रकार अटळ असल्याचा दावा करून भाजपने म्हटले आहे की, हिंसाचार रोखला जात नाही.\nमतदारांवर हल्ले होतात. तृणमूलच्या हस्तकांना मतदान केंद्रात जाण्यापासून रोखणे अशक्य ठरते. मतदानाच्या आधी आणि मतदानाच्या दिवशी भाजप कार्यकर्त्यांना लक्ष्य केले जाते.\nPreviousनितीन गडकरींच्या स्वप्नातील एक्सप्रेस वे तयार, एकही टोलनाका, सिग्नल नसल्याने वाहने जाणार सुसाट\nNextइंजिनिअरींगचे विद्यार्थी दहशतवादी, बारा जणांना जन्मठेपेची शिक्षा\nWATCH : रुळावर पडलेल्या बाळासाठी रेल्वेमनने लावली जिवाची बाजी, रेल्वेमंत्र्यांनीही केले कौतुक, सीसीटीव्हीत कैद झाला थरारक प्रसंग\nसिनेमा कसा पाहावा हे शिकविणारी दिग्दर्शिका ज्येष्ठ चित्रपट निर्मात्या – दिग्दर्शक सुमित्रा भावे यांचे आज निधन झाले. चांगला चित्रपट कोणता, तो कसा पाहायचा हे त्यांच्याकडून शिकावे.\nडॉ. हर्षवर्धन यांचे डॉ. मनमोहन सिंगांना पत्रोत्तर; लसीकरणाच्या सूचनांचे केले स्वागत आणि काँग्रेसनेत्यांच्या दुटप्पीपणावरही ठेवले बोट\nबंदच्या भीतीने मजुरांचे पलायन, अर्थमंत्र्यांचे उद्योग जगताला आश्वासन, नाही लागणार देशव्यापी लॉकडाऊन\nWATCH : कोमट दूध सेवन करण्याचे आहेत अनेक फायदे\nWATCH : बजाजची चेतक स्कूटर बुलेटपेक्षाही महाग, पाहा किंमत\nWATCH : मधमाशी पालन ठरू शकते करिअरची उत्तम संधी\nअहमदनगर : ‘मी काय चुकीचं बोलतो आहे’ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा बाळासाहेब थोरातांना प्रश्न;थोरातांनी थेट धमकावत बाहेर हाकललं\nDelhi Lockdown : दिल्लीत आजपासून सहा दिवसांचे लॉकडाऊन, वाचा 10 ठळक मुद्दे…\nदिल्लीत केजरीवालांनी लॉकडाऊन जाहीर केले; खान मार्केटमध्ये दारू दुकानांवर गर्दी उसळली\nपुणे मार्केट यार्डातील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाचे कठोर निर्णय\nIsrael : इस्रायलने कसे जिंकले कोरोनाविरुद्धचे युद्ध देशात विनामास्क फिरू शकताहेत नागरिक\nममता बॅनर्जींचा डबल गेमपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतसभेत पंतप्रधानांवर दोष तर पत्राद्वारे मदतीची मागणी\nकोरोनाची लस घेतानाचा फोटो काढा अन् जिंका 5 हजार रुपयांचं बक्षीस\n30 एप्रिलनंतर औरंगाबादेत लस न घेता फिरणाऱ्या 45 वर्षांवरील नागरिकांवर दंडात्मक कारवाई\nWATCH : सुगंध, रंग आणि बरंच काही असा ओळखा अस्सल हापूस\nWATCH : यंदाच्या IPL मध्ये दिसतोय हा आश्चर्यकारक योगायोग\nदेशात कोरोनाची लाट नव्हे त्सुनामी : २४ तासांत २.७४ लाख रुग्ण, १६१९ मृत्यू, सक्रिय रुग्णसंख्या १९.२९ लाखांपेक्षा जास्त\n३ दिवसांत मोदी सरकारचे ६ मोठे निर्णय, रेमडेसिव्हिरची दर कपात ते ऑक्सिजन आयातीपर्यंत जाणून घ्या…\nपाच मिनिटे वाफ घ्या आणि कोरोनाला नष्ट करा, संशोधकांचा सल्ला ; फुफ्फुसाच्या आरोग्यासाठी उपयुक्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://thefocusindia.com/special/a-total-of-150-posts-of-general-officer-scale-2-under-bank-of-maharashtra-33882/", "date_download": "2021-04-19T08:24:27Z", "digest": "sha1:HVYUY7SLIBGLY3GAXM7SXU3763EMTNH5", "length": 10383, "nlines": 85, "source_domain": "thefocusindia.com", "title": "बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत 'सामान्य अधिकारी स्केल - २' पदाच्या एकूण १५० जागा ; अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ एप्रिल।A total of 150 posts of 'General Officer Scale-2' under Bank of Maharashtra", "raw_content": "\nHome विशेष बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत ‘सामान्य अधिकारी स्केल – २’ पदाच्या एकूण १५० जागा ; अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ एप्रिल\nबँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत ‘���ामान्य अधिकारी स्केल – २’ पदाच्या एकूण १५० जागा ; अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ एप्रिल\nनवी दिल्ली : बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत ‘सामान्य अधिकारी स्केल – २’ पदाच्या एकूण १५० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ एप्रिल २०२१ आहे. A total of 150 posts of ‘General Officer Scale-2’ under Bank of Maharashtra\nबँकेने नुकतीच अधिसूचना प्रकाशित केली आहे. पात्र उमेदवारांना बँकेची वेबसाईट bankofmaharashtra.in च्या माध्यमातून पदासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया २२ मार्चपासून सुरू झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ एप्रिल २०२१ आहे.\nNiti Aayog On Bank Privatization : या 6 सरकारी बॅंकांचे तूर्तास खासगीकरण नाही, नीती आयोगाची महत्त्वाची माहिती\nपॅन इंडियावर आधारित जनरल ऑफिसर स्केल 2 साठी एकूण 150 रिक्त जागा उपलब्ध आहेत आणि निवडलेल्या उमेदवारांना बँकेच्या आवश्यकतेनुसार शाखा व्यवस्थापक/अधिकारी म्हणून भारतात कुठेही पोस्टिंग दिले जाईल. शॉर्टलिस्टेड उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेसाठी बोलावण्यात येईल.\nजनरल ऑफिसर स्केल २- १५० पद\nअर्जाची पद्धत : ऑनलाईन\nभरती प्रक्रिया : मुलाखत / चाचणी\nशैक्षणिक पात्रता : कोणत्याही विषयात किमान ६० टक्के गुणांसह पदवी उत्तीर्ण.\nनौकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत.\nPreviousजेष्ठ नेते 'आझादांना' कॉंग्रेसने केले 'आझाद' : घाबरलेल्या कॉंग्रेस हायकमांडने स्टार प्रचारकांच्या यादीतून गुलाम नबी आझादांना वगळले ; 'हा कॉंग्रेसचा अंत' ; फोडा आणि राज्य कराचा फंडा\nNextमंत्री धनंजय मुंडे पुन्हा कोरोनाला बळी\nDelhi Lockdown : दिल्लीत आजपासून सहा दिवसांचे लॉकडाऊन, वाचा 10 ठळक मुद्दे…\nदिल्लीत केजरीवालांनी लॉकडाऊन जाहीर केले; खान मार्केटमध्ये दारू दुकानांवर गर्दी उसळली\nपुणे मार्केट यार्डातील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाचे कठोर निर्णय\nIsrael : इस्रायलने कसे जिंकले कोरोनाविरुद्धचे युद्ध देशात विनामास्क फिरू शकताहेत नागरिक\nममता बॅनर्जींचा डबल गेमपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतसभेत पंतप्रधानांवर दोष तर पत्राद्वारे मदतीची मागणी\nकोरोनाची लस घेतानाचा फोटो काढा अन् जिंका 5 हजार रुपयांचं बक्षीस\n30 एप्रिलनंतर औरंगाबादेत लस न घे���ा फिरणाऱ्या 45 वर्षांवरील नागरिकांवर दंडात्मक कारवाई\nWATCH : सुगंध, रंग आणि बरंच काही असा ओळखा अस्सल हापूस\nWATCH : यंदाच्या IPL मध्ये दिसतोय हा आश्चर्यकारक योगायोग\nदेशात कोरोनाची लाट नव्हे त्सुनामी : २४ तासांत २.७४ लाख रुग्ण, १६१९ मृत्यू, सक्रिय रुग्णसंख्या १९.२९ लाखांपेक्षा जास्त\n३ दिवसांत मोदी सरकारचे ६ मोठे निर्णय, रेमडेसिव्हिरची दर कपात ते ऑक्सिजन आयातीपर्यंत जाणून घ्या…\nपाच मिनिटे वाफ घ्या आणि कोरोनाला नष्ट करा, संशोधकांचा सल्ला ; फुफ्फुसाच्या आरोग्यासाठी उपयुक्त\nटाटा सामान्य माणसाच्या मदतीला आले धावून ; रोज २००-३०० टन ऑक्सिजनचा पुरवठा ; ट्विट करुन दिली माहिती\nआमने-सामने : राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांनी पियूष गोयल यांच्याबद्दल अपशब्द काढले त्यावर ‘देवेंद्र’ चांगलेच कोपले\nरिक्षा चालवून पोट भरणाऱ्या बॉक्सरच्या मदतीसाठी आनंद महिंद्रा यांचा पुढाकार\n… कदाचित त्यांची रात्रीची उतरली नसेल फडणवीसांचे शिवसेनेचे ‘तळीराम’ आमदार गायकवाडांना सडेतोड उत्तर\nपुण्याच्या मार्केटयार्डमध्ये पासधारकांनाच प्रवेश ; किरकोळ विक्रेत्यांना बंदी, गर्दी कमी करण्यासाठी कठोर पाऊल\nहिफाजत- ए- इस्लामच्या नेत्याला बांग्ला देशात अटक, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यात केला माजवला होता हिंसाचार\nराजस्थानमध्ये खासगी लॅबमधून होणार साडेतीनशे रुपयांत कोरोना चाचणी\nअ‍ॅपलने फक्त चार्जर दिला नाही आणि झाली ८ लाख ६१ हजार टन तांबे, झिंकची बचत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/editorial", "date_download": "2021-04-19T10:21:24Z", "digest": "sha1:AEZIA2XDGEQKCKFBYE2T6OYRHMGRCNKN", "length": 7887, "nlines": 218, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "देशदूत संपादकीय | deshoot editoral", "raw_content": "\nफक्त दंड वसुलीने करोना संकट टळणार का\nस्वयंप्रेरणेची प्रशंसनीय आशादायी उदाहरणे\nकरोना संकटाकडे पुरेशा गांभीर्याने बघावे \nटोलचे शुक्लकाष्ठ कधीतरी संपेल का\n‘आरोग्य’ सेवेची सुधारणा फक्त पैशांच्या तरतुदीने होईल\nजागतिक दिवस हे केवळ सोपस्कारच का\nसाहित्य संमेलनाची अनिश्चितता संपली\nपाणीपुरवठा चिंताजनक होऊ नये\nसरकारी खजिन्याचे वास्तव जनतेला कसे कळावे\nकोरोनाबद्दल निश्चित धोरण ठरवता येईल का\nदुटप्पीपणा कोरोनाला खरंच आळा घालू शकेल\nमराठी अभिनेत्यांचे अनुकरणीय उपक्रम\nप्रगतपणाचा वारसा कोण जपणार\nतपासणी झाली, अहवाल आला, पु��े काय\nआंदोलनांचा उद्देश काळवंडतो आहे का\nहा अभ्यास कर्करुग्णांना दिलासा देणारा ठरावा\nफक्त तरुणाईलाच दोषी ठरवावे का\nउपोषणाचे गांधीवादी हत्यार निस्तेज बनू नये\nआमदारांनी जनतेचे प्रश्न वेशीवर तर टांगले...\nगढूळलेल्या प्रतिमा पुन्हा विश्वासार्ह व्हाव्यात \nमराठी सारस्वताला विज्ञान दृष्टीची झळाळी \nमहिलांना संधी की, पुरुषांची चलाखी\nसीमातंटा किती पिढ्या लढवणार\nन टोचून घेताच लसटोचणीची उद्घाटने\nशार्विलकांचे लक्ष आता माश्यांकडेसुद्धा\nलाडक्यांना लस मोफत; बाकीचे आत्मनिर्भर\nसंकटमालिका, नैसर्गिक आणि मानवनिर्मितही\nउत्तर महाराष्ट्रासाठी आनंद पर्वणी\n‘कोरोना’तही ठेकेदारांच्या चांगभल्याची महामारी\nआपत्ती मानवनिर्मित असण्याची शक्यता किती\nपुढार्‍यांची पंगत आणि चहाची चाहत\nबोला, पण तोंड सांभाळून\nनिर्णय चांगला, यश कृतीवर ठरेल\nपुरोगामी महाराष्ट्र पुन्हा मध्ययुगीन होणार\nआंधळे दळते आणि कोण काय काय खाते\nगडकरींची घोषणा रामबाण ठरेल का\nवीज इतकी स्वस्त होऊ शकेल\n‘निमा’चा कारभार सरकारी अधिकारी चालवणार\nनिष्कर्ष भाराभर; सोडवणुकीचे पर्याय गैरहजर\nउपक्रम चांगला; प्रभावीपणे राबवला तर...\nदेशात सर्वत्र अघोषित तू-तू मैं-मैं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D/", "date_download": "2021-04-19T09:07:41Z", "digest": "sha1:6SK3HRFX3RU2C3YGBOC6OUX2YO722JGJ", "length": 10194, "nlines": 127, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "सागरी संपत्ती आणि पारिस्थितीकीचे संरक्षण करा- उपराष्ट्रपती | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर सागरी संपत्ती आणि पारिस्थितीकीचे संरक्षण करा- उपराष्ट्रपती\nसागरी संपत्ती आणि पारिस्थितीकीचे संरक्षण करा- उपराष्ट्रपती\nराष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेच्या वैज्ञानिकांशी साधला संवाद\nगोवा खबर:देशाच्या उच्च आर्थिक विकासाठी सागरी संपत्ती आणि साधनांचा शाश्वत मार्गाने पुरेपूर वापर करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन उपराष्ट्रपती श्री एम. व्यंकय्या नायडू यांनी केले. श्री नायडू यांनी आज दोनापावल येथील राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेच्या शास्त्रज्ञांशी संवाद साधला, त्याप्रसंगी ते बोलत होते. राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेचे संचालक प्रो. सुनील कुमार सिंग यांची याप्रसंगी मंचावर उपस्थिती होती.\nसा��री आर्थिक कृतींच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी, समावेशी वाढ आणि शाश्वत विकास साधणे शक्य असल्याचे उपराष्ट्रपती म्हणाले. सागरी स्रोतांचे शाश्वत मार्गाने जतन करण्यासाठी योग्य कार्यक्रम हाती घेतले पाहिजेत, असे ते म्हणाले. सध्या आपण तेल आणि नैसर्गिक वायूसाठी आयातीवर अवलंबून आहोत. त्यामुळे संशोधक, शास्त्रज्ञांनी समुद्री ऊर्जा निर्मितीवर भर देण्याचे आवाहन त्यांनी केले.\nराष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्था संशोधन आणि तंत्रज्ञान विकासाच्या बाबतीत आघाडीचे केंद्र ठरु शकते. सागरी उत्खनन, पाण्याखालील रोबो यांच्या विकासासाठी प्रयत्न केले पाहिजेत. जागतिक हवामानबदलाच्या समस्येला सामोरं जाण्यासाठी सागरी स्रोतांची घट आणि प्रदूषण वेळीच रोखले पाहिजे, असे श्री नायडू म्हणाले. मानवी जीवनावर सागराचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळेच संयुक्त राष्ट्रसंघाने 2021-30 हे दशक ‘शाश्वत विकासासाठी सागरी शास्त्र’ म्हणून घोषीत केले आहे.\nराष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेने आतापर्यंत 1300 पेक्षाही जास्त प्रकल्पांवर काम केले आहे. संस्थेने निर्माण केलेल्या ‘सिंधू संकल्प’ आणि ‘सिंधू साधना’ या संशोधन जहाजांच्या कामगिरीचे उपराष्ट्रपतींनी कौतुक केले.\nPrevious articleझेड सिनेमाचे या आठवड्याचे वेळापत्रक\nNext articleआधुनिक काळातील उत्कृष्ठ नेता हरपला; उपराष्ट्रपतींनी वाहिली पर्रिकर यांना श्रद्धांजली\nबोर्डाचे वारसा महत्व राखून ठेवून विकासाला चालना देऊ : विजय सरदेसाई\nसक्षम नेत्यांच्या कमतरतेमुळे भाजपने केला गोवा उध्वस्त : चोडणकर\n‘टीका उत्सव’ स्तुत्य उपक्रम..\nविजयचे मुख्यमंत्र्यांना आव्हान : फातोर्डा फॉरवर्डचा जाहीरनामा प्रसिद्ध\nदिल्लीतील 95 टक्के वायू प्रदूषण स्थानिक घटकांमुळे : प्रकाश जावडेकर\nसार्वजनिक ठिकाणी चेहरा झाकणे बंधनकारक\nमुसळधार पावसाचे गोव्यात धुमशान ;जनजीवन विस्कळीत\nलोकसभा निवडणूकीसाठी पहिल्या टप्प्यातले मतदान 11 एप्रिल रोजी\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nमधुमेहासंबंधी जागृती करण्यास सामंजस्य करार\nकोविड- 2019 आजाराच्या पार्श्वभूमीवर दिव्यांगजनांच्या संरक्षण आणि सुरक्षिततेसाठी राज्य तसेच केंद्रशा���ित प्रदेशांना घालून...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/international/global-maharashtra/coronavirus-in-dubai-al-adil-company-dhananjay-datar-helps-indian-who-stuck-in-dubai-lockdown/articleshow/77016605.cms", "date_download": "2021-04-19T08:56:29Z", "digest": "sha1:PWNBOYH6LR6LAQN3A2J4W7GF3OUHS4OR", "length": 15441, "nlines": 99, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "coronavirus in dubai: दुबईत अडकले गरीब मराठी कामगार; असे पोचले घरी\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nदुबईत अडकले गरीब मराठी कामगार; असे पोचले घरी\nकरोनाची महासाथ आणि लॉकडाउनमुळे रोजगार गमावलेल्या दुबईतील भारतीयांसाठी मराठी उद्योजक डॉ. धनंजय दातार मदतीचा हात पुढे केला. त्यांच्या पुढाकाराने शेकडो मराठी बांधवांना महाराष्ट्रात परतता आले.\nदुबई: 'कोविड १९' च्या आजाराची साथ व लॉकडाऊनमुळे दुबईत अडकून पडलेल्या गरीब मराठी कामगारांना मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांच्या मदतीमुळे मोठा दिलासा मिळाला. रोजगार गमावल्याने निर्धन झालेल्या तसेच निवारा गमावलेल्या १८६ महाराष्ट्रीय कामगारांची पहिली तुकडी नुकतीच दुबईतून चार्टर्ड फ्लाईटने मुंबईत परतली आहे. त्यांचा परतीच्या प्रवासाचा सर्व खर्च डॉ. दातार यांच्या 'अल अदिल ट्रेडिंग कंपनी'ने उचलला आहे. अडचणीत सापडलेल्या अधिकाधिक गरजू देशबांधवांना स्वखर्चाने मायदेशी सुखरुप पाठवण्याचा निर्धार डॉ. दातार यांनी केला असून हे मदतकार्य यापुढेही सुरू राहणार असल्याचे त्यांनी म्हटले.\nयासंदर्भात बोलताना डॉ. दातार म्हणाले, “दुबईतील लॉकडाऊन संपल्यावर अमिरातीतून भारतापर्यंत विमान वाहतूक पूर्ववत झाली. मात्र दुबई ते मुंबईदरम्यानची उड्डाणे अगदी अलिकडेच सुरू झाली. दरम्यानच्या काळात महाराष्ट्रातून रोजगार, शिक्षण, पर्यटन यासाठी गेलेले जवळपास ६५००० लोक दुबईत अडकून पडले आहेत. त्यामध्ये रोजगारवंचित झालेल्या व पैशाअभावी निवारा गमावलेल्या कामगारांची संख्याही मोठी आहे. आमच्या 'अल अदील' कंपनीने सामाजिक बांधीलकीचा भाग म्हणून अशा गरजू भारतीयांना स्वखर्चाने मायदेशी पोचवण्याची मोहीम हाती घेतली. याआधी लॉकडाऊनच्या काळात आम्ही हजारो कुटूंबांना रोजच्या गरजेच्या वस्तू, खाद्यपदार्थ, औषधे व जंतुनाशकांचे संच मोफत पुरवले होते. संकटग्रस्��� भारतीयांची घरी लवकर परतण्याची ओढ लक्षात घेऊन आम्ही निर्धन कामगारांचा विमान तिकीटाचा, तसेच वैद्यकीय चाचणीचा खर्च उचलण्याचे ठरवले. केरळ, तामिळनाडू, पंजाब, राजस्थान, गोवा, आंध्र प्रदेश आदी राज्यांतील ३००० हून अधिक गरजू बांधवांना आम्ही भारतात घरी सुखरुप पोचण्यासाठी मदत केली. त्यासाठी ३ कोटी रुपयांहून अधिक खर्च आला.”\nते पुढे म्हणाले, “ मोफत विमान तिकीट देताना खऱोखर गरजूंची निवड करण्याचे आव्हान आमच्यापुढे उभे होते. त्याबरोबर इतरही काही महत्त्वाची कामे करणे गरजेचे होते. मराठी कामगारांना सुखरुप घरी पाठवण्यासाठी महाराष्ट्र सरकारची परवानगी मिळवणे, त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाकडे पाठपुरावा करणे, दुबईतील भारतीय कॉन्सुलेटशी समन्वय राखणे, अमिरात व भारत या दोन्ही देशांच्या कायद्याची चौकट पाळणे, चार्टर्ड फ्लाईटसाठी विमान कंपनीशी संपर्कात राहणे आदींचा त्यात समावेश होता. प्रवास व वैद्यकीय खर्चाबरोबरच प्रवाशांच्या होम क्वारंटाइनची जबाबदारीही उचलायची होती. अल अदील कंपनीच्यावतीने संचालक वंदना दातार, हृषिकेश दातार व रोहित दातार यांनी आणि प्रवाशांच्या प्रतिनिधी म्हणून पुण्याच्या धनश्री पाटील यांनी समन्वयाचे, प्रवासी निवडीचे काम केले. परवानेविषयक औपचारिकता पूर्ण करण्यात राहुल तीळपुळे व अकबरअली ट्रॅव्हल्सचे सुलेमान यांची मदत झाली. रोजगारवंचित कामगारांपैकी ज्यांचे मासिक वेतन २००० दिऱ्हॅमपेक्षा कमी होते अशा २००० व्यक्तींची यादी करुन त्यातून १८६ मराठी कामगारांची निवड करण्यात आली. हे कामगार संपूर्ण महाराष्ट्रभरातील आहेत. ज्या गरजूंना या अर्थसाह्याची गरज आहे त्यांनी स्वतः किंवा भारतातील नातलगांमार्फत आमच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही दातार यांनी केले आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nकरोना लॉकडाउनमध्ये 'बाळ गोपाळ ई संवाद' परिषदेचे आयोजन महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nक्रिकेट न्यूजIPL 2021: स्पर्धा सुरू असताना प्रशिक्षकाच्या छातीत दुखू लागले, करावी लागली अँजिओप्लास्टी\nअहमदनगरपॉझिटिव्ह रुग्ण बाहेर फिरतात भाजप आमदाराने सुचविला 'हा' उपाय\nसिनेमॅजिक'देशातलं राजकारण हे करोनापेक्षाही भयंकर' तेजस्विनी पंडित भडकली\nअमरावतीपेरणीसाठी सोयाबीन विकत घेताय; घरीच करुन पाहा 'हा' प्रयोग\nआयपीएलIPL 2021: चेन्नईची आज राजस्थान विरुद्ध लढत, धोनी संघात हा बदल करणार का\nगप्पाटप्पास्वीटू आणि तुझ्यात काय साम्य आहे\nगुन्हेगारीकरोनाबाधित रुग्णाची माहिती लपवली; हलगर्जीपणा करणाऱ्या २ डॉक्टरांवर गुन्हा\nअर्थवृत्तसोन्याला तेजीचा मुलामा ; आज पुन्हा सोने महागले, जाणून घ्या आजचा दर\nविज्ञान-तंत्रज्ञानboAt कंपनीकडून भारतात स्मार्टवॉच लाँच, २९९९ रुपयांची डिस्काउंट ऑफर\nविज्ञान-तंत्रज्ञानCovid-19 ची लस घेतानाचा फोटो पोस्ट करा अन् मिळवा ५ हजार रुपये, सरकार देत आहे बक्षीस\nअंक ज्योतिषसाप्ताहिक अंकभविष्य १८ ते २४ एप्रिल २०२१ : हा आठवडा तुमच्यासाठी कसा फायदेशीर आहे जाणून घ्या जन्म तारखेवरून\nफॅशनअंबानींच्या पार्टीसाठी ऐश्वर्याने परिधान केला होता ‘हा’ ग्लॅमरस ड्रेस, सर्वांची नजर तिच्यावरच खिळून होती राहिली\nकरिअर न्यूजग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले यांच्या नावे इटलीतील विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://newsexpressmarathi.com/tag/coronapatients/", "date_download": "2021-04-19T10:17:28Z", "digest": "sha1:P72RXAIHCFPLGNO7JD2K55YPTGH2NX3A", "length": 25171, "nlines": 270, "source_domain": "newsexpressmarathi.com", "title": "coronapatients | News Express Marathi", "raw_content": "\nशहरातील ‘सीसीसी’ सेंटरवर नियंत्रणासाठी शासनाचा विशेष अधिकारी नेमावा – पृथ्वीराज साठे\nसुप्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन\nमंगळवार पेठेत सराईताकडून पोलीस उपनिरीक्षकावर कोयत्याने वार\nकोंढव्यात ओळख न दिल्याच्या कारणावरून तरुणाला टोळक्याकडून बेदम मारहाण\nबँकेतून बोलत असल्याचे सांगून 1 लाख 86 हजारांची फसवणूक\nजैन सोशल ग्रुप द्वारा आयोजित शिबिरात 80 युनिट रक्त संकलन\nमाजी आमदार मोहन जोशी यांचे भाजप नेत्यांना कळकळीचे आवाहन\nप्रत्येक वेळी केंद्र भाजपाचं हित बघून अशा प्रकारचे निर्णय घेतंय- खासदार संजय राऊत\nतीन दहशतवाद्यांना कंठस्नान; ४८ तासांत १० अतिरेक्यांचा खात्मा\n देशात २४ तासांत आढळले १,५२,८७९ पॉझिटिव्ह रुग्ण\nसर्वाधिक लस पुरवठा महाराष्ट्राला – केंद्रीय आरोग्यमंत्री\n करोनाऐवजी तीन महिलांना दिली रेबीजची लस, पुढे घडलं असं…\nदेशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ\n एकाच रुग्णालयातील 37 डॉक्टरांना झाली कोरोनाची लागण\nवाढत्या कोरोनामुळे ‘या’ देशात भारतीयांना नो एंट्री\nनग्न व्हिडिओ काढणाऱ्या ‘त्या’ महिलांची देशातून हकालपट्टी, दुबई सरकारचा निर्णय\nपुतिन यांना २०२६ पर्यंत सत्तेवर राहण्याचा मार्ग मोकळा\nदुबईमध्ये नग्नावस्थेत उंच इमारतीच्या बाल्कनीमध्ये उभ्या असणाऱ्या महिलांवर पोलिसांची कारवाई\n‘फेसबुक’च्या ५० कोटी खातेदारांची वैयक्तिक माहिती संकेतस्थळावर\nइंडोनेशियात पूर व भूस्खलनात ४४ जणांचा मृत्यू\nअमेरिकेच्या कॅपिटॉलमध्ये लॉकडाउन जाहीर, वाहनाने दोन पोलीस अधिकाऱ्यांना चिरडलं; एकाचा मृत्यू\n“…याचंही भान केंद्राने ठेवलं पाहिजे”; संजय राऊतांनी व्यक्त केला संताप\nमहाराष्ट्रात धक्कादायक स्थिती; बेड नसल्याने रुग्णांना खूर्चीवर बसवून ऑक्सिजन देण्याची वेळ\n“महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री नाही, याची किंमत महाराष्ट्राच्या जनतेनं का मोजावी\n#Lockdown: राज्यातील दुकाने आज उघडणार\nपृथ्वीराज चव्हाणांनी खरी आकडेवारी लपवली; भाजपाकडून प्रत्युत्तर\nलोकच लॉकडाउनसाठी सरकारला हतबल करताहेत- डॉ. संजय ओक\nरेमडेसिवीरचा देशात तुटवडा अशातच भाजपा कार्यालयात मोफत वाटप; राष्ट्रवादीचा संताप\nसोन्याच्या किमतीत वाढ; जाणुन घ्या आजचा महाराष्ट्रातील सोन्याचा दर\nसरकारी बँकांना उद्योग समूहांना विकणे ही मोठी चूक होईल – रघुराम राजन\nसेंसेक्स मध्ये 294 अंकांची उसळी घेत 50,700 तर निफ्टी 15,040\nसोन्याची किंमत ४५ हजारांखाली, चांदीची किंमतही घसरली\nसोन्याच्या दरात घसरण; लग्नघरांमध्ये दागिने खरेदीची गडबड\nShare Market : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स तेजीत; निफ्टीही विक्रमी उंचीवर\nShare Market : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स तेजीत; निफ्टीही विक्रमी उंचीवर\nट्विटर हॅकिंग प्रकरणी भारताने सुरू केली चौकशी, ट्विटरला नोटीस\nबंद झालेल्या चिनी अ‍ॅप्सचे हे स्वदेशी पर्याय तुम्हाला नक्की आवडतील\nयेतोय नवीन ‘गेमिंग’ स्मार्टफोन, सर्वात जबरदस्त प्रोसेसर\nदहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार : ��िक्षणमंत्री\n आता बारावीला गणित व भौतिकशास्त्र विषय न घेताही इंजिनिअर होता येणार…\nएमपीएसची परीक्षा 21 मार्चला, लोकसेवा आयोगाकडून नवं वेळापत्रक जाहीर\nआता बारावीला गणित-भौतिकशास्त्र न घेताही इंजिनिअर होता येणार\nराज्यात मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात येणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत\nराज्यात आजपासून 5 वी ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळांचे दरवाजे उघडले\nSSC-HSC Exam : दहावी, बारावी परीक्षेची तारीख ठरली शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा\nअक्षय कुमार पाठोपाठ ‘रामसेतू’ चित्रपटातील 45 सहकलाकारांना कोरोना\nअक्षय कुमार कोरोना उपचारासाठी रुग्णालयात दाखल\nपंजाबी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध गायकाचा रस्ते अपघातात मृत्यू\nरितेश-जेनेलियाचा होळी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ\nमराठवाड्यातील संगीतक्षेत्राचा आधारवड हरपला; पं. नाथराव नेरळकर यांचे निधन\nसंजय लीला भन्साळीचा आणखी एक चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; न्यायालयानं बजावलं समन्स\nपूजा चव्हाण प्रकरणात मोठी घडामोड, न्यायालयाने दिला ‘हा’ महत्त्वाचा आदेश\nकाय आहे आरोग्यसेतू ऍप \nवक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥\nशहरातील ‘सीसीसी’ सेंटरवर नियंत्रणासाठी शासनाचा विशेष अधिकारी नेमावा – पृथ्वीराज साठे\nसुप्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन\nमंगळवार पेठेत सराईताकडून पोलीस उपनिरीक्षकावर कोयत्याने वार\nकोंढव्यात ओळख न दिल्याच्या कारणावरून तरुणाला टोळक्याकडून बेदम मारहाण\nबँकेतून बोलत असल्याचे सांगून 1 लाख 86 हजारांची फसवणूक\nजैन सोशल ग्रुप द्वारा आयोजित शिबिरात 80 युनिट रक्त संकलन\nमाजी आमदार मोहन जोशी यांचे भाजप नेत्यांना कळकळीचे आवाहन\nप्रत्येक वेळी केंद्र भाजपाचं हित बघून अशा प्रकारचे निर्णय घेतंय- खासदार संजय राऊत\nतीन दहशतवाद्यांना कंठस्नान; ४८ तासांत १० अतिरेक्यांचा खात्मा\n देशात २४ तासांत आढळले १,५२,८७९ पॉझिटिव्ह रुग्ण\nसर्वाधिक लस पुरवठा महाराष्ट्राला – केंद्रीय आरोग्यमंत्री\n करोनाऐवजी तीन महिलांना दिली रेबीजची लस, पुढे घडलं असं…\nदेशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ\n एकाच रुग्णालयातील 37 डॉक्टरांना झाली कोरोनाची लागण\nवाढत्या कोरोनामुळे ‘या’ देशात भारतीयांना नो एंट्री\nनग्न व्हिडिओ काढणाऱ्या ‘त्या’ महिलांची देशातून हकालपट्टी, दुबई सरकारचा निर्णय\nपुतिन यांना २०२६ पर्यंत सत्तेवर राहण्याचा मार्ग मोकळा\nदुबईमध्ये नग्नावस्थेत उंच इमारतीच्या बाल्कनीमध्ये उभ्या असणाऱ्या महिलांवर पोलिसांची कारवाई\n‘फेसबुक’च्या ५० कोटी खातेदारांची वैयक्तिक माहिती संकेतस्थळावर\nइंडोनेशियात पूर व भूस्खलनात ४४ जणांचा मृत्यू\nअमेरिकेच्या कॅपिटॉलमध्ये लॉकडाउन जाहीर, वाहनाने दोन पोलीस अधिकाऱ्यांना चिरडलं; एकाचा मृत्यू\n“…याचंही भान केंद्राने ठेवलं पाहिजे”; संजय राऊतांनी व्यक्त केला संताप\nमहाराष्ट्रात धक्कादायक स्थिती; बेड नसल्याने रुग्णांना खूर्चीवर बसवून ऑक्सिजन देण्याची वेळ\n“महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री नाही, याची किंमत महाराष्ट्राच्या जनतेनं का मोजावी\n#Lockdown: राज्यातील दुकाने आज उघडणार\nपृथ्वीराज चव्हाणांनी खरी आकडेवारी लपवली; भाजपाकडून प्रत्युत्तर\nलोकच लॉकडाउनसाठी सरकारला हतबल करताहेत- डॉ. संजय ओक\nरेमडेसिवीरचा देशात तुटवडा अशातच भाजपा कार्यालयात मोफत वाटप; राष्ट्रवादीचा संताप\nसोन्याच्या किमतीत वाढ; जाणुन घ्या आजचा महाराष्ट्रातील सोन्याचा दर\nसरकारी बँकांना उद्योग समूहांना विकणे ही मोठी चूक होईल – रघुराम राजन\nसेंसेक्स मध्ये 294 अंकांची उसळी घेत 50,700 तर निफ्टी 15,040\nसोन्याची किंमत ४५ हजारांखाली, चांदीची किंमतही घसरली\nसोन्याच्या दरात घसरण; लग्नघरांमध्ये दागिने खरेदीची गडबड\nShare Market : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स तेजीत; निफ्टीही विक्रमी उंचीवर\nShare Market : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स तेजीत; निफ्टीही विक्रमी उंचीवर\nट्विटर हॅकिंग प्रकरणी भारताने सुरू केली चौकशी, ट्विटरला नोटीस\nबंद झालेल्या चिनी अ‍ॅप्सचे हे स्वदेशी पर्याय तुम्हाला नक्की आवडतील\nयेतोय नवीन ‘गेमिंग’ स्मार्टफोन, सर्वात जबरदस्त प्रोसेसर\nदहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार : शिक्षणमंत्री\n आता बारावीला गणित व भौतिकशास्त्र विषय न घेताही इंजिनिअर होता येणार…\nएमपीएसची परीक्षा 21 मार्चला, लोकसेवा आयोगाकडून नवं वेळापत्रक जाहीर\nआता बारावीला गणित-भौतिकशास्त्र न घेताही इंजिनिअर होता येणार\nराज्यात मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात येणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत\nराज्यात आजपासून 5 वी ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळांचे दरवाजे उघडले\nSSC-HSC Exam : दहावी, बारावी परीक्षेची तारीख ठरली शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा\nअक्षय कुमार पाठोपाठ ‘रामसेतू’ चित्रपटातील 45 सहकलाकारांना कोरोना\nअक्षय कुमार कोरोना उपचारासाठी रुग्णालयात दाखल\nपंजाबी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध गायकाचा रस्ते अपघातात मृत्यू\nरितेश-जेनेलियाचा होळी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ\nमराठवाड्यातील संगीतक्षेत्राचा आधारवड हरपला; पं. नाथराव नेरळकर यांचे निधन\nसंजय लीला भन्साळीचा आणखी एक चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; न्यायालयानं बजावलं समन्स\nपूजा चव्हाण प्रकरणात मोठी घडामोड, न्यायालयाने दिला ‘हा’ महत्त्वाचा आदेश\nकाय आहे आरोग्यसेतू ऍप \nवक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥\n#Covid-19: भारतामध्ये 140 दिवसांनंतर अ‍ॅक्टिव्ह रूग्णांची संख्या 4 लाखांपेक्षा कमी\nनवी दिल्ली | भारतामध्ये 140 दिवसांनंतर अ‍ॅक्टिव्ह कोरोना रूग्णांची संख्या 4 लाख पेक्षा कमी नोंदवण्यात आलेली आहे. तर दररोज मृतांचा ...\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल. मुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता…\nराम मंदिर भूमिपूजनाऐवजी कोरोना संकटाकडे, खचलेल्या अर्थव्यवस्थेकडे लक्ष द्यावं, असा सल्ला शरद पवारांनी भाजपाला, केंद्र सरकारला दिला आहे. त्याबद्दल काय वाटतं\nशरद पवारांचं मत योग्य आहे\nकोरोनामुळे मंदिराचं काम थांबवण्याचं कारण नाही\nपिंपरी – चिंचवड (1,414)\nशहरातील ‘सीसीसी’ सेंटरवर नियंत्रणासाठी शासनाचा विशेष अधिकारी नेमावा – पृथ्वीराज साठे\nसुप्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन\nमंगळवार पेठेत सराईताकडून पोलीस उपनिरीक्षकावर कोयत्याने वार\nकोंढव्यात ओळख न दिल्याच्या कारणावरून तरुणाला टोळक्याकडून बेदम मारहाण\nबँकेतून बोलत असल्याचे सांगून 1 लाख 86 हजारांची फसवणूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/04/%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%A6-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80.html", "date_download": "2021-04-19T08:12:56Z", "digest": "sha1:COBGX5Q77AKQWPRSACWKK2CQDTLAIVWN", "length": 25677, "nlines": 228, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "हवामानाच्या १२० वर्षांतील नोंदी आता संकेतस्थळावर | Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nहवामानाच्या १२० वर्षांतील नोंदी आता संकेतस्थळावर\nby Team आम्ही कास्तकार\nपुणे : बदलत्या हवामानाच्या काळात भारतीय हवामान विभागाचे महत्त्व वाढले आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या १२० वर्षांतील महत्त्वाच्या नोंदी हवामान विभागाकडे आहे. या सर्व नोंदी स्वतंत्र http://cdsp.imdpune.gov.in या संकेतस्थळाद्वारे उपलब्ध करून दिल्या आहेत. हवामान अभ्यासक, विद्यार्थी आणि नागरिकांनाही या नोंदी पाहता, डाउनलोड करता येणार आहे. त्यामुळे आगामी काळात हवामानावर अधिक अभ्यास होऊन त्याविषयी जनजागृती होणार आहे.\nपुणे हे देशातील, नव्हे तर जगातील अत्यंत महत्त्वाचे असे भारतीय हवामान विभाग म्हणून ओळखले जाते. या विभागाकडे सन १९०० पासूनच्या संग्रहित नोंदी आहेत. या सर्व गेल्या १२० वर्षांत सातत्याने घेतलेल्या नोंदीचे डिजिटायझेशनही करण्यात आले आहे. राष्ट्रीय विदा केंद्र (एनडीसी) आणि हवामान विभागाच्या\nपुणे कार्यालयातील क्लायमेट रिसर्च ॲण्ड सर्व्हिस (सीआरएस) यांनी या नोंदींचे स्वतंत्र संकेतस्थळ विकसित करून या नोंदी खुल्या केल्या आहेत. भारतीय हवामान विभागाच्या देशभरात जवळपास दोनशे वेधशाळा आणि तीनशेहून अधिक उपवेधशाळा आहेत. तसेच स्वयंचलित हवामान केंद्राच्या (एडब्ल्यूएस) अंतर्गत हवामान केंद्र आणि प्रादेशिक हवामान केंद्र (आरएमसी) आहेत. हवामानाच्या अंदाजांची प्रारूपे ठरवण्यासाठी अचूक नोंदी आवश्यक असतात.\nस्थानिक नोंदी आणि उपग्रहाकडून आलेल्या नोंदी राष्ट्रीय विदा केंद्रात साठवल्या जातात. हवामानाच्या नोंदींमध्ये तापमान, उष्मा, पाऊस, हवेचा दाब आदी घटक दिवसभरातून आठवेळा नोंदवले जातात. या सर्व नोंदी विदा संकेतस्थळावर पाहण्यासाठी या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. देशातील व जगातील आवड असलेल्या विद्यार्थ्यांना, अभ्यासकांना याचा मोठ्या प्रमाणात उपयोग करून घेता येऊ शकतो. शंभर वर्षांहून अधिक काळातील नोंदी आता उपलब्ध झाल्याने तापमान, पाऊस, चक्रीवादळे अशा विविध घटकांशी संबंधित झालेली वाढ किंवा घट यांचा तुलनात्मक अभ्यास, त्यातून झालेले बदल यांबाबतचे संशोधन या विदाच्या आधारे करणे शक्य आहे. त्यामुळे देशातील हवामानाशी संबंधित संशोधनाला या संकेतस्थळाद्वारे चालना मिळू शकते.\nहवामानातील बदल, अचूक अंदाज, हवामानाची पार्श्वभूमी तपासण्यासाठी या ग्रंथालयाची मोलाची भूमिका राहिली आहे. ग्रंथालयाची स्थापना १९२२ मध्ये झाली आहे. ग्रंथालयामध्ये तब्बल १३ हजार ३५० पुस्तके आहेत. यामध्ये हवामान शास्त्र, वातावरणातील बदल, कॉम्युटर सायन्स, हवामान विषयातील सांख्यिकी विषयक पुस्तकांचा समावेश आहे. आजही या पुस्तकांचा, अहवालाचा वापर हवामान विभागातील शास्त्रज्ञ अभ्यासासाठी करत आहेत. या ग्रंथालयात अनेक दुर्मिळ पुस्तके उपलब्ध आहेत. ग्रंथालयामार्फत या पुस्तकांचे जतन देखील केलेले आहे. विद्यार्थ्यांना, अभ्यासकांना हवी ती पुस्तके इंटरनेच्या माध्यमातून घरबसल्या शोधता येऊ शकते. ही सर्व पुस्तके पुणे हवामान विभागाच्या www.imdpune.gov.in या संकेतस्थळावर १९ नोव्हेबर २००८ पासून ग्रंथालयाची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.\nहवामान विभागाकडे शंभर वर्षांहून अधिक काळातील नोंदी संग्रहित आहेत. गेल्या काही वर्षांत डिजिटल पद्धतीने नोंदी घेतल्या जातात. त्यामुळे पूर्वीच्या नोंदींचे डिजिटलायझेशन करण्यात आले. नव्या संकेतस्थळाद्वारे त्या-त्या वेळची निरीक्षणे, वातावरणातील बदल, पाऊस, चक्रीवादळे आदींच्या नोंदी पाहता येतील. डाउनलोडही करता येईल. आतापर्यंत तांत्रिक अडचणींमुळे काही महिने जात होते. मात्र आता या संकेतस्थळावरून कधीही हवा तेव्हा उपलब्ध होऊ शकेल.\n– डॉ. डी. शिवानंद पै, प्रमुख, क्लायमेट रिसर्च ॲण्ड सर्व्हिस, भारतीय हवामान विभाग पुणे\nहवामानाच्या १२० वर्षांतील नोंदी आता संकेतस्थळावर\nपुणे : बदलत्या हवामानाच्या काळात भारतीय हवामान विभागाचे महत्त्व वाढले आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या १२० वर्षांतील महत्त्वाच्या नोंदी हवामान विभागाकडे आहे. या सर्व नोंदी स्वतंत्र http://cdsp.imdpune.gov.in या संकेतस्थळाद्वारे उपलब्ध करून दिल्या आहेत. हवामा�� अभ्यासक, विद्यार्थी आणि नागरिकांनाही या नोंदी पाहता, डाउनलोड करता येणार आहे. त्यामुळे आगामी काळात हवामानावर अधिक अभ्यास होऊन त्याविषयी जनजागृती होणार आहे.\nपुणे हे देशातील, नव्हे तर जगातील अत्यंत महत्त्वाचे असे भारतीय हवामान विभाग म्हणून ओळखले जाते. या विभागाकडे सन १९०० पासूनच्या संग्रहित नोंदी आहेत. या सर्व गेल्या १२० वर्षांत सातत्याने घेतलेल्या नोंदीचे डिजिटायझेशनही करण्यात आले आहे. राष्ट्रीय विदा केंद्र (एनडीसी) आणि हवामान विभागाच्या\nपुणे कार्यालयातील क्लायमेट रिसर्च ॲण्ड सर्व्हिस (सीआरएस) यांनी या नोंदींचे स्वतंत्र संकेतस्थळ विकसित करून या नोंदी खुल्या केल्या आहेत. भारतीय हवामान विभागाच्या देशभरात जवळपास दोनशे वेधशाळा आणि तीनशेहून अधिक उपवेधशाळा आहेत. तसेच स्वयंचलित हवामान केंद्राच्या (एडब्ल्यूएस) अंतर्गत हवामान केंद्र आणि प्रादेशिक हवामान केंद्र (आरएमसी) आहेत. हवामानाच्या अंदाजांची प्रारूपे ठरवण्यासाठी अचूक नोंदी आवश्यक असतात.\nस्थानिक नोंदी आणि उपग्रहाकडून आलेल्या नोंदी राष्ट्रीय विदा केंद्रात साठवल्या जातात. हवामानाच्या नोंदींमध्ये तापमान, उष्मा, पाऊस, हवेचा दाब आदी घटक दिवसभरातून आठवेळा नोंदवले जातात. या सर्व नोंदी विदा संकेतस्थळावर पाहण्यासाठी या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. देशातील व जगातील आवड असलेल्या विद्यार्थ्यांना, अभ्यासकांना याचा मोठ्या प्रमाणात उपयोग करून घेता येऊ शकतो. शंभर वर्षांहून अधिक काळातील नोंदी आता उपलब्ध झाल्याने तापमान, पाऊस, चक्रीवादळे अशा विविध घटकांशी संबंधित झालेली वाढ किंवा घट यांचा तुलनात्मक अभ्यास, त्यातून झालेले बदल यांबाबतचे संशोधन या विदाच्या आधारे करणे शक्य आहे. त्यामुळे देशातील हवामानाशी संबंधित संशोधनाला या संकेतस्थळाद्वारे चालना मिळू शकते.\nहवामानातील बदल, अचूक अंदाज, हवामानाची पार्श्वभूमी तपासण्यासाठी या ग्रंथालयाची मोलाची भूमिका राहिली आहे. ग्रंथालयाची स्थापना १९२२ मध्ये झाली आहे. ग्रंथालयामध्ये तब्बल १३ हजार ३५० पुस्तके आहेत. यामध्ये हवामान शास्त्र, वातावरणातील बदल, कॉम्युटर सायन्स, हवामान विषयातील सांख्यिकी विषयक पुस्तकांचा समावेश आहे. आजही या पुस्तकांचा, अहवालाचा वापर हवामान विभागातील शास्त्रज्ञ अभ्यासासाठी करत आहेत. ���ा ग्रंथालयात अनेक दुर्मिळ पुस्तके उपलब्ध आहेत. ग्रंथालयामार्फत या पुस्तकांचे जतन देखील केलेले आहे. विद्यार्थ्यांना, अभ्यासकांना हवी ती पुस्तके इंटरनेच्या माध्यमातून घरबसल्या शोधता येऊ शकते. ही सर्व पुस्तके पुणे हवामान विभागाच्या www.imdpune.gov.in या संकेतस्थळावर १९ नोव्हेबर २००८ पासून ग्रंथालयाची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे.\nहवामान विभागाकडे शंभर वर्षांहून अधिक काळातील नोंदी संग्रहित आहेत. गेल्या काही वर्षांत डिजिटल पद्धतीने नोंदी घेतल्या जातात. त्यामुळे पूर्वीच्या नोंदींचे डिजिटलायझेशन करण्यात आले. नव्या संकेतस्थळाद्वारे त्या-त्या वेळची निरीक्षणे, वातावरणातील बदल, पाऊस, चक्रीवादळे आदींच्या नोंदी पाहता येतील. डाउनलोडही करता येईल. आतापर्यंत तांत्रिक अडचणींमुळे काही महिने जात होते. मात्र आता या संकेतस्थळावरून कधीही हवा तेव्हा उपलब्ध होऊ शकेल.\n– डॉ. डी. शिवानंद पै, प्रमुख, क्लायमेट रिसर्च ॲण्ड सर्व्हिस, भारतीय हवामान विभाग पुणे\nपुणे हवामान भारत विभाग sections वर्षा varsha आग विषय topics वेधशाळा उपग्रह ऊस\nपुणे, हवामान, भारत, विभाग, Sections, वर्षा, Varsha, आग, विषय, Topics, वेधशाळा, उपग्रह, ऊस\nइंडोनेशिया, अफगाणिस्तानला ४८ टक्के साखर निर्यात\nपुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगाम\nआम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.\nब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.\nइंडोनेशिया, अफगाणिस्तानला ४८ टक्के साखर निर्यात\nपुणे बाजार समितीत गर्दीला बसणार लगाम\nकांदा काढणीच्या खर्चात २५ टक्क्यांवर वाढ\nकोट्यवधींच्या कर्जवसुलीसाठी स्थापन होणार तज्ज्ञांची समिती\nगोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे नुकसानग्रस्त भरपाईपासून वंचित\nपालखेडच्या आवर्तनाने शेतीसह पिण्याच्या पाण्याला आधार\nगिरणा धरणातून सुटले उन्हाळी आवर्तन\nजीवनावश्यक आस्थापनांनाही नाशिकमध्ये वेळेचे बंधन\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\n(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nनोंदणी, ई-केवायसी आणि ट्रॅक स्थिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nऑनलाईन अर्ज, नो��दणी (प्रसूत सहाय्य)\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nराज्यनिहाय डायरेक्ट लिंक्स, नवीन पंचायत मतदार यादी\nगोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे नुकसानग्रस्त भरपाईपासून वंचित\nकोट्यवधींच्या कर्जवसुलीसाठी स्थापन होणार तज्ज्ञांची समिती\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/node/25601", "date_download": "2021-04-19T08:40:54Z", "digest": "sha1:4JH2UPDJ6P6OMHBTTKNYYKDR2F6OYNPO", "length": 10374, "nlines": 210, "source_domain": "www.misalpav.com", "title": "श्री गणेश उत्सव २०१३ { भाग १ } | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nश्री गणेश उत्सव २०१३ { भाग १ }\nतर मंडळी... बाप्पाच्या आगमनाची सगळीकडे जोरदार तयारी सुरु झालेली आहे. :)\nह्या भागात बाप्पाचे घरी येण्याच्या आधीचे फोटो काढले आहेत...\n१) रंगकाम होण्यापूर्वीची मूर्ती\n५) एका मागोमाग ठेवलेल्या बाप्पाच्या मूर्ती\n१०)गणपती आणि गणपती -१\n१३) चला बाप्पा आता भक्तांच्या घरी जाण्यास तयार झालेले आहेत.\n१४) १*२*३*४ गणपतीचा जयजयकार, बोला गणपती बाप्पा मोरया \n* रॉ प्रोसेसिंग करुन फोटो कंप्रेस केले आहेत.कंप्रेस केल्यामुळे कलरटोन बदलतो.\nकलाकाराला पहायचं असेल तर कलेची उधळण करताना पहावे असं काहीतरी ऐकलं होतं.\nकामात गढून गेलेल्या मूर्तीकारांचा हेवा वाटला..\nतू काढणार असलेले पुढचे सगळे फोटू बघण्यास उत्सूक.\nखूप मस्त आणि सुंदर फोटो.\nखूप मस्त आणि सुंदर फोटो. गणपतीच्या मूर्ती बघणे हा छंद होता, त्यामुळे त्याची आठवण होते.\nतुमचे फोटो साठवून ठेवत आहे.\nबाल गणेशचा फोटो क्युट आहे.\nमस्त मस्त अन् मस्त.....\nमस्त मस्त अन् मस्त.....\nखुप छान, पुढील भाग लवकर येऊ\nखुप छान, पुढील भाग लवकर येऊ दे \n गणपतीची मूर्ती पाहून प्रसन्न वाटते अगदी\nया वेळी पुढचा भाग टाकता येईल असे सध्या तरी वाटत नाही.पावसामुळे कुठल्याही मंडळात जाणे शक्य होत नाहीये.\nसध्या 16 सदस्य हजर आहेत.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/career/opportunity-for-unemployed-youth-regional-rural-bank-crp-rrb-ix-recruitment-process-extension-mhas-492431.html", "date_download": "2021-04-19T09:46:51Z", "digest": "sha1:ZVVQB5QKRQAGJEXYOA7ESRSEDEE67FUA", "length": 19157, "nlines": 172, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बेरोजगारांसाठी मोठी संधी, क्षेत्रीय ग्रामीण बँक (सीआरपी/आरआरबी –IX) भरती प्रक्रियेस मुदतवाढ opportunity for Unemployed youth Regional Rural Bank CRP RRB-IX Recruitment Process Extension mhas | Career - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nपाहा शाहिद कपूरच्या चिमुकलीची फोटोग्राफी; फोटो पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क\nIPL 2021:'या' कारणामुळे डीव्हिलियर्सवर नाराज होता मॅक्सवेल, पाहा VIDEO\nइंजेक्शन नाही...अल्कोहोलनं होईल फायदा, महिलेचा तर्क; दिल्लीत दारुसाठी रांगा\nराज्यात लवकरच कडक लॉकडाऊन; मुख्यमंत्री घेणार निर्णय, वडेट्टीवारांचे संकेत\nइंजेक्शन नाही...अल्कोहोलनं होईल फायदा, महिलेचा तर्क; दिल्लीत दारुसाठी रांगा\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\n ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या कोरोनाबाधित महिलेवर बलात्काराचा प्रयत्न\nराहुल गांधींनंतर आता ममता बॅनर्जींची घोषणा, निवडणूक प्रचाराबाबत मोठा निर्णय\nपाहा शाहिद कपूरच्या चिमुकलीची फोटोग्राफी; फोटो पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क\nप्राची देसाईवर झाली होती जबरदस्ती; सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव\n‘हे 3 उपाय करा, कोरोना आसपासही फिरकणार नाही’; इशा देओलनं केला दावा\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\nIPL 2021:'या' कारणामुळे डीव्हिलियर्सवर नाराज होता मॅक्सवेल, पाहा VIDEO\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nपंजाबच्या खराब कामगिरीला कॅप्टन राहुल जबाबदार 3 वर्षांची आकडेवारी आहे पुरावा\nIPL 2021: 'द प��ंड्या स्वॅग', हार्दिक आणि कृणालनं केला पत्नींसोबत डान्स, VIDEO\nGold Price Today: सोन्याच्या किमतीत वाढ तर चांदीचे दर घसरले, तपासा आजचे भाव\nपोस्ट ऑफिसच्या सेव्हिंग अकाऊंटमध्ये किमान बॅलन्सची मर्यादा किती\nमोबाईलमध्ये सेव्ह असतील 'या' गोष्टी तर खातं होऊ शकतं रिकामं, SBI नं केलं सावध\nकोरोना प्रादुर्भावामुळे शेअर बाजार कोसळणार जाणून घ्या एक्सपर्टचा अंदाज\nCheese प्रेमींचा 'किंग':आतापर्यंत खाल्लं 7,280 किलो चीज, तरीही आहेत 8 पॅक अ‍ॅब्ज\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\n ‘हे’ घरगुती उपाय ठरतील उपयुक्त\nउपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळला आहात चैत्र नवरात्रीमध्ये बनवा काहीतरी नवीन\nExplained: कोरोना रुग्णांवर कसं काम करतं व्हेंटिलेटर\nExplained: मॉडर्ना कंपनीला भारताला का द्यायची नाही आहे लस Pfizer ने ठेवली ही अट\nजाणून घ्या;रस्त्याच्या कडेला असणाऱ्या माइलस्टोनच्या वेगवेगळ्या रंगांचा अर्थ काय\nExplainer : कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला नाही तर काय होईल\nइंजेक्शन नाही...अल्कोहोलनं होईल फायदा, महिलेचा तर्क; दिल्लीत दारुसाठी रांगा\nराज्यात लवकरच कडक लॉकडाऊन; मुख्यमंत्री घेणार निर्णय, वडेट्टीवारांचे संकेत\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\nराज्यात कोरोनाचं रौद्र रुप प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला जातोय एका रुग्णाचा जीव\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘परवानगीशिवाय जान कुमारनं मला किस केलं’; निक्की तांबोळीचा धक्कादायक आरोप\n‘हॉट दिसणं केव्हा थांबवशील’; श्वेताचा Bold Look पाहून सेलिब्रिटीही झाले अवाक\nही मराठमोळी अभिनेत्री 100 रुपयांसाठी करायची पेट्रोल पंपावर काम\n विमानतळावर दिसला भला मोठा साप, प्रवाशांची उडाली घाबरगुंडी, पाहा VIDEO\nVIDEO: निवडणूकीचा प्रचार करण्यास दिला नकार; दलित युवकाला चाटायला लावली थुंकी\nमेडिकल कॉलेजमधील Dance Videoच्या वादाला विद्यार्थ्यांकडून उत्तर, बनवला नवा VIDEO\nवर्कआऊट करताना जान्हवी कपूरला आठवली 'शीला की जवानी'; VIDEO पाहून नाही आवरणार हसू\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nलहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\n'या' देशात बेडकांसाठी करतात वाहतूक बंद, जाणून घ्या सविस्तर\nबेरोजगारांसाठी मोठी संधी, क्षेत्रीय ग्रामीण बँक (सीआरपी/आरआरबी –IX) भरती प्रक्रियेस मुदतवाढ\nप्रेरणादायी : लहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\nIIT Recruitment: IIT मध्ये विविध पदांसाठी भरती, पगार 1 लाखाहून अधिक\nMaharashtra Health Department Recruitment: आरोग्य विभागात मोठी भरती, 10 हजार 127 पदे तातडीने भरणार\nICSE Board Exams News Live Updates : ICSE बोर्डाची परीक्षाही स्थगित; जूनमध्ये होणार अंतिम निर्णय\nPune Metro Rail Recruitment: तरुणांची नोकरीची संधी, पुणे मेट्रोमध्ये विविध पदांसाठी भरती\nबेरोजगारांसाठी मोठी संधी, क्षेत्रीय ग्रामीण बँक (सीआरपी/आरआरबी –IX) भरती प्रक्रियेस मुदतवाढ\nभरती प्रक्रियेस मुदतवाढ मिळाल्याने रोजगाराच्या शोधात असणाऱ्या बेरोजगार तरुणांना चांगली संधी निर्माण झाली आहे.\nमुंबई, 30 ऑक्टोबर : लॉकडाऊन काळात रोजगाराच्या संधींवर नकारात्मक परिणाम झाला आहे. अनेक कंपन्या आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाल्याने नोकऱ्या कमी होताना दिसत आहेत. मात्र अशातच क्षेत्रीय ग्रामीण बँक (सीआरपी/आरआरबी –IX) भरती प्रक्रियेस मुदतवाढ मिळाल्याने रोजगाराच्या शोधात असणाऱ्या बेरोजगार तरुणांना चांगली संधी निर्माण झाली आहे.\nकोणत्या पदासाठी आहेत संधी\nपदाचे नाव : ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज)\nशैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी\nवयोमर्यादा : 18 ते 28 वर्षे\nपदाचे नाव : ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर)\nशैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी\nवयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे\nपदाचे नाव : ऑफिसर स्केल-II जनरल बँकींग ऑफिसर (मॅनेजर)\nशैक्षणिक पात्रता : 50 टक्के गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी तसेच दोन वर्षांचा अनुभव\nवयोमर्यादा : 21 ते 32 वर्षे\nपदाचे नाव : ऑफिसर स्केल-II स्पेशालिस्ट ऑफिसर (मॅनेजर)\n1) इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऑफिसर\nशैक्षणिक पात्रता : 50 टक्के गुणांसह ईलेक्ट्रॉनिक्स / कम्युनिकेशन / कॉम्प्युटर सायन्स / इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि समकक्ष पदवी तसेच दोन वर्षांचा अनुभव\nवयोमर्यादा : 21 ते 32 वर्षे\n2) चार्टर्ड अकाऊंटंट (CA)\nशैक्षणिक पात्रता : चार्टर्ड अकाऊंटंट तसेच एक वर्षाचा अनुभव\nवयोमर्यादा : 21 ते 32 वर्षे\nशैक्षणिक पात्रता : 50 % गुणांसह विधी पदवी तसेच दोन वर्षांचा अनुभव\nवयोमर्यादा : 21 ते 32 वर्षे\nशैक्षणिक पात्रता : चार्टर्ड अकाऊंटंट / एमबीए तसेच एक वर्षाचा अनुभव\nवयोमर्यादा : 21 ते 32 वर्षे\nशैक्षणिक पात्रता : एमबीए (मार्केटींग) तसेच एक वर्षांचा अनुभव\nवयोमर्यादा : 21 ते 32 वर्षे\nशैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह कृषी / बागकाम / डेअरी / पशुसंवर्धन / वनसंवर्धन / पशुवैद्यकीय विज्ञान / कृषी अभियांत्रिकी / Pisciculture पदवी किंवा समकक्ष तसेच दोन वर्षांचा अनुभव\nवयोमर्यादा : 21 ते 32 वर्षे\nपदाचे नाव : ऑफिसर स्केल-III (सिनियर मॅनेजर)\nशैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी तसेच पाच वर्षांचा अनुभव\nवयोमर्यादा : 21 ते 40 वर्षे\nअर्ज करण्याची अंतिम तारीख : 9 नोव्हेंबर 2020\nअभी तक \u0003खेलने के लिए\nपाहा शाहिद कपूरच्या चिमुकलीची फोटोग्राफी; फोटो पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क\nIPL 2021:'या' कारणामुळे डीव्हिलियर्सवर नाराज होता मॅक्सवेल, पाहा VIDEO\nइंजेक्शन नाही...अल्कोहोलनं होईल फायदा, महिलेचा तर्क; दिल्लीत दारुसाठी रांगा\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\nअवघ्या महिनाभरातच अमरावतीने कसं मिळवलं कोरोनावर नियंत्रण\nCorona: भारतानं ब्राझीललाही टाकलं मागे, देशात 12 लाखाहून अधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण\nडायबेटिज आणि बीपी पेशंटसाठी उत्तम आहे जांभूळ; होतो असा फायदा\nउसेन बोल्टचा RCB ला खास संदेश विराट, डीव्हिलिर्यसनं दिली 'ही' प्रतिक्रिया\nभज्जी-श्रीसंतपासून ते अनुष्का-गावसकरपर्यंत, IPL मधले 5 मोठे वाद\nहा पदार्थ खायचा की प्यायचा वेगाने प्रसिद्ध होतेय 'Deep-Fried Water' नावाची डिश\n‘लग्न झालेल्या पुरुषासाठी वेडं होणं काय असतं’; रेखा यांच्या उत्तरानं माजवली खळबळ\nकोरोना लस घेताना लहान मुलाप्रमाणे रडला अभिनेता Ram Kapoor,व्हायरल होतोय हा VIDEO\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/sangli-congress-mla-mohanrao-kadam-tested-corona-positive-today-mhrd-472567.html", "date_download": "2021-04-19T09:17:56Z", "digest": "sha1:GVYKSL3IEONU6C7ND5VIDY42Q44XHRII", "length": 19068, "nlines": 146, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "काँग्रेसमध्ये खळबळ, आणखी एका आमदाराला कोरोनाची लागण sangli Congress MLA mohanrao kadam tested corona positive today mhrd | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nप्राची देसाईवर झाली होती जबरदस्ती; सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\n ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या कोरोनाबाधित महिलेवर बलात्काराचा प्रयत्न\nराहुल गांधींनंतर आता ममता बॅनर्जींची घोषणा, निवडणूक प्रचाराबाबत मोठा निर्णय\nलहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\nप्राची देसाईवर झाली होती जबरदस्ती; सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव\n‘हे 3 उपाय करा, कोरोना आसपासही फिरकणार नाही’; इशा देओलनं केला दावा\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘देशाला कोरोनानं नाही राजकारणानं पोखरलं’; तेजस्विनी पंडितनं व्यक्त केला संताप\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nपंजाबच्या खराब कामगिरीला कॅप्टन राहुल जबाबदार 3 वर्षांची आकडेवारी आहे पुरावा\nIPL 2021: 'द पांड्या स्वॅग', हार्दिक आणि कृणालनं केला पत्नींसोबत डान्स, VIDEO\nराहुलनं पंजाबच्या पराभवाचं फोडलं अंपायरवर खापर नियमांमध्ये बदलाची केली मागणी\nGold Price Today: सोन्याच्या किमतीत वाढ तर चांदीचे दर घसरले, तपासा आजचे भाव\nपोस्ट ऑफिसच्या सेव्हिंग अकाऊंटमध्ये किमान बॅलन्सची मर्यादा किती\nमोबाईलमध्ये सेव्ह असतील 'या' गोष्टी तर खातं होऊ शकतं रिकामं, SBI नं केलं सावध\nकोरोना प्रादुर्भावामुळे शेअर बाजार कोसळणार जाणून घ्या एक्सपर्टचा अंदाज\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\n ‘हे’ घरगुती उपाय ठरतील उपयुक्त\nउपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळला आहात चैत्र नवरात्रीमध्ये बनवा काहीतरी नवीन\nबाळाला काय, कधी आणि कसं द्यावं समजून घ्या कसा असावा बाळाचा आहार\nExplained: कोरोना रुग्णांवर कसं काम करतं व्हेंटिलेटर\nExplained: मॉडर्ना कंपनीला भारताला का द्यायची नाही आहे लस Pfizer ने ठेवली ही अट\nजाणून घ्या;रस्त्याच्या कडेला असणाऱ्या माइलस्टोनच्या वेगवेगळ्या रंगांचा अर्थ काय\nExplainer : कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला नाही तर काय होईल\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\nराज्यात कोरोनाचं रौद्र रुप प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला जातोय एका रुग्णाचा जीव\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nप्रभावी लसीसाठी रिसर्च, कोरोनामुक्त लोकांच्या शरीरात पुन्हा सोडणार जिवंत विषाणू\nपाहा अंकिता लोखं��ेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘परवानगीशिवाय जान कुमारनं मला किस केलं’; निक्की तांबोळीचा धक्कादायक आरोप\n‘हॉट दिसणं केव्हा थांबवशील’; श्वेताचा Bold Look पाहून सेलिब्रिटीही झाले अवाक\nही मराठमोळी अभिनेत्री 100 रुपयांसाठी करायची पेट्रोल पंपावर काम\n विमानतळावर दिसला भला मोठा साप, प्रवाशांची उडाली घाबरगुंडी, पाहा VIDEO\nVIDEO: निवडणूकीचा प्रचार करण्यास दिला नकार; दलित युवकाला चाटायला लावली थुंकी\nमेडिकल कॉलेजमधील Dance Videoच्या वादाला विद्यार्थ्यांकडून उत्तर, बनवला नवा VIDEO\nवर्कआऊट करताना जान्हवी कपूरला आठवली 'शीला की जवानी'; VIDEO पाहून नाही आवरणार हसू\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nलहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\n'या' देशात बेडकांसाठी करतात वाहतूक बंद, जाणून घ्या सविस्तर\nकाँग्रेसमध्ये खळबळ, आणखी एका आमदाराला कोरोनाची लागण\nकाँग्रेस नेत्यांनी आधी लसीला नावं ठेवली आणि मग स्वतःच लस घेतली, मनमोहन सिंग यांच्या पत्रावर हर्षवर्धन यांचं उत्तर\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\n‘हे 3 उपाय करा, कोरोना आसपासही फिरकणार नाही’; इशा देओलनं केला दावा\nIPL 2021: पंजाबच्या निराशाजनक कामगिरीला कॅप्टन राहुल जबाबदार 3 वर्षांची आकडेवारी आहे पुरावा\nमहाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात आजपासून दुपारी 2 पर्यंतच बँकेत सुरू राहणार व्यवहार\nकाँग्रेसमध्ये खळबळ, आणखी एका आमदाराला कोरोनाची लागण\nमोहनराव कदम हे माजी मंत्री स्वर्गीय पतंगराव कदम यांचे भाऊ आहेत.\nसांगली, 15 ऑगस्ट : राज्यात कोरोनाचा कहर वाढतच आहे. कोरोनाच्या या जीवघेण्या महामारीने अनेक दिग्गजांनाही वेढलं आहे. राज्यात अनेक राजकीय मंत्र्यांच्या घरी कोरोनाचा शिरकाव झाला आहे. आज काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषदेचे आमदार मोहनराव कदम हेदेखील कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती देण्यात आली आहे. मोहनराव कदम यांची रॅपिड कोरोना चाचणी केली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं सांगण्यात येत आहे.\nमोहनराव कदम हे माजी मंत्री स्वर्गीय पतंगराव कदम यांचे भाऊ आहेत. सांगलीमध्ये कोरोनाच्या संकटात काम करत असताना त्यां��ा कोरोनाची लागण झाल्याचं सांगण्यात येत आहे. कदम यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर मोहनराव यांच्या कुटुंबियाचीही कोरोना चाचणी करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. कदम यांच्या संपर्कात कोण-कोण आलं होतं यासाठी तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.\nपार्थ अजूनही शांतच, श्रीनिवास पवारांच्या घरी पोहोचला पण...\nदरम्यान, सेलिब्रिटींपासून ते अन्य राजकीय नेत्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. राज्याचे सहकार मंत्री आणि साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. धक्कादायक म्हणजे, काही दिवसांपूर्वीच बाळासाहेब पाटील हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या बैठकीला उपस्थितीत होते.\nसातारा जिल्ह्याभोवती कोरोनाचा वाढता विळखा लक्षात घेता येथील यंत्रणेवर दिवसागणिक ताण हा वाढताना दिसत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील हे या परिस्थितीत सगळ्या यंत्रणेवर लक्ष ठेऊन यातून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, आज त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.\nभारतीयांसाठी चिंतेची बाब, दर 4 मिनिटांनी लोक का संपवतात आपलं आयुष्य\nधक्कादायक म्हणजे, काही दिवसांपूर्वी कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बैठक घेतली होती. त्यावेळी या बैठकीला बाळासाहेब पाटील सुद्धा हजर होते. या बैठकीला जिल्ह्यातील आमदार, पदाधिकारी, शासकीय अधिकारी मोठ्या संख्येनं हजर होते.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nप्राची देसाईवर झाली होती जबरदस्ती; सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\nअवघ्या महिनाभरातच अमरावतीने कसं मिळवलं कोरोनावर नियंत्रण\nCorona: भारतानं ब्राझीललाही टाकलं मागे, देशात 12 लाखाहून अधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण\nडायबेटिज आणि बीपी पेशंटसाठी उत्तम आहे जांभूळ; होतो असा फायदा\nउसेन बोल्टचा RCB ला खास संदेश विराट, डीव्हिलिर्यसनं दिली 'ही' प्रतिक्रिया\nभज्जी-श्रीसंतपासून ते अनुष्का-गावसकरपर्यंत, IPL मधले 5 मोठे वाद\nहा पदार्थ खायचा की प्यायचा वेग���ने प्रसिद्ध होतेय 'Deep-Fried Water' नावाची डिश\n‘लग्न झालेल्या पुरुषासाठी वेडं होणं काय असतं’; रेखा यांच्या उत्तरानं माजवली खळबळ\nकोरोना लस घेताना लहान मुलाप्रमाणे रडला अभिनेता Ram Kapoor,व्हायरल होतोय हा VIDEO\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mahaupdate.in/2021/02/28/10-health-benefits-of-pistachios/", "date_download": "2021-04-19T09:28:11Z", "digest": "sha1:EHNOGFFVGRVLMGPPDMUNICF2CGKXRPD2", "length": 9327, "nlines": 118, "source_domain": "mahaupdate.in", "title": "दूध व मधात रोज ४ ते ५ पिस्त्यांचे अनुशापोटी सेवन केल्यास शरीराला मिळतील हे १० गजब फायदे - Maha Update", "raw_content": "\nदूध व मधात रोज ४ ते ५ पिस्त्यांचे अनुशापोटी सेवन केल्यास शरीराला मिळतील हे १० गजब फायदे\nदूध व मधात रोज ४ ते ५ पिस्त्यांचे अनुशापोटी सेवन केल्यास शरीराला मिळतील हे १० गजब फायदे\nमहाअपडेट टीम, 28 फेब्रुवारी 2021 :- पिस्ता हे छोटं, चविष्ट, कठीण कवचाचं पौष्टिक फळ आहे.पिस्ता चवीला मधुर, किंचित कडवट, विपाकी, उष्ण वीर्यात्मक असून पित्तकर व कफवातघ्न आहे.पिस्त्याचं पीक हे इराण, सीरिया, टय़ूनिशिया, पॅलेस्टाईन, मेसो पोटेमिया, तुर्कस्तान, फ्रान्स, अफगाणिस्तान व अमेरिका या ठिकाणी घेतलं जातं.\nपिस्ते गोड आणि पौष्टिक असतात. त्यात पाणी कमी व उरलेला भाग मूल्यवान अन्नघटकांचा असतो. पिस्त्यामध्ये कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, प्रथिने, खनिजे, तंतुमय व पिष्टमय पदार्थ व जीवनसत्त्व हे सर्व घटक भरपूर प्रमाणात असतात.\nअशक्तपणावर पिस्ते हे टॉनिक म्हणून उत्तम आहे. स्मृतिभ्रंश, विस्मरण जाणवत असेल तर नियमितपणे ४ ते ५ पिस्ते दुधात टाकून खावेत.\nदूध व मध एकत्र करून त्यात ५ पिस्ते घालून अनुशापोटी प्यायल्यास मज्जातंतूंना ते चांगले टॉनिक आहे. याच्या सेवनाने स्मरणशक्ती वाढते.\nहृदयाचे स्नायू मजबूत होतात व जंतूसंसर्गाचा प्रतिकार होतो.\nविपुल प्रमाणात लोह असल्याने पिस्त्यामुळे रक्त वाढतं.\nनियमित सेवन केल्यास अशक्तपणावर मात केली जाते.\nपिस्त्याच्या गराबाहेरच्या सालीचा उलटय़ा थांबवणे, पोटदुखी घालवणे आणि बद्धकोष्ठ नाहीसा करणे यावर उपयोग होतो. पचन संस्थाही सुधारते.\nपिस्त्याच्या फुलांमुळे श्वासनलिकेत जमणारा कफ दूर होतो. तसंच जुनाट खोकला, दमा, धाप, यांवर ही फुले गुणकारी ठरतात.\nपिस्ते आशियातील व युरोपातील देशांत खारवून मुखशुद्धी म्हणून हातांनी सोलून खातात.\nमहाग मिठाईत चवीसाठी व शोभेसाठी पिस्त्याचे काप काढून घालतात. आइ��्क्रीम, केक, बिस्किटे यांतही पिस्ते वापरतात.\nखारवलेले पिस्ते चवदार लागले तरी अन्न म्हणून ते मीठ घातल्याने आरोग्यास विघातक आहेत.\nपिस्ते हे नुसतेच खाल्ले तर मात्र ते शक्तिदायक, आरोग्यदायी व पौष्टिक असतात.\nCOVID-19 – इंजेक्शनऐवजी लवकरच मिळू शकते टॅबलेट, ऑक्सफोर्ड विद्यापीठाचे शास्त्रज्ञ काय म्हणाले, वाचा\n 11 हजाराच्या बुटावर केलंय असं काही की, तो विकला गेलाय तब्बल 7 कोटींना\nकोरोनाचा नवा प्रकार गर्भवती महिलांसाठी अतिशय घातक, गर्भधारणा टाळण्याचा ब्राझीलचा…\nदिल्ली हादरली, बाधितांचा आकडा प्रचंड वाढत असल्याने परिस्थिती अत्यंत गंभीर, बेड आणि…\nममता बॅनर्जी या नंदिग्राममध्ये भाजप उमेदवाराकडून पराभवाची धूळ चाखतील : अमित शाह\nमॅकडोनाल्‍डच्या जाहीरातींसाठी ब्रॅण्‍ड ॲम्‍बेसेडर म्हणून अभिनेत्री रश्मिकाची निवड\nकोरोनाचा नवा प्रकार गर्भवती महिलांसाठी अतिशय घातक, गर्भधारणा टाळण्याचा ब्राझीलचा…\nदिल्ली हादरली, बाधितांचा आकडा प्रचंड वाढत असल्याने परिस्थिती अत्यंत…\nममता बॅनर्जी या नंदिग्राममध्ये भाजप उमेदवाराकडून पराभवाची धूळ चाखतील :…\nमॅकडोनाल्‍डच्या जाहीरातींसाठी ब्रॅण्‍ड ॲम्‍बेसेडर म्हणून अभिनेत्री…\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अर्थव्यवस्था पुन्हा धोक्यात\nमाजी मंत्र्याची धनंजय मुंडेंवर जहरी टीका,…\nमोठी बातमी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले कठोर आदेश, नियम…\nMaharashtra lockdown : मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा,…\nती पाच वर्षे माझ्याशी प्रेमात होती, पण ‘त्याची’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/04/%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF.html", "date_download": "2021-04-19T08:47:48Z", "digest": "sha1:C535KSKQZV6RCMOENUW25AWA37LEOIPL", "length": 14540, "nlines": 201, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "मधमाश्या पाळण्याच्या व्यवसायातून 35 ते 40 लाख रुपयांची कमाई होते, अशी पंतप्रधान मोदींनी प्रशंसा केली | Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nमधमाश्या पाळण्याच्या व्य��सायातून 35 ते 40 लाख रुपयांची कमाई होते, अशी पंतप्रधान मोदींनी प्रशंसा केली\nby Team आम्ही कास्तकार\nमन की बातचा कार्यक्रम रेडिओवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दरमहा शेवटच्या रविवारी प्रसारित करतात. यावेळी वाढत्या कोरोना संसर्ग दरम्यान पीएम मोदींनी लसीकरण मोहिमेचा उल्लेख केला.\nयासह, पीएम मोदींनी बी-किपिंग वेगवान पुढे जात असल्याचे नमूद केले. हरियाणामधील यमुनानगरमधील हाफिजपूर गावात राहणारे 53 वर्षीय मधुमक्षिकापाल शेतकरी सुभाष कंबोज यांचे तो खूप कौतुक करतो. मधमाश्या पाळणारा शेतकरी सुभाष कंबोज या क्षेत्रात कसा यशस्वी झाला ते आम्हाला सांगूया.\nशेतकरी सुभाष कंबोज म्हणतात की पंतप्रधान मोदींनी कौतुक केल्यानंतर त्यांना आयुष्यात पुढे जाण्यास प्रोत्साहन देण्यात आले आहे. त्यांनी पदवी प्राप्त केली आहे, तसेच डी.पी.एड.चा डिप्लोमा देखील केला आहे. १ 1996 1996 before पूर्वी त्यांनी एका खासगी शाळेत शिक्षक म्हणून काम केले आहे. यानंतर १ 1996 1996. मध्ये खादी ग्रामोद्योगाने बी कीपिंगचे प्रशिक्षण घेतले.\nमधमाश्या पाळण्याची ही सुरुवात आहे\nशेतकरी म्हणाला की तो 10 एकरात शेती करतो. मधमाश्या पाळण्याच्या 6 पेट्यांमधून त्याने याची सुरूवात केली. 2006 पासून त्याच्याकडे सुमारे 2000 मधमाशी बॉक्स आहेत. हे सर्व बॉक्स पारंपारिक 6 बॉक्समधून देखील विकसित केले गेले आहेत.\nहवामान आणि फुलांची उपलब्धता यावर अवलंबून या बॉक्स महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीर इत्यादीमध्ये हस्तांतरित केल्या आहेत. शेतकरी असे म्हणतात की देशभर मध विक्री होते. त्यांचे मध तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल इत्यादीमध्ये विकले जाते. याशिवाय मोहरीच्या फुलांचे मध अमेरिकेसह इतरही अनेक देशांत पाठविले जाते. कृपया सांगा की बाहेरील देशांमध्ये मोहरीच्या फुलांपासून मधमाश्यांनी तयार केलेल्या मधाची जास्त मागणी आहे.\nउलाढाल लाखो मध्ये आहे\nबी पलक सुभाष कंबोजची 35 ते 40 लाख रुपयांची उलाढाल आहे. त्याचे वार्षिक उत्पन्न सुमारे 15 लाख रुपये आहे. त्यांनी सांगितले की आतापर्यंत त्यांनी हजाराहून अधिक लोकांना मधमाश्या पाळण्याचे प्रशिक्षण दिले आहे. हे समजावून सांगा की मध व्यतिरिक्त, तो रागाचा झटका, कंघी मध, मधमाशी प्रोपलिस, मधमाशी परागकण, व्हिवानम आणि रॉयल जेली यासारखी 6 उत्पादने देखील तयार करतो. पारंपारिक पिकांव्यतिरिक्त त्याने आपल्या शेतात बाग देखील लावली आहे. जेथे मधमाश्यांचे बॉक्स ठेवले आहेत.\nआम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nतूर बाजार भाव | आजचे तुरीचे भाव | Tur Bajar Bhav Today | सर्व बाजार समिती 18 April 2021\nआपण कोठूनही सलाखांच्या मागे जाऊ नये म्हणून या गोष्टी लक्षात ठेवा\n50 हजार मध्ये कोरफड Vera उत्पादन उत्पादन व्यवसाय सुरू करा, तो दरमहा प्रचंड पैसे कमवेल\nएप्रिल आला आहे, या गोष्टींच्या किंमती गगनाला भिडतील, त्याचा तुमच्या खिशात मोठा परिणाम होईल\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\n(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nनोंदणी, ई-केवायसी आणि ट्रॅक स्थिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nऑनलाईन अर्ज, नोंदणी (प्रसूत सहाय्य)\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nराज्यनिहाय डायरेक्ट लिंक्स, नवीन पंचायत मतदार यादी\nगोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे नुकसानग्रस्त भरपाईपासून वंचित\nकोट्यवधींच्या कर्जवसुलीसाठी स्थापन होणार तज्ज्ञांची समिती\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/global/boko-haram-kills-40-farmers-and-fishermen-nigeria-8171", "date_download": "2021-04-19T09:30:42Z", "digest": "sha1:OHY2SVXKPGGZBWNYYBPSE6HR2LPSGYAG", "length": 11156, "nlines": 122, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "दहशतवादी संघटना बोको हरामकडून नायजेरियात ४० शेतकऱ्यांची हत्या | Gomantak", "raw_content": "\nसोमवार, 19 एप्रिल 2021 e-paper\nदहशतवादी संघटना बोको हरामकडून ��ायजेरियात ४० शेतकऱ्यांची हत्या\nदहशतवादी संघटना बोको हरामकडून नायजेरियात ४० शेतकऱ्यांची हत्या\nसोमवार, 30 नोव्हेंबर 2020\nबोको हराम या दहशतवादी संघटनेने नायजेरियाच्या बोर्नो राज्यात ४० शेतकऱ्यांना आणि मच्छिमारांना ठार मारले. या राज्यात १३ वर्षांनंतर प्रथमच निवडणूक प्रक्रिया सुरु असून परवा मतदानाच्या दिवशीच बोको हरामच्या दहशतवाद्यांनी एका गावातील शेतकऱ्यांवर हल्ला करत त्यांना मारले.\nमैदगुरी : बोको हराम या दहशतवादी संघटनेने नायजेरियाच्या बोर्नो राज्यात ४० शेतकऱ्यांना आणि मच्छिमारांना ठार मारले. या राज्यात १३ वर्षांनंतर प्रथमच निवडणूक प्रक्रिया सुरु असून परवा मतदानाच्या दिवशीच बोको हरामच्या दहशतवाद्यांनी एका गावातील शेतकऱ्यांवर हल्ला करत त्यांना मारले.\nसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बोको हरामच्या एक दहशतवादी आधी संबंधित गावात आला होता. त्याने शेतकऱ्यांना रायफलचा धाक दाखवत त्यांच्याकडून पैसे घेतले आणि स्वत:साठी जेवणही बनवायला सांगितले. दहशतवादी गाफील असताना शेतकऱ्यांनी त्याला बांधून ठेवले आणि त्याची रायफलही काढून घेतली. या दहशतवाद्याला सुरक्षा दलाच्या ताब्यात दिले आणि संरक्षणाची मागणी केली. मात्र, सुरक्षा रक्षकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. बोको हराम संघटनेने शेतकऱ्यांचा बदला घेण्यासाठी गावावर हल्ला केला.\nत्यांनी ४० ते ६० शेतकऱ्यांना एका ठिकाणी जमा करत त्यांच्यावर गोळीबार केला. या शेतकऱ्यांमध्ये काही मच्छिमारांचाही समावेश होता. जाताना त्यांनी या शेतकऱ्यांची शेतेही जाळून टाकली. नायजेरियाचे अध्यक्ष महंमदू बुहारी यांनी या हत्याकांडाचा निषेध केला आहे. दहशतवादी संघटनांवर कारवाई करण्यासाठी सैनिकांना सर्व ते अधिकार दिले असल्याचेही बुहारी म्हणाले.\nकुलभूषण जाधव प्रकरणी इस्लामाबाद उच्च न्यायालयाचा इम्रान खान सरकारला आदेश; कोण आहेत कुलभूषण जाधव\nइस्लामाबाद : भारतीय नौदलाचे सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांना 2017 मध्ये...\nभारत पाकिस्तानमध्ये युद्धाची शक्यता अमेरिकी गुप्तचर खत्याचा दावा\nस्वातंत्र्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध खूपच बिघडले आहेत. आतापर्यंत दोन्ही...\n झारखंडमध्ये रुग्णालयात बेड मिळेना, ना स्मशानात जागा\nकोरोनाने देशभरात धुमाकूळ घालायला सुरवात केली आहे. पहिल्या लाटेपेक्ष�� दुसरी लाट...\nसुप्रीम कोर्टाने कुरानमधील 26 आयते काढून टाकण्याची जनहित याचिका फेटाळली\nकुराणमधून 26 आयते हटविण्याशी संबंधित जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली...\nअफगाणिस्तानच्या एका कृतीमुळे पाकिस्तानची नाचक्की\nइस्लामाबाद: अफगाणिस्तानच्या एका कृतीमुळे पाकिस्तानची नाचक्की झाली आहे. पाकच्या...\nनायजेरियाच्या कारागृहातून 2 हजार कैदी फरार\nनायजेरियाच्या आग्नेय भागात, काही शस्त्रधारी हल्लेखोरांनी पोलिस आणि सैन्याच्या...\nFATF च्या ब्लॅक लिस्ट मधून वाचण्यासाठी पाकिस्तानची नवी खेळी\nपाकिस्तानने फायनान्स अ‍ॅक्शन टास्क फोर्सच्या (एफएटीएफ) काळ्या सूचीत येऊ नये म्हणून...\nपुलवामामध्ये भारतीय जवानांची धडक कारवाई; तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nपुलवामा: पुलवामामध्ये भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सकाळी...\n''लव्ह जिहाद: आयएसआयएस हिंदू आणि ख्रिश्चन समाजातील मुलींना जास्त लक्ष्य करतात''\nकेरळ : देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून ...\nपाकिस्तानलाही भारताशी शांततापूर्ण संबंध हवेत; इम्रान खान यांचे नरेंद्र मोदींच्या पत्राला उत्तर\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनानिमित्त पाकिस्तानचे...\nपाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे नरेंद्र मोदींना पत्र\nदिल्ली: मागील महिन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या...\nहार्ट ऑफ एशिया परिषदेला आजपासून सुरवात; अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर होणार चर्चा\nतजाकिस्तान : तजाकिस्तानमध्ये आयोजित हार्ट ऑफ एशिया परिषदेला आजपासून सुरवात होणार आहे...\nदहशतवाद निवडणूक गोळीबार firing unions\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/goa/goa-most-preferred-booking-destination-tourist-india-and-world-11677", "date_download": "2021-04-19T08:31:43Z", "digest": "sha1:4RBKLUWJND4MAYRK2QPNXLBQSGJZNZ54", "length": 14593, "nlines": 143, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "बुकिंग डेस्टिनेशन म्हणून गोवा पर्यटनास सर्वाधिक पसंती | Gomantak", "raw_content": "\nसोमवार, 19 एप्रिल 2021 e-paper\nबुकिंग डेस्टिनेशन म्हणून गोवा पर्यटनास सर्वाधिक पसंती\nबुकिंग डेस्टिनेशन म्हणून गोवा पर्यटनास सर्वाधिक पसंती\nबुधवार, 24 मार्च 2021\nसर्वात जास्त बुकिंग डेस्टिनेशन म्हणून गोवा राज्य उदयास आले आहे. पर्यटकांनी गोवा राज्यास पसंत केले आहे. गोव्यात सध्या शिमगोत्वाची धुम आहे. ��णि त्यातच आज मुख्यमंत्री प्रमोद सांवत यानी गोवा राज्यात पर्यटकांचे स्वागत केले आहे.\nनवी दिल्ली: सध्या देशात कोरोना केस वाढत आहे. गेल्या एक वर्षापासून लोकं बाहेर फिरायला जाण टाळत असले तरी, ते घरात कंटाळले आहे, असे दिसत आहे. वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाणे, कुटूंबासोबत वेळ घालविणे प्रत्येकाला आवडते. पण अशातच वाढत असलेला कोरोना मात्र पर्यटकांचे प्लॅनिंग बिघडवितांना दिसत आहे.\nअशा परिस्थितीत प्रवास करणे योग्य नसू शकतो, परंतु बुकिंग डॉट कॉमच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की प्रवासी येणाऱ्या पूर्ण सप्ताहांत देशात प्रवास करण्याची योजना आखत आहेत. बुकिंग डॉट कॉमने आज होळी आणि इस्टर सुट्टी साजरा करण्यासाठी 27 मार्च 2021 ते 4 एप्रिल 2021 पर्यंत भारतीय प्रवाश्यांनी आरक्षित केलेली ठिकाणे व निवास प्रकार यादी जाहीर केली आहे.\n गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय\nसर्वात जास्त बुकिंग डेस्टिनेशन म्हणून गोवा राज्य उदयास आले आहे. पर्यटकांनी गोवा राज्यास पसंत केले आहे. गोव्यात सध्या शिमगोत्वाची धुम आहे. आणि त्यातच आज मुख्यमंत्री प्रमोद सांवत यानी गोवा राज्यात पर्यटकांचे स्वागत केले आहे. कोरोना पार्श्वभूमीवर आणि शिमगोत्सवाच्या मुहुर्तावर राज्य सरकारने मोठा निर्णय दिला आहे. गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना कोणतेही निर्बंध नाही परंतु सरकारने जाहीर केलेल्या कोरोना त्रिसुत्री नियमांचे पालन करणे अनिवार्य असल्याचे सांगण्यात आले आहे.\nतेव्हा सर्वप्रथम गोव्याकडे पर्यटकांचा कौल आहे तर, नवी दिल्ली आणि जयपूर या काळात सर्वाधिक बुकींग झालेल्या पहिल्या स्थानांपैकी एक आहेत. बुकिंग डॉट कॉमने स्थानिक प्रवास करणाऱ्या भारतीय प्रवाश्यांनी आरंभित निवास प्रकारांची घोषणा केली असून यातून असे दिसून आले आहे की प्रवासी हॉटेल व्यतिरिक्त राहण्यासाठी रिसॉर्ट्स, गेस्टहाउस आणि होमस्टेज सारखे पर्याय निवडत आहेत.\nगोव्यात ऑलेक्ट्राची इलेक्ट्रिक बस सेवा सुरू\n“2020 हे आपल्या सर्वांसाठी प्रवास करण्यासाठी अवघड होते, परंतु भविष्यासाठी प्रवास करता येण्याची आशा आहे. प्रवासी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात देशभरातील आमच्या व्यासपीठावर प्रवासाची योजना बनवतात. शनिवार व रविवारचा अधिकाधिक फायदा घेण्याबाबत ते आशावादी आहे. महामारीच्या काळात प्रवाशांच्या मागण्यांचे समर्थन करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. त्यांना योग्य किंमतीत चांगले ठिकाण, आणि उत्तम सोय उपलब्ध करून देण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत,\" असे बुकिंग डॉट कॉम दक्षिण आशियाच्या रीजनल मॅनेजर रितू मेहरोत्रा म्हणाल्या.\n27 मार्च 2021 ते 4 एप्रिल 2021 या कालावधीत भारतीय प्रवाश्यांनी या ठिकाणांची नोंद केली आहे\nहॉली आणि रिसॉर्टमध्ये प्रवाश्यांना कंफर्ट मिळाल्याने त्यांनी यंदा होळी आणि इस्टर दरम्यान बुकिंग केले आणि त्यानंतर गेस्ट हाऊस, वसतिगृहे आणि होमस्टेस या पर्यायी सुविधांची वाढती लोकप्रियता दिसून आली आहे.\nसुनील अरोरा होणार गोव्याचे नवे राज्यपाल\nगोवा : राज्याच्या राज्यपाल पदावर देशाचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा...\nगोव्यातील करदात्यांना दिलासा: पाच वर्षे कर शुल्कात कोणतीही वाढ नाही\nमडगाव: कर आणि शुल्कामध्ये अन्यायकारक वाढ करण्याच्या विरोधात शॅडो कौन्सिल फॉर मडगाव...\nगोमंतकीयांसाठी आनंदाची बातमी; केंद्र सरकारकडून मोठं गिफ्ट\nपणजी: कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे निर्माण झालेली गंभीर परिस्थिती नियंत्रणात...\nरुग्णवाहिकेला रस्ता देण्यासाठी अमेरिकेत काय केले; पहा video\nजेव्हा प्रत्येक रुग्णास उपचारांसाठी रुग्णालयात नेले जाते तेव्हा एक एक सेकंद महत्वाचा...\nमनमोहन सिंग यांचे नरेंद्र मोदींना पत्र; लसीबाबत दिल्या महत्त्वाच्या सूचना\nकोरोनाची दुसरी लाट देशात थैमान घालत आहे. देशातील आरोग्य यंत्रणेवरचा ताण प्रचंड वाढला...\nनासा आणि स्पेसएक्स चंद्रावर पाठवणार लँडर; हा खर्च गोव्याच्या एक वर्षाच्या बजेटइतका\nअमेरिकेची अंतराळ संस्था नासाने उद्योगपती एलोन मस्क यांची कंपनी स्पेसएक्सची...\nकोरोना पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांचा मोठा निर्णय\nदेशात सध्या कोरोनच्या दुसऱ्या लाटेमुळे परिस्थिती गंभीर होत जाताना दिसते आहे. देशातील...\nअजय देवगण इंग्लिश शोच्या रिमेकमधून करणार 'OTT' प्लॅटफॉर्मवर पदार्पण\nअजय देवगनने नुकतीच त्याच्या अपकमिंग फिल्म 'गोबर' बद्दल माहिती दिली होती. आता बातमी...\nगोवा : सांगे पालिकेसाठी ४३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात\nसांगे: सांगे नागरपालिकेच्या दहा प्रभागांची निवडणूक येत्या तेवीस तारखेला होत...\nगोव्याच्या विकासासाठी २०० कोटी रुपये\nएकात्मिक किनारी व्यवस्थापन आराखड्यासाठी दोनशे कोटी रुपया��त 12 प्रकल्पांची...\nपाकिस्तानच्या संपूर्ण संघावर एकटा विराटच पडतोय भारी\nभारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) ऑक्टोबर 2020 ते सप्टेंबर 2021 या कालावधीत...\nशांघायमधील शिपयार्डमध्ये बनतेय चीनचे सर्वाधिक अत्याधुनिक विमानवाहू जहाज; पहा सॅटेलाइट दृश्य\nचीन : चीन आपल्या नौदलाची ताकद वाढविण्यासाठी आणि नौदलाचे आधुनिकीकरण करण्यासाठी...\nवर्षा varsha पर्यटक भारत ठिकाणे जयपूर हॉटेल मुंबई mumbai दार्जिलिंग ऊस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/topic/one-died", "date_download": "2021-04-19T08:28:47Z", "digest": "sha1:7BGVF7MBSJFZQQQGTDXXEYHBKE4JPFIU", "length": 2517, "nlines": 95, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "One Died", "raw_content": "\nवडाळा गॅस सिलिंडर स्फोटातील महिलेचा मृत्यू\nभरधाव आयशरने दोन दुचाकीस्वारांना उडवले\nअंबड लिंक रोडवरील अपघातात चिमुकल्याचा मृत्यू\nचाळीसगाव : अपघातात एकाचा मृत्यू\nविंचूर जवळील घरफोडीत एकाचा मृत्यू\nनांदगाव : टँकरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू\nमारुती व्हॅनवर लक्झरी बस आदळल्याने डॉक्टराचा मृत्यू\nचौथ्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू\nभाऊबीजेच्या दिवशी दुचाकी अपघातात भावाचा मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%89%E0%A4%B2?page=3", "date_download": "2021-04-19T09:05:19Z", "digest": "sha1:YGD4PJ6K5EBR3THCKYPC7ZU73A6TSO7M", "length": 4799, "nlines": 132, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Marathi Mumbai News: Latest News with live updates and videos, Information about Emergency Services, in English, Hindi and Marathi", "raw_content": "\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nअनधिकृत बांधकामांवर पालिकेचा हातोडा\nप्रदर्शन संपलं, पसारा तसाच\nकामाठीपुऱ्यातील अनधिकृत दुकानांवर कारवाई\nमहापरिनिर्वाण दिन आणि बॅनरबाजी....\nबाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिकांची गर्दी\nकाँग्रेसकडून बँकेसमोर चहा स्टॉल\nराजकीय पक्षांचे दिवाळी फराळांचे स्टॉल\nउच्च न्यायालयाचे नियम बसवले धाब्यावर\nस्टॉल तुटले, सामान राहिले\nएलआयसीत नोकरीची सुवर्ण संधी\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://2wayporno.com/2waypornsrch?q=%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%20%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%80%20%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%20%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%93", "date_download": "2021-04-19T08:27:16Z", "digest": "sha1:AEF3DEIOO6DBBFGN6PAN4AS7JZQ56LUW", "length": 4230, "nlines": 107, "source_domain": "2wayporno.com", "title": "मराठी मुली सेक्स व्हिडीओ - FREE Porn Videos at 2wayPorno.Com", "raw_content": "\nमराठी मुली सेक्स व्हिडीओ on 2wayPorno.Com\nमराठी मुली झवाझवी व्हिडीओ\nसुंदर मुली सेक्स व्हिडीओ\nसेक्सी मराठी व्हिडीओ लहान मुली\nमराठी रक्ताची मुली झवाझवी व्हिडीओ\nमराठी सेक्सी गावाकडच्या मुली व्हिडीओ\nमराठी मुली कॉलेज Indin झवाझवि व्हिडीओ\nमराठी मुली सेक्स. कॉम\nमराठी मुली चे सेक्स\nमराठी सेक्स मुली गावात\nसेक्स व्हिडिओ मराठी मुली\nमराठी सुंदर मुली सेक्स\nमराठी मुली सेक्स कथा\nमराठी सेक्स १८वर्षाच्या मुली\nमराठी मुली सेक्स संवाद\nमराठी सेक्स मुली मुब्ई\nमराठी सेक्स आओपन मुली\nमुली मराठी सेक्स .\nमराठी मुली सेक्स व्हिडिओ\nमराठी सेक्स लहान मुली\nमराठी गावरान मुली सेक्स\nसुंदर मुली हच डी सेक्स व्हिडीओ\nमराठी अपंग सेक्स व्हिडीओ\nमराठी झवलेला व्हिडीओ सेक्स\nमराठी आवाजात सेक्स व्हिडीओ\nमराठी ग्रामीण सेक्स व्हिडीओ\nमराठी सेक्स व्हिडीओ पार्न\nमराठी सेक्स संभाषण व्हिडीओ\nमराठी बोलणे सेक्स व्हिडीओ\nजाटनी की चुदाई वीडियो\nहिंदी ब्लू फिल्म सेक्सी हिंदी ब्लू फिल्म\nमां गाली देती रही बेटा चोदा कहानी\nहिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम सेक्सी वीडियो फुल HD\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://www.drushtikonnews.com/2021/01/blog-post_645.html", "date_download": "2021-04-19T09:52:22Z", "digest": "sha1:JTRJPWEOAT73MWXATP4UWYNX7JPCNO4M", "length": 8973, "nlines": 48, "source_domain": "www.drushtikonnews.com", "title": "उपोषणकर्त्यांची प्रकृती चिंताजनक; वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले दुर्लक्ष; मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सोडणार नाही-शिक्षक सुरवसे - दृष्टीकोन", "raw_content": "\nHome / बीडजिल्हा / उपोषणकर्त्यांची प्रकृती चिंताजनक; वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले दुर्लक्ष; मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सोडणार नाही-शिक्षक सुरवसे\nउपोषणकर्त्यांची प्रकृती चिंताजनक; वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले दुर्लक्ष; मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सोडणार नाही-शिक्षक सुरवसे\nपरळी वैजनाथ : येथील श्री सरस्वती विद्यालयाचे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक हे सतत आपल्याशी व कर्मचाऱ्यांशी उद्धट वागतात व नेहमी गैरवर्तन करतात अशी तक्रार बीडचे शिक्षण अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. शिक्षक रामकीसन सुरवसे यांनी ही तक्रार केली असून, याच्या प्रति पालकमंत्री, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त व शिक्षण मंत्र्यांनाही पाठविण्यात आल्या आहेत. सदरील तक्रारींची दाखल घेऊन कारवाई करावी या मागणीसाठी दि.13 जानेवारी पासून आमरण उपोषण सुरू केले असून आज तिसऱ्या दिवशीही हे उपोषण सुरू असून दरम्यान काल रात्री उपोषण करते सुरवसे यांची प्रकृती खालावली असल्याने त्यांना परळी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तीन दिवसापासून सुरु असलेल्या उपोषणास अद्यापही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटही ही दिली नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.\nयाबाबत सविस्तर माहिती अशी की परळी येथील श्री सरस्वती विद्यालयातील क्रीडा शिक्षक रामकिशन सुरवसे हे 13 जानेवारीपासून उपोषणास बसले असून काल मध्यरात्री त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते या उपोषणास अद्यापही शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष न दिल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.\nरामकीसन सुरवसे यांनी श्री सरस्वती माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुधीर शंकरराव मिसाळ यांच्या विरोधात तक्रार केली आहे. यात म्हटले आहे की, सेवा जेष्ठता क्रम डावलून मुख्याध्यापक पद मिळवले आहे.\nशाळेच्या वेळेत शिक्षकांना खासगी कामे लावणे, वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवणे, शासनमान्य राजा कर्मचाऱ्यांना नाकारणे, मयत सेवकांच्या निवृत्ती वेतनाचा अद्यापही लाभ मिळविणे, जाणीवपूर्वक सेवक व कर्मचाऱ्यांचा पगार संयुक्त खात्यात जमा ठेवणे, संस्थेचा वाद न्यायालयात असतांना संचालक मंडळाच्या नावाने कर्मचाऱ्यांना धमकवणे, शिक्षक व कर्मचाऱ्यांना पीएफ कर्ज नाकारणे, बँकेच्या कर्जासाठी कागदपत्रे न देणे, सेवानिवृत्त शिक्षकांस विलंब लावणे व आर्थिक नुकसान करणे, मार्जितले शिक्षक वगळता इतरांना मानसिक त्रास देणे यांसह अनेक तक्रारी सुरवसे यांनी दिलेल्या तक्रार अर्जात नमूद केल्या आहेत. या तक्रारींची गंभीर दखल घेऊन तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली आहे जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आपण उपोषण सोडणार नसल्याचेही शिक्षक रामकिशन सुरवसे यांनी सांगितले.\nउपोषणकर्त्यांची प्रकृती चिंताजनक; वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केले दुर्लक्ष; मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सोडणार नाही-शिक्षक सुरवसे Reviewed by Ajay Jogdand on January 15, 2021 Rating: 5\nशिवसेना बीड जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी केज कोव्हिड सेंटरला दिली भेट\nदुचाकीचा अपघातात ऊसतोड मुकादम ठार\nयशोदिप भोजनालय तर्फे चालविण्यात येणाऱ्या शिव भोजन केंद्रा तर्फे आष्टी शहरात घरपोच ७५ थाळी मोफत वाटप\nआरोग्य कर्मचार्‍यांच्या सर्व अडचणी मी स्वतः प्राधान्याने सोडविणार : आ.बाळासाहेब आजबे\nबीडजिल्हा महाराष्ट्र क्राईम बीड जिल्हा ताज्या बातम्या Home आरोग्य-शिक्षण व्हिडीओ देश- विदेश ब्लॉग संपादकीय व्हीडीओ राजकारण मनोरंजन-खेळ Breaking बीड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%8D/", "date_download": "2021-04-19T10:04:13Z", "digest": "sha1:6XIYSB5H7PDY5WXOJ5L7E65SOF2RJIFV", "length": 15429, "nlines": 167, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "केव्हेंटर्सचा गोव्यात प्रवेशः पुढील वर्षी वेगवान विस्ताराची योजना | गोवा खबर", "raw_content": "\nHome बिझनेस खबर केव्हेंटर्सचा गोव्यात प्रवेशः पुढील वर्षी वेगवान विस्ताराची योजना\nकेव्हेंटर्सचा गोव्यात प्रवेशः पुढील वर्षी वेगवान विस्ताराची योजना\n– शहरात दोन आऊटलेट्सचे अनावरण आणि २०१९ च्या शेवटापर्यंत आणखी ११ पेक्षा अधिक आऊटलेट्स आणणार\n– आगामी वित्तीय वर्षासाठी १०० टक्के वाढीचा अंदाज आणि २०१९-२०साठी पुढील\nवर्षापर्यंत या टक्केवारीच्या १०० टक्के आणि गोव्यातील आऊटलेट्समधून वार्षिक अधिक आऊटलेट्स आणणार\nगोवा : केव्हेंटर्स हा भारतातील लोकप्रिय डेअरी ब्रँड अत्यंत उत्साहाने\nसळसळत्या आणि उसळत्या गोवन बाजारपेठेत विस्ताराची घोषणा करण्यासाठी सज्ज\nआहे. अलीकडील काळात, गोव्यामध्ये पणजी येथे एमजी रोडवर केव्हेंटर्सचे पहिले\nआऊटलेट सुरू झाले असून बागामधील टिटोस लेनमध्ये दुसरे आऊटलेट सुरू झाले आहे.\nविविध शीतपेयांच्या प्रकारांमध्ये खास आणि चविष्ट फ्लेवर्स उपलब्ध आहेत. त्यात घट्ट\nशेक्स, क्लासिक शेक्स, फ्रूटी शेक्स आणि गरम पेये यांचा समावेश असून ही कंपनी\nपुढील वर्षभरात शहरात ११ पेक्षा अधिक स्टोअर्स आणण्यासाठी सज्ज आहे आणि\nगोव्याकडे ती या ब्रँडसाठी एक आघाडीची पाश्चिमात्य बाजारपेठ म्हणून पाहते. यात\nउत्तरेकडील विविध ठिकाणांचा समावेश असेल जसे पणजी, कंडोलिम, कलंगुट, वागातोर,\nविमानतळ आणि दक्षिणेकडील मडगाव, वास्को, मॉल्स (कॅनकुना, मॉल दे गोवा), पोर्वोरिम,\nकोळवा. त्या पलीकडे या ब्रँड्सची शॉपिंग कॉम्प्लेक्स, रेस्टॉरंट्स इत्यादींमध्ये दुकानेही\n२०१९ पर्यंत गोवा हे या ब्रँडसाठीच्या सर्वांत मोठ्या पाचव्या पोर्टफोलिओचे ठिकाण\nअसेल आणि ते दिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि हैदराबाद यांच्याशी स्पर्धा करेल. कंपनीच्या\nकिनारपट्टी प्रदेशांमध्ये व्याप्ती आणण्याच्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करून केव्हेंटर्स\nगोवन बाजारपेठेच्या मोठ्या हिश्शावर भर देत आहे आणि पुढील वर्षभरात १०० टक्के\nवाढ होईल असे अपेक्षित आहे. या विस्तारासोबत, हा ब्रँड गोवन बाजारपेठांमधून वार्षिक\nपातळीवर कंपनीच्या महसुलात २५ कोटींची भर घालेल अशी अपेक्षा करत आहे आणि\nत्यात कंपनीच्या मालकीच्या तसेच फ्रँचाइज केलेल्या आऊटलेट्सचाही समावेश आहे.\nया विस्ताराबाबत केव्हेंटर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी, संचालक आणि सहसंस्थापक श्री.\nसोहराब सिताराम म्हणाले, केव्हेंटर्समध्ये आम्हाला भारताचा आवडता मिल्कशेक\nगोव्यात आणताना खूप आनंद होत असून या प्रतिसादाबाबत आम्हाला खूप आनंद होत\nआहे. गोव्यामध्ये वारसा, संस्कृती आणि कूलनेस यांचा एक सुरेख संगम आहे आणि तो\nआमच्या ब्रँडशी सुसंगतही आहे. आम्हाला आत्मविश्वास आहे की, केव्हेंटर्समुळे गोवन\nलोकांच्या आणि या राज्याला दर वर्षी भेट देणार्‍या लाखो पर्यटकांच्या मनात स्वतःचे\nएक स्थान निर्माण होईल.\nगोव्यामध्ये अलीकडेच दोन नवीन आऊटलेट्सची भर घातल्यामुळे केव्हेंटर्सची सध्या\nभारतातील ३० ठिकाणी २४० पेक्षा अधिक आऊटलेट्स झाली आहेत. त्यात महत्त्वाची\nशहरेही आहेत, जसे दिल्ली एनसीआर, मुंबई, बंगळुरू, चेन्नई, कोलकाता, लुधियाना, चंदीगढ,\nचेन्नई इत्यादी. मागील वर्षीच या ब्रँडने आपले कार्य दुबई आणि नेपाळमध्येही सुरू\nकेले. केव्हेंटर्स या चालू आर्थिक वर्षाच्या शेवटी जगभरात ४०० पेक्षा अधिक\nआऊटलेट्सचा रिटेल पाया दुप्पट करण्यासाठी कार्यरत आहे. पुढील दोन वर्षांच्या\nकाळात, या ब्रँडच्या भारतातील तसेच मध्यपूर्व, अमेरिका आणि आफिोतील महत्त्वाच्या\nआणि पोहोच नसलेल्या ठिकाणांकडे व्याप्ती वाढवण्याच्याही योजना आहेत.\nकेव्हेंटर्सकडून आपल्या मेन्यूमध्ये अनेक आकर्षक उत्पादने दिली जातात. त्यात शेक्स\nआणि प्री पॅकेज्ड खाद्यपदार्थ जसे पॉपकॉर्न, कुकीज हे सर्व अत्यंत खास आणि चविष्ट\nस्वादांमध्ये उपलब्ध आहेत. गोव्यातील ग्राहकांना आता ब्रँडच्या चविष्ट उत्पादनांचा\nआनंद घेता येईल. त्यात थिक मिंट ओरिओ क्रंबल, चॉकलेट ओरियो, टूटी फ्रूटी, केसर\nबदाम मिल्कशेक यांचा समावेश आहे आणि त्याचबरोबर क्लासिक बटरस्कॉच, स्ट्रॉबेरी,\nकोल्ड कॉफी किंवा मँगो शेक्सही आवडतील. केव्हेंटर्सकडून लशियस ब्लूबेरी, अल्फोन्सो\nमँगो शेक आणि एक्झॉटिक स्ट्रॉबेरी अशा प्रकारचे विविध शेक्स फळांच्या चाहत्यांसाठी\nउपलब्ध आहेत. त्याचवेळी, गरम पेयांच्या मेन्यूमध्ये विविध प्रकारचे गरम मिल्कशेक\nआहेत (बल्मी बनाना, क्रिमी चॉकलेट, सोलफुल सॉल्टेड कॅरेमल), चहा (ग्रीन टी, मसाला\nमॅडनेस), स्पेशल हॉट शेक्स (केसर पिस्ता मिल्क, काश्मिरी कावा, चॉकलेट कम्फर्ट) आणि\nगरम कॉफी (एस्प्रेसो, अमेरिकानो, कॅफे लाते, कपुचिनो.)\nतुम्ही आता केव्हेंटर्स आऊटलेटला येथे भेट देऊ शकताः\nपणजी पत्ताः संपर्क क्रमांकः तळमजला, ०३, दत्तप्रसाद बिल्डिंग, एमजी रोड, ओझरी, पणजी,\nबागा पत्ताः संपर्क क्रमांकः दुकान क्रमांक २, घर क्रमांक ७, ७सी, टिटोस लेन, सॉन्टा वड्डो,\nNext articleआधार कार्ड ओळखपत्र पुरावा म्हणून वापरावा\n‘टीका उत्सव’ स्तुत्य उपक्रम..\nऊर्जा वेलनेस सेंटरच्या वेलनेस डायग्नोस्टिक पॅथॉलॉजी लॅबचे मडगावात उद्धाटन\nआकाश आयएसीएसटी आता देऊ करत आहे ९० टक्के स्कॉलरशिप\nउपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या निरोप समारंभात पंतप्रधानांचे राज्यसभेतील भाषण\nआरोग्य सेवा संचालनालयातर्फे नेत्र चिकित्सा शिबिरे\nभाजप पदाधिकाऱ्यांकडून अल्पसंख्याकांना त्रास दिल्याच्या निषेधार्थ गोवा युवक काँग्रेसचा मोर्चा\nकेंद्रातल्या भाजप सरकारकडून मालदीवसाठी आर्थिक पॅकेज, गोव्यासाठी काहीही नाही:आप\nभाजप नेते अरुण जेटली यांचे दीर्घ आजाराने निधन\nसिनेमागृहे ५० टक्के क्षमतेने सुरू करण्याचा निर्णय\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nउडान 4.0 अंतर्गत नवीन 78 मार्गांना मंजुरी | या योजनेअंतर्गत आतापर्यंत...\nपंतप्रधानांनी गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांच्याशी साधला संवाद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/coronavirus-pandemic-haji-ali-dargah-temporarily-shut-until-further-notice-46959", "date_download": "2021-04-19T08:40:47Z", "digest": "sha1:ROSGNXMC6JAKVSIPPPHEVALUVT6GBYP3", "length": 11207, "nlines": 129, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Coronavirus : पुढील सुचना येईपर्यंत हाजी अली दर्गा तात्पुरता बंद", "raw_content": "\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nCoronavirus : पुढील सुचना येईपर्यंत हाजी अली दर्गा तात्पुरता बंद\nCoronavirus : पुढील सुचना येईपर्यंत हाजी अली दर्गा तात्पुरता बंद\nहाजी अली दर्गा सुरुवातीला काही तास चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण आता पुढीच सुचना मिळेपर्यंत दर्गा बंद ठेवण्यात येणार आहे.\nBy मुंबई लाइव्ह टीम सिविक\nसिद्धिविनायक आणि प्रभादेवी मंदिरानंतर पुढील सूचना येईपर्यंत हाजी अली दर्गा तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे. माहीम दर्गाचे व्यवस्थापकीय विश्वस्त आणि हाजी अली दर्गाचे विश्वस्त सुहेल खंडवाणी यांनी यासंदर्भात एक निवेदन केलं आहे. यात त्यांनी म्हटलं आहे की, “प्रशासकीय अधिकाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. शहराची काळजी घेण्यासाठी आणि त्यांची सामाजिक जबाबदारी पार पाडण्यासाठी मानवजातीच्या दिशेनं उचलेलं महत्त्वाचं पाऊल आहे.\"\nमहत्त्वपूर्ण म्हणजे शुक्रवारीचा नमाझ घरीच पढण्याबाबत मुस्लिम बांधवांना सूचना मौलाना निझामुद्दीन फखरुद्दीन आणि मौलाना अहमद कादरी यांनी दिल्या आहेत.\n... म्हणून घेतला बंदचा निर्णय\nकोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तुळजाभवानी मंदिर आणि दगडूशेठ हलवाई यांच्यासोबतच राज्यातील अनेक मंदिरं बंद ठेवण्यात आली आहेत. हाजी अली आणि माहीम दर्गा इथं हजारो भाविक येत असतात. दररोज दर्शन घेण्यासाठी सरासरी ५ हजार आणि १० हजारच्या घरात भाविकांची संख्या आहे. या आठवड्याच्या सुरूवातीस दर्गा अधिकाऱ्यांनी भाविकांना दर्गाला भेट देण्याचं टाळा, असं आवाहन केलं होतं. पुढे त्यांनी दर्गा परिसरात अनेक प्रतिबंधात्मक उपाययोजनाही केल्या होत्या. पण कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता त्यांनी दर्गा बंद ठेवणार असं जाहीर केलं.\nत्याविषयी समितीचे सदस्य मोहम्मद इब्राहिम खान म्हणाले होते की, \"लोकांना काय करावं आणि काय करु नये याविषयी जनजागृती करण्यासाठी व्यवस्थापन सर्व प्रयत्न करीत आहे. खादीम (पुष्प अर्पण करणारी व्यक्ती), कर्मचारी आणि स्वयंसेवक वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुखवटे आणि हातमोजे घालूनच भाविक दर्शनासाठी येतील, अशी व्यवस्था केली आहे. दर्ग्या��� प्रवेश करण्यापूर्वी साबणानं हात धुता यावेत याची व्यवस्था देखील केली आहे. याव्यतिरिक्त, लोकांना त्यांच्या शरीराचं तापमान तपासल्यानंतरच आत सोडण्यात येत आहे.”\nयाशिवाय आपत्कालीन परिस्थितीत डॉक्टर वैद्यकीय कक्षात मदत करण्यासाठी उपलब्ध आहेत. ट्रस्टच्या मालकीचे संगणक केंद्र, प्राथमिक शाळा, फिटनेस सेंटर आणि लायब्ररी बंद करण्यात आली आहे. दर्गा आवारात भाविकांची गर्दी होऊ नये आणि त्याठिकाणी भरपूर वेळ घालवू नये यासाठी कर्मचारी, व्यवस्थापक, समिती सदस्य आणि स्वयंसेवक सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. दर्गाच्या प्रत्येक कोपऱ्यावर अनेक बॅनर आणि होर्डिंग्ज आहेत. जी या प्राणघातक विषाणूविषयी जागरूकता निर्माण करण्यास मदत करतात.\nCoronavirus : 'त्या' कोरोनाबाधितानं लावली चक्क लग्नाला हजेरी, सगळेच संशयाच्या फेऱ्यात\nCoronavirus Update: महाराष्ट्रात ‘या’ पळवाटेने येताहेत कोरोनाचे रुग्ण, आरोग्यमंत्र्यांनी दिली विमानतळाला भेट\nनवी मुंबईकरांना दिलासा; एमजीएममध्ये २० आयसीयू बेड, १० व्हेंटिलेटर्सची सुविधा सुरू\n“राजकारण”…ही “कीड” कोविडपेक्षा भयाण, तेजस्विनीनं व्यक्त केला संताप\nदिल्लीसह ६ राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना निगेटिव्ह RT-PCR अनिवार्य\nशिर्डी संस्थान उभारणार ३ कोटीचा ऑक्सिजन प्लांट, रिलायन्स समुहाची साथ\nजेईई मेन एप्रिल सत्राची परीक्षा लांबणीवर\nकेंद्राकडून महाराष्ट्राला १५०० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा, पण सुनावले ‘हे’ बोल\nटाटा स्टीलकडून रोज २००-३०० टन ऑक्सिजन पुरवण्यास सुरुवात\nकडक निर्बंधांमुळं १० लाख रेल्वेप्रवासी घटले\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/goa/plight-tourists-due-strike-taxi-owners-goa-12254", "date_download": "2021-04-19T08:55:03Z", "digest": "sha1:2XJWSZXXZ254LKLJFNVFK25KALCMPOVI", "length": 9067, "nlines": 98, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "गोव्यात टॅक्सीचालक संपावर, तर पर्यटक वाऱ्यावर | Gomantak", "raw_content": "\nसोमवार, 19 एप्रिल 2021 e-paper\nगोव्यात टॅक्सीचालक संपावर, तर पर्यटक वाऱ्यावर\nगोव्यात टॅक्सीचालक संपावर, तर पर्यटक वाऱ्यावर\nगुरुवार, 8 एप्रिल 2021\nगोवा माईल्स ही ॲपवर आधारीत टॅक्सी सेवा रद्द करावी आणि टॅक्सींना मिटर बसवावेत, या मागणीसा��ी गोव्यातील पर्यटक टॅक्सीमालक गेल्या दोन दिवसांपासून पणजी येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू होते. टॅक्सीमालक संघटनेचे नेते बाप्पा कोरगावकर यांच्या नेतृत्त्‍वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर आता राज्यातील टॅक्सी असोसिएशनने संप पुकारला आहे\nपणजी : गोवा माईल्स ही ॲपवर आधारीत टॅक्सी सेवा रद्द करावी आणि टॅक्सींना मिटर बसवावेत, या मागणीसाठी गोव्यातील पर्यटक टॅक्सीमालक गेल्या दोन दिवसांपासून पणजी येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू होते. टॅक्सीमालक संघटनेचे नेते बाप्पा कोरगावकर यांच्या नेतृत्त्‍वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. त्यानंतर आता राज्यातील टॅक्सी असोसिएशनने संप पुकारला आहे. मात्र आता या संपाचा फटका गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना बसत आहे. टुरिस्ट टॅक्सीवाल्यांच्या बेमुदत संपामुळे कळंगुटमध्ये येणाऱ्या पर्यटकांना बससाठी वाट पहावी लागत आहे. टॅक्सीअभावी त्यांना बससाठी वाट पहावी लागत असल्याने त्यांचे हाल होत आहेत. (The plight of tourists due to the strike of taxi owners in Goa)\nगोवा : कोरोना संसर्ग वाढत असताना निर्बंध रद्द करण्याचे कारण काय\nराज्यसरकारने टॅक्सीचालकांना व मालकांना विश्‍वासात न घेता गोवा माईल्स ॲप टॅक्सीसेवा सुरू केल्याने टॅक्सीचालकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे गोवा माईल्स सेवा बंद करण्यासाठी टॅक्सीचालकांनी आग्रह धरला आहे. गोवा राज्य हे जागतिक पर्यटनाचे केंद्र आहे. मात्र येथील पर्यटक उद्योग व हॉटेल्स परप्रांतीयांच्या ताब्यात आहेत. फक्त, टॅक्सी व्यवसायावरच गोमंतकीयांचा ताबा राहीला आहे. त्यामुळे सरकारने त्यांच्या हितासाठी तेंच्या मागण्या मान्य कराव्यात. गोवा माईल्स ॲपवर आधारित टॅक्सी सेवेमुळे गोमंतकीय टॅक्सीचालकांना नुकसान होत आहे. त्यामुळे टी सेवा रद्द करून टॅक्सीना मिटर बसवावेत, अशी मागणी करण्यात येत आहे. मात्र आज गोव्याचे वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी गोवा माईल्स रद्द करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. यामुळे टॅक्सीचालक आणि टॅक्सीमालक चांगलेच आक्रमक झाले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून पणजीतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलन अधिक तीव्र झाले आहे.\nमाजोर्डा येथे ‘दमदार मिनी ट्रॅक्टर’ बाजारात सादर\nगोव्यातील टॅक्सी व्यवसाय गोमंतकियांनी सांभाळून ठेवला आहे. त्यामुळे गोवा सरकार त्यांचे हित नक��कीच जपते. मात्र सध्याचे युग हे स्पर्धेचे आणि नव्या तंत्रज्ञानाचे आहे. त्यामुळे आता टॅक्सीचालकांनीही बदलायला हवे. गोमंतकीय टॅक्सीचालकांचे हितासाठी ‘उबेर’ व ‘ओला’ या टॅक्सीसेवांना सरकारने गोव्यात परवानगी दिली नाही. इतकेच नव्हे तर टॅक्सीचालकांना करमाफी व इतर माध्‍यमातून 34 कोटींचे सहाय्यही यासाठीच केले जाते. त्यामुळे येत्या काळात राज्यातील टॅक्सींचे दरही वाढवले जातील. मात्र, गोवा माईल्स रद्द केली जाणार नाही, असे माविन गुदिन्हो यांनी ठणकावून सांगितले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/krida/who-top-spinner-ashwin-and-harbhajan-singh-gautam-gambhir-answered-11046", "date_download": "2021-04-19T08:51:02Z", "digest": "sha1:XV52OYZL4FCPBRGY2VH5CGDRDBNZL7LV", "length": 11072, "nlines": 123, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "फिरकीपटूमध्ये अव्वल कोण? अश्विन की हरभजन सिंग गौतम गंभीरने दिले उत्तर | Gomantak", "raw_content": "\nसोमवार, 19 एप्रिल 2021 e-paper\n अश्विन की हरभजन सिंग गौतम गंभीरने दिले उत्तर\n अश्विन की हरभजन सिंग गौतम गंभीरने दिले उत्तर\nसोमवार, 1 मार्च 2021\nअनिल कुंबळे आणि हरभजन सिंग यांच्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये 400 विकेट घेणारा तो तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे.\nनवी दिल्ली : भारत-इंग्लंड यांच्यात पार पडलेल्या कसोटी सामन्या दरम्यान भारतीय क्रिकेट संघातील स्पीनर गोलंदाज आर.अश्विनने कसोटी क्रिकेटमधील 400 विकेट पूर्ण केले आहेत. श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरन नंतर सर्वाधिक वेगाने विकेट घेणारा जगातील दुसरा गोलंदाज तो ठरला आहे. तर अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग यांच्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये 400 विकेट घेणारा तो तिसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. पूर्व भारतीय क्रिकेटर गौतम गंभीरने हरभजन सिंग आणि आर. अश्वीन यांची तुलना केली आहे.\nगंभीर म्हणाला, ‘’वेगवेगळ्या काळांची तुलना करणं खूप कठीण आहे. मात्र मला आता असं वाटत की, जे ही मी आत्तापर्यंत क्रिकेट पाहिले त्यात स्पीनर गोलंदाज हरभजन सिंगला जास्त चांगलं मानतो. तो क्रिकट खेळत होता त्या काळात तो अत्युच्च शिखरावर होता. तसच आर.अश्विऩचा विचार केल्यास या काळातील सर्वश्रेष्ठ ऑफ स्पीनरमधील तो एक आहे. मात्र आर.अश्विनची हरभजन सिंगशी तुलना केल्यास ज्याप्रकारे अश्विनने विकेट घेताना वीना डिआरएस घेता शानदार प्रदर्शन केले ते अतुलनीय आहे.’’\n41, 44 की 46 शाहिद आफ्रिदीचा नेमका वाढदिवस कितवा...ट्विटनंतर पेटला नवीन वाद\nहरभजन सिंगने 103 कसोटी सामन्यात 417 विकेट घेतल्या आहेत. तर आश्विनने 77 कसोटी सामन्यामध्ये 401 विकेट घेतल्या आहेत. मात्र ''गौतम गंभीरने आश्विन आणि हरभजन सिंग यांची तुलना करत हरभजन सिंगला सर्वश्रेष्ठ मानले आहे. मात्र आश्विन एक कंप्लीट पॅकेज आहे.'' असंही गंभीर म्हणाला.\nधीरज एफसी गोवासाठी `सुपरमॅन`सारखा प्रशिक्षक हुआन फेरांडोने केलं कौतुक\nपणजी : आशियाई फुटबॉल महासंघाच्या (एएफसी) चँपियन्स लीग स्पर्धेतील ई गटात सलग दोन...\nरुग्णवाहिकेला रस्ता देण्यासाठी अमेरिकेत काय केले; पहा video\nजेव्हा प्रत्येक रुग्णास उपचारांसाठी रुग्णालयात नेले जाते तेव्हा एक एक सेकंद महत्वाचा...\nइंजिन बनवताना झालेल्या एका चुकीमूळे होंडा ने परत बोलावल्या 78 हजार कार\nगाडीच्या फ्युएल पंपमध्ये आलेल्या खराबीमुळे जपानची वाहन निर्माता कंपनी होंडा ने...\nके. एल राहुलला अतियाने दिल्या शुभेच्छा; सुनील शेट्टीने दिली प्रतिक्रिया\nHAPPY BIRTHDAY: बॉलीवुड स्टार अथिया शेट्टीने क्रिकेटर के. एल राहुलच्या...\nही' चुक देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला कारणीभूत; डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले कारण\nनवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाने चिंताजनक परिस्थिती...\nचीनचा LAC वरुन सैन्य मागे घेण्यास नकार; भारताची डोकेदुखी पुन्हा वाढणार \nभारत आणि चीनमधील ऍक्चुअल लाईन ऑफ कंट्रोलवरून गेल्या वर्षी जूनमध्ये सुरू झालेला वाद...\nक्रिकेट चाहत्यांसाठी आजचा दिवस पैसा वसूल; चार संघ आमने-सामने\nIPL 2021: क्रीडा प्रेमींसाठी असे क्वचितच घडते जेव्हा दिवसभर खेळाचा थरार सुरू...\nIPL 2021: रोहित शर्माने रचला विक्रम ; धोनीलाही टाकले मागे\nइंडियन प्रीमियर लीग 2021 (आयपीएल) च्या 9 व्या सामन्यात शनिवारी मुंबई इंडियन्स आणि...\nरेल्वेकडून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नवीन नियमावली जाहीर\nकोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत भारतात दिवसेंदिवस गंभीर परिस्थिती निर्माण होताना...\n अमेरिकेत गोळीबाराच्या घटनेत 4 भारतीयांचा मृत्यू; कुटुंबीय संतप्त\nगेल्या काही दिवसांपासून गोळीबाराच्या अमेरिकेत वाढत जाताना दिसत आहेत. मात्र आता...\nनीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा\nपंजाब नॅशनल बॅंक घोटाळा प्रकरणामधील मुख्य आरोपी आणि हिरे व्यापारी नीरव मोदी याच्या...\nअजय सेठ: अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाचे नवे सचिव\nनवी दिल���ली : दिल्लीतील अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाचे नवे सचिव...\nभारत इंग्लंड कसोटी test क्रिकेट cricket बळी bali विकेट wickets अनिल कुंबळे anil kumble प्रदर्शन आश्विन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/jalgaon-news-marathi/1093-corona-infected-patients-were-found-in-jalgaon-district-death-of-12-victims-nrat-106924/", "date_download": "2021-04-19T09:53:47Z", "digest": "sha1:PNKPOPUC4G2C4CYAA2M3YYBZBVP4JIYJ", "length": 12601, "nlines": 175, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "1093 corona infected patients were found in Jalgaon district Death of 12 victims nrat | जळगाव जिल्ह्यात १०९३ कोरोना बाधित रुग्ण आढळले; १२ बाधितांचा मृत्यू | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, एप्रिल १९, २०२१\nसंपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याबाबत अमित शाह यांची महत्त्वाची माहिती,म्हणाले…\n‘या’ महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कोरोना गाठणार उच्चांक,देशात सापडणार सर्वाधिक रुग्ण – आयआयटी कानपूरच्या अभ्यासकांचा दावा\nकोरोनावरील प्रभावी लसीसाठी धाडसी प्रयोग, कोरोनामुक्त झालेल्यांच्या शरीरात सोडणार कोरोनाचे विषाणू, होणार हे फायदे\nअरविंद केजरीवाल यांनी केली महत्त्वाची घोषणा, दिल्लीमध्ये ६ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर\nमलायकाला आवडते ‘ही’ सेक्स पोजीशन, हे ऐकताच अभिनेत्री नेहा धुपिया लागली हसायला\nजळगाव जिल्ह्यात १०९३ कोरोना बाधित रुग्ण आढळले; १२ बाधितांचा मृत्यू\nजळगाव जिल्ह्यात Swab घेतलेल्या रूग्णांपैकी आज पुन्हा 1093 नवीन कोरोनाबाधीत रूग्ण आढळून आलेले असून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जनतेने आता मास्क लावणे आणि अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे.\nजिल्ह्याचा कोरोना पाॅझिटीव्हीटी रेट ७.३६ टक्क्यांवर\nजळगाव (Jalgaon). जिल्ह्यात Swab घेतलेल्या रूग्णांपैकी आज पुन्हा 1093 नवीन कोरोनाबाधीत रूग्ण आढळून आलेले असून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जनतेने आता मास्क लावणे आणि अधिक खबरदारी घेणे आवश्यक आहे. आज जिल्ह्यात जळगाव शहर 356 ,जळगाव ग्रामीण 36, भुसावळ 66,अमळनेर 76, चोपडा 100 ,पाचोरा 12, भडगाव 22 ,धरणगाव 70,यावल 43,एरंडोल 55 ,जामनेर 31, रावेर 35,पारोळा 25,चाळीसगाव 95,मुक्ताईनगर 33, बोदवड 33 आणि इतर जिल्ह्यातील 05 असे एकूण 1093 रूग्ण आज कोरोनाबाधीत आढळून आलेले आहे.\nवर्धा/ जबरीने पैसे हिसकावणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात\nआज दिवसभरात रूग्ण 977 बरे झाले असून आतापर्यंत एकूण 68073 रूग्ण बरे झालेले आहे. जिल्ह्यात सध्या 9977 ॲक्टीव्ह रूग्ण उपचार घेत असून आतापर्यंत एकूण कोरो��ा बाधितांची संख्या 79563 झालेली आहे. जिल्ह्यात आज 12 रूग्णांचा मृत्यू झालेला असून आतापर्यंत एकूण 1513 रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.अशी माहिती आज जिल्हा प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आलेली आहे.\nएरंडोल, पारोळा, धरणगाव तालुक्यात पाच दिवस जनता कर्फ्यु\nएरंडोल,पारोळा आणि धरणगाव तालुक्यातील कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी विनय गोसावी यांनी एरंडोल, पारोळा, धरणगाव तालुका क्षेत्रात 23 मार्च 2021 रोजी पहाटे 1 वाजल्यापासून 27 मार्च 2021 रोजी रात्री 12 पर्यंत सर्व बाजारपेठा, आठवडी बाजार व दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.\nया कालावधीत सर्व बाजारपेठा, आठवडी बाजार बंद राहतील. किराणा दुकाने, अत्यावश्यक नसलेली सर्व दुकाने बंद राहतील. किरकोळ भाजीपाला, फळे खरेदी विक्री केंद्रे बंद राहतील. शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालये, खाजगी कार्यालये, सर्व प्रकारची धार्मिक स्थळे बंद राहतील.\nक्या खुबसुरती कैसी अदाअंकिता लोखंडेंचा Traditional Look चाहत्यांना पाडतोय भूरळ, पाहा खास PHOTOS\nCorona Update'स्टॅच्यु ऑफ लिबर्टी' देतेय मास्क लावण्याचा संदेश, तर मोनालिसा म्हणतेय संसर्ग टाळा\nVideoसावनी रविंद्र ला ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार\nमनोरंजनखिशाच्या राष्ट्रीय पुरस्काराचं यश संपूर्ण टीमचं\nआज ना छोडेंगे बस हमजोली, खेेलेंगे हम होलीHoli Special 2021 - वरुण धवनपासून नेहा कक्कडपर्यंत या कलाकारांची आहे ही लग्नानंतरची पहिली होळी ,पाहा फोटो\nसंपादकीयनागपूरसह सर्वोच्च न्यायालयाची ५ खंडपीठे असावीत\nसंपादकीयआरामदायी प्रवासाकरिता खासगी गाड्यांना प्रवाशांची पसंती\nसंपादकीयपायलटांच्या समर्थकांचे फोन टॅप केल्याची गहलोत सरकारची कबुली\nसंपादकीयतत्त्व बाजूला सारून वृद्ध श्रीधरन यांना भाजपाची उमेदवारी\nकाँग्रेसने केलाय ज्येष्ठांवर अन्यायस्टार प्रचारकांच्या यादीतून काँग्रेसने असंतुष्टांना वगळले\nसोमवार, एप्रिल १९, २०२१\nसातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://bharat4india.com/search?areas%5B0%5D=tortags&searchword=%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2021-04-19T09:24:23Z", "digest": "sha1:RQ57DBR5CHCWT4PESAMZSHOFI3GYF5AT", "length": 16344, "nlines": 113, "source_domain": "bharat4india.com", "title": "शोधा", "raw_content": "\nकोरोनाचा भारतात पहिला बळी, देशात आत्तापर्यंत ७४ रुग्ण\nपुण्यात आणखी एक कोरोनाचा रुग्ण, राज्यात आकडा १५ वर. पिंपरी-चिंचवड मध्ये तीन जणांना लागण\nपुण्यात कोरोनाचे ९ रुग्ण, मुंबईत २ तर नागपूरमध्ये १ रुग्ण\nकोरोनामुळं कोंबड्याचा भाव उतरला.\nकोरोनामुळं मंत्र्‍यांचे विदोश दौरे रद्द\nकोरोना दिल्लीत महामारी म्हणून घोषित, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर\nजगभरातून भारतात येणाऱ्या पर्यंटकांचे व्हिसा १५ एप्रिलपर्यंत रद्द\nजगातील ११४ देशांत कोरोनाचा शिरकाव\nजगभरात कोरोनामुळं जवळपास ४ हजार नागरीकांचा मृत्यू, तर १२ लाख ६ हजार दोनशे जणांना कोरोनाची लागण\nमहत्वाच्या कामाशिवाय पुण्यात येऊ नका - जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन\nसर्व शब्द कुठलाही शब्द जसं लिहिलंय तसं\nक्रम:\t नवीन आधी जुने आधी लोकप्रिय क्रमवारीनुसार Category | दाखवा #\t 5 10 15 20 25 30 50 100 All\nयामध्ये शोधा: टॅग\t व्हिडिओ\t Blogs\n1. रत्नागिरीतले समुद्रकिनारे होतायत चकाचक\nस्वच्छ, सुंदर समुद्र किनाऱ्यावर मनसोक्त फिरणं कुणाला नको असतं पण आपल्याकडील अस्वच्छ, घाणीचं साम्राज्य असलेले समुद्रकिनारे बघितले की फिरणं नकोसं होतं. परंतु, आता रत्नागिरीतले समुद्रकिनारे स्वच्छ आणि सुंदर ...\n2. कोकणात बैलगाडी शर्यतीचा थरार\nठिकाण चिपळूण तालुक्यातला अडरे होडीचा माळ... हजारो प्रेक्षकांची उपस्थिती... मैदानावर चैतन्यपूर्ण वातावरण... बैलांची चाललेली आवभगत... मध्येच बैलांचा सुटणारा ताबा आणि भीतीनं सैरभैर पळणारे प्रेक्षक... सर्वाच्या ...\n3. कोकणात पिकल्या 'फाईव्ह स्टार' भाज्या\n... परदेशातून आयात कराव्या लागतात. मात्र या भाज्या आपल्याकडेच पिकू लागल्या तर... कोकणातल्या लाल सुपीक मातीत या विदेशी भाज्यांचं चांगलं उत्पादन घेता येऊ शकतं, हे दाखवून दिलंय रत्नागिरी जिल्ह्यातल्या येळणे गावच्या ...\n4. भराभरा बांधूया गवताच्या गंजी\nगरज ही शोधाची जननी आहे, असं म्हणतात. शोध काय फक्त मोठमोठे शास्त्रज्ञच लावतात असं नाही. दैनंदिन जीवन सुखकर होण्यासाठी सामान्य माणसं धडपडत असतात. त्यातून कोणाची तरी प्रतिभा भरारी घेते आणि जन्माला येतात नावीन्यपूर्ण ...\n5. कुणबी समाजाचा आवाज उठू लागला\nआला रे आला, कुणबी समाज आला... आवाज कुणाचा कुणबी समाजाचा... कोण म्हणतो देणार नाय, घेतल्याशिवाय राहणार नाय... अशा गगनभेदी घोषण��ंनी कुणबी समाजानं पूर्ण आसमंत दणाणून सोडलं. कुणबी भवनासाठी जागा मिळावी आणि समाजाला ...\n6. आंबा, काजूच्या बागेत बहरली पपई\nकोकण म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर येतात त्या आंबा, काजू, फणस, पोफळीच्या बागा. पण आता कोकणातला शेतकरीही आधुनिक शेतीकडं वळू लागलाय. गुहागरच्या गजानन पवार यांनी आंबा, काजू , माड यांच्यात आंतरपीक म्हणून चक्क ...\n7. कोकणात पेटू लागला वणव्याचा नारा\nविकासाच्या नावाखाली नष्ट केली जाणारी वनराई, नियोजित नवनवीन प्रकल्पांसाठी हिसकावल्या जाणाऱ्या जमिनी यामुळं कोकणातील अल्पभूधारक गरीब शेतकरी अगोदरच पिचलेला आहे. त्यात आता भर पडलीय वणव्यांची. वणव्यांमुळं आंबा, ...\n8. कोकणचं सौंदर्य उजळलं कवितांनी\nजे न देखे रवी, ते देखे कवी...असं म्हणतात. कविता ही जशी जळजळीत वास्तव मांडणारी असते, तशीच ती भविष्याचा वेध घेणारीही असते. कविमन आणि कविदृष्टी यामुळं समाजाचं भरणपोषणच होत असतं. निसर्गसौंदर्यानं पुरेपूर नटलेल्या ...\n9. केशवसुतांचं मालगुंड बनलं पर्यटनस्थळ\nआधुनिक मराठी काव्याचे जनक म्हणून ज्यांचं नाव घेतलं जातं ते कवी म्हणजे कृष्णाजी केशव दामले ऊर्फ केशवसुत. मराठी कवितेच्या प्रांतात ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी’ असं म्हणत आधुनिक मराठी कवितेचं सुंदर लेणं खोदणारे ...\n10. ...आता नारळावर चढा, बिनधास्त\nनारळाचं उंचच उंच आकाशाचा वेध घेत जाणारं झाड पाहिलं की, आपले डोळे गरगरतात. उंच आभाळात लटकलेले नारळ काढणारा एखादा माणूस पाहिला की आपल्या काळजाचे ठोके चुकतात. अक्षरश: जीव तळहातावर घेऊन करण्याचंच हे काम. पण ...\n11. जलाल बाबांचा उरुस\nरत्नागिरीतल्या वेरळ इथल्या पीर जलालशाह बाबा यांचा उरुस हा हातिसच्या पीर बाबर शेख यांच्याप्रमाणं हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून ओळखला जातो. दरवर्षीप्रमाणंच यंदाही नुकताच हा सर्वधर्मीयांचा मेळावा मोठ्या ...\n12. आंबा पीक विमा योजना\nआंबा पीक विमा योजनेबाबत रत्नागिरीचे कृषी उपसंचालक डी. जी. देसाई यांनी दिलेली माहिती. ...\n13. पुस्तकं वाचलीच पाहिजेत\nआयुष्याला सकारात्मक दृष्टिकोन केवळ वाचनानंच मिळू शकतो, असं सांगत तुम्ही जीवनात कितीही व्यस्त असलात तरी पुस्तक वाचायला वेळ काढलाच पाहिजे, असा सल्ला दिलाय कवी इंद्रजीत भालेराव यांनी. मराठीला अभिजात दर्जा ...\n14. नारळ, पोफळी बागेत ससा, शेळ्यांचा फार्म\nरत्नागिरी - कोकणातील आंबा, काजू, न���रळ आणि पोफळीच्या बागेत ससा, देशी कोंबड्या आणि शेळी पालनाचा व्यवसाय यशस्वी करून दाखवलाय कुडावळेतील दीपक देसाई यांनी. तसं पाहिलं तर हे शेतीपूरक व्यवसाय. पण देसाईंनी हे ...\n15. हापूस यंदाही खाणार भाव\nकोकणातला सुप्रसिद्ध रत्नागिरी हापूस मुंबईतल्या बाजारपेठेत दिमाखात दाखल झाला आहे. मुंबईपाठोपाठ पुणे, नाशिक, कोल्हापूरच्या बाजारपेठेतही तो दिसायला लागलाय. पण सध्याचे त्याचे भाव पाहता सर्वसामान्यांना या फळांच्या ...\n16. लोटल्या दर्यात होड्या...\nडिझेल दरवाढ तातडीनं मागं घ्यावी, यासाठी मच्छीमारांचं मासेमारी बंद आंदोलन सुरू आहे. मात्र, सरकारवर काहीच फरक पडत नसल्यानं त्यांनी नाईलाजानं आपल्या होड्या दर्यात लोटल्यात. पण त्याचबरोबर सरकारनं लवकर योग्य ...\n17. मच्छीमार पेटला इंधनासाठी\n'आमच्या मागण्या मान्य करा, न्हाय तर खुर्च्या खाली करा,' अशा घोषणा देत मच्छीमार बांधवांनी आज दापोलीत 'न भूतो न भविष्यति' असा भव्य मोर्चा काढत केंद्र आणि राज्य सरकारचा तीव्र निषेध केला. सरकार डिझेल दरवाढ ...\n18. हर्णे बंदरातली मासेमारी झाली ठप्प\nसमुद्रातील मासळीचं प्रमाण घटल्यानं आधीच मेटाकुटीला आलेल्या मच्छीमारांवर आता डिझेल दरवाढीची कुऱ्हाड कोसळलीय. दरवाढीविरोधात हर्णे बंदरातल्या मच्छीमारांनी मासेमारी बंद आंदोलन सुरू केलंय. डिझेलच्या भावात झालेली ...\n19. थिबाचे वंशज हलाखीत\nरत्नागिरी - ब्रह्मदेशाचा (सध्याचं म्यानमार) लोककल्याणकारी राजा थिबा याच्या समाधी स्थळी भेट देऊन त्याला अभिवादन करण्यासाठी म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष आज रत्नागिरात येत आहेत. त्या निमित्तानं आता या राजाच्या ...\n20. आंब्याला विम्याचे कवच\nरत्नागिरी - राज्यातील अन्य फळांना मिळणारे विमा संरक्षण कोकणातील आंब्यालाही मिळावे, अशी गेल्या कित्येक वर्षांची मागणी आता फळाला आलीय. राज्य सरकारनं आंब्याचा फळपीक विमा योजनेमध्ये सामावेश केल्यानं कोकणातील ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/lifestyle/lunar-eclipse-2020-know-how-chandra-grahan-your-love-life-gh-498123.html", "date_download": "2021-04-19T08:17:50Z", "digest": "sha1:P75F5XUG66V2W3VLDBMDG5P5UYH3U3AZ", "length": 23410, "nlines": 155, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lunar Eclipse 2020: चंद्राच्या कलेच्या आपल्या लव्ह लाइफवर काय होणार परिणाम lunar-eclipse-2020-know-how-chandra-grahan-your-love-life gh | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\n‘हे 3 उपाय करा, कोरोना आसपासही फिरकणार नाही’; इशा देओलनं केला दावा\n ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या कोरोनाबाधित महिलेवर बलात्काराचा प्रयत्न\nराहुल गांधींनंतर आता ममता बॅनर्जींची घोषणा, निवडणूक प्रचाराबाबत मोठा निर्णय\nलहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\nकोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष नको; ही 5 गंभीर लक्षणं दिसल्यास थेट गाठा रुग्णालय\n‘हे 3 उपाय करा, कोरोना आसपासही फिरकणार नाही’; इशा देओलनं केला दावा\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘देशाला कोरोनानं नाही राजकारणानं पोखरलं’; तेजस्विनी पंडितनं व्यक्त केला संताप\n‘परवानगीशिवाय जान कुमारनं मला किस केलं’; निक्की तांबोळीचा धक्कादायक आरोप\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nपंजाबच्या खराब कामगिरीला कॅप्टन राहुल जबाबदार 3 वर्षांची आकडेवारी आहे पुरावा\nIPL 2021: 'द पांड्या स्वॅग', हार्दिक आणि कृणालनं केला पत्नींसोबत डान्स, VIDEO\nराहुलनं पंजाबच्या पराभवाचं फोडलं अंपायरवर खापर नियमांमध्ये बदलाची केली मागणी\nGold Price Today: सोन्याच्या किमतीत वाढ तर चांदीचे दर घसरले, तपासा आजचे भाव\nपोस्ट ऑफिसच्या सेव्हिंग अकाऊंटमध्ये किमान बॅलन्सची मर्यादा किती\nमोबाईलमध्ये सेव्ह असतील 'या' गोष्टी तर खातं होऊ शकतं रिकामं, SBI नं केलं सावध\nकोरोना प्रादुर्भावामुळे शेअर बाजार कोसळणार जाणून घ्या एक्सपर्टचा अंदाज\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\n ‘हे’ घरगुती उपाय ठरतील उपयुक्त\nउपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळला आहात चैत्र नवरात्रीमध्ये बनवा काहीतरी नवीन\nबाळाला काय, कधी आणि कसं द्यावं समजून घ्या कसा असावा बाळाचा आहार\nExplained: कोरोना रुग्णांवर कसं काम करतं व्हेंटिलेटर\nExplained: मॉडर्ना कंपनीला भारताला का द्यायची नाही आहे लस Pfizer ने ठेवली ही अट\nजाणून घ्या;रस्त्याच्या कडेला असणाऱ्या माइलस्टोनच्या वेगवेगळ्या रंगांचा अर्थ काय\nExplainer : कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला नाही तर काय होईल\nराज्यात कोरोनाचं रौद्र रुप प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला जातोय एका रुग्णाचा जीव\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nप्रभावी लसीसाठी रिसर्च, कोरोनामुक्त लोकांच्या शरीरात पुन्हा सोडणार जिवंत विषाणू\nकोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष नको; ही 5 गंभीर लक्षणं दिसल्यास थेट गाठा रुग्णालय\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘परवानगीशिवाय जान कुमारनं मला किस केलं’; निक्की तांबोळीचा धक्कादायक आरोप\n‘हॉट दिसणं केव्हा थांबवशील’; श्वेताचा Bold Look पाहून सेलिब्रिटीही झाले अवाक\nही मराठमोळी अभिनेत्री 100 रुपयांसाठी करायची पेट्रोल पंपावर काम\n विमानतळावर दिसला भला मोठा साप, प्रवाशांची उडाली घाबरगुंडी, पाहा VIDEO\nVIDEO: निवडणूकीचा प्रचार करण्यास दिला नकार; दलित युवकाला चाटायला लावली थुंकी\nमेडिकल कॉलेजमधील Dance Videoच्या वादाला विद्यार्थ्यांकडून उत्तर, बनवला नवा VIDEO\nवर्कआऊट करताना जान्हवी कपूरला आठवली 'शीला की जवानी'; VIDEO पाहून नाही आवरणार हसू\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nलहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\n'या' देशात बेडकांसाठी करतात वाहतूक बंद, जाणून घ्या सविस्तर\nLunar Eclipse 2020: चंद्राच्या कलेच्या आपल्या लव्ह लाइफवर काय होणार परिणाम\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\n‘हे 3 उपाय करा, कोरोना आसपासही फिरकणार नाही’; इशा देओलनं केला दावा\nIPL 2021: पंजाबच्या निराशाजनक कामगिरीला कॅप्टन राहुल जबाबदार 3 वर्षांची आकडेवारी आहे पुरावा\nमहाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात आजपासून दुपारी 2 पर्यंतच बँकेत सुरू राहणार व्यवहार\nCorona in Maharashtra: राज्यातील परिस्थिती गंभीर; प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला जातोय एका रुग्णाचा जीव\nLunar Eclipse 2020: चंद्राच्या कलेच्या आपल्या लव्ह लाइफवर काय होणार परिणाम\nआकाशातला चंद्र तुमच्या आयुष्यावर खूप मोठा प्रभाव पाडत असतो असं मानलं जातं. त्याचबरोबर प्रेम जीवनावरदेखील याचा प्रभाव पडत असतो.\nमुंबई, 21 नोव्हेंबर : आकाशातला चंद्र तुमच्या आयुष्यावर खूप मोठा प्रभाव पाडत असतो असं मानलं जातं. त्याचबरोबर प्रेम जीवनावरदेखील याचा प्रभाव पडत असतो. हा चांगला आणि वाईट दोन्ही प्रकारचा असू शकतो. ग्रहांच्या हा���चालींवर आधारित ज्योतिषावर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तींसाठी ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. रिलेशनशिपमध्ये काही जण शुक्र आणि मंगळ ग्रहाला शुभ मानतात. त्याचबरोबर चंद्रदेखील यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. रिलेशनशिपमध्ये इमोशन आणि सेक्शुअल डिझायरमध्ये चंद्र महत्त्वाची भूमिका पार पाडतो. तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला तुमच्या सेक्स लाईफ, डेट आणि प्रेम यामध्ये बदल अनुभवू शकता. सिंगल व्यक्ती देखील याद्वारे आयुष्यात बदल घडवू शकतात.\nपौर्णिमेच्या चक्राची सुरुवात नवीन चंद्राने होते. संपूर्ण काळ्या रात्री म्हणजे अमावास्येच्या दुसऱ्या दिवशी नवीन चंद्र दिसतो. यादरम्यान तुम्ही तुमचं डेटिंग लाईफ कसं आहे आणि त्यामधून तुम्हाला काय हवं याचा विचार करायला हवा. जर तुम्ही सिंगल असाल तर या दिवसात डेटिंगसाठी प्रयत्न करू शकता. डेटिंग अपवर तुम्ही तुमच्या जोडीदाराचा शोध घेऊ शकता. जर तुम्हाला यावर जोडीदार मिळाला तर तुमचं नातं पुढे कसं असावं याचा तुम्ही विचार करायला हवा.\n2) वॅक्सिंग क्रिसेंट मून\nया काळात चंद्राचा प्रकाश बदलत जातो. या काळात तुम्ही तुमचं प्रेम वृद्धिंगत करण्याचा तो संकेत असतो. या काळात तुम्ही न्यू मुनमध्ये विचार केलेल्या गोष्टी पूर्ण करायच्या आहेत. जर तुम्ही सिंगल असाल तर डेटिंग अपच्या मदतीने जोडीदार शोधू शकता किंवा जोडीदार असेल तर तुमच्या नात्याला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करा.\n3) फर्स्ट क्वार्टर मून\nफुल मून आणि न्यू मूनचा मधला काळ हा 'फर्स्ट क्वार्टर मून' असतो. या काळात तुमचे डेटिंग प्लॅन यशस्वी झालं आहेत की नाहीत याचा आढावा घेऊ शकता. लहान-लहान अडचणींतून मार्ग काढून तुम्ही नात्यांत पुढे जाऊ शकता. जर सर्व काही करून देखील नात्यांमध्ये सुधारणा होत नसेल तर ते तोडलेले उत्तम. त्यामुळे ज्यांना नात्यात संधी मिळाली आहे त्यांनी आपलं नातं घट्ट करण्यासाठी आणि जोडीदाराच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करावा.\n4) वॅक्सिंग गिबोस मून\nपौर्णिमेच्या या काळात संपूर्ण चंद्र पाहायला मिळतो. या काळात चंद्राप्रमाणे तुमची सेक्स लाईफदेखील पूर्ण ऊर्जेने भरलेली असते. या काळात तुम्ही खूप उत्तेजित, जोशात आणि भावनिक असता. त्यामुळे हा काळ आनंदात घालवण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.\nया काळात नात्यातील अनेक गोष्टी समोर येत जातात. या काळात तुमचं नातं उत्तम असेल तर तुम्ही जोडीदाराबरोबर सेक्स करण्याची आशा ठेवू शकता. तर सिंगल असलेल्यांनी काळात तुमच्या आवडत्या व्यक्तीला प्रपोज करावं. या दिवसात चंद्र आणि सूर्य एक दुसऱ्याच्या विरोधात असतात. त्यामुळे कोणतीही समस्या आल्यास त्याकडे दुर्लक्ष करावं.\nहे वाचा-चीअरलीडर्समुळे कोणता क्रिकेटपटू सर्वाधिक विचलित होतोसुरेश रैनाने केला हा खुलासा\n6) वॅनिंग गिबोस मून\nफूल मूननंतर वॅनिंग गिबोस मून हा काळ येतो. या काळात तुमच्या नात्यातील काही गोष्टी समोर येऊ शकतात. यामुळे या काळात कोणत्याही भावना आणि त्या समजावून सांगणं सोपे होईल. त्यामुळे तुमच्या पहिल्या डेटसाठी तुम्हाला न्यू मुनची वाट पाहावी लागणार आहे. तर तुम्ही नात्यात असाल तर तुमच्या जुन्या आठवणींना उजाळा देऊ शकता.\n7) शेवटचा क्वार्टर मून\nया काळात चंद्र आकाराने लहान होत जातो. त्यामुळे या काळात तुमची ऊर्जा कमी होत जाते. या काळात तुम्ही तुमच्या नात्यामध्ये केलेल्या गोष्टींचा विचार करा आणि या काळात तुम्ही नातं तोडायचा विचार करत असल्यास हा योग्य काळ आहे. परंतु तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम राहायला हवं.\n8) वॅनिंग क्रिसेंट मून\nहा काळ एकप्रकारे हायबरनेशन काळ असतो. या काळात न्यू मून पीरियडमध्ये काय करायचं आणि काय नाही याचा विचार करावा लागतो. यामध्ये मागील रिलेशनशिपमध्ये तुम्ही काय चूक केली आणि नव्या नात्यात ती टाळण्याचा विचार करायला हवा. त्याचबरोबर अनेक दिवस नात्यांत असणाऱ्या व्यक्तींनी संपर्क कमी करण्याची देखील गरज आहे.\nअभी तक \u0003खेलने के लिए\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\nअवघ्या महिनाभरातच अमरावतीने कसं मिळवलं कोरोनावर नियंत्रण\nCorona: भारतानं ब्राझीललाही टाकलं मागे, देशात 12 लाखाहून अधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण\nडायबेटिज आणि बीपी पेशंटसाठी उत्तम आहे जांभूळ; होतो असा फायदा\nउसेन बोल्टचा RCB ला खास संदेश विराट, डीव्हिलिर्यसनं दिली 'ही' प्रतिक्रिया\nभज्जी-श्रीसंतपासून ते अनुष्का-गावसकरपर्यंत, IPL मधले 5 मोठे वाद\nहा पदार्थ खायचा की प्यायचा वेगाने प्रसिद्ध होतेय 'Deep-Fried Water' नावाची डिश\n‘लग्न झालेल्या पुरुषासाठी वेडं होणं काय असतं’; रेखा यांच्या उत्तरानं माजवली खळबळ\nकोरोना लस घेताना लहान मुलाप्रमाणे रडला अभिनेता Ram Kapoor,व्हायरल होतोय हा VIDEO\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/video/business/videolist/48871436.cms", "date_download": "2021-04-19T10:09:41Z", "digest": "sha1:YAW6JGRYLDKUAL5YBU2ER3X2NGIP3EVN", "length": 7624, "nlines": 102, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nविजय मल्ल्याचा फ्रान्समधील आलिशान फ्लॅट जप्त\nवय अवघे ३८ अन् संपत्ती तब्बल ३८ हजार ५०० कोटी\nपुन्हा 'टेकआॅफ'च्या तयारीत आहे जेट एअरवेज\nऔद्योगिक क्षेत्र करोनातून सावरले, पोलादाची मागणी वाढली\nसणासुदीसाठी 'अॅमेझाॅन'कडे एक लाख व्यापाऱ्यांची फौज\nकरोनाच्या धास्तीने शेअर बाजार कोसळला\nबुलेट ट्रेनसाठी निविदा उघडल्या, या कंपन्या आहेत स्पर्धेत\nसहकारी बँकांवर आता रिझर्व्ह बॅंकेचा वॉच\nकच्च्या तेलातील घसरण केंद्र सरकारच्या पथ्यावर\nई-कॉमर्स सज्ज ; सणासुदीत रेकाॅर्डब्रेक विक्रीची शक्यता\nरेल्वेत होणार ३०००० कोटींची गुंतवणूक\nपेट्रोल विक्री करोना पूर्व पातळीवर पोहचली\nन्यूजतळीरामांना करोना लवकर होतो, त्यामुळे संजय गायकवाडांनी काळजी घ्यावी - फडणवीस\n जीवाची पर्वा न करता तो धावला अन् चिमुकल्याला वाचवलं\nन्यूजमॉर्निग टॉप 10 : दोन मिनिटात टॉप १० हेडलाइन्स\nभविष्यराशीभविष्य १९ एप्रिल २०२१ सोमवार\nन्यूजकरोना रुग्णांसाठी रेल्वे डब्यांचे केले आयसोलेशन सेंटरमध्ये रूपांतर\nमनोरंजन'दोस्ताना २' मधून कार्तिक आर्यनला काढण्यामागचं कारण काय\nभविष्यराशीभविष्य १८ एप्रिल २०२१ रविवार\nन्यूज'ब्रेक द चेन'च्या काळात गरिबांना 'शिवभोजन' थाळीचा आधार\nमनोरंजनस्वप्निल जोशी घेऊन येतोय एक धमाकेदार गोष्ट, तुम्ही पाहिली का\nमनोरंजन'दोस्ताना २' मधून कार्तिक आर्यनची एक्झिट, कंगनाने साधला करण जोहरवर निशाणा\nन्यूजकरोना चाचणी टाळण्यासाठी प्रवाशांनी काढला रेल्वे स्टेशनवरून पळ\nन्यूजमॉर्निग टॉप 10 : दोन मिनिटात टॉप १० हेडलाइन्स\nभविष्यराशीभविष्य १७ एप्रिल २०२१ शनिवार\nमनोरंजनलॉकडाऊनमुळे बॉलिवूड सेलिब्रिटींचा ब्रेक\nन्यूजबूट पॉलिश करणाऱ्याने सा���गितली लॉकडाऊनकाळातली व्यथा\nन्यूजअमेरिकेत होत असलेल्या आंदोलनाचं नेमकं कारण काय\nन्यूजदेशात सलग दुसऱ्या दिवशी दोन लाखांहून अधिक रुग्ण \nन्यूजमॉर्निग टॉप 10 : दोन मिनिटात टॉप १० हेडलाइन्स\nभविष्यराशीभविष्य १६ एप्रिल २०२१ शुक्रवार\nभविष्यराशीभविष्य १५ एप्रिल २०२१ गुरूवार\nवय अवघे ३८ अन् संपत्ती तब्बल ३८ हजार ५०० कोटी\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2020/11/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%9A-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%82-%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D.html", "date_download": "2021-04-19T09:05:44Z", "digest": "sha1:T5WPB7TNUDGLWY72HCEBS7NU46RHL25O", "length": 23429, "nlines": 235, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "काही तासांतच शेतीचं होत्याचं नव्हतं झालं | Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nकाही तासांतच शेतीचं होत्याचं नव्हतं झालं\nby Team आम्ही कास्तकार\nin पंतप्रधान पीक विमा योजना, बातम्या\nनांदेड : सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली. तर ओढ्याकाठच्या जमिनीही खरडून कायमची हानी झाली. काही तासांत होत्याचे नव्हते झाले, अशी व्यथा मांडत सततच्या संकटाने जगायच कसे, असा सवाल तेलंगणा सीमेलगत असलेल्या आदमपूर, केसराळी, सगरोळी (ता. बिलोली) येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केला.\nनांदेड जिल्ह्यात सात लाख ५९ हजार ४०७ हेक्टर क्षेत्र खरिपासाठी प्रस्तावित क्षेत्र आहे. यंदा जूनमध्ये चांगले पर्जन्यमान झाल्यामुळे शेतकऱ्यांनी मृग नक्षत्रात पेरणीला सूरुवात केली. परंतु यानंतर मात्र पावसाने कहर केला. सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या १७० टक्के, तर ऑक्टोबरमध्येही १३४ टक्के पाऊस झाल्यामुळे खरिपातील हंगामी पिकांसह बागायती व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.\nसप्टेंबर महिन्यात २३ मह���ूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. या काळात सोयाबीन, ज्वारी, कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यानंतर ऑक्टोबरमध्येही परतीच्या पावसाने जोरदार दणका दिला. यामुळे काढणीला आलेल्या सोयाबीन पिकासह वेचणीला आलेल्या कपाशीचे नुकसान अधिक प्रमाणात झाले. जिल्ह्यात आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या ९१७.५० मिलिमीटरनुसार १०५.५८ टक्के पावसाची नोंद झाली आहे.\nयंदा आदमपूर येथील मधूकर अनंतराव कुलकर्णी यांनी २७ एकरमध्ये सोयाबीनची पेरणी केली. यासाठी त्यांना एकरी चौदा हजार रुपये खर्च आला. पीक चांगले आल्याने उत्पादन चांगले येईल असे वाटत असताना १५ सप्टेंबर आणि २४ सप्टेंबर अतिवृष्टी झाली. यामुळे हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली. पिकांची काढणी केली, परंतु बुरशीमुळे ते डागी झाले. एकरी दोन क्विंटल उत्पादन येत आहे. २७ एकरचा खर्च साडेतीन लाख आहे. तर उत्पादन ५५ ते ६० क्विंटल निघाले, सोयाबीन डागी असल्यामुळे तीन हजार रुपयांचा दर मिळेल. यातून एक लाख ८० हजार रुपये होतील. अशाप्रकारे एक लाख सत्तर हजाराचा घाटा हाईल, असे मधूकर कुलकर्णी यांनी सांगितले. तर येथीलच चंद्रकात हनमंतराव पाटील यांच्याही सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.\nपाच लाख ६४ हजार हेक्टरचे नुकसान\nनांदेडमध्ये एक जून ते २२ ऑक्टोबर कालावधीत अतिवृष्टी, पुरामुळे सोळा तालुक्यातील सात लाख ४४ हजार शेतकऱ्यांच्या पाच लाख ६४ हजार ५१९ हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले. हंगामी पिकांसह बागायती व फळपिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदतीसाठी लागणाऱ्या ३८४ कोटी ८० लाख रुपयांची मागणी जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी शासनाकडे केली आहे.\nकेसराळी येथील सोयाबीन, तूर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेकांचा लागवड खर्चही यंदा निघणार नाही.\n– दीपक शिंदे, शेतकरी, केसराळी ता. बिलोली.\nअतिवृष्टीमुळे आमच्या सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासनाने भरपाई द्यावी, तसेच विमा कंपनीकडून परतावा मिळाला तर बरे होईल.\n– व्यंकट पाटील सिदनोड, शेतकरी, सगरोळी (ता. बिलोली)\nकाही तासांतच शेतीचं होत्याचं नव्हतं झालं\nनांदेड : सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली. तर ओढ्याकाठ��्या जमिनीही खरडून कायमची हानी झाली. काही तासांत होत्याचे नव्हते झाले, अशी व्यथा मांडत सततच्या संकटाने जगायच कसे, असा सवाल तेलंगणा सीमेलगत असलेल्या आदमपूर, केसराळी, सगरोळी (ता. बिलोली) येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केला.\nनांदेड जिल्ह्यात सात लाख ५९ हजार ४०७ हेक्टर क्षेत्र खरिपासाठी प्रस्तावित क्षेत्र आहे. यंदा जूनमध्ये चांगले पर्जन्यमान झाल्यामुळे शेतकऱ्यांनी मृग नक्षत्रात पेरणीला सूरुवात केली. परंतु यानंतर मात्र पावसाने कहर केला. सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या १७० टक्के, तर ऑक्टोबरमध्येही १३४ टक्के पाऊस झाल्यामुळे खरिपातील हंगामी पिकांसह बागायती व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.\nसप्टेंबर महिन्यात २३ महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. या काळात सोयाबीन, ज्वारी, कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यानंतर ऑक्टोबरमध्येही परतीच्या पावसाने जोरदार दणका दिला. यामुळे काढणीला आलेल्या सोयाबीन पिकासह वेचणीला आलेल्या कपाशीचे नुकसान अधिक प्रमाणात झाले. जिल्ह्यात आजपर्यंत वार्षिक सरासरीच्या ९१७.५० मिलिमीटरनुसार १०५.५८ टक्के पावसाची नोंद झाली आहे.\nयंदा आदमपूर येथील मधूकर अनंतराव कुलकर्णी यांनी २७ एकरमध्ये सोयाबीनची पेरणी केली. यासाठी त्यांना एकरी चौदा हजार रुपये खर्च आला. पीक चांगले आल्याने उत्पादन चांगले येईल असे वाटत असताना १५ सप्टेंबर आणि २४ सप्टेंबर अतिवृष्टी झाली. यामुळे हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली. पिकांची काढणी केली, परंतु बुरशीमुळे ते डागी झाले. एकरी दोन क्विंटल उत्पादन येत आहे. २७ एकरचा खर्च साडेतीन लाख आहे. तर उत्पादन ५५ ते ६० क्विंटल निघाले, सोयाबीन डागी असल्यामुळे तीन हजार रुपयांचा दर मिळेल. यातून एक लाख ८० हजार रुपये होतील. अशाप्रकारे एक लाख सत्तर हजाराचा घाटा हाईल, असे मधूकर कुलकर्णी यांनी सांगितले. तर येथीलच चंद्रकात हनमंतराव पाटील यांच्याही सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले.\nपाच लाख ६४ हजार हेक्टरचे नुकसान\nनांदेडमध्ये एक जून ते २२ ऑक्टोबर कालावधीत अतिवृष्टी, पुरामुळे सोळा तालुक्यातील सात लाख ४४ हजार शेतकऱ्यांच्या पाच लाख ६४ हजार ५१९ हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले. हंगामी पिकांसह बागायती व फळपिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. त्यामुळे ��ेतकऱ्यांना मदतीसाठी लागणाऱ्या ३८४ कोटी ८० लाख रुपयांची मागणी जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी शासनाकडे केली आहे.\nकेसराळी येथील सोयाबीन, तूर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेकांचा लागवड खर्चही यंदा निघणार नाही.\n– दीपक शिंदे, शेतकरी, केसराळी ता. बिलोली.\nअतिवृष्टीमुळे आमच्या सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासनाने भरपाई द्यावी, तसेच विमा कंपनीकडून परतावा मिळाला तर बरे होईल.\n– व्यंकट पाटील सिदनोड, शेतकरी, सगरोळी (ता. बिलोली)\nनांदेड nanded अतिवृष्टी ऊस पाऊस बागायत सोयाबीन खरीप तूर विमा कंपनी कंपनी company\nनांदेड, Nanded, अतिवृष्टी, ऊस, पाऊस, बागायत, सोयाबीन, खरीप, तूर, विमा कंपनी, कंपनी, Company\nसप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली.\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nतूर बाजार भाव | आजचे तुरीचे भाव | Tur Bajar Bhav Today | सर्व बाजार समिती 18 April 2021\nयवतमाळ जिल्ह्यात रब्बीसाठी कर्जवाटप सुरू करावे ः जिल्हाधिकारी\nपरभणी जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात सरासरी ८० पर्जन्य दिन\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\n(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nनोंदणी, ई-केवायसी आणि ट्रॅक स्थिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nऑनलाईन अर्ज, नोंदणी (प्रसूत सहाय्य)\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nराज्यनिहाय डायरेक्ट लिंक्स, नवीन पंचायत मतदार यादी\nगोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे नुकसानग्रस्त भरपाईपासून वंचित\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/desh/when-shashi-tharoor-apologizes-prime-minister-narendra-modi-11799", "date_download": "2021-04-19T10:20:21Z", "digest": "sha1:GBEN45ZLROGQWXM7ECM3XFNBDGFBBGBL", "length": 12018, "nlines": 125, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "शशी थरुर पंतप्रधान नरेंद्र मोदींची माफी मागताना म्हणतात... | Gomantak", "raw_content": "\nसोमवार, 19 एप्रिल 2021 e-paper\nशशी थरुर पंतप्रधान नरेंद्र मोदींची माफी मागताना म्हणतात...\nशशी थरुर पंतप्रधान नरेंद्र मोदींची माफी मागताना म्हणतात...\nशनिवार, 27 मार्च 2021\nआपले पंतप्रधान बांग्लादेशला फेक न्यूजचा आस्वाद देत आहेत. सगळ्यांनाच माहीत आहे की, बांग्लादेशला स्वातंत्र्य कोणी मिळवून दिलं.\nनवी दिल्ली: बांग्लादेशच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान मोदी बांग्लादेश दौऱ्यावर आहेत. पंतप्रधानांनी बांग्लादेश दौऱ्यात बोलताना एक विधान केलं होतं. ''बांग्लादेशाच्या स्वातंत्र्यालढ्यातही मी माझ्या सहकाऱ्यांसोबत सहभागी झालो होतो,'' असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. त्यावरुन कॉंग्रेस नेते आणि खासदार शशी थरुर यांनी मोदींवर टिका केली होती. 'पंतप्रधान बांग्लादेशला फेक न्यूजचा आस्वाद देत आहेत.' असं थरुर म्हणाले होते. मात्र टिका करताना चूक लक्षात आल्यानंतर शशी थरुर यांनी प्रांजळपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माफी मागितली.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय बांग्लादेश दौऱ्य़ावर आहेत. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी पंतप्रधानांनी ढाकामध्ये बोलत असताना बांग्लादेशच्या स्वातंत्र्यालढ्याच्या आठवणींना उजाळा दिला. ''बांग्लादेशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मी सहभागी झालो होतो, त्यावेळी मला अटक झाली होती आणि तुरुंगातही जावं लागलं होतं,'' असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. त्यावरुन खासदार शशी थरुर यांनी मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. (When Shashi Tharoor apologizes to Prime Minister Narendra Modi)\n''देशाचा औद्योगिक विकास खुंटला असून नरेंद्र मोदींची दाढीच वाढते आहे...\n''आपले पंतप्रधान बांग्लादेशला फेक न्यूजचा आस्वाद देत आहेत. सगळ्यांनाच माहीत आहे की, बांग्लादेशला स्वातंत्र्य कोणी मिळवून दिलं,'' अशी टीका शशी थरुर यांनी केली होती. टिका करताना थरुर यांनी चूक लक्षा�� आल्यानंतर दुसरं ट्विट करत माफी मागत त्याची कबुली दिली. माझी चूक असल्यास मला माफी मागण्यात काही वाईट वाटत नाही. काल मी काही बातम्यांचे मथळे वाचल्यानंतर ट्विट केलं होतं. 'बांग्लादेशाला स्वातंत्र्य कोणी मिळवून दिलं हे सर्वांना माहीत आहे' असं मी म्हणालो होतो. ''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतपूर्व प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांचा उल्लेख केला नाही, असा त्याचा अर्थ होता. पण त्याचा उल्लेख केला...सॉरी ''असं ट्विट करत थरुर यांनी म्हटलं आहे.\nमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर रुग्णालयात दाखल\nमुंबई: भारतीय क्रिकेट संघाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) कोरोना...\nमोदींच्या बांग्लादेश दौऱ्यावरुन ममता बॅनर्जींचा हल्लाबोल\nकोलकाता: पंतप्रधान मोदी बांग्लादेशच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त...\n''बांग्लादेशच्या स्वातंत्र्य़ासाठी मी सहकाऱ्यांसोबत सत्याग्रह केला होता''\nढाका: बांग्लादेशच्या स्वातंत्र्याचा 50 वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी...\nदैनिक गोमंन्तक वर्धापन दिन 2021: षष्ट्यब्दीत पाऊल ठेवताना...\nगोव्याच्या जनमानसात वेगळे असे स्थान निर्माण केलेला आपला ‘गोमन्तक’ आज हीरक महोत्सवी...\nकॅनडात महात्मा गांधींचा बर्फाचा पुतळा, 2022 मध्ये होणार अनावरण; पाहा PHOTO\nकॅनडा: कॅनडामधील आयकॉनिक हॉटेलमध्ये राष्ट्र्पीता महात्मा गांधी यांचा सात फूट...\nWorld Sparrow Day 2021: एक नजर चिमण्यांच्या जगात\nWorld Sparrow Day 2021: दरवर्षी 20 मार्चला जागतिक चिमणी दिवस साजरा केला जातो. ...\nचीनचा अजब दावा; राष्ट्राध्यक्ष जिनपिंग म्हणाले...\nबिजींग: जगभरात कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे जागतिक रोषाला सामोरे जाणाऱ्या चीनमध्ये...\nबघा जगातली सगळ्यात महाग बिर्याणी कुठे मिळते; सजावट बघून थक्क व्हाल\nदुबई : या जगात आपल्याला बिर्याणीचे चाहते असलेले बरेच लोक सापडतील. त्यांच्या...\n25 जानेवारीपासून नाशिक ते बेळगाव प्रवास करा विमानाने\nनाशिक : नाशिक ते बेळगाव हे अंतर 580 किलोमीटर असून हा प्रवास 12 ...\nसत्तारूढ भाजपकडून काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या दौऱ्याची खिल्ली\nनवी दिल्ली: ‘‘राहुल गांधी यांची भारतातील सुटी संपली असून ते आता इटलीला परत गेले...\nशिक्षणात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव अपेक्षित\nफोंडा: एकात्म शिक्षण व्यवस्थेचा पुरस्कार करताना विद्यार्थ्यांच्या कलेनुसार...\nशेटगावकर कदंबचे उत्‍कृष्‍ट कर्मचारी\nहरमल: कदंब महामंडळाच्‍या ४०व्‍या वर्धापनदिनानिमित्त मरडीवाडा - मोरजी येथील कदंब...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/donald-trump-horoscope-2018.asp", "date_download": "2021-04-19T09:41:24Z", "digest": "sha1:PV5X5VDUNPDJTWAQXUHVXODCIGTPCCIZ", "length": 19793, "nlines": 315, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "डोनाल्ड ट्रम्प 2021 जन्मपत्रिका | डोनाल्ड ट्रम्प 2021 जन्मपत्रिका Businessman, Entrepreneur", "raw_content": "\nRashifal/ आज का राशिफल\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » डोनाल्ड ट्रम्प जन्मपत्रिका\nडोनाल्ड ट्रम्प 2021 जन्मपत्रिका\nरेखांश: 73 W 48\nज्योतिष अक्षांश: 40 N 41\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: संदर्भ (आर)\nडोनाल्ड ट्रम्प व्यवसाय जन्मपत्रिका\nडोनाल्ड ट्रम्प जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nडोनाल्ड ट्रम्प 2021 जन्मपत्रिका\nडोनाल्ड ट्रम्प फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nवर्ष 2021 कुंडलीचा सारांश\nसुरुवातीपासूनच तुम्हाला मोठ्या प्रमाणावर लाभ आणि संपत्ती मिळे. सट्टा, लॉटरी किंवा शेअर्समधून हा फायदा होईल. तुमच्या सगळ्या व्यवहारांसाठी मित्र आणि शुभचिंतकांची मदत आणि सहकार्य मिळे. उद्योगात केलेल्या व्यवहारातून तुम्ही चांगला आर्थिक नफा कमवाल. तुम्हाला हुद्दा आणि प्रतिष्ठा प्राप्त होईल. तुम्हाला लोकांकडून आदर मिळेल आणि या काळात तुम्ही रुचकल जेवणाचा आस्वाद घ्याल.\nकाही अनपेक्षित समस्या उद्भवतील. नातेवाईकांशी सलोख्याचे संबंध ठेवणे इष्ट राहील. आरोग्याची तपासणी करणे आवश्यक आहे. दीर्घकालीन आजार संभवतो. जोडीदार आणि मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक अव्यवहार करू नका. वस्तुस्थिती पडताळूनच उद्योगातील व्यवहार करा. शरीरावर पुळ्या येण्याची शक्यता.\nयशाचा आणि समृद्धीचा काळ तुमची वाट पाहत आहे. कल्पक दृष्टिकोन आणि संधी यामुळे तुम्हाला थोडे अधिक उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या वरिष्ठांशी आणि अधिकाऱ्यांशी तुमचा सुसंवाद राहील. तुमच्या उत्पन्नात घसघशीत वाढ होण्याची शक्यता आहे. व्यवसायात वाढ होईल आणि तुमची प्रतिमा उंचावेल. एकुणातच हा काळ तुमच्यासाठी सर्वांगीण यशाचा असेल.\nपरीक्षेत यश, बढती, कामाच्या ठिकाणी प्रतिष्ठा उंचावणे या काळात घडेल. कुटुंबाकडून मिळणाऱ्या सहकार्य़ात वाढ होईल. तुमच्यापासून लांब राहणाऱ्या आणि परदेशी सहकाऱ्यांकडून मदत मिळेल. तुम्हाला नवीन काम मिळेल आणि ते अत्यंत फायदेशीर असेल. कोणतीही विपरीत परिस्थिती उद्भवली तरी त्याला तुम्ही आत्मविश्वासाने सामोरे जाल.\nनवीन गुंतवणूक करू नका आणि धोका पत्करू नका. या काळात अडथळे आणि अडचणी समोर येतील. तुम्ही व्यावसायिक म्हणून काम करत असाल तर तुम्ही नियमित कष्ट केल्यास आणि बिनधास्तपणे काम केल्यास प्रगती निश्तिच आहे. यशाचा मार्ग सोपा नसतो. चांगल्या परिणामांसाठी तुमचा स्वभाव स्थिर असणे आवश्यक आहे. वर्षाच्या सुरुवातीला कामाच्या ठिकाणी कुरबुरी असतील. या काळात तुम्ही फार झेप घेण्याचा किंवा नवीन उपक्रम सुरू करण्याचा प्रयत्न करू नका. आरोग्याच्या तक्रारीमुळे तुम्ही दिलेली आश्वासने पाळणे शक्य होणार नाही. आरोग्याची तपासणी करा आणि तापाचा त्रास होण्याची शक्यता आहे.\nतुमच्या व्यक्तिगत आय़ुष्यात, कामाच्या ठिकाणी, मित्रांसमवेत आणि कुटुंबियांसोबत सलोख्याचे संबंध कसे ठेवावेत, यासंबंधी नवीन मार्ग तुम्हाला सापडतील. तुम्ही तुमचे संवादकौशल्य सुधाराल आणि तुमच्या अंतर्मनाशी आणि तुमच्या खासगी गरजांशी प्रामाणिक राहिल्यामुळे त्याचा तुम्हाला योग्य तो मोबदला मिळेल. या काळात तुमच्या आयुष्यात होणारे बदल हे जाणवणारे आणि दीर्घकाळापर्यंत टिकणारे असतील. ज्यांनी तुमच्या कष्टांकडे दुर्लक्ष केले, असे तुम्हाला वाटत होते, तेच तुमचे खंदे सहकारी ठरतील. घरात एखादे धार्मिक कार्य घडेल. हा काळ तुमच्या मुलांसाठी समृद्धी, आनंद आणि यश घेऊन येईल.\nप्रवास करण्याच्या इच्छेमुळे तुम्ही काहीसे चंचल असाल. एका कोपऱ्यात बसून राहणे तुम्हाला आवडत नाही, त्यामुळे तुम्हाला थोडा त्रास होईल. या काळात तुमच्या करिअरमध्ये दबावाचे वातावरण राहील. नवीन प्रकल्प हाती घेऊ नका आणि धोका पत्करू नका. नवीन गुंतवणूक आणि नव्या आश्वासनांना आवर घाला. फायदा होण्याची शक्यता आहे परंतु, कामाच्या ठिकाणी होणारे काही बदल पथ्यावर पडतीलच असे नाही. सुविधांच्या दृष्टीने हा काळ फार अनुकूल नाही. धार्मिक आणि अध्यात्मिक कर्मामुळे तुम्हाला या त्रासातून बाहेर पडण्यास मदत होईल. नातेवाईकांमुळे दु:ख सहन करावे लागेल. अचानक होणारे अपघात वा नुकसान सहन करावे लागेल.\nअसे असले तरी तुम्ही तुमच्या नशीबावर फार विसंबून राहू नका. तुम्ही तुमचा पैसा बरेच ठिकाणी अडकवल्यामुळे रोख रकमेची कमतरता भासू शकेल. आरोग्याच्या तक्रारी तुम्हाला अस्वस्थ क���तील. विशेषत: कफ, निरुत्साह, डोळ्यांचे विकार आणि विषाणूंमुळे होणाऱ्या तापाने तुम्ही त्रासलेले असाल. नातेवाईक, मित्र आणि सहकाऱ्यांशी वर्तणूक करताना सावधानता बाळगा. प्रवास फलदायी होणारा नसल्यानेच तो टाळावा. लहानश्या मुद्दावरून वाद होतील. निष्काळजीपणा आणि दुर्लक्ष यामुळे या काळात अडचणी निर्माण होतील. प्रवास टाळावा.\nनोकरी करत असाल तर वर्षाची सुरुवात उत्साही असेल. विकास आणि वाढीची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणचे वातावरण मात्र तणावपूर्ण असेल आणि वरिष्ठांसोबत वाद होण्याची शक्यता आहे. एकूणातच हा काळ फार चांगला नाही कारण मित्र, सहकारी, कुटुंबातील सदस्य हे दूर वाटू लागतील. फार बदल अपेक्षित नाही. तुमचा स्वभाव आणि चुकीची भाषा वापरल्यामुळे तुमच्या जवळच्या व्यक्तींचे आणि तुमच्या संबंधात दुरावा निर्माण होईल, त्यामुळे जीभेवर ताबा ठेवा.\nएखाद्या तीर्थक्षेत्राला भेट द्याल. तुमचं वागणं रोमँटिक आणि प्रभावशाली असेल आणि त्यामुळे तुम्हाला तुमच्या ओळखीच्या माणसांशी मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित करण्यास आणि ज्यांना तुम्ही ओळखत नाही, अशांशी संपर्क साधण्यास मदत होईल. तुमची थोडीफार इच्छापूर्ती होईल. म्हणजेच एखाद्या व्यवहारातून तुम्हाला आर्थिक लाभ होईल अथवा कामच्या ठिकाणी बढती मिळेल. वाहनखरेदी अथवा मालमत्तेची खरेदी कराल. एकूणच हा काळ अत्यंत अनुकूल असा आहे.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/viral/mumbai-to-ahmedabad-highway-accident-strange-accident-of-3-vehicles-due-to-truck-watch-this-video-mhss-465282.html", "date_download": "2021-04-19T09:42:14Z", "digest": "sha1:GJ5F3AWU4NAO6XURMBZQDQAKTT43XXJ5", "length": 17545, "nlines": 147, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पंक्चर काढण्यासाठी उभ्या ट्रकमुळे 3 वाहनांचा विचित्र अपघात, पाहा हा VIDEO | Viral - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nIPL 2021:'या' कारणामुळे डीव्हिलियर्सवर नाराज होता मॅक्सवेल, पाहा VIDEO\nइंजेक्शन नाही...अल्कोहोलनं होईल फायदा, महिलेचा तर्क; दिल्लीत दारुसाठी रांगा\nराज्यात लवकरच कडक लॉकडाऊन; मुख्यमंत्री घेणार निर्णय, वडेट्टीवाराचे संकेत\nराज्यातील गंभीर स्थितीनंतर अजित पवार 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये, दिले महत्त्वपूर्ण आदेश\nइंजेक्शन नाही...अल्कोहोलनं होईल फायदा, महिलेचा तर्क; दिल्लीत दारुसाठी रांगा\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\n ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या कोरोनाबाधित महिलेवर बलात्काराचा प्रयत्न\nराहुल गांधींनंतर आता ममता बॅनर्जींची घोषणा, निवडणूक प्रचाराबाबत मोठा निर्णय\nप्राची देसाईवर झाली होती जबरदस्ती; सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव\n‘हे 3 उपाय करा, कोरोना आसपासही फिरकणार नाही’; इशा देओलनं केला दावा\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘देशाला कोरोनानं नाही राजकारणानं पोखरलं’; तेजस्विनी पंडितनं व्यक्त केला संताप\nIPL 2021:'या' कारणामुळे डीव्हिलियर्सवर नाराज होता मॅक्सवेल, पाहा VIDEO\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nपंजाबच्या खराब कामगिरीला कॅप्टन राहुल जबाबदार 3 वर्षांची आकडेवारी आहे पुरावा\nIPL 2021: 'द पांड्या स्वॅग', हार्दिक आणि कृणालनं केला पत्नींसोबत डान्स, VIDEO\nGold Price Today: सोन्याच्या किमतीत वाढ तर चांदीचे दर घसरले, तपासा आजचे भाव\nपोस्ट ऑफिसच्या सेव्हिंग अकाऊंटमध्ये किमान बॅलन्सची मर्यादा किती\nमोबाईलमध्ये सेव्ह असतील 'या' गोष्टी तर खातं होऊ शकतं रिकामं, SBI नं केलं सावध\nकोरोना प्रादुर्भावामुळे शेअर बाजार कोसळणार जाणून घ्या एक्सपर्टचा अंदाज\nCheese प्रेमींचा 'किंग':आतापर्यंत खाल्लं 7,280 किलो चीज, तरीही आहेत 8 पॅक अ‍ॅब्ज\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\n ‘हे’ घरगुती उपाय ठरतील उपयुक्त\nउपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळला आहात चैत्र नवरात्रीमध्ये बनवा काहीतरी नवीन\nExplained: कोरोना रुग्णांवर कसं काम करतं व्हेंटिलेटर\nExplained: मॉडर्ना कंपनीला भारताला का द्यायची नाही आहे लस Pfizer ने ठेवली ही अट\nजाणून घ्या;रस्त्याच्या कडेला असणाऱ्या माइलस्टोनच्या वेगवेगळ्या रंगांचा अर्थ काय\nExplainer : कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला नाही तर काय होईल\nइंजेक्शन नाही...अल्कोहोलनं होईल फायदा, महिलेचा तर्क; दिल्लीत दारुसाठी रांगा\nराज्यात लवकरच कडक लॉकडाऊन; मुख्यमंत्री घेणार निर्णय, वडेट्टीवाराचे संकेत\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\nराज्यात कोरोनाचं रौद्र रुप प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला जातोय एका रुग्णाचा जीव\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘परवानगीशिवाय जान कुमारनं मला किस केलं’; निक्की तांबोळीचा धक्कादायक आरोप\n‘हॉट दिसणं केव्हा थांबवशील’; श्वेताचा Bold Look पाहून सेलिब्रिटीही झाले अवाक\nही मराठमोळी अभिनेत्री 100 रुपयांसाठी करायची पेट्रोल पंपावर काम\n विमानतळावर दिसला भला मोठा साप, प्रवाशांची उडाली घाबरगुंडी, पाहा VIDEO\nVIDEO: निवडणूकीचा प्रचार करण्यास दिला नकार; दलित युवकाला चाटायला लावली थुंकी\nमेडिकल कॉलेजमधील Dance Videoच्या वादाला विद्यार्थ्यांकडून उत्तर, बनवला नवा VIDEO\nवर्कआऊट करताना जान्हवी कपूरला आठवली 'शीला की जवानी'; VIDEO पाहून नाही आवरणार हसू\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nलहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\n'या' देशात बेडकांसाठी करतात वाहतूक बंद, जाणून घ्या सविस्तर\nपंक्चर काढण्यासाठी उभ्या ट्रकमुळे 3 वाहनांचा विचित्र अपघात, पाहा हा VIDEO\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, उद्धट महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nप्रेरणादायी : लहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\nआनंद महिंद्रानी पुन्हा जिंकली लोकांची मनं; रिक्षा चालविणाऱ्या माजी राष्ट्रीय बॉक्सरला दिला मदतीचा हात\nइज्रायलमध्ये जखमी सैनिकांसाठी सेक्स थेरेपी सर्विस; सरकार उचलते खर्च\nमाणुसकीची ज्योत; तामिळनाडूची ही महिला गरीबांना मोफत वाटतेय बिर्याणी\nपंक्चर काढण्यासाठी उभ्या ट्रकमुळे 3 वाहनांचा विचित्र अपघात, पाहा हा VIDEO\nमुंबई अहमदाबाद महामार्गावरील खानीवडे टोल नाका इथं शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली.\nमुंबई, 19 जुलै : मुंबई- अहमदाबाद महामार्ग टोल नाक्या जवळील ब्रिजवर पंक्चर काढण्यासाठी महामार्गावर थांबलेल्या ट्रकमुळे तीन वाहनांचा विचित्र अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे, तर दोन जण जखमी झाले आहे.\nमुंबई अहमदाबाद महामार्गावरील खानीवडे टोल नाका इथं शनिवारी संध्याकाळी ही घटना घडली. पंक्चर काढण्यासाठी महामार्गावर थांबलेल्या ट्रकला मागून एका ट्रकने जोरात धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, पंक्चर काढण्यासाठी ट्रकला जॅकवर उभं करण्यात आलं होतं.\nमुंबई अहमदाबाद महामार्गावर पंक्चर काढण्यासाठी थांबलेल्या ट्रकला मागून धडक, एकाचा मृत्यू तर दोघे जखमी pic.twitter.com/laLFU0ajdu\nधडकेतनंतर ट्रक जॅकवरून निघाला आणि समोरून येणाऱ्या मारुती सुझुकीच्या एर्टिगा कारवर धडकला. या धडकेत एर्टिगा गाडी दोनदा पलटी झाली. मात्र सुदैवाने या गाडीतील चालक बचावला आहे.\nलॉकडाऊनमुळे ST महामंडळात कर्मचारी कपात; परिवहन मंत्र्यांनी केला मोठा खुलासा\nया विचित्र अपघातात पंक्चर काढणाऱ्या राजेश खर्डे या चालक चिरडल्याने गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, रुग्णालयात नेण्याआधीच त्याचा मृत्यू झाला तर धडक दिलेल्या ट्रकच्या केबिनमध्ये अडकलेल्या चालकाला स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.\nया अपघातात दोघे जण गंभीर जखमी अवस्थेत असून त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nअभी तक \u0003खेलने के लिए\nIPL 2021:'या' कारणामुळे डीव्हिलियर्सवर नाराज होता मॅक्सवेल, पाहा VIDEO\nइंजेक्शन नाही...अल्कोहोलनं होईल फायदा, महिलेचा तर्क; दिल्लीत दारुसाठी रांगा\nराज्यात लवकरच कडक लॉकडाऊन; मुख्यमंत्री घेणार निर्णय, वडेट्टीवाराचे संकेत\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\nअवघ्या महिनाभरातच अमरावतीने कसं मिळवलं कोरोनावर नियंत्रण\nCorona: भारतानं ब्राझीललाही टाकलं मागे, देशात 12 लाखाहून अधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण\nडायबेटिज आणि बीपी पेशंटसाठी उत्तम आहे जांभूळ; होतो असा फायदा\nउसेन बोल्टचा RCB ला खास संदेश विराट, डीव्हिलिर्यसनं दिली 'ही' प्रतिक्रिया\nभज्जी-श्रीसंतपासून ते अनुष्का-गावसकरपर्यंत, IPL मधले 5 मोठे वाद\nहा पदार्थ खायचा की प्यायचा वेगाने प्रसिद्ध होतेय 'Deep-Fried Water' नावाची डिश\n‘लग्न झालेल्या पुरुषासाठी वेडं होणं काय असतं’; रेखा यांच्या उत्तरानं माजवली खळबळ\nकोरोना लस घेताना लहान मुलाप्रमाणे रडला अभिनेता Ram Kapoor,व्हायरल होतोय हा VIDEO\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/topic/nandurbar/", "date_download": "2021-04-19T08:49:55Z", "digest": "sha1:JGRGBXDNQRNCDZPHKHPDIUIQQRBTOU3J", "length": 30553, "nlines": 253, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Nandurbar – Latest News Information in Marathi | ताज्या बातम्या, Articles & Updates on Nandurbar | Photos & Videos | लेटेस्टली", "raw_content": "\nवांगणी रेल्वेस्थानकात मुलाचा जीव वाचवल्याप्रकरणी रेल्वेमॅनचे पियूष गोयल यांच्याकडून कौतुक\nसोमवार, एप्रिल 19, 2021\nCoronavirus: कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेपूर्वी राज्य सरकारकडून उपाय योजना करण्यास सुरुवात\nसुरक्षित राहण्यासाठी काय कराल\nMoto G30 स्मार्टफोन फक्त 649 रुपयांत खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या स्पेसिफिकेशन बद्दल अधिक\nBetel Leaf Benefit: अनेक गुणांनी भरपूर असते विडयाचे पान; जाणून घ्या फायदे\nGold Rate Today: सोन्याच्या दरात पुन्हा वाढ होण्यास सुरूवात; जाणून घ्या आजचे सोन्या,चांदीचे दर\nIndia Post GDS Recruitment 2021: पोस्टल विभागात 1421 ग्रामीण डाक सेवक पदांसाठी भरती; उमेदवार 21 एप्रिलपर्यंत करू शकतात अर्ज\nवांगणी रेल्वेस्थानकात मुलाचा जीव वाचवल्याप्रकरणी रेल्वेमॅनचे पियूष गोयल यांच्याकडून कौतुक\nNissan Magnite ला टक्कर देण्यासाठी सिट्रोन घेऊन येणार नवी SUV, जाणून घ्या खासियत\nVangani रेल्वे स्थानकात जीवाची बाजी लावत चिमुकल्याला रेल्वे अपघातातून वाचवणार्‍या कर्तव्यदक्ष Mayur Shelke यांच्यावर सोशल मीडीयात कौतुकाचा वर्षाव\nMaharashtra: पुणे रेल्वे स्थानकात भारतीय लष्कराच्या ब्रिगेडियरची आत्महत्या\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nMoto G30 स्मार्टफोन फक्त 649 रुपयांत खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या स्पेसिफिकेशन बद्दल अधिक\nBetel Leaf Benefit: अनेक गुणांनी भरपूर असते विडयाचे पान; जाणून घ्या फायदे\nIndia Post GDS Recruitment 2021: पोस्टल विभागात 1421 ग्रामीण डाक सेवक पदांसाठी भरती; उमेदवार 21 एप्रिलपर्यंत करू शकतात अर्ज\nवांगणी रेल्वेस्थानकात चिमुकल्याला जीवनदान देणार्‍या मयूर शेळके यांच्या साहसाला नेटकर्‍यांचा सलाम\nMaharashtra: पुणे रेल्वे स्थानकात भारतीय लष्कराच्या ब्रिगेडियरची आत्महत्या\nवांगणी रेल्वेस्थानकात मुलाचा जीव वाचवल्याप्रकरणी रेल्वेमॅनचे पियूष गोयल यांच्याकडून कौतुक\nवांगणी रेल्वेस्थानकात रेल्वे प्लॅटफॉर्म वरून तोल जाऊन ट्रकवर पडलेल्या मुलाला pointsman Mayur Shelkhe यांनी मदत करून दिले जीवनदान; पहा ही थरारक दृश्यं\nCOVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत उच्चांकी 2,73,810 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; 1,619 मृत्यू\nमहाराष्ट्र सरकारने 'या' ठिकाणांहून महाराष्ट्रात प्रवेश करणा-यांना नकारात्मक आरटी-पीसीआर चाचणी असणे केले बंधनकारक\nगरज नसलेल्या रुग्णांना ऑक्सिजन लावून त्याचा अपव्यय करू नका- पियुष गोयल\nCoronavirus: कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेपूर्वी राज्य सरकारकडून उपाय योजना करण्यास सुरुवात\nGold Rate Today: सोन्याच्या दरात पुन्हा वाढ होण्यास सुरूवात; जाणून घ्या आजचे सोन्या,चांद��चे दर\nवांगणी रेल्वेस्थानकात मुलाचा जीव वाचवल्याप्रकरणी रेल्वेमॅनचे पियूष गोयल यांच्याकडून कौतुक\nMaharashtra: पुणे रेल्वे स्थानकात भारतीय लष्कराच्या ब्रिगेडियरची आत्महत्या\nMumbai: मुंबईत कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 602 जणांच्या विरोधात एफआयआर दाखल तर 400 जणांना अटक\nIndia Post GDS Recruitment 2021: पोस्टल विभागात 1421 ग्रामीण डाक सेवक पदांसाठी भरती; उमेदवार 21 एप्रिलपर्यंत करू शकतात अर्ज\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आज साडेअकरा वाजता कोरोना संबंधित परिस्थितीसंदर्भात महत्वाच्या बैठकीचा आढावा घेणार\nनोकरी बदलली किंवा सोडल्यानंतर PF Account ट्रान्सफर न केल्यास काय होतं\nMewalal Chaudhry Dies Due to Covid-19: बिहारचे माजी शिक्षणमंत्री आणि जेडीयू नेते मेवालाल चौधरी यांचे कोरोनामुळे निधन\nमहाराष्ट्र-दिल्ली दरम्यान धावणाऱ्या 4 विमान सेवांकडून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी FIR दाखल\nCoronavirus Infection: हवेच्या माध्यमातूनही होऊ शकते कोरोना विषाणूचे संक्रमण; Lancet पत्रिकाच्या अभ्यासात खुलासा\nSputnik V COVID-19 Vaccine प्राण्यांवर देखील परिणामकारक; लस निर्मात्यांचे मत\nयुकेच्या गृहमंत्र्यांकडून नीरव मोदी याच्या प्रत्यार्पणासाठी परवानगी दिल्याची सीबीआय अधिकाऱ्यांची माहिती\n ज्यादा Paid Leave मिळवण्यासाठी लढवली शक्कल; 37 दिवसांत 4 वेळा केले लग्न व 3 वेळा घेतला घटस्फोट\nसुरक्षित राहण्यासाठी काय कराल\nMoto G30 स्मार्टफोन फक्त 649 रुपयांत खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या स्पेसिफिकेशन बद्दल अधिक\nOnline Financial Frauds Helpline Number: दिल्ली पोलिस आणि केंद्रीय गृहमंत्रलयाने ऑनलाईन आर्थिक फसवणूकीत पैसे गमावलेल्यांसाठी लॉन्च केला खास हेल्पलाईन नंबर\nboAt ने भारतात लाँच केले Xplorer स्मार्टवॉच, जाणून घ्या खास वैशिष्ट्ये\nWhatsApp मध्ये झाले 'हे' दोन मोठे बदल, अॅप अपडेट केल्यानतर फोटोसह व्हिडिओ पाठवणे होणार सोप्पे\nNissan Magnite ला टक्कर देण्यासाठी सिट्रोन घेऊन येणार नवी SUV, जाणून घ्या खासियत\nTata Tigor Electric ची नव्या रुपातील कार लवकरच होणार लॉन्च, सिंगल चार्जमध्ये धावणार 213km\nMaruti Suzuki Jimny चे 'हे' मॉडेल ठरणार अत्यंद धमाकेदार, जाणून घ्या किंमतीसह खासियत\nAudi ने लाँच केली सर्वात स्वस्त Electric Car; सिंगल चार्जमध्ये 520 किलोमीटर धावेल, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स\nनवी गाडी खरेदी करण्याचा विचार, 4 लाखांहून कमी किंमतीतील 'या' कारवर दिला जातोय 40 हजारांपर्यंत बंपर डिस्काउंट\nIPL 2021: ‘अंपायरकडे केली होती म��गणी पण...’ PBKS संघाच्या पराभवानंतर KL Rahul ने केली ‘हा’ नियम बदलण्याची मागणी\nIPL 2021 Purple Cap List Updated: पर्पल कॅपवर बेंगलोरच्या Harshal Patel याची मजबूत पकड, पहा टॉप-5 गोलंदाज\nIPL 2021 Orange Cap List Updated: काही तासातच Shikhar Dhawan ने मॅक्सवेलकडून हिसकावली ऑरेंज कॅप, पहा टॉप-5 फलंदाजांची लिस्ट\nIPL 2021 Points Table Updated: दिल्लीच्या विजयाने मुंबई इंडियन्सला धक्का, DC संघाने गुणतालिकेत मोठी झेप\nDC vs PBKS IPL 2021 Match 10: पंजाब विरोधात शिखर धवनची बल्ले-बल्ले, दिल्ली कॅपिटल्स 6 विकेटने विजयी\nSumitra Bhave Passes Away: प्रसिद्ध निर्मात्या, दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे आज 78 व्या वर्षी निधन\n'कोरोनापेक्षा देशाला लागलेली घातक कीड म्हणजे 'राजकारण', अभिनेत्री तेजस्विनी पंडित ने सोशल मिडियाद्वारे व्यक्त केली चीड\n'Rahul Gandhi यांनी बंगालमधल्या प्रचारसभा रद्द करण्याचा घेतलेला निर्णय हा अत्यंत धाडसी', अशा शब्दांत 'या' मराठी दिग्दर्शकाने केले कौतुक, पाहा ट्विट\nRenuka Shahane Tests Positive For COVID-19: आशुतोष राणा नंतर रेणुका शहाणे ची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह; मुलांनाही झाला संसर्ग\nSameera Reddy Tested COVID Positive: बॉलिवूडमध्ये कोरोनाचा उद्रेक नील नितीन मुकेश नंतर अभिनेत्री समीरा रेड्डी हिची कोरोना चाचणी आली पॉझिटिव्ह\nBetel Leaf Benefit: अनेक गुणांनी भरपूर असते विडयाचे पान; जाणून घ्या फायदे\nHealth Tips: पपई खाण्याचे नुकसान ऐकून तुम्ही ही आश्चर्यचकित व्हाल , 'या' लोकांसाठी आहे घातक\nवेरा गेदरॉयट्स Google Doodle: राजकुमारी Vera Gedroits यांच्या 151 व्या जयंती निमित्त गुगलचे खास डुडल, जाणून घ्या त्यांच्याबद्दल अधिक\nराशीभविष्य 19 एप्रिल 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nCOVID-19: रक्तातील ऑक्सिजन लेव्हल कशी वाढवावी रक्तात काय असते याची भूमिका, जाणून घ्या आरोग्य तज्ञांचे मत\nVangani रेल्वे स्थानकात जीवाची बाजी लावत चिमुकल्याला रेल्वे अपघातातून वाचवणार्‍या कर्तव्यदक्ष Mayur Shelke यांच्यावर सोशल मीडीयात कौतुकाचा वर्षाव\nवांगणी रेल्वेस्थानकात रेल्वे प्लॅटफॉर्म वरून तोल जाऊन ट्रकवर पडलेल्या मुलाला pointsman Mayur Shelkhe यांनी मदत करून दिले जीवनदान; पहा ही थरारक दृश्यं\n बिहारमधील महिलेने केला 3 सापांना जन्म दिल्याचा दावा; विषारी सापांचा करते मुलासारखा सांभाळ\nभारतात पुन्हा एकदा होणार Lockdown लोकमत ने दिलेल्या बातमीवर PIB कडून स्पष्टीकरण\n ऑनलाइन ग्रॉसरी वेबसाइट Tesco वर ग्राहकाने मागवले सफरचंद; डिलिव्हरीत आला Apple iPhone\nDirector Sumitra Bhave Passes Away: ��्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन\nJyoti Kalani Former MLA Passes Away: उल्हासनगरच्या माजी आमदार ज्योती कलानी यांचे निधन\nCoronavirus Outbreak: कोविड च्या काळात 'हे' 5 पदार्थ तुमची रोग प्रतिकार शक्ति वाढवून तुम्हाला ठेवतील कोरोनाच्या संक्रमणांपासून दूर\nRama Navami 2021 Date: श्रीरामनवमी यंदा 21 एप्रिल दिवशी; जाणून घ्या रामजन्मोत्सव पूजेची वेळ, तिथी आणि महत्त्व\nAai Kuthe Kay Karte: आई कुठे काय करते मालिकेत येणार नवा ट्विस्ट; अभिषेकवर होणार जीवघेणा हल्ला\nनंदूरबार मध्ये रेल्वेच्या डब्यांचे कोविड आयसोलेशन कक्षात रुपांतर (See Pics)\nCurfew in Nandurbar: नंदुरबार जिल्ह्यात 15 दिवस संचारबंदी; 'या' कालावधीत सुरु राहणार अत्यावश्यक सेवा\nCoronavirus: महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा हाहाकार; नंदुरबार, परभणी येथे संचारबंदी लागू\nCM Uddhav Thackeray Nashik, Nandurbar Visit: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज नाशिक, नंदुरबार दौऱ्यावर\nFarmers Protest: महाराष्ट्रातील सीताबाई तडवी यांचा दिल्ली येथे शेतकरी आंदोलनात मृत्यू\nNandurbar Accident: नंदुरबार अपघातात मरण पावलेल्या मजुरांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर\nNandurbar Accident: नंदुरबार येथील तोरणमाळ घाटात भीषण अपघात; जीप दरीत कोसळल्याने 6 मजुरांचा मृत्यू\n अंगणवाडी सेविका Relu Vasave आदिवासी मुलं व गर्भवती स्त्रियांना पोषक आहार पुरवण्यासाठी दररोज 18 किमी बोट चालवून जातात दुर्गम भागात; पहा फोटो\nKondaibari Ghat Accident: कोंडाईबारी घाटात ट्रकच्या धडकेनंतर स्विफ्ट कार 35 फुट खोल दरीत कोळसली; 3 जणांचा मृत्यू, 2 जण गंभीर जखमी\nNandurbar Bus Accident : नंदुरबार मध्ये ट्रॅव्हल बस दरीत कोसळून 5 जणांचा मृत्यू, 35 प्रवासी जखमी; बचावकार्य सुरू\nRain Update In Maharashtra: मुंबई नंदुरबार, धुळे जळगाव, पालघर, नाशिक जिल्ह्यात पुढील 3 ते 4 तासात मुसळधार पाऊस - IMD\nOnline Classes From Tree Top: नंदुरबारच्या शिक्षकाची चिकाटी; जमिनीवर मोबाईल नेटवर्क मिळत नसल्याने चक्क झाडावर चढून मुलांना शिक्षण (See Photo)\nCoronavirus: नंदुरबार जिल्हा कोरोनामुक्त; सर्व कोरोनाबाधित रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह\nमहाराष्ट्र: नंदुरबार शहरामध्ये आढळला पहिला कोरोनाबाधित रूग्ण; 20 एप्रिल पर्यंत वैद्यकीय सेवा वगळता इतर आस्थापनं बंद\nकाँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देणारे जेष्ठ नेते अमरिश पटेल यांना भाजपकडून विधानपरिषद पोटनिवडणूक उमेदवारीचे तिकीट\nनंदूरबार: तापी नदीच्या बॅक वॉटरमध्ये बोट उलटली; 3 जणांचा मृत्यू, तर 4 जण बेपत्ता\nMaharashtra ZP Election Results 2020: जिल्हा परिषद निवडणूक निकाल फक्त एका क्लिकवर; पाहा पालघर, धुळे, वाशिम,अकोला, नंदुरबार, नागपूर येथे कोणी मारली बाजी\nनागपूर, अकोला, वाशीम, धुळे आणि नंदुरबार जिल्हा परिषद निवडणूक जाहीर; 7 जानेवारीला मतदान आणि 8 तारखेला मतमोजणी\nनागपूर, धुळे, नंदुरबार, अकोला व वाशीम जिल्हा परिषद निवडणूक प्रारुप मतदार याद्या 2 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार\nMaharashtra Assembly Elections 2019: विधानसभा निवडणूकीसाठी तिकिट न दिल्यास राष्ट्रवादी पक्ष सोडणार- राजेंद्र गावित\nनंदूरबार स्टेशनजवळ गणपती पूजेदरम्यान लोकांच्या मनोरंजनासाठी बार डान्सरची छमछम, व्हिडिओ व्हायरल (Video)\nनंदूरबार येथे गणपती विसर्जनासाठी नदीत उतरलेल्या 6 जणांचा बुडून मृत्यू\nनंदुरबार: विरचक धरणात पोहायला गेलेली ४ मुलं बुडाली; शोध सुरु\nLok Sabha Elections 2019: महाराष्ट्रात चौथ्या आणि अंतिम टप्प्यासाठी सोमवार दिनांक 29 एप्रिल 2019 रोजी मतदान\nMumbai: मुंबईत कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 602 जणांच्या विरोधात एफआयआर दाखल तर 400 जणांना अटक\nSumitra Bhave Passes Away: प्रसिद्ध निर्मात्या, दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे आज 78 व्या वर्षी निधन\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आज साडेअकरा वाजता कोरोना संबंधित परिस्थितीसंदर्भात महत्वाच्या बैठकीचा आढावा घेणार\nMewalal Chaudhry Dies Due to Covid-19: बिहारचे माजी शिक्षणमंत्री आणि जेडीयू नेते मेवालाल चौधरी यांचे कोरोनामुळे निधन\nCoronavirus: कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेपूर्वी राज्य सरकारकडून उपाय योजना करण्यास सुरुवात\nसुरक्षित राहण्यासाठी काय कराल\nMoto G30 स्मार्टफोन फक्त 649 रुपयांत खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या स्पेसिफिकेशन बद्दल अधिक\nBetel Leaf Benefit: अनेक गुणांनी भरपूर असते विडयाचे पान; जाणून घ्या फायदे\nवांगणी रेल्वेस्थानकात मुलाचा जीव वाचवल्याप्रकरणी रेल्वेमॅनचे पियूष गोयल यांच्याकडून कौतुक\nवांगणी रेल्वेस्थानकात रेल्वे प्लॅटफॉर्म वरून तोल जाऊन ट्रकवर पडलेल्या मुलाला pointsman Mayur Shelkhe यांनी मदत करून दिले जीवनदान; पहा ही थरारक दृश्यं\nCOVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत उच्चांकी 2,73,810 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; 1,619 मृत्यू\nमहाराष्ट्र सरकारने 'या' ठिकाणांहून महाराष्ट्रात प्रवेश करणा-यांना नकारात्मक आरटी-पीसीआर चाचणी असणे केले बंधनकारक\nParam Bir Singh ते Rashmi Shukla या 4 पोलिस अधिकार्‍यांमुळे ‘ठाकरे सरकार’ आलयं अडचणीत तर BJP पुन्हा आक्रमक\nCovid 19 Vaccination In India: भारतामध���ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A1-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0/", "date_download": "2021-04-19T10:15:10Z", "digest": "sha1:2JIKL6WEZ46VD6NHI5N7NU2D35A6LCCE", "length": 3226, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "देहूरोड परिसर Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPimpri : पिंपरी-चिंचवड शहरात सहा वेगवेगळ्या घटनांमध्ये एक लाखाच्या दुचाकी पळवल्या\nएमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी एमआयडीसी, निगडी, हिंजवडी, तळेगाव आणि देहूरोड परिसरातून अज्ञात चोरट्यांनी 1 लाख 2 हजार रुपये किमतीच्या सहा दुचाकी चोरून नेल्या. याप्रकरणी गुरुवारी (दि. 21) संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात…\nPimpri News: शहरातील ‘सीसीसी’ सेंटरवर नियंत्रणासाठी शासनाचा विशेष अधिकारी नेमावा – पृथ्वीराज साठे\nArticle by Devdatta Kashalikar: कोरोनाबाधितांच्या घरातील कचरा – एक गहन विषय\nPimpri News: जम्बो सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची महापालिका डॉक्टर प्राथमिक तपासणी करणार\nSix Minute Walk Test : फुफ्फुसांच्या आरोग्याविषयी जागरूकतेसाठी ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’\nPune News : जैन सोशल ग्रुप द्वारा आयोजित शिबिरात 80 युनिट रक्त संकलन\nPimpri News: महापालिका रेमडिसीवीरच्या 7 हजार 50 कुपी खरेदी करणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/worrying-1-lakh-15-thousand-736-new-corona-patients-registered-in-last-24-hours-218940/", "date_download": "2021-04-19T10:33:52Z", "digest": "sha1:DS45QKDDR6RS3P2M2LUDXY4MXOBEQDN5", "length": 9631, "nlines": 106, "source_domain": "mpcnews.in", "title": "India Corona Update : चिंताजनक ! गेल्या 24 तासांत तब्बल 1 लाख 15 हजार 736 नव्या कोरोना रुग्णांची नोंद - MPCNEWS", "raw_content": "\n गेल्या 24 तासांत तब्बल 1 लाख 15 हजार 736 नव्या कोरोना रुग्णांची नोंद\n गेल्या 24 तासांत तब्बल 1 लाख 15 हजार 736 नव्या कोरोना रुग्णांची नोंद\nएमपीसी न्यूज – देशातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वेगाने वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात तब्बल 1 लाख 15 हजार 736 नव्या नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. तर, 630 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यापैकी एकट्या महाराष्ट्रात 55 हजार 469 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे.\nआरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, ��ेशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 28 लाख 01 हजार 785 एवढी झाली आहे. त्यापैकी 1 कोटी 17 लाख 92 हजार 135 जण कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत 59 हजार 856 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. देशाचा रिकव्हरी रेट सध्या 92.11 टक्के एवढा झाला आहे.\nदेशातील सक्रिय रुग्णांची 8 लाख 43 हजार 473 एवढी झाली आहे. मागील 24 तासांत 630 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत 1 लाख 66 हजार 177 जण कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले आहेत. देशाचा कोरोना मृत्यूदर 1.29 टक्के एवढा आहे‌.\nदेशात आजवर 25 कोटी 14 लाख 39 हजार 598 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 12 लाख 08 हजार 329 चाचण्या मंगळवारी (दि.06) करण्यात आल्या आहेत. आयसीएआरने याबाबत आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.\nलसीकरण कार्यक्रमाअंतर्गत आतापर्यंत देशात 8 कोटी 70 लाख 77 हजार 474 जणांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात आली आहे.\nMPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nChakan News : पूर्ववैमनस्यातून तरुणावर खुनी हल्ला; एकाला अटक\nChikhali News : दवाखान्यात पैसे खर्च करावे लागतील म्हणून विवाहितेला पाठवले माहेरी\nPune Corona Update : दिवसभरात 6006 नवे रुग्ण; 5609 रुग्णांना डिस्चार्ज, 75 मृत्यू\nIPL 2021: बातमी आयपीएलची – मॅक्सवेल आणि एबीने काढले कोलकाताचे घामटे\nChakan Crime News : खंडणी प्रकरणी माथाडी बोर्डाच्या आठ जणांविरोधात गुन्हा\nMumbai News : बालीश आरोप बंद करा, कोरोनाच्या संकटाकडे लक्ष द्या – चंद्रकांत पाटील\nMaval Corona Update : मावळात आज 122 नवे रुग्ण; 35 जणांना डिस्चार्ज\nBreak the chain : ‘या’ सहा राज्यांतून महाराष्ट्रात येणाऱ्यांना कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट बंधनकारक\nTalegaon Crime News : …अन् पित्यानेच पोटच्या दोन मुलींना ट्रकखाली चिरडले; असा घडला संपूर्ण प्रकार\nPune Lockdown News : पुणे महापालिकेची मद्य विक्रीला परवानगी; ‘हे’ आहेत नियम\nPimpri Crime News : मुलगी पळवून लावण्यास मदत केल्याच्या संशयावरून तोडफोड\nPimpri News: शहरातील ‘सीसीसी’ सेंटरवर नियंत्रणासाठी शासनाचा विशेष अधिकारी नेमावा – पृथ्वीराज साठे\nArticle by Devdatta Kashalikar: कोरोनाबाधितांच्या घरातील कचरा – एक गहन विषय\nPimpri News: जम्बो सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची महापालिका डॉक्टर प्राथमिक तपासणी करणार\nSix Minute Walk Test : फुफ्फुसांच्या आरोग्याविषयी जागरूकतेसाठी ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’\nPune News : जैन सोशल ग्रुप द्वारा आयोजित शिबिरात 80 युनिट रक्त संकलन\n दहा दिवसात कोरोनाने 423 रुग्ण दगावले\nBreak the chain : ‘या’ सहा राज्यांतून महाराष्ट्रात येणाऱ्यांना कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट बंधनकारक\nDelhi News : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र; दिले पाच सल्ले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1055707", "date_download": "2021-04-19T09:35:14Z", "digest": "sha1:N5YOBQRKDM6X2PM4E5U7CW3Q3YUCNCUE", "length": 2954, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"हो चि मिन्ह सिटी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"हो चि मिन्ह सिटी\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nहो चि मिन्ह सिटी (संपादन)\n१५:३१, २६ सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती\n२८ बाइट्सची भर घातली , ८ वर्षांपूर्वी\nr2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: be-x-old:Хашымін\n१६:४२, २४ सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nRubinbot (चर्चा | योगदान)\n१५:३१, २६ सप्टेंबर २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nXqbot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.3) (सांगकाम्याने वाढविले: be-x-old:Хашымін)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/category/agro-advice", "date_download": "2021-04-19T09:09:11Z", "digest": "sha1:TLTGX4W5DPVZQCP37YKWJRLQSVJBQXR5", "length": 11623, "nlines": 204, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "कृषी सल्ला Archives | Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nकृषी व्यवसायासाठी तरुणांना प्रेरित आणि आकर्षित करणे\nby Team आम्ही कास्तकार\nभारतातील पूर्व भागात टिक ट्रान्समिट रोगांचे प्रमाण वाढत आहे\nby Team आम्ही कास्तकार\nभारतातील पूर्व भागात टिक ट्रान्समिट रोगांचे प्रमाण वाढत आहे पूर्व भारतात पश्चिम बंगाल, ओरिसा, बिहार आणि झारखंड या राज्यांचा...\nअचूक शेती, सद्यस्थिती आणि व्याप्ती: एक पुनरावलोकन\nby Team आम्ही कास्तकार\nअचूक शेती, सद्यस्थिती आणि व्याप्ती: एक पुनरावलोकन भारताचे भौगोलिक क्षेत्र 8२8..7 दशलक्ष हेक्टर आहे, त्यापैकी १2२ दशलक्ष हेक्टर जमीन...\nभारतात अभाव उत्पादन – संक्षिप्त परिचय\nby Team आम्ही कास्तकार\n���ारतात अभाव उत्पादन - संक्षिप्त परिचय भारतात पिकांच्या लागवडीबरोबरच कीटकांचा वापरही मोठ्या प्रमाणात केला जातो. मधमाशी पालन, रेशीम किडाचे...\nपंतप्रधान पीक विमा योजना – संक्षिप्त वर्णन\nby Team आम्ही कास्तकार\nपंतप्रधान पीक विमा योजना - संक्षिप्त वर्णन शेतकर्‍यांच्या पिकाची नासाडी आणि पीक वाया गेल्याने होणार्‍या आत्महत्या रोखण्यासाठी भारत सरकारकडून...\nभाजीपाला पिकांमध्ये अनुवांशिक विविधतेचे शोषण करण्यासाठी भ्रूण बचाव तंत्र\nby Team आम्ही कास्तकार\nभाजीपाला पिकांमध्ये अनुवांशिक विविधतेचे शोषण करण्यासाठी भ्रूण बचाव तंत्र आधुनिक युगात, वाढत्या वाहतूक आणि औद्योगिकीकरणाच्या परिणामी पर्यावरणाचे प्रदूषण मोठ्या...\nby Team आम्ही कास्तकार\nनमस्कार, आज आपण पाहणार कि कास्तकार म्हणजे काय\nसेंद्रिय शेतीत जैव खतांची भूमिका\nby Team आम्ही कास्तकार\nसेंद्रिय शेतीत जैव खतांची भूमिका सेंद्रिय शेती ही एक उत्पादन प्रणाली आहे जी मातीत, पर्यावरणातील आणि लोकांचे आरोग्य राखते....\nशेती सुधारण्यासाठी माती आणि भूजल व्यवस्थापन\nby Team आम्ही कास्तकार\nशेती सुधारण्यासाठी माती आणि भूजल व्यवस्थापन भारताची सुमारे 60 टक्के लोकसंख्या रोजीरोटीसाठी शेतीवर अवलंबून आहे. जीडीपीमध्ये शेतीचा वाटा सुमारे...\nशून्य बजेट नैसर्गिक शेती – कृषीसेवा\nby Team आम्ही कास्तकार\nशून्य बजेट नैसर्गिक शेती झिरो बजेट नॅचरल फार्मिंग हा रसायनमुक्त शेतीचा एक प्रकार आहे जो मूळचा महाराष्ट्रातील शेतकरी सुभाष...\nअचूक शेती, सद्यस्थिती आणि व्याप्ती: एक पुनरावलोकन\nby Team आम्ही कास्तकार\nअचूक शेती, सद्यस्थिती आणि व्याप्ती: एक पुनरावलोकन भारताचे भौगोलिक क्षेत्र 8२8..7 दशलक्ष हेक्टर आहे, त्यापैकी १2२ दशलक्ष हेक्टर जमीन...\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\n(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nनोंदणी, ई-केवायसी आणि ट्रॅक स्थिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nऑनलाईन अर्ज, नोंदणी (प्रसूत सहाय्य)\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nराज्यनिहाय डायरेक्ट लिंक्स, नवीन पंचायत मतदार यादी\nगोसीखु��्द धरणाच्या पाण्याचे नुकसानग्रस्त भरपाईपासून वंचित\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-PUN-maharashtra-monsoon-5-days-late-3354829.html", "date_download": "2021-04-19T09:43:33Z", "digest": "sha1:WU375NQRGBER4HRJUF6WUR6DTL2P6AVB", "length": 4730, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "maharashtra monsoon 5 days late | मान्सूनचे आगमन लांबले; पाच दिवसांची प्रतीक्षा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nमान्सूनचे आगमन लांबले; पाच दिवसांची प्रतीक्षा\n मान्सूनने हवामान खात्याचा अंदाज चुकवला. शुक्रवारी तो केरळच्या किनारपट्टीवर धडकणे अपेक्षित होते. मात्र नव्या अंदाजानुसार पावसासाठी आणखी 5 दिवस तरी वाट पहावी लागेल.\nपुणे वेधशाळेच्या संचालिका सुनितादेवी यांनी दिलेल्या माहितीनुसार बंगालचा उपसागर आणि नैऋत्य अरबी समुद्रात मॉन्सूनची आगेकूच होण्यास दोन-तीन दिवस अनुकूल वातावरण आहे. शुक्रवारी मान्सून केरळचा उंबरठा ओलांडण्याची अपेक्षा होती. मात्र, चार दिवसांपासून श्रीलंकेजवळच तो थबकला आहे. जूनच्या आधी किंवा नंतर पाच दिवस या कालावधीत मान्सून केरळात दाखल होण्याचा अंदाज सध्याची हवामानस्थिती पाहता खरा ठरण्याची चिन्हे नाहीत.\nअरबी समुद्रातील चक्राकार वा-याच्या दबावामुळे मान्सूनला विलंब होत आहे. केरळमध्ये सर्वत्र पश्चिम वारे जोरात वाहू लागल्यानंतर सर्वदूर दमदार पाऊस सुरू होतो. मान्सून दाखल झाल्याचे हे ठळक निकष आहेत. सध्या केरळात अनेक ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडू लागला आहे, परंतु तो मान्सूनचा नाही.\n‘‘मान्सूनचे आगमन वेळेत अथवा विलंबाने होण्याचा कोणताही परिणाम पुढील काळातील पावसावर होत नाही. सन 2005 मध्ये ७ जूनला मान्सून केरळ किनारपट्टीवर पोहचला होता; परंतु, त्यावर्षी अतिशय दमदार पाऊस पडला. गेल्यावर्षी अंदाजापेक्षा दोन दिवस आधी म्हणजे 31 मे रोजी मोसमी पाऊस दाखल होऊनही नंतर बेताचा पाऊस झाला, असे सुनीतादेवी यांनी स्पष्ट केले.\nअवकाळी पावसाने घेतला एकाचा बळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.drushtikonnews.com/2021/03/blog-post_36.html", "date_download": "2021-04-19T09:57:58Z", "digest": "sha1:APF7MIBXK4FNPUZLXWYAVLE3RN5JSVYS", "length": 7592, "nlines": 46, "source_domain": "www.drushtikonnews.com", "title": "अवैध वाळू उपसा माफियांवर तात्काळ कार्यवाही करा अन्यथा शेकाप लोकशाही मार्गाने तिव्र आंदोलन करणार : भाई दत्ता प्रभाळे - दृष्टीकोन", "raw_content": "\nHome / बीडजिल्हा / अवैध वाळू उपसा माफियांवर तात्काळ कार्यवाही करा अन्यथा शेकाप लोकशाही मार्गाने तिव्र आंदोलन करणार : भाई दत्ता प्रभाळे\nअवैध वाळू उपसा माफियांवर तात्काळ कार्यवाही करा अन्यथा शेकाप लोकशाही मार्गाने तिव्र आंदोलन करणार : भाई दत्ता प्रभाळे\nबीड : आज बीड निवासी जिल्हाधिकारी साहेब संतोष राऊत साहेब यांना निवेदन देत जिल्हयात बीड तालुक्यातील अनेक ठिकाणाहून बेकायदेशीर वाळू उपसा केला जातोय स्थानिक पोलीस ठाण्यायांचे या सर्व प्रकाराकडे दुर्लक्ष आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बीड तालुक्यातील सिंदफना, तुकडेमोडी नदी पत्रातून नागापूर, ब्रम्हपूर, राक्षस भुवन, कुक्कडगाव, भाटसांगवी,कोपरा या ठिकाणाहून बेकायदेशीर वाळू उपसा केला जात असतांना देखील महसूल अधिकारी बघ्याची भुमिका घेत असल्याने वाळू माफिया रात्रंदिवस हा वाळू तस्करीचा बेकायदेशीर व्यवसाय सुरू आहे. विशेष म्हणजे वाळू वाहतूक करणाऱ्या एकही टिप्परला नंबर नाही, ही गंभीर बाब आहे, या विणानंबर गाडीने एखाद्या व्यक्तीला डोळ्यासमोर धडक देऊन निघून गेले तर याला कोण जबाबदार असेल त्याला कोणत्या पुराव्याने पकडायचे त्याला कोणत्या पुराव्याने पकडायचे गाडीची ओळखच नसल्यामुळे नंबर नसेल तर कोणाची तक्रार करायची.\nसध्या सुरू असलेला हा तांडव कोणाच्यातरी निष्पाप जिवावर उठणार आहे याला जबाबदार कोण राहील या वाळू माफियांना कोणाचेही भय नाही याचे कारण काय या वाळू माफियांना कोणाचेही भय नाही याचे कारण काय या वाळू तस्करांवर महसूल प्रशासन यांचा वरदहस्त आहे का या वाळू तस्करांवर महसूल प्रशासन यांचा वरदहस्त आहे का असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. शासनाचा महसूल बुडवणाऱ्या भ्रष्टाचाराने बरबटलेल्या महसूल व पोलीस अधिकाऱ्यांची वाळू माफियांची मिलीभगत आहे की काय असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. शासनाचा महसूल बुडवणाऱ्या भ्रष्टाचाराने बरबटलेल्या महसूल व पोलीस अधिकाऱ्यांची वाळू माफियांची मिलीभगत आहे की काय असा प्रश्न शेकाप व या भागातील ग्रामस्थांना वाटत आहे. तरी मा.जिल्हाधिकारी साहेबानी सर्व वाळू माफियांवर तात्काळ कार्यवाही करावी अन्यथा शेतकरी कामगार पक्षाचे मध्यवर्ती समिती सदस्य भाई मोहन गुंड,अड.नारायण गोले पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेकाप च्या वतिने लोकशाही मार्गाने तिव्र रस्तारोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा शेकाप चे भाई दत्ता प्रभाळे,भाई भिमराव कुटे,भाई मुकूंद शिंदे\t,भाई शरद वाघमारे,भाई गोरख घोडके,भाई माऊली घोडके, भाई अशोक जाधव, सोनवणे प्रविण ,ग्रामस्थ व शेकाप पक्ष बीड तालुका कमिटीने दिला आहे.\nअवैध वाळू उपसा माफियांवर तात्काळ कार्यवाही करा अन्यथा शेकाप लोकशाही मार्गाने तिव्र आंदोलन करणार : भाई दत्ता प्रभाळे Reviewed by Ajay Jogdand on March 03, 2021 Rating: 5\nशिवसेना बीड जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी केज कोव्हिड सेंटरला दिली भेट\nदुचाकीचा अपघातात ऊसतोड मुकादम ठार\nयशोदिप भोजनालय तर्फे चालविण्यात येणाऱ्या शिव भोजन केंद्रा तर्फे आष्टी शहरात घरपोच ७५ थाळी मोफत वाटप\nआरोग्य कर्मचार्‍यांच्या सर्व अडचणी मी स्वतः प्राधान्याने सोडविणार : आ.बाळासाहेब आजबे\nबीडजिल्हा महाराष्ट्र क्राईम बीड जिल्हा ताज्या बातम्या Home आरोग्य-शिक्षण व्हिडीओ देश- विदेश ब्लॉग संपादकीय व्हीडीओ राजकारण मनोरंजन-खेळ Breaking बीड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://bharat4india.com/search?areas%5B0%5D=tortags&searchword=%E0%A4%A0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%20%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%A8", "date_download": "2021-04-19T09:06:37Z", "digest": "sha1:TYFN6VPXASJRT5BR7GRPD3AWH5UX5J4O", "length": 3858, "nlines": 56, "source_domain": "bharat4india.com", "title": "शोधा", "raw_content": "\nकोरोनाचा भारतात पहिला बळी, देशात आत्तापर्यंत ७४ रुग्ण\nपुण्यात आणखी एक कोरोनाचा रुग्ण, राज्यात आकडा १५ वर. पिंपरी-चिंचवड मध्ये तीन जणांना लागण\nपुण्यात कोरोनाचे ९ रुग्ण, मुंबईत २ तर नागपूरमध्ये १ रुग्ण\nकोरोनामुळं कोंबड्याचा भाव उतरला.\nकोरोनामुळं मंत्र्‍यांचे विदोश दौरे रद्द\nकोरोना दिल्लीत महामारी म्हणून घोषित, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर\nजगभरातून भारतात येणाऱ्या पर्यंटकांचे व्हिसा १५ एप्रिलपर्यंत रद्द\nजगातील ११४ देशांत कोरोनाचा शिरकाव\nजगभरात कोरोनामुळं जवळपास ४ हजार नागरीकांचा मृत्यू, तर १२ लाख ६ हजार दोनशे जणांना कोरोनाची लागण\nमहत्वाच्या कामाशिवाय पुण्यात येऊ नका - जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन\nएकूण: 1 सापडला .\nसर्व शब्द कुठलाही शब्द जसं लिहिलंय तसं\nक्रम:\t नवीन आधी जुने आधी लोकप्रिय क्रमवारीनुसार Category | दाखवा #\t 5 10 15 20 25 30 50 100 All\nयामध्ये शोधा: टॅग\t व्हिडिओ\t Blogs\n1. आरक्षण मुद्द्यावर रास्ता रोको\nसांगलीत आज सकाळपासूनच ''आरक्षण आमच्या हक्काचं... नाही कुणाच्या बापाचं'' अशा घोषणांनी सूर धरला. निमित्त होतं मराठा समाज आरक्षण समितीचं रास्ता रोको. मराठा समाजातील गोरगरीब, भूमिहीन, अल्पभूधारक जनतेला शिक्षण ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://bharat4india.com/top-news/2013-01-20-05-28-47/30", "date_download": "2021-04-19T09:01:52Z", "digest": "sha1:MPRBTZ63UD5T4CD7FBVFZXXYLDNVLSIX", "length": 13943, "nlines": 105, "source_domain": "bharat4india.com", "title": "समतेचा बुलडोझर येतोय | टॉप न्यूज", "raw_content": "\nकोरोनाचा भारतात पहिला बळी, देशात आत्तापर्यंत ७४ रुग्ण\nपुण्यात आणखी एक कोरोनाचा रुग्ण, राज्यात आकडा १५ वर. पिंपरी-चिंचवड मध्ये तीन जणांना लागण\nपुण्यात कोरोनाचे ९ रुग्ण, मुंबईत २ तर नागपूरमध्ये १ रुग्ण\nकोरोनामुळं कोंबड्याचा भाव उतरला.\nकोरोनामुळं मंत्र्‍यांचे विदोश दौरे रद्द\nकोरोना दिल्लीत महामारी म्हणून घोषित, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर\nजगभरातून भारतात येणाऱ्या पर्यंटकांचे व्हिसा १५ एप्रिलपर्यंत रद्द\nजगातील ११४ देशांत कोरोनाचा शिरकाव\nजगभरात कोरोनामुळं जवळपास ४ हजार नागरीकांचा मृत्यू, तर १२ लाख ६ हजार दोनशे जणांना कोरोनाची लागण\nमहत्वाच्या कामाशिवाय पुण्यात येऊ नका - जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन\nराहुरी - आम्ही हत्यारांनी केव्हाच विरोध केला असता, पण ती आमची संस्कृती नाही, आता आम्ही डोक्यानंच तुमच्या डोक्याशी लढायला तयार आहोत. तेव्हा तथाकथित बुद्धिवाद्यांनी सावध राहावं, समतेचा बुलडोझर येत आहे, अशी गर्जना विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष पार्थ पोळके यांनी ११व्या विद्रोही साहित्य संमेलनाचं उद्घाटन करताना केली.\nविद्रोही संमेलनात झाली गर्जना\nपारंपरिक आदिवासी वाद्यांचा गजर करत आणि समतेच्या मशाली पेटवून विद्रोही संमेलनाचं शनिवारी जोरदार उद्घाटन झालं. कर्नाटकचे डॉ. बसवलिंग पट्टदेवरू यांनी मशाल चेतवत संमेलनाचं उद्घाटन केलं. त्याचवेळी मशालींनी प्रेक्षागृहाला फेरी मारुन समतेची ग्वाही दिली. यावेळी विद्रोहींच्या घोषणांनी सगळा सभामंडप दुमदुमला.\nसंमेलनाध्यक्ष डॉ. बाबूराव गुरव, माजी संमेलनाध्यक्ष राजा शिरगुप्पे यांनीही विचार मांडले.कर्नाटकातल्या बसवण्णांनी केलेली १२ व्या शतकातील क्रांती सांगून, आता ही ज्योत देशभर पेटवा आणि सर्वसमावेशकेतचं राज्य आणा, असं आवाहन उद्घाटक डॉ. बसवलिंग पट्टदेवरू यांनी केलं. तर कष्टकऱ्यांच्या आदिवासींच्या तळहातावर तरलेली ही पृथ्वी आहे, पण त्या कष्टकऱ्यांना या समाजात चेहराच नाही, त्यामुळं त्यांना आवाज आणि चेहरा देण्याचं काम या संमेलनाच्या माध्यमातून करणार असल्याचं अध्यक्ष डॉ. बाबूराव गुरव यांनी सांगितलं.\nउद्घाटन सत्रानंतर पहिलाच कार्यक्रम गाजवला, तो महिलांनी.... भारतीय स्त्री समतेच्या ऐेतिहासिक संघर्षाचा वारसा सांगतानाच, त्यांच्या भवितव्याबाबत पुरुषांनी प्रश्न उपस्थित करण्यापेक्षा, आमच्या पद्धतीनं आम्हाला जगू द्या, असं आवाहनही त्यांनी केलं. स्त्री-पुरुष पूरकतेसाठी पुन्हा स्त्रीनंच त्याग करायचा आणि पुरुषांनी काहीही करायचं नाही, हे आता चालणार असं ठणकावून सांगत लिंगभेदाचा धिक्कार परिसंवादात करण्यात आला. धर्म फक्त स्त्रीच्याच वेशभूषेवरून ओळखता यायला लागला, कारण पुरुषांनी तिच्यावर तशी बंधनंच लादली. त्यामुळं स्त्रीला गौण मानणारा धर्मच नव्हे, असंही मत परिसंवादाच्या अध्यक्षा नूतन माळवी यांनी व्यक्त केलं. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातून आलेल्या आदिवासी स्त्रियांनी पारंपरिक गाणी सादर केली. आदिवासींची वेशभूषा आणि त्यांचं खाणं-पिणं एवढीच आदिवासी संस्कृती नाही, शहरी माणसांनी हे जाणून घ्यावं. त्यांच्या सामूहिक गाण्यातून त्यांच्या रोजच्या जगण्यातल्या वेदना पाझरत असतात. त्यांचं दुख, आनंद सगळं काही त्या गाण्यातून व्यक्त होतं. ते जाणून घ्या, असं भावनिक आवाहन यावेळी वाहरू सोनवणे यांनी केलं.\nसगळ्यांनाच उत्सुकता असलेला 'होय, आम्ही राक्षस आहोत' या विषयावरचा परिसंवाद मात्र उत्तरार्धात उगीचच रेंगाळला. विषय समजून सांगताना जी मांडणी आवश्यक होती, ती नीटशी झाली नाही, पण तरीही ब्राम्हण्यवाद्यांनी कृषीपूजक असूरांचा म्हणजेच राक्षसांना कसं दानव ठरवलं आणि मग समाजातल्या खालच्या वर्गालाही त्यांच्याशीच जोडायचा कसा प्रयत्न केला, याची मांडणी प्रा. गौतम काटकर, प्रा. शामकुमार मिरजकर यांनी केली. सगळी उपभोग्य साधनं वापरणाऱ्या देवांचा उदोउदो, आणि राक्षस- म्हणजे खऱ्या अर्थानं जो रक्षणकर्ता होता, त्याला मात्र शिव्या असं पुराण लिहीलं गेलंय, असंही यावेळी ठणकावण्यात आलं.\nत्यानंतर कवींच्या बहारदार कविसंमेलनाचा घाट सजला, तो थेट उत्तररात्रीपर्यंत.....\nएकूणातच आदिवासींच्या वाद्यांसह गाजलेली मिरवणूक आणि त्यानंतर वेगवेगळा विचार मांडत केलेला समतेचा संदेश-जागर यामुळे पहिला दिवस राहुरीत चांगलाच गाजला....\nनंदू माधव, राजकुमार तांगडे, संभाजी भगत\n* परिसंवाद – जाती अंताचा लढा- ऐतिहासिक आढावा आणि पुढील दिशा\nअध्यक्ष – प्रा. डॉ. आ. ह. साळुंखे\nसहभाग – सचिन गरुड, डॉ. सुहास फडतर, जावेद पाशा, रावसाहेब पाटील, डॉ. राजशेखर सोलापुरे, डॉ. प्रकाश शिरसाट\nप्रसेनजीत गायकवाड, अनिस शेख, देवदत्त हुसळे\nमनोरंजन उद्योग – मीडियातील लोकप्रिय संस्कृतीविश्व व विषमता\nब्राह्मणी - भांडवली शिक्षणप्रणाली आणि मुक्तीचा यक्षप्रश्न\nअभिजनांची मराठी व मराठी बोलीची बहुविविधता\nबहुजनप्रतिकांचे वैदिकीकरण, ब्राह्मणी विकृतीकरण व बहुजन प्रतिकार\n* समारोप सायंकाळी 5 वाजता\nसन्माननिय उपस्थिती - यशवंत मनोहर\nआभाराचे भाषण – संमेलनाध्यक्ष डॉ. बाबूराव गुरव\nकेशवसुतांचं मालगुंड बनलं पर्यटनस्थळ\nवेळास बनलं कासवांचं गाव\nमहाशिवरात्रीला गावच करतंय माहेरपण\nजलसाक्षर व्हा..पाणी जपा, पाणी वाचवा\nबैलगाडा शर्यत झाली सुरू\nपुणे-फुरसुंगी जातीची कांदा लागवड फायदेशीर\nउन्हाळी भाजीपाला पिकवणाऱ्यांची चांदी\nड्रॅगन फ्रूटला सरकारचं पाठबळ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.misalpav.com/node/41625", "date_download": "2021-04-19T08:56:35Z", "digest": "sha1:X2DADDKHMHUFK3WD6RQAHMEOMUNVIRHO", "length": 34270, "nlines": 404, "source_domain": "www.misalpav.com", "title": "छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १८: फूड फोटोग्राफी | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nछायाचित्रणकला स्पर्धा क्र. १८: फूड फोटोग्राफी\nसाहित्य संपादक in जनातलं, मनातलं\nयापूर्वीच्या छायाचित्रणकला स्पर्धांना दिलेल्या प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद. काही अवधीनंतर आज याच मालिकेतल्या नव्या स्पर्धेची घोषणा करताना आम्हांला अत्यंत आनंद होत आहे. या वेळचा विषय आहे - 'फूड फोटोग्राफी' किंवा 'खाद्यपदार्थांचे छायाचित्रण'. आकर्षक पद्धतीने सजविलेल्या खाद्यपदार��थाचे नेत्रसुखद छायाचित्र प्रवेशिका म्हणून अपेक्षित आहे. खाद्यपदार्थ शाकाहारी असावा की मांसाहारी, याचे बंधन नाही.\nइच्छुक स्पर्धकांनी आपल्या प्रवेशिका 'साहित्य संपादक' या आयडीला व्यक्तिगत संदेशाद्वारे पाठवाव्यात. प्रवेशिका पाठवण्याचा शेवटचा दिवस आहे ३१ डिसेंबर २०१७. प्रवेशिकेबरोबर खाद्यपदार्थाची थोडक्यात माहिती आवर्जून पाठवा.\nस्पर्धकांना प्रत्येकी एकच छायाचित्र प्रवेशिका पाठवता येईल. एकापेक्षा जास्त छायाचित्रे पाठविल्यास पहिले छायाचित्र स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाईल. प्रवेशिकांबरोबर विषयाशी संबंधित अवांतर छायाचित्रे 'स्पर्धेसाठी नाही' या शीर्षकाच्या प्रतिसादाने प्रकाशित करू शकता.\nस्पर्धेचे नियम पूर्वीप्रमाणेच आहेत. कुठलीही प्रवेशिका स्वीकारण्याचे अथवा नाकारण्याचे सर्व अधिकार साहित्य संपादक मंडळाला असतील.\nयापूर्वीच्या छायाचित्रणकला स्पर्धांचे दुवे:\nस्पर्धा क्र. १) मानवनिर्मित स्थापत्य (छायाचित्रणकलेच्या १७५ व्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा)\nस्पर्धा क्र. २) आनंद\nस्पर्धा क्र. ३) ऋतू (Seasons)\nस्पर्धा क्र. ४) उत्सव प्रकाशाचा\nस्पर्धा क्र. ५) भूक\nस्पर्धा क्र. ६) व्यक्तिचित्रण\nस्पर्धा क्र. ७) शांतता\nस्पर्धा क्र. ८) चतुष्पाद प्राणी\nस्पर्धा क्र. ९) सावली\nस्पर्धा क्र. १०) कृष्णधवल छायाचित्रे\nस्पर्धा क्र. ११) प्रतीक्षा\nस्पर्धा क्र. १२) पाऊस\nस्पर्धा क्र. १३) माझ्या घरचा बाप्पा\nस्पर्धा क्र. १४) जलाशय\nस्पर्धा क्र. १५) कृषी\nस्पर्धा क्र. १६) फूल\nस्पर्धा क्र. १७) रस्ता\nतसेच खालील छायाचित्रांवर टिचकी मारून आधीच्या काही स्पर्धांचे धागे बघता येतील.\nटीप - मिपावर छायाचित्रे प्रकाशित करण्यासंबंधी मदत येथे आणि येथे उपलब्ध आहे. तरीही काही अडचण आल्यास साहित्य संपादक ईमेल आयडीला (sahityasampadak डॉट mipa ऍट gmail.com) तुम्ही प्रवेशिका ईमेलने पाठवू शकता. ईमेलचा विषय 'छायाचित्रण स्पर्धा क्र. १८ प्रवेशिका' असा असावा. तसेच मेलमध्ये तुमचे मिपाचे सदस्यनाम आणि बिल्ला क्रमांक स्पष्टपणे नमूद केलेले असावे.\nमिपाकरांकडून अनेकानेक उत्तम कलाकृतींच्या प्रतीक्षेत...\nमिपाकरांकडून अनेकानेक उत्तम कलाकृतींच्या प्रतीक्षेत...\n आता भूक खवळवणारे फोटो पाहण्याची उत्सुकता लागली आहे. :)\nहॉटेलमध्ये काढलेले फोटो चालतील की घरचेच पदार्थ हवेत की फक्त स्वतः बनवलेले\nकुठलेही खाद्��पदार्थ चालतील. स्वतः बनवलेले असावेत असे बंधन नाही.\nचमचमीत, चटकदार मिसळीचा फोटो टाकून ये/del>\nअखिल मिपा मिसळभक्त आस्वादक महामंडळ\nआधी प्रकशित झालेल्या पाककृतींचे (मिपा वर) छायाचित्र दिलेले चालेल का\nकाय राव शॉर्टकट मारताय. नवीन\nकाय राव शॉर्टकट मारताय. नवीन पाकृ पाहिजे तुमच्याकडून. काय म्हणता मिपाकर\nछायाचित्र पूर्वप्रकाशित नसावे. पाकृ आधी प्रकाशित केलेली असली तरी चालेल.\nमी तर म्हणतो यांना सक्तीचे जीवनगौरव देऊन टाका\nकोणी त्रिमितीय तंत्रज्ञान वापरून काढलेला फोटो\nपाठवला तर चालेल का\nएखादे उदाहरण देता का\nएखादे उदाहरण देता का म्हणजे तुम्हांला कसले त्रिमितीय छायाचित्र अभिप्रेत आहे हे समजेल.\nमी एखादे थ्री दि ऍनिमेशन सॉफ्टवेअर वापरून एखादा फोटो तयार केला तर कसे एखाद्याकडे (म्हणजे मी) महागडा कॅमेरा नसल्यास bokeh आणि इतर इफेक्ट आणणे अडचणीचे जाते.\nतुमची जे म्हणताय त्याला\nतुमची जे म्हणताय त्याला डिजिटल कोलाज किंवा डिजिटल पेंटिंग वगैरे म्हणता येईल. छायाचित्रण नाही. येथे छायाचित्रणाची 'कला' जास्त महत्त्वाची आहे. छायाचित्र कॅमेरा घेत नाही, कॅमेऱ्यामागचा छायाचित्रकार घेतो हे लक्षात घ्या. महागडी उपकरणे नाहीत म्हणून स्पर्धेत भाग घ्यायचा नाही असे करू नका. मोबाईलनेही छान फोटो घेता येतात.\nडिजिटल पैंटिंग आणि कोलाज या वेगळ्या गोष्टी आहेत.\nथ्री दि सॉफ्टवेअर जसे माया आणि ब्लेंडर मध्ये खाडी गोष्ट जसे उदा. लाडू पूर्ण हाताने बनवतो तसा मळून बनवता येतो.त्यानंतर त्याचे मटेरियल ठरवावे लागते. त्यानंतर प्रकाश योजना करावी लागते. शेवटी त्या सॉफ्टवेअर मध्ये अनेक उपलब्ध कॅमेऱ्यांपैकी (उदा कॅनन, निकॉन) एक वापरून फोटो घ्यावा लागतो. त्यामुळे हि गोष्ट जवळपास फोटोग्राफ़ीजवळ जाते आणि पुरेसे स्वातंत्र्य हि मिळते, त्यासाठी मी वरील शंका विचारली होती.\nबाकी महागडी उपकरणे नाहीत म्हणून स्पर्धेत भाग घ्यायचा नाही असं काही नाही, फक्त विचारण्यासाठी विचारले हो.\nप्रवेशिकेबरोबर खाद्यपदार्थाची थोडक्यात माहिती आवर्जून पाठवा. \"नंतर पाकृचा संपूर्ण आणि सचित्र वेगळा धागा काढणे आवश्यक आहे.\" हि अट त्यात अवश्य घाला.\nसंमं, कृपया निकाल शक्यतो विकांतालाच जाहिर करता आला तर बघा. ऑफिसमध्ये रोजच्या कामाच्या त्रासातून काही क्षण विरंगुळा म्हणुन मिपावर आल्यावर डोळयांवर आणि पोटाव�� अत्याचार नको.\nआधी दिपक आणि सानिकाला व्यनि करुन रोमावस्थेतून जागे करा.\nउगाच लोकांच्या भुका चाळवायला म्हणून. म्हणजे पटापट प्रवेशिका येतील\nपदार्थ कुठला ते आठवत नाही पण आधी ब्रँडी पेटवून हॉटेलवाल्याने पोट पेटवायचा प्रयत्न केला.\nइथे तुम्ही थंबनेलची लिंक\nइथे तुम्ही थंबनेलची लिंक दिलेली आहे. त्याऐवजी चित्र पूर्ण आकारात उघडून त्याची लिंक वापरल्यास चित्र दिसू लागेल.\nपुण्याला डॉ कानिट्कर हे एक गाजलेले छायाचित्रकार होते. त्यानी उत्तम फोटोची अगदी सोपी व्याख्या केली होती. ज्या फोटोत तुम्हाला शिरावेसे वाटते तो \" उत्तम\" फोटो.\nजकु साहेब ते डोसे फन्ना करावेसे वाटतायत हो \nगेल्याच महिन्यात हरीशचंद्र गडावर जाणे झाले. तेव्हा काढलेला भूक खवळवणारा फोटो :)\nस्पर्धेसाठी नाही; समर्पक चित्रे भाग १\nपेरू : लिमा बीन्स सॅलड (पुनो)\nइटली : रिबन पास्ता (ग्वाटेमाला)\nजपान : सुशी (कोलोरॅडो)\nइथिओपिया : इंजिरा व भाज्या (वॉशिंग्टन)\nथाईलँड : टोफू करी (रंगून)\nभारत : पारंपरिक आसामी थाळी (गुवाहाटी)\nआसले ऑस्ट्रेलियावाले बॅट्समन असल्यावर आम्ही केनियावाल्यांनी कुठं. जायाचं\nफुडाच्या फोटोग्राफीचा धसका घेतलेला... ;)\nआवं आस काय नसतंय... आपल्या आनंदासाठी आपण खेळायचं नि इतरांच्या खेळाचा आनंद घेत आपलाही खेळ अजून बरा करायचा झालं... त्यामुळे बिनधास्त टाका चौकार षटकार किंवा गुगलीसुद्धा...\nसमर्पक --फोटो खरंच खूप छान आहेत\nसहज म्हणून तुमचा instagram अकाउंट पहिले , खरंच खुप सुंदर फोटो काढता तुम्ही...\nपाहताक्षणी, मनात व डोळ्यांत भरणारे; आणि \"गट्टम करावे की फक्त बघतच रहावे\" अशी द्विधा मनःस्थिती करणारे खाद्यपदार्थांचे सादरीकरण...\n(सर्व चित्रे जालावरून साभार)\nमागे एका consultancy प्रोजेक्टमध्ये मिशलिन स्टार चेफ्सना ट्रॅक करत होतो. भारी अनुभव होता. त्यांचे वेगवेगळ्या थीम्सचे रेस्टॉरंट्स, प्रत्येक रेसिपी मागची मेहनत आणि एकेका ईन्ग्रेडिएंट वापरण्यामागिल कल्पना आणि विचार थक्क करुन ठेवतो. म्हात्रे काकांनी म्हणल्याप्रमाणे गट्टम करावे की बघतच रहावेगट्टम करावे की बघतच रहावे\nकालपासून abpमाझाच्या साईटवर आशिष सुर्यवंशीचा ब्लॉग सुरू झालाय. फोटोग्राफीवर. आज दुसऱ्या भागात नॅशनल जिओग्राफीक च्या त्या प्रसिद्ध फोटोविषयी लिहिलंय.\nमिपावरच्या छायाचित्रणकला स्पर्धा या लोकप्रिय उपक्रमाचे पुनरुज्जीवन केल���याबद्दल साहित्य संपादकांचे मनःपूर्वक धन्यवाद.\nयंदाचा विषय रोचक अन प्रथम दर्शनी वाटतो त्यापेक्षा बराच आव्हानात्मक आहे असे मला वाटते.\nहा एक विषयाच्या जवळ जाणारा मी फार पूर्वी काढलेला फोटो (स्पर्धेसाठी नाही).\nस्पर्धेसाठी नाही; समर्पक चित्रे भाग २\n'स्वयं'पाक व घरगुती चित्रण\nहळदीचे लोणचे : पूर्वतयारी\n फूड फोटोग्राफी म्हणजे कुठल्या फाइव्ह स्टार रेसिपीचेच फोटो असायला हवेत असे काही नसते, घरगुती साध्यासाध्या पदार्थांचेही फोटो तितकेच अप्रतिम आणि कलात्मक असू शकतात हे तुम्ही दाखवून दिले आहे.\nसमर्पक यांचे एकही फोटो\nखाद्यपदार्थ सजावट की खाद्यपदार्थाचे प्रकाशचित्रण. दोन्ही पूर्णतः भिन्न आहेत.भारी सजावट पदार्थाचे रुप खुलविते पण अनेकदा लक्ष्य सजावटीकडे अधिक वेधले जाते पण त्यात पदार्थाचा तपशिल गौण होतो.\n'साध्या पदार्थाचा चांगला फोटो' हा 'चांगल्या पदार्थाच्या साध्या फोटो'पेक्षा जास्त आवडेल, बहुधा...\nबाकी सर्व सदस्यशाही मतदानाने निवड होणार असल्याने सदस्यांना जे आणि जसे आवडेल तसे... कदाचित एखादा 'फोडणीच्या पोळीचा' 'सुंदर' फोटोही जिंकेल\nबेंगलोर मधील Le Charcoal ह्या रेस्टॉरंट साठि फुड फोटोग्राफि (प्रोफेशनल नव्हते) प्रायोगिक तत्वावर करायचा योग आला. त्यातील काहि इथे शेअर करत आहे. हा माझा फुड फोटोग्राफि चा पहिलाच प्रयत्न आहे. त्यामुळे सुधारणा करण्यास नक्किच स्कोप आहे. इथे असलेल्या उस्तदांनी जरुर सुचवाव्यात :)\nदोन एकदम साधे फोटो\nपुढिल डिशेस मांसाहारि आहेत, नावे विसरलो |:\nमसाले वापरुन केलेलि सजावट\nसमर्पक आणि पॅाइंट ब्लॅन्कचा\nसमर्पक आणि पॅाइंट ब्लॅन्कचा दणका\nफुड व्हिडीओग्राफीचा माझा एक प्रयत्न\nव्हिडीओची एमेबेडेड लिंक टाकताना पूर्वपरीक्षण गंडत होते म्हणुन लिंक पण अ‍ॅडवली आहे. जर हिकडे दिसत नसेल तर लिंक वर क्लीकवा.\nमतदानाचा धागा अजुन प्रकाशित व्हायचा असल्याने आणखी एक 'स्पर्धेसाठी नाही' गटातला फोटो इथे डकवतो.\nहापिसातल्या हॉलिडे सिझन चॉकलेट्सचा फोन कॅमेर्‍याने काढलेला एक फोटो.\nमतदानाचा धागा कधी येतोय\nमतदानाचा धागा कधी येतोय\nकाही तांत्रिक अडचणींस्तव उशीर\nकाही तांत्रिक अडचणींस्तव उशीर होत आहे. क्षमस्व. लवकरात लवकर प्रवेशिका आणि मतदानाचा धागा काढण्यात येईल.\nफूड फोटोग्राफीका क्या हुआ\nतीन महिने उलटले प्रवेशिका देऊन . तांत्रिक अडचण दूर झाली का\nसध्या 18 सदस्य हजर आहेत.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-pakistani-girls-go-to-our-nation-form-chandigarh-marathi-news-5431805-NOR.html", "date_download": "2021-04-19T10:29:23Z", "digest": "sha1:36YTEZHMO4E4ODJ5TR7LJJTO3FWI57O4", "length": 7555, "nlines": 65, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Pakistani Girls go to our Nation Form Chandigarh, Marathi News | ...अन् टेंशनमध्ये मायदेशी परतल्या पाकिस्तानी तरुणी; म्हणाल्या, \\'नमस्कार, फिर मिलेंगे\\' - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\n...अन् टेंशनमध्ये मायदेशी परतल्या पाकिस्तानी तरुणी; म्हणाल्या, \\'नमस्कार, फिर मिलेंगे\\'\nचंदीगड- भारतीय लष्कराने पाक व्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) घुसून दहशतवादी तळांवर 'सर्जिकल स्ट्राइक' केले. दहशवाद्यांच्या 7 तळावर हल्ला करून भारतीय जवानांनी 38 दहशतवाद्यांचा खात्मा केला. या पार्श्वभूमीवर भारत-पाकच्या सीमेवर प्रचंड तणाव निर्माण आहे. युद्धसदृष्‍य स्थिती निर्माण झाली आहे.\nपण, दोन्ही देशांच्या सीमेवर तणाव असतानाही काही दिवसांपूर्वी पाकिस्तानी विद्यार्थिनी भारत भेटीला आल्या होत्या. भारत भेटीने त्यांनी समाधान व्यक्त केले आहे.\nआय लव्ह इंडिया, आपण पुन्हा भेटूया...\nसहा दिवस भारतात राहिल्यानंतर पाकिस्तानी विद्यार्थिनी सोमवारी मायदेशी परतल्या. जाता-जाता त्या म्हणाल्या की, भारतीय लोक खूप प्रेमळ आहेत. आय लव्ह इंडिया, आपण पुन्हा भेटूया...'\nआणखी काय म्हणाल्या पाकिस्तानी गर्ल्स....\n'ग्लोबल यूथ पीस फेस्ट-2016'चा सोमवारी समारोप झाला. यंदा या फेस्टमध्ये 33 देशांच्या दोनशे पेक्षा जास्त तरुण-तरुणींनी सहभाग नोंदवला होता. शेवटच्या दिवशी सर्व देशांतून आलेल्या तरुणांना- एकमेकांना 'अलविदा' म्हटले. ��रम्यान, भारतात आम्हाला खूप सुरक्षितता जाणवल्याचे सांगताना पाकिस्तानी तरुणी भावूक झाल्या होत्या. 'बाय-बाय, पुन्हा भेटूया. आय लव्ह इंडिया' असे म्हणत त्या मायदेशी परतल्या.\nतरुणींनी साधला 'भास्कर'शी संवाद...\n- पाकिस्तानी तरुणींनी चंदीगडमध्ये 'भास्कर'शी संवाद साधला होता. मुलींंनी सांगितले की, दोन्ही देशातील जनतेला युद्ध नव्हे शांतता हवी आहे.\n- भारतातील पर्यटन स्थळे त्यांना खूप आवडल्याचेही त्या म्हणाल्या. भारतीयांकडून त्यांना अपेक्षेपेक्षा जास्त प्रेम मिळाले, सन्मान मिळाल्याचे पाकिस्तानी विद्यार्थिनींनी सांगितले.\nनेमके कशासाठी आल्या होत्या या तरुणी...\n- पाकिस्तानी ‍विद्यार्थिनी 11 व्या ग्लोबल यूथ पीस फेस्टिव्हलमध्ये सहभाग घेण्यासाठी चंदीगडला आल्या होत्या. सर्व विद्यार्थिनींचे गुरुकुल ग्लोबल स्कूलने जोरदार स्वागत केले होते.\n- भारतीय विद्यार्थिनींनी पाकिस्तानी तरूक्षींना घास भरवून त्यांना शांतीचा संदेश दिला.\nभारतीय विद्यार्थ्यांनी जाणून घेतली पाकिस्तानी संस्कृती...\nQ. पाकमध्ये प्राण्याची कुर्बानी का दिली जाते\n- प्राण्यांची कुर्बानी दिली जाते हे खरे आहे. पण, जे लोक गरीब आहेत. त्यांना खायला मिळत नाही, अशा लोकांमध्ये हे वाटले जाते. इस्लाम धर्मग्रंथात 'कुर्बानी'चा उल्लेख करण्यात आला आहे.\nQ. पाकमध्ये वेस्टर्न ड्रेसेस परिधान करण्याचे स्वातंत्र्य आहे\n- होय, पण सलवार- कमीज हा आमचा पारंपरिक पेहराव आहे.\nपुढील स्लाइड्सवर पाहा, 11व्या ग्लोबल यूथ पीस फेस्टिव्हलमध्ये सहभागी झालेल्या तरुणींचे फोटोज...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%89%E0%A4%B0/", "date_download": "2021-04-19T09:39:04Z", "digest": "sha1:TGYAYKWE6LJKB3FRSXGP2F24EB74MFMT", "length": 6939, "nlines": 118, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "पंतप्रधान मोदी यांची मॉरिशसच्या पंतप्रधानांशी चर्चा | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर पंतप्रधान मोदी यांची मॉरिशसच्या पंतप्रधानांशी चर्चा\nपंतप्रधान मोदी यांची मॉरिशसच्या पंतप्रधानांशी चर्चा\nगोवा खबर:नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व मंत्रिमंडळाच्या शपथविधी समारंभात सहभागी होण्यासाठी आलेले मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांच्याशी आज पंतप्रधान मोदी यांनी चर्चा केली.\nया द्विपक्षीय बैठकीत जगन्नाथ यांनी ल��कसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मोठ्या बहुमताने निवडून आल्याबद्दल मोदी यांचे अभिनंदन केले. मोदी यांनी जगन्नाथ यांचे आभार मानले तसेच दोन्ही देशातले संबंध अधिक दृढ करण्यासाठीची कटिबद्धता व्यक्त केली. दोन्ही देशांची सुरक्षितता तसेच विकासासाठी आणि हिंदी महासागर प्रदेशाच्या प्रगतीसाठी एकत्र काम करण्याबद्दल दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली.\nPrevious articleनवे नौदलप्रमुख म्हणून ॲडमिरल करमबीर सिंह यांनी कार्यभार स्वीकारला\nNext articleपुन्हा एकदा हिमाचल\nबोर्डाचे वारसा महत्व राखून ठेवून विकासाला चालना देऊ : विजय सरदेसाई\nसक्षम नेत्यांच्या कमतरतेमुळे भाजपने केला गोवा उध्वस्त : चोडणकर\n‘टीका उत्सव’ स्तुत्य उपक्रम..\nसुवर्ण महोत्सवी इफ्फीचा सुवर्ण मयूर पुरस्कार ‘पार्टीकल्स’ चित्रपटाला तर मराठमोळ्या उषा जाधव यांना सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार\nसागरी संपत्ती आणि पारिस्थितीकीचे संरक्षण करा- उपराष्ट्रपती\nदूधसागर धबधब्याजवळील ओहळात पुण्याची युवती बुडाली\n‘आप’ने महिला शाखेतर्फे चालवण्यात येणारी तिसरी वैद्यकीय उपकरणे क्लिनिक उघडली, कोलवातील अपंग रहिवाशांना मिळणार...\nवादग्रस्त पद्मावत अखेर आयनॉक्ससह राज्यातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित\nकेंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते उद्या स्टुडंट पोलिस कॅडेट (एसपीसी) कार्यक्रमाचे उद्‌घाटन\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nड्रग्सच्या पार्श्वभूमीमुळे सनबर्नची मान्यता रद्द करा:हिंदू जनजागृती समितीची मागणी\nसीकेरी किनाऱ्यावरील खडकाळ भागात 2 मृतदेह सापडले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahajobs.org.in/coronavirus-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82/", "date_download": "2021-04-19T08:25:17Z", "digest": "sha1:UFXX7YG37VHXFQYA34KKKEDNYBX5SDYT", "length": 8066, "nlines": 69, "source_domain": "www.mahajobs.org.in", "title": "Coronavirus: राज्यात कोरोना रुग्णांचा आलेख वाढताच, गेल्या 24 तासात 28,699 नव्या रुग्णांची भर | महा जॉब्स", "raw_content": "\nCoronavirus: राज्यात कोरोना रुग्णांचा आलेख वाढताच, गेल्या 24 तासात 28,699 नव्या रुग्णांची भर\n

    मुंबई : राज्यात मंगळवारी 28,699 कोरोना रुग्णांची वाढ झाली आणि 13,165 कोरोना बाधित रुग्ण बरे ���ाले आहेत. आतापर्यंत एकूण 22,47,495 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 2,30,641 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 88.73% झाले आहे.

    \n

    महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, गुजरात, छत्तीसगढ आणि तामिळनाडू या सहा राज्यांमधे दररोज नवीन रुग्णांची सातत्याने वाढ होत आहे. गेल्या 24 तासात एकूण नोंद झालेल्या नवीन प्रकरणांपैकी 80.90% अर्थात 40,715 इतके रुग्ण या सहा राज्यातलेच आहेत.

    \n

    फेब्रुवारीच्या मध्यामधे भारतातल्या कोरोना रुग्णसंख्येने तळ गाठला होता. मात्र त्यानंतर एकूण सक्रीय रुग्णसंख्या वाढतच आहे. देशातील एकूण सक्रीय प्रकरणांपैकी 75.15% रुग्ण महाराष्ट्र, केरळ आणि पंजाब या तीन राज्यातले आहेत. देशातील एकूण सक्रीय प्रकरणांपैकी एकट्या महाराष्ट्राचा वाटा 62.71% आहे.

    \n

    मुख्यमंत्र्यांच्या घरी कोरोनाचा प्रवेश
    राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचा कोरोना अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे. रश्मी ठाकरे यांनी 11 मार्चला कोवॅक्सिन लस घेतली होती. 20 मार्च रोजी रश्मी ठाकरे यांचे पुत्र आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी ट्वीट करून ही माहिती देत आपल्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी, तसेच कोरोना चाचणी करावी, असे आवाहन केले होते. मात्र आता त्यांच्या मातोश्री रश्मी ठाकरे यांचा कोरोना अहवाल देखील पॉझिटिव्ह आल्याची माहिती मिळत आहे. 

    \n

    सरकारनं वारंवार काही निर्देश देऊनही अनेक ठिकाणी नागरिकांचा बेजबाबदारपणा हा संसर्ग आणखी वेगानं पसरवण्यास कारणीभूत ठरत आहे. ज्यामुळं अनेक उपाययोजनांनंतरही रुग्णसंख्यावाढ कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. 

    \n

    कोरोना प्रतिबंधात्मक लस 45 वर्षांवरील सर्वांना देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. सध्या 45 वर्षांवरील परंतु सहव्याधी असलेल्या आणि 60 वर्षांवरील सर्वांना लसीकरण केले जात होते. आज घेतलेल्या निर्णयामुळे आता सरसकट 45 वर्षांवरील नागरिकांना लाभ मिळण्यास मदत होणार आहे.

    \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/chandrapur-news-marathi/the-question-of-the-cemetery-is-finally-settled-a-paved-road-will-be-built-soon-nrat-110060/", "date_download": "2021-04-19T09:34:10Z", "digest": "sha1:D2M7OY7VC2U672EPV3ZBEDEYT5MMRFDU", "length": 13362, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "The question of the cemetery is finally settled A paved road will be built soon nrat | अखेर स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी; लवकरच बनणार पक्का रस्ता | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, एप्रिल १९, २०२१\nसंपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याबाबत अमित शाह यांची महत्त्वाची माहिती,म्हणाले…\n‘या’ महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कोरोना गाठणार उच्चांक,देशात सापडणार सर्वाधिक रुग्ण – आयआयटी कानपूरच्या अभ्यासकांचा दावा\nकोरोनावरील प्रभावी लसीसाठी धाडसी प्रयोग, कोरोनामुक्त झालेल्यांच्या शरीरात सोडणार कोरोनाचे विषाणू, होणार हे फायदे\nअरविंद केजरीवाल यांनी केली महत्त्वाची घोषणा, दिल्लीमध्ये ६ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर\nमलायकाला आवडते ‘ही’ सेक्स पोजीशन, हे ऐकताच अभिनेत्री नेहा धुपिया लागली हसायला\nगोंडपिपरीअखेर स्मशानभूमीचा प्रश्न मार्गी; लवकरच बनणार पक्का रस्ता\nगोंडपिपरी तालुक्यातील चेकघडोली येथील स्मशानभूमीकडे जाण्याचा मार्ग अतिक्रमणाने गिंळकृत झाला होता. गावात दुर्देवी घटनेत एखादयाचा मृत्यू झाल्यास अंतीम संस्कारासाठी मोठीच अडचण निर्माण व्हायची.\nगोंडपिपरी (Gondpipri). तालुक्यातील चेकघडोली येथील स्मशानभूमीकडे जाण्याचा मार्ग अतिक्रमणाने गिंळकृत झाला होता. गावात दुर्देवी घटनेत एखादयाचा मृत्यू झाल्यास अंतीम संस्कारासाठी मोठीच अडचण निर्माण व्हायची. त्या त्या वेळी नागरिकांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जायचा. गेल्या चाळीस वर्षांपासून ही महत्त्वाची समस्या गावकऱ्यांना भेडसावत होती.\nशिंदी बुजरुक/ शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत दोन एकरातील गहू जळून खाक\nदरम्यान पोचमल्लू उलेंदला यांनी सरपंचपदाची सुत्र हाती घेताच अतिक्रमीत शेतकरी व प्रशासनाशी समन्वय साधून समस्या निकाली काढली. यामुळे तब्बल चाळीस वर्षापासून प्रंलबित असणारी समस्या सुटली असून या मार्गावर पक्का रस्ताही मंजूर करण्यात आला आहे.\nगोंडपिपरी तालुक्यातील चेकघडोली येथील स्मशानभूमीकडे जाणारा मार्ग अतिक्रमणामुळे गिळंकृत झाला होता. गावातील एखाद्याचा मृत्यू झाल्यास स्मशानभूमीकडे जाण्यास मोठीच अडचण होती. गावातील हि समस्या सोडविण्यासाठी गावकऱ्यांनी अनेकदा प्रशासनाकडे पाठपूरावा केला. निवेदन दिली. पण, त्याचा काही एक फायदा झाला नाही. मार्गाच्या दोन्ही बाजूकडील शेतकरी काही एक मानायला तयार नसल्या���े तब्बल चाळीस वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित होता. दरम्यान नुकतीच गावात ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली. सामाजिक कार्यकर्ते पोचमल्लू उलेंदंला यांची सरपंचपदी निवड झाली.\nआपल्या पदाचा भार स्वीकारताच त्यांनी गेल्या चाळीस वर्षांपासून असलेली समस्या सोडविण्याचा चंग बांधला. तहसीलदार के.डी.मेश्राम, ठाणेदार संदीप धोबे यांची त्यांनी भेट घेऊन या समस्येबाबत चर्चा केली. गावातील स्मशानभूमीच्या मार्गावर ज्या शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले. त्यांना कार्यालयात बोलावून घेतले. त्या संपूर्ण शेतकऱ्यांशी त्यांनी समन्वय साधला. शेवटी उलेंदला यांच्या अथक परिश्रमानंतर स्मशानभूमीकडे जाणाऱ्या आठ मिटरचा मार्ग मोकळा करण्यात आला. यावेळी गावातील शेकडो नागरिकांनी उपस्थिती दर्शविली. भुमी अभिलेख विभागाचे कर्मचारी, सरपंच यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारीही उपस्थित होते.\nक्या खुबसुरती कैसी अदाअंकिता लोखंडेंचा Traditional Look चाहत्यांना पाडतोय भूरळ, पाहा खास PHOTOS\nCorona Update'स्टॅच्यु ऑफ लिबर्टी' देतेय मास्क लावण्याचा संदेश, तर मोनालिसा म्हणतेय संसर्ग टाळा\nVideoसावनी रविंद्र ला ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार\nमनोरंजनखिशाच्या राष्ट्रीय पुरस्काराचं यश संपूर्ण टीमचं\nआज ना छोडेंगे बस हमजोली, खेेलेंगे हम होलीHoli Special 2021 - वरुण धवनपासून नेहा कक्कडपर्यंत या कलाकारांची आहे ही लग्नानंतरची पहिली होळी ,पाहा फोटो\nसंपादकीयनागपूरसह सर्वोच्च न्यायालयाची ५ खंडपीठे असावीत\nसंपादकीयआरामदायी प्रवासाकरिता खासगी गाड्यांना प्रवाशांची पसंती\nसंपादकीयपायलटांच्या समर्थकांचे फोन टॅप केल्याची गहलोत सरकारची कबुली\nसंपादकीयतत्त्व बाजूला सारून वृद्ध श्रीधरन यांना भाजपाची उमेदवारी\nकाँग्रेसने केलाय ज्येष्ठांवर अन्यायस्टार प्रचारकांच्या यादीतून काँग्रेसने असंतुष्टांना वगळले\nसोमवार, एप्रिल १९, २०२१\nसातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/swabhimani-shetkari-sanghatana-woman-blows-up-jcb-in-beed-video-mhkk-490467.html", "date_download": "2021-04-19T08:38:37Z", "digest": "sha1:3LIIAWUAM5JIPZMBCPLE6DRLMBJ4UUZL", "length": 17647, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "...तर उद्या नगरपालिका फोडू, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिलेनं जेसीबी फोडून दिला इशारा Swabhimani Shetkari Sanghatana woman blows up JCB in Beed VIDEO mhkk | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\n‘हे 3 उपाय करा, कोरोना आसपासही फिरकणार नाही’; इशा देओलनं केला दावा\n ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या कोरोनाबाधित महिलेवर बलात्काराचा प्रयत्न\nराहुल गांधींनंतर आता ममता बॅनर्जींची घोषणा, निवडणूक प्रचाराबाबत मोठा निर्णय\nलहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\nकोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष नको; ही 5 गंभीर लक्षणं दिसल्यास थेट गाठा रुग्णालय\n‘हे 3 उपाय करा, कोरोना आसपासही फिरकणार नाही’; इशा देओलनं केला दावा\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘देशाला कोरोनानं नाही राजकारणानं पोखरलं’; तेजस्विनी पंडितनं व्यक्त केला संताप\n‘परवानगीशिवाय जान कुमारनं मला किस केलं’; निक्की तांबोळीचा धक्कादायक आरोप\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nपंजाबच्या खराब कामगिरीला कॅप्टन राहुल जबाबदार 3 वर्षांची आकडेवारी आहे पुरावा\nIPL 2021: 'द पांड्या स्वॅग', हार्दिक आणि कृणालनं केला पत्नींसोबत डान्स, VIDEO\nराहुलनं पंजाबच्या पराभवाचं फोडलं अंपायरवर खापर नियमांमध्ये बदलाची केली मागणी\nGold Price Today: सोन्याच्या किमतीत वाढ तर चांदीचे दर घसरले, तपासा आजचे भाव\nपोस्ट ऑफिसच्या सेव्हिंग अकाऊंटमध्ये किमान बॅलन्सची मर्यादा किती\nमोबाईलमध्ये सेव्ह असतील 'या' गोष्टी तर खातं होऊ शकतं रिकामं, SBI नं केलं सावध\nकोरोना प्रादुर्भावामुळे शेअर बाजार कोसळणार जाणून घ्या एक्सपर्टचा अंदाज\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\n ‘हे’ घरगुती उपाय ठरतील उपयुक्त\nउपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळला आहात चैत्र नवरात्रीमध्ये बनवा काहीतरी नवीन\nबाळाला काय, कधी आणि कसं द्यावं समजून घ्या कसा असावा बाळाचा आहार\nExplained: कोरोना रुग्णांवर कसं काम करतं व्हेंटिलेटर\nExplained: मॉडर्ना कंपनीला भारताला का द्यायची नाही आहे लस Pfizer ने ठेवली ही अट\nजाणून घ्या;रस्त्याच्या कडेला असणाऱ्या माइल���्टोनच्या वेगवेगळ्या रंगांचा अर्थ काय\nExplainer : कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला नाही तर काय होईल\nराज्यात कोरोनाचं रौद्र रुप प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला जातोय एका रुग्णाचा जीव\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nप्रभावी लसीसाठी रिसर्च, कोरोनामुक्त लोकांच्या शरीरात पुन्हा सोडणार जिवंत विषाणू\nकोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष नको; ही 5 गंभीर लक्षणं दिसल्यास थेट गाठा रुग्णालय\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘परवानगीशिवाय जान कुमारनं मला किस केलं’; निक्की तांबोळीचा धक्कादायक आरोप\n‘हॉट दिसणं केव्हा थांबवशील’; श्वेताचा Bold Look पाहून सेलिब्रिटीही झाले अवाक\nही मराठमोळी अभिनेत्री 100 रुपयांसाठी करायची पेट्रोल पंपावर काम\n विमानतळावर दिसला भला मोठा साप, प्रवाशांची उडाली घाबरगुंडी, पाहा VIDEO\nVIDEO: निवडणूकीचा प्रचार करण्यास दिला नकार; दलित युवकाला चाटायला लावली थुंकी\nमेडिकल कॉलेजमधील Dance Videoच्या वादाला विद्यार्थ्यांकडून उत्तर, बनवला नवा VIDEO\nवर्कआऊट करताना जान्हवी कपूरला आठवली 'शीला की जवानी'; VIDEO पाहून नाही आवरणार हसू\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nलहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\n'या' देशात बेडकांसाठी करतात वाहतूक बंद, जाणून घ्या सविस्तर\n...तर उद्या नगरपालिका फोडू, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिलेनं जेसीबी फोडून दिला इशारा\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\n‘हे 3 उपाय करा, कोरोना आसपासही फिरकणार नाही’; इशा देओलनं केला दावा\nIPL 2021: पंजाबच्या निराशाजनक कामगिरीला कॅप्टन राहुल जबाबदार 3 वर्षांची आकडेवारी आहे पुरावा\nमहाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात आजपासून दुपारी 2 पर्यंतच बँकेत सुरू राहणार व्यवहार\nCorona in Maharashtra: राज्यातील परिस्थिती गंभीर; प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला जातोय एका रुग्णाचा जीव\n...तर उद्या नगरपालिका फोडू, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिलेनं जेसीबी फोडून दिला इशारा\nनागरी वसाहतीत कचरा टाकत असल्यानं सरिता गायकवाड या संतप्त झाल्या आणि वारंवार सांगूनही ठोस निर्णय घेतला जात नाही त्यामुळे संताप अनावर झाला.\nबीड, 24 ऑक्टोबर : बीड नगरपालिकेकडून नागरी वसाहतीत कचरा टाकला जात असल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षांना राग अनावर झाला आणि त्यांनी भररस्त्यात जेसीबीवर चढून इशारा दिला आहे. महिला अध्यक्षा सारिका गायकवाड यांनी जेसीबीवर चढून लाकडाने तोडफोड केली आहे. याचा व्हिडीओ समोर आला आहे. शेतकरी आणि नागरिकांना मोठा त्रास होत आहे त्यामुळे तातडीनं कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.\nनागरी वसाहतीत कचरा टाकत असल्यानं सरिता गायकवाड या संतप्त झाल्या आणि वारंवार सांगूनही ठोस निर्णय घेतला जात नाही त्यामुळे संताप अनावर झाला. त्यांनी जेसीबी अडवून त्यावर चढून त्याची तोडफोड केली आहे. ही घटना बीड शहरातील नाळवंडी परिसरातील आहे.\nबीड : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या महिला जिल्हाध्यक्षाने जेसीबी फोडला pic.twitter.com/L8gDBEs09q\nहे वाचा-'भीक देता की मदत ठाकरे सरकारकडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार'\nआता जेसीबी फोडून निषेध केला पण उद्या नगरपालिका फोडू असा इशारा देखील गायकवाड यांनी दिला आहे. प्रशसनानं यावर तातडीनं कारवाई करावी असंही त्या म्हणाल्या आहेत. अनेक वेळा सांगून देखील कचरा टाकत असल्याने गायकवाड यांचा पारा चढला आणि त्यांनी थेट जेसीबर चढून जेसीबीच फोडली आहे. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता.\nअभी तक \u0003खेलने के लिए\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\nअवघ्या महिनाभरातच अमरावतीने कसं मिळवलं कोरोनावर नियंत्रण\nCorona: भारतानं ब्राझीललाही टाकलं मागे, देशात 12 लाखाहून अधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण\nडायबेटिज आणि बीपी पेशंटसाठी उत्तम आहे जांभूळ; होतो असा फायदा\nउसेन बोल्टचा RCB ला खास संदेश विराट, डीव्हिलिर्यसनं दिली 'ही' प्रतिक्रिया\nभज्जी-श्रीसंतपासून ते अनुष्का-गावसकरपर्यंत, IPL मधले 5 मोठे वाद\nहा पदार्थ खायचा की प्यायचा वेगाने प्रसिद्ध होतेय 'Deep-Fried Water' नावाची डिश\n‘लग्न झालेल्या पुरुषासाठी वेडं होणं काय असतं’; रेखा यांच्या उत्तरानं माजवली खळबळ\nकोरोना लस घेताना लहान मुला��्रमाणे रडला अभिनेता Ram Kapoor,व्हायरल होतोय हा VIDEO\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/699445", "date_download": "2021-04-19T09:24:32Z", "digest": "sha1:A2XSE25SDPVQBQPJCMLQHX64NZIBZTVH", "length": 2347, "nlines": 45, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"पोप निकोलस दुसरा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"पोप निकोलस दुसरा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nपोप निकोलस दुसरा (संपादन)\n१५:५०, २६ फेब्रुवारी २०११ ची आवृत्ती\n२० बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\nr2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: scn:Nicculò II\n१६:४२, २४ जून २०१० ची आवृत्ती (संपादन)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: br:Nikolaz II)\n१५:५०, २६ फेब्रुवारी २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nLuckas-bot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: scn:Nicculò II)\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/node/24916", "date_download": "2021-04-19T09:10:52Z", "digest": "sha1:BKSBR6SIOSADPESAAH7GW2KVYJVG62UD", "length": 14449, "nlines": 240, "source_domain": "www.misalpav.com", "title": "बेबी क्लोथ थीम केक | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nबेबी क्लोथ थीम केक\nनुकताच कन्या नंबर २ चा पहिला वाढदिवस झाला, त्यासाठी हा केक बनवला. तिच्या झोपण्याच्या वेळेनूसार व सुट्टीच्यादिवशी मुली नवर्या कडे सोपवून डेकोरेशन तयार केले.\nजर कोणाला ड्रेस व बूट टेम्पलेट हवे असतील तर मी देवू शकते. प्रथम ड्रेस फ्री हन्ड केला कागदावर आणि मग ते टेम्पलेट वापरले.\nशूजचा आकार रहावा त्यासाठी तुम्ही प्लास्टीक/टिश्यू पेपर वापरु शकता, वाळल्यावर काढून टाकायचे.\nकाय कला असते एकेकाच्या हातात\nकाय कला असते एकेकाच्या हातात\nखरच सुंदर. अन तेही बाळ इतक छोट असताना\n रंगसंगती तर फारच सुखावणारी \nकसलं भारी.. खुपच छान..\nकसलं भारी.. खुपच छान..\nनक्की कशाने बनवले आहेत ओ ते ड्रेस अन् शूज\nआम्हांला पण शिकवा. जर तुमची इच्छा असेल तर.\nहे सगळं घरी बनवलय तुम्ही\nहे सगळं घरी बनवलय तुम्ही २ बाळं अ��ताना... आणि त्यातलं एक वर्षाचं असताना\nकशाला हो आम्हाला लाजवायला असे धागे काढता\nमस्तच... छान दिसतोय केके अगदी\nमस्तच... छान दिसतोय केके अगदी. मार्खिपॅन वापरुन केले कि शुगर पेस्ट\nअतिशय सुंदर. कसं काय तयार\nअतिशय सुंदर. कसं काय तयार केलय\nहम्रा शलाम है...शलाम है...\nहम्रा शलाम है...शलाम है....शलाम है...\nकेक चाखायला मिळेल, कि आम्हि\nकेक चाखायला मिळेल, कि आम्हि फक्त चित्रच बघायची\nअतिशय सुंदर. रंगसंगती छानच आहे. खुपदा ह्यात गडद (भडक) रंग वापरण्यात येतात. पण हे रंग नयनरम्य, सुखावह आहेत.\nकाजूपेस्ट वापरली आहे का पाककृती सुद्धा टाका की\nहे सर्व मी फॉनड्ण्ट वापरुन बनवले आहेत. मला शिकवायला नक्कीच आवडेल. फॉनड्ण्ट घरी बनवू शकता/ विकत मिळतो इकडे विल्ट्न कंपनीचा, मी तो आणला.\nपाढंरा रंग आणून त्यात हवे ते खायचे रंग मिसळायचे, हलक्या छटेपासून मग गडद करायचे नाही तर खूप गडद होतात थोडावेळ मुरले की. समजा असे झालेच तर थोडे पांढरे फॉनण्ड्ट मिसळा.\nआवडत्या रंगाचे फॉनण्ड्ट लाटून घ्या, खूप पातळ पण नको आणि जाड पण नको. पातळ असेल तर आकार राहणार नाही. फोटोवरुन अंदाज येईल.\nटेंप्लेट वापरुन शूजचा बेस आणि वरचा भाग कापून घ्या, लहान सुरी/ त्याचे निराळे टूल्स मिळतात. असे दोन संच कापा.\nथोडेसे पाणी दोन्ही तळ व वरच्या भागाच्या कडांना लावून चिकटवा व जास्तीचा वरचा भाग सावकाश कापा आणि वरील भागाची दोन्ही टोके पाणी लावून जुळवा.\nशूजचा आकार राहण्यासाठी प्लास्टीक/ टिश्यू पेपर वापरा , वाळल्यावर काढून टाका.\nआता बेल्टसाठी लहान पट्टी कापलेली पाणी लावून चिकटवा.\nशूजच्या रंगाला शोभणारा दुसरा रंगाचा फॉनड्ण्ट थोडा पातळ लाटून बारिक पट्ट्या कापा व शूजच्या तळ व वरचा भाग जिथे जोडला आहे तिथे पाणी वापरुन लावा.\nकुकी कटरने फुलांचे आकार कापुन चिटकवा, बेल्ट वर छोटे डॉटस लावा.\nआशा करते की मी, समजेल असे लिहीले आहे.\nफोटू नाहीत दिसत.. :(\nमला सफारी वर दिसत आहेत्,पण दुसरीकडे नाही. जाण्कार मदत करु शकतील का\nजर मूळ पोस्ट मध्ये बदल/ अ‍ॅड करायचे असल्यास कसे करावे\nथोडे फोटू दिसतायत. ते गोड\nथोडे फोटू दिसतायत. ते गोड आलेत अगदी\nसध्या 17 सदस्य हजर आहेत.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व ��्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.drushtikonnews.com/2021/01/blog-post_770.html", "date_download": "2021-04-19T09:32:26Z", "digest": "sha1:SPNK3KGR5QWKPO5UE3TDD3UCOUN6TLUI", "length": 6743, "nlines": 48, "source_domain": "www.drushtikonnews.com", "title": "छावणीचा शिल्लक राहिलेला निधी तात्काळ देण्यात यावा - डॉ. राजेंद्र बंड - दृष्टीकोन", "raw_content": "\nHome / बीडजिल्हा / छावणीचा शिल्लक राहिलेला निधी तात्काळ देण्यात यावा - डॉ. राजेंद्र बंड\nछावणीचा शिल्लक राहिलेला निधी तात्काळ देण्यात यावा - डॉ. राजेंद्र बंड\nबीड : सन 1019 मध्ये निसर्ग च्या अवकृपा मुळे महाराष्ट्र राज्य मध्ये दुष्काळ पडला होता व त्या वेळी शासनाने सामाजिक संस्था ना शेतकऱ्यांचे पशुधन जगावे म्हणून व शेतकरी ला दिलासा देण्यासाठी चारा छावण्या सुरू करून चालवण्यासाठी परवानगी दिली होती.\nत्या वेळी शेतकऱ्यांना दिलासा व शासन ला सहकार्य म्हणून सेवाभावी संस्था नि पुढाकार घेऊन स्व खर्चाने चारा छावण्या चालू केल्या व ज्या वेळी शासन निधी देण्यात विलंब केला तरी सामाजिक संस्था नि इतरांकडून हातउसने पैसे घेऊन चारा छावण्या चालूच ठेऊन शेतकरी ना दिलासा दिला व शासकीय यंत्रणा ना मदत केली होती. व नंतर काही दिवसांनी शासन ने संस्था चा निधी उपलब्ध करून दिली आहे.आज छावण्या बंद होऊन दोन वर्षे पूर्ण झाली आहेत तरी शिल्लक राहिलेला निधी आजपर्यंत दिलेला नाही.\nपरंतु निधी देतांना काही रक्कम शासनाने आपल्या कडेच ठेऊन घेतली आहे जी आजपर्यंत दिली नाही. तसेच त्या वेळी मा. जिल्अधिकारी यांनी आम्हाला 50 जनावरे हालचाल रजिस्टर वरील गृहीत धरले जातील असे असावासन दिले होते, परंतु ते काही पाळले गेले नाही व नंतर जनावरांची संख्या कमी भरली म्हणून दंड आकारणी केलेली आहे.\nतरी न जाणो भविष्यात निसर्ग च्या अवकृपा न अशी परिस्थिती निर्माण झाली तर कुठल्याही परिस्थितीत सामाजिक संस्था पुढाकार घेणार नाहीत. त्यामुळे जिल्अधिकारी यांनी दुष्काळ परिस्थिती मध्ये शासनाने केलेल्या आव्हाहन ला सक्षम पणे पुढाकार घेऊन ��ावणी ज्या संस्था नि चालवले आहेत त्यांची शिल्लक राहिलेली रक्कम व आकारलेला दंडाची रक्कम तात्काळ देण्यात यावी अशी विनंती करण्यात येत नाही. या मागणीचे निवेदन मा. निवासी उपजिल्हाधिकारी यांना देताना डॉ. राजेंद्र बंड, हनुमान जगताप, बाळासाहेब हावळे, बाबू बहिरवाल, हिरामण शिंदे, सह आदी.\nछावणीचा शिल्लक राहिलेला निधी तात्काळ देण्यात यावा - डॉ. राजेंद्र बंड Reviewed by Ajay Jogdand on January 11, 2021 Rating: 5\nशिवसेना बीड जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी केज कोव्हिड सेंटरला दिली भेट\nदुचाकीचा अपघातात ऊसतोड मुकादम ठार\nयशोदिप भोजनालय तर्फे चालविण्यात येणाऱ्या शिव भोजन केंद्रा तर्फे आष्टी शहरात घरपोच ७५ थाळी मोफत वाटप\nआरोग्य कर्मचार्‍यांच्या सर्व अडचणी मी स्वतः प्राधान्याने सोडविणार : आ.बाळासाहेब आजबे\nबीडजिल्हा महाराष्ट्र क्राईम बीड जिल्हा ताज्या बातम्या Home आरोग्य-शिक्षण व्हिडीओ देश- विदेश ब्लॉग संपादकीय व्हीडीओ राजकारण मनोरंजन-खेळ Breaking बीड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%B0-%E0%A4%B6%E0%A5%88%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3/", "date_download": "2021-04-19T09:23:27Z", "digest": "sha1:FOHWZZ4IUAKWOAXPO6Z266U7RIGMKMMU", "length": 7628, "nlines": 117, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "खासदारनिधीचा वापर शैक्षणिक कामांसाठी करण्यास प्राधान्य:श्रीपाद नाईक | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर खासदारनिधीचा वापर शैक्षणिक कामांसाठी करण्यास प्राधान्य:श्रीपाद नाईक\nखासदारनिधीचा वापर शैक्षणिक कामांसाठी करण्यास प्राधान्य:श्रीपाद नाईक\nगोवा खबर:शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिकच नाही तर आयुष्याला दिशा देण्याचे कार्य होते. देशाची समर्थ भावी पिढी घडवण्याचे कार्य शाळा करते. त्यामुळे खासदारनिधीचा जास्तीत जास्त वापर शैक्षणिक कामांसाठी करत असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) श्रीपाद नाईक यांनी केले. श्रीपाद नाईक यांच्या हस्ते आज म्हापसा येथील सेंट ऎँथनी माध्यमिक शाळा आणि जनता प्राथमिक विद्यालयाच्या नवीन वर्गखोल्यांचे उदघाटन करण्यात आले, त्याप्रसंगी ते बोलत होते. दोन्ही शाळांच्या वर्गखोल्यांसाठी अनुक्रमे 36 लाख आणि 23 लाख रुपये खासदारनिधीतून देण्यात आले आहेत.\nशालेय जीवनात मिळालेले संस्कार आयुष्यभर टिकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शैक्षण��क प्रगतीबरोबरच सामाजिक जीवनातही योगदान देण्याची भूमिका ठेवावी. शाळा म्हणजे देशाचा आधारस्तंभ, असे श्रीपाद नाईक म्हणाले.\n1965 मध्ये शिक्षणापासून कोणताही गट वंचित राहू नये म्हणून जनता विद्यालय सुरु करण्यात आले. अशाप्रकारच्या संस्थांना प्रोत्साहन देण्याची आपली नेहमीच भूमिका असल्याचे श्री नाईक आपल्या भाषणात म्हणाले.\nPrevious articleसलारपुरीया सत्त्वने वॉटर्स एज या आपल्या पहिल्या बुटिक अपार्टमेंट्ससह केले गोव्यात पदार्पण\nNext articleवित्तीय आयोगाची पुण्यातल्या अर्थतज्ज्ञांशी चर्चा\nबोर्डाचे वारसा महत्व राखून ठेवून विकासाला चालना देऊ : विजय सरदेसाई\nसक्षम नेत्यांच्या कमतरतेमुळे भाजपने केला गोवा उध्वस्त : चोडणकर\n‘टीका उत्सव’ स्तुत्य उपक्रम..\nजिल्हा पंचायतीचे निकाल कॉंग्रेसने आव्हान म्हणुन स्विकारले: दिगंबर कामत\nहवामान बदलाबाबत जागृतीसाठी ‘काऊंट अस इन’ या जागतिक चळवळीची भारतात सुरवात\nउडाण 4.0 च्या पहिल्या टप्प्यात 78 नवीन मार्गांना मंजूरी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’ द्वारे नागरिकांशी साधला संवाद\nकापूस आणि सुताची राखी जीएसटीमुक्त\nगोव्यात आज मूसळधार पावसाची शक्यता\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nमाशेल येथे तिसऱ्या महामराठी संमेलनाचे आयोजन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/raigad-news-marathi/patients-increased-in-second-wave-of-corona-at-mahad-22-patients-found-nrsr-110066/", "date_download": "2021-04-19T09:18:29Z", "digest": "sha1:M4WUO76NDVMA577CSATULPOVKTJVQ332", "length": 14827, "nlines": 176, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "patients increased in second wave of corona at mahad 22 patients found nrsr | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पहिल्यांदा महाडमध्ये वाढले रुग्ण, तालुक्यात आढळलेल्या २२ कोरोनाबाधितांपैकी १७ जण महाड शहरातील नागरिक | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, एप्रिल १९, २०२१\nसंपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याबाबत अमित शाह यांची महत्त्वाची माहिती,म्हणाले…\n‘या’ महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कोरोना गाठणार उच्चांक,देशात सापडणार सर्वाधिक रुग्ण – आयआयटी कानपूरच्या अभ्यासकांचा दावा\nकोरोनावरील प्रभावी लसीसाठी धाडसी प्रयोग, कोरोनामुक्त झालेल्यांच्या शरीरात सोडणार कोरोनाचे विषाणू, होणार हे फायदे\nअरविंद केजरीवाल यांनी केली महत्त्वाची घोषणा, दिल्लीमध्ये ६ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर\nमलायकाला आवडते ‘ही’ सेक्स पोजीशन, हे ऐकताच अभिनेत्री नेहा धुपिया लागली हसायला\nकोरोनाचा विळखाकोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पहिल्यांदा महाडमध्ये वाढले रुग्ण, तालुक्यात आढळलेल्या २२ कोरोनाबाधितांपैकी १७ जण महाड शहरातील नागरिक\nसंपुर्ण महाड तालुक्यात आज २२ जणांना कोरोनाची लागण झाली असून यापैकी १७ जण हे महाड शहरातील(corona patients in mahad) असल्याचे समजते.\nमहाड: गेल्या एक महिन्यापासून राज्यात व देशात सुरू झालेल्या कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये अत्यंत धिम्या गतीने फोफावत चाललेल्या संसर्गाने आज प्रथमच महाडमध्ये(corona patients in mahad) मोठा स्फोट केला आहे. संपुर्ण महाड तालुक्यात आज २२ जणांना कोरोनाची लागण झाली असून यापैकी १७ जण हे महाड शहरातील असल्याचे समजते.\nमार्च महिन्याच्या सुरुवातीपासून कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचे रूग्ण महाड परिसरात आढळण्यास सुरुवात झाली होती. मात्र एक दोन दिवसाआड एखाद दुसरा रुग्ण आढळून येत असल्याने गतवर्षी प्रमाणे कोणत्याही प्रकारची भिती व दहशत नागरीकांमध्ये दिसून येत नव्हती.\nआजपावेतो सुमारे सत्तावीस रूग्णांवर उपचार सुरू असून यापैकी काही जणांना सोडून देण्यात आले आहे. आज या संदर्भात प्राप्त झालेल्या शासकीय माहितीनुसार एकूण २२ जणांना लागण झाल्याचे स्पष्ट करण्यात आले असून यापैकी १७ जण हे महाड शहरातील असल्याचे सांगण्यात आले आहे.\nरायगडमधील पाणीप्रश्नावरील बैठकीत नाना पाटेकर राहणार उपस्थित, नाम फाऊंडेशन देणार मदतीचा हात \nमहाड तालुक्यात गेल्या महिन्याभरात प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यामुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे.महाड नगरपालिका तसेच स्थानिक प्रशासनाने नागरिकांनी निर्देशाचे पालन करावे व आवश्यक असेल तरच घराबाहेर पडावे असे पुन्हा एकवार सूचित केले आहे.\nशहरात व तालुक्यात कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर गेल्या वर्षी ज्याप्रमाणे ती व्यक्ती राहात असलेला परिसर प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषीत केले जात नाही मात्र ज्या संख्येने रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे ते पहाता महाड शहरात गतवर्षी प्रमाणे सावधानता बाळगून आवश्यकता वाटल्यास शासनाच्या निर्देशानुसार प्रतिबंधात्मक उपाय योजावे लागतील असे मुख्याधिकार��� जीवन पाटील यांनी सांगितले.\nशासनाने रविवारी रात्रीपासून सुरू केलेल्या संचारबंदीचे दृश्य परिणाम दोन दिवसांत तरी आढळून आले नसून या संदर्भात स्थानिक पोलीस प्रशासनाने आता कडक धोरण अवलंबण्याची गरज निर्माण झाल्याचे आजच्या शहरातील संख्येवरून स्पष्टपणे दिसून येत असून नागरिकांनी वेळीच स्वत वर शासकीय निर्देशाची बंधने घालून न घेतल्यास महाड मध्येदेखील राज्यातील काही महानगरांप्रमाणे लॉकडाऊनची टांगती तलवार सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.\nगेल्या पंधरा दिवसांमध्ये प्राप्त झालेल्या शासकीय वृत्तानुसार औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांमधून मोठ्या प्रमाणावर रूग्णांची संख्या पुढे आली होती मात्र गेल्या दोन ते तीन दिवसांत महाड शहर व लगतच्या गावांमधून कोरोना बाधित रूग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.\nक्या खुबसुरती कैसी अदाअंकिता लोखंडेंचा Traditional Look चाहत्यांना पाडतोय भूरळ, पाहा खास PHOTOS\nCorona Update'स्टॅच्यु ऑफ लिबर्टी' देतेय मास्क लावण्याचा संदेश, तर मोनालिसा म्हणतेय संसर्ग टाळा\nVideoसावनी रविंद्र ला ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार\nमनोरंजनखिशाच्या राष्ट्रीय पुरस्काराचं यश संपूर्ण टीमचं\nआज ना छोडेंगे बस हमजोली, खेेलेंगे हम होलीHoli Special 2021 - वरुण धवनपासून नेहा कक्कडपर्यंत या कलाकारांची आहे ही लग्नानंतरची पहिली होळी ,पाहा फोटो\nसंपादकीयनागपूरसह सर्वोच्च न्यायालयाची ५ खंडपीठे असावीत\nसंपादकीयआरामदायी प्रवासाकरिता खासगी गाड्यांना प्रवाशांची पसंती\nसंपादकीयपायलटांच्या समर्थकांचे फोन टॅप केल्याची गहलोत सरकारची कबुली\nसंपादकीयतत्त्व बाजूला सारून वृद्ध श्रीधरन यांना भाजपाची उमेदवारी\nकाँग्रेसने केलाय ज्येष्ठांवर अन्यायस्टार प्रचारकांच्या यादीतून काँग्रेसने असंतुष्टांना वगळले\nसोमवार, एप्रिल १९, २०२१\nसातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/ratnagiri-news-marathi/corona-in-ganpati-pule-temple-too-corona-positive-patients-found-in-bhaktanivas-excitement-in-ratnagiri-nrvk-95850/", "date_download": "2021-04-19T09:44:27Z", "digest": "sha1:BLAVAQSRYPJPFP3UIVPZKOSSD2NYQSI7", "length": 10983, "nlines": 171, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Corona in Ganpati Pule temple too Corona positive patients found in Bhaktanivas; Excitement in Ratnagiri nrvk | भक्तनिवासमध्ये सापडले कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण; रत्नागिरीत खळबळ | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, एप्रिल १९, २०२१\nसंपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याबाबत अमित शाह यांची महत्त्वाची माहिती,म्हणाले…\n‘या’ महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कोरोना गाठणार उच्चांक,देशात सापडणार सर्वाधिक रुग्ण – आयआयटी कानपूरच्या अभ्यासकांचा दावा\nकोरोनावरील प्रभावी लसीसाठी धाडसी प्रयोग, कोरोनामुक्त झालेल्यांच्या शरीरात सोडणार कोरोनाचे विषाणू, होणार हे फायदे\nअरविंद केजरीवाल यांनी केली महत्त्वाची घोषणा, दिल्लीमध्ये ६ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर\nमलायकाला आवडते ‘ही’ सेक्स पोजीशन, हे ऐकताच अभिनेत्री नेहा धुपिया लागली हसायला\nगणपतीपुळे मंदिरातही कोरोनाभक्तनिवासमध्ये सापडले कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण; रत्नागिरीत खळबळ\nगणपतीपुळ्याच्या भक्तनिवासमध्ये कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडला आहे. हा रुग्ण कोरोना टेस्ट करुन आलेला होता. मात्र, रिपोर्ट येण्याआदीच तो रुग्ण भक्तनिवासमध्ये राहत होता. त्याचा रिपोर्ट पोझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.\nरत्नागिरी : राज्यात पुन्हा एकदा कोरोनाची दहशत निर्माण झाली आहे. रुग्णसंख्या झपाट्याने वाझत आहे. अशातच रत्नागिरीतून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गणपतीपुळ्याच्या मंदिरात कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडले आहेत.\nकोकणातही कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे. अशातच रत्नागिरीच्या गणपती पुळे मंदिरात होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेता विशेष खबरदारी घेतली जात आहे. अंगारक चतुर्थीच्या आधी गणपतीपुळे प्रशासन अलर्टवर होते.\nगणपतीपुळ्याच्या भक्तनिवासमध्ये कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण सापडला आहे. हा रुग्ण कोरोना टेस्ट करुन आलेला होता. मात्र, रिपोर्ट येण्याआदीच तो रुग्ण भक्तनिवासमध्ये राहत होता. त्याचा रिपोर्ट पोझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.\nगणपतीपुळे भक्त निवास भाविकांसाठी बंद करण्यात आले आहे. भक्तनिवासमधील कर्मचाऱ्यांचेही स्बॅब टेस्ट घेण्यात आलेत.\nसर्व्हर डाऊन, लसीकरण बंद; ज्येष्ठ नागरिकांवर घरी परतण्याची वेळ\nक्या खुबसुरती कैसी अदाअंकिता लोखंडेंचा Traditional Look चाहत्यांना पाडतोय भूरळ, पाहा खास PHOTOS\nCorona Update'स्टॅच्यु ऑफ लिबर्टी' देतेय मास्क लावण्याचा संदेश, तर मोनालिसा म्हणतेय संसर्ग टाळा\nVideoसावनी रविंद्र ला ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार\nमनोरंजनखिशाच्या राष्ट्रीय पुरस्काराचं यश संपूर्ण टीमचं\nआज ना छोडेंगे बस हमजोली, खेेलेंगे हम होलीHoli Special 2021 - वरुण धवनपासून नेहा कक्कडपर्यंत या कलाकारांची आहे ही लग्नानंतरची पहिली होळी ,पाहा फोटो\nसंपादकीयनागपूरसह सर्वोच्च न्यायालयाची ५ खंडपीठे असावीत\nसंपादकीयआरामदायी प्रवासाकरिता खासगी गाड्यांना प्रवाशांची पसंती\nसंपादकीयपायलटांच्या समर्थकांचे फोन टॅप केल्याची गहलोत सरकारची कबुली\nसंपादकीयतत्त्व बाजूला सारून वृद्ध श्रीधरन यांना भाजपाची उमेदवारी\nकाँग्रेसने केलाय ज्येष्ठांवर अन्यायस्टार प्रचारकांच्या यादीतून काँग्रेसने असंतुष्टांना वगळले\nसोमवार, एप्रिल १९, २०२१\nसातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AE%E0%A5%AB_%E0%A4%91%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%A8_%E0%A4%93%E0%A4%AA%E0%A4%A8", "date_download": "2021-04-19T10:33:52Z", "digest": "sha1:JVCAIFHOGN65NAHLD7VLXCYDKT36Y63E", "length": 8250, "nlines": 101, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "१९८५ ऑस्ट्रेलियन ओपनला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\n१९८५ ऑस्ट्रेलियन ओपनला जोडलेली पाने\n← १९८५ ऑस्ट्रेलियन ओपन\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख १९८५ ऑस्ट्रेलियन ओपन या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nसाचा:ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा ‎ (← दुवे | संपादन)\n१९६९ ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९७० ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९७१ ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९७२ ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९७३ ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९७४ ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९७५ ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९७६ ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९७७ ऑस्ट्रेलियन ओपन (जानेवारी) ‎ (← दुवे | संपादन)\n१९७७ ऑस्ट्रेलियन ओपन (डिसेंबर) ‎ (← दुवे | संपादन)\n१९७८ ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९७९ ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९८० ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९८१ ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९८२ ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९८३ ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९८४ ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९८७ ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९८८ ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९८९ ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९९० ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९९१ ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९९२ ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९९३ ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९९४ ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९९५ ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९९६ ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९९७ ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९९८ ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९९९ ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n२००० ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n२००१ ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n२००२ ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n२००३ ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n२००४ ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n२००५ ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n२००६ ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n२००७ ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n२००८ ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n२००९ ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\nऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n२०१० ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n२०११ ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n२०१२ ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n२०१३ ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n१९८५ विंबल्डन स्पर्धा ‎ (← दुवे | संपादन)\n१९८५ यू.एस. ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n२०१४ ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\n२०१५ ऑस्ट्रेलियन ओपन ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://thefocusindia.com/maharashtra/mansukh-hiren-death-case-nia-imposes-uapa-act-on-sachin-waze-34030/", "date_download": "2021-04-19T08:58:32Z", "digest": "sha1:CAZJUKBNYCM636NX7PUB5BTODGVB4L2S", "length": 13337, "nlines": 81, "source_domain": "thefocusindia.com", "title": "Mansukh Hiren Death Case : तपास हाती येताच NIAची मोठे पाऊल, सचिन वाझेवर लावला 'UAPA' कायदा । Mansukh Hiren Death Case NIA imposes UAPA act on Sachin Waze", "raw_content": "\nHome आपला महाराष्ट्र Mansukh Hiren Death Case : तपास हाती येताच NIAचे मोठे पाऊल, सचिन वाझेवर लावला ‘UAPA’ कायदा\nMansukh Hiren Death Case : तपास हाती येताच NIAचे मोठे पाऊल, सचिन वाझेवर लावला ‘UAPA’ कायदा\nMansukh Hiren Death Case : राष्ट्रीय तपास संस्था (NIA)आता मनसुख हिरेन हत्या प्रकरणाची चौकशी करणार आहे. ठाणे कोर्टाने महाराष्ट्र एटीएसला मनसुख हिरेन खून प्रकरणातील चौकशी थांबवून एनआयएकडे तपास देण्यास सांगितले आहे. महाराष्ट्र एटीएसने ही केस न दिल्यामुळे एनआयएने ठाणे सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर न्यायालयाने एटीएसला तपास थांबवण्याचे निर्देश दिले. आता तपास हातात येताच एनआयएने सचिन वाजे यांच्यावर मोठी कारवाई कर त्यांच्यावर यूएपीए (UAPA) कायदा लावला आहे. Mansukh Hiren Death Case NIA imposes UAPA act on Sachin Waze\nमुंबई : राष्ट्रीय तपास संस्था (NIA)आता मनसुख हिरेन हत्या प्रकरणाची (Mansukh Hiren Death Case) चौकशी करणार आहे. ठाणे कोर्टाने महाराष्ट्र एटीएसला मनसुख हिरेन खून प्रकरणातील चौकशी थांबवून एनआयएकडे तपास देण्यास सांगितले आहे. महाराष्ट्र एटीएसने ही केस न दिल्यामुळे एनआयएने ठाणे सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर न्यायालयाने एटीएसला तपास थांबवण्याचे निर्देश दिले. आता तपास हातात येताच एनआयएने सचिन वाजे यांच्यावर मोठी कारवाई कर त्यांच्यावर यूएपीए कायदा लावला आहे.\nकाय आहे यूएपीए कायदा\nयूएपीए म्हणजेच बेकायदेशीर कृत्य प्रतिबंधक कायद्यांतर्गत देशात आणि बाहेर अवैध कामांना आळा घालण्यासाठी अत्यंत कठोर तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. 1967च्या या कायद्यात सुधारणा करून सरकारने कायदा आणखी कठोर केला आहे. हा कायदा देशभर लागू आहे. हा कायदा राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी कार्यात सहभागी असलेल्या संशयिताला दहशतवादी म्हणून घोषित करण्याचे अधिकार देतो.\nकेंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानंतरही महाराष्ट्र एटीएसने मनसुख हिरेन खून प्रकरणाचा एनआयएकडे सोपवला नव्हता. उल्लेखनीय बाब म्हणजे स्फोटकांनी भरलेली कार अँटिलियाच्या बाहेर पार्क केलेली आढळली होती. कारचा मालक व्यावसायिक मनसुख हिरेन होता, ज्याचा मृतदेह काही दिवसांनी सापडला.\nमनसुख हिरेन प्रकरणात ��हाराष्ट्र एटीएसने दमन येथून सचिन वाझे यांची आणखी एक कार जप्त केली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही गाडी सचिन वाझे यांच्या साथीदाराची असून या कारचा मालक आणि सचिन वाझे यांच्यातील कनेक्शनचा शोध घेण्यात येत आहे. सध्या ही कार फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे.\nकोरोनात महाराष्ट्र No.1 : देशातील टॉप 10 मध्ये 9 शहरं महाराष्ट्रातील, आता ठाकरे सरकार ‘ काय ‘ करणार\nठाकरे – पवार सरकार अस्थिर नव्हे तर खंबीर; भाजपच्या कारस्थानाची स्वप्नपूर्ती होणार नाही; नवाब मलिका दावा\nएटीएसच्या शिवदीप लांडेची हिरोगिरी चालली नाही, मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्याचे न्यायालयाचे आदेश\n..तर लवकरच 47 रुपयांना मिळेल पेट्रोल, केंद्रीय अर्थमंत्री म्हणाल्या- GSTमध्ये आणण्यावर चर्चा झाली तर आनंदच\nमनसुख हिरेन प्रकरणाचा तपास NIA कडे सुपूर्द करा; ठाणे सत्र न्यायालयाचे महाराष्ट्र ATS ला महत्त्वपूर्ण आदेश\nPreviousकोरोनात महाराष्ट्र No.1 : देशातील टॉप 10 मध्ये 9 शहरं महाराष्ट्रातील, आता ठाकरे सरकार ' काय ' करणार\nNextकेरळमध्ये डाव्या आणि काँग्रेस आघाडी यांच्या टकरीत भाजपनेही बरोबरीचा आवाज टाकला\nबंदच्या भीतीने मजुरांचे पलायन, अर्थमंत्र्यांचे उद्योग जगताला आश्वासन, नाही लागणार देशव्यापी लॉकडाऊन\nWATCH : कोमट दूध सेवन करण्याचे आहेत अनेक फायदे\nWATCH : बजाजची चेतक स्कूटर बुलेटपेक्षाही महाग, पाहा किंमत\nWATCH : मधमाशी पालन ठरू शकते करिअरची उत्तम संधी\nअहमदनगर : ‘मी काय चुकीचं बोलतो आहे’ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा बाळासाहेब थोरातांना प्रश्न;थोरातांनी थेट धमकावत बाहेर हाकललं\nDelhi Lockdown : दिल्लीत आजपासून सहा दिवसांचे लॉकडाऊन, वाचा 10 ठळक मुद्दे…\nदिल्लीत केजरीवालांनी लॉकडाऊन जाहीर केले; खान मार्केटमध्ये दारू दुकानांवर गर्दी उसळली\nपुणे मार्केट यार्डातील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाचे कठोर निर्णय\nIsrael : इस्रायलने कसे जिंकले कोरोनाविरुद्धचे युद्ध देशात विनामास्क फिरू शकताहेत नागरिक\nममता बॅनर्जींचा डबल गेमपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतसभेत पंतप्रधानांवर दोष तर पत्राद्वारे मदतीची मागणी\nकोरोनाची लस घेतानाचा फोटो काढा अन् जिंका 5 हजार रुपयांचं बक्षीस\n30 एप्रिलनंतर औरंगाबादेत लस न घेता फिरणाऱ्या 45 वर्षांवरील नागरिकांवर दंडात्मक कारवाई\nWATCH : सुगंध, रंग आणि बरंच काही असा ओळखा अस्सल हापूस\nWATCH : यंदाच्या IPL मध्ये दिसतोय हा आश्चर्यकारक योगायोग\nदेशात कोरोनाची लाट नव्हे त्सुनामी : २४ तासांत २.७४ लाख रुग्ण, १६१९ मृत्यू, सक्रिय रुग्णसंख्या १९.२९ लाखांपेक्षा जास्त\n३ दिवसांत मोदी सरकारचे ६ मोठे निर्णय, रेमडेसिव्हिरची दर कपात ते ऑक्सिजन आयातीपर्यंत जाणून घ्या…\nपाच मिनिटे वाफ घ्या आणि कोरोनाला नष्ट करा, संशोधकांचा सल्ला ; फुफ्फुसाच्या आरोग्यासाठी उपयुक्त\nटाटा सामान्य माणसाच्या मदतीला आले धावून ; रोज २००-३०० टन ऑक्सिजनचा पुरवठा ; ट्विट करुन दिली माहिती\nआमने-सामने : राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांनी पियूष गोयल यांच्याबद्दल अपशब्द काढले त्यावर ‘देवेंद्र’ चांगलेच कोपले\nरिक्षा चालवून पोट भरणाऱ्या बॉक्सरच्या मदतीसाठी आनंद महिंद्रा यांचा पुढाकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.drushtikonnews.com/2020/11/blog-post_74.html", "date_download": "2021-04-19T10:15:24Z", "digest": "sha1:GL6YTF77JLCHAVD4DGGRGMRUNUIETAJM", "length": 12489, "nlines": 51, "source_domain": "www.drushtikonnews.com", "title": "दबंग आमदार सुरेश धस यांची थेट खळवट लिंमगावच्या नदीपात्रात धाव - दृष्टीकोन", "raw_content": "\nHome / बीडजिल्हा / दबंग आमदार सुरेश धस यांची थेट खळवट लिंमगावच्या नदीपात्रात धाव\nदबंग आमदार सुरेश धस यांची थेट खळवट लिंमगावच्या नदीपात्रात धाव\nयेत्या अधिवेशनात खळवट लिंमगाव येथिल पूल कम बंधाऱ्यासाठी विशेष बाब मांडणार - आ.सुरेश धस\nदुर्घटनेसाठी जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची केली मागणी\nवडवणी तालुक्यातील खळवट लिंमगाव येथे काही दिवसांपूर्वी घडलेल्या दुर्घटनेतील मयतांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी तसेच ज्या ठिकाणी दुर्घटना घडली त्या माजलगाव धरणाच्या नदीपात्राची पाहणी करण्यासाठी बीड-लातूर-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्थेचे दबंग आमदार आ.सुरेश अण्णा धस यांनी काल बुधवार दि.४ रोजी दुपारी ३ वाजता घटनास्थळी धाव घेत पाहणी केली व कुटुंबियांचे सांत्वन करीत त्यांना आधार दिला तसेच येत्या अधिवेशनात खळवट लिंमगाव येथिल हा पूल कम बंधाऱ्याचा विषय विशेष बाब म्हणून मांडणार असून या दुर्घटनेसाठी जबाबदार असणाऱ्या प्रत्येक अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आ.सुरेश धस यांनी सरकार व प्रशासनाकडे केली आहे.\nयाबाबत अधिक म��हिती अशी की, गेल्या आठवड्यात वडवणी तालुक्यातील खळवट लिंमगाव येथिल एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींचा गावातून शेतामध्ये जाण्याच्या रस्त्यामध्ये माजलगाव धरणाचे पाणी आहे. त्या तलावाच्या पाण्याच्या प्रवाहामधून होडीच्या साहाय्याने शेतकरी हे प्रवास करून आपापल्या शेतात जातात. त्याच होडीतून शेतातुन घरी वापस प्रवास करताना तेथील शेतकरी कुटुंबातील तीन व्यक्ती पाण्यामध्ये बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्याच पार्श्वभूमीवर दुर्घटनेतील मयतांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी तसेच ज्या ठिकाणी दुर्घटना घडली त्या माजलगाव धरणाच्या नदीपात्राची पाहणी करण्यासाठी बीड-लातूर-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्थेचे दबंग आमदार आ.सुरेश अण्णा धस यांनी काल बुधवार दिनांक ४ नोव्हेंबर २०२० रोजी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली व कुटुंबियांचे सांत्वन करीत त्यांना आधार दिला. याप्रसंगी आ.सुरेश धस यांनी थेट धरणाचे नदीपात्र गाठत त्याठिकाणी वाहून गेलेल्या पडक्या पुलाची पाहणी केली.\nयावेळी बोलताना ते म्हणाले की, वडवणी तहसील प्रशासनाने या दुर्घटना प्रकरणी अत्यंत हलगर्जीपणा दाखवला आहे याचा मी निषेध करतो‌. मायनस ट्रेझरीमधून या दुर्घटनेतील लोकांच्या जिवीतहानीची भरपाई सरकारला तातडीने दुसऱ्याच दिवशी देता येत होती. परंतु तहसील प्रशासनाने याप्रकरणी कसलीही दखल न घेतल्याने खळवट लिंमगाव येथील गावकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर अक्षरशः अर्धनग्न आंदोलन करीत प्रशासनावरील आपला रोष व प्रचंड राग व्यक्त केला आहे. बहुधा येथिल तहसीलदार हे प्रभारी असल्याने त्यांना प्रशासनाविषयी व शासन निर्णयाविषयी माहिती नसल्याने जिल्हाधिकारी यांनी अशा प्रभारीला याठिकाणी ठेवलेच कसे संबंधित मयताच्या वारसांना त्यांच्या अकाली मृत्यूनंतर चौदाव्या दिवशी खांदेकरी उतरविल्यानंतर व गोड जेवण झाल्यानंतर देखील जिवीतहानीच्या भरपाईचा धनादेश कुटुंबियांना मिळत नसेल तर हे सरकार ह्रदय नसलेलं सरकार आहे.\nया सरकारला ह्रदयच नाही असे माझे स्पष्ट मत आहे. तसेच येथिल जो पूल कम बंधाऱ्याचा प्रश्न आहे याबाबत सपलीमेंटरीसाठी येणारे जे अधिवेशन आहे या अधिवेशनामध्ये खळवट लिंमगावच्या पूल कम बंधाऱ्याचा प्रश्न विशेष बाब म्हणून बुडीत क्षेत्रामध्ये बंधारा घेता येत नसला तरीसुध्दा पूल व पलीकडील बेट ही जी अवस्था आहे ही अवस्था अंदमान-निकोबार सारख्या बेटासारखी अवस्था ही झालेली आहे. ही अवस्था तात्काळ दूर झाली पाहिजे. पुनर्वसनासारखे सुध्दा साधे-साधे प्रश्न या गावचे अद्यापही सुटलेले नाहीत हे आमच्या सर्वांचे दुर्दैव आहे. सरकार सह आमच्या सर्वांचाच यामध्ये दोष आहे. या दुर्घटनेसाठी जे कोणी जबाबदार अधिकारी असतील त्या प्रत्येकावर थेट निलंबनाची कारवाई करत कठोर कारवाई झाली पाहिजे ही माझी मुख्य मागणी व भूमिका आहे. खळवट लिंमगाव येथील पूल कम बंधाऱ्याचा प्रश्न तसेच मयताच्या वारसांना जिवीतहानी भरपाई मिळावी याकरिता सरकार व प्रशासन दरबारी आपला पाठपुरावा सुरुच राहील असेही शेवटी आ.सुरेश धस म्हणाले. यावेळी त्यांच्या समवेत युवा नेते भारतदादा जगताप, बंडू नाईकवाडे, शेषेराव जगताप, हरी पवार, मच्छिंद्र झाटे, शिवाजी तौर, महेश शिंदे, बालासाहेब बादाडे, जालिंदर झाटे, अजय राठोड, भैय्यासाहेब वाघमोडे, गोविंद अंबुरे, जगदीश फरताडे, गोपाल बापमारे, महादेव फरताडे, भिकाजी चादर, सुंदरराव निसर्गंध, भागवत अंबुरे, जय श्रीराम सह आदी उपस्थित होते.\nदबंग आमदार सुरेश धस यांची थेट खळवट लिंमगावच्या नदीपात्रात धाव Reviewed by Ajay Jogdand on November 04, 2020 Rating: 5\nशिवसेना बीड जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी केज कोव्हिड सेंटरला दिली भेट\nदुचाकीचा अपघातात ऊसतोड मुकादम ठार\nयशोदिप भोजनालय तर्फे चालविण्यात येणाऱ्या शिव भोजन केंद्रा तर्फे आष्टी शहरात घरपोच ७५ थाळी मोफत वाटप\nआरोग्य कर्मचार्‍यांच्या सर्व अडचणी मी स्वतः प्राधान्याने सोडविणार : आ.बाळासाहेब आजबे\nबीडजिल्हा महाराष्ट्र क्राईम बीड जिल्हा ताज्या बातम्या Home आरोग्य-शिक्षण व्हिडीओ देश- विदेश ब्लॉग संपादकीय व्हीडीओ राजकारण मनोरंजन-खेळ Breaking बीड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.aaplimaaymarathinews.com/2020/11/", "date_download": "2021-04-19T08:45:20Z", "digest": "sha1:CUIADZUEJXNWQWKDKO3GOQ7DWS7ENF3Q", "length": 9340, "nlines": 140, "source_domain": "www.aaplimaaymarathinews.com", "title": "November | 2020 | Aapli Maay Marathi News", "raw_content": "\nबाबा आमटे यांची नात डॉ. शीतल आमटे यांची आत्महत्या\nअब होगी किसान की बात ; राहुल गांधींचा पंतप्रधानांना टोला\nशेतकरी पाकिस्तानी नाहीत, केंद्रानं त्यांचं ऐकावं- अण्णा हजारे\nउज्ज्वल यश प्राप्त करण्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यास करा – दहावीच्या विद्यार्थ्यांना...\nदातृत्वाचा भाव देश व समाजाला पुढे घेऊ�� जातो – राज्यपाल\nनागालँडमध्ये कुत्र्याचे मांस विकले जाऊ शकते – उच्च न्यायालय\nहैदराबादचे नामकरण करणाऱ्या योगींवर ओवेसींचा पलटवार\n१०० वर्षांपूर्वी चोरीला गेलेली ‘देवी अन्नपूर्णा’ मूर्तीविषयी मोदींनी केला महत्वाचा खुलासा\nसर्वसामान्यांना परवडेल अशा दरात उपलब्ध होणार सीरमची लस ; अदर पुनावाला\nमुंबई मधील फेरीवाले आणि दुकानदारांची होणार कोरोना चाचणी\nखुशाल गुन्हा दाखल करा, आम्ही घाबरत नाही – चंद्रकांत पाटील\nAapli Maay Marathi News Network : मुंबई पोलिसांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करणाऱ्या ब्रुक फार्मा कंपनीच्या संचलकाला चौकशीला बोलावलं असताना विरोधी पक्षनेत्यांनी सरकारी कामात हस्तक्षेप केला. यापुढे हे असलं खपवून घेणार नाही असं...\nजेईई मेन परीक्षा लांबणीवर\nAapli Maay Marathi News Network : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्र्वभूमीवर अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी संयुक्त प्रवेश परीक्षा अर्थात यावर्षीची जेईई मेन परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिक्षण मंत्री रमेश...\nबावीस एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजन पुरवठा करण्यास मनाई\nAapli Maay Marathi News Network : केंद्र सरकारनं ऑक्सिजन उत्पादक आणि पुरवठादारांना येत्या २२ एप्रिलपासून पुढील आदेश येईपर्यंत औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजन पुरवठा करण्यास मनाई केली आहे. वैद्यकीय वापरासाठी ऑक्सिजनची वाढती मागणी पूर्ण...\nअन्यायाचा वेळीच प्रतिकार करा, शासन खंबीरपणे महिलांच्या पाठीशी ; महिला व बालविकासमंत्री\nअमरावती : महिला कर्मचाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचा छळ, अन्याय मुळीच सहन करता कामा नये. अन्यायाचा वेळीच प्रतिकार केला पाहिजे. कुठेही गैरप्रकार होत असल्यास वेळीच तक्रार द्यावी. शासन महिला-भगिनींच्या खंबीरपणे पाठीशी उभे आहे, असा...\nमहाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती व फ्रीशिपसाठी अर्ज करण्यास ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ ; विजय वडेट्टीवार\nमुंबई : कोविड – १९ च्या पार्श्वभूमी व अडचणी निर्माण होऊन विद्यार्थ्यांना महाडीबीटी प्रणालीवर अर्ज सादर करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती व फ्रिशिपच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी विजाभज,...\nभारताने जॉर्जियाला कोरोना लस उपलब्ध करून द्यावी – राजदूत अर्चिल झुलियाश्विली\nअमेरिकेचा मोठा खुलासा – नियोजित होती गलवानची चकमक, ‘हा’ होता चीनचा...\nभारतात वाढले अण्वस्त्रांचे मोठे साठे रिपोर्टहून खुलासा\nजुनी पेन्शन योजना सुरु करण्यासाठी २६ नोव्हेंबरला लाक्षणिक संप\nभारतबंद ला राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा जाहीर पाठिंबा\nलोकलसेवा तातडीने सुरू कराव्यात…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-illegal-parking-issue-at-aurangabad-4750811-NOR.html", "date_download": "2021-04-19T08:55:00Z", "digest": "sha1:GGJAOBEBLFLDIEEKSZ7REKSKM7D75V45", "length": 6188, "nlines": 54, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "illegal parking issue at aurangabad | बेकायदा पार्किंगने गिळले रस्ते - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nबेकायदा पार्किंगने गिळले रस्ते\nनियोजनाशिवाय वाढलेले शहर, त्यात इमारतींना पार्किंग नाही. ज्यांना आहे त्यांचा वापर होत नाही. त्यामुळे शहरातील सर्वच रस्ते वाहनांच्या पार्किंगमुळे अरुंद झाले आहेत. वर्दळीच्या वेळी या रस्त्यांवरून प्रवास करणे म्हणजे तारेवरची कसरत झाली आहे. व्यावसायिक, दुकाने, रुग्णालये, बँका, हॉटेल्स, कोचिंग क्लास, वाइन शॉप आणि इतर बाजारपेठांनी पार्किंग गायब करून रस्ते गिळले आहेत. परिणामी शहरभरातील रस्त्यांवर अस्ताव्यस्त वाहने लागतात. मनपाचा नगररचना विभाग अतिक्रमण हटाव विभागाकडे बोट दाखवतो, तर हा विभाग नगररचना विभागाच्या कार्यपद्धतीवरच आक्षेप घेतो. दुसरीकडे शहर वाहतूक विभाग रस्ते दाखवा, कारवाई करू, असा पवित्रा घेत पुढाकार घेणे टाळत आहे. त्यामुळे हा त्रास कायम आहे.\nया ठिकाणीही आहे अडचण : टीव्ही सेंटर ते जळगाव रोड, मुंकुंदवाडी ते संघर्षनगर रोड, रामनगर ते प्रकाशनगर, जळगाव रोड ते हर्सुल टी पॉइंट, क्रांतीचौक ते रेल्वेस्टेशन, गोपाल टी हाऊस ते संत एकनाथ रंग मंदिर, सेव्हन हिल्स ते गजानन मंदिर चौक, मध्यवर्ती बसस्थानक ते मिल कॉर्नर, शाहू महाराज पुतळा ते खडकेश्वर मार्ग, सिंडको एन-६ आविष्कार कॉलनी ते ओम प्राथिमक शाळा, शहानुरमिया दर्गा ते बीड बायपास रोड यासह शहरातील अंतर्गत रस्त्यांवरही बेकायदा पार्किंगची समस्या आहे.\nआम्ही रीतसर बांधकाम परवाना दिलेला असतो.पुढील कारवाईसाठी प्रशासकीय विभागालाही नकाशा दिलेला असतो.अवैध बांधकामावर त्यांनी कारवाई करायला हवी.\nतुम्ही त्या रस्त्यांची ना��े टाका. आम्ही तत्काळ कारवाई करू. आता आमच्या वाहतूक शाखेत काही अडचणी नाहीत. कारवाई करणारंच\nअिजत बोऱ्हाडे, सहायक पोलिस आयुक्त, वाहतूक शाखा\nरस्त्यांवर वाहने काढण्याची जबाबदारी शहर वाहतूक शाखेची आहे. पुढील आठवड्यात आम्ही हातगाडी व इतर महनगरपालिका ा कार्यक्षेत्रातील अितक्रमणावर कारवाई करणार आहोत. नगररचना विभागाने बांधकाम केल्यानंतर जरी आमच्याकडे पुढील कारवाईसाठी नकाशे दिले तरी त्यांनी त्यांच्या इमारत निरीक्षकांमार्फत वेळोवेळी सर्व्हे करणे गरजेचे आहे.\nशिवाजी झनझन, अितक्रमण हटाव पथक प्रमुख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-gurupreeti-singh-entered-in-standard-pistool-final-asian-games-4756933-NOR.html", "date_download": "2021-04-19T10:20:11Z", "digest": "sha1:5R5TRYUEYYZNP2MV7BL24EJA6HBHQZJQ", "length": 4789, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Gurupreeti Singh Entered In Standard Pistool Final, Asian Games | गुरुप्रीत सिंग २५ मी. स्टँडर्ड पिस्तूलच्या फायनलमध्ये - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nगुरुप्रीत सिंग २५ मी. स्टँडर्ड पिस्तूलच्या फायनलमध्ये\nइंचियोन - युवा नेमबाज शगुन चौधरी, श्रेयसी सिंग आणि वर्षा वर्मन यांनी इंचियोन एशियाड स्पर्धेच्या सहाव्या दिवशी गुरुवारी शानदार कामगिरी करताना महिलांच्या डबल ट्रॅप टीम स्पर्धेच्या फायनल्समध्ये कांस्यपदक जिंकले. भारताने महिलांच्या डबल ट्रॅप टीम फायनल स्पर्धेत एकूण २७९ गुण मिळवले. यजमान दक्षिण कोरियाने ३१४ गुणांसह रौप्यपदक तर चीनने ३१५ गुणांसह सुवर्णपदक मिळवले.\nगुरप्रीत फायनलमध्ये : भारताच्या गुरप्रीत सिंगने पुरुषांच्या २५ मीटर स्टँडर्ड पिस्तूल स्पर्धेत ५७० गुण मिळवत पाचवे स्थान मिळवले. यासह त्याने फायनलमध्ये प्रवेश केला. चीनच्या जिन योंगदेनेसुद्धा ५७० गुण मिळवले. मात्र, त्याने भारतीय खेळाडूच्या १४ टेनच्या तुलनेत १० टेनचा स्कोअर केला. सांघिक स्पर्धेत भारताची कामगिरी निराशाजनक ठरली. भारताने सांघिक स्पर्धेत १६८४ गुण मिळवत पाचवे स्थान मिळवले.\nभारतीय संघ चौथ्या स्थानी\nभारताचा गगन नारंग, जयदीप करमाकर आणि हरिओम सिंग यांनी पुरुषांच्या ५० मीटर प्रोन टीम फायनलमध्ये सुमार कामगिरी केल्याने भारताला चौथ्या स्थानावर समाधाने मानावे लागले. भारतीय संघाने एकूण १८५२.०० चा स्कोअर केला. या स्पर्धेत कजाकिस्तानने कांस्यपदक तर यजमान दक्षिण कोरियाने रौप्य आणि चीनने सुवर्णपदक जिंकले. वैयक्तिक स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी कामगिरी निराशाजनकच राहिली. वैयक्तिक प्रकारात भारतीय नेमबाजांना फायनलमध्ये प्रवेश करण्यात अपयश आले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/uttar-pradesh-shivsena-question-chetan-chauhan-death-asks-for-cbi-enquiry-mhpg-474769.html", "date_download": "2021-04-19T08:43:21Z", "digest": "sha1:U6X57PFT3D3XGDI2M4FAB6TJWNP6HBHI", "length": 18882, "nlines": 146, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'सरकारच्या या चुकीमुळे चेतन चौहानांचा मृत्यू झाला', शिवसेननं आरोप करत केली CBI चौकशीची मागणी | National - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\n‘हे 3 उपाय करा, कोरोना आसपासही फिरकणार नाही’; इशा देओलनं केला दावा\n ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या कोरोनाबाधित महिलेवर बलात्काराचा प्रयत्न\nराहुल गांधींनंतर आता ममता बॅनर्जींची घोषणा, निवडणूक प्रचाराबाबत मोठा निर्णय\nलहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\nकोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष नको; ही 5 गंभीर लक्षणं दिसल्यास थेट गाठा रुग्णालय\n‘हे 3 उपाय करा, कोरोना आसपासही फिरकणार नाही’; इशा देओलनं केला दावा\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘देशाला कोरोनानं नाही राजकारणानं पोखरलं’; तेजस्विनी पंडितनं व्यक्त केला संताप\n‘परवानगीशिवाय जान कुमारनं मला किस केलं’; निक्की तांबोळीचा धक्कादायक आरोप\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nपंजाबच्या खराब कामगिरीला कॅप्टन राहुल जबाबदार 3 वर्षांची आकडेवारी आहे पुरावा\nIPL 2021: 'द पांड्या स्वॅग', हार्दिक आणि कृणालनं केला पत्नींसोबत डान्स, VIDEO\nराहुलनं पंजाबच्या पराभवाचं फोडलं अंपायरवर खापर नियमांमध्ये बदलाची केली मागणी\nGold Price Today: सोन्याच्या किमतीत वाढ तर चांदीचे दर घसरले, तपासा आजचे भाव\nपोस्ट ऑफिसच्या सेव्हिंग अकाऊंटमध्ये किमान बॅलन्सची मर्यादा किती\nमोबाईलमध्ये सेव्ह असतील 'या' गोष्टी तर खातं होऊ शकतं रिकामं, SBI नं केलं सावध\nकोरोना प्रादुर्भावामुळे शेअर बाजार कोसळणार जाणून घ्या एक्सपर्टचा अंदाज\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\n ‘हे’ घरगुती उपाय ठरतील उपयुक्त\nउपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळला आहात चैत्र नवरात्रीमध्ये बनवा काहीतरी नवीन\nबाळाला काय, कधी आणि कसं द्यावं समजून घ्या कसा असावा बाळाचा आहार\nExplained: कोरोना रुग्णांवर कसं काम करतं व्हेंटिलेटर\nExplained: मॉडर्ना कंपनीला भारताला का द्यायची नाही आहे लस Pfizer ने ठेवली ही अट\nजाणून घ्या;रस्त्याच्या कडेला असणाऱ्या माइलस्टोनच्या वेगवेगळ्या रंगांचा अर्थ काय\nExplainer : कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला नाही तर काय होईल\nराज्यात कोरोनाचं रौद्र रुप प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला जातोय एका रुग्णाचा जीव\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nप्रभावी लसीसाठी रिसर्च, कोरोनामुक्त लोकांच्या शरीरात पुन्हा सोडणार जिवंत विषाणू\nकोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष नको; ही 5 गंभीर लक्षणं दिसल्यास थेट गाठा रुग्णालय\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘परवानगीशिवाय जान कुमारनं मला किस केलं’; निक्की तांबोळीचा धक्कादायक आरोप\n‘हॉट दिसणं केव्हा थांबवशील’; श्वेताचा Bold Look पाहून सेलिब्रिटीही झाले अवाक\nही मराठमोळी अभिनेत्री 100 रुपयांसाठी करायची पेट्रोल पंपावर काम\n विमानतळावर दिसला भला मोठा साप, प्रवाशांची उडाली घाबरगुंडी, पाहा VIDEO\nVIDEO: निवडणूकीचा प्रचार करण्यास दिला नकार; दलित युवकाला चाटायला लावली थुंकी\nमेडिकल कॉलेजमधील Dance Videoच्या वादाला विद्यार्थ्यांकडून उत्तर, बनवला नवा VIDEO\nवर्कआऊट करताना जान्हवी कपूरला आठवली 'शीला की जवानी'; VIDEO पाहून नाही आवरणार हसू\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nलहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\n'या' देशात बेडकांसाठी करतात वाहतूक बंद, जाणून घ्या सविस्तर\n'सरकारच्या या चुकीमुळे चेतन चौहानांचा मृत्यू झाला', शिवसेननं आरोप करत केली CBI चौकशीची मागणी\n ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या कोरोनाबाधित महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, वॉर्ड बॉयला अटक\nWest Bengal Election: राहुल गांधींनंतर आता ममता बॅनर्जींची घोषणा, निवडणूक प्रचाराबाबत मोठा निर्णय\nप्रेरणादायी : लहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\nकोरोनाच्या लक्षणांकडे दुर्लक्ष नको; ही 5 गंभीर लक्षणं दिसल्यास थेट गाठा रुग्णालय\nमोठा दिलासा; रेल्वे चालवणार ऑक्सिजन एक्सप्रेस, Green Coridorच्या माध्यमातून होणार वाहतूक\n'सरकारच्या या चुकीमुळे चेतन चौहानांचा मृत्यू झाला', शिवसेननं आरोप करत केली CBI चौकशीची मागणी\nमाजी कॅबिनेट मंत्री चेतन चौहान (Minister Chetan Chauhan) यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी उत्तर प्रदेश शिवसेनेने (Shiv Sena) सोमवारी केली.\nलखनऊ, 25 ऑगस्ट : माजी कॅबिनेट मंत्री चेतन चौहान (Minister Chetan Chauhan) यांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी उत्तर प्रदेश शिवसेनेने (Shiv Sena) सोमवारी केली. यासंदर्भात पक्षनेत्यांच्या शिष्टमंडळाने सोमवारी राज्यपाल आनंदीबेन पटेल यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन दिले.\nनिवेदनात म्हटले आहे की, कोणत्या परिस्थितीत संजय गांधी इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, लखनऊ येथून चेतन चौहान यांना गुरुग्राम येथील मेदांता रुग्णालयात पाठवले गेले. SGPGI सारख्या नामांकित संस्थेवर सरकारचा विश्वास नाही का निवेदनात म्हटले आहे की सरकार झोपलेला राहिला आणि राज्यातील दोन मंत्र्यांचा मृत्यू झाला. सरकारने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी.\n आत बाबा-बुवाही येणार CBI चौकशीच्या फेऱ्यात\n16 ऑगस्ट रोजी झाला चेतन चौहन यांचा मृत्यू\nउत्तर प्रदेशच्या योगी सरकारचे कॅबिनेट मंत्री चेतन चौहान यांचे 16 ऑगस्ट रोजी निधन झाले. गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. चौहान यांची तब्येत अचानक बिघडली होती, त्यानंतर त्यांना लखनऊच्या पीजीआय मधून गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले. एका महिन्यापासून ते कोरोनाची लढा देत होते. चौहान यांना सुमारे 36 तास व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. भारताकडून 40 कसोटी सामने खेळणारे चौहान 73 वर्षांचे होते, त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा विनायक आहे.\nवाचा-अंडरवर्ल्डने केली सुशांतची हत्या, RAWच्या माजी अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा\n12 जुलै झाली होती कोरोनाची लागण\nमहत्त्वाचे म्हणजे चेतन चौहान यांना 12 जुलै रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर लखनऊच्या संजय गांधी पीजीआय रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र त्यांची प्रकृती अधिकच खराब ��ाली आणि त्यानंतर त्यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात हलविण्यात आले. तेथेच उपाचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.\nअभी तक \u0003खेलने के लिए\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\nअवघ्या महिनाभरातच अमरावतीने कसं मिळवलं कोरोनावर नियंत्रण\nCorona: भारतानं ब्राझीललाही टाकलं मागे, देशात 12 लाखाहून अधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण\nडायबेटिज आणि बीपी पेशंटसाठी उत्तम आहे जांभूळ; होतो असा फायदा\nउसेन बोल्टचा RCB ला खास संदेश विराट, डीव्हिलिर्यसनं दिली 'ही' प्रतिक्रिया\nभज्जी-श्रीसंतपासून ते अनुष्का-गावसकरपर्यंत, IPL मधले 5 मोठे वाद\nहा पदार्थ खायचा की प्यायचा वेगाने प्रसिद्ध होतेय 'Deep-Fried Water' नावाची डिश\n‘लग्न झालेल्या पुरुषासाठी वेडं होणं काय असतं’; रेखा यांच्या उत्तरानं माजवली खळबळ\nकोरोना लस घेताना लहान मुलाप्रमाणे रडला अभिनेता Ram Kapoor,व्हायरल होतोय हा VIDEO\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/kolkata-knight-riders", "date_download": "2021-04-19T10:04:12Z", "digest": "sha1:DQ22R5ACSPXF5W6QTJL7AGQ4YG6SATU6", "length": 5666, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nRCB vs KKR Scorecard Update IPL 2021: बेंगळुरू विरुद्ध कोलकाता लढतीचे live अपडेट\nIPL 2021 RCB vs KKR: बेंगळुरूची हॅटट्रिक; कोलकाताचा पराभव करत गुणतक्त्यात अव्वल स्थानी\nIPL 2021: मॉर्गन आणि कंपनीपुढे मुंबईचे तगडे आव्हान, असा आहे KKRचा संघ\nIPL 2021: मुंबई इंडियन्स विरुद्ध आज कोलकाताचे काही खरे नाही, हे आहे कारण...\nजिंकणाऱ्या सामन्यात पराभूत झाले; संघ मालक शाहरुख खान भडकला, म्हणाला...\nकोलकाता पुढे आज मुंबई इंडियन्सचे आव्हान; रोहित विजयाची गुढी उभारणार\nकोलकाता पुढे आज मुंबई इंडियन्सचे आव्हान; रोहित विजयाची गुढी उभारणार\nIPL 2021 MI vs KKR : क्विंटन डी कॉकमुळे मुंबईची ताकद वाढली; कोलकाताला या गोष्टीचे टेन्शन\nIPL 2021: कोलकाता नाईट रायडर्स विजयी झाल्याने किंग खानने असा व्यक्त केला आनंद\nIPL 2021: आधी करोनावर मात आणि मग केली गोलंदाजांची धुलाई\nIPL मध्ये आज इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया लढत; पाहा काय आहेत एक्स फॅक्टर\nIPL 2021: सामन्याच्या ४८ तास आधी या खेळाडूची स्फोटक फलंदाजी, पाहा व्हिडिओ\nIPL सराव सामन्यात या खेळाडूने केली धुलाई, ३५ चेंडूत इतक्या धावा\nIPLचे विजेतेपद की ६०० कोटींचा चित्रपट; पाहा शाहरुखने काय उत्तर दिले\nSRH vs KKR: IPL मधील सुपर संडे; कोलकाताचा हैदराबादवर सुपर ओव्हरमध्ये विजय\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/03/pm-kusum-yojana.html", "date_download": "2021-04-19T10:16:26Z", "digest": "sha1:B232Q27QF53UQTHSXJG4WMFN5DKC5R5J", "length": 18649, "nlines": 223, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "प्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत 10 टक्के रक्कम भरून शेतात बसवा कृषी सौर पंप | ऑनलाईन अर्ज करा", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nप्रधानमंत्री कुसुम योजनेअंतर्गत 10 टक्के रक्कम भरून शेतात बसवा कृषी सौर पंप\nby Team आम्ही कास्तकार\nin शेती, कर्जमाफी, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना, बातम्या, महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना, शेतीविषयक योजना, सौर कृषी पंप योजना\nKusum Solar Pump Yojana Maharashtra कृषी पंपांना सौर ऊर्जेद्धारे वीज राज्यातील शेतकऱ्यांना विश्वासार्ह, किफायतशीर आणि दिवसा निश्चित पद्धतीने वीज पुरवठा करण्यासाठी कृषी पंप वीज जोडण्यांना सौर ऊर्जेद्धारे विद्युतीकरण करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. 2020 ते 21 च्या कुसुम योजनेच्या अर्थसंकल्प अंतर्गत जवळजवळ 20 लाख पंपांना अनुदान देण्यात येणार आहे. यामुळे डिझेल आणि कच्च्या तेलाच्या वापरावर आणि आयातीवर आळा बसेल.\nया योजनेचा फायदा हा देशातील शेतकऱ्यांना दोन प्रकारे होतो. एक म्हणजे त्यांना शेतातील सिंचनासाठी दुसरा म्हणजे बनलेली अतिरिक्त वीज ग्रीडला ला पाठवली तर त्यातून त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढीस मदत होत��. तसेच सौर ऊर्जावर चालणारी उपकरणे बसवण्यासाठी शेतकऱ्यांना केवळ 10 टक्केच रक्कम द्यावी लागते. उरलेली उर्वरित रक्कम हे केंद्र सरकारकडून शेतकर्‍यांच्या बँक खात्यात थेट अनुदान म्हणून जमा करण्यात येते.\nनोंदणी, कोविड -१ L लॉकडाउन ई-पास, स्थिती\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nहेही वाचा : महावितरण कृषी वीज धोरण योजना – असा करा ऑनलाईन अर्ज आणि मिळवा 50% वीज बिल माफी\nया योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना बँका 30 टक्के रक्कम कर्ज म्हणून देतात तर सरकार सर कंपनीच्या एकूण खर्चाच्या 60 टक्के शेतकऱ्यांना अनुदान म्हणून देते. देशातील योगातील यावी संकटाला सामोरे जाणारे क्षेत्र म्हणून केंद्र सरकारने शेतकरी ऊर्जा सुरक्षा आणि उत्तानपाद महाभियान अर्थात कुसुम या योजनेची घोषणा केली होती.\nया अंतर्गत सौरऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी देशभरात सिंचनासाठी वापरले जाणारे सर्व डिझेल व इलेक्ट्रिक पंपांचा वापर घटविण्याचे योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना स्वरूपात दिली जाणार आहेत तसेच सिंचन झाल्यानंतर शिल्लक असलेल्या विजेपासून पासून शेतकरी पैसा कमवू शकते.\nहेही वाचा : मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांविषयी जाणून घ्या अफलातून गोष्टी\nकुसुम योजनेसाठी ची अर्ज प्रक्रिया |\nया योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो त्याची प्रक्रिया समजून घेऊ.\nसगळ्यात अगोदर अर्जदारांनी अर्ज करण्या साठी असलेल्या अधिकृत वेबसाईट www.mahadiscom.in/solar-pmkusum/ वर जावे.\nत्यानंतर कॉम्प्युटर अर्ज करण्यासाठी क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला कुसुम योजनेचा फॉर्म दिसेल.\nया फॉर्ममध्ये अर्जदारास त्याला स्वतःची वैयक्तिक माहिती भरावी लागेल. ही माहिती भरल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करावे.\nया ऑनलाईन अर्ज पूर्ण झाल्यावर तुम्हाला कुसुम योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर लॉग इन करावे लागेल.\nनंतर खुश मिळत अंतर्गत भरलेला फॉर्म जमा करावा.\nहेही वाचा : या १६ हजार ५७७ शेतकऱ्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये अनुदान – कर्जमाफी योजना २०२०\nया योजनेची सर्वसाधारण माहिती\nमहाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांना कृषी वापरासाठी सौर कृषी पंप योजनेच्या माध्यमातून पाच एकरपेक्षा अधिक जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना पाच एचपी तसेच पा��� एकर अथवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना तीन एचपी कृषी पंप देण्यात येणार आहेत.\nहेही वाचा : पीएम किसान सन्मान योजनेच्या आठव्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना एप्रिलमध्ये मिळणार\nपाच एचपी कृषी पंपाची किंमत तीन लाख 85 हजार तर 3 एचपी कृषी पंपाची किंमत दोन लाख 55 हजार रुपये आहे.\nया योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी सर्वसाधारण गटातील लाभार्थ्यांना कृषी पंपाच्या किमतीच्या फक्त दहा टक्के आणि अनुसूचित जाती आणि जमातीच्या लाभार्थ्यांना 25 टक्के रक्कम भरावी लागते.\nमाहिती स्त्रोत- कृषी क्रांती\nPM Kusum योजनेचा अर्ज कुठे भरावा\nअर्ज भरण्यासाठी www.mahadiscom.in/solar-pmkusum/ या वेबसाईट ला भेट द्या.\nपाच एचपी कृषी पंपाची किंमत किती रुपये आहे\nपाच एचपी कृषी पंपाची किंमत तीन लाख 85 हजार रुपये आहे.\nतीन एचपी कृषी पंपाची किंमत किती रुपये आहे\n3 एचपी कृषी पंपाची किंमत दोन लाख 55 हजार रुपये आहे.\nया योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी सर्वसाधारण गटातील लाभार्थ्यांना कृषी पंपाच्या किमतीच्या किती टक्के रक्कम भरावी लागते\nया योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी सर्वसाधारण गटातील लाभार्थ्यांना कृषी पंपाच्या किमतीच्या फक्त दहा टक्के रक्कम भरावी लागते.\nया योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती आणि जमातीच्या लाभार्थ्यांना कृषी पंपाच्या किमतीच्या किती टक्के रक्कम भरावी लागते\nया योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती आणि जमातीच्या लाभार्थ्यांना 25 टक्के रक्कम रक्कम भरावी लागते.\nनोंदणी, कोविड -१ L लॉकडाउन ई-पास, स्थिती\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\n(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nनोंदणी, ई-केवायसी आणि ट्रॅक स्थिती\nपीएम किसान सन्मान योजनेच्या आठव्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना एप्रिलमध्ये मिळणार\nनांदेड जिल्ह्यात तुतीची ३२४ एकरांवर नोंदणी\nPingback: महावितरण कृषी वीज धोरण योजना - असा करा ऑनलाईन अर्ज आणि मिळवा 50% वीज बिल माफी\nनोंदणी, कोविड -१ L लॉकडाउन ई-पास, स्थिती\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\n(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nनोंदणी, ई-केवायसी आणि ट्रॅक स्थिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nऑनलाईन अर्ज, नोंदणी (प्रसूत सहाय्य)\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nराज्यनिहाय डायरेक्ट लिंक्स, नवीन पंचायत मतदार यादी\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/mumbai-local-train-update", "date_download": "2021-04-19T09:24:26Z", "digest": "sha1:EFQX5PJVZ7GWTWDIZJTG4U6HCWF46QSI", "length": 4916, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n१० लाख रेल्वेप्रवासी घटले\nसर्वसामान्यांना केवळ 'या' कारणासाठी मिळेल लोकलमुभा\nLockdown: नव्या निर्बंधांमुळं मुंबईतील लोकल प्रवासाचा प्रश्न चिघळणार\nMumbai Local Train: मुंबईत लोकलसेवा पूर्ण बंद करणार का; वडेट्टीवार यांनी दिली महत्त्वाची माहिती\nलोकलमधील प्रवासी संख्येत पाच लाखांनी घट\nMaharashtra Covid Restrictions: राज्यात उद्या रात्रीपासून कडक निर्बंध; लोकल, बसबाबत झाला मोठा निर्णय\nआता दंड ५०० रुपये\nमुंबई लोकल, मेल-एक्स्प्रेसमध्येही उभ्याने प्रवास नाही, पण...\nपहिल्याच दिवशी अनिर्बंध वावर\n१५ डब्यांच्या लोकलची चाचणी\nBreak The Chain: कडक निर्बंधांनंतरही मुंबई लोकलमध्ये गर्दी कायम\nVijay Wadettiwar: 'मुंबई लोकल प्रवासावर आणखी निर्बंध घातले जाणार'\nमास्क बेफिकिरीत मार्चमध्ये वाढ\nलोकल आणि लॉकडाऊनबाबत काय म्हणाले विजय वडेट्टीवार \n'प्रथम दर्जा' होणार 'एसी' डबा\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/kolhapur-news-marathi/bring-the-vaccine-from-the-center-instead-of-criticizing-the-chief-minister-minister-satej-patils-advice-to-bjp-nrdm-111826/", "date_download": "2021-04-19T09:26:19Z", "digest": "sha1:5Z4UTCKJ73PCA6AR7JEAQ6G3XQRSUP3F", "length": 12034, "nlines": 170, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Bring the vaccine from the Center instead of criticizing the Chief Minister; Minister Satej Patil's advice to BJP nrdm | मुंख्यमंत्र्यावर टीका करण्यापेक्षा केंद्राकडून लस घेऊन या; मंत्री सतेज पाटलांचा भाजपला सल्ला | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, एप्रिल १९, २०२१\nसंपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याबाबत अमित शाह यांची महत्त्वाची माहिती,म्हणाले…\n‘या’ महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कोरोना गाठणार उच्चांक,देशात सापडणार सर्वाधिक रुग्ण – आयआयटी कानपूरच्या अभ्यासकांचा दावा\nकोरोनावरील प्रभावी लसीसाठी धाडसी प्रयोग, कोरोनामुक्त झालेल्यांच्या शरीरात सोडणार कोरोनाचे विषाणू, होणार हे फायदे\nअरविंद केजरीवाल यांनी केली महत्त्वाची घोषणा, दिल्लीमध्ये ६ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर\nमलायकाला आवडते ‘ही’ सेक्स पोजीशन, हे ऐकताच अभिनेत्री नेहा धुपिया लागली हसायला\nकोल्हापूरमुंख्यमंत्र्यावर टीका करण्यापेक्षा केंद्राकडून लस घेऊन या; मंत्री सतेज पाटलांचा भाजपला सल्ला\nभाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद् फडणवीस यांना केंद्रात घेऊन जावे, आणि महाराष्ट्राला जास्तीत जास्त लस कसे देता येईल, याचा प्रयत्न त्यांनी करायला हवा असं देखील यावेळी सतेज पाटील म्हणाले.\nकोल्हापूर : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. दरम्यांन गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्ष राज्य सरकारवर आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विकेंड लॉकडाऊन चा निर्णय घेतल्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टीका केली होती. याला मंत्री सतेज पाटील यांनी प्रत्यूत्तर दिलं आहे.\nसतेज पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टिका करण्यापेक्षा केंद्र सरकारकडून कोरोना प्रतिबंधक लस आणण्यासाठी सहकार्य करावे, असा सल्ला त्यांनी चंद्रकांत पाटलांना कोल्हापुरात माध्यमांशी संवाद साधताना दिला आहे.\nलोकलमध्ये उभे राहून प्रवास केल्यास होणार कारवाई \nतसेच त्यांनी यावेळी विरोधकांचा समाचार यावेळी घेतला. फुढे बोलतांना म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चांगले काम बदनाम करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. एका बाजूला जनतेचा जिव कशाप्रकारे वाचेल, यासाठी मुख्यमंत्री प्रयत्न करत आहेत. मात्र त्यावर भाजप टीका करत आहे. भाजपचे प्रदेश���ध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद् फडणवीस यांना केंद्रात घेऊन जावे, आणि महाराष्ट्राला जास्तीत जास्त लस कसे देता येईल, याचा प्रयत्न त्यांनी करायला हवा असं देखील यावेळी सतेज पाटील म्हणाले.\nक्या खुबसुरती कैसी अदाअंकिता लोखंडेंचा Traditional Look चाहत्यांना पाडतोय भूरळ, पाहा खास PHOTOS\nCorona Update'स्टॅच्यु ऑफ लिबर्टी' देतेय मास्क लावण्याचा संदेश, तर मोनालिसा म्हणतेय संसर्ग टाळा\nVideoसावनी रविंद्र ला ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार\nमनोरंजनखिशाच्या राष्ट्रीय पुरस्काराचं यश संपूर्ण टीमचं\nआज ना छोडेंगे बस हमजोली, खेेलेंगे हम होलीHoli Special 2021 - वरुण धवनपासून नेहा कक्कडपर्यंत या कलाकारांची आहे ही लग्नानंतरची पहिली होळी ,पाहा फोटो\nसंपादकीयनागपूरसह सर्वोच्च न्यायालयाची ५ खंडपीठे असावीत\nसंपादकीयआरामदायी प्रवासाकरिता खासगी गाड्यांना प्रवाशांची पसंती\nसंपादकीयपायलटांच्या समर्थकांचे फोन टॅप केल्याची गहलोत सरकारची कबुली\nसंपादकीयतत्त्व बाजूला सारून वृद्ध श्रीधरन यांना भाजपाची उमेदवारी\nकाँग्रेसने केलाय ज्येष्ठांवर अन्यायस्टार प्रचारकांच्या यादीतून काँग्रेसने असंतुष्टांना वगळले\nसोमवार, एप्रिल १९, २०२१\nसातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://newsexpressmarathi.com/tag/i-am-deciding-to-stay-away-from-this-post-on-my-own-home-minister-anil-deshmukh/", "date_download": "2021-04-19T08:27:01Z", "digest": "sha1:KISHBSIKRVKRBLALM5M7YZAMJEMY7BYE", "length": 25042, "nlines": 270, "source_domain": "newsexpressmarathi.com", "title": "i am deciding to stay away from this post on my own - home minister anil deshmukh | News Express Marathi", "raw_content": "\nकोंढव्यात ओळख न दिल्याच्या कारणावरून तरुणाला टोळक्याकडून बेदम मारहाण\nबँकेतून बोलत असल्याचे सांगून 1 लाख 86 हजारांची फसवणूक\nजैन सोशल ग्रुप द्वारा आयोजित शिबिरात 80 युनिट रक्त संकलन\nमाजी आमदार मोहन जोशी यांचे भाजप नेत्यांना कळकळीचे आवाहन\nपुण्यात दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार\nघराशेजारी राहणाऱ्या तरुणाकडून विवाहितेचा विनयभंग, आरोपी अटकेत\nमहापालिका रेमडिसीवीरच्या 7 हजार 50 कुपी खरेदी करणार\nप्रत्येक वेळी केंद्र भाजपाचं हित बघून अशा प्रकारचे निर्णय घेतंय- खासदार संजय राऊत\nतीन दहशतवाद्यांना कंठस्नान; ४८ तासांत १० अतिरेक्यांचा खात्मा\n देशात २४ तासांत आढळले १,५२,८७९ पॉझिटिव्ह रुग्ण\nसर्वाधिक लस पुरवठा महाराष्ट्राला – केंद्रीय आरोग्यमंत्री\n करोनाऐवजी तीन महिलांना दिली रेबीजची लस, पुढे घडलं असं…\nदेशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ\n एकाच रुग्णालयातील 37 डॉक्टरांना झाली कोरोनाची लागण\nवाढत्या कोरोनामुळे ‘या’ देशात भारतीयांना नो एंट्री\nनग्न व्हिडिओ काढणाऱ्या ‘त्या’ महिलांची देशातून हकालपट्टी, दुबई सरकारचा निर्णय\nपुतिन यांना २०२६ पर्यंत सत्तेवर राहण्याचा मार्ग मोकळा\nदुबईमध्ये नग्नावस्थेत उंच इमारतीच्या बाल्कनीमध्ये उभ्या असणाऱ्या महिलांवर पोलिसांची कारवाई\n‘फेसबुक’च्या ५० कोटी खातेदारांची वैयक्तिक माहिती संकेतस्थळावर\nइंडोनेशियात पूर व भूस्खलनात ४४ जणांचा मृत्यू\nअमेरिकेच्या कॅपिटॉलमध्ये लॉकडाउन जाहीर, वाहनाने दोन पोलीस अधिकाऱ्यांना चिरडलं; एकाचा मृत्यू\n“…याचंही भान केंद्राने ठेवलं पाहिजे”; संजय राऊतांनी व्यक्त केला संताप\nमहाराष्ट्रात धक्कादायक स्थिती; बेड नसल्याने रुग्णांना खूर्चीवर बसवून ऑक्सिजन देण्याची वेळ\n“महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री नाही, याची किंमत महाराष्ट्राच्या जनतेनं का मोजावी\n#Lockdown: राज्यातील दुकाने आज उघडणार\nपृथ्वीराज चव्हाणांनी खरी आकडेवारी लपवली; भाजपाकडून प्रत्युत्तर\nलोकच लॉकडाउनसाठी सरकारला हतबल करताहेत- डॉ. संजय ओक\nरेमडेसिवीरचा देशात तुटवडा अशातच भाजपा कार्यालयात मोफत वाटप; राष्ट्रवादीचा संताप\nसोन्याच्या किमतीत वाढ; जाणुन घ्या आजचा महाराष्ट्रातील सोन्याचा दर\nसरकारी बँकांना उद्योग समूहांना विकणे ही मोठी चूक होईल – रघुराम राजन\nसेंसेक्स मध्ये 294 अंकांची उसळी घेत 50,700 तर निफ्टी 15,040\nसोन्याची किंमत ४५ हजारांखाली, चांदीची किंमतही घसरली\nसोन्याच्या दरात घसरण; लग्नघरांमध्ये दागिने खरेदीची गडबड\nShare Market : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स तेजीत; निफ्टीही विक्रमी उंचीवर\nShare Market : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स तेजीत; निफ्टीही विक्रमी उंचीवर\nट्विटर हॅकिंग प्रकरणी भारताने सुरू केली चौकशी, ट्विटरला नोटीस\nबंद झालेल्या चिनी अ‍ॅप्सचे हे स्वदेशी पर्याय तुम्हाला नक्की आवडतील\nयेतोय नवीन ‘गेमिंग’ स्मार्टफोन, सर्वात जबरदस्त प्रोसेसर\nदहावी आणि बार���वीची परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार : शिक्षणमंत्री\n आता बारावीला गणित व भौतिकशास्त्र विषय न घेताही इंजिनिअर होता येणार…\nएमपीएसची परीक्षा 21 मार्चला, लोकसेवा आयोगाकडून नवं वेळापत्रक जाहीर\nआता बारावीला गणित-भौतिकशास्त्र न घेताही इंजिनिअर होता येणार\nराज्यात मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात येणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत\nराज्यात आजपासून 5 वी ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळांचे दरवाजे उघडले\nSSC-HSC Exam : दहावी, बारावी परीक्षेची तारीख ठरली शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा\nअक्षय कुमार पाठोपाठ ‘रामसेतू’ चित्रपटातील 45 सहकलाकारांना कोरोना\nअक्षय कुमार कोरोना उपचारासाठी रुग्णालयात दाखल\nपंजाबी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध गायकाचा रस्ते अपघातात मृत्यू\nरितेश-जेनेलियाचा होळी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ\nमराठवाड्यातील संगीतक्षेत्राचा आधारवड हरपला; पं. नाथराव नेरळकर यांचे निधन\nसंजय लीला भन्साळीचा आणखी एक चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; न्यायालयानं बजावलं समन्स\nपूजा चव्हाण प्रकरणात मोठी घडामोड, न्यायालयाने दिला ‘हा’ महत्त्वाचा आदेश\nकाय आहे आरोग्यसेतू ऍप \nवक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥\nकोंढव्यात ओळख न दिल्याच्या कारणावरून तरुणाला टोळक्याकडून बेदम मारहाण\nबँकेतून बोलत असल्याचे सांगून 1 लाख 86 हजारांची फसवणूक\nजैन सोशल ग्रुप द्वारा आयोजित शिबिरात 80 युनिट रक्त संकलन\nमाजी आमदार मोहन जोशी यांचे भाजप नेत्यांना कळकळीचे आवाहन\nपुण्यात दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार\nघराशेजारी राहणाऱ्या तरुणाकडून विवाहितेचा विनयभंग, आरोपी अटकेत\nमहापालिका रेमडिसीवीरच्या 7 हजार 50 कुपी खरेदी करणार\nप्रत्येक वेळी केंद्र भाजपाचं हित बघून अशा प्रकारचे निर्णय घेतंय- खासदार संजय राऊत\nतीन दहशतवाद्यांना कंठस्नान; ४८ तासांत १० अतिरेक्यांचा खात्मा\n देशात २४ तासांत आढळले १,५२,८७९ पॉझिटिव्ह रुग्ण\nसर्वाधिक लस पुरवठा महाराष्ट्राला – केंद्रीय आरोग्यमंत्री\n करोनाऐवजी तीन महिलांना दिली रेबीजची लस, पुढे घडलं असं…\nदेशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ\n एकाच रुग्णालयातील 37 डॉक्टरांना झाली कोरोनाची लागण\nवाढत्या कोरोनामुळे ‘या’ देशात भारतीया���ना नो एंट्री\nनग्न व्हिडिओ काढणाऱ्या ‘त्या’ महिलांची देशातून हकालपट्टी, दुबई सरकारचा निर्णय\nपुतिन यांना २०२६ पर्यंत सत्तेवर राहण्याचा मार्ग मोकळा\nदुबईमध्ये नग्नावस्थेत उंच इमारतीच्या बाल्कनीमध्ये उभ्या असणाऱ्या महिलांवर पोलिसांची कारवाई\n‘फेसबुक’च्या ५० कोटी खातेदारांची वैयक्तिक माहिती संकेतस्थळावर\nइंडोनेशियात पूर व भूस्खलनात ४४ जणांचा मृत्यू\nअमेरिकेच्या कॅपिटॉलमध्ये लॉकडाउन जाहीर, वाहनाने दोन पोलीस अधिकाऱ्यांना चिरडलं; एकाचा मृत्यू\n“…याचंही भान केंद्राने ठेवलं पाहिजे”; संजय राऊतांनी व्यक्त केला संताप\nमहाराष्ट्रात धक्कादायक स्थिती; बेड नसल्याने रुग्णांना खूर्चीवर बसवून ऑक्सिजन देण्याची वेळ\n“महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री नाही, याची किंमत महाराष्ट्राच्या जनतेनं का मोजावी\n#Lockdown: राज्यातील दुकाने आज उघडणार\nपृथ्वीराज चव्हाणांनी खरी आकडेवारी लपवली; भाजपाकडून प्रत्युत्तर\nलोकच लॉकडाउनसाठी सरकारला हतबल करताहेत- डॉ. संजय ओक\nरेमडेसिवीरचा देशात तुटवडा अशातच भाजपा कार्यालयात मोफत वाटप; राष्ट्रवादीचा संताप\nसोन्याच्या किमतीत वाढ; जाणुन घ्या आजचा महाराष्ट्रातील सोन्याचा दर\nसरकारी बँकांना उद्योग समूहांना विकणे ही मोठी चूक होईल – रघुराम राजन\nसेंसेक्स मध्ये 294 अंकांची उसळी घेत 50,700 तर निफ्टी 15,040\nसोन्याची किंमत ४५ हजारांखाली, चांदीची किंमतही घसरली\nसोन्याच्या दरात घसरण; लग्नघरांमध्ये दागिने खरेदीची गडबड\nShare Market : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स तेजीत; निफ्टीही विक्रमी उंचीवर\nShare Market : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स तेजीत; निफ्टीही विक्रमी उंचीवर\nट्विटर हॅकिंग प्रकरणी भारताने सुरू केली चौकशी, ट्विटरला नोटीस\nबंद झालेल्या चिनी अ‍ॅप्सचे हे स्वदेशी पर्याय तुम्हाला नक्की आवडतील\nयेतोय नवीन ‘गेमिंग’ स्मार्टफोन, सर्वात जबरदस्त प्रोसेसर\nदहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार : शिक्षणमंत्री\n आता बारावीला गणित व भौतिकशास्त्र विषय न घेताही इंजिनिअर होता येणार…\nएमपीएसची परीक्षा 21 मार्चला, लोकसेवा आयोगाकडून नवं वेळापत्रक जाहीर\nआता बारावीला गणित-भौतिकशास्त्र न घेताही इंजिनिअर होता येणार\nराज्यात मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात येणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत\nराज्या��� आजपासून 5 वी ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळांचे दरवाजे उघडले\nSSC-HSC Exam : दहावी, बारावी परीक्षेची तारीख ठरली शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा\nअक्षय कुमार पाठोपाठ ‘रामसेतू’ चित्रपटातील 45 सहकलाकारांना कोरोना\nअक्षय कुमार कोरोना उपचारासाठी रुग्णालयात दाखल\nपंजाबी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध गायकाचा रस्ते अपघातात मृत्यू\nरितेश-जेनेलियाचा होळी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ\nमराठवाड्यातील संगीतक्षेत्राचा आधारवड हरपला; पं. नाथराव नेरळकर यांचे निधन\nसंजय लीला भन्साळीचा आणखी एक चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; न्यायालयानं बजावलं समन्स\nपूजा चव्हाण प्रकरणात मोठी घडामोड, न्यायालयाने दिला ‘हा’ महत्त्वाचा आदेश\nकाय आहे आरोग्यसेतू ऍप \nवक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥\n“…म्हणून मी स्वत:हून या पदापासून दूर राहण्याचा निर्णय घेतोय”- गृहमंत्री अनिल देशमुख\nViews: 3 मुंबई | राज्यामधील महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहमंत्री पदावर असणाऱ्या अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुंबईचे ...\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल. मुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता…\nराम मंदिर भूमिपूजनाऐवजी कोरोना संकटाकडे, खचलेल्या अर्थव्यवस्थेकडे लक्ष द्यावं, असा सल्ला शरद पवारांनी भाजपाला, केंद्र सरकारला दिला आहे. त्याबद्दल काय वाटतं\nशरद पवारांचं मत योग्य आहे\nकोरोनामुळे मंदिराचं काम थांबवण्याचं कारण नाही\nपिंपरी – चिंचवड (1,413)\nकोंढव्यात ओळख न दिल्याच्या कारणावरून तरुणाला टोळक्याकडून बेदम मारहाण\nबँकेतून बोलत असल्याचे सांगून 1 लाख 86 हजारांची फसवणूक\nजैन सोशल ग्रुप द्वारा आयोजित शिबिरात 80 युनिट रक्त संकलन\nमाजी आमदार मोहन जोशी यांचे भाजप नेत्यांना कळकळीचे आवाहन\nपुण्यात दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/global-energy-balance-network", "date_download": "2021-04-19T08:56:51Z", "digest": "sha1:DXNTPX645Z4QI3S7EMHS5NPKOYC5Q2WW", "length": 2508, "nlines": 45, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "Global Energy Balance Network Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nसार्वजनिक आरोग्य आणि कोकाकोलाचे हितसंबंध\nभारतातील अन्नपदार्थांसाठीची ‘आरोग्य सुरक्षा मापदंड’ निश्चित करणाऱ्या 'एफएसएसएआय' या संस्थेचे दोन सदस्य कोकाकोलाकडून ज्या संस्थेला निधी मिळतो त्या संस् ...\nसुमित्रा भावे यांचे निधन\nरेल्वेकडून ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ धावणार\nकोरोना संसर्गाचा निवडणुकांशी काय संबंध\nलसीकरण आणि लसींची आयात वाढवाः डॉ. मनमोहन सिंग\nभाजपचा यू टर्न : ‘कुंभ मेळा प्रतिकात्मक ठेवा’\n‘करोनाच्या धोका; उद्योग जगताने मदत करावी’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%87", "date_download": "2021-04-19T10:32:31Z", "digest": "sha1:MA7RAQZJRMVZF7WNKAZE3JDWYI3UFS2L", "length": 8565, "nlines": 103, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सोमाटे - विकिपीडिया", "raw_content": "\nक्षेत्रफळ .६५५९३ चौ. किमी\n• घनता १,७६१ (२०११)\nसोमाटे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील एक गाव आहे.\nपालघर रेल्वे स्थानकापासून पूर्वेस मनोर मार्गाने गेल्यावर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ ने डावीकडे जाऊन विमलधाम जैन मंदिराजवळ उजवीकडे जाणाऱ्या फाट्यावर हे गाव लागते. पालघरपासून हे गाव ३५ किमी अंतरावर आहे.\nपावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.\nहे मध्यम आकाराचे मोठे गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ३३५ कुटुंबे राहतात. एकूण १७६१ लोकसंख्येपैकी ८९५ पुरुष तर ८६६ महिला आहेत. गावाची साक्षरता ५४.१५ टक्के आहे.पुरुष साक्षरता ६५.०८ आहे तर स्त्री साक्षरता ४२.७४ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ३२६ आहे.ती एकूण लोकसंख्येच्या १८.५१ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी समाजातील लोक येथे राहतात. छोट्या प्रमाणावर शेती व शेतमजूर, वीटभट्टीमजूर म्हणून ते काम करतात.अगदी लहान प्रमाणात कुक्कुटपालन,बकरीपालन सुद्धा ते करतात.\nगावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस पालघर रेल्वे ���्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. अॉटोरिक्शासुद्धा पालघरवरुन उपलब्ध असतात.\nचिंचरे, आकेगव्हाण, नाणिवळी, आंबेढे, बर्हाणपूर, मेंढवण, आकोळी, रावटे, खानिवडे, शिगाव, खुताड ही जवळपासची गावे आहेत.बर्हाणपूर ग्रामपंचायतीमध्ये सोमाटे गावासह आंबेढे, बर्हाणपूर, मेंढवण गावे येतात.\nमहाराष्ट्र राज्यातील शहरे व गावे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ ऑक्टोबर २०२० रोजी ०६:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://newsexpressmarathi.com/tag/bjp-leaders-warning/", "date_download": "2021-04-19T10:14:47Z", "digest": "sha1:WJLJMWCUINDNWMLR7YACUBNAM3O6TRWL", "length": 24933, "nlines": 270, "source_domain": "newsexpressmarathi.com", "title": "bjp leader's warning | News Express Marathi", "raw_content": "\nसुप्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन\nमंगळवार पेठेत सराईताकडून पोलीस उपनिरीक्षकावर कोयत्याने वार\nकोंढव्यात ओळख न दिल्याच्या कारणावरून तरुणाला टोळक्याकडून बेदम मारहाण\nबँकेतून बोलत असल्याचे सांगून 1 लाख 86 हजारांची फसवणूक\nजैन सोशल ग्रुप द्वारा आयोजित शिबिरात 80 युनिट रक्त संकलन\nमाजी आमदार मोहन जोशी यांचे भाजप नेत्यांना कळकळीचे आवाहन\nपुण्यात दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार\nप्रत्येक वेळी केंद्र भाजपाचं हित बघून अशा प्रकारचे निर्णय घेतंय- खासदार संजय राऊत\nतीन दहशतवाद्यांना कंठस्नान; ४८ तासांत १० अतिरेक्यांचा खात्मा\n देशात २४ तासांत आढळले १,५२,८७९ पॉझिटिव्ह रुग्ण\nसर्वाधिक लस पुरवठा महाराष्ट्राला – केंद्रीय आरोग्यमंत्री\n करोनाऐवजी तीन महिलांना दिली रेबीजची लस, पुढे घडलं असं…\nदेशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ\n एकाच रुग्णालयातील 37 डॉक्टरांना झाली कोरोनाची लागण\nवाढत्या कोरोनामुळे ‘या’ देशात भारतीयांना नो एंट्री\nनग्न व्हिडिओ काढणाऱ्या ‘त्या’ महिलांची देशातून हकालपट्टी, दुबई सरकारचा निर्णय\nपुतिन यांना २���२६ पर्यंत सत्तेवर राहण्याचा मार्ग मोकळा\nदुबईमध्ये नग्नावस्थेत उंच इमारतीच्या बाल्कनीमध्ये उभ्या असणाऱ्या महिलांवर पोलिसांची कारवाई\n‘फेसबुक’च्या ५० कोटी खातेदारांची वैयक्तिक माहिती संकेतस्थळावर\nइंडोनेशियात पूर व भूस्खलनात ४४ जणांचा मृत्यू\nअमेरिकेच्या कॅपिटॉलमध्ये लॉकडाउन जाहीर, वाहनाने दोन पोलीस अधिकाऱ्यांना चिरडलं; एकाचा मृत्यू\n“…याचंही भान केंद्राने ठेवलं पाहिजे”; संजय राऊतांनी व्यक्त केला संताप\nमहाराष्ट्रात धक्कादायक स्थिती; बेड नसल्याने रुग्णांना खूर्चीवर बसवून ऑक्सिजन देण्याची वेळ\n“महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री नाही, याची किंमत महाराष्ट्राच्या जनतेनं का मोजावी\n#Lockdown: राज्यातील दुकाने आज उघडणार\nपृथ्वीराज चव्हाणांनी खरी आकडेवारी लपवली; भाजपाकडून प्रत्युत्तर\nलोकच लॉकडाउनसाठी सरकारला हतबल करताहेत- डॉ. संजय ओक\nरेमडेसिवीरचा देशात तुटवडा अशातच भाजपा कार्यालयात मोफत वाटप; राष्ट्रवादीचा संताप\nसोन्याच्या किमतीत वाढ; जाणुन घ्या आजचा महाराष्ट्रातील सोन्याचा दर\nसरकारी बँकांना उद्योग समूहांना विकणे ही मोठी चूक होईल – रघुराम राजन\nसेंसेक्स मध्ये 294 अंकांची उसळी घेत 50,700 तर निफ्टी 15,040\nसोन्याची किंमत ४५ हजारांखाली, चांदीची किंमतही घसरली\nसोन्याच्या दरात घसरण; लग्नघरांमध्ये दागिने खरेदीची गडबड\nShare Market : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स तेजीत; निफ्टीही विक्रमी उंचीवर\nShare Market : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स तेजीत; निफ्टीही विक्रमी उंचीवर\nट्विटर हॅकिंग प्रकरणी भारताने सुरू केली चौकशी, ट्विटरला नोटीस\nबंद झालेल्या चिनी अ‍ॅप्सचे हे स्वदेशी पर्याय तुम्हाला नक्की आवडतील\nयेतोय नवीन ‘गेमिंग’ स्मार्टफोन, सर्वात जबरदस्त प्रोसेसर\nदहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार : शिक्षणमंत्री\n आता बारावीला गणित व भौतिकशास्त्र विषय न घेताही इंजिनिअर होता येणार…\nएमपीएसची परीक्षा 21 मार्चला, लोकसेवा आयोगाकडून नवं वेळापत्रक जाहीर\nआता बारावीला गणित-भौतिकशास्त्र न घेताही इंजिनिअर होता येणार\nराज्यात मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात येणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत\nराज्यात आजपासून 5 वी ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळांचे दरवाजे उघडले\nSSC-HSC Exam : दहावी, बारावी परीक्षेची तारीख ठरली शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा\nअक्षय कुमार पाठोपाठ ‘रामसेतू’ चित्रपटातील 45 सहकलाकारांना कोरोना\nअक्षय कुमार कोरोना उपचारासाठी रुग्णालयात दाखल\nपंजाबी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध गायकाचा रस्ते अपघातात मृत्यू\nरितेश-जेनेलियाचा होळी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ\nमराठवाड्यातील संगीतक्षेत्राचा आधारवड हरपला; पं. नाथराव नेरळकर यांचे निधन\nसंजय लीला भन्साळीचा आणखी एक चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; न्यायालयानं बजावलं समन्स\nपूजा चव्हाण प्रकरणात मोठी घडामोड, न्यायालयाने दिला ‘हा’ महत्त्वाचा आदेश\nकाय आहे आरोग्यसेतू ऍप \nवक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥\nसुप्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन\nमंगळवार पेठेत सराईताकडून पोलीस उपनिरीक्षकावर कोयत्याने वार\nकोंढव्यात ओळख न दिल्याच्या कारणावरून तरुणाला टोळक्याकडून बेदम मारहाण\nबँकेतून बोलत असल्याचे सांगून 1 लाख 86 हजारांची फसवणूक\nजैन सोशल ग्रुप द्वारा आयोजित शिबिरात 80 युनिट रक्त संकलन\nमाजी आमदार मोहन जोशी यांचे भाजप नेत्यांना कळकळीचे आवाहन\nपुण्यात दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार\nप्रत्येक वेळी केंद्र भाजपाचं हित बघून अशा प्रकारचे निर्णय घेतंय- खासदार संजय राऊत\nतीन दहशतवाद्यांना कंठस्नान; ४८ तासांत १० अतिरेक्यांचा खात्मा\n देशात २४ तासांत आढळले १,५२,८७९ पॉझिटिव्ह रुग्ण\nसर्वाधिक लस पुरवठा महाराष्ट्राला – केंद्रीय आरोग्यमंत्री\n करोनाऐवजी तीन महिलांना दिली रेबीजची लस, पुढे घडलं असं…\nदेशात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ\n एकाच रुग्णालयातील 37 डॉक्टरांना झाली कोरोनाची लागण\nवाढत्या कोरोनामुळे ‘या’ देशात भारतीयांना नो एंट्री\nनग्न व्हिडिओ काढणाऱ्या ‘त्या’ महिलांची देशातून हकालपट्टी, दुबई सरकारचा निर्णय\nपुतिन यांना २०२६ पर्यंत सत्तेवर राहण्याचा मार्ग मोकळा\nदुबईमध्ये नग्नावस्थेत उंच इमारतीच्या बाल्कनीमध्ये उभ्या असणाऱ्या महिलांवर पोलिसांची कारवाई\n‘फेसबुक’च्या ५० कोटी खातेदारांची वैयक्तिक माहिती संकेतस्थळावर\nइंडोनेशियात पूर व भूस्खलनात ४४ जणांचा मृत्यू\nअमेरिकेच्या कॅपिटॉलमध्ये लॉकडाउन जाहीर, वाहनाने दोन पोलीस अधिकाऱ्यांना चिरडलं; एकाचा मृत्यू\n“…याच���ही भान केंद्राने ठेवलं पाहिजे”; संजय राऊतांनी व्यक्त केला संताप\nमहाराष्ट्रात धक्कादायक स्थिती; बेड नसल्याने रुग्णांना खूर्चीवर बसवून ऑक्सिजन देण्याची वेळ\n“महाराष्ट्रात भाजपाचा मुख्यमंत्री नाही, याची किंमत महाराष्ट्राच्या जनतेनं का मोजावी\n#Lockdown: राज्यातील दुकाने आज उघडणार\nपृथ्वीराज चव्हाणांनी खरी आकडेवारी लपवली; भाजपाकडून प्रत्युत्तर\nलोकच लॉकडाउनसाठी सरकारला हतबल करताहेत- डॉ. संजय ओक\nरेमडेसिवीरचा देशात तुटवडा अशातच भाजपा कार्यालयात मोफत वाटप; राष्ट्रवादीचा संताप\nसोन्याच्या किमतीत वाढ; जाणुन घ्या आजचा महाराष्ट्रातील सोन्याचा दर\nसरकारी बँकांना उद्योग समूहांना विकणे ही मोठी चूक होईल – रघुराम राजन\nसेंसेक्स मध्ये 294 अंकांची उसळी घेत 50,700 तर निफ्टी 15,040\nसोन्याची किंमत ४५ हजारांखाली, चांदीची किंमतही घसरली\nसोन्याच्या दरात घसरण; लग्नघरांमध्ये दागिने खरेदीची गडबड\nShare Market : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स तेजीत; निफ्टीही विक्रमी उंचीवर\nShare Market : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स तेजीत; निफ्टीही विक्रमी उंचीवर\nट्विटर हॅकिंग प्रकरणी भारताने सुरू केली चौकशी, ट्विटरला नोटीस\nबंद झालेल्या चिनी अ‍ॅप्सचे हे स्वदेशी पर्याय तुम्हाला नक्की आवडतील\nयेतोय नवीन ‘गेमिंग’ स्मार्टफोन, सर्वात जबरदस्त प्रोसेसर\nदहावी आणि बारावीची परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार : शिक्षणमंत्री\n आता बारावीला गणित व भौतिकशास्त्र विषय न घेताही इंजिनिअर होता येणार…\nएमपीएसची परीक्षा 21 मार्चला, लोकसेवा आयोगाकडून नवं वेळापत्रक जाहीर\nआता बारावीला गणित-भौतिकशास्त्र न घेताही इंजिनिअर होता येणार\nराज्यात मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात येणार – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत\nराज्यात आजपासून 5 वी ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळांचे दरवाजे उघडले\nSSC-HSC Exam : दहावी, बारावी परीक्षेची तारीख ठरली शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा\nअक्षय कुमार पाठोपाठ ‘रामसेतू’ चित्रपटातील 45 सहकलाकारांना कोरोना\nअक्षय कुमार कोरोना उपचारासाठी रुग्णालयात दाखल\nपंजाबी इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध गायकाचा रस्ते अपघातात मृत्यू\nरितेश-जेनेलियाचा होळी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ\nमराठवाड्यातील संगीतक्षेत्राचा आधारवड हरपला; पं. नाथराव नेरळकर ���ांचे निधन\nसंजय लीला भन्साळीचा आणखी एक चित्रपट वादाच्या भोवऱ्यात; न्यायालयानं बजावलं समन्स\nपूजा चव्हाण प्रकरणात मोठी घडामोड, न्यायालयाने दिला ‘हा’ महत्त्वाचा आदेश\nकाय आहे आरोग्यसेतू ऍप \nवक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥\n“देशमुखांचा राजीनामा ही तर सुरुवात; आगे आगे देखो होता है क्या”; भाजपा नेत्याचा सूचक इशारा\nViews: 1 मुंबई | भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत अनिल देशमुख यांची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने ...\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल. मुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता…\nराम मंदिर भूमिपूजनाऐवजी कोरोना संकटाकडे, खचलेल्या अर्थव्यवस्थेकडे लक्ष द्यावं, असा सल्ला शरद पवारांनी भाजपाला, केंद्र सरकारला दिला आहे. त्याबद्दल काय वाटतं\nशरद पवारांचं मत योग्य आहे\nकोरोनामुळे मंदिराचं काम थांबवण्याचं कारण नाही\nपिंपरी – चिंचवड (1,413)\nसुप्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन\nमंगळवार पेठेत सराईताकडून पोलीस उपनिरीक्षकावर कोयत्याने वार\nकोंढव्यात ओळख न दिल्याच्या कारणावरून तरुणाला टोळक्याकडून बेदम मारहाण\nबँकेतून बोलत असल्याचे सांगून 1 लाख 86 हजारांची फसवणूक\nजैन सोशल ग्रुप द्वारा आयोजित शिबिरात 80 युनिट रक्त संकलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://sajagnagrikktimes.com/burqa-banned-in-another-european-country/", "date_download": "2021-04-19T09:18:06Z", "digest": "sha1:I2CXQ2E7T66NX7WHJ474MVA75MD5SEDX", "length": 8917, "nlines": 118, "source_domain": "sajagnagrikktimes.com", "title": "(Burqa banned )आणखीन एका युरोपियन देशात बुरख्यावर बंदी !", "raw_content": "\nउपायुक्तांचे आदेश धाब्यावर बसवत भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाकडून कामे सुरूच \nकामाची मुदत संपल्यानंतरही भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाकडून विविध विकासकामे सुरुच.\nफॅशन मार्केट के 300 लोगों को एक महीने के राशन की मदद\nफॅशन स्ट्रीट जळीतग्रस्तांना आझम कॅम्पस परिवार मदत करणार\nपुण्यात उद्यापासून (शनिवार) रात्रीची संचारबंदी;\nताज्या घडामोडी ब्रेकिंग न्���ूज\nआणखीन एका युरोपियन देशात बुरख्यावर बंदी \nस्वित्झर्लंडमधील जनमत चाचणीत ५१ टक्के नागरिकांचा बुरखा बंदिस पाठींबा\nइस्लामिक फोबियातून हा निर्णय झाल्याचा आरोप, स्वित्झर्लंडमधील मुस्लीम संघटना नाराज\nज्यूरिख: फ्रान्सनंतर आता स्वित्झर्लंडमध्ये बुरखा बंदी होण्याची दाट शक्यता आहे.\nस्वित्झर्लंडमध्ये एक जनमत चाचणी झाली त्या चाचणीत ५१ टक्के नागरीकांनी बुरखा बंदिस पाठींबा दिला.\nबुरखा बंदीच्या बाजूने व त्याच्या विरोधातील मतांमध्ये फारसा फरक नाही . १४ लाख २६,९९२ लोकांनी बुरखा बंदीला पाठिंबा दिला आहे.\nतर १३ लाख ५९ हजार ६२१ लोकांनी बुरखा बंदीला विरोध दाखविला आहे. बुरखा बंदीच्या मुद्यावरून मुस्लीम संघटनांनी नाराजी दर्शविली आहे.\nही बुरखा बंदी लागू झाल्यानंतर हिजाब किंवा बुरखा घालण्यास बंदी घातली जाणार आहे.\nप्रस्तावात इस्लाम आणि बुरख्याचा थेट उल्लेख नाही.\nपरंतु मुस्लिम संघटनांनी व सर्व राजकारणीनी बुरखा बंदीस इस्लामीफोबियातूनउचलण्यात आलेले एक पाउल असल्याचे एक पाउल म्हंटले आहे.\n२००९ मध्ये स्वित्झर्लंडमध्ये नव्या मिनाराच्या बांधकामास बंदी घालण्यासाठीही जनमताचा कौल घेण्यात आला होता.\nबंदीची अंमलबजावणी झाल्यानंतर क्रीडा स्टेडियम, रेस्टॉरंट्स, सार्वजनिक वाहतूक किंवा रस्त्यांवर चालताना चेहरा झाकता येणार नाही.\nमात्र, कार्निवल उत्सव, धार्मिक स्थळे, आणि आरोग्याविषयी काही समस्या असेल तर त्यांना या बंदीतून सवलत देण्यात आली आहे.\n← मुस्लिम द्वेष मनात ठेवून काम करणारा व्यक्ती म्हणजे मिलिंद एकबोटे : अंजुम इनामदार\nविमा कंपनीकडून रिक्षाचालकाला 140 दिवसांची मुदतवाढ →\n३९ पोलीस अधिकारी व कर्मचारी झाले सेवानिवृत्त\nपोलीस निरीक्षकाने रस्त्यावरच केला रोजा इफ्तार\nपी ए इनामदार कॉलेज ऑफ visual effects’च्या ४० विद्यार्थ्यां चा ‘ऍडोब चॅम्पियनशिप ‘मध्ये सहभाग\nई पेपर : 15 एप्रिल ते 21 एप्रिल 2021\nyoutube वरील व्हिडीओ पहा\nउपायुक्तांचे आदेश धाब्यावर बसवत भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाकडून कामे सुरूच \n(Bhavani peth news 2021) आजही ठेकेदाराचे नाव गुपीत \nकामाची मुदत संपल्यानंतरही भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाकडून विविध विकासकामे सुरुच.\nताज्या घडामोडी हिन्दी न्यूज\nफॅशन मार्केट के 300 लोगों को एक महीने के राशन की मदद\nwhatsapp ग्रुप ला जॉईन करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://thefocusindia.com/maharashtra/maharashtra-in-a-viral-video-more-than-one-covid-patient-seen-sharing-a-bed-in-nagpurs-gmc-hospital-37021/", "date_download": "2021-04-19T09:23:41Z", "digest": "sha1:DHE6FXQ6T3FADI3JUA6MXM5KILS7LFLI", "length": 10450, "nlines": 71, "source_domain": "thefocusindia.com", "title": "धक्कादायक, भयावह...; नागपूरात दोन कोविड पेशंट शेअर करताहेत एक बेड, कारण पेशंटचा ओघ वाढतोय, वैद्यकीय अधीक्षकांचा गंभीर इशारा | Maharashtra: In a viral video, more than one COVID patient seen sharing a bed in Nagpur's GMC Hospital", "raw_content": "\nHome आपला महाराष्ट्र धक्कादायक, भयावह…; नागपूरात दोन कोविड पेशंट शेअर करताहेत एक बेड, कारण पेशंटचा ओघ वाढतोय, वैद्यकीय अधीक्षकांचा गंभीर इशारा\nधक्कादायक, भयावह…; नागपूरात दोन कोविड पेशंट शेअर करताहेत एक बेड, कारण पेशंटचा ओघ वाढतोय, वैद्यकीय अधीक्षकांचा गंभीर इशारा\nनागपूर – महाराष्ट्रात नागपूरच्या सरकारी रूग्णालयात कोविडच्या दोन पेशंटला एक बेड शेअर करावा लागतोय, असा विडिओ व्हायरल झाला. त्यामागचे धक्कादायक सत्य नागपूरच्या वैद्यकीय अधीक्षकांनी सांगितले. मुख्य म्हणजे त्यांनी या विडिओचे सत्य नाकारले नाही. उलट त्याच्या वास्तवामागची दाहकता स्पष्ट केली. Maharashtra: In a viral video, more than one COVID patient seen sharing a bed in Nagpur’s GMC Hospital\nमहाराष्ट्रातल्या कोरोनाच्या भयावह स्थितीची कल्पना यावरून यावी. होय, नागपूरच्या सरकारी मेडिकल क़ॉलेजच्या रूग्णालयात दोन कोविड पेशंटना एक बेड शेअर करावा लागतोय. कारण पेशंटची संख्या खूप वाढते आहे. आणि नागपूरच्या शहर भागातून तसेच ग्रामीण भागातूनही कोविड पेशंट इथे येत आहेत, असे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे यांनी सांगितले.\nCorona 2nd Wave in India : देशात 24 तासांत 81 हजार रुग्ण, 469 मृत्यू, रुग्णसंख्येत महाराष्ट्राचा 1ला नंबर\nयापुढची धक्कादायक बाब त्यांनी सांगितली, ती म्हणजे नागपूरमध्ये लगतच्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमधूनही कोविड पेशंट येत आहेत. त्यामुळे नागपूर मेड़िकल कॉलेजच्या रूग्णालयातली पेशंटची संख्या प्रचंड वाढल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.\nजनतेने कोरोना प्रोटोकॉलचे पालन करावे. वैद्यकीय यंत्रणा मोठ्या प्रमाणावर पेशंटवर उपचार करण्यात कमी पडतील, हा इशाराही त्यांनी दिला आहे.\nPreviousमहाराष्ट्रात कठोर निर्बंध लावताना अर्थचक्रास कमीत कमी धक्का; कोरोनामुळे आजारी कामगाराला नोकरीवरून काढता नाही येणार\nNextम्हणून भाजपसाठी पश्चिम बंगाल जिंकणे आहे महत्वाचे..\nWATCH : रुळावर पडलेल्या बाळासाठी रेल्वेमनन��� लावली जिवाची बाजी, रेल्वेमंत्र्यांनीही केले कौतुक, सीसीटीव्हीत कैद झाला थरारक प्रसंग\nसिनेमा कसा पाहावा हे शिकविणारी दिग्दर्शिका ज्येष्ठ चित्रपट निर्मात्या – दिग्दर्शक सुमित्रा भावे यांचे आज निधन झाले. चांगला चित्रपट कोणता, तो कसा पाहायचा हे त्यांच्याकडून शिकावे.\nडॉ. हर्षवर्धन यांचे डॉ. मनमोहन सिंगांना पत्रोत्तर; लसीकरणाच्या सूचनांचे केले स्वागत आणि काँग्रेसनेत्यांच्या दुटप्पीपणावरही ठेवले बोट\nबंदच्या भीतीने मजुरांचे पलायन, अर्थमंत्र्यांचे उद्योग जगताला आश्वासन, नाही लागणार देशव्यापी लॉकडाऊन\nWATCH : कोमट दूध सेवन करण्याचे आहेत अनेक फायदे\nWATCH : बजाजची चेतक स्कूटर बुलेटपेक्षाही महाग, पाहा किंमत\nWATCH : मधमाशी पालन ठरू शकते करिअरची उत्तम संधी\nअहमदनगर : ‘मी काय चुकीचं बोलतो आहे’ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा बाळासाहेब थोरातांना प्रश्न;थोरातांनी थेट धमकावत बाहेर हाकललं\nDelhi Lockdown : दिल्लीत आजपासून सहा दिवसांचे लॉकडाऊन, वाचा 10 ठळक मुद्दे…\nदिल्लीत केजरीवालांनी लॉकडाऊन जाहीर केले; खान मार्केटमध्ये दारू दुकानांवर गर्दी उसळली\nपुणे मार्केट यार्डातील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाचे कठोर निर्णय\nIsrael : इस्रायलने कसे जिंकले कोरोनाविरुद्धचे युद्ध देशात विनामास्क फिरू शकताहेत नागरिक\nममता बॅनर्जींचा डबल गेमपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतसभेत पंतप्रधानांवर दोष तर पत्राद्वारे मदतीची मागणी\nकोरोनाची लस घेतानाचा फोटो काढा अन् जिंका 5 हजार रुपयांचं बक्षीस\n30 एप्रिलनंतर औरंगाबादेत लस न घेता फिरणाऱ्या 45 वर्षांवरील नागरिकांवर दंडात्मक कारवाई\nWATCH : सुगंध, रंग आणि बरंच काही असा ओळखा अस्सल हापूस\nWATCH : यंदाच्या IPL मध्ये दिसतोय हा आश्चर्यकारक योगायोग\nदेशात कोरोनाची लाट नव्हे त्सुनामी : २४ तासांत २.७४ लाख रुग्ण, १६१९ मृत्यू, सक्रिय रुग्णसंख्या १९.२९ लाखांपेक्षा जास्त\n३ दिवसांत मोदी सरकारचे ६ मोठे निर्णय, रेमडेसिव्हिरची दर कपात ते ऑक्सिजन आयातीपर्यंत जाणून घ्या…\nपाच मिनिटे वाफ घ्या आणि कोरोनाला नष्ट करा, संशोधकांचा सल्ला ; फुफ्फुसाच्या आरोग्यासाठी उपयुक्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/samvad-katta", "date_download": "2021-04-19T08:58:53Z", "digest": "sha1:RVJVBMZK5QW7BLX62NZC7W22WW7KJU3E", "length": 10047, "nlines": 221, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "Deshdoot Samvad Katta | देशदूत संवाद कट्टा", "raw_content": "\nVideo : देशदूत संवाद कट्टा : करोना सद्यस्थिती\nसंवाद कट्टा : परीक्षा रद्द...मुल्यमापन कसे\nVideo धुळे : देशदूत संवाद कट्टा : मानसांनो माणुसकी जपा\nदेशदूत संवाद कट्टा : पाणी-बाणी\nदेशदूत संवाद कट्टा : नाशिकमधील होळी, रंगपंचमी उत्सव\nVideo : ’आयएएस’ शुभम गुप्ता यांच्याशी साधलेला विशेष संवाद ...\nहक्कांची जाणीव ठेवत ग्राहकानेच व्हावे राजा\nदेशदूत संवाद कट्टा : कैलास मानसरोवरचे अनुभव\nमहाशिवरात्री निमित्त शिव वंदनेचा जागर; नाशिक कलाकारांकडून प्रस्तुती\nदेशदूत संवाद कट्टा : उन्हाळा आणि आरोग्य\nVideo धुळे : देशदूत संवाद कट्टा : संघर्षाची यशोगाथा\nप्रवाह कवेत घेण्यास मराठी सक्षम\nदेशदूत संवाद कट्टा : करोना आणि मुलांचे विचार\nदेशदूत संवाद कट्टा : साहित्य संमेलन अन् नाशिक\nरेडिओ : विरंगुळा सोबतच माहिती देवाण-घेवाणचे माध्यम\nVideo : देशदूत संवाद कट्टा : महाविद्यालय सुरू होणार पुढे काय\nVideo धुळे : देशदूत संवाद कट्टा : चला खेळूया स्वत:साठी व देशासाठी\nसार्वमत गप्पा : फिरते पशूवैद्यकिय दवाखाने व पशूधन विकास\nVideo : देशदूत संवाद कट्टा : मराठी साहित्य संमेलन आणि नाशिककर\nपायाभूत सुविधा, आरोग्य, कृषी विकासासाठी ठोस पाऊल\nबर्ड फ्ल्यू : गैरसमजांचा प्रसार अधिक\nदेशदूत संवाद कट्टा : इंधन दरवाढ\nVideo जळगाव : देशदूत संवाद कट्टा : मतदार प्रबोधन किती प्रभावी\nदेशदूत संवाद कट्टा : रस्ता सुरक्षा आणि आपण\nदेशदूत संवाद कट्टा : सेना दिन विशेष\nदेशदूत संवाद कट्टा : लोकशाही - स्वरूप बदलते आहे का\nVideo धुळे : देशदूत संवाद कट्टा : आम्हाला बोलायचय्‌ स्पष्ट... मनमोकळं\nVideo : देशदूत संवाद कट्टा : ग्रामपंचायत निवडणुका\nVideo जळगाव : देशदूत संवाद कट्टा : सरत्या वर्षाने काय दिलं\nVideo : देशदूत संवाद कट्टा : करोना व्हायरसवर पर्यायी उपचार\nVideo : देशदूत संवाद कट्टा : गोदावरी पुनर्जीविकरण\nVideo धुळे : देशदूत संवाद कट्टा : घर, प्लॉट घेताना घ्यावयाची काळजी\nVideo: छत्रपती क्रीडा संकुलातील अंडर ग्राउंड पार्किंगला विरोध\nदेशदूत संवाद कट्टा : जागतिक मृदा दिन विशेष\nVideo धुळे : देशदूत संवाद कट्टा : जागतीक अपंग दिवस विशेष\nदेशदूत संवाद कट्टा : औद्योगिक संघटनांकडून युवा उद्योजकांच्या अपेक्षा\nVideo धुळे : देशदूत संवाद कट्टा : मोल सरकारचे, बोल अनुभवाचे\nदेशदूत संवाद कट्टा : शाळा सुरु करण्याचे नियोजन आणि अडचणी\nVideo धुळे : देशदूत संवाद कट्टा : शरीर धन-तालीम जीम की आहार\nदेशदूत संवाद कट्टा : मानवतेची दिवाळी\nVideo धुळे : देशदूत संवाद कट्टा : मोबाईलने हरवले वाचन वेड\nघर घर लंगर | अहमदनगरमधील सेवेचा आदर्श\nदेशदूत संवाद कट्टा : पक्षी सप्ताह विशेष\nVideo धुळे : देशदूत संवाद कट्टा : पत्रकार कायदे-भवितव्य\nजळगाव : देशदूत संवाद कट्टा : दिवाळी आणि मार्केट\nदेशदूत संवाद कट्टा : पर्यावरण जगवा अंजनेरी वाचवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://www.glamsham.com/ott/web-news/planet-marathi-and-raavan-to-come-together", "date_download": "2021-04-19T10:05:18Z", "digest": "sha1:QPTE65PQ4EO4H2ANCZWHF2SXRJMOAUZS", "length": 10329, "nlines": 142, "source_domain": "www.glamsham.com", "title": "'प्लॅनेट मराठी' आणि 'रावण' येणार एकत्र", "raw_content": "\n‘प्लॅनेट मराठी’ आणि ‘रावण’ येणार एकत्र\nवैशिष्टय म्हणजे या निमित्ताने 'प्लॅनेट मराठी' आणि अभिजित पानसे, अनिता पालांडे यांची आगामी निर्मिती संस्था 'रावण' एकत्र येणार आहे\n'प्लॅनेट मराठी' आणि 'रावण' येणार एकत्र\nज्या दिवसापासून ‘प्लॅनेट मराठी’ या पहिल्या मराठमोळ्या ओटीटी प्लॅटफॉर्मची घोषणा झाली तेव्हापासूनच त्यावर प्रदर्शित होणाऱ्या विविध वेबसिरीज, वेबफिल्म यांबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढू लागली. आपली मराठी संस्कृती जपत त्याला आधुनिकतेची जोड देत आता ‘प्लॅनेट मराठी’ जगभरातील मराठमोळ्या प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहे. मागील काही दिवसांत ‘प्लॅनेट मराठी’ ओटीटी ओरिजनलच्या तब्बल पाच वेबसिरीज आणि एका वेबफिल्मची घोषणा करण्यात आली.\nया दर्जेदार आणि नव्या कंटेंटची सर्वत्र चर्चा होत असतानाच आता आणखी एका बिग बजेट वेबसिरीजची घोषणा करण्यात आली आहे. वैशिष्टय म्हणजे या निमित्ताने ‘प्लॅनेट मराठी’ आणि अभिजित पानसे, अनिता पालांडे यांची आगामी निर्मिती संस्था ‘रावण’ एकत्र येणार आहे. अद्याप या वेबसिरीजचे नाव समोर आले नसले तरी याबाबतची चर्चा मात्र सर्वत्र होत आहे.\nप्लॅनेट मराठीचे सीएमडी अक्षय बर्दापूरकर आणि मराठी सिनेसृष्टीला ‘रेगे’, ‘ठाकरे’ सारखे सुपरहिट सिनेमे देणारे प्रसिद्ध लेखक -दिग्दर्शक अभिजीत पानसे यांची मैत्री सर्वश्रुतच आहे. मात्र आता या वेबसिरीजच्या निमित्ताने ते एकत्र काम करणार आहेत. या वेबसिरीजविषयीच्या बऱ्याच गोष्टी गुलदस्त्यात असल्या तरी ही बोल्ड सिरीज असणार आहे. यात अनेक कल��कारांनी काम करण्याची इच्छा व्यक्त केली असून यात कोणाची वर्णी लागणार, हे वेबसिरीज आल्यावरच कळेल. ही वेबसिरीज साधारण जून -जुलै मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर याचा ट्रेलर ‘प्लॅनेट मराठी’च्या लाँचदरम्यान प्रदर्शित करण्यात येणार असल्याची माहिती दिग्दर्शक अभिजित पानसे यांनी दिली.\nया वेबसिरीजबद्दल ‘प्लॅनेट मराठी’ओटीटीचे सीएमडी अक्षय बर्दापूरकर सांगतात, ”या वेबसिरीजचा आशय, मांडणी आणि आवाका इथपर्यंतच मर्यादित न राहता ही कलाकृती सर्वार्थाने मोठी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमचा हा प्रयत्न फक्त या वेबसिरीजपुरताच मर्यादित नसून तो ‘प्लॅनेट मराठी’च्या सगळ्याच कंटेंटसाठी लागू असेल. या ओटीटी प्लॅटफार्मवर प्रदर्शित होणाऱ्या प्रत्येक वेबसिरीजची कथा वेगळी असून त्याची काहीतरी खासियत असणार आहे. फक्त मराठीच नाही तर जगभरातील प्रेक्षकांपर्यंत ही कलाकृती पोहोचणार असल्याचे विशेष समाधान आहे.\n‘प्लॅनेट मराठी’च्या निमित्ताने अभिजित पानसे यांचे वेब विश्वात पदार्पण तसेच वेब आणि मालिका विश्वातील आजवरची सगळ्यात बिग बजेट वेबसिरीज ‘प्लॅनेट मराठी’च्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचा आनंद अधिक आहे.” ‘प्लॅनेट मराठी’ ओटीटी प्लॅटफॉर्म काही दिवसांतच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचेही अक्षय बर्दापूरकर यांनी या वेळी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/solapur-news-marathi/exclude-salon-beauty-parlor-business-from-lockdown-demand-of-sudhir-gadekar-state-youth-president-of-national-nuclear-association-nrab-112394/", "date_download": "2021-04-19T09:24:20Z", "digest": "sha1:AL7OW6HT3GSPSP2GZNCHGBZX6RP6HV4V", "length": 12610, "nlines": 171, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Exclude salon, beauty parlor business from lockdown; Demand of Sudhir Gadekar, State Youth President of National Nuclear Association nrab | सलून, ब्युटी पार्लर व्यवसायाला लॉकडाऊनमधून वगळा ; राष्ट्रीय नाभिक संघटनेचे प्रदेश युवक अध्यक्ष सुधीर गाडेकर यांची मागणी | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, एप्रिल १९, २०२१\nसंपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याबाबत अमित शाह यांची महत्त्वाची माहिती,म्हणाले…\n‘या’ महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कोरोना गाठणार उच्चांक,देशात सापडणार सर्वाधिक रुग्ण – आयआयटी कानपूरच्या अभ्यासकांचा दावा\nकोरोनावरील प्रभावी लसीसाठी धाडसी प्रयोग, कोरोनामुक्त झालेल्यांच्या शरीरात सोडणार कोरोनाचे विषाणू, होणार हे फायदे\nअरविंद केजरीवाल ��ांनी केली महत्त्वाची घोषणा, दिल्लीमध्ये ६ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर\nमलायकाला आवडते ‘ही’ सेक्स पोजीशन, हे ऐकताच अभिनेत्री नेहा धुपिया लागली हसायला\nसोलापूरसलून, ब्युटी पार्लर व्यवसायाला लॉकडाऊनमधून वगळा ; राष्ट्रीय नाभिक संघटनेचे प्रदेश युवक अध्यक्ष सुधीर गाडेकर यांची मागणी\nइतर सर्व व्यवसायांना लॉक डाऊन कळत वेळेची सवलत देऊन आमचाच व्यवसाय बंद करून एक प्रकारे सकल नाभिक समाजावर हा अन्यायच नाही कापुन्हा लॉकडाऊन लादून समाजावर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे या अन्यायकारक निर्णयाचा विरोध करण्यासाठी समाजावर नाईलाजाने रस्त्यावर उतरण्याची वेळ येईल, आणि याची सर्व जबाबदारी सरकारवर असेल याची नोंद घ्यावी.\nकुर्डूवाडी : नाभिक समाजाच्या पारंपरिक सलून व ब्युटी पार्लर व्यवसायाला लॉक डाऊन मधून वगळावे, अशी मागणी राष्ट्रीय नाभिक संघटनेचे प्रदेश युवक अध्यक्ष सुधीर गाडेकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.\nनिवेदनात म्हटले आहे, हातावर पोट असलेला नाभिक समाज कोरोनामुळे पुरता अडचणीत सापडला आहे.उत्पन्नाचे इतर कोणतेही साधन उपलब्ध नसल्यामुळे आणि कोरोनाच्या भीतीमुळे ग्राहकांनीही पाठ फिरवल्यामुळे गेले वर्षभर नाभिक समाज पुरता हवालदिल झाला आहे.आर्थिक समस्यांना कंटाळून मागील लॉक डाऊन काळात नाभिक समाजाच्या सोळा बांधवांनी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलून जीवन संपविले आहे.\nशासनाकडे वारंवार आर्थिक मदतीची विनंती तथा निवेदन देऊनही अद्याप कसलीही दखल घेतलेली नाही. नाभिक समाजाने कोरोणा संसर्ग रोखण्यासाठी शासनाच्या सर्व आदेशाचे काटेकोर पालन करून शासनास नेहमीच सहकार्य केलेले असून सलून तथा ब्युटी पार्लर व्यवसायातून संसर्ग झालेला नाही.मग आमच्याच व्यवसायावर हा अन्याय का\nइतर सर्व व्यवसायांना लॉक डाऊन कळत वेळेची सवलत देऊन आमचाच व्यवसाय बंद करून एक प्रकारे सकल नाभिक समाजावर हा अन्यायच नाही कापुन्हा लॉकडाऊन लादून समाजावर उपासमारीची वेळ येणार आहे. त्यामुळे या अन्यायकारक निर्णयाचा विरोध करण्यासाठी समाजावर नाईलाजाने रस्त्यावर उतरण्याची वेळ येईल, आणि याची सर्व जबाबदारी सरकारवर असेल याची नोंद घ्यावी.\nक्या खुबसुरती कैसी अदाअंकिता लोखंडेंचा Traditional Look चाहत्यांना पाडतोय भूरळ, पाहा खास PHOTOS\nCorona Update'स्टॅच्यु ऑफ लिबर्टी' देतेय म��स्क लावण्याचा संदेश, तर मोनालिसा म्हणतेय संसर्ग टाळा\nVideoसावनी रविंद्र ला ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार\nमनोरंजनखिशाच्या राष्ट्रीय पुरस्काराचं यश संपूर्ण टीमचं\nआज ना छोडेंगे बस हमजोली, खेेलेंगे हम होलीHoli Special 2021 - वरुण धवनपासून नेहा कक्कडपर्यंत या कलाकारांची आहे ही लग्नानंतरची पहिली होळी ,पाहा फोटो\nसंपादकीयनागपूरसह सर्वोच्च न्यायालयाची ५ खंडपीठे असावीत\nसंपादकीयआरामदायी प्रवासाकरिता खासगी गाड्यांना प्रवाशांची पसंती\nसंपादकीयपायलटांच्या समर्थकांचे फोन टॅप केल्याची गहलोत सरकारची कबुली\nसंपादकीयतत्त्व बाजूला सारून वृद्ध श्रीधरन यांना भाजपाची उमेदवारी\nकाँग्रेसने केलाय ज्येष्ठांवर अन्यायस्टार प्रचारकांच्या यादीतून काँग्रेसने असंतुष्टांना वगळले\nसोमवार, एप्रिल १९, २०२१\nसातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://mr.pntekplast.com/hdpe-pipe-and-fittings/", "date_download": "2021-04-19T09:15:58Z", "digest": "sha1:VMA6MCZDOSLX46P6WGRQENR464NXBG4E", "length": 7208, "nlines": 166, "source_domain": "mr.pntekplast.com", "title": "एचडीपीई पाईप आणि फिटिंग्ज उत्पादक | चीन एचडीपीई पाईप आणि फिटिंग्ज पुरवठा करणारे आणि फॅक्टरी", "raw_content": "\nपीपीआर झडप आणि फिटिंग्ज\nसीपीव्हीसी वाल्व्ह आणि फिटिंग्ज\nएचडीपीई पाईप आणि फिटिंग्ज\nपीपी कॉम्प्रेशन वाल्व आणि फिटिंग्ज\nएचडीपीई पाईप आणि फिटिंग्ज\nपीपीआर झडप आणि फिटिंग्ज\nसीपीव्हीसी वाल्व्ह आणि फिटिंग्ज\nएचडीपीई पाईप आणि फिटिंग्ज\nपीपी कॉम्प्रेशन वाल्व आणि फिटिंग्ज\nपीव्हीसी कॉम्पॅक्ट बॉल वाल्व चिल्ला ...\nडिव्हाइस पॅरामीटर्स ब्रँड नाव: पीएनटीके उपयोग: कृषी सिंचन / मत्स्य पालन / स्वी ...\nपीव्हीसी बीएस थ्रेड फिटिंग्ज फीमा ...\nपाणीपुरवठा करण्यासाठी डिव्हाइस पॅरामीटर्स यू-पीव्हीसी पाईप 1. सामग्री: अनप्लास्टीक पॉली ...\nपांढरा रंग पीपीआर ब्रास घाला ...\nपीपीआर पाईप्स मेटल पाईप्सच्या तुलनेत पीपीआर पाईप्समध्ये सोपा फायदे आहेत ...\nमध्ये ब्राससह सीपीव्हीसी फिटिंग्ज ...\nउत्पादन मापदंड 1.मॅटरियल सीपीव्हीसी 2. आकार: 1/2 ″ ते 2 ″ 3. मानक: एएसटीएम ...\nएचडीपी बट फ्यूजन फिटिंग्ज ई ...\nएचडीपीई पाईप म्हणजे काय एचडीपीई पाईप, पॉलिथिलीन (पीई पाईप) स्ट्रिंगद्वारे क्रमवारी लावलेले आहेत ...\nएचडीपीई पाईप आणि फिटिंग्ज\nएचडीपी बट फ्यूजन फिटिंग्ज एलो\nएचडीपी बट्टफ्यूजन फिटिंग्ज रिडुसर\nएचडीपी बट्टफ्यूजन स्टब एंड\nएचडीपी पे 80 ​​पे 100 बट्ट फ्यूजन टी\nएचडीपी पाईप पे 80 ​​पे 100 पाईप फिटिंग्ज\nएचडीपी इलेक्ट्रोफ्यूजन स्लीव्ह कपलर\nएचडीपी इलेक्ट्रोफ्यूजन एंड कॅप\nएचडीपी इलेक्ट्रोफ्यूजन 90 डिग्री कोपर\nपत्ता:हेन्जी टाउन, हैशू जिल्हा, निंग्बो झेजियांग, चीन\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/8399", "date_download": "2021-04-19T10:13:51Z", "digest": "sha1:336S6EQKCCDWBOND2GKXNSDNSPX2PPFA", "length": 9286, "nlines": 134, "source_domain": "abhivrutta.com", "title": "पश्चिम किनारपट्टीला ‘निवार’चा धोका | ABHIVRUTTA", "raw_content": "\nHome राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पश्चिम किनारपट्टीला ‘निवार’चा धोका\nपश्चिम किनारपट्टीला ‘निवार’चा धोका\nnivar cyclone : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे ‘निवार’ चक्रीवादळात रुपांतर झाले असून तामिळनाडु, पदुच्चेरी राज्यांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. जागतिक हवामान संघटनेच्या नियमांनुसार ‘निवार’ नाव इराणने सूचवले आहे.\nनिवार’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने किनारी प्रदेशात हाय अलर्ट जाहीर केला असून संबंधित सात जिल्ह्यांतील प्रशासनाला सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संबंधित जिल्हात मंगळवारपासून आंतर जिल्हा बससेवा बंद करण्यासह काही ठिकाणच्या रेल्वे सेवाही बंद झाल्या आहेत.\nशेजारच्या आंध्र प्रदेशातही रॉयल सीमा क्षेत्र आणि इतर किनारी भागात पुढील तीन दिवसांत मुसळधार पावसासंबंधी ‘हाय अलर्ट’ जाहीर केला आहे.\n‘निवार’ मुळे ( nivar cyclone ) रायलसीमा, तेलंगणासह विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात २५ ते २७ नोव्हेंबर दरम्यान पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. २५ नोव्हेंबरला विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. २६ नोव्हेंबर रोजी विदर्भात काही ठिकाणी तर, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. २७ नोव्हेंबरला मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. २६ नोव्हेंबर रोजी नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळण्याचे संकेत आहेत. २७ नोव्हेंबर रोजी सातारा, सांगली, सोलापूर, औरंगाबाद जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस अपेक्षित आहे. भंडारा, चंद्र्रपूर, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यात २६ नोव्हेंबर रोजी सर्वदूर हलका ते मध्यम स्वरुपाचा, तर नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.\nPrevious articleवैद्यकीय शिक्षणक्षेत्रात सार्वजनिक खाजगी भागीदारीचे संकेत\nNext articleकाँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन\nयंदाच्या वर्सात देशात 96टक्के ते 104 टक्के पाऊस…\nसुशील चंद्र नवे मुख्य निवडणूक आयुक्त नियुक्त\nज्येष्ठ नागरिक,गरजूंना कोविड लसीकरणासाठी मदत करा : पंतप्रधान\nप्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन\nपश्चिम महाराष्ट्र April 19, 2021\nनागपुरात संचारबंदी, मात्र काही महाभाग अजूनही रस्त्यांवरच…\nकोरोना परिस्थितीबद्दल डॉ. मनमोहनसिंग यांचे मोदींना पत्र\nमहाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती व फ्रिशिपसाठी अर्ज करण्यास ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ\n‘महाराष्ट्रातील सैनिकी स्थापत्य’, ‘कोकणातील कातळशिल्पे’ या प्रस्तावांचा युनेस्कोकडून तत्वत: स्वीकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/do-you-also-eat-medicine-with-juice-or-tea-your-life-may-be-in-danger/", "date_download": "2021-04-19T08:31:42Z", "digest": "sha1:CKXBECH2TWIAV5CCV5HBA44XXEIWTYDY", "length": 7738, "nlines": 96, "source_domain": "arogyanama.com", "title": "medicine | Juice Ani Chaha Sobat Aushdhache Nuksan : तुम्ही ज्यूस किंवा", "raw_content": "\nJuice Ani Chaha Sobat Aushdhache Nuksan : तुम्ही ज्यूस किंवा चहासोबत औषधं घेत नाही ना जीवाला निर्माण होईल धोका\nआरोग्यनामा ऑनलाईन – बहुतांश लोक पाण्यासोबत औषध medicine घेतात. परंतु असेही काही लोक आहेत जे चहा किंवा ज्यूससोबत औषध, गोळी घेतात. तुम्ही सुद्धा असे करत असाल तर हे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या रिसर्चमध्ये हे सुद्धा स्पष्ट झाले आहे की, आंबट फळांसोबत औषध घेणे धोकादायक आहे. चहा किंवा ज्यूससोबत औषध घेतल्याने काय होऊ शकते जाणून घेवूयात…\nचहामध्ये टॅनिन असते. जे औषधामध्ये medicine मिसळून केमिकल रिअ‍ॅक्शन करते. यासोबतच चहा आणि कॉफीसोबत औषध medicine घेतल्याने औषधाचा medicineपरिणाम सुद्धा कमी होतो. अनेकदा तर औषधाचा कोणताही परिणाम होत नाही.\nज्यूससोबत औषध घेतल्यास रिकव्हरी प्रक्रिया संथगती���े होते. आंबट फळांच्या ज्यूससोबत औषध घेतल्यास रिकव्हरी प्रक्रिया संथ होते. आंबट फळांचा ज्यूस औषधाचा परिणाम कमी करतो. यासोबतच यामुळे अँटीबायोटिक्सचा परिणाम सुद्धा कमी होतो. ज्यूस औषधाचे शोषण करण्याची क्षमता कमी करतो.\nचुकूनही ‘हे’ 7 पदार्थ पुन्हा गरम खाऊ नका, अनेक गंभीर आजारांना बळी पडू शकता\nलांबसडक आणि दाट केसांसाठी आठवड्यात 2 ते 3 वेळा करा या तेलाचा वापर\nउन्हाळ्यात रोज प्या एक कप वेलचीयुक्त चहा, जाणून घ्या कृती आणि याचे 4 जबरदस्त फायदे\nलिव्हरच्या प्रत्येक समस्येपासून सुटका देईल ‘हा’ घरगुती उपाय\nमहाग क्रीमने नाही तर घरातील तेलाने स्ट्रेच मार्क्स घालवा, जाणून घ्या\nमहिलांनी आहारात ‘या’ 6 गोष्टींचा समावेश करावा, राहणार सदैव ‘हेल्दी’ आणि ‘फिट’\nझटपट वजन कमी करण्यासाठी आता घ्या क्याप्सूल…\nTags: AntibioticsdangerhealthIndian medical associationjuicelifeMedicineteaअँटीबायोटिक्सआंबट फळांचा ज्यूसआरोग्यइंडियन मेडिकल असोसिएशनऔषधकेमिकल रिअ‍ॅक्शनचहाज्यूसफळ\nTips To Tackle Bhang Hangover : होळीला ‘या’ गोष्टींचं करा सेवन, पटकन उतरेल भांगची नशा\nSugarcane Juice In Pregnancy : गरोदरपणात ऊसाचा रस पिण्यापूर्वी जाणून घ्या ‘या’ 5 गोष्टी, अन्यथा…\nSugarcane Juice In Pregnancy : गरोदरपणात ऊसाचा रस पिण्यापूर्वी जाणून घ्या ‘या’ 5 गोष्टी, अन्यथा…\nCoronavirus Symptoms : तुम्हाला कोरोना होऊन तर गेला नाही ना ‘हे’ फक्त ‘या’ 5 लक्षणांवरून ओळखा, जाणून घ्या\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम - देशात या वर्षीही कोरोना विषाणूने हाहाकार केला आहे. तर गेल्या काही दिवसात दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या तब्बल...\nडायबिटीज पेशंटने दररोज दूधात मिसळून प्यावी ‘ही’ गोष्ट, कंट्रोलमध्ये राहील ब्लड-शुगरचं प्रमाण\nWeight Loss : वाढलेले वजन कमी करण्यासाठी खा चने, आपोआप कमी होईल शरीरातील चरबी, होतील ‘हे’ 5 फायदे\n‘या’ 5 गोष्टींचा एक तुकडा देखील आरोग्यासाठी धोकादायक, पाडू शकतं आजारी; जाणून घ्या\nउन्हाळ्यात आवश्य प्या सत्तूचे सरबत, डिहायड्रेशन कंट्रोल करण्यासह ताबडतोब बूस्ट करतो एनर्जी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://thefocusindia.com/maharashtra/jitendra-awhads-cdr-wil-be-imp-the-case-of-beating-the-engineer-will-go-well-35619/", "date_download": "2021-04-19T09:08:46Z", "digest": "sha1:R4TZLIPHFMXLMO4Z7KTRGMMWVZ2CR7KO", "length": 12687, "nlines": 75, "source_domain": "thefocusindia.com", "title": "जितेंद्र आव्हाडांच्या गळ्यातही सीडीआरचा रोडा, अभियंत्याला मारहाण प्रकरण चांगलेच भोवणार|Jitendra Awhad's CDR wil be imp , the case of beating the engineer will go well", "raw_content": "\nHome आपला महाराष्ट्र जितेंद्र आव्हाडांच्या गळ्यातही सीडीआरचा रोडा, अभियंत्याला मारहाण प्रकरण चांगलेच भोवणार\nजितेंद्र आव्हाडांच्या गळ्यातही सीडीआरचा रोडा, अभियंत्याला मारहाण प्रकरण चांगलेच भोवणार\nस्थापत्य अभियंत्याला मारहाण करण्याचे प्रकरण गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांन चांगलेच भोवणार आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणात आव्हाडांच्या बंगल्यातील पोलीसांचा सीडीआर जपून ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आव्हाडांच्या सूचनेवरून त्यांनी मारहाण केली का हे स्पष्ट होणार आहे.Jitendra Awhad’s CDR wil be imp , the case of beating the engineer will go well\nमुंबई : स्थापत्य अभियंत्याला मारहाण करण्याचे प्रकरण गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांन चांगलेच भोवणार आहे. उच्च न्यायालयाने या प्रकरणात आव्हाडांच्या बंगल्यातील पोलीसांचा सीडीआर जपून ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आव्हाडांच्या सूचनेवरून त्यांनी मारहाण केली का हे स्पष्ट होणार आहे.\nगेल्या वर्षी ८ एप्रिलला आव्हाड यांच्या ठाणे येथील बंगल्यावर त्यांच्या समर्थकांनी मारहाण केली होती. आव्हाड यांच्या उपस्थितीत ही मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणी ठाणे पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असला तरी आव्हाड यांना आरोपी केलेले नाही.\nजितेंद्र आव्हाड यांची रश्मी शुक्ला यांना उद्देशून धमकीची भाषा : पुन्हा चूक केल्यास शिरच्छेद करू\nत्यामुळे आव्हाड यांना आरोपी करण्याचे आदेश देण्याची आणि प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपविण्याची मागणी स्थापत्य अभियंता अनंत करमुसे यांनी याचिकेद्वारे केली आहे.\nयाबाबत उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. घटना घडली त्या वेळी आव्हाड यांच्या बंगल्यावर तैनात पोलिसांचा गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यापासूनचा संपर्क तपशील नोंद (सीडीआर) आणि ग्राहक तपशील नोंद (एसडीआर) मिळवण्याचे व जपून ठेवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने मंगळवारी ठाणे पोलिसांना दिले.\nन्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठासमोर बुधवारी याप्रकरणी सुनावणी झाली. त्या वेळी युक्तिवाद करताना मारहाणीच्या घटनेला ८ एप्रिलला एक वर्ष पूर्ण होईल.\nत्यामुळे मारहाण झाल्याचा पुरावा असलेला सीडीआर आणि एसडीआर आपोआप नष्ट होईल. पोलिसांनी तो मिळवून जपून ठेवण्याची गरज आ��े, असे याचिकाकर्त्याच्या वतीने अ‍ॅड. आबाद पोंडा यांनी न्यायालयाला सांगितले. तर याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आल्याची माहिती महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयाला दिली.\nसीडीआरवरून मोबाईलची संपूर्ण कुंडलीच बाहेर येते. आपल्या बंगल्यावरील तैनात पोलीसांना आव्हाड यांनीच मारहाणीचे आदेश दिले होते का हे या सीडीआरमुळे उघड होणार आहे.\nPrevious'राहूल गांधी अविवाहित, म्हणून तर ते फक्त मुलींच्याच कॉलेजमध्ये जातात.. मुलींनी त्यांच्याजवळ टाळावे..' केरळमध्ये डाव्यांच्या माजी खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य\nNextरेल्वे देशाची आणि नागरिकांची संपत्ती, खासगीकरण होणार नाही, रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचे ठाम प्रतिपादन\nडॉ. हर्षवर्धन यांचे डॉ. मनमोहन सिंगांना पत्रोत्तर; लसीकरणाच्या सूचनांचे केले स्वागत आणि काँग्रेसनेत्यांच्या दुटप्पीपणावरही ठेवले बोट\nबंदच्या भीतीने मजुरांचे पलायन, अर्थमंत्र्यांचे उद्योग जगताला आश्वासन, नाही लागणार देशव्यापी लॉकडाऊन\nWATCH : कोमट दूध सेवन करण्याचे आहेत अनेक फायदे\nWATCH : बजाजची चेतक स्कूटर बुलेटपेक्षाही महाग, पाहा किंमत\nWATCH : मधमाशी पालन ठरू शकते करिअरची उत्तम संधी\nअहमदनगर : ‘मी काय चुकीचं बोलतो आहे’ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा बाळासाहेब थोरातांना प्रश्न;थोरातांनी थेट धमकावत बाहेर हाकललं\nDelhi Lockdown : दिल्लीत आजपासून सहा दिवसांचे लॉकडाऊन, वाचा 10 ठळक मुद्दे…\nदिल्लीत केजरीवालांनी लॉकडाऊन जाहीर केले; खान मार्केटमध्ये दारू दुकानांवर गर्दी उसळली\nपुणे मार्केट यार्डातील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाचे कठोर निर्णय\nIsrael : इस्रायलने कसे जिंकले कोरोनाविरुद्धचे युद्ध देशात विनामास्क फिरू शकताहेत नागरिक\nममता बॅनर्जींचा डबल गेमपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतसभेत पंतप्रधानांवर दोष तर पत्राद्वारे मदतीची मागणी\nकोरोनाची लस घेतानाचा फोटो काढा अन् जिंका 5 हजार रुपयांचं बक्षीस\n30 एप्रिलनंतर औरंगाबादेत लस न घेता फिरणाऱ्या 45 वर्षांवरील नागरिकांवर दंडात्मक कारवाई\nWATCH : सुगंध, रंग आणि बरंच काही असा ओळखा अस्सल हापूस\nWATCH : यंदाच्या IPL मध्ये दिसतोय हा आश्चर्यकारक योगायोग\nदेशात कोरोनाची लाट नव्हे त्सुनामी : २४ तासांत २.७४ लाख रुग्ण, १६१९ मृत्यू, सक्रि�� रुग्णसंख्या १९.२९ लाखांपेक्षा जास्त\n३ दिवसांत मोदी सरकारचे ६ मोठे निर्णय, रेमडेसिव्हिरची दर कपात ते ऑक्सिजन आयातीपर्यंत जाणून घ्या…\nपाच मिनिटे वाफ घ्या आणि कोरोनाला नष्ट करा, संशोधकांचा सल्ला ; फुफ्फुसाच्या आरोग्यासाठी उपयुक्त\nटाटा सामान्य माणसाच्या मदतीला आले धावून ; रोज २००-३०० टन ऑक्सिजनचा पुरवठा ; ट्विट करुन दिली माहिती\nआमने-सामने : राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांनी पियूष गोयल यांच्याबद्दल अपशब्द काढले त्यावर ‘देवेंद्र’ चांगलेच कोपले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2020/09/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%A0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B8-%E0%A4%95.html", "date_download": "2021-04-19T10:18:36Z", "digest": "sha1:XVHEBN5N7RRHWAFTIKCSFHZCPP57YRNF", "length": 44132, "nlines": 257, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "काही ठिकाणी चांगला पाऊस; काही ठिकाणी उघडीप | Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nकाही ठिकाणी चांगला पाऊस; काही ठिकाणी उघडीप\nby Team आम्ही कास्तकार\nin कृषी सल्ला, बातम्या\nया आठवड्याच्या सुरुवातीपासून बुधवारपर्यंत (ता.१६) महाराष्ट्रावर १००४ हेप्टापास्कल तर बंगालच्या उपसागराच्या पूर्व किनारपट्टी भागावर १००० ते १००२ इतका कमी हवेचा दाब राहील. त्यामुळे कोकणासह मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, व विदर्भाच्या काही भागात विस्तृत तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. उत्तर भारतातील राजस्थान, उत्तर प्रदेश व ईशान्य भारतावर १००२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहण्यामुळे वारे उत्तर दिशेने वाहतील. त्यामुळे या आठवड्याच्या मध्यापर्यंत संपूर्ण भारतात चांगल्या पावसाची शक्यता राहील.\nसध्या महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत ऑगस्टअखेरीस सरासरीच्या तुलनेत अधिक तर काही जिल्ह्यांत सरासरी एवढा पाऊस झाला आहे. तर काही जिल्ह्यांत सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला आहे. यात प्रामुख्याने विदर्भातील यवतमाळ, अकोला, अमरावती, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, गोंदिया आणि मराठवाड्यात��ल नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. सप्टेंबर महिन्यात या जिल्ह्यांतील पावसाची कमतरता भरून निघेल, अशी स्थिती आहे. ईशान्य मान्सून सुरू होण्यास थोडाच कालावधी बाकी आहे. गुरुवार (ता.१७) रोजी महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात वाढ होऊन दिशेतही बदल होईल.\nया आठवड्यातील काही दिवशी दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३५ ते ५० मिमी, रत्नागिरी जिल्ह्यात ३५ ते ४० मिमी तर उत्तर कोकणातील रायगड व पालघर जिल्ह्यात ३० ते ३२ मिमी, ठाणे जिल्ह्यात २५ ते ४० मिमी पावसाची शक्‍यता राहील. कोकणात वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ५ किमी राहण्यामुळे पावसाचा जोर साधारणच राहील. कमाल तापमान सिंधुदुर्ग, रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस तर रायगड जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान दक्षिण कोकणात २३ अंश सेल्सिअस तर उत्तर कोकणात २५ ते २६ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९१ ते ९६ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७० ते ७८ टक्के राहील.\nया आठवड्यात नाशिक, धुळे, जळगाव जिल्ह्यांत ३० ते ५० मिमी व नंदूरबार जिल्ह्यात ५२ ते ५५ मिमी पावसाची शक्‍यता आहे. नाशिक जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून तर उर्वरित धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यात वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १० ते १२ किमी राहील. कमाल तापमान नाशिक जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस तर उर्वरित धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० ते ९२ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६१ ते ६८ टक्के राहील.\nया आठवड्यात काही दिवशी उस्मानाबाद, लातूर, बीड जिल्ह्यात ३६ ते ५० मिमी तर नांदेड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत ४० ते ५० मिमी पावसाची शक्‍यता आहे. औरंगाबाद जिल्ह्यात मात्र काही दिवशी २० मिमी पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा औरंगाबाद जिल्ह्यात नैर्ऋत्येकडून तर उर्वरित उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग औरंगाबाद जिल्ह्यात ४ किमी, नांदेड जिल्ह्यात ८ किमी, लातूर, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत ११ ते १२ किमी तर उस्मानाबाद व बीड जिल्ह्यांत १४ ते १५ कि��ी राहील. कमाल तापमान नांदेड, उस्मानाबाद, औरंगाबाद जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस, जालना जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस तर उर्वरित सर्व जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नांदेड, परभणी व औरंगाबाद जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८४ ते ९१ टक्के तर दुपारची ५५ ते ६५ टक्के राहील.\nबुलडाणा, अकोला, अमरावती जिल्ह्यांत काही दिवशी ४५ ते ५० मिमी तर वाशीम जिल्ह्यात २७ ते ३३ मिमी पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा वायव्येकडून आणि ताशी वेग १० ते ११ किमी राहील. कमाल तापमान अमरावती, अकोला जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस तर बुलडाणा व वाशीम जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० ते ९१ टक्के तर दुपारची ६५ ते ६८ टक्के राहील.\nयवतमाळ जिल्ह्यात काही दिवशी ३५ ते ५० मिमी तर वर्धा व नागपूर जिल्ह्यात २५ ते ३५ मिमी पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ८ किमी राहील. कमाल तापमान यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८६ ते ९० टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५८ ते ६३ टक्के राहील.\nगोंदिया जिल्ह्यात काही दिवशी १८ ते २१ मिमी तर चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यात २५ ते २९ मिमी पावसाची शक्‍यता आहे. मात्र, गडचिरोली जिल्ह्यात काही दिवशी ३४ ते ४२ मिमी पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यात ईशान्येकडून तर चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यात नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग २ ते ३ किमी इतका कमी राहील. कमाल तापमान चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात ३६ ते ३७ अंश सेल्सिअस तर भंडारा, गोंदिया जिल्ह्यात ३५ ते ३६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. काही जिल्ह्यांत आकाश पूर्णतः ढगाळ तर काही जिल्ह्यांत अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९१ ते ९४ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५७ ते ५९ टक्के राहील.\nया आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यात २५ ते ४५ मिमी, सांगली जिल्ह्यात ३० ते ३५ मिमी, सातारा जिल्ह्यात ३३ ते ३��� मिमी, सोलापूर जिल्ह्यात २९ ते ४९ मिमी, पुणे जिल्ह्यात ३४ ते ३५ मिमी आणि नगर जिल्ह्यात ३५ ते ५४ मिमी पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून आणि ताशी वेग ५ ते ११ किमी राहील. कमाल तापमान कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस, सातारा जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस तर उर्वरित सांगली, पुणे व नगर जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत किमान तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८९ ते ९७ टक्के तर दुपारची ६० ते ७० टक्के राहील.\nकोरडवाहू क्षेत्रात रब्बी ज्वारी लागवडीसाठी उतारास आडवे सारे पाडावेत. त्यामुळे पावसाचे पाणी साऱ्यांमध्ये साठेल व जमिनीत खोल मुरेल. त्या ओलीवर गोकूळ अष्टमीच्या दरम्यान रब्बी ज्वारीची पेरणी केल्यास उपलब्ध ओलाव्याचा फायदा होईल.\nतूर पिकांस फुले येऊ लागताच शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. योग्य वेळी नियंत्रणाचे उपाय केल्यास संभाव्य नुकसान टाळले जाईल.\nपावसात उघडीप होताच, घेवडा पिकाची काढणी करावी.\nखरीप बाजरीची काढणी करून पावसात उघडीप होताच मळणी करावी.\n– (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, संशोधन परिषद, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी व सदस्य, प्रवृत्त पर्जन्य कृती दल सुकाणू समिती, महाराष्ट्र राज्य)\nकाही ठिकाणी चांगला पाऊस; काही ठिकाणी उघडीप\nया आठवड्याच्या सुरुवातीपासून बुधवारपर्यंत (ता.१६) महाराष्ट्रावर १००४ हेप्टापास्कल तर बंगालच्या उपसागराच्या पूर्व किनारपट्टी भागावर १००० ते १००२ इतका कमी हवेचा दाब राहील. त्यामुळे कोकणासह मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, व विदर्भाच्या काही भागात विस्तृत तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. उत्तर भारतातील राजस्थान, उत्तर प्रदेश व ईशान्य भारतावर १००२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहण्यामुळे वारे उत्तर दिशेने वाहतील. त्यामुळे या आठवड्याच्या मध्यापर्यंत संपूर्ण भारतात चांगल्या पावसाची शक्यता राहील.\nसध्या महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत ऑगस्टअखेरीस सरासरीच्या तुलनेत अधिक तर काही जिल्ह्यांत सरासरी एवढा पाऊस झाला आहे. तर काही जिल्ह्यांत सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला आहे. यात प्रामुख्याने विदर्भातील यवतमाळ, अकोला, अमरावती, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली, गोंदिया आणि मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. सप्टेंबर महिन्यात या जिल्ह्यांतील पावसाची कमतरता भरून निघेल, अशी स्थिती आहे. ईशान्य मान्सून सुरू होण्यास थोडाच कालावधी बाकी आहे. गुरुवार (ता.१७) रोजी महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात वाढ होऊन दिशेतही बदल होईल.\nया आठवड्यातील काही दिवशी दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३५ ते ५० मिमी, रत्नागिरी जिल्ह्यात ३५ ते ४० मिमी तर उत्तर कोकणातील रायगड व पालघर जिल्ह्यात ३० ते ३२ मिमी, ठाणे जिल्ह्यात २५ ते ४० मिमी पावसाची शक्‍यता राहील. कोकणात वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ५ किमी राहण्यामुळे पावसाचा जोर साधारणच राहील. कमाल तापमान सिंधुदुर्ग, रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस तर रायगड जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान दक्षिण कोकणात २३ अंश सेल्सिअस तर उत्तर कोकणात २५ ते २६ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९१ ते ९६ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७० ते ७८ टक्के राहील.\nया आठवड्यात नाशिक, धुळे, जळगाव जिल्ह्यांत ३० ते ५० मिमी व नंदूरबार जिल्ह्यात ५२ ते ५५ मिमी पावसाची शक्‍यता आहे. नाशिक जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून तर उर्वरित धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यात वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १० ते १२ किमी राहील. कमाल तापमान नाशिक जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस तर उर्वरित धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० ते ९२ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६१ ते ६८ टक्के राहील.\nया आठवड्यात काही दिवशी उस्मानाबाद, लातूर, बीड जिल्ह्यात ३६ ते ५० मिमी तर नांदेड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत ४० ते ५० मिमी पावसाची शक्‍यता आहे. औरंगाबाद जिल्ह्यात मात्र काही दिवशी २० मिमी पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा औरंगाबाद जिल्ह्यात नैर्ऋत्येकडून तर उर्वरित उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग औरंगाबाद जिल्ह्यात ४ किमी, नांदेड जिल्ह्यात ८ किमी, लातूर, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत ११ ते १२ किम��� तर उस्मानाबाद व बीड जिल्ह्यांत १४ ते १५ किमी राहील. कमाल तापमान नांदेड, उस्मानाबाद, औरंगाबाद जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस, जालना जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस तर उर्वरित सर्व जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नांदेड, परभणी व औरंगाबाद जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस तर उर्वरित सर्वच जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८४ ते ९१ टक्के तर दुपारची ५५ ते ६५ टक्के राहील.\nबुलडाणा, अकोला, अमरावती जिल्ह्यांत काही दिवशी ४५ ते ५० मिमी तर वाशीम जिल्ह्यात २७ ते ३३ मिमी पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा वायव्येकडून आणि ताशी वेग १० ते ११ किमी राहील. कमाल तापमान अमरावती, अकोला जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस तर बुलडाणा व वाशीम जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० ते ९१ टक्के तर दुपारची ६५ ते ६८ टक्के राहील.\nयवतमाळ जिल्ह्यात काही दिवशी ३५ ते ५० मिमी तर वर्धा व नागपूर जिल्ह्यात २५ ते ३५ मिमी पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग ५ ते ८ किमी राहील. कमाल तापमान यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८६ ते ९० टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५८ ते ६३ टक्के राहील.\nगोंदिया जिल्ह्यात काही दिवशी १८ ते २१ मिमी तर चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यात २५ ते २९ मिमी पावसाची शक्‍यता आहे. मात्र, गडचिरोली जिल्ह्यात काही दिवशी ३४ ते ४२ मिमी पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यात ईशान्येकडून तर चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यात नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग २ ते ३ किमी इतका कमी राहील. कमाल तापमान चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात ३६ ते ३७ अंश सेल्सिअस तर भंडारा, गोंदिया जिल्ह्यात ३५ ते ३६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. काही जिल्ह्यांत आकाश पूर्णतः ढगाळ तर काही जिल्ह्यांत अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९१ ते ९४ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५७ ते ५९ टक्के राहील.\nया आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यात २५ ते ४५ मिमी, सांगली जिल्���्यात ३० ते ३५ मिमी, सातारा जिल्ह्यात ३३ ते ३७ मिमी, सोलापूर जिल्ह्यात २९ ते ४९ मिमी, पुणे जिल्ह्यात ३४ ते ३५ मिमी आणि नगर जिल्ह्यात ३५ ते ५४ मिमी पावसाची शक्‍यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून आणि ताशी वेग ५ ते ११ किमी राहील. कमाल तापमान कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस, सातारा जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस तर उर्वरित सांगली, पुणे व नगर जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत किमान तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश पूर्णतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८९ ते ९७ टक्के तर दुपारची ६० ते ७० टक्के राहील.\nकोरडवाहू क्षेत्रात रब्बी ज्वारी लागवडीसाठी उतारास आडवे सारे पाडावेत. त्यामुळे पावसाचे पाणी साऱ्यांमध्ये साठेल व जमिनीत खोल मुरेल. त्या ओलीवर गोकूळ अष्टमीच्या दरम्यान रब्बी ज्वारीची पेरणी केल्यास उपलब्ध ओलाव्याचा फायदा होईल.\nतूर पिकांस फुले येऊ लागताच शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. योग्य वेळी नियंत्रणाचे उपाय केल्यास संभाव्य नुकसान टाळले जाईल.\nपावसात उघडीप होताच, घेवडा पिकाची काढणी करावी.\nखरीप बाजरीची काढणी करून पावसात उघडीप होताच मळणी करावी.\n– (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ, सदस्य, संशोधन परिषद, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी व सदस्य, प्रवृत्त पर्जन्य कृती दल सुकाणू समिती, महाराष्ट्र राज्य)\nकोकण konkan महाराष्ट्र maharashtra विदर्भ vidarbha पूर floods भारत राजस्थान उत्तर प्रदेश ईशान्य भारत ऊस पाऊस यवतमाळ yavatmal चंद्रपूर नांदेड nanded सिंधुदुर्ग sindhudurg रायगड पालघर palghar ठाणे कमाल तापमान किमान तापमान धुळे dhule जळगाव jangaon नाशिक nashik उस्मानाबाद usmanabad लातूर latur तूर बीड beed औरंगाबाद aurangabad परभणी parbhabi अमरावती वाशीम अकोला akola नागपूर nagpur कोल्हापूर सांगली sangli सोलापूर पुणे नगर कोरडवाहू ज्वारी jowar ओला खरीप हवामान कृषी विद्यापीठ agriculture university\nकोकण, Konkan, महाराष्ट्र, Maharashtra, विदर्भ, Vidarbha, पूर, Floods, भारत, राजस्थान, उत्तर प्रदेश, ईशान्य भारत, ऊस, पाऊस, यवतमाळ, Yavatmal, चंद्रपूर, नांदेड, Nanded, सिंधुदुर्ग, Sindhudurg, रायगड, पालघर, Palghar, ठाणे, कमाल तापमान, किमान तापमान, धुळे, Dhule, जळगाव, Jangaon, नाशिक, Nashik, उस्मानाबाद, Usmanabad, लातूर, Latur, तूर, बीड, Beed, औरंगाबाद, Aurangabad, परभणी, Parbhabi, अमरावती, वाशीम, अकोला, Akola, नागपूर, Nagpur, कोल्हापूर, सांगली, Sangli, सोलापूर, पुणे, नगर, कोरडवाहू, ज्वारी, Jowar, ओला, खरीप, हवाम��न, कृषी विद्यापीठ, Agriculture University\nया आठवड्याच्या सुरुवातीपासून बुधवारपर्यंत (ता.१६) महाराष्ट्रावर १००४ हेप्टापास्कल तर बंगालच्या उपसागराच्या पूर्व किनारपट्टी भागावर १००० ते १००२ इतका कमी हवेचा दाब राहील. त्यामुळे कोकणासह मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, व विदर्भाच्या काही भागात विस्तृत तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. उत्तर भारतातील राजस्थान, उत्तर प्रदेश व ईशान्य भारतावर १००२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहण्यामुळे वारे उत्तर दिशेने वाहतील. त्यामुळे या आठवड्याच्या मध्यापर्यंत संपूर्ण भारतात चांगल्या पावसाची शक्यता राहील.\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nतूर बाजार भाव | आजचे तुरीचे भाव | Tur Bajar Bhav Today | सर्व बाजार समिती 18 April 2021\nशेतकऱ्यांनी उन्नत वाण बियाणे उत्पादित करावे ः डॉ. काळे\nरत्नागिरी : आंबा, काजू पीकविमा खात्यात जमा होणास सुरुवात | Mango, Kaju Pikvima\nनोंदणी, कोविड -१ L लॉकडाउन ई-पास, स्थिती\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\n(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nनोंदणी, ई-केवायसी आणि ट्रॅक स्थिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nऑनलाईन अर्ज, नोंदणी (प्रसूत सहाय्य)\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nराज्यनिहाय डायरेक्ट लिंक्स, नवीन पंचायत मतदार यादी\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.drushtikonnews.com/2021/03/blog-post_60.html", "date_download": "2021-04-19T10:24:14Z", "digest": "sha1:3PAJ4LOL6AEWXHWQYPC6YJFMROBOENU3", "length": 6069, "nlines": 46, "source_domain": "www.drushtikonnews.com", "title": "महिलांचा सन्मान केल्याने समाजाची उंची वाढते - प्राचार्य डॉ.निंबोरे - दृष्टीकोन", "raw_content": "\nHome / बीडजिल्हा / महिलांचा सन्मान केल्याने समाजाची उंची वाढते - प्राचार्य डॉ.निंबोरे\nमहिलांचा सन्मान केल्याने समाजाची उंची वाढते - प्राचार्य डॉ.निंबोरे\nआष्टी : आई आपल्याला जन्म देते. आपल्यावर संस्कार घडवते. त्या संस्कारातून आपण घडत जातो.जगात अनेक संकटांना सामोरे जाण्याचं बळ त्या संस्कारातून आपल्याला मिळत जाते.जगात अनेक कर्तृत्वान महिला इतिहास घडवून गेल्या.राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर,सावित्रीबाई फुले इंदिरा गांधी,मदर टेरेसा,कल्पना चावला या आणि अशा अनेक महिलांनी आपापल्या क्षेत्रांमध्ये कर्तृत्व गाजवले.आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने त्यांचे प्रकर्षाने स्मरण होत आहे.महिला क्षणाची पत्नी,अनंत काळाची माता म्हणताना ,दोन्ही भूमिकांना तितक्याच सक्षमपणे सामोरी जात असते.आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांचा सन्मान केल्याने समाजाची उंची वाढते.\nअसे विचार प्राचार्य डॉ.सोपानराव निंबोरे यांनी व्यक्त केले.आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, एडवोकेट बी.डी.हंबर्डे महाविद्यालयात संस्थाध्यक्ष किशोर नाना हंबर्डे,सचिव अतुल शेठ मेहेर यांच्या मार्गदर्शनाखाली जागतिक महिला दिनानिमित्त कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.यावेळी कार्यालयीन अधीक्षिका सरस्वती जाधव,प्रा.शोभा नरोटे, लीला शिरोळे यांनीही आपले मौलिक विचार मांडले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.रोहिणी कांबळे यांनी केले. प्राचार्य डॉ.निंबोरे यांच्या हस्ते सर्वांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन प्रा.शुभांगी खुडे यांनी केले.यावेळी उपप्राचार्य अविनाश कंदले,पर्यवेक्षक प्रा.अशोक भोगाडे उपस्थित होते.\nमहिलांचा सन्मान केल्याने समाजाची उंची वाढते - प्राचार्य डॉ.निंबोरे Reviewed by Ajay Jogdand on March 08, 2021 Rating: 5\nशिवसेना बीड जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी केज कोव्हिड सेंटरला दिली भेट\nदुचाकीचा अपघातात ऊसतोड मुकादम ठार\nयशोदिप भोजनालय तर्फे चालविण्यात येणाऱ्या शिव भोजन केंद्रा तर्फे आष्टी शहरात घरपोच ७५ थाळी मोफत वाटप\nआरोग्य कर्मचार्‍यांच्या सर्व अडचणी मी स्वतः प्राधान्याने सोडविणार : आ.बाळासाहेब आजबे\nबीडजिल्हा महाराष्ट्र क्राईम बीड जिल्हा ताज्या बातम्या Home आरोग्य-शिक्षण व्हिडीओ देश- विदेश ब्लॉग संपादकीय व्हीडीओ राजकारण मनोरंजन-खेळ Breaking बीड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/category/goa-khabar-video/", "date_download": "2021-04-19T10:21:20Z", "digest": "sha1:ZYCUSQM2GDNZQO2DHMNGTAE3Q7KHPTKH", "length": 8227, "nlines": 147, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "गोवा खबर व्हिडीओ | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर व्हिडीओ\nगोवा खबर:पणजी मधील तरंगता कॅसिनो प्राइड 2 आता झाला मॅजेस्टिक प्राइड..अंदाज नया कमिटमेंट वही \nवास्को येथील युवा उद्योजक तेजेंद्र(निखिल) व राधा लवंदे यांच्यातर्फे तमाम गोमंतकीयांना दीपावलीच्या मगंलमय शुभेच्छा\nमडगाव मधील NABH मान्यताप्राप्त ऊर्जा वेलनेस सेंटरच्या वतीने डॉ.प्रणव भागवत आणि...\nश्री फाउंडेशनचे अध्यक्ष तथा कुंभरजुवे भाजप मंडळाचे माजी अध्यक्ष युवा नेते...\nभाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांच्यातर्फे तमाम गोमंतकीयांना दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा\nमुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यातर्फे तमाम गोमंतकीयांना दीपावलीच्या मंगलमय शुभेच्छा\nबंदर कप्तान मंत्री मायकल लोबो यांच्यातर्फे गोमंतकी जनतेला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा\nविरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांच्यातर्फे तमाम गोमंतकीयांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा\nमुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यातर्फे गोमंतकीयांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा\nउपमुख्यमंत्री तथा पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांच्यातर्फे गोमंतकीयांना दीपावलीच्या हार्दिक...\nहळदोणेचे आमदार तथा गोवा औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ग्लेन टिकलो...\nयुवा उद्योजक त्रिवेश आजगावकर यांच्यातर्फे गोमंतकीयांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा\nबोर्डाचे वारसा महत्व राखून ठेवून विकासाला चालना देऊ : विजय सरदेसाई\nसक्षम नेत्यांच्या कमतरतेमुळे भाजपने केला गोवा उध्वस्त : चोडणकर\n‘टीका उत्सव’ स्तुत्य उपक्रम..\nप्राणवायु, कोविड औषधे व लसींच्या उपलब्धतेचा अहवाल दररोज जाहिर करा व...\nगोवा सुरक्षा मंचने जाहीर केले उमेदवार\nपासवान यांच्या निधनाबद्दल केंद्रीय मंत्रिमंडळाकडून शोक\nकेंद्रीय आयुषमंत्री तथा संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचे गोव्यात जंगी स्वागत\nमुख���यमंत्री पुढील उपचारासाठी अमेरिकेस रवाना\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2020/04/2409/", "date_download": "2021-04-19T10:21:41Z", "digest": "sha1:PCV6FF7GDGYSFHTSSWI3JFZRKMNKNZ4C", "length": 4482, "nlines": 69, "source_domain": "www.sudharak.in", "title": "घर आणि रात्र (कविता) – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – एप्रिल २०२१\nघर आणि रात्र (कविता)\nएप्रिल, 2020कविताकबीर उषा लक्ष्मण बोबडे\nघर फक्त तिचं असतं;\nमग ती जगते हवं तसं\nतिला चित्र काढायला आवडतं;\nगुणगुणते एखादं आवडीचं गाणं \nसायंकाळी तो घरी येतो,\nआता ती गाणं गुणगुणत नाही,\nतिच्या कॅनव्हासवरून चेहऱ्यावर पसरलेला रंग \nतो घरी नसतो तेव्हाच फक्त;\nघर आणि रात्र दोन्ही त्याचं होतं \nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – एप्रिल २०२१\nदेशहित की अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर हल्ला – शुभलक्ष्मी नाईक गांवकर\nकवीची कैद – राजराहुल (राहुल खंडाळे)\nकोविड-१९ अरिष्टानंतरची नवक्षितिजे – श्रीधर सुरोशे\nलोकशाही संकोचते आहे – प्रसाद माधव कुलकर्णी\nगडबड-घोटाळे (व्यंगचित्रे) – चित्रकार प्रभाकर पाचपुते\nस्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल – ज्ञानेश वाकुडकर\nकिसान विरुद्ध सरकार ते किसान अभिमुख देश – श्रीनिवास नी. माटे\nभांडवलशाही हीच एक मोठी समस्या – प्रभाकर नानावटी\nहळूच – राजराहुल (राहुल खंडाळे)\nबोधकथा – वंदना भागवत\n – चित्रकार मिलिंद क्षीरसागर\nसमता आणि स्वातंत्र्य किती खरे किती खोटे – प्राची माहुरकर\nआमच्या लोकशाहीचे भवितव्य – हरिहर कुंभोजकर\nभग्न (होऊ घातलेल्या) तळ्याकाठी… \nसुदृढ लोकशाही – नरेंद्र महादेव आपटे\nथांबा, पुढे गतिरोधक आहे – हेमंत दिनकर सावळे\nयार… बोल, लिही – सचिनकुमार वि.तायडे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://abhivrutta.com/post/tag/dr-niteen-raut", "date_download": "2021-04-19T09:52:35Z", "digest": "sha1:SFI23LWVU7LNJ4375TQB6AATM77TFECR", "length": 4448, "nlines": 110, "source_domain": "abhivrutta.com", "title": "dr niteen raut | ABHIVRUTTA", "raw_content": "\nकडक लॉकडाऊन सुरू आहे. मात्र, नागरिक गंभीर नाहीत\nशेतकºयांना दिवसा वीज पुरवण्यासंबंधी सरकारने दिला ‘हा’ आदेश\nताजाबाद परिसरातील दुकानदार-प्रशासक वादावर जिल्हाधिकाऱ्यांनी तोडगा काढावा : पालकमंत्री\nप्रसिद��ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन\nपश्चिम महाराष्ट्र April 19, 2021\nनागपुरात संचारबंदी, मात्र काही महाभाग अजूनही रस्त्यांवरच…\nकोरोना परिस्थितीबद्दल डॉ. मनमोहनसिंग यांचे मोदींना पत्र\nमहाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती व फ्रिशिपसाठी अर्ज करण्यास ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ\n‘महाराष्ट्रातील सैनिकी स्थापत्य’, ‘कोकणातील कातळशिल्पे’ या प्रस्तावांचा युनेस्कोकडून तत्वत: स्वीकार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA", "date_download": "2021-04-19T09:34:20Z", "digest": "sha1:XXZFRU3DDDABY3F23JMY4FHI2F24H7XP", "length": 5572, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nशिवसेनेचे सगळेच संजय बेशिस्त आहेत; भाजप आमदाराचा बोचरा टोला\nपॉझिटिव्ह रुग्ण बाहेर फिरतात भाजप आमदाराने सुचविला 'हा' उपाय\nरेमडेसिव्हिरबाबत विदर्भावर ठाकरे सरकारकडून अन्याय; भाजप नेत्याचा आरोप\nRajesh Dokania: 'पोलिसांनी डोकानियांना ताब्यात घेताच भाजप का घाबरला\nncp vs bjp: भाजप नेते रेमडेसिवीर औषध कसं खरेदी करतात, नवा कायदा आलाय का, नवा कायदा आलाय का\nकरोना घालवण्यासाठी भाजप मंत्र्यांनी घातला पुजेचा घाट, व्हीडिओ व्हायरल\nमुंबईत ऑक्सिजनसाठी धावाधाव; भाजपनं साधला निशाणा\nलोकप्रतिनिधी करोनाच्या विळख्यात; भाजप आमदाराला लागण\nUddhav Thackeray: ऑक्सीजन तुटवड्यामुळे राज्यात भीषण स्थिती; CM ठाकरेंचा PM मोदींना तातडीचा फोन\nUttar Pradesh: भाजप नगरसेवकाचा मृतदेह कारमध्ये आढळल्याने खळबळ\nUttar Pradesh: भाजप नगरसेवकाचा मृतदेह कारमध्ये आढळल्याने खळबळ\nकरून करून भागले आणि देवधर्माला लागले; राष्ट्रवादीची भाजप नेत्यांवर बोचरी टीका\nकरोना नियंत्रणात नागपूर महापालिका अपयशी; काँग्रेसचा आरोप\nJayant Patil: 'भाजपचा एखादा आमदार फुटला तर आश्चर्य वाटून घेवू नका\nChandrakant Patil: मे महिन्यात 'या' तारखेनंतर राज्यातील सत्तेला सुरुंग; चंद्रकांत पाटील यांचा दावा\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://mahaupdate.in/2021/03/12/actress-kangana-ranaut-to-be-arrested/", "date_download": "2021-04-19T08:12:14Z", "digest": "sha1:WNKIK5MTX3RUHHBAHSYZCFYAYHNWTMZS", "length": 7927, "nlines": 110, "source_domain": "mahaupdate.in", "title": "जावेद अख्तर यांच्याशी पंगा घेणं महागात पडलं, अभिनेत्री कंगना रणौतला होणार अटक ? - Maha Update", "raw_content": "\nजावेद अख्तर यांच्याशी पंगा घेणं महागात पडलं, अभिनेत्री कंगना रणौतला होणार अटक \nजावेद अख्तर यांच्याशी पंगा घेणं महागात पडलं, अभिनेत्री कंगना रणौतला होणार अटक \nमहाअपडेट टीम, 12 मार्च 2021 :- आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं नेहमीच चर्चेत असलेली अभिनेत्री कंगना रनौत अडचणीत येण्याची शक्यता आहे. यावेळी न्यायालयानं तिच्या विरोधात चक्क अटक वॉरंट बजावलं आहे. कंगनानं सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणावर गीतकार जावेद अख्तर यांच्यावर टीका केली होती.\nत्यामुळे अख्तर यांनी कंगनाविरोधात अंधेरी महानगरदंडाधिकाऱ्यांकडे बदनामी झाल्याची तक्रार केली होती. कंगनावर बदनामी केल्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो असे अख्तर यांच्या तक्रारीवर अहवाल सादर करताना पोलिसांनी म्हटलं होतं.\nत्यानंतर न्यायालयानं कंगनाला समन्स बजावत हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र ती हजर न झाल्याने न्यायालयाने तिच्याविरोधात टक वॉरंट बजावलं. आता कंगनानं देखील अंधेरी महानगरदंडाधिकाऱ्यांनी बजावलेल्या जामीनपात्र वॉरंटला सत्र न्यायालयात आव्हान दिलं आहे.\nअभिनेत्री कंगना रनौतविरोधात गीतकार जावेद अख्तर यांच्याविरोधात दाखल झालेल्या मानहानीच्या तक्रारीप्रकरणी कंगनाने सत्र न्यायालयात दिलेल्या जामीन वॉरंटला आव्हान दिले आहे. बुधवारी दाखल झालेल्या याचिकेवर 15 मार्च रोजी सुनावणी होणार असल्याचे कंगनाच्या वकिलांनी सांगितले आहे.\n 3 महिन्यापूर्वी पळून जाऊन लग्न केलं, संतापलेल्या भावाने मेहुण्याचं शीर केलं धडावेगळं, हे समजताच बहिणीने केलं असं काही की…\nMPSC विद्यार्थ्यांना दिलासा, अखेर परीक्षेची तारीख ठरली\nममता बॅनर्जी या नंदिग्राममध्ये भाजप उमेदवाराकडून पराभवाची धूळ चाखतील : अमित शाह\nमॅकडोनाल्‍डच्या जाहीरातींसाठी ब्रॅण्‍ड ॲम्‍बेसेडर म्हणून अभिनेत्री रश्मिकाची निवड\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अर्थव्यवस्था पुन्हा धोक्यात\nकोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे आरोग्य आणीबाणी लागू करा : कपिल सिब्बल\nममता बॅनर्जी या नंदिग्राममध्ये भाजप उमेदवाराकडून प���ाभवाची धूळ चाखतील : अमित शाह\nमॅकडोनाल्‍डच्या जाहीरातींसाठी ब्रॅण्‍ड ॲम्‍बेसेडर म्हणून अभिनेत्री…\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अर्थव्यवस्था पुन्हा धोक्यात\nकोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे आरोग्य आणीबाणी लागू करा : कपिल सिब्बल\nविद्यार्थ्यांना मोठा फटका, ‘जेईई-मेन्स’ परीक्षा कोरोनामुळे…\nमाजी मंत्र्याची धनंजय मुंडेंवर जहरी टीका,…\nमोठी बातमी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले कठोर आदेश, नियम…\nMaharashtra lockdown : मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा,…\nती पाच वर्षे माझ्याशी प्रेमात होती, पण ‘त्याची’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/navratri-colours-of-2019/", "date_download": "2021-04-19T09:00:12Z", "digest": "sha1:W3C3DK4M5LKKPTU6P3SJLJOCBREZKPIR", "length": 3521, "nlines": 87, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "navratri colours of 2019 Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nनवरात्रीच्या रंगात खुलले मराठी तारकांचे सौंदर्य\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nजिल्ह्यात नवरात्रोत्सवाला उद्यापासून सुरुवात\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nकरोना चाचणीसाठी तासन्‌ तास प्रतीक्षा; रांगेतच ‘बाधित’ होण्याची नागरिकांना भिती\nराज्य सरकारवर रामदास आठवले भडकले म्हणाले,”रेमडीसीविरचा गेमडिसीविर करू नका”\nरेमडेसिविरनंतर आता ‘टॉसिलिझूमॅब’, ‘अलझूमॅब’ इंजेक्‍शन्सही आऊट ऑफ स्टॉक\n#ResignModi : मोदी, राजीनामा द्या ट्‌वीटरवर ट्रेन्डींग\n“साडे चार कोटींचे रेमडेसीवीर खरेदी करणाऱ्या फडणवीसांची चौकशी करा”; काँग्रेसच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/ram-mandir-campus/", "date_download": "2021-04-19T10:04:35Z", "digest": "sha1:55IXM6KIPOLEYGQJKZZR36XEPUOBFMZA", "length": 3075, "nlines": 81, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "ram mandir campus Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nअयोध्येत तब्बल ४९२ वर्षांनंतर पाहायला मिळणार दिव्यांचा झगमगाट\nप्रभात वृत्तसेवा 6 months ago\nकरोना चाचणीसाठी तासन्‌ तास प्रतीक्षा; रांगेतच ‘बाधित’ होण्याची नागरिकांना भिती\nराज्य सरकारवर रामदास आठवले भडकले म्हणाले,”रेमडीसीविरचा गेमडिसीविर करू नका”\nरेमडेसिविरनंतर आता ‘टॉसिलिझूमॅब’, ‘अलझूमॅब’ इंजेक्‍शन्सही आऊट ऑफ स्टॉक\n#ResignModi : मोदी, राजीनामा द्या ट्‌वीटरवर ट्रेन्डींग\n“साडे चार कोटींचे रेमडेसीवीर खरेदी करणाऱ्या फडणवीसांची चौकशी करा”; काँग्रेसच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/astro/religion-festival-news/what-is-your-nakshatra-know-the-nakshatra-which-brings-success-in-life/articleshow/80188642.cms", "date_download": "2021-04-19T10:19:13Z", "digest": "sha1:KF2Y43E5HFR2KS5LQWS3WB6MKZTJEKAP", "length": 15090, "nlines": 117, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nतुमचा जन्म जर या नक्षत्रात झाला असेल, तर स्वतःच्या बळावर जीवनात यशस्वी व्हाल\nज्योतिषशास्त्रात ५ वे नक्षत्र शुभ व विशेष मानले जाते. कोणते आहे हे नक्षत्र... जाणून घ्या...\nतुमचा जन्म जर या नक्षत्रात झाला असेल, तर स्वतःच्या बळावर जीवनात यशस्वी व्हाल\nज्योतिषशास्त्रात अभिजित नक्षत्राला धरून एकूण २८ नक्षत्रांचा उल्लेख आहे. प्रत्येक नक्षत्राचे स्वतःचे वैशिष्ट्य आहे आणि त्याचा प्रभाव त्या नक्षत्रात जन्मलेल्या लोकांवर पडतो. ज्योतिषशास्त्रात ५ वे नक्षत्र शुभ व विशेष मानले जाते. या नक्षत्रात जन्मलेली माणसे सुखाने जीवन जगतात. स्वतःच्या बळावर आयुष्यात यशाशी शिखरे सर करतात. त्यांचे वैशिष्ट्य जाणून घेतलेत तर तुम्ही सुद्धा त्यांच्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवाल. चला तर मग या नक्षत्राबद्दल अजूनही काही गोष्टी जाणून घेऊया...\n​हे नक्षत्र म्हणजे साक्षात ब्रम्हाजीचे स्वरूप\nवैदिक ज्योतिषनुसार मृग नक्षत्र हे पाचव्या स्थानावर येते. याच्या निर्मितीची एक कथा आहे. एक दिवस भगवान ब्रम्ह आपल्याच मुलीच्या मोहात पडले. यामुळे भगवान शंकरांना राग आला. त्यांनी ब्रम्ह देवावर बाण सोडला. शंकराचे ते रौद्र रूप पाहून ब्रम्हा भयभीत झाले व आकाशाकडे धावायला लागले. जेव्हा कोणता मार्ग सापडला नाही तेव्हा मृगाचे रूप घेऊन आकाशात विहार करू लागले. त्या वेळी ब्रम्हाजीच्या त्या सुंदर मृगाच्या रुपाला पाहून त्यांना या रुपात नक्षत्रांमध्ये स्थान मिळाले आणि मग मृग नक्षत्र असे त्याचे नाव पडले. त्याचबरोबर अशी सुद्धा कथा आहे की, शंकराच्या बाणाने ब्रम्ह देवांना आजही माफ केलेले नाही. आजसुद्धा हा बाण आर्द्रा नक्षत्राच्या रूपाने मृग रुपी ब्रम्हाजीच्या मागे आहे.\n​या नक्षत्रात जन्मलेल्या लोकांवर मंगळाचा प्रभाव\nज्योतिषनुसार प्रत्येक नक्षत्राचा कोणता ना कोणता ग्रह हा स्वामी असतो. ज्याचा प्रभाव त्या नक्षत्रात जन्मलेल्या लोकांवर पडतो. मृग न��्षत्राचा स्वामी मंगळाला मानले गेले आहे. हेच कारण आहे की या नक्षत्रात जन्मलेल्या लोकांवर मंगळाचा प्रभाव दिसून येतो.\nसोन्याचे दागिने घालताना तुम्ही पण करता का या चुका \n​म्हणून खास असतात या नक्षत्रात जन्मलेले लोक\nज्योतिषशास्त्रानुसार या नक्षत्रात जन्मलेल्या लोकांचा प्रेमावर अतूट विश्वास असतो. याव्यतिरिक्त दैनंदिन रोजच्या कामावर त्यांचा जास्त विश्वास असतो. त्यामुळे अशी माणसे घाईगडबडीत काम व नोकरीत बदल करत नाहीत. या नक्षत्रात जन्मलेली माणसे जी काम हातात घेतात, त्यात पूर्ण मन लावून मेहनत घेतात. त्यांचे व्यक्तित्व, रूप आकर्षक असते आणि विश्वासार्ह असतात.\nया राशीमध्ये लग्न म्हणजे घरात महाभारत, तेव्हा लग्नाआधी विचार करा\n​​प्रेम जीवनात अतूट विश्वास ठेवतात या नक्षत्रातील लोक\nमृग नक्षत्रात जन्मलेल्या लोकांचा ग्रह स्वामी मंगळ असतो. त्यामुळे ही लोकं सतत उर्जीने परिपूर्ण असतात. स्वच्छ मनाचे व सगळ्यांना मदत करणारे असतात. त्यांच्याबरोबर कोणी कपटी पणाने वागले तर ते त्यांना माफ नाही करत. वैयक्तिक जीवनात ते एक चांगले मित्र असतात. या व्यतिरिक्त प्रेमावर्ती अतूट विश्वास असल्याकारणाने त्यांचे वैवाहिक आयुष्य सुखमय असते. ते आपल्या जोडीदाराप्रती प्रामाणिक व विश्वासार्ह असतात. त्यामुळे त्यांचे वैवाहिक जीवन चांगले असते.\nफेंगशुई : स्वयंपाकघरात चुकूनही या वस्तूंना चुकीच्या जागी ठेऊ नका, नुकसान होईल\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nगुरुचा होत आहे अस्त; जाणून घेऊया राशींवर कसा असेल प्रभाव महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nमोबाइलसॅमसंगच्या या स्मार्टफोनवर मिळतोय १० हजारांचा बंपर कॅशबॅक\nविज्ञान-तंत्रज्ञानCovid-19 ची लस घेतानाचा फोटो पोस्ट करा अन् मिळवा ५ हजार रुपये, सरकार देत आहे बक्षीस\nप्रेग्नंसी/पेरेंटिंग'या' टिप्स फॉलो करून व्हा जबाबदार व आदर्श पालक\nब्युटीकाही मिनिटांत दूर होईल ब्लॅकहेड्स व व्हाइटहेड्सची समस्या, करून पाहा हे घरगुती आयुर्वेदिक उपाय\nआजचं भविष्यराशीभविष्य १९ एप्रिल २०२१ सोमवार:मेष व कर्क राशीसाठी सुखद दिवस,तुमचं भविष्य काय सांगते जाणून घ्या\nविज्ञान-तंत्रज्ञानऑनलाइन फ्रॉड झाल्यास घाबरू नका, तात्काळ या नंबरवर तक्रार करा अन् पैसे परत मिळवा\nकार-बाइकमुंबईतील गाड्यांवर का लावले जात आहे लाल, हिरवे, पिवळे स्टिकर, जाणून घ्या यामागचे कारण\nकरिअर न्यूजआरटीई प्रवेशासाठी सुधारित तारखा होणार जाहीर\nगुन्हेगारीपुणे: ब्रिगेडियरची रेल्वेखाली आत्महत्या\nआयपीएलIPL 2021 : मुंबई इंडियन्सला दिल्ली कॅपिटल्सने दिला धक्का, गुणतालिकेत घेतली मोठी भरारी\nविदेश वृत्त'या' देशात ८० टक्के लसीकरण; एक वर्षानंतर मास्क वापरापासून सुटका\nगुन्हेगारीएका जेवणाच्या थाळीवर दोन थाळी मोफत मिळणार म्हणून ऑर्डर केली अन्...\nअर्थवृत्तब्लॅक मंडे ; शेअर बाजाराला हुडहुडी, सेन्सेक्स तब्बल १३०० अंकांनी कोसळला, तीन लाख कोटींचा फटका\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/entertainment/bollywood/kamal-haasan-birthday-kamal-haasan-was-in-live-in-with-a-simran-bagga-who-was-22-years-younger-than-him-after-two-marriages-broke-check-about-their-controversial-love-life-76494.html", "date_download": "2021-04-19T09:28:04Z", "digest": "sha1:FYE7CWGP3GX7XSONAQIARCJS4SSNTJCJ", "length": 32685, "nlines": 225, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Kamal Haasan Birthday: दोन लग्ने मोडल्यावर 22 वर्षे लहान अभिनेत्रीसोबत Live-in मध्ये होते कमल हासन; जाणून घ्या त्यांच्या विवादित Love Life बद्दल | 🎥 LatestLY मराठी", "raw_content": "\nवांगणी रेल्वेस्थानकात मुलाचा जीव वाचवल्याप्रकरणी रेल्वेमॅनचे पियूष गोयल यांच्याकडून कौतुक\nसोमवार, एप्रिल 19, 2021\nCoronavirus: कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेपूर्वी राज्य सरकारकडून उपाय योजना करण्यास सुरुवात\nसुरक्षित राहण्यासाठी काय कराल\nMoto G30 स्मार्टफोन फक्त 649 रुपयांत खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या स्पेसिफिकेशन बद्दल अधिक\nBetel Leaf Benefit: अनेक गुणांनी भरपूर असते विडयाचे पान; जाणून घ्या फायदे\nGold Rate Today: सोन्याच्या दरात पुन्हा वाढ होण्यास सुरूवात; जाणून घ्या आजचे सोन्या,चांदीचे दर\nIndia Post GDS Recruitment 2021: पोस्टल विभागात 1421 ग्रामीण डाक सेवक पदांसाठी भरती; उमेदवार 21 एप्रिलपर्यंत करू शकतात अर्ज\nवांगणी रेल्वेस्थानकात मुलाचा जीव वाचवल्याप्रकरणी रेल्वेमॅनचे पियूष गोयल यांच्याकडून कौतुक\nNissan Magnite ला टक्कर देण्यासाठी स���ट्रोन घेऊन येणार नवी SUV, जाणून घ्या खासियत\nVangani रेल्वे स्थानकात जीवाची बाजी लावत चिमुकल्याला रेल्वे अपघातातून वाचवणार्‍या कर्तव्यदक्ष Mayur Shelke यांच्यावर सोशल मीडीयात कौतुकाचा वर्षाव\nMaharashtra: पुणे रेल्वे स्थानकात भारतीय लष्कराच्या ब्रिगेडियरची आत्महत्या\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nMoto G30 स्मार्टफोन फक्त 649 रुपयांत खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या स्पेसिफिकेशन बद्दल अधिक\nBetel Leaf Benefit: अनेक गुणांनी भरपूर असते विडयाचे पान; जाणून घ्या फायदे\nIndia Post GDS Recruitment 2021: पोस्टल विभागात 1421 ग्रामीण डाक सेवक पदांसाठी भरती; उमेदवार 21 एप्रिलपर्यंत करू शकतात अर्ज\nवांगणी रेल्वेस्थानकात चिमुकल्याला जीवनदान देणार्‍या मयूर शेळके यांच्या साहसाला नेटकर्‍यांचा सलाम\nMaharashtra: पुणे रेल्वे स्थानकात भारतीय लष्कराच्या ब्रिगेडियरची आत्महत्या\nवांगणी रेल्वेस्थानकात मुलाचा जीव वाचवल्याप्रकरणी रेल्वेमॅनचे पियूष गोयल यांच्याकडून कौतुक\nवांगणी रेल्वेस्थानकात रेल्वे प्लॅटफॉर्म वरून तोल जाऊन ट्रकवर पडलेल्या मुलाला pointsman Mayur Shelkhe यांनी मदत करून दिले जीवनदान; पहा ही थरारक दृश्यं\nCOVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत उच्चांकी 2,73,810 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; 1,619 मृत्यू\nमहाराष्ट्र सरकारने 'या' ठिकाणांहून महाराष्ट्रात प्रवेश करणा-यांना नकारात्मक आरटी-पीसीआर चाचणी असणे केले बंधनकारक\nगरज नसलेल्या रुग्णांना ऑक्सिजन लावून त्याचा अपव्यय करू नका- पियुष गोयल\nCoronavirus: कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेपूर्वी राज्य सरकारकडून उपाय योजना करण्यास सुरुवात\nGold Rate Today: सोन्याच्या दरात पुन्हा वाढ होण्यास सुरूवात; जाणून घ्या आजचे सोन्या,चांदीचे दर\nवांगणी रेल्वेस्थानकात मुलाचा जीव वाचवल्याप्रकरणी रेल्वेमॅनचे पियूष गोयल यांच्याकडून कौतुक\nMaharashtra: पुणे रेल्वे स्थानकात भारतीय लष्कराच्या ब्रिगेडियरची आत्महत्या\nMumbai: मुंबईत कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 602 जणांच्या विरोधात एफआयआर दाखल तर 400 जणांना अटक\nIndia Post GDS Recruitment 2021: पोस्टल विभागात 1421 ग्रामीण डाक सेवक पदांसाठी भरती; उमेदवार 21 एप्रिलपर्यंत करू शकतात अर्ज\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आज साडेअकरा वाजता कोरोना संबंधित परिस्थितीसंदर्भात महत्वाच्या बैठकीचा आढावा घेणार\nनोकरी बदलली किंवा सोडल्यानंतर PF Account ट्रान्सफर न केल्यास काय होतं\nMewalal Chaudhry Dies Due to Covid-19: बिहारचे माजी शिक्षणमंत्री आणि जेडीयू नेते मेवालाल चौधरी यांचे कोरोनामुळे निधन\nमहाराष्ट्र-दिल्ली दरम्यान धावणाऱ्या 4 विमान सेवांकडून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी FIR दाखल\nCoronavirus Infection: हवेच्या माध्यमातूनही होऊ शकते कोरोना विषाणूचे संक्रमण; Lancet पत्रिकाच्या अभ्यासात खुलासा\nSputnik V COVID-19 Vaccine प्राण्यांवर देखील परिणामकारक; लस निर्मात्यांचे मत\nयुकेच्या गृहमंत्र्यांकडून नीरव मोदी याच्या प्रत्यार्पणासाठी परवानगी दिल्याची सीबीआय अधिकाऱ्यांची माहिती\n ज्यादा Paid Leave मिळवण्यासाठी लढवली शक्कल; 37 दिवसांत 4 वेळा केले लग्न व 3 वेळा घेतला घटस्फोट\nसुरक्षित राहण्यासाठी काय कराल\nMoto G30 स्मार्टफोन फक्त 649 रुपयांत खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या स्पेसिफिकेशन बद्दल अधिक\nOnline Financial Frauds Helpline Number: दिल्ली पोलिस आणि केंद्रीय गृहमंत्रलयाने ऑनलाईन आर्थिक फसवणूकीत पैसे गमावलेल्यांसाठी लॉन्च केला खास हेल्पलाईन नंबर\nboAt ने भारतात लाँच केले Xplorer स्मार्टवॉच, जाणून घ्या खास वैशिष्ट्ये\nWhatsApp मध्ये झाले 'हे' दोन मोठे बदल, अॅप अपडेट केल्यानतर फोटोसह व्हिडिओ पाठवणे होणार सोप्पे\nNissan Magnite ला टक्कर देण्यासाठी सिट्रोन घेऊन येणार नवी SUV, जाणून घ्या खासियत\nTata Tigor Electric ची नव्या रुपातील कार लवकरच होणार लॉन्च, सिंगल चार्जमध्ये धावणार 213km\nMaruti Suzuki Jimny चे 'हे' मॉडेल ठरणार अत्यंद धमाकेदार, जाणून घ्या किंमतीसह खासियत\nAudi ने लाँच केली सर्वात स्वस्त Electric Car; सिंगल चार्जमध्ये 520 किलोमीटर धावेल, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स\nनवी गाडी खरेदी करण्याचा विचार, 4 लाखांहून कमी किंमतीतील 'या' कारवर दिला जातोय 40 हजारांपर्यंत बंपर डिस्काउंट\nIPL 2021: ‘अंपायरकडे केली होती मागणी पण...’ PBKS संघाच्या पराभवानंतर KL Rahul ने केली ‘हा’ नियम बदलण्याची मागणी\nIPL 2021 Purple Cap List Updated: पर्पल कॅपवर बेंगलोरच्या Harshal Patel याची मजबूत पकड, पहा टॉप-5 गोलंदाज\nIPL 2021 Orange Cap List Updated: काही तासातच Shikhar Dhawan ने मॅक्सवेलकडून हिसकावली ऑरेंज कॅप, पहा टॉप-5 फलंदाजांची लिस्ट\nIPL 2021 Points Table Updated: दिल्लीच्या विजयाने मुंबई इंडियन्सला धक्का, DC संघाने गुणतालिकेत मोठी झेप\nDC vs PBKS IPL 2021 Match 10: पंजाब विरोधात शिखर धवनची बल्ले-बल्ले, दिल्ली कॅपिटल्स 6 विकेटने विजयी\nSumitra Bhave Passes Away: प्रसिद्ध निर्मात्या, दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे आज 78 व्या वर्षी निधन\n'कोरोनापेक्षा देशाला लागलेली घातक कीड म्हणजे 'राजकारण', अभिनेत्री तेजस्विनी पंडित ने सोशल मिडियाद्वारे व्यक्त केली चीड\n'Rahul Gandhi यांनी बंगालमधल्या प्रचारसभा रद्द करण्याचा घेतलेला निर्णय हा अत्यंत धाडसी', अशा शब्दांत 'या' मराठी दिग्दर्शकाने केले कौतुक, पाहा ट्विट\nRenuka Shahane Tests Positive For COVID-19: आशुतोष राणा नंतर रेणुका शहाणे ची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह; मुलांनाही झाला संसर्ग\nSameera Reddy Tested COVID Positive: बॉलिवूडमध्ये कोरोनाचा उद्रेक नील नितीन मुकेश नंतर अभिनेत्री समीरा रेड्डी हिची कोरोना चाचणी आली पॉझिटिव्ह\nBetel Leaf Benefit: अनेक गुणांनी भरपूर असते विडयाचे पान; जाणून घ्या फायदे\nHealth Tips: पपई खाण्याचे नुकसान ऐकून तुम्ही ही आश्चर्यचकित व्हाल , 'या' लोकांसाठी आहे घातक\nवेरा गेदरॉयट्स Google Doodle: राजकुमारी Vera Gedroits यांच्या 151 व्या जयंती निमित्त गुगलचे खास डुडल, जाणून घ्या त्यांच्याबद्दल अधिक\nराशीभविष्य 19 एप्रिल 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nCOVID-19: रक्तातील ऑक्सिजन लेव्हल कशी वाढवावी रक्तात काय असते याची भूमिका, जाणून घ्या आरोग्य तज्ञांचे मत\nVangani रेल्वे स्थानकात जीवाची बाजी लावत चिमुकल्याला रेल्वे अपघातातून वाचवणार्‍या कर्तव्यदक्ष Mayur Shelke यांच्यावर सोशल मीडीयात कौतुकाचा वर्षाव\nवांगणी रेल्वेस्थानकात रेल्वे प्लॅटफॉर्म वरून तोल जाऊन ट्रकवर पडलेल्या मुलाला pointsman Mayur Shelkhe यांनी मदत करून दिले जीवनदान; पहा ही थरारक दृश्यं\n बिहारमधील महिलेने केला 3 सापांना जन्म दिल्याचा दावा; विषारी सापांचा करते मुलासारखा सांभाळ\nभारतात पुन्हा एकदा होणार Lockdown लोकमत ने दिलेल्या बातमीवर PIB कडून स्पष्टीकरण\n ऑनलाइन ग्रॉसरी वेबसाइट Tesco वर ग्राहकाने मागवले सफरचंद; डिलिव्हरीत आला Apple iPhone\nDirector Sumitra Bhave Passes Away: प्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन\nJyoti Kalani Former MLA Passes Away: उल्हासनगरच्या माजी आमदार ज्योती कलानी यांचे निधन\nCoronavirus Outbreak: कोविड च्या काळात 'हे' 5 पदार्थ तुमची रोग प्रतिकार शक्ति वाढवून तुम्हाला ठेवतील कोरोनाच्या संक्रमणांपासून दूर\nRama Navami 2021 Date: श्रीरामनवमी यंदा 21 एप्रिल दिवशी; जाणून घ्या रामजन्मोत्सव पूजेची वेळ, तिथी आणि महत्त्व\nAai Kuthe Kay Karte: आई कुठे काय करते मालिकेत येणार नवा ट्विस्ट; अभिषेकवर होणार जीवघेणा हल्ला\nKamal Haasan Birthday: दोन लग्ने मोडल्यावर 22 वर्षे लहान अभिनेत्रीसोबत Live-in मध्ये होते कमल हासन; जाणून घ्या त्यांच्या विवादित Love Life बद्दल\n1975 साली प्रदर्शित झालेल्या ‘अ��ूर्व रागंगल’ या चित्रपटाच्या यशानंतर त्यांना विशेष ओळख प्राप्त झाली. आपल्या 60 वर्षांच्या कारकीर्दीमध्ये हासन यांनी विविधांगी भूमिका साकारल्या. अशाच विविधांगी भूमिका त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातही साकारल्या.\nकमल हासन (संग्रहित संपादित प्रतिमा)\nसाऊथचा सुपरस्टार कमल हासन (Kamal Haasan) आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. तब्बल 6 दशके चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे कमल हासन आज 65 वर्षांचे झाले. त्यांचा जन्म 7 नोव्हेंबर 1954 साली चेन्नईच्या परमकुडी येथे झाला. 1959 साली कमल हासन यांनी बाल कलाकार म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात केली. महत्वाचे म्हणजे वयाच्या 6 व्या वर्षीपासून त्यांना प्रसिद्धी मिळायला सुरुवात झाली. 1975 साली प्रदर्शित झालेल्या ‘अपूर्व रागंगल’ या चित्रपटाच्या यशानंतर त्यांना विशेष ओळख प्राप्त झाली. आपल्या 60 वर्षांच्या कारकीर्दीमध्ये हासन यांनी विविधांगी भूमिका साकारल्या. अशाच विविधांगी भूमिका त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातही साकारल्या. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त चला एक प्रकाश टाकूया कमल हासन यांच्या लव्ह लाईफवर.\nकमल हासन यांचे पहिले लग्न वाणी गणपतिसोबत झाले. त्यानंतर त्यांनी अभिनेत्री सारीकाशी दुसरे लग्न केले. कमलने 1978 मध्ये वाणी गणपतीशी लग्न केले आणि त्यांचे लग्न फक्त 10 वर्षे टिकले. दोघांनीही 1988 मध्ये घटस्फोट घेतला. याच दरम्यान कमलने अभिनेत्री सारिकाला डेट करण्यास सुरवात केली. पुढे सन 1988 मध्ये त्यांनी सारिकाशी लग्न केले. सारीकासोबत कमल यांना श्रुती हासन आणि अक्षरा हासन या दोन मुली आहेत. पुढे त्यांनी सारिकासोबतही घटस्फोट घेतला. सारिकापूर्वी कमलने 70 च्या दशकाची अभिनेत्री श्रीविद्याला डेट केले होते. श्रीविद्या आणि कमलने एकत्र काही चित्रपटांमध्ये काम केले होते. पण हे नाते फार काळ टिकू शकले नाही.\nत्यानंतर कमल यांचे नाव सिमरनशी जोडले गेले. 2004 साली जेव्हा सारिकापासून त्यांचा घटस्फोट झाला, तेव्हा सिमरन आणि कमल एकत्र आले. महत्वाचे म्हणजे सिमरन आणि कमल यांच्यामध्ये तब्बल 22 वर्षांचे अंतर होते. याच गोष्टीमुळे चित्रपटसृष्टीमध्ये या नात्याची फार चर्चा झाली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पुढे सिमरनने कमल यांना सोडून आपल्या बालपणीच्या मित्राशी लग्न केले आणि कमलसोबतचे संबंध संपुष्टात आले. कमल यांचे नाव गौतमी तड़��मल्ला सोबतही जोडले गेले. असे सांगितले जाते की, कमल हासन आणि गौतमी हे जवळजवळ 13 वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होते. मात्र इतक्या वर्षांनतर गौतमीने 2016 मध्ये कमलपासून विभक्त होण्याची घोषणा केली. अशाप्रकारे कमल आपल्या चित्रपटांसोबतच वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत राहिले आहेत.\nAssembly Elections 2021: पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ सह 5 राज्यांत आज विधानसभा निवडणूकीचं मतदान; दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क\nTamil Nadu Assembly Elections 2021: अभिनेता Kamal Haasan कोयंबटूर मतदारसंघातून लढणार तामिळनाडू विधानसभा निवडणूक\nप्रसिद्ध अभिनेता Kamal Haasan रुग्णालयात भरती; या कारणामुळे करावी लागली शस्त्रक्रिया\nकमल हासन रुग्णालात दाखल होणार, करावी लागणार शस्त्रक्रिया\nMumbai: मुंबईत कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 602 जणांच्या विरोधात एफआयआर दाखल तर 400 जणांना अटक\nSumitra Bhave Passes Away: प्रसिद्ध निर्मात्या, दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे आज 78 व्या वर्षी निधन\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आज साडेअकरा वाजता कोरोना संबंधित परिस्थितीसंदर्भात महत्वाच्या बैठकीचा आढावा घेणार\nMewalal Chaudhry Dies Due to Covid-19: बिहारचे माजी शिक्षणमंत्री आणि जेडीयू नेते मेवालाल चौधरी यांचे कोरोनामुळे निधन\nCoronavirus: कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेपूर्वी राज्य सरकारकडून उपाय योजना करण्यास सुरुवात\nसुरक्षित राहण्यासाठी काय कराल\nMoto G30 स्मार्टफोन फक्त 649 रुपयांत खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या स्पेसिफिकेशन बद्दल अधिक\nBetel Leaf Benefit: अनेक गुणांनी भरपूर असते विडयाचे पान; जाणून घ्या फायदे\nवांगणी रेल्वेस्थानकात मुलाचा जीव वाचवल्याप्रकरणी रेल्वेमॅनचे पियूष गोयल यांच्याकडून कौतुक\nवांगणी रेल्वेस्थानकात रेल्वे प्लॅटफॉर्म वरून तोल जाऊन ट्रकवर पडलेल्या मुलाला pointsman Mayur Shelkhe यांनी मदत करून दिले जीवनदान; पहा ही थरारक दृश्यं\nCOVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत उच्चांकी 2,73,810 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; 1,619 मृत्यू\nमहाराष्ट्र सरकारने 'या' ठिकाणांहून महाराष्ट्रात प्रवेश करणा-यांना नकारात्मक आरटी-पीसीआर चाचणी असणे केले बंधनकारक\nParam Bir Singh ते Rashmi Shukla या 4 पोलिस अधिकार्‍यांमुळे ‘ठाकरे सरकार’ आलयं अडचणीत तर BJP पुन्हा आक्रमक\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मं��जुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\nSumitra Bhave Passes Away: प्रसिद्ध निर्मात्या, दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे आज 78 व्या वर्षी निधन\n'कोरोनापेक्षा देशाला लागलेली घातक कीड म्हणजे 'राजकारण', अभिनेत्री तेजस्विनी पंडित ने सोशल मिडियाद्वारे व्यक्त केली चीड\n'Rahul Gandhi यांनी बंगालमधल्या प्रचारसभा रद्द करण्याचा घेतलेला निर्णय हा अत्यंत धाडसी', अशा शब्दांत 'या' मराठी दिग्दर्शकाने केले कौतुक, पाहा ट्विट\nRenuka Shahane Tests Positive For COVID-19: आशुतोष राणा नंतर रेणुका शहाणे ची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह; मुलांनाही झाला संसर्ग", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://thefocusindia.com/national/crpf-jawans-bravery-30-killed-while-fighting-between-700-and-700-trained-naxalites-37982/", "date_download": "2021-04-19T09:57:54Z", "digest": "sha1:TEYNIKTGM3UQYR7KPEWQUFS2TRJKIP3W", "length": 11367, "nlines": 73, "source_domain": "thefocusindia.com", "title": "सीआरपीएफच्या जवानांनी केली शौर्याची शर्थ, सातशे ते साडेसातशे प्रशिक्षित नक्षलवाद्यांशी लढताना ३० जणांचा केला खात्मा|CRPF jawans bravery, 30 killed while fighting between 700 and 700 trained Naxalites", "raw_content": "\nHome भारत माझा देश सीआरपीएफच्या जवानांनी केली शौर्याची शर्थ, सातशे ते साडेसातशे प्रशिक्षित नक्षलवाद्यांशी लढताना ३० जणांचा केला खात्मा\nसीआरपीएफच्या जवानांनी केली शौर्याची शर्थ, सातशे ते साडेसातशे प्रशिक्षित नक्षलवाद्यांशी लढताना ३० जणांचा केला खात्मा\nकेंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी शौर्याची शर्थ केली. विजापूर चकमकीत सातशे ते साडेसातशे प्रशिक्षित नक्षलवाद्यांशी लढताना त्यांच्यातील ३० जणांचा खात्मा केला, अशी माहिती केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक कुलदीप सिंग यांनी सांगितले. या चकमकीदरम्यान कोणत्याही प्रकारचा गलथानपणा झाला असल्याचाही त्यांना इन्कार केला.CRPF jawans bravery, 30 killed while fighting between 700 and 700 trained Naxalites\nनवी दिल्ली : केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी शौर्याची शर्थ केली. विजापूर चकमकीत सातशे ते साडेसातशे प्रशिक्षित नक्षलवाद्यांशी लढताना त्यांच्यातील ३० जणांचा खात्मा केला,\nअशी माहिती केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक कुलदीप सिंग यांनी सांगितले. या चकमकीदरम्यान कोणत्याही प्रकारचा गलथानपणा झाला असल्याचाही त्यांना इन्कार केला.सिंग म्हणाले, इंटेलिजन्स, ऑपरेशन किंवा रेस्क्यूमध्ये कोणत्याही प्रकारची त्रुटी नव्हती.\n२५ – ३० नक्षलवादी जंगलात घुसून मारलेत, ऑपरेशन मोठे आहे; गुप्तचर यंत्रणेवर बोट ठेवणाऱ्यांना सीआरपीएफचे चोख प्रत्युत्तर\nपरंतु, सातशे- साडेसातशे प्रशिक्षित नक्षलवादी समोर होते. तरीही जवानांनी शस्त्र पळवून नेऊन दिली नाहीत. जखमी जवानांनाही सुखरुप परत आणले. सिंग म्हणाले, विजापूरजवळील गावात मोठ्या संख्येने नक्षलवादी असल्याचे आम्हाला समजले होते.\nत्यामुळे कोब्रो बटालियनसह बस्तारिया बटालियनची संयुक्त कारवाई करण्याची योजना आम्ही आखली होती. या मोहीमेत साडेचारशे जवान सहभागी झाले होते. हे शोध अभियान होते. सुरक्षादले तीन एप्रिलला विजापूर परिसरात पोहोचली. सकाळच्या उजेडात त्यांनी शोधमोहीम सुरू केली.\nते परतत असताना नक्षलवाद्यांनी दबा धरून हल्ला केला. रॉकेट लॉँचर आणि लाईट मशीनगनसह स्वयंचलित रायफलमधून गोळीबारा सुरू केला. सुमारेसातशे ते साडेसातशे नक्षलवादी होते. तरीही जवानांनी त्यांच्याशी लढा दिला. त्यांचा घात उधळून लावला.\nPreviousअनिल अंबानीच्या मुलाने घातले ठाकरे सरकारच्या डोळ्यात अंजन, लॉकडाऊनमागे षडयंत्र असल्याची भीती केली व्यक्त\nNextअमित शहा यांनी केले रिक्षाचालक कार्यकर्त्याच्या घरी जेवण\nकेंद्र सरकार विरोधात अफवा पसरवून घबराट, नवाब मलिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, अतुल भातखळकर यांची दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार\nImportant Websites: आपल्या शहरात हॉस्पिटल बेड शोधायला अडचण येतेय मग या वेबसाइट जरूर पाहा\nWATCH : रुळावर पडलेल्या बाळासाठी रेल्वेमनने लावली जिवाची बाजी, रेल्वेमंत्र्यांनीही केले कौतुक, सीसीटीव्हीत कैद झाला थरारक प्रसंग\nसिनेमा कसा पाहावा हे शिकविणारी दिग्दर्शिका\nडॉ. हर्षवर्धन यांचे डॉ. मनमोहन सिंगांना पत्रोत्तर; लसीकरणाच्या सूचनांचे केले स्वागत आणि काँग्रेसनेत्यांच्या दुटप्पीपणावरही ठेवले बोट\nबंदच्या भीतीने मजुरांचे पलायन, अर्थमंत्र्यांचे उद्योग जगताला आश्वासन, नाही लागणार देशव्यापी लॉकडाऊन\nWATCH : कोमट दूध सेवन करण्याचे आहेत अनेक फायदे\nWATCH : बजाजची चेतक स्कूटर बुलेटपेक्षाही महाग, पाहा किंमत\nWATCH : मधमाशी पालन ठरू शकते करिअरची उत्तम संधी\nअहमदनगर : ‘मी काय चुकीचं बोलतो आहे’ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा बाळासाहेब थोरातांना प्रश्न;थोरातांनी थेट धमकावत बाहेर हाकललं\nDelhi Lockdown : दिल्लीत आजपासून सहा दिवसांचे लॉकडाऊन, वाचा 10 ठळक मु��्दे…\nदिल्लीत केजरीवालांनी लॉकडाऊन जाहीर केले; खान मार्केटमध्ये दारू दुकानांवर गर्दी उसळली\nपुणे मार्केट यार्डातील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाचे कठोर निर्णय\nIsrael : इस्रायलने कसे जिंकले कोरोनाविरुद्धचे युद्ध देशात विनामास्क फिरू शकताहेत नागरिक\nममता बॅनर्जींचा डबल गेमपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतसभेत पंतप्रधानांवर दोष तर पत्राद्वारे मदतीची मागणी\nकोरोनाची लस घेतानाचा फोटो काढा अन् जिंका 5 हजार रुपयांचं बक्षीस\n30 एप्रिलनंतर औरंगाबादेत लस न घेता फिरणाऱ्या 45 वर्षांवरील नागरिकांवर दंडात्मक कारवाई\nWATCH : सुगंध, रंग आणि बरंच काही असा ओळखा अस्सल हापूस\nWATCH : यंदाच्या IPL मध्ये दिसतोय हा आश्चर्यकारक योगायोग\nदेशात कोरोनाची लाट नव्हे त्सुनामी : २४ तासांत २.७४ लाख रुग्ण, १६१९ मृत्यू, सक्रिय रुग्णसंख्या १९.२९ लाखांपेक्षा जास्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2020/12/%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%81.html", "date_download": "2021-04-19T08:30:17Z", "digest": "sha1:3PSWSA6VT7RAWEJVTLHZHSTCHEWCB2U2", "length": 18346, "nlines": 225, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "सरकी, गाठींच्या साठ्यामुळे केंद्रांमध्ये कापूस खरेदी बंद | Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nसरकी, गाठींच्या साठ्यामुळे केंद्रांमध्ये कापूस खरेदी बंद\nby Team आम्ही कास्तकार\nin नगदी पिके, बातम्या\nजळगाव ः खानदेशात अनेक कापूस खरेदी केंद्र सरकी, रुईचा साठा वाढल्याने बंद करण्यात आले आहेत. गेल्या आठवड्यात जळगाव जिल्ह्यात कापूस महामंडळाने (सीसीआय) कुऱ्हा (ता.भुसावळ), जामनेर येथील खरेदी केंद्रे बंद होती. तर सध्या जळगाव, पाचोरा येथील खरेदी केंद्रे बंद आहेत.\n‘सीसीआय’च्या जळगाव येथील खरेदी केंद्रे तीन दिवस बंद राहणार आहेत. जळगाव येथे चार जिनींग प्रेसिंग कारखान्यांमध्ये कापूस खरेदी सुरू आहे. हे तिन्ही कारखाने बंद असणार आहेत. सरकी व गाठींचा साठा कमी झाल्यानंतर व सध्या कारखान्यात पडून असलेल्या कापसावर प्रक्रिया पूर्ण केली जाईल. यानंतर नव्याने कापूस खरेदी सुरू होईल. यामुळे शेतकऱ्यांना इतर खरेदी केंद्रांत कापसाची विक्री करावी लागेल.\nकापसाच्या विक्रीसाठी शेतकरी ‘सीसीआय’च्या केंद्राला पसंती देत आहेत. अर्थातच ‘सीसीआय’कडे खुल्या बाजाराच्या तुलनेत अधिक दर मिळत आहे. सध्या खेडा खरेदीदेखील संथ आहे. ‘सीसीआय’कडे कापसाची आवक चांगली आहे. यामुळे सरकी व रुईचा साठाही लागलीच वाढू लागला आहे.\n‘सीसीआय’ने खानदेशात सुमारे दोन लाख क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. खरेदी वेगात सुरू आहे. कमाल दर ५७२५ रुपये प्रतिक्विंटल एवढा दिला जात आहे. जळगाव जिल्ह्यात ‘सीसीआय’ने जळगाव, पाचोरा, जामनेर, पहूर (ता.जामनेर), शेंदूर्णी (ता.जामनेर), भुसावळ, बोदवड, पाचोरा, चोपडा येथे खरेदी केंद्र सुरू केले आहेत. तर धुळ्यातील शिंदखेडा व शिरपूर आणि नंदुरबारात शहादा व नंदुरबार येथे ‘सीसीआय’ची खरेदी केंद्र आहेत.\n‘सीसीआय’च्या केंद्रात कापूस आणणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. यामुळे दोन-दोन दिवस केंद्रात कापूस विक्रीसाठी थांबावे लागत आहे. या स्थितीत बैलगाडीधारक शेतकऱ्यांच्या कापसाची सर्वप्रथम मोजणी करण्याचे धोरण केंद्रात अवलंबले जात आहे. बैलगाड्यांमधील कापसाची मोजणी किंवा खरेदी आटोपल्यानंतर इतर वाहनांना केंद्रात प्रवेश दिला जात आहे, असे सांगण्यात आले.\nसरकी, गाठींच्या साठ्यामुळे केंद्रांमध्ये कापूस खरेदी बंद\nजळगाव ः खानदेशात अनेक कापूस खरेदी केंद्र सरकी, रुईचा साठा वाढल्याने बंद करण्यात आले आहेत. गेल्या आठवड्यात जळगाव जिल्ह्यात कापूस महामंडळाने (सीसीआय) कुऱ्हा (ता.भुसावळ), जामनेर येथील खरेदी केंद्रे बंद होती. तर सध्या जळगाव, पाचोरा येथील खरेदी केंद्रे बंद आहेत.\n‘सीसीआय’च्या जळगाव येथील खरेदी केंद्रे तीन दिवस बंद राहणार आहेत. जळगाव येथे चार जिनींग प्रेसिंग कारखान्यांमध्ये कापूस खरेदी सुरू आहे. हे तिन्ही कारखाने बंद असणार आहेत. सरकी व गाठींचा साठा कमी झाल्यानंतर व सध्या कारखान्यात पडून असलेल्या कापसावर प्रक्रिया पूर्ण केली जाईल. यानंतर नव्याने कापूस खरेदी सुरू होईल. यामुळे शेतकऱ्यांना इतर खरेदी केंद्रांत कापसाची विक्री करावी लागेल.\nकापसाच्या विक्रीसाठी शेतकरी ‘सीसीआय’च्या केंद्राला पसंती देत आहेत. अर्थातच ‘सीसीआय’कडे खुल्या बाजाराच्या तुलनेत अधिक दर मिळत आहे. सध्या खेडा खरेदीदेखील संथ आहे. ‘सीसीआय’कडे कापसाची आवक चांगली आहे. यामुळे सरकी व रुईचा साठाही लागलीच वाढू लागला आहे.\n‘सीसीआय’ने खानदेशात सुमारे दोन लाख क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. खरेदी वेगात सुरू आहे. कमाल दर ५७२५ रुपये प्रतिक्विंटल एवढा दिला जात आहे. जळगाव जिल्ह्यात ‘सीसीआय’ने जळगाव, पाचोरा, जामनेर, पहूर (ता.जामनेर), शेंदूर्णी (ता.जामनेर), भुसावळ, बोदवड, पाचोरा, चोपडा येथे खरेदी केंद्र सुरू केले आहेत. तर धुळ्यातील शिंदखेडा व शिरपूर आणि नंदुरबारात शहादा व नंदुरबार येथे ‘सीसीआय’ची खरेदी केंद्र आहेत.\n‘सीसीआय’च्या केंद्रात कापूस आणणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. यामुळे दोन-दोन दिवस केंद्रात कापूस विक्रीसाठी थांबावे लागत आहे. या स्थितीत बैलगाडीधारक शेतकऱ्यांच्या कापसाची सर्वप्रथम मोजणी करण्याचे धोरण केंद्रात अवलंबले जात आहे. बैलगाड्यांमधील कापसाची मोजणी किंवा खरेदी आटोपल्यानंतर इतर वाहनांना केंद्रात प्रवेश दिला जात आहे, असे सांगण्यात आले.\nजळगाव कापूस भुसावळ खानदेश खेड नंदुरबार\nजळगाव, कापूस, भुसावळ, खानदेश, खेड, नंदुरबार\nगेल्या आठवड्यात जळगाव जिल्ह्यात कापूस महामंडळाने (सीसीआय) कुऱ्हा (ता.भुसावळ), जामनेर येथील खरेदी केंद्रे बंद होती. तर सध्या जळगाव, पाचोरा येथील खरेदी केंद्रे बंद आहेत.\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nतूर बाजार भाव | आजचे तुरीचे भाव | Tur Bajar Bhav Today | सर्व बाजार समिती 18 April 2021\nआपण कोठूनही सलाखांच्या मागे जाऊ नये म्हणून या गोष्टी लक्षात ठेवा\n...अन्यथा ‘आरटीओ’च्या मागे आमचे पथक लावू : स्वाभिमानी शेतकरी संघटना\nवाघ शोधणाऱ्या पथकावर मधमाशांचा हल्ला\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\n(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nनोंदणी, ई-केवायसी आणि ट्रॅक स्थिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा क���ा, शुभ मुहूर्त वाचा\nऑनलाईन अर्ज, नोंदणी (प्रसूत सहाय्य)\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nराज्यनिहाय डायरेक्ट लिंक्स, नवीन पंचायत मतदार यादी\nगोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे नुकसानग्रस्त भरपाईपासून वंचित\nकोट्यवधींच्या कर्जवसुलीसाठी स्थापन होणार तज्ज्ञांची समिती\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B3%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87/", "date_download": "2021-04-19T08:23:56Z", "digest": "sha1:SQPQKPZM4Q5P3DNUZDJR7FTC4MVXCAWO", "length": 8211, "nlines": 121, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "गोव्याला मुसळधार पावसाने झोडपले | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर गोव्याला मुसळधार पावसाने झोडपले\nगोव्याला मुसळधार पावसाने झोडपले\nगोवा खबर:गोव्याला मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. आणखी एक दिवस पावसाचा जोर कायम राहणार आहे. पणजीत गेल्या 24 तासात 4 इंच व गुरुवारी सकाळी 8.30 ते सायं. 5.30 या वेळेत साडेतीन इंच पावसाची नोंद झाली. दक्षिण गोव्यात सांगे व केपे भागात 8 इंचापेक्षाही जास्त विक्रमी पावसाची नोंद झालेली आहे. मुसळधार पावसाने राज्यातील नद्या, नाले, ओढे दुथडी भरून वाहत आहेत.\nसाखळीतील वाळवंटी नदीचे पाणी धोक्याच्या पातळीपर्यंत पोहोचले आहे. राज्यातील अनेक रस्ते जलमय झाल्याने वाहतूकीवर परिणाम झाला आहे. पावसामुळे राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.\nराज्याला गेले दोन दिवस पावसाने अक्षरशः झोडपून काढलेले आहे. राज्यात अनेक सखल भागात पाणी साचले आहे. अनेक भागात पूरसदृष्य परिस्थिती निर्माण झालेली आहे.\nवादळी वाऱ्यामुळे झाडे कोलमडून पडलेली आहेत. काही भागातील वीज पुरवठा खंडीत झालेला आहे. गेले 48 तास उसंत न घेता पाऊस कोसळत आहे.\nगेल्या 24 तासांमध्ये पावसाने सर्वत्र जोर धरलेला आहे. दक्षिण गोव्यात पावसाने अधिक जोर धरला आहे. सांगेमध्ये तब्बल 8.50 इंच तर केपेमध्ये सव्वा 8 इंच पावसाची विक्रमी नोंद एकच दिवसात झालेली आहे. मडगावात 110 मि. मी. म्हणजेच सव्वाचार इंच, फोंडा, मुरगाव व पणजीत 4 इंच, जुने गोवे व साखळीत प्रत्येकी साडेतीन इंच पावसाची नोंद झाली. पेडणे व काणकोणमध्ये प्रत्येकी 1 इंच पाऊस झ��ला. येत्या 24 तासात राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाच्या अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.\nPrevious articleबाबू कवळेकर नवे उपमुख्यमंत्री\nNext articleसांतोण येथे रेल्वे रुळाची दरड कोसळली; रेल्वे सेवा विस्कळीत\nबोर्डाचे वारसा महत्व राखून ठेवून विकासाला चालना देऊ : विजय सरदेसाई\nसक्षम नेत्यांच्या कमतरतेमुळे भाजपने केला गोवा उध्वस्त : चोडणकर\n‘टीका उत्सव’ स्तुत्य उपक्रम..\nउदय म्हांबरो यांच्या ‘इंद्रधोणू’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन\nप्रेक्षक आणि निधी मिळवणे हे माहितीपट निर्मात्यांसमोरचे मोठे आव्हान : उषा देशपांडे\nज्युनियर गावडे देखील आज साकारणार संभाजी राजे\nइतरांच्या आयुष्यात शाश्वत सुधारणा घडवून आणण्याप्रती बांधिलकी मानणे हा शिक्षणाचा खरा अर्थ आहे\nमोदी यांनीआयुष मंत्रालय स्थापन करून भारतीय औषधं पद्धतीकडे नव्या नजरेने पाहण्याचे काम केले:नाईक\nराज्यपालांकडून गुरू नानक जयंती दिनाच्या शुभेच्छा\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\n३१ ऑक्टोबर रोजी प्रयोग सांज\nविज बिलांच्या रकमेत 50 टक्के सवलत द्या:कामत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahajobs.org.in/sonu-sood-job-offer-%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%82-%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A6-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2021-04-19T09:50:38Z", "digest": "sha1:O56OSUM44MGYQ4FUWMORETP5UBX2FOFK", "length": 5764, "nlines": 73, "source_domain": "www.mahajobs.org.in", "title": "sonu sood job offer: अभिनेता सोनू सूद देणार १ लाख बेरोजगारांना रोजगार – jobs for needy actor sonu sood announced one lakh new jobs by tweet on social media | महा जॉब्स", "raw_content": "\nअभिनेता सोनू सूद गरजवंतांसाठी पुन्हा एकदा आला धावून\nसोनू सूद देणार १ लाख बेरोजगारांना रोजगार\n१० कोटी लोकांचं आयुष्य बदलण्याची योजना\nतुम्ही बेरोजगार आहात, नोकरीच्या शोधात आहात तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. अभिनेता सोनू सूद गरजवंतांसाठी पुन्हा एकदा धावून आला आहे. त्याने तब्बल एक लाख लोकांना रोजगार देण्याची घोषणा केली आहे. टि्वटरवरून त्यानी माहिती दिली आहे.\nत्याने केलेल्या ट्विटमध्ये असं लिहिलंय की त्यांनी सुमारे १० कोटी लोकांचं आयुष्य बदलण्याची योजना आहे. यासाठी तो एक लाख लोकांच्या नोकरीची व्यवस्था करणार आहे. हे काम अर्थात टप्प्प्याटप्प्याने केल��� जाणार आहे. पुढील पाच वर्षांच्या आत सुमारे १० कोटी लोकांचे आयुष्य बदलण्याच्या योजनेवर काम करत असल्याचं सोनू सूदनं जाहीर केलं ाहे.\nयासाठी त्याने एक अॅप तयार केला आहे. या अॅपची माहिती देत तो डाऊनलोड करण्याचं आवाहन त्यानं केलं आहे. तो लिहितो – नया साल, नई उम्मीदें\nनई नौकरी के अवसर….\nऔर उन अवसरों को आपके करीब लाते, नए हम\nप्रवासी रोज़गार अब है गुडवर्कर\nआज ही गुडवर्कर एप्लिकेशन को डाउनलोड करें और बेहतर कल की उम्मीद करें\nलॉकडाऊनच्या काळात अभिनेता सोनू सूद गरीबांचा मसीहा म्हणून ओळखला जाऊ लागला. हजारो गरीब मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी सोनुनं मदत केली होती.\nसोनू सूद याचं ट्विट पुढीलप्रमाणे –\nलोकांनी सोनूच्या या आवाहनलाना भरभरून प्रतिसाद दिला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-LCL-triple-murder-case-in-pokhran-5856248-PHO.html", "date_download": "2021-04-19T08:20:59Z", "digest": "sha1:IDFPDS5FN66F2BCFYNRPSC6PC4744JAG", "length": 5245, "nlines": 60, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Triple Murder Case In Pokhran | तिहेरी हत्याकांड: ज्या घरात संध्याकाळी होता विवाह सोहळा, पित्याने पत्नी-भाऊ-भावजयीचा चिरला गळा - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nतिहेरी हत्याकांड: ज्या घरात संध्याकाळी होता विवाह सोहळा, पित्याने पत्नी-भाऊ-भावजयीचा चिरला गळा\nराजस्थानमधील पोखरणमध्ये एकाच कुटुंबात तीन जणांचा खून.\nजैसलमेर - राजस्थानमधील पोखरणची शुक्रवारची सकाळ सर्व गावकऱ्यांना हदरवणारी ठरली. ज्या घरात सायंकाळी मुलींचा लग्न सोहळा होणार होता, तिथे रक्ताचा सडा पडला होता. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून तो मानसिकरोगी असल्याचे म्हटले जात आहे. या घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरली.\nसायंकाळी होणार होते मुलींचे लग्न\n- हत्याकांडाची ही घटना पोखरण जवळील फलसूंड पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रुपसर गावात घडली.\n- ज्या दिवशी मुलींच्या हातावर मेंदी लागणार होती आणि सायंकाळी विवाहसोहळा होणार होता, तिथे रक्ताचा सडा पडलेला होता.\n- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दलाराम मानसिकरुग्ण आहे. त्याने पत्नी कमला, भाऊ रेंवताराम आणि सून हरिया यांची धारदार शस्त्राने हत्या केली. त्यानंतर स्वतः विहिरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता.\nमान��िकरुग्ण असल्याचे नाही स्पष्ट\n- पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्याबरोबर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसोबत मोठा फौजफाटा गावात दाखल झाला.\n- पोलिसांनी सांगितले, की दलाराम भील मानसिकरुग्न असल्याचे सांगितले जात आहे. मात्र याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही.\nपोलिस तपासत आहे वेगवेगळे अँगल\n- पोलिसांनी सांगितले, या मर्डर केसमध्ये वेगवेगळे अँगल दिसत आहेत. त्या प्रत्येक अँगलने तापस केला जात आहे.\n- हत्येचे कारण आर्थिक तंगी किंवा कौटुंबिग कलह असल्याचे मानले जाते. त्यासोबतच आरोपी मानसिकरुग्ण असल्याचेही म्हटले जात आहे.\nपुढील स्लाइडमध्ये पाहा, घटनास्थळाचे फोटो...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/hathras-sp-two-other-policemen-suspended-after-sits-initial-report", "date_download": "2021-04-19T08:17:16Z", "digest": "sha1:DFCFS4JG2VCBFB32GJ6Z7GRWEILZUQAV", "length": 7344, "nlines": 73, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "हाथरसः एसपीसह ४ पोलिस निलंबित - द वायर मराठी", "raw_content": "\nहाथरसः एसपीसह ४ पोलिस निलंबित\nलखनौः हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणात पीडित मृत तरुणीचे ज्या घाईघाईत अंत्यसंस्कार करण्यात आले व ज्या प्रकारे हे प्रकरण हाताळले त्याचा अहवाल एसआयटीकडून आल्यानंतर हाथरस जिल्हा पोलिस प्रमुख विक्रांत वीर, सीओ राम शब्द, पोलिस उपनिरीक्षक जगवीर सिंह, दिनेश कुमार वर्मा व वरिष्ठ हवालदार महेश पाल यांना निलंबित करण्यात आले.\nशुक्रवारी दिवसभर योगी सरकारवर देशभरातून टीका केली जात होती. गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर अनेक सामाजिक चळवळीचे कार्यकर्ते, विरोधी राजकीय पक्षांनी योगी सरकारचा निषेध केला.\nशुक्रवारी अलाहाबाद उच्च न्यायालयानेही राज्य सरकारला नोटीस पाठवली. पोलिसांची मनमानी व पीडित मृत तरुणीच्या कुटुंबियांचे मूलभूत व मानवी अधिकारांचे पालन पोलिसांनी केले नाही, या घटनेने आमचा मन आतून दुखावले असून त्यामुळे या घटनेची स्वतःहून दखल घेतल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.\nन्या. राजन रॉय व न्या. जसप्रित सिंह यांच्या पीठाने पोलिसांच्या एकूण कारवाईची नोंद स्वतःहून घेत राज्यातल्या वरिष्ठ अधिकार्यांना व हाथरसचे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस प्रमुख यांना नोटीस पाठवली आहे. या पीठाने हाथरस घटनेची स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी करण्याबाबत आपले मत स्पष्ट मांडले नसले तरी कायद्यानुसार हे प्रकरण हाताळले आहे की नाही, हे पाहावे लागेल, त्यानंतर निर्णय घेता येईल, असे सांगितले.\nया प्रकरणाची पुढील सुनावणी १२ ऑक्टोबरला होणार आहे.\n१ ऑक्टोबर रोजी लखनौतील इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची दखल अलाहाबाद उच्च न्यायालयाने घेतली.\nराष्ट्रीय महिला आयोगाचेही पोलिसांना पत्र\nराष्ट्रीय महिला आयोगानेही हाथीरस सामूहिक बलात्कार प्रकरणात उ. प्रदेश पोलिस महासंचालकांकडून उत्तर मागितले आहे. ही घटना समाजातील महिलांची स्थिती गंभीर असल्याचे दर्शवते. मध्यरात्री पीडित तरुणीच्या गावात जे काही घडले ते अत्यंत दुर्दैवी असल्याचे आयोगाने म्हटले आहे.\nप्रा. पुष्पा भावे यांचे निधन\nमुंबईत पावसामुळे कोविडच्या प्रसारात वाढ\nसुमित्रा भावे यांचे निधन\nरेल्वेकडून ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ धावणार\nकोरोना संसर्गाचा निवडणुकांशी काय संबंध\nलसीकरण आणि लसींची आयात वाढवाः डॉ. मनमोहन सिंग\nभाजपचा यू टर्न : ‘कुंभ मेळा प्रतिकात्मक ठेवा’\n‘करोनाच्या धोका; उद्योग जगताने मदत करावी’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/rajesh-tope", "date_download": "2021-04-19T09:19:24Z", "digest": "sha1:NUOB54VYOTYL74WNOHYTE4STBJOF5DDK", "length": 5758, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n'अन्य राज्यांतून रेल्वेने ऑक्सिजन आणू द्यावा'\nrajesh tope: रेल्वेद्वारे ऑक्सिजन वाहतुकीची परवानगी द्यावीच; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची केंद्राकडे मागणी\nआरोग्यमंत्री अॅक्शन मोडमध्ये; प्रशासनाला दिले 'हे' आदेश\nरेमडेसिवीरचा तुटवडा; आरोग्यमंत्र्यांनी दिली मोठी माहिती\nपंकजांनी आरोग्य मंत्र्यांना पत्र लिहून धनंजय मुंडेंवर साधला निशाणा\nबीडच्या सत्ताधाऱ्यांना माफियांचं हित कळतं; पंकजा मुंडेंचा हल्लाबोल\nShortage of Oxygen: लिक्विड ऑक्सिजनला पर्याय; हवेतून ऑक्सिजन निर्माण करणार: राजेश टोपे यांची माहिती\nlockdown in maharashtra मुख्यमंत्री १४ एप्रिलला लॉकडाउन जाहीर करण्याची शक्यता; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती\n४० व्यापाऱ्यांविरोधात जालन्यामध्ये गुन्हे\n४० व्यापाऱ्यांविरोधात जालन्यामध्ये गुन्हे\nलसीकरणात महाराष्ट्र आघाडीवर; ओलांडला १ कोटींचा टप्पा\nRajesh Tope: महाराष्ट्रात करोनाचा नवीन स्ट्रेन आला आहे का; राजेश टोपे यांनीच केला सवाल\nराज्यात करोना लशीचा तुटवडा; आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केली 'ही' भीती\nMaharashtra Lockdown: स्थिती हाताबाहेर गेल्यास २ ते ३ आठवडे कडक लॉकडाऊन; टोपे यांचे मोठे विधान\nRemdesivir: रेमडेसिव्हिरचा तुटवडा; आरोग्यमंत्र्यांनी उत्पादक कंपन्यांना दिल्या 'या' सूचना\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.deshdoot.com/topic/pune", "date_download": "2021-04-19T09:17:33Z", "digest": "sha1:SFDCSJPKOXL2R7KZBRSUO62SV3JIWOTX", "length": 3076, "nlines": 95, "source_domain": "www.deshdoot.com", "title": "pune", "raw_content": "\nबेड न मिळाल्याने महिलेची आत्महत्या\nकरोनाने एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू\nअपूर्ण सुविधांमुळे 'मार्ड' आक्रमक\nरेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करण्यासाठी भाजपचे प्रशासनाच्या विरोधात आंदोलन\nभुसावल -पुणे दरम्यान मेमू विशेष\nबेड व्यवस्थापन आणि रेमडेसिवरबाबत कडक धोरण राबवा - अजित पवार\nटेस्टिंग, ट्रॅकींग, ट्रेसिंग आणि ट्रिटमेंटसाठी अधिकच्या मनुष्यबळाचे पैसे केंद्र सरकार देणार - जावडेकर\n...तर करोनाची तिसरी लाट अटळ ; केंद्रीय आरोग्य पथकाचा इशारा\nदुकाने बंद करण्याचा निर्णय मागे घेण्यासाठी आंदोलन करणाऱ्या व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%82-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81/", "date_download": "2021-04-19T09:15:22Z", "digest": "sha1:IQ5A4V7FD6IUA3J6STV6MBQGVHIWL42O", "length": 6745, "nlines": 116, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "कुलू येथून प्रवाशांची सुटका | गोवा खबर", "raw_content": "\nHome देश खबर कुलू येथून प्रवाशांची सुटका\nकुलू येथून प्रवाशांची सुटका\nगोवा खबर:हिमाचल प्रदेशात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कुलू जवळ बियास नदीला पूर आला आहे. या पुरामुळे अडकलेल्या काही पर्यटकांची भारतीय हवाई दलाच्या चमुने सुखरूप सुटका केली.\n23 सप्टेंबरला बियास नदीजवळ 19 जण अडकले असल्याची सूचना पश्चिम हवाई दलाच्या सरसावा इथल्या तळाला मिळाली. स्क्वार्डन लिडर विपुल गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली हवाई दलाच्या चमुने हेलिकॉप्टरने घटनास्थळी जाऊन सर्व प्रवाशांची सुटका केली. तर आज या नदीजवळच अडकलेल्या दोन युवकांची सुटका करण्यात आली असून यांना भुंतार येथील हवाई तळावर पोहोचवण्यात आले आहे. बचाव कार्यासाठी हवाई दलाचे पथक अद्याप भुंतार येथे आहे.\nPrevious articleमंत्रीमंडळ फेररचनेवर फ्रान्सिस डिसोझा नाराज\nNext articleपंतप्रधानांच्या हस्ते सिक्कीममधील पाक्योंग विमानतळाचे उद्‌घाटन\nसक्षम नेत्यांच्या कमतरतेमुळे भाजपने केला गोवा उध्वस्त : चोडणकर\n‘टीका उत्सव’ स्तुत्य उपक्रम..\nप्राणवायु, कोविड औषधे व लसींच्या उपलब्धतेचा अहवाल दररोज जाहिर करा व दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकला : दिगंबर कामत\nबोर्डाचे वारसा महत्व राखून ठेवून विकासाला चालना देऊ : विजय सरदेसाई\nसक्षम नेत्यांच्या कमतरतेमुळे भाजपने केला गोवा उध्वस्त : चोडणकर\n‘टीका उत्सव’ स्तुत्य उपक्रम..\nप्राणवायु, कोविड औषधे व लसींच्या उपलब्धतेचा अहवाल दररोज जाहिर करा व...\nकारवारचे आमदार एसआयटीपुढे गैरहजर\nदिसंबर में गोवा में सेरेन्डिपिटी आर्ट्स फेस्टिवल 2018 का आयोजन\nमांडवीवरील तिसऱ्या पुलाच्या पिलरला लागलेली आग आटोक्यात\nकोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिम उद्यापासून, भाजपा करणार आयोजनात सहकार्य\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nनारायण राणे व डॉ. प्रमोद सावंतनी गोमंतकीयांची माफी मागावी : संकल्प...\nटीम इंडियाच्या महागुरूपदी रवी शास्त्रीच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.shaalaa.com/textbook-solutions/c/scert-maharashtra-question-bank-solutions-10th-standard-ssc-marathi-second-language-maharashtra-state-board-2021-chapter-11-jngal-daayri_5349", "date_download": "2021-04-19T09:41:24Z", "digest": "sha1:E5CQVCWFMVMEKGSEJHTBNCVTYZLRCMIO", "length": 21494, "nlines": 212, "source_domain": "www.shaalaa.com", "title": "SCERT Maharashtra Question Bank solutions for 10th Standard SSC Marathi Second Language Maharashtra State Board 2021 chapter 11 - जंगल डायरी [Latest edition] | Shaalaa.com", "raw_content": "\n2.1 - संतवाणी (अ) अंकिला मी दास तुझा2.2 - संतवाणी (आ) योगी सर्वकाळ सुखदाता3 - शाल4.1 - उपास4.2 - मोठे होत असलेल्या मुलांनो...5 - दोन दिवस7 - फूटप्रिन्टस8.1 - ऊर्जाशक्तीचा जागर8.2 - जाता अस्ताला9 - औक्षण11 - जंगल डायरी12.1 - रंग मजेचे रंग उदयाचे13 - हिरवंगार झाडासारखं15 - खरा नागरीक16.1 - स्वप्न करू साकार16.2 - व्युत्पत्ती कोश16.3 - उपयोजित लेखन17 - अपठित गद्य18 - भाषाभ्यास\nChapter 2.1: संतवाणी (अ) अंकिला मी दास तुझा\nChapter 2.2: संतवाणी (आ) योगी सर्वकाळ सुखदाता\nChapter 4.2: मोठे होत असलेल्या मु��ांनो...\nChapter 8.1: ऊर्जाशक्तीचा जागर\nChapter 8.2: जाता अस्ताला\nChapter 11: जंगल डायरी\nChapter 12.1: रंग मजेचे रंग उदयाचे\nChapter 13: हिरवंगार झाडासारखं\nChapter 15: खरा नागरीक\nChapter 16.1: स्वप्न करू साकार\nChapter 16.2: व्युत्पत्ती कोश\nChapter 16.3: उपयोजित लेखन\nChapter 17: अपठित गद्य\nChapter 11: जंगल डायरी\nकृती क्रमांक:१कृती क्रमांक:२कृती क्रमांक:३\nकृती क्रमांक:१ | Q १. अ.\nउताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७)\n१. लेखकाने बिबळयाची ताजी पावलं पाहिल्यानंतरच्या कृतींचा घटनाक्रम लिहा.\n१. जंगलाच्या कोपऱ्यात हालचाल जाणवली\n४. तिथं तेंदूच्या झाडाखाली बांबूमध्ये बिबळया बसला होता\n७.वनरक्षकाचा पाय काटकीवर पडला\nता.२७ मे १९९७, वेU-सकाळी ६ ते ९.३०, कोळसा परिक्षेत्र, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, चंद्रपूर.\nआज पहाटेच कोळसावन विश्रामगृहातून बाहेर पडलो.\nगावातून टोंगे वनरक्षक आणि त्यांचा सहकारी वनमजूर येताना दिसले. वनरक्षक येताच आम्ही डावीकडं जाणारा झरी रस्ता धरला. समोर चालणारा वनमजूर अचानक थबकला. मी प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं, तर त्यानं रस्त्याकडं बोट रोखलं. नुकत्याच गेलेल्या एका मोठ्या बिबळयाची ताजी पावलं तिथं उमटली होती. हा एक नर असून आम्ही पोहोचण्याच्या तासाभराआधीच इथून गेला असावा. मी चौफेर पाहिलं पण मला तरी काही दिसलं नाही.\nअचानक मला जंगलाच्या कोपर्यावर थोडीशी हालचाल जाणवली. मी सगळयांना हातानंच थांबायची खूण केली. दुर्बीण डोळयांना लावल्यावर ती हालचाल स्पष्ट झाली. तिथं एका तेंदूच्या झाडाखाली, बांबूमध्ये बिबळा बसला होता; पण त्याचा रंग आसपासच्या परिसराशी एवढा मिसळून गेला होता, की त्याची शेपूट जर हलली नसती, तर तो मला मुळीच दिसला नसता. त्याची पाठ आमच्याकडं होती, त्यामुळे उद्याप आम्हांला पाहिलं नव्हतं, पण तेवढ्यात टोंगे वनरक्षकांचा पाय एका वाळक्या काटकीवर पडला आणि 'कट्' असा आवाज झाला.. तिखट कानांच्या बिबळयानं तो आवाज ऐकताच वळून पाहिलं आणि एकाच झेपेत तो जंगलात अदृश्य झाला.\n१. चौकट पूर्ण करा. (०१)\nविश्रामगृहाचे नाव - ______\n२. कारण द्या. (०१)\nचालताना वनमजूर अचानक थबकला; कारण ...\nभारतातील तुमच्या आवडीच्या अभयारण्यासंबंधित तुमचे मत थोडक्यात स्पष्ट करा.\nकृती क्रमांक:२ | Q १. अ.\nउताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७)\n१. कृती पूर्ण करा. (०२)\nवाघिणीच्या पिल्लांचे संभाव्य शत्रू –\n’ऑऽव्हऽऽ“ अचानक नाल्याच्या पलीकडू�� आलेल्या या बारीक आवाजानं मी जागीच थबकलो. माझ्या अंगावर सरसरून काटा आला. एक वर्षाच्या वाघांच्या अभ्यासानं आणि अनुभवानं हे ठाऊक होतं, की हा वाघिणीचा आवाज आहे. ती या आवाजानं आपल्या पिल्लांना बोलवत असावी. अचानक पाण्यात 'धपकन' काहीतरी पडल्याचा आवाज आला. मी पाणवठ्याकडं पाहिलं आणि आश्चर्यानं थक्कच झालो. एका पिल्लानं बाजूच्या जांभळीच्या झाडीतून थेट पाण्यात उडी घेतली होती. लगेच त्याच्या पाठोपाठ उरलेली तीनही पिल्लं धपाधप पाण्यात उतरली. आईचा आश्वासक आवाज त्यांच्याकरता उत्साहाचं वारं भरणारा ठरला होता.\nवाघीण रात्रीच पिल्लांना नाल्याकाठच्या जांभळीच्या दाट झुडपात लपवून शिकारीसाठी गेली होती. या परिसरात दुसरे नर वाघ, बिबळा रानकुत्री अशा पिल्लांना इतर भक्षकांपासून खूपच धोका असतो. त्यामुळे वाघीण पिल्लांच्या सुरक्षेबद्दल भलतीच दक्ष असते. आता ती रात्रभर जंगलात फिरून पिल्लांजवळ परत आली होती. आईची हाक ऐकताच अजून वर दडून बसलेली पिल्लं खेळकरपणे तिच्याकडं झेपावली होती. तेवढ्यात नाल्याच्या डावीकडच्या विरळ बांबूंमधून मला वाघीण येताना दिसली. ती सरळ पाण्याजवळ आली आणि वळून पाण्यात बसली. रात्रभरच्या वाटचालीनं थकून ती विश्रांती घेत होती; पण पिल्लांच्या उत्साहाला आई बघताच उधाण आलं होतं. त्यांतील एका पिल्लानं तर वाघिणीच्या पाठीवरच उडी घेतली; पण तिथून घसरल्यानं ते धपकन पाण्यात पडलं. तोंडावर पाणी उडताच वाघिणीनं मंदपणे गुरगुरून नापसंती व्यक्त केली; पण पिल्लांना त्याच्याशी काहीच देणं-घेणं नव्हतं. त्यांचा आईच्याभोवती जबरदस्त दंगाधोपा सुरू झाला.\n१. चौकटी पूर्ण करा. (०२)\nवाघिणीचा आवाज – ______\nवाघिणीने शिकारीला जायच्या आधी पिल्ले इथे लपवली – ______\n३. वाघीण व तिच्या पिल्लांची भेट हा प्रसंग तुमच्या शब्दांत शब्दबद्ध करा. (०३)\nकृती क्रमांक:३ | Q १. अ.\nउताऱ्याच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गुण (०७)\n१. कृती पूर्ण करा. (०२)\nयापैकी एकाची वाघिणीने शिकार साधली असावी.\nसाधारणत: कुत्र्यापेक्षा लहान आकाराची ही पाच महिन्यांची पिल्लं होती. या वयात लहान मुलं जशी खेळकर असतात, तशीच ही खेळकर होती. एकमेकांचा पाठलाग करणं, मारामारी करणं, पाण्यात उड्या घेणं असे खेळ सुरू झाले. मध्येच आई वळून एखाद्या पिल्लाला मायेने चाटत होती. थोडा वेळ बसल्यावर ती पटकन उभी राहिली. डोकं वळवून तिनं हळूच 'ऑऽवऽ' असा आवाज केला. हा पिल्लांना मागं येण्याबद्दलचा इशारा होता. लगेच वळून ती चालायला लागली. हिनं जंगलात कुठंतरी नक्कीच एखादं सांबर, रानगवा, नीलगाय, रानडुकराची शिकार साधली असावी; पण अशी शिकार जड असल्यानं ती उचलून पिल्लापर्यंत आणणं शक्य नसतं. त्यामुळे पिल्लांजवळ येऊन घटकाभर पाण्यात बसून तिनं विश्रांती घेतली होती आणि आता ती पिल्लांना त्या शिकारीकडं घेऊन जात होती. या चार पिल्लांसोबतच स्वत:चं पोट भरण्यासाठी तिला सतत कोणती-कोणती शिकार करणं आवश्यकच होतं. त्या कलेत ही चांगली पारंगत होती.\nवाघिणीनं नाला पार करून बांबूच्या गंजीत पाय ठेवला. आत शिरण्याआधी तिनं वळून पिल्लं सोबत येताहेत की नाही हे पाहून घेतलं. दोन पिल्लं तिच्या मागोमाग निघाली होती; पण दोघांना अद्याप भान नव्हतं. ती पाण्यातच एकमेकांशी खेळण्यात दंग झाली होती. वाघिणीनं परत त्यांना बोलावणारा आवाज काढला. आईच्या या आवाजाबरोबर दोन्ही पिल्लांनी आपला खेळ थांबवला आणि पळत सुटली. दोनच मिनिटांत पिल्लांना घेऊन वाघीण जंगलात दिसेनाशी झाली. आज मी वाघिणीतल्या आईची एक वेगळीच झलक बघितली होती. माझ्या व्याघ्रअनुभवात मोलाची भर घालणारा हा अनुभव होता.\nचौकटी पूर्ण करा. (०२)\n'लेखकाला वाघिणीतील आईची झलक जाणवली' हे विधान उताऱ्याच्या आधारे स्पष्ट करा.\nChapter 11: जंगल डायरी\nकृती क्रमांक:१कृती क्रमांक:२कृती क्रमांक:३\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://mr.pntekplast.com/new-type-pvc-compact-ball-valve-blue-body-for-thailand-marketing-product/", "date_download": "2021-04-19T10:06:59Z", "digest": "sha1:WEGDQ57FBPYAJQMWSO2FZUQFW534BGPL", "length": 13213, "nlines": 216, "source_domain": "mr.pntekplast.com", "title": "चीन थायलंड विपणन फॅक्टरी आणि उत्पादकांसाठी नवीन प्रकार पीव्हीसी कॉम्पॅक्ट बॉल वाल्व्ह निळा शरीर Pntek", "raw_content": "\nपीपीआर झडप आणि फिटिंग्ज\nसीपीव्हीसी वाल्व्ह आणि फिटिंग्ज\nएचडीपीई पाईप आणि फिटिंग्ज\nपीपी कॉम्प्रेशन वाल्व आणि फिटिंग्ज\nथायलंड विपणनासाठी नवीन प्रकार पीव्हीसी कॉम्पॅक्ट बॉल वाल्व्ह ब्लू बॉडी\nसंयुक्त शेवटः सॉकेट (एएनएसआय / डीआयएन / जेआयएस / बीएस) थ्रेड (एनपीटी / बीएसपीटी)\nवापरा: शेती सिंचन / मत्स्य पालन / जलतरण तलाव / अभियांत्रिकी बांधकाम\nरंग choice अनेक रंग निवडीसाठी उपलब्ध\nमाध्यमांचे तपमान: उच्च तापमान, कमी तापमान, मध्यम तापमान, सामान्य तापमान\nउत्पादन जीवन:>> 500,000 वेळा उघडा आणि बंद करा\nआमच्या कंपनीचे बॉल वाल्व गंज अगदी चांगल्या प्रकारे सहन करू शकतात, जेणेकरून त्याची सेवा आयुष्य प्रभावीपणे वाढवता येऊ शकते आणि उत्पादन स्वतःच खूप लवचिक आणि सोयीस्कर आहे, उच्च सामर्थ्याने आणि कमी गळतीमुळे, जेणेकरून त्याचे ग्राहकांनी खूप कौतुक केले. घरगुती आणि बाहेरच्या ड्रेनेजसह औद्योगिक आणि नागरी इमारतीत त्यांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो,\nसांडपाणी पाईप प्रकल्प, गंज रासायनिक परिस्थिती आणि कृषी सिंचन प्रणालीसाठी देखील याचा वापर केला जाऊ शकतो.\nयाशिवाय, वेंटिलेशन पाईप आणि डीएनडी ड्रेनेज पाइपलाइन इत्यादींसाठीही ते योग्य आहेत. आमच्याकडे अगदी एकाच वस्तूसाठी वेगवेगळ्या आकाराच्या उत्पादना आहेत - वेगवेगळ्या अनुप्रयोगाच्या परिस्थितीसाठी. आपल्याला मिळणारी उत्पादने चांगली आहेत हे सुनिश्चित करण्यासाठी 100% गळतीची चाचणी घ्या. उत्पादनांच्या आंतरराष्ट्रीय मानकांपर्यंत पोचल्याचे सुनिश्चित करण्यासाठी उत्पादनादरम्यान सामान्य उत्पादनांची तपासणी केली जाईल.\nगरम आणि थंड पाण्याचा पुरवठा आणि औद्योगिक पाईप अभियांत्रिकी अनुप्रयोगांमधील प्लास्टिक पाईप्सचे प्रमाण वाढत असल्याने, प्लास्टिक पाईप सिस्टममधील प्लास्टिक वाल्व्हचे गुणवत्ता नियंत्रण वाढत आहे.\n1, हलके वजन आणि उच्च शक्ती\n2. जेव्हा ते वापरला जातो तेव्हा कंपन्यांचा आवाज नाही\n3. उघडणे आणि बंद करणे सोपे आहे\n4. कॉम्पॅक्ट बॉल वाल्व स्थापित करणे सोपे आहे\n5. पॅक करण्यापूर्वी सर्वात कमी गळती दर, 100% चाचणी\n6. द्रव प्रतिरोध लहान आहे\n7. बॉल वाल्व्हची सामग्री हाताळा: एबीएस, बॉडी मटेरियल: पीव्हीसी\n8. अल्कली आणि आम्ल प्रतिरोध\n9. मऊ रंग आणि कार्यकारी डिझाइन\n10. पर्यावरणास अनुकूल, विषारी नसलेले\n११. दैनंदिन जीवनात व्यापकपणे वापरले: बांधकाम, शेती सिंचन, उद्योग, बाग, स्विनिंग पूल…\n१२. हे बॉल वाल्व २० मिमी ते १०० मिमी पर्यंत (१/२ \"ते” \"पर्यंत) आकारात दिले जातात.\n13. रंग उपलब्ध: हिरवा, राखाडी, पांढरा, तपकिरी, निळा\n14. प्रमाणपत्रः आयएसओ 9001, चीन चाचणी\nआख्यायिका आणि भौतिक नकाशा\nनाही भाग साहित्य QTY\n1 शरीर यूपीव्हीसी, सीपीव्हीसी 1\n2 स्टेम ओ-रिंग ईपीडीएम, एफपीएम (एनबीआर) 1\n3 खोड यूपीव्हीसी, सीपीव्हीसी 1\n4 बॉल यूपीव्हीसी, सीपीव्हीसी 1\n5 आसन सील टीपीई, टीपीव्हीसी, टीपीओ 2\n6 कॅप पीव्हीसी, एबीएस 1\n7 हाताळा पीव्हीसी, एबीएस 1\n8 स्क्रू एसएस 304, स्टील 1\nमॉडेल आकाराचे पॅरामीटर तुलना सारणी\nमागील: थायलंड विपणनासाठी पीव्हीसी कॉम्पॅक्ट बॉल वाल्व्ह ब्लू बॉडी\nतुमचा संदेश इथे लिहा आणि तो आम्हाला पाठवा\nब्रास घाला सह ग्रीन कलर पीआरपी फिटिंग्ज\nपांढरा रंग पीपीआर ब्रास नर कोपर घाला\nपांढरा रंग पीपीआर ब्रास घाला महिला टी\nब्रास घाला सह ग्रे कलर पीपीआर फिटिंग्ज सॉकेट\nपीएन 16 यूपीव्हीसी फिटिंग्ज महिला सॉकेट\nपत्ता:हेन्जी टाउन, हैशू जिल्हा, निंग्बो झेजियांग, चीन\n© कॉपीराइट - 2010-2020: सर्व हक्क राखीव.\nआमच्या उत्पादनांबद्दल किंवा प्रिसेलिस्टच्या चौकशीसाठी, कृपया आपला ईमेल आम्हाला द्या आणि आम्ही 24 तासांच्या आत संपर्कात राहू.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/garlic-and-honey-together-get-amazing-benefits/", "date_download": "2021-04-19T09:08:35Z", "digest": "sha1:SV3WGIHJCN4C66HKKCZ4TPXMU4MVYBVN", "length": 10329, "nlines": 91, "source_domain": "arogyanama.com", "title": "garlic and honey together ... Get amazing benefits|लसूण अन् मध एकत्र खा... 'हे'आश्चर्यकारक फायदे मिळवा", "raw_content": "\nलसूण अन् मध एकत्र खा… ‘हे’आश्चर्यकारक फायदे मिळवा\nin Food, फिटनेस गुरु, माझं आराेग्य, सौंदर्य\nलसुणामध्ये(garlic) अनेक प्रकारचे बायोएक्टिव्ह संयुगे आढळतात, जे आपल्या शरीरास अनेक आजारांपासून वाचवतात. हृदयरोग, त्वचेच्या समस्या दूर करतात. ज्या व्यक्ती जेवणात नियमितपणे लसूण वापरतात, त्यांचे हृदय बर्‍याच काळासाठी सुरक्षित राहते आणि सहसा अशा लोकांना हृदयविकाराचा सामना करावा लागत नाही.\n२)तीव्र वास आणि चव\nएलिसिन हे लसूणचे बायोएक्टिव प्रकार आहे, जे प्रामुख्याने ताजे चिरलेल्या लसणामध्ये आढळते. लसणाचे गुणधर्म, चव आणि आरोग्यामध्ये या संयुगेची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. वास्तविक, लसणामध्ये आढळणारी संयुगे आपल्या शरीरातील अन्नास योग्य प्रकारे पचवून आणि शरीराच्या अन्नाचे सर्व गुणधर्म आत्मसात करण्याच्या प्रक्रियेत प्रभावी भूमिका बजावतात. याद्वारे, आपल्या शरीराच्या सर्व भागांना अन्नाचे संपूर्ण पोषण मिळते आणि आपण निरोगी बनतो.\nलसूणमध्ये कॅल्शियम, लोह, तांबे, पोटॅशियम आणि फॉस्फरस मुबलक प्रमाणात आहेत. त्याचे चांगले गुणधर्म आहेत. कारण ही सर्व पोषक तत्त्वे आपल्या शरीरात पोषण करण्यासाठी आवश्यक आहेत. आयरनमुळे रक्त परिसंचरण वाढते व कॅल्शियम हाडे मजबूत करते. फॉस्फरस मास आणि मज्जाचे आरोग्य राखते, म्हणून तांबे आणि पोटॅशियम संपूर्ण आरोग्य राखण्यासाठी आवश्यक आहे. हे सर्व पोषक शरीर निरोगी ठेवण्यासाठी एकमेकांना पूरक म्हणून काम करतात. कोणत्याही एका घटकाचा अभाव शरीर कमकुवत बनविण्यासाठी पुरेसे आहे. परंतु दररोज लसूण वापरुन आपण आपल्या शरीराच्या या सर्व गरजा पूर्ण करू शकता.\nआपल्याला माहित आहे की मध एक संपूर्ण आहार आहे. म्हणजेच शरीरासाठी आवश्यक असलेल्या सर्व पोषक द्रव्यांचे संतुलित मिश्रण आहे.\nलसूण आणि मध यांचे मिश्रण-\nलसणाच्या पाकळ्या सोला आणि वेगळ्या करा आणि त्या काचेच्या एका लहान भांड्यात ठेवा.\nसर्व पाकळ्या आणि मध यांचे मिश्रण करावे. जेणेकरून मध लसूणवर चांगले मिसळून जाईल. आता हे मिश्रण व्यवस्थित बंद करा आणि तीन ते चार दिवसांनी दररोज सकाळी या भांड्यातून एक पाकळी खाऊ शकता. जर आपल्याला आपल्या शरीराची चरबी कमी करायची असेल तर दररोज सकाळी रिकाम्या पोटीवर या लसणाची एक पाकळी खा. तुम्हाला फायदा होईल पोट स्वच्छ राहील आणि दिवसभर शरीरात उर्जा राहील.\nटीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.\nकाही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.\nSkin Glowing Tips : चमकदार त्वचा हवीय तर रात्री देखील घ्या त्वचेची काळजी, जाणून घ्या\nImmunity Food : नवरात्रात ‘या’ 8 गोष्टींचा आहारात आवश्य समावेश करा, वेगानं वाढेल ‘इम्युनिटी’\nImmunity Food : नवरात्रात 'या' 8 गोष्टींचा आहारात आवश्य समावेश करा, वेगानं वाढेल 'इम्युनिटी'\nCoronavirus Symptoms : तुम्हाला कोरोना होऊन तर गेला नाही ना ‘हे’ फक्त ‘या’ 5 लक्षणांवरून ओळखा, जाणून घ्या\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम - देशात या वर्षीही कोरोना विषाणूने हाहाकार केला आहे. तर गेल्या काही दिवसात दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या तब्बल...\nडायबिटीज पेशंटने दररोज दूधात मिसळून प्यावी ‘ही’ गोष्ट, कंट्रोलमध्ये राहील ब्लड-शुगरचं प्रमाण\nWeight Loss : वाढलेले वजन कमी करण्यासाठी खा चने, आपोआप कमी होईल शरीरातील चरबी, होतील ‘हे’ 5 फायदे\n‘या’ 5 गोष्टींचा एक तुकडा देखील आरोग्यासाठी धोकादायक, पाडू शकतं आजारी; जाणून घ्या\nउन्हाळ्यात आवश्य ��्या सत्तूचे सरबत, डिहायड्रेशन कंट्रोल करण्यासह ताबडतोब बूस्ट करतो एनर्जी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/central-bureau-of-investigation", "date_download": "2021-04-19T08:47:36Z", "digest": "sha1:MHERLD55JUQ33NMFTUOMTTTA23263AN6", "length": 4657, "nlines": 60, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "Central Bureau of Investigation Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nराकेश अस्थाना लाच प्रकरण : सीबीआयचा ढिला तपास\nसीबीआयचे माजी महासंचालक व आयपीएस अधिकारी राकेश अस्थाना यांनी केलेल्या आर्थिक भ्रष्टाचाराचा तपास अपूर्णच राहावा व त्यांना वाचवण्यात यावे यासाठी केंद्रा ...\nसीबीआयची पहिली महिला संचालक न बनणं: षडयंत्र की योगायोग\nसीबीआयचे प्रमुखपद स्वीकारण्यासाठीचे सर्व म्हणजे चारही निकष रिना मित्रा पूर्ण करत होत्या. परंतु निवडप्रक्रियेला एक दिवसाचा उशीर झाला आणि त्या संचालकपदा ...\nगुजरातचे भूतपूर्व गृहमंत्री हरेन पंड्यांच्या खून प्रकरणाचा तपास सीबीआयने खरोखरच केला का\nहरेन पंड्यांच्या शरीरावर सात जखमा होत्या आणि किमान सहा ठिकाणी गोळी घुसल्याच्या खुणा. पाचच गोळ्या सापडल्या, सगळ्या शरीरातच सापडल्या, कारमध्ये एकही नाही ...\nमोदींचा सुरुवातीचे प्रतिस्पर्धी हरेन पंड्या यांच्या खून प्रकरणी नवे पुरावे, जुनी असत्ये\nहरेन पंड्यांच्या खुनासाठी सोहराबुद्दिन हाच जबाबदार होता आणि वरिष्ठ पोलिस अधिकारी डी.जी वंजारा यांनी तशी सुपारी दिल्याचे त्याने आपल्याला सांगितले होते ...\nसुमित्रा भावे यांचे निधन\nरेल्वेकडून ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ धावणार\nकोरोना संसर्गाचा निवडणुकांशी काय संबंध\nलसीकरण आणि लसींची आयात वाढवाः डॉ. मनमोहन सिंग\nभाजपचा यू टर्न : ‘कुंभ मेळा प्रतिकात्मक ठेवा’\n‘करोनाच्या धोका; उद्योग जगताने मदत करावी’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%A6_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%B2_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4_%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2021-04-19T10:35:41Z", "digest": "sha1:XHP7YR56PJKM7HDGKG376P4OWXJDQXNF", "length": 3556, "nlines": 57, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चर्चा:२०१० राष्ट्रकुल खेळात मलेशिया - विकिपीडिया", "raw_content": "चर्चा:२०१० राष्ट्रकुल खेळात मलेशिया\nहे पान सप्टेंबर २०१५ मध्ये रिकामे आढळले होते. या लेखात भर घालण्याची आपणास विनंती आहे.\nजर आधीच भर घातली गेली असेल तर हा साचा काढण्याची विनंती.\nआल्याची नोंद केल���ली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ सप्टेंबर २०१५ रोजी ०५:३० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/wardha-news-marathi/trying-to-sell-a-belly-girl-wife-lodges-police-complaint-against-husband-nrat-112562/", "date_download": "2021-04-19T09:43:45Z", "digest": "sha1:MWHFSP42FM7CCCAL5ENLVNQUJYS6D4LB", "length": 11281, "nlines": 173, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "Trying to sell a belly girl Wife lodges police complaint against husband nrat | पोटच्या मुलीला विकण्याचा प्रयत्न; पत्नीची पतीविरुद्ध पोलिसांत तक्रार | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, एप्रिल १९, २०२१\nसंपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याबाबत अमित शाह यांची महत्त्वाची माहिती,म्हणाले…\n‘या’ महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कोरोना गाठणार उच्चांक,देशात सापडणार सर्वाधिक रुग्ण – आयआयटी कानपूरच्या अभ्यासकांचा दावा\nकोरोनावरील प्रभावी लसीसाठी धाडसी प्रयोग, कोरोनामुक्त झालेल्यांच्या शरीरात सोडणार कोरोनाचे विषाणू, होणार हे फायदे\nअरविंद केजरीवाल यांनी केली महत्त्वाची घोषणा, दिल्लीमध्ये ६ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर\nमलायकाला आवडते ‘ही’ सेक्स पोजीशन, हे ऐकताच अभिनेत्री नेहा धुपिया लागली हसायला\nदेवळीपोटच्या मुलीला विकण्याचा प्रयत्न; पत्नीची पतीविरुद्ध पोलिसांत तक्रार\nविकृत मानसिकतेच्या लोकांमुळे समाज नेहमी बदनाम झाल्याच्या घटना अनेकदा आपण पहिल्या. अशीच घटना देवळी शहरालगत झोपडपट्टीमध्ये घडली आहे.\nदेवळी (Deoli). विकृत मानसिकतेच्या लोकांमुळे समाज नेहमी बदनाम झाल्याच्या घटना अनेकदा आपण पहिल्या. अशीच घटना देवळी शहरालगत झोपडपट्टीमध्ये घडली आहे. पैशासाठी लोक कोणत्या थराला जातील, याचा नेम राहिला नाही. येथील पित्याने पोटच्या मुलीला विक्री करण्यासाठी पळवून नेल्याची तक्रार त्याच्या पत्नीने देवळी पोलिस ठाण्यात दिली आहे.\nवाशिम/ विवाहाच्या नावावर होणा-या फसवणुकीपासून सावध राहा; दगाबाज विवाह जुळणी संस्थांचा सुळसुळाट\nदेवळी पोलिसांकडून मिळालेल्या माहि���ीनुसार देवळी तहसील परिसरात भटक्या समाजाचे लोक राहतात. येथील फिर्यादी दुर्गा कैलास मोहिते (वय 40) यांची अल्पवयीन मुलगी उषा (वय 8) ही झोपडीसमोर खेळत असताना तिचे वडील कैलास मोहिते याने आपल्या मुलीला बाहेरगावी घेऊन तिची विक्री करण्याच्या उद्देशाने पळवून नेले, असा दाट संशय आहे.\nफिर्यादीच्या तोंडी रिपोर्टवरून सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेच्या वेळेपासून आरोपी कैलास मोहिते आणि अल्पवयीन मुलगी उषा हे दोघेही बेपत्ता आहेत. आरोपी पित्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर आरोपीचा शोध देवळीचे ठाणेदार तिरुपती राणे यांच्या मार्गदर्शनात देवळी पोलिस करीत आहे.\nक्या खुबसुरती कैसी अदाअंकिता लोखंडेंचा Traditional Look चाहत्यांना पाडतोय भूरळ, पाहा खास PHOTOS\nCorona Update'स्टॅच्यु ऑफ लिबर्टी' देतेय मास्क लावण्याचा संदेश, तर मोनालिसा म्हणतेय संसर्ग टाळा\nVideoसावनी रविंद्र ला ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार\nमनोरंजनखिशाच्या राष्ट्रीय पुरस्काराचं यश संपूर्ण टीमचं\nआज ना छोडेंगे बस हमजोली, खेेलेंगे हम होलीHoli Special 2021 - वरुण धवनपासून नेहा कक्कडपर्यंत या कलाकारांची आहे ही लग्नानंतरची पहिली होळी ,पाहा फोटो\nसंपादकीयनागपूरसह सर्वोच्च न्यायालयाची ५ खंडपीठे असावीत\nसंपादकीयआरामदायी प्रवासाकरिता खासगी गाड्यांना प्रवाशांची पसंती\nसंपादकीयपायलटांच्या समर्थकांचे फोन टॅप केल्याची गहलोत सरकारची कबुली\nसंपादकीयतत्त्व बाजूला सारून वृद्ध श्रीधरन यांना भाजपाची उमेदवारी\nकाँग्रेसने केलाय ज्येष्ठांवर अन्यायस्टार प्रचारकांच्या यादीतून काँग्रेसने असंतुष्टांना वगळले\nसोमवार, एप्रिल १९, २०२१\nसातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2005/05/3620/", "date_download": "2021-04-19T10:23:07Z", "digest": "sha1:4FVFHEICDWKTMYAUWAOGXFNHQXHQI5TT", "length": 23936, "nlines": 66, "source_domain": "www.sudharak.in", "title": "रोजगार हमी कायदा न्याय्य नियम – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – एप्रिल २०२१\nरोजगार हमी कायदा न्याय्य नियम\nकेंद्रात काँग्रेस व डाव्यांचे UPA सरकार आले. त्याच्या किमान समान कार्यक्रमात रोजगार हमी कायद्याचा मुद्दा असल्याने अनेक जण हरळून गेल���. ज्या ‘नव-उदार’ धोरणामुळे अशा कायद्याची गरज उत्पन्न झाली, त्याच धोरणाचे पुरस्कर्ते आता पुस्त्या पुरवण्या जोडून रोजगार हमी विधेयकाला खच्ची करत आहेत. आणि नव-उदार धोरणाचा उत्साहाने पाठपुरावा करणारे आधीच्या छअ सरकारमध्ये होते तसेच सध्याच्या णझअ सरकारातही आहेत.\nढोबळमानाने रोजगार हमी कायद्याबद्दल तीन भूमिका आढळतात. एक मत असे की अशा कायद्याने व्यापक आणि न्याय्य विकासाला चालना मिळेल. लोकांच्या हाती पैसा आल्याने मागणी वाढून शेती व ग्रामीण अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन साधले जाईल.\nयाला विरोध करणारे मानतात की पैसा उपलब्ध न होणे आणि भ्रष्टाचार यांमुळे हा कायदा निरर्थक ठरेल. त्याऐवजी मूलभूत सेवासुविधा (infrastructure) उभारणे जास्त योग्य ठरेल. पण सोबतच स्थिर लोकशाहीसाठी असा कायदा करण्याची राजकीय गरजही या मूलभूत सोई’च्या पुरस्कर्त्यांना मान्य आहे.\nतिसरा दृष्टिकोन असा की रोजगार हमीने सामाजिक सुरक्षा मिळेल आणि म्हणून असा कायदा हा जागतिकीकरणाचा ‘मानवी’ चेहरा ठरेल. जागतिकीकरणाचे फायदे समाजाच्या सर्व घटकांपर्यंत पोचण्यासाठी असा कायदा हवाच, कारण वाढ-विकास आणि प्रशासनात सुधार हे जागतिकीकरणाने साध्य होतेच पण जरा अमानुषपणे सं., अशी ही भूमिका. तिन्ही भूमिकांमध्ये नव-उदार जागतिक आर्थिक धोरणांकडे संधी व आव्हान म्हणूनच पाहिले जाते. वाद आहेत ते राजकीय व आर्थिक व्यवहार्यतेतून कितपत ‘मानवीकरण’ करता येईल यावरच.\nगेल्या लोकसभा निवडणुका नव-उदार धोरणांच्या विरोधात गेल्या. काही काळ अंतर्गत विसंगतींसकट का असेना, रोजगार हमीवर सर्वांचे एकमत झाल्याचे चित्र उभे झाले. कायद्याचे समर्थक कायद्याच्या घडणीला लागले आहेत, तर नव-उदारांना वरवरच्या रंगरंगोटीलाच मान्यता देऊन आपला मूळ कार्यक्रम टिकवायचा आहे. भांडवल पुरवणाऱ्यांच्या थेट विरोधात हा कायदा आहे, आणि त्यामुळेच सरकारच्या आतले व बाहेरचे कायद्याचे विरोधक आता सक्रिय झालेले आहेत.\nभांडवल पुरवणाऱ्यांना चलनफुगवट्याची फार धास्ती वाटते. कोणत्याही धोरणातील खर्च वाढवणारी आणि शेतीला झुकते माप देणारी अंगे त्यांच्या हितांना बाधा आणतात, असे त्यांना वाटते. त्यांचे विचारवंत तिसऱ्या जगातील गरीब देशांतील शेतकऱ्यांना तुलनात्मक सुस्थितीकडे नेणाऱ्या खर्चांना विरोध करतात. शेतीवर आधारित जागतिक व्यापाऱ्यांनाही उष्णकटिबंधातील शेती अन्नधान्याकडून अशा व्यापाऱ्यांनी निवडलेल्या निर्यात करण्यालायक उत्पादनांकडे जाऊन हवी असते.\nअमेरिकेने १९६०-७० च्या दशकात झङ ४८० च्या वापरातून आणलेल्या दबावानंतर भारताने जोमाने अन्नाबाबत आत्मनिर्भरता कमावली. या धोरणावर शेतमाल व्यापाऱ्यांनी दबाव आणले. भारताने त्या काळानंतर शासकीय मदतीतून अनेक धोरणात्मक बदल केले. जमिनीच्या मालकीबाबत काही सुधारणा केल्या. काही मूलभूत सोईसुविधा घडवल्या. शेतमालाची चांगली वाणे वापरली. काही पिकांना आधार-किंमती दिल्या. पतपुरवठा व विस्तार सेवांमधून शेतीला मदत केली. घरेलू बाजारपेठेला व्यापारातील करांमधून व इतर मार्गांनी संरक्षण दिले. बरेच काही केले.\nपण तरीही काम पूर्ण झाले नाही. जमीन-मालकीतील सुधारणा परिणामकारक करता आल्या नाहीत. विभागीय व वर्गीय हितसंबंधांना आळा घालता आला नाही. शासकीय व्यवहारात पारदर्शकता आणि जबाबदेही (accountability) आणता आली नाही. पर्यावरणाचा हास थोपवता आला नाही. किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी करता आली नाही. एकीकडे काही उद्दिष्टे गाठली जात असतानाच ही न्याय्य वाटपाची अंगे कमकुवत राहिली.\nपण आजची शेतीतली दुरवस्था या कमकुवत बाबींमुळे उद्भवलेली नाही. ती उघडपणे व्यापाराच्या उदारीकरणातून आणि किंमती रोखण्याच्या १९९० नंतरच्या प्रयत्नांतून उद्भवलेली आहे. सरकारच्या खर्चातले ग्रामीण विकासावरील खर्चाचे प्रमाण ठोस राष्ट्रीय उत्पादनाच्या १४.५ टक्क्यांवरून ६ टक्क्यांवर घसरले. हे सातव्या पंचवार्षिक योजनेपासून नवव्या पंचवार्षिक योजनेच्या काळात घडले. अगदी २०००-२००१ सालापुरता विचार करता ग्रामीण भागावरील खर्च रु. ५०,००० कोटींनी घटला. माणशी रु.५०० प्रतिवर्ष.\nग्रामीण पतपुरवठा आणि त्याचे प्राथमिकता-यादीतले स्थान तीव्रतेने खालावले आहे. व्यापारी बँका ग्रामीण, मागास भागांतून, शेती व ग्रामीण अर्थव्यवस्थेतून, लघु-उद्योगांमधून बाहेर पडत आहेत. आज शेतकरी कर्जावर जे व्याज देतात, ते मध्यमवर्गाच्या चैनीच्या वस्तूंसाठीच्या कर्जावरील व्याजापेक्षा जास्त आहे.\nवर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या (WTO) दबावाखाली सरकारने आयात-शुल्के कमी करून व्यापार ‘खुला’ केला. ज्या काळात प्रगत राष्ट्रे त्यांच्या शेतकऱ्यांना प्रचंड अनुदाने देत होती, त्याच काळात हे घडले. याने भारतीय शेतकऱ्याला अन्याय्य स्पर्धा, मंदी, जागतिक किंमतींमधील अस्थैर्य, अशा साऱ्याला तोंड द्यावे लागले. जगभरातल्या शेतमालाच्या किंमती १९९० च्या दशकाच्या मध्यावर घसरल्या. आता भारतीय शेतकऱ्यांना या कृत्रिम आयातस्वस्ताईशी भिडावे लागले. युरोप-अमेरिकेतील अनुदाने तर नव्हतीच, उलट जागतिक शेतमालव्यापाराशी झगडावे लागत होते. रचनात्मक पुनर्मांडणीच्या नावाखाली जी थोडी अनुदाने व विस्तारसेवा उपलब्ध होत्या, त्याही नाहीशा झाल्या. बियाणे, पाणी, वीज, खते, कीटकनाशके, अवजारे, सारेच महागले.\nयाचा परिणाम म्हणून १९८०-९० च्या दशकात शेती उत्पादन जे ३.५ टक्क्यांनी वाढत होते, ते १९९०-२००० मध्ये दोनच टक्क्यांनी वाढू लागले. चलनफुगवट्याचा विचार करता ‘खरे उत्पन्न’ ४.५ टक्के वाढत होते, ती वाढ २.५ टक्के झाली. नवी रोजगारनिर्मिती १९८३-९४ मध्ये २.०४ टक्के वाढत होती, ती १९९४-२००० मध्ये ०.९८ टक्केच वाढली. आणि २००१ पर्यंत अन्नधान्यांची दरडोई उपलब्धता थेट १९५० च्या आसपास होती तितकी खालावली. यावर उपाय म्हणून सरकारी अन्नसाठे बाजारात आणायला सार्वजनिक वितरण सेवा (PDS) वापरता आली असती, शाळांमध्ये दुपारचे जेवण देता आले असते, किंवा ‘श्रमासाठी अन्न’ योजना कार्यान्वित करता आल्या असत्या. तसे काही न करता १९९०-२००० मध्ये धान्यसाठे फुगत गेले, आणि धान्यांची निर्यात स्वस्तात व मोठ्या प्रमाणात होतच राहिली.\nयावरून स्पष्ट होते की आजची ग्रामीण समस्या नव-उदार धोरणांमुळे उद्भवली आहे. शेतीव्यवसायाला यातून सोडवण्यासाठी UPA सरकारने रोजगार हमी कायद्याचे आश्वासन दिले. अशा कायद्याने रोजगार वाढून उत्पादक शक्ती वाढेल. याला भांडवल पुरवणाऱ्यांचा आणि त्यांच्या समर्थकांचा विरोध आहे. उघडपणे संसदेत या कायद्याला विरोध करणे राजकीय दृष्टीने सोयीचे नाही, त्यामुळे पुस्त्या-पुरवण्या जोडून कायद्यातील सामाजिक सुरक्षेचे अंग दुबळे करायचा प्रयत्न होईल. प्रांतिक सरकारांच्या उधळपट्टीमुळे अशा योजनांसाठी पैसा उपलब्ध होणार नाही, हा एक युक्तिवाद असेल. मोठे जमीनदार आणि अभिजनच कायद्याचे फायदे लाटतील, हेही सांगितले जाईल. या दोन युक्तिवादांमधून फार कमी लोकांसाठीची, मर्यादित कौटुंबिक परिणामांची योजना घडेल. प्रांत आणि केंद्राने काही ठरीव प्रमाणात कर्जे वाटून घेणे, शंभर दिवसांचाच रोजगार प्रतिवर्षी देणे, अशा सूचना आजच लागू होत आहेत. याने मूळ समस्येवर उत्तर निघत नाही.\nपहिला बळी जाईल योजनेच्या सार्वत्रिकतेचा. गरीब आणि न-गरीब, जिल्हावार व लिंगभेदानुसार विचार मागे पडतील. व्यक्तीऐवजी कुटुंबाला रोजगार द्यायचे म्हटले की स्त्रिया मागेच लोटल्या जातात. त्या स्वस्ताच्या आणि अवघड कामांमध्ये ढकलल्या जातात. गरिबीमुळेच एकत्र राहणाऱ्या कुटुंबांवरही याने अन्याय होतो. गरिबीजवळच्या प्रचंड लोकसंख्येची स्थिती फार हळवी असते. जराशाही अडचणी गरिबी, कुपोषण व अनारोग्याला कारणीभूत ठरतात. २००० च्या नॅशनल सँपल सर्व्हेनुसार ग्रामीण प्रजेच्या पाऊण भागाला आवश्यक उष्मांक (कॅलरीज) पुरवणारे अन्न उपलब्ध होत नव्हते.\nराज्य (प्रांतिक) सरकारे त्यांच्या नियंत्रणाबाहेरील धोरणांखाली पिचत आहेत. व्याजदर व कर्जाच्या उपलब्धतेवर त्यांचे काहीही नियंत्रण नाही. हे पाहता केंद्रानेच निधी उपलब्ध करून ‘श्रमाच्या मोबदल्यात अन्न’ या नमुन्याची योजना आखायला हवी. असे झाले नाही तर दिवाळखोर राज्यसरकारे योजनेचा बट्याबोळ करतील. याला संवैधानिक पर्याय आहेत, पण ते अत्यंत वेळखाऊ आहेत. (जसे – केंद्रीय कायद्याला समांतर राज्यकायदे सक्तीचे करणे.)\nभारतीय लोकशाही न्याय व समतेच्या बाबतीत वारंवार अपयशी ठरली आहे. लोकशाही आणि विपन्नावस्था एकत्र राहू शकत नाहीत, या सत्याला आता सामोरे जायलाच हवे. कोलमडणाऱ्या ग्रामीण अर्थव्यवस्थेतून समन्यायी बाबी वाचवायलाच हव्यात. दोन लोक-निर्वाचित नसलेले अर्थशास्त्रज्ञ मनमोहनसिंग आणि मोंटेकसिंग अहलुवालिया आता नियम ठरवत आहेत. न्याय्य असतील का, हे नियम\nस्मिता गुप्ता नवी दिल्लीच्या इन्स्टिट्यूट फॉर ह्यूमन डेव्हलपमेंट मध्ये अर्थशास्त्रज्ञ म्हणून काम करतात. त्यांचा वन हंड्रेड डेज ऑफ सॉलिट्यूड हा लेख १८ डिसेंबर २००४ च्या ‘तहलका’ साप्ताहिकात आला आहे. त्याचे भाषांतर वर दिले आहे.\nआजचा सुधारक च्या सुरुवातीच्या काळात (एप्रिल १९९० ते एप्रिल १९९२) संस्थापक संपादक दि. य. देशपांडे यांची ‘विवेकवाद’ या विषयावरील वीस लेखांची एक मालिका ‘पायवा’मधून पुनःप्रकाशित होत आहे. पहिल्या काही वर्षांतील इतर काही लेखही पुनःप्रकाशित होतील.\nआजचा सुधारक च्या भूमिकेचा पायवा यातून स्पष्ट होईल असे वाटते. सं.\nताजा अंक – एप्रिल २०२१\nदेशहित की अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर हल्ल��� – शुभलक्ष्मी नाईक गांवकर\nकवीची कैद – राजराहुल (राहुल खंडाळे)\nकोविड-१९ अरिष्टानंतरची नवक्षितिजे – श्रीधर सुरोशे\nलोकशाही संकोचते आहे – प्रसाद माधव कुलकर्णी\nगडबड-घोटाळे (व्यंगचित्रे) – चित्रकार प्रभाकर पाचपुते\nस्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल – ज्ञानेश वाकुडकर\nकिसान विरुद्ध सरकार ते किसान अभिमुख देश – श्रीनिवास नी. माटे\nभांडवलशाही हीच एक मोठी समस्या – प्रभाकर नानावटी\nहळूच – राजराहुल (राहुल खंडाळे)\nबोधकथा – वंदना भागवत\n – चित्रकार मिलिंद क्षीरसागर\nसमता आणि स्वातंत्र्य किती खरे किती खोटे – प्राची माहुरकर\nआमच्या लोकशाहीचे भवितव्य – हरिहर कुंभोजकर\nभग्न (होऊ घातलेल्या) तळ्याकाठी… \nसुदृढ लोकशाही – नरेंद्र महादेव आपटे\nथांबा, पुढे गतिरोधक आहे – हेमंत दिनकर सावळे\nयार… बोल, लिही – सचिनकुमार वि.तायडे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtra/dont-agitate-at-mumbai-airport-against-kangana-ranaut-shiv-sena-party-workers-ordered-update-news-mhsp-478414.html", "date_download": "2021-04-19T10:18:17Z", "digest": "sha1:HLZJGFWOBI7CEBVRNACM6ZW36IMXQCQN", "length": 20345, "nlines": 150, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शिवसेनेची तलवार म्यान! कंगनाविरोधात एअरपोर्टवर आंदोलन करु नका, पक्ष कार्यकर्त्यांना आदेश | News - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nराज्याच्या मदतीला धावले एसटी कर्मचारी, परराज्यांतून आणणार ऑक्सिजन टँकर\nमरणाने केली सुटका पण आरोग्य व्यवस्थेनं छळले होते, 2 तास मृतदेह रुग्णालयातच\nIPL 2021 : आयपीएलमधून बाहेर झालेल्या बेन स्टोक्सचा गावसकरांवर निशाणा\nपोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करुन मिळवा मोठा फायदा, 5.8 टक्के आहे व्याजदर\nLIVE : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी भारत दौरा पुढे ढकलला\nइंजेक्शन नाही...अल्कोहोलनं होईल फायदा, महिलेचा तर्क; दिल्लीत दारुसाठी रांगा\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\n ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या कोरोनाबाधित महिलेवर बलात्काराचा प्रयत्न\nपाहा शाहिद कपूरच्या चिमुकलीची फोटोग्राफी; फोटो पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क\nप्राची देसाईवर झाली होती जबरदस्ती; सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव\n‘हे 3 उपाय करा, कोरोना आसपासही फिरकणार नाही’; इशा देओलनं केला दावा\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\nIPL 2021 : आयपीएलमधून बाहेर झाल��ल्या बेन स्टोक्सचा गावसकरांवर निशाणा\nअनुभवी धोनीच्या टीमचा आज युवा सॅमसनच्या संघाची सामना, 'ही' असेल Playing11\nIPL 2021:'या' कारणामुळे डीव्हिलियर्सवर नाराज होता मॅक्सवेल, पाहा VIDEO\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nपोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करुन मिळवा मोठा फायदा, 5.8 टक्के आहे व्याजदर\nGold Price Today: सोन्याच्या किमतीत वाढ तर चांदीचे दर घसरले, तपासा आजचे भाव\nपोस्ट ऑफिसच्या सेव्हिंग अकाऊंटमध्ये किमान बॅलन्सची मर्यादा किती\nमोबाईलमध्ये सेव्ह असतील 'या' गोष्टी तर खातं होऊ शकतं रिकामं, SBI नं केलं सावध\nCheese प्रेमींचा 'किंग':आतापर्यंत खाल्लं 7,280 किलो चीज, तरीही आहेत 8 पॅक अ‍ॅब्ज\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\n ‘हे’ घरगुती उपाय ठरतील उपयुक्त\nउपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळला आहात चैत्र नवरात्रीमध्ये बनवा काहीतरी नवीन\nExplained: कोरोना रुग्णांवर कसं काम करतं व्हेंटिलेटर\nExplained: मॉडर्ना कंपनीला भारताला का द्यायची नाही आहे लस Pfizer ने ठेवली ही अट\nजाणून घ्या;रस्त्याच्या कडेला असणाऱ्या माइलस्टोनच्या वेगवेगळ्या रंगांचा अर्थ काय\nExplainer : कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला नाही तर काय होईल\nइंजेक्शन नाही...अल्कोहोलनं होईल फायदा, महिलेचा तर्क; दिल्लीत दारुसाठी रांगा\nराज्यात लवकरच कडक लॉकडाऊन; मुख्यमंत्री घेणार निर्णय, वडेट्टीवारांचे संकेत\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\nराज्यात कोरोनाचं रौद्र रुप प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला जातोय एका रुग्णाचा जीव\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘परवानगीशिवाय जान कुमारनं मला किस केलं’; निक्की तांबोळीचा धक्कादायक आरोप\n‘हॉट दिसणं केव्हा थांबवशील’; श्वेताचा Bold Look पाहून सेलिब्रिटीही झाले अवाक\nही मराठमोळी अभिनेत्री 100 रुपयांसाठी करायची पेट्रोल पंपावर काम\n विमानतळावर दिसला भला मोठा साप, प्रवाशांची उडाली घाबरगुंडी, पाहा VIDEO\nVIDEO: निवडणूकीचा प्रचार करण्यास दिला नकार; दलित युवकाला चाटायला लावली थुंकी\nमेडिकल कॉलेजमधील Dance Videoच्या वादाला विद्यार्थ्यांकडून उत्तर, बनवला नवा VIDEO\nवर्कआऊट करताना जान्हवी कपूरला आठवली 'शीला की जवानी'; VIDEO पाहून नाही आवरणार हसू\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nलहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\n'या' देशात बेडकांसाठी करतात वाहतूक बंद, जाणून घ्या सविस्तर\n कंगनाविरोधात एअरपोर्टवर आंदोलन करु नका, पक्ष कार्यकर्त्यांना आदेश\nराज्याच्या मदतीला धावले एसटी कर्मचारी, परराज्यांतून आणणार ऑक्सिजन टँकर\nIPL 2021 : आयपीएलमधून बाहेर झालेल्या बेन स्टोक्सचा गावसकरांवर निशाणा\nLIVE : कोरोनाचा हाहाकार, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी भारत दौरा पुढे ढकलला\nIPL 2021, CSK vs RR : अनुभवी धोनीच्या टीमचा आज युवा सॅमसनच्या संघाशी सामना, 'ही' असेल Playing11\nपाहा शाहिद कपूरच्या चिमुकलीची फोटोग्राफी; फोटो पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क\n कंगनाविरोधात एअरपोर्टवर आंदोलन करु नका, पक्ष कार्यकर्त्यांना आदेश\nमुंबई विमानतळावर आंदोलन झाल्यास त्याची सहानुभुती कंगनाला मिळेल\nमुंबई, 9 सप्टेंबर: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही आज (9 सप्टेंबर) मुंबईत येत आहे. मुंबई एअरपोर्टवर शिवसेनेची निदर्शने सुरू आहेत. विशेष म्हणजे एअरपोर्टमधील ग्राऊंड स्टाफचाही शिवसेनेच्या या आंदोलनाला पाठिंबा आहे. मात्र, कंगनाविरोधा विमानतळावर कोणतंही आंदोलन करु नका, असे आदेश शिवसेना नेतृत्त्वाकडून पक्षाच्या कार्यकर्त्यांना देण्यात आले आहेत. मुंबई विमानतळावर आंदोलन झाल्यास त्याची सहानुभुती कंगनाला मिळेल, अशी भावना शिवसेना नेतृत्त्वाची आहे. कंगनाविरोधात कायदेशीर कारवाई हीच शिवसेनेची व्यूहरचना असल्याचं या आदेशात म्हटलं आहे.\n मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या फार्महाऊसची रेकी करणारे ATSच्या ताब्यात\nत्याचबरोबर कंगनाच्या विषयावर बोलू नका. मुंबई महापालिकेनं कंगनाचे पाली हिल, वांद्रे येथील कार्यालयावर कारवाई केली आहे. या कारवाईबाबत पक्षनेते आणि प्रवक्तांनी काहीही वक्तव्य करू नये, असे मातोश्रीवरून सक्त आदेश आहेत. दुसरीकडे, मुंबई मनपाची कारवाई सूडबुद्धीने होत असल्याचा आरोप भाजपनं केला आहे.\nकंगना रणौत हिच्या मुंबईतील ऑफिसवर मुंबई महापालिकेकडून धडक कारवाई करण्यात आली आहे. अनधिकृत अस0लेले बांधकाम पाडण्यात आले. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आधी कंगनाच्या ऑफिसबाहेर नोटीस बजावली होती. कंगनाने हे ऑफिस मनिकर्निका सिनेमाच्या आधी उभारले होते. पण, यात बरेच बांधकाम हे अधिकृत असल्याचे समोर आले. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केल्यानंतर कंगनाने कमालीचा संताप व्यक्त केला आहे. 'मी जे बोलले होते, ते अगदी बरोबर आहे. मुंबई ही पाकव्याप्त भाग आहे, हे पालिकेच्या कारवाईवरून सिद्ध झाले आहे.' अशी प्रतिक्रिया कंगना हिनं दिली आहे.\nदरम्यान, कंगनाच्या अनधिकृत कार्यालयाच्या पाडकामाला मुंबई हायकोर्टानं स्थगिती दिली आहे. कंगनानं दाखल केलेल्या याचिकेवर उद्या (गुरूवारी) सुनावणी होणार आहे.\nशिवसेनेची केली बाबरच्या सैन्याशी तुलना\nअभिनेत्री कंगना रणौत आणि शिवसेनेत वाद आता विकोपाला पोहोचला आहे. मुंबई पालिकेनं कंगनाच्या ऑफिसच्या अनधिकृत बांधकाम तोडलं आहे. पालिकेच्या या कारवाईमुळे कंगना कमालीची भडकली आहे.\nकंगनाने एकापाठोपाठ एक ट्वीट करून शिवसेनेवर सडकून टीका केली आहे. कंगनाने शिवसेनेची तुलना थेट बाबरशी केली आहे. कंगनाच्या ऑफिसवर तोडकाम करण्यासाठी पालिकेचे कर्मचारी जेव्हा पोहोचले तेव्हा कंगनाने ही बाबरची सैन्य असल्याचे म्हटले आहे.\nहेही वाचा...'छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र महाराष्ट्रात मुघलाई अवतरल्याचं चित्र'\nकंगना एवढ्यावरच थांबली नाही. आपण मुंबईला पाकव्याप्त भाग म्हटलो होतो. आता हे काही चुकीचे नाही. कारण पालिका तशी कारवाईच करत आहे, असंही कंगनाने पुन्हा एकदा म्हटलं आहे.\nराज्याच्या मदतीला धावले एसटी कर्मचारी, परराज्यांतून आणणार ऑक्सिजन टँकर\nमरणाने केली सुटका पण आरोग्य व्यवस्थेनं छळले होते, 2 तास मृतदेह रुग्णालयातच\nIPL 2021 : आयपीएलमधून बाहेर झालेल्या बेन स्टोक्सचा गावसकरांवर निशाणा\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\nअवघ्या महिनाभरातच अमरावतीने कसं मिळवलं कोरोनावर नियंत्रण\nCorona: भारतानं ब्राझीललाही टाकलं मागे, देशात 12 लाखाहून अधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण\nडायबेटिज आणि बीपी पेशंटसाठी उत्तम आहे जांभूळ; होतो असा फायदा\nउसेन बोल्टचा RCB ला खास संदेश विराट, डीव्हिलिर्यसनं दिली 'ही' प्रतिक्रिया\nभज्जी-श्रीसंतपासून ते अनुष्का-गावसकरपर्यंत, IPL मधले 5 मोठे वाद\nहा पदार्थ खायचा की प्यायचा वेगाने प्रसिद्ध होतेय 'Deep-Fried Water' नावाची डिश\n‘लग्न झालेल्या पुरुषासाठी वेडं होणं काय असतं’; रेखा यांच्या उत्तरानं माजवली खळबळ\nकोरोना लस घेताना लहान मुलाप्रमाणे रडला अभिनेता Ram Kapoor,व्हायरल होतोय हा VIDEO\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A3-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87", "date_download": "2021-04-19T09:32:15Z", "digest": "sha1:TWNTHCFNBFYVGIBLFGXX3WBLD63EGZXQ", "length": 5934, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n'देशमुखांनी सीबीआयला दिलेल्या जबाबात परब यांचे नाव घेतले'\nहे तर राज्य सरकारचं पाप; राणेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल\nVinayak Raut: उद्योगमंत्री असताना नारायण राणे यांनी अनेक जमिनी हडपल्या; शिवसेनेचा गंभीर आरोप\n'पश्चिम बंगाल भाजपनं जिंकल्यानंतर करोनाचं संकट दूर होणार का\nTrupti Sawant: मातोश्रीच्या दारात शिवसेनेला हादरा; राणेंचा पराभव करणाऱ्या तृप्ती सावंत भाजपात\nNarayan Rane: नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री राजीनामा का देत नाहीत\nsachin vaze case: सचिन वाझे प्रकरणावरून नारायण राणे आक्रमक; विचारले 'हे' सवाल\nराज्यात अंबानींसारखे व्यक्ती असुरक्षित; नारायण राणेंचं अमित शहांना पत्र\nNarayan Rane: सिंधुदुर्गात नारायण राणेंचा दबदबा कायम; शिवसेनेचा मेगाप्लान फसला\nसिंधुदुर्ग झेडपी अध्यक्ष निवडणूक: नारायण राणे गड राखणार का\nNarayan Rane: वाझे प्रकरणात राणेंचा मोठा आरोप; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची केली मागणी\nसिंधुदुर्ग झेडपी अध्यक्ष निवडणूक: नारायण राणे जळगाव पॅटर्नची पुनरावृत्ती रोखणार\nराज्यात राष्ट्रपती शासन लागू करा; नारायण राणे यांनी लिहिले अमित शहांना पत्र\nNarayan Rane: ठाकरे सरकारचं लवकरच विसर्जन; राष्ट्रपती राजवटीवर राणे म्हणाले...\nमेडिकल कॉलेजवरून मुख्यमंत्र्यांचा राणे यांना टोला, म्हणाले...\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://thefocusindia.com/maharashtra/big-breaking-raj-thakrey-press-conference-37475/", "date_download": "2021-04-19T09:25:47Z", "digest": "sha1:FDKZQAELYD2LSJBI7EOPVS4JGCQOMEAH", "length": 13191, "nlines": 76, "source_domain": "thefocusindia.com", "title": "BIG BREAKING : मनसेचे पदाधिकारी जमील शेखेचा खून राष्ट्रवादीच्या ' या ' नेत्याच्या सांगण्यावरून! Big BREAKING: Raj Thakrey press conference", "raw_content": "\nHome आपला महाराष्ट्र BIG BREAKING : मनसेचे पदाधिकारी जमील शेखचा खून राष्ट्रवादीच्या ‘ या ‘ नेत्याच्या सांगण्यावरून\nBIG BREAKING : मनसेचे पदाधिकारी जमील शेखचा खून राष्ट्रवादीच्या ‘ या ‘ नेत्याच्या सांगण्यावरून\nMNS chief Raj Thackeray Press Conference : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचेअध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईत पत्रकार परिषद\nमुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS chief Raj Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध विषयावर भाष्य केलं आहे. या पत्रकार परिषदेत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मनसेचे पदाधिकारी जमील शेखेचे हत्या प्रकरण .याबाबत पुढे काय झाले याचा सणसणीखेज खुलासा समोर आला आहे.Big BREAKING: Raj Thakrey press conference\nहा खुलासा समोर आल्यावर आता राज ठाकरे थेट शरद पवार यांना जाब विचारणार असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. कारण राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला यांनी सुपारी दिल्याचे समोर आले आहे.\nठाण्याच्या राबोडीतील जमील शेख हत्या प्रकरणी आरोपी शूटर इरफान शेखला 11 दिवसांची पोलीस कोठडी मिळाल्याने चौकशीत या प्रकरणाची सर्व माहितीची समोर आली आहे. हत्येसाठी सुपारी कोणी दिली सुपारी कोठे दिली ठाण्यात की उत्तर प्रदेशात सुपारी कोठे दिली ठाण्यात की उत्तर प्रदेशात सूत्रधार कोण याची उकल झाल्याची माहिती राज ठाकरे यांनी दिली आहे.\nमुख्य आरोपीने जमील यांच्या हत्येसाठी दोन लाखांची सुपारी दिल्याचं उघड झालं आहे. नजीब मुल्लावर कारवाई करा, खुनाने उत्तर खुनाने योग्य नाही\nठाकरे सरकारचा सेफगेम : फडणवीस आणि राज ठाकरेंकडून सहकार्याच्या आश्वासनानंतरच मुख्यमंत्र्यांकडून लॉकडाऊन जाहीर ; सामान्य जनता मात्र संभ्रमात\nमनसे पक्षाचे पदाधिकारी जमील शेख यांची हत्या झाली , उत्तर प्रदेश पर्यंत तपास करण्यात आला , यात राष्ट्रवादीचा नगरसेवक नजीब मुल्लाचं नाव आलं आहे. उत्तर प्रदेश पोलिसांची प्रेसनोट आहे, त्यामध्ये नजीम मुल्लाचं नाव आहे. सत्ताधारीची लोक दिवसा ढवळा लोकांना मारत आहेत. याच नजीम मुल्लाचं नाव सूरज परमार बिल्डर आत्महत्या प्रकरणात आहे.\nती केसही रफादफा झाली. आता पुन्हा नाव आलं आहे. आता राज्य सरकार काय करतंय हे पाहतोय.. याबाबत शरद पवारांची भेट घेणार आहे.. अशी मंडळी यांना सांभाळायची असतील, तर दुसऱ्यांचे हात बांधिल नसतात.. खुनाचे उत्तर खुनाने अशा गोष्टी महाराष्ट्रात सुरु झाल्या तर ह�� चित्र चांगले दिसणार नाही.\nनजीब मुल्ला याच्यावर कारवाई आणि शिक्षा होणं आवश्यक आहे, त्यासाठी पवारांची भेट घेणार .\nमनसे पदाधिकारी जमील शेख यांची 23 नोव्हेंबर 2020 रोजी दुचाकीवर आलेल्या दोघांनी गोळ्या झाडून हत्या केली होती ठाण्यातील मनसे पदाधिकारी जमील शेख यांची दुचाकीवरुन गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. संबंधित आरोपीला लखनऊच्या स्पेशल टास्क फोर्सने अटक केली. टास्क फोर्सने अटक केल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. या आरोपीचं नाव इरफान सोनू शेख मनसुरी असं असून यानेच दुचाकीवर मागे बसून जमील शेख यांच्यावर गोळी झाडली होती.\nआपला महाराष्ट्र,भारत माझा देश,विशेष\nPreviousPM Modi Speech : भाजप निवडणुका जिंकण्याची मशीन नव्हे, तर मने जिंकण्याची मोहीम, मोदींचे टीकाकारांना उत्तर\nNextभाजपकडे निवडणूक जिंकण्याचे मशीन नव्हे, तर नागरिकांची मने जिंकण्याचे मिशन, पंतप्रधान मोदींचे विरोधकांना उत्तर आणि कार्यकर्त्यांना नवा मंत्रही\nWATCH : रुळावर पडलेल्या बाळासाठी रेल्वेमनने लावली जिवाची बाजी, रेल्वेमंत्र्यांनीही केले कौतुक, सीसीटीव्हीत कैद झाला थरारक प्रसंग\nसिनेमा कसा पाहावा हे शिकविणारी दिग्दर्शिका ज्येष्ठ चित्रपट निर्मात्या – दिग्दर्शक सुमित्रा भावे यांचे आज निधन झाले. चांगला चित्रपट कोणता, तो कसा पाहायचा हे त्यांच्याकडून शिकावे.\nडॉ. हर्षवर्धन यांचे डॉ. मनमोहन सिंगांना पत्रोत्तर; लसीकरणाच्या सूचनांचे केले स्वागत आणि काँग्रेसनेत्यांच्या दुटप्पीपणावरही ठेवले बोट\nबंदच्या भीतीने मजुरांचे पलायन, अर्थमंत्र्यांचे उद्योग जगताला आश्वासन, नाही लागणार देशव्यापी लॉकडाऊन\nWATCH : कोमट दूध सेवन करण्याचे आहेत अनेक फायदे\nWATCH : बजाजची चेतक स्कूटर बुलेटपेक्षाही महाग, पाहा किंमत\nWATCH : मधमाशी पालन ठरू शकते करिअरची उत्तम संधी\nअहमदनगर : ‘मी काय चुकीचं बोलतो आहे’ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा बाळासाहेब थोरातांना प्रश्न;थोरातांनी थेट धमकावत बाहेर हाकललं\nDelhi Lockdown : दिल्लीत आजपासून सहा दिवसांचे लॉकडाऊन, वाचा 10 ठळक मुद्दे…\nदिल्लीत केजरीवालांनी लॉकडाऊन जाहीर केले; खान मार्केटमध्ये दारू दुकानांवर गर्दी उसळली\nपुणे मार्केट यार्डातील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाचे कठोर निर्णय\nIsrael : इस्रायलने कसे जिंकले कोरोनाविरुद्धचे युद्ध देशात विनामास्क फिरू शकताहेत नागरिक\nममता बॅनर्जींचा डबल गेमपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतसभेत पंतप्रधानांवर दोष तर पत्राद्वारे मदतीची मागणी\nकोरोनाची लस घेतानाचा फोटो काढा अन् जिंका 5 हजार रुपयांचं बक्षीस\n30 एप्रिलनंतर औरंगाबादेत लस न घेता फिरणाऱ्या 45 वर्षांवरील नागरिकांवर दंडात्मक कारवाई\nWATCH : सुगंध, रंग आणि बरंच काही असा ओळखा अस्सल हापूस\nWATCH : यंदाच्या IPL मध्ये दिसतोय हा आश्चर्यकारक योगायोग\nदेशात कोरोनाची लाट नव्हे त्सुनामी : २४ तासांत २.७४ लाख रुग्ण, १६१९ मृत्यू, सक्रिय रुग्णसंख्या १९.२९ लाखांपेक्षा जास्त\n३ दिवसांत मोदी सरकारचे ६ मोठे निर्णय, रेमडेसिव्हिरची दर कपात ते ऑक्सिजन आयातीपर्यंत जाणून घ्या…\nपाच मिनिटे वाफ घ्या आणि कोरोनाला नष्ट करा, संशोधकांचा सल्ला ; फुफ्फुसाच्या आरोग्यासाठी उपयुक्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://thefocusindia.com/national/covid-19-updates-more-than-90000-patients-registered-in-the-india-for-third-day-in-a-row-446-deaths-in-24-hours-37438/", "date_download": "2021-04-19T09:59:15Z", "digest": "sha1:CDYNI372MDJZ7F7XJRFWLZ73X7SYEW6J", "length": 11540, "nlines": 84, "source_domain": "thefocusindia.com", "title": "Covid 19 Updates : देशात सलग तिसऱ्या दिवशी 90 हजारांहून जास्त रुग्णांची नोंद, 24 तासांत 446 मृत्यू । Covid 19 Updates More than 90,000 patients registered in the india for third day in a row, 446 deaths in 24 hours", "raw_content": "\nHome भारत माझा देश Covid 19 Updates : देशात सलग तिसऱ्या दिवशी 90 हजारांहून जास्त रुग्णांची नोंद, 24 तासांत 446 मृत्यू\nCovid 19 Updates : देशात सलग तिसऱ्या दिवशी 90 हजारांहून जास्त रुग्णांची नोंद, 24 तासांत 446 मृत्यू\nCovid 19 Updates : मंगळवारी भारतात कोरोना रुग्णांची संख्या आदल्या दिवशीपेक्षा किंचित कमी आढळली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे एकूण 96 हजार 982 नवीन रुग्ण आढळले आहेत. यानंतर देशात एकूण रुग्णांची संख्या 1 कोटी 26 लाख 86 हजार 49 पर्यंत वाढली आहे. त्याच वेळी काल दिवसभरात 446 मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. Covid 19 Updates More than 90,000 patients registered in the india for third day in a row, 446 deaths in 24 hours\nनवी दिल्ली : मंगळवारी भारतात कोरोना रुग्णांची संख्या आदल्या दिवशीपेक्षा किंचित कमी आढळली आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे एकूण 96 हजार 982 नवीन रुग्ण आढळले आहेत. यानंतर देशात एकूण रुग्णांची संख्या 1 कोटी 26 लाख 86 हजार 49 पर्यंत वाढली आहे. त्याच वेळी काल दिवसभरात 446 मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे.\nआरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, आता देशातील कोर���नामुळे प्राण गमावलेल्या एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 65 हजार 547 झाली आहे. त्याचबरोबर देशात कोरोना विषाणूची 7 लाख 88 हजार 223 सक्रिय प्रकरणे आहेत.\nआतापर्यंत एकूण 1 कोटी 17 लाख 32 हजार 279 जण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. देशातील कोरोना विषाणूची एकूण 8 कोटी 31 लाख 10 हजार 926 लोकांना लस देण्यात आली आहे.\nयापूर्वी सोमवारी देशभरात कोरोना विषाणूचे एक लाखाहून अधिक नवीन रुग्ण आढळले होते, जे या साथीच्या आजारानंतर सर्वात जास्त होते. अमेरिकेनंतर भारत हा एकमेव असा देश आहे जेथे एका दिवसात कोरोना विषाणूचे एक लाखाहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहेत.\nआसामात पुन्हा गोंधळ, मतदान केंद्रावर 90 मतदार, पण ईव्हीएममध्ये नोंदली 181 मते; अधिकाऱ्यासह 6 जण निलंबित\nतृणमूल नेत्याच्या घरात सापडले EVM आणि VVPAT, निवडणूक आयोगाने अधिकाऱ्याला केले निलंबित\nBJP Foundation Day : अमित शाह-जेपी नड्डा यांनी कार्यकर्त्यांचे केले अभिनंदन, पंतप्रधान मोदी करणार संबोधित\nमहाविकास आघाडी सरकारमध्ये संजय राठोड अनिल देशमुख पाठोपाठ आता ‘ या ‘ मंत्र्यांची विकेट\nदेशमुखांचा राजीनामा राजकारणात शब्दयुद्ध : भाजपचा वार राष्ट्रवादीचा पलटवार ; चित्रा वाघ-रूपाली चाकणकर आमने-सामने\nPreviousउद्धव ठाकरे लॉकडाऊनबाबत देवेंद्र फडणवीसांशी खोटं बोलले\nNextWATCH | IPL : हॅट्ट्रिकसह सहाव्या विजेतेपदावर मुंबईच्या पलटनचा डोळा\nकेंद्र सरकार विरोधात अफवा पसरवून घबराट, नवाब मलिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा, अतुल भातखळकर यांची दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार\nImportant Websites: आपल्या शहरात हॉस्पिटल बेड शोधायला अडचण येतेय मग या वेबसाइट जरूर पाहा\nWATCH : रुळावर पडलेल्या बाळासाठी रेल्वेमनने लावली जिवाची बाजी, रेल्वेमंत्र्यांनीही केले कौतुक, सीसीटीव्हीत कैद झाला थरारक प्रसंग\nसिनेमा कसा पाहावा हे शिकविणारी दिग्दर्शिका\nडॉ. हर्षवर्धन यांचे डॉ. मनमोहन सिंगांना पत्रोत्तर; लसीकरणाच्या सूचनांचे केले स्वागत आणि काँग्रेसनेत्यांच्या दुटप्पीपणावरही ठेवले बोट\nबंदच्या भीतीने मजुरांचे पलायन, अर्थमंत्र्यांचे उद्योग जगताला आश्वासन, नाही लागणार देशव्यापी लॉकडाऊन\nWATCH : कोमट दूध सेवन करण्याचे आहेत अनेक फायदे\nWATCH : बजाजची चेतक स्कूटर बुलेटपेक्षाही महाग, पाहा किंमत\nWATCH : मधमाशी पालन ठरू शकते करिअरची उत्तम संधी\nअहमदनगर : ‘मी काय चुकीचं बोलतो आहे’ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा बाळासाहेब थोरातांना प्रश्न;थोरातांनी थेट धमकावत बाहेर हाकललं\nDelhi Lockdown : दिल्लीत आजपासून सहा दिवसांचे लॉकडाऊन, वाचा 10 ठळक मुद्दे…\nदिल्लीत केजरीवालांनी लॉकडाऊन जाहीर केले; खान मार्केटमध्ये दारू दुकानांवर गर्दी उसळली\nपुणे मार्केट यार्डातील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाचे कठोर निर्णय\nIsrael : इस्रायलने कसे जिंकले कोरोनाविरुद्धचे युद्ध देशात विनामास्क फिरू शकताहेत नागरिक\nममता बॅनर्जींचा डबल गेमपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतसभेत पंतप्रधानांवर दोष तर पत्राद्वारे मदतीची मागणी\nकोरोनाची लस घेतानाचा फोटो काढा अन् जिंका 5 हजार रुपयांचं बक्षीस\n30 एप्रिलनंतर औरंगाबादेत लस न घेता फिरणाऱ्या 45 वर्षांवरील नागरिकांवर दंडात्मक कारवाई\nWATCH : सुगंध, रंग आणि बरंच काही असा ओळखा अस्सल हापूस\nWATCH : यंदाच्या IPL मध्ये दिसतोय हा आश्चर्यकारक योगायोग\nदेशात कोरोनाची लाट नव्हे त्सुनामी : २४ तासांत २.७४ लाख रुग्ण, १६१९ मृत्यू, सक्रिय रुग्णसंख्या १९.२९ लाखांपेक्षा जास्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/04/akola-news.html", "date_download": "2021-04-19T09:57:04Z", "digest": "sha1:2GBMC37PB4MMJ2RQGOLTY4BRPL5MRTIE", "length": 11528, "nlines": 210, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "ब्रेकिंग : शेतकऱ्यांना त्रास देऊ नका, अन्यथा... | अकोल्यात शेतकरी व प्रशासन आमने सामने | Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nब्रेकिंग : शेतकऱ्यांना त्रास देऊ नका, अन्यथा… | अकोल्यात शेतकरी व प्रशासन आमने सामने\nby Team आम्ही कास्तकार\nin कर्जमाफी, कृषी प्रक्रिया, तंत्रज्ञान, बातम्या, व्हिडिओ, शेती, शेतीविषयक योजना, संधी, हवामान अंदाज\nशेतकऱ्यांना त्रास देऊ नका, नाहीतर… | अकोल्यात शेतकरी व प्रशासन आमने सामने – नक्की पहा 🌱 @आम्ही कास्तकार\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 द���वस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\nएक नम्र विनंती, व्हिडिओ मधील माहिती आवडल्यास विडिओ नक्की शेयर करा आणि चॅनेल ला सबस्क्राईब करा. 🙏🙏\nआमच्याशी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर जुळण्यासाठी खालील लिंक्स एकदा नक्की भेट द्या आणि जॉईन व्हा अगदी मोफत.💐💐\n1⃣ YouTube चॅनल सबस्क्राईब करा.\n2⃣ आपल्या वेबसाईटवर भेट द्या.\n3⃣ Telegram चॅनेल जॉईन करा\n4⃣ फेसबुक पेज लाईक करा.\nचला तर बांधवांनो आणि भगिनींनो , आता तुमची रजा घेतो😊\nआपण पुन्हा भेटूया एका नवीन विडिओ सोबत…\nTags: 7/12 कोराkarj mafi news todaykarj mafi news today maharashtrakarj mafi news today thakarekarj mafi news today tv9karj mafi todaykarj mafi today newskisan credit cardmarathi newsmjpskymonday weatherpmjbyनवीन कर्जमाफी बातमीपत्रकार परिषदमहात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्ज माफी योजनामहात्मा फुले कर्जमाफी योजनामुख्यमंत्री उद्धव ठाकरेसंपूर्ण कर्जमाफीसरसकट कर्जमाफीसरसगट कर्जमाफीसातबारा कोरा\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\n(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nनोंदणी, ई-केवायसी आणि ट्रॅक स्थिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nभरती, कृषी शास्त्रज्ञांसह बर्‍याच पदांसाठी पात्रता आणि अर्ज प्रक्रिया जाणून घ्या\nयूपी गेहूं खरेदी ऑनलाईन पंजीकरण 2021: eproc.up.gov.in, ई-क्रय प्रणाली\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\n(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nनोंदणी, ई-केवायसी आणि ट्रॅक स्थिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nऑनलाईन अर्ज, नोंदणी (प्रसूत सहाय्य)\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nराज्यनिहाय डायरेक्ट लिंक्स, नवीन पंचायत मतदार यादी\nपुणे जिल्ह्यातील धरणांत ७८ टीएमसी पाणीसाठा\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2001/05/3216/", "date_download": "2021-04-19T09:33:34Z", "digest": "sha1:45ZQFRL2VIR237J2P7IUERHSS7OO4YGG", "length": 22557, "nlines": 58, "source_domain": "www.sudharak.in", "title": "‘मेरा घर बेहरामपाडा’ – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – एप्रिल २०२१\nमे, 2001इतरकिशोर रा. महाबळ\nनव्वदीच्या दशकात जातीय दंगलींमुळे प्रचंड मनुष्य हानी व वित्तहानी झाल्याचे आपण अनुभवले. बाबरी मशिदीला उद्ध्वस्त करण्यातून जमातवादाला उधाण आले. विविध धर्मसमूहांतील टोकाची धर्मांधताही या दशकात प्रकर्षाने जाणवली. राजकीय नेत्यांनी व त्यांच्या पक्षांनी राजकारणासाठी व सत्तेवर येण्यासाठी धर्मश्रद्धांचा पुरेपूर वापर केल्याचेही अनुभवास आले. आक्रस्ताळी व प्रक्षोभक भूमिका घेऊन राजकारण करणाऱ्या या राजकीय नेत्यांनी व राजकीय उद्दिष्टे ठेवून धार्मिक नेत्यांनी जमातवादाला खतपाणीच घातले. या जमातवादाचा, जातीय दंगलींचा, समाजातील सर्वसामान्य नागरिकांवर कसा व केवढा परिणाम होतो हे अत्यंत साक्षेपाने दाखवून देणारी ‘मेरा घर बेहरामपाडा’ ही चित्रफीत नुकतीच बघायला मिळाली.\nमुंबईतील बेहरामपाडा हा भाग दंगलींच्या दृष्टीने अत्यंत स्फोटक आहे. दंगलींना तिथून सुरवात होते, तेथील मुस्लिम समाज हा आक्रमक भूमिका घेऊन हिंदूंविरुद्धच्या दंग्यांत पुढाकार घेतो, हिंदुमुस्लिम ऐक्य या भागात शक्य नाही, या वस्तीतील लोकांवर विश्वास ठेवता येत नाही, ही वस्तीच बेकायदा बसविण्यात आली आहे, अशासारखे खूप सारे गैरसमज बेहरामपाडा वस्तीबद्दल पसरविण्यात आले आहेत. हे समज गैरसमज या वस्तीच्या आजूबाजूला राहणाऱ्या वस्त्यांमध्ये टिकून आहेत. या साऱ्या समज गैरसमजांची उकल करण्याचा; या समज गैरसमजांतील सत्य जाणून घेण्याचा एक अभिनंदनीय प्रयत्न मधुश्री दत्ता यांनी केला आहे. त्याबद्दल त्या अभिनंदनास पात्र आहेत. बेहरामपाडा वस्तीतील मुस्लिम समाजातील प्रश्नांचा शोध जसा ह्या चित्रफितीतून घेतला आहे तसाच बेकारी, दारिद्र्य, आर्थिक, सामाजिक व राजकीय मागासलेपण यांचाही वेध घेतला आहे. बेहरामपाड्यासंबंधीच्या उपरोक्त समज गैर-समजांच्या सत्यतेचा शोध घेता घेता भारतीय समाजातील विविध प्रश्नांच्या व्यामिश्र स्वख्याचे दर्शन घडते.\nशहरात दंगल झाली तर रोज रोजीरोटीसाठी वस्तीबाहेर जावेच लाग-णाऱ्यांना वस्ती बाहेर जाणेच धोक्याचे ठरते. यामुळे त्या दिवशीचा रोजगार तर बुडतोच शिवाय आधीच्या दारिद्र्यात वाढच होते. बेहरामपाड्यातील जे व्यवसाय हे मुंबईतील गि-हाईकांवर अवलंबून आहेत ते व्यवसाय ही बंद पडण्याच्या अवस्थेत येतात. या आर्थिक अरिष्टाचा संपूर्ण वस्तीवर परिणाम होतो. आर्थिक मागासलेपणा-तून बाहेर पडण्याचा मार्गच खुंटतो. बेहरामपाड्याच्या बाजूच्या वस्तीतील नागरिकांना बेहरामपाड्यातील नागरिकांबद्दल संशय वाटतो. दंगलींची सुरवात तेथूनच होते असे वाटते. या संशयाला वेगवेगळ्या घटनांचे संदर्भ देऊन पुष्टी दिली जाते. ‘आमच्या-वर पेटते गोळे फेकले’, ‘आम्हाला तिथून जाणे धोक्याचे वाटते’ अशा गोष्टी वारंवार सांगितल्या जातात. झोपडपट्टीतून उंचउंच बिल्डिंगांवर आम्ही पेटते गोळे कसे काय फेकू शकतो असा बेहरामपाड्यातील रहिवासी प्रश्न विचारतात. या वस्तीतील काही भाग जेव्हा जळून खाक होतो तेव्हा वस्तीतील लोकांना ते बाहेरच्यांचे कारस्थान वाटते. बेहरामपाड्यातील वस्तीतील हिंदूमंदिरातील मूर्तीचे संरक्षण करायला एक मुसलमान धावून जातो तर तोच पोलिसांच्या हाती सापडतो असा बेहरामपाड्यातील रहिवासी प्रश्न विचारतात. या वस्तीतील काही भाग जेव्हा जळून खाक होतो तेव्हा वस्तीतील लोकांना ते बाहेरच्यांचे कारस्थान वाटते. बेहरामपाड्यातील वस्तीतील हिंदूमंदिरातील मूर्तीचे संरक्षण करायला एक मुसलमान धावून जातो तर तोच पोलिसांच्या हाती सापडतो मूर्तीचे संरक्षण करायला जाणारे मुसलमान मंदिर तोडायला कसे पुढे येतील असा प्रश्न नागरिक उपस्थित करतात मूर्तीचे संरक्षण करायला जाणारे मुसलमान मंदिर तोडायला कसे पुढे येतील असा प्रश्न नागरिक उपस्थित करतात ‘हिंदूंच्या जीवाला इथे धोका आहे’ असे सांगणाऱ्या नागरिकांपाठोपाठ या वस्तीत अनेक वर्षांपासून हॉटेल चालवणाऱ्या ‘हिंदू’ हॉटेल मालकाचे मत ऐकायला मिळते. तो म्हणतो की मला इथे कधीही त्रास झालेला नाही. वस्तीतील निवडक हिंदू कुटुंबांचे मुस्लिम कुटुंबांशी असलेले दृढ संबंध, त्या हिंदूंकडूनच ऐकायला मिळतात. ही वस्ती बेकायदेशीर आहे म्हणून ती वस्तीच हटवली पाहिजे असे वस्तीच्या बाजूच्या फ्लॅटसमधील लोक म्हणतात तर वस्तीतील महिला आपण ती वस्ती कशी उभारली, मातीगोट्यांचा भराव घालून ती जमीन कशी राहण्यासारखी केली व गेल्या ५० वर्षांपासून आपण इथे कसे राहत आहोत, सगळे कर कसे भरत आहोत हे सांगतात. फाळणीचा कालावधी त्यांना हिंदू मुस्लिम दंग्यांसाठी आठवत नाह��� तर त्यावेळी अत्यंत गलिच्छ अशा या जागी आपल्याला कसे राहावे लागत होते व आपण तरीही कसे घर बांधले या कारणांवरून आठवतो ‘हिंदूंच्या जीवाला इथे धोका आहे’ असे सांगणाऱ्या नागरिकांपाठोपाठ या वस्तीत अनेक वर्षांपासून हॉटेल चालवणाऱ्या ‘हिंदू’ हॉटेल मालकाचे मत ऐकायला मिळते. तो म्हणतो की मला इथे कधीही त्रास झालेला नाही. वस्तीतील निवडक हिंदू कुटुंबांचे मुस्लिम कुटुंबांशी असलेले दृढ संबंध, त्या हिंदूंकडूनच ऐकायला मिळतात. ही वस्ती बेकायदेशीर आहे म्हणून ती वस्तीच हटवली पाहिजे असे वस्तीच्या बाजूच्या फ्लॅटसमधील लोक म्हणतात तर वस्तीतील महिला आपण ती वस्ती कशी उभारली, मातीगोट्यांचा भराव घालून ती जमीन कशी राहण्यासारखी केली व गेल्या ५० वर्षांपासून आपण इथे कसे राहत आहोत, सगळे कर कसे भरत आहोत हे सांगतात. फाळणीचा कालावधी त्यांना हिंदू मुस्लिम दंग्यांसाठी आठवत नाही तर त्यावेळी अत्यंत गलिच्छ अशा या जागी आपल्याला कसे राहावे लागत होते व आपण तरीही कसे घर बांधले या कारणांवरून आठवतो महिलांच्या विविध समस्या त्यांच्याच शब्दांत पुढे येतात. समज गैरसमज व त्यासंबंधीची विविध समाजघटकांची त्यातही विशेषतः हिंदूमुस्लिमांची प्रतिक्रिया त्यांच्याच भाषेत ऐकायला मिळणे, अनुभवायला मिळणे हीच या चित्रफितीची मोठी जमेची बाजू आहे. जमातवादामुळे निर्माण होणाऱ्या सामाजिक आर्थिक समस्यांचा आढळ चित्रफीत बघताना होतोच पण त्याचबरोबर विविध राजकीय पक्षही कसे जमात-वादी राजकारण करतात हेही लक्षात येते. विविध समाज-घटकांतील गैरसमज दूर करण्याऐवजी त्या गैरसमजांनाच कसे खतपाणी घालायचे, त्यातून सत्तेचे राजकारण कसे करायचे व हे राजकीय पक्ष कसे घडवून आणतात याचे विदारक वास्तव चित्रफितीच्या स्यात आपल्यासमोर येते. या सर्व गोष्टी बघता बघता चित्रफितीच्या शेवटच्या भागातील एका मुद्द्याची चर्चा जमातवादाच्या एका मुख्य कारणाचा परिचय कस्न देते. ही वस्ती बेकायदेशीर आहे व म्हणून ती हटविली पाहिजे असे म्हणणाऱ्यांचेही साधारणतः ३ गट आहेत. एका गटाच्या मते ही वस्ती खेळासाठी राखून ठेवलेल्या जागेवर असल्याने ती हटविली पाहिजे. शासनाला ही जागा रेल्वेसाठी हवी आहे. तर तिसरा गट या जागेची वाढत जाणारी किंमत लक्षात घेत आहे. ह्या गटात आहेत बिल्डर्स. त्यांना ही जागा हवी आहे महिलांच्या विविध समस��या त्यांच्याच शब्दांत पुढे येतात. समज गैरसमज व त्यासंबंधीची विविध समाजघटकांची त्यातही विशेषतः हिंदूमुस्लिमांची प्रतिक्रिया त्यांच्याच भाषेत ऐकायला मिळणे, अनुभवायला मिळणे हीच या चित्रफितीची मोठी जमेची बाजू आहे. जमातवादामुळे निर्माण होणाऱ्या सामाजिक आर्थिक समस्यांचा आढळ चित्रफीत बघताना होतोच पण त्याचबरोबर विविध राजकीय पक्षही कसे जमात-वादी राजकारण करतात हेही लक्षात येते. विविध समाज-घटकांतील गैरसमज दूर करण्याऐवजी त्या गैरसमजांनाच कसे खतपाणी घालायचे, त्यातून सत्तेचे राजकारण कसे करायचे व हे राजकीय पक्ष कसे घडवून आणतात याचे विदारक वास्तव चित्रफितीच्या स्यात आपल्यासमोर येते. या सर्व गोष्टी बघता बघता चित्रफितीच्या शेवटच्या भागातील एका मुद्द्याची चर्चा जमातवादाच्या एका मुख्य कारणाचा परिचय कस्न देते. ही वस्ती बेकायदेशीर आहे व म्हणून ती हटविली पाहिजे असे म्हणणाऱ्यांचेही साधारणतः ३ गट आहेत. एका गटाच्या मते ही वस्ती खेळासाठी राखून ठेवलेल्या जागेवर असल्याने ती हटविली पाहिजे. शासनाला ही जागा रेल्वेसाठी हवी आहे. तर तिसरा गट या जागेची वाढत जाणारी किंमत लक्षात घेत आहे. ह्या गटात आहेत बिल्डर्स. त्यांना ही जागा हवी आहे ही मोक्याची जागा मिळाल्यास भरपूर पैसा कमावता येईल असा बिल्डरांचा विचार आहे ही मोक्याची जागा मिळाल्यास भरपूर पैसा कमावता येईल असा बिल्डरांचा विचार आहे त्यासाठी बिल्डर प्रयत्नशील आहेत. जमातवादाची ही आर्थिक बाजू दाखवून चित्रफीत संपते. प्रेक्षकाला जमातवादाचे ‘विश्वरूप दर्शन’ या ४०-४५ मिनिटांच्या वेळात घडते.\nया चित्रफितीत जमातवादाच्या प्रश्नाचे विविध पैलू, जमातवादाला बळी पडणाऱ्यांच्याच तोंडून ऐकायला मिळतात आणि ते प्रेक्षकाला हादरवून टाकतात आणि विचार करायलाही भाग पाडतात हेच या चित्रफितीचे यश आहे.\nसर्वसामान्य जनतेला हिंसा, संघर्ष, नको असतात. कारण अशा गोष्टी त्या जनतेचे अस्तित्वच संपवून टाकायला कारणीभूत ठरतात. सर्वसामान्यांना जीवन-जगण्यासाठीच खूप संघर्ष करावा लागत आहे. त्या संघर्षात जमातवादामुळे अजून एका संघर्षाची भर पडणे त्यांना नको असते हे चित्रफीत बघताना वारंवार जाणवते. मात्र परस्परांबद्दलचे समजगैरसमजांचे वाढत जाणारे प्रमाण याच सर्वसामान्यांना राजकारण्यांच्या हातचे बाहुले बनवते. याच सर्वसामान्यांना परस्परांशी लढवायला राजकारण्यांनाही सोपे जाते. एरवी गुण्यागोविंदाने सहजीवन जगणारे मग एकमेकांचा जीव घ्यायला तयार होतात. त्याचा सर्वात जास्त परिणाम हा स्त्रिया व लहान मुलांवर होतो. हे सारे या चित्रफितीने अत्यंत प्रभावीपणे समोर आणले आहे. परस्पर सौहार्द, व परस्परांसंबंधीचे गैरसमज दूर करण्याची कोणतीही प्रभावी यंत्रणा वस्तीपातळीवर दिसत नाही. पोलीसांनी स्थापन केलेल्या समित्या असल्या तरीही तिचे स्वरूप हे पुन्हा शासनकेंद्रीच राहणार. त्याऐवजी विविध जन-समुदायांनी पुढाकार घेऊन अशा समित्या स्थापन करणे, जागरूक नागरिकांनी या उपक्रमात सक्रिय सहभागी होणे आवश्यक वाटते. जमातवादाला पोषक असे वातावरण निर्माण होणे तरी यामुळे टाळता येईल.\nया चित्रफितीतून आणखीही काही गोष्टी स्पष्टपणे प्रेक्षकाचे लक्ष वेधून घेतात. या चित्रफितीचा उपयोग लोकांना जमातवादाच्या प्रश्नाचे गांभीर्य पटवून देण्यासाठी निश्चितच होईल. त्याचबरोबर निवडणुकीतही या चित्रफितीचा उपयोग होऊ शकतो. बहरामपाडा परिसरातील जमातवादाला शिवसेना हाच एकमेव पक्ष कसा पुरेपूर जबाबदार आहे, शिवसेनेसारखे बहुसंख्यकांच्या व्होट बँकेकडे लक्ष देणारे पक्षच जमातवादाला पुरेपूर कारणीभूत आहेत हे अत्यंत प्रभावीपणे दाखवून दिले आहे. बहुसंख्यकांचेच समज हे कसे चुकीचे असतात हेही ही चित्रफीत दाखवून देते. मुस्लिम जमातवादी पक्ष व त्यांच्या कारवाया बहिरामपाड्यात नाहीतच हेही लक्षात येते. बहिरामपाड्या भोवतीच्या बहुसंख्य हिंदू लोकांच्या गैरसमजांमुळेच सर्व प्रश्न निर्माण होतात हा चित्रफितीतून प्रकर्षाने समोर येणारा मुद्दा ‘हिंदूंना’ विचार करायला भाग पाडतो\nआपले निधार्मिकत्व जाणीवपूर्वक जपणाऱ्या दिग्दर्शिका मधुश्री दत्ता या ‘हिंदू’ आहेत याची जाणीव त्यांना कशी करून देण्यात आली याचा त्यांनी सांगितलेला अनुभव थक्क करणारा होता. तुम्हाला आवडो किंवा न आवडो, तुम्हाला कितीही अमान्य असले तरीही तुमचा धर्म समाज विसरत नाही या दाहक वास्तवाचा प्रत्यय मधुश्री दत्ता यांना आला. तो श्रोत्यांना विचार करायला प्रवृत्त करणाराच ठरला.\nनिर्मल अपार्टमेंटस्, चितळे मार्ग, धंतोली, नागपूर — ४४० ०१२\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – एप्रिल २०२१\nदेशहित की अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर हल्ला �� शुभलक्ष्मी नाईक गांवकर\nकवीची कैद – राजराहुल (राहुल खंडाळे)\nकोविड-१९ अरिष्टानंतरची नवक्षितिजे – श्रीधर सुरोशे\nलोकशाही संकोचते आहे – प्रसाद माधव कुलकर्णी\nगडबड-घोटाळे (व्यंगचित्रे) – चित्रकार प्रभाकर पाचपुते\nस्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल – ज्ञानेश वाकुडकर\nकिसान विरुद्ध सरकार ते किसान अभिमुख देश – श्रीनिवास नी. माटे\nभांडवलशाही हीच एक मोठी समस्या – प्रभाकर नानावटी\nहळूच – राजराहुल (राहुल खंडाळे)\nबोधकथा – वंदना भागवत\n – चित्रकार मिलिंद क्षीरसागर\nसमता आणि स्वातंत्र्य किती खरे किती खोटे – प्राची माहुरकर\nआमच्या लोकशाहीचे भवितव्य – हरिहर कुंभोजकर\nभग्न (होऊ घातलेल्या) तळ्याकाठी… \nसुदृढ लोकशाही – नरेंद्र महादेव आपटे\nथांबा, पुढे गतिरोधक आहे – हेमंत दिनकर सावळे\nयार… बोल, लिही – सचिनकुमार वि.तायडे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/tag/tomatoes/", "date_download": "2021-04-19T08:49:16Z", "digest": "sha1:4TNASR3YJVBEPJVNSJWJO3Z4GMELUWLZ", "length": 8573, "nlines": 112, "source_domain": "arogyanama.com", "title": "Tomatoes Archives - arogyanama.com", "raw_content": "\n‘हे’ ५ घरगुती उपाय करा..ब्लॅकहेड्सपासून मुक्त व्हा\nआरोग्यनामा ऑनलाईन- हार्मोनल बदलांमुळे, सौंदर्य उत्पादनांचा अत्यधिक वापर, त्वचेची अपुरी काळजी, तणाव आणि इतर समस्यांमुळे ब्लॅकहेड्स उद्भवतात. ब्लॅकहेड्स blackheads काढून ...\nदृष्टीदोषासह वजन नियंत्रणात आणण्यासाठी फायदेशीर ठरतं टोमॅटो जाणून घ्या इतर आरोग्यदायी फायदे\nआरोग्यनामा ऑनलाईन- स्वयंपाकघरातील एक महत्त्वाची फळभाजी म्हणून टोमॅटोकडे(Tomatoes ) पाहिलं जातं. आमटी असो किंवा मग कोशिंबीर टोमॅटोचा वापर त्यात केला ...\nकोशिंबीरीमध्ये ‘काकडी’ आणि ‘टोमॅटो’ एकत्र खाताय, तर घ्या ‘ही’ काळजी\nआरोग्यनामा टीम : चव वाढवण्यासाठी लोक कोशिंबीरीमध्ये काकडीसह टोमॅटो खातात. उन्हाळ्यात या प्रकारचे कोशिंबीर अधिक चांगले मानले जाते, परंतु आपण ...\nचष्म्यामुळं चेहर्‍यावर पडलेले डाग ‘या’ 5 मार्गाने करा दूर, जाणून घ्या\nआरोग्यनामा टीम - हल्ली अनेक जण चष्म्याचा वापर करतात. काही जण फॅशन म्हणून चष्मा वापरतात, तर काही लोक डोळ्यांच्या समस्यांमुळे ...\nनिरोगी फुफ्फुसांसाठी ‘या’ 5 पदार्थांचे करा सेवन \nआरोग्यनामा ऑनलाईन टीम - वातावरणातून ऑक्सिजन घेणे आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडणे हे फुफ्फुसांचे महत्वाचे कार्य आहे. हा��� ऑक्सिजन रक्ताव्दारे ...\nबाजारातील ‘कोल्ड्रिंक’ पेक्षा घरात अशी तयार करा आरोग्यदायी शीत पेय\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम - बाजारातील कोल्ड्रिंकमुळे शरीराची मोठी हानी होते. ऐवढेच नव्हे तर कँसरसारखा घातक आजारसुद्धा यामुळे होऊ शकतो. यासाठी ...\nतुमचा विसरभोळेपणा वाढत चालला आहे का मग करा ‘हे’ उपाय\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम – काही कारणांमुळे मेंदुची क्षमता कमी झाल्याने विसरभोळेपणाचा त्रास जाणवू लागतो. ही समस्या खुपच घातक आणि त्रासदायक ...\n आपल्या नाजूक त्वचेची काळजी\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम - लवकरच थंडी सुरू होणार आहे. या काळात थंडी आणि कोरडेपणा यामुळे त्वचेचे सौंदर्य बाधित होते. जास्त ...\nनियमित सेवन करा टोमॅटो, दूर होऊ शकतो कॅन्सरसारखा गंभीर आजार\nआरोग्यनामा ऑनलाईन टीम - विविध पदार्थांमध्ये टोमॅटोचा वापर केला जातो. शिवाय टोमॅटोचे सूपही मोठ्याप्रमाणात सेवन केले जाते. टोमॅटो जवेढा चविष्ट ...\nशुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय\nआरोग्यनामा ऑनलाईन टीम - अनियमित लाईफस्टाईलमुळे पुरूषांमध्ये कमजोरी येते. त्यामुळे त्यांना शुक्राणू वाढवण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. मात्र असे ...\nCoronavirus Symptoms : तुम्हाला कोरोना होऊन तर गेला नाही ना ‘हे’ फक्त ‘या’ 5 लक्षणांवरून ओळखा, जाणून घ्या\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम - देशात या वर्षीही कोरोना विषाणूने हाहाकार केला आहे. तर गेल्या काही दिवसात दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या तब्बल...\nडायबिटीज पेशंटने दररोज दूधात मिसळून प्यावी ‘ही’ गोष्ट, कंट्रोलमध्ये राहील ब्लड-शुगरचं प्रमाण\nWeight Loss : वाढलेले वजन कमी करण्यासाठी खा चने, आपोआप कमी होईल शरीरातील चरबी, होतील ‘हे’ 5 फायदे\n‘या’ 5 गोष्टींचा एक तुकडा देखील आरोग्यासाठी धोकादायक, पाडू शकतं आजारी; जाणून घ्या\nउन्हाळ्यात आवश्य प्या सत्तूचे सरबत, डिहायड्रेशन कंट्रोल करण्यासह ताबडतोब बूस्ट करतो एनर्जी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathi-kitchen.com/snacks/", "date_download": "2021-04-19T09:46:15Z", "digest": "sha1:BRWZ6BOMPZW2P2T33L4FJGJZPUZ2AX2Z", "length": 3203, "nlines": 67, "source_domain": "www.marathi-kitchen.com", "title": "Snacks – Marathi Kitchen", "raw_content": "\nकधी पहिली नसेल इतकी सोपी पालकाची तव्यात केलेली खमंग आणि कुरकुरीत वडी | Quick and easy Palak Vadi\nअसा सोप्पा रवा केक जर का आप्पेपात्रात बनवाल, खाऊन लहान मुलंच नाही तर मोठेही होतील खुश | Rava Cake\nकुरकुरीत ���ालक भजी कशी बनवायची भजी कुरकुरीत होण्यासाठी खास टिप्स | Crispy Palak Bhaji\nगव्हाच्या पिठाचा गूळ घालून केलेला केक इतका छान होईल यावर विश्वासच बसणार नाही | Wheat Jaggery cake\nगव्हाच्या पिठाचा गूळ घालून केलेला केक इतका छान होईल यावर विश्वासच बसणार नाही | Wheat Jaggery cake\nअशी गव्हाच्या पिठापासून बनवलेली चटपटीत शंकरपाळी, एकदा खाल तर बाकी सगळं विसराल | Crispy Wheat Snack\nपूर्णपणे गव्हाच्या पिठाच्या खुसखुशीत कूकीज, ओव्हन असो वा नसो कढईत बनवा घरच्या घरी | Wheat Cookies\nअगदी हॉटेल सारखी चमचमीत मिक्स व्हेज | Mix Veg\nपौष्टिक हिरव्या मुगाची उसळ | Green Moong Usal\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BOL-BNE-aamir-khan-movie-dangal-first-poster-5364979-PHO.html", "date_download": "2021-04-19T09:39:17Z", "digest": "sha1:WULGRYACVTEY6EPQ64BT7OY2ABUD5BTL", "length": 4839, "nlines": 52, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Aamir Khan Movie Dangal First Poster | आमिरच्या 'दंगल'चे पहिले पोस्टर रिलीज, 23 डिसेंबरला रिलीज होणार फिल्म - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nआमिरच्या 'दंगल'चे पहिले पोस्टर रिलीज, 23 डिसेंबरला रिलीज होणार फिल्म\nएन्टरटेन्मेंट डेस्कः मि. परफेक्शनिस्ट आमिर खानच्या बहुप्रतिक्षित ‘दंगल’ या सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे. कुस्तीपटू महावीर फोगट आणि त्यांच्या मुलींवर ‘दंगल’ हा सिनेमा आधारित आहे. आमिर खानने ट्विटरवरून ‘दंगल’चे नवे पोस्टर रिलीज केला आहे. या पोस्टरमध्ये महावीर फोगट यांच्या भूमिकेतील आमिर आणि सिनेमात त्यांच्या मुलींची भूमिका साकारणा-या अभिनेत्रींची झलक दिसते.\nआज सर्व क्षेत्रात स्त्री ही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतेय. ती कुठेही कमी पडत नाही. मुलांपेक्षा मुली या कधीच कमी नसतात, हाच संदेश या पोस्टरच्या माध्यमातून देण्यात आला आहे. या पोस्टरवर ‘म्हारी छोरियाँ छोरों से कम है के’ अशी टॅगलाइन देण्यात आलेली आहे. आमिरचा हरयाणवी लूकही आपल्याला पहायला मिळतोय.\nफातिमा सना शेख, सानिया मल्होत्रा या गीता फोगट आणि बबिता कुमारी यांच्या भूमिकेत सिनेमात दिसतील. अभिनेत्री साक्षी तन्वर सिनेमात आमिरच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. यावर्षी 23 डिसेंबरला सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल होणारेय.\nपुढील स्लाईड्समध्ये पाहा, आमिरची 'दंगल' फिल्ममधील लूकची छायाचित्रे...\n(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-OTS-priest-broke-shivalingam-to-test-his-faith-5363477-NOR.html", "date_download": "2021-04-19T09:17:21Z", "digest": "sha1:VCJMUAIMXA27DT763NAFWOJLZWW32LZ4", "length": 3698, "nlines": 51, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Priest Broke Shivalingam To Test His Faith | महादेवाची परीक्षा: स्वयंभू महादेव पुन्हा प्रकट व्हावेत म्हणून युवकाने फोडली मूर्ती - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nमहादेवाची परीक्षा: स्वयंभू महादेव पुन्हा प्रकट व्हावेत म्हणून युवकाने फोडली मूर्ती\nकवर्धा- छत्तीसगडमधीलकबीरधाम जिल्ह्यातील पांडातराई येथील स्वयंभू जलेश्वर महादेवचे शिवलिंग तोडणारा तरुण आकाश मिश्रा याला पोलिसांनी अटक केली.\nआकाश हा स्वत: पुजारी असून चौकशीत त्याने दिलेले उत्तर ऐकून सगळेच अवाक झाले. तो म्हणाला, मी तर महादेवाची परीक्षा घेत होतो. सर्वजण स्वंयभू शिवलिंग म्हणायचे. हे लिंग तोडल्यानंतर पुन्हा प्रकट होते की नाही हे मला पहायचे होते. शिवलिंग तोडल्यानंतर मी रात्रभर येथे बसून होतो. मात्र, काहीही प्रकट झाले नाही. हे शिवलिंग तोडल्यानंतर भाविकांनी तीव्र संताप व्यक्त केला.\nपुढील स्लाइडवर पाहा, संबंधित फोटो...\n(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://myspardha.com/ssmthane/", "date_download": "2021-04-19T10:06:24Z", "digest": "sha1:QWK7PJ4X3THT4JRYPE6MBMFEVOY6SOBV", "length": 6199, "nlines": 113, "source_domain": "myspardha.com", "title": "कै. नी. गो. पंडितराव स्मृती वक्तृत्व स्पर्धा २०१८ (वर्ष ५० वे)", "raw_content": "\nमहोदय / महोदया, महाराष्ट्रामध्ये महाविद्यालयीन वक्तृत्व / वाद स्पर्धांची मोठी परंपरा असून या माध्यमातून अनेक वक्ते घडले. कै. नी. गो. पंडितराव स्मृती वक्तृत्व स्पर्धा हे या परंपरेतील महत्त्वाचे नाव. यंदाची कै. नी. गो. पंडितराव स्मृती वक्तृत्व स्पर्धा २���, २९ व ३० सप्टेंबर २०१८ रोजी आयोजित करण्यात आलेली आहे. सदर स्पर्धेचे माहितीपत्रक सोबत जोडीत आहोत. स्पर्धा कनिष्ठ आणि पदवी गट अशा दोन वेगवेगळ्या गटांत आयोजित केली जाते. त्याचप्रमाणे बाहेरगावाहून येणाऱ्या स्पर्धकांची निवास व्यवस्था आगाऊ काळविल्यास आयोजकांमार्फत नि:शुल्क केली जाते. आणि बाहेरगावीहून येणाऱ्या स्पर्धकांना एका वेळेचे रेल्वेचे भाडे देण्यात येईल. या प्रतिथयश स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपणा सर्वांना हे आग्रहाचे निमंत्रण धन्यवाद डॉ. चैतन्य साठे चिटणीस कै. नी. गो. पंडितराव स्मृती वक्तृत्व स्पर्धा समिती\nशिवदौलत सभागृह, श्री हनुमान व्यायामशाळा, गडकरी रंगायतन समोर, ठाणे (प).\nआगाऊ कल्पना दिल्यास बाहेरगावच्या स्पर्धकांची राहण्याची व्यवस्था केली जाईल\nआगाऊ कल्पना दिल्यास द्वितीय वर्गाचे रेल्वेचे एक वेळचे भाडे दिले जाईल\nGroup Name पदवी महाविद्यालय स्तर\nSpecial Instructions स्पर्धा विषय 1. भारतीय अर्थनीती - दिशा आणि भवितव्य 2. जातीनिहाय आरक्षण - एक अवघड दुखणे 3. वारी - भक्ती, सौंदर्य आणि सामाजिक अभिसरण 4. योजनांचा पाऊस आणि कार्यवाहीचा दुष्काळ 5. गदिमा आणि बाबूजी - मराठी भावविश्वातील सुंदर शिल्पे\nप्रथम क्रमांक - 6000\nद्वितीय क्रमांक - 3000\nतृतीय क्रमांक - 2000\nउत्तेजनार्थ बक्षीस ₹ 1000\nGroup Name कनिष्ठ महाविद्यालय स्तर\nSpecial Instructions स्पर्धा विषय 1. आमच्या नजरेतून इंदिरा गांधी 2. प्लॅस्टिक बंदी - वास्तव आणि उपाय 3. चित्रवाहिन्यांचे भान सुटते आहे 4. तरीही नवीन गृहसंकुलांना परवानगी मिळते आहे 5. पु. ल. मराठी साहित्यातील खळाळता निर्झर\nप्रथम क्रमांक - 6000\nद्वितीय क्रमांक - 3000\nतृतीय क्रमांक - 2000\nउत्तेजनार्थ बक्षीस ₹ 1000\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8/", "date_download": "2021-04-19T09:56:09Z", "digest": "sha1:SXBCPYEVMIFWT63Z2PZ3H3FPLYI7LJ23", "length": 8258, "nlines": 119, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "परदेशी व्यापार महासंचालनालयाने केवळ ‘नियामक’ न राहता ‘सुविधा’ देण्यावर भर द्यावा-सुरेश प्रभू | गोवा खबर", "raw_content": "\nHome बिझनेस खबर परदेशी व्यापार महासंचालनालयाने केवळ ‘नियामक’ न राहता ‘सुविधा’ देण्यावर भर द्यावा-सुरेश प्रभू\nपरदेशी व्यापार महासंचालनालयाने केवळ ‘नियामक’ न राहता ‘सुविधा’ देण्यावर भर द्यावा-सुरेश प्रभू\nगोवा खबर:परदेशी व्यापार महासंचालनालयाने केवळ ‘नियामक’ म्हणून काम न करता व्यापाऱ्यांना अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न करावा, असा सल्ला केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग तसेच नागरी विमान वाहतूकमंत्री सुरेश प्रभू यांनी दिला. नवी दिल्लीत या विभागाच्या पोर्ट अधिकाऱ्यांच्या बैठकीच्या सांगता समारंभात ते आज बोलत होते. देशभरातील क्षेत्रीय अधिकारी या दोन दिवसीय बैठकीत सहभागी झाले होते.\nआज भारतासाठी परदेशी व्यापार ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे, त्यामुळे क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी त्यांचे काम एक आव्हान म्हणून स्वीकारावे, असे प्रभू म्हणाले. निर्यातीला चालना देण्यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी राज्य सरकारांसोबत मिळून काम करावे, असे ते म्हणाले. निर्यातवाढीसाठी महासंचालनालयाने राज्यांच्या मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करावी, असा सल्लाही त्यांनी दिला.\nविशिष्ट जिल्ह्यांमधली निर्यातक्षम उत्पादने हेरून त्यांच्या निर्यातवाढीसाठी आवश्यक त्या सुविधा अधिकाऱ्यांनी स्थानिकांना उपलब्ध करून द्याव्यात, असे सांगत, या कामासाठी विशेष मेहनत घेणाऱ्या अधिकाऱ्यांचा गौरव केला जाईल, असेही प्रभू म्हणाले.\nPrevious articleदेविदास वेळीप मृत्युप्रकरणी कनिष्ठ अभियंत्यास निलंबित करा : शिवसेना\nNext articleभाजप आघाडी सरकार कडून मातृभाषा प्रेमींचा विश्वासघात:वेलिंगकर\n‘टीका उत्सव’ स्तुत्य उपक्रम..\nऊर्जा वेलनेस सेंटरच्या वेलनेस डायग्नोस्टिक पॅथॉलॉजी लॅबचे मडगावात उद्धाटन\nआकाश आयएसीएसटी आता देऊ करत आहे ९० टक्के स्कॉलरशिप\nमि विदा आयुष क्वाथचे राज्यपालांच्या हस्ते उद्धाटन\nमद्यधुंद अवस्थेत समुद्रात पोहोण्याविरोधात कडक कायदे – पर्यटनमंत्री मनोहर आजगांवकर\nपर्यटन खात्याकडून पूर्व परवानगी घेण्याचा हॉटेल्सना सल्ला\nभारतात सक्रीय कोविड बाधितांची संख्या सातत्याने कमी होण्याचा कल कायम\n50 व्या ‘इफ्फी’ मध्ये ऑस्कर पुरस्कार विजेत्या चित्रपटांचे प्रदर्शन\nक्षयरोगाच्या निर्मूलनासाठी भारत सहकार्य करण्यावर ठाम:आरोग्यमंत्री जे.पी.नड्डा\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nसिल्क इंडिया एक्स्पोला पणजीमध्ये सुरुवात\nचीनने भारतीय प्रदेश बळकावून देखील पंतप्रधानांचे त्याकडे दुर्लक्ष :काँग्रेसचा आरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathi-kitchen.com/346-2/", "date_download": "2021-04-19T09:59:56Z", "digest": "sha1:VO37NDATP5WSGM3ITRDMDSOOEA4O47QB", "length": 10555, "nlines": 86, "source_domain": "www.marathi-kitchen.com", "title": "थालीपीठ | Thalipeeth – Marathi Kitchen", "raw_content": "\nनमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचन ब्लॉग मध्ये\nआजची रेसिपी आहे थालीपीठ . सकाळच्या नाश्त्याला किंवा रात्री च्या जेवणाला एखादी हेल्थी वन पॉट डिश बनवायची असेल तर तर थालीपीठ उत्तम आहेत. यासाठी ठराविक साहित्य असे काही नसून, थालीपीठाचे पीठ बनवले कि यात जे किचन मध्ये उपलब्ध आहे ते साहित्य टाकू शकतो.\nयासाठी लागणारे बेसिक साहित्य आहे:\n२ वाटी ज्वारीचे पीठ\nपाव वाटी भिजवलेले पोहे\nप्रथम तिन्ही पीठ मिक्स करून घ्या. यात भिजवलेले पोहे टाका. पोहे टाकल्याने थालीपीठ खुसखुशीत होतात.\nआता पिठात १ चमचा हळद आणि २-३ चमचे तीळ टाका. थालीपीठात तीळ खूप छान लागतात.\nमिक्सरच्या छोट्या भांड्यात ५-६ लसणाच्या पाकळ्या ,\n३-४ हिरव्या मिरचीचे तुकडे,\nसर्व साहित्य पाणी न घालता बारीक वाटून घ्यायचे आहे.\nहे वाटण पिठात टाका.\nआता यात एक मोठा कांदा आणि भरपूरशी कोथिंबीर बारीक चिरून टाका.\nकांदा घातल्याने थालीपीठ पिठूळ लागत नाही व त्यात ओलसरपणा पण राहतो.\nकोथिंबिरीमुळे खमंग वास थालीपीठाला येतो.\nफक्त एवढे साहित्य वापरून जरी थालीपीठ केले तरी ते खूप छान आणि खमंग होते.\nजर फ्रिज मध्ये एखादी पालेभाजी असेल, तर ती बारीक चिरून यात टाकता येते तसेच दुधी, असेल तर तो साल काढून किसून यात वापरता येतो.\nशिवाय जर उरलेले भात किंवा भाजी असेल तर ती देखी यात घालू शकता.\nभात टाकल्याने तर थालीपीठ खूप छान खुसखुशीत होतात. भाजीमुळे याला प्रत्येकवेळी वेगळी\nचव लागते. पिठलं उरल असेल तर ते यात घालू शकता. अतिशय चविष्ट थालीपीठ होतात. घट्ट डाळ किंवा आमटी उरली असेल तर ती पण यात टाकता येते.\nशिवाय थालीपीठ त ओवा टाकल्यामुळे हे सर्व पचनाला जड नाही होत.\nलागेल तसे पाणी घालून पीठ भिजवा. हे पीठ खूप घट्ट अथवा खूप सैलसर नसावे. थालीपीठ थापताना पाणी वापरणार आहोत, हे लक्ष्यात घेऊन त्याप्रमाणे पीठ भिजवावे.\nवेगवेगळ्या पद्धतीने थालीपीठ थापता येते.\nतव्यात पेटंटचा गोळा ठेवून तो थापून थालीपीठ बनवता येते. या पद्धतीने बनवलेले थालीपीठ थोडे जाडसर असते. त्याचप्रमाणे हाताला ताव पोळू नये यासाठी काळजी घ्यावी लागते.\nदुसऱ्या पद्धतीत प्लास्टिक च्या पेपर ला अथवा अल्युमिनियम फॉईल ला तेल लावून थालीपीठ थापता येते.पण बऱ्याच वेळा थालीपीठ तव्यावर टाकताना पेपरवरून ते पूर्णपणे न निघून येता, पपेरला चिकटते. यात प्लास्टिक तव्याला चिटकू नये म्हणून देखील काळजी घ्यावी लागते.\nतिसरी पद्धत म्हणजे ओल्या सुती कापडाचा वापर करून थालीपीठ थापू शकता. यावर पाहिजे तेवढे पातळ आणि मोठे थालीपीठ थापता येते. तसेच कापडाला थालीपीठ चिकटत नाही अथवा कापड तव्याला चिकटत नाही. तुम्ही अगदी नवशिके असला तरी थालीपीठ चुकणार नाही. त्यामुळे हि पद्धत अगदी उत्तम आहे. एखादा कॉटन चा रुमाल तुम्ही थालीपीठ बनवण्यासाठी खास किचन मध्ये ठेवू शकता.\nतर पोळपाटाच्या आकाराचा सुती कापड ओला करून घ्या. यावर पिठाचा मोठ्ठा गोळा ठेवा.हाताला पाणी लावून, बोटानी गोळा एकसारखा पसरावा. सुरवातीला गोळा थोडा थापून नंतर बोटानी काठ पुढे सरकवायचे आहेत. शेवटी मधला भाग दाबून एखासारखे थालीपीठ थापावे. मधून मधून पाण्याचा हात लावावा. मध्यभागी बोटानी होल पाडा. नंतर त्याभोवती, काठांच्या जवळ चार होल पाडावेत. यात तेल सोडले की ते सर्व थालीपीठाला लागते आणि थालीपीठ जाड असूनही खुसखुशीत भाजली जातात.\nपूर्णपणे गरम झालेल्या तवावर कापडासहित थालीपीठ अलगद सोडा. कापड वरच्या बाजूला असले पाहिजे आणि थालीपीठ तव्याला चिटकले पाहिजे.अलगदपणे कापड काढून घ्या. ओले असल्यामुळे कापड लगेच सुटेल आणि गरम तव्याला थालीपीठ चिकटतील.आठ होलमध्ये तेल सोडा. झाकण घालून थालीपीठ मध्यम आचेवर वाफवून घ्या. थालपीठ थोडी जाड असल्यामुळे ती व्यवस्थित भाजली जावी याकरता झाकण घालावे. तेलेलामुळे तव्याकडचा भाग कुरकुरीत भाजला जाईल. २ मिनिटानंतर झाकण काढून दुसऱ्या बाजूने शेकून घ्या. २-३ थालीपीठानंतर कापडात पाणी कमी होते व पीठ चिकटते त्यामुळे २-३ थापीठानंतर कापड धुवून परत वापरावे.\nगरम- गरम थालपीठावर लोण्याचा गोळा किंवा तूप घाला. दही किंवा लोणच्याबरोबर थालपीठ मस्त लागतात.\nसंपूर्ण कृतीचा video :\nकमी तेलात बनवलेले साबुदाणा वडे | साबुदाणा टिक्की | Sabudana Wada\nअगदी हॉटेल सारखी चमचमीत मिक्स व्हेज | Mix Veg\nपौष्टिक हिरव्या मुगाची उसळ | Green Moong Usal\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://beedreporter.com/author/ganeshsawant/", "date_download": "2021-04-19T08:55:44Z", "digest": "sha1:JXJNZSTUHZSKF7KA26XYJXBCVSQC3OJC", "length": 14590, "nlines": 200, "source_domain": "beedreporter.com", "title": "Ganesh Sawant - Beed Reporter", "raw_content": "\nजिल्हात कोरोना बाधितांचा आकडा हजारावरच बीड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण\nबीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून...\nएवढे महाराष्ट्राचे सपुत असलेले वजनदार मंत्री दिल्लीत काम करत असताना महाराष्ट्राला लस कमी पडावी महाराष्ट्राला रेमडिसीवीरचे इंजेक्शन मिळू नये, बेडची कमतरता...\nदुर्दैवी घटना -पोहायला गेलेल्या तीन अल्पवयीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू\nबीड -ऑनलाईन रिपोर्टरपोहण्याचा साठी गेलेल्या तीन मित्रांचा खदाणीतील पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बीड शहारा जवळील पांगरबावडी शिवारात घडली . सकाळी...\nगुड न्युज : धनंजय मुंडेंच्या पुढाकाराने बीड जिल्ह्यात येणार 10 हजार रेमडीसीविर\nपरळीत येणार 3000 रेमडीसीविर, खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या गरजूंना 'नाथ प्रतिष्ठान' देणार मोफत रेमडीसीवीर परळी...\nपालकमंत्री धनंजय मुंडेंच्या संकल्पनेतून एसआरटी रुग्णालय ऑक्सिजन बाबत होणार आत्मनिर्भर\nपरळीच्या थर्मलमधील ऑक्सिजन निर्मिती प्लांट होणार एसआरटी मध्ये शिफ्ट; हवेतून तासाला 86 हजार लिटर ऑक्सिजन निर्मितीची क्षमता\nअनागोंदी -कोरोना पॉझिटिव्ह नसलेल्या व्यक्तीला दोन दिवस ठेवले कोरणा वार्डात\nजिल्हा रुग्णालयाचा जीवघेणा प्रकारअँड. अजित देशमुख बीड ( प्रतिनिधी ) दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत आहेत आणि तेवढ्याच गलथान...\nकोरोनाचा कहर सुरूच, आज 900च्या पुढे कोरोनाबाधीत\nबीड (रिपोर्टर) : बीड जिल्ह्यात कोरोनाचा समुह संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला असून आज दुपारी 3.45 वा. प्राप्त झालेल्या अहवालानुसार दिवसभरात 963 कोरोनाबाधीत...\nमोठी बातमी -जिल्ह्यात येणार दहा हजार रेमडेसीविर इंजेक्शन\nअँड. अजित देशमुख यांची माहिती ऑनलाईन रिपोर्टर - बीड जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात...\nकोरोना अपडेट -उद्याच्या लोकडाऊन मध्ये कुणाला कुठली मदत वाचा\nमुंबई: मुख्यमंत्री यांनी उद्या रात्री ८ वाजल्यापासून १५ दिवस संचारबंदी जाहीर केली आहे. ही घोषणा करताना मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनसारखे निर्बंध लादले आहेत. त्यात अनेक सवलतीही देण्यात आल्या...\nCM Addressing Maharashtra Live : उद्या संध्याकाळी ८ वाजल्यापासून राज्यात संचारबंदी – मुख्यमंत्री\nवाढत्या करोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा जनतेशी संवाद बीड -ऑनलाईन रिपोर्टर महाराष्ट्रात...\nजिल्हात कोरोना बाधितांचा आकडा हजारावरच बीड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण\nबीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून...\nएवढे महाराष्ट्राचे सपुत असलेले वजनदार मंत्री दिल्लीत काम करत असताना महाराष्ट्राला लस कमी पडावी महाराष्ट्राला रेमडिसीवीरचे इंजेक्शन मिळू नये, बेडची कमतरता...\nउद्यापासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 पर्यंतच\nबीड (रिपोर्टर):- कोरोनाचा समुहसंसर्ग झपाट्याने वाढत चालल्यामुळे राज्य सरकारने गेल्या चार दिवसांपुर्वी राज्यात सशर्त लॉकडाऊन सुरू केला. परंतु बीड जिल्ह्यात या सशर्त...\nधनुभाऊ तुम्ही खूप करता, शंभर इंजेक्शन आले, आणखीही येतील विरोधकांनो एखाद दुसरे मोफत इंजेक्शन तुम्हीही द्या\nबीड (रिपोर्टर):- कोरोनासारख्या महाभयानक संकटात केवळ प्रशासनाचाच उपयोग न करता स्वत:च्या खिशाला झळ लावत सातत्याने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री...\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १ टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र मुर्दाड आणि निसत्वाला कर्तृत्वाची फुंकार घाला\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १-गणेश सावंत९४२२७४२८१० अखंड जगाच्या पाठीवर भुगोलाबरोबर इतिहास असणारा भारत हा एकमेव देश आहे. शतकानु...\nमराठवाड्याची गादी भाजपात बंडाळीची पदवी\n-गणेश सावंत- मो. नं. ९४२२७४२८१० सत्तेचं अमरत्व आपल्याकडेच आहे या तोर्‍यात...\nरोक-ठोक- लाल किल्ले से आयी आवाज प्रजासत्ताक दिनी जे घडल की घडवल\n-गणेश सावंतमो. नं. ९४२२७४२८१०प्रजासत्ताक दिनी देशाच्या राजधानीत जे झाले ते संतापजनकच. तळपायाची आग मस्तकाला जावी अन् लाल किल्ल्यावर चढाई करणार्‍यांची ढोपरं सोलून...\nजिल्ह्यात १० दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन\nबँकांना शटर बंद करून परवानगी, ५० टक्के उपस्थितीत शासकीय कार्यालय सुरू, वाहतूक शंभर टक्के बंद, शाळा, महाविद्यालये, शिकवण्या बंद;सकाळी ७ ते १०...\nमोठी बातमी -कडक निर्बंध नव्हे हे लोकडाऊनच, जिल्हाधिकारी यांचे काय आहेत आदेश\nबीड - ऑनलाईन रिपोर्टर राज्य शासनाने लोकडाऊन बाबत आदेश काढल्या नंतर आज जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी जिल्हातील लोकडाऊन...\nदोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं\nलिव्ह-इन रिलेशनशिप अर्थातच आपसात सहमतीने लग्न न करता एकमेकांसोबत राहणे. हा ट्रेंड मेट्रो सिटीतील असला तरी त्याचं लोण हळूहळू खेड्यातही पसरत आहे....\nदैनिक बीड रिपोर्टर समूहाचे हे beedreporter.com न्यूज पोर्टल आहे. यावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे.(बीड न्याय कक्ष).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/2019/09/how-to-reduce-face-fat-in-marathi/", "date_download": "2021-04-19T09:41:09Z", "digest": "sha1:3IMQG6GJW47PNAIEQLJTNGS6UAI5ATBQ", "length": 44437, "nlines": 148, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "चेहऱ्यावरील चरबी कमी करण्याचे उपाय - Reduce Face Fat In Marathi | POPxo Marathi", "raw_content": "\nAll फॅशनलेटेस्ट ट्रेंड्स : वेस्टर्नलेटेस्ट ट्रेंड्स : भारतीयसेलिब्रिटी स्टाईलDIY फॅशन अॅक्सेसरीज\nAll सौंदर्यDIY सौंदर्यत्वचेची काळजी नखंमेकअपहेयरसौंदर्य उत्पादनबाथ अॅंड बॉडीहेयर उत्पादन\nAll जीवनशैलीअॅस्ट्रो वर्ल्डभ्रमंतीशॉपिंगनातीगोतीपालकत्वहास्यघर आणि बगीचाखाणंपिण आणि नाइटलाईफवित्तकल्पितशिक्षणDIY लाईफ हॅक्सआपलं जगसेक्स\nAll लग्नसराईयोजनाडेकोर आयडियाहेअर आणि मेकअपआयुष्यलग्न फॅशन सेलिब्रिटी लग्न\nAll निरोगी जीवनआरोग्यस्वतःची मदत\nAll मनोरंजनसेलिब्रिटी लाईफबॉलीवूड पुस्तकंसंगीतवेबसीरीज - अनमॅरीडसेलिब्रिटी गॉसीपसोहळेबिग बॉस\nचेहऱ्यावरील चरबी कमी करण्याचे उपाय (Reduce Face Fat In Marathi)\n चरबी कमी करण्यासाठी असा हवा आहारचेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपायचेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी सोपे उपाय\nप्रत्येकाला आपला चेहरा सुंदर दिसावा असं वाटत असतं आणि अर्थातच का वाटून नये आपला चेहरा नेहमी प्रसन्न राहिला तर अधिक सुंदर दिसतो. पण त्याहीपेक्षा अधिक सुंदर तेव्हा दिसतो जेव्हा चेहऱ्यावर चरबी साठलेली नसते. बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावर चरबी असते, तर काही जणांचा चेहरा हा थुलथुलीत असतो. इतकंच नाही तर काहींना डबलचीनचाही त्रास असतो. पण या सगळ्या त्रासातून बाहेर येऊन आपला चेहरा नक्की कसा सुंदर करायचा हा प्रश्न नेहमीच सगळ्यांना असतो. यासाठी आम्ही तुम्हाला चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी काही खास उपाय या लेखाद्वारे सांगणार आहोत. पण त्याआधी जाणून घेऊय��� नक्की चेहऱ्यावर चरबी जमते म्हणजे नक्की काय होतं. फॅट्स म्हणजे नक्की काय असतं आपला चेहरा नेहमी प्रसन्न राहिला तर अधिक सुंदर दिसतो. पण त्याहीपेक्षा अधिक सुंदर तेव्हा दिसतो जेव्हा चेहऱ्यावर चरबी साठलेली नसते. बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावर चरबी असते, तर काही जणांचा चेहरा हा थुलथुलीत असतो. इतकंच नाही तर काहींना डबलचीनचाही त्रास असतो. पण या सगळ्या त्रासातून बाहेर येऊन आपला चेहरा नक्की कसा सुंदर करायचा हा प्रश्न नेहमीच सगळ्यांना असतो. यासाठी आम्ही तुम्हाला चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी काही खास उपाय या लेखाद्वारे सांगणार आहोत. पण त्याआधी जाणून घेऊया नक्की चेहऱ्यावर चरबी जमते म्हणजे नक्की काय होतं. फॅट्स म्हणजे नक्की काय असतं या सगळ्याची माहिती घेऊन तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील चरबी कमी करू शकतात.\nजेव्हा तुमचा चेहरा अधिक जास्त फुलू लागतो आणि गोल होऊ लागतो अर्थात पफी दिसू लागतो तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर फॅट अर्थात चरबी जमू लागली आहे असं समजावं. आपल्या चेहऱ्यावर अनेक लेअर्स असतात जे आपल्या चेहऱ्याला आकार मिळवून देतात. त्यामध्ये स्नायू, अनेक हाडं असतात आणि त्यानंतर फॅट हा भाग असून त्यावर सर्वात शेवटचा लेअर असतो तो म्हणजे त्वचेचा. फॅट लेअरमध्येच चेहऱ्याचे फॅटही तुम्हाला जाणवतात. आता काहींचा चेहरा फारच मोठा असतो.त्यांचे गालही फार थुलथुलीत असतात.तर काहींना डबलचीन असते. असा हेल्दी चेहरा दिसायला कधीच चांगला दिसत नाही. जर तुम्हाला तुमचा चेहरा आकर्षक दिसावा असे वाटत असेल तर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील फॅट कमी करणे गरजेचे आहे.\nतुमच्या चेहऱ्यावर चरबी जमली आहे हे कसं ओळखावं\nआता आपल्याला प्रश्न पडतो की, आपल्या चेहऱ्यावर नक्की चरबी जमली आहे की नाही हे नक्की ओळखायचं कसं हे नक्की ओळखायचं कसं तर आपल्या चेहऱ्यावर काही ठिकाणी चरबी जमलेली पटकन समजते. जे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. तुमच्या चेहऱ्याच्या बाजूला, तसंच गालावर, तुमच्या हनुवटीवर आणि मानेच्या भोवती ही चरबी जमा होतो. या भागांभोवती चरबी जमू लागली की हे भाग सुजल्यासारखे दिसतात. त्यालाच फेस फॅट अर्थात चेहऱ्यावरची चरबी असं म्हटलं जातं. तुम्हाला नक्कीच आरशात पाहिल्यानंतर आपल्यामधील बदल जाणवतात. त्यामुळे असं झाल्यास, तुमच्या चेहऱ्यावर चरबी जमू लागली हे समजून लवकरच त्यावर उपाय ��रायला घेणं गरजेचं आहे हे समजून जा.\nचेहऱ्यावरील चरबीबद्दल काळजी घेणं गरजेचं नक्की का\nतुमचं पोट जरासं वाढलं तर कदाचित त्यातला फरक तुम्हाला पटकन जाणवणार नाही. पण तुमच्या चेहऱ्यावरील फरक मात्र पटकन जाणवतो. चेहऱ्यावरील चरबी ही नेहमीच प्रत्येकाला नकोशी वाटत असते. प्रत्येकासाठी ती एक समस्या ठरते. त्यामुळे चरबी जमा झाली की, ती कशी कमी करायची आणि त्याचं मुख्य कारण काय हे लोक शोधायला लागतात. प्रत्येक वेळी गाल गुबगुबीत असणं हे ‘क्यूट’ असेलच असं नाही. चेहऱ्यावर चरबी जमणं हे आरोग्यासाठी एखादा गंभीर आजाराचं लक्षणही असून शकतं. तसंच हे लठ्ठपणाचं लक्षणही असून शकतं. त्यामुळे वेळीच तुमच्या शरीरात बेढब फरक येण्याआधी तुम्हीच तुमची काळजी घेणं गरजेचं आहे.\nचेहऱ्यावर चरबी जमा होण्यासाठी नक्की काय कारणीभूत आहे\nतुमच्या चेहऱ्यावर चरबी जमा होते कारण तुमच्या शरीराला हवी तशी विश्रांती मिळत नाही. तसंच बाकीही अनेक कारणं यासाठी कारणीभूत ठरतात. नक्की काय कारणं आहेत पाहुया.\nचेहऱ्यावर चरबी जमण्यामागे अनुवंशिकता हे महत्त्वाचं कारण आहे. तुमच्या हाडांची रचना आणि चेहऱ्याची रचना ही तुमच्या आईवडिलांकडून आलेली असते. त्यामुळे त्यामध्ये तुम्ही कोणताही बदल करू शकत नाही. तुमच्या आईवडिलांना ही समस्या असल्यास, तुम्हालाही तीच समस्या असते. त्यामुळे चेहऱ्यावरील चरबी अथवा मोठा चेहरा हे अनुवंशिकतेनेही असू शकतं.\nकाही वेळा तुमच्या शरीरात होणाऱ्या हार्मोनल बदलामुळे चेहऱ्यावर चरबी जमा होऊ लागते. मासिक पाळीच्या काळात वेळेत न आल्याने अथवा सतत मागेपुढे झाल्याने तसंच PMS (Premenstrual Syndrome) लक्षणं तुमच्या शरीरात असतील तर चेहऱ्यावर चरबी जमा होऊ लागते. तसंच तुम्हाला थायरॉईडचा त्रास असल्यासदेखील तुमच्या वजनात झटपट वाढ होते. त्यामुळे त्याचा परिणाम चेहऱ्यावरील चरबीतदेखील होतो.\nशरीरामध्ये पाण्याचं प्रमाण कमी असणं हे वजन वाढण्याचं मुख्य कारण ठरू शकतं. तुम्ही जेव्हा डिहायड्रेट असता तेव्हा तुमचं शरीर पाणी जितकं जास्त प्रमाणात शोषून घेता येईल त्याचा प्रयत्न करत असतं. बऱ्याच लोकांना हे माहीत नसतं की, चेहरा हा शरीराचा असा भाग आहे जिथे सर्वात जास्त प्रमाणात पाणी शरीराने स्टोअर केलेलं असतं. त्यामुळे तुम्ही कमी प्रमाणात पाणी प्यायलात तर तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो आणि तुमची च���हऱ्यावरील चरबी जास्त प्रमाणात वाढते.\nजास्त प्रमाणात दारू पिणंदेखील यासाठी कारणीभूत ठरतं. कधीतरी एखादा ग्लास दारू पिणं आणि सतत पार्टी करत दारू पिणं यामध्ये खूप फरक आहे. सतत दारू प्यायलाने सर्वात पहिला परिणाम तुमच्या चेहऱ्यावर होतो. बीअर, ब्रँडी यामध्ये जास्त प्रमाणात कॅलरीज असतात आणि पोषक तत्व नसतात. ज्यामुळे तुमचं शरीर अधिक प्रमाणात डिहायड्रेट होतं. शरीर डिहायड्रेट झाल्यास, नक्की काय होतं हे तर तुम्हाला माहीत आहेच. त्यामुळे दारू पिणंही चेहऱ्यावर चरबी साठण्याचं मुख्य कारण आहे.\nतोंडाचा कॅन्सर होण्याव्यतिरिक्त धुम्रपान हे तुमच्या स्नायू आणि लिगामेंट्सच्या त्रासासाठी कारणीभूत ठरतं. तुमच्या चेहऱ्यावर अधिक चरबी जमा करण्यासाठी याचाही महत्त्वाचा वाटा असतो. तसंच तणाव आणि चेहऱ्यावर सुरकुत्या येण्यासाठीदेखील धुम्रपान करणं वाईट ठरतं.\nअयोग्य आहार (Poor Diet)\nकोणत्याही प्रकारचा अयोग्य आहार हा तुमच्या शरीराचं वजन कमी करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. सतत जंक फूड, कार्बोहायड्रेट्स आणि सोडियम असलेले पदार्थ खाल्ल्यास, तुम्हाला त्याचा त्रास होतो आणि त्यामुळे शरीरात अधिक प्रमाणात चरबी साठत जाते. ती कमी करणं कठीण होतं. तसंच कमी प्रमाणात पोषक तत्व शरीराला मिळाली तर त्याचाही परिणाम चरबी साठण्यावर होत असतो हे नेहमी लक्षात ठेवा.\nमाहीत नसलेल्या अलर्जी (Undiagnosed Allergies)\nपोट फुगणं ही अपचनाची मुख्य प्रक्रिया आहे. काही व्यक्तींना काही पदार्थांची अलर्जी असते. पण नक्की कोणत्या पदार्थांमुळे अलर्जी होत आहे ते न कळल्याने चेहऱ्यावर त्याचा परिणाम झालेला दिसतो. त्यामुळे तुम्ही काय खात आहात याकडे नीट लक्षण देणंही गरजेचं आहे.\nचरबी कमी करण्यासाठी असा हवा आहार (How A Healthy Diet Helps)\nचरबी कमी करायची असेल तर तुम्हाला आहारही त्याचप्रमाणे करायला हवा. त्यासाठी जाणून घेऊया नक्की काय काय खाणं आवश्यक आहे.\nहेल्दी ब्रेकफास्ट करा (Healthy Breakfast)\nआजकलच्या तुमच्या धावपळीच्या आयुष्यात बरेचसे लोक सकाळी नाश्ता करण्याकडे दुर्लक्ष करतात. पण तुम्हाला माहीत का सकाळी भरपेट नाश्ता केल्यास, तुम्हाला दिवसभर योग्य ऊर्जा आणि शक्ती मिळते. तुम्ही रोज योग्य वेळेवर नाश्ता केलात तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा आजार होणार नाही आणि तुमचं वजनही वाढणार नाही.\nवजन वाढण्यासाठी सर्वात मो��ं कारण आहे ते म्हणजे साखर. तुम्हाला खरंच वजन कमी करायचं असेल तर साखरेपासून दूर राहण्याचाच प्रयत्न करा. सोडा, कॉफी आणि इतर ड्रिंक्समध्ये साखर घालू नका. जास्त गोड चहा अथवा कॉफी पिऊ नका. ज्या पदार्थांमध्ये साखरेचं प्रमाण जास्त आहे अशा पदार्थांपासून दूर राहा. एका दिवसात कमीत कमी दोन हंगामी फळं खा. केक, पेस्ट्री, डेझर्ट, तेलकट पदार्थ खाण्यापासून स्वतःला दूर ठेवा. हे सगळे पदार्थ वजन वाढण्यास कारणीभूत आहेत.\nजेवण्यात प्रोटीनचं प्रमाण वाढवा (Increase Amount Of Protein In Meal)\nआपल्या आहारामध्ये प्रोटीन वाढवा आणि त्यामुळे तुम्हाला तुमचं वर्कवाऊट रूटीन योग्य तऱ्हेने करण्यासाठी मदत मिळेल. टेक्सास युनिव्हर्सिटीमध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार, तुमच्या आहारामध्ये अधिक प्रोटीन असल्याने, मांसपेशीमधील सिंथेसिसमध्ये 25% वाढ होते. याचा अर्था असा की, तुमच्या मांसपेशी योग्य प्रमाणात वाढीला लागतात. तुम्ही जिममध्ये जात असाल अथवा घरच्या घरी व्यायाम करत असाल तरीही प्रोटीनचं प्रमाण वाढवणं नेहमी लक्षात ठेवा.\nपाण्यामुळे जे काम होतं ते इतर कोणत्याही गोष्टीमुळे होत नाही असं म्हटलं तर ती नक्कीच अतिशयोक्ती नसेल. अधिक चरबी घटवण्यासाठी पाणी सर्वात फायदेशीर ठरतं. पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करणं योग्य नाही आयुर्वेदानुसार, आपल्या शरीरातील वजनच्या 10 व्या भागाला 2 ने वजा करून जी संख्या येते तितकं लीटर पाणी आपल्या शरीरात जायला हवं. उदाहरणार्थ तुमचं वजन जर 70 किलो असेल तर त्याचा 10 वा भाग अर्थात 7 लीटर असणार. आता त्यातून 2 वजा केल्यानंतर 5 लीटर ही संख्या राहाते. त्यामुळे तुम्हाला निदान रोज 5 लीटर पाणी प्यायला हवं. सकाळी उपाशीपोटी कोमट पाणी प्यायल्यानेही तुमच्या शरीरातील चरबी कमी होते.\nआपलं रूटीन अॅक्टिव्ह ठेवा (Active Routine)\nतुम्हाला रोज व्यायाम करण्यासाठी अथवा जिम जाण्यासाठी वेळ मिळत नसेल तर तुमच्या रूटीनमध्ये काही धावपळीची कामं सहभागी करून घ्या. उदाहरणार्थ रोज नियमाने भाजी आणि दूध आणायला जाणं, नित्यनियमाने अर्धा तास चाला, सतत बसून राहू नका, हातांना व्यायाम मिळेल अशा प्रकारची कामं घ्या. अशा सोप्या पद्धतीनेही तुम्ही हाताला व्यायाम देऊ शकता.\nचेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपाय (Home Remedies To Reduce Face Fat)\nतुम्हाला जर चेहऱ्यावरील चरबी कमी करायची असेल तर त्यासाठी तुम्ही घरगुती उपायदेखील करू शकता. या उपायांनी केवळ तुमच्या चेहऱ्यावरील चरबीच कमी नाही होत तर तुमची त्वचा नैसर्गिकरित्या सुंदर आणि चमकदार होते. तसंच सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरगुती उपाय केल्याने त्वचेवर कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. जाणून घेऊया 15 घरगुती उपाय ज्याने तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील चरबी कमी करू शकता :\nग्रीन टी मध्ये असणाऱ्या अँटिऑक्सिडंट्सने तुमच्या शरीरातील मेटाबॉलिजमसाठी आणि टॉक्झिन्स कमी होण्यासाठी मदत मिळते. किमान दिवसातून 3-4 कप ग्रीन टी पिणं आवश्यक आहे. तसंच यामध्ये कोणत्याही प्रकारचं कॅफेन नसल्याने तुम्हाला जास्त विचार करायची गरज भासत नाही. त्यामुळे ज्या व्यक्तीला वजन कमी करायचं आहे त्यासाठी ग्रीन टी पिण्याचा सल्ला देण्यात येतो. तुम्हाला चेहऱ्यावरची चरबी कमी करण्यासाठीही याचा चांगला उपयोग करून घेता येतो.\nदूध वाचून तुम्हाला थोडं आश्चर्य वाटेल. पण दुधामुळे तुमची त्वचा अधिक टाईट होण्यासाठी मदत मिळते. तसंच तुमच्या त्वचेला सुरकुत्यांपासून वाचवण्यासाठी एक पोषक तत्व म्हणून याचा उपयोग होतो. तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी दुधाचा दोन प्रकारे उपयोग करून घेऊ शकता. :\n1.थोडं कच्चं दूध घेऊन तुमच्या चेहरा आणि मानेवर मसाज करा. काही वेळाने कोमट पाण्याने चेहाल धुवा. तुमची डबलचीन कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो.\n2. ताज्या दुधाच्या सायीमध्ये काही थेंब मध घाला. ही पेस्ट तुम्ही तुमच्या चेहरा आणि मानेला लावून काही मिनिट्स तसंच राहू द्या. नंतर थोड्यावेळाने थंड पाण्याने तोंड धुवा. असं तुम्हा नियमित केल्याने तुमची त्वचा अधिक चमकदार होते आणि तुमच्या चेहऱ्यावरील चरबी कमी व्हायला मदत मिळते.\nशरीरातील चरबी कमी करण्यासाठी लिंबू हा सर्वात चांगला आणि सोपा उपाय समजला जातो. तुमच्या निरोगी आयुष्यासाठी रोज सकाळी उठून रिकाम्या पोटी एक ग्लास पाण्यात लिंबू पिळून प्यायलास आरोग्य उत्तम राहाते. रोज सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि मध घालून प्या. त्यामुळे तुम्हाला चरबी साठण्याचा त्रास होणार नाही. तसंच तुमचं मेटाबॉलिजम व्यवस्थित राहील.\nचेहरा उजळवण्यासाठी आणि अँटिसेप्टिक म्हणून हळदीची ओळख आहे. पण तुमच्या चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठीही याचा उपयोग करता येऊ शकतो. तुम्ही बेसन आणि दह्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करून ही पेस्ट त���मच्या चेहऱ्यावर जमलेल्या चरबीवर नियमित लावल्यास, याचा परिणाम चरबी कमी होण्यावर होतो. तसंच तुमच्या चेहऱ्यावरील जमखा आणि सुरकुत्याही निघून जायला मदत होते.\nअंड्याचा पांढरा भाग (Egg Whites)\nअंड्यामध्ये विटामिन ए चं प्रमाण जास्त असतं, ज्याचा त्वचेला फायदा होतो. तुम्ही याचा दोन प्रकारे उपयोग करून घेऊ शकता:\n1. एक चमचा दूध, मध आणि लिंबाच्या रसामध्ये दोन अंड्याचा पांढरा भाग मिक्स करा. तसंच त्यामध्ये थोडे थेंब पेपरमिंट ऑईल मिसळा. हा मास्क तुमच्या चेहरा आणि मानेवर लावा. अर्धा तास तसंच ठेऊन कोमट पाण्याने धुवा. नियमित तुम्ही हे केल्यास, चेहऱ्यावरील चरबी कमी होऊ शकते.\n2. अॅप्पल साईड व्हिनेगर आणि चिमूटभर मीठ घेऊन त्यात दोन अंड्याचा पांढरा भाग मिक्स करा. नीट मिसळून येणारी पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर लावा. याचा परिणाम चांगला होतो.\nमेलनमध्ये विटामिन सी असतं जे तुमच्या चेहऱ्यासाठी योग्य ठरतं. तसंच तुमची त्वचा व्यवस्थित मॉईस्चराईज करून तुमच्या चेहऱ्यारील चरबी काढून टाकण्यासाठी उपयुक्त आहे. मेलनचा रस काढून कापसाच्या बोळ्याने तुम्ही चेहऱ्याला लावा. पाच मिनिट्स ठेवा. त्यानंतर चेहरा धुवा. यामुळे चरबी कमी होण्यास मदत होते. तसंच तुम्ही मेलन ज्युस पिऊनदेखील शरीरातील टॉक्झिन्स काढून टाकू शकता आणि एखादा पदार्थ खाण्याची इच्छा होत असल्यास, या ज्युसने पोट व्यवस्थित भरतं.\nबदामामध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड असल्याने पोट भरल्यासारखं राहातं. त्यामुळे जास्त भूक लागत नाही. जास्त खाल्लं जात नाही आणि वजनावर योग्य नियंत्रण राहातं. तसंच बादाम खाल्ल्याने तुमची त्वचा अधिक तजेलदारही राहाते.\nअॅव्हाकॅडो हे नक्कीच वजन कमी करणाऱ्या फळांपैकी एक आहे. तुमचे फॅट्स बर्न करायला याचा उपयोग होतो. यामध्ये 20 विटामिन्स, मिनरल्स आणि पोषक तत्व असतात, जी तुमच्या शरीरातील कोणत्याही भागावरील चरबी कमी करण्यासाठी उपयोगी ठरतात. तुम्ही नियमित याचं सलाड खावं अथवा ज्युस प्यावा.\nडार्क चॉकलेटदेखील वजन कमी करण्यासाठी चांगला उपाय समजण्यात येतो. यामध्ये जितकं जास्त कोको असेल तितका त्याचा उपयोग जास्त होतो. ज्या चॉकलेटमध्ये 75% कोकोचं प्रमाण असेल ते तुमची चरबी कमी करण्यासाठी जास्त चांगलं हे नेहमी लक्षात ठेवा.\nतुमच्या त्वचेवरील चमक तशीच ठेवण्यासाठी कोको बटरचा उपयोग होतो. याशिवाय त्वचा टाईट करण्यासाठीही याचा उपयोग करण्यात येतो. तुमच्या चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी कोको बटरचा चांगला उपयोग होतो कारण तुमची त्वचा हायड्रेट करण्याचं काम कोको बटर चांगल्या तऱ्हेने करतं.\nतुम्हाला तुमचा चेहरा टोन्ड हवा असेल तर तुम्ही एक चमचा ग्लिसरीन घेऊन त्यात काही थेंब पेपरमिंट ऑईल घाला आणि चिमूटभर मीठ. त्यानंतर तुमचा चेहरा आणि मान यावर कापसाने हे मिश्रण लावा. काही वेळानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. आठवड्यातून तुम्ही हे किमान 3 वेळा केल्यास, तुमच्या चेहऱ्यावरील फॅट्स कमी व्हायला मदत मिळते.\nविटामिन ई ऑईलने मसाज केल्याने तुमच्या चेहऱ्यावरील चरबी कमी होते. चेहऱ्यावरील आर्द्रता नीट ठेवण्यासाठीही याचा उपयोग होतो. शिवाय तुम्ही विटामिन ई साठी ब्राऊन राईस, नट्स, बीन्स आणि पालेभाज्यादेखील खाऊ शकता.\nगरम टॉवेलच्या उपचाराने तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील चरबी कमी करू शकता. यामुळे तुमच्या चेहऱ्याला येणारा घाम चरबी कमी करायला मदत करतो. तसंच तुमची त्वचा अधिक टाईट करण्यासाठीही याचा उपयोग होतो. किमान एका दिवशी 5 वेळा तुम्ही हा प्रयोग करून बघायला हवा. चांगल्या परिणामांसाठी तुम्ही हे झोपायला जाण्यापूर्वी रात्री करून पाहा.\nफुगलेल्या चेहऱ्यावरील सूज कमी करण्यासाठी काकडीचा खूपच चांगला उपयोग होतो. फायबर आणि पाण्याचं प्रमाण काकडीमध्ये जास्त प्रमाणात असतं. ज्यामुळे त्वचा हायड्रेट राहते आणि ताजीतवानीदेखील राहाते. तुमच्या चेहऱ्यावर याचा डायरेक्टली प्रयोग करू शकता. चेहऱ्यावरील कोणत्याही प्रकारची सूज कमी करायला काकडीचा उपयोग होतो.\nक्ले मास्क (Clay Mask)\nनैसर्गिक फेशिअल मास्क म्हणून याचा उपयोग होतो. तुमच्या चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल शोषून घेऊन त्वरीत परिणामासाठी हे चांगलं आहे. आठवड्यातून दोन वेळा याचा उपयोग केल्यास चेहऱ्यावरील चरबी लवकरात लवकर कमी होण्यास मदत होते.\nचेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी सोपे उपाय (Face Exercises For Face Fat)\nचेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी काही व्यायामही करता येतात. तेदेखील तुम्ही घरच्याघरी कसे करू शकता हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. जाणून घेऊया हे सोपे व्यायाम प्रकार. तसंच चेहऱ्यावरील चरबी कमी करण्यासाठी स्विमिंगचाही उपयोग होतो.\nतुम्हाला तुमचे गाल कमी करायचे असतील तर तुम्हाला पहिला व्यायामप्रकार करायचा आहे तो म्हणजे स्माईलिंग फ���श फेसचा. माशाप्रमाणे तोंड करणे म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. तुम्हाला तुमचे गाल आत ओढून ठेवायचे आहे. ही पोझीशन तुम्हाला साधारण एक मिनिटांसाठी तशीच रोखून धरायची आहे. असे तुम्हाला साधारण 5 ते 6 वेळा करायचे आहे. तुम्ही अगदी ऑफिसमध्ये बसल्या बसल्या हा व्यायामप्रकार करु शकता.\nचेहऱ्यावरील फॅट कमी करण्याचा हा दुसरा व्यायामप्रकार आहे. ब्लो किस म्हणजे आता तुम्हाला तुमच्या ओठांचा आकार किस करण्यासारखा करायचा आहे. पण यामध्ये थोडा ट्विल्ट आहे. तुम्हाला मान वर करुन मग किस करायची आहे. असे तुम्हाला 10 वेळा तरी करायचे आहे. हा व्यायामप्रकार करताना तुम्हाला तुमच्या मानेखाली ताण आलेला जाणवेल. यामुळे तुमचे गाल आणि डबलचीन कमी होईल.\nसिंह ज्यापद्धतीने जांभई देतो अगदी तसाच हा व्यायाम प्रकार आहे. तुम्हाला तुमचे डोळे बंद करुन डोळे मोठे करायचे आहेत. जीभ जितकी बाहेर काढता येईल तितकी काढायची आहे. असे तुम्हाला किमान 10 वेळा तरी करायचे आहे. हा व्यायाम करताना तुम्हाला तुमच्या हनुवटीकडे आणि डोळ्यांच्या आजुबाजुला ताण जाणवेल. त्यामुळे तुमची डबलचीन आणि गाल कमी होतील. त्यामुळे तुम्ही हा व्यायाम एक दिवस आड करायला काहीच हरकत नाही.\nआता तुम्हाला तुमची जॉ लाईन रेखीव करायची असेल. तर तुम्ही हा व्यायाम करायलाच हवा. तुम्हाला तुमचा जबडा डाव्या उजव्या बाजूला करायचा आहे. असे करताना तुम्हाला तुमच्या जॉ लाईनवर ताण जाणवेल. कालांतराने तुम्हाला तुमच्या कानापासून जबड्याचा आकार वेगळा दिसू लागेल. तेथील फॅट कमी झाल्यामुळे तुमचा चेहरा अधिक खुलून दिसेल.\nबसल्या जागी करता येईल असा आणखी एक प्रकार म्हणजे मान खाली-वर करणं. या व्यायामप्रकाराचे इतरही फायदे असतील. पण त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील फॅटही कमी होते. तुम्हाला खुर्चीवर किंवा एका ठिकाणी स्तब्ध बसून तुमची मान खाली आणि वर करायची आहे. तुम्हाला असेल करताना तुमच्या मानेखाली ताण जाणवेल.\nतुम्हालाही तुमच्या चेहऱ्यावरील चरबी कमी करायची असेल तर आम्ही सांगितलेले उपाय नक्की वापरून पाहा आणि नियमित हे उपाय केल्यास, तुम्हीदेखील दिसाल सुंदर.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/goa/ravi-naik-reveals-about-health-11992", "date_download": "2021-04-19T09:10:01Z", "digest": "sha1:35KU6KJDZJFVYZMDRIHRAZN75NHQ3F2M", "length": 10055, "nlines": 123, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "प्रकृतीबद्दल रवी नाईक ��ांनी केला खुलासा | Gomantak", "raw_content": "\nसोमवार, 19 एप्रिल 2021 e-paper\nप्रकृतीबद्दल रवी नाईक यांनी केला खुलासा\nप्रकृतीबद्दल रवी नाईक यांनी केला खुलासा\nगुरुवार, 1 एप्रिल 2021\nरवी नाईक यांच्या प्रकृती मध्ये बिघाड झाल्याने त्यांना सकाळी दोनपावलच्या मणिपाल इस्पितळात दाखल केल्याची माहिती मिळाली होती.\nफोंड्याचे आमदार आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री रवी नाईक यांच्या प्रकृती मध्ये बिघाड झाल्याने त्यांना सकाळी दोनपावलच्या मणिपाल इस्पितळात दाखल केल्याची माहिती मिळाली होती. त्यांना ब्रेन स्ट्रोकचा सौम्य धक्का बसल्याचे सांगितले जात होते. मात्र आमदार रवी नाईक यांनी आता स्वतःच याबद्दल खुलासा केला असल्याचे समजते. (Ravi Naik reveals about health)\n\"आपण नियमित तपासणीसाठी दोनापावलच्या मणिपाल इस्पितळात आलेलो असून, आपली प्रकृती उत्तम आहे.\" असे ट्विट फोंड्याचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री रवि नाईक यांनी केले आहे. नाईक हे आजारी पडल्याने त्यांना इस्पितळात हलविण्यात आल्याची माहिती समाज माध्यमावर सुरुवातीला पसरली होती. त्याबाबत त्यांनी म्हटले आहे की, कृपया हितचिंतकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. माझी प्रकृती धडधाकट आहे. मी नियमित तपासणीसाठी मणिपाल इस्पितळात आलेलो आहे.\nगोवा: ''भाजप सरकारची सामान्यांप्रती असंवेदनशीलता उघड''\nरवी नाईक (Ravi Naik) हे काँग्रेसचे (Congress) आमदार असून ते गोव्याचे (Goa) माजी मुख्यमंत्री देखील आहेत. असे असतानाही राजेश वेरेकर या युवा नेत्याला काँग्रेसने अलीकडे फोंड्यात पक्षात प्रवेश दिलेला आहे. त्याशिवाय रवी नाईक यांच्या दोन्ही मुलांनी भाजपमध्ये प्रवेश घेतलेला आहे.\nकोरफडचा रस पिण्याचे फायदे; केस गळती, लठ्ठपणा आणि बरच काही\nकोरफड ही एक अशी वनस्पती आहे जी आरोग्य आणि सौंदर्य दोन्हीसाठी फायदेशीर मानली जाते. जर...\nगोवा: सरकारच्या दबावाला झुगारुन पुन्हा आजाद मैदानावर आंदोलन...\nमोरजी: आमदार दयानंद सोपटे यांच्या विरोधात 18 रोजी सायंकाळी उत्तर गोव्यात...\nगोवाः यंदा माशेल- खांडोळ्यात बारावीसाठी परीक्षा केंद्र\nमाध्यमिक तथा उच्च माध्यमिक शालान्त मंडळाच्या २४ एप्रिलपासून सुरु होण्याच्या...\nदक्षिणात्य कॉमेडियन विवेक काळाच्या पडद्याआड; सिनेसृष्टीवर शोककळा\nतमिळ अभिनेते आणि कॉमेडियन विवेक यांचं चेन्नईमध्ये निधन झालं आहे. वयाच्या 59 व्या...\nसाखळी: गोवा खंडपीठाच्या निर्णयाम���ळे सरकारच्या सर्व प्रयत्नांवर अखेर पाणी\nपणजी: साखळी नगराध्यक्ष यशवंत माडकर यांच्याविरुद्धच्या अविश्‍वास ठरावावरील...\nगोवा: मंत्र्यासमोरील सुनावणीला खंडपीठाची स्थगिती\nपणजी: साखळी पालिकेचे नगरसेवक राजेश सावळ यांच्याविरुद्धच्या अपात्रता अर्जावरील...\nCorona second wave: दिल्लीत विकेंड कर्फ्यू लागू\nदिल्लीमध्ये कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत असल्याचने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद...\nShare Market Update : सत्र व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी वधारला\nदेशातील भांडवली बाजाराने आज आठवड्याच्या चौथ्या आणि सलग दुसऱ्या सत्र व्यवहारात तेजी...\nदेशातील पहिलीच घटना; कोरोना लस चोरीला\nराजस्थानमध्ये कोरोना लसीचा तुटवडा असताना सरकारी रूग्णालयातून लस चोरी झाल्याची घटना...\nमहीलेने कार चालवताना मोबाईलवर कोरोना रिपोर्ट पहिला आणि घडला अनर्थ\nकोरोनामुळे संपूर्ण जग आज त्रस्त असल्याचे पाहायला मिळते आहे. प्राणघातक अशा या कोरोना...\nWest Bengal Election: प्रचारबंदीनंतर ममता बॅनर्जी जोपासतायेत छंद\nकोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांसाठीचा प्रचार आणि ममता बॅनर्जी विरुध्द...\nपंतप्रधान नरेंद्र मोदी करणार '9' दिवसांचा उपवास\nआजपासून देशात चैत्र नवरात्र सुरू होणार असून या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी...\nसकाळ आमदार मुख्यमंत्री health भाजप congress goa\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathi-kitchen.com/tag/recipe/", "date_download": "2021-04-19T09:54:12Z", "digest": "sha1:YAXCS636PLS5QSX7NZ5MJMKRSUOXLGPF", "length": 3079, "nlines": 49, "source_domain": "www.marathi-kitchen.com", "title": "Recipe – Marathi Kitchen", "raw_content": "\nनमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचन ब्लॉग मध्ये आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे कैरीची कांदा घालून बनवलेली चटणी. उन्हाळ्याच्या सुरवातीपासून बाजारात कैरी [...]\nकमी तेलात बनवलेले साबुदाणा वडे | साबुदाणा टिक्की | Sabudana Wada\nनमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचन ब्लॉग मध्ये उपवास असो व नसो साबुदाणा वडे सगळ्यांनाच आवडतात.गरम-गरम कुरकुरीत साबुदाणा वडे, उपवासाच्या चटणीबरोबर खाण्यासाठी [...]\nनमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचन ब्लॉग मध्ये आजची रेसिपी आहे थालीपीठ . सकाळच्या नाश्त्याला किंवा रात्री च्या जेवणाला एखादी हेल्थी वन [...]\nनमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी किचन ब्लॉग मध्ये. कोकणची खाद्यसंस्कृती म्हटली कि सोलकढीची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. कोकणात फिरायला गेल��ला माणूस, तो शाहकारी [...]\nअगदी हॉटेल सारखी चमचमीत मिक्स व्हेज | Mix Veg\nपौष्टिक हिरव्या मुगाची उसळ | Green Moong Usal\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/product/%E0%A4%89%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A5%85%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A5%8B-%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%9F/AGS-KIT-360?language=mr", "date_download": "2021-04-19T09:50:24Z", "digest": "sha1:4XAPWD4OM5ODK5FQV7NOEOS5PTR23EAA", "length": 3628, "nlines": 59, "source_domain": "agrostar.in", "title": "अॅग्रोस्टार उलाला मिनी काॅम्बो कीट - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही\nआपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.\nआपली रिक्वेस्ट यशस्वीरीत्या पाठविण्यात आली आहे.\nउलाला मिनी काॅम्बो कीट\nअतिरिक्त वर्णन (अधिक माहिती): हा कॉम्बो 2.5 एकरसाठी उपयुक्त आहे\nकॉम्बो मध्ये उपलब्ध उत्पादन: युपीएल- उलाला - 150 ग्रॅम + हायफील्ड - बीटी स्पेसियल अॅडवान्स पावडर (५०० ग्रॅम)\nअ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद\nकृपया आपला नंबर द्या. आमचे प्रतिनिधी आपल्याला कॉल करून आपली ऑर्डर निश्चित करतील.\nआपली रिक्वेस्ट यशस्वीरीत्या पाठविण्यात आली आहे.\nअ‍ॅग्री शॉपवर परत जा\n‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम\nअ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत\nआमचे अ‍ॅप डाउनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/best-type-of-banana-for-weight-loss-want-to-reduce-your-weight-eat-this-type-of-banana/", "date_download": "2021-04-19T09:36:10Z", "digest": "sha1:4FWOUDB2OD4GDTPDPQEUMMOSSSEXYNAL", "length": 8186, "nlines": 100, "source_domain": "arogyanama.com", "title": "banana | Best Type Of Banana For Weight Loss : लाख प्रयत्नानंतर सुद्धा लठ्ठपणा", "raw_content": "\nBest Type Of Banana For Weight Loss : लाख प्रयत्नानंतर सुद्धा लठ्ठपणा कमी होत नाही का करा ‘या’ रंगाच्या केळीचं सेवन\nin फिटनेस गुरु, लाईफ स्टाईल\nआरोग्यनामा ऑनलाईन – केळी banana खाल्ल्याने वजन वाढते असे अनेकांना वाटते. परंतु योग्यप्रकारे केळीचे सेवन करून तुम्ही लठ्ठपणा कमी करू शकता. वजन कमी करण्यासाठी केळीचा वापर कसा करावा हे जाणून घेणे महत्वाचे आहे. जर तुम्हालाही वजन कमी करायचे असेल तर कोणत्या प्रकारच्या केळींचे सेवन करावे ते जाणून घेवूयात…\nपिवळ्या केळीचे सेवन केल्याने शरीराला ताकद मिळते आणि पचनक्रिया चांगली होते. यामुळे वजन नियंत्रणात राहते.\nकेळी banana खुप दिवस ठेवली की त्यांचा वरील भाग ब्राऊन होतो. ब्राऊन केळ्यात 0.45 ग्रॅम स्टार्च आढळते. ब्राऊन केळ्यात 1.9 ग्रॅम फायबर असते जे आरोग्याला चांगले असते.\nहिरव्या केळीत शुगर खुप कमी असते. प्रतिरोधक स्टार्च आढळते जे पचनासाठी चांगले असते. हे सेवन केल्याने लवकर भूक लागत नाही, आणि वजन नियंत्रणात राहते. जर्नल डायबिटीक मेडिसिनमध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार, जर तपकीरी रंगाच्या केळी ऐवजी पिवळ्या रंगाची केळी सेवन केले तर ब्लड शुगर वेगाने वाढत नाही. वजन कमी होते.\nचुकूनही ‘हे’ 7 पदार्थ पुन्हा गरम खाऊ नका, अनेक गंभीर आजारांना बळी पडू शकता\nलांबसडक आणि दाट केसांसाठी आठवड्यात 2 ते 3 वेळा करा या तेलाचा वापर\nउन्हाळ्यात रोज प्या एक कप वेलचीयुक्त चहा, जाणून घ्या कृती आणि याचे 4 जबरदस्त फायदे\nलिव्हरच्या प्रत्येक समस्येपासून सुटका देईल ‘हा’ घरगुती उपाय\nमहाग क्रीमने नाही तर घरातील तेलाने स्ट्रेच मार्क्स घालवा, जाणून घ्या\nमहिलांनी आहारात ‘या’ 6 गोष्टींचा समावेश करावा, राहणार सदैव ‘हेल्दी’ आणि ‘फिट’\nझटपट वजन कमी करण्यासाठी आता घ्या क्याप्सूल…\nMachar Che Upay : मच्छारांच्या उपद्रवाने त्रस्त झाला आहात का घरात लावा ‘ही’ झाडे, चुकूनही फिरकणार नाही जवळपास\nआजार : नेमकं कशामुळं फुफ्फुसे काळे पडतात जाणून घ्या त्याची कारणे, लक्षण आणि बचावाचे उपाय\nआजार : नेमकं कशामुळं फुफ्फुसे काळे पडतात जाणून घ्या त्याची कारणे, लक्षण आणि बचावाचे उपाय\nCoronavirus Symptoms : तुम्हाला कोरोना होऊन तर गेला नाही ना ‘हे’ फक्त ‘या’ 5 लक्षणांवरून ओळखा, जाणून घ्या\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम - देशात या वर्षीही कोरोना विषाणूने हाहाकार केला आहे. तर गेल्या काही दिवसात दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या तब्बल...\nडायबिटीज पेशंटने दररोज दूधात मिसळून प्यावी ‘ही’ गोष्ट, कंट्रोलमध्ये राहील ब्लड-शुगरचं प्रमाण\nWeight Loss : वाढलेले वजन कमी करण्यासाठी खा चने, आपोआप कमी होईल शरीरातील चरबी, होतील ‘हे’ 5 फायदे\n‘या’ 5 गोष्टींचा एक तुकडा देखील आरोग्यासाठी धोकादायक, पाडू शकतं आजारी; जाणून घ्या\nउन्हाळ्यात आवश्य प्या सत्तूचे सरबत, डिहायड्रेशन कंट्रोल करण्यासह ताबडतोब बूस्ट करतो एनर्जी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0", "date_download": "2021-04-19T10:29:16Z", "digest": "sha1:Z5E754TUOWEKMJBMO7DDEUL6CRYNRC75", "length": 3913, "nlines": 93, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:भारतीय गीतकार - विकिपीडिया", "raw_content": "\n\"भारतीय गीतकार\" वर्गातील लेख\nएकूण १० पैकी खालील १० पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ जून २०१७ रोजी १६:२२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://thefocusindia.com/national/dadasaheb-phalke-award-to-rajinikanth-union-minister-prakash-javadekar-announces-35964/", "date_download": "2021-04-19T09:18:53Z", "digest": "sha1:G5IY76ZMEWMY2K7LHRLB5G3PLCZ5O6WE", "length": 15552, "nlines": 86, "source_domain": "thefocusindia.com", "title": "सुपरस्टार रजनीकांत यांना 'दादासाहेब फाळके पुरस्कार' जाहीर, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांकडून घोषणा । Dadasaheb Phalke Award To Rajinikanth, Union Minister Prakash Javadekar announces", "raw_content": "\nHome भारत माझा देश सुपरस्टार रजनीकांत यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांकडून घोषणा\nसुपरस्टार रजनीकांत यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकरांकडून घोषणा\nDadasaheb Phalke Award To Rajinikanth : बॉलीवूड तसेच दाक्षिणात्य चित्रपटांतील सुपरस्टार रजनीकांत यांना सिनेजगतातील सर्वात मोठा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याची घोषणा केली. रजनीकांत यांना 3 मे रोजी 51वा दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात येणार असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले. Dadasaheb Phalke Award To Rajinikanth, Union Minister Prakash Javadekar announces\nनवी दिल्ली : बॉलीवूड तसेच दाक्षिणात्य चित्रपटांतील सुपरस्टार रजनीकांत यांना सिनेजगतातील सर्वात मोठा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याची घोषणा केली. रजनीकांत यांना 3 मे रोजी 51वा दादासाहेब फाळके पुरस्कार देण्यात येणार असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले.\nमुझे इस बात की अत्यंत खुशी है कि 2019 का दादासाहेब फ़ाल्के अवार्ड रजनीकांत को मिला है\nप्रकाश जावडेकर पत्रकार परिषदेत म्हणाले, देशातील सर्व भा���ांतील चित्रपट निर्माते, अभिनेते, अभिनेत्री, गायक, संगीतकार यांना वेळोवेळी दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याचा आम्हाला आनंद आहे. यावर्षी महानायक रजनीकांत यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करतानाही आम्हाला आनंद होत आहे. रजनीकांत गेल्या 5 दशकांपासून सिनेविश्वावर राज्य करत आहेत, रसिकांचे मनोरंजन करत आहेत. यामुळेच यावेळी दादासाहेब फाळके पुरस्काराच्या ज्युरींनी रजनीकांत यांना हा पुरस्कार देण्याचे निश्चित केले आहे.\nदक्षिणेत रजनीकांत यांना चाहते मानतात देव\nरजनीकांत यांचा जन्म 12 डिसेंबर 1950 रोजी बंगळुरूमधील एका मराठी कुटुंबात झाला. एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या रजनीकांत यांनी मेहनत व धडपडीमुळे केवळ टॉलीवूडमध्येच नव्हे तर बॉलीवूडमध्येही मोठे नाव कमावले. दक्षिणेत रजनीकांत यांना थैलेवा आणि भगवान म्हणतात. रजनीकांत यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड आहे.\nवयाच्या 25 व्या वर्षी मिळाला पहिला चित्रपट\nरजनीकांत यांनी वयाच्या 25 व्या वर्षी फिल्मी करिअरची सुरुवात केली. त्यांचा पहिला तामिळ चित्रपट ‘अपूर्व रागनागल’ होता. या सिनेमात त्यांच्याबरोबर कमल हासन आणि श्रीविद्यादेखील होते. 1975 ते 1977 दरम्यान त्यांनी बहुतेक चित्रपटांमध्ये कमल हासनबरोबर खलनायकाची भूमिका केली होती. त्यांचा पहिला ‘भैरवी’ हा तमिळ चित्रपट मुख्य भूमिकेत आला होता. हा चित्रपट प्रचंड गाजला आणि रजनीकांत सुपरस्टार झाले.\nदक्षिणेत यशाचे शिखर गाठल्यावर रजनीकांत यांनी बॉलीवूडमध्येही नशीब आजमावले. ‘अंधा कानून’ चित्रपटातून त्यांनी पदार्पण केले. बॉलीवूडमध्येही आपल्या दमदार अभिनय आणि खास स्टाइलने त्यांनी प्रेक्षकांना वेड लावले. त्यांची सिगारेट फ्लिप करण्याची स्टाइल असो किंवा नाणे झेलण्याची स्टाइल किंवा चष्मा घालण्याची आणि हसण्याची स्टाइल चाहत्यांना पसंत पडली. रजनीकांत यांची स्टाईल केवळ देशातच नव्हे, तर परदेशातही कॉपी करण्यात आलेली आहे.\nसर्वसामान्य गुंतवणूकदारांना मोठा दिलासा, केंद्राकडून अल्प बचत योजनांवरील व्याजदर कमी करण्याचा निर्णय मागे\nपश्चिम बंगालची रणधुमाळी, ममतांचा गड पाडण्यासाठी भाजपने उभी केली उच्चशिक्षित उमेदवारांची फौज\nतीन नवीन राफेल विमानांचा फ्रान्स ते भारत नॉन स्टॉप प्रवास; युएईमध्ये हवेतच भरलं इंधन\n ये मेरा इंडिया : हॉप शूट ;भा���तीय शेतकऱ्यांसाठी गेमचेंजर ; ही जगातील सर्वात महाग भाजी पिकतेय बिहारमध्ये ; किंमत ऐकून व्हाल थक्क\nअमरनाथ यात्रा 28 जूनपासून सुरू होणार ; आजपासून भाविकांची नोंदणी\nPreviousWATCH : ममतांचा गड पाडण्यासाठी भाजपने उभे केलेले हे लक्षणीय उमेदवार..\nNextWATCH : सर्वसामान्यांना दिलासा, छोट्या योजनांवरील व्याजदर कपातीचा निर्णय केंद्राकडून रद्द\nसिनेमा कसा पाहावा हे शिकविणारी दिग्दर्शिका ज्येष्ठ चित्रपट निर्मात्या – दिग्दर्शक सुमित्रा भावे यांचे आज निधन झाले. चांगला चित्रपट कोणता, तो कसा पाहायचा हे त्यांच्याकडून शिकावे.\nडॉ. हर्षवर्धन यांचे डॉ. मनमोहन सिंगांना पत्रोत्तर; लसीकरणाच्या सूचनांचे केले स्वागत आणि काँग्रेसनेत्यांच्या दुटप्पीपणावरही ठेवले बोट\nबंदच्या भीतीने मजुरांचे पलायन, अर्थमंत्र्यांचे उद्योग जगताला आश्वासन, नाही लागणार देशव्यापी लॉकडाऊन\nWATCH : कोमट दूध सेवन करण्याचे आहेत अनेक फायदे\nWATCH : बजाजची चेतक स्कूटर बुलेटपेक्षाही महाग, पाहा किंमत\nWATCH : मधमाशी पालन ठरू शकते करिअरची उत्तम संधी\nअहमदनगर : ‘मी काय चुकीचं बोलतो आहे’ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा बाळासाहेब थोरातांना प्रश्न;थोरातांनी थेट धमकावत बाहेर हाकललं\nDelhi Lockdown : दिल्लीत आजपासून सहा दिवसांचे लॉकडाऊन, वाचा 10 ठळक मुद्दे…\nदिल्लीत केजरीवालांनी लॉकडाऊन जाहीर केले; खान मार्केटमध्ये दारू दुकानांवर गर्दी उसळली\nपुणे मार्केट यार्डातील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाचे कठोर निर्णय\nIsrael : इस्रायलने कसे जिंकले कोरोनाविरुद्धचे युद्ध देशात विनामास्क फिरू शकताहेत नागरिक\nममता बॅनर्जींचा डबल गेमपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतसभेत पंतप्रधानांवर दोष तर पत्राद्वारे मदतीची मागणी\nकोरोनाची लस घेतानाचा फोटो काढा अन् जिंका 5 हजार रुपयांचं बक्षीस\n30 एप्रिलनंतर औरंगाबादेत लस न घेता फिरणाऱ्या 45 वर्षांवरील नागरिकांवर दंडात्मक कारवाई\nWATCH : सुगंध, रंग आणि बरंच काही असा ओळखा अस्सल हापूस\nWATCH : यंदाच्या IPL मध्ये दिसतोय हा आश्चर्यकारक योगायोग\nदेशात कोरोनाची लाट नव्हे त्सुनामी : २४ तासांत २.७४ लाख रुग्ण, १६१९ मृत्यू, सक्रिय रुग्णसंख्या १९.२९ लाखांपेक्षा जास्त\n३ दिवसांत मोदी सरकारचे ६ मोठे निर्णय, रेमडेसिव्हिरची दर कपात ते ऑक्सि��न आयातीपर्यंत जाणून घ्या…\nपाच मिनिटे वाफ घ्या आणि कोरोनाला नष्ट करा, संशोधकांचा सल्ला ; फुफ्फुसाच्या आरोग्यासाठी उपयुक्त\nटाटा सामान्य माणसाच्या मदतीला आले धावून ; रोज २००-३०० टन ऑक्सिजनचा पुरवठा ; ट्विट करुन दिली माहिती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://thefocusindia.com/national/know-how-did-evm-found-in-bjp-mlas-car-in-assam-four-officers-suspended-re-voting-at-one-booth-36329/", "date_download": "2021-04-19T09:24:21Z", "digest": "sha1:WKYL4JT6JX3G5ROHP5ISHVT44HW7B3KR", "length": 18255, "nlines": 90, "source_domain": "thefocusindia.com", "title": "आसाममध्ये भाजप आमदाराच्या कारमध्ये कसे आले EVM?, आयोगाचा वस्तुनिष्ठ अहवाल; चार अधिकारी निलंबित, एका बूथवर पुन्हा मतदान । Know How did EVM Found in BJP MLA's car in Assam, Four officers suspended, re-voting at one booth", "raw_content": "\nHome भारत माझा देश आसाममध्ये भाजप आमदाराच्या कारमध्ये कसे आले EVM, आयोगाचा वस्तुनिष्ठ अहवाल; चार अधिकारी निलंबित, एका बूथवर पुन्हा मतदान\nआसाममध्ये भाजप आमदाराच्या कारमध्ये कसे आले EVM, आयोगाचा वस्तुनिष्ठ अहवाल; चार अधिकारी निलंबित, एका बूथवर पुन्हा मतदान\nEVM Found in BJP MLA’s car in Assam : आसाममध्ये भाजप आमदाराच्या वाहनात EVM आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. यावरून काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी भाजपवर टीकेचा भडिमार केला. याप्रकरणी आता निवडणूक आयोगाने आता मोठी कारवाई केली आहे. एएनआयने निवडणूक आयोगाच्या सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, निवडणूक आयोगाने चार अधिकाऱ्यांना याप्रकरणी निलंबित केले आहे. निवडणूक आयोगाने सांगितले की, परिवहन प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याबद्दल पीठासीन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यासोबतच पीओ आणि तीन इतर अधिकाऱ्यांनाही निलंबित करण्यात आले आहे. तथापि, EVM पूर्णपणे सील बंद होते, परंतु तरीही मतदान केंद्र क्रमांक 149 वर पुन्हा मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. Know How did EVM Found in BJP MLA’s car in Assam, Four officers suspended, re-voting at one booth\nनवी दिल्ली/गुवाहाटी : आसाममध्ये भाजप आमदाराच्या वाहनात EVM आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. यावरून काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी भाजपवर टीकेचा भडिमार केला. याप्रकरणी आता निवडणूक आयोगाने आता मोठी कारवाई केली आहे. एएनआयने निवडणूक आयोगाच्या सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, निवडणूक आयोगाने चार अधिकाऱ्यांना याप्रकरणी निलंबित केले आहे. निवडणूक आयोगाने सांगितले की, परिवहन प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याबद्दल पीठासीन अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यासोबतच पीओ आणि तीन इतर अधिकाऱ्यांनाही निलंबित करण्यात आले आहे. तथापि, EVM पूर्णपणे सील बंद होते, परंतु तरीही मतदान केंद्र क्रमांक 149 वर पुन्हा मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.\nनिवडणूक आयोगाने आसामच्या EVM घटनेशी संबंधित वस्तुनिष्ठ अहवाल सादर केला आहे. निवडणूक आयोगाच्या अहवालानुसार, निवडणूक पथक 149-इंदिरा एमवी स्कूल ऑफ एलएसी 1 रतबारी (SC) चा वाटेत अपघात झाला होता. त्या पथकात एक पीठासीन अधिकारी आणि 3 निवडणूक कर्मचारी सामील होते. त्यांच्यासोबत एक कॉन्स्टेबल आणि एक होमगार्डही होते.\nतपासात समोर आले हे सत्य\nआसाममध्ये भाजप उमेदवाराच्या कारमध्ये EVM आढळल्याने निवडणूक आयोगाने तपास केला. यानुसार, आसाममध्ये पथकाचे वाहन बिघडल्यानंतर पीठासीन अधिकाऱ्यांनी भाजप आमदाराच्या वाहनातून लिफ्ट घेतल्याचे समोर आले. लिफ्ट घेऊन जेव्हा भाजप आमदाराच्या वाहनातून पथक परतत होते तेव्हा स्थानिकांनी त्यांना पाहिले आणि वाहन जागेवर अडवले. यानंतर स्थानिकांनी निवडणूक पथकाला वाहनाबाहेर काढले. यानंतर जमावाने हिंसक रूप धारण केले.\nपूर्णपणे सील होते EVM\nनिवडणूक आयोगानुसार, जे EVM भाजप आमदाराच्या वाहनात आढळले आहे, ते मतदानानंतरचे आहे. सापडलेले ईव्हीएम पूर्णपणे सीलबंद होते. दरम्यान, निवडणूक आयोग जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांच्या दुसऱ्या अहवालाचीही प्रतीक्षा करत आहे.\nकसे उजेडात आले प्रकरण\nआसाम विधानसभा निवडणूक 2021 (Assam Assembly Election 2021) च्या पथरखंडी मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यात 1 एप्रिल रोजी मतदान झाले. यानंतर आसाममध्ये ईवीएमचे प्रकरण समोर आले. मतदानानंतर पथराखंडीतून भाजप उमेदवार कृष्णेंदू पॉल अडचणीत आले आहेत. काँग्रेसने त्यांच्याच कारमध्ये ईव्हीएम आढळल्याचा आरोप केला आहे. निवडणूक आयोगाने यावर त्यांना उत्तर मागितले आहे. काँग्रेस नेते सरल पटेल यांनी एक ट्वीट करून याबाबत माहिती दिली होती. त्यात म्हटले होते की, कृष्णेंदू पॉल यांच्या कारमधून ईवीएम आढळले. ते म्हणाले की, निवडणूक आयोगाने हे स्पष्ट करावे की, ईव्हीएम त्यांच्या कारमध्ये आलेच कसे या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे.\nआसाम विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात गुरुवारी 77.21 टक्के मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यात 13 जिल्ह्यांमध्ये 10,592 मतदान केंद्रांवर मतदारांनी आपला हक्क बजा��ला. तथापि, आता या ईव्हीएम प्रकरणामुळे 149 क्रमांकाच्या मतदान केंद्रावर पुन्हा एकदा मतदान घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.\nद्रमुक नेते स्टालिन यांच्या जावयाच्या ठिकाणांवर प्राप्तिकर विभागाची छापेमारी, मोठी रोकड लपवल्याचा संशय\nPulwama Encounter : पुलवामात सुरक्षा दलाचे मोठे यश, चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nसचिन तेंडुलकर रुग्णालयात दाखल, 27 मार्च रोजी झाला होता कोरोनाचा संसर्ग\nसचिन वाझेंचे दाऊद कनेक्शन :अंबानी-स्कॉर्पिओ-अंडरवर्ल्ड-बनावट दहशतवाद असा रचला कट ; सर्वात मोठा धक्कादायक खुलासा ; ‘ हिरो’ बनण्यासाठी अंडरवर्ल्ड ‘व्हिलन’ची साथ\nतैवानमध्ये भीषण रेल्वे अपघात, 36 जणांचा जागीच मृत्यू, 72 जण जखमी; मृतांची संख्या वाढण्याची भीती\nPreviousमरणाने केली सुटका जगण्याने छळले होते : महाराष्ट्रात प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नाशिक महानगरपालिके समोरच ' त्या ' कोव्हीड रूग्णाचा करूण अंत\nNextदाऊदच्या डोंगरीतील ड्रग्ज फॅक्टरीचा मॅनेजक दानिश चिकणाला राजस्थानाच्या कोटामधून अटक; एनसीबीची आत्तापर्यंतची मोठी सफलता\nअहमदनगर : ‘मी काय चुकीचं बोलतो आहे’ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा बाळासाहेब थोरातांना प्रश्न;थोरातांनी थेट धमकावत बाहेर हाकललं\nDelhi Lockdown : दिल्लीत आजपासून सहा दिवसांचे लॉकडाऊन, वाचा 10 ठळक मुद्दे…\nदिल्लीत केजरीवालांनी लॉकडाऊन जाहीर केले; खान मार्केटमध्ये दारू दुकानांवर गर्दी उसळली\nपुणे मार्केट यार्डातील गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाचे कठोर निर्णय\nIsrael : इस्रायलने कसे जिंकले कोरोनाविरुद्धचे युद्ध देशात विनामास्क फिरू शकताहेत नागरिक\nममता बॅनर्जींचा डबल गेमपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतपंतप्रधानांचा राजीनामा हवायं की पंतप्रधानांची मदतसभेत पंतप्रधानांवर दोष तर पत्राद्वारे मदतीची मागणी\nकोरोनाची लस घेतानाचा फोटो काढा अन् जिंका 5 हजार रुपयांचं बक्षीस\n30 एप्रिलनंतर औरंगाबादेत लस न घेता फिरणाऱ्या 45 वर्षांवरील नागरिकांवर दंडात्मक कारवाई\nWATCH : सुगंध, रंग आणि बरंच काही असा ओळखा अस्सल हापूस\nWATCH : यंदाच्या IPL मध्ये दिसतोय हा आश्चर्यकारक योगायोग\nदेशात कोरोनाची लाट नव्हे त्सुनामी : २४ तासांत २.७४ लाख रुग्ण, १६१९ मृत्यू, सक्रिय रुग्णसंख्या १९.२९ लाखांपेक्षा जास्त\n३ दिवसांत मोदी सरकारचे ६ मोठे निर्णय, रेमडेसिव्हिरची दर कपात ते ऑक्सिजन आयातीपर्यंत जाणून घ्या…\nपाच मिनिटे वाफ घ्या आणि कोरोनाला नष्ट करा, संशोधकांचा सल्ला ; फुफ्फुसाच्या आरोग्यासाठी उपयुक्त\nटाटा सामान्य माणसाच्या मदतीला आले धावून ; रोज २००-३०० टन ऑक्सिजनचा पुरवठा ; ट्विट करुन दिली माहिती\nआमने-सामने : राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ यांनी पियूष गोयल यांच्याबद्दल अपशब्द काढले त्यावर ‘देवेंद्र’ चांगलेच कोपले\nरिक्षा चालवून पोट भरणाऱ्या बॉक्सरच्या मदतीसाठी आनंद महिंद्रा यांचा पुढाकार\n… कदाचित त्यांची रात्रीची उतरली नसेल फडणवीसांचे शिवसेनेचे ‘तळीराम’ आमदार गायकवाडांना सडेतोड उत्तर\nपुण्याच्या मार्केटयार्डमध्ये पासधारकांनाच प्रवेश ; किरकोळ विक्रेत्यांना बंदी, गर्दी कमी करण्यासाठी कठोर पाऊल\nहिफाजत- ए- इस्लामच्या नेत्याला बांग्ला देशात अटक, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यात केला माजवला होता हिंसाचार\nराजस्थानमध्ये खासगी लॅबमधून होणार साडेतीनशे रुपयांत कोरोना चाचणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.goakhabar.com/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%AE/", "date_download": "2021-04-19T09:36:18Z", "digest": "sha1:ZVXKBQZZBDIIUUYIKMOVFAENWCSVNGSW", "length": 22499, "nlines": 124, "source_domain": "www.goakhabar.com", "title": "भारताच्या माळेतील एक मणी झारखंड | गोवा खबर", "raw_content": "\nHome गोवा खबर भारताच्या माळेतील एक मणी झारखंड\nभारताच्या माळेतील एक मणी झारखंड\nविविधतेच्या परिघांमध्ये श्वास घेणारा भारत आपल्या उदारवादी तत्वज्ञानामुळे खरेतर एक एकनिष्ठ भारत आहे. भारतीय राज्यांनी आपल्या सार्वभौम राष्ट्राच्या छत्राखाली आपापल्या सामाजिक, सांस्कृतिक, वर्तणूक विषयक वैशिष्ट्ये सुरक्षित ठेवली आहेत. भारताला एक घर मानले आणि सर्व भारतीय राज्ये-केंद्रशासित प्रदेशांना या घराच्या खिडक्यांच्या रूपात पाहिले तर दृश्य अगदी तसेच वाटेल- जसे आपण एखाद्या वसाहतीत संध्याकाळच्या वेळी सूर्य अस्ताला जात असताना रहिवाशांचा कुतूहल मिश्रित वावर पाहत आहोत. साधारणपणे एखाद्या वसाहतीत रांगेने रस्त्याच्या दोन्ही बाजूला घरे, इमारती असतात आणि संध्याकाळच्या वेळी आपापल्या घरांची प्रवेशद्वारावर महिला, मुले, तरुण उभे राहून रस्त्यावरचे प्रत्येक दृश्य, व्यक्ती वगैरे पाहत आपल्या इच्छेनुसार संध्याकाळचा वेळ व्यतीत करतात. अंधार पडल्यावर रस्त्यावरच्या अनेक आठवणी आपल्या मनात डोक्यात साठवत रहिवासी आपापल्या खोल्यांमध्ये परत येतात. भारताचा स्वभाव अगदी असाच आहे. विशाल देह, अत्याधुनिक वर्तन आणि वैविध्यपूर्ण आचरण, मात्र सगळे एकमेकांमध्ये गुंफलेले आहेत. एक भारत श्रेष्ठ भारतचे समग्र स्वरूप आणि धारणा देखील हीच आहे.\nझारखंड हे देशातले एक नव्याने स्थापन झालेले राज्य आहे जे 15 नोव्हेंबर 2000 रोजी बिहार राज्यापासून वेगळे झालेल्या पूर्व बिहारमध्ये दक्षिणी बिहार नावाने ओळखले जात होते. जंगले मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे आधी याचे नाव वनांचल ठेवण्याचा विचार झाला होता , मात्र अखेरीस याला झारखंड नाव मिळाले. झारखंडचा संपूर्ण भूभाग पठारी आहे. झारखंडला आदिकाळात कीकट प्रदेश, मगध, ब्रात्य प्रदेश, पौंड्र, पुन्ड्र, अर्क खंड किंवा कर्क खंड, नागपूर, झारखंड, कोकराह, खुखरा, चुटिया नागपुर, नागपुर आदी नावांनी ओळखले जायचे. मोगल काळात हिऱ्यांसाठी हा भाग प्रसिद्ध होता. भौगोलिक तथ्यानुसार पूर्वीच्या काळी ज्वालामुखीचा स्फोट झाल्यामुळे सध्याचे छोटा नागपुर पठार निर्माण झाले. 32 आदिवासी जमातींना झारखंडचे पूर्वज होण्याचे सौभाग्य लाभले आहे ज्यामध्ये काही जमाती उदा.बिरहोर असुर, पहाड़िया वगैरे लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत. आणि सरकारी प्रयत्नांद्वारे मोठ्या मुश्किलीने या जमातींचे संरक्षण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आदिवासींच्या नंतरही काही जमातींनी झारखंडला आपले घर बनवले, ज्यांना मूळ रहिवासी म्हटले जाते. आदिवासींच्या बरोबरीने सहभागी हा समाज त्यांच्या खांद्याला खांदा भिडवून या भागात आपले ठोस अस्तित्व दाखवत आहे.\nसध्याचा झारखंड प्रदेश केवळ 19 वर्षाचा आहे. मात्र याच्या इतिहासात कला, साहित्य , पुराभिलेख , शैल चित्र, खानपान आणि परंपरांचा अमूल्य वारसा या प्रदेशाकडे आहे. झारखंडचा मूलभूत इतिहास तिथल्या आदिवासी परंपरांशी जोडलेला आहे, ज्या निसर्गाच्या अवतीभवतीच फिरत असतात. इथल्या लोकांनी घनदाट जंगलांमध्ये, हिंसक जंगली श्वापदे आणि अतिशय प्रतिकूल परिस्थितिचा सामना करत निसर्गाच्या रक्षणाचे महत्व जाणले आणि इथल्या पूर्वजांनी आपल्या पुढच्या पिढयांनाही निसर्गाचे महत्व समजावले. सुदूर जंगली जनजीवनात आयुष्य व्यतित करणारे काही आदिवासी कुटुंबे आजही तुम्हाला भेटतील, ज्यांचा शहरांशी दुरान्वयानेही काही ��ंबंध नाही. ते जिथे राहतात, तिथे ते निसर्गाकडून तेवढेच घेतात जेवढी त्यांची गरज असते. झाडे तोडून त्यांचा उपयोग जळण म्हणून वापरण्याची परंपरा इथे आहे. इथे मानवी अस्तित्वाच्या मूलभूत संकल्पनेत पाणी, जंगल आणि जमीन केन्द्रस्थानी आहे. . पाण्याचे स्रोत अबाधित राहिले पाहिजेत, जेणेकरून शेतीची कामे चालू राहतील.जंगले नेहमी हिरवीगार राहावीत ,जेणेकरून पर्यावरण सुरक्षित राहील, वन्यजीवांचे संरक्षण होईल. जमीन अशासाठी कारण तीच एक अक्षय साधन आहे जे किमान प्रतिकूल परिस्थितीत देखील शरीराचे पोषण करेल. बस, एवढीशीच इच्छा आहे झारखंडमधील आदिवासी लोकांची .\nझारखंडच्या लोकांच्या खाण्यापिण्यात एक वेगळा आणि आश्चर्य कारक फरक आढळतो. त्यांचे सर्व खाण्याचे पदार्थ पोषणाचे भांडार आहेत. आणि बहुतांश असे पदार्थच खाल्ले जातात जे नैसर्गिकरित्या खाण्यालायक आहेत. आदिवासीना माहित आहे कि मडुवा (रागी) नियमित सेवन केले तर बाळंतीण मातेला रक्तक्षय होणार नाही. रागी कधीकाळी इथले मुख्य जेवण होते मात्र आता सर्व प्रकारची धान्ये खायला लागले आहेत. बहुतांश ग्रामीण लाल तांदूळ खाल्ला जातो जो कर्बोदके, जीवनसत्व आणि खनिजांचा स्रोत आहे. चवलाई , पालक, गोंदली, ओल, कचू, रागी, महुआ कधीकाळी आदिवासींच्या मुख्य जेवणाच्या पदार्थांमध्ये समाविष्ट होते. आजही आदिवासी पदार्थांची ओळख याच खाद्यपदार्थात दडली आहे. झारखंडच्या निर्मितीनंतर अलिकडच्या वर्षात राज्याबाहेर आयोजित होणाऱ्या खाद्य महोत्सवात इथल्या खाद्यपदार्थांचा समावेश केला जाऊ लागला आहे. गेल्यावर्षी गोव्यात आयोजित खाद्य महोत्सवात झारखंडच्या पदार्थांच्या स्टॉलवर जेव्हा परदेशी पाहुण्यांनी पदार्थांचा आस्वाद घेतला तेव्हा सर्वानी त्यांची प्रशंसा केली. अनेक परदेशी नागरिकांनी झारखंड स्टॉलवरच्या महिला स्वयंसेवकांकडून झारखंडचे पदार्थ बनवण्याविषयी माहिती जाणून घेतली जेणेकरून ते आपल्या घरी ते पदार्थ करून पाहू शकतील. झारखंडच्या आदिवासी खाद्यपदार्थांची चर्चा जेव्हा जेव्हा होईल , तेव्हा निसर्गाशी त्याचा संबंध नेहमीच जवळचा असेल.\nसांस्कृतिक ओळखीचा विषय निघतो , तेव्हा त्याबाबतीत झारखंडचे लोक अतिशय साधे आणि निश्चल असतात. इथल्याबद्दल असे म्हटले जाते की बोलणे गीत आणि चालणे नृत्य आहे. ताल सुरु झाल्याबरोबर पाय आपोआप थिरकायला लागतात, म्हणूनच इथे आखाड्याची संस्कृती आहे. सगळे सण-उत्सव आखाड्यात साजरे केले जातात जिथे नैसर्गिकरित्या पूजाअर्चेरात्रभर गीत आणि नृत्याचे कार्यक्रम सुरु असतात. दिवसभर मेहनत आणि संध्याकाळ झाल्याबरोबर अलमस्ती, काहीसे अशाच प्रकारचा स्वभाव इथल्या आदिवासींचा आहे. इथल्या सर्व प्रमुख जमातीतील समूहांची आपापली अलहता गीत आणि नृत्य शैली आहे. सरहुल, कर्मा यांसारखे नैसर्गिक उत्सव असतील किंवा लग्न-विवाह , गाणी आणि नृत्य याशिवाय कुठलाही उत्सव पूर्ण होत नाही. आखाडा एक प्रकारे सामूहिक मिलन स्थळ आहे जे लोकांमधील अंतर कापण्याचे काम करते.\nझारखंड रत्नगर्भा आहे. कोळसा, बॉक्साइट, अभ्रक, तांबे ,जिप्सम, लोखंड , युरेनियम सगळे काही इथे सापडते आणि देशाच्या विकासात योगदान देते. या राज्याने आता आपले पंख पसरवायला सुरुवात केली आहे. यावर्षी राज्याने आपल्यासाठी एक भव्य विधानसभा इमारत निर्माण केली. राजधानी रांचीला एक स्मार्ट शहर बनवण्याचे काम जोरात सुरु आहे. राजकीय दृष्ट्या परिपकव होत असलेल्या या राज्याचे नेते देखील आता राजकारणात माहीर व्हायला लागले आहेत. सगळ्याचे तात्पर्य हे की झारखंड आता विकासाच्या मार्गावर अग्रेसर होत चालला आहे. भारत रूपी माळेत झारखंड एका छोट्या मण्याच्या स्वरूपात जरूर आहे मात्र सांख्यिकी दृष्ट्या या मण्याचे महत्व खूप आहे. एक भारत श्रेष्ठ भारताचे स्वरूप आत्मसात करत झारखंड आज देशाच्या आवाजात आपला आवाज मिसळत आहे.\n31 ऑक्टोबर 2015 रोजी राष्ट्रीय एकता दिनाच्या आयोजन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा विचार दिला कि भारताच्या विविध राज्यांच्या सांस्कृतिक विविधतेला अशा प्रकारे गुंफले जावे जेणेकरून सरदार वल्लभ भाई पटेल यांच्या जयंतीशी ते एकरूप होऊ शकेल, तेव्हापासून ही परंपरा चालू आहे. आणि भारतातील प्रत्येक राज्य अन्य राज्यांच्या संस्कृतीची प्रशंसा करतात .या संपूर्ण प्रक्रियेत रन फॉर यूनिटी किंवा एकता दौड़ एक जबरदस्त भूमिका पार पाडत आहे ज्याचे आयोजन झारखंडसह भारतात सर्वत्र 31 ऑक्टोबर रोजी एकाचवेळी केले जाते आणि अशा प्रकारे संपूर्ण भारत एकात्मिक होऊन जातो. झारखंड आणि गोवा यांच्यात अनेक बाबतीत अद्भुत साम्य आहे , नैसर्गिक साधनसंपत्तीने संपन्न ही दोन्ही राज्ये खनिज संपदेतही खूप संपन्न आहेत आणि अन्य राज्यांप्रमाणे ही दोन्ही राज्ये देखील भारतमातेची प्रिय सुपुत्र आहेत.\nलेखक: घनश्याम श्रीवास्तव, ज्येष्ठ पत्रकार, रांची\nPrevious articleइफ्फीमध्ये मिनी मुव्ही मानिया शार्ट फिल्म स्पर्धेचे आयोजन\nबोर्डाचे वारसा महत्व राखून ठेवून विकासाला चालना देऊ : विजय सरदेसाई\nसक्षम नेत्यांच्या कमतरतेमुळे भाजपने केला गोवा उध्वस्त : चोडणकर\n‘टीका उत्सव’ स्तुत्य उपक्रम..\nहाथरस येथे घडलेल्या गुन्ह्यात सामील गुन्हेगारांचे भाजप संरक्षण करीत आहे : आप\nस्वाधार गृह योजनेसाठी अर्ज\nसाखळीतील व्यापार्‍यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा\nगोवा ईपीएफओ अंथरूणाला खिळून असलेल्या निवृत्तीवेतनधारकांच्या निवासस्थानी जाऊन जीवन प्रमाणपत्र संकलित करणार\nतरूण तेजपाल विरूद्धच्या खटल्याची सुनावणी सुरू\nप्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष कुतिन्हो यांच्या विरोधात गुन्हा नोंद\nगोवा खबर डॉट कॉम ही वेबसाइट गोव्याबरोबरच देश विदेशातील घटनांची दखल घेऊन त्यांचा आढावा घेणार आहे. त्याच बरोबर समाजातील विविध घटकांना मोफत डिजिटल व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे.\nजीएसटीच्या अंमलबजावणीतील तूट भरून काढण्यासाठी राज्यांनी निवडला पर्याय क्रमांक 1\n१८ जून रोजी गोवा क्रांती दिवस समारंभ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.aaplimaaymarathinews.com/local-services-should-be-started-immediately/", "date_download": "2021-04-19T09:38:26Z", "digest": "sha1:GQ6R6WCMT6D2XJIBZVYILOZOOST2CMM6", "length": 22099, "nlines": 150, "source_domain": "www.aaplimaaymarathinews.com", "title": "लोकलसेवा तातडीने सुरू कराव्यात… | Aapli Maay Marathi News", "raw_content": "\nHome अधिक अर्थ/उद्योग लोकलसेवा तातडीने सुरू कराव्यात…\nलोकलसेवा तातडीने सुरू कराव्यात…\nमुंबई : बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना ही मान्यताप्राप्त असुन बृहन्मुंबईतील सर्व ४२००० शासकीय कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व गेली ५७ वर्षे शासन दरबारी करत आहे. लॉकडाऊनच्या या काळात आरोग्य, पोलिस, महसूल, रेशनिंग इत्यादी विभाग वगळता राज्यशासनाच्या उर्वरित विभागातील कर्मचाऱी शासन आदेशानुसार ठराविक टक्केवारी नुसार कार्यालयात उपस्थित राहत आहेत. या कालावधीत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक ती तातडीची कार्यालयीन कर्तव्ये ते पार पाडत आहेत. सदर काळातील अनुपस्थिती हा या कर्मचाऱ्यांचा दोष नाही.\nवित्त विभागाच्या दिनांक 5.6.2020 रोजीच्या परिपत्रकानुसार, प्रत्येक अधिकारी/कर्मचाऱ्यांना आठवडयातून एक दिवस कार्यालयात हजर राहणे अनिर्वाय आहे. त्यांची जर आठवड्यातून एकदा ड्यूटी असेल आणि त्या दिवशी ते हजर राहिल्यास संपूर्ण आठवडयाची हजेरी व गैरहजर राहील्यास संपूर्ण आठवड्याची गैरहजेरी ग्राह्य धरण्यात येणार आहे. आठवड्यातून एकापेक्षा जास्त दिवस ड्यूटी लावली आणि त्यापैकी एकच दिवस कर्मचारी हजर राहीला तर त्या आठवड्यातील उर्वरीत सर्व दिवसांची रजा ग्राह्य धरावयाची आहे. म्हणजे त्या आठवड्यात त्याची एकच दिवसाची हजेरी ग्राह्य ठरणार आहे.\nप्रलंबित कामांचा योग्य तऱ्हेने निपटारा वेळेत होणे आवश्यक असुन हि कामे त्यांनाच करावयाची असल्याने अधिकारी/कर्मचारी कार्यालयात हजर राहण्यास आता उत्सुक आहेत.\nपरंतु मुख्य प्रश्न आहे तो कार्यालयात येण्याजाण्याचा. हळूहळू राज्य शासन लॉकडाऊन शिथिल करुन परिस्थिती पूर्ववत आणण्याचा प्रयत्न करीत आहे. पण, आज राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या एक लक्ष एवढी झाली आहे त्यातील फक्त बृहन्मुंबई परिसराचा विचार केला तर कोरोनाग्रस्तांची संख्या एकूण राज्याच्या 80% आहे. बृहन्मुंबईची लोकसंख्या व लोकसंख्येची घनता लक्षात घेता लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर कोरोनाग्रस्तांची संख्या प्रचंड वाढणार असल्याचे अनुमान तज्ञांनी व्यक्त केले आहे. मुंबईतील राज्य शासकीय कर्मचारी हे पुणे, नाशिक, कर्जत, कसारा, पनवेल, विरार, पालघर येथुन नेहमी रेल्वे व सार्वजनिक वाहनांतून ये-जा करतात. त्यामुळे त्यांना प्रवासात कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता खूपच वाढणार आहे. कार्यालयात येणाऱ्या एखादया व्यक्तीस कोरोना झाल्याचे लक्षात आल्यास ते संपूर्ण कार्यालय/विभाग Quarantine कराव लागेल. त्यामुळे संपूर्ण कार्यालय/विभाग ठप्प होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्याचबरोबर त्यांचे कुटुंबिय व संपर्कातील व्यक्ती म्हणजे याची व्याप्ती किती मोठी असणार आहे, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी कमीतकमी शासकीय अधिकारी/कर्मचाऱ्यांकडून कार्यालयाचे/विभागाचे काम करुन घेणे क्रमप्राप्त ठरणार आहे. यासाठी संघटनेने काही उपाययोजना सुचविल्या आहेत.\n1) ज्या अधिकारी/कर्मचाऱ्यांकडे अर्जित/अर्ध वेतनी रजा शिल्लक आहेत, अशा अधिकारी/कर्मचाऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार सहा महिन्यापर्यंत कोरोना या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्व��ूमीवर कोणत्याही प्रमाणपत्राशिवाय रजा मंजूर करण्यात यावी.\n2) ज्या अधिकारी/कर्मचाऱ्यांकडे अर्जित/अर्ध वेतनी अशी कोणतीही रजा शिल्लक नाही, अशा अधिकारी/कर्मचाऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार सहा महिन्यापर्यंत कोरोना या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही प्रमाणपत्राशिवाय विना वेतन रजा मंजूर करण्यात यावी.\n३) 55 वर्षावरील अधिकारी /कर्मचार्‍यांना मधुमेह, BP, असे काही आजार असल्यास त्यांना तसेच गर्भवती आणि स्तनदा महिलांना work From Home करण्याची मुभा द्यावी.\n४)कार्यालयात येण्याजाण्यासाठी आता मध्य, पश्र्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावरील लोकलसेवा ठराविक वेळेत फक्त शासकीय , निमशासकीय आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी तातडीने सुरू करण्यात यावी. शासकीय ओळखपत्रा आधारे लोकल रेल्वेने प्रवास करण्याची सुविधा असावी. असे संघटनेने सुचविले आहे.\nलोकलसेवा सुरू करण्यासाठी आपणही आग्रही आहात याची संपूर्ण राज्याला कल्पना आहे.सद्यस्थितीत आपल्या सर्वंकष प्रयत्नांनी बेस्ट आणि एस.टि.चे कर्मचारी जीवाची पर्वा न करता सेवा बजावत आहेत. परंतु या सेवांना साधन सामुग्रीच्या मर्यादा आहेत. त्यातच सोशल डिस्टंन्सींग पाळावयाचे असल्याने बसेसचा वापर पूर्ण क्षमतेने करता येत नाही ही वस्तुस्थिती आहे. परिणामी कल्याण, डोंबिवली, बदलापूर विरार,वसई,पनवेल येथुन मुंबईतील कार्यालयात येणे अशक्यप्राय होते आहे. केवळ बस थांब्यावर दोन ते तीन तास बसची प्रतिक्षा करावी लागत आहे. दिनांक ८ जुन पासुनचा हा अनुभव असुन लोकलसेवा ठप्प असल्याने वाढलेल्या वाहनांमुळे सर्व रस्त्यांवर वाहतूक कोंडी होत असल्याने कार्यालयात वेळेवर पोहचणे दुरापास्त झाले आहे.\nतसेच पुणे, नाशिक, कर्जत, कसारा, पालघर येथुन अप-डाऊन करणे तर अजिबात शक्य नाही.\nतशातच काही कार्यालय प्रमुखांनी सदर परिपत्रकाची अंमलबजावणी करण्यात ऐवजी आपल्या मर्जीनुसार अधिक उपस्थितीचे आदेश काढले आहेत उदा.पोलीस आयुक्त कार्यालयीन कर्मचारी, न्यायसहायक प्रयोगशाळा, शासकीय दुग्धशाळा, विमा संचालनालय, सदर बाब कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारी आहे.\nमहाराष्ट्र राज्याचे प्रमुख या नात्याने मागील तीन महिन्यांपासून आपण कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा कुशलतेने मुकाबला करत आहात. या कारणाने आपली भारतातील लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणुन नि���ड झाली आहे. हा संपूर्ण मंत्रीमंडळाचा गौरव असुन आमच्या संघटनेला त्याचा सार्थ अभिमान आहे. या सर्व परिस्थितीचा गांभीर्य पुर्वक विचार करून लोकलसेवा तातडीने सुरू करण्यात यावी अशी संघटनेची आग्रहाची मागणी आहे.\nजोपर्यंत लोकलसेवा सुरू होत नाही तोपर्यंत बृहन्मुंबईतील कर्मचा-यांना संदर्भाधीन परिपत्रकानुसार कार्यालयात उपस्थित राहण्याची सक्ती करु नये. अन्यथा लोकलसेवा सुरू करण्यासाठी संघटनेला नाईलाजास्तव आंदोलन हाती घ्यावे लागेल याची कृपया नोंद घ्यावी. असे संघटनेचे अध्यक्ष मिलिंद सरदेशमुख आणि सरचिटणीस अविनाश दौंड यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.\nPrevious articleसांडपाण्यामुळे गोदावरीतील मत्स्यव्यवसाय धोक्यात..\nNext articleस्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांनाही पीपीई किट देण्यात यावे – प्रकाश आंबेडकर\nजेईई मेन परीक्षा लांबणीवर\nबावीस एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजन पुरवठा करण्यास मनाई\nअन्यायाचा वेळीच प्रतिकार करा, शासन खंबीरपणे महिलांच्या पाठीशी ; महिला व बालविकासमंत्री\nखुशाल गुन्हा दाखल करा, आम्ही घाबरत नाही – चंद्रकांत पाटील\nAapli Maay Marathi News Network : मुंबई पोलिसांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करणाऱ्या ब्रुक फार्मा कंपनीच्या संचलकाला चौकशीला बोलावलं असताना विरोधी पक्षनेत्यांनी सरकारी कामात हस्तक्षेप केला. यापुढे हे असलं खपवून घेणार नाही असं...\nजेईई मेन परीक्षा लांबणीवर\nAapli Maay Marathi News Network : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्र्वभूमीवर अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी संयुक्त प्रवेश परीक्षा अर्थात यावर्षीची जेईई मेन परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिक्षण मंत्री रमेश...\nबावीस एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजन पुरवठा करण्यास मनाई\nAapli Maay Marathi News Network : केंद्र सरकारनं ऑक्सिजन उत्पादक आणि पुरवठादारांना येत्या २२ एप्रिलपासून पुढील आदेश येईपर्यंत औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजन पुरवठा करण्यास मनाई केली आहे. वैद्यकीय वापरासाठी ऑक्सिजनची वाढती मागणी पूर्ण...\nअन्यायाचा वेळीच प्रतिकार करा, शासन खंबीरपणे महिलांच्या पाठीशी ; महिला व बालविकासमंत्री\nअमरावती : महिला कर्मचाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचा छळ, अन्याय मुळीच सहन करत��� कामा नये. अन्यायाचा वेळीच प्रतिकार केला पाहिजे. कुठेही गैरप्रकार होत असल्यास वेळीच तक्रार द्यावी. शासन महिला-भगिनींच्या खंबीरपणे पाठीशी उभे आहे, असा...\nमहाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती व फ्रीशिपसाठी अर्ज करण्यास ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ ; विजय वडेट्टीवार\nमुंबई : कोविड – १९ च्या पार्श्वभूमी व अडचणी निर्माण होऊन विद्यार्थ्यांना महाडीबीटी प्रणालीवर अर्ज सादर करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती व फ्रिशिपच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी विजाभज,...\nभारताने जॉर्जियाला कोरोना लस उपलब्ध करून द्यावी – राजदूत अर्चिल झुलियाश्विली\nअमेरिकेचा मोठा खुलासा – नियोजित होती गलवानची चकमक, ‘हा’ होता चीनचा...\nभारतात वाढले अण्वस्त्रांचे मोठे साठे रिपोर्टहून खुलासा\nजुनी पेन्शन योजना सुरु करण्यासाठी २६ नोव्हेंबरला लाक्षणिक संप\nभारतबंद ला राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा जाहीर पाठिंबा\nलोकलसेवा तातडीने सुरू कराव्यात…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.jivheshwar.com/sali-matrimony/jyotishakadejanyapurvi?start=10", "date_download": "2021-04-19T08:28:13Z", "digest": "sha1:V5NTQP72HVZPZPSKCFDFEATWK5BCXBU3", "length": 10988, "nlines": 114, "source_domain": "www.jivheshwar.com", "title": "Jivheshwar.com - ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी", "raw_content": "\nसंस्था / कार्यालये / मंडळ\nनुकतीच सर्व घराघरांमध्ये दिवाळी आनंदात आणि पुर्ण उत्साहात साजरी झालेली आहे. आता बहुतांशी घरामध्ये लग्न जमविण्यासाठी हालचाली सुरु झाल्या असतील किंवा काही घरात लग्नाच्या तारखाही निश्चित झालेल्या असतील. याच दरम्यान आज १५ नोव्हेंबर २०१० रोजी आम्ही एक नविन विभाग सुरु करत आहोत तो म्हणजे \"ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी\". आपल्याला माहित आहे कि ज्योतिष हा विषयच सर्वांना उत्कंठा लावणारा आहे. आणि भविष्याविषयी उत्कंठा असणं ही अत्यंत स्वाभाविक आहे. त्यामुळेच आपण घरामध्ये कोणते शुभ कार्य असो, काही नविन वास्तु घेणे, बांधणे असो, जीवनातील काही अडचणीसाठी मार्गदर्शन असो तेव्हा आपण ज्योतिषाकडे हमखास जातोच.\nपण तत्पुर्वी आपणालाही काही गोष्टींची माहिती असणे हे उत्तम. त्यामुळे जिव्हेश्वर.कॉम टीमने लेखक श्री. प्रकाश घाटपांडे, पुणे. यांच्याशी संपर्क साधून त्याच्या दोन पुस्तकातील मजकुर येथे प्रकाशित करण्यासाठी परवानगी मिळविलेली आहे. त्याच्या एका पुस्तकाचे नाव \"ज्योतिषाकडे ज���ण्यापुर्वी....\" आणि दुसर्‍या पुस्तकाचे नाव \"यंदा कर्तव्य आहे\" असे आहे. याचा सर्व समाजबांधवांना नक्कीच लाभ होईल याची आम्हाला खात्री आहे. तसेच श्री. प्रकाश घाटपांडे यांची पुस्तके इतरत्रही अन्य संकेतस्थळावर प्रकाशित झालेली आहेत. पण आपल्या समाजबांधवांना येथे लाभ घेता यावा म्हणून आम्ही येथे प्रकाशित करीत आहोत. जिव्हेश्वर.कॉम टीम कडून श्री. प्रकाश घाटपांडे याचे मन:पुर्वक आभार.\nग्रहांची दृष्टी म्हणजे काय व कशी असते\nसाडेसाती काय प्रकार आहे\nअमावस्या अशुभ दिवस आहे काय\nजुळ्या मुलांच्या कुंडल्यात फरक का असतो\nजन्मवेळ चुकली तर भविष्य चुकते का\n ती मांडून उत्तरे कशी देतात\nनावावरून जन्मरास व जन्मनक्षत्र कसे ओळखतात\nश्री जिव्हेश्वर साळी माहात्म्य पुराण\n\"श्री जिव्हेश्वर साळी माहात्म्य पुराण\" या ग्रंथाची... Read More...\nपैठण येथील श्री हनुमान मंदिर, भ. जिव्हेश्वर मंदिर, श्रीकृष्ण मठ\nसाळी समाजाचे आद्यपीठ पैठण हे आपण प्रस्तुत ग्रंथाच्या... Read More...\nमहापरिषदा / अधिवेशने (Sali Conferences)\nअखिल भारतीय स्वकुळ साळी समाज्याच्या महापरिषदा फारच... Read More...\nघरगुती गणपती बसविण्याचा थोडक्यात विधी (फक्त ३० मिनिटात)\nसाहित्य- (१) हळद, कुंकू, गुलाल अष्टगंध, बुक्का सेंदूर... Read More...\nसंस्था / कार्यालये / मंडळ (Sali Organizations)\nस्वातंत्र्यसैनिक / क्रांतिकारी (Sali Freedom Fighters)\nस्वा. सै. कै. गंगाराम भानुदास चोटमल\nस्वा. सै. कै. गंगाराम भानुदास चोटमल हे पैठण तालुक्यातील... Read More...\nश्री.जिव्हेश्वर स्तुती (Jivheshwar Stuti)\nसमाजाचा इतिहास (Sali History)\nज्ञातिगृहे / धर्मशाळा (Sali Hospice)\nआजपर्यंत आमच्या माहितीनुसार आपल्या समाजाची बहुमोल माहिती बर्‍याच ठिकाणी विखुरलेली आहे. तरीसुद्धा समाजातील काही मान्यवर व्यक्तींनी पुढे येऊन पुस्तकांव्दारे, मासिकं, त्रैमासिकं, समाचार पत्रके इत्यादींतून शक्य तेवढी माहिती समाज बांधवांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे.\nसदस्यांसाठी नियम व अटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3_%E0%A4%B9%E0%A4%81%E0%A4%A1%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B2", "date_download": "2021-04-19T10:36:44Z", "digest": "sha1:BJOWO3ZX6A4I2KOGEADONAUEDUDCXT3B", "length": 11604, "nlines": 170, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ऑलिंपिक खेळ हँडबॉल - विकिपीडिया", "raw_content": "\nस्पर्धा २ (पुरुष: 1; महिला: 1)\n१८९६ • १९०० • १९०४ • १९०८ • १९१२ • १९२०\n१९२४ • १९२८ • १९३२ • १९३६ • १९४८ • १९५२\n१९५६ • ���९६० • १९६४ • १९६८ • १९७२ • १९७६\n१९८० • १९८४ • १९८८ • १९९२ • १९९६ • २०००\n२००४ • २००८ • २०१२\nसांघिक हॅंडबॉल हा खेळ उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये १९७२ सालापासून खेळला जात आहे. त्यापूर्वी १९३६ बर्लिन ऑलिंपिक स्पर्धेत देखील हा खेळ समाविष्ट केला गेला होता. महिलांचा हॅंडबॉल १९७६पासून खेळला जाऊ लागला.\n१९३६ बर्लिन ऑलिंपिक खेळात जर्मनी साखळी सामने ऑस्ट्रिया स्वित्झर्लंड साखळी सामने हंगेरी\n१९४८ ते १९६८ दरम्यान खेळ नाही\n१९७२ म्युनिक युगोस्लाव्हिया 21 – 16 चेकोस्लोव्हाकिया रोमेनिया 19 – 16 पूर्व जर्मनी\n१९७६ मॉंत्रियाल सोव्हियेत संघ 19 – 15 रोमेनिया पोलंड 21 – 18 जर्मनी\n१९८० मॉस्को पूर्व जर्मनी 23 – 22\nOver Time सोव्हियेत संघ रोमेनिया 20 – 18 हंगेरी\n१९८४ लॉस एंजेल्स युगोस्लाव्हिया 18 – 17 जर्मनी रोमेनिया 23 – 19 डेन्मार्क\n१९८८ सोल सोव्हियेत संघ 32 – 25 दक्षिण कोरिया युगोस्लाव्हिया 27 – 23 हंगेरी\nएकत्रित संघ 22 – 20 स्वीडन फ्रान्स 24 – 20 आइसलँड\n१९९६ अटलांटा क्रोएशिया 27 – 26 स्वीडन स्पेन 27 – 25 फ्रान्स\n२००० सिडनी रशिया 28 – 26 स्वीडन स्पेन 26 – 22 युगोस्लाव्हियाचे संघीय प्रजासत्ताक\n२००४ अथेन्स क्रोएशिया 26 – 24 जर्मनी रशिया 28 – 26 हंगेरी\n२००८ बीजिंग फ्रान्स 28 – 23 आइसलँड स्पेन 35 – 29 क्रोएशिया\n१९७६ मॉंत्रियाल सोव्हियेत संघ साखळी सामने पूर्व जर्मनी हंगेरी साखळी सामने रोमेनिया\n१९८० मॉस्को सोव्हियेत संघ साखळी सामने युगोस्लाव्हिया पूर्व जर्मनी साखळी सामने हंगेरी\n१९८४ लॉस एंजेल्स युगोस्लाव्हिया साखळी सामने दक्षिण कोरिया चीन साखळी सामने जर्मनी\n१९८८ सोल दक्षिण कोरिया साखळी सामने नॉर्वे सोव्हियेत संघ साखळी सामने युगोस्लाव्हिया\n१९९२ बार्सिलोना दक्षिण कोरिया 28 – 21 नॉर्वे\nएकत्रित संघ 24 – 20 जर्मनी\n१९९६ अटलांटा डेन्मार्क 37 – 33\nअतिरिक्त वेळ दक्षिण कोरिया हंगेरी 20 – 18 नॉर्वे\n२००० सिडनी डेन्मार्क 31 – 27 हंगेरी नॉर्वे 22 – 21 दक्षिण कोरिया\n२००४ अथेन्स डेन्मार्क 34 – 34\n( 4 – 2 पेनल्टी) दक्षिण कोरिया युक्रेन 21 – 18 फ्रान्स\n२००८ बीजिंग नॉर्वे 34 – 27 रशिया दक्षिण कोरिया 33 – 28 हंगेरी\nतिरंदाजी • अ‍ॅथलेटिक्स • बॅडमिंटन • बेसबॉल • बास्केटबॉल • बीच व्हॉलीबॉल • बॉक्सिंग • कनूइंग • सायकलिंग • डायव्हिंग • इकेस्ट्रियन • हॉकी • तलवारबाजी • फुटबॉल • जिम्नॅस्टिक्स • हँडबॉल • ज्युदो • मॉडर्न पेंटॅथलॉन • रोइंग • सेलिंग • नेमब���जी • सॉफ्टबॉल • जलतरण • तालबद्ध जलतरण • टेबल टेनिस • ताईक्वांदो • टेनिस • ट्रायथलॉन • व्हॉलीबॉल • वॉटर पोलो • वेटलिफ्टिंग • कुस्ती\nआल्पाइन स्कीइंग • बायॅथलॉन • बॉबस्ले • क्रॉस कंट्री स्कीइंग • कर्लिंग • फिगर स्केटिंग • फ्रीस्टाईल स्कीइंग • आइस हॉकी • लुज • नॉर्डिक सामायिक • शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंग • स्केलेटन • स्की जंपिंग • स्नोबोर्डिंग • स्पीड स्केटिंग\nबास्क पेलोटा • क्रिकेट • क्रोके • गोल्फ • जु दे पौमे • लॅक्रॉस • पोलो • रॅकेट्स • रोक • रग्बी युनियन • रस्सीखेच • वॉटर मोटोस्पोर्ट्स\nउन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमधील खेळ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ०६:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B9%E0%A4%A8_%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2021-04-19T10:32:13Z", "digest": "sha1:QC73UG5IZGZ27JW5JINQD6QNSYFH7WAH", "length": 4929, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मोहन धारियाला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nमोहन धारियाला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख मोहन धारिया या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nपद्मविभूषण पुरस्कार ‎ (← दुवे | संपादन)\nसरोजिनी बाबर ‎ (← दुवे | संपादन)\nमोहन एम. धारीया (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nपुणे (लोकसभा मतदारसंघ) ‎ (← दुवे | संपादन)\nवनराई ‎ (← दुवे | संपादन)\nमो���न माणिकचंद धारिया (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nमहाराष्ट्रातील खासदारांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nमोहन धारिया (आंतर्न्यास (ट्रांसक्लूजन)) ‎ (← दुवे | संपादन)\nपुरस्कार ‎ (← दुवे | संपादन)\nमराठीतील साहित्यिक वकील ‎ (← दुवे | संपादन)\nमाधवी वैद्य ‎ (← दुवे | संपादन)\nरंगत संगत प्रतिष्ठान ‎ (← दुवे | संपादन)\nअ.भा. दलित नाट्य संमेलन ‎ (← दुवे | संपादन)\nविकिपीडिया:प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धा २०१९/प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धेसाठी लेखांची यादी - २०१९ ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://teliindia.in/categoryNews/Teli-Samaj-Wardha/1", "date_download": "2021-04-19T08:27:28Z", "digest": "sha1:CFHRRVOXVW32N3HDP7QKMSPOCVIZOLVH", "length": 8561, "nlines": 52, "source_domain": "teliindia.in", "title": "Teli India | Teli Samaj Matrimonial 1", "raw_content": "\nसंत संताजी महाराज जगनाडे\nतेली साहू जाति की उत्पत्ति संबंधित प्रचलित कथाएं\nमाँ कर्मा देवी का जीवन परिचय साहू तेली समाज का इतिहास\nतेली समाज के संत गुरु गोरखनाथ\nदेवळीच्या लाल मातीतील पहेलवानाची दिल्लीत धडक; 'कुस्तीपटू' ते 'खासदार' पदापर्यंतचा प्रवास...\nएैतिहासिक व स्वातंत्र लढ्याचा वारसा लाभलेल्या देवळी नगरीतील रामदास तडस यांनी लाल मातीतील पहेलवान ते दोन वेळा आमदार व दोन वेळा खासदारकी पटकावून दिल्ली पर्यंत धडक मारली आहे. स्वभावातील नम्रपणा व कुणालाही मदत करण्याच्या प्रवृत्तीमुळे त्यांचा हा प्रवास सहज शक्य झाला आहे. एकीकडे वर्धा जिल्ह्यातील राजकारणात प्रस्थापिताची दाणादाण झाली असतांना सामान्य कुटुंबातील रामदास तडस यांचा राजकारणातील चढता आलेख सर्वांना अचंबित करणारा ठरला आहे.\nखा.रामदास तडस, संजय हिंगासपुरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर १२७ दात्यांचे रक्तदान\n१ एप्रिल अमरावती : महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेच्या वतीने खा. रामदास तडस व विभागीय अध्यक्ष संजय हिंगासपुरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने अंबागेट परिसरातील विट्ठल मंदिरात गुरुवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात १२७ दात्यांनी रक्तदान करुन सामाजिक दायित्व पार पाडले\nमहाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा राज्य अध्यक्ष खासदार मा. रामदासजी तडस यांच्या वाढदिवसानिमीत��त धुळ्यात अन्नदान\nधुळे - महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासमा प्रदेशाध्यक्ष मा. खासदार रामदासजी तडस साहेब यांच्या वाढदिवसानिमीत्त धुळे शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात हमाल, शेतमजूर, शेतकरी व गोरगरिख नागरिकांना अन्नदान करण्यात आले. तसेच यावेळी मास्क व सॅनिटायझरचे वाटपही गरिब नागरिकांना करण्यात आले.\nराष्ट्रीय ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष बने प्रवीण बावनकुले\nनागपुर. राष्ट्रीय ओबीसी महासंघ के राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे व राष्ट्रीय युवा महासंघ के अध्यक्ष सुभाष घाटे की सिफारिश पर तथा प्रदेशाध्यक्ष चेतन काले के आदेश पर प्रवीण बावनकुले की नियुक्ति राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघ के महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष के रूप में की गई.\nसावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त संताजी ब्रिगेट तेली समाज महासभा तर्फे विनम्र अभिवादन\nसंताजी ब्रिगेट तेली समाज महासभा चा वतीने मुख्य जिल्हाध्यक्ष सौ.कविता ताई ठाकरे यांच्या भंडारा जिल्हा निवास्थानी समाजातील ज्येष्ठ श्रेष्ठ समाजसेवकांनच्या उपस्थितीत, ध्यान ज्योती सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त त्यांच्या जीवनाच्या स्मृती चा जागर करून आजच्या जीवनात त्यांच्याकडून काय प्रेरणा घेऊ शकतो या विचारावर प्रबोधन करतांना. सौ. कविता ताई ठाकरे यांनी सांगितले अनंत अडचणीला मात देऊन, आपले संपूर्ण आयुष्य स्त्रियांच्या न्याय हक्कासाठी झगडणाऱ्या स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://wishmarathi.com/swami-vivekananda-marathi-suvichar-quotes/", "date_download": "2021-04-19T08:29:00Z", "digest": "sha1:CV2D6APFN6LTCILZFFDEKKI4NCYTA7BB", "length": 11331, "nlines": 112, "source_domain": "wishmarathi.com", "title": "[100+] स्वामी विवेकानंदांचे विचार | Swami Vivekananda Suvichar in Marathi", "raw_content": "\nस्वामी विवेकानंद एक महान आध्यात्मिक गुरु व समाज सुधारक होते. स्वामी विवेकानंदांचे विचार आजही विद्यार्थी व तरुण वर्गासाठी फार उपयुक्त आहेत. आजच्या या लेखाच्या माध्यमाने आम्ही काही उपयुक्त स्वामी विवेकानंद यांचे मराठी सुविचार घेऊन आलो आहोत. हे swami vivekananda marathi suvichar तुम्हाला प्रेरणा देतील व योग्य मार्गदर्शन करून आयुष्यात यश प्राप्त करण्यासाठी प्रेरित करतील. तर चला सुरू करूया..\nस्वामी विवेकानंदांचा युवकांना संदेश\nउठा, जागे व्हा आणि यश प्राप्त होत नाही तोपर्यं��� थांबू नका…\nस्वतः ला कमजोर समजणे सर्वात मोठे पाप आहे.\nतुम्हाला कोणीही शिकवू शकत नाही,\nकोणीही अध्यात्मिक बनवू शकत नाही.\nतुम्हाला सर्वकाही आतून शिकावे लागेल.\nतुमच्या आत्म्या शिवाय कोणीही चांगला शिक्षक नाही आहे.\nसत्याला हजार पद्धतीने सांगितले, तरी ते सत्येच राहते.\nबाहेरील स्वभाव हा आतील स्वभावाचे मोठे रूप आहे.\nविश्वातील सर्व शक्ती आधीपासूनच आपल्या आहेत.\nआणि आपणच ते आहोत जे डोळ्यावर हात झाकून, अंधार आहे म्हणून रडतो.\nविश्व ही एक विशाल व्यायाम शाळा आहे.\nजेथे आपण स्वताला मजबूत करण्यासाठी येतो.\nस्वामी विवेकानंदांचे मराठी विचार\nहृदय व मेंदूतील संघर्षात हृदयाचेच ऐका.\nसामर्थ्य जीवन आहे, दुर्बलता म्हणजे मृत्यू.\nविस्तार जीवन आहे, आकुंचन म्हणजे मृत्यू.\nप्रेम जीवन आहे, द्वेष म्हणजे मृत्यू.\nज्या दिवशी तुम्हाला एकही समस्या आली नाही\nतेव्हा तुम्ही समजू शकतात की तुम्ही चुकीच्या मार्गावर चालत आहात.\nएका वेळी एकच काम करा,\nआणि ते काम करीत असताना\nआपले संपूर्ण लक्ष त्यात केंद्रित असू द्या.\n“जोपर्यंत जिवंत आहात, तोपर्यंत शिकत रहा”-\nकारण अनुभव हा जगातील सर्वश्रेष्ठ शिक्षक आहे.\nजोपर्यंत तुमचा स्वतःवर विश्वास राहणार नाही,\nतोपर्यंत तुम्ही परमेश्वरावर विश्वास ठेवू शकणार नाही.\nजी अग्नी आपल्याला उष्णता प्रदान करते,\nतीच अग्नी आपल्याला नष्ट देखील करू शकते. यात दोष अग्निचा नाही आहे.\nस्वामी विवेकानंदांचे संपूर्ण जीवन चरित्र वाचा येथे\nचिंतन नाही, चिंता नाही, नवीन विचारांना जन्म द्या.\nआपण ते आहोत हे आपल्याला विचारांनी बनवले आहे.\nम्हणून तुम्ही काय विचार करतात याचे भान असू द्या.\nशब्द दुय्यम असतात. विचार राहता, ते दूरवर प्रवास करतात.\nतुम्ही जसा विचार करतात तसे बनतात,\nस्वतःला कमकुवत समजणार तर कमकुवत आणि\nसामर्थ्यवान समजाल तर सामर्थ्यवान व्हाल.\nजे काही आपल्याला कमकुवत करते-\nशारीरिक, मानसिक आणि बौद्धिक ते विष त्यागून द्या.\nगीतेचा आभ्यासाऐवजी तुम्ही फुटबॉल खेळून स्वर्गाच्या अती जवळ असाल.\nकधीही असे म्हणू नका की मी हे करू शकत नाही;\nतुम्ही अनंत आहात. तुम्ही काहीही करू शकतात.\nआयुष्यात जोखीम घ्यायला घाबरू नका,\nकारण जर तुम्ही जिंकलात तर नेतृत्व कराल व हरलात तर मार्गदर्शन कराल.\nस्वामी विवेकानंद सुविचार मराठी\nवक्तशीरपणामुळे लोकांवरील तुमचा विश्वास वाढत��.\nधन्य आहेत ते लोक ज्याचे तन इतरांच्या सेवेत खर्च होते.\nशुद्धता, धैर्य आणि चिकाटी या यशासाठी आवश्यक बाबी आहेत.\nमी परमेश्वराकडून शक्ती मागितली, त्यांनी मला कठीण संकटात पाठवले.\nवारंवार देवाचे नाव घेतल्याने कोणीही धार्मिक होत नाही.\nसत्कर्म करणारा व्यक्ती खरा धार्मिक असतो.\nजेव्हा तुम्ही व्यस्त असतात तेव्हा सर्वकाही सोपे वाटते,\nपरंतु जेव्हा तुम्ही आळशी असतात तेव्हा सोपे कार्यही कठीण वाटते.\nजेव्हा लोक तुम्हाला शिव्या देतील तेव्हा तुम्ही त्यांना आशीर्वाद द्या,\nआणि विचार करा की तुमचा खोटा अभिमान काढून ते किती मदत करीत आहे.\nजेवढा कठीण संघर्ष राहील,\nविजय तितकाच महान होईल.\nदिवसातून कमीत कमी एकदा तरी स्वतःशी बोला,\nअन्यथा आपण एका उत्कृष्ट व्यक्तीबरोबरची बैठक चुकवाल.\nमानव सेवा हीच परमेश्वर सेवा आहे.\nशक्यतेच्या मर्यादा जाणून घेण्यासाठी,\nअशक्यतेच्या मर्यादेपलीकडे जाणे हाच उत्तम मार्ग आहे.\nहजारो अडथळ्यांनंतर एक चांगले चरित्र निर्माण होते.\nNote: ज्ञान वाटल्याने वाढते, म्हणून कमीत कमी ५ लोकांना शेअर करून प्रेरणा द्या.\nविद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी मराठी सुविचार वाचा येथे\nलहान मराठी सुविचार वाचा येथे\nतर मित्रांनो हे होते स्वामी विवेकानंदांचे प्रेरणादायी मराठी सुविचार या विचारांमध्ये युवकांना संदेश व विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक विचार समाविष्ट करण्यात आले आहेत. युवकांचे प्रेरणास्थान असणाऱ्या स्वामी विवेकानंदांचे हे विचार तुम्हाला कसे वाटले मला कमेन्ट करून सांगा. धन्यवाद….\n[Top 20] नवरदेवाचे विनोदी आणि सोपे उखाणे- Navardev…\n{30+} डॉ.अब्दुल कलाम यांचे मराठी विचार | Apj abdul…\nप्रजासत्ताक दिन शुभेच्छा संदेश | 2021 Republic day…\n2021 गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा | Gudi padwa…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2006/07/3691/", "date_download": "2021-04-19T09:10:09Z", "digest": "sha1:JFSXU7KUGSRL5HOBIWHKQRUJGL4KSQRX", "length": 21970, "nlines": 58, "source_domain": "www.sudharak.in", "title": "समूहाची बुद्धिमत्ता – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – एप्रिल २०२१\nकॉमनसेन्स हा व्यक्तीच्या पातळीवरसुद्धा सहसा आढळत नाही, हा नेहमीचा अनुभव असताना समूहामध्ये त्याचा शोध घेणे हास्यास्पद ठरेल असे वाटण्याची शक्यता आहे. एखादी गर्दी उपयुक्त विचाराला जन्म देऊ शकते हे कधीच अपेक्षित नाही. गर्दीतील बहुमत व अविचारीपणा अनेक वेळा एकट्यादुक���्याला तोंडघशी पाडतात. जातीपंचायतीतील निर्णयाविरुद्ध एक शब्द जरी उच्चारला तरी आयुष्यातून उठावे लागते. श्रेष्ठींचा दबाव व दहशत, ही तर शाळाकॉलेजमधील तरुण-तरुणींना कायमचीच भेडसावणारी समस्या असते.\nपरंतु समूहाला शहाणपणाचा विचार अजिबात करता येत नाही अशी परिस्थिती नक्कीच नसावी. नोकरशाहीचा पाया सर्व छोट्या-मोठ्या समूहांच्या विचारांच्या देवाण-घेवाणीवर व त्यास अनुसरून घेतलेल्या निर्णयावर अवलंबून आहे. उत्पादनाचे विक्रीमूल्य ठरवताना वेगवेगळ्या हितसंबंधी गटांच्या ज्ञानाचा व त्यावरून घेतलेल्या निर्णयाचाच पगडा असतो. आपल्या दैनंदिन व्यवहारात समूहाच्या बुद्धिमत्तेची अनेक उदाहरणे सहज सापडतील. सामाजिक व्यवहारातील सर्व क्षेत्रांत वापरात असलेले संगणकतंत्रज्ञान किंवा मोबाइल हे एकाच व्यक्तीने विकसित केलेले तंत्रज्ञान नसून अनेकांनी त्याच्यात भर घातलेली आहे. लिनक्स (Linux) ही संगणकप्रणाली तर हजारो संगणकसाक्षरांच्या योगदानाचे फलित आहे. अजूनही त्यात भर पडत आहे व ती विकसित होत आहे. गूगल, ई-बे सारख्या संगणकप्रणाली मूठभर तज्ज्ञांच्या देखरेखीखाली विकसित झालेल्या नसून त्यांचा वापर करणाऱ्यांनीच वेळोवेळी त्यात सुधारणा घडवून आणल्या आहेत. वापरणाऱ्यांचा फीडबॅक, त्यांच्या सूचना-सल्ला यावरून त्यात सातत्याने बदल करत त्या आजच्या प्रगत अवस्थेत पोचल्या आहेत. एनसायक्लोपिडियासदृश इंटरनेटवरील विकीपीडिया हा ज्ञानकोशसुद्धा वाचकांच्या प्रतिसादानुसार संकलित होत आहे. एकदाच लिहून तयार झालेल्या, शिळी माहिती असलेल्या इतर ज्ञानकोशातील सर्व उणिवा-दोष दूर केल्यामुळे विकीपीडिया हा नेहमीच अद्ययावत् माहिती देणारा ज्ञानकोश ठरत असून इंटरनेटचा तो संदर्भग्रंथ आहे.\nउत्पादन तंत्रज्ञानात रोज काहीना काही नवीन भर पडत असल्यामुळे आधुनिक औद्योगिक व्यवहारात उत्पादन फार मोठ्या प्रमाणात होत आहे. उत्पादनाला उठाव नसल्यास प्रचंड नुकसान होण्याची शक्यता आहे. मुळातच उत्पादनात काही उणिवा असल्यास ते ग्राहकांच्या पसंतीस पडत नाही व खप होत नाही. माल गोदामात पडून राहतो. एके काळी ग्राहकांची पसंती काय आहे, उत्पादनाचा दर्जा कसा सुधारता येईल, हेच उत्पादकांना कळत नसे. त्याचा शोध घेण्यासाठी फार मोठे भांडवल लागत असे. आज मात्र कम्युनिकेशन तंत्रज्ञानातील सोई-सुविधांमुळे ग्राहकांशी सतत संपर्क ठेवणे शक्य होत आहे. आधुनिक उद्योगव्यवहारात कम्युनिकेशनला सर्वांत जास्त महत्त्व आहे. किंबहुना कम्युनिकेशन हा उद्योग व्यवहाराचा कणा ठरत आहे. कम्युनिकेशन तंत्रज्ञानातील अभूतपूर्व क्रांतीमुळे उद्योग व्यवसायांना उधाण आले आहे. ई-मेल, न्यूज मेल, एसएमएस (SMS), एमएमएस (MMS), ब्लॉगर्स (bloggers) इत्यादी संपर्कसुविधा व्यवसायाचे स्वरूप बदलून टाकत आहेत. [bloggers, web-loggers या वृत्तीच्या लोकांसाठी वापरला जाणारा शब्द] या सुविधांमधून मिळत असलेल्या वास्तव व व्यवहारी फीडबॅकमुळे खरेदी-विक्री, उत्पादनाचा दर्जा, साधनसामग्रीचे वाटप, संशोधन-सुधारणा, पर्यावरण रक्षण, सुरक्षितता इत्यादी गोष्टीत फार मोठ्या प्रमाणात बदल घडवता येतात हे लक्षात येऊ लागले आहे. एकेकाळी या गोष्टी व्यवसाय व्यवस्थेची अंतर्गत बाब समजल्या जात होत्या. मूठभर तज्ज्ञांच्या बुद्धिमत्तेच्या भरवशावर निर्णय लादले जात होते. आता मात्र परिस्थिती झपाट्याने बदलत आहे. ग्राहकसमूहांकडून आलेल्या सूचना, सल्ले, फीडबॅक, तक्रारी, यांची दखल घेणे गरजेचे भासत आहे. त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभी केली जात आहे. तंत्रज्ञानामुळे होत असेलली माहितीची जलद देवाण-घेवाण, तिचे विश्लेषण, त्यावरून काढलेले निष्कर्ष व्यवसायाला कलाटणी देऊ शकतात. समूहाच्या विचार करण्याच्या क्षमतेचेच हे फळ आहे, हे निश्चित. इंटरनेटवर टीकाटिप्पणी करणाऱ्या ब्लॉगर्सचेही या व्यवहारात फार मोठे योगदान आहे. त्यांचा फीडबॅक एक प्रकारे समूहाचीच बुद्धिमत्ता असते. ग्राहकांचे फीडबॅक, ब्लॉगर्सची उत्पादन/सेवा यांबद्दलची (तिखट) प्रतिक्रिया व तंत्रज्ञान इत्यादींमुळे उत्पादनाशी निगडित सर्वांना माहितीची देवाणघेवाण करणे सहज शक्य होत आहे. कदाचित व्यवसायाच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडत असावे. विक्रीचा अंदाज, विक्रीपश्चात सेवा, सेवेचा कालावधी, सुरक्षित वापर, अपेक्षित बदल इत्यादीसंबंधी निर्णय घेऊन लागू करणे शक्य होत आहे. सर्जनशीलता, लवचीकता जपत उत्पादनांत सुधारणा शक्य आहे. उत्पादनाच्या निर्णयप्रक्रियेत ग्राहकसमूह अप्रत्यक्षरीत्या भाग घेत आहेत. समूहाची बुद्धिमत्ता व्यवस्थापनांना मार्ग दाखवत आहे. यातून केवळ उत्पादन वा सेवाव्यवसायच नव्हे तर टीव्ही-नियतकालिकांसारख्या प्रसारमाध्यमांनासुद्धा आपल्यात सुधारणा करू�� घेणे शक्य होत आहे. समूहाची बुद्धिमत्ता तंत्रज्ञानातील सोई-सुविधा वापरून माहितीचे वितरण करण्यातील मक्तेदारी मोडून टाकत आहे. समूहातील अनेकजण निष्णात वार्ताहरासारखी परखड मते देऊ शकतात. त्यांच्याकडे सूक्ष्म निरीक्षणशक्ती असते. त्यांच्याकडे प्रत्यक्ष अनुभवातून मिळालेले ज्ञान असल्यामुळे त्यांनी व्यक्त केलेले मत कधीच टाकावू ठरत नाही.\nनेटवर्किंग तंत्रज्ञानातील या सुविधा अनेक एकाधिकारी शासनांना अडचणीच्या ठरत आहेत. त्यामुळे आवडो न आवडो, आपले प्रशासन लोकाभिमुख आहे हे पटवण्यासाठी काही पावले उचलावी लागत आहेत. लोकशाहीचा मुखवटा चढवावा लागत आहे. काही प्रशासनांना अशा निर्भीड मतप्रदर्शनाची सतत भीती वाटत असते. त्यामुळे अनेक वेळा या सुविधा वापरण्यावर निर्बंध घातले जातात.\nलोकशाहीतील निवडणूकप्रक्रियेचा चेहरामोहराही या सुविधा बदलत आहेत. उमेदवारांना इंटरनेटवर, तात्पुरते का होईना, एक संकेतस्थळ उघडावे लागत आहे. या संकेतस्थळावर (खरी-खोटी) माहिती उपलब्ध असल्यामुळे सुजाण मतदार प्रतिक्रिया व्यक्त करू शकतो व समूहातील इतरांना सावध करू शकतो. मोठमोठ्या प्रचारसभा, होर्डिंग्ज, पत्रके, प्रत्यक्ष भेटीगाठी याऐवजी (किंवा याबरोबर ) माहिती उपलब्ध असल्यामुळे सुजाण मतदार प्रतिक्रिया व्यक्त करू शकतो व समूहातील इतरांना सावध करू शकतो. मोठमोठ्या प्रचारसभा, होर्डिंग्ज, पत्रके, प्रत्यक्ष भेटीगाठी याऐवजी (किंवा याबरोबर ) इंटरनेटवरील आह्वान जागृत मतदारांपर्यंत नेमकेपणाने पोचते.\nब्लॉगिंग, एमएमएस इत्यादींमधील विधाने, फार प्रामाणिक व उच्च प्रतीची आहेत, असा गैरसमज करून घेण्यातही अर्थ नाही. या सोई-सुविधांचा दुहेरी हत्याराप्रमाणे चांगल्या व वाईट या दोन्ही गोष्टीसाठी वापर होऊ शकतो. येथेही फार मोठ्या प्रमाणात लबाडी होऊ शकते. आपल्या येथेही एसएमएस-सर्वेक्षणाचे लोण पोचले आहे. कुठल्याही प्रश्नावर एसएमएस करा, असे आवाहन वृत्तपत्र व टीव्हीच्या माध्यमातून केले जाते. निष्कर्षांना प्रसिद्धी दिली जाते. एसएमएसवरील सर्वेक्षण वृत्तपत्रांचा अविभाज्य भाग बनत आहे, ह्यामुळे त्यातही मतलबी व वाईट प्रवृत्तीचे लोक शिरून गोंधळ घालत आहेत. चांगला गायक होण्यासाठी चांगला गळा, गायनाबद्दलची जाण, परिश्रम एवढेच पुरेसे नसून आपल्या बाजूने एसएमएसवरून मत पाठवणाऱ्या मोठ्या समूहाची गरज आहे. आपल्या राज्याचा, भाषेचा, किंवा जाती-धर्माचा म्हणून एसएमएसचा मारा केला जात आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या सौंदर्यस्पर्धांचे निष्कर्ष एसएमएसच्या चाचणीवरून ठरत आहेत. प्रतिस्पर्ध्याच्या उत्पन्नात खोट आणण्यासाठी टोकाची मते पाठवण्याची शक्यता नाकारता येत नाही.\nसमूहाच्या बुद्धिमत्तेचा नियोजनपूर्वक उपयोग करून घेतल्यास त्यातील उणीवा व किचकटपणा दूर करणे शक्य आहे. समूहाच्या सकारात्मक गुणविशेषांना-मतामतांतील वैविध्य, मत मांडण्याचे स्वातंत्र्य व धारिष्ट्य, विकेंद्रीकरण इत्यादींना उत्तेजन देत राहिल्यास समूहाने घेतलेला निर्णय तज्ज्ञांच्या निर्णयापेक्षा वरचढ ठरू शकेल. समस्यांचे वैशिष्ट्य, व्याप्ती व समूहाचा आकार यांचाही निर्णयावर परिणाम होऊ शकतो.\nसमूहाची निर्णय घेण्याची क्षमता एखाद्या समांतर प्रक्रिया (पॅरलल प्रोसेसिंग) करणाऱ्या संगणकांच्या नेटवर्कसारखी असते. जटिल व गुंतागुंतीच्या समस्यांनासुद्धा समूहाची निर्णयप्रक्रिया समाधानकारक उत्तरे शोधू शकते, पण त्यातील सातत्य टिकवण्यासाठी कुठलीही उपाययोजना नाही. या सोई-सुविधा समाजाच्या सर्व क्षेत्रांवर परिणाम करत आहेत, व समाजव्यवस्थेचा चेहरा मोहरा बदलून टाकत आहेत.\n८, लिली अपार्टमेंट, वरदायिनी सोसायटी, सूस रोड, पुणे ४११ ०२१.\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nताजा अंक – एप्रिल २०२१\nदेशहित की अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर हल्ला – शुभलक्ष्मी नाईक गांवकर\nकवीची कैद – राजराहुल (राहुल खंडाळे)\nकोविड-१९ अरिष्टानंतरची नवक्षितिजे – श्रीधर सुरोशे\nलोकशाही संकोचते आहे – प्रसाद माधव कुलकर्णी\nगडबड-घोटाळे (व्यंगचित्रे) – चित्रकार प्रभाकर पाचपुते\nस्वातंत्र्याचा मुक्काम हल्ली कुठं असेल – ज्ञानेश वाकुडकर\nकिसान विरुद्ध सरकार ते किसान अभिमुख देश – श्रीनिवास नी. माटे\nभांडवलशाही हीच एक मोठी समस्या – प्रभाकर नानावटी\nहळूच – राजराहुल (राहुल खंडाळे)\nबोधकथा – वंदना भागवत\n – चित्रकार मिलिंद क्षीरसागर\nसमता आणि स्वातंत्र्य किती खरे किती खोटे – प्राची माहुरकर\nआमच्या लोकशाहीचे भवितव्य – हरिहर कुंभोजकर\nभग्न (होऊ घातलेल्या) तळ्याकाठी… \nसुदृढ लोकशाही – नरेंद्र महादेव आपटे\nथांबा, पुढे गतिरोधक आहे – हेमंत दिनकर सावळे\nयार… बोल, लिही – सचिनकुमार वि.तायडे\nआजचा सुधारक © 2021\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.vijayprakashan.com/product/%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%88%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A6/comment-page-1/", "date_download": "2021-04-19T08:08:55Z", "digest": "sha1:OSYESJBMB7IXPTZZF6TJFMFAWGIWENLI", "length": 18206, "nlines": 430, "source_domain": "www.vijayprakashan.com", "title": "कृष्णव्दैपायन महर्षी वेदव्यास – Vijay Prakashan", "raw_content": "\nAll Boooks Categories नविन प्रकाशित पुस्तके कादंबरी कथासंग्रह नाटक-एकांकिका ललित व्यक्तिचित्रे प्रवासवर्णन चरित्र-आत्मचरित्र वैचारिक माहितीपर साहित्य समीक्षा काव्यसमीक्षा संत साहित्य कवितासंग्रह संगीतशास्त्र व्यक्तिमत्व विकास आरोग्यशास्त्र चित्रपट विषयक बालकुमार वाङ्मय वितरण विविध इंग्रजी पुस्तके नाट्यसमीक्षा संशोधन\nHomeनविन प्रकाशित पुस्तकेकृष्णव्दैपायन महर्षी वेदव्यास\nकादंबरी, नविन प्रकाशित पुस्तके\nपुस्तकाचे नांव : कृष्णव्दैपायन महर्षी वेदव्यास\nलेखकाचे नांव : डॉ. भारती सुदामे ( गणेश जयंती १५ फेब्रुवारी २०२१)\nपृष्ठ संख्या : 650 (अंदाजे)\nप्रथम आवृत्ती : 25 फेब्रुवारी 2021\nपुस्तकाचे नांव : कृष्णव्दैपायन महर्षी वेदव्यास Krishnadwaipaayan Maharshi VedVyas\nलेखकाचे नांव : डॉ. भारती सुदामे Barati Sudame ( गणेश जयंती १५ फेब्रुवारी २०२१)\nपृष्ठ संख्या : 650 (अंदाजे)\nप्रथम आवृत्ती : 25 फेब्रुवारी 2021\nवैदिक ऋचांचे संकलक, संपादक, विभाजक, आणि संरक्षक, आद्य इतिहासकार, महाभारत, ब्रम्हसूत्रे आणि भागवतासह अठरा पुराणांचे कर्ते, ‘विशालबुद्धे’ या संबोधनाचे अधिकारी पराशपुत्र व्यास, यांच्या जीवनावर आधारीत संशोधनात्मक कादंबरी…\nCategories: कादंबरी, नविन प्रकाशित पुस्तके\nपुस्तक पाठवणे सूरूवात झाली आहे. आपणास ती लवकरात लवकर मिळेल.\nपुस्तक पाठवणे सूरूवात झाली आहे. आपणास ती लवकरात लवकर मिळेल.\nआजच बुक केले पुस्तक. १५ फेब ला प्रकाशित झाले की लगेच पाठवा. धन्यवाद…\nपुस्तक पाठवणे सूरूवात झाली आहे. आपणास ती लवकरात लवकर मिळेल.\nपुस्तक पाठवणे सूरूवात झाली आहे. आपणास ती लवकरात लवकर मिळेल.\nपुस्तक पाठवणे सूरूवात झाली आहे. आपणास ती लवकरात लवकर मिळेल.\nपुस्तक पाठवणे सूरूवात झाली आहे. आपणास ती लवकरात लवकर मिळेल.\nपुस्तक पाठवणे सूरूवात झाली आहे. आपणास ती लवकरात लवकर मिळेल.\nदि.२४ जानेवारी ला ही कादंबरी बुक केली होती.व दि.१५ फेब्रुवारी ला प्रसिद्ध झाली की पाठवली जाईल असे म्हटले होते पण अजून पर्यंत पुस्तक मिळाले नाही किंवा पाठवल्याबद्द��� संदेश ही नाही.. क्रुपया योग्य ती कार्यवाही करावी.\nपुस्तक पाठवणे सूरूवात झाली आहे. आपणास ती लवकरात लवकर मिळेल.\nकवितासंग्रह, नविन प्रकाशित पुस्तके\nकवितासंग्रह, नविन प्रकाशित पुस्तके\nपुस्तकाचे नांव : शुभवर्तमान\nलेखकाचे नांव : नारायण वासुदेव गोखले\nकिंमत : 120 रु\nपृष्ठ संख्या : 60\nपहिली आवृत्ती : 2018\nकादंबरी, नविन प्रकाशित पुस्तके\nभृगुनन्दन : भगवान परशुराम की यशोगाथा\nकादंबरी, नविन प्रकाशित पुस्तके\nभृगुनन्दन : भगवान परशुराम की यशोगाथा\nकिताब का नाम : भृगुनन्दन : भगवान परशुराम की यशोगाथा (हिन्दी)\nलेखक का नाम : डॉ. भारती सुदामे\nमूल्य : 800 रु\nपृष्ठ संख्या : 768\nप्रथम संस्करण : 15 जनवरी 2019\nनविन प्रकाशित पुस्तके, संत साहित्य\nअभंगवाणी श्री तुकयाची (१०१ अभंग)\nनविन प्रकाशित पुस्तके, संत साहित्य\nअभंगवाणी श्री तुकयाची (१०१ अभंग)\nपुस्तकाचे नांव : अभंगवाणी श्री तुकयाची (संत तुकारामांचे १०१ अभंग)\nलेखकाचे नांव : प्रा. डॉ. गणेश मालधुरे\nप्रकार : संत साहित्य\nकिंमत : 150 रु\nपृष्ठ संख्या : 138\nपहिली आवृत्ती : 6 एप्रिल 2019 (गुढीपाडवा)\nकथासंग्रह, नविन प्रकाशित पुस्तके\nकथासंग्रह, नविन प्रकाशित पुस्तके\nपुस्तकाचे नांव : माणसं मरायची रांग\nलेखकाचे नांव : डॉ. सुधीर देवरे\nकिंमत : 200 रु\nपृष्ठ संख्या : 128\nपहिली आवृत्ती : 1 जानेवारी 2019\nनविन प्रकाशित पुस्तके (75)\nनविन प्रकाशित पुस्तके, बालकुमार वाङ्मय\nनविन प्रकाशित पुस्तके, बालकुमार वाङ्मय\nलेखकाचे नांव : रागिणी पुंडलिक\nकिंमत : 150 रु\nपहिली आवृत्ती : 1 जानेवारी 2021\nपुस्तकाचे नांव : ‘चंदनवाडी’च्या निमित्ताने…\nसंपादक : डॉ. राजेंद्र वाटाणे\nप्रकार : साहित्य समीक्षा\nकिंमत : 200 रु\nपृष्ठ संख्या : 196\nपहिली आवृत्ती : 29 जून 2006\nपुस्तकाचे नांव : ‘कविता-रती’ची वाङ्मयीन कामगिरी\nलेखकाचे नांव : आशुतोष पाटील\nकिंमत : 400 रु\nआवृत्ती : पहिली आवृत्ती\nकवी अनिल यांची संपूर्ण कविता\nश्रीदत्तमाहात्म्य (खंड १ व २ एकत्रीत)\nश्रीदत्तमाहात्म्य (खंड १ व २ एकत्रीत)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://www.jivheshwar.com/sali-matrimony/jyotishakadejanyapurvi/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%BE,-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87", "date_download": "2021-04-19T08:45:57Z", "digest": "sha1:4JADB24DPAN22I6K44KUWPAHFO7EXIKN", "length": 10379, "nlines": 106, "source_domain": "www.jivheshwar.com", "title": "Jivheshwar.com - ग्रहदशा, अंतर्दशा हा काय प्रकार आहे?", "raw_content": "\nसंस��था / कार्यालये / मंडळ\nHomeउपवधू-वर कोशज्योतिषाकडे जाण्यापुर्वीग्रहदशा, अंतर्दशा हा काय प्रकार आहे\nग्रहदशा, अंतर्दशा हा काय प्रकार आहे\nदशापद्धती हे फलज्योतिषातले सर्वात मोठे बनवाबनवीचे प्रकरण आहे. कारण, फलज्योतिष हे ग्रहांशी संबंधित शास्त्र आहे असा ज्योतिष्यांचा दावा असतो पण या प्रकरणाचा आकाशातल्या सद्यस्थित ग्रहांशी काहीही संबंध नसतो ग्रहांची नावे फक्त या पद्धतीत वापरतात.\nप्रत्येक ग्रह ( म्हणजे खरे तर त्याचे नाव ) काही ठराविक मुदतीत तुमच्या आयुष्यावर आपला प्रभाव गाजवतो. उदाहरणार्थ, माणसाचे आयुष्य १२० वर्षे आहे असे गृहीत धरून जी दशा पद्धती मानली आहे तिला विशोत्तरी दशापद्धती म्हणतात. त्यामध्ये शुक्राचा प्रभाव २० वर्षे असतो. त्याला शुक्राची दशा असे म्हणायचे. शुक्राप्रमाणे बाकीच्या सर्व ग्रहांच्यासुद्धा दशा असतात व त्यात पुन: अंतर्दशा असतात. या दशेचे एका विशिष्ट पद्धतीने ९ भाग पाडायचे. त्या भागांवर ९ ग्रहांचे आधिपत्य क्रमा-क्रमाने असते असे मानायचे. त्या भागांना त्या-त्या ग्रहाच्या अंतर्दशा असे नाव आहे. अष्टोत्तरी महादशेत १०८ वर्षे आयुष्य मानून याच प्रकारात दशा अंतर्दशा विभागल्या आहेत. यात केतूला वगळले आहे. कुठल्या ग्रहाला किती वर्षे याचे वाटप लॉटरी पद्धती सारखे आहे. जन्मत: कुठल्या ग्रहाची दशा आहे हे केवळ जन्मनक्षत्रावरुन ठरविले जाते. उदा. रोहिणी, हस्त वा श्रवण नक्षत्रावरचा जन्म असेल तर त्याला जन्मत: चंद्र महादशा चालू होते. आणखी जवळ जवळ ४० प्रकारच्या दशा फलज्योतिषात आहेत.\nविशोत्तरी महादशा:- चंद्र १० वर्षे, मंगळ ७ वर्षे, राहू १८ वर्षे, गुरु १६ वर्षे, शनी १९ वर्षे, बुध १७ वर्षे, केतू ७ वर्षे, शुक्र २० वर्षे, रवि ६ वर्षे - एकूण १२० वर्षे\nअष्टोत्तरी महादशा :- चंद्र १५ वर्षे, मंगळ ८ वर्षे, बुध १७ वर्षे, शनी १० वर्षे, गुरु १९ वर्षे, राहू १२ वर्षे, केतू - शुक्र २१ वर्षे, रवि ६ वर्षे - एकूण १०८ वर्षे\nलेखक - प्रकाश घाटपांडे\nस्त्रोत - येथे पहा.\nश्री जिव्हेश्वर साळी माहात्म्य पुराण\n\"श्री जिव्हेश्वर साळी माहात्म्य पुराण\" या ग्रंथाची... Read More...\nपैठण येथील श्री हनुमान मंदिर, भ. जिव्हेश्वर मंदिर, श्रीकृष्ण मठ\nसाळी समाजाचे आद्यपीठ पैठण हे आपण प्रस्तुत ग्रंथाच्या... Read More...\nमहापरिषदा / अधिवेशने (Sali Conferences)\nअखिल भारतीय स्वकुळ साळी समाज्याच्या महापरिषदा फारच... Read More...\nघरगुती गणपती बसविण्याचा थोडक्यात विधी (फक्त ३० मिनिटात)\nसाहित्य- (१) हळद, कुंकू, गुलाल अष्टगंध, बुक्का सेंदूर... Read More...\nसंस्था / कार्यालये / मंडळ (Sali Organizations)\nस्वातंत्र्यसैनिक / क्रांतिकारी (Sali Freedom Fighters)\nस्वा. सै. कै. गंगाराम भानुदास चोटमल\nस्वा. सै. कै. गंगाराम भानुदास चोटमल हे पैठण तालुक्यातील... Read More...\nश्री.जिव्हेश्वर स्तुती (Jivheshwar Stuti)\nसमाजाचा इतिहास (Sali History)\nज्ञातिगृहे / धर्मशाळा (Sali Hospice)\nआजपर्यंत आमच्या माहितीनुसार आपल्या समाजाची बहुमोल माहिती बर्‍याच ठिकाणी विखुरलेली आहे. तरीसुद्धा समाजातील काही मान्यवर व्यक्तींनी पुढे येऊन पुस्तकांव्दारे, मासिकं, त्रैमासिकं, समाचार पत्रके इत्यादींतून शक्य तेवढी माहिती समाज बांधवांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे.\nसदस्यांसाठी नियम व अटी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B6_%E0%A4%8F%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%9C", "date_download": "2021-04-19T10:31:33Z", "digest": "sha1:TMO6XSMPC4KL55N7FICOJMHQ5GJ2PDDC", "length": 14050, "nlines": 283, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ब्रिटिश एअरवेज - विकिपीडिया", "raw_content": "\n(ब्रिटिश एरवेज या पानावरून पुनर्निर्देशित)\nहिलिंग्डन, ग्रेटर लंडन, इंग्लंड\nलंडन हीथ्रो विमानतळाकडे निघालेले ब्रिटिश एरवेजचे बोईंग ७६७\nब्रिटिश एरवेज (इंग्लिश: British Airways) ही युनायटेड किंग्डम देशामधील सर्वात मोठी विमान वाहतूक कंपनी आहे. १९७४ साली ब्रिटनमधील चार कंपन्या मिळून ब्रिटिश एरवेजची स्थापना करण्यात आली. १३ वर्षे सरकारी कंपनी राहिल्यानंतर १९८७ मध्ये तिचे खाजगीकरण झाले. लंडन महानगरामधील हिलिंग्डन ह्या बरोमध्ये ब्रिटिश एरवेजचे मुख्यालय असून हीथ्रो हा तिचा मुख्य विमानतळ आहे.\n२ देश व शहरे\n३ हे सुद्धा पहा\nएरबस ए३१८ 2 —\nएरबस ए३१९-१०० 44 —\nएरबस ए३२०-२०० 48 9\nएरबस ए३२१-२०० 18 —\nएरबस ए३८० 1 11\nबोईंग ७३७ 19 —\nबोईंग ७४७ 55 —\nबोईंग ७६७ 21 —\nबोईंग ७७७ 46 —\nबोईंग ७७७-३००ER 6 6\nबोईंग ७८७-८ 2 6\nबोईंग ७८७-९ — 16\nसर्व सहा खंडांपर्यंत पोचणारी ब्रिटिश एरवेज ही जगातीला काही थोड्या विमान कंपन्यांपैकी एक आहे.\nअमेरिका अटलांटा, बॉल्टिमोर, बॉस्टन, शिकागो, डॅलस, डेन्व्हर, लास व्हेगास, ह्युस्टन, लॉस एंजेल्स, न्यू यॉर्क-जेफके, न्यूअर्क, ओरलॅंडो, फिलाडेल्फिया, फीनिक्स, सॅन फ्रान्सिस्को, वॉशिंग्टन-डलेस, सिॲटल, टॅंपा\nॲंटिगा आणि बार्बुडा ॲंटिगा\nऑस्ट्रिया व्हियेना, इन्सब्रुक, जाल्त्सबुर्ग\nब्राझील रियो दि जानेरो, साओ पाउलो\nकॅनडा कॅल्गारी, मॉंत्रियाल, टोरॉंटो, व्हॅंकूव्हर\nकेमन द्वीपसमूह ग्रॅंड केमन\nचीन बीजिंग, छंतू, शांघाय\nडॉमिनिकन प्रजासत्ताक सांतो दॉमिंगो\nफ्रान्स बोर्दू, मार्सेल, ल्यों, नीस, पॅरिस-चार्ल्स दि गॉल, तुलूझ, चांबेरी\nजर्मनी बर्लिन, क्योल्न, फ्रांकफुर्ट, ड्युसेलडॉर्फ, हांबुर्ग, हानोफर, म्युनिक, श्टुटगार्ट\nहॉंग कॉंग हॉंग कॉंग\nभारत दिल्ली, मुंबई, बंगळूर, चेन्नई, हैदराबाद\nइटली बारी, बोलोन्या, काग्लियारी, कातानिया, जेनोवा, मिलान, नापोली, पिसा, रोम, तोरिनो, व्हेनिस, व्हेरोना\nमेक्सिको कान्कुन, मेक्सिको सिटी\nमोरोक्को कासाब्लांका, अगादिर, माराकेश\nनॉर्वे बार्गन, ओस्लो, स्टावांग्यिर\nरशिया मॉस्को, सेंट पीटर्सबर्ग\nसेंट किट्स आणि नेव्हिस बासेतेर\nसेंट लुसिया सेंट लुसिया\nसौदी अरेबिया दम्मम, रियाध, जेद्दाह\nदक्षिण आफ्रिका केप टाउन, जोहान्सबर्ग\nस्पेन बार्सिलोना, माद्रिद, आलिकांते, इबिथा, मालागा, पाल्मा दे मायोर्का, सारागोसा, कॅनरी द्वीपसमूह\nस्वित्झर्लंड जिनिव्हा, बासेल, झ्युरिक\nत्रिनिदाद व टोबॅगो पोर्ट ऑफ स्पेन\nटर्क्स आणि कैकास द्वीपसमूह टर्क्स आणि कैकास द्वीपसमूह\nसंयुक्त अरब अमिराती अबु धाबी, दुबई\nयुनायटेड किंग्डम अ‍ॅबर्डीन, बेलफास्ट, एडिनबरा, ग्लासगो, लीड्स, लंडन-हीथ्रो, मॅंचेस्टर, न्यूकॅसल अपॉन टाइन\nब्रिटिश ओव्हरसीझ एरवेझ कंपनी\nयुनायटेड किंग्डममधील विमानवाहतूक कंपन्या\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ जुलै २०२० रोजी ०२:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-283-candidates-come-in-election-battle-divya-marathi-4761037-NOR.html", "date_download": "2021-04-19T08:36:06Z", "digest": "sha1:SMIPFZ5TNSYAFM63MJNCPMDSGOJMFZ2M", "length": 11130, "nlines": 55, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "283 Candidates Come In Election Battle, Divya Marathi | २८३ उमेदवार रिंगणात, वैजापूर तालुक्यातील बड्या ने���्यांना धक्का - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\n२८३ उमेदवार रिंगणात, वैजापूर तालुक्यातील बड्या नेत्यांना धक्का\nकन्नड - अर्ज छाननीमध्ये एकूण ३९६ अर्जांपैकी २८३ जणांचे अर्ज वैध ठरले. यामध्ये काही बड्या उमेदवारांचे अर्ज बाद ठरले आहेत. येत्या दोन दिवसांत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यानंतरच खरी लढत स्पष्ट होईल.\nकन्नड-सोयगाव विधानसभा निवडणुकीसाठी दाखल करण्यात आलेल्या २३ उमेदवारांच्या उमेदवारी अर्जांपैकी तीन उमेदवारांचे अर्ज छाननीअंती अवैध ठरल्याने आता २० उमेदवार रिंगणात आहेत. परंतु येत्या १ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशीच विधानसभेच्या रिंगणातील उमेदवारांचे खरे चित्र स्पष्ट होईल.\nकन्नडच्या तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी राजीव नंदकर, तहसीलदार महेश सुधळकर, एस. आर. मामीडवार, आर. एस. शेख, आदींनी अर्जाची छाननी केली. राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती पूनम राजपूत, तर भाजपकडून भगवान कायंदे व बन्सीधर निकम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, तिघांनाही पक्षाचा बी फॉर्म मिळाला नसल्याने त्यांचे अर्ज बाद ठरवण्यात आले. राष्ट्रवादीचे उदयसिंग राजपूत, शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव, काँग्रेसचे नामदेवराव पवार, भाजपचे डॉ. संजय गव्हाणे, मनसेचे सुभाष पाटील, रासपचे मारुती राठोड, बसपाचे केशव राठोड, बहुजन मुक्ती पार्टीचे अनिल शिरसाठ यांच्यासह अपक्ष स. इसाक, शेख पाशू यासीन, टी. पी. पाटील, अजबसिंग राजपूत, संजय वंजारे, बापू गुंजाळ, राजेंद्र गव्हाणे, शेख इद्रिस शेख इब्राहिम, अविनाश चव्हाण, कडुबा पवार, अब्दुल जावेद अब्दुल वाहेद आदी आठ अपक्ष असे एकूण २० उमेदवार रिंगणात आहेत.\nपैठण मतदारसंघातून ५ अर्ज बाद\n विधानसभा निवडणुकीच्या अर्ज छाननीत ५ उमेदवारांचे अर्ज पक्षाचा बी फॉर्म नसल्यामुळे बाद झाले आहेत. तसेच १६ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत. विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, मनसे तसेच अपक्ष मिळून ४८ उमेदवारांनी ६६ उमेदवारी अर्ज भरले होते. निवडणूक अधिकारी रवींद्र पवार यांनी उमेदवारांच्या अर्जांची छाननी केली. या वेळी एकाच उमेदवाराने दाखल केलेले दोन उमेदवारी अर्ज ��सेच इतर १६ जणांचे अर्ज अवैध ठरले, तर ५ जणांचे अर्ज बाद झाले आहेत. ४१ अर्ज वैध ठरले आहेत. त्यामुळे आता कोणता उमेदवार आपला उमेदवारी अर्ज मागे घेतो, याकडे पैठणकरांचे लक्ष लागले आहे.\nअवैध ठरलेल्या उमेदवारांमध्ये जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती रामनाथ चोरमले, जिल्हा परिषद सदस्य विनोद तांबे, राजू राठोड, शेख बशीर शेख कडुभाई, प्रकाश चौगुले, महादेव ठोके यांचा समावेश आहे. १ ऑक्टोबर रोजी विधानसभेच्या आखाड्यात नेमके किती उमेदवार राहतात हे समोर येणार आहे. अर्ज मागे घेण्यासाठी घोडेबाजार रंगणार आहे.\nगंगापुरातून चार जणांचे अर्ज बाद, ३५ अर्ज ठरले वैध\nगंगापूर | गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघासाठी सोमवारी झालेल्या अर्ज छाननीमध्ये ३९ उमेदवारांपैकी ४ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले असून ३५ जणांचे अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत. अवैध ठरलेल्यांमध्ये कारभारी साळुबा जाधव, राशी शिखावत, बाबासाहेब विश्वनाथ थोरात (अपक्ष), सुनील अमोलकचंद पांडे या उमेदवारांचा समावेश आहे. दरम्यान, फुलंब्री मतदारसंघातील चार उमेदवारांचे उमेदवारी अर्ज अपात्र ठरले आहेत. या मतदारसंघात २३ उमेदवारांनी ३२ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यात आज छाननीत राहुल बारकू सोनवणे, अजय शिवराम निलाखे व सय्यद शेख हे दोघे अपक्ष, तर रमेश गंगाधर दहिहंडे यांचे दोन अर्ज दाखल होते.\nविधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या २० उमेदवारांच्या ३७ अर्जांची छाननी उपविभागीय कार्यालयात करण्यात आली. या प्रक्रियेत जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा विजया निकम, भाजपचे तालुकाध्यक्ष संभाजी कलापुरे, जे. के. जाधव व मनसेचे उपाध्यक्ष राजेंद्र चव्हाण या मातब्बर पदाधिका-यांनी पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र, त्यांच्या उमेदवारी अर्जासोबत पक्षाचे ए व बी फॉर्म जोडलेले नसल्याने त्यांचे अर्ज अवैध ठरवण्यात आले. आता १८ उमेदवारांचे ३३ अर्ज वैध ठरले आहेत. दरम्यान, सिल्लोड मतदारसंघातून पक्षाचे अधिकृत पत्र नसल्यामुळे तीन जणांचे अर्ज सोमवारी छाननीत बाद झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी चुन्नीलाल कोकणी यांनी दिली. यात भाजपचे कैलास जंजाळ, बसपाचे कृष्णा आळणे, शिवाजी शिनगारे यांचा समावेश होता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/NAT-GUJ-gold-medalist-woman-officer-arrested-to-taking-bribe-in-rajkot-4894775-NOR.html", "date_download": "2021-04-19T08:37:06Z", "digest": "sha1:KIOPLP6WB4H5NR4HC2MJK5DHB2Q4RQJG", "length": 4087, "nlines": 49, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Gold Medalist Woman officer arrested to taking bribe in Rajkot News in Marathi | गोल्ड मेडलिस्ट महिला अधिकारीला 20 लाखांची लाच घेताना रंगेहाथ अटक - Divya Marathi", "raw_content": "\nआपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत\nADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप\nगोल्ड मेडलिस्ट महिला अधिकारीला 20 लाखांची लाच घेताना रंगेहाथ अटक\nराजकोट- गुजरातमधील अँटी करप्शन ब्यूरोने (एसीबी) एका गोल्ड मेडलिस्ट महिला अधिकारीला 20 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक केले.एसीबीने राबवलेल्या मोहिमेत एका सहाय्यक आरटीओलाही ताब्यात घेण्यात आले आहे. महिला अधिकारी निधी कुबडिया (मोरबिया) असून ए.आर.राव असे दुसर्‍याचे नाव आहे.\nगोल्ड मेडलिस्ट निधी कुबडिया ही गुजरात हाऊसिंग बोर्डची (जीएचबी) राजकोट येथे सहायक नगर नियोजक (क्लॉस-1) अधिकारी म्हणून कार्यरत आहे. निधीला एका प्लॉट विक्रेत्याकडून 20 लाख रुपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहाथ अटक केले. निधीने प्लॉट विक्रेत्याकडून 1.50 कोटी रुपयांची लाच मागितली होती. मात्र, त्यात तडजोड करून सौदा 85 लाखांत निश्चित झाला होता. 20 लाख रुपयांचा पहिला हप्ता देण्याची निश्चित झाले होते.\nदुसरीकडे, अहमदाबादचे सहायक आरटीओ राव यांच्या कारमधून 75 हजार रुपयांची रोकड एसीबीने जप्त केली आहे. राव यांच्याकडून 15 आणि कार चालकाकडून 60 हजार रुपये जप्त करण्‍यात आले. एसीबीचे अधिकारी चौकशी करत आहेत.\nपुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा, गोल्ड मेडलिस्ट महिला अधिकारीचे फोटो...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3", "date_download": "2021-04-19T10:33:57Z", "digest": "sha1:H7GKFIQ47MDG6EAT7ZYORCILM56LXIK4", "length": 5143, "nlines": 131, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "राष्ट्रीयीकरण - विकिपीडिया", "raw_content": "\nराष्ट्रीयीकरण ही खाजगी संस्था किंवा कंपनी सरकारने घेउन आपले व्यवस्थापन तेथे बसविण्याची प्रक्रिया होय. यात सरकार खाजगी कंपनीच्या मालकांना सहसा मोबदला देते परंतु काही वेळेस ही मिळकत मोबदला न देताच बळकावली जाती.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाह��.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल १९ मे २०१७ रोजी २०:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/03/%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AD.html", "date_download": "2021-04-19T08:39:26Z", "digest": "sha1:XBRQWUUK75NL7I3XTALNUOXWM7WZRQOU", "length": 15503, "nlines": 201, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "पंतप्रधान मोदींच्या या भेटीने कोट्यावधी शेतकर्‍यांना दुष्काळापासून दिलासा मिळणार आहे | Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान मोदींच्या या भेटीने कोट्यावधी शेतकर्‍यांना दुष्काळापासून दिलासा मिळणार आहे\nby Team आम्ही कास्तकार\nपंतप्रधान नरेंद्र मोदी जलशक्ती अभियानाचे उद्घाटन करतील: जागतिक जल दिनानिमित्त आज दुपारी 12.30 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पाऊस पकडला. केन-बेतवा संपर्क प्रकल्प पंतप्रधानांच्या उपस्थितीत केंद्रीय जल उर्जामंत्री आणि उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांमधील ऐतिहासिक सामंजस्य करारही होणार आहे. नद्यांना परस्पर जोडण्याच्या देशव्यापी योजनेचा हा पहिला प्रकल्प आहे.\nजलशक्ती अभियान: पाऊस पकडण्याविषयी\nदेशभरातील ग्रामीण आणि शहरी भागात एकाच वेळी ही मोहीम राबविण्यात येईल, जेथे शक्य असेल तेथे पावसाचे पाणी गोळा करा. ही मोहीम monsoon० मार्च, २०२१ ते November० नोव्हेंबर, २०२१ या कालावधीत मान्सूनचा पाऊस सुरू होण्यापूर्वी आणि पावसाळी हंगाम संपण्यापूर्वी राबविण्यात येईल.\nतळागाळ पातळीवरील जलसंधारणामध्ये लोकसहभागासाठी जनआंदोलन म्हणून ही मोहीम सुरू केली जाईल. पावसाळ्यातील पाण्याचे योग्य संग्रह सुनिश्चित करण्यासाठी सर्व संबंधित भागधारकांना सक्रिय करणे हे त्यामागील हेतू आहे जेणेकरून ते आपापल्या भागातील हवामान आणि भूवैज्ञानिक रचनेनुसार पावसाच्या पाण्याचे संवर्धनासाठी आवश्यक बांधकाम करू शकतील.\nपाणी वाचवण्यासाठीवॉटर ओथ ‘ घेईल ग्रामसभा\nया कार्यक्रमानंतर, पाणी व जलसंधारणाशी संबंधित विविध विषयांवर विचार करण्यासाठी निवडणुका घेतल्या गेलेल्या राज्यांव्यतिरिक्त देशातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा आयोजित केल्या जातील. जलसंधारणासाठी ग्रामसभा ‘जल ओथ’ घेतील.\n10.62 लाख हेक्टर शेती क्षेत्रात सिंचनाची सुविधा उपलब्ध होईल\nतिथेच केन-बेतवा लिंक प्रकल्प माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे आंतरराज्यीय सहकार्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या करारास प्रारंभ होईल, ज्या अंतर्गत दुष्काळग्रस्त आणि पाण्याची कमतरता असलेल्या भागात नद्यांना जोडले जाणारे अतिरिक्त पाणी वेगवेगळ्या नद्यांना जोडले जाऊ शकते. या प्रकल्पात केन नदीचे पाणी बेतवा नदीकडे नेण्यासाठी दौरण धरण, लोअर ओर प्रकल्प, कोठा बॅरेज आणि बीना संकुल बहुउद्देशीय प्रकल्प बांधून कालव्याद्वारे केन व बेतवा नद्यांना जोडण्याचा प्रकल्प आहे. या प्रकल्पातून दरवर्षी 10.62 लाख हेक्टर शेती क्षेत्रामध्ये सिंचन सुविधा निर्माण होईल, सुमारे 62 लाख लोकांना पिण्याचे पाणीपुरवठा आणि 103 मेगावॅट जलविद्युत उत्पादन मिळेल.\nपाणीटंचाईने बाधित होणारे भाग अत्यंत फायदेशीर ठरतील\nमध्य प्रदेशातील पन्ना, टीकमगड, छतरपूर, सागर, दमोह, दतिया, विदिशा, शिवपुरी आणि रायसेन जिल्ह्यांसह उत्तर प्रदेशातील बांदा, महोबा, झांसी आणि ललितपूर या बुंदेलखंड प्रदेशात भीषण पाणीटंचाईग्रस्त भागांसाठी हा प्रकल्प अत्यंत फायदेशीर ठरेल. जिल्ह्यांचा समावेश आहे. यामुळे भविष्यात नद्यांच्या जोडणीच्या अधिक प्रकल्पांना मार्ग सुकर होईल, जेणेकरुन पाण्याचा अभाव देशाच्या विकासास अडथळा आणू नये.\nआम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताज�� माहिती\nब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nतूर बाजार भाव | आजचे तुरीचे भाव | Tur Bajar Bhav Today | सर्व बाजार समिती 18 April 2021\nआपण कोठूनही सलाखांच्या मागे जाऊ नये म्हणून या गोष्टी लक्षात ठेवा\nधोनी क्रिकेटला निरोप देऊन फळ आणि भाजीपाला व्यवसाय सुरू करतो का जाणून घेण्यासाठी ही बातमी वाचा\nआज ही राशी चिन्हे त्यांचे भाग्य उघडतील आणि या लोकांनी सतर्क असले पाहिजे\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\n(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nनोंदणी, ई-केवायसी आणि ट्रॅक स्थिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nऑनलाईन अर्ज, नोंदणी (प्रसूत सहाय्य)\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nराज्यनिहाय डायरेक्ट लिंक्स, नवीन पंचायत मतदार यादी\nगोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे नुकसानग्रस्त भरपाईपासून वंचित\nकोट्यवधींच्या कर्जवसुलीसाठी स्थापन होणार तज्ज्ञांची समिती\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/goa/goa-ats-commando-injured-grenade-blast-during-mock-drill-bamboli-gomeco-8502", "date_download": "2021-04-19T08:41:39Z", "digest": "sha1:AZIX2PEC2TQTRHW6CRSOXNUADNXHBK23", "length": 9348, "nlines": 121, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "गोवा एटीएसचा कमांडो जखमी | Gomantak", "raw_content": "\nसोमवार, 19 एप्रिल 2021 e-paper\nगोवा एटीएसचा कमांडो जखमी\nगोवा एटीएसचा कमांडो जखमी\nबुधवार, 9 डिसेंबर 2020\nगोवा दहशतवादी विरोधी पथकातील (एटीएस) जयदेव सावंत हा कमांडो आज सकाळी बांबोळी-गोमेकॉ ठिकाणी मॉकड्रिलच्यावेळी ग्रेनेडचा स्फोट झाल्याने जखमी झाला.\nपणजी: गोवा दहशतवादी विरोधी पथकातील (एटीएस) जयदेव सावंत हा कमांडो आज सकाळी बांबोळी-गोमेकॉ ठिकाणी मॉकड्रिलच्यावेळी ग्रेनेडचा स्फोट झाल्याने जखमी झाला. त्याला तत्काळ गोमेकॉमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार स्फोटामुळे जवानाच्या पायाला दुखापत झाली आहे. गोमेकॉच्या नव्याने उभारलेल्या सुपर स्पेशालिटी ब्लॉकच्या ठिकाणी मॉकड्रिल करण्यात येत होते. गेली दोन दिवसांपासून नॅशनल सिक्युरिटी गार्ड (एनएसजी) यांच्या मदतीने राज्यातील एटीएसचे कमांडोज ठिकठिकाणी मॉकड्रिल करीत आहेत. काल (सोमवारी) मिरामार परिसरात जवानांनी मॉकड्रिल केले होते. पोलिस खात्याकडून सुरक्षिततेच्या दृष्टीने आपल्याकडील यंत्रणेची सजगता एनएसजीच्या मदतीने तपासली जात आहे.\nकुलभूषण जाधव प्रकरणी इस्लामाबाद उच्च न्यायालयाचा इम्रान खान सरकारला आदेश; कोण आहेत कुलभूषण जाधव\nइस्लामाबाद : भारतीय नौदलाचे सेवानिवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांना 2017 मध्ये...\nभारत पाकिस्तानमध्ये युद्धाची शक्यता अमेरिकी गुप्तचर खत्याचा दावा\nस्वातंत्र्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध खूपच बिघडले आहेत. आतापर्यंत दोन्ही...\n झारखंडमध्ये रुग्णालयात बेड मिळेना, ना स्मशानात जागा\nकोरोनाने देशभरात धुमाकूळ घालायला सुरवात केली आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट...\nसुप्रीम कोर्टाने कुरानमधील 26 आयते काढून टाकण्याची जनहित याचिका फेटाळली\nकुराणमधून 26 आयते हटविण्याशी संबंधित जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली...\nअफगाणिस्तानच्या एका कृतीमुळे पाकिस्तानची नाचक्की\nइस्लामाबाद: अफगाणिस्तानच्या एका कृतीमुळे पाकिस्तानची नाचक्की झाली आहे. पाकच्या...\nनायजेरियाच्या कारागृहातून 2 हजार कैदी फरार\nनायजेरियाच्या आग्नेय भागात, काही शस्त्रधारी हल्लेखोरांनी पोलिस आणि सैन्याच्या...\nFATF च्या ब्लॅक लिस्ट मधून वाचण्यासाठी पाकिस्तानची नवी खेळी\nपाकिस्तानने फायनान्स अ‍ॅक्शन टास्क फोर्सच्या (एफएटीएफ) काळ्या सूचीत येऊ नये म्हणून...\nपुलवामामध्ये भारतीय जवानांची धडक कारवाई; तीन दहशतवाद्यांचा खात्मा\nपुलवामा: पुलवामामध्ये भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत सकाळी...\n''लव्ह जिहाद: आयएसआयएस हिंदू आणि ख्रिश्चन समाजातील मुलींना जास्त लक्ष्य करतात''\nकेरळ : देशातील पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून ...\nपाकिस्तानलाही भारताशी शांततापूर्ण संबंध हवेत; इम्रान खान यांचे नरेंद्र मोदींच्या पत्राला उत्तर\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानच्या राष्ट्रीय दिनानिमित्त पाकिस्तानचे...\nपाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे नरेंद्र मोदींना पत्र\nदिल्ली: मागील महिन्यात भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या...\nहार्ट ऑफ एशिया परिषदेला आजपासून सुरवात; अनेक महत्त्वाच्या मुद्यांवर होणार चर्चा\nतजाकिस्तान : तजाकिस्तानमध्ये आयोजित हार्ट ऑफ एशिया परिषदेला आजपासून सुरवात होणार आहे...\nदहशतवाद सकाळ एनएसजी पोलिस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikprabhat.com/tag/railways/", "date_download": "2021-04-19T08:31:11Z", "digest": "sha1:OXMQMPURPHN3Y6IIZZX4UXODEDTQOM22", "length": 5891, "nlines": 107, "source_domain": "www.dainikprabhat.com", "title": "railways Archives - Dainik Prabhat", "raw_content": "\nकरोनाविरोधातील लढाईत रेल्वेचाही पुढाकार; 4000 डब्ब्यांचे कोविड केअर कोचमध्ये रूपांतर\nप्रभात वृत्तसेवा 16 hours ago\n पंजाब आणि हरियाणात रेल्वे, रस्ते वाहतूक प्रभावित\nप्रभात वृत्तसेवा 3 weeks ago\nउत्सव विशेष गाड्यांना मुदतवाढ\nप्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता निर्णय\nप्रभात वृत्तसेवा 4 weeks ago\nपुणे ते लोणावळा आणि पुणे ते दौंड लोकल सेवेला अत्यल्प प्रतिसाद\nपुणे ते लोणावळा मार्गावर केवळ 450 तर, पुणे-दौंड मार्गावर दररोज केवळ 250 नागरिकांकडून प्रवास\nप्रभात वृत्तसेवा 2 months ago\n लवकरच सुरू होणार ‘या’ स्पेशल ट्रेन, पाहा यादी\nप्रभात वृत्तसेवा 3 months ago\nरेल्वेच्या खासगीकरणाच्या विरोधात युवक कॉंग्रेसची निदर्शने\nप्रभात वृत्तसेवा 10 months ago\nचीनला आर्थिक दणका; चिनी कंपनीला दिलेले ५०० कोटींचे कंत्राट रेल्वे रद्द करणार\nप्रभात वृत्तसेवा 10 months ago\nविमान, रेल्वे वाहतूक सुरू करण्याची गरज\nप्रभात वृत्तसेवा 11 months ago\n‘त्या’ विभागाच्या रुग्णालयांतील खाटा उपलब्ध करून देण्यास केंद्राची मंजुरी\nप्रभात वृत्तसेवा 12 months ago\nमोदी सरकारचा मेगा प्लॅन; रेल्वेत उभारणार कोरोनाबाधितांसाठी रुग्णालय\nप्रभात वृत्तसेवा 1 year ago\n2024 पर्यंत रेल्वेचे विद्युतीकरण होणार- पीयूष गोयल\nप्रभात वृत्तसेवा 1 year ago\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nबायोमेट्रिकमुळे रेल्वेत जागेसाठीची रेटारेटी संपणार\nप्रभात वृत्तसेवा 2 years ago\nरेमडेसिविरनंतर आता ‘टॉसिलिझूमॅब’, ‘अलझूमॅब’ इंजेक्‍शन्सही आऊट ऑफ स्टॉक\n#ResignModi : मोदी, राजीनामा द्या ट्‌वीटरवर ट्रेन्डींग\n“साडे चार कोटींचे रेमडेसीवीर खरेदी करणाऱ्या फडणवीसांची चौकशी करा”; काँग्रेसच्या…\nमहाराष्ट्रात दर तीन मिनिटांनी एक पेशंट जीव गमावतो\nसासवडमध्ये आजपासून नवीन नियमावली; जाणून घ्या… काय सुरु, काय बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.misalpav.com/node/25411", "date_download": "2021-04-19T09:21:28Z", "digest": "sha1:QQ74HXP3IVF4SCNPFGEE4EZ2IZYLD24B", "length": 27387, "nlines": 322, "source_domain": "www.misalpav.com", "title": "पु.ल.देशपांडे उद्यान (पुणे) | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nलेखाचे शीर्षक आणि सदस्यनाम\nलेखाचे शीर्षक आणि सदस्यनाम पाहून एकदम वेगळेच वाटले क्षणभर, मग लक्षात आले. =))\nएक दोनदा गेलो होतो इथे, उद्यान छान आहे\nसिंहगड रोडवर आहे तेच का हे\nसिंहगड रोडवर आहे तेच का हे उद्यान बाहेरून गाडीवर जाताना पाटी वाचल्यासारखं आठवतंय, पण कधी आत जाण्याचा योग आला नाही.\nहोय...सिंहगड रोडवर आहे तेच..\nएकवेळ अवश्य भेट द्यावी असे आहे उद्यान......\nपुढल्या पुणे भेटी दरम्यान करण्याच्या कामांमध्ये नोंद करण्यात आलेली आहे.. :)\nएकाच छायाचित्राने उद्यानाची नीट कल्पना येत नाही. छायाचित्रांबाबत एवढी कंजूषी का कमीतकमी ८-१० वेगवेगळ्या छायाचित्रांनी पुलं उद्यानाला न्याय देता आला असता. पुलंचं नांव दिले आहे पण उद्यानात पुलंचा पुतळा आहे का कमीतकमी ८-१० वेगवेगळ्या छायाचित्रांनी पुलं उद्यानाला न्याय देता आला असता. पुलंचं नांव दिले आहे पण उद्यानात पुलंचा पुतळा आहे का तिथे लाल महाला समोरून हलविलेला दादोजी कोंडदेवांचा पुतळा प्रस्थापित केला आहे असे बातम्यांमध्ये ऐकले होते. त्याची छायाचित्रे. तसेच लहान मुलांसाठी खेळण्याची काय सोय आहे तिथे लाल महाला समोरून हलविलेला दादोजी कोंडदेवांचा पुतळा प्रस्थापित केला आहे असे बातम्यांमध्ये ऐकले होते. त्याची छायाचित्रे. तसेच लहान मुलांसाठी खेळण्याची काय सोय आहे ज्येष्ठ नागरीकांसाठी गप्पा-टप्पा करण्यासाठी बसण्याची काय सोय आहे ज्येष्ठ नागरीकांसाठी गप्पा-टप्पा करण्यासाठी बसण्याची काय सोय आहे, जॉगींग ट्रॅक सारख्या अत्याधुनिक सोयी आहेत का, जॉगींग ट्रॅक सारख्या अत्याधुनिक सोयी आहेत का पाळीव प्राण्यांना आंत आणण्यास परवानगी आहे का पाळीव प्राण्यांना आंत ���णण्यास परवानगी आहे का वगैरे वगैरे माहिती दिली तर उद्यानाचे सर्वांगिण आकलन झाले असते. अजूनही वेळ गेली नाही. प्रतिसादातून जास्तीची छायाचित्रे आणि माहिती दिलीत तरी चालेल.\nमाझ्या लहानपणापासून अनेकदा बडोड्याला भेट देण्याची संधी मला मिळाली. तिथली रावपुरा विभागतली 'सूर्यनारायण बाग' तसेच रेल्वे स्थानकाजवळील 'कमाठी बाग' आणि अहमदाबादेतील 'कांकरीया तलाव' ह्या सर्व बागांमधून खांबाखांबांवर स्पीकर्स लावून मंद आवाजातील संगीत आणि रेडीओवरील बातम्या वगैरे लागतात. आवाज जवळच्या बाकालाच फक्त ऐकू येईल एवढा कमी असतो. त्यामुळे कोणालाही त्रास होत नाही. अशी ज्येष्ठ नागरिकांसाठी उपयुक्त सोय आपल्या इथे कुठे दिसत नाही. ज्येष्ठांना (आणि इतरांनाही) मनावरील ताणतणाव दूर करण्यासाठी, मनाच्या सैलावण्यासाठी ही सोय खुप चांगली आहे. मी तर माझ्या लहानपणी अनेकदा ह्या उद्यानांमध्ये जाऊन रेडिओ आणि मंद संगीत ऐकत बसायचो. त्या सकारात्मक गोष्टीने मनांत कायमस्वरूपी घर केले आहे.\nआपल्या प्रशासनास समज येउन किंवा एखाद्या समाजसेवी संघटनेच्या लक्षात येऊन आपल्या इथल्या उद्यानांमध्ये अशी सोय कोणी केल्यास आनंद होईल. अन्यथा, निवृत्ती नंतर, मीच पुढाकार घेऊन एखाद्या उद्यानाचा उद्धार करेन.\n>>बाखांबांवर स्पीकर्स लावून मंद आवाजातील संगीत आणि रेडीओवरील बातम्या वगैरे लागतात. आवाज जवळच्या बाकालाच\n>>फक्त ऐकू येईल एवढा कमी असतो.\nनोईडाच्या बागांत क्लासिकल मुझिक चालतं. फारच सुखद अनुभव\nह्या सर्व बागांमधून खांबाखांबांवर स्पीकर्स लावून मंद आवाजातील संगीत आणि रेडीओवरील बातम्या वगैरे लागतात\nसहकारनगरच्या (पुणे) बागूल उद्यानामध्ये तशी सोय केली होती, आणि तशी गाणी ऐकलेली मला आठवत आहेत. पण नंतर त्याचे काय झाले मला माहित नाही, बहुतेक पावसाने स्पीकर्स बंद पडले.\nकलमाडी रेल्वेमंत्री होते तेव्हा सिंहगड एक्स्प्रेस पुणे स्थानकातून निघायच्या वेळेस (सकाळी ६ वाजता) सनई लागत असे. त्यामुळे कायम लग्नाचं वर्‍हाड निघालं आहे असं वाटायचं :)\nसुरेश कलमाडी रेल्वे राज्यमंत्री होते. ते कॅबिनेट दर्जाचे मंत्री कधीच नव्हते. पुढील लोकसभा निवडणूकीत राष्ट्रीय काँग्रेसतर्फे पुन्हा एकदा विजयी झाल्यास व संपुआचेच सरकार पुन्हा आल्यास एक बरेच अनुभवी खासदार म्हणून कॅबिनेट दर्जाचे मंत्री बनण्यास प्रबळ ���ावेदार असतील; विशेषकरून भारी उद्योग मंत्री पदासाठी ;-).\n# म्हैस - छायाचित्र आवडले पण एकोळी लेख जसे प्रकाशित करू नये तसेच एकचित्री पण करू नये.\nबॉडीगार्ड मूव्हीमधला एक सीन\nबॉडीगार्ड मूव्हीमधला एक सीन ह्या उद्दानामधे शूट केलेला आहे. खरंच बघण्यासारखं आहे हे उद्दान.\nदुनियादारी चित्रपटातील सीनदेखील ह्या उद्यानातच चित्रीत केले आहेत असे समजते............\nवर पेठकर काकांनी जो सल्ला\nवर पेठकर काकांनी जो सल्ला दिलाय तो आमलात आणला तर बरं होईल.\nमी प्रकाशित केलेल्या छायाचित्राला दिलेल्या प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद\nमिपा ची सभासद झाल्यानंतर प्रथमच प्रकाशित केलेल्या\nछायाचित्राला मिळालेल्या प्रतिसादावरुन आणि\nपेठकर काकांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आणखी काही छायाचित्रे देत आहे. दोन दिवसांपासून देण्याच्या प्रयत्नात होते परंतु काही तांत्रिक अडचणी येत होत्या.\nयाही चित्रांना प्रतिसाद मिळेल\nयाही चित्रांना प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा\nअप्रतिम फोटो. स्वारगेटवरुन कसे जायचे हे उदयान पाहायला\nस्वारगेट वरुन सिंहगड रोडकडे\nस्वारगेट वरुन सिंहगड रोडकडे जाण्यासाठी रिक्शा किंवा सिक्स सीटर मिळते ना........\nस्वारगेटकडून सिंहगड रस्त्यावर आल्यावर, राजाराम पुलाआधी, डाव्या बाजूस 'पु. ल. देशपांडे उद्यान' आहे.\nहे फटू मस्त आवडले.\nहे फटू मस्त आवडले.\n आता भरपूर छायाचित्रे आली. धन्यवाद.\nहे उद्यान बाहेरून पाहिले आहे पण आतून पाहण्याचा योग नाही आला. आता रजेवर आल्यावर 'पु.ल. देशपांडे उद्यान' हे 'पाहण्याच्या' यादीत सर्वांत वर असेल.\nसर्व छायाचित्रे पाहता, एकूणच उद्यानात गर्दी अज्जिबात जाणवत नाहीए. शांततेच्या दृष्टीने हे उत्तम असले तरी उद्यान, अजून दुर्लक्षित असल्याचे खेदजनक चित्र मनांत उभे राहात आहे. पण असो. तुमच्या लेखाने मिपास्थित पुणेकरांना तरी उद्यानभेटीची ओढ निर्माण होईल अशी आशा बाळगतो.\nछायाचित्रे सकाळची आहेत...........त्यामुळे गर्दी नाहिये संध्याकाळी गर्दी असते असे ऐकले आहे.......\nआणि बक्कळ तिकिट ठेवल्यामुळे आमच्यासारखी फुकटी लोकं तिकडे फिरकत नाहीत.\nबक्कळ तिकिट ठेवल्यामुळे .....\nमला वाटतं ताथवटे उद्यानाला तिकीट आहे. पण उद्यानाची स्वच्छता आणि इतर सोयी सुविधा पुरवायच्या असतील तर माफक तिकीट असण्याला कोणाची हरकत नसावी. मोफत पण गलिच्छ उद्यानास भेट देऊन मन प्रसन्न होत नाही.\nहो. ���ांगले पाच-दहा रुपडे तिकिट आहे. कितीतरी वेळी बागेच्या गेटजवळ जाउन खिश्यातल्या चिल्लर कडे बघत परत जावं लागलय. :(\nपण उद्यानाची स्वच्छता आणि इतर सोयी सुविधा पुरवायच्या असतील तर माफक तिकीट असण्याला कोणाची हरकत नसावी.\nमग ट्याक्स कशाला घेतात\nमोफत पण गलिच्छ उद्यानास भेट देऊन मन प्रसन्न होत नाही.\nपण आमच्यासारख्यांना स्वच्छ उद्यानाचा पैसे गेल्याच्या चुटपुटीमुळे आनंदपण घेता येत नै ना...\nहो. चांगले पाच-दहा रुपडे तिकिट आहे.\n जाताना पैसे घेऊन गेलेले बरे.\nमग ट्याक्स कशाला घेतात\nह्या प्रश्नात, नविन धागा सुरु करण्याची क्षमता आहे. जसे आपण रेल्वेचे तिकिट काढतो, रस्त्याचा टोल भरतो, एस्टीचे तिकिट काढतो त्याच भावनेने उद्यानाच्या सेवेकडे पाहावे. मनस्ताप कमी होईल.\nआमच्यासारख्यांना स्वच्छ उद्यानाचा पैसे गेल्याच्या चुटपुटीमुळे आनंदपण घेता येत नै ना.\nएक तर गलिच्छ उद्यानांमध्ये आनंद मिळवा किंवा उद्यान स्वच्छते बाबत लोकांचे प्रबोधन करा.\nछायाचित्रे व माहीती आवडली\nपण तुम्हाला आणखी एक प्रश्न विचारावासा वाटतो ... तशी म्हैस मला पण आवडते , पु. ल. ची चांदी वाचल्यापासून त्यात आणखी भर पडली आहे पण … तरीही तुम्हाला ते नाव का घ्यावस वाटल\nबादवे म्हैस पु. ल. ची कथा आहे आणि चांदी हा त्यावर आधारित चित्रपट आहे.\nमी पु. ल. च्या वाचलेल्या म्हशीलाच चित्रपटाच्या म्हशीच्या नावाने संबोधले आहे.\nहा हा....मोठा भाऊ या नावाने\nहा हा....मोठा भाऊ या नावाने हाक मारतो...म्हणून\nहा, हा, हा, कारण खरोखरच\nहा, हा, हा, कारण खरोखरच मजेशीर आहे. पण पैसा यांच्या मताशी मी पण सहमत आहे. तुम्हाला त्या नावाने संबोधताना खरच खूप अवघड जाणार आहे.\nपु ल देशपांडे उद्यानाचे फोटो \"म्हशीने\" द्यावेत हा मस्त योगायोग पण तुम्हाला इथे हाक मारताना आम्हाला जरा अवघड वाटणार आहे\nसध्या 18 सदस्य हजर आहेत.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/product/cumin-kit-1-rj/AGS-KIT-548?language=mr", "date_download": "2021-04-19T10:39:23Z", "digest": "sha1:5CLAK2MCW2P3IZRCDYQQCZIKBDF67IOG", "length": 3105, "nlines": 57, "source_domain": "agrostar.in", "title": "अॅग्रोस्टार Cumin Kit 1-RJ - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "क्षमस्व, हा लेख आपण निवड केलेल्या भाषामध्ये नाही\nआपल्या राज्यात लवकरच अ‍ॅग्री दुकान उपलब्ध होईल.\nआपली रिक्वेस्ट यशस्वीरीत्या पाठविण्यात आली आहे.\nअ‍ॅग्रोस्टारची निवड केल्याबद्दल धन्यवाद\nकृपया आपला नंबर द्या. आमचे प्रतिनिधी आपल्याला कॉल करून आपली ऑर्डर निश्चित करतील.\nआपली रिक्वेस्ट यशस्वीरीत्या पाठविण्यात आली आहे.\nअ‍ॅग्री शॉपवर परत जा\n‘सबमिट’ वर क्लिक करून आपण आपली माहिती अ‍ॅग्रोस्टारला पाठविण्यास सहमती दिली आहे. जी लागू कायद्यानुसार याचा वापर करू शकतात.अॅग्रोस्टार अटी व नियम\nअ‍ॅग्रोस्टावरून उत्पादने खरेदी करण्याची दुसरी पद्धत\nआमचे अ‍ॅप डाउनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://beedreporter.com/news/category/beed/patoda/", "date_download": "2021-04-19T10:04:23Z", "digest": "sha1:LODHB4463REWWV6ND2CA5XEXTVSRU2CY", "length": 13021, "nlines": 176, "source_domain": "beedreporter.com", "title": "पाटोदा", "raw_content": "\nपाटोद्यातील कोरोना सेंटरमध्ये रुग्णांच्या जेवणात अळ्या\nना.मुंडेंकडून ग्रामीण भागातील कार्यकर्त्याला न्याय नियोजन समितीवर विठ्ठल सानपांची नियुक्ती\nना. धनंजय मुंडेंच्या हस्ते गहिनीनाथ गडावर महापुजा संतांच्या दर्शनाने ईश्‍वर प्राप्ती होते -धनंजय मुंडे\nपाटोदा तालुक्यातील बहुतांशी ग्रा.पं. आ.सुरेश धस यांच्या ताब्यात\nचहाचे पैसे मागितले म्हणून हॉटेल चालकाला मारहाण\n‘त्या’ वन मजुराची आत्महत्या\nबीड (रिपोर्टर)- करचुंडी येथील एक वनमजूर गेल्या पंधरा दिवसांपासून कामाला गेल्यापासून बेपत्ता होता. या प्रकरणी नेकनूर पोलिस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली...\nराहूल आवारे यांच्या मॉलमध्ये चोरी एक ते दीड लाख रुपयांचा माल लंपास\nपाटोदा (रिपोर्टर)- राहूल आवारे यांच्या मालकीच्या मॉलमध्ये रात्री चोरीची घटना घडली असून यामध्ये चोरट्याने दुकानातील एक ते दीड लाख रुपयांचा किराणा चोरून...\n‘त्या’ मृतदेहाची ओळख पटली\nबीड (रिपोर्टर)- अंमळनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीत चेहर्‍यावर अ‍ॅसिड टाकून चेहरा विद्रुप केलेला मृतदेह काल आढळून आल���याने एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी...\nगोरगरिबांच्या सुखदुःखात हाकेला धावणारे सय्यद मुजाहिद्दीन यांचे अपघाती निधन\nगोरगरिबांच्या सुखदुःखात हाकेला धावणारेसय्यद मुजाहिद्दीनयांचे अपघाती निधनपाटोदा (रिपोर्टर)-नेहमीच गोरगरिबांच्या सुखदुःखात हाकेला धावणारे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी बीड जिल्हा अल्पसंख्याक उपाध्यक्ष सय्यद मुजाहिद्दीन यांचा...\nबिबट्याची दहशत कायम,बेदरवाडी शिवारात आज गाय आणि शेळीचा फडशा पाडला\nबीड (रिपोर्टर)- बीड जिल्ह्यात नरभक्षक बिबट्याने एक मुलगा आणि एका व्यक्तीचा फडशा पाडल्यानंतर जिल्ह्यातील जनता भयभीत झालेली असताना पाटोदा तालुक्यातील बेदरवाडी शिवारामध्ये...\nधनंजय मुंडेंच्या सामाजिक न्याय विभागाची रेकॉर्डब्रेक कामगिरी\nनिधी खर्चाच्या बाबतीत पाच वर्षातील उच्चांक गाठला, सर्वसामान्य मागासवर्गीयांना मोठा लाभ2003 नंतर परदेश शिष्यवृत्तीचा कोटा मुंडेंनी पहिल्यांदाच 100% भरलामुंबई (रिपोर्टर): गेल्या वर्षभरापासून...\nतीन लाख रुपयांसाठी विवाहित महिलेचा खून परळी येथील घटना\nआरोपी विरुद्ध हुंडाबळी कलमानुसार गुन्हा दाखल सिरसाळा (रिपोर्टर):-माहेरहून बांगडीचा व्यापार करण्यासाठी तीन लाख रुपये घेवून ये म्हणत गेल्या पंधरा...\nझुंजार नेताचे निवासी संपादक श्रीपती माने यांचे निधन\nआष्टी (रिपोर्टर):- तालुक्यातील मातावळी येथील दै.झुंजार नेताचे निवासी संपादक श्रीपती माने मागिल काही दिवसापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने औरंगाबाद येथे दवाखान्यात उपचार घेत...\nआ.संदीप भैय्यांची सूचना, विस्कळीत पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी पालिकेची यंत्रणा लागली कामाला \nपाणी प्रश्नी उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर यांनी घेतला आढावारमजान सनाच्या पार्श्वभूमीवर नियमित पाणी पुरवठा कराबीड (रिपोर्टर):- शहरातील व शहराच्या हद्दवाढ भागतील पाणी पुरवठा...\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १ टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र मुर्दाड आणि निसत्वाला कर्तृत्वाची फुंकार घाला\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १-गणेश सावंत९४२२७४२८१० अखंड जगाच्या पाठीवर भुगोलाबरोबर इतिहास असणारा भारत हा एकमेव देश आहे. शतकानु...\nमराठवाड्याची गादी भाजपात बंडाळीची पदवी\n-गणेश सावंत- मो. नं. ९४२२७४२८१० सत्तेचं अमरत्व आपल्याकडेच आहे या तोर्‍यात...\nर���क-ठोक- लाल किल्ले से आयी आवाज प्रजासत्ताक दिनी जे घडल की घडवल\n-गणेश सावंतमो. नं. ९४२२७४२८१०प्रजासत्ताक दिनी देशाच्या राजधानीत जे झाले ते संतापजनकच. तळपायाची आग मस्तकाला जावी अन् लाल किल्ल्यावर चढाई करणार्‍यांची ढोपरं सोलून...\nजिल्ह्यात १० दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन\nबँकांना शटर बंद करून परवानगी, ५० टक्के उपस्थितीत शासकीय कार्यालय सुरू, वाहतूक शंभर टक्के बंद, शाळा, महाविद्यालये, शिकवण्या बंद;सकाळी ७ ते १०...\nमोठी बातमी -कडक निर्बंध नव्हे हे लोकडाऊनच, जिल्हाधिकारी यांचे काय आहेत आदेश\nबीड - ऑनलाईन रिपोर्टर राज्य शासनाने लोकडाऊन बाबत आदेश काढल्या नंतर आज जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी जिल्हातील लोकडाऊन...\nदोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं\nलिव्ह-इन रिलेशनशिप अर्थातच आपसात सहमतीने लग्न न करता एकमेकांसोबत राहणे. हा ट्रेंड मेट्रो सिटीतील असला तरी त्याचं लोण हळूहळू खेड्यातही पसरत आहे....\nदैनिक बीड रिपोर्टर समूहाचे हे beedreporter.com न्यूज पोर्टल आहे. यावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे.(बीड न्याय कक्ष).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/tag/ram-temple", "date_download": "2021-04-19T09:45:49Z", "digest": "sha1:GEIOHVTF4GQ3YWLB3SCJLMSQVEGYO257", "length": 7945, "nlines": 91, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "Ram Temple Archives - द वायर मराठी", "raw_content": "\nया राम मंदिरासाठी माती खाऊ नका…\nदेव, धर्म त्यातही विषय रामाचा-राम मंदिराचा असेल तर भलेभले लोक बुद्धीची कवाडे बंद करून घेतात, हा आजवरचा इतिहास आहे. त्याच प्रवाहाला जागत हिंदी साहित्या ...\nभारताचा पुजारी राजा आणि त्याचे हुडहुडी भरलेले देव\nअयोध्येच्या नवीन होऊ घातलेल्या मंदिरातील 'रामलल्ला’च्या मूर्तीला ब्लँकेट्स व हीटर्स पुरवण्याचा निर्णय करण्यात आला. ...\nमोदी यांनी लावलेले रोपटे पारिजातकाचे नव्हते\nपारिजातकाला हरसिंगार या नावाने (Nyctanthes arbor-tristis नायक्टॅन्थेस आर्बर-ट्रिस्टिस) या नावानेही ओळखले जाते. मात्र मोदी यांनी लावलेले रोपटे हरसिंगार ...\nप्रजासत्ताक दिनाला अयोध्येत मशिदीचे काम सुरू\nअयोध्याः १९९२साली उध्वस्त केलेल्या बाबरी मशिदीच्या नव्या बांधकामाची सुरुवात येत्या प्रजासत्ताक दिनापासून केली जाणार आहे. प्रस्तावित मशिदीचा आराखडा येत ...\nबाबरी मशीद विध्वंस सुनियोजित कटः न���या. लिबरहान\nनवी दिल्लीः अयोध्येत बाबरी मशीद पाडावी यासाठी अत्यंत काटेकोरपणे कारस्थान रचले गेले होते. भाजपच्या नेत्या उमा भारती यांनी या कटाची जबाबदारी स्वीकारली ह ...\nनिकालानंतर अडवाणी म्हणाले, ‘जय श्रीराम’\nनवी दिल्लीः १९९२च्या बाबरी मशीद पाडण्याच्या प्रकरणात बुधवारी विशेष सीबीआय न्यायालयाने या प्रकरणातील प्रमुख आरोपी लालकृष्ण अडवाणी, उमा भारती, मुरली मनो ...\nमहंत नृत्यगोपाल दास कोरोनाबाधित\nनवी दिल्ली: अयोध्येत राममंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यादरम्यान व्यासपीठावर उपस्थित मोजक्या पाच व्यक्तींपैकी एक असलेल्या महंत नृत्यगोपाल दास यांना कोविड-१९ ...\nराममंदिराच्या पूजऱ्यासह १६ पोलिसांना कोरोना\nनवी दिल्लीः येत्या ५ ऑगस्टला अयोध्येत राममंदिराचे भूमीपूजन करणारे प्रमुख पुजारी व १६ पोलिसांना कोविड-१९ची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. हे पोलिस रा ...\nअयोध्याः स्वैर टीव्ही वृत्तांकन व चर्चांवर निर्बंध\nनवी दिल्लीः येत्या ५ ऑगस्ट रोजी अयोध्येत होणाऱ्या भव्य राम मंदिर भूमीपूजन सोहळ्याच्या थेट टीव्ही वृत्तांकन व पॅनल चर्चांवर अयोध्या जिल्हा प्रशासनाने क ...\nबाबरी मशीद कारस्थानात मी नव्हतोः अडवाणी\nनवी दिल्लीः अयोध्येतील वादग्रस्त बाबरी मशीद पाडण्याच्या कारस्थानात आपण नव्हतो व या प्रकरणात आपण निर्दोष असल्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी ( ...\nसुमित्रा भावे यांचे निधन\nरेल्वेकडून ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ धावणार\nकोरोना संसर्गाचा निवडणुकांशी काय संबंध\nलसीकरण आणि लसींची आयात वाढवाः डॉ. मनमोहन सिंग\nभाजपचा यू टर्न : ‘कुंभ मेळा प्रतिकात्मक ठेवा’\n‘करोनाच्या धोका; उद्योग जगताने मदत करावी’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.drushtikonnews.com/2021/03/blog-post_636.html", "date_download": "2021-04-19T09:20:17Z", "digest": "sha1:KZDFIPOQU6HLCDQZIRCHIPITPFQSRU5J", "length": 11244, "nlines": 49, "source_domain": "www.drushtikonnews.com", "title": "त्या शासन निर्णयाचा \"आरएमबीकेएस\" ने काळ्याफिती लावून केला निषेध - दृष्टीकोन", "raw_content": "\nHome / बीडजिल्हा / महाराष्ट्र / त्या शासन निर्णयाचा \"आरएमबीकेएस\" ने काळ्याफिती लावून केला निषेध\nत्या शासन निर्णयाचा \"आरएमबीकेएस\" ने काळ्याफिती लावून केला निषेध\nMarch 26, 2021 बीडजिल्हा, महाराष्ट्र\nराज्यातील ३६ जिल्ह्यात राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या आंदोलनाला कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद\nबीड : महाराष्ट्र शासनाच्या सामान्य विभागाद्वारे पदोन्नतीतील आरक्षणासंदर्भात दि. १८ जानेवारी २०२१ रोजी काढण्यात आलेल्या अध्यादेशाविरुद्ध राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने राज्यातील ३६ जिल्ह्यात व ३५८ तालुक्यातील बहुजन समाजातील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी काळ्याफिती लावून याचा सोमवारी राज्यभरातून निषेध केला. दरम्यान याप्रश्नी बीड जिल्ह्यात जिल्हाधिकारी व तालुकास्तरावर उप -विभागीय अधिकारी, तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वित्तमंत्र्यांना कोविड- १९ च्या नियमांचे पालन करून निवेदन देण्यात आले.\nदिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की उच्च न्यायालय मुंबई यांच्या याचिका क्रमांक २७९७/ २०१५ वरील दि. ०४/०८/२०१७ च्या निर्णयाविरोधात राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष अनुमती याचिका क्रमांक २८३०६/ २०१७ मधील सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून यापुढे पदोन्नतीच्या कोट्यातील रिक्त असलेली सर्व शंभर टक्के पदे कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा विचार न करता दि. २५/ ०५/ २००४ सेवा ज्येष्ठतेनुसार भरण्यात यावा. असा शासन निर्णय राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाद्वारे दि. १८ फेब्रुवारी २०२१ रोजी घेण्यात आला. या शासन निर्णयाविरोधात राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ ट्रेड युनियन व प्रोटान, प्रोफेसर टीचर, अँड नॉन टीचिंग बहुजन समाजातील विविध अधिकारी कर्मचारी संघटनांच्या सहभागाने राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यात व ३५८ तालुक्यात बहुजन कर्मचाऱ्यांनी काळीफित लावून सोमवारी निषेध आंदोलन करून सदर अध्यादेश दुरुस्त करून ३० टक्के पदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावर आरक्षणाचे सर्व बिंदू समाविष्ट करावे. त्याचप्रमाणे एससी- एसटी, व्हीजे- एनटी अधिकारी कर्मचारी यांची पदोन्नतीची प्रक्रिया एक महिन्यात पूर्ण करावी. तसेच त्याचप्रमाणे ओबीसी अधिकारी कर्मचारी यांना २७ टक्के पदोन्नतीमध्ये आरक्षण देऊन ती प्रक्रिया ही एक महिन्यात पूर्ण करावी.\nअशी मागणी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने करण्यात आली असून आज हजारो मागासवर्गीय अधिकारी कर्मचारी यांचे संघटन छोट्या शक्तीने लढत आह��, परंतु सर्वांना एकत्र येऊन लढण्याचे नियोजन करून वेळ आल्यास परत न्यायालयीन लढाई संपूर्ण शक्तीने लढण्यात येईल. असा इशारा ही \"आरएमबीकेएस\" ने निवेदनाद्वारे दिलाय.\nया आंदोलनास राज्यासह संपूर्ण बीड जिल्ह्यातून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला. राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या आंदोलनास तमाम बहुजनांच्या विविध कर्मचारी- अधिकारी यांच्या संघटनांनी या नियोजित आंदोलनामध्ये आपल्या संघटनेचा अजेंडा झेंडा घेऊन या आंदोलनात सहभाग नोंदवला. तसेच covid-19 च्या सर्व नियमांचे पालन करून निवेदन देण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने देण्यात आली. यावेळी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे बीड जिल्हा संयोजक मधुकर काळे, बीड तालुका संयोजक नागेश वास्ते, धारूर तालुका संयोजक गोविंद सोनार, केज तालुका संयोजक आर. डी. वैरागी, अंबाजोगाई तालुका संयोजक भगवान उमाप, माजलगाव तालुका संयोजक निंबाजी सोनपसारे, परळी तालुका संयोजक चिमाजी सरवदे, पाटोदा तालुका संयोजक रवींद्र ससाने तसेच रमेश जाधव, विजय क्षीरसागर, महादेव मस्के, बब्रुवान लांडगे, मच्छिंद्र खाकरे, शेख परवेज, संतोष काळे, धम्मपाल विद्यागर, गडदे महादेव, आगळे, रिजवान सय्यद, नासीर शेख, संदीप जोगदंड, चांगदेव तरकसे, आर. बी. केंद्रे, ओव्हाळ, सी. एस. कसबे, डी. के. शेप आदींनी सहभाग नोंदवला.\nत्या शासन निर्णयाचा \"आरएमबीकेएस\" ने काळ्याफिती लावून केला निषेध Reviewed by Ajay Jogdand on March 26, 2021 Rating: 5\nशिवसेना बीड जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी केज कोव्हिड सेंटरला दिली भेट\nदुचाकीचा अपघातात ऊसतोड मुकादम ठार\nयशोदिप भोजनालय तर्फे चालविण्यात येणाऱ्या शिव भोजन केंद्रा तर्फे आष्टी शहरात घरपोच ७५ थाळी मोफत वाटप\nआरोग्य कर्मचार्‍यांच्या सर्व अडचणी मी स्वतः प्राधान्याने सोडविणार : आ.बाळासाहेब आजबे\nबीडजिल्हा महाराष्ट्र क्राईम बीड जिल्हा ताज्या बातम्या Home आरोग्य-शिक्षण व्हिडीओ देश- विदेश ब्लॉग संपादकीय व्हीडीओ राजकारण मनोरंजन-खेळ Breaking बीड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/osmanabad-news/", "date_download": "2021-04-19T10:12:49Z", "digest": "sha1:L6COQCDGZK2LJACOI6HLT42RYJOD5LCI", "length": 15648, "nlines": 163, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Osmanabad News Details - News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nमरणाने केली सुटका पण आरोग्य व्यवस्थेनं छळले होते, 2 तास मृतदेह रुग्णालयातच\nIPL 2021 : आयपीएलमधून बाहेर झालेल्या बेन स्टोक्सचा गावसकरांवर निशाणा\nपोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करुन मिळवा मोठा फायदा, 5.8 टक्के आहे व्याजदर\nLIVE : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी भारत दौरा पुढे ढकलला\nLIVE : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी भारत दौरा पुढे ढकलला\nइंजेक्शन नाही...अल्कोहोलनं होईल फायदा, महिलेचा तर्क; दिल्लीत दारुसाठी रांगा\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\n ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या कोरोनाबाधित महिलेवर बलात्काराचा प्रयत्न\nपाहा शाहिद कपूरच्या चिमुकलीची फोटोग्राफी; फोटो पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क\nप्राची देसाईवर झाली होती जबरदस्ती; सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव\n‘हे 3 उपाय करा, कोरोना आसपासही फिरकणार नाही’; इशा देओलनं केला दावा\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\nIPL 2021 : आयपीएलमधून बाहेर झालेल्या बेन स्टोक्सचा गावसकरांवर निशाणा\nअनुभवी धोनीच्या टीमचा आज युवा सॅमसनच्या संघाची सामना, 'ही' असेल Playing11\nIPL 2021:'या' कारणामुळे डीव्हिलियर्सवर नाराज होता मॅक्सवेल, पाहा VIDEO\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nपोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करुन मिळवा मोठा फायदा, 5.8 टक्के आहे व्याजदर\nGold Price Today: सोन्याच्या किमतीत वाढ तर चांदीचे दर घसरले, तपासा आजचे भाव\nपोस्ट ऑफिसच्या सेव्हिंग अकाऊंटमध्ये किमान बॅलन्सची मर्यादा किती\nमोबाईलमध्ये सेव्ह असतील 'या' गोष्टी तर खातं होऊ शकतं रिकामं, SBI नं केलं सावध\nCheese प्रेमींचा 'किंग':आतापर्यंत खाल्लं 7,280 किलो चीज, तरीही आहेत 8 पॅक अ‍ॅब्ज\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\n ‘हे’ घरगुती उपाय ठरतील उपयुक्त\nउपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळला आहात चैत्र नवरात्रीमध्ये बनवा काहीतरी नवीन\nExplained: कोरोना रुग्णांवर कसं काम करतं व्हेंटिलेटर\nExplained: मॉडर्ना कंपनीला भारताला का द्यायची नाही आहे लस Pfizer ने ठेवली ही अट\nजाणून घ्या;रस्त्याच्या कडेला असणाऱ्या माइलस्टोनच्या वेगवेगळ्या रंगांचा अर्थ काय\nExplainer : कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला नाही तर काय होईल\nइंजेक्शन नाही...अल्कोहोलनं होईल फायदा, महिलेचा तर्क; दिल्लीत दारुसाठी रांगा\nराज्यात लवकरच कडक लॉकडाऊन; मुख्यमंत्री घेणार ��िर्णय, वडेट्टीवारांचे संकेत\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\nराज्यात कोरोनाचं रौद्र रुप प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला जातोय एका रुग्णाचा जीव\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘परवानगीशिवाय जान कुमारनं मला किस केलं’; निक्की तांबोळीचा धक्कादायक आरोप\n‘हॉट दिसणं केव्हा थांबवशील’; श्वेताचा Bold Look पाहून सेलिब्रिटीही झाले अवाक\nही मराठमोळी अभिनेत्री 100 रुपयांसाठी करायची पेट्रोल पंपावर काम\n विमानतळावर दिसला भला मोठा साप, प्रवाशांची उडाली घाबरगुंडी, पाहा VIDEO\nVIDEO: निवडणूकीचा प्रचार करण्यास दिला नकार; दलित युवकाला चाटायला लावली थुंकी\nमेडिकल कॉलेजमधील Dance Videoच्या वादाला विद्यार्थ्यांकडून उत्तर, बनवला नवा VIDEO\nवर्कआऊट करताना जान्हवी कपूरला आठवली 'शीला की जवानी'; VIDEO पाहून नाही आवरणार हसू\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nलहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\n'या' देशात बेडकांसाठी करतात वाहतूक बंद, जाणून घ्या सविस्तर\nविवाहित महिलेची आत्महत्या, सुसाईड नोट लिहीत पोलिसावर गंभीर आरोप\nOsamanabad suicide : पोलिसाने बंदुकीचा धाक दाखवत बलात्कार केला असल्याचं या महिलेने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे.\nपूरग्रस्त शेतकऱ्याच्या बांधावरच मंत्र्यांनी बोलावली अधिकाऱ्यांची बैठक\nउस्मानाबादमध्ये कोरोनाबाधित महिलेची यशस्वी प्रसूती, बाळही सुखरूप\nविवाहित प्रियकराने पत्नीच्याच मदतीने केला तरुणीचा खून, जन्मठेपेची शिक्षा\nआणखी एक भाजप आमदार कोरोनाच्या विळख्यात, कुटुंबातील 6 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह\nसगळीकडेच असं झालं तर महाराष्ट्र कोरोनामुक्त झालाच म्हणून समजा\nएका मुलासह 2 मुलींनी क्षणात गमावला जीव, खेळताना घडली धक्कादायक घटना\n प्रेयसीला भेटायला चक्क दुचाकीनं पाकिस्तानला निघाला तरुण, पण..\nलग्नसोहळ्यामुळे पुन्हा कोरोनाचा स्फोट; 24 जणांसह वधू पिताही निघाला पॉझिटिव्ह\nदलीत वस्ती योजना घोटाळा भाजप आमदार आक्रमक, अधिकारी महिलेवर गंभीर आरोप\nZP अधिकाऱ्याकडून नियमांची पायमल्ली, संचारबंदीत पुण्यात गेला बायकोला भेटायला\nतुळजाभवानी देवस्थानचे महंतांवर गुन्हा, वाढदिवसाचे निमित्त साधत गोळा केली गर्दी\n 6 वीतील मुलीसोबत शिक्षकाने केलं किळसवाणे कृत्य, कुटुंबाकडून धुलाई\nमरणाने केली सुटका पण आरोग्य व्यवस्थेनं छळले होते, 2 तास मृतदेह रुग्णालयातच\nIPL 2021 : आयपीएलमधून बाहेर झालेल्या बेन स्टोक्सचा गावसकरांवर निशाणा\nपोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करुन मिळवा मोठा फायदा, 5.8 टक्के आहे व्याजदर\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\nअवघ्या महिनाभरातच अमरावतीने कसं मिळवलं कोरोनावर नियंत्रण\nCorona: भारतानं ब्राझीललाही टाकलं मागे, देशात 12 लाखाहून अधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण\nडायबेटिज आणि बीपी पेशंटसाठी उत्तम आहे जांभूळ; होतो असा फायदा\nउसेन बोल्टचा RCB ला खास संदेश विराट, डीव्हिलिर्यसनं दिली 'ही' प्रतिक्रिया\nभज्जी-श्रीसंतपासून ते अनुष्का-गावसकरपर्यंत, IPL मधले 5 मोठे वाद\nहा पदार्थ खायचा की प्यायचा वेगाने प्रसिद्ध होतेय 'Deep-Fried Water' नावाची डिश\n‘लग्न झालेल्या पुरुषासाठी वेडं होणं काय असतं’; रेखा यांच्या उत्तरानं माजवली खळबळ\nकोरोना लस घेताना लहान मुलाप्रमाणे रडला अभिनेता Ram Kapoor,व्हायरल होतोय हा VIDEO\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A1/", "date_download": "2021-04-19T10:28:32Z", "digest": "sha1:6HXUPYDXLAE24K7CKDT6T3Q3TUK27N57", "length": 3303, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "नग्नावस्थेत धिंड Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune : कार रिपेअरिंग करणाऱ्याची साडे चार लाख रुपये खंडणीसाठी नग्न धिंड काढणाऱ्या पाच जणांना अटक\nएमपीसी न्यूज - कार रिपेअरिंगच्या पैशाच्या स्वरूपात सुमारे साडे चार लाख रुपये खंडणीची मागणी करून तसेच खंडणी न दिल्याने आठ जणांनी एकाची नग्न करून धिंड काढली. याप्रकरणी पोलिसांनी संबंधित आठ जणांवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. हि घटना…\nPimpri Crime News : मुलगी पळवून लावण्यास मदत केल्याच्या संशयावरून तोडफोड\nPimpri News: शहरातील ‘सीसीसी’ सेंटरवर नियंत्रणासाठी शासनाचा विशेष अधिकारी नेमावा – पृथ्वीराज साठे\nArticle by Devdatta Kashalikar: कोरोनाबाधितांच्या घरातील कचरा – एक गहन विषय\nPimpri News: जम्बो सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची महापालिका डॉक्टर प्राथमिक तपासणी करणार\nSix Minute Walk Test : फुफ्फुसांच्या आरोग्याविषयी जागरूकतेसाठी ‘सिक्स मिनिट वॉ��� टेस्ट’\nPune News : जैन सोशल ग्रुप द्वारा आयोजित शिबिरात 80 युनिट रक्त संकलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%85%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2021-04-19T09:25:03Z", "digest": "sha1:EQBUMWYQDYNJIVPRGTSWPOSE7UHIFFVR", "length": 4124, "nlines": 74, "source_domain": "mpcnews.in", "title": "माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी Archives - MPCNEWS", "raw_content": "\nमाजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी\nमाजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी\nPimpri: माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना अभिवादन\nएमपीसी न्यूज - दिवंगत माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त मोरवाडी येथील भाजप पक्ष कार्यालयात शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.दिवंगत…\nPune : राजनेता व कवी असा अव्दितीय संगम असलेला नेता हरपला – प्रतिभा पाटील\nएमपीसी न्यूज : भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे, वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती बिघडल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात भरती करण्यात…\nArticle by Devdatta Kashalikar: कोरोनाबाधितांच्या घरातील कचरा – एक गहन विषय\nPimpri News: जम्बो सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची महापालिका डॉक्टर प्राथमिक तपासणी करणार\nSix Minute Walk Test : फुफ्फुसांच्या आरोग्याविषयी जागरूकतेसाठी ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’\nPune News : जैन सोशल ग्रुप द्वारा आयोजित शिबिरात 80 युनिट रक्त संकलन\nPimpri News: महापालिका रेमडिसीवीरच्या 7 हजार 50 कुपी खरेदी करणार\n नेटफ्लिक्स, अमेझॉनच्या या लिंक चुकूनही ओपन करू नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/goa/nationwide-bharat-bandh-called-farmers-delhi-did-not-get-response-goa-8503", "date_download": "2021-04-19T10:22:25Z", "digest": "sha1:AXHX2RVGLIJHMTILTDSSZAWUVFECT56T", "length": 14723, "nlines": 128, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "‘भारत बंद’चा गोव्यात उडाला फज्जा; विरोधकांचे आझाद मैदानावर धरणे | Gomantak", "raw_content": "\nसोमवार, 19 एप्रिल 2021 e-paper\n‘भारत बंद’चा गोव्यात उडाला फज्जा; विरोधकांचे आझाद मैदानावर धरणे\n‘भारत बंद’चा गोव्यात उडाला फज्जा; विरोधकांचे आझाद मैदानावर धरणे\nबुधवार, 9 डिसेंबर 2020\nजिल्हा पंचायत निवडणुकीच्या तोंडावरील आजच्या बंदला सर्व विरोधी पक्षांनी पाठिंबा देऊनही तो यशस���वी झाला नाही.\nपणजी: जिल्हा पंचायत निवडणुकीच्या तोंडावरील आजच्या बंदला सर्व विरोधी पक्षांनी पाठिंबा देऊनही तो यशस्वी झाला नाही. राज्यातील जनतेचा भाजपच्या सरकारवर पूर्ण विश्वास आहे, ते बंदमध्ये सहभागी होणार नाहीत, असे भाजपचे नेते बंदपूर्वी सांगत होते. त्यावर आज जणू शिक्कामोर्तब झाले. विरोधी पक्ष, इतर संघटनांनी बंदला पाठिंबा देत केवळ आझाद मैदानावर धरणे धरले. त्यांनी बंद यशस्वी होण्यासाठी जाहीरपणे आवाहने आज केली असे दिसून आले नाही.\nशेतकऱ्यांनी दिल्लीत चालवलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुकारलेल्या देशव्यापी बंदला आज राज्यात जराही प्रतिसाद मिळाला नाही. जनजीवनावर बंदचा कोणताही प्रभाव जाणवला नाही. सर्व व्यवहार सुरळीत होते. सर्व पक्ष संघटनांनी आज येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन केले. कावरे येथे सकाळी दोन तास गाकुवेधनने खनिज वाहतूक रोखली होती, तर रात्री म्हापशात मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला. त्याव्यतिरिक्त सर्वकाही नियमितपणे सुरू होते.\nयेत्या शनिवारी जिल्हा पंचायत मतदान असल्याने आणि या बंदच्या निमित्ताने सर्व विरोधी पक्ष एकत्र आल्याचे चित्र असल्याने बंदचा प्रभाव जाणवेल असे वाटत होते, मात्र मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केलेल्या दाव्याप्रमाणे बंद जाणवलाच नाही.\nगावडा - कुणबी - वेळीप - धनगर (गोकुवेध) महासंघाच्या केपे विभागाच्या कार्यकर्त्यांनी कावरे-केपे येथे खनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकांना दोन तास रोखून धरले. ‘भारत बंद’ला, ‘कावरे आदिवासी बचाव समितीचा भारतीय शेतकऱ्यांना पाठिंबा’, ‘शेतकरी विरोधी कायदा मागे घ्या,’ अशा घोषणा देणारे फलक ‘गाकुवेध’च्या कार्यकर्त्यांनी हाती धरले होते. दोन तास रोखून धरलेल्या खनिजवाहू ट्रकांना नंतर सोडण्यात आले. शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी तसेच केंद्र सरकारने संमत केलेल्या शेतकऱ्यांच्या विरोधातील अधिनियमांना विरोध दर्शवण्यासाठी बोडगेश्वर शेतकरी संघ, कामरखाजन टेनंट असोसिएशन आणि कुळ-मुंडकार संघर्ष समितीच्या संयुक्त विद्यमाने म्हापशात मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला.\nबंदला पेडणे तालुक्यात आज कोणताही परिणाम जाणवला नाही. फोंडा तालुक्‍यात भारत बंदचा परिणाम जाणवला नाही. गोव्यात कोळसा नको संघटने’ने मडगावात पदयात्रा काढून कृषी कायद्यांविरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदला पाठिंबा दिला. ‘गावडा - कुणबी - वेळीप - धनगर’ (गाकुवेध) संघटनेच्या केपे विभागाचे कार्यकर्तेही यात सहभागी झाले. मडगावात आज सकाळपासून दैनंदिन व्यवहार नियमितपणे सुरू राहिले. म्हापसा शहरात तसेच बार्देश तालुक्यातही पूर्णत: अयशस्वी झाला.म्हापसा बाजारपेठ तर पूर्णत: खुली होती.\nशेतकऱ्यांचे उत्पन्न वाढीसाठी हे तीन कायदे केले आहेत. हे जनतेला पटले आहे. त्याचमुळे जनतेने बंदला झुगारून दिले. गोव्यातील तमाम जनतेचे या निर्णयाबद्दल अभिनंदन.\n- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री\nविरोधी पक्षांनी पाठिंबा दिलेल्या बंदचा राज्यात फज्जा उडाला. जनतेचा भाजपवर विश्वास आहे हेही सिद्ध झाले. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी हे कायदे आहेत हेही शेतकऱ्यांना पटले आहे.\n- सदानंद शेट तानावडे, भाजप प्रदेशाध्यक्ष.\nगोवा: सुभाष वेलिंगकरांनी घेतली संभाजी भिडेंची भेट; महत्त्वाच्या विषयावर केली चर्चा\nपणजी: डिचोली येथे शिवप्रेमींच्या वतीने आयोजित महासभेसाठी गोवा भेटीवर असलेले थोर शिव-...\n''मुरगावातील जनता भाजपच्या उमेदवारांना विजयी करेल''\nदाबोळी: गोव्यातील ग्रामीण भागातील जनतेने जसे जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपला उत्तर व...\nरेमेडीसीवीर औषध पुरवठ्यावरुन महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले; वाचा, सविस्तर\nकोरोना विषाणूवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रेमेडीसीवीर औषधांवरून...\nसाखळी: नगराध्यक्षांनी ऑफिसला ठोकलं टाळं; नगरपालिकेत हाय होल्टेज ड्रामा\nपणजी: साखळीचे नगराध्यक्ष यशवंत माडकर यांनी अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर ...\n‘’केंद्र सरकारचा गैर भाजप शासित राज्यांवर अन्याय’’; सोनिया गांधीचा हल्लाबोल\nदेशभरात कोरोनाचा उद्रेक मोठ्याप्रमाणात पुन्हा एकदा वाढू लागला आहे. कोरोनामुळे देशाची...\nकेंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना कोरोनाची लागण\nदेशभरात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढू लागला आहे. सर्वसामान्यांपासून ते अगदी...\n''यंदा मडगाव पालिकेवर भाजपचाच झेंडा''\nमडगाव: फातोर्ड्यातील वेगवेगळे समाज घटक भाजपमध्ये प्रवेश करत असून यामुळे भाजपची...\nगोवा: मंत्र्यासमोरील सुनावणीला खंडपीठाची स्थगिती\nपणजी: साखळी पालिकेचे नगरसेवक राजेश सावळ यांच्याविरुद्धच्या अपात्रता अर्जावरील...\nWest Bengal Elections 2021: भाजपमुळेच वाढतेय कोरोना रुग्णांची संख्या\nकोलकाता: राज्यात विधानसभ�� निवडणुकांचे चार टप्पे पार पडले असून मतदानाचे चार...\nगोवा: ''भाजप सरकारच्या बेजबाबदारपणामुळे देशात कोविडची स्थिती गंभीर''\nमडगाव : केंद्रातील भाजप सरकारच्या बेजबाबदारपणामुळे आज देशात परत एकदा कोविडची स्थिती...\nगोवा: NDA तून का बाहेर पडलो कारण सांगताना सरदेसाईंचे भाजपवर गंभीर आरोप\nपणजी: भाजप सरकार सोबत सत्तेत नसलेला गोवा फॉरवर्ड पक्ष केंद्रातील राष्‍...\nWest Bengal Election: प्रचारबंदीनंतर ममता बॅनर्जी जोपासतायेत छंद\nकोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांसाठीचा प्रचार आणि ममता बॅनर्जी विरुध्द...\nभाजप संघटना unions दिल्ली आंदोलन agitation वन forest सकाळ मुख्यमंत्री धनगर विभाग sections खून भारत भारत बंद bharat bandh उत्पन्न डॉ. प्रमोद सावंत dr. pramod sawant\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.drushtikonnews.com/2021/03/20.html", "date_download": "2021-04-19T08:35:58Z", "digest": "sha1:UIFO43CWBL4RSPSMP3NJBJN4V4J3637Q", "length": 6945, "nlines": 48, "source_domain": "www.drushtikonnews.com", "title": "अल्पवयीन मुलीवर बलात्कार आरोपीस 20 वर्षे सक्तमजुरी - दृष्टीकोन", "raw_content": "\nHome / क्राईम / बीडजिल्हा / अल्पवयीन मुलीवर बलात्कार आरोपीस 20 वर्षे सक्तमजुरी\nअल्पवयीन मुलीवर बलात्कार आरोपीस 20 वर्षे सक्तमजुरी\nMarch 16, 2021 क्राईम, बीडजिल्हा\nबीड : येथील विशेष पोक्सो न्यायालयाचे न्यायाधीश श्री. एम.व्ही. मोराळे साहेब यांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणात आरोपी लव उर्फ राहूल चांदणे यास 20 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली आहे. प्रकरणात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अ‍ॅड.मंजुषा एम. दराडे यांनी काम पाहिले.\nप्रकरणाची थोडक्यात हकीकत अशी की, बीड येथे राहणार्‍या एका अल्पवयीन मुलीवर बीड येथेच राहणारा लव उर्फ राहूल चांदणे याने बलात्कार केला होता. त्यानंतर सदर मुलगी गरोदर राहिली होती व तिने एका मुलास जन्मही दिला होता. सदर घटनेमुळे अल्पवयीन मुलीने पेठ बीड पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली होती. त्यावेळी आरोपी राहुल चांदणे याचेविरुध्द कलम 376 भादंवि व कलम 3,4,5(जे) पोक्सो कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. यानंतर पेठ बीड पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक श्री बनकर यांनी प्रकरणाचा तपास करुन बीड येथील विशेष पोक्सो न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.\nसदर प्रकरण बीड येथील विशेष पोक्सो न्यायालयाचे न्यायाधीश श्री. एम. व्ही. मोराळे साहेब यांचे समोर चालले.सरकार पक्षातर्फे ���दर प्रकरणात एकूण 4 साक्षीदार तपासण्यात आले, प्रकरणात सरकार पक्षातर्फे सादर करण्यात आलेल्या भक्कम पुराव्याच्या आधारे व विशेष सरकारी वकील अ‍ॅड. मंजुषा दराडे यांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन मा.श्री. मोराळे साहेब यांनी आरोपी लव उर्फ राहुल चांदणे यास कलम376(2) व कलम 4 पोक्सो अंतर्गत दोषी धरून त्यास कलम 4 पोकसो कायद्या अंतर्गत 20 वर्षाची शिक्षा व दहा हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने शिक्षा तसेच कलम 506(2) भादंविमध्ये सहा महिने शिक्षा व एक हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक महिना साध्या कैदेची शिक्षा ठोठावली आहे. सदर प्रकरणी सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. मंजुषा एम.दराडे यांनी कामकाज पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी श्री बिनवडे व महिला पोलिस शिपाई सौ.नागरगोजे यांनी सहकार्य केले.\nअल्पवयीन मुलीवर बलात्कार आरोपीस 20 वर्षे सक्तमजुरी Reviewed by Ajay Jogdand on March 16, 2021 Rating: 5\nशिवसेना बीड जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी केज कोव्हिड सेंटरला दिली भेट\nदुचाकीचा अपघातात ऊसतोड मुकादम ठार\nयशोदिप भोजनालय तर्फे चालविण्यात येणाऱ्या शिव भोजन केंद्रा तर्फे आष्टी शहरात घरपोच ७५ थाळी मोफत वाटप\nआरोग्य कर्मचार्‍यांच्या सर्व अडचणी मी स्वतः प्राधान्याने सोडविणार : आ.बाळासाहेब आजबे\nबीडजिल्हा महाराष्ट्र क्राईम बीड जिल्हा ताज्या बातम्या Home आरोग्य-शिक्षण व्हिडीओ देश- विदेश ब्लॉग संपादकीय व्हीडीओ राजकारण मनोरंजन-खेळ Breaking बीड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://beedreporter.com/news/3622/", "date_download": "2021-04-19T08:23:50Z", "digest": "sha1:2OAKZ7OR6BYEHCVEIWTX5ZDN6K77B2J4", "length": 16221, "nlines": 173, "source_domain": "beedreporter.com", "title": "नगरपंचायतच्या दफ्तरात घोळच घोळ,कर भरल्याची नोंदवली नाही ओळ", "raw_content": "\nHome बीड नगरपंचायतच्या दफ्तरात घोळच घोळ,कर भरल्याची नोंदवली नाही ओळ\nनगरपंचायतच्या दफ्तरात घोळच घोळ,कर भरल्याची नोंदवली नाही ओळ\nकर भरूनही लोकांचा थकबाकीमध्ये केला समावेश\nशिरुर कासार (रिपोर्टर):- नगरपंचायत कार्यालयाच्या वतीने शहरातील थकबाकीदार असलेल्या नागरिकांकडून वसुली मोहीम सुरू आहे.परंतु ज्या लोकांनी कर भरणा केला आहे अशा लोकांचीच नावे थकबाकी मध्ये आल्यामुळे नगरपंचायत कार्यालयाचा सावळा गोंधळ समोर आला आहे.गत चार ते पाच दिवसांपासून मुख्याधिकारी यांच्या आदेशानुसार शहरात थकबाकी असलेल्या लोकांची नावे काढण्यात आली आहेत.नगरपंचायत कर्मचारी संबंधित लोकांकडे जाऊन थकबाकी वसूल करण्याचे काम करत आहेत.ज्यांनी थकबाकी जमा केली आहे आणि ज्यांच्याकडे रितसर कर भरणा केल्याच्या पावत्या आहेत अशा लोकांना नगरपंचायत नाहक त्रास देण्याचे काम करत आहे.लोकांकडे करभरणा केल्याच्या पावत्या आहेत परंतु नगरपंचायत कार्यालयात असलेल्या संबंधित रजिस्टरवर त्याची नोंद का घेण्यात आली नाहीहा प्रश्न उपस्थित होत आहे.नोंद न घेण्याचा उद्देश कायहा प्रश्न उपस्थित होत आहे.नोंद न घेण्याचा उद्देश कायसदरील रक्कम कोणाच्या खिशात तर गेली नाही नासदरील रक्कम कोणाच्या खिशात तर गेली नाही नाअसे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.शहरातील व्यापारी लोकांच्या बाबतीत हाच प्रकार घडला असून त्यांनी पावत्या जपून ठेवल्यामुळे त्यांच्याकडे करभरणा केल्याचा पुरावा राहिला जर पावत्या नसत्या तर नाहक डबल स्वरूपात आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला असता.नगरपंचायत कार्यालयात असलेल्या रजिस्टर आणि नोंदीवर कार्यालयीन प्रमुखांचे नियंत्रण नसल्याचे दिसून येत असून करभरणा केलेल्या लोकांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे.\nहर्षद क्षीरसागर यांच्याकडे बाकी दाखवली\nशहरातील कालिकादेवी महाविद्यालयाच्या इमारत कर भरणापोटी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे पुत्र हर्षद क्षीरसागर यांच्याकडे एक लक्ष अठ्ठावीस हजार सहाशे दहा रुपये बाकी असल्याचे नगरपंचायत कार्यालयाने यादीद्वारे जाहीर केले आहे.सदरील महाविद्यालयाने एप्रिल महिन्यातच चेक द्वारे मागील बाकी असलेला करभरणा केला असल्याचे जयदत्त क्षीरसागर यांचे स्वीय सहाय्यक महारुद्र डोंगरे यांनी रिपोर्टरशी बोलताना सांगितले असून महाविद्यालयाकडे फक्त चालू वर्षातील बाकी असल्याचे देखील ते म्हणाले.\nPrevious articleउद्या राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर होणार\nNext articleहॉटेल चालकाला मारहाण शिवाजीनगर ठाण्यात तिघा जणांविरोधात गुन्हा दाखल\nजिल्हात कोरोना बाधितांचा आकडा हजारावरच बीड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण\nबीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून...\nउद्यापासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 पर्यंतच\nबीड (रिपोर्टर):- कोरोनाचा समुहसंसर्ग झपाट्याने वाढत चा���ल्यामुळे राज्य सरकारने गेल्या चार दिवसांपुर्वी राज्यात सशर्त लॉकडाऊन सुरू केला. परंतु बीड जिल्ह्यात या सशर्त...\nधनुभाऊ तुम्ही खूप करता, शंभर इंजेक्शन आले, आणखीही येतील विरोधकांनो एखाद दुसरे मोफत इंजेक्शन तुम्हीही द्या\nबीड (रिपोर्टर):- कोरोनासारख्या महाभयानक संकटात केवळ प्रशासनाचाच उपयोग न करता स्वत:च्या खिशाला झळ लावत सातत्याने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री...\nउद्यापासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 पर्यंतच\nबीड (रिपोर्टर):- कोरोनाचा समुहसंसर्ग झपाट्याने वाढत चालल्यामुळे राज्य सरकारने गेल्या चार दिवसांपुर्वी राज्यात सशर्त लॉकडाऊन सुरू केला. परंतु बीड जिल्ह्यात या सशर्त...\nएवढे महाराष्ट्राचे सपुत असलेले वजनदार मंत्री दिल्लीत काम करत असताना महाराष्ट्राला लस कमी पडावी महाराष्ट्राला रेमडिसीवीरचे इंजेक्शन मिळू नये, बेडची कमतरता...\nजिल्हात कोरोना बाधितांचा आकडा हजारावरच बीड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण\nबीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून...\nधनुभाऊ तुम्ही खूप करता, शंभर इंजेक्शन आले, आणखीही येतील विरोधकांनो एखाद दुसरे मोफत इंजेक्शन तुम्हीही द्या\nबीड (रिपोर्टर):- कोरोनासारख्या महाभयानक संकटात केवळ प्रशासनाचाच उपयोग न करता स्वत:च्या खिशाला झळ लावत सातत्याने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री...\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १ टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र मुर्दाड आणि निसत्वाला कर्तृत्वाची फुंकार घाला\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १-गणेश सावंत९४२२७४२८१० अखंड जगाच्या पाठीवर भुगोलाबरोबर इतिहास असणारा भारत हा एकमेव देश आहे. शतकानु...\nमराठवाड्याची गादी भाजपात बंडाळीची पदवी\n-गणेश सावंत- मो. नं. ९४२२७४२८१० सत्तेचं अमरत्व आपल्याकडेच आहे या तोर्‍यात...\nरोक-ठोक- लाल किल्ले से आयी आवाज प्रजासत्ताक दिनी जे घडल की घडवल\n-गणेश सावंतमो. नं. ९४२२७४२८१०प्रजासत्ताक दिनी देशाच्या राजधानीत जे झाले ते संतापजनकच. तळपायाची आग मस्तकाला जावी अन् लाल किल्ल्यावर चढाई करणार्‍यांची ढोपरं सोलून...\nजिल्ह्यात १० दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन\nबँकांना शटर बंद करून परवानगी, ५० टक्के उपस्थितीत शासकीय कार्यालय सु���ू, वाहतूक शंभर टक्के बंद, शाळा, महाविद्यालये, शिकवण्या बंद;सकाळी ७ ते १०...\nमोठी बातमी -कडक निर्बंध नव्हे हे लोकडाऊनच, जिल्हाधिकारी यांचे काय आहेत आदेश\nबीड - ऑनलाईन रिपोर्टर राज्य शासनाने लोकडाऊन बाबत आदेश काढल्या नंतर आज जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी जिल्हातील लोकडाऊन...\nदोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं\nलिव्ह-इन रिलेशनशिप अर्थातच आपसात सहमतीने लग्न न करता एकमेकांसोबत राहणे. हा ट्रेंड मेट्रो सिटीतील असला तरी त्याचं लोण हळूहळू खेड्यातही पसरत आहे....\nदैनिक बीड रिपोर्टर समूहाचे हे beedreporter.com न्यूज पोर्टल आहे. यावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे.(बीड न्याय कक्ष).\nजिल्हात कोरोना बाधितांचा आकडा हजारावरच बीड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/coronavirus-latest-news/dussehra-2020-how-to-celebrate-the-festival-safely-at-home-during-the-covid-19-crisis-gh-490352.html", "date_download": "2021-04-19T10:18:30Z", "digest": "sha1:WXLJ63PUYNSB4X4MGQ7UX52E5KW6YHSL", "length": 19730, "nlines": 152, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Dussehra 2020 : Covid-19 संकटादरम्यान घरामध्येच सुरक्षितपणे सण कसा कराल साजरा? | Coronavirus-latest-news - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\nराज्याच्या मदतीला धावले एसटी कर्मचारी, परराज्यांतून आणणार ऑक्सिजन टँकर\nमरणाने केली सुटका पण आरोग्य व्यवस्थेनं छळले होते, 2 तास मृतदेह रुग्णालयातच\nIPL 2021 : आयपीएलमधून बाहेर झालेल्या बेन स्टोक्सचा गावसकरांवर निशाणा\nपोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करुन मिळवा मोठा फायदा, 5.8 टक्के आहे व्याजदर\nLIVE : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी भारत दौरा पुढे ढकलला\nइंजेक्शन नाही...अल्कोहोलनं होईल फायदा, महिलेचा तर्क; दिल्लीत दारुसाठी रांगा\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\n ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या कोरोनाबाधित महिलेवर बलात्काराचा प्रयत्न\nपाहा शाहिद कपूरच्या चिमुकलीची फोटोग्राफी; फोटो पाहून तुम्ही देखील व्हाल थक्क\nप्राची देसाईवर झाली होती जबरदस्ती; सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव\n‘हे 3 उपाय करा, कोरोना आसपासही फिरकणार नाही’; इशा देओलनं केला दावा\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\nIPL 2021 : आयपीएलमधून बाहेर झालेल्या बेन स्टोक्सचा गावसकरांवर निशा���ा\nअनुभवी धोनीच्या टीमचा आज युवा सॅमसनच्या संघाची सामना, 'ही' असेल Playing11\nIPL 2021:'या' कारणामुळे डीव्हिलियर्सवर नाराज होता मॅक्सवेल, पाहा VIDEO\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nपोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवणूक करुन मिळवा मोठा फायदा, 5.8 टक्के आहे व्याजदर\nGold Price Today: सोन्याच्या किमतीत वाढ तर चांदीचे दर घसरले, तपासा आजचे भाव\nपोस्ट ऑफिसच्या सेव्हिंग अकाऊंटमध्ये किमान बॅलन्सची मर्यादा किती\nमोबाईलमध्ये सेव्ह असतील 'या' गोष्टी तर खातं होऊ शकतं रिकामं, SBI नं केलं सावध\nCheese प्रेमींचा 'किंग':आतापर्यंत खाल्लं 7,280 किलो चीज, तरीही आहेत 8 पॅक अ‍ॅब्ज\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\n ‘हे’ घरगुती उपाय ठरतील उपयुक्त\nउपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळला आहात चैत्र नवरात्रीमध्ये बनवा काहीतरी नवीन\nExplained: कोरोना रुग्णांवर कसं काम करतं व्हेंटिलेटर\nExplained: मॉडर्ना कंपनीला भारताला का द्यायची नाही आहे लस Pfizer ने ठेवली ही अट\nजाणून घ्या;रस्त्याच्या कडेला असणाऱ्या माइलस्टोनच्या वेगवेगळ्या रंगांचा अर्थ काय\nExplainer : कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला नाही तर काय होईल\nइंजेक्शन नाही...अल्कोहोलनं होईल फायदा, महिलेचा तर्क; दिल्लीत दारुसाठी रांगा\nराज्यात लवकरच कडक लॉकडाऊन; मुख्यमंत्री घेणार निर्णय, वडेट्टीवारांचे संकेत\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\nराज्यात कोरोनाचं रौद्र रुप प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला जातोय एका रुग्णाचा जीव\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘परवानगीशिवाय जान कुमारनं मला किस केलं’; निक्की तांबोळीचा धक्कादायक आरोप\n‘हॉट दिसणं केव्हा थांबवशील’; श्वेताचा Bold Look पाहून सेलिब्रिटीही झाले अवाक\nही मराठमोळी अभिनेत्री 100 रुपयांसाठी करायची पेट्रोल पंपावर काम\n विमानतळावर दिसला भला मोठा साप, प्रवाशांची उडाली घाबरगुंडी, पाहा VIDEO\nVIDEO: निवडणूकीचा प्रचार करण्यास दिला नकार; दलित युवकाला चाटायला लावली थुंकी\nमेडिकल कॉलेजमधील Dance Videoच्या वादाला विद्यार्थ्यांकडून उत्तर, बनवला नवा VIDEO\nवर्कआऊट करताना जान्हवी कपूरला आठवली 'शीला की जवानी'; VIDEO पाहून नाही आवरणार हसू\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nलहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\n'या' देशात बेडकांसाठी करतात वाहतूक बंद, जाणून घ्या सविस्तर\nDussehra 2020 : Covid-19 संकटादरम्यान घरामध्येच सुरक्षितपणे सण कसा कराल साजरा\nइंजेक्शन नाही...अल्कोहोलनं होईल फायदा, महिलेचा अजब तर्क; दिल्लीत दारुच्या दुकानांसमोर लांबच लांब रांगा\nराज्यात लवकरच कडक लॉकडाऊन; दोन दिवसात मुख्यमंत्री घेणार निर्णय, वडेट्टीवारांनी दिले संकेत\nकाँग्रेस नेत्यांनी आधी लसीला नावं ठेवली आणि मग स्वतःच लस घेतली, मनमोहन सिंग यांच्या पत्रावर हर्षवर्धन यांचं उत्तर\nCorona in Maharashtra: राज्यातील परिस्थिती गंभीर; प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला जातोय एका रुग्णाचा जीव\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, उद्धट महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nDussehra 2020 : Covid-19 संकटादरम्यान घरामध्येच सुरक्षितपणे सण कसा कराल साजरा\nअनोख्या पद्धतीने साजरा करा सण..\nमुंबई, 24 ऑक्टोबर : यावर्षी, दसरा रविवारी, 25 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणार आहे. भगवान राम यांनी रावण आणि त्याचे भाऊ मेघनाद आणि कुंभकर्ण यांचं वध करून असूर शक्तींवर विजय मिळवल्याचा हा उत्सव साजरा केला जातो. सामान्य परिस्थितीत, तिन्ही राक्षसांच्या पुतळ्याचे दहन करून या दिवसाचा उत्सव साजरा केला जातो. पारंपरिक विधीनुसार अनेक मोकळ्या जागी दसरा साजरा करायला लोकांचा मोठा जमाव झाला असता.\nपरंतु सध्या सुरू असलेल्या कोरोना व्हायरस आजाराच्या भीतीमुळे यावर्षी गोष्टी पूर्णपणे भिन्न असतील. सरकारने मोठ्या प्रमाणात लोकांना जमा होण्यास बंदी घातली आहे आणि लोकांना स्वतःच्या सुरक्षिततेसाठी व इतरांसाठीही घरी रहाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.असं जरी पहिल्यांदाच घडले असेल तरीही याचा अर्थ असा नाही की एखाद्याने उत्सव साजरा नाही केलं पाहिजे. घरी असतानाही हा उत्सव खास होऊ शकतो.\nदसरा 2020 विशेष बनविण्यासाठी आपण करु शकता अशा काही गोष्टी:\n1. उत्सवासाठी नवीन कपडे घालून तयार होणे\nआपल्या वॉर्डरोबमधील एखादं छान असा भारतीय पारंपरिक पोशाख घालण्याचा हा दिवस असतो. अगदी तसंच तय्यार व्हायचं जसं दरवर्षी आपण सणासाठी बाहेर जायला तयार होतो. हे आपल्याला उत्सवाची भावना अबाधित ठेवण्यास मदत करेल.\n2. आपल्या कुटुंब आणि मित्रांसोबत झूम कॉल आय��जित करा आणि आनंद मिळवा\nसण हे सर्व मित्र आणि कुटुंबासोबत साजरे करायचे असतात. या वर्षी तर त्यांना प्रत्यक्ष भेटणे शक्य नाही, म्हणूनच एक आभासी भेट आयोजित करा. आपल्या कुटुंबाला व मित्रांना दसऱ्याच्या शुभेच्छा व्हर्चुअल मिठ्या मारून द्या.\n3. नेहमीप्रमाणे ह्याही वर्षी रुचकर खाद्यपदार्थ तयार करा\nकोणत्याही भारतीय उत्सवाचा एक महत्वाचा घटक म्हणजे पदार्थ. म्हणूनच, उत्सवाचा उल्हास कायम असणे सुनिश्चित करण्यासाठी आपण निरनिराळे खाद्यपदार्थ तयार करू शकता.\n4. दसऱ्याला आपण प्रियजनांना सोशल मीडियावर शुभेच्छा द्या\nआपण आपल्या जवळच्यांना दसरा 2020 थीम असलेली स्टिकर्स आणि जीआयएफ पाठवू शकता. सर्वांना शुभेच्छा देत दासऱ्याचा उत्साह वाढवत राहा.\n5. दसऱ्यावर आधारित चित्रपट बघा\nदरवेळी सारखं ह्या वेळी बाहेर पडायला मिळणार नसल्यामुळे कुटुंबासह घरातच चांगला वेळ घालवण्यासाठी हा सण एक उत्तम प्रसंग आहे. या वर्षी आपण जत्रेत जाऊ शकत नाही म्हणून, आपण आपल्या कुटुंबासोबत दसऱ्यावर आधारित एखादा चित्रपट पहायचं ठरवा. हा दिवस आपल्यासाठी उज्ज्वल बनेल आणि उत्सवाचा उल्हासदेखील अबाधित राहील असे सर्व प्रयत्न करा.\nराज्याच्या मदतीला धावले एसटी कर्मचारी, परराज्यांतून आणणार ऑक्सिजन टँकर\nमरणाने केली सुटका पण आरोग्य व्यवस्थेनं छळले होते, 2 तास मृतदेह रुग्णालयातच\nIPL 2021 : आयपीएलमधून बाहेर झालेल्या बेन स्टोक्सचा गावसकरांवर निशाणा\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\nअवघ्या महिनाभरातच अमरावतीने कसं मिळवलं कोरोनावर नियंत्रण\nCorona: भारतानं ब्राझीललाही टाकलं मागे, देशात 12 लाखाहून अधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण\nडायबेटिज आणि बीपी पेशंटसाठी उत्तम आहे जांभूळ; होतो असा फायदा\nउसेन बोल्टचा RCB ला खास संदेश विराट, डीव्हिलिर्यसनं दिली 'ही' प्रतिक्रिया\nभज्जी-श्रीसंतपासून ते अनुष्का-गावसकरपर्यंत, IPL मधले 5 मोठे वाद\nहा पदार्थ खायचा की प्यायचा वेगाने प्रसिद्ध होतेय 'Deep-Fried Water' नावाची डिश\n‘लग्न झालेल्या पुरुषासाठी वेडं होणं काय असतं’; रेखा यांच्या उत्तरानं माजवली खळबळ\nकोरोना लस घेताना लहान मुलाप्रमाणे रडला अभिनेता Ram Kapoor,व्हायरल होतोय हा VIDEO\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1412906", "date_download": "2021-04-19T09:54:49Z", "digest": "sha1:5WOQ2HM3TMP63NV56MRV5PZ7CV33Z5RT", "length": 2605, "nlines": 41, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"पोप निकोलस दुसरा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"पोप निकोलस दुसरा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nपोप निकोलस दुसरा (संपादन)\n०१:२५, १८ सप्टेंबर २०१६ ची आवृत्ती\n१७६ बाइट्सची भर घातली , ४ वर्षांपूर्वी\n१८:२३, २ मे २०१४ ची आवृत्ती (संपादन)\nअभय नातू (चर्चा | योगदान)\n०१:२५, १८ सप्टेंबर २०१६ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nअभय नातू (चर्चा | योगदान)\n'''पोप निकोलस दुसरा''' (:[[शॅटू दि शेव्रॉन]], [[आर्लेस]] - [[जुलै २७]], [[इ.स. १०६१]]:[[फ्लोरेन्स]], [[इटली]]) हा [[जानेवारी २४]], [[इ.स. १०५९]] ते मृत्यूपर्यंत [[पोप]]पदी होता.\nयाचे मूळ नाव [[जरार्ड दि बूरगॉन्ये]] होते.\nस्विकृती अधिकारी, तांत्रिक प्रचालक, प्रचालक\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/tag/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%20%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80", "date_download": "2021-04-19T08:24:00Z", "digest": "sha1:DE3BLVOJL5O4VN4KZG5C4DBP7QMUHXSL", "length": 5679, "nlines": 131, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "Marathi Mumbai News: Latest News with live updates and videos, Information about Emergency Services, in English, Hindi and Marathi", "raw_content": "\nIPL 2021 : लाइव्ह अपडेट्स\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nगांधी जयंतीनिमित्त ५ हजार खटले चर्चेअंती निकाली\nमहात्मा गांधी जयंती २०१९ : बापूंच्या या '१२' गोष्टी जगासमोर उजागर झाल्या नाहीत\n२ ऑक्टोबरपासून मुंबई विमानतळावर १०० टक्के प्लास्टिकमुक्ती\n१५०व्या गांधी जयंतीनिमित्त घुमणार 'ईश्वर अल्ला तेरे नाम'चा सूर\n'असं' झालं 'गवालिया टँक'चं 'आॅगस्ट क्रांती मैदान' तुम्हाला हा रंजक इतिहास माहीत आहे का\nप्रवशांच्या सुरक्षेसाठी चर्चगेट इमारतीवरील महात्मा गांधी यांचं चित्र हटवणार\nनिधी चौधरींना वादग्रस्त वक्तव्य भोवलं, पाणीपुरवठा विभागात केली बदली\nगांधीजींबद्दल ट्विट केल्याबद्दल निधी चौधरींवर कारवाई करा, शरद पवारांचं मुख्यमंत्र्यांना पत्र\nआयआयटी मुंबईनं तयार केली दांडीयात्रेची शिल्पाकृती\n'स्वास्थ भारत यात्रा' 10 नोव्हेंबरला पोहचणार मुंबईत\n१५० देशांध्ये खादी पोचवणार - गिरीराज सिंग\n'मुंबई लाइव्ह' मराठीतील रोजच्या ताज्या बातम्या, अपडेट्स थेट 'इनबॉक्स'मध्ये मिळवण्यासाठी 'सबस्क्राईब' करा.\n‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/bulandshahr-sadhu-murders-uddhav-thackeray-speaks-to-yogi-adityanath", "date_download": "2021-04-19T09:19:29Z", "digest": "sha1:CYPBAEXDNMLBC7TQGCIKHQIVNNAESCTF", "length": 7402, "nlines": 69, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "२ साधूंची हत्या; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली चिंता - द वायर मराठी", "raw_content": "\n२ साधूंची हत्या; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली चिंता\nउत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये सोमवारी रात्री दोन साधूंची हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणात मुरारी उर्फ राजू नावाच्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. हे दोन साधू एका मंदिरात राहात होते व मंदिरात त्यांची धारदार हत्याराने हत्या करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. ही हत्या कोणत्याही धार्मिक वादातून झालेली नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.\nदरम्यान, या दोन साधूंच्या या हत्येनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदित्यनाथ यांना दूरध्वनी करून झालेल्या घटनेबाबत चिंता व्यक्त केली. अशा अमानुष घटनेविरुद्ध आम्ही तुमच्यासोबत आहोत, असेही ते म्हणाले. नंतर ट्विटरवरून उद्धव ठाकरे यांनी, अशा घटनेचे राजकारण करू नये, त्याला धार्मिक रंग देऊ नये, आम्ही जशी आरोपींवर कठोर कारवाई केली तशीच कारवाई तुम्हीही करावी असे म्हटले आहे.\nनेमकी घटना काय घडली\nया घटनेसंदर्भात वरिष्ठ पोलिस अधिकारी संतोष कुमार सिंह यांनी एएनआय न्यूज एजन्सीला सांगितले की, दोन साधू मंदिरात राहायचे आणि या साधुंचा चिमटा मुरारी ऊर्फ राजू या व्यक्तीने उचलला. आपला चिमटा परत मिळावा म्हणून या दोन साधूंचे राजूशी भांडण झाले व या भांडणात दोन साधूंची राजूने हत्या केली. राजूने दोन साधूंवर हल्ला केला तेव्हा तो नशेत होता. त्याने भांग घेतली होती, त्या नशेत त्याचे साधूंशी भांडण होऊन त्याच्याकडून दोघांची हत्या झाली असे पोलिसांचे म्हणणे आहे.\nकाही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रात पालघरमध्ये दोन साधूंना जमावाने मुले चोरणारी टोळी असल्याच्या संशयावरून ठार मारले होते. त्या घटनेला धार्मिक रंग देण्यात आला होता. भाजपने या घटनेची चौकशी करावी अशई मागणी केली होती. तर रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांनी पालघर घटनेवरून काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना लक्ष्य केले होते.\nचिनी रॅपिड किट न वापरण्याचे आयसीएमआरचे निर्देश\nअर्थखात्याची मनमानी आणि असहाय्य अधिकारी\nसुमित्रा भावे यांचे निधन\nरेल्वेकडून ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ धावणार\nकोरोना संसर्गाचा निवडणुकांशी काय संबंध\nलसीकरण आणि लसींची आयात वाढवाः डॉ. मनमोहन सिंग\nभाजपचा यू टर्न : ‘कुंभ मेळा प्रतिकात्मक ठेवा’\n‘करोनाच्या धोका; उद्योग जगताने मदत करावी’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/others/like-share-readers-own-page/thank-you/articlelist/28624854.cms", "date_download": "2021-04-19T09:56:22Z", "digest": "sha1:DYL7B3YSO7U5FEBMNONSUBCGYGTCRSEU", "length": 3346, "nlines": 80, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nडॉ. प्रफुल्ल विजयकर : रुग्णांना नवजीवन देणारे देवदूत\nबॉस असावा तर असा\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://mr.m.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/1412907", "date_download": "2021-04-19T09:35:21Z", "digest": "sha1:BMSI7QJ3D2XVIDZKEFRVUWVKUGUPLQAW", "length": 2599, "nlines": 42, "source_domain": "mr.m.wikipedia.org", "title": "\"पोप निकोलस दुसरा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n\"पोप निकोलस दुसरा\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\nपोप निकोलस दुसरा (संपादन)\n०१:२६, १८ सप्टेंबर २०१६ ची आवृत्ती\n०१:२५, १८ सप्टेंबर २०१६ ची आवृत्ती (संपादन)\nअभय नातू (चर्चा | योगदान)\n०१:२६, १८ सप्टेंबर २०१६ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nअभय नातू (चर्चा | योगदान)\n'''पोप निकोलस दुसरा''' (:[[शॅटू दि शेव्रॉन]], [[आर्लेस]] - [[जुलै २७]], [[इ.स. १०६१]]:[[फ्लोरेन्स]], [[इटली]]) हा [[जानेवारी २४]], [[इ.स. १०५९]] ते मृत्यूपर्यंत [[पोप]]पदी होता.\nयाचे मूळ नाव [[''जरार्ड दि बूरगॉन्ये]]'' होते.\nस्विकृती अधिकारी, तांत्रिक प्रचालक, प्रचालक\nइतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/read/marathi/poem/iishvr/pzmc2ij9", "date_download": "2021-04-19T08:53:50Z", "digest": "sha1:5PO73S5BG6HA5M5DZAGB5CTNJWBRRJ5F", "length": 6414, "nlines": 244, "source_domain": "storymirror.com", "title": "ईश्वर | Marathi Fantasy Poem | Savita Kale", "raw_content": "\nकरितो तुझी निस्सीम भक्ती\nतुझ्���ा चरणी लीन होवो माथा\nउदास संध्याकाळ, अस्वस्थता, कवितेचे येणे\nकवी, शोध कालातीत, प्रसिद्धी\nपुत्र प्राप्ती होत नसल्याची खंत\nजंगल गीते कवी मनाते आणी कवितेला\nइतुके चांगले नाही काय... आशीर्वादाची ताकद मोठी भल्या भल्यांनी अनुभवली म्हणून तर आज माझी माये पोटी लेखणी अशी पाझरली....\nमोबाईल आणि त्याचे वेड\nमरणानंतरही अशक्य तुटणे, कोकणभूमीशी नाळ\nएका पावसच्या आल्हाददायी किमया\nपाऊस पाऊस आणि पाऊ...\nनिरनिराळ्या ऋतूंप्रमाणे पावसाच्या बदलत्या रूपाचे सुंदर चित्रण\nविदूषकाच्या जीवनावर आधारीत एक रचना\nस्त्रीचे मन, प्रेमभावना, आसुसलेले मन, नजरा गिधाडांच्या, रक्षण\nवेदना शब्दात मुखर करण्याचा प्रयत्न\nआता उमजले मज सत्य\nदेव, उपरती, श्रीमंती, भक्ती\nपानझड ही अनिवार्य बाब आणि त्याचे आयुष्याशाशी असलेले नाते\nचार कविताः चार स्...\nवडिलांचे, मुलीचे मन. कवितेचे म्हणणे, पाऊस, जमिनीचं नातं. झोप पतंगांचं नातं\nरहस्य माझ्या जीवनातले तुझ्याच समोर खुलावी,\nसाऱ्या ब्रह्माण्डी घुमे, एकच नाद जणू\nआयुष्य आनंदाने जगण्याची आकांक्षा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/04/%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%9A%E0%A4%A2-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%9A.html", "date_download": "2021-04-19T09:10:43Z", "digest": "sha1:FBJRRLXCLAUMUQGJHDLPXYSIDQCUTGPR", "length": 14535, "nlines": 198, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "हवामानातील चढ-उतार सुरूच आहे, कोठेतरी पाऊस पडतो, आणि इतरत्र उष्णतेच्या लाटेविषयी इशारा | Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nहवामानातील चढ-उतार सुरूच आहे, कोठेतरी पाऊस पडतो, आणि इतरत्र उष्णतेच्या लाटेविषयी इशारा\nby Team आम्ही कास्तकार\nहवामानात चढ-उतार सुरूच आहे. वेगाने बदलणार्‍या हवामानामुळे देशातील बर्‍याच भागात निरंतर पाऊस पडण्याचा इशारा देण्यात येत आहे. त्याचबरोबर एप्रिलच्या सुरूवातीलाच बिहारमध्ये कमाल तापमानात वाढ होऊ लागली आहे. गोष्टी अशा बनल्या आहेत की दिवसा घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. कमाल आणि किमान तपमान दुपटीपेक्षा जास्त झाले आहे आणि गेल्या 5 दिवसांपासून कमाल तपमान सामान्यपेक्षा 4 डिग्री जास्त आहे. याच कारणास्तव हवामान खात्याने बिहारमधील उष्णतेच्या लाटाबाबत अलर्ट जारी केला आहे. हवामान तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार तापमानात वेगाने वाढ होत आहे (बिहार वेदर अपडेट), ज्यामध्ये उष्णतेचा धोका वाढत आहे.\nत्याचबरोबर हरियाणा येथे दोन दिवस रिमझिम होण्याची शक्यता आहे, त्यानंतर इथल्या लोकांना पुन्हा उन्हाचा सामना करावा लागू शकतो. याशिवाय हिमाचलमध्ये पाऊस आणि हिमवृष्टीनंतर हवामान सुखद झाले आहे. येथील तीन जिल्ह्यांसाठी यलो अ‍ॅलर्ट जारी करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत स्कायमेट वेदर या खासगी हवामान संस्थेच्या मते, आम्हाला येत्या 24 तासातील हवामान अंदाज माहित आहे-\nहिमाचल प्रदेश आणि त्याच्या आसपासच्या भागात पश्चिमेचा त्रास आहे. हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागासह प्रेरित चक्रीय चक्राकार परिमाण आहे. झारखंड आणि पूर्व बिहारच्या लगतच्या भागात चक्रीय चक्रीय प्रवाह आहे. या प्रवृत्तीचा गर्व दक्षिणपूर्व मध्य प्रदेशपर्यंत विस्तारलेला आहे. कोमोरिन प्रदेशापेक्षा खालच्या पातळीवर चक्रीय परिभ्रमण होते. या चक्रीय परिभ्रमणापासून मराठवाडा आणि तामिळनाडूमधील अंतर्गत कर्नाटकपर्यंत एक कुंड वाढत आहे.\nपुढील 24 तासांमध्ये संभाव्य हवामान क्रियाकलाप\nयेत्या २ During तासांत, वायव्य भारत आणि देशाच्या मध्य भागांत दिवसा आणि रात्री तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. पश्चिम हिमालयात पुढील 24 तास विखुरलेला हलका ते मध्यम पाऊस सुरू राहू शकेल आणि त्यानंतर तेथे लक्षणीय घट होईल.\nउप-हिमालयीय पश्चिम बंगाल, सिक्किम, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, केरळचा काही भाग, कर्नाटकचा दक्षिण किनारपट्टी आणि अंदमान निकोबार बेटांवर एक किंवा दोन मध्यम ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. हीटवे संपूर्ण देशापासून दूर असणे अपेक्षित आहे.\nआम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\nब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ह��� कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nतूर बाजार भाव | आजचे तुरीचे भाव | Tur Bajar Bhav Today | सर्व बाजार समिती 18 April 2021\nअम्मा टू व्हीलर स्कीम: अर्ज फॉर्म पीडीएफ डाउनलोड करा\nनर दही आणि मनुकाची ही घरगुती कृती अवलंब करा आणि सर्व रोग दूर करा.\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\n(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nनोंदणी, ई-केवायसी आणि ट्रॅक स्थिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nऑनलाईन अर्ज, नोंदणी (प्रसूत सहाय्य)\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nराज्यनिहाय डायरेक्ट लिंक्स, नवीन पंचायत मतदार यादी\nगोसीखुर्द धरणाच्या पाण्याचे नुकसानग्रस्त भरपाईपासून वंचित\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.bbc.com/marathi/media-42419068", "date_download": "2021-04-19T10:28:28Z", "digest": "sha1:IHN6ZZ4UAI465GWJQI2OUUFXDEQBS7DM", "length": 5540, "nlines": 65, "source_domain": "www.bbc.com", "title": "'गुजरातमध्ये पटेल समाजाचा मुख्यमंत्री होऊ शकतो' - BBC News मराठी", "raw_content": "BBC News, मराठीथेट मजकुरावर जा\n'गुजरातमध्ये पटेल समाजाचा मुख्यमंत्री होऊ शकतो'\nमीडिया प्लेबॅक आपल्या डिव्हाइसवर असमर्थित आहे\n'गुजरातमध्ये पटेल समाजाचा मुख्यमंत्री होऊ शकतो'\nगुजरातमध्ये पटेल समाजाचा मुख्यमंत्री होऊ शकतो असं भाकीत ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी केलं आहे.\nस्मृती इराणींच्या नावाची चर्चा गांधीनगरमध्ये आहे. त्या कणखर आहेत. पण गुजरातमध्ये सर्वांना सोबत घेऊन जाणारा नेता हवा असं मत राजदीप सरदेसाई यांनी फेसबुक लाइव्हदरम्यान व्यक्त केलं.\nपाहा व्हीडिओ : चावी नसतानाही कशी होते कार चोरी\nभाजपला धक्का पोहोचवता येतो हा निवडणुकीचा अन्वयार्थ - सुहास पळशीकर\nगुजरातचा विजय राहुल गांधींचाच - कुमार केतकर\nया आठवड्यात जगभरात काय काय भन्नाट घडलं\n(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)\nव्हीडिओ, कोरोना रुग्णांचा प्राणवायू ठरणारा मेडिकल ऑक्सिजन कसा बनतो\nव्हीडिओ, कोरोना व्हायरसची नवी लक्षणं कोणती\nव्हीडिओ, 'कोरोनाचे मृतदेह इतके आले की स्मशानभूमीची चिमणी वितळली', वेळ 1,19\nव्हीडिओ, जॉन्सन अँड जॉन्सन लसीवर कोणत्या कारणांमुळे घातली बंदी\nव्हीडिओ, कोरोनामुळे ब्राझिलमध्ये लहान मुलांच्या मृत्यूचं प्रमाण सर्वाधिक का आहे\nव्हीडिओ, कोरोना व्हायरसवर Remdesivir औषध रामबाण ठरेल - सोपी गोष्ट, वेळ 8,13\nव्हीडिओ, कोरोना लस 'अशी' बनते - पाहा व्हीडिओ, वेळ 1,16\nव्हीडिओ, कोरोना : लहान मुलांमध्ये कोरोनाची काय लक्षणं आढळतात त्यांची काळजी कशी घ्याल त्यांची काळजी कशी घ्याल सोपी गोष्ट 318, वेळ 7,27\nव्हीडिओ, कोरोना काढा: मालेगाव काढा किंवा मन्सुरा काढा काय आहे\nव्हीडिओ, कोरोनापासून वाचण्याचे ‘हे’ आहेत 9 फंडे सोपी गोष्ट 315, वेळ 7,57\nतुम्ही बीबीसीवर विश्वास ठेवू शकता कारण\n© 2021 BBC. बीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं इथे वाचा. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.aaplimaaymarathinews.com/develop-olympic-medalists/", "date_download": "2021-04-19T09:39:49Z", "digest": "sha1:5BAX475PRTTGE7WDBTUAT5EWHIA5WNFZ", "length": 17845, "nlines": 151, "source_domain": "www.aaplimaaymarathinews.com", "title": "ऑलिम्पिक पदक मिळविणारे खेळाडू घडवा – मुख्यमंत्री | Aapli Maay Marathi News", "raw_content": "\nHome अधिक क्रीडा ऑलिम्पिक पदक मिळविणारे खेळाडू घडवा – मुख्यमंत्री\nऑलिम्पिक पदक मिळविणारे खेळाडू घडवा – मुख्यमंत्री\nAapli Maay Marathi News Network : नंदुरबार नगर परिषदेने उभारलेल्या स्व.बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाच्या माध्यमातून ऑलिम्पिक पदक मिळविणारे खेळाडू घडवावे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.\nनंदुरबार नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीचे ई-भूमीपूजन आणि स्व.बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाचे ई-लोकार्पण श्री.ठाकरे यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीद्वारे करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.\nछत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात झालेल्या या कार्यक्रमाला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, जि.प.अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, आमदार शिरीषकुमार नाईक, राजेश पाडवी, मंजुळाताई गावीत, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, नगराध्यक्षा रत्नाताई रघुवंशी, आमशा पाडवी आदी उपस्थित होते.\nश्री.ठाकरे म्हणाले,जलतरण तलावाला स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले आहे. त्यामुळे या सुविधेच्या माध्यमातून सर्वोत्तम खेळाडू घडविण्याचे उद्दीष्ट ठेवावे. आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगिरी करणारे खेळाडू तयार करावेत. त्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य शासनाच्या माध्यमातून करण्यात येईल.\nआदर्श प्रशासकीय इमारत उभी करावी\nनंदुरबार नगर परिषदेची प्रशासकीय इमारत सर्व सुविधांनी युक्त आणि इतरांसमोर आदर्श ठरेल अशी बनवावी. इतर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी इमारत बघण्यासाठी इथे यावेत. नगर परिषदेने शहारासाठी चांगल्या सुविधा तयार केल्या आहेत. ही शिरीषकुमारसारख्या क्रांतीकारकांची भूमी आहे. इथल्या जनतेला सुविधा देण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्यात येईल. अशा सुविधांच्या माध्यमातून उत्तम नागरिक घडवावे, असे आवाहन त्यांनी केले.\nनंदुरबार शहरातील नागरिकांनी प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा संकल्प केल्याबद्दल नागरिकांचे कौतुक करून मुख्यमंत्री म्हणाले, शासनाचे जनतेशी विश्वासाचे नाते तयार झाल्याने कोरोनासारख्या आव्हानांना सक्षमपणे सामोरे जाणे शक्य होते. विश्वासाच्या याच शिदोरीच्या बळावर राज्याला विकासाच्या वाटेवर पुढे नेणे शक्य होईल.\nजिल्हा प्रशासन आणि संपूर्ण यंत्रणेने चांगली कामगिरी केल्याने जिल्ह्यात कोरोना संसर्ग नियंत्रित करण्यात यश आले आहे. प्रशासनाच्या प्रयत्नांना जनतेने दिलेली साध कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. नंदुबार नगर परिषदेने चांगली कामे केली असून ती पाहण्यासाठी लवकरच शहराला भेट देऊ, असे श्री.ठाकरे म्हणाले.\nनगरविकास मंत्री श्री.शिंदे यांनी जलतरण तलावासारखी उत्तम सुविधा शहरात निर्माण केल्याबद्दल नगर परिषदेचे अभिनंदन केले. ते म्हणाले, आदिवासी भागातील शहरात अशा प्रकारच्या उत्तम सुविधा निर्माण होणे ही समाधानाची बाब आहे. नग�� परिषद चांगले काम करीत असून शहर विकासाच्या प्रकल्पांना नगर विकास विभागामार्फत सर्व सहकार्य करण्यात येईल.\nश्री.रघुवंशी म्हणाले, नंदुरबार नगर परिषदेची प्रशासकीय इमारत उत्तर महाराष्ट्रातील सर्वोत्तम इमारत असेल. नगर परिषदेच्या माध्यमातून समतोल आणि वेगाने विकास साधण्याचा प्रयत्न होत आहे. शासनाच्या सर्व योजना नगर परिषदेमार्फत राबविल्या जात आहेत.\nडॉ.भारुड म्हणाले, मुख्यमंत्री यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नंदुरबारच्या जनतेने प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याचा निश्चय केला आहे. जिल्ह्यातील जनतेने प्रशासनाला सहकार्य केल्याने नाशिक विभागात कोरोनाबाधितांची संख्या सर्वात कमी ठेवण्यात नंदुरबार जिल्ह्याला यश आले. नंदुरबार नगर परिषदेनेदेखील यासाठी चांगले सहाकार्य केले.\nप्रास्ताविकात श्रीमती रघुवंशी यांनी नगर परिषदेतर्फे महिलांसाठी मॉ-बेटी उद्यान आणि जीम उभारण्यात येत असल्याचे सांगितले. जलतरण तलाव सर्व सुविधांनी युक्त असल्याची माहिती त्यांनी दिली.\nकार्यक्रमाला जि.प.उपाध्यक्ष राम रघुवंशी, नवापूर नगराध्यक्षा हेमलता पाटील, तळोदा नगराध्यक्ष अजय परदेशी, साक्री नगराध्यक्ष अरविंद भोसले, नंदुरबार उपनगराध्यक्षा भारती राजपूत, उपविभागीय अधिकारी वसुमना पंत, मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे आदी उपस्थित होते.\nPrevious articleकोरोना टाळण्यासाठी नागरिकांनी जीवनशैली बदलण्याची आवश्यकता – मुख्यमंत्री\nNext articleमी अर्णब गोस्वामींना जेलमध्ये भेटायला जाणारच ; राम कदम\nजेईई मेन परीक्षा लांबणीवर\nबावीस एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजन पुरवठा करण्यास मनाई\nअन्यायाचा वेळीच प्रतिकार करा, शासन खंबीरपणे महिलांच्या पाठीशी ; महिला व बालविकासमंत्री\nखुशाल गुन्हा दाखल करा, आम्ही घाबरत नाही – चंद्रकांत पाटील\nAapli Maay Marathi News Network : मुंबई पोलिसांनी रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करणाऱ्या ब्रुक फार्मा कंपनीच्या संचलकाला चौकशीला बोलावलं असताना विरोधी पक्षनेत्यांनी सरकारी कामात हस्तक्षेप केला. यापुढे हे असलं खपवून घेणार नाही असं...\nजेईई मेन परीक्षा लांबणीवर\nAapli Maay Marathi News Network : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्र्वभूमीवर अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतली जाणारी संयुक्त प्रवेश परीक्षा अर्थात यावर्षीची जेईई मे��� परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिक्षण मंत्री रमेश...\nबावीस एप्रिलपासून पुढील आदेशापर्यंत औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजन पुरवठा करण्यास मनाई\nAapli Maay Marathi News Network : केंद्र सरकारनं ऑक्सिजन उत्पादक आणि पुरवठादारांना येत्या २२ एप्रिलपासून पुढील आदेश येईपर्यंत औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजन पुरवठा करण्यास मनाई केली आहे. वैद्यकीय वापरासाठी ऑक्सिजनची वाढती मागणी पूर्ण...\nअन्यायाचा वेळीच प्रतिकार करा, शासन खंबीरपणे महिलांच्या पाठीशी ; महिला व बालविकासमंत्री\nअमरावती : महिला कर्मचाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचा छळ, अन्याय मुळीच सहन करता कामा नये. अन्यायाचा वेळीच प्रतिकार केला पाहिजे. कुठेही गैरप्रकार होत असल्यास वेळीच तक्रार द्यावी. शासन महिला-भगिनींच्या खंबीरपणे पाठीशी उभे आहे, असा...\nमहाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्ती व फ्रीशिपसाठी अर्ज करण्यास ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ ; विजय वडेट्टीवार\nमुंबई : कोविड – १९ च्या पार्श्वभूमी व अडचणी निर्माण होऊन विद्यार्थ्यांना महाडीबीटी प्रणालीवर अर्ज सादर करण्यास विलंब होत आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती व फ्रिशिपच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी विजाभज,...\nभारताने जॉर्जियाला कोरोना लस उपलब्ध करून द्यावी – राजदूत अर्चिल झुलियाश्विली\nअमेरिकेचा मोठा खुलासा – नियोजित होती गलवानची चकमक, ‘हा’ होता चीनचा...\nभारतात वाढले अण्वस्त्रांचे मोठे साठे रिपोर्टहून खुलासा\nजुनी पेन्शन योजना सुरु करण्यासाठी २६ नोव्हेंबरला लाक्षणिक संप\nभारतबंद ला राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा जाहीर पाठिंबा\nलोकलसेवा तातडीने सुरू कराव्यात…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/medicine-properties-in-mango-leaves/", "date_download": "2021-04-19T08:12:43Z", "digest": "sha1:7E5EXH6RL6U26WIXI26MM6C6CY2O5P7W", "length": 8278, "nlines": 88, "source_domain": "arogyanama.com", "title": "आंब्याच्या पानांमध्ये आहेत औषधी गुणधर्म - arogyanama.com", "raw_content": "\nआंब्याच्या पानांमध्ये आहेत औषधी गुणधर्म\nआरोग्यनाम ऑनलाइन- आंबा हे फळ आवडत नाही अशी व्यक्ती सापडणे कठीणच. उन्हाळ्यात भरपूर प्रमाणात बाजारात आंबे विक्रीसाठी येत असतात. परंतु, या आंब्याची पाने सुद्धा खूपच उपयोगी आहेत. यामध्ये औषधी गुणधर्म आहेत. मधुमेहावर ही पाने लाभदायक असल्याचे तज्ज्ञ सांगातात. आंब्याच्या पानामुळे मधुमेही रुग्णा���च्या समस्या दूर होऊ शकतात. मधुमेहाच्या सुरुवातीच्या टप्प्यात आंब्याच्या ताज्या पानांचा रस प्यायल्याने मधुमेह नियंत्रणात राहू शकातो.\nसुजलेल्या हिरड्यांवर उपचार करण्यासाठी आंब्याची पाने पाण्यात उकळून घेऊन पाणी थंड करावे. हे पाणी थंड झाल्यानंतर त्याने चूळ भरल्यास हिरड्या निरोगी राहतात. आंब्याच्या पानात अँट-इन्फ्लेमेटरी आणि टॉनिक गुणधर्म असतात. या गुणधर्मामुळे हिरड्यांची सूज आणि हिरड्यांमधून होणारा रक्तस्राव कमी होतो. शिवाय उच्च रक्तदाबावरही आंब्याची पाने गुणकारी असून त्याचा वापर पूर्वीपासून होत आहे. आंब्याच्या पानात असे गुणधर्म आहेत जे रक्तदाब कमी करण्यास मदत करतात.\nआंब्याच्या पानामुळे रक्तवाहिन्या मजबूत होतात. व्हेरिकोज वेनिसच्या समस्येवरही आंब्याची पाने लाभदायक आहेत. श्वसनसंबंधीचे आजार दूर ठेवण्यासाठी चहामध्ये आंब्याची पाने उकळून तो चहा प्यावा. यामुळे अस्थमासारखे आजार दूर होऊ शकतात. सर्दी, खोकला, घसादुखी यांसारख्या समस्यांवर सर्वसामान्य उपचार म्हणून आंब्याची पाने गुणकारी आहेत. आंब्याच्या पानाच्या सेवनाने किडनी स्टोन विरघळण्यास मदत होते. तसेच जुलाब लागल्यास आंब्याच्या पानांची पावडर एक ग्लास पाण्यात मिसळून हे पाणी दिवसातून तीनवेळा प्यायल्यास जुलाब थांबतात. भाजण्यावरही आंब्याची पाने गुणकारी आहेत. त्वचा भाजल्यास आंब्याची पाने जाळून त्याची राख त्वचेवर पूर्वी लावली जात असे.\nआंब्याच्या पानाचा चहा बनवून तो थोडा थंड करून भाजलेली त्वचा या पाण्याने स्वच्छ केली जाते. यामुळे त्वचेला तात्पुरता आराम मिळतो. परंतु , यानंतर डॉक्टरांकडे गेले पाहिजे.\nTags: arogyanamahealthmangoMedicineSummerVerrocus Veniceआंबाआरोग्यनामाउन्हाळापुणेव्हेरिकोज वेनिसच्याशरीर\nशीतपेयांमुळे वाढतो अनेक आजारांचा धोका\nएकटं राहिल्याने वाढतो मानसिक विकाराचा धोका\nएकटं राहिल्याने वाढतो मानसिक विकाराचा धोका\nCoronavirus Symptoms : तुम्हाला कोरोना होऊन तर गेला नाही ना ‘हे’ फक्त ‘या’ 5 लक्षणांवरून ओळखा, जाणून घ्या\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम - देशात या वर्षीही कोरोना विषाणूने हाहाकार केला आहे. तर गेल्या काही दिवसात दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या तब्बल...\nडायबिटीज पेशंटने दररोज दूधात मिसळून प्यावी ‘ही’ गोष्ट, कंट्रोलमध्ये राहील ब्लड-शुगरचं प्रमाण\nWeight Loss : वाढलेले वजन कमी करण्यासाठी ���ा चने, आपोआप कमी होईल शरीरातील चरबी, होतील ‘हे’ 5 फायदे\n‘या’ 5 गोष्टींचा एक तुकडा देखील आरोग्यासाठी धोकादायक, पाडू शकतं आजारी; जाणून घ्या\nउन्हाळ्यात आवश्य प्या सत्तूचे सरबत, डिहायड्रेशन कंट्रोल करण्यासह ताबडतोब बूस्ट करतो एनर्जी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/career/six-years-old-boy-from-ahmadabad-wins-guinness-world-record-smallest-carcked-python-programming-language-mhaa-495618.html", "date_download": "2021-04-19T08:57:38Z", "digest": "sha1:W745FNZZ32GE2BGKPMJE77GZEVIDAGMT", "length": 18894, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मूर्ती लहान पण कीर्ती महान: 6 वर्षाचा चिमुरडा झाला कॉम्प्युटर प्रोग्रामर; विक्रमाची नोंद गिनीज बुकमध्ये ! Six-years-old-boy-from-ahmadabad-wins-guinness-world-record-smallest-carcked-python-programming-language-mhaa | Career - News18 Lokmat, Today's Latest Marathi News", "raw_content": "\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\n ऑक्सिजन सपोर्टवर असलेल्या कोरोनाबाधित महिलेवर बलात्काराचा प्रयत्न\nराहुल गांधींनंतर आता ममता बॅनर्जींची घोषणा, निवडणूक प्रचाराबाबत मोठा निर्णय\nलहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\n‘हे 3 उपाय करा, कोरोना आसपासही फिरकणार नाही’; इशा देओलनं केला दावा\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘देशाला कोरोनानं नाही राजकारणानं पोखरलं’; तेजस्विनी पंडितनं व्यक्त केला संताप\n‘परवानगीशिवाय जान कुमारनं मला किस केलं’; निक्की तांबोळीचा धक्कादायक आरोप\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nपंजाबच्या खराब कामगिरीला कॅप्टन राहुल जबाबदार 3 वर्षांची आकडेवारी आहे पुरावा\nIPL 2021: 'द पांड्या स्वॅग', हार्दिक आणि कृणालनं केला पत्नींसोबत डान्स, VIDEO\nराहुलनं पंजाबच्या पराभवाचं फोडलं अंपायरवर खापर नियमांमध्ये बदलाची केली मागणी\nGold Price Today: सोन्याच्या किमतीत वाढ तर चांदीचे दर घसरले, तपासा आजचे भाव\nपोस्ट ऑफिसच्या सेव्हिंग अकाऊंटमध्ये किमान बॅलन्सची मर्यादा किती\nमोबाईलमध्ये सेव्ह असतील 'या' गोष्टी तर खातं होऊ शकतं ��िकामं, SBI नं केलं सावध\nकोरोना प्रादुर्भावामुळे शेअर बाजार कोसळणार जाणून घ्या एक्सपर्टचा अंदाज\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\n ‘हे’ घरगुती उपाय ठरतील उपयुक्त\nउपवासाचे तेच पदार्थ खाऊन कंटाळला आहात चैत्र नवरात्रीमध्ये बनवा काहीतरी नवीन\nबाळाला काय, कधी आणि कसं द्यावं समजून घ्या कसा असावा बाळाचा आहार\nExplained: कोरोना रुग्णांवर कसं काम करतं व्हेंटिलेटर\nExplained: मॉडर्ना कंपनीला भारताला का द्यायची नाही आहे लस Pfizer ने ठेवली ही अट\nजाणून घ्या;रस्त्याच्या कडेला असणाऱ्या माइलस्टोनच्या वेगवेगळ्या रंगांचा अर्थ काय\nExplainer : कोरोना लशीचा दुसरा डोस घेतला नाही तर काय होईल\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\nराज्यात कोरोनाचं रौद्र रुप प्रत्येक तिसऱ्या मिनिटाला जातोय एका रुग्णाचा जीव\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nप्रभावी लसीसाठी रिसर्च, कोरोनामुक्त लोकांच्या शरीरात पुन्हा सोडणार जिवंत विषाणू\nपाहा अंकिता लोखंडेचा Bold अवतार; फोटो पाहून सुशांतच्या चाहत्यांनी केलं कौतुक\n‘परवानगीशिवाय जान कुमारनं मला किस केलं’; निक्की तांबोळीचा धक्कादायक आरोप\n‘हॉट दिसणं केव्हा थांबवशील’; श्वेताचा Bold Look पाहून सेलिब्रिटीही झाले अवाक\nही मराठमोळी अभिनेत्री 100 रुपयांसाठी करायची पेट्रोल पंपावर काम\n विमानतळावर दिसला भला मोठा साप, प्रवाशांची उडाली घाबरगुंडी, पाहा VIDEO\nVIDEO: निवडणूकीचा प्रचार करण्यास दिला नकार; दलित युवकाला चाटायला लावली थुंकी\nमेडिकल कॉलेजमधील Dance Videoच्या वादाला विद्यार्थ्यांकडून उत्तर, बनवला नवा VIDEO\nवर्कआऊट करताना जान्हवी कपूरला आठवली 'शीला की जवानी'; VIDEO पाहून नाही आवरणार हसू\nकोरोना लस घेण्यासाठी नवरीच्या वेशभूषेत पोहोचली महिला, कारण जाणून व्हाल थक्क\nविना मास्क फिरणाऱ्या कपलला पोलिसांनी अडवलं, महिला थेट 'किस'वरच आली, पाहा VIDEO\nलहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन नाव केलं मोठं\n'या' देशात बेडकांसाठी करतात वाहतूक बंद, जाणून घ्या सविस्तर\nमूर्ती लहान पण कीर्ती महान: 6 वर्षाचा चिमुरडा झाला कॉम्प्युटर प्रोग्रामर; विक्रमाची नोंद गिनीज बुकमध्ये \nप्रेरणादायी : लहानपणी वडील गेले, आईने शिवणकाम करुन शिकवलं; लेकाने IES होऊन न���व केलं मोठं\nIIT Recruitment: IIT मध्ये विविध पदांसाठी भरती, पगार 1 लाखाहून अधिक\nMaharashtra Health Department Recruitment: आरोग्य विभागात मोठी भरती, 10 हजार 127 पदे तातडीने भरणार\nICSE Board Exams News Live Updates : ICSE बोर्डाची परीक्षाही स्थगित; जूनमध्ये होणार अंतिम निर्णय\nPune Metro Rail Recruitment: तरुणांची नोकरीची संधी, पुणे मेट्रोमध्ये विविध पदांसाठी भरती\nमूर्ती लहान पण कीर्ती महान: 6 वर्षाचा चिमुरडा झाला कॉम्प्युटर प्रोग्रामर; विक्रमाची नोंद गिनीज बुकमध्ये \nअर्हम ओम तलसानिया (Arham Om Talsania) या 6 वर्षाचा चिमुरडा कॉम्प्युटर प्रोग्रामर झाला आहे. त्याच्या या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे.\nअहमदाबाद, 10 नोव्हेंबर: ध्येय साध्य करण्याची जिद्द असली की कोणतीही गोष्ट अशक्य नसते. ध्येयवेड्या लोकांना वयाचं कोणतही बंधन नसतं. अहमदाबाद इथे राहणाऱ्या एका चिमुरड्याने वयाच्या 6व्या वर्षी जबरदस्त करामत करुन दाखवली आहे. सर्वात कमी वयाच्या कॉम्प्युटर प्रोग्रामर होण्याचा मान त्याला मिळाला आहे. अर्हम ओम तलसानिया (Arham Om Talsania) असं या मुलाचं नाव आहे. अर्हमने पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेज क्लिअर करत एक विक्रम केला आहे. त्याने पिअर्सन VUE टेस्ट सेंटरमधून परीक्षा देत मायक्रोसॉफ्ट प्रमाणपत्र मिळवलं.\nअर्हमला कॉम्प्युटर कोडिंगचे धडे त्याच्या वडिलांकडून मिळाले. वयाच्या अवघ्या दुसऱ्या वर्षापासून त्याला टॅब वापरता येतो. हळूहळू तो कोडिंगही व्यवस्थित शिकला. अर्हमचे वडील ओम तालसानिया सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. त्याचे वडील म्हणले, ‘अर्हमला कॉम्प्युटर आणि गॅझेट्सची आवड होती. त्यामुळे मी त्याला कोडिंग शिकवलं. लहान असल्यापासूनच तो टॅबलेटवर गेम खेळायचा. स्वत:चे गेम्स स्वत: बनवू लागला. मी कोडिंग करत असताना तो पाहायचा आणि त्यालाही हे शिकून घेण्याची आवड निर्माण झाली. त्याच्या कलाने सगळं प्रोग्रामिंग, कोडिंग शिकवलं.’\nअर्हमला अगदी दुसऱ्या वर्षापासूनच कॉम्प्युटरच्या भाषेमध्ये गती होती. मोठं झाल्यानंतर त्याला उद्योजक होऊन सर्वांची मदत करायची आहे. गेम्स डेव्हलप करायचे आहेत. अर्हमने सांगितलं, 'मला पायथॉनकडून सर्टिफिकेट मिळालं, तेव्हा मी लहान खेळ तयार करत होतो. त्यानंतर त्यांनी मला कामाचा पुरावा पाठवायला सांगितला. काही महिन्यांनंतर त्यांनी माझ्या कामाला मान्यता दिली. आणि माझी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली.' ��र्हमच्या या उत्तम कामगिरीमुळे त्याच्या आई- वडिलांचा उर अभिमानाने भरुन गेला आहे. अर्हमने अशीच प्रगती करत रहावी अशी आशा त्याच्या आईने व्यक्त केली आहे.\nअभी तक \u0003खेलने के लिए\n'तुमच्या नेत्यांचे विचार..',मनमोहन सिंग यांच्या पत्रावर आरोग्य मंत्र्यांचं उत्तर\n मॅच पाहा आणि जिंका अनेक बक्षिसं, जाणून घ्या पद्धत\nचेहराच नाही तर मानेवराही दया लक्ष; पाहा Tanning घालवण्याचे सोपे उपाय\n ज्या ड्रेसवरून प्रियांका झाली ट्रोल; त्याची किंमत वाचून येईल चक्कर\nअवघ्या महिनाभरातच अमरावतीने कसं मिळवलं कोरोनावर नियंत्रण\nCorona: भारतानं ब्राझीललाही टाकलं मागे, देशात 12 लाखाहून अधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण\nडायबेटिज आणि बीपी पेशंटसाठी उत्तम आहे जांभूळ; होतो असा फायदा\nउसेन बोल्टचा RCB ला खास संदेश विराट, डीव्हिलिर्यसनं दिली 'ही' प्रतिक्रिया\nभज्जी-श्रीसंतपासून ते अनुष्का-गावसकरपर्यंत, IPL मधले 5 मोठे वाद\nहा पदार्थ खायचा की प्यायचा वेगाने प्रसिद्ध होतेय 'Deep-Fried Water' नावाची डिश\n‘लग्न झालेल्या पुरुषासाठी वेडं होणं काय असतं’; रेखा यांच्या उत्तरानं माजवली खळबळ\nकोरोना लस घेताना लहान मुलाप्रमाणे रडला अभिनेता Ram Kapoor,व्हायरल होतोय हा VIDEO\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/kolhapur/sangli-kadaknath-chicken-scam-women-committed-suicide/articleshow/80223273.cms", "date_download": "2021-04-19T08:26:00Z", "digest": "sha1:HHZH3NVB5CAAZYIY2ZX6NJWPEHZBTSG2", "length": 10760, "nlines": 123, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nsangli news : कडकनाथ घोटाळ्यात फसवणूक झालेल्या महिलेची आत्महत्या\nकडकनाथ कुक्कुटपालनात फसवणूक झाल्याच्या नैराश्यातून एका महिलेने आत्महत्या केल्याची घटना घडलीय. नंदा असं त्यांचं नाव आहे. त्यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.\nकडकनाथ घोटाळ्यात फसवणूक झालेल्या महिलेची आत्महत्या\nम. टा. प्रतिनिधी, सांगलीः कडकनाथ कुक्कुटपालन घोटाळ्यात नऊ लाख रुपयांची फसवणूक झालेल्या महिलेने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. नंदा हंबीरराव साळुंखे (रा. इस्लामपूर) असे मृत महिलेचे नाव आहे. कडकनाथ कुक्कुटपालनात फसवणूक झाल्याच्या नैराश्यातून नंदा या���नी आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या नातेवाइकांनी केला आहे. या घटनेची नोंद इस्लामपूर पोलिसात झाली आहे.\nकडकनाथ संघर्ष समितीचे निमंत्रक कॉ. दिग्विजय पाटील यांनी नंदा साळुंखे यांच्या आत्महत्येची चौकशी करण्याची मागणी केली आहे. 'राज्यातील कडकनाथ घोटाळयाकडे भाजपसह महाविकास आघाडीनेही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे कडकनाथ घोटाळयाचा तपास थांबलेला आहे. घोटाळ्यातील दोषींवर तातडीने कारवाई करावी. अन्यथा या विरोधात रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा पाटील यांनी दिला आहे.'\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nमहिलेचे दागिने केले लंपास; बसस्थानकावरच चोरट्यांनी असा साधला डाव महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा\nआयपीएलIPL 2021: क्रिकेटपटूने घेतली हंगामातील पहिली विकेट, पत्नीला आश्रू आवरता आले नाही\nन्यूजतळीरामांना करोना लवकर होतो, त्यामुळे संजय गायकवाडांनी काळजी घ्यावी - फडणवीस\n जीवाची पर्वा न करता तो धावला अन् चिमुकल्याला वाचवलं\nमुंबईमहाराष्ट्राला करोनाचा विळखा; दर तीन मिनिटाला एका करोनाबाधिताचा मृत्यू\nविदेश वृत्तमंगळ ग्रहावर आज नासाचे हेलिकॉप्टर करणार उड्डाण; पाहा लाइव्ह\nमुंबई'महाराष्ट्रानं अनेकांच्या पोटापाण्याची व्यवस्था केली, आज राज्य संकटात असताना...'\nगप्पाटप्पास्वीटू आणि तुझ्यात काय साम्य आहे\nअहमदनगरपॉझिटिव्ह रुग्ण बाहेर फिरतात भाजप आमदाराने सुचविला 'हा' उपाय\nविज्ञान-तंत्रज्ञानboAt कंपनीकडून भारतात स्मार्टवॉच लाँच, २९९९ रुपयांची डिस्काउंट ऑफर\nअंक ज्योतिषसाप्ताहिक अंकभविष्य १८ ते २४ एप्रिल २०२१ : हा आठवडा तुमच्यासाठी कसा फायदेशीर आहे जाणून घ्या जन्म तारखेवरून\nविज्ञान-तंत्रज्ञानCovid-19 ची लस घेतानाचा फोटो पोस्ट करा अन् मिळवा ५ हजार रुपये, सरकार देत आहे बक्षीस\nकार-बाइकMaruti Nexa च्या ५ जबरदस्त कारवर एप्रिल मध्ये ६२ हजारांची बंपर बचत, पाहा ऑफर\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगडिलिव्हरीनंतर दोन महिन्यांत तारा शर्माने 'या' पद्धतीने केलं १२ किलो वजन कमी, हे होतं रूटीन\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंप���दकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/03/%E0%A4%86%E0%A4%9C-%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%B3%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6.html", "date_download": "2021-04-19T10:25:07Z", "digest": "sha1:OWOS2JSSRFBNDHRIUGI4ASQPKAQH3WXL", "length": 16417, "nlines": 200, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "आज या राज्यात मुसळधार वादळासह गारपीट होईल! | Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nआज या राज्यात मुसळधार वादळासह गारपीट होईल\nby Team आम्ही कास्तकार\nहवामान खात्याच्या म्हणण्यानुसार 22 आणि 23 मार्च रोजी पंजाब, हरियाणा, दिल्ली, चंदीगड, पूर्व राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेश आणि पश्चिम राजस्थानात गारपिटीची शक्यता आहे. त्याचबरोबर उत्तराखंडमध्येही हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे पण हळूहळू त्यात वाढ होईल. 22 ते 24 मार्च दरम्यान पावसाची तीव्रता वाढेल. याशिवाय पुन्हा एकदा राजधानीच्या राजधानीत वादळी वा .्याची शक्यता आहे.\nहवामान विभाग (आयएमडी) च्या मते, पश्चिम अस्थिरतेमुळे मध्य भारतात पावसाच्या कारवाया वाढत आहेत. अशा परिस्थितीत, स्कायमेट वेदर या खासगी हवामान संस्थेच्या मते, पुढील 24 तास हवामानाचा अंदाज –\nपश्चिम पाकिस्तान आणि जम्मू-काश्मीरच्या आसपासच्या भागात पश्चिमेकडे एक गडबड आहे. मध्यवर्ती पाकिस्तान आणि पश्चिम राजस्थानच्या लगतच्या भागात एक चक्रीय चक्रीय प्रक्षेपण आहे. उत्तर अफगाणिस्तान आणि आजूबाजूच्या भागात पश्चिमेकडील त्रास होतो. चक्रवाती अभिसरण उत्तर मध्य महाराष्ट्रापासून कर्नाटक किना lower्यापर्यंत खालच्या पातळीपर्यंत आहे. तामिळनाडूच्या दक्षिणेकडील किना .्यावर चक्रीय चक्र आहे. आसाम आणि आसपासच्या भागात चक्रीवादळ फिरत आहे.\nपुढील 24 तासांदरम्यान संभाव्य हवामान क्रियाकलाप\nयेत्या 24 तासांत गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, लडाख, जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशात पाऊस आणि हिमवृष्टीच्या क्रिया सुरू होतील. या राज्यात मध्यम ते मुसळधार पाऊस आणि बर्फवृष्टी शक्य आहे. गारपिटीच्या क्रियाकलाप देखील अपेक्षित आहेत. जम्मू-काश्मीर, गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, लडाख आणि हिमाचल प्रदेशात व्यापक पाऊस आणि हिमवृष्टी होईल. उत्तराखंडमध्ये हलक्या पावसाच्या घटना घडू शकतात परंतु हळूहळू वाढतील. 22 ते 24 मार्च दरम्यान पाऊस आणि बर्फाची तीव्रता वाढेल.\nराजस्थान, पंजाब, हरियाणा तसेच दिल्ली एनसीआरच्या काही भागात वेगळ्या हलका पाऊस आणि गडगडाटीसह पाऊस संभव आहे. 22 मार्च रोजी वर नमूद केलेल्या राज्यांमधील तीव्रता आणि प्रसार वाढेल. विदर्भ, मराठवाडा, दक्षिण आणि पूर्व मध्य प्रदेश, पूर्व उत्तर प्रदेश, छत्तीसगड, बिहार आणि झारखंडमध्ये काही ठिकाणी हलक्या सरी बरसतील. सब-हिमालयीन पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.\nशिकोहपूर येथील कृषी विज्ञान केंद्राचे प्रभारी डॉ. अनामिका शर्मा यांच्या नेतृत्वात जिल्हा कृषी हवामान विभागात (डीएएमयू) कार्यरत डॉक्टर पूजा गुप्ता सोनी (हवामानशास्त्रज्ञ) यांनी सांगितले की, आगामी काळात हवामान सहसा बदलू शकत नाही. आणि अंशतः पाश्चात्य गडबडीमुळे.आणि परिणामी, गुरुग्राममध्ये 22 आणि 23 मार्च रोजी काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसात पाऊस आणि जोरदार वारा होण्याची शक्यता लक्षात घेता, कापणीची सर्व पिके सुरक्षित ठिकाणी ठेवावीत आणि गडगडाटीपासून सावध रहावे, असा सल्ला शेतक्यांना देण्यात आला आहे. तसेच सर्व पिकांमध्ये कोणत्याही प्रकारची पिके शिंपडू नका व सिंचन करू नका. डॉ. परगटसिंग (माती तज्ज्ञ) यांनी माहिती देताना सांगितले की रबी पिकाची कापणी झाल्यानंतर शेतकरी बांधवांनी त्यांची माती व नलकूप पाणी तपासले पाहिजे.\nआम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\nब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nतूर बाजार भाव | आजचे तुरीचे भाव | Tur Bajar Bhav Today | सर्व बाजार समिती 18 April 2021\nपुढील महिन्यापासून या औषधांच्या किंमती वाढतील, सर्वसामान्यांना त्रास होऊ शकेल, त्वरित या तयारी करा.\nपूर्वीच्या सरकारांनी शेतक farmers्यांकडे असे गांभीर्य दाखवले नाही - कैलास चौधरी\nनोंदणी, कोविड -१ L लॉकडाउन ई-पास, स्थिती\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\n(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nनोंदणी, ई-केवायसी आणि ट्रॅक स्थिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nऑनलाईन अर्ज, नोंदणी (प्रसूत सहाय्य)\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nराज्यनिहाय डायरेक्ट लिंक्स, नवीन पंचायत मतदार यादी\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.drushtikonnews.com/2020/11/blog-post_27.html", "date_download": "2021-04-19T10:22:54Z", "digest": "sha1:ZVY3S26HPGZGC5UIER7TRKVTKKDZFIPA", "length": 6030, "nlines": 46, "source_domain": "www.drushtikonnews.com", "title": "पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली उद्या जिल्हाधिकारी कार्यालय येथे विविध आढावा बैठकींचे आयोजन - दृष्टीकोन", "raw_content": "\nHome / बीडजिल्हा / पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली उद्या जिल्हाधिकारी कार्यालय येथे विविध आढावा बैठकींचे आयोजन\nपालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली उद्या जिल्हाधिकारी कार्यालय येथे विविध आढावा बैठकींचे आयोजन\nबीड : राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री धनजंय मुंडे यांच्या उपस्थितीत मंगळवार दिनांक 3 नोव्हेंबर 2020 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे विविध बैठकांचे आयोजन करण्यात आले असून या आढाव�� बैठकी पुढील प्रमाणे होणार आहेत.\nसकाळी 11.00 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, बीड येथे कोव्हिड-19 संदर्भात आढावा बैठक. दुपारी 12.00 वाजता सन 2020-21 वर्षाकरिता जिल्हयातील पाटबंधारे प्रकल्पातील पाणी पिण्यासाठी आरक्षित करणेबाबत, पाटबंधारे विभागाचा कामकाज आढावा, जलसंधारण विभागाचा कामकाज आढावा बैठक. दुपारी 1.30 वाजता भूसंपादन- नगर-परळी रेल्वे अतिरिक्त भूसंपादन आढावा, नॅशनल हायवे आढावा, कलम 18 व 28 प्रलंबित भूसंपादन आढावा, विविध विभागांमार्फत भूसंपादन देय मागणी बाबत आढावा बैठक. दुपारी 2.30 वाजता अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचा व सार्वजनिक मालमत्ता नुकसानीचा आढावा, सन 2018 व त्यापुर्वी पात्र शेतकऱ्यांना अद्याप पिकविमा मिळाला नसल्याबाबत आढावा, महसूल मंडळ निहाय पिक कापणी अहवालाबाबत आढावा बैठक. दुपारी 3.30 वाजता रोजगार हमी योजना विभागाच्या कामकाजाची आढावा बैठक. दुपारी 4.00 वाजता बीड नगर परिषद विविध योजना व विकास कामाची आढावा बैठक.\nपालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली उद्या जिल्हाधिकारी कार्यालय येथे विविध आढावा बैठकींचे आयोजन Reviewed by Ajay Jogdand on November 02, 2020 Rating: 5\nशिवसेना बीड जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी केज कोव्हिड सेंटरला दिली भेट\nदुचाकीचा अपघातात ऊसतोड मुकादम ठार\nयशोदिप भोजनालय तर्फे चालविण्यात येणाऱ्या शिव भोजन केंद्रा तर्फे आष्टी शहरात घरपोच ७५ थाळी मोफत वाटप\nआरोग्य कर्मचार्‍यांच्या सर्व अडचणी मी स्वतः प्राधान्याने सोडविणार : आ.बाळासाहेब आजबे\nबीडजिल्हा महाराष्ट्र क्राईम बीड जिल्हा ताज्या बातम्या Home आरोग्य-शिक्षण व्हिडीओ देश- विदेश ब्लॉग संपादकीय व्हीडीओ राजकारण मनोरंजन-खेळ Breaking बीड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.drushtikonnews.com/2020/11/blog-post_612.html", "date_download": "2021-04-19T08:17:16Z", "digest": "sha1:VP3RDEH3XDCHDFZE4K2BYS2MMQLN4GXM", "length": 4800, "nlines": 47, "source_domain": "www.drushtikonnews.com", "title": "पंकजाताई मुंडे यांनी घेतली राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट - दृष्टीकोन", "raw_content": "\nHome / बीडजिल्हा / महाराष्ट्र / पंकजाताई मुंडे यांनी घेतली राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट\nपंकजाताई मुंडे यांनी घेतली राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट\nNovember 11, 2020 बीडजिल्हा, महाराष्ट्र\nशेतक-यांना दिलासा, नोकरभरती बाबत केली चर्चा; दिवाळीच्याही दिल्या शुभेच्छा\nमुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची आज भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी राजभवनात जाऊन सदिच्छा भेट घेतली व विविध विषयांवर चर्चा केली तसेच त्यांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या.\nपंकजाताई मुंडे यांनी यासंदर्भात ट्विट करून राज्यपाल कोश्यारी यांच्या भेटीची माहिती दिली. राज्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतक-यांच्या पिकांचे फार मोठे नुकसान झाले होते. पंकजाताई मुंडे यांनी स्वतः शेतक-यांच्या बांधावर जाऊन अतिवृष्टीची पाहणी केली होती, याबाबत त्यांनी राज्यपालांना माहिती दिली. राज्यातील कोरोनाची परिस्थिती, अतिवृष्टीतील शेतक-यांना दिलासा तसेच नोकरभरती या विषयावर त्यांनी राज्यपाल महोदयांनी चर्चा केली तसेच त्यांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या.\nपंकजाताई मुंडे यांनी घेतली राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट Reviewed by Ajay Jogdand on November 11, 2020 Rating: 5\nशिवसेना बीड जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी केज कोव्हिड सेंटरला दिली भेट\nदुचाकीचा अपघातात ऊसतोड मुकादम ठार\nयशोदिप भोजनालय तर्फे चालविण्यात येणाऱ्या शिव भोजन केंद्रा तर्फे आष्टी शहरात घरपोच ७५ थाळी मोफत वाटप\nआरोग्य कर्मचार्‍यांच्या सर्व अडचणी मी स्वतः प्राधान्याने सोडविणार : आ.बाळासाहेब आजबे\nबीडजिल्हा महाराष्ट्र क्राईम बीड जिल्हा ताज्या बातम्या Home आरोग्य-शिक्षण व्हिडीओ देश- विदेश ब्लॉग संपादकीय व्हीडीओ राजकारण मनोरंजन-खेळ Breaking बीड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/specialist-guidance-from-experts/", "date_download": "2021-04-19T10:44:50Z", "digest": "sha1:ZIRSTKZ7ZI4NDHGUCLCASNHK4U5MTT2R", "length": 3033, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Specialist guidance from experts Archives - MPCNEWS", "raw_content": "\nArticle By Rajendra Sarag : पुण्‍याचा निर्धार, कोविडवर प्रहार\nएमपीसी न्यूज - पुण्यातील कोरोनाविरुद्धच्या लढ्याचा आढावा घेणारा जिल्हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांचा विशेष लेख शासनाच्या mahasamvad.in या वेबपोर्टलच्या सौजन्याने... ----------------------------------------कोविडची (कोरोना) महामारी…\nPimpri Crime News : मुलगी पळवून लावण्यास मदत केल्याच्या संशयावरून तोडफोड\nPimpri News: शहरातील ‘सीसीसी’ सेंटरवर नियंत्रणासाठी शासनाचा विशेष अधिकारी नेमावा – पृथ्वीराज साठे\nArticle by Devdatta Kashalikar: कोरोनाबाधितांच्या घरातील कचरा – एक गहन विषय\nPimpri News: जम्बो सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची महापालिका डॉक्टर प्राथमिक तपासणी करणार\nSix Minute Walk Test : फुफ��फुसांच्या आरोग्याविषयी जागरूकतेसाठी ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’\nPune News : जैन सोशल ग्रुप द्वारा आयोजित शिबिरात 80 युनिट रक्त संकलन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://www.misalpav.com/node/42128", "date_download": "2021-04-19T09:12:51Z", "digest": "sha1:JUDDCTRGLRRJNJFZ4ZC3TUY5UHNVARGK", "length": 21534, "nlines": 184, "source_domain": "www.misalpav.com", "title": "रंगंपचमी आपली आणि सह्याद्रीची सुध्दा.. | मिसळपाव", "raw_content": "\nअण्वस्त्रांबाबतची फसवणूक (Nuclear Deception)\nमराठी भाषा दिन २०१७\nदिवाळी अंक - २०१७\nदिवाळी अंक - २०१६\nदिवाळी अंक - २०१५\nदिवाळी अंक - २०१४\nदिवाळी अंक - २०१३\nदिवाळी अंक - २०१२ (pdf)\nदिवाळी अंक - २०११\nमहिला दिन - २०१६ भटकंती विशेषांक (pdf)\nमहिला दिन - २०१५\nश्रीगणेश लेखमाला - २०१४\nश्रीगणेश लेखमाला - २०१३\nश्रीगणेश लेखमाला - २०१२\nरंगंपचमी आपली आणि सह्याद्रीची सुध्दा..\nहेमंत ववले in जनातलं, मनातलं\nकालच संत ज्ञानेश्वर माऊलींच्या काही ओव्या वाचनात आल्या. त्यातील काव्यात्मकतेचा भाग , म्हणजे लक्ष्यार्थ जरी सोडला तरी माऊलींना ऋतुचक्रातील बारकावे अगदी व्यवस्थित माहीती होते हे समजते. अर्जुनाच्या उदासवाण्या, खिन्न, ग्लानी आलेल्या मनाचे वर्णन करताना माऊली ही ओळ लिहितात..\nका उचलिले वायुवशे, चळे शुष्क पत्र जैसे, निचेष्ट आकाशे, परिभ्रमे ॥\nकाहीदिवसांपुर्वी सह्याद्री घाटमाथ्यावर उन्हाळ्याची चालुल लागलीये. वाळलेली पाने वा-यावर स्वार होऊन आकाशामध्ये इकडुन तिकडे जाताना दिसताहेत. अधुन मधुन वावटळ (छोटे चक्री वादळ) येते आणि सोबत धुळीचा लोट आकाशामध्ये घेऊन जाते. सर्व काही सुकुन चाललय. झाडे निष्पर्ण होताहेत. एरवी दिवसभर भिरक्या घेणारे छोटे मोठे पक्षी देखील फक्त सकाळ संध्याकाळीच दिसतात. इतरवेळी जिथे दाट झाडे आहेत तिथे मात्र झाडांखाली अजुन सावली आहे. ही पानगळ पुढचे अजुन काही आठवडे सुरुच राहणार.\nअहिन/ऐन झाड निष्पर्ण झाल्यावर कसे दिसते हे एखाद्यास माहीत नसेल तर त्याला सह्याद्रीतील सर्वच्या सर्व अहीनाची झाडे एकाच वेळी उभ्या उभ्या मेली की काय असा प्रश्न पडल्यावाचुन राहत नाही. त्याची साल आधीच गडद काळपट रंगाची असते, त्यातच एक ही पान नाही. आणि त्याच्या फांद्या, उपफांद्या अगदी जिथे पाने होती तिथपर्यंत, फक्त ह्या फांद्या, जाडी कमी कमी होत गेलेल्या…फक्त लाकडाचा सांगाडाच ठेवलाय असा भास होतो. अहिना प्रमाणेच अनेक वृक्ष जुनी शुष्क पाने सोडतात कि��बहुन पाने गळुन पडतात. वाळलेले पान पडणारच. कस आहे ना सृष्टीचा नियम ते पान स्वतः गळुन पडु नये म्हणुन धडपडताना दिसत नाही की तो वृक्ष देखील त्याचे शुष्क झालेले पान “माझे पान” म्हणुन धरुन ठेवीत नाही. ते पडणारच. कदाचित त्या झाडास हे ऋतु चक्र पक्के ठाऊक आहे. त्याला हे ठाउक आहे की ह्या पानगळी नंतर रंगांची उधळण होणार आहे. नवी पालवी आणि नवे रंग आसमंता मध्ये उधळले जाणार आहेत.\nकेशरी पळसाचे बहरात आलेले झाड . फोटो – वृक्षमित्र अनिल गाडवे\nजस जसा मी निसर्गाच्या सानिध्यात जास्त वेळ घालवत आहे तस तसे मला नवनवीन साक्षात्कार होताहेत असे वाटतेय. जाता येता मी जिकडे राहतो तिकडे आणि शहरात देखील कमी प्रमाणात का असेना निसर्गाचे रंगरुप आहेच. पण फरक इतकाच की आपण कधी त्याकडे लक्ष देत नाही. लक्ष न देण्याचे कारण ही तसेच आहे. जीवघेणी स्पर्धा. सगळी कडे स्पर्धा. ऑफीसच्या कामात स्पर्धा, जेवताना स्पर्धा, ऑफीसच्या गेट मधुन गाडी बाहेर काढताना स्पर्धा, रस्त्यावर स्पर्धा, सिग्नलाला न थांबण्याची स्पर्धा, सिग्न्नलला थांबलोच तर डाव्या बाजुन गाडी हळु हळु थोडी आणखी पुढे काढण्याची स्पर्धा, गाडी चालवताना समोरुन बेफाम गाडी चालवत येत असेल तर, त्याला वाचवण्याची स्पर्धा, मध्येच घरच्यांनी काहीतरी आणायला सांगितलेले असते पण आठवत नसते, ते आठवण्याची स्पर्धा, नुसती स्पर्धा. एवढ्या सगळ्या स्पर्धांमध्ये कस शक्य आहे रस्त्याच्या बाजुला उभ्या उभ्या असलेला डेरेदार केशरी रंगाने बहरलेला पळस दिसण्याची सुतराम शक्यताच नाही. पण ज्यावेळी निसर्गात असतो तेव्हा मात्र कसलीही स्पर्धा नसते. तिकडे फक्त निवांतपणा आहे. निसर्गात सगळे निवांत आहे. झाडे निवांत, पक्षी निवांत, प्राणी निवांत, किडा मुंग्या देखील निवांत. मग काय मी सुध्दा निवांत होऊन जातो तिकडे असल्यावर. तिथे कुणालाच घाई नाहीये. कुणालाच उद्याची चिंता नाहीये. सगळे अगदी व्यवस्थित पणे सुरु आहे (माणसाने वणवे लावणे सोडुन). माणसाने निसर्गाच्या चक्रामध्ये हस्तक्षेप नाही केला तर निसर्ग त्याची काळजी घ्यायला आणि सोबत माणसाची सुध्दा काळजी घ्यायला सक्षम आहे.\nअसो. आज माझी दोन्ही मुले धुलवडी निमित्त रंग खेळली. एकमेकांना, मित्रांना रंग लावणे. सगळा घोळका मिळुन एकालाच गाठायचे आणि भरपुर रंग लावायचे. तसेच जो तावडीत सापडलाय तो थोडा वेळ प्रतिकार करतो आणि ��ग मनसोक्त रंग लावुन घेतो. रंग लावण्यात आणि लावुन घेण्यात मजा आहे. स्वतच स्वतःला रंग लावुन मज येईल का हो नाही. तर रंग दुस-याच्या आयुष्यात उधळायचे असतात. दुस-याचे जीवन विविध रंगांनी भारुन टाकायचे असते. किती भारी आहे आपली संस्कृती.\nआम्ही मात्र मोठे झालो. गाडीवर बसुन ऑफीसपर्यंत येताना, विविध विचार डोक्यात आले. आज मी स्पर्धेतुन माघार घेतली. अगदी निवांत गाडी चालवत निघालो ऑफीस ला. वाटेत अनेक ठिकाणी मुल मुली, तरुणाई रंग खेळताना दिसली. आणि सोबतच गाडीचा वेग कमी असल्याने, रस्त्याच्या आजुबाजुला सुध्दा लक्ष गेले. अनेक झाडे की जी विविध रंगांच्या फुलांनी अक्षरक्षः बहरली आहेत, अशी मला दिसली. निमशहरी भाग असल्याने अशा झाडांची संख्या विरळच. तरीही एखादे दुसरे झाड दिसले तरी डोळ्यांचे पारणे फिटल्यासारखे वाटले. मग मला आठवले वेल्ह्यात मागच्या दोन तीन आठवड्यात मी पाहीलेली निसर्गाची रंगांची उधळण. ऑफीसमध्ये पोहोचल्या बरोबर लगेच लॅपटॉप मधील मागच्या एक दोन आठवड्यातील सगळेच्या फोटो शोधले आणि त्या फोटोंकडे बघत बसलो. काय ती निसर्गाची किमया\nपानगळीनंतर किंवा काही झाडांच्या बाबतीत पानगळ सुरु असतानाच, येणारा फुलांचा बहर म्हणजे नवनिर्माणाची चाहुल आहे. एकेक कळी स्वतःच्या हृद्यामध्ये, भविष्यातील आणखी मोठाले वृक्षाचे स्वप्न घेऊन आलेली असते. पण हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवायचे असेल तर परागीभवन झाले पाहीजे. आणि परागीकरणासाठी मधमाश्यांना आकर्षित करण्यासाठी झाडे नाना प्रकारे शृंगार करीत असतात. त्यातलाच एक भाग म्हणजे फुलांचे रंग, पाकळ्यांचे आकार, दरवळणारा सुगंध, इत्यादी. ह्याला वृक्षाचे शहाणपण नाहीतर काय म्हणायचे\nअजुनही निसर्गामध्ये हा वसंतोत्सव सुरु आहेच. तुम्हाला तो प्रत्यक्ष बघायचा असेल तर स्पर्धा सोडा आणि निवांत व्हा. जमल्यास निसर्गात (म्हणजे शहरापासुन दुर) जा. दिसेल तुम्हाला देखील.तुर्तास ही फोटो गॅलरी पहा, प्रत्येक फोटोतील बारकावा पहा, आणि निसर्गाची ही रंगपंचमी पाहुन आनंदीत व्हा.\nवृक्ष देखील त्याचे शुष्क\nवृक्ष देखील त्याचे शुष्क झालेले पान “माझे पान” म्हणुन धरुन ठेवीत नाही ... What a powerful thought \nसमयोचित लेख आणि तो पळसफुलांचा फोटो खूप सुंदर.\nफुलोर्‍याने भरलेल्या पळसाचे चित्र पाहून बालपणाच्या खूप आठवणी जाग्या झाल्या फुलोर्‍याच्या मोसमात पळसांनी भरल��ला जंगलाचा भाग वणवा लागल्यासारखा दिसतो \nजंगलाचा भाग वणवा लागल्यासारखा\nजंगलाचा भाग वणवा लागल्यासारखा....\nअगदी. कदाचित म्हणूनच त्याला ईंग्रजीत ‘flame of the forest’ म्हणत असावेत.\nसुन्दर, विचारपूर्ण लिखाण. \"दुस-याचे जीवन विविध रंगांनी भारुन टाकायचे असते. किती भारी आहे आपली संस्कृती.\" अशी अनेक वाक्ये उल्लेखनीय.\n बाकी ते झाड पळसाचे आहे कि पांगार्‍याचे आहे\nसध्या 18 सदस्य हजर आहेत.\nबदलण्यासाठी Ctrl+ g वापरा.\nमिसळपाव.कॉम बाबत मूलभूत माहिती:\nसदस्यांसाठी सूचना... आवर्जून वाचावे\nनवीन सदस्यांकरीता महत्वाचे दुवे:\nसदस्य होण्यापूर्वी वाचावे असे काही\nकाही नेहमीचे प्रश्न व त्याची उत्तरे\nमिसळपाव.कॉम विषयी सर्व सदस्यं व वाचकांना काय वाटतंय ते समजून घेण्यासाठी थेट सुविधा.\nकृपया आजच आपला अभिप्राय नोंदवा.\nसदस्यं नसलेले वाचक सुद्धा आपला अभिप्राय देऊ शकतील.\nनमस्कार, मिसळपाववर लिहीते होणार्‍या सदस्यांच्या मदतीसाठी आता साहित्य संपादक उपलब्ध असतील.\nत्याविषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/lifestyle/health-wellness/health-tips-dont-eat-or-drink-this-things-an-empty-stomach-by-mistake-223523.html", "date_download": "2021-04-19T10:06:20Z", "digest": "sha1:M5DJL4W7VTBZHBJ54I5MI7YCDJWZYBK6", "length": 33569, "nlines": 236, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Health Tips: रिकाम्या पोटी खाण्या-पिण्याच्या 'या' गोष्टींचं चुकूनही करू नका सेवन; अन्यथा होईल मोठ नुकसान | 🍏 LatestLY मराठी", "raw_content": "\nवांगणी रेल्वेस्थानकात मुलाचा जीव वाचवल्याप्रकरणी रेल्वेमॅनचे पियूष गोयल यांच्याकडून कौतुक\nसोमवार, एप्रिल 19, 2021\nCOVID-19 second wave: कोविडच्या काळात आपली रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी फाॅलो करा 'या' महत्वाच्या टिप्स\nMt.Annapurna1 सर करणारी पहिला भारतीय महिला ठरली सातार्‍याची Priyanka Mohite; पहा फोटोज\nRakhi Sawant ची आई Jaya Bheda यांच्या कॅन्सर ट्रिटमेंटसाठी देवासारखा धावून आला Salam Khan, अभिनेत्रीने Video शेअर करत मानले आभार\nWoman Buys Liquor in Delhi: 'हमारे को दवाओं से नहीं, पेग से असर होगा'; दिल्लीत दारू खरेदीसाठी आलेल्या महिलेचा अजब दावा, Watch Video\nCoronavirus: कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेपूर्वी राज्य सरकारकडून उपाय योजना करण्यास सुरुवात\nसुरक्षित राहण्यासाठी काय कराल\nMoto G30 स्मार्टफोन फक्त 649 रुपयांत खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या स्पेसिफिकेशन बद्दल अधिक\nBetel Leaf Benefit: अनेक गुणांनी भरपूर असते विडयाचे पान; जाणून घ्या फायदे\nGold Rate Today: स���न्याच्या दरात पुन्हा वाढ होण्यास सुरूवात; जाणून घ्या आजचे सोन्या,चांदीचे दर\nIndia Post GDS Recruitment 2021: पोस्टल विभागात 1421 ग्रामीण डाक सेवक पदांसाठी भरती; उमेदवार 21 एप्रिलपर्यंत करू शकतात अर्ज\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nCOVID-19 second wave: कोविडच्या काळात प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी फाॅलो करा 'या' महत्वाच्या टिप्स\nRakhi Sawant ची आई Jaya Bheda यांच्या कॅन्सर ट्रिटमेंटसाठी देवासारखा धावून आला Salam Khan, अभिनेत्रीने Video शेअर करत मानले आभार\nWoman Buys Liquor in Delhi: 'हमारे को दवाओं से नहीं, पेग से असर होगा'; दिल्लीत दारू खरेदीसाठी आलेल्या महिलेचा अजब दावा, Watch Video\nMoto G30 स्मार्टफोन फक्त 649 रुपयांत खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या स्पेसिफिकेशन बद्दल अधिक\nBetel Leaf Benefit: अनेक गुणांनी भरपूर असते विडयाचे पान; जाणून घ्या फायदे\nMt.Annapurna1 सर करणारी पहिला भारतीय महिला ठरली सातार्‍याची Priyanka Mohite; पहा फोटोज\nवांगणी रेल्वेस्थानकात मुलाचा जीव वाचवल्याप्रकरणी रेल्वेमॅनचे पियूष गोयल यांच्याकडून कौतुक\nवांगणी रेल्वेस्थानकात रेल्वे प्लॅटफॉर्म वरून तोल जाऊन ट्रकवर पडलेल्या मुलाला pointsman Mayur Shelkhe यांनी मदत करून दिले जीवनदान; पहा ही थरारक दृश्यं\nCOVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत उच्चांकी 2,73,810 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; 1,619 मृत्यू\nमहाराष्ट्र सरकारने 'या' ठिकाणांहून महाराष्ट्रात प्रवेश करणा-यांना नकारात्मक आरटी-पीसीआर चाचणी असणे केले बंधनकारक\nCoronavirus: कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेपूर्वी राज्य सरकारकडून उपाय योजना करण्यास सुरुवात\nGold Rate Today: सोन्याच्या दरात पुन्हा वाढ होण्यास सुरूवात; जाणून घ्या आजचे सोन्या,चांदीचे दर\nवांगणी रेल्वेस्थानकात मुलाचा जीव वाचवल्याप्रकरणी रेल्वेमॅनचे पियूष गोयल यांच्याकडून कौतुक\nMaharashtra: पुणे रेल्वे स्थानकात भारतीय लष्कराच्या ब्रिगेडियरची आत्महत्या\nMumbai: मुंबईत कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 602 जणांच्या विरोधात एफआयआर दाखल तर 400 जणांना अटक\nMt.Annapurna1 सर करणारी पहिला भारतीय महिला ठरली सातार्‍याची Priyanka Mohite; पहा फोटोज\nWoman Buys Liquor in Delhi: 'हमारे को दवाओं से नहीं, पेग से असर होगा'; दिल्लीत दारू खरेदीसाठी आलेल्या महिलेचा अजब दावा, Watch Video\nIndia Post GDS Recruitment 2021: पोस्टल विभागात 1421 ग्रामीण डाक सेवक पदांसाठी भरती; उमेदवार 21 एप्रिलपर्यंत करू शकतात अर्ज\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आज साडेअकरा वाजता कोरोना संबंधित परिस्थिती��ंदर्भात महत्वाच्या बैठकीचा आढावा घेणार\nनोकरी बदलली किंवा सोडल्यानंतर PF Account ट्रान्सफर न केल्यास काय होतं\nCoronavirus Infection: हवेच्या माध्यमातूनही होऊ शकते कोरोना विषाणूचे संक्रमण; Lancet पत्रिकाच्या अभ्यासात खुलासा\nSputnik V COVID-19 Vaccine प्राण्यांवर देखील परिणामकारक; लस निर्मात्यांचे मत\nयुकेच्या गृहमंत्र्यांकडून नीरव मोदी याच्या प्रत्यार्पणासाठी परवानगी दिल्याची सीबीआय अधिकाऱ्यांची माहिती\n ज्यादा Paid Leave मिळवण्यासाठी लढवली शक्कल; 37 दिवसांत 4 वेळा केले लग्न व 3 वेळा घेतला घटस्फोट\nसुरक्षित राहण्यासाठी काय कराल\nMoto G30 स्मार्टफोन फक्त 649 रुपयांत खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या स्पेसिफिकेशन बद्दल अधिक\nOnline Financial Frauds Helpline Number: दिल्ली पोलिस आणि केंद्रीय गृहमंत्रलयाने ऑनलाईन आर्थिक फसवणूकीत पैसे गमावलेल्यांसाठी लॉन्च केला खास हेल्पलाईन नंबर\nboAt ने भारतात लाँच केले Xplorer स्मार्टवॉच, जाणून घ्या खास वैशिष्ट्ये\nWhatsApp मध्ये झाले 'हे' दोन मोठे बदल, अॅप अपडेट केल्यानतर फोटोसह व्हिडिओ पाठवणे होणार सोप्पे\nNissan Magnite ला टक्कर देण्यासाठी सिट्रोन घेऊन येणार नवी SUV, जाणून घ्या खासियत\nTata Tigor Electric ची नव्या रुपातील कार लवकरच होणार लॉन्च, सिंगल चार्जमध्ये धावणार 213km\nMaruti Suzuki Jimny चे 'हे' मॉडेल ठरणार अत्यंद धमाकेदार, जाणून घ्या किंमतीसह खासियत\nAudi ने लाँच केली सर्वात स्वस्त Electric Car; सिंगल चार्जमध्ये 520 किलोमीटर धावेल, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स\nनवी गाडी खरेदी करण्याचा विचार, 4 लाखांहून कमी किंमतीतील 'या' कारवर दिला जातोय 40 हजारांपर्यंत बंपर डिस्काउंट\nIPL 2021: ‘अंपायरकडे केली होती मागणी पण...’ PBKS संघाच्या पराभवानंतर KL Rahul ने केली ‘हा’ नियम बदलण्याची मागणी\nIPL 2021 Purple Cap List Updated: पर्पल कॅपवर बेंगलोरच्या Harshal Patel याची मजबूत पकड, पहा टॉप-5 गोलंदाज\nIPL 2021 Orange Cap List Updated: काही तासातच Shikhar Dhawan ने मॅक्सवेलकडून हिसकावली ऑरेंज कॅप, पहा टॉप-5 फलंदाजांची लिस्ट\nIPL 2021 Points Table Updated: दिल्लीच्या विजयाने मुंबई इंडियन्सला धक्का, DC संघाने गुणतालिकेत मोठी झेप\nDC vs PBKS IPL 2021 Match 10: पंजाब विरोधात शिखर धवनची बल्ले-बल्ले, दिल्ली कॅपिटल्स 6 विकेटने विजयी\nRakhi Sawant ची आई Jaya Bheda यांच्या कॅन्सर ट्रिटमेंटसाठी देवासारखा धावून आला Salam Khan, अभिनेत्रीने Video शेअर करत मानले आभार\nSumitra Bhave Passes Away: प्रसिद्ध निर्मात्या, दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे आज 78 व्या वर्षी निधन\n'कोरोनापेक्षा देशाला लागलेली घातक कीड म्हणजे 'राजकारण', अभिनेत्री तेजस्विनी पंडित ने सोशल मिडियाद्वारे व्यक्त केली चीड\n'Rahul Gandhi यांनी बंगालमधल्या प्रचारसभा रद्द करण्याचा घेतलेला निर्णय हा अत्यंत धाडसी', अशा शब्दांत 'या' मराठी दिग्दर्शकाने केले कौतुक, पाहा ट्विट\nRenuka Shahane Tests Positive For COVID-19: आशुतोष राणा नंतर रेणुका शहाणे ची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह; मुलांनाही झाला संसर्ग\nCOVID-19 second wave: कोविडच्या काळात आपली रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी फाॅलो करा 'या' महत्वाच्या टिप्स\nBetel Leaf Benefit: अनेक गुणांनी भरपूर असते विडयाचे पान; जाणून घ्या फायदे\nHealth Tips: पपई खाण्याचे नुकसान ऐकून तुम्ही ही आश्चर्यचकित व्हाल , 'या' लोकांसाठी आहे घातक\nवेरा गेदरॉयट्स Google Doodle: राजकुमारी Vera Gedroits यांच्या 151 व्या जयंती निमित्त गुगलचे खास डुडल, जाणून घ्या त्यांच्याबद्दल अधिक\nराशीभविष्य 19 एप्रिल 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nVangani रेल्वे स्थानकात जीवाची बाजी लावत चिमुकल्याला रेल्वे अपघातातून वाचवणार्‍या कर्तव्यदक्ष Mayur Shelke यांच्यावर सोशल मीडीयात कौतुकाचा वर्षाव\nवांगणी रेल्वेस्थानकात रेल्वे प्लॅटफॉर्म वरून तोल जाऊन ट्रकवर पडलेल्या मुलाला pointsman Mayur Shelkhe यांनी मदत करून दिले जीवनदान; पहा ही थरारक दृश्यं\n बिहारमधील महिलेने केला 3 सापांना जन्म दिल्याचा दावा; विषारी सापांचा करते मुलासारखा सांभाळ\nभारतात पुन्हा एकदा होणार Lockdown लोकमत ने दिलेल्या बातमीवर PIB कडून स्पष्टीकरण\n ऑनलाइन ग्रॉसरी वेबसाइट Tesco वर ग्राहकाने मागवले सफरचंद; डिलिव्हरीत आला Apple iPhone\nDirector Sumitra Bhave Passes Away: प्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन\nJyoti Kalani Former MLA Passes Away: उल्हासनगरच्या माजी आमदार ज्योती कलानी यांचे निधन\nCoronavirus Outbreak: कोविड च्या काळात 'हे' 5 पदार्थ तुमची रोग प्रतिकार शक्ति वाढवून तुम्हाला ठेवतील कोरोनाच्या संक्रमणांपासून दूर\nRama Navami 2021 Date: श्रीरामनवमी यंदा 21 एप्रिल दिवशी; जाणून घ्या रामजन्मोत्सव पूजेची वेळ, तिथी आणि महत्त्व\nAai Kuthe Kay Karte: आई कुठे काय करते मालिकेत येणार नवा ट्विस्ट; अभिषेकवर होणार जीवघेणा हल्ला\nHealth Tips: रिकाम्या पोटी खाण्या-पिण्याच्या 'या' गोष्टींचं चुकूनही करू नका सेवन; अन्यथा होईल मोठ नुकसान\nआपल्या दैनंदिन आहारामध्येअशा बर्‍याच गोष्टी आहेत, ज्या रिकाम्या पोटी चुकून खाऊ नये. अन्यथा ते आरोग्यासाठी घातक ठरू शकतात.\nHealth Tips: आजच्या धावपळीच्��ा आयुष्यात बहुतेक लोक पैशाच्या मागे धावतात. त्यामुळे बऱ्याचदा त्यांच्या आरोग्याकडे (Health) दुर्लक्ष होतं. खराब जीवनशैली (Lifestyle) आणि खाण्याच्या सवयीमुळे, लोक बर्‍याच आजाराचे बळी बनत आहेत. निरोगी राहण्यासाठी, संतुलित जीवनशैली आणि आहार घेणे खूप महत्वाचे आहे. वास्तविक, आपल्या दैनंदिन आहारामध्ये (Daily Diet) अशा बर्‍याच गोष्टी आहेत, ज्या रिकाम्या पोटी (Empty Stomach) चुकून खाऊ नये. अन्यथा ते आरोग्यासाठी घातक ठरू शकतात. रिकाम्या पोटी कोणत्या गोष्टीचं सेवन करू नये, याबद्दल जाणून घेऊयात...\nअल्कोहोलचे सेवन करणं आरोग्यासाठी खूप धोकादायक आहे. विशेषत: जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी मद्यपान केले तर ते आणखी घातक ठरू शकतं. वास्तविक, रिकाम्या पोटी मद्यपान केल्याने पोटाच्या आतड्यांचे बरेच नुकसान होते आणि यामुळे आरोग्यास त्रास होतो. म्हणून रिकाम्या पोटी अल्कोहोल पिणे टाळा. (वाचा - Health Benefits Of Banana Flowers: आरोग्य आणि सौंदर्यासाठी उपयुक्त आहे केळीचं फूल; जाणून घ्या आरोग्यदायी फायदे)\nजर तुम्हाला सॉफ्ट ड्रिंक आणि कोल्ड ड्रिंक्स पिण्याची आवड असेल तर तुम्ही रिकाम्या पोटी त्याच सेवन करणं टाळावं. रिकाम्या पोटी शीतपेयांचे सेवन करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. सॉफ्ट ड्रिंकमध्ये सोडा जास्त प्रमाणात आढळतो. यात असणाऱ्या कार्बोनेट अॅसिडमुळे पोटदुखी आणि गॅसची समस्या उद्भवू शकते.\nबरेच लोक आपला दिवस गरम चहा किंवा कॉफीने सुरू करतात. परंतु, फारच कमी लोकांना माहिती आहे की, अनवशा पोटी चहा किंवा कॉफी पिऊ नये. त्यात असलेल्या कॅफिनमुळे पोटात गॅसची समस्या उद्भवू शकते आणि यामुळे आपण पोटासंबंधित आजारांना बळी पडू शकतो.\nटोमॅटोचा वापर भाजीपाला सोडून इतर अन्नपदार्थ बनवण्यासाठी केला जातो. बरेच लोक टोमॅटो कच्चे खातात. टोमॅटो आरोग्यासाठीही चांगले असतात. परंतु, अनवशा पोटी टोमॅटो खाल्यास सावधगिरी बाळगण आवश्यक आहे. कारण, ते तुमच्या आरोग्यास हानी पोहोचवू शकते. त्यामुळे रिकाम्या पोटी कच्चे टोमॅटो खाणे टाळा.\nमसालेदार अन्न कोणाला आवडत नाही. परंतु मसालेदार अन्नाचे जास्त प्रमाणात सेवन आपल्याला आजारी बनवू शकते. जर आपण जास्त प्रमाणात मसालेदार अन्न खाल्ले, तर आपल्या शरीरात नैसर्गिकरित्या अॅसिडस् आणि मसाले यांच्यात एक रासायनिक प्रतिक्रिया घडते. ज्याचा आतड्यांवर दुष्परिणाम होतो. यामुळे आतड्यांमध्ये जळजळीची समस्या उद्धभवू शकते.\nटीप- या लेखात दिलेली सर्व माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने देण्यात आली आहे. आम्ही त्याची वास्तविकता, अचूकता आणि विशिष्ट परिणामांची हमी देत ​​नाही. यामध्ये दिलेली माहिती कोणत्याही रोगाच्या उपचारांसाठी किंवा वैद्यकीय सल्ल्यासाठी बदलली जाऊ नये. आम्ही असा दावा करीत नाही की या लेखात नमूद केलेल्या टिप्स पूर्णपणे प्रभावी आहेत किंवा नाही. म्हणून कृपया कोणत्याही टिप किंवा सूचना वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.\nDaily Diet Empty Stomach health health tips आरोग्य आरोग्य टीप्स दैनंदिन आहार रिकामे पोट\nHealth Tips: पपई खाण्याचे नुकसान ऐकून तुम्ही ही आश्चर्यचकित व्हाल , 'या' लोकांसाठी आहे घातक\nCOVID-19: रक्तातील ऑक्सिजन लेव्हल कशी वाढवावी रक्तात काय असते याची भूमिका, जाणून घ्या आरोग्य तज्ञांचे मत\nमहाराष्ट्रासाठी अन्य राज्यांकडून रेल्वेद्वारे ऑक्सिजन वाहतुकीची परवानगी द्या, राजेश टोपे यांची केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे मागणी\nPune Coronavirus: वाढत्या कोरोना रुग्णांमुळे पुण्यात आरोग्य सुविधांची कमतरता; ससून रुग्णालयात एकाच बेडवर 2 रुग्णांवर उपचार सुरु\nMumbai: मुंबईत कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 602 जणांच्या विरोधात एफआयआर दाखल तर 400 जणांना अटक\nSumitra Bhave Passes Away: प्रसिद्ध निर्मात्या, दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे आज 78 व्या वर्षी निधन\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आज साडेअकरा वाजता कोरोना संबंधित परिस्थितीसंदर्भात महत्वाच्या बैठकीचा आढावा घेणार\nMewalal Chaudhry Dies Due to Covid-19: बिहारचे माजी शिक्षणमंत्री आणि जेडीयू नेते मेवालाल चौधरी यांचे कोरोनामुळे निधन\nCOVID-19 second wave: कोविडच्या काळात आपली रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी फाॅलो करा 'या' महत्वाच्या टिप्स\nMt.Annapurna1 सर करणारी पहिला भारतीय महिला ठरली सातार्‍याची Priyanka Mohite; पहा फोटोज\nRakhi Sawant ची आई Jaya Bheda यांच्या कॅन्सर ट्रिटमेंटसाठी देवासारखा धावून आला Salam Khan, अभिनेत्रीने Video शेअर करत मानले आभार\nWoman Buys Liquor in Delhi: 'हमारे को दवाओं से नहीं, पेग से असर होगा'; दिल्लीत दारू खरेदीसाठी आलेल्या महिलेचा अजब दावा, Watch Video\nMt.Annapurna1 सर करणारी पहिला भारतीय महिला ठरली सातार्‍याची Priyanka Mohite; पहा फोटोज\nवांगणी रेल्वेस्थानकात मुलाचा जीव वाचवल्याप्रकरणी रेल्वेमॅनचे पियूष गोयल यांच्याकडून कौतुक\nवांगणी रेल्वेस्थानकात रेल्वे प्लॅटफॉर्म वरून तोल जाऊन ट्रकवर पडलेल��या मुलाला pointsman Mayur Shelkhe यांनी मदत करून दिले जीवनदान; पहा ही थरारक दृश्यं\nCOVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत उच्चांकी 2,73,810 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; 1,619 मृत्यू\nParam Bir Singh ते Rashmi Shukla या 4 पोलिस अधिकार्‍यांमुळे ‘ठाकरे सरकार’ आलयं अडचणीत तर BJP पुन्हा आक्रमक\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\nCOVID-19 second wave: कोविडच्या काळात आपली रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी फाॅलो करा 'या' महत्वाच्या टिप्स\nBetel Leaf Benefit: अनेक गुणांनी भरपूर असते विडयाचे पान; जाणून घ्या फायदे\nHealth Tips: पपई खाण्याचे नुकसान ऐकून तुम्ही ही आश्चर्यचकित व्हाल , 'या' लोकांसाठी आहे घातक\nवेरा गेदरॉयट्स Google Doodle: राजकुमारी Vera Gedroits यांच्या 151 व्या जयंती निमित्त गुगलचे खास डुडल, जाणून घ्या त्यांच्याबद्दल अधिक", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.latestly.com/technology/realme-c12-sale-today-by-2-pm-check-out-here-features-and-offers-181005.html", "date_download": "2021-04-19T09:08:43Z", "digest": "sha1:CN2SRNKGPREN7GU2M2MANSAVDMJ2X5CC", "length": 31007, "nlines": 224, "source_domain": "marathi.latestly.com", "title": "Realme C12 स्मार्टफोन खरेदी करण्याची आज संधी, जाणून घ्या फिचर्ससह ऑफर | 📲 LatestLY मराठी", "raw_content": "\nवांगणी रेल्वेस्थानकात मुलाचा जीव वाचवल्याप्रकरणी रेल्वेमॅनचे पियूष गोयल यांच्याकडून कौतुक\nसोमवार, एप्रिल 19, 2021\nCoronavirus: कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेपूर्वी राज्य सरकारकडून उपाय योजना करण्यास सुरुवात\nसुरक्षित राहण्यासाठी काय कराल\nMoto G30 स्मार्टफोन फक्त 649 रुपयांत खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या स्पेसिफिकेशन बद्दल अधिक\nBetel Leaf Benefit: अनेक गुणांनी भरपूर असते विडयाचे पान; जाणून घ्या फायदे\nGold Rate Today: सोन्याच्या दरात पुन्हा वाढ होण्यास सुरूवात; जाणून घ्या आजचे सोन्या,चांदीचे दर\nIndia Post GDS Recruitment 2021: पोस्टल विभागात 1421 ग्रामीण डाक सेवक पदांसाठी भरती; उमेदवार 21 एप्रिलपर्यंत करू शकतात अर्ज\nवांगणी रेल्वेस्थानकात मुलाचा जीव वाचवल्याप्रकरणी रेल्वेमॅनचे पियूष गोयल यांच्याकडून कौतुक\nNissan Magnite ला टक्कर देण्यासाठी सिट्रोन घेऊन येणार नवी SUV, जाणून घ्या खासियत\nVangani रेल्वे स्थानकात जीवाची बाजी लावत चिमुकल्याला रेल्वे अपघातातून वाचवणार्‍या कर्तव्यदक्ष Mayur Shelke यांच्यावर सोशल मीडीयात कौतुकाचा वर्षाव\nMaharashtra: पुणे रेल्वे स्थानकात भारतीय लष्कराच्या ब्रिगेडियरची आत्महत्या\nमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९\nMoto G30 स्मार्टफोन फक्त 649 रुपयांत खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या स्पेसिफिकेशन बद्दल अधिक\nBetel Leaf Benefit: अनेक गुणांनी भरपूर असते विडयाचे पान; जाणून घ्या फायदे\nIndia Post GDS Recruitment 2021: पोस्टल विभागात 1421 ग्रामीण डाक सेवक पदांसाठी भरती; उमेदवार 21 एप्रिलपर्यंत करू शकतात अर्ज\nवांगणी रेल्वेस्थानकात चिमुकल्याला जीवनदान देणार्‍या मयूर शेळके यांच्या साहसाला नेटकर्‍यांचा सलाम\nMaharashtra: पुणे रेल्वे स्थानकात भारतीय लष्कराच्या ब्रिगेडियरची आत्महत्या\nवांगणी रेल्वेस्थानकात मुलाचा जीव वाचवल्याप्रकरणी रेल्वेमॅनचे पियूष गोयल यांच्याकडून कौतुक\nवांगणी रेल्वेस्थानकात रेल्वे प्लॅटफॉर्म वरून तोल जाऊन ट्रकवर पडलेल्या मुलाला pointsman Mayur Shelkhe यांनी मदत करून दिले जीवनदान; पहा ही थरारक दृश्यं\nCOVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत उच्चांकी 2,73,810 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; 1,619 मृत्यू\nमहाराष्ट्र सरकारने 'या' ठिकाणांहून महाराष्ट्रात प्रवेश करणा-यांना नकारात्मक आरटी-पीसीआर चाचणी असणे केले बंधनकारक\nगरज नसलेल्या रुग्णांना ऑक्सिजन लावून त्याचा अपव्यय करू नका- पियुष गोयल\nCoronavirus: कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेपूर्वी राज्य सरकारकडून उपाय योजना करण्यास सुरुवात\nGold Rate Today: सोन्याच्या दरात पुन्हा वाढ होण्यास सुरूवात; जाणून घ्या आजचे सोन्या,चांदीचे दर\nवांगणी रेल्वेस्थानकात मुलाचा जीव वाचवल्याप्रकरणी रेल्वेमॅनचे पियूष गोयल यांच्याकडून कौतुक\nMaharashtra: पुणे रेल्वे स्थानकात भारतीय लष्कराच्या ब्रिगेडियरची आत्महत्या\nMumbai: मुंबईत कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 602 जणांच्या विरोधात एफआयआर दाखल तर 400 जणांना अटक\nIndia Post GDS Recruitment 2021: पोस्टल विभागात 1421 ग्रामीण डाक सेवक पदांसाठी भरती; उमेदवार 21 एप्रिलपर्यंत करू शकतात अर्ज\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आज साडेअकरा वाजता कोरोना संबंधित परिस्थितीसंदर्भात महत्वाच्या बैठकीचा आढावा घेणार\nनोकरी बदलली किंवा सोडल्यानंतर PF Account ट्रान्सफर न केल्यास काय होतं\nMewalal Chaudhry Dies Due to Covid-19: बिहारचे माजी शिक्षणमंत्री आणि जेडीयू नेते मेवालाल चौधरी यांचे कोरोनामुळे निधन\nमहाराष्ट्र-दिल्ली दरम्यान धावणाऱ्या 4 विमान सेवांकडून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी FIR दाखल\nCoronavirus Infection: हवेच्या माध्यमातूनही होऊ शकते कोरोना विषाणूचे संक्रमण; Lancet पत्रिकाच्या अभ्यासात खुलासा\nSputnik V COVID-19 Vaccine प्राण्यांवर देखील परिणामकारक; लस निर्मात्यांचे मत\nयुकेच्या गृहमंत्र्यांकडून नीरव मोदी याच्या प्रत्यार्पणासाठी परवानगी दिल्याची सीबीआय अधिकाऱ्यांची माहिती\n ज्यादा Paid Leave मिळवण्यासाठी लढवली शक्कल; 37 दिवसांत 4 वेळा केले लग्न व 3 वेळा घेतला घटस्फोट\nसुरक्षित राहण्यासाठी काय कराल\nMoto G30 स्मार्टफोन फक्त 649 रुपयांत खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या स्पेसिफिकेशन बद्दल अधिक\nOnline Financial Frauds Helpline Number: दिल्ली पोलिस आणि केंद्रीय गृहमंत्रलयाने ऑनलाईन आर्थिक फसवणूकीत पैसे गमावलेल्यांसाठी लॉन्च केला खास हेल्पलाईन नंबर\nboAt ने भारतात लाँच केले Xplorer स्मार्टवॉच, जाणून घ्या खास वैशिष्ट्ये\nWhatsApp मध्ये झाले 'हे' दोन मोठे बदल, अॅप अपडेट केल्यानतर फोटोसह व्हिडिओ पाठवणे होणार सोप्पे\nNissan Magnite ला टक्कर देण्यासाठी सिट्रोन घेऊन येणार नवी SUV, जाणून घ्या खासियत\nTata Tigor Electric ची नव्या रुपातील कार लवकरच होणार लॉन्च, सिंगल चार्जमध्ये धावणार 213km\nMaruti Suzuki Jimny चे 'हे' मॉडेल ठरणार अत्यंद धमाकेदार, जाणून घ्या किंमतीसह खासियत\nAudi ने लाँच केली सर्वात स्वस्त Electric Car; सिंगल चार्जमध्ये 520 किलोमीटर धावेल, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स\nनवी गाडी खरेदी करण्याचा विचार, 4 लाखांहून कमी किंमतीतील 'या' कारवर दिला जातोय 40 हजारांपर्यंत बंपर डिस्काउंट\nIPL 2021: ‘अंपायरकडे केली होती मागणी पण...’ PBKS संघाच्या पराभवानंतर KL Rahul ने केली ‘हा’ नियम बदलण्याची मागणी\nIPL 2021 Purple Cap List Updated: पर्पल कॅपवर बेंगलोरच्या Harshal Patel याची मजबूत पकड, पहा टॉप-5 गोलंदाज\nIPL 2021 Orange Cap List Updated: काही तासातच Shikhar Dhawan ने मॅक्सवेलकडून हिसकावली ऑरेंज कॅप, पहा टॉप-5 फलंदाजांची लिस्ट\nIPL 2021 Points Table Updated: दिल्लीच्या विजयाने मुंबई इंडियन्सला धक्का, DC संघाने गुणतालिकेत मोठी झेप\nDC vs PBKS IPL 2021 Match 10: पंजाब विरोधात शिखर धवनची बल्ले-बल्ले, दिल्ली कॅपिटल्स 6 विकेटने विजयी\nSumitra Bhave Passes Away: प्रसिद्ध निर्मात्या, दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे आज 78 व्या वर्षी निधन\n'कोरोनापेक्षा देशाला लागलेली घातक कीड म्हणजे 'राजकारण', अभिनेत्री तेजस्विनी पंडित ने सोशल मिडियाद्वारे व्यक्त केली चीड\n'Rahul Gandhi यांनी बंगालमधल्या प्रचारसभा रद्द करण्याचा घेतलेला निर्णय हा अत्यंत धाडसी', अशा शब्दांत 'या' मराठी दिग्दर्शकाने केले कौतुक, पाहा ट्विट\nRenuka Shahane Tests Positive For COVID-19: आशुतोष राणा नंतर रेणुका शहाणे ची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह; मुलांनाही झाला संसर्ग\nSameera Reddy Tested COVID Positive: बॉलिवूडमध्ये कोरोनाचा उद्रेक नील नितीन मुकेश नंतर अभिनेत्री समीरा रेड्डी हिची कोरोना चाचणी आली पॉझिटिव्ह\nBetel Leaf Benefit: अनेक गुणांनी भरपूर असते विडयाचे पान; जाणून घ्या फायदे\nHealth Tips: पपई खाण्याचे नुकसान ऐकून तुम्ही ही आश्चर्यचकित व्हाल , 'या' लोकांसाठी आहे घातक\nवेरा गेदरॉयट्स Google Doodle: राजकुमारी Vera Gedroits यांच्या 151 व्या जयंती निमित्त गुगलचे खास डुडल, जाणून घ्या त्यांच्याबद्दल अधिक\nराशीभविष्य 19 एप्रिल 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस\nCOVID-19: रक्तातील ऑक्सिजन लेव्हल कशी वाढवावी रक्तात काय असते याची भूमिका, जाणून घ्या आरोग्य तज्ञांचे मत\nVangani रेल्वे स्थानकात जीवाची बाजी लावत चिमुकल्याला रेल्वे अपघातातून वाचवणार्‍या कर्तव्यदक्ष Mayur Shelke यांच्यावर सोशल मीडीयात कौतुकाचा वर्षाव\nवांगणी रेल्वेस्थानकात रेल्वे प्लॅटफॉर्म वरून तोल जाऊन ट्रकवर पडलेल्या मुलाला pointsman Mayur Shelkhe यांनी मदत करून दिले जीवनदान; पहा ही थरारक दृश्यं\n बिहारमधील महिलेने केला 3 सापांना जन्म दिल्याचा दावा; विषारी सापांचा करते मुलासारखा सांभाळ\nभारतात पुन्हा एकदा होणार Lockdown लोकमत ने दिलेल्या बातमीवर PIB कडून स्पष्टीकरण\n ऑनलाइन ग्रॉसरी वेबसाइट Tesco वर ग्राहकाने मागवले सफरचंद; डिलिव्हरीत आला Apple iPhone\nDirector Sumitra Bhave Passes Away: प्रसिद्ध दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन\nJyoti Kalani Former MLA Passes Away: उल्हासनगरच्या माजी आमदार ज्योती कलानी यांचे निधन\nCoronavirus Outbreak: कोविड च्या काळात 'हे' 5 पदार्थ तुमची रोग प्रतिकार शक्ति वाढवून तुम्हाला ठेवतील कोरोनाच्या संक्रमणांपासून दूर\nRama Navami 2021 Date: श्रीरामनवमी यंदा 21 एप्रिल दिवशी; जाणून घ्या रामजन्मोत्सव पूजेची वेळ, तिथी आणि महत्त्व\nAai Kuthe Kay Karte: आई कुठे काय करते मालिकेत येणार नवा ट्विस्ट; अभिषेकवर होणार जीवघेणा हल्ला\nRealme C12 स्मार्टफोन खरेदी करण्याची आज संधी, जाणून घ्या फिचर्ससह ऑफर\nRealme कंपनीचा लेटेस्ट स्मार्टफोन Realme C12 स्मार्टफोनसाठी सेल आज दुपारी 2 वाजता सुरु होणार आहे. हा फोन ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्ट आणि Realme.com येथून युजर्सला खरेदी करता येणार आहे. तसेच 6000mAh ची बॅटरी आणि 4 कॅमेरे स्मार्टफोनसाठी देण्यात आले आहेत. फोनच्या रियर मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. तर रिअलमी कंपनीचा हा स्मार्टफोन खरेदी करण्याची आज तुम्हाला संधी मिळणारच आहे. तत्पूर्वी स्मार्टफोन संबंधित अधिक माहिती येथे जाणून घ्या.(Infinix Hot 10 स्मार्टफोनमध्ये युजर्सला मिळणार 5200mAh च्या बॅटरीसह 5 कॅमेरे, किंमत 10 हजारांपेक्षा कमी)\nRealme C12 सिंगल स्टोरेज वेरियंट 3GB रॅम आणि 32GB सह येणार आहे. याची किंमत 8999 रुपये आहे. फोन पॉवर ब्लू आणि पॉवर सिल्वर रंगाच्या वेरियंटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. Flipkart Axis Bank च्या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून खरेदी केल्यास ग्राहकांना 5 टक्के अनलिमिटेड कॅशबॅक ऑफर दिला आहे. त्याचसोबत Axis Bank Buzz क्रेटिड कार्ड फोन खरेदी करण्यावर 10 टक्के सूट दिली जाते. या व्यतिरिक्त फोन 1000 रुपये मंथली EMI वर खरेदी करता येणार आहे.\nस्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा मिनी ड्रॉप एचडी+ डिस्प्ले दिला गेला आहे. जो 1600x720 पिक्सल स्क्रिन रेज्योल्यूशनसह येणार आहे. याचा अॅस्पेक्ट रेश्यो 20:9 आणि 88:7 चा स्क्रिन टू बॉडी रेश्यो दिला आहे. फोनची स्क्रिन कॉर्निंग गोरिल्ला ग्लासची दिली गेली आहे. सिक्युरिटीसाठी यामध्ये युजर्सला रियर फिंगरप्रिंट सेंसरची सुविधा मिळणार आहे. हा स्मार्टफोन 2.3Hz Octa Core MediaTek Helio G35 प्रोसेसरवर काम करणार आहे. युजर्सला याचा स्टोरेज मायक्रोएसडी कार्डचा वापर करुन वाढवता येणार आहे.(Samsung Galaxy Tab A7 Launched: सॅमसंग ने भारतात लाँच केला ‘गॅलेक्सी टॅब ए7’; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स)\nRealme C12 हा क्ंपनीचा बजेट रेंज स्मार्टफोन असून यामध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनचा प्रायमरी कॅमेरा 13MP आहे. तर 2MP चा मोनोक्रोम सेंसर 2MP ची मॅक्रो लेंस दिली गेली आहे. तसेच सेल्फीसाठी फोनमध्ये 5MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे. यामध्ये पॉवर बॅकअपसाठी 6,000mAh ची मेगा बॅटरी उपलब्ध आहे. जी शानदार बॅटरी बॅकअपसह येणार आहे.\nRealme C12 Realme C12 Offer Realme C12 Price रिअलमी सी12 किंमत रिअलमी सी12 फिचर्स रिअलमी सी12 स्मार्टफोन\nRealme C12 चे नवे वेरियंट भारतात सेलसाठी उपलब्ध, जाणून घ्या किंमतीसह स्पेसिफिकेशन\nFlipkart Big Billion Days Sale 2020: फ्लिपकार्ट बिग बिलियन डे सेल मध्ये Realme च्या 'या' जबरदस्त स्मार्टफोन्सवर मिळणार भन्नाट सूट\n Realme C12 चा उद्या रात्री 8 वाजता फ्लिपकार्टवर होणार सेल, कॅमेरा आणि जबरदस्त बॅटरी लाईफ असणा-या या स्मार्टफोनची 'ही' आहेत खास वैशिष्ट्ये\nRealme C12 आणि Realme C15 स्मार्टफोन येत्या 18 ऑगस्टला होणार ��ॉन्च, जाणून घ्या फिचर्स\nMumbai: मुंबईत कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 602 जणांच्या विरोधात एफआयआर दाखल तर 400 जणांना अटक\nSumitra Bhave Passes Away: प्रसिद्ध निर्मात्या, दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे आज 78 व्या वर्षी निधन\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आज साडेअकरा वाजता कोरोना संबंधित परिस्थितीसंदर्भात महत्वाच्या बैठकीचा आढावा घेणार\nMewalal Chaudhry Dies Due to Covid-19: बिहारचे माजी शिक्षणमंत्री आणि जेडीयू नेते मेवालाल चौधरी यांचे कोरोनामुळे निधन\nCoronavirus: कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेपूर्वी राज्य सरकारकडून उपाय योजना करण्यास सुरुवात\nसुरक्षित राहण्यासाठी काय कराल\nMoto G30 स्मार्टफोन फक्त 649 रुपयांत खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या स्पेसिफिकेशन बद्दल अधिक\nBetel Leaf Benefit: अनेक गुणांनी भरपूर असते विडयाचे पान; जाणून घ्या फायदे\nवांगणी रेल्वेस्थानकात मुलाचा जीव वाचवल्याप्रकरणी रेल्वेमॅनचे पियूष गोयल यांच्याकडून कौतुक\nवांगणी रेल्वेस्थानकात रेल्वे प्लॅटफॉर्म वरून तोल जाऊन ट्रकवर पडलेल्या मुलाला pointsman Mayur Shelkhe यांनी मदत करून दिले जीवनदान; पहा ही थरारक दृश्यं\nCOVID 19 In India: भारतामध्ये मागील 24 तासांत उच्चांकी 2,73,810 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; 1,619 मृत्यू\nमहाराष्ट्र सरकारने 'या' ठिकाणांहून महाराष्ट्रात प्रवेश करणा-यांना नकारात्मक आरटी-पीसीआर चाचणी असणे केले बंधनकारक\nParam Bir Singh ते Rashmi Shukla या 4 पोलिस अधिकार्‍यांमुळे ‘ठाकरे सरकार’ आलयं अडचणीत तर BJP पुन्हा आक्रमक\nCovid 19 Vaccination In India: भारतामध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी Co-WIN वर रजिस्ट्रेशन करण्यापासून दोन्ही डोस घेण्यापर्यंतची कशी असेल प्रक्रिया\nFarm Bills Explained: राज्यसभेत आज मंंजुर झालेली दोन्ही कृषी विषयक विधेयकं, त्यांंच्या तरतुदी आणि विरोधाची कारणे सविस्तर जाणुन घ्या\nसुरक्षित राहण्यासाठी काय कराल\nMoto G30 स्मार्टफोन फक्त 649 रुपयांत खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या स्पेसिफिकेशन बद्दल अधिक\nOnline Financial Frauds Helpline Number: दिल्ली पोलिस आणि केंद्रीय गृहमंत्रलयाने ऑनलाईन आर्थिक फसवणूकीत पैसे गमावलेल्यांसाठी लॉन्च केला खास हेल्पलाईन नंबर\nboAt ने भारतात लाँच केले Xplorer स्मार्टवॉच, जाणून घ्या खास वैशिष्ट्ये", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://storymirror.com/read/marathi/poem/tiicaa-aannd/eh3jcs1e", "date_download": "2021-04-19T09:28:22Z", "digest": "sha1:I76PJZKQL2AIAICEF7BFOSZVDWQ4WBJB", "length": 7137, "nlines": 244, "source_domain": "storymirror.com", "title": "तीचा आनंद | Marathi Abstract Poem | Sanjay Gurav", "raw_content": "\nआनंद नवी स्वातंत्र्य ती सुरुवात मोकळा श्वास\nतीची दूर आझादी आहे\nतुटते रोज फांदी आहे\nजुनीच अजून नांदी आहे.\nचूल, मुल सुटतेय हळूहळू\nनव्या गाठते रोज संधी आहे\nमोकळा श्वास मिळतोय आता\nमनापासून ती आनंदी आहे.\nमी माणसांच्या वस्तीत..... माणसांना भेटते...नाही भेटत\nअनासक्तीही आता अनासक्त व्हावी या आसक्त शांततेत पोरके व्हावे एकटेपणही एकांतात एकटं एकटं\nअर्थ गर्थी वागवूनी, अमूर्त रूपी आणुनी\nपाऊस भिजतो, छत्री नाही, आधार नाही, शेवटी झाडाला बिलगतो\nसमज, वयानुरूप समजूत, दूरचे दिवे, पाण्याची खोली, डोळ्यातले भाव\nगुलमोहराला प्रतीक मानून केलेले चित्रण\nएकाच जागी देठावर उमलून थांबलेल्या फुलासारख\nरात्र होती अजुनतरी पण त्यात मला उजाडल्याचा भास झाला\nस्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार करा, अत्याचार करू नका\nसोबत करण्या आली आता, त्याची स्वतःची कविता\nधडपडत्या सत्यासाठी हरवलेल्या संध्याकाळच्या अंधारात बालिश आशेमध्ये सनातन गोष्टींचा शोध घेत दैनंदिन पराभवाला नाश व...\nत्या कोलाहलात त्या भिंतीचा आवाज मात्र कानात शिरत नव्हता\nआयुष्याच्या कोरड्या वाटेवर चालतांना\nमी फिरतो नाना प्रकारची लेबल लावून. मी मिटतो डोळे सतत सत्य पाहून.\nनकोनको ते बोलणे होते आळा नसतो शब्दांनाही आता....\nकवी कट्टा २०१८ बडोदा मनातले खोल दडलेले विचार नवीन आशेचा किरण\nजन्म तर घेतला आहे, जीवनही जगतो आहे पण कसे ...न पेक्षा नकोच ते\nमानवी संवेदना आणि त्याची होणारी घुसमट याची प्रतीमायुक्त मांडणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2020/09/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%A3-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97.html", "date_download": "2021-04-19T10:12:43Z", "digest": "sha1:BF23D5KE6SUHWBWSDGOAMEPWYGYIC3VY", "length": 27696, "nlines": 238, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "भातसल्ला (कोकण विभाग) | Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nby Team आम्ही कास्तकार\nin कृषी सल्ला, बातम्या\nपुढील पाच दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. गरवे भात फुटवे ते पोटरी अवस्थेत असल्याने तसेच हळवे भात पसवून दाणे भरण्याच्या अवस्थेत असल्याने भात खाचरात पाण्याची पातळी ५ सें.मी. पर्यंत ठेवावी.\nफुटवे ते पोटरी अवस्था (गरव्या जाती), पोटरी ते फुलोरा अवस्था (निमगरव्या जाती), फुलोरा ते दाणे भरणे अवस्था (हळव्या जाती)\nपुढील पाच दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. गरवे भात फुटवे ते पोटरी अवस्थेत असल्याने तसेच हळवे भात पसवून दाणे भरण्याच्या अवस्थेत असल्याने भात खाचरात पाण्याची पातळी ५ सें.मी. पर्यंत ठेवावी. निम गरवे भात पोटरी ते फुलोरा अवस्थेत असल्याने पाण्याची पातळी ५ ते १० सें.मी.पर्यंत ठेवावी. यासाठी शेताची बांध बंदिस्ती किंवा बाह्य स्रोतातून पाणी घेऊन आवश्यक पाणी पातळी उपलब्ध करावी.\nनिमगरवे भात पीक फुलोरा अवस्थेत असताना नत्र खताची तिसरी मात्रा १७ किलो युरिया प्रति एकरी द्यावी.\nभात पिकामध्ये जस्त या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पानांची टोके तांबडी झालेली दिसून येत आहेत. अशी लक्षणे दिसून आल्यास झिंक सल्फेट २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.\nपुढील पाचही दिवस पावसाची उघडझाप, तापमानात वाढ आणि ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. पाणी साठून राहणाऱ्या पाणथळ भात शेतीमध्ये निळे भुंगेरे व सुरळीतील अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. किडीच्या प्रादुर्भावासाठी पिकाचे सातत्याने निरीक्षण करावे. निळे भुंगेरेचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २ मिली किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.५ मिली. खाचरात पाणी जास्त काळ न साठवता २-३ दिवसांच्या अंतराने फोडून लावावे. नवीन पाणी साठवण्याची व्यवस्था करावी.\nसुरळीतील अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास किडीच्या नियंत्रणासाठी बाहेरून पाणी उपलब्ध करणे शक्य असल्यास भात खाचरात असलेले पाणी बांधून ठेवावे. नंतर कीडग्रस्त पिकावरून एक दोर आडवा धरून ओढत न्यावा, त्यामुळे सुरळ्या पाण्यात पडतील. नंतर शेतातील पाणी एका बाजूला फोडून लावावे. सर्व सुरळ्या एका ठिकाणी जमा झाल्यावर नष्ट कराव्यात. त्यानंतर शेतात नवीन पाणी साठवण करण्याची व्यवस्था करावी. गरज भासल्यास नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी कारटॅप हायड्रोक्लोराईड (५० टक्के) १.२ ग्रॅम.\nपुढील पाचही दिवस पावसाची उघडझाप, ढगाळ वातावरण संभ���ते. पाणथळ भागातील भात खाचरातील साठलेल्या पाण्याचे तापमान वाढल्यास व दाट लागवड आणि नत्र खताची शिफारशीपेक्षा अधिक मात्रा दिलेली असल्यास तपकिरी तुडतुड्यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. सर्वेक्षणामध्ये रोपाच्या चुडात ५ ते १० तुडतुडे आढळल्यास, फवारणी प्रति लिटर पाणी थायामेथोक्झाम (२५ टक्के डब्लूजी) ०.२ ग्रॅम किंवा फिप्रोनिल ( ५ टक्के प्रवाही) २ मिली किंवा इमिडाक्‍लोप्रिड (१७.८ टक्के प्रवाही) ०.२ मिली. तसेच खाचरात पाणी जास्त काळ न साठता फोडून लावावे. नवीन पाणी साठवण्याची व्यवस्था करावी. फवारणी करताना कीटकनाशक चुडाच्या बुंध्यावर पडेल याची दक्षता घ्यावी.\nपावसाची उघडझाप, वाढते ऊन व आर्द्रतेचे प्रमाण यामुळे माळ जमिनीवर असलेल्या हळव्या भात पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. या किडीच्या अळ्या दिवसा फुटव्यात अथवा जमिनीत लपून राहतात. रात्री पाने कडेपासून मध्य शिरेपर्यंत खातात, तसेच लोंब्या कुरतडून खातात. त्यांच्या नियंत्रणासाठी भात खाचरात एकरी तीन ते चार पक्षी बसण्याचे थांबे उभे करावेत. सकाळी किंवा सायंकाळी भात खाचरात जाऊन चूड उघडून पाहावेत. त्यामध्ये अळी/कोष प्रतिचुड १ याप्रमाणे आढळल्यास क्लोरपायरीफॉस (१.५ टक्के भुकटी) ८ किलो प्रति एकरी सायंकाळी किंवा सकाळी लवकर वारा शांत असताना पर्यावरण व स्वसुरक्षेची काळजी घेऊन व्यवस्थित धुरळणी करावी.\n(टीप : कीटकनाशकास लेबल क्लेम नाही, ॲग्रेस्को शिफारस आहे.)\nसंपर्क- डॉ. विजय मोरे, ९४२२३७४००१\n(ग्रामीण कृषी मौसम सेवा योजना, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली.)\nपुढील पाच दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. गरवे भात फुटवे ते पोटरी अवस्थेत असल्याने तसेच हळवे भात पसवून दाणे भरण्याच्या अवस्थेत असल्याने भात खाचरात पाण्याची पातळी ५ सें.मी. पर्यंत ठेवावी.\nफुटवे ते पोटरी अवस्था (गरव्या जाती), पोटरी ते फुलोरा अवस्था (निमगरव्या जाती), फुलोरा ते दाणे भरणे अवस्था (हळव्या जाती)\nपुढील पाच दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. गरवे भात फुटवे ते पोटरी अवस्थेत असल्याने तसेच हळवे भात पसवून दाणे भरण्याच्या अवस्थेत असल्याने भात खाचरात पाण्याची पातळी ५ सें.मी. पर्यंत ठेवावी. निम गरवे भात पोटरी ते फुलोरा अवस्थेत असल्याने पाण्याची पातळी ५ ते १० सें.मी.पर्यंत ठेवावी. यासाठी ���ेताची बांध बंदिस्ती किंवा बाह्य स्रोतातून पाणी घेऊन आवश्यक पाणी पातळी उपलब्ध करावी.\nनिमगरवे भात पीक फुलोरा अवस्थेत असताना नत्र खताची तिसरी मात्रा १७ किलो युरिया प्रति एकरी द्यावी.\nभात पिकामध्ये जस्त या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पानांची टोके तांबडी झालेली दिसून येत आहेत. अशी लक्षणे दिसून आल्यास झिंक सल्फेट २ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणे फवारणी करावी.\nपुढील पाचही दिवस पावसाची उघडझाप, तापमानात वाढ आणि ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. पाणी साठून राहणाऱ्या पाणथळ भात शेतीमध्ये निळे भुंगेरे व सुरळीतील अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. किडीच्या प्रादुर्भावासाठी पिकाचे सातत्याने निरीक्षण करावे. निळे भुंगेरेचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी क्विनॉलफॉस (२५ टक्के प्रवाही) २ मिली किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के प्रवाही) ०.५ मिली. खाचरात पाणी जास्त काळ न साठवता २-३ दिवसांच्या अंतराने फोडून लावावे. नवीन पाणी साठवण्याची व्यवस्था करावी.\nसुरळीतील अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास किडीच्या नियंत्रणासाठी बाहेरून पाणी उपलब्ध करणे शक्य असल्यास भात खाचरात असलेले पाणी बांधून ठेवावे. नंतर कीडग्रस्त पिकावरून एक दोर आडवा धरून ओढत न्यावा, त्यामुळे सुरळ्या पाण्यात पडतील. नंतर शेतातील पाणी एका बाजूला फोडून लावावे. सर्व सुरळ्या एका ठिकाणी जमा झाल्यावर नष्ट कराव्यात. त्यानंतर शेतात नवीन पाणी साठवण करण्याची व्यवस्था करावी. गरज भासल्यास नियंत्रणासाठी, फवारणी प्रति लिटर पाणी कारटॅप हायड्रोक्लोराईड (५० टक्के) १.२ ग्रॅम.\nपुढील पाचही दिवस पावसाची उघडझाप, ढगाळ वातावरण संभवते. पाणथळ भागातील भात खाचरातील साठलेल्या पाण्याचे तापमान वाढल्यास व दाट लागवड आणि नत्र खताची शिफारशीपेक्षा अधिक मात्रा दिलेली असल्यास तपकिरी तुडतुड्यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. सर्वेक्षणामध्ये रोपाच्या चुडात ५ ते १० तुडतुडे आढळल्यास, फवारणी प्रति लिटर पाणी थायामेथोक्झाम (२५ टक्के डब्लूजी) ०.२ ग्रॅम किंवा फिप्रोनिल ( ५ टक्के प्रवाही) २ मिली किंवा इमिडाक्‍लोप्रिड (१७.८ टक्के प्रवाही) ०.२ मिली. तसेच खाचरात पाणी जास्त काळ न साठता फोडून लावावे. नवीन पाणी साठवण्याची व्यवस्था करावी. फवारणी करताना कीटकनाशक च��डाच्या बुंध्यावर पडेल याची दक्षता घ्यावी.\nपावसाची उघडझाप, वाढते ऊन व आर्द्रतेचे प्रमाण यामुळे माळ जमिनीवर असलेल्या हळव्या भात पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. या किडीच्या अळ्या दिवसा फुटव्यात अथवा जमिनीत लपून राहतात. रात्री पाने कडेपासून मध्य शिरेपर्यंत खातात, तसेच लोंब्या कुरतडून खातात. त्यांच्या नियंत्रणासाठी भात खाचरात एकरी तीन ते चार पक्षी बसण्याचे थांबे उभे करावेत. सकाळी किंवा सायंकाळी भात खाचरात जाऊन चूड उघडून पाहावेत. त्यामध्ये अळी/कोष प्रतिचुड १ याप्रमाणे आढळल्यास क्लोरपायरीफॉस (१.५ टक्के भुकटी) ८ किलो प्रति एकरी सायंकाळी किंवा सकाळी लवकर वारा शांत असताना पर्यावरण व स्वसुरक्षेची काळजी घेऊन व्यवस्थित धुरळणी करावी.\n(टीप : कीटकनाशकास लेबल क्लेम नाही, ॲग्रेस्को शिफारस आहे.)\nसंपर्क- डॉ. विजय मोरे, ९४२२३७४००१\n(ग्रामीण कृषी मौसम सेवा योजना, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली.)\nभात पीक खत fertiliser शेती farming कीटकनाशक सकाळ पर्यावरण environment कोकण konkan कृषी विद्यापीठ agriculture university\nपुढील पाच दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. गरवे भात फुटवे ते पोटरी अवस्थेत असल्याने तसेच हळवे भात पसवून दाणे भरण्याच्या अवस्थेत असल्याने भात खाचरात पाण्याची पातळी ५ सें.मी. पर्यंत ठेवावी.\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nतूर बाजार भाव | आजचे तुरीचे भाव | Tur Bajar Bhav Today | सर्व बाजार समिती 18 April 2021\nहजारो शेतकरी आत्महत्यांची `सीबीआय` चौकशी कधी करणार\nजालना जिल्ह्यातील पाच मंडळांत अतिवृष्टी\nनोंदणी, कोविड -१ L लॉकडाउन ई-पास, स्थिती\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्ली�� 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\n(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nनोंदणी, ई-केवायसी आणि ट्रॅक स्थिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nऑनलाईन अर्ज, नोंदणी (प्रसूत सहाय्य)\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nराज्यनिहाय डायरेक्ट लिंक्स, नवीन पंचायत मतदार यादी\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.datanumen.com/mr/excel-repair/errors/file-not-in-recognizable-format/", "date_download": "2021-04-19T08:13:24Z", "digest": "sha1:ZEQVMGGXIZQN7DR6R6K4O6ZEMBTJFBFQ", "length": 13592, "nlines": 196, "source_domain": "www.datanumen.com", "title": "ही फाईल ओळखण्यायोग्य स्वरूपात नाही", "raw_content": "\nएमएस ऑफिस फाइल पुनर्प्राप्ती\nOutlook Express हटविणे रद्द करा\nOutlook Express ड्राइव्ह पुनर्प्राप्ती\nसंग्रहण / बॅकअप पुनर्प्राप्ती\nप्रतिमा / दस्तऐवज पुनर्प्राप्ती\nडेटा पुनर्प्राप्ती / फाइल हटविणे रद्द\nNTFS हटविणे रद्द करा\nबॅकअप / विविध सॉफ्टवेअर\nएमएस ऑफिस फाइल पुनर्प्राप्ती\nOutlook Express हटविणे रद्द करा\nOutlook Express ड्राइव्ह पुनर्प्राप्ती\nसंग्रहण / बॅकअप पुनर्प्राप्ती\nप्रतिमा / दस्तऐवज पुनर्प्राप्ती\nडेटा पुनर्प्राप्ती / फाइल हटविणे रद्द\nNTFS हटविणे रद्द करा\nबॅकअप / विविध सॉफ्टवेअर\nएमएस ऑफिस फाइल पुनर्प्राप्ती\nOutlook Express हटविणे रद्द करा\nOutlook Express ड्राइव्ह पुनर्प्राप्ती\nसंग्रहण / बॅकअप पुनर्प्राप्ती\nप्रतिमा / दस्तऐवज पुनर्प्राप्ती\nडेटा पुनर्प्राप्ती / फाइल हटविणे रद्द\nNTFS हटविणे रद्द करा\nबॅकअप / विविध सॉफ्टवेअर\n30 दिवस पैसे परत हमी\nघर उत्पादने DataNumen Excel Repair ही फाईल ओळखण्यायोग्य स्वरूपात नाही.\n\"ही फाईल ओळखण्यायोग्य स्वरूपात नाही\" याविषयी सविस्तर माहिती\nमायक्रोसॉफ्ट एक्सेलसह क्षतिग्रस्त किंवा दूषित एक्सेल एक्सएलएस किंवा एक्सएलएसएक्स फाइल उघडताना, आपल्याला खालील त्रुटी संदेश दिसतो:\nफाईल ओळखण्यायोग्य स्वरूपात नाही\n* जर आपल्याला माहिती असेल की ही फाईल मायक्रोसॉफ्ट ऑफिस एक्सेलशी जुळणार्‍या दुसर्‍या प्रोग्रामची आहे, तर रद्द करा क्लिक करा, तर ही फाइल त्याच्या मूळ अनुप्रयोगात उघडा. आपण मायक्रोसॉफ्ट ऑफिस एक्सेल मध्ये नंतर फाईल उघडू इच्छित असल्यास, मजकूर स्वरूप यासारख्या सुसंगत स्वरूपणात सेव्ह करा\n* आपणास फाईल खराब झाल्याचा संशय असल्यास, समस्या सोडविण्याविषयी अधिक माहितीसाठी मदत क्लिक करा.\n* फाइलमध्ये कोणता मजकूर आहे हे आपण अद्याप पाहू इच्छित असल्यास, ओके क्लिक करा. नंतर मजकूर आयात विझार्डमधील समाप्त क्लिक करा.\nखाली त्रुटी संदेशाचा एक नमुना स्क्रीनशॉट आहे:\nजेव्हा एक्सेल एक्सएलएस किंवा एक्सएलएसएक्स फाइल दूषित असेल आणि मायक्रोसॉफ्ट एक्सेल ती ओळखू शकत नाही, तेव्हा एक्सेल या त्रुटीचा अहवाल देईल.\nआपण प्रथम वापरू शकता एक्सेल अंगभूत दुरुस्ती कार्य दूषित एक्सेल फाईल दुरुस्त करण्यासाठी. जर ते कार्य करत नसेल तर फक्त DataNumen Excel Repair मदत करू शकतो.\nनमुना खराब झालेल्या XLS फाईलमुळे त्रुटी उद्भवू शकते. त्रुटी 1.xls\nद्वारे फाइल पुनर्प्राप्त DataNumen Excel Repair: त्रुटी 1_fixed.xlsx\nआमची उत्पादने आणि कंपनीवरील सर्व जाहिराती, ताज्या बातम्या आणि अद्यतने मिळविण्यासाठी आम्हाला फेसबुक, लिंक्डइन आणि ट्विटर वर अनुसरण करा किंवा आवडले.\nसमर्थन आणि देखभाल धोरण\nकॉपीराइट © 2021 DataNumen, इन्क. - सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.navarashtra.com/beed-news-marathi/bjp-and-ncp-workers-face-off-in-parli-district-central-bank-elections-nrdm-105353/", "date_download": "2021-04-19T09:02:30Z", "digest": "sha1:3R47HPSQNG27N6SNGQ4ZGCHZBQQ7IPW5", "length": 12517, "nlines": 171, "source_domain": "www.navarashtra.com", "title": "BJP and NCP workers face off in Parli district central bank elections NRDM | परळीमध्ये जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणूकीत भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने | Navarashtra (नवराष्ट्र)", "raw_content": "सोमवार, एप्रिल १९, २०२१\nसंपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याबाबत अमित शाह यांची महत्त्वाची माहिती,म्हणाले…\n‘या’ महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये कोरोना गाठणार उच्चांक,देशात सापडणार सर्वाधिक रुग्ण – आयआयटी कानपूरच्या अभ्यासकांचा दावा\nकोरोनावरील प्रभावी लसीसाठी धाडसी प्रयोग, कोरोनामुक्त झालेल्यांच्या शरीरात सोडणार कोरोनाचे विषाणू, होणार हे फायदे\nअरविंद केजरीवाल यांनी केली महत्त्वाची घोषणा, दिल्लीमध्ये ६ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर\nमलायकाला आवडते ‘ही’ सेक्स पोजीशन, हे ऐकताच अभिनेत्री नेहा धुपिया लागली हसायला\nबीडपरळीमध्ये जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणूकीत भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने\nबीड जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीच्या मतदानात राष्ट्रवादी आणि भाजपचे कार्यकर्��े एकमेकांना भिडले आहेत. या प्रकरणावरुन पंकजा मुंडे यांनी भाष्य केलं आहे. गेल्या पाच वर्षात बीडमध्ये गुण्या गोविंदाने निवडणुका झाल्या होत्या. ही पद्धत कायम ठेवावी लागेल याचे भान सर्वांनी ठेवायला हवे, अशी प्रतिक्रीया भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली आहे.\nबीड : बीड जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीच्या मतदानात राष्ट्रवादी आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले आहेत. या प्रकरणावरुन पंकजा मुंडे यांनी भाष्य केलं आहे. गेल्या पाच वर्षात बीडमध्ये गुण्या गोविंदाने निवडणुका झाल्या होत्या. ही पद्धत कायम ठेवावी लागेल याचे भान सर्वांनी ठेवायला हवे, अशी प्रतिक्रीया भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिली आहे.\nदरम्यान मतदानाची वेळ ही दुपारी ४ वाजेपर्यंत होती. मात्र वेळ संपल्यानंतरही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मतदारांना मतदानासाठी घेऊन आले होते, असा आरोप भाजपने केला आहे . याच पार्श्वभूमीवर परळीमधील औद्योगिक वसाहत कार्यालयातील मतदान केंद्रासमोर भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते .\nसाधारण निवडुका झाल्या असत्या तर आज आमचा विजय नक्की होता, म्हणून विरोधकांनी मागच्या दाराने अशाप्रकारचा गोंधळ घालून या निवडणूकीला अशाप्रकारचा रंग दिला, असं पंकजा मुंडेंनी सांगितलं. दरम्यान या निवडणुकीत ५१ टक्के मतदान झाले असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला.\nमुंबई महापालिकेवर भगवा फडकतचं राहणार; संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास\nमतदानाची वेळ दुपारी चार वाजेपर्यंत होती. मात्र चार वाजल्यानंतरही मतदारांना मतदान करायला सांगितले जात होते. मतदानाची वेळ संपली आहे आता मतदान झाले नाही पाहिजे, अशी भूमिका भाजपच्या कार्यकर्त्यांनी घेतली. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाले. असं पंकजा मुंडे म्हणाल्या.\nक्या खुबसुरती कैसी अदाअंकिता लोखंडेंचा Traditional Look चाहत्यांना पाडतोय भूरळ, पाहा खास PHOTOS\nCorona Update'स्टॅच्यु ऑफ लिबर्टी' देतेय मास्क लावण्याचा संदेश, तर मोनालिसा म्हणतेय संसर्ग टाळा\nVideoसावनी रविंद्र ला ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका पुरस्कार\nमनोरंजनखिशाच्या राष्ट्रीय पुरस्काराचं यश संपूर्ण टीमचं\nआज ना छोडेंगे बस हमजोली, खेेलेंगे हम होलीHoli Special 2021 - वरुण धवनपासून नेहा कक्कडपर्यंत या कलाकारांची आहे ही लग्नानंतरची पहिली होळी ,पाहा फोटो\nसंपादकीयनागपूरसह सर्वोच्च न्यायालयाची ५ खंडपीठे असावीत\nसंपादकीयआरामदायी प्रवासाकरिता खासगी गाड्यांना प्रवाशांची पसंती\nसंपादकीयपायलटांच्या समर्थकांचे फोन टॅप केल्याची गहलोत सरकारची कबुली\nसंपादकीयतत्त्व बाजूला सारून वृद्ध श्रीधरन यांना भाजपाची उमेदवारी\nकाँग्रेसने केलाय ज्येष्ठांवर अन्यायस्टार प्रचारकांच्या यादीतून काँग्रेसने असंतुष्टांना वगळले\nसोमवार, एप्रिल १९, २०२१\nसातत्याने घडणाऱ्या फसवणुकीच्या घटनांनुळे ॲप्सवर असलेला लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे, असे वाटते का\nएक नजर बातम्यांवर ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2021-04-19T10:59:07Z", "digest": "sha1:H7QTX7SB7FACV7DYBWMQUABK7LA5PLR6", "length": 3552, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस Archives - MPCNEWS", "raw_content": "\nप्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस\nप्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस\nPune : प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या विद्यार्थी मेळाव्यात एक हजार विद्यार्थ्यांचा सहभाग\nएमपीसी न्यूज- महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने विद्यार्थी आणि पदाधिकारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात महाराष्ट्रातून 1000 विद्यार्थी सहभागी झाले होते. अशी माहिती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे…\nHinjawadi Crime News : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार करीत 11 लाखांची फसवणूक\nChinchwad Crime News : सुशिक्षित तरुणांनी मौजमजेसाठी चोरल्या तब्बल 35 दुचाकी\nPimpri Crime News : मुलगी पळवून लावण्यास मदत केल्याच्या संशयावरून तोडफोड\nPimpri News: शहरातील ‘सीसीसी’ सेंटरवर नियंत्रणासाठी शासनाचा विशेष अधिकारी नेमावा – पृथ्वीराज साठे\nArticle by Devdatta Kashalikar: कोरोनाबाधितांच्या घरातील कचरा – एक गहन विषय\nPimpri News: जम्बो सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची महापालिका डॉक्टर प्राथमिक तपासणी करणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%AA%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87/", "date_download": "2021-04-19T09:04:24Z", "digest": "sha1:DHMZ3D5M7JXM53CNZTK57KITE4AL4U3D", "length": 3037, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "बापूसाहेब पठारे Archives - MPCNEWS", "raw_content": "\nPune : भाजपने तोडफोड नीतीचा वापर करीत बापूसाहेब पठारे यांना नेले- खा. वंदना चव्हाण\nएमपीसी न्यूज - भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीत 220 जागा मिळविण्याचा केवळ वलग्ना केल्या आहेत. त्यांच्याकडे एवढे बळ आहे, तर मग विरोधी पक्षांच्या नेत्यांना का घ्यावे लागत आहे भाजपने तोडफोड नीतीचा वापर करीत माजी आमदार बापूसाहेब पठारे यांचा…\nSix Minute Walk Test : फुफ्फुसांच्या आरोग्याविषयी जागरूकतेसाठी ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’\nPune News : जैन सोशल ग्रुप द्वारा आयोजित शिबिरात 80 युनिट रक्त संकलन\nPimpri News: महापालिका रेमडिसीवीरच्या 7 हजार 50 कुपी खरेदी करणार\n नेटफ्लिक्स, अमेझॉनच्या या लिंक चुकूनही ओपन करू नका\nPune News : माजी आमदार मोहन जोशी यांचे भाजप नेत्यांना कळकळीचे आवाहन\nPune News : पुण्यात दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%86%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE", "date_download": "2021-04-19T10:25:30Z", "digest": "sha1:OUMWHICJJZMGF3ZVYHU5ZMXV6IAKASXK", "length": 29219, "nlines": 503, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "आफ्रिका - विकिपीडिया", "raw_content": "\nआफ्रिका हा आकाराने आणि लोकसंख्येने आशियानंतर, क्रमांक दोनचा भौगोलिक खंड आहे. त्याचे जवळच्या बेटांसह एकूण क्षेत्रफळ तीन कोटी दोन लाख चौरस किलोमीटर आहे. हा खंड पृथ्वीचा सहा टक्के पृष्ठभाग व्यापतो. पृथ्वीतलावरील एकूण जमिनीच्या २०.४ टक्के जमीन या खंडात येते. इ. स. २००९ मध्ये आफ्रिकेची लोकसंख्या सुमारे एक अब्ज, म्हणजेच पृथ्वीवरील लोकसंख्येच्या १४.७२ टक्के एवढी होती.\nआफ्रिकेच्या उत्तरेला भूमध्य समुद्र , ईशान्येला सुएझ कालवा, लाल समुद्र आणि सिनाई द्वीपकल्प आहेत. आग्नेयेला हिंदी महासागर आणि पश्चिमेला अटलांटिक महासागरआहेत. मादागास्करआणि इतर बेटांचे समुह मिळून खंडात एकूण ५६ सार्वभौम देश आणि दोन मान्यता नसलेले देश आहेत.\nआफ्रिकेत, विशेषतः पूर्व आफ्रिकेत मानववंशाची सुरुवात झाली अशी वैज्ञानिक समुदायाची मान्यता आहे. ग्रेट एप्सच्या रुपात त्यांची सुरूवात सुमारे सत्तर लाख वर्षांपूर्वी झाली असावी, असा अंदाज त्या भागात सापडलेल्या सर्वात जुन्या मानवी अवशेषांवरून करण्यात आला आहे. मानवाचे (होमो सेपियन्स) अस्तित्व दोन लाख वर्षांपूर्वी इथिओपिया देशात असल्याचे संशोधनात दिसून आले आहे.\nविषुववृत्ताच्या दोन्ही बाजूंना पसरलेला आफ्रिका हा खंड आहे. आफ्रिकेत विव��ध भौगोलिक प्रदेश दिसून येतात. उत्तर आणि दक्षिण दोन्ही उष्ण कटिबंध सामावणारा आफ्रिका हा एकमेव खंड आहे.\n५ आफ्रिकेवरील मराठी पुस्तके\nफोनेशियन ही भूमध्यसमुद्राच्या सभोवतालच्या प्रदेशात बोलली गेलेली एक प्राचीन भाषा आहे. या भाषेतील अफार (धूळ) हा शब्द आफ्रिका शब्दाच्या जवळ जाणारा आहे. उत्तर आफ्रिकेत कमी पर्जन्यमानामुळे अनेक प्रदेशात धुळीचे अस्तित्व मोठ्या प्रमाणात आजही दिसते. त्याचप्रमाणे एप्रिका (खूप सूर्यप्रकाश असलेला) या लॅटिन शब्दातही या शब्दाचे मूळ शोधले जाते. याखेरीज इतरही अनेक शब्दांमध्ये आफ्रिका शब्दाचे नामसाधर्म्य दिसून येते.\nसरीसृपांचे युग अशी ओळख असलेल्या मेसोझोईक काळात म्हणजे सुमारे २५ कोटी ते ६.५ कोटी वर्षांपूर्वीच्या काळात आफ्रिकेत अवाढव्य आकाराच्या प्राण्यांचे अस्तित्व होते. डायनोसॉरचे जीवसृष्टीत प्राबल्य असलेला ज्युरासिक कालखंड याच युगाचा एक भाग होता. त्या काळातील प्राण्यांचे अवशेष आफ्रिकेत अनेक ठिकाणी सापडले आहेत. खंडाच्या पूर्व किनाऱ्यालगत असलेल्या मादागास्कर या प्रचंड बेटवजा देशामध्ये आढळलेल्या डायनॉसॉरसच्या पायांच्या अवशेषावरून, डायनॉसॉरस मांसाहारी होते या कल्पनेला पुष्टी मिळाली आहे.[१]\nआफ्रिका हा पृथ्वीवर मनुष्यवस्ती असलेला सर्वात जुना भूभाग आहे. आफ्रिकेचा इतिहास म्हणजे मानवाचा इतिहास असे म्हटले जाते. आदिमानवाचा अर्थात होमो इरेक्टसच्या जीवनाचाही प्रारंभ १७ लाख ५० हजार वर्षांपूर्वी आफ्रिकेतूनच झाला असे संशोधक मानतात. त्यानंतर आजच्या आधुनिक माणसाचा अर्थात होमो सपायन्सच्या जीवनाचा प्रारंभ जवळपास ३० ते ४० हजार वर्षांपूर्वी याच खंडात झाला. येथून पुढच्या काळात उत्तरेला युरोप आणि पूर्वेला आशिया खंडात मानवी वस्ती विस्तारत गेली.\nलिखित इतिहासानुसार, इजिप्तमध्ये इसवी सनापूर्वी ३३०० वर्षे आधीच्या संस्कृतीचे अवशेष सापडतात. युरोपीयंच्या आफ्रिकेतील मोहिमांचा प्रारंभ ग्रीकांपासून झाला. अलेक्झांडर द ग्रेट याने इजिप्तचा बराचसा भूभाग जिंकून घेतला. त्याने अलेक्झांड्रिया शहर ही वसवले.\nइसवी सनाच्या सातव्या शतकापासून अरबस्थानात स्थापन झालेल्या इस्लाम धर्माचा प्रभाव इजिप्तपर्यंत आणि नंतर आफ्रिकेत दक्षिण बाजूला विस्तारत गेला. त्याने आफ्रिकेत नव्याच संस्कृतीची भर घातली. नवव्या ���तकापासून युरोपीयांनी आफ्रिकेत जम बसवला.\nगुलामगिरीच्या अमानवी प्रथेला आफ्रिकेत मोठा इतिहास आहे. खंडाच्या पूर्व भागात, इसवी सनाच्या दुसऱ्या सहस्रकाच्या सुरूवातीपासून अरबांचा गुलाम व्यापार (अरब स्लाव्ह ट्रेड) चालत होता. सोळाव्या शतकापासून १९ व्या शतकापर्यंत आफ्रिकेच्या पश्चिम भागातून अटलांटिक स्लाव्ह ट्रेड चालला.\nएकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपातील राजकीय शक्तींनी आफ्रिकेतील वेगवेगळा प्रदेशात आपल्या सत्तेचा विस्तार करणे सुरु केले. त्यासाठी आपापसात संघर्ष झाले. या संघर्षांची परिणती म्हणून संपूर्ण आफ्रिका युरोपीय शक्तिंच्या वसाहतींनी व्यापला. या वसाहतवादातून आफ्रिका खंडातील देश मुक्त होण्याची प्रक्रिया इ.स. १९५३ मध्ये लिबियापासून सुरु झाली. इ.स. १९९३ पर्यंत आफ्रिका खंडातील बहुतांश देश स्वतंत्र झाले.\nआफ्रिका खंड जगात सर्वाधिक निर्धन आणि अविकसित राहिला आहे. त्यामागे अनेक कारणे आहेत. आजारांच्या साथी आणि विषाणूंचा फैलाव, मानवी हक्कांचे उल्लंघन, लाचखोर सरकारे, मध्यवर्ती नियोजनाचा अभाव, निरक्षरता, परदेशी भांडवलापर्यंत मर्यादितच पोहोच, जमाती-जमातींत किंवा लष्करांमधील संघर्ष ही त्यापैकी काही प्रमुख कारणे आहेत.\nआफ्रिका खंडात पुढील देशांचा समावेश होतो\nआफ्रिकेतील प्रदेश व देश\n(१ जुलै २००२ रोजी)\nबुरुंडी 27,830 6,373,002 229.0 बुजुंबुरा\nइरिट्रिया 121,320 4,465,651 36.8 अस्मारा\nमादागास्कर 587,040 16,473,477 28.1 अंतानानारिव्हो\nरेयूनियों 2,512 743,981 296.2 सेंट डेनिस\nसेशेल्स 455 80,098 176.0 व्हिक्टोरिया\nसोमालिया 637,657 7,753,310 12.2 मोगादिशु\nसाचा:देश माहिती ॲंगोला 1,246,700 10,593,171 8.5 लुआंडा\nमध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक 622,984 3,642,739 5.8 बांगुई\nसाचा:देश माहिती कॉंगो 342,000 2,958,448 8.7 ब्राझाव्हिल\nसाचा:देश माहिती कॉंगोचे लोकशाही प्रजासत्ताक 2,345,410 55,225,478 23.5 किंशासा\nइक्वेटोरीयल गिनी 28,051 498,144 17.8 मलाबो\nसाओ टोमे व प्रिन्सिप 1,001 170,372 170.2 साओ टोमे\nअल्जेरिया 2,381,740 32,277,942 13.6 अल्जीयर्स\nट्युनिसिया 163,610 9,815,644 60.0 ट्युनिस\nपश्चिम सहारा [३] 266,000 256,177 1.0 एल आयुन\nउत्तर अफ्रिकेतील स्पॅनिश व पोर्तुगीज प्रदेश:\nकॅनरी द्वीपसमूह (स्पेन)[४] 7,492 1,694,477 226.2 लास पामास दे ग्रॅन कॅनरिया,\nसांता क्रूझ दे तेनेराईफ\nमादेईरा (पोर्तुगाल)[६] 797 245,000 307.4 फुंकल\nबोत्स्वाना 600,370 1,591,232 2.7 गॅबोरोन\nनामिबिया 825,418 1,820,916 2.2 विंडह्योक\nदक्षिण आफ्रिका 1,219,912 43,647,658 35.8 ब्लोएमफॉंटेन, केप टाउन, प्रिटोर���या[८]\nसाचा:देश माहिती स्वाझिलॅंड 17,363 1,123,605 64.7 एमबाबने\nबेनिन 112,620 6,787,625 60.3 पोर्तो-नोव्हो\nकोत द'ईवोआर 322,460 16,804,784 52.1 आबिजान, यामुसुक्रो[९]\nलायबेरिया 111,370 3,288,198 29.5 मोन्रोविया\nमॉरिटानिया 1,030,700 2,828,858 2.7 नौक्कॉट\nसेंट हेलेना (ब्रिटन) 410 7,317 17.8 जेम्सटाऊन\nसिएरा लिओन 71,740 5,614,743 78.3 फ्रीटाउन\nअफ्रिकेचा शोध (ह.अ. भावे)\n^ इजिप्त हा देश बऱ्याचदा उत्तर आफ्रिका व पश्चिम आशियातील आंतरखंडीय देश मानला जातो.\n^ पश्चिम सहारा हा मोरोक्को व सहरावी अरब लोकशाही प्रजासत्ताक ह्यांच्यातील वादग्रस्त देश आहे.\nआफ्रिकेतील देश व संस्थाने\nअल्जीरिया • इजिप्त • लिबिया • मोरोक्को • सुदान • ट्युनिसिया पश्चिम आफ्रिका\nबेनिन • बर्किना फासो • केप व्हर्दे • कोत द'ईवोआर • गांबिया • घाना • गिनी • गिनी-बिसाउ • लायबेरिया • माली • मॉरिटानिया • नायजर • नायजेरिया • सेनेगाल • सियेरा लिओन • टोगो\nअँगोला • कामेरून • मध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताक • काँगोचे प्रजासत्ताक • काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक • इक्वेटोरीयल गिनी • गॅबन • साओ टोमे आणि प्रिन्सिप • चाड पूर्व आफ्रिका\nबुरुंडी • कोमोरोस • जिबूती • इरिट्रिया • इथियोपिया • केनिया • मादागास्कर • मलावी • मॉरिशस • मोझांबिक • युगांडा • रवांडा • सेशेल्स • सोमालिया • टांझानिया • झांबिया • दक्षिण सुदान\nदक्षिण आफ्रिका • बोत्स्वाना • लेसोथो • नामिबिया • स्वाझीलँड• झिंबाब्वे स्वायत्त प्रदेश व वसाहती ब्रिटीश हिंदी महासागर क्षेत्र (युनायटेड किंग्डम) • कॅनरी द्वीपसमूह (स्पेन) • सेउता (स्पेन) • मादेईरा (पोर्तुगाल) • मायोत (फ्रान्स) • मेलिया (स्पेन) • रेयूनियों (फ्रान्स) • सेंट हेलेना (युनायटेड किंग्डम) • सहरावी अरब लोकशाही प्रजासत्ताक • सोमालीलँड\nउत्तर · मध्य · दक्षिण · पश्चिम · पूर्व (शिंग)\nउत्तर · मध्य · कॅरिबियन (अँटिल्स) · दक्षिण · लॅटिन\nऑस्ट्रेलेशिया · मेलनेशिया · मायक्रोनेशिया · पॉलिनेशिया\nपूर्व · पश्चिम (कॉकेशस · मध्यपूर्व) · दक्षिण · आग्नेय · मध्य\nध्रुवीय प्रदेश आर्क्टिक · अंटार्क्टिक\nपश्चिम · पूर्व · मध्य · बाल्कन · उत्तर · दक्षिण\nअटलांटिक · हिंदी · प्रशांत · आर्क्टिक · दक्षिणी\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १३:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर ���ा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:Pages_with_citations_lacking_titles", "date_download": "2021-04-19T09:22:37Z", "digest": "sha1:WV244VQCOJE53RY4U5IO5YQCMB3KPHG5", "length": 15250, "nlines": 312, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:Pages with citations lacking titles - विकिपीडिया", "raw_content": "\nतुमच्या पसंती योग्य प्रकारे स्थापिल्या जाईपर्यंत, हा वर्ग सदस्यपानांवर दाखविला जात नाही.\nएकूण ४ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ४ उपवर्ग आहेत.\n► अहमदनगर जिल्ह्यातील मंदिरे‎ (८ प)\n► आफ्रिकेचा भूगोल‎ (६ क, ४ प)\n► नकाशे‎ (३ क, ४ सं.)\n► संख्या शास्त्र‎ (१ प)\nएकूण ६४६ पैकी खालील २०० पाने या वर्गात आहेत.\n(मागील पान) (पुढील पान)\nचर्चा:'नग्नसत्य', बलात्काराच्या वास्तवाचा अंतर्वेध (पुस्तक)\nसदस्य:ElDiablo9412/भारतात समलैंगिक , उभयलैंगिक व परलैंगिक लोकांचे अधिकार\nसदस्य:ElDiablo9412/भारतात समलैंगिक, उभयलैंगिक व परलैंगिक लोकांचे अधिकार\nसदस्य:Sanjivani Aphale/धूळपाटी २ पॅरिस करार\nअंधश्रद्धा आणि जादूटोणा विरोधी कायदा\nअखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, नागपूर\nआपत्ती व्यवस्थापन कायदा, २००५\nचर्चा:आमचा बाप आन् आम्ही\nचर्चा:आयटीसी ग्रॅंड चोला हॉटेल\nइंडियन इन्स्टिटयूट ऑफ इन्फॉर्मशन टेकनॉलॉजी, पुणे\nएका लग्नाची दुसरी गोष्ट\nएशियाटिक सोसायटी मुंबई टाऊन हॉल\nऑरेंज सिटी एलजीबीटी प्राईड मार्च\nओगासावरा उपोष्णकटिबंधीय ओलसर जंगले\nकॅलिफोर्निया राज्य मार्ग ७८\nगंभीर तीव्र श्वसन सिंड्रोम-संबंधित कोरोनाव्हायरस\nविकिपीडिया चर्चा:चावडी/चालू चर्चा १\nविकिपीडिया:चावडी/तांत्रिक प्रश्न/जुनी चर्चा १\nविकिपीडिया:जागतिक भाषांतर दिनानिमित्त भाषांतर पंधरवडा २०१८\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, भारतीय संसद\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, लेह\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील पुस्तके\nदक्षिण-मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र\nनागपूर ब्रॉड गेज मेट्रो\nनागपूर महानगर क्षेत्र विकास प्राधीकरण\nपेल्विकाक्रोमीस पल्चर - क्रीबॅन्सीस\n(मागील पान) (पुढील पान)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ एप्रिल २०२० रोजी १३:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2021/04/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A5%88%E0%A4%B5-%E0%A4%96%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A.html", "date_download": "2021-04-19T10:08:25Z", "digest": "sha1:I37TJ2DICP74UKJC34E2U5XUYHSGDRFQ", "length": 36068, "nlines": 256, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "सेंद्रिय शेतीत जैव खतांची भूमिका | Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nसेंद्रिय शेतीत जैव खतांची भूमिका\nby Team आम्ही कास्तकार\nसेंद्रिय शेतीत जैव खतांची भूमिका\nसेंद्रिय शेती ही एक उत्पादन प्रणाली आहे जी मातीत, पर्यावरणातील आणि लोकांचे आरोग्य राखते. हे पर्यावरणीय प्रक्रिया, जैवविविधता आणि स्थानिक परिस्थितीशी जुळवून घेतलेल्या चक्रांवर अवलंबून असते. जैव-खते ही नैसर्गिक खते आहेत ज्यामध्ये जीवाणू, एकपेशीय वनस्पतींचे सूक्ष्मजीव, बीजाणू म्हणून जगतात.\nएकट्या बुरशी किंवा त्यांचे संयोजन वनस्पतींना पोषक तत्त्वांची उपलब्धता वाढवते. कृषी क्षेत्रामध्ये जैव खताची भूमिका विशेष महत्त्व आहे, विशेषत: सध्या रासायनिक खताच्या वाढत्या किंमतीच्या संदर्भात आणि जमिनीवरील आरोग्यावर त्यांचे घातक परिणाम.\nआधुनिक शेती संकरित बियाणे आणि मोठ्या प्रमाणात रासायनिक खते आणि सिंचनासाठी जबाबदार असलेल्या उच्च उत्पन्न देणार्‍या वाणांच्या वापरावर जोर देते. कृत्रिम खतांच्या अंदाधुंद वापरामुळे काही प्रमाणात माती व पाणी नाल्यांचे प्रदूषण होते.\nयामुळे, मातीची आवश्यक पोषकद्रव्ये आणि सेंद्रिय पदार्थ देखील आत्मसात होत आहेत. यामुळे फायदेशीर सूक्ष्मजीवांची कमतरता आहे आणि यामुळे मातीमध्ये हानिकारक कीटकांची अप्रत्यक्ष लोकसंख्या वाढत आहे आणि पिकांमध्ये आजारांच्या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत.\nहरित क्रांतीपासून रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे, मातीच्या पर्यावरणामध्ये राहणा soil्या मातीत सूक्ष्म-वनस्पती आणि सूक्ष्मजीव समृद्ध आहेत, मातीच्या आरोग्यात मातीची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी आणि वनस्पतींना आवश्यक असणारी पोषकद्रव्ये पुरविण्याइतपत जबाबदार आहेत.\nबायोफर्टीलायझर्स सूक्ष्मजीवांच्या एका किंवा अधिक प्रजाती असलेली उत्पादने आहेत ज्यात जैविक प्रक्रियेद्वारे नायट्रोजन फिक्सेशन, फॉस्फेट विद्रव्यता, खत आणि उर्वरित वातावरणातील इतर पदार्थांचे संवर्धन, किंवा वनस्पतींच्या वाढीचे उत्सर्जन अशा सेल्युलोजच्या जैविक र्‍हासला चालना देणारी उत्पादने आहेत. पोषक घटक एकत्रित करण्याची क्षमता प्रदान करा.\nजैव खतांचा शेतीत विशेष सहभाग आहे, विशेषत: रासायनिक खतांच्या किंमतीत होणारी वाढ आणि त्यांचा जमिनीच्या आरोग्यावर होणारा घातक परिणाम, विशेषत: सध्याच्या संदर्भात.\nबायो खते: विद्यमान वेळ च्या गरज\nसद्यस्थितीत, पर्यावरणास आणि टिकाऊ शेतीस असणार्‍या धोक्यांविषयी चिंता वाढत आहे वरील बाबी लक्षात घेता, जैव खतांचा दीर्घकालीन वापर हा अल्पभूधारक आणि लहानसाठी आर्थिकदृष्ट्या, अधिक कार्यक्षम, उत्पादक आणि पर्यावरणास अनुकूल असल्याचे सिद्ध होते. रसायनांच्या तुलनेत शेतकरी. बायोफर्टीलायझर हा प्रवेशयोग्य खतांसाठी चांगला पर्याय आहे.त्यामुळे जैविक खताचा वापर करण्याची गरज मुख्यत: दोन कारणांमुळे उद्भवली आहे प्रथम कारण खतांचा वापर वाढल्याने शेतीची किंमत वाढते दुसरे म्हणजे रासायनिक खतांमुळे मातीची हानी होते. पोत आणि इतर पर्यावरणीय समस्यांना जन्म देते.\nबायो खते च्या वर्गीकरण\nकृषी व्यवसायासाठी तरुणांना प्रेरित आणि आकर्षित करणे\nभारतातील पूर्व भागात टिक ट्रान्समिट रोगांचे प्रमाण वाढत आहे\nअनेक सूक्ष्मजीव आणि त्यांचे पीक वनस्पतींशी संबंधित बायोफर्टिलायझर्सच्या उत्पादनात शोषण केले जात आहे बायोफर्टिलायझर्सचे स्वरूप आणि कार्य यांच्या आधारे वेगवेगळ्��ा प्रकारे गटबद्ध केले जाऊ शकतात.\nराईझोबियम एक माती-राहणारी जीवाणू आहे जी डाळीसारख्या शेंगा पिकांच्या मुळांना ठेवते आणि सहजीवन वातावरणातील नायट्रोजन स्थिर करते.\nनायट्रोजन फिक्सेशन पातळीनुसार हे सर्वात कार्यक्षम जैव खते आहेत.त्यांच्याकडे सात जनुक आहेत आणि शेंगांमध्ये रूट ग्रंथी तयार करण्यासाठी अत्यंत तज्ञ आहेत, ज्यास क्रॉस इनोकुलेशन गट म्हणून ओळखले जाते. शेतकरी बांधव हेक्टरी 30 ते 50 किलो नायट्रोजन वापरुन बचत करू शकतात.\nरा. मेलिलोटी लुसेरिन, गोड क्लोव्हर आणि मेथी\nरा. लेगुमिनोसाराम मटार आणि मसूर\nराईझोबियम काउपीया, मूग, उडद आणि हरभरा\nअझोटोबॅक्टरच्या अनेक प्रजातींमध्ये ए. क्रोकोकॉम शेतीयोग्य मातीमध्ये प्रामुख्याने कृत्रिम माध्यमांमध्ये आढळतो (2-15 मिग्रॅ नायट्रोजन स्थापित / ग्रॅम कार्बन स्त्रोत) हे बॅक्टेरिया मुबलक गाळ तयार करतात ज्यामुळे माती एकत्र होण्यास मदत होते. सेंद्रिय पदार्थाच्या कमतरतेमुळे आणि भारतीय मातीत विरोधी असलेल्या ए. कोरोकोकमची संख्या प्रति ग्रॅम माती 105 पेक्षा कमी असल्याचे आढळले आहे.\nमुख्यत: कापूस, भाज्या, तांदूळ, गहू, बार्ली, नाचणी, ज्वारी, मोहरी, केशर, नायजर, सूर्यफूल, तंबाखू, फळे, मसाले आणि सजावटीच्या फुलांच्या पिकांमध्ये हेक्टरी १० ते kg० किलो नायट्रोजन वापरता येते.\nOspझोस्पिरीलम लिपोफेरम, हे मुख्यत: मातीत आणि गवताळ वनस्पतींचे rhizome मुळेच्या मध्यवर्ती जागेत आढळतात.या लसीकरणाद्वारे नायट्रोजन निर्धारण व्यतिरिक्त, वाढीस उत्तेजन देणार्‍या पदार्थांचे उत्पादन (आयएए), रोग प्रतिकार आणि दुष्काळ सहनशीलता शेतकरी बांधवांचे अतिरिक्त फायदे मिळू शकतात\nहा मुख्यत: ऊस, मका, बाजरी, तांदूळ, गहू, भाज्या, चारा, तेलबिया, फळे आणि फुलांच्या पिकांमध्ये वापरला जातो ज्यामुळे प्रति हेक्टर १०-१२ किलो नायट्रोजनची बचत होते.\nBlue. निळा हिरवा शैवाल (सायनोबॅक्टेरिया):\nहे भात पिकामध्ये वापरले जाते धान धान पिकासाठी बायोफर्टिलायझर म्हणून इतकी प्रसिद्धी देण्यात आली होती, परंतु त्यानंतरही सध्या भारतभर तांदूळ उत्पादकांचे लक्ष वेधले गेले नाही आणि तरीही सर्व शेतकरी बांधव ते वापरत नाहीत.\nइंडिगो ग्रीन शैवालच्या वापरामुळे प्रति हेक्टरी 20-30 किलो नायट्रोजनचा फायदा होऊ शकतो, परंतु त्या वापरासाठी तयार करणे हे स्वतः एक जटिल समस्या आहे.\nअझोला हे एक फ्लोटिंग फ्लोटिंग पाण्याचे फर्न आहे जे पाण्यामध्ये तरंगते आणि वातावरणातील नायट्रोजन स्थिर करते, ते निळ्या-हिरव्या शैवालने नायट्रोजन फिक्शन करते. आम्ही धान पिकामध्ये भरलेल्या पाण्याच्या राज्यात पर्यायी नायट्रोजन म्हणून अझोला वापरु शकतो. 40-60 किलो देऊ शकतो भाताच्या प्रत्येक हेक्टर नायट्रोजनचे\n6. माती फॉस्फरस विरघळणारे सूक्ष्मजीव:\nबर्‍याच मातीचे जीवाणू आणि बुरशी, विशेषत: प्रजाती स्यूडोमोनस, बॅसिलस, पेनिसिलियम, एस्परगिल्युसेटेक. सेंद्रीय idsसिडस् कोणत्या स्त्रोत तयार करतात जेणेकरून हे idsसिडस् त्याच्या सभोवतालच्या क्षेत्राचे पीएच कमी करतात ज्यामुळे जमिनीतील बाष्पशील फॉस्फेट विरघळतात आणि वनस्पती सहजपणे मातीच्या द्रावणामध्ये उपलब्ध फॉस्फरस आणतात, बेसिलस पॉलिमेक्सा आणि स्यूडोमोनस स्ट्रायटाची पीट-आधारित लस गहू व बटाट्याचे उत्पादन वाढविल्याचे दिसून आले आहे.\nया बुरशीजन्य पोषक तत्वांचे हस्तांतरण प्रामुख्याने फॉस्फरस व मातीच्या दुधापासून वनस्पतींमध्ये जस्त आणि गंधक देतात रूट कॉर्टेक्सच्या पेशी जननेंद्रियाच्या इंट्रायूटरिन ओलिक फंगल एन्डोसिम्बिओन्ट्स द्वारे मध्यस्थी करतात ग्लॉमस, गिगास्पोरा हे मुख्य उपयोग आहेत आणि बुरशीमुळे पाण्याचे प्रतिरोध, रोग वाढतो रोगामुळे काही प्रमाणात प्रतिरोधक रोग\nबायो खते च्या प्रयोग च्या मार्ग\nया पद्धतीत आम्हाला योग्य प्रमाणात पाण्यात गूळ उकळावा लागेल. यानंतर, पाणी थंड होऊ द्या, थंड झाल्यावर ते सर्व बियाण्यावर योग्यरित्या चिकटण्यासाठी बियाण्यावर शिंपडले जाते, त्यानंतर राईझोबियमचे एक पॅकेट वापरले जाते ज्यामध्ये 200 ग्रॅम उत्पादन असते जे 10 किलो असते. बियाणे असतात अशा प्रकारे मिसळले की सर्व बियाण्यामध्ये जैव खताचा बीजाणू असणे आवश्यक आहे. नंतर ते पेरणीसाठी 10-12 तास सावलीत ठेवले जाते परंतु लक्षात ठेवा की या नंतर कोणत्याही रोग आणि कीटकांचा उपचार होणार नाही.\n२. जैव खत समाधानात बीपासून नुकतेच तयार झालेले रोप / नर्सरी\nही पद्धत पिके लावण्यासाठी वापरली जाते. तांदूळ पिकासाठी शेतात एक बेड बनविला जातो आणि त्यास पाणी दिले जाते. शिफारस केलेले जैव-खते या पाण्यात घालतात आणि रोपेची मुळे 8-10 तासांपर्यंत बुडविली जातात आणि त्याचे रोपण करतात.\nप्रत्येक शिफारस केलेल्या बायो-खतांमध्ये 4 किलो 200 किलो कंपोस्ट घालून रात्रभर ठेवले जाते. हे मिश्रण पेरणी किंवा लावणीच्या वेळी मातीमध्ये जोडले जाते.\nV. व्हीएएम सेंद्रिय खताचा वापर:\nपेरणीच्या वेळी मातीच्या खाली २- cm सेंमी अंतरावर इनोकुलम घालावे. बीएएम व्हीओएम इनोकुलमच्या अगदी वर बी पेरले किंवा काढले जाते जेणेकरुन मुळे इनोकुलमच्या संपर्कात येऊ शकतात आणि संसर्ग होऊ शकतात. एक मीटर चौरस क्षेत्रासाठी 100 ग्रॅमचा एक बल्क इनोकुलम पुरेसा आहे.\nपॉलिथीन पिशव्यांमध्ये उगवलेल्या अंकुरांना प्रत्येक बॅगसाठी 5-10 ग्रॅम इनोकुलमची आवश्यकता असते. लागवडीच्या वेळी, प्रत्येक ठिकाणी वीएएम इनोकुलम 20 ग्रॅम / कोंब दराने लावावे. अस्तित्त्वात असलेल्या झाडामध्ये, प्रत्येक झाडासाठी 200 ग्रॅम इनोकुलम आवश्यक आहे.\nInd. इंडिगो ग्रीन शैवालचा वापर:\nभात शेतात उभ्या असलेल्या पाण्यापेक्षा प्रति हेक्टरी 10 किलो वाळलेल्या फ्लेक्सच्या रूपात अल्गल संस्कृती वापरली जावी. हे चिकणमाती मातीमध्ये लावणीनंतर दोन दिवस आणि चिकणमातीच्या मातीमध्ये सहा दिवसांनी केले जाते. या क्षेत्रास काही दिवसांनंतर तुरळक वापरानंतर पाणी दिले पाहिजे. त्याच भागात सलग 3-4-. हंगामांसाठी अर्ज करावा.\nअझोलाचा वापर: हिरव्या खत: अझोला @ 0.6-1.0 कि.ग्रा. / मीटर चौरस (प्रतिहेक्टर 6.25-10.0 टन) लावून धान लागवड करण्यापूर्वी एकत्रित केला जातो. दुहेरी पीक: अझोला 100 ग्रॅम / मी (प्रति हेक्टर 1.25 टन) दराने लागवड केली जाते,\nभात लावणीनंतर एक ते तीन दिवस आणि २-30–30० दिवसांचा अवधी दिला जातो. पहिल्या तणनाच्या वेळी अझोला फळांचा मातीत समावेश केला जाऊ शकतो.\nबायो खते च्या वापरा पासून चांगले अभिप्राय मिळवा च्या धागा\nजैव खते उत्पादनास योग्य लोकांमध्ये चांगला प्रभावी ताण असणे आवश्यक आहे आणि ते सूक्ष्मजीवांना दूषित होण्यापासून मुक्त असले पाहिजे. जैव खताचे योग्य संयोजन निवडा आणि कालबाह्यता तारखेच्या आधी वापरा. वापरण्याची सुचविलेली पद्धत आणि योग्य वेळी लेबलवरील माहितीनुसार वापरा.\nबियाण्यावरील उपचारासाठी चांगल्या परिणामांसाठी पुरेसे चिकट पदार्थ वापरावे. चुना किंवा जिप्सम बियाणे फवारणी करणे किंवा चुनाचा वापर करून माती पीएच सुधारणे यासारख्या समस्याग्रस्त मातीत सुधारणा करण्याच्या पद्धती वापरा. फॉस्फरस आणि इतर पोषक पुरवठा सुनिश्चित करा.\nबायो खते च्या वापरा करा वेळ लबाडी माहित आहे वली सावधगिरी\nजैव खताचे पाकिटे थेट सूर्यप्रकाश आणि उष्णतेपासून दूर थंड आणि कोरड्या जागी ठेवणे आवश्यक आहे. जैव खताची योग्य जोड्या वापरायला हवीत. राईझोबियम हे पीक विशिष्ठ असल्याने एखाद्याने त्या विशिष्ट पिकासाठीच वापरावे. इतर रसायने बायोफर्टिलायझरमध्ये मिसळू नयेत.\nखरेदी करताना, हे सुनिश्चित केले पाहिजे की प्रत्येक पॅकेटमध्ये उत्पादनाचे नाव, क्रॉपचे नाव, उत्पादकाचे नाव आणि पत्ता, उत्पादनाची तारीख, कालबाह्यता तारीख, बॅच क्रमांक आणि वापरासाठीच्या सूचना यासारख्या आवश्यक माहिती आहेत. फक्त त्याचा वापर कालबाह्य होण्यापूर्वीच केला जाणे आवश्यक आहे, फक्त निर्दिष्ट पिकासाठी आणि वापरण्याच्या शिफारस केलेल्या पद्धतीद्वारे.\nबायोफर्टिलायझर्स ही जिवंत उत्पादने आहेत आणि त्यांना साठवणात काळजी आवश्यक आहे उत्तम परिणाम साध्य करण्यासाठी नायट्रोजन व फॉस्फेटिक बायोफर्टिलायझर दोन्ही वापरले जातात. रासायनिक खते व सेंद्रिय खतांसह जैव-खतांचा वापर करणे महत्वाचे आहे. जैव-खते ही बदली नाहीत, परंतु वनस्पतींच्या पोषक तत्त्वांची आवश्यकता पूर्ण करू शकतात.\nजैविक खते, सेंद्रिय शेतीचा एक आवश्यक घटक असल्याने, दीर्घकालीन मातीची सुपीकता राखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. वातावरणातील नायट्रोजनचा वापर करून, सूक्ष्मजीवांना एकत्रित करून, हे पोषक वनस्पती उपलब्ध करण्यात मदत करतात.\nखर्च आणि पर्यावरणीय परिणाम या दोन्ही बाबींच्या बाबतीत, रासायनिक खतांवर जास्त अवलंबून राहणे व्यावहारिक नाही, या संदर्भात जैव-खताचे उत्पादन प्रति युनिट क्षेत्रामध्ये वाढीसाठी जैव-खताचा पर्याय ठरणार आहे.\nसंदीप कुमार*, विश्वनाथ**, सूर्य प्रकाश यादव** पुलकित चावला*\n*अ‍ॅग्रोनॉमिक, **मृदा विज्ञान आणि rocग्रोकेमिकल्स विभाग\nआयसीएआर-भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली -110012\nईमेल: हा ईमेल पत्ता स्पँमबॉट्सपासून संरक्षित आहे. हे पाहण्याकरिता तुम्हाला जावास्क्रिप्ट सक्षम करणे आवश्यक आहे.\nआम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.\nब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.\nTags: जैव खत कसे वापरावेजैव खतेजैव खते यांचे वर्गी��रणबायो खतसेंद्रिय खतांचा प्रकार\nकृषी व्यवसायासाठी तरुणांना प्रेरित आणि आकर्षित करणे\nभारतातील पूर्व भागात टिक ट्रान्समिट रोगांचे प्रमाण वाढत आहे\nअचूक शेती, सद्यस्थिती आणि व्याप्ती: एक पुनरावलोकन\nभारतात अभाव उत्पादन – संक्षिप्त परिचय\nपंतप्रधान पीक विमा योजना – संक्षिप्त वर्णन\nभाजीपाला पिकांमध्ये अनुवांशिक विविधतेचे शोषण करण्यासाठी भ्रूण बचाव तंत्र\nजगातील 71 वा जागतिक आरोग्य दिन साजरा केला जात आहे, त्यामागील उद्देश आणि थीम जाणून घ्या\nकृपया फळ खाण्यापूर्वी ही बातमी वाचा\nनोंदणी, कोविड -१ L लॉकडाउन ई-पास, स्थिती\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\n(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nनोंदणी, ई-केवायसी आणि ट्रॅक स्थिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nऑनलाईन अर्ज, नोंदणी (प्रसूत सहाय्य)\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nराज्यनिहाय डायरेक्ट लिंक्स, नवीन पंचायत मतदार यादी\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.drushtikonnews.com/2021/01/blog-post_367.html", "date_download": "2021-04-19T10:00:04Z", "digest": "sha1:RHF3WSBWM4HMSF3JTK4I6AF5NAIIOBVT", "length": 6764, "nlines": 46, "source_domain": "www.drushtikonnews.com", "title": "माजलगावचे युवा सामजिक कार्यकर्ते राजुभाई खुरेशी यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश - दृष्टीकोन", "raw_content": "\nHome / बीडजिल्हा / माजलगावचे युवा सामजिक कार्यकर्ते राजुभाई खुरेशी यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश\nमाजलगावचे युवा सामजिक कार्यकर्ते राजुभाई खुरेशी यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश\nमाजलगाव : सामाजिक कार्यकर्ते राजुभाई खुरेशी यांनी माजलगाव मतदार संघाचे आमदार प्रकाश दादा सोळंके साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करुण ते भाजपाचे माजी पदाधिकारी होते. त्यांच्या राष्ट्रवादी पक्ष प्रवेशामुळे भविष्यात भाजपाला नुकसान होणार आहे. अल्पसंख्याक समाजाचे नेतृत्व करुण समाजाच्या अनेक अडी आडचणी सोडविण्यासाठी राजु खुरेशी यांनी अनेक वेळा मोर्चे, आंदोलने, काढुन समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. राजुभाई हे कायम सर्वसामान्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी ते कायम अग्रेसर असताना दिसत असतात. परंतु समाजिक चळवळीत काम करत आसताना समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागत असल्यामुळे आपण यापुढे राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे प्रवेशा वेळी मत व्यक्त केले.\nयावेळी उपस्थित कृषि उत्पन्न बाजार समिती चे सभापती संभाजी शेजुळ साहेब, पंचायत समिति माजी सभापती जयदत्त नरवडे, उपसभापती वसीम भैया मनसबदार, अँड भानुदास डक साहेब, नगरसेवक तोफीक भैय्या पटेल, युवा नेते सय्यद लतीफ भैय्या, युवक जिल्हाउपाध्यक्ष सलीम भाई, शेख इम्रान, सुल्तान मंन्सुरी, अल्ताफ मिर्जा, रफीक भैय्या, परवीन बाजी, लखन भैय्या थावरे, सचिन झगडे, मोईन खाँन, मोहसीन बागवान, सह अदि कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. निश्चितच येणाऱ्या काळात पक्ष बळकटी साठी दादांच्या भक्कम नेत्रत्वाखाली व ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष वाढीसाठी काम करेल व आपले सर्वांचे शुभ आशीर्वाद कायम असावेत अशी अपेक्षा राजुभाई खुरेशी यांनी यावेळी केली.\nमाजलगावचे युवा सामजिक कार्यकर्ते राजुभाई खुरेशी यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश Reviewed by Ajay Jogdand on January 11, 2021 Rating: 5\nशिवसेना बीड जिल्हा प्रमुख सचिन मुळूक यांनी केज कोव्हिड सेंटरला दिली भेट\nदुचाकीचा अपघातात ऊसतोड मुकादम ठार\nयशोदिप भोजनालय तर्फे चालविण्यात येणाऱ्या शिव भोजन केंद्रा तर्फे आष्टी शहरात घरपोच ७५ थाळी मोफत वाटप\nआरोग्य कर्मचार्‍यांच्या सर्व अडचणी मी स्वतः प्राधान्याने सोडविणार : आ.बाळासाहेब आजबे\nबीडजिल्हा महाराष्ट्र क्राईम बीड जिल्हा ताज्या बातम्या Home आरोग्य-शिक्षण व्हिडीओ देश- विदेश ब्लॉग संपादकीय व्हीडीओ राजकारण मनोरंजन-खेळ Breaking बीड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://beedreporter.com/news/3484/", "date_download": "2021-04-19T09:09:38Z", "digest": "sha1:FUXTR5PPOPDOHNNFEZ6O5C55M6JPJQY5", "length": 16419, "nlines": 172, "source_domain": "beedreporter.com", "title": "डीसीसीतील भाजपाच्या इच्छुकांना पुन्हा धक्का, औरंगाबाद खंडपीठाने याचिका फेटाळली", "raw_content": "\nHome राजकारण डीसीसीतील भाजपाच्या इच्छुकांना पुन���हा धक्का, औरंगाबाद खंडपीठाने याचिका फेटाळली\nडीसीसीतील भाजपाच्या इच्छुकांना पुन्हा धक्का, औरंगाबाद खंडपीठाने याचिका फेटाळली\nसहकार मंत्र्यांच्या न्याय कक्षेकडे सर्वांचे लक्ष\nबीड (रिपोर्टर):- विद्यमान सहकार मंत्र्यांच्या सहकार कक्षेतील प्रकरण त्यांच्यासमोर चालवण्यात येऊ नये व सहकारमंत्र्यांनी निकाल दिल्यानंतर आम्हाला पंधरा दिवसांचे प्रोटेक्शन द्यावे, या बाबतची याचिका बीडमधील भाजपाच्या पाच ते सहा जणांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केली होती. मात्र सदरची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळून लावल्याने आज विद्यमान सहकारमंत्री हे धनराज राजाभाऊ मुंडे यांच्या 2015 च्या प्रकरणात काय निकाल देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. जिल्हा बँक निवडणूक प्रक्रियेत हा निकाल महत्वपूर्ण मानला जात आहे.\nजिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संस्था मतदारसंघातून बँकेच्या उपविधी नियमावर बोट ठेवून निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी सर्वचे सर्व 87 उमेदवारी अर्ज बाद केले होते. बँकेच्या उपविधी नियमात ज्या संस्थेचे ऑडीट ‘अ’ अथवा ‘ब’ आहे अशांनाच निवडणूक लढवता येते. मात्र गेल्या पाच वर्षांपुर्वी या निमयाला तत्कालीन सहकार मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्थगिती दिली होती. ती स्थगिती कायम समजत बीडमधील भाजपाच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी मात्र कायदेशीरपणे त्यांचे अर्ज उडवले. त्या उपविधीतील नियमाबाबतच धनराज मुंडे यांचे सहकार मंत्र्यांच्या कक्षेत एक प्रकरण सुरू आहे. उपविधीतील हे नियम काढून टाकण्यात यावेत, याबाबत आज विद्यमान सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या न्याय कक्षेत या प्रकरणावर निर्णय लागणार आहे, परंतु सत्ताधारी पक्ष आमच्या विरोधात निकाल देईल म्हणून धनराज मुंंडे यांच्यासह अन्य चार जणांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात काल एक याचिका दाखल केली. या याचिकेत या याचिकेत विद्यमान सहकार मंत्र्यांच्या न्याय कक्षेत हे प्रकरण चालू नये अथवा निकाल दिल्यानंतर आम्हाला पंधरा दिवसांचे संरक्षण द्यावे, असे म्हटले होते, मात्र ही याचिका आज फेटाळून लावल्याने जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी हा महत्वपुर्ण विषय ठरत आहे.\nPrevious articleसिंदफाण��� धरणाची उंची वाढवण्याचे कामाला गती\nNext articleगेवराई तालुक्यातील वाळू प्रकरणी आ.पवारांचे विधान भवनाच्या पायर्‍यांवर उपोषण\nजिल्हात कोरोना बाधितांचा आकडा हजारावरच बीड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण\nबीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून...\nउद्यापासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 पर्यंतच\nबीड (रिपोर्टर):- कोरोनाचा समुहसंसर्ग झपाट्याने वाढत चालल्यामुळे राज्य सरकारने गेल्या चार दिवसांपुर्वी राज्यात सशर्त लॉकडाऊन सुरू केला. परंतु बीड जिल्ह्यात या सशर्त...\nधनुभाऊ तुम्ही खूप करता, शंभर इंजेक्शन आले, आणखीही येतील विरोधकांनो एखाद दुसरे मोफत इंजेक्शन तुम्हीही द्या\nबीड (रिपोर्टर):- कोरोनासारख्या महाभयानक संकटात केवळ प्रशासनाचाच उपयोग न करता स्वत:च्या खिशाला झळ लावत सातत्याने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री...\nउद्यापासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 पर्यंतच\nबीड (रिपोर्टर):- कोरोनाचा समुहसंसर्ग झपाट्याने वाढत चालल्यामुळे राज्य सरकारने गेल्या चार दिवसांपुर्वी राज्यात सशर्त लॉकडाऊन सुरू केला. परंतु बीड जिल्ह्यात या सशर्त...\nएवढे महाराष्ट्राचे सपुत असलेले वजनदार मंत्री दिल्लीत काम करत असताना महाराष्ट्राला लस कमी पडावी महाराष्ट्राला रेमडिसीवीरचे इंजेक्शन मिळू नये, बेडची कमतरता...\nजिल्हात कोरोना बाधितांचा आकडा हजारावरच बीड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण\nबीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून...\nधनुभाऊ तुम्ही खूप करता, शंभर इंजेक्शन आले, आणखीही येतील विरोधकांनो एखाद दुसरे मोफत इंजेक्शन तुम्हीही द्या\nबीड (रिपोर्टर):- कोरोनासारख्या महाभयानक संकटात केवळ प्रशासनाचाच उपयोग न करता स्वत:च्या खिशाला झळ लावत सातत्याने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री...\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १ टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र मुर्दाड आणि निसत्वाला कर्तृत्वाची फुंकार घाला\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १-गणेश सावंत९४२२७४२८१० अखंड जगाच्या पाठीवर भुगोलाबरोबर इतिहास असणारा भारत हा एकमेव देश आहे. शतकानु...\nमराठवाड्याची गादी भाजपात बंडाळीची पदवी\n-गणेश सावंत- मो. नं. ९४२२७४२८१० सत्तेचं अमरत्व आपल्याकडेच आहे या तोर्‍यात...\nरोक-ठोक- लाल किल्ले से आयी आवाज प्रजासत्ताक दिनी जे घडल की घडवल\n-गणेश सावंतमो. नं. ९४२२७४२८१०प्रजासत्ताक दिनी देशाच्या राजधानीत जे झाले ते संतापजनकच. तळपायाची आग मस्तकाला जावी अन् लाल किल्ल्यावर चढाई करणार्‍यांची ढोपरं सोलून...\nजिल्ह्यात १० दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन\nबँकांना शटर बंद करून परवानगी, ५० टक्के उपस्थितीत शासकीय कार्यालय सुरू, वाहतूक शंभर टक्के बंद, शाळा, महाविद्यालये, शिकवण्या बंद;सकाळी ७ ते १०...\nमोठी बातमी -कडक निर्बंध नव्हे हे लोकडाऊनच, जिल्हाधिकारी यांचे काय आहेत आदेश\nबीड - ऑनलाईन रिपोर्टर राज्य शासनाने लोकडाऊन बाबत आदेश काढल्या नंतर आज जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी जिल्हातील लोकडाऊन...\nदोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं\nलिव्ह-इन रिलेशनशिप अर्थातच आपसात सहमतीने लग्न न करता एकमेकांसोबत राहणे. हा ट्रेंड मेट्रो सिटीतील असला तरी त्याचं लोण हळूहळू खेड्यातही पसरत आहे....\nदैनिक बीड रिपोर्टर समूहाचे हे beedreporter.com न्यूज पोर्टल आहे. यावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे.(बीड न्याय कक्ष).\nजिल्हात कोरोना बाधितांचा आकडा हजारावरच बीड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://beedreporter.com/news/4177/", "date_download": "2021-04-19T08:31:44Z", "digest": "sha1:CM4CF3MYOWZDI455ABG3IA4I3XZMVA3Z", "length": 14435, "nlines": 171, "source_domain": "beedreporter.com", "title": "बँकेतील अधिकारी,कर्मचार्‍यासाठी आरटीपीसीआर चाचणी गरजेची", "raw_content": "\nHome कोरोना बँकेतील अधिकारी,कर्मचार्‍यासाठी आरटीपीसीआर चाचणी गरजेची\nबँकेतील अधिकारी,कर्मचार्‍यासाठी आरटीपीसीआर चाचणी गरजेची\nबीड (रिपोर्टर):- 31 मार्च हे बँक आणि खासगी वित्तीय संस्थेचे आर्थिक वर्ष असते. या दोन दिवसामध्ये बँकांना आणि वित्तीय संस्थांना आपला वार्षिक ताळेबंद पुर्ण करावयाचा असतो. त्यामुळे बँका सर्व अधिकारी आणि कर्मचार्‍यांची उपस्थिती असते. त्यामुळे बँकेतील सर्व अधिकारी, कर्मचार्‍यांनी आपली अँटीजेन आणि आरटीपीसीआर चाचणी करूनच कामकाज करावे असे आदेश आज जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी काढले आहेत.\nया बँका आणि वित्तीय संस्था कर विभागाकड���ल आपले कर्ज वसुल करतात. जे खाते एनपीएमध्ये जात आहे असे खातेदाराकडे बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी वसुलीसाठी जात असतात. मार्चंडच्या शेवटच्या आठवड्यामध्ये या कामकाजाचा वेग जास्त असतो. त्या सोबतच बँकांना आणि वित्तीय संस्थांना आपल्या आर्थिक वर्षाचा ताळेबंद 31 मार्चला जुळवण्यासाठी अधिकारी, कर्मचारी बँकेत जास्तीचा वेळ देवून काम करतात. त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे बँकेतील अधिकारी, कर्मचार्‍यांनी आपली अँटीजेन आणि आरटीपीसीआर तपासणी करून घ्यावी. ही चाचणी केल्याशिवाय बँकेचे कामकाज करू नये असे आदेश आज जिल्ह्यातील सर्व बँकेच्या शाखांना जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत.\nPrevious articleमंत्रिमंडळातून लॉकडाऊनला विरोध, परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा लागेल-टोपे\nNext articleलॉकडाऊनमध्ये सूट दिली; व्यापारी महासंघाने मानले पालकमंत्री, जिल्हाधिकार्‍यांचे आभार व्यापारी महासंघाच्या मागणीला यश\nजिल्हात कोरोना बाधितांचा आकडा हजारावरच बीड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण\nबीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून...\nउद्यापासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 पर्यंतच\nबीड (रिपोर्टर):- कोरोनाचा समुहसंसर्ग झपाट्याने वाढत चालल्यामुळे राज्य सरकारने गेल्या चार दिवसांपुर्वी राज्यात सशर्त लॉकडाऊन सुरू केला. परंतु बीड जिल्ह्यात या सशर्त...\nधनुभाऊ तुम्ही खूप करता, शंभर इंजेक्शन आले, आणखीही येतील विरोधकांनो एखाद दुसरे मोफत इंजेक्शन तुम्हीही द्या\nबीड (रिपोर्टर):- कोरोनासारख्या महाभयानक संकटात केवळ प्रशासनाचाच उपयोग न करता स्वत:च्या खिशाला झळ लावत सातत्याने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री...\nउद्यापासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन अत्यावश्यक सेवा सकाळी 7 ते 11 पर्यंतच\nबीड (रिपोर्टर):- कोरोनाचा समुहसंसर्ग झपाट्याने वाढत चालल्यामुळे राज्य सरकारने गेल्या चार दिवसांपुर्वी राज्यात सशर्त लॉकडाऊन सुरू केला. परंतु बीड जिल्ह्यात या सशर्त...\nएवढे महाराष्ट्राचे सपुत असलेले वजनदार मंत्री दिल्लीत काम करत असताना महाराष्ट्राला लस कमी पडावी महाराष्ट्राला रेमडिसीवीरचे इंजेक्शन मिळू नये, बेडची कमतरता...\nजिल्हात कोरोना बाध���तांचा आकडा हजारावरच बीड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण\nबीड (रिपोर्टर):राज्यातील कोरोना अटोक्यात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध लावले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचे दिसून...\nधनुभाऊ तुम्ही खूप करता, शंभर इंजेक्शन आले, आणखीही येतील विरोधकांनो एखाद दुसरे मोफत इंजेक्शन तुम्हीही द्या\nबीड (रिपोर्टर):- कोरोनासारख्या महाभयानक संकटात केवळ प्रशासनाचाच उपयोग न करता स्वत:च्या खिशाला झळ लावत सातत्याने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री...\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १ टेंशनवरचा जालीम उपाय जिजाऊ चरित्र मुर्दाड आणि निसत्वाला कर्तृत्वाची फुंकार घाला\nजिजाऊ जयंतीनिमित्त मॅराथॉन अग्रलेख भाग १-गणेश सावंत९४२२७४२८१० अखंड जगाच्या पाठीवर भुगोलाबरोबर इतिहास असणारा भारत हा एकमेव देश आहे. शतकानु...\nमराठवाड्याची गादी भाजपात बंडाळीची पदवी\n-गणेश सावंत- मो. नं. ९४२२७४२८१० सत्तेचं अमरत्व आपल्याकडेच आहे या तोर्‍यात...\nरोक-ठोक- लाल किल्ले से आयी आवाज प्रजासत्ताक दिनी जे घडल की घडवल\n-गणेश सावंतमो. नं. ९४२२७४२८१०प्रजासत्ताक दिनी देशाच्या राजधानीत जे झाले ते संतापजनकच. तळपायाची आग मस्तकाला जावी अन् लाल किल्ल्यावर चढाई करणार्‍यांची ढोपरं सोलून...\nजिल्ह्यात १० दिवसाचे सक्तीचे लॉकडाऊन\nबँकांना शटर बंद करून परवानगी, ५० टक्के उपस्थितीत शासकीय कार्यालय सुरू, वाहतूक शंभर टक्के बंद, शाळा, महाविद्यालये, शिकवण्या बंद;सकाळी ७ ते १०...\nमोठी बातमी -कडक निर्बंध नव्हे हे लोकडाऊनच, जिल्हाधिकारी यांचे काय आहेत आदेश\nबीड - ऑनलाईन रिपोर्टर राज्य शासनाने लोकडाऊन बाबत आदेश काढल्या नंतर आज जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी जिल्हातील लोकडाऊन...\nदोन वर्ष सावित्राला अविनाशने भोगलं शारीरिक आकर्षण संपतात ऍसिड टाकून जिवंत जाळलं\nलिव्ह-इन रिलेशनशिप अर्थातच आपसात सहमतीने लग्न न करता एकमेकांसोबत राहणे. हा ट्रेंड मेट्रो सिटीतील असला तरी त्याचं लोण हळूहळू खेड्यातही पसरत आहे....\nदैनिक बीड रिपोर्टर समूहाचे हे beedreporter.com न्यूज पोर्टल आहे. यावर प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही आहे.(बीड न्याय कक्ष).\nजिल्हात कोरोना बाधितांचा आकडा हजारावरच बीड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.thewire.in/social-activist-pushpa-bhave-passes-away", "date_download": "2021-04-19T09:17:49Z", "digest": "sha1:MJIMILJ2B7J2Z5EDWBZHTPM64WZVITFY", "length": 9381, "nlines": 74, "source_domain": "marathi.thewire.in", "title": "प्रा. पुष्पा भावे यांचे निधन - द वायर मराठी", "raw_content": "\nप्रा. पुष्पा भावे यांचे निधन\nज्येष्ठ समाजवादी नेत्या, सामाजिक चळवळीच्या आधारस्तंभ नाट्य समीक्षक, विचारवंत प्रा. पुष्पा भावे यांचे शनिवारी ररात्री दीर्घ आजाराने मुंबईत निधन झाले. त्या ८१ वर्षांच्या होत्या.\nज्येष्ठ समाजवादी नेत्या, सामाजिक चळवळीच्या आधारस्तंभ नाट्य समीक्षक, विचारवंत प्रा. पुष्पा भावे यांचे शनिवारी रात्री दीर्घ आजाराने मुंबईत निधन झाले. त्या ८१ वर्षांच्या होत्या.\nमुबईतील रुईया महाविद्यालयात प्राध्यापिका आणि मराठी विभागाच्या प्रमुख असणाऱ्या पुष्पा भावे राष्ट्र सेवा दलाच्या संस्कारात वाढल्या होत्या. पुरोगामी विचारवंत आणि चळवळींमध्ये अग्रभागी असणाऱ्या पुष्पा भावे यांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, दलित पँथर, देवदासी मुक्ती अशा चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता. स्त्रीवादी कार्यकर्त्या आणि दबलेल्या वर्गाचा आवाज म्हणून भावे शेवटपर्यंत काम करीत होत्या.\nलोकशाही आणि समतेच्या मूल्यांवर विश्वास असणाऱ्या पुष्पा भावे यांनी आपल्या पुरोगामी वैचारिक भूमिकेला कृतीची जोड दिली होती. गोवामुक्ती आंदोलन, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, अशा सत्याग्रहांमध्ये त्यांनी भाग घेतला.\nअहिल्याताई रांगणेकर आणि मृणाल गोरे यांच्याबरोबर लाटणे मोर्चा महागाईविरोधी आंदोलनांसारख्या जन आंदोलनांमध्ये त्या सहभागी झाल्या होत्या. मुंबईतील गिरणी कामगार चळवळ, कामगारांना घरांसाठी, स्त्रीवादी चळवळीमध्ये त्या अग्रभागी होत्या. दलित चळवळ आणि विशेषतः दलित स्त्रियांच्या चळवळीसाठी त्यांनी संघटनाचे काम केले. अंदाश्रद्धा निर्मूलन समिती, असंघटित कामगार चळवळ, हमाल, रिक्षावाले, कागद-काच-पत्रा वेचणारे अशा कष्टकऱ्यांच्या आंदोलनांमध्ये त्यांनी योगदान दिले. सामाजिक कृतज्ञता निधीतही त्यांनी मोठा सहभाग दिला.\nआणीबाणीच्या नंतर तयार झालेल्या जनता पक्षाचे त्यांनी काम केले. मराठवाडा विद्यापीठ नामांतर, मंडल आयोग अशा मोठ्या आंदोलनांमध्ये त्या नेत्या म्हणून पुढे होत्या.\nसाने गुरुजी राष्ट्रीय स्मारक निधी, अनुवाद सुविधा केंद्र, भारत-पाकिस्तान पीपल्स फोरम फॉर पीस अ‍ॅण्ड डेमॉक्रसी, मृणाल गोरे सा��थ एशियन सेंटर, केशव गोरे स्मारक ट्रस्ट, मानवी हक्कांसाठी काम करणारी मेहेर संस्था अशा विविध संस्था-संघटनांमध्ये प्रा. पुष्पा भावे पदाधिकारी होत्या.\nमराठी भाषा आणि मराठी नाटक हा त्यांचा आवडीचा विषय होता. त्यांनी केलेली नाटकांची समीक्षा गाजली होती. ‘गुड मुस्लीम, बॅड मुस्लीम’ या महमूद ममदानी यांच्या गाजलेल्या इंग्रजी पुस्तकाचा पुष्पाताईंनी मराठी अनुवाद केला आहे.\n२०१३ मध्ये मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठास दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यास त्यांनी विरोध केला होता. तसेच राज ठाकरे यांच्यावर रमेश किणींच्या मृत्यू प्रकरणात आरोप झाल्यावर त्या ठामपणे ठाकरे यांच्या विरोधात उभ्या राहिल्या होत्या.\nत्यांना महाराष्ट्र फाऊंडेशनतर्फे जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.\nमेरी आवाज ही पहचान है…\nहाथरसः एसपीसह ४ पोलिस निलंबित\nसुमित्रा भावे यांचे निधन\nरेल्वेकडून ‘ऑक्सिजन एक्स्प्रेस’ धावणार\nकोरोना संसर्गाचा निवडणुकांशी काय संबंध\nलसीकरण आणि लसींची आयात वाढवाः डॉ. मनमोहन सिंग\nभाजपचा यू टर्न : ‘कुंभ मेळा प्रतिकात्मक ठेवा’\n‘करोनाच्या धोका; उद्योग जगताने मदत करावी’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mpcnews.in/tag/bjp-vadgaon-agitation/", "date_download": "2021-04-19T09:42:20Z", "digest": "sha1:NNZH33BEYN3TRCL7Y37BVNYEQ6LHEXKQ", "length": 3089, "nlines": 70, "source_domain": "mpcnews.in", "title": "Bjp Vadgaon Agitation Archives - MPCNEWS", "raw_content": "\nVadgaon News : मंदिरे दर्शनासाठी खुली करा; अन्यथा रस्त्यावर उतरु – बाळा भेगडे\nएमपीसीन्यूज - कोरोना महामारीमुळे बंद असलेली धार्मिक मंदिरे तातडीने खुली करावीत तसेच कीर्तन, प्रवचन व अखंड हरिनाम सप्ताह सुरू करण्यास परवानगी मिळावी; अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी राज्यसरकारला दिला.…\nArticle by Devdatta Kashalikar: कोरोनाबाधितांच्या घरातील कचरा – एक गहन विषय\nPimpri News: जम्बो सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची महापालिका डॉक्टर प्राथमिक तपासणी करणार\nSix Minute Walk Test : फुफ्फुसांच्या आरोग्याविषयी जागरूकतेसाठी ‘सिक्स मिनिट वॉक टेस्ट’\nPune News : जैन सोशल ग्रुप द्वारा आयोजित शिबिरात 80 युनिट रक्त संकलन\nPimpri News: महापालिका रेमडिसीवीरच्या 7 हजार 50 कुपी खरेदी करणार\n नेटफ्लिक्स, अमेझॉनच्या या लिंक चुकूनही ओपन करू नका\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.amhikastkar.in/2020/12/%E0%A4%A5%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%B2%E0%A4%BE.html", "date_download": "2021-04-19T10:15:39Z", "digest": "sha1:OXNPLR6POUZN63XXQUCOHG7ZNCN3RHUB", "length": 25410, "nlines": 253, "source_domain": "www.amhikastkar.in", "title": "थंडीचा कडाका वाढला | Amhi Kastkar - आम्ही कास्तकार", "raw_content": "\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\nby Team आम्ही कास्तकार\nin बातम्या, हवामान अंदाज\nपुणे ः उत्तरेकडील थंड वाऱ्याचे प्रवाह महाराष्ट्राच्या दिशेने येऊ लागल्याने राज्यात थंडीचा कडाका वाढू लागला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागांत थंडीची लाट आली आहे. सोमवारी (ता.२१) सकाळी आठ वाजेपर्यंत परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या आवारात राज्यातील यंदाच्या हंगामातील निचांकी ५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.\nगेल्या पाच ते सहा दिवसांपासून हिमालय पर्वत आणि लगतच्या राज्यांमध्ये हिमवृष्टी होत असून, उत्तर भारतात थंडीची तीव्र लाट आली आहे. हरियानातील अंबाला येथे देशाच्या सपाट भूभागावरील सर्वांत कमी ३.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. हरियाणा, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तर राजस्थानमध्ये तीव्र लाट होती. तर पश्चिम बंगाल, ओडिशा, बिहारसह विदर्भातही थंडीची लाट होती. बिहार, उत्तर प्रदेशात थंड दिवस अनुभवाला येत आहे.\nउत्तरेकडील थंडीच्या लाटेमुळे राज्यातील थंडीचा पारा वेगाने खाली आला आहे. यामुळे यवतमाळ, गोंदिया येथे ७ अंश सेल्सिअस, निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ८.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद हवामान विभागाकडे झाली आहे. औरंगाबाद, अकोला, नागपूर, वर्धा, पुणे, नाशिक येथे तापमान १० अंशापेक्षा खाली घसरले. किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत ८ अंशांची घट झाल्याने यवतमाळ येथे थंडीची तीव्र लाट, तर ४.५ अंशापेक्षा अधिक घट झाल्याने परभणी, गोंदिया येथे थंडीची लाट आली आहे. या थंडीमुळे दिवसभर पडणारे ऊन देखील ऊबदार वाटत आहे.\nसायंकाळनंतर पुन्हा थंडी वाढण्यास सुरूवात होत आहे. मध्यरात्रीनंतर थंडी वाढत जाऊन पहाटे चांगलीच कडाक्याची थंडी वाढत आहे. यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत आठ अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे.\nसोमवारी (ता.२१) सकाळपर्यंत विविध शहरांतील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) ः मुंबई (सांताक्रुझ) १८.०, ठाणे २०.०, अलिबाग १७.१ (-१), रत्नागिरी १९.७, डहाणू १९.२ (१), पुणे ९.२ (-२), जळगाव १०.५ (-१), कोल्हापूर १५.७ (१), महाबळेश्वर ११.५ (-२), मालेगाव १०.८, नाशिक ९.१ (-१), निफाड ८.२, सांगली १४.६ (१), सातारा १२.१, सोलापूर १३.४(-२), औरंगाबाद ९.५ (-२), बीड १८.३ (५), परभणी ८.१ (-५), परभणी कृषी विद्यापीठ ५.६, नांदेड ११.० (-१), उस्मानाबाद १३.५, अकोला ९.६ (-४), अमरावती ११.१ (-४), बुलडाणा ११.४(-३), चंद्रपूर १०.० (-३), गोंदिया ७.० (-५), नागपूर ८.४ (-४), वर्धा ९.८ (-३), यवतमाळ ७.० (-८).\nतीन दिवस थंडीची लाट\nराज्यातील कोरडे हवामान आणि उत्तरेकडील थंड हवा यामुळे नववर्षाच्या अखेरीस कडाक्याची थंडी वाढली आहे. येत्या दोन ते तीन दिवस थंडीची लाट कायम राहणार आहे. विदर्भात थंडीच्या लाटेचा प्रभाव अधिक राहणार असून किमान तापमानात घट होणार आहे, असा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी दिला.\nडिसेंबर महिन्यातील नीचांकी तापमान (अंश सेल्सिअस)\n२० डिसेंबर २०१० ६.५\n२७ डिसेंबर २०११ ७.६\n२७ डिसेंबर २०१२ ७.४\n१४ डिसेंबर २०१३ ६.८\n२९ डिसेंबर २०१४ ७.८\n२६ डिसेंबर २०१५ ६.६\n११ डिसेंबर २०१६ ८.३\n२९ डिसेंबर २०१७ ८.७\n२९ डिसेंबर २०१८ ५.९\n१९ डिसेंबर २०१९ १३.७\n२१ डिसेंबर २०२० ७.०\nपुणे ः उत्तरेकडील थंड वाऱ्याचे प्रवाह महाराष्ट्राच्या दिशेने येऊ लागल्याने राज्यात थंडीचा कडाका वाढू लागला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागांत थंडीची लाट आली आहे. सोमवारी (ता.२१) सकाळी आठ वाजेपर्यंत परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या आवारात राज्यातील यंदाच्या हंगामातील निचांकी ५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.\nगेल्या पाच ते सहा दिवसांपासून हिमालय पर्वत आणि लगतच्या राज्यांमध्ये हिमवृष्टी होत असून, उत्तर भारतात थंडीची तीव्र लाट आली आहे. हरियानातील अंबाला येथे देशाच्या सपाट भूभागावरील सर्वांत कमी ३.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. हरियाणा, चंडीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तर राजस्थानमध्ये तीव्र लाट होती. तर पश्चिम बंगाल, ओडिशा, बिहारसह विदर्भातही थंडीची लाट होती. बिहार, उत्तर प्रदेशात थंड दिवस अनुभवाला येत आहे.\nउत्तरेकडील थंडीच्या लाटेमुळे राज्यातील थंडीचा पारा वेगाने खाली आला आहे. यामुळे यवतमाळ, गोंदिया येथे ७ अंश सेल्सिअस, निफाड येथील गहू संशोधन केंद्रात ८.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद हवामान विभागाकडे झाली आहे. औरंगाबाद, अकोला, नागपूर, वर्धा, पुणे, नाशिक येथे तापमान १० अंशापेक्षा खाली घसरले. किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत ८ अंशांची घट झाल्याने यवतमाळ येथे थंडीची तीव्र लाट, तर ४.५ अंशापेक्षा अधिक घट झाल्याने परभणी, गोंदिया येथे थंडीची लाट आली आहे. या थंडीमुळे दिवसभर पडणारे ऊन देखील ऊबदार वाटत आहे.\nसायंकाळनंतर पुन्हा थंडी वाढण्यास सुरूवात होत आहे. मध्यरात्रीनंतर थंडी वाढत जाऊन पहाटे चांगलीच कडाक्याची थंडी वाढत आहे. यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत आठ अंश सेल्सिअसपर्यंत घट झाली आहे.\nसोमवारी (ता.२१) सकाळपर्यंत विविध शहरांतील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) ः मुंबई (सांताक्रुझ) १८.०, ठाणे २०.०, अलिबाग १७.१ (-१), रत्नागिरी १९.७, डहाणू १९.२ (१), पुणे ९.२ (-२), जळगाव १०.५ (-१), कोल्हापूर १५.७ (१), महाबळेश्वर ११.५ (-२), मालेगाव १०.८, नाशिक ९.१ (-१), निफाड ८.२, सांगली १४.६ (१), सातारा १२.१, सोलापूर १३.४(-२), औरंगाबाद ९.५ (-२), बीड १८.३ (५), परभणी ८.१ (-५), परभणी कृषी विद्यापीठ ५.६, नांदेड ११.० (-१), उस्मानाबाद १३.५, अकोला ९.६ (-४), अमरावती ११.१ (-४), बुलडाणा ११.४(-३), चंद्रपूर १०.० (-३), गोंदिया ७.० (-५), नागपूर ८.४ (-४), वर्धा ९.८ (-३), यवतमाळ ७.० (-८).\nतीन दिवस थंडीची लाट\nराज्यातील कोरडे हवामान आणि उत्तरेकडील थंड हवा यामुळे नववर्षाच्या अखेरीस कडाक्याची थंडी वाढली आहे. येत्या दोन ते तीन दिवस थंडीची लाट कायम राहणार आहे. विदर्भात थंडीच्या लाटेचा प्रभाव अधिक राहणार असून किमान तापमानात घट होणार आहे, असा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी दिला.\nडिसेंबर महिन्यातील नीचांकी तापमान (अंश सेल्सिअस)\n२० डिसेंबर २०१० ६.५\n२७ डिसेंबर २०११ ७.६\n२७ डिसेंबर २०१२ ७.४\n१४ डिसेंबर २०१३ ६.८\n२९ डिसेंबर २०१४ ७.८\n२६ डिसेंबर २०१५ ६.६\n११ डिसेंबर २०१६ ८.३\n२९ डिसेंबर २०१७ ८.७\n२९ डिसेंबर २०१८ ५.९\n१९ डिसेंबर २०१९ १३.७\n२१ डिसेंबर २०२० ७.०\nमहाराष्ट्र maharashtra थंडी विदर्भ vidarbha पुणे सकाळ परभणी parbhabi कृषी विद्यापीठ agriculture university हवामान विभाग sections भारत हरियाना उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल बिहार यवतमाळ yavatmal निफाड niphad गहू wheat औरंगाबाद aurangabad नागपूर nagpur पूर floods नाशिक nashik मुंबई mumbai सांताक्रुझ ठाणे अलिबाग जळगाव jangaon कोल्हापूर महाबळेश्वर मालेगाव malegaon सांगली sangli सोलापूर बीड beed नांदेड nanded उस्मानाबाद usmanabad अकोला akola अमरावती चंद्रपूर २०१८ 2018\nमहाराष्ट्र, Maharashtra, थंडी, विदर्भ, Vidarbha, पुणे, सकाळ, परभणी, Parbhabi, कृषी विद्यापीठ, Agriculture University, हवामान, विभाग, Sections, भारत, हरियाना, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, यवतमाळ, Yavatmal, निफाड, Niphad, गहू, wheat, औरंगाबाद, Aurangabad, नागपूर, Nagpur, पूर, Floods, नाशिक, Nashik, मुंबई, Mumbai, सांताक्रुझ, ठाणे, अलिबाग, जळगाव, Jangaon, कोल्हापूर, महाबळेश्वर, मालेगाव, Malegaon, सांगली, Sangli, सोलापूर, बीड, Beed, नांदेड, Nanded, उस्मानाबाद, Usmanabad, अकोला, Akola, अमरावती, चंद्रपूर, २०१८, 2018\nउत्तरेकडील थंड वाऱ्याचे प्रवाह महाराष्ट्राच्या दिशेने येऊ लागल्याने राज्यात थंडीचा कडाका वाढू लागला आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही भागांत थंडीची लाट आली आहे.\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nतूर बाजार भाव | आजचे तुरीचे भाव | Tur Bajar Bhav Today | सर्व बाजार समिती 18 April 2021\nआंदोलनामुळे पंजाब, काश्मिरातील केळीची वाहतूक ठप्प\nपुणे विभागात ज्वारीची ६० टक्के पेरणी\nनोंदणी, कोविड -१ L लॉकडाउन ई-पास, स्थिती\nकोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी कोणता मुखवटा प्रभावी आहे, एन -95 किंवा कपड्याने बनलेला मुखवटा तज्ञांचे मत जाणून घ्या\nकेजरीवाल यांनी दिल्लीत 6 दिवस पूर्ण लॉकडाऊन जाहीर केले\n(अर्ज करा) खासदार रेशन कार्ड 2021\nकृषी बातम्या: शेतीसंबंधित ताजी माहिती\nनोंदणी, ई-केवायसी आणि ट्रॅक स्थिती\nराम नवमीच्या दिवशी या विधीची पूजा करा, शुभ मुहूर्त वाचा\nऑनलाईन अर्ज, नोंदणी (प्रसूत सहाय्य)\nहवामानाच्या नमुन्यात मोठा बदल, जोरदार वाs्यासह पावसाची शक्यता\nराज्यनिहाय डायरेक्ट लिंक्स, नवीन पंचायत मतदार यादी\nपंतप्रधान किसान सन्मान निधी योजना\nमहात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना\nपंतप्रधान पीक विमा योजना\nसौर कृषी पंप योजना\nहवामान अंदाज आणि बातम्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.dainikgomantak.com/desh/rahul-gandhi-should-give-fitness-tips-why-photo-causing-discussion-10988", "date_download": "2021-04-19T09:59:27Z", "digest": "sha1:XOUC43GG535SI3KZY5Y54QMGGHA4KXV2", "length": 10495, "nlines": 126, "source_domain": "www.dainikgomantak.com", "title": "राहुल गांधींनी द्याव्यात फिटनेस टिप्स; एका फोटोमुळे का होतेय चर्चा? | Gomantak", "raw_content": "\nसोमवार, 19 एप्रिल 2021 e-paper\nराहुल गांधींनी द्याव्यात फिटनेस टिप्स; एका फोटोमुळे का होतेय चर्चा\nराहुल गांधींनी द्याव्यात फिटनेस टिप्स; एका फोटोमुळे का होतेय चर्चा\nशनिवार, 27 फेब्रुवारी 2021\nराहुल गांधींचा केरळमध्ये मच्छिमारांसमवेत समुद्रात मारलेल्या उडीचा किस्सा इंटरनेटवर चर्चेला जात आहे.\nकोल्लम : कॉंग्रेस नेते राहुल गांधी सोशल मिडियावर बऱ्याचवेळा त्यांच्या वक्तव्यामुळे ट्रोल होत असतात. मात्र आता राहुल गांधींचा केरळमध्ये मच्छिमारांसमवेत समुद्रात मारलेली उडीचा किस्सा इंटरनेटवर चर्चेला जात आहे. 'फिशिंग ट्रिप' मधील त्यांचे फोटो पाहिल्यानंतर यावर लोकांनी कमेंट केल्या आहेत. राहुल गांधींनी ओला टि-शर्ट आणि पॅन्ट घातली आहे. यात त्यांचे अब्स दिसत आहेत.\nबॉक्सर विजेंदरसिंग याने यावर ट्विटवरुन आपली प्रतिक्रीया दिली आहे, ''हे एका बॉक्सरचे अ‍ॅब्स आहेत. सर्वात धीट आणि तंदुरुस्त असा जनतेचा नेता आहे. @राहुल गांधीजी तुम्हाला खूप लांब जायचे आहे.''\nराहुल गांधीचा मोदी सरकार व राष्ट्रीय स्वंयसेवक संघावर हल्लाबोल\nवायनाडचे खासदार आणि कॉंग्रेस नेते राहुल गांधी केरळमधील कोल्लम जिल्ह्यातील मच्छिमारांसमवेत त्यांच्या जीवनाचा आस्वाद घेण्यासाठी गेले होते. मच्छिमारांनी मासे पकडण्यासाठी जाळी टाकली असता राहुल गांधीनी पाण्यात उडी मारली. त्यांनतर किनाऱ्यापर्यंत येईपर्यंत त्यांनी समुद्रात मनमुराद असा आनंद लुटला. राहुल समुद्रातून बाहेर आल्यानंतर त्यांचा हा फोटो घेण्यात आला होता. मात्र नेटीझन्स सोशल मिडीयावर राहुल गांधींना फिटनेस टिप्स मागत आहेत.\n'देशात एक पर्यटक नेता आहे' म्हणत अ���ित शहांचा राहुल गांधींवर निशाणा\nकोरोना महामारीच्या या गंभीर परिस्थितीमध्ये देखील पश्चिम बंगालमध्ये विधानसभा...\nदिल्ली दंगली प्रकरणी जेएनयूचा माजी विद्यार्थी उमर खालिदला जामीन\nदंगल संबंधित प्रकरणात दिल्ली कोर्टाने जेएनयूचा माजी विद्यार्थी उमर खालिद याला जामीन...\nCorona second wave: दिल्लीत विकेंड कर्फ्यू लागू\nदिल्लीमध्ये कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत असल्याचने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद...\nगोवा: ''भाजप सरकारच्या बेजबाबदारपणामुळे देशात कोविडची स्थिती गंभीर''\nमडगाव : केंद्रातील भाजप सरकारच्या बेजबाबदारपणामुळे आज देशात परत एकदा कोविडची स्थिती...\nदेशातील पहिलीच घटना; कोरोना लस चोरीला\nराजस्थानमध्ये कोरोना लसीचा तुटवडा असताना सरकारी रूग्णालयातून लस चोरी झाल्याची घटना...\n आळशी लोकांना कोरोनाचा अधिक धोका, संशोधकांचा दावा\nदेशभरात कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे. त्यामुळे सरकारबरोबर नागरिकांचीही...\nपरदेशी लसीच्या आयातीवरून राहुल गांधींची केंद्र सरकारवर टीका\nदेशात सध्या कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असल्याचे पाहायला मिळते आहे....\n''इव्हेंटबाजी कमी करा, देशाला लस द्या''\nनवी दिल्ली: देशात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. दररोज...\n भाजपच्या कार्यालयात सापडले रेमडीसीवीरचे 5 हजार डोस\nसंपूर्ण देशात कोरोनाने धुमाकुळ घातला आहे. देशातील अनेक राज्यात कोरोनाच्या...\nमहाराष्ट्रासहित 'या' राज्यांमध्येही कोरोनाचा उद्रेक; पाहा तुमच्या राज्यात काय आहे परिस्थिती\nदेशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. अनेक राज्यांची परिस्थिती गंभीर...\nराहुल गांधींची नरेंद्र मोदींवर टीका वाचा काय म्हणाले\nकॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कोरोनाने बिघडलेल्या परिस्तिथीमुळे...\nकाहीही झाले तरी शेतकऱ्यांच्या सोबत राहणार - अरविंद केजरीवाल\nकेंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी दिल्लीच्या सीमांवर...\nराहुल गांधी rahul gandhi समुद्र खासदार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2021-17/segments/1618038879305.68/wet/CC-MAIN-20210419080654-20210419110654-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"}